diff --git "a/data_multi/mr/2021-25_mr_all_0192.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0192.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0192.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,780 @@ +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/heavy-rain-with-strong-winds-in-muktainagar-taluka", "date_download": "2021-06-17T02:48:17Z", "digest": "sha1:W466CDPWN6SZDR545OTFUCVYU4IDDTP3", "length": 12646, "nlines": 59, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Heavy rain with strong winds in Muktainagar taluka", "raw_content": "\nमुक्ताईनगर तालुक्यात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस\nकेळीसह वृक्ष व घरांची पडझड : नायब तहसिलदारांच्या पथकाने केली पाहणी\nतालुक्यात आज दुपारी साडेतीन ते पाच वाजेच्या दरम्यान जोरदार वादळी वार्‍यासह पाऊस झाल्याने नायगाव , उचंदा व दुई सुकळी परिसरात केळी पिकासह वृक्ष व घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. विजेच्या तारा तुटून खांबही कोलमडून पडले. इतकेच नाही तर बैल जोडीवर वृक्ष पडल्याने बैलजोडी गंभीर जखमी झाली आहे दरम्यान आमदारांच्या सूचनेनुसार आज नायब तहसीलदारांच्या पथकासह शिवसेना पदाधिकार्‍यांनीही नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यात शेकडो एकर केळीची बागायती चे नुकसान झाल्याचा अंदाज असून उद्या पंचनामा करण्यात येणार आहे.\nमुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे परिसरातील पूरनाड, उचंदा, शेमळदा, मुंढोळदे, मेळसांगवे, पंचाणे दुई, सुकळी तसेच नायगाव, बेलसवाडी, कर्की परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे व वादळामुळे केळी पिकाचे व प्राण्यांची जीवित हानी झाली. मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांना कळली. परंतु ते मुंबई असल्याने त्यांनी रावेर, मुक्ताईनगर तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.\nतसेच उचंदा गणातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी सुुुचनेनुसार नायब तहसिलदार प्रदीप झांबरे, कृषि सहाय्यक संदीप पाटील व विनोद पाटील, तलाठी गणेश मराठे, आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे, शिवसेना शहर संघटक वसंत भलभले, नगरसेवक संतोष मराठे आदी पदाधिकार्‍यांनी नुकसानीची पाहणी केली.\nपरिसरात केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर व इतर पिकांचे तसेच गाव परिसरात झाडे तुटणे यामुळे घरांची पडझड , विजेच्या खांबांची, तारांची तसेच असंख्य ठिकाणच्या रोहित्राची (डी. पी.) प्रचंड प्रमाणात नुकसान होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच सुदैवाने जीवित हानी टळली असून उचंदे गावात एका शेतकर्‍यांची बैल जोडी मात्र गंभीर जखमी झाली आहे. तर मुंढोळदे येथे संजय कडू भालेराव यांच्यासह अनेकांच्या घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले. दरम्यान पाहणी दौर्‍यावरील पथकाने या संदर्भातील माहिती आमदार पाटील यांच्यासह तहसीलदार संचेती यांना दिली आहे.\nगतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्याने शेतकर्‍यांचा शेतमाल शेतातच खराब होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. यंदा दुष्काळी परिस्थितीवर मात करीत मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील शेतकर्‍यांनी केळी लागवड करून आजपर्यंत मोठ्या कष्टाने हे पीक जोपासले आहे. यावर्षी केळीला चांगल्याप्रकारे भाव मिळेल, या आशेने वर्षभर केलेल्या कष्टाचे फळ समोर दिसत असताना आज 27 मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक वादळाने प्रचंड थैमान घातले. तब्बल एक ते दीड तास चाललेल्या या प्रलयंकारी वादळी वार्‍याने व मुसलधार पावसाने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेले केळीचे पीक पूर्णपणे भुईसपाट झाले आहे.\nआ.चंद्रकांत पाटील यांचा प्रशासनाशी संवाद -\nदरम्यान, याबाबतची माहिती आ. चंद्रकांत पाटील यांना कळताच त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील व रावेर तालुक्यातील शेतकर्‍यांना भ्रमध्वनिवरून संवाद साधला. आणि नुकसानीची माहिती घेतली. तसेच रावेरच्या तहसिलदार उषाराणी देवगुणे मुक्ताईनगरच्या तहसिलदार श्वेता संचेती यांना तसेच रावेर व मुक्ताईनगर तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून सूचना देत शुक्रवार सकाळपासून केळी पिकासह इतर पिके तसेच घरांची पडझड याबाबत सरसकट पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.\nशेतकर्‍यांच्या माथी दुष्काळात तेरावा महिना\nशेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने केळी पिकाची लागवड केली होती. केळीला भाव चांगला मिळेल या आशेने शेतकरी वर्ग आनंदात होते. परंतु, व्यापार्‍यांकडून लॉकडाऊनचे कारण दाखवत अडवणूक करून कमी भावात मागणी करण्यात येत होती. त्यातच आज झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.यामुळे आता शेतकर्‍यांच्या माथी दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली आहे.\nतारा तुटून वीज खांब वाकले\nमुक्ताईनगर व रावेर तालुक्यात झालेल्या वादळामुळे शेतशिवार व गावठाणच्या विद्युत खांबांवर झाडे उन्मळून पडल्याने विद्युत खांब वाकून तारा तुटल्या तसेच रोहित्र ही कोलमडून पडलेले असल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नुकसान ग्रस्त भाग अंधा��ात राहणार आहे.\n जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात आज दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यंत्रणेला दिले आहेत. आ. चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून दिली तसेच याबाबत शासकीय मदत मिळवून देण्याचीही मागणी केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश यंत्रणेला दिलेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/jalgaon-crime-news-122", "date_download": "2021-06-17T01:26:47Z", "digest": "sha1:EJ72GLWSMJNERK64LX4YYZMKEMAQ5MPH", "length": 3616, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "jalgaon crime news", "raw_content": "\nचोरी करतांना चप्पल उमटली अन् त्यावरुनच चोरट्याला अटक\nएमआयडीसी पोलिसांची कारवाई : कंपनीतून लांबविला होता २० हजारांचा ऐवज\nगुन्हेगार हा गुन्हा करतांनाही काही तर पुरावा हा सोडून जातो. त्याच्यावरुन पोलीस संशयिताला अटक करत असतात.\nअशाप्रकारे चोरी करतांना घटनास्थळी संशयिताच्या उमटलेल्या चपलेच्या ठशांवरुन एमआयडीसीतील व्ही. सेक्टरमधील महेश प्लॉस्टिक इंडस्ट्रीज या कंपनीत चोरी करणार्‍या संशयित अरविंद अरुण वाघोदे वय २२ रा. सुप्रिम कॉलनी यास एमआयडीसी पोलिसांनी आज बुधवारी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी या संशयिताने एका कंपनीतून २० लाख ६८ हजार ४४० रुपयांची रोकड लांबविली होती.\nएमआयडीसीतील व्ही. सेक्टर मधील महेश प्लास्टिक इंडस्ट्रीज या कंपनीतून आठ हजार रुपये किमतींचा टीव्ही, सात हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही कॅ मेर्‍याचा डीव्हीआर व इतर साहित्य असा २० हजाराचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना १३ मे रोजी उघडकीस आली होती.\nयाप्रकरणी कंपनी मालक तुषार दयाराम राणे (रा. गणेशवाडी) यांच्या फिर्यादीवरुन १७ मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/pm-narendra-modi-biopic-trailer-out-today/", "date_download": "2021-06-17T01:58:54Z", "digest": "sha1:CHUGWE65S4XK3MSUSX3LCEHKGRJGTDRQ", "length": 8399, "nlines": 82, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates #PMNarendraModiTrailer : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज Jai Maharashtra News", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n#PMNarendraModiTrailer : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज\n#PMNarendraModiTrailer : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज\nआगमी लोकसभा निवडणुकांच्या काळात बहुप्रतिक्षित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिक रिलीज होत आहे.\nया सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरविषयी सर्वाधिक उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती.\nया बायोपिकमध्ये बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा मोदींचा प्रवास दाखवण्यात आला आहे. याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.\nअडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये मोदींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना दाखवण्यात आल्या आहेत.\nओमंग कुमार दिग्दर्शित हा सिनेमा 5 एप्रिलला रिलीज होत आहे.\nया सिनेमात अभिनेता विवेक ओबेरॉय प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे.\nएक सामान्य चहा विक्रेता ते सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाचा पंतप्रधान असा प्रवास या सिनेमात पाहायला मिळणार आहे.\nया प्रवासात मार्गात येणाऱ्या अडचणी, निर्माण होणारे वाद विवादांचे चक्रव्यूह आणि त्यातूनही मार्ग काढत आपले कर्तव्य निभावणारे मोदी अशा अनेक घटना ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत.\nविवेक ओबेरॉयसह बोमन इराणी, इरीना बहाव, बरखा बिष्ट, मनोज जोशी, प्रशांत नारायणन यांसारखे कलाकार या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.\nहा सिनेमा 23 भाषांमध्ये रिलीज होत आहे. मोदींचा बायोपिक 12 एप्रिल रोजी रिलीज होणार होता मात्र सिनेमाच्या प्रदर्शनावर गोव्यातील काँग्रेसच्या विद्यार्थी सेनेनं आक्षेप घेतला होता.\nनिवडणुकांच्या काळात मतदारांना अधिक आकर्षित करून भाजप स्वत:चा फायदा करून घेत आहेत असा आरोप क्राँगेसचा होता.\nया सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी असे पत्र निवडणूक आयोगाला लिहिण्यात आले होते. त्यानंतर सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती.\nPrevious #Holi2019: होळीच्या रंगात रंगले गुगल, साकारले ‘हे’ खास डुडल\nNext आता Instagramवर करता येणार शॉपिंग, नवीन फीचर लाँच\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\nअभिनेत्री नाइरा शाहला बर्थ डे पार्टी पडली महागात\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्��क्त केली\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/big-incoming-in-ncp-market-leader-with-young-leader-from-nandurbar-joins-ncp/", "date_download": "2021-06-17T02:46:36Z", "digest": "sha1:COLL7DYCDORVFPW55X5NJMZF2NPCNLGQ", "length": 16583, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "राष्ट्रवादीत मोठी इनकमिंग, नंदुरबारच्या युवा नेत्यासह बाजार समितीचे नेते राष्ट्रवादीत दाखल - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\nराष्ट्रवादीत मोठी इनकमिंग, नंदुरबारच्या युवा नेत्यासह बाजार समितीचे नेते राष्ट्रवादीत दाखल\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पुन्हा एकदा इनकमिंगला सुरुवात झाली आहे. आज नंदुरबार (Nandurbar) येथील युवा नेत्यासह बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.\nप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्याचे युवा नेते संदीप परदेशी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खड���े यांनी संदीप परदेशी यांचे पक्षात स्वागत केले. संदीप परदेशी यांच्यासोबत स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत चौधरी, माजी नगरसेवक शेख आदिल दिलावर, गणेश पाडवी, योगेश मराठे, केसरसिंग क्षत्रिय, विकास क्षत्रिय, कमलेश पाडवी, धर्मराज पवार, नदिम बागवान, जयेश जोहरी यांनीही यावेळी पक्षप्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्यात पक्षाच्या बळकटीकरणासाठी व पुढील राजकीय वाटचालीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.\nप्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्याचे युवा नेते संदीप परदेशी यांनी आज @NCPspeaks पक्षात प्रवेश केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते @EknathGKhadse यांनी संदीप परदेशी यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते. pic.twitter.com/62sKMgZMqZ\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleहे सामाजिक मुद्देही ठरताहेत राज्य सरकारसाठी डोकेदुखी\nNext articleठाकरे सरकारचा निर्णय, खासगी आयुर्वेद महाविद्यालयातील अध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हण���न सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/11/25/uttar-pradesh-government-approves-anti-love-jihad-law/", "date_download": "2021-06-17T02:40:50Z", "digest": "sha1:6QXI4DZ6WMBLTNHFRRRTWDGFXMUOOVQJ", "length": 9633, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "उत्तर प्रदेश सरकारची ‘लव्ह जिहाद’ विरोधातील कायद्याला मंजुरी - Majha Paper", "raw_content": "\nउत्तर प्रदेश सरकारची ‘लव्ह जिहाद’ विरोधातील कायद्याला मंजुरी\nदेश, मुख्य / By माझा पेपर / उत्तर प्रदेश मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश सरकार, योगी आदित्यनाथ, लव्ह जिहाद / November 25, 2020 November 25, 2020\nनवी दिल्ली : लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये उत्तर प्रदेशात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर पावले उचलली आहेत. लव्ह जिहाद रोखण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कडक कायदा आणण्यासंदर्भात बोलले होते. या कायद्याचा मसुदादेखील आता तयार करण्यात आला असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी यावर चर्चा झाली. हा प्रस्ताव योगी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला असून लव्ह जिहादच्या कायद्यास मान्यता देण्यात आली आहे. पहिले 21 ठराव बैठकीत संमत झाले पण धर्मांतरणाच्या विषयावरील ठराव संमत झाला नाही. नंतर पुन्हा चर्चेनंतर हा प्रस्ताव मंजूर झाला.\nहा अध्यादेश आता राज्यपालांना पाठवून परवानगी घेतली जाईल. धर्मांतर कायदा राज्यपालांच्या परवानगीनंतर अस्तित्वात येईल. हा प्रस्ताव विधानसभेच्या पुढील अधिवेशनात सभागृहात चर्चेसाठी ठेवला जाईल. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौ��्य आधीच म्हणाले आहेत की लव्ह जिहादविरूद्ध कठोर कायदा अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी ठरेल.\nअसा असेल उत्तर प्रदेशातील लव्ह जिहादवरील कायदा\nफसवणूक, लोभ, जबरदस्ती किंवा इतर फसवणुकीने लग्न करणे म्हणजे दुसर्‍या धर्मात बदल करणे हा गुन्हा असेल.\nलग्नानंतर सक्तीने धर्मांतर केल्यास शिक्षा.\nमहिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींचे धर्मांतर केल्यावर दंडाची तरतूद.\nसामूहिक धर्मांतर झाल्यास सामाजिक संस्थांची नोंदणी रद्द केली जाईल आणि कठोर कारवाई केली जाणार.\nया प्रकरणी दोषीला 1 ते 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद तसेत 15,000 दंड.\nमहिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या प्रकरणात 3 ते 10 वर्षांपर्यंतची शिक्षा तसेच 25000 दंड आकारला जाईल\nधर्म परिवर्तन करण्यासाठी 2 महिने आधी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना माहिती द्यावी लागेल. याचं उल्लंघन केल्याबद्दल 6 महिने ते 3 वर्षे शिक्षा तसेच 10000 दंड होईल.\nगृहमंत्रालयाने या संदर्भात कायदे व विधी विभागाकडे 20 नोव्हेंबरला प्रस्ताव पाठवला होता. राज्यात लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा तयार केला जाणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते. तसेच, आता महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांचे राम नाम सत्य होईल, असा गंभीर इशारा देखील जौनपूर आणि देवरिया येथील सभेत त्यांनी दिला होता.\nदोन प्रौढ व्यक्तीच्या नात्याला हिंदू वा मुसलमान अशा स्वरुपात बघता येणार नाही. आपल्या पसंतीने जीवन साथी निवडल्यानंतर त्यावर आक्षेप घेण्याचा अथवा त्याला विरोध करण्याचा संबंधित परिवार, तिराईत व्यक्ती किंवा सरकारलाही अधिकार नाही. अशा प्रकारचे कृत्य जर राज्य वा कुणी व्यक्ती करत असेल तर ते व्यक्तिगत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठ���वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/06/_MVBxQ.html", "date_download": "2021-06-17T01:50:58Z", "digest": "sha1:MZZCMDP2NZNRYR43HFYP6RVQDKQIV4KL", "length": 8129, "nlines": 61, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "राज्य शासनाकडून ठाणे जिल्ह्याला ६८ कोटींचा अतिरिक्त निधी", "raw_content": "\nHomeराज्य शासनाकडून ठाणे जिल्ह्याला ६८ कोटींचा अतिरिक्त निधी\nराज्य शासनाकडून ठाणे जिल्ह्याला ६८ कोटींचा अतिरिक्त निधी\nराज्य शासनाकडून करोनाच्या मुकाबल्यासाठी ठाणे जिल्ह्याला ६८ कोटींचा अतिरिक्त निधी\nकरोना साथीच्या मुकाबल्यासाठी ठाणे जिल्ह्याला राज्य सरकारने महसूल विभागाच्या माध्यमातून ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे नगरविकास विभागानेही करोनाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी ३३ कोटींचा निधी वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेद्वारे मंजूर केला आहे. अशा प्रकारे ठाणे जिल्ह्यासाठी ६८ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने हा निधी उपलब्ध करण्यात आला.\nमहसूल विभागाच्या माध्यमातून ठाणे ५ कोटी, कल्याण-डोंबिवली महापालिका १० कोटी, नवी मुंबई महापालिका १० कोटी आणि मीरा-भाईंदर महापालिका १० कोटी, असे ३५ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत, तर नगरविकास विभागामार्फत ठाणे ४.९६ कोटी, उल्हासनगर ७ कोटी, कल्याण-डोंबिवली ७ कोटी, अंबरनाथ ७ कोटी आणि भिवंडी ७ कोटी, असे ३२.९६ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. महसूल विभागाकडून संपूर्ण कोकण विभागासाठी १०९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून औरंगाबाद विभागासाठी २० कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत.\nठाण्यासह संपूर्ण एमएमआर परिसरात करोना साथीला अटकाव करण्यासाठी प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत असून आरोग्यव्यवस्था बळकट करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर या महापालिका/नगरपालिकांना पुरेसे आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता होती. त्यानुसार महसूल विभागामार्फत वाढीव निधीला मंजुरी देण्यात आली. तसेच, नगरविकास खात्याच्या मार्फतही निधी उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे करोनाविरोधातील लढ्याला आणखी बळ मिळेल,\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/12/30/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T01:19:27Z", "digest": "sha1:H2Q3SVCOSS77K47EHDM7YYVNPT2WTHUH", "length": 19187, "nlines": 241, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "…….आणि आद्य बोलू लागला..", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठ�� क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n…….आणि आद्य बोलू लागला..\nठाणे (प्रतिनिधी ) : बाळाच्या जन्मानंतर काही दिवसातच ते बोबडे बोलू लागते त्या बोबड्या बोलण्याने आई वडिलांसह सर्वच जण आनंदी होतात पण ठाण्याच्या आद्य संदीप गुळदेकर याचे लहानपानापासून ऐकणे आणि बोलणे बंद होते. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आर्थिक साहाय्य केल्यामुळे ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने निराश असलेल्या आद्य आणि पालकांच्या आयुष्यात आज आनंदाचा झरा निर्माण झाला.\nठाण्यातील आद्य संदीप गूळदेकर याला मागील साडे तीन वर्षापासून श्रवणदोषाची समस्या भेडसावत होती. पालकांनी बरेच प्रयत्न केले. शस्त्रक्रियेसाठी होणार खर्च ही मोठा होता. अशा वेळी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विशेष प्रयत्नाने ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ठाण्यातील नामवंत डॉ.उप्पल यांच्याकडे आद्यचे ऑपरेशन करण्यात आले आहे.\nठाण्याच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या महापालिका आयुक्त श्री.जयस्वाल यांनी विकासकामांसोबतच आद्यच्या ऑपरेशनची जबाबदारी घेऊन पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन दिले आहे. आद्य हा प्रभाग क्र.१३ च्या नगरसेविका सौ.प्रभा बोरीटकर यांचा नातू असून आज महापालिका भवन येथे त्यांनी व आद्यच्या पालकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nद’ दारूचा नव्हे, ‘द’ दुधाचा चला व्यसनांना बदनाम करुया चला व्यसनांना बदनाम करुयाया कार्यक्रमातून अंनिसने दिला व्यसन मुक्तीचा संदेश\nबंद कोपर पुलावर ३१ डिसेंबरच्या रात्री तळीरामांची पार्टी\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nको��ण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/rajiv-kapoor-well-known-actor-rajiv-kapoor-passed-away/", "date_download": "2021-06-17T02:04:01Z", "digest": "sha1:5ZKD72KJDNO2JP4Z7KVRGZU6XZ64UT3Q", "length": 5234, "nlines": 61, "source_domain": "janasthan.com", "title": "सुप्रसिद्ध अभिनेते राजीव कपूर यांचे निधन - Janasthan", "raw_content": "\nसुप्रसिद्ध अभिनेते राजीव कपूर यांचे निधन\nसुप्रसिद्ध अभिनेते राजीव कपूर यांचे निधन\nमुंबई – ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे धाकटे बंधू राम तेरी गंगा मैली फेम सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांचे आज मुंबईत ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. आज सकाळी राजीव कपूर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे बंधू रणधीर कपूर यांनी त्यांना चेंबूर येथील इनलॅक्स रुग्णालयात उपचारा साठी दाखल केले होत��. मात्र उपचारा पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.\nराजीव कपूर (Rajiv Kapoor) यांच्या निधनाने कपूर घराण्यातील अजून एक स्टार गमावल्याची भावना चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली.\nअभिनेते, निर्माते, दिग्दर्शक राजीव कपूर यांचे मुंबईत निधन झाल्याचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. राजीव कपूर हे फक्त अभिनेते नाही तर एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते. राजीव कपूर यांचा “राम तेरी गंगा मैली” या चित्रपटातला अभिनय नेहमी स्मरणात राहील त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थनाभावपूर्ण श्रद्धांजली…\nमंत्री,अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य\nआजचे राशिभविष्य मंगळवार, ९ फेब्रुवारी २०२१\nपोलिस आयुक्तांच्या सल्लागार समितीवर विश्वास ठाकूर आणि डॉ.वैशाली बालाजीवाले\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/report-a-case-of-culpable-homicide-against-the-chief-minister/", "date_download": "2021-06-17T03:20:35Z", "digest": "sha1:OCEBHWW6Y6LEIUJQAGNEJMLHDBMT4IOQ", "length": 12589, "nlines": 159, "source_domain": "rashtramat.com", "title": "मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा - Rashtramat", "raw_content": "\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nऍड उदयसिंह पाटील उंडाळकरांचा संस्थांपक पॅनेलला पाठिंबा\nशिपायाचा कारनामा; गावच्या विहिरीत टाकली पोताभर ‘टीसीएल’\n‘राम मंदिरा’वरुन शिवसेना – भाजपा आमने-सामने\n‘शापोरा’ बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित\n‘आप देणार घरपोच जीवनावश्यक सुविधा’\nHome/गोवा /मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा\nमुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची मागणी\nबेजबाबदार भाजप सरकारने गोव्याला कोविडच्या मृत्यू विळख्यात लोटले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या करोना रुग्णांचा आरोग्य सुविधेअभावी मृत्यू होत आहे. अशा स्थितीत गोव्याचे बेजाबदार मुख्यमंत्री लॉकडाऊनची गरज नसल्याचे सांगत आहेत. डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करुन त्यांना गजाआड होण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.\nआज निवासी डॉक्टरांच्या व्हायरल झालेल्या एका पत्राने गोमेकॉतील भीतीदायक स्थिती उघड झाली आहे. या निवासी डॉक्टरांनी गोमेकॉ अधिष्ठाता यांना लिहिलेल्या पत्रात इस्पितळातील अनागोंदीची माहिती दिली आहे. त्यातून अनेक कोविड कक्षात ऑक्सिजन पुरवठाच होत नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी हवी असलेली केंद्रीय पद्धती तसेच व्हेंटीलेटर सह इतरही वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नाहीत. अशा कोविड कक्षातील रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी युवक काँग्रेस पदाधिकारी ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी धडपडत असतांना सरकारची पोलीस यंत्रणा त्यांचा छळ करत आहे. अशाही स्थितीत आमचे कार्यकर्ते काम करीत आहेत.\nदक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील कोविड कक्षाची परिस्थिती देखील याच स्वरूपाची आहे. यावरून हे स्पष्ट होत आहे की, डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी गंभीर अडचणींचा सामना करत असतांना सरकारला मात्र त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. खरे तर या सर्वांना सुरक्षा पुरविणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.\nभांडवलदारांचेच हित पाहणार्‍या भाजप सरकारने दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील दोन रिकामे मजले अजून ताब्यात घेतलेले नाहीत. सरकारला ही कामे त्यांच्या खाजगी साथीदारांकडे सोपऊन त्यांचे भले करायचे आहे. करोना रुग्ण आजही जमिनीवर व मिळेल त्या जागेवर उपचार घेत आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आणि रुग्ण यांचे सँडविच होत आहे. मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांच्या भांडणामधे कोविड रुग्णांना खाटा आणि ऑक्सिजन मिळणे अशक्य झाले आहे. त्या मुळे निरपराध कोविड रुग्णांच्या सदोष मनुष्य वधाबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची गरज आहे, असे चो��णकर म्हणाले.\n'जीएमसीत नाही पुरेसा ऑक्सिजन पुरवठा'\nमोदींनी स्वीकारला बंगालचा पराभव\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\n‘शापोरा’ बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित\n‘आप देणार घरपोच जीवनावश्यक सुविधा’\n‘आमदारांनी केला फक्त स्वतःचा विकास; मतदारसंघाचा नाही’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/devendra-fadnavis-criticize-shivsena-spokesperson-sanjay-raut/", "date_download": "2021-06-17T03:21:14Z", "digest": "sha1:Y7FSMCVCE7E2OVSW3L6JLDOB3GHLZ5TK", "length": 22044, "nlines": 189, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "रोज सकाळी असत्याशी ‘सामना’!", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार दे��ार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nरोज सकाळी असत्याशी ‘सामना’ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना प्रवक्ते संजय राऊतांना टोला\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर लिहिताना किंवा बोलताना एखादी व्यक्ती इतकी उथळपणा कसा करू शकते, तेही न्यायालयात झालेल्या सुनावणीचे ‘प्रोसेडिंग’ न वाचता आणि न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा एक भक्कम स्तंभ असताना असे सांगत रोज सकाळी असत्याशी ‘सामना’ दुर्लक्षितपणा की, ठरवून केलेली बदनामी दुर्लक्षितपणा की, ठरवून केलेली बदनामी असा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांचे नाव न घेता ट्विटरद्वारे लगावत आता समजून घ्या हा विषय असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.\nदिल्ली आणि इतरही राज्यांकडून ऑक्सिजनच्या संदर्भात अवास्तव आणि अतार्किक मागण्या होत होत्या. यंत्रणा जेव्हा आणखी तपशीलात गेली तेव्हा संपूर्ण भारतातून होत असलेल्या मागणीतील उणिवा लक्षात आल्या आणि त्यातून अनेक गैरप्रकारही पुढे आले.\nभारताचे सॉलिसिटर जनरल हे भारत सरकारचे प्रतिनिधीत्त्व करीत असतात.\nया आदेशातील पाने चाळून पाहिली, तरी सहज लक्षात येते की, केंद्र सरकारने स्वत:च सॉलिसिटर जनरल यांच्यामार्फत, तज्ञांचा समावेश असलेल्या व्यक्तींचा राष्ट्रीय टास्कफोर्स गठीत करण्याची सूचना केली. यातून ऑक्सिजन तरतूद आणि वितरणाची पद्धत निश्चित व्हावी, असे सांगितले गेले.\nयाशिवाय, त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले की, ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध आहे आणि ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी टँकर आयात करण्याची प्रक्रिया सुद्धा सातत्याने केली जात आहे. वरिष्ठ पातळीवर सर्व ती देखरेख ठेवली जात आहे.\nसर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुणावनी दरम्यान झालेल्या गोष्टीचा खुलासा फडणवीस यांनी करत असे असताना वारंवार खोटारडेपणा का असा सवालही शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना केला.\nरोज सुबह होता है झूठ से ‘सामना’\nPrevious आता फक्त याच कारणामुळे होणार सरकार�� बदली….अन्यथा नाही\nNext म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर राज्य सरकार करणार मोफत उपचार\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई राज्य सरकारचे सर्व खाजगी, अनुदानितसह सर्व शाळांना आदेश\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा करा\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार-शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल\nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा दोन कोटींची जमीन काही मिनिटात १८.५ कोटींची कशी झाली \nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा आ. भातखळकर यांच्या जनहित याचिकेवर आदेश\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच अनिल गलगली यांच्या आव्हान अपिलावर सुनावणीत पुढे आली माहिती\nइंदू मिलमधील भारतरत्न डॉ. आंबेडकर स्मारकाच्या पुतळ्यासाठी नव्याने समिती सामाजिक न्यायमंत्र्यांनी घेतला स्मारकाच्या कामाचा आढावा\nLearning Driving Licence हवाय, मग आरटीओत जाण्याची गरज नाही ई-गर्व्हनन्स कार्यप्रणालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन\nकेंद्रीय मंत्री आठवलेंनी मिसळला फडणवीसांच्या सूरात सूर प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी \n‘One Earth One Health’ आरोग्य सेवेची चांगली संकल्पना परंतु मिळणार कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल\nपटोले म्हणाले, २०२४ च्या निवडणूकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ मंत्री नवाब मलिक यांची माहिती\nपवार-किशोर भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट, मलिक काय म्हणाले… प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती व अनुभव पवारसाहेबांसमोर मांडला\nमुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार म्हणाले, सरपंचांच्या कामातूनच चांगली माहिती मिळाली गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास\nअजित पवारांनी फेसबुकद्वारे साधला जनतेशी संवाद, दिली ही आश्वासने ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ या नव्या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nकोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच भाजपाचे योगी विरूध्द मोदीचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका\nचंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया\nपुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/fatima-ismail-laid-the-foundation-of-a-polio-free-india/", "date_download": "2021-06-17T01:25:39Z", "digest": "sha1:PFAEUFQIJ3IEJ3JDQVIBSFJDHJRB2X5B", "length": 23195, "nlines": 390, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Rochak Mahiti : पोलिओ मुक्त भारताचा पाया रोवणाऱ्या होत्या फातिमा इस्माईल! | Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्��ा माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\nपोलिओ मुक्त भारताचा पाया रोवणाऱ्या होत्या फातिमा इस्माईल\nआज भारतानं पोलिओवर (Polio) मात केली आहे. पोलिओसारख्या संक्रमणकारी रोगाला रोखण्यासाठी विकसनशील भारताला बरीच मेहनत घ्यावी लागली. एककाळ होता जेव्हा दरवर्षी पन्नास हजारांहून अधिक मुलं भारतात पोलिओचा शिकार व्हायची. पण गेल्या सत्तर वर्षात पोलिओविरुद्धची लढाई लढून भारताला पोलिओमुक्त करण्याचं स्वप्न एका महिलेनं बघितलं आणि ते पुर्ण करण्यासाठी संपुर्ण आयुष्य वाहिलं\nफातिमा (Fatima Ismail) यांचा जन्म झाला ४ फेब्रुवारी १९०४ ला. प्रसिद्ध गांधीवादी नेता उमर सोभानी यांचे ते भाऊ होते. एका राजकीय घरात वाढल्यामुळं त्यांना समाजाप्रति प्रेम होत. सार्वजनिक समस्यांवर काम करायला सुरुवात केली. यामुळं अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी महिला सक्षमीकरण आणि इतर गोष्टींवर लक्ष द्यायला सुरुवात केली. याच क्रमात त्यांनी महिलांसाठी सुरु केलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेक शिकायला सुरुवात केली. १९३६ च्या अखिल भारतीय महिला संमेलनच्या शिमला शाखेच्या सचिव बनाल्या. याच दरम्यान देशात इंग्रजांविरुद्ध स्वतंत्रता आंदोलन पुर्ण तीव्रतेने सुरु होतं.\nफातिमाने यात भाग घेतला. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी अनेक कॉंग्रेसी नेते नाव बदलून तिथं थांबत आणि इंग्रजांविरुद्ध रणनिती आखत असायचे. या नेत्यांमध्ये जयप्रकाश नारायण आणि अरुणा आसफ अली अशी दिग्गज नावं ही होती. इंग्रजांविरुद्ध संघर्षाला गती मिळाी तेव्हा १९४२ मध्ये गांधींच्या नेतृत्त्वाखाली भारत छोडो आंदोलनाला सुरुवात झाली. याच वेळी फातिमा इस्मालने निकाह केला आणि त्यांच्या घरी मुलगी जन्मली.\nमुलीला पोलिओ झाला आणि…\nमुलीच्या जन्माच्या तीन वर्षानंतर १९४५ ला त्यांना कळालं की त्यांची मुलगी पोलिओग्रस्त आहे. वेळेत काही केलं नाही तर तिची प्रकृती अजून बिघडू शकते. उपचारांच्या शोधात फातिमा देशभर फिरल्या. त्यांना कळून चुकलं की मुलीची अवस्था सुधारण्यासाठी जास्ती काही करता येणं शक्य नाही. तरी त्यांनी हिम्मत हरली नाही. या दरम्यान त्यांना हजारो पोलिओग्रस्त मुलं पहायला मिळाली. तेव्हा त्यांनी निश्चय केला की त्यांच्या मुलीसाठी नाही तर सर्वांसाठी त्या काम करतील. दरम्यान फातिमा यांच्या पतीची बदली इराणला झाली त्या गेल्या ���ाहीत. भारतात राहून उपचार घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मद्रासमध्ये एम. जी. किनी नावचे डॉक्टर आहेत. जे फातिमांच्या मुलीवर उपचार करु शकतात. हे कळल्या बरोबर त्यांनी मद्रासकडे कुच केली.\nजेव्हा त्या मद्रासला पोहचल्या तेव्हा डॉक्टरांनी सुरुवातीला उपचार करायला नकार दिला. वारंवार फातिमांनी आग्रह केल्यानंतर ते इलाज करायला तयार झाले. आठ महिने त्यांच्या मुलीवर उपचार झाले. यानंतर त्यांना गरज होती फिजीओ थेरिपिस्टची. यासाठी त्या पुण्यात आल्या. पुणे फिजीओथेरिपीचं केंद्र हों, इथं जखमी इंग्रज सैनिकांवर उपचार होत असतं. त्यांच्या मुलीला फिजीओथेरेपिस्टकडून चांगला उपचार मिळाला.\nपोलिओशी झुंजणाऱ्या मुलांसाठी उघडला दवाखान\nफातिमा यांनी याआधी १९२० मध्ये व्हिएन्नात वैद्यकीय शिक्षण घेतलं होतं. घरची आर्थिक परिस्थीती नाजूक असल्यामुळं त्यांनी आभ्यास मध्येच सोडला. तरी त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातलं बरचं ज्ञान घेतलं होतं त्यांना माहिती नव्हतं की त्यांच हे ज्ञान लाखो मुलांना पोलिओच्या शापातून मुक्त करणार आहे.\n१९४७ ला स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर त्यांनी मुंबईतल्या प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांना एकत्रित करुन पोलिओच्या उपचारासाठी दवाखान उघडायचा आग्ह केला. आर्थिक बाजू भक्कम नसल्यामुळं त्यांच काम थांबलं. १९४७ पासून बंद पडत चाललेल्या पुण्यातल्या फिजीओथेरिपीच्या इस्पितळात त्यांनी हे काम शिकलं. यामुळं ८० मुलांना त्यांनी पोलिओतून त्या वर्षी वाचवलं.\nफातिमा यांनी अमेरिका आणि इंग्लंडमध्ये पोलिओची भारतातली स्थिती विषद केली. भारत सरकारला याचं गांभीर्य कळाल्यामुळं पुढं नेहरुंनी १९५३ ला पोलिओशी लढण्यासाठी हॉस्पीटलचं उद्घाटन केलं. १९५९ ला पोलिओ पोलिओग्रस्त मुलांच्या साठी शाळाही उघली. तिथं ३०० हून अधिक मुलं शिकत होती.\nफातिमा यांच्या निस्वार्थ सेवेमुळं त्यांना १९५८ ला पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यांनी फक्त त्यांच्या मुलांसाठी नाही तर भारतातल्या सर्व मुलांना पोलिओ मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचा ४ फेब्रुवारी १९८७ ला मृत्यू झाला. २०११ ला भारतानं पुर्णपणे पोलिओवर मात केली यात फातिमा यांचे योगदान मोठे आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nअखिल भारतीय महिला संमेलन\nPrevious articleनैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोल���े की, लोक चंपा म्हणतात : राष्ट्रवादीच्या नेत्याची चंद्रकांतदादांवर टीका\nNext articleगाय – वासरू खाते पाणीपुरी\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/people-kanheri-built-hospital-their-own-expense-14001", "date_download": "2021-06-17T03:06:40Z", "digest": "sha1:G4CHL57BUPY2HX54E3Y6SCN2I522DYUU", "length": 10819, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कान्��ेरीत लोकवर्गणीतून उभारले रुग्णालय.. | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकान्हेरीत लोकवर्गणीतून उभारले रुग्णालय..\nकान्हेरीत लोकवर्गणीतून उभारले रुग्णालय..\nसोमवार, 7 जून 2021\nकान्हेरी गावातील ग्रामस्थांनी \"गाव करी ते राव काय करी\" ही म्हण सार्थकी लावत लोकवर्गणीच्या स्वरूपातून गावात अद्यावत रुग्णालय ऊभं केलं आहे.\nवृत्तसंस्था : सोलापूर जिल्ह्यातील कान्हेरी Kanheri या गावात \"लोकांनी लोकांसाठी चालवलेली आरोग्य चळवळ\" या योजनेतून अद्ययावत रुग्णालय उभे केले आहे. यात विशेष बाब म्हणजे या गावात आतापर्यंत एकही अद्यावत सेवा देणारं रुग्णालय Hospital नव्हत. मात्र कान्हेरी गावातील ग्रामस्थांनी \"गाव करी ते राव काय करी\" ही म्हण सार्थकी लावत लोकवर्गणीच्या स्वरूपातून गावात अद्यावत रुग्णालय ऊभं केलं आहे. (The people of Kanheri built the hospital at their own expense)\nकान्हेरीतील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत कान्हेरी नवनिर्माण संघाने पुढाकार घेत, या रुग्णालयाची उभारणी केली आहे. गावातील प्रत्येक नागरिकाने 250 रुपये वार्षिक देणगी या रुग्णालयासाठी दिलेली आहे.\nआजपासून अनलाॅक...जाणून घ्या तुमचं शहर, जिल्हात काय सुरु काय बंद\nगावातील शासकीय कर्मचाऱ्यांनी ठराविक वर्गणी संकलित करून 'ना नफा ना तोटा' या तत्वावर हे हॉस्पिटल चोवीस तास 24 तासांसाठी नागरिकांना सेवा देत आहे. नुकतंच सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या रुग्णालयाच 'लोकार्पण' केलं आहे. The people of Kanheri built the hospital at their own expense\n\"लोकांनी लोकांसाठी चालवलेली आरोग्य चळवळ\" हे ब्रीद उराशी बाळगून चॅरिटेबल Charitable हॉस्पिटल आपलं काम नित्याने पार पाडत आहे. या हॉस्पिटलच काम हे इतर गावांसाठी एक आदर्श उदाहरण ठरलं आहे.\nआरोग्य पुढाकार initiatives सोलापूर hospital people पोलीस\nदिनांक : 16 जून 2021 - असा असेल आजचा दिवस\nमेष : संततिसौख्य लाभेल. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील. वृषभ : आपल्या...\nआंबोली घाटात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न\nआंबोली: आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आंबोली बसस्थानकावरून एका युवतीने...\nएका कॉलवर मिळणार कोरोना लस; आता ऑनलाईन बुकिंगची गरज नाही\nनवी दिल्ल���: कोरोना संक्रमणाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) थांबली आहे....\n मागेल त्या जिल्हाला आता मिळणार मेडिकल कॉलेज...\nभंडारा - राज्यात कोरोनाच्या Corona दोन्ही लाटेने निर्माण केलेली आरोग्य...\nबुलढाण्यात 2 हजार आशा वर्कर्स बेमुदत संपावर...\nबुलढाणा - कोरोना Corona महामारिच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून ग्रामीण भागात...\n150 रुपये प्रती डोस दराने कोव्हॅक्सिनचा पुरवठा फार काळ शक्य नाही :...\nनवी दिल्ली : केंद्र सरकारला कोव्हॅक्सिनची लस 150 रुपये प्रति डोस किमतीवर...\nकोरोना विषाणूंना नष्ट करणारा मास्क भारतात विकसित\nपुणे : कोविड 19 विषाणूच्या साथीला सुरवात झाल्यापासून बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे...\nआशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिला कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nनंदुरबार - महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या कामांची व महिला बालकल्याण विभागाच्या...\nskin care : बॉडी स्प्रे करतांना सावधगिरी बाळगा नाहीतर...\nskin care - अनेकांना बॉडी स्प्रे अंगावर टाकायला आवडतो. फक्त घामाचा दुर्गंध येऊ नये...\nदिनांक : 15 जून 2021 - असा असेल आजचा दिवस\nमेष : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. वृषभ :...\n गेल्या 24 तासात धारावीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही\nमुंबई - राज्यासह मुंबईत Mumbai देखील कोरोनाचा Corona शिरकाव झाला आणि पाहता...\nWorld Blood Donor Day - रक्तदान केल्यानं शरीराला होतात हे फायदे\nWorld Blood Donor Day - रक्तदान करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/babasahebanchi-jayanti.html", "date_download": "2021-06-17T01:59:55Z", "digest": "sha1:YKOTI2L54ZBA3N3F53KLAHHT4ZNJZYD6", "length": 3887, "nlines": 71, "source_domain": "zeenews.india.com", "title": "babasahebanchi jayanti News in Marathi, Latest babasahebanchi jayanti news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संबंधी मार्गदर्शक सूचना\nवाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता या वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती\nलॉकडाऊनचा मार, आई झाली भार, म्हणून माऊली वृद्धाश्रमात\n आई पाठोपाठ 9 व्या दिवशी मुलीचाही कोरोनाने मृत्यू, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअंगावर आले तर शिंगावर घेऊ - शिवसेना\nCORONA: दोन लसीतला गॅप वाढवला ही चूक ; NTAGI च्या तज्ज्ञांचा दावा\nICC Test Ranking | कसोटी क्रमवारीत ही विराटचा जलवा कायम...\nCORONA ALERT : 'स्वत: डॉक्टर बनू नका' केंद्र सरकारकडून नवी गाईडलाईन्स जारी\nसाहब 'वॅक्सीन' से नही 'सुई' से डर लगता है...असं का म्हणतायत या प्रगत देशाचे लोक\nकोरोनाचे औषध घ्या.. अन् कोरोना मृत्यू टाळा\n तिने 56 व्या वर्षी मिळवली पदवी आणि 4 सुवर्णपदकं\nEPF धारकांनो ऑफरचा लाभ घ्या, नाहीतर अकाऊंट होईल लॉक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80/5ec12099865489adce37e686?language=mr&state=bihar", "date_download": "2021-06-17T01:49:19Z", "digest": "sha1:MDSNH6DBVQUY3N3OPZWI56KDDN7AE6ST", "length": 5624, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - कीटकनाशकांची फवारणी करताना काळजी घ्यावी - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nकीटकनाशकांची फवारणी करताना काळजी घ्यावी\n•\tकीटकनाशकांची शिफारस केलेली डोस अनुसार फवारणी करावी._x000D_ •\tकीटकनाशके कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसारच खरेदी करावीत._x000D_ •\tकीटकनाशके समाप्तीची तारीख पाहिल्यानंतरच खरेदी करावीत._x000D_ •\tआवश्यक प्रमाणात किटकनाशके खरेदी करावी._x000D_ •\tकीटकनाशके मुलांच्या व जनावरांच्या आवाक्यापासून दूर ठेवा._x000D_ •\tकिटकनाशकांची फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी._x000D_ •\tकीटकनाशकांची फवारणी करतांना हातचे हातमोजे , चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यावर टोपी घालावी._x000D_ •\tकीटकनाशक द्रावण तयार करतांना खाणे, पिणे, धुम्रपान टाळावे._x000D_ •\tकीटकनाशकांची फवारणी केल्यावर आंघोळ करुन कपडे साबणाने धुवावेत._x000D_ स्रोत: अन्नदाता, _x000D_ आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि शेतकरी बांधवाना शेयर करा\nसल्लागार लेखपीक संरक्षणवीडियोकृषी ज्ञान\nमहसूल विभागकागदपत्रे/दस्तऐवजव्हिडिओसल्लागार लेखकृषी ज्ञान\nवडिलोपार्जित संपत्तीत तुमचा वारसा हक्क समजुन घ्या\n➡️ मित्रांनो, संपत्तीसाठी वारसा हक्काच्या संदर्भात वाद होताना दिसतात. अशावेळी वारसा हक्क नोंदणी कश्याप्रकारे करावी याबाबत सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 👉...\nसीताफळ लागवडीपासूनचे योग्य छाटणी व्यवस्थापन\nमित्रांनो, आज आपण अनुभवी आणि प्रगतशील महिला शेतकरी 'स्वप्नाताई मगर' यांच्या मार्गदर्शनाद्वारे सीताफळ पिकामध्ये लागवडीपासून छाटणीचे नियोजन कसे करावे हे खालील लेख तसेच...\nकापूसपीक संरक्षणपीक पोषणव्हिडिओसल्लागार लेखकृषी ज्ञान\nकापूस पिकासाठी 'भरोसा किट' फायद्याचे\n➡️ कापूस पिकाची सुरवातीची वाढ जोमदार आणि निरोगी होण्यासाठी 'भरोसा किट' अत्यंत फायद्याचे आहे. या किटमध्ये कोणकोणत्या उत्पादनांचा समावेश आहे तसेच त्यांचा वापर आणि फायदे...\nसल्लागार लेख | Modern Farming आधुनिक शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/08/14/%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-17T02:27:16Z", "digest": "sha1:EMXURNCSIQIVOHKXLEFAH76ZDJDSODZK", "length": 9110, "nlines": 52, "source_domain": "mahiti.in", "title": "हजारो कष्ट सहन केल्यानंतर शनिदेवाने फक्त एका राशीला दिला आहे, श्रीमंत बनण्याचा शुभ संकेत… – Mahiti.in", "raw_content": "\nहजारो कष्ट सहन केल्यानंतर शनिदेवाने फक्त एका राशीला दिला आहे, श्रीमंत बनण्याचा शुभ संकेत…\nशांति ग्रह शनि देव हे सूर्याचे पुत्र आहेत आणि त्यांची माता छाया आहे, म्हणून ते “छायापुत्र” म्हणून सुद्धहा ओळखले जातात. ते सगळ्यात चांगले गुरु आहेत, भल्या व चांगल्या वागणार्‍या लोकांसाठी हितचिंतक आहेत, पण जे दुष्ट आहेत, वाईट कामे करणारे आहेत, त्यांच्यासाठी मात्र मोठी शिक्षा देणारे आहेत. त्यांची वक्र दृष्टी पडली तर साडेसात वर्ष तुम्हाला कष्टाची व दु:खाची जातात.\nआज आम्ही तुम्हाला ज्योतीशास्त्रातील एका भाग्यशाली राशीबद्दल सांगणार आहोत, ज्या राशीला ८०१ वर्षांनंतर शनिदेवाचे वरदान प्राप्त झाले आहे. शनीदेवाच्या कृपेने या राशीचे लोक लवकरच करोडपती होणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया, या भाग्यशाली राशिबद्दल.\nया राशींच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहील. त्यांना त्यांच्या जीवनात पैशाची कमतरता कधीच जाणवणार नाही. त्या काळात तुम्हाला तुमच्या सगळ्या कार्यात सफलता मिळेल. तुम्हाला काहीतरी नवीन योजना हातात घेता येतील व त्या सफल होतील. तुमच्या आर्थिक परिस्थितीत उन्नती होईल. नौकरी करणार्‍या लोकांची पगारवाढ होऊ शकते. त्यांना नौकरीत वरच्या पदावर पोहोचता येऊ शकते. वैवाहिक जीवन सुखात चालू असेल.\nतब्येतीच्या दृष्टीने येणारा काळ आपल्यासाठी खूपच चांगला असेल. ज्यांची प्रेमप्रकरणे आहेत, त्यांनी स्वता:च्या प्रेयसीला किंवा प्रियकराला योग्य वेळ द्या. नाहीतर तुमच्या नात्यात कडवटपणा येऊ शकतो. या वेळी तुमचे नशीब तुम्हाला साथ देते आहे. नवे वाहन घ्यायचे असेल, तर ते तुम्ही घेऊ शकता.\nतुमचा येणारा काळ खूप उत्तम येणार आहे. पैशांच्या बाबतीत वाढ होताना तुम्ही बघू शकता. नौकरीच्या नवीन संधि तुम्हाला मिळू शकतील. तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. वैवाहिक व परिवाराचे सुख तुम्हाला मिळणार आहे. तुमचे पैसे कोणाकडून येणे असेल, तर ते तुम्हाला त्वरित मिळतील. लाभदायक परिस्थिति तुम्हाला अनुभवता येईल. धंदा उद्योगात तुम्हाला नफा होऊ शकतो. तुमची आर्थिक परिस्थिति कायमच चांगली राहील. तुमच्या रोजच्या जीवनात तुम्हाला नवीन नवीन आनंद मिळत राहील.\nआम्ही ज्या राशीबद्दल बोलत आहोत, ते “मेष” राशीचे लोक आहेत. तुम्ही सर्व भक्त शनीदेवांचा आशीर्वाद मिळावा, म्हणून कमेंट मध्ये “जय शनीदेव” असे अवश्य लिहा. भगवान शनिदेव तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण करतील. टीप: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \nबेशरम होऊन करा हे काम सफलता अवश्य मिळेल – चाणक्यनिती…\nजर तुम्हाला हे ९ संकेत मिळत असतील, तर तुम्ही कोणी साधारण मनुष्य नाही- श्रीकृष्ण संकेत\nPrevious Article तुम्हाला क्वचितच माहिती असेल की जमिनीवर बसून जेवल्यामुळे बदलू शकते तुमचे जीवन, हे आहेत फायदे…\nNext Article कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नसेल की, पेरुच्या पानांमुळं हे आजार मुळापासून गायब होतात….\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/maharashtra-government-received-8-lakh-remdesivir-dose", "date_download": "2021-06-17T03:15:53Z", "digest": "sha1:YT6CCUGJVNZRUNHNBFEL4GYZER2ZZXS6", "length": 8141, "nlines": 54, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "20 दिवसांत राज्याला 8 लाखांपेक्षा जास्त रेमडेसिवीर इंजेक्शन maharashtra government received 8 lakh remdesivir dose", "raw_content": "\n20 दिवसांत राज्याला 8 लाखांपेक्षा जास्त रेमडेसिवीर इंजेक्शन\nराज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने त्याच प्रमाणे रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात आले आहे. 20 दिवसांत राज्याला 8 लाख 9 हजार 500 रेमडेसिवीर इंजेक्शन मंजुर झाले आहे. त्यातील बहुतांशी साठा मिळाला असून राहिलेला साठा येत्या 9 मे पर्यंत मिळणार आहे.\n1 जूनला मान्सूनचे केरळात येणार, राज्यात या तारखेपर्यंत आगमन\nराज्यात कोविड रूग्ण संख्या झपाट्याने वाढलेली आहे. या रूग्णांवर उपचारासाठी मेडिकल ऑक्सिजन हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे राज्यात उत्पादित होणारे आणि इतर राज्यातून प्राप्त होणारे ऑक्सिजन राज्यातील सर्व जिल्ह्यांना सुरळीतपणे व त्या-त्या जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार प्राप्त होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे राज्यातील लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन उत्पादकांना त्यांनी दररोज कोणत्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन पुरवावा यासाठी पुरवठा बाबतचे विवरणपत्र तयार करून ते उत्पादकांना देण्यात येते. 6 मे 2021 साठी प्रशासनाने उत्पादकांना 1713 टन ऑक्सिजन पुरवण्यासाठी पुरवठा विवरणपत्र जारी केले आहे .\n4 मे, 2021 रोजी राज्यात 1720 टन ऑक्सिजनचा पुरवठा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना करण्यात आला. यामध्ये परराज्यातून प्राप्त झालेल्या 257.5 टन ऑक्सिजनचा अंतर्भाव आहे. गुजरात येथून 116.5 टन, भिलाई छत्तीसगड येथून 60 टन आणि बेल्लारी कर्नाटक येथून 81 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाले आहे.\n5 मे 2021 साठी उत्पादक 1661 टन ऑक्सिजन वितरीत करणार आहेत. असे उत्पादकांकडून प्राप्त प्रस्तावित वितरण पत्रावरून दिसून आले आहे. अन्न व औषध प्रशासनाव्दारे व शासनाद्वारा या कामी नेमलेल्या नोडल ऑफिसर्स द्वारा राज्यातील सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत.\nरेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन मे. सिप्ला, हेटेरो, झायडस, मायलन, सन फार्मा, डॉ.रेड्डीज व जुबिलंट या औषध उत्पादक कंपन्यामार्फत करण्यात येते. राज्यात मे. सिप्ला लि. या उत्पादकाचे उत्पादन होते. वरील उत्पादकांच्या प्रामुख्याने भिवंडी, पुणे व नागपूर येथील डेपोमधून या औषधाचा पुरवठा राज्य��र करण्यात येतो.\nराज्य शासनाद्वारे राज्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वाढीव कोटा मिळावा यासाठी नियमितपणे पाठपुरावा करण्यात येत होता. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने त्यांचे पत्र दिनांक-01 मे, 2021 अन्वये महाराष्ट्र राज्यासाठी वरील सात उत्पादक मिळून एकूण 8,09,500 रेमडेसिवीरचा साठा दिनांक- 21/04/2021 ते 09/05/2021 या कालावधीत मंजूर केलेला आहे.\n21/04/2021 ते 04/05/2021 अखेर पर्यन्त 474791 इतका साठा खाजगी व शासकीय रूग्णालयांना वितरीत करण्यात आला आहे. दिनांक- 04/05/2021 रोजी राज्यात 42024 इतका साठा वितरीत झाला आहे. दिनांक 05.05.2021 रोजीच्या वितरणासाठी अंदाजे 50,380 इतका साठा उत्पादकाकडून प्राप्त झाला आहे. त्यातील काही साठा आज व उर्वरीत साठा दि. 06/05/2021 रोजी प्रत्यक्ष वितरीत होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/corona-hospital-bill-issue-pune-municipal-corporation-coronavirus-crisis", "date_download": "2021-06-17T02:11:28Z", "digest": "sha1:ISZGASWXRLNLXZTG7C2MQ256YWUEL4D3", "length": 6821, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अव्वाच्या सव्वा बिले आकारणाऱ्या रुग्णालयांना पुणे महापालिकेचा चाप", "raw_content": "\nअव्वाच्या सव्वा बिले आकारणाऱ्या रुग्णालयांना पुणे महापालिकेचा चाप\nरुग्णांना दिले सव्वा तीन कोटी रुपये परत मिळवून\nकरोनाची बाधा झाल्यानंतर रुग्णांना आणि कुटुंबीयांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली असते. दुसरीकडे या भीतीचा गैरफायदा रुग्णालये घेत असल्याचे चित्र सर्व ठिकाणी दिसते आहे. अव्वाच्या सव्वा बिलाची आकारणी करून कोरोनाबाधित रुग्णांची आर्थिक लूट करायची हे सर्रास सुरू असून अशा लूट करणाऱ्या पुण्यातील रुग्णालयांना पुणे महापालिकेने चांगलाच दणका दिला आहे.\nपुण्यातील खासगी रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट करून पुणे महापालिकेने गेल्या नऊ महिन्यातील आठशे रुग्णांना जास्त आकारण्यात आलेले सव्वातीन कोटी रुपये परत मिळवून दिले आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.\nकरोनाच्या सुरुवातिच्या काळात पुण्यातील खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून रुग्णांना मोठ्या प्रमाणात बिल येत होते. त्यांच्या या बिलाचे ऑडिट होत नव्हते. त्यामुळे पुणे महापालिकेने खाजगी रुग्णालयांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला.\nसरकारी अथवा पुणे महापालिकेच्या रुग्णालयात करोनावरील उपचार घेतल्यास उपचार मोफत होतात. खाजगी रुग्णालयांमध्ये मात्र पैसे देऊ�� उपचार घ्यावे लागतात. त्यातही पीपीई किट, ग्लोज, मास्क यापासून सर्वच गोष्टींचे पैसे रुग्णांच्या नातेवाइकांना द्यावे लागतात. कोरोनाची पहिली लाटेत अशा प्रकारची आर्थिक लूट रुग्णालयांकडून आणि मानसिक लूट होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे महापालिकेने ही लूट थांबविण्यासाठी बिलांचे ऑडिट करण्यासाठी ऑडिटर नेमण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेकडे अशी वाढीव बिले घेतल्याच्या 1200 तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार दीड लाखांपेक्षा जास्त असलेल्या सर्व बिलांचे ऑडिट करण्यात आले. त्यातून रुग्णांना हा दिलासा मिळाल्याचे पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी सांगितले.\nमहापालिकेच्या माध्यमातून जी यंत्रणा नेमण्यात आली त्या यंत्रणेत १ हजार १४९ लोकांनी तक्रारी दाखल केल्या असून ८०२ तक्रारींमध्ये खासगी रुग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड झाले आहे. ऑडिट केल्यावर ३ कोटी २७ लाख ८७ हजार ७३३ रुपये बिल कमी झाले असून ती बिले संबंधित रुग्णांना परत करण्यात आले असल्याचे बीडकर यांनी सांगितले. दरम्यान अशाप्रकारे रुग्णालयांकडून जादा बिल आकारणी झाली असे वाटत असल्यास नागरिकांनी ०२०-२५५०२११५ या क्रमांकावर संपर्क करावा अथवा billscomplaint@gmail.com वर संपर्क करा, असे आवाहन करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/sachin-nikam-writes-blog-about-shivsena-and-uddhav-thackreay-237631", "date_download": "2021-06-17T02:21:32Z", "digest": "sha1:FMHG23GWE7ZTNGFN7IPGGT64J2YSSDVU", "length": 22716, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आक्रमक बाळासाहेबांचा संयमी वारसदार", "raw_content": "\nहिंदूहृदयसम्राट आणि आक्रमक बाळासाहेब ठाकरे यांचे वासरदार उद्धव ठाकरे यांच्यावर मवाळ, संयमी, शांत स्वभावाचे, पक्ष वाढवतील का असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. पण, आज या सगळ्या प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर देत शिवसेना काय करू शकते आणि पक्ष वाढविण्यासाठी ते कोणताही पर्याय निवडू शकतात हे दाखवून दिले आहे.\nआक्रमक बाळासाहेबांचा संयमी वारसदार\nहिंदूहृदयसम्राट आणि आक्रमक बाळासाहेब ठाकरे यांचे वासरदार उद्धव ठाकरे यांच्यावर मवाळ, संयमी, शांत स्वभावाचे, पक्ष वाढवतील का असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. पण, आज या सगळ्या प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर देत शिवसेना काय करू शकते आणि पक्ष वाढविण्यासाठी ते कोणता��ी पर्याय निवडू शकतात हे दाखवून दिले आहे.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nसध्या महाराष्ट्राचे महाचाणक्य असलेल्या आणि बाळासाहेबांचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे भाजपसोबत लढूनही आपला स्वाभिमान आणि लढाऊ बाणा दाखविणाऱ्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या रुपाने मिळालेले नेतृत्व शंभर टक्के कणखर असल्याचे सिद्ध झाले आहे.\nउद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांनी 2003 मध्ये महाबळेश्वर येथे झालेल्या अधिवेशनात आपला राजकीय वारसदार घोषित केले. यावेळी या स्पर्धेत असलेल्या नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी आपापले समर्थक घेऊन शिवसेना फोडली. पण, या दोघांच्या बंडाला थंड करण्याचे आणि पक्ष एकसंध ठेवण्याचे आव्हान उद्धव ठाकरेंकडे होते. याचे आव्हान आता पाहिले तर उद्धव यांनी संयमीपणे पेलल्याचे स्पष्ट दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत लढून 45 जागा जिंकल्या. त्यानंतर 2014 च्या विधानसभेत भाजपसोबत फारकत घेऊन शिवसेना स्वतंत्र लढली आणि तब्बल 63 जागा जिंकून सत्तेत आम्ही मजबूत दावेदार असल्याचे सिद्ध केले. पण, शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी झाली.\nशरद पवार म्हणाले मुख्यमंत्रीपदासाठी 'या' नाववर झाली सहमती\nसत्तेत सहभागी होऊनही शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सतत विरोधी पक्षांपेक्षा अधिक प्रश्न विचारत राहिली. त्यांच्यावर अनेकवेळा हे सत्तेत आहेत की विरोधीपक्षात असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. आमच्या खिशात राजीनामे आहेत, हे शिवसेना नेत्यांचे वक्तव्य युती सरकारच्या कार्यकाळात चांगलेच गाजले. पण, उद्धव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना डगमगली नाही आणि भाजपला चुकीच्या मुद्द्यांवर घेरत राहिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे मन वळविण्यासाठी भाजपच्या चाणक्याला अमित शहांना मातोश्रीवर यावे लागले. त्यामुळे शिवसेना पुन्हा भाजपसोबत लोकसभा निवडणूक लढून त्यांना तब्बल 18 जागा जिंकून आपली डरकाळी पुन्हा फोडली. या विधानसभेतही महायुती म्हणून लढलेल्या भाजप आणि शिवसेनेत खरे वाजले ते मुख्यमंत्रीपदावरून आणि भाजप नेतृत्वाने दिलेल्या शब्दावरून.\nविधानसभा अध्यक्षपदासाठी काँ���्रेस राष्ट्रवादीत रस्सीखेच; पेच कायम\nसत्तेचे आणि पदांचे समसमान वाटप ठरलेले असताना भाजप शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार झाली नाही आणि येथेच शिवसेनेच्या वाघाने आपला पंजा पुन्हा उगारला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने येथेच ओळखले की हीच ती वेळ. भाजपला सत्तेपासून रोखण्याची आणि बाळासाहेबांचे स्वप्न शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची. कडवे हिंदुत्त्व सोडून शिवसेनेने धर्मनिरपेक्ष पक्ष अशी ओळख असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या जवळ केले. बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक असलेल्या संजय राऊत यांनी भाजपने आपल्या शब्दांपासून दूर गेल्याची सतत ओळख करून दिली. तर, उद्धव हे संयम राखून या दोन्ही पक्षांसोबत चर्चा करत राहिले. अखेर आज या तिन्ही पक्षांचे सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सरकारचे नेतृत्व शिवसेनेकडे असेल हे उद्धव यांच्या मेहनतीचे यश आले आहे.\nउद्धव यांनी मुख्यमंत्रीपदासाठी सुचविलेल्या 'या' नावांना पवारांची नापसंती\nशिवसेनेने भविष्यात आपल्यापुढे अनेक पर्याय उपलब्ध करून ठेवले आहे. प्रत्येक निवडणुकीत आमदारांच्या संख्येत वाढच होत गेलेली शिवसेना आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपसोबत कधीही जाऊ शकते. तर, त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारखे नवे मित्रही जवळ केले आहेत. शिवसेनेचे नुकसान होईल, असे म्हणणाऱ्यांना उद्धव यांनी पूर्णपणे चुकीचे ठरवून शिवसेनेने ठरविले तर काहीही होऊ शकते हे दाखवून दिले आहे.\nसोशल मीडियावरील अखेर 'ती' पोस्ट ठरली खरी\nसोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला\nFlashBack 2019 : 'या' दहा नावांनी ढवळून काढलं महाराष्ट्राचं राजकारण\nफ्लॅशबॅक 2019 : महाराष्ट्राचं राजकारण तसं पाहिल्यास प्रत्येकवेळी हे गरमागरमच असतं. परंतु, यावर्षी म्हणजेच २०१९ या वर्षात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे ते चांगलेच तापले होते. त्यात सांगली सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि अन्य गोष्टींवरून तर अधिकच आरोपांच्या फैरी झडलेल्या पाहा\nउद्धव ठाकरे हे गोसेखुर्दला भेट देणारे पंधरावे मुख्यमंत्री; तब्बल ३७ वर्षे लोटूनही बांधकाम अपूर्णच\nनागपूर ः विदर्भातील सर्वाधिक सिंचन क्षमता असलेल्या गोसेखुर्द धरणाला भेट देणारे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे पंधरावे मुख्यमंत्री ठरले. हासुद्धा एक विक्रमच असून या धरणाचे काम अद्याप शिल्लकच आहे. लोकार्पणासाठी आणखी किती मुख्यमंत्र्यांना भेट द्यावी लागले हे सध्या जलसंपदा विभागालाही सांगता येणा\nउद्धवराव, तुम्हीच व्हा मुख्यमंत्री...\nमुंबई : उद्धवराव, महाराष्ट्र तुमच्या निर्णयाची वाट पाहतो आहे. शिवसेनेची सत्ता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्याने आणि सहभागानेही येणार आहे. या सरकारचे नेतृत्त्व करायची संधी सोडू नका, मुख्यमंत्रिपद स्वीकाराच आणि संपवा एकदाचा सरकार कुणाचं आणि मुख्यमंत्री कोण यावर सुरू असलेला खे\nगृहीत नका धरू... (श्रीराम पवार)\nराजकारण प्रवाही असतं, तिथं कायमचं काहीच नसतं याची जाणीव महाराष्ट्र आणि हरियानाच्या निकालांनी पुन्हा एकदा करून दिली आहे. जमिनीवर समीकरणं बदलत असतात त्याचा अंदाज ‘पन्नाप्रमुखी’ बांधणीतून, समाजमाध्यमी कल्लोळातून येतोच असं नाही असं हा निकाल सांगतो. ‘लोकांना गृहीत धरू नका’ असा धडाच एका अर्थानं\nसंजय राऊत पुन्हा पवारांच्या भेटीला; काय असेल निरोप\nमुंबई : पहिल्या क्रमांकाचा पक्ष सरकार स्थापनेचा दावा करण्यात अपयशी ठरल्यानंतर आता दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याच दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिवसेनेचे खासदार संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला जात आहेत.\n\"बाळासाहेबांचे पोस्टर्स लाऊन मोदींनी निवडणुका जिंकल्यात\", शाहांना राऊतांचं खणखणीत उत्तर\nमहाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून उद्या उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अशातच महाराष्ट्र घडलेल्या महानाट्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर घणाघाती टीका केली. या टीकेला शिवसेनेचे संजय राऊत यांनी खणखणीत उत्तर दिलंय.\n'त्यांना' छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही; भाजपचा दिल्लीतून टोला\nनवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आमच्यासोबत आले तर, लोकशाहीची हत्या. पण, राष्���्रवादी शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करत असले तर ती लोकशाहीची हत्या नाही असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे. भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन, महाराष्ट्राच्य\nशिवसेना भाजपातील 'हे' आहेत हल्ले आणि प्रतिहल्ले\nमहाराष्ट्रात आज मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. यात आज सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आणि भाजपची बाजू मांडल\nसंजय राऊत, शरद पवार यांच्या फोनचं टॅपिंग ठाकरे सरकारचे चौकशीचे आदेश..\nमुंबई - महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामध्ये ठाकरे सरकारने अत्यंत महत्त्वाच्या चौकशीचे आदेश दिलेत. हे आदेश आहेत महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या काळात ज्या नेत्यांचे फोन टॅप केले गेलेत त्यांची ठाकरे सरकार चौकशी करणार आहे. महाराष्ट्र सायबर सेलच्या वतीने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/this-is-the-first-time-since-2003-that-this-has-happened-in-mens-tennis/", "date_download": "2021-06-17T02:55:54Z", "digest": "sha1:AAJJKDJTQUZAOCTTGTCWJOQQ3XKPRFDL", "length": 17519, "nlines": 377, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "पुरुषांच्या टेनीसमध्ये 2003 नंतर पहिल्यांदाच घडलेय असे काही...! - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\nपुरुषांच्या टेनीसमध्ये 2003 नंतर पहिल्यांदाच घडलेय असे काही…\nपुरुषांच्या टेनिसमध्ये (Tennis) बिग थ्री (Big Three) म्हणजे राॕजर फेडरर, राफेल नदाल व नोव्हाक जोकोवीच यांची हुकूमत संपत असल्याची आणि नवी पिढी जोमाने पुढे येत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यंदा गेल्या सलग चार मास्टर्स (Masters) स्पर्धांपैकी एकही बिग थ्री जिंकू शकलेले नाहीत. पॕरिस, मायामी, माँटे कार्लो आणि आता माद्रिद मास्टर्स स्पर्धेतही या तिघांपेक्षा वेगळाच खेळाडू विजेता म्हणून समोर येणार आहे.\nपुरुषांच्या व्यावसायिक टेनिसमध्ये तब्बल 2003 नंतर प्रथमच असे घडतेय. 2003 मध्ये प्रत्येक मास्टर्स स्पर्धांचा या तिघांपैक्षा वेगळाच विजेता होता आणि त्यावेळी जोकोवीच 16 वर्षांचा आणि नदाल 17 वर्षांचा होता.\nमाद्रिद मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत अॕलेक्झांडर झ्वेरेव्हने राफेल नदालचे आव्हान 6-4, 6-4 असे संपवले आणि सलग चौथ्या मास्टर्स स्पर्धेत बिग थ्री पैकी कुणीच विजेता नसेल हे स्पष्ट झाले. 2003 मध्ये अँडी राॕडीकने कॕनडा व सिनसिनाटी मास्टर्स, युआन कार्लोस फेरेरोने माद्रिद आणि टीम हेनमनने पॕरिस मास्टर्स स्पर्धा जिंकली होती. त्यावर्षीच्या नऊच्या नऊ मास्टर्स स्पर्धा बिग थ्री शिवाय वेगळ्या खेळाडूंनी जिंकल्या होत्या. फेडररनेआपली पहिली मास्टर्स स्पर्धा जिंकली ती 2004 मध्ये इंडियन वेल्सला. आणि तेंव्हापासून फेडरर-नदाल- जोकोवीच या तिघांपैकीच कूणी ना कूणी सलग तीन मास्टर्स स्पर्धातील एखादी तरी स्पर्धा जिंकलेलीच आहे. ही मालिका यंदा खंडीत झाली (2020 चा कोरोना व्यत्यय हा अपवाद).\nसध्या जोकोवीचने गेल्या सप्टेंबरमध्ये रोम मास्टर्स जिंकली होती. त्यानंतर पॕरिस मास्टर्समध्ये दानिल मेद्वेदेव, मायामी मास्टर्समध्ये ह्युबर्ट हुर्काक्झ आणि माँटे कार्लोत स्टेफानौस सीसीपास विजेते ठरले तर आता माद्रिद मास्टर्सची विजेतेपदाची लढत अॕलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि मॕटिओ बेरेंटीनी यांच्यात होणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article‘कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न पुरस्कार द्या’, जयंत पाटील यांची मोदींकडे मागणी\nNext article‘पंतप्रधान मोदींनी गडकरींचा प्रस्ताव स्वीकारायचा होता’; सुब्रमण्यन स्वामींची टीका\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्र���ीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2018/09/08/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B6%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2021-06-17T02:45:35Z", "digest": "sha1:AXLY5OJXIH3V6KYDZT6MPIZJ5HUU2LWH", "length": 20846, "nlines": 243, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "वर्षभरात पाचशे बांगलादेशी मुलींना भारतात विकले, आरोपीची धक्कादायक कबुली", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिके���ा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nगुन्हे वृत्त • मुंबई\nवर्षभरात पाचशे बांगलादेशी मुलींना भारतात विकले, आरोपीची धक्कादायक कबुली\nमुंबई : गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवून बांगलदेशातून अल्पवयीन मुलींना आणून भारतात विकणाऱ्या मोस्ट वॉन्टेंड आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. या मुलींना फसवून आणून त्यांना वेश्याव्यवसायात ढकलण्यात येत असे. आरोपी मोहम्मद सैदुल शेख हा बांगलादेशचा नागरिक असून तो हवाला मार्गाने आपल्या देशात पैसे पाठवत होता. बांगलादेशातील अल्पवयीन मुलींना भारतात आणून त्यांची रवानगी कुंटणखान्यात करून त्याचे पैसे हवाल्याने बांगलादेशात पाठवणारी टोळी अस्तित्वात होती. शेख हा त्या टोळीचा म्होरक्या होता. वसईच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्याला अटक केलीय.\nत्याच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या आहेत. त्याने मागील वर्षभरात किमान पाचशे मुलींची तस्करी केल्याचं त्यानं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणातील इतर सहा आरोपीनाही पोलिसांनी अटक केलीय. गेल्या वर्षी पोलिासांनी एका कुटंणखान्यावर छापा टाकून चार मुलींची सुटका केली होती.\nया चारही मुली बांगलादेशी होत्या आणि त्यांना फसवून या व्यवसायात आणण्यात आले होते. तेव्हापासून मुलींना फसवून आणणाऱ्या टोळीचा पोलीस शोध घेत होते शेख हा पोलिसांना तावडीत सापडत नव्हता.\nसैदुलने बांग्लादेशात आपले एजंट नेमले होते. ते तेथील गरीब मुलींना नोकरीचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्��ात ओढायचे.\nत्यानंतर ते एजटं सैदुलकडे आणायचे. तो त्यांना भारत बांगलादेशच्या सीमेवरून छुप्या मार्गाने भारतात आणायचा आणि देशाच्या विविध भागात विकायचा. अल्पवयीन मुलगी असेल तर किमान १ लाख रुपये आणि इतर तरुणींना ५० ते ६० असा सौदा होत असे. यानंतरही त्याला कुंटणखान्यातून दरमहिन्याला या मुलींच्या मोबदल्यात महिना ५ हजार रुपये रक्कम मिळत असे.\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\n१५०० गुंतवणूकदारांची २५ कोटी रुपयांची फसवणूक क्युरकी टेक्नोलॉजीच्या सीईओ, व्हाईस प्रेसिडंटला ठोकल्या बेड्या ; फसवणूक झालेल्यांनी साकीनाका पोलिसांशी संपर्क साधावा\nअंधेरीतील बोगस कॉलसेंटरवर धाड दीड हजार अमेरिकन नागरिकांना दीड कोटी रुपयांचा गंडा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाण�� स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयु���्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ARO-AYU-infog-precautions-in-jaundice-5697908-PHO.html", "date_download": "2021-06-17T02:51:56Z", "digest": "sha1:637J7L7OVKMRM76QBZ25RAYYANJ2FQ5F", "length": 2833, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Precautions In Jaundice | काविळ असेल तर करा ही 10 काम, या 10 गोष्टींना करा अवॉइड... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकाविळ असेल तर करा ही 10 काम, या 10 गोष्टींना करा अवॉइड...\nलिव्हरच्या समस्या हे काविळ होण्याचे कारण असते. यामुळे काविळा झाल्यावर लिव्हल हेल्दी ठेवणे गरजेचे आहे. लिव्हरला नुकसान पोहोचणार नाही असे काही करु नका. आयुर्वेदिक डॉक्टर डॉ. उमेश शर्मा सांगत आहेत की, काविळ झाल्यावर काय करावे आणि काय करु नये...\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काविळ झाल्यावर काय करावे आणि काय करु नये...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsappआणि Facebookच्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/accidental-prime-minister-movie-trailer/", "date_download": "2021-06-17T02:29:57Z", "digest": "sha1:FNY45TP6CAMDVP25OFVHJ7VF7GJ5IERM", "length": 5849, "nlines": 91, "source_domain": "khaasre.com", "title": "माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंघ यांच्या आयुष्यावरील सिनेमाचा ट्रेलर बघितला का ? - Khaas Re", "raw_content": "\nमाजी प्रधानमंत्री मनमोहन सिंघ यांच्या आयुष्यावरील सिनेमाचा ट्रेलर बघितला का \nएक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर हा सिनेमा मनमोहन सिंघ यांच्या आयुष्यावर बनविण्यात आला आहे. अनुपम खेर मनमोहन सिंग यांची भूमिका करणार आहेत. ट्रेलर मध्ये मनमोहन सिंग यांच्या या सिनेमात सोनिया गांधी यांना विलन दाखविण्यात आले आहे. अनु करार आणि काश्मीर प्रश्न इत्यादी विषय या ट्रेलर मध्ये दाखविण्यात आले आहे. या सिनेमात सोनिया गांधी यांची भूमिका जर्मन अभिनेत्री सुजैन बर्नर��ट या करणार आहेत.\nअनुपम खेर यांची विचारधारा अनेकांना माहिती आहे त्यामुळे हा सिनेमा कसा असेल हे बघयला अनेकांना उस्तुकता आहे. विजय रत्नाकर गुट्टे यांनी हा सिनेमा बनविला आहे. अक्षय खन्ना देखील या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाची शुटींग लंडन आणि भारतातील विविध भागात झालेली आहे.\nमनमोहन सिंघ यांचे मिडिया सल्लागार संजय बारू यांच्या वादग्रस्त पुस्तक ‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर : द मेकिंग एंड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंह’ हा सिनेमा आधारित आहे. आपल्याला हा ट्रेलर आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.\nप्रभू श्री रामांनी वनवासात खाल्लेल्या या फळाविषयी तुम्हाला माहिती आहे का \nया अपमानाचा बदला घेण्यासाठी टाटा यांनी जगुआर कंपनीच विकत घेतली…\nया अपमानाचा बदला घेण्यासाठी टाटा यांनी जगुआर कंपनीच विकत घेतली…\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/integrated-management-of-larvae-during-rabi-season/", "date_download": "2021-06-17T03:04:24Z", "digest": "sha1:ZVW6QCPZMBSBRAVYBLHXW7FEOZMQWP64", "length": 13089, "nlines": 109, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "रबी हंगामातील हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nरबी हंगामातील हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन\nहुमणी ही एक अतिशय नुकसानकारक बहुभक्षी कीड आहे. हुमणीची अळी जमिनीमध्ये राहून विविध पिकांच्या मुळा कुरतडते. त्यामुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होते. खरीप हंगामामध्ये मराठवाड्यामध्ये सोयाबीन, कापूस, ज्वारी, ऊस, बाजरी, मका, तुर, हळद, कांदा इत्यादी पिकावर हुमणीचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव होऊन शेतक-याचे नुकसान होते. रबी हंगामामध्ये पेरणी झाल्यानंतर या पिकाच्या उगवणीनंतर हुमणीच्या अळया हरभरा, करडई, ज्वारी इत्यादी पिकाच्या मुळा खाण्याची शक्यता आहे. रोपवस्थेत मुळा कुरतडल्यामुळे संपूर्ण रोप वाळून जाते. तसेच सध्या खरिप हंगामातील तूर, कापूस इत्यादी या उभ्या पिकातदेखील हुमणीच्या प्रदुर्भावामुळे वाळत आहेत.\nहुमणी अळीची अवस्था जुलै ते नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत असते व नंतर ही कोष्यावस्थेत जाते. म्हणून हुमणीच्या अळीपासून होणारे सध्यपरिस्थितीतील नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी सध्यस्थितीत रबी हंगामात देखील शेतक-यांनी खलीलप्रमाने हुमणीचे व्यवस्थापन करावे.\nसध्यस्थितीत हुमणीचे एकात्मिक व्यवस्थापन:\nज्या शेतक-यांना रबी हंगाम घ्यावयाचा नाही त्यांनी खरिपातील पीक काढनीनंतर शेतामध्ये खोल नांगरट करावी व पाळी मारावी. त्यामुळे जमिनीतील अळया पृष्टभागावर आल्यानंतर सूर्यप्रकाशामुळे किंवा पक्षी वेचून खाल्यामुळे त्याचे व्यवस्थापन होण्यास मदत होईल.\nपिकामध्ये शक्य असेल तर आंतरमश्यागत करावी व उघडया पडलेल्या अळया हाताने वेचून रॉकेलमिश्रीत पाण्यात बुडवून मारून टाकावे.\nपूर्ण कुजलेल्या शेनखताचा वापर करावा.\nरबी पिकांची पेरणी करतेवेळी फोरेट १० टक्के दानेदार २५ किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात जमीनीत मिसळावे व जमिनीमध्ये ओल असने आवशक आवश्यक आहे.\nहुमणीच्या व्यवस्थापनासाठी मेटारायझियम ॲनिसोप्ली या उपयुक्त बुरशीचा १० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीतून वापर करावा. ही बुरशी हुमणीच्या अळयाना रोगग्रस्त करते, त्यामुळे अळयाचा बंदोबस्त होतो.\nहुमणीच्या अळीला रोगग्रस्त करणा-या सुत्रकृमीचा वापर करावा.\nफिप्रोनील ४० टक्के + इमिडाक्लोप्रीड ४० टक्के हे मिश्र कीटकनाशक ४ ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून ऊस या पिकाच्या झाडा भोवती आळवणी करावी.\nवरील उपाययोजना ही केवळ सध्यपरिस्थितीतील पिकांच्या हुमणीच्या अळयापासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी आहेत. हुमणीच्या संपूर्णपने व्यवस्थापन करण्यासाठी शेतक-यांना सामुदायिकरित्या २ ते ३ वर्ष प्रौढ व अळया यांचे एकात्मिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. विशेषता: खरिप हंगामात मृगाचा पाऊस झाल्यानंतर हुमणीचे भुंगे कडूनिंब, बाभुळ, बोर इत्यादी झाडाच्या पांनावर रात्रीच्या वेळी भुंगे खात असल्यामुळे सर्व शेतक-यांनी मिळुन सामुहीकरित्या बंदोबस्त करावा. त्यासाठी प्रकाश सापळयाचा वापर करावा.\nडॉ. राजरतन खंदारे (संशोधन सहयोगी)\nवसंतराव नाईक मराठवाडा कृष�� विद्यापीठ, परभणी\nएस. एच. टिमके (पीएच.डी. विद्यार्थी)\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nएन. व्ही. लांडे (पीएच.डी. विद्यार्थी)\nराष्ट्रीय पादप जीनोम अनुसंधान संस्थान, नवी दिल्ली\nडॉ. धीरजकुमार कदम (सहयोगी प्राध्यापक)\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\n जाणून घ्या काय होतो याचा फायदा\n PH शब्द ऐकला का पण PH म्हणजे काय\nदुर्लक्षित झालेला बहुगुणी जवस, कोरडवाहू जमिनीतही बहरतो\nकरा विद्राव्य खतांचे योग्य व्यवस्थापन उत्पन्नात होईल वाढ\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/shiv-sena-leaders-oppose-the-centres-new-tenant-law-a-statement-given-to-the-chief-minister/", "date_download": "2021-06-17T02:57:54Z", "digest": "sha1:F37RBHSQVDRCIL3SONC4N3DWYA3CENUU", "length": 17598, "nlines": 383, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "केंद्राच्या नव्या भाडेकरु कायद्याला शिवसेना नेत्यांचा विरोध, मुख्यमंत्र्यांना दिले निव��दन - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\nकेंद्राच्या नव्या भाडेकरु कायद्याला शिवसेना नेत्यांचा विरोध, मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन\nमुंबई : केंद्र सरकारच्या नव्या भाडेकरु कायद्याचा अनेक राज्यात विरोध होताना दिसत आहे. केंद्र सरकारचा (Central Government) नवा भाडेकरू कायदा राज्यात लागू केल्यास राज्यातील २५ लाख भाडेकरूंना रस्त्यावर येण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती शिवसेना (Shiv Sena) नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा भाडेकरू कायदा राज्यात लागू केला जाऊ नये, अशी मागणी करणारं निवेदन आज शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. परिवहन मंत्री अनिल परब, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील प्रभू, सदा सरवणकर आदी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना हे निवेदन दिलं आहे.\nआदर्श घरभाडे कायदा लागू झाल्याचं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. या आदर्श कायद्याची अंमलबजावणी करावी असंही केंद्र सराकरकडून सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगण्यात आलं आहे. रिकामी पडलेली घरे ही लोकांना भाडेतत्वावर उपलब्ध व्हावीत यासाठी केंद्र सरकारने या कायद्याला मंजुरी दिली आहे. सरकारच्या या स्पष्ट नियमांमुळे भाडेकरु आणि मालकांच्या व्यवहारात एक पारदर्शकता येण्याची शक्यत्ता अनेकांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाला घर उपलब्ध करुन देण्याचा निश्चय केला आहे. त्या दृष्टीने सरकारने या कायद्याला मंजुरी दिली आहे.\nदरम्यान, केंद्राचा कायदा महाराष्ट्रातल्या भाडेकरूंसाठी धोकादायक आहे. भाडेकरूंसाठी भाडे नियंत्रण हा राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय असताना केंद्र सरकारने यासंदर्भात हस्तक्षेप करण्याचं कारण नाही, असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आत�� यासंदर्भात मुख्यमंत्री कुठला निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleशिवसेनेचा विमा कंपन्यांना धक्का, कंपन्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल\nNext articleन अति विलम्बितमश्नीयात् – अति हळूहळू जेवण, पोषणास बाधा \nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/05/blog-post_60.html", "date_download": "2021-06-17T02:15:41Z", "digest": "sha1:QWXQYZBSHJIEJQ77EHKUPY6V5IR6EQW6", "length": 8744, "nlines": 58, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "घंटागाडी कामगारांचे माहिती अधिकार आंदोलन", "raw_content": "\nHomeघंटागाडी कामगारांचे माहिती अधिकार आंदोलन\nघंटागाडी कामगारांचे माहिती अधिकार आंदोलन\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेत घंटागाडी, डम्पर, प्लेसर, आर सी गाड्यांवर काम करणारे वाहनचालक आणि सफाई कामगारांना शासनाने निर्धारित केलेले किमान वेतन, भत्ते, भरपगारी रजा, बोनस इत्यादी कोणत्याही कायदेशीर सुविधा दिल्या जात नाही. केवळ महिना सात- आठ हजार रुपये वेतनावर या कामगारांची पिळवणूक महापालिका प्रशासन वर्षोनुवर्षे करत आहे. वारंवार मागणी करूनही कामगारांना पगाराची पावती दिली जात नाही. कामगारांनी किंवा युनियनने केलेल्या पत्रांना साधी उत्तरे ही दिली जात नाही.\nकामगार आयुक्त कार्यालयात १६ मार्च २०२१ रोजी कोणत्याही परिस्थितीत किमान वेतन कायद्याचे पालन करण्याचे दिलेल्या आदेशाचे ही सर्रासपणे उलंघन महापालिका प्रशासन करीत आहे. कामगारांना मिळणारे वेतन व वेतनातून कपात रकमेचा हिशोब ही दिला जात नाही. त्यामुळे आता माहितीचा अधिकार अन्वेय दर माह वेतनाचा हिशोब व कोणत्या वेतन अधिनियमानुसार वेतन दिले जाते याची माहिती मिळणे हा प्रत्येक कामगाराचा कायदेशीर हक्क आहे. म्हणून आता महापालिकेची पोलखोल करण्यासाठी आणि वेतनाबाबत माहिती मिळण्यासाठी सर्व घंटागाडी कामगारांनी आता माहिती अधिकार आंदोलनाचा आधार घेतला आहे. या बरोबरच आता पर्यंतच्या न मिळालेल्या किमान वेतनाच्या फरकाच्या थकीत रकमेची वसूली साठी लवकरच कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाविरूध्द श्रमिक जनता संघ आंदोलन करणार असल्याचे युनियनचे चिटणीस सुनिल कंद यांनी सांगितले.\n२०१९ साली सहायक कामगार आयुक्त यांनी केलेल्या इंस्पेक्शन नुसार संबंधित अधिकारी यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित असून ती पूर्ण करून जाणूनबुजून दफ्तरदिरंगाई करून कामगारांवर अन्याय करणारे अधिकार्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी केली आहे. सर्व सनदशीर मार्गांचा अवलंब करूनही न्याय न मिळाल्यास शेवटी मह���पालिकेसमोर बेमुदत आंदोलनाचा अवलंब करावा लागेल , अशा ईशारा ही पत्रकात देण्यात आला आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://yuvavarta.in/defamation-of-the-police-on-your-government-portal-charge-filed-against-boycott-activist/", "date_download": "2021-06-17T03:18:41Z", "digest": "sha1:R2N2WHMSEAJZPME353BQC7PHBVHYNMMU", "length": 31763, "nlines": 218, "source_domain": "yuvavarta.in", "title": "आपले सरकार पोर्टलवर पोलीसांची बदनामी; दारुबंदी कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल - Daily Yuvavarta", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nE-Paper वाचण्यासाठी येथे Click कराE-Paper वाचण्यासाठी येथे Click करा\nसाप्ताहिक संगम संस्कृतीसाप्ताहिक संगम संस्कृती\nE-Paper वाचण्यासाठी येथे Click कराE-Paper वाचण्यासाठी येथे Click करा\nसाप्ताहिक संगम संस्कृतीसाप्ताहिक संगम संस्कृती\nट्विटरला केंद्र सरकारची शेवटची ताकीद ; नव्या नियमावलींची अंमलबजावणी न झाल्यास परिणामांना तयार राहण्याचा इशारा\nवारंवार सांगून देखील योग्य ती अंमलबजावणी न केल्याबद्दल या नोटिशीमध्ये ट्विटरला समज देण्यात आली आहे. जवळपास तीन...\nदिलासादायक : देशात कोरोना लाट ओसरतेय; सलग सातव्या दिवशी तीन लाखाच्या आत रुग्ण\n��वी दिल्लीः देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळत आहेत. देशात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या नवीन रुग्णांची...\nअत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका बनल्या संतापाच्या केंद्रस्थानी ; नागरिकांना धडकी भरवतोय रुग्णवाहिकांचा आवाज\nकोरोना आणि हाॅस्पिटल हा सध्या सर्वांच्याच काळजीचा प्रश्न बनला आहे. हाॅस्पिटलमध्ये होणारी लूट व कोणाच्या आगीत तेल...\nडॉ. अमोल जंगम यांचे निधन\nअतिशय दु:खद व मनाला चटका लावणारी घटना संगमनेर (प्रतिनिधी)गेल्या एक वर्षापासूनपासून कोरोनाच्या या युद्धात...\nपत्रकारांनाही ‘फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा देऊन त्यांचे तातडीनं लसीकरण करा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी;\nसंपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई संघटनेच्या वतीने ना. थोरातांचे आभार संगमनेर (प्रतिनिधी)...\nमहाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही\nगेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय...\nसंगमनेर मधील दुर्दैवी घटना ; मार्केट यार्डच्या वखार महामंडळाच्या गोडाऊनला भीषण आग ; संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी\nSangamner_Market_Yard_Firecatch संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणाऱ्या वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण आग लागली असून गोदामातील सर्व वस्तू...\nरुग्णवाहिका चालकाकडून रुग्णांची लूट ; जास्त पैंशासाठी देतात थेट नकार\nसंगमनेर (प्रतिनिधी)संपूर्ण मानवजातीवर कोव्हीडचे भिषण संकट आलेले असताना सामाजिक जाण व भान असलेले अनेक कार्यकर्ते आपले नातेवाईक...\nसंगमनेर तालुक्यात अनेक हॉस्पिटल मध्ये कोरोना सेवा उपलब्ध; जाणून घ्या कोविड सेंटर व संपर्क\nसंगमेनर शहर व तालुक्यात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुले वैद्यकीय सेवेला...\nमे आणि जून महिन्यात गरीबांना मोफत धान्य वाटप ; पीएम गरीब कल्याण योजने अंतर्गत केली जाणार मदत\nनवी दिल्ली : देशातील कोरोनाचे संक्रमण वाढत असताना काही राज्यांत अंशता वा पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला...\nसंगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांच्यावतीने रक्तदान शिबीर उत्साहात\nसंगमनेर (प्रतिनिधी) - कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संपूर्ण देशात रक्ताची कमतरता भासत असून रक्तदानाचे आवाहन शासनामार्फत करण्यात येत आहे....\nइंदोरीकर महाराजांना न्यायालयाचा दिलासा; खटला रद्द\nसमाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग...\nIPL 2021 : वेळापत्रक आले कोणताही संघ घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही\nमुंबई: आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलने रविवारी १४व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केली. करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असले तरी...\nकोरोनाचा उद्रेक : IPL आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह \nनवी दिल्ली: IPL 2021जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी काही दिवसांपूर्वीच मिनी लिलाव...\nनगर-औरंगाबाद रोडवर भीषण अपघातात पाच जण जागीच ठार\nअहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्यात श्री क्षेत्र देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी आराम बसच्या अपघातात पाच जण ठार...\nट्विटरला केंद्र सरकारची शेवटची ताकीद ; नव्या नियमावलींची अंमलबजावणी न झाल्यास परिणामांना तयार राहण्याचा इशारा\nवारंवार सांगून देखील योग्य ती अंमलबजावणी न केल्याबद्दल या नोटिशीमध्ये ट्विटरला समज देण्यात आली आहे. जवळपास तीन...\nदिलासादायक : देशात कोरोना लाट ओसरतेय; सलग सातव्या दिवशी तीन लाखाच्या आत रुग्ण\nनवी दिल्लीः देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळत आहेत. देशात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या नवीन रुग्णांची...\nअत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका बनल्या संतापाच्या केंद्रस्थानी ; नागरिकांना धडकी भरवतोय रुग्णवाहिकांचा आवाज\nकोरोना आणि हाॅस्पिटल हा सध्या सर्वांच्याच काळजीचा प्रश्न बनला आहे. हाॅस्पिटलमध्ये होणारी लूट व कोणाच्या आगीत तेल...\nडॉ. अमोल जंगम यांचे निधन\nअतिशय दु:खद व मनाला चटका लावणारी घटना संगमनेर (प्रतिनिधी)गेल्या एक वर्षापासूनपासून कोरोनाच्या या युद्धात...\nपत्रकारांनाही ‘फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा देऊन त्यांचे तातडीनं लसीकरण करा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी;\nसंपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई संघटनेच्या वतीने ना. थोरातांचे आभार संगमनेर (प्रति��िधी)...\nमहाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही\nगेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय...\nसंगमनेर मधील दुर्दैवी घटना ; मार्केट यार्डच्या वखार महामंडळाच्या गोडाऊनला भीषण आग ; संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी\nSangamner_Market_Yard_Firecatch संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणाऱ्या वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण आग लागली असून गोदामातील सर्व वस्तू...\nरुग्णवाहिका चालकाकडून रुग्णांची लूट ; जास्त पैंशासाठी देतात थेट नकार\nसंगमनेर (प्रतिनिधी)संपूर्ण मानवजातीवर कोव्हीडचे भिषण संकट आलेले असताना सामाजिक जाण व भान असलेले अनेक कार्यकर्ते आपले नातेवाईक...\nसंगमनेर तालुक्यात अनेक हॉस्पिटल मध्ये कोरोना सेवा उपलब्ध; जाणून घ्या कोविड सेंटर व संपर्क\nसंगमेनर शहर व तालुक्यात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुले वैद्यकीय सेवेला...\nमे आणि जून महिन्यात गरीबांना मोफत धान्य वाटप ; पीएम गरीब कल्याण योजने अंतर्गत केली जाणार मदत\nनवी दिल्ली : देशातील कोरोनाचे संक्रमण वाढत असताना काही राज्यांत अंशता वा पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला...\nसंगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांच्यावतीने रक्तदान शिबीर उत्साहात\nसंगमनेर (प्रतिनिधी) - कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संपूर्ण देशात रक्ताची कमतरता भासत असून रक्तदानाचे आवाहन शासनामार्फत करण्यात येत आहे....\nइंदोरीकर महाराजांना न्यायालयाचा दिलासा; खटला रद्द\nसमाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग...\nIPL 2021 : वेळापत्रक आले कोणताही संघ घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही\nमुंबई: आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलने रविवारी १४व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केली. करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असले तरी...\nकोरोनाचा उद्रेक : IPL आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह \nनवी दिल्ली: IPL 2021जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी काही दिवसांपूर्वीच मि��ी लिलाव...\nनगर-औरंगाबाद रोडवर भीषण अपघातात पाच जण जागीच ठार\nअहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्यात श्री क्षेत्र देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी आराम बसच्या अपघातात पाच जण ठार...\nआपले सरकार पोर्टलवर पोलीसांची बदनामी; दारुबंदी कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल\nतालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील दारुबंदी कार्यकर्त्याने पोलीस आपल्या मागणीची दखल घेत नसल्याने तसेच दारु विरोधी आवाज उठविल्याने काही गुंड प्रवृत्तीचे लोक आपल्याला धमकी देतात. याचीही दखल पोलीस घेत नसल्याने थेट आपले सरकार पोर्टलवर पोलीसांविरुध्द गंंभीर आरोप करत पोलीसांची बदनामी करणारा मजकूर टाकला. या प्रकरणी तालुका पोलीसांनी प्रशांत विलास कचेरे (रा. धांदरफळ खुर्द) याच्याविरुध्द विविध कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे.\nयाबाबत तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक महेंद्र रामनाथ सहाणे यांनी फिर्याद दाखल केली. यात त्यांनी म्हटले आहे की, मी महेंद्र सहाणे धांदरफळ बीटचा तपासी अंमलदार म्हणून कर्तव्य बजावत आहे. सोबत सहाय्यक फौजदार बी. बी. घोडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल एम.एन. जाधव हे बीट अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान आरोपी प्रशांत विलास कचेरे याने 21 एप्रील रोजी आपले सरकार पोर्टलवर पोलीसांवर भ्रष्टाचार व दारुचे हफ्ते घेत असल्याबद्दल खोटी व बदनामीकारक तक्रार टाकली. धांदरफळ खुर्द परिसरात चालणार्‍या अवैध दारुविक्रीची माहिती आपण पोलीसांना देतो त्यामुळे अवैध व्यवसाय करणारे गुंड मला धमकी देतात. पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्यावर माझा विश्‍वास राहिला नाही. ते आर्थिक देवाण घेवाणीमुळे या अवैध धंद्याला पाठीशी घालतात. असे बिनबुडाचे व बदनामीकारक आरोप आपले सरकार पोर्टलवर व सोशल मिडीयावर टाकून पोलीसांची जनमानसातील प्रतिमा मलिन केली.\nदरम्यान आरोपी प्रशांत कचेरे व त्याचे कुटूंबिय हे पुर्वीपासुन दारुविक्री व्यावसायीक असून सद्यस्थितीत त्यांच्यावर पुर्णपणे निर्बंध आहेत. बेकायदा दारुविक्री प्रकरणी त्यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात तब्बल आठ गुन्हे दाखल आहेत. तसेच कचेरे यांनी त्यांना मिळत असलेल्या धमक्यांबाबत तालुका पोलीस स्टेशनला कधीही लेखी किंवा तोंडी तक्रार दिलेली नाही. असे असतांना पोलीसांची प्रतिमा मलीन करणारी व त्यांच्यावर भ्रष्टाचारासारखे ग���भीर आरोप करणारी पोस्ट आपले सरकार पोर्टलवर टाकून पोलीसांची बदनामी केली आहे. याप्रकरणी पोलीसांनी आरोपीवर गुन्हा रजि नं. 167/2021 पोलीस अप्रितीची भावना चेतवणे अधिनियम 1922 चे कलम 3 प्रमाणे दाखल करुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहेत.\nदरम्यान पोलिस निरीक्षक पाडूरंग पवार यांनी आरोपीचे सर्व आरोप फेटाळून लावले असून कुठल्याही प्रकरे अवैध धंद्यांना पाठिशी घातले जात नाही. कचेरे यांनी स्वत:च्या फायद्यासाठी पोलिसांची बदनामी केली आहे.\nदरम्यान आरोपी प्रशांत कचेरे यांनी आपले सरकार पोर्टलवर हफ्तेखोरीचा व दारु विक्रेत्यांना पाठीशी घालण्याचा गंभीर आरोप पोलीसांवर केला आहे. अवैध दारुविक्री संदर्भात पोलीस निरीक्षकांना पुराव्यासह गुप्त माहिती दिली असता. दुसर्‍याच दिवशी कोणतीही कारवाई न होता ज्यांच्याविषयी माहिती दिली त्यांचे गुंड आपल्याला धमक्या देतात. पो. निरीक्षक ही गुप्त माहिती आरोपींना देतात त्यामुळे माझ्या जिवाला धोका निर्माण झाला असून पोलीस निरीक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी आपले सरकार पोर्टलवर कचेरे यांनी केली आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुख्‍यमंत्री महाआरोग्‍य योजनेअंतर्गत मोफत कौशल्‍य प्रशिक्षणाची संधी ; युवक-युवतींसाठी 11 जून रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन\nअहमदनगर - अहमदनगर जिल्‍ह्यातील बेरोजगार युवक / युवतींसाठी मोफत प्रशिक्षण, कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकिय...\n५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा शिथील करावी; मुख्यमंत्र्यांची मोदींकडे मागणी; उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण यांनी दिल्लीत घेतली मोदींची भेट\nमोदींसोबत व्यवस्थित चर्चा झाली असून त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. राज्याचे जे विषय मांडले आहेत...\nसंगमनेर तालुक्यातील निमगाव बुद्रुकच्या सरपंचांनी उलगडला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर गावाच्या कोरोनामुक्तीचा पट\nअहमदनगर: 'साहेब, कोरोनाचं संकट वाढत होत आणि गावात निवडणूक लागली. पण हे संकट ओळखून गावकऱ्यांनी ���िवडणूक बिनविरोध...\nगोरगरिबांवर लादलेली भाववाढ तातडीने कमी करावी – आ.डॉ.सुधीर तांबे ; संगमनेर काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात तालुकाभर आंदोलन\nसंगमनेर (प्रतिनिधी)मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या भरमसाठ किमती वाढवून देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले...\nआजपासून लालपरी पुन्हा धावतेय रस्त्यावर ; दोन महिन्यांच्या ब्रेक नंतर एस.टी. पुन्हा सुसाट\nसंगमनेर (प्रतिनिधी)मागील 64 दिवसांपासून कोरोना निर्बंधाच्या ब्रेकमुळे थांबलेली एसटी ‘प्रवाशांच्या सेवेसाठी जिल्हयांतर्गत व अंतर जिल्हयासाठी आजपासून धावू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/omkar-khandve/", "date_download": "2021-06-17T03:02:37Z", "digest": "sha1:AB3RAPBNFWBUGMWB3RHTKSENZ7NALXGL", "length": 7184, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "Omkar Khandve Archives - बहुजननामा", "raw_content": "\nPune : लोहगाव परिसरात जमीनीच्या वादातून युवकाच्या खुनाचा प्रयत्न, 8 जणांविरूध्द FIR दाखल\nपुणे : बहुजननामा ऑनलाइन - जमिनीला प्रचंड भाव असणाऱ्या लोहगाव परिसरात रस्त्याच्या वादातून एका तरुणाचे हात-पाय बांधत त्याला त्याच रस्त्यावरून ...\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्��ास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nPune : लोहगाव परिसरात जमीनीच्या वादातून युवकाच्या खुनाचा प्रयत्न, 8 जणांविरूध्द FIR दाखल\nPune Crime News | सिंहगडावर पार्टीला जाण्यासाठी कोयत्याने धाक दाखवत पैशांची मागणी\nPune News | पुणे विभागात म्हाडाच्या घराला प्रचंड प्रतिसाद; 3 हजार घरांसाठी 57 हजार आले अर्ज\nCM Uddhav Thackeray Give Promotion | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा काँग्रेसला आणखी एक धक्का, घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय\n1 वर्षाच्या वॉरंटीसह येथे मिळत आहे जुनी Wagon R कार जाणून घ्या किती खर्च करावा लागेल\nNational Pension Scheme | पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर आता NPS मधून पूर्ण पैसे काढू शकता, जाणून घ्या\nगेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 94 हजार नवे पॉझिटिव्ह, एका दिवसात सर्वात जास्त मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/rahata-taluka-corona-update-3", "date_download": "2021-06-17T01:16:33Z", "digest": "sha1:G62LHSRZW6ZPMJFDSLMJCMVOSPJ6PN3M", "length": 4186, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राहाता तालुक्यात 100 करोनाबाधित", "raw_content": "\nराहाता तालुक्यात 100 करोनाबाधित\n951 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह; 317 जणांना डिस्चार्ज\nराहाता तालुक्यात काल 100 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या 317 वर जावून पोहोचली आहे. तर 951 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.\nराहाता तालुक्यात आतापर्यंत 18283 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 17009 रुग्ण बरे होवून घरी गेले. ,आज 951 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.\nत्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 05 खासगी रुग्णालयात 40 तर अँटीजन चाचणीत 55 रुग्ण आढळून आले आहेत. तर 317 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.\nतालुक्यात राजुरी-01, पिंपरी निर्मळ-02, दुर्गापूर-02, लोणी बुद्रुक-13, गोगलगाव-05, लोणी खुर्द-10, डोर्‍हाळे-01, नांदुर्खी बुद्रुक-01, कोर्‍हाळे-04, केलवड बुदुक-12, साकुरी-01, दहेगाव-01, कोल्हार-05, बाभळेश्वर बुद्रुक - 02 वाकडी-07, जळगाव-02, चितळी-01, पुणतांबा-04, रांजणखोल-02, नांदूर बुद्रुक-08, रामपूरवाडी-01, असे ग्रामीण 86 रुग्ण, शिर्डी-04, राहाता-07, बाहेरील तालुक्यातील 3 असे एकूण 100 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.\nकाल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची सं���्या कमी होवून तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. काल 100 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांचे प्रमाण दुपटीने आहे. सध्या तालुक्यात 951 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/john-abraham-attack-movie-release-13-august-year-412236", "date_download": "2021-06-17T03:25:31Z", "digest": "sha1:JRO7QJ3GWKFPASHKIEXSSBMRTN5IZB2I", "length": 16311, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जॅानचा 'Attack' येणार प्रेक्षकांच्या भेटीस", "raw_content": "\nजॅान अब्राहमने नुकतीच एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात जॉनसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि राजकुलप्रीत सिंग हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.\nजॅानचा 'Attack' येणार प्रेक्षकांच्या भेटीस\nमुंबई - हिंदी चित्रपट सृष्टीतील हॅंडसम हंक म्हणून ओळखला जाणारा जॅान अब्राहमने नुकतीच एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात जॉनसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि राजकुलप्रीत सिंग हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. अॅटॅक असे या चित्रपटाचे नाव आहे.\nAttack चित्रपटचे लेखन आणि दिग्दर्शन लक्ष राज नंदन यांनी केले आहे. मनोरंजन आणि अॅक्शनचा धमाका या चित्रपटामध्ये असणार आहे ,असे जॉनने सोशल मीडियावर सांगितले आहे. उत्तम कथानक आणि प्रेम यांचा मेळ असणारा हा चित्रपट 'स्वातंत्र दिनाच्या दोन दिवस आधी म्हणजेच 13 ऑगस्ट 2021 ला प्रदर्शित होणार आहे' असे ट्विट जॉनने केले आहे.\nअॅटॅक हा जॉनने घोषित केलेल्या चित्रपटांमधील या वर्षीचा दुसरा चित्रपट आहे. या आधी जॉनेने 'सत्यमेव जयते 2' या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात तो दिव्या कुमार घोसला सोबत दिसणार आहे. जॉन त्याच्या बॅनर जेए एन्टरटेन्मेंट अंतर्गत अटॅकची सह-निर्मिती करणार आहे. 2016 मध्ये 'डिशूम' चित्रपटानंतर जॅकलिन आणि जॉन एकत्र दिसणार आहेत.\nहे वाचा - 'माझं रेकॉर्ड तोडा, मग स्वत;ला ग्रेट म्हणणार नाही'\nजॉन त्याच्या बॅनर जेए एन्टरटेन्मेंट अंतर्गत अटॅक चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हा चित्रपट ऑगस्ट 2020 मध्ये रिलीज होणार होता. मात्र कोरोनामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबवणीवर पडले.\n'आई कुठे काय करते' मालिकेच्या टीमने घरातूनच शूट केला सीन.. पहा व्हिडिओ\nमुंबई- कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आह���..अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याच गोष्टींना परवानगी देण्यात आलेली नाही..मनोरंजन क्षेत्रही याला अपवाद नाही..मराठी सिनेसृष्टीपासून ते पार हॉलीवूडपर्यंत सगळ्यांचेच शूटींग सध्या बंद आहे..याचकारणामुळे टीव्हीवरही सध्या\nसचिन पिळगांवकर यांचे क्वारंटाईन वर्कआऊट...\nमुंबई: सध्या करोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता संपूर्ण देशात २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. या लॉकडाऊनमुळे प्रत्येक जण\nमहाराष्ट्रात लॉकडाऊनचे संकेत ते अमेरिकेत पुन्हा गोळीबार; वाचा एका क्लिकवर\nजगभरात कोरोनाने थैमान घातलं असून देशातील कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढत चालली आहे. यातही देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत असून या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाउन होण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसात ४ हजारा\nसलमानचा 'राधे' ईदला प्रदर्शित होणार नाही\nमुंबई: आमीर खान, शाहरूख खान आणि सलमान खान यांचे चित्रपट दिवाळी, ईद किंवा ख्रिसमस अशा सणांच्या वेळीच प्रदर्शित होत असतात. शाहरूख खानचे बहुतेक चित्रपट दिवाळीत प्रदर्शित झालेले आहेत आणि सुट्टीच्या या हंगामाचा त्याला चांगलाच फायदा झाला आहे. दिवाळीत त्याचा प्रदर्शित झालेला दिलवाले, दुल्हनियां ल\nफॅमिली' लघुपटासाठी दाक्षिणात्य कलाकारांपासून ते मराठी कलाकार एकत्र\nमुंबई: कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादूर्भावाने संपूर्ण देश लॉक़डाऊन असताना सर्व कलाकार आपापल्या घरी थांबले आहेत. सरकार कोरोनाचा सामना करत असताना बॉलिवूड कलाकारही कोरोनाचा सामना करण्यासाठी पुढे आले आहेत. कलाकार घरीच थांबून सरकारला मदत करत आहेत. याशिवाय गरजूंना आर्थिक मदत करण्याबरोबरच जनतेला\nअर्जुनने कपूरने केली 'पंतप्रधान सहाय्यता निधी' आणि 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'ला मदत\nमुंबई: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता त्याचा सामना करण्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी अनेक नामवंत चेहरे समोर येत आहेत. यामध्ये आतापर्यंत अभिनेता शाहरूख खान, अक्षय कुमार, रणवीर सिंह, अभिनेत्री अनुष्का शर्मा, दीपीक��� पादुकोण सारख्या कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. एकूणच सरकारला मद\nसिंटाचे त्यांच्या सदस्यांना मदतीचे आवाहन\nमुंबई: कोरोनामुळे संपूर्ण जगाला मोठा फटका पडला आहे. परिस्थिती आणखीच गंभीर होत चालली आहे. कोरोनामुळे संकटात सापडलेल्या चित्रपटसृष्टीतील कामगारांसाठी मदत करण्याकरीता 'सिने एंड टिव्ही आर्टिस्ट असोसिएशन'ने (सिंटा) भारतीय ट्रेड युनियन कायद्या अंतर्गत सिंटाच्या सदस्यांना आणि त्यातील ए-लिस्टर सदस\n“कोरोनाच्या संकटातून मनुष्यजातीला वाचव आई...” म्हणत अलका कुबल यांनी काळुबाईला घातले साकडे\nमुंबई- सातारा जिल्ह्यातील मांढरदेव येथील नवसाला पावणार्‍या काळुबाईदेवीचे पुरातन मंदिर हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या तसेच कर्नाटक व आंध्र प्रदेशातल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात शाकंभरी पौर्णिमेला मांढरदेवी यात्रेला उत्साहाने सुरुवात झाली होती आणि ‘काळुबाईच\nसंचारबंदीसाठी नवी मुंबई पोलिस सज्ज प्रत्येक ठाण्यात 100 अतिरिक्त कर्मचारी\nनवी मुंबई (वार्ताहर) : नाताळ आणि नववर्षानिमित्त राज्य सरकारने पुन्हा एकदा रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान संचारबंदी लागू केली आहे. नवी मुंबईत या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस सज्ज झाले आहेत. यासाठी रात्रीच्या सुमारास प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत गस्त घालणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यां\nआता अनुभवा नुसती 'स्टाईल मराठी मुलगी प्रेरणा घेऊन येतेय मराठी इंडस्ट्रीतले पहिलेवाहिले स्टाईल अवॉर्ड्स\nमुंबई : २०२० आपल्या सर्वांसाठीच फारच बकवास गेलं असं म्हंटल तर वावगं ठरू नये. कुठे जाणं येणं नाही, काही मज्जा मस्ती नाही. टीव्ही लावला तर फक्त कोरोना एके कोरोनाच्या बातम्या. अनेक दिवस तर टीव्हीवर आपण फक्त कोरोनाच्या बातम्या आणि जुने मालिकांचे भाग पाहत होतो. जसा सर्व क्षेत्रांना कोरोनाचा जबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/citizens-have-stay-away-vegetable-deprivation-274761", "date_download": "2021-06-17T02:12:08Z", "digest": "sha1:U366BQ2SNPF4BSJPPLQDLNX4TGEQSQZH", "length": 19073, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नागरिकांना भाजीपाल्यापासून रहावे लागते वंचित", "raw_content": "\nजिंतूर शहरातील येलदरी रोडवर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नृसिंह चौक दरम्यान, आणि जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर भाजीमंडई भरवण्यात आली. परंतु शहराच्या पूर्व भागातील लहुजीनगर, श्रीराम मंदिर, साबळे गल्ली, साठेनगर, बेलदार नगर, कुरेशी मोहल्ला, राज मोहल्ला, चर्मकार वस्ती शया भागापासून दोन्ही मंडई लांब असल्याने जाण्या-येण्यास, खरेदीसाठी लागणाऱ्या वेळेमुळे या भागातील नागरिकांना दैनंदिनच्या भाजीपाल्यापासून वंचित रहावे लागत आहे.\nनागरिकांना भाजीपाल्यापासून रहावे लागते वंचित\nजिंतूर (जि.परभणी) : नगर परिषदेच्या वतीने शुक्रवारी (ता.२७) दोन ठिकाणी भाजी विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करुन दिली तरी, शहरापासून या भाजीमंडई लांब आहेत. त्यामुळे शहराच्या पूर्व भागातील नारिकांना भाजीपाल्यापासून वंचित रहावे लागत आहे.\nलाॅकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण न होता त्यांना सुलभतेने जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य खरेदी करता यावे. शिवाय वेळेच्या बंधनामुळे फळे, भाजीपाला खरेदीसाठी भाजीमंडईत उडत असलेली झुंबड कमी करण्यासाठी स्थानिक महसूल, पोलिस व नगरपरिषद प्रशासनातर्फे शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शुक्रवार (ता.२७) पासून दोन ठिकाणी भाजी विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यानुसार जिंतूर शहरातील येलदरी रोडवर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नृसिंह चौक दरम्यान, आणि जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर भाजीमंडई भरवण्यात आली. परंतु शहराच्या पूर्व भागातील लहुजीनगर, श्रीराम मंदिर, साबळे गल्ली, साठेनगर, बेलदार नगर, कुरेशी मोहल्ला, राज मोहल्ला, चर्मकार वस्ती शया भागापासून दोन्ही मंडई लांब असल्याने जाण्या-येण्यास, खरेदीसाठी लागणाऱ्या वेळेमुळे या भागातील नागरिकांना दैनंदिनच्या भाजीपाल्यापासून वंचित रहावे लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन नगरपालिकेच्या परिसरात भाजी मंडईची व्यवस्था केल्यास वंचितांना दिलासा मिळू शकेल.\nहेही वाचा - नागरिकांच्या आरोग्यासाठी नगरसेवक सरसावले\nकिराणा व भाजीपाला खरेदी करण्यासाठी प्रशासनाने दोन ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर राखूनच खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, पैशाच्या हव्यासापायी भाजीपाला व किराणा व्यवसायिकांनी या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने चित्र जिंतूर शहरात ठिकठिकाणी दिसले. याकडे संबंधितांनी ही गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे शहरात संचारबंदी आहे की नाही आहे अशी परिस्थिती तीन तास पाहायला मिळाली. एकीकडे ‘कोरोना’च्या संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन सातत्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करत असताना नागरिक व व्यापाऱ्यांनी ठरवून दिलेल्या नियमांची कुठल्याही प्रकारची सुरक्षा व काळजी घेतलेली दिसत नाही.\nकिराणा बाजारात अचानक भाव वाढ...\nसंचारबंदीमुळे प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत किराणा सामान खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत.किराणा व्यवसायिक या संधीचा फायदा घेत प्रति किलो दहा ते पंधरा रुपये चढ्याभावाप्रमाणे विक्री करत असल्याबद्दल ग्राहकांच्या तक्रारी आहेत.परंतु पुढे होऊन कोणी प्रशासनास तक्रार देत नाही.त्यामुळे या अचानक भाववाढीने ग्राहकांची पिळवणूक होत आहे.\nगरजू कुटुंबांना मोफत धान्यांचे वाटप\nजिंतूर (जि.परभणी) : संचारबंदीमुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे. अशावेळी हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ नये, या विचाराने गुलशन काॅलनीमधील नागरिकांनी गुरुवारी (ता.२६) इदगाह परिसरातील पन्नास गरजू कुटुंबांना आठ-दहा दिवस पुरेल एवढे धान्य व जीवनावश्यक वस्तूंची मोफत मदत करण्यात आली. इदगह परिसरात बह\nमतदारसंघातील नागरिकांसाठी आमदार बोर्डीकर सरसावल्या\nपरभणी : राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात राहत असलेल्या जिंतूर मतदार संघातील नागरिकांच्या नागरिकांच्या संघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिंतूरच्या भाजपच्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी शनिवारी (ता.२८) महाराष्ट्रातील निरनिराळ्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्या-त्या जिल्ह्यात राह\nदंडाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत\nजिंतूर, (जि. परभणी) : लाॅकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन करणारे किराणा दुकानदार व दुचाकीस्वार यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यामधून जमा झालेला निधी मुख्यमंत्री सहायता निधीत वर्ग केला जाणार आहे. रस्त्यवरची गर्दी टाळण्यासाठी, सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन सेवा\nकोल्हापुरी बंधाऱ्याने १९४ एकरांवरील क्षेत्र सुजलाम् ...\nजिंतूर (जि. परभणी) : जिंतूर तालुक्यातील माथला व पाचेगाव शिवारात दोन कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात येत आहे. या बंधाऱ्यांमुळे परिसरातील १९४ एकर शेतजमिनीला सिंचनासाठी लाभ होण्याची शक्यता आहे.\nरा��स्थानकडे पायी निघालेल्या कुटुंबाला चारठाण्यात आधार..\nचारठाणा (जि. परभणी) : कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी, लॉकडाउन करण्यात आल्यामुळे परराज्यातून कामासाठी आलेले कामगार अडकले असून राजस्थानमधील भिलवाडा येथे पायी जाणाऱ्या कामगारांना चारठाणा (ता.जिंतूर, जि. परभणी) येथे प्रशासनाने आधार दिला आहे.\nपरभणी जिल्ह्यात आज काय काय घडले\nपरभणी : गंगाखेड शहरातील राजीव गांधीनगर येथील रहिवासी शेख गौस शेख नसीर (वय २५) याचा गुरुवारी (ता.३० एप्रिल) रात्री आठ वाजता धारदार शस्त्राने खून करण्यात आला. तर याच घटनेत कलीम खान उस्मान खान व सय्यद मुजम्मिल (रा.राजीव गांधी नगर) हे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.\nमुंबईहून परतलेल्या २७ जणांना घेतले चेकपोस्ट पोलिसांनी ताब्यात\nजिंतूर ः नालासोपारा (मुंबई) येथून पिकअप जीपमधून घरी परत येत असलेल्या २७ जणांना देवगाव फाटा येथील जिल्हा नाकाबंदीत चेकपोस्टच्या पोलिसांनी शुक्रवारी (ता.तीन) ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना चौदा दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले. तत्पूर्वी चेकपोस्टवरील पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर\n‘कोरोना’ला रोखण्यासाठी डॉक्टरची दुचाकीवरून जागृती\nजिंतूर (जि.परभणी) : स्वता:च्या वैद्यकीय व्यवसायात सतत व्यस्त असलेले डॉ. इरफान पटेल हे ‘कोरोना’ जनजागृतीसाठी चार दिवसांपासून रस्त्यावर उतरले आहेत. गल्लीबोळांत फिरून ध्वनिक्षेपकाद्वारे सुरक्षित अंतर ठेवण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून सांगत आहेत.\nदोन चिमुकल्यांसह महिलेची विहिरीत उडी \nजिंतूर (जि.परभणी) : अंगलगाव (ता. जिंतूर, जि. परभणी) शिवारात रविवारी (ता. पाच) सकाळी आठच्या सुमारास एका तीसवर्षीय महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शेतातील मजुरांच्या प्रयत्नामुळे महिलेचे प्राण वाचले. मात्र, दोन्ही चिमुकल्यांचा पाण्यात बुडून\nजलसंधारणामुळे दुष्काळी गावातील बहरल्या फळबागा\nजिंतूर (जि.परभणी) : उन्हाळ्याची चाहूल लागली की, शेतीसाठीच काय पण पिण्याच्या पाण्यासाठी ग्रमस्थांना उन्हाचे चटके सहन करत भटकंती करावी लागत असलेल्या जांब-खूर्द (ता.जिंतूर) चे चित्र आता बदलले आहे. वाॅटर कपच्या माध्यमातून झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे यावर्षी मुबलक पाणी उपलब्ध आहे. शेतशिवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/announces-aid-to-families-of-those-killed-in-building-accident-thackeray-governments-announcement/", "date_download": "2021-06-17T03:08:39Z", "digest": "sha1:RQ6OSDBBKI5YXTIHSMSTKHQRV4PIYDKU", "length": 17201, "nlines": 389, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Mumbai News : इमारत दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर; ठाकरे सरकारची घोषणा", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\nइमारत दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर; ठाकरे सरकारची घोषणा\nमुंबई :- मालाड मालवणी भागात चार मजली इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७ जण जखमी झाले आहेत. मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.\nअपघातग्रस्तांचा कुटुंबीयांना पाच लाख रुपये देण्याची तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. त्यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. यावेळी पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर हे उपस्थित होते.\nइमारत कोसळलेल्या अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल. अपघात निधीतून ही मदत केली जाणार आहे. रुग्णालयात जखमींना दाखल केले असून त्यांना मोफत उपचार देण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकरांनी (Kishori Pednekar) दिली आहे.\nमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मालाड येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील जखमी रहिवाशांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय येथे जाऊन विचारपूस केली. pic.twitter.com/R5o0YnljO9\nDisclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन ��िंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article…आमची दोस्ती होती जंगलातल्या वाघाशी; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोमणा\nNext article‘या दुर्घटनेला कोण जबाबदार’ संबंधितांवर कारवाई व्हावी; भाजपची मागणी\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग का���शेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/12/14/india-europe-to-fight-climate-change/", "date_download": "2021-06-17T01:53:32Z", "digest": "sha1:WWBVFZ6IZUP6CVDTQLTN3RXFBZW2VAU2", "length": 7602, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "'हवामान बदलाच्या संकटाशी भारत आणि युरोप एकत्र लढणार' - Majha Paper", "raw_content": "\n‘हवामान बदलाच्या संकटाशी भारत आणि युरोप एकत्र लढणार’\nआंतरराष्ट्रीय / By श्रीकांत टिळक / पॅरिस करार, युरोप एशिया फाऊंडेशन, सौर ऊर्जा, हवामान बदल / December 14, 2020 December 14, 2020\nनवी दिल्ली: हवामान बदलाबाबत करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पॅरिस कराराच्या ५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये भारत आणि युरोपीय देशांनी एकत्रितपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.\nब्रिटनमधील ‘थिंक टँक’ युरोप एशिया फाऊंडेशनच्या वतीने या वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या वेबिनारचा पहिला भाग ‘इंडिया टॉक्स’ असा घेण्यात आला. या वेबिनारमध्ये भारतीय खासदार, हवामानतज्ज्ञ, राजनीतीज्ञ यांनी सहभाग घेतला.\nहवामान बदलाला तोंड देण्यासाठी एकमेकांकडे बोटे न दाखवता उपाययोजनांना आपल्या घरापासूनच सुरुवात करणे आवश्यक असल्याचे मत युरोपीय महासंघातील भारताचे माजी राजदूत मनजीव पुरी यांनी व्यक्त केले. कोरोना महासाथीचे असूनही भारत आणि युरोपने हवामानबदलावर काम करणे सुरूच ठेवले आहे. भारत आणि युरोपने या प्रश्नाला प्राधान्यक्रमात स्थान दिले आहे, असेही ते म्हणाले. ‘क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स’मध्ये अर्ध्या दशकापूर्वी ३१ व्य स्थानावर असलेल्या भारताने उल्लेखनीय कामगिरी करीत सर्वोत्तम १० देशांमध्ये स्थान प्राप्त केले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.\nसौर ऊर्जा कागदावरच किफायतशीर\nसौर ऊर्जा किफायतशीर असल्याचा दावा केला जात असला तरी ती केवळ कागदावरच स्वस्त आहे. जोपर्यंत सौर ऊर्जा बॅटरीच्या माध्यमातून साठविण्याचे कार्यक्षम आणि किफायतशीर मार्ग सापडत नाहीत तोपर्यंत तिच्या वापराबाबत फार पुढे जाणे अवघड आहे, असे खासदार एम जे अकबर यांनी निदर्शनास आणून दिले. कोळशाचा बेसुमार वापर करणाऱ्या देशांनी आम्हाला काही शिकविण्याच्या भानगडीत पडू नये, असेही त्यांनी सुनावले. सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या देशांकडून विकसनशील देशांना १० हजार कोटी डॉलर देण्याचा निर्णय घेण्यात आला ह���ता. मात्र, त्यापैकी किती रक्कम या देशांना मिळाली; असा सवालही त्यांनी केला.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/scientists-found-evidence-corona-virus-formation-wuhans-laboratory-13626", "date_download": "2021-06-17T02:30:35Z", "digest": "sha1:OQX4D65O6SRWZD2SLR7OLDMQUUUJZK3W", "length": 15266, "nlines": 155, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कोरोना विषाणूची निर्मिती वुहानच्या लॅबमध्येच!; वैज्ञानिकांना मिळाला पुरावा | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरोना विषाणूची निर्मिती वुहानच्या लॅबमध्येच; वैज्ञानिकांना मिळाला पुरावा\nकोरोना विषाणूची निर्मिती वुहानच्या लॅबमध्येच; वैज्ञानिकांना मिळाला पुरावा\nरविवार, 30 मे 2021\nडॅग्लेश आणि सोरेन्सेन त्यांच्या अभ्यासात असे लिहितात की '' प्राथमिक दृष्ट्या त्यांच्याकडे एक वर्षांपूर्वीपासून रेट्रो-इंजिनेरींगचे पुरावे आहेत.\nकोरोना विषाणूची (Coronavirus) उत्पत्ती शोधण्यासाठी पुन्हा तपासणी करण्याची मागणी वाढत असताना एका नवीन अभ्यासानुसार खळबळजनक दावा करण्यात आला आहे. असे म्हटले आहे की हा विषाणू वूहानच्या प्रयोगशाळेत (Wuhan Laboratory) चिनी वैज्ञानिकांनी तयार केला होता. त्यानंतर उलट-अभियांत्रिकी आवृत्तीतून हा विषाणू लपविण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच कोरोना विषाणू नैसर्गिकरित्या वाटवाघूळामधून विकसित झाला असे सूचित होते. (Scientists found evidence of corona virus formation in Wuhan's laboratory)\nकोरोना विषाणू नैसर्गिकरित्या तयार झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत\nब्रिटनचे प्राध्यापक अँगस डॅलॅगिश आणि नॉर्वेजियन वैज्ञानिक डॉ. बिर्गर सोरेन्सेन यांच्या नव्या अभ्यासामुळे चीनबद्दलच�� संशय आणखीनच गंभीर झाला आहे. शास्त्रज्ञांच्या अभ्यासाने आणि डेली मेलच्या हवाल्याने असे म्हटले आहे की नोव्हेल कोरोना विषाणू सार्स-कोव्ह -2 विषाणू नैसर्गिकरित्या तयार झाल्याचे कोणतेही पुरावे नव्हते. वूहानच्या प्रयोगशाळेतील 'गेन ऑफ फंक्शन' प्रोजेक्टवर काम करणाऱ्या चिनी वैज्ञानिकांनी हा विषाणू तयार केला आहे. हा प्रकल्प नैसर्गिक विषाणूमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि त्यांना आणखी संक्रामक बनविण्याविषयी आहे, ज्याला अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी बेकायदेशीर घोषित केले होते.\nअपंग गिर्यारोहकाने सर केला माऊंट एव्हरेस्ट\nगुहेत राहणाऱ्या वटवाघुळातून नैसर्गिक कोरोना विषाणू काढला\nया संशोधन अभ्यासात दावा केला आहे की चिनी शास्त्रज्ञांनी तेथील गुहेत राहणाऱ्या वटवाघुळातून नैसर्गिक कोरोना विषाणू काढला आणि नंतर त्याला स्पायकाला चिकटवून तो अत्यंत प्राणघातक आणि जलदगतीने पसरणारा कोविड-१९ बनविला. कोविड-१९ च्या नमुन्यात संशोधकांना 'अनोखा फिंगरप्रिंट' सापडला आहे, असा दावा एका वृत्तपत्राने केला आहे. त्याचबरोबर, असे काम फक्त प्रयोगशाळेत छेडछाड केल्यावरच संभव आहे असाही दावा वृत्तपत्राने केला आहे.\nडॅग्लेश आणि सोरेन्सेन त्यांच्या अभ्यासात असे लिहितात की '' प्राथमिक दृष्ट्या त्यांच्याकडे एक वर्षांपूर्वीपासून रेट्रो-इंजिनेरींगचे पुरावे आहेत. परंतु, त्यांच्या या अहवालाकडे अनेक शिक्षकतज्ञ आणि मुख्य जर्नल्सनी दुर्लक्ष केले. चीनमधील एका प्रयोगशाळेत हा डेटा जाणूनबुजून नष्ट, लपविला किंवा छेडछाड करण्यात आला असा आरोप या अभ्यासामध्ये करण्यात आला आहे.\nIPL 2021: 15 कोटींचा कमिंन्स म्हणतो मी आता खेळणार नाही\nचीनने आवाज उठवणाऱ्या वैज्ञानिकांना गायब केले\nज्या वैज्ञानिकांनी यावर आवाज उठविला, चीनी सरकारने एकतर त्यांना शांत केले किंवा ते गायब झाले. या नव्या अभ्यासानंतर विषाणू तयार करण्यात चीनच्या भूमिकेविषयी सध्या सुरू असलेली चर्चा अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. वैज्ञानिक जर्नल क्वार्टरली रिव्यू ऑफ बायोफिजिक्स डिस्कवरीमध्ये लवकरच प्रकाशित होणाऱ्या 22 पानांच्या शोधनिबंधात डॅग्लेश आणि सोरेन्सेन यांनी चीनी वैज्ञानिकांनी कोरोना विषाणू तयार करण्यासाठी कशी साधने तयार केली यासंबंधित प्रत्येक दुवा जोडला आहे, त्यातील काही जण अमेरि���ा युनिव्हर्सिटी सोबत काम करत आहेत.\ncoronavirus virus laboratory अभियांत्रिकी scientists विषय topics एव्हरेस्ट ipl शोधनिबंध अमेरिका\nएका कॉलवर मिळणार कोरोना लस; आता ऑनलाईन बुकिंगची गरज नाही\nनवी दिल्ली: कोरोना संक्रमणाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) थांबली आहे....\nपुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या पहिल्या सुसज्ज जम्बो सेंटरचे...\nपुणे जिल्ह्याच्या (Pune District) ग्रामीण भागातील रुग्ण हे उपचारासाठी पुणे शहरातील...\nलोणावळ्यात शासकीय नियमांचे उल्लंघन करत पर्यंटकांची गर्दी\nलोणावळा: शासकीय नियमांचे व पर्यटनबंदी आदेशाचे उल्लंघन करत लोणावळ्यात आलेल्या...\nमास्क संदर्भात वैज्ञानिकांचा नवा खुलासा; जाणून घ्या कोणता मास्क...\nकोरोना विषाणूविरूद्धच्या (Coronavirus) लढाईमध्ये मास्कची (Mask) महत्त्वपूर्ण भूमिका...\nUnited Nations: धक्कादायक अहवाल जगात बालकामगारांची संख्या वाढली\nसंयुक्त राष्ट्राची (United Nations) एजन्सी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (International...\nमहात्मा फुले योजेनेचा 4000 कोरोना रुग्णांना लाभ\nजालना जिल्ह्यात (Jalna District) आतापर्यंत ४ हजार कोरोना बाधित (Coronavirus)...\nसोलापुरात कोरोना जनजागृतीसाठी 'हनुमान' अवतरले रस्त्यावर\nसोलापूर शहरातील (Solapur City) कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या घटल्याने...\nगोंदिया जिल्ह्यात 'म्युकरमायकोसीसच्या' रुग्णांमध्ये वाढ\nकोरोनानंतर (Coronavirus) आता गोंदिया जिल्ह्यात (Gondia District) म्युकरमायकोसीसने (...\n महाराष्ट्राचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 6.37 टक्क्यांवर\nमहाराष्ट्रात मागच्या काही दिवसात कोरोनाची (Coronavirus) आकडेवारी कमी होताना दिसत आहे...\nआईनंतर मुलाचाही कोरोनामुळे मृत्यू ; 15 दिवसांनी साक्षात दारात उभी...\nहैदराबाद : आंध्र प्रदेश मधील Andhra Pradesh एका 75 वर्षांच्या महिलेचा मृत्यू...\nहाँगकाँगमध्ये 12 वर्षांच्यावरील मुलांचं होणार लसीकरण\nकोरोना साथीच्या (Coronavirus) आजारात, कोरोनाची लस हाँगकाँगमध्ये (Hong Kong) आता 12...\nयवतमाळमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांकडून ५० लाखांचा दंड वसूल\nकोरोनाचा वाढता (Coronavirus) प्रभाव लक्षात घेता राज्य शासनाने यवतमाळ जिल्ह्यात...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/vaccination-at-26-vaccination-centers-in-nashik-city-today/", "date_download": "2021-06-17T01:43:19Z", "digest": "sha1:YWNWNZFTFLMNJEMK5WQDJEOGSIQEGXYI", "length": 4581, "nlines": 59, "source_domain": "janasthan.com", "title": "Vaccination at 26 Vaccination Centers in Nashik city today", "raw_content": "\nनाशिक शहरातील आज २६ लसीकरण केंद्रावर सुरु असणार लसीकरण मोहीम\nनाशिक शहरातील आज २६ लसीकरण केंद्रावर सुरु असणार लसीकरण मोहीम\nनाशिक – नाशिक शहरात आज(२८ मे २०२१) २६ लसीकरण केंद्रात (Vaccination Centers in Nashik city )लस उपलब्ध होणार असून ४५ वर्षावरील नागरिकांना व हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंट लाईन वर्कर्स यांना खालील २३ लसीकरण केंद्रात कोविशील्डची लस मिळणार आहे ७० टक्के नागरिकांना पहिला डोस मिळणार असून ३० टक्के नागरिकांना दुसरा डोस मिळणार आहे.असे नाशिक महानगर पालिके तर्फे कळविण्यात आले आहे\nतसेच उर्वरित ३ लसीकरण केंद्रावर (Vaccination Centers in Nashik city) ४५ वर्ष वरील नागरिकांना व हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंट लाईन वर्कर्स यांना को-व्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणार आहे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजे पर्यंत लसीकरण सुरु राहणार आहे.अशी माहिती नाशिक महानगर पालिके तर्फे देण्यात आली आहे.\nकोविशील्डची लस मिळणारे लसीकरण केंद्र खालील प्रमाणे\nको-व्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणारे लसीकरण केंद्र खालील प्रमाणे\nचंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय\nआजचे राशिभविष्य शुक्रवार,२८ मे २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/akshay-kumar-kolhapur-sangli-flood/", "date_download": "2021-06-17T01:47:10Z", "digest": "sha1:H5KAHA27RODLL27CFLXXWKK77WZQ5WUW", "length": 6395, "nlines": 93, "source_domain": "khaasre.com", "title": "'संकटांशी लढणे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलोय'; अक्षय कुमारने दिला धीर, बघा व्हिडीओ.. - Khaas Re", "raw_content": "\n‘संकटांशी लढणे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलोय’; अक्षय कुमारने दिला धीर, बघा व्हिडीओ..\nपश्चिम महाराष्ट्रातील महापूर ओसरल्यानंतर कोल्हापूर सांगलीतलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे. परंतु या पुरामुळे लोकांचं कधीही भरुन न निघणारं नुकसान झालं आहे. लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे इथल्या लोकांना मदतीची गरज आ��े. सांगली, कोल्हापूरकरांसाठी मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभरातून सामान्यांकडून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.\nदरम्यान, पूरग्रस्तांना सामान्यांपासून मराठी कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु यात बॉलिवूड कलाकार गायब असल्याची टीका होत आहे. रितेश देशमुख व्यतिरिक्त इतर बॉलिवूड कलाकार मंडळींनी पूरग्रस्तांकडे दुर्लक्ष केले आहे. ‘लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है,’ असं म्हणत महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बॉलिवूड कलाकारांवर टीका केली होती.\nत्यानंतर अमिताभ बच्चन यांनी पुरग्रस्तांसाठी मदत करणार असल्याचे सांगितले होते. आता पूरग्रस्तांसाठी अक्षय कुमार देखील मैदानात उतरला आहे. अक्षय कुमारने एक व्हिडीओ पोस्ट करून कोल्हापूरकरांना धीर दिला आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nराजस्थानमधील रहस्यमय अचलेश्वर महादेव मंदिर दिवसात ३ वेळा बदलतो शिवलिंगाचा रंग..\nतीन वर्षांतून इथे भरतो लग्नासाठी मुलींचा बाजार, सुंदर बायकोसाठी होतो लिलाव\nतीन वर्षांतून इथे भरतो लग्नासाठी मुलींचा बाजार, सुंदर बायकोसाठी होतो लिलाव\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/world-meteorological-day-celebrated-in-vnmkv-parbhani/", "date_download": "2021-06-17T01:51:15Z", "digest": "sha1:4KJ4TAJFPY6RDGLFCU7LERKGSLCWS5NL", "length": 13217, "nlines": 87, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "वनामकृवित जागतिक हवामान दिन साजरा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nवनामकृवित जागतिक हवामान दिन साजरा\nपरभणी: बदलते हवामान, तापमानातील वाढ याचा शेती व सर्वसामान्‍याच्‍या जीवनावर परिणाम होत आहे. हवामानाविषयी भावी पिढीत जनजागृती करावी लागेल. बालवयातच वैज्ञानिक दृष्‍टीकोन विकासित करण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामानशास्‍त्र संशोधन प्रकल्‍पांतर्गत ग्रामीण कृषी मौसम सेवा कार्यक्रम व परभणी एस्‍ट्रोनॉमिकल सोसायटी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने जागतिक हवामान दिनानिमित्‍त दिनांक 23 मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्‍यासपीठावर मुख्‍य प्रकल्‍प समन्‍वयक डॉ. कैलास डाखोरे, उपशिक्षणाधिकारी श्री. विठ्ठल भुसारे, प्रसिध्‍द हद्यरोग तज्ञ डॉ. रामेश्‍वर नाईक, डॉ. राजेश कदम, डॉ. एम जी जाधव, डॉ. डि. एम. नाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरू डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, भारतीय समाजात ग्रहणे व खगोलशास्‍त्रीय इतर घडामोडीबाबत अनेक अंधश्रध्‍दा आहेत, त्‍या विज्ञानाच्‍या आधारे दुर केल्‍या पाहिजेत. विज्ञान व संशोधन क्षेत्रात डॉ. अब्‍दुल कलाम, डॉ. जयंत नारळीकर यांच्‍या सारख्‍या अनेक शास्‍त्रज्ञांनी मोठे योगदान दिले असुन अशा शास्‍त्रज्ञांचा वारसा आपण जपला पाहिजे. शेतीच्‍या दृष्‍टीने अचुक हवामान अंदाजास मोठे महत्‍व आहे, हवामान अंदाजात अचुकता आणण्‍यासाठी हवामानातील विविध बाबींची अचुक नोंदी घेणे गरजेचे असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.\nउपशिक्षणाधिकारी श्री विठठल भुसारे यांनी भाषणात कृषी विद्यापीठाचे कृषी हवामान व कृषी सल्ल्याचा शेतकऱ्यांना मोठा उपयोग होत असल्‍याचे सांगितले तर डॉ. कैलास डाखोरे यांनी हवामान विषयक प्रदर्शनीमुळे शालेय विद्यार्थ्‍यांना प्रेरणा प्राप्‍त होईल असे प्रतिपादन केले. प्रास्‍ताविकात डॉ. रामेश्‍वर नाईक यांनी परभणी एस्‍ट्रोनॉमिकल सोसायटी समाजात शास्‍त्रीय दृष्‍टीकोन विकसित करण्‍यासाठी जनजागृती कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करीत असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर सोनुनकर यांनी केले तर आभार प्रमोद शिंदे यांनी मानले.\nयानिमित्‍त आयोजित प्रदर्शनीत हवामान वेधशाळेशी निगडीत उपकरणे मांडण्‍यात आली होती तसेच परभणी शहरातील शाळेतील विद्यार्थ्‍यीनी हवामानाशी निगडित हवामान, जलचक्र, तापमान, तापमापी, प्रदुषण, ग्‍लोबल वार्मिंग, रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट, सोलार रेडिएशन, सौर ऊर्जा आदी विषयावर प्रयोगाचे सादरीकरण केले. उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्‍यी व शास्‍त्रज्ञ संवाद हवामान तज्ञांनी विद्यार्थ्‍यांच्‍या हवामान विषयक विविध प्रश्‍नांची उत्‍तरे दिली. कार्यक्रमास शहरातील शालेय विद्यार्थ्‍यांनी व नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.\nसदरिल कार्यक्रमाचे आयोजन मुख्‍य प्रकल्‍प समन्‍वयक डॉ. कैलास डाखोरे, डॉ. रामेश्‍वर नाईक, सुधीर सोनुनकर, प्रसन्‍न भावसार, डॉ. सुधीर मोडक, डॉ. केदार खटींग, डॉ. राजेश मंत्री, डॉ. विजयकिरण नरवाडे, डॉ. पी. आर. पाटील, डॉ रणजित लाड, डॉ. जगदिश नाईक, ओम तलरेजा, अशोक लाड, प्रसाद वाघमारे, दिपक शिंदे आदींच्‍या पुढाकारांनी करण्‍यात आले होते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार���गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/others/invest-in-this-scheme-of-the-government-10-thousand-rupees-will-come-every-month/", "date_download": "2021-06-17T02:46:21Z", "digest": "sha1:7QHMYMTY743GDMSYGYETJAG3PJ22VAE7", "length": 10572, "nlines": 89, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "सरकारच्या 'या' योजनेत करा गुंतवणूक; दर महिन्याला येतील १० हजार रुपये", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nसरकारच्या 'या' योजनेत करा गुंतवणूक; दर महिन्याला येतील १० हजार रुपये\nभारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) हे गुंतवणूकदारांची आवडती गुंतवणूक कंपनी आहे. नुकतेच एलआयसीने प्रधानमंत्री वय वंदना योजना संशोधित २०२० (pradhanmantri vaya vandana yojana) लॉन्च केली आहे. या योजेतून ६० पेक्षा अधिक वयाच्या लोकांना दर महिन्याला पेन्शन (pension scheme) च्या रुपात आर्थिक सहाय्यता उपलब्ध करुन दिली जाते. केंद्र सरकारने प्रधानमंत्री वय वंदना योजना (pradhanmantri vaya vandana yojana 2020) ची मर्यादा २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेची सुरुवात ४ मे २०१७ ला झाली होती. या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन दिली जाते. या योजनेनुसार ज्येष्ठ नागरिकांना मासिक पेन्शनचा पर्याय १० वर्षापर्यंत दिला जातो.\nप्रधानमंत्री वय वंदना योनजेचे फायदे\nएलआयसी (LIC) ने या योजनेला सुधारित करून परत एकदा लॉन्च केली आहे. ही एक नॉन-लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग पेन्शन स्कीम आहे. या योजनेत १५ लाख रुपयांपर्यंतचे रक्कमेची गुंतवणूक करता येते. पीएमव्हीव्हीवाय मध्ये वरिष्ठ नागरिकांचे वय ६० वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असावी. या पॉलिसीचा टर्म १० वर्षाचा असतो.\nकिती मिळेल व्याज -\nया योजनेच्या गुंतवणूकीत सुरुवातीला ७.६६ टक्के वार्षिक व्याज मिळते. प्रत्येक १ एप्रिलला केंद्र सरकाराने व्याजदार निश्चित केली आहेत. मासिक पेन्शनचा पर्याय निवडल्यानंतर वरिष्ठ नागरिकांना या योजनेतून १० वर्षापर्यंत एक निश्चित केलेली पेन्शन मिळत असते. यासह १० वर्षानंतर पेन्शन दिल्यानंतर जमा झालेली राशी परत दिले जाते.\nपीएम वय वंदनाच्या अंतर्गत अर्ज भरताना या फार्मसह आवश्यक कागदपत्र जोडावेत. यासाठी आपण www.licindia.in च्या लिंकवर क्लिक करून अर्ज भरू शकता. दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर आपल्याला नोंदणी पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर अर्ज ओपन होईल. यात आपल्���ाला सर्व माहिती भरावी लागेल. यातनंतर अर्ज सबमिट करुन द्या. याप्रमाणे ऑनलाईन नोंदणी पूर्ण होईल.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nस्वतःचा व्यवसाय करा सुरु: पंतप्रधान भारतीय जन औषधि योजनेतून पैसे कमावण्याची मोठी संधी\nनाशिक येथे 21 ते 25 जून पर्यंत रोजगार मेळावा, बेरोजगार युवकांसाठी संधी\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खासगी रोपवाटिका योजना; जाणून योजनेची सर्व माहिती\nपीक विमा मिळत नाहीये, तर इथे करा पीक विमा संबंधित तक्रार,आणि मिळवा माहिती\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/kangana-ranaut-banned-by-twitter/", "date_download": "2021-06-17T03:02:21Z", "digest": "sha1:6H2QYZJ6VQZLRFFH7KA7KV62QMYD42PJ", "length": 7648, "nlines": 69, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Twitter वर बॅन होताच स्वदेशी अ‍ॅप कूने (Koo) तिला पाठिंबा दिला", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nTwitter वर बॅन होताच स्वदेशी अ‍ॅप कूने (Koo) तिला पाठिंबा दिला\nTwitter वर बॅन होताच स्वदेशी अ‍ॅप कूने (Koo) तिला पाठिंबा दिला\nमुंबई : बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सुद्धा बरीच सक्रिय असते. प्रत्येक विषयावर आपलं मत बिनधास्त मांडते. मात्र कंगनाच्या आक्षेपार्ह विधानांमुळे ट्विटरने तिला कायमचं सस्पेंड केलं आहे. त्यानंतर कंगना स्वदेशी अॅप KOO द्वारे आपल्या प्रतिक्रिया मांडणार आहे. कंगनाने बंगाल हिंसाचाराबाबत TMC (तृणमूल काँग्रेस) वर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे ट्विटरने कंगनाचं अकाऊंट कायमचं बॅन केलं आहे.\nट्विटरच्या म्हणण्यानुसार, कंगनाला वारंवार सांगून सुद्धा तिनं नियमांचं उल्लघंन करत असल्यानं ट्विटरने कठोर पाऊल उचललं आहे. महत्त्वाचं म्हणजे कंगना आधी तिची बहीण रंगोली चंदेलला सुद्धा ट्वीटरवर बॅन करण्यात आलं आहे. अशातच ट्विटरला स्वदेशी पर्याय असणाऱ्या ‘KOO’ ने कंगनाचं स्वागत केलं आहे. KOO चे CEO आणि सहाय्यक संस्थापक अप्रमेय राधाकृष्णन यांनी कंगनाच्या KOO पोस्टचं स्क्रीनशॉट काढत सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. कंगनाची ही पोस्ट थोडी जुनी आहे. मात्र राधाकृष्णन यांनी ती आता पोस्ट केली आहे आणि त्यासोबतचं म्हटलं आहे. ‘कंगनाचं हे पहिलं KOO आहे. खरंतर हे कंगनासाठी स्वतःचं घर असल्यासारखं आहे आणि इतर सर्व माध्यमांना ती भाड्याचं घर समजते आणि ते अगदी बरोबर आहे. कंगना रणौत अनेक दिवसांपासून ट्विट सोबतच ‘कू’ वर सुद्धा मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह आहे.\nPrevious ‘सुपर डान्सर चॅप्टर 4मधून शिल्पा शेट्टी ‘आऊट’, मलायका अरोरा होणार जज\nNext राखी सावंत केला एक अनोखा दावा\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\nअभिनेत्री नाइरा शाहला बर्थ डे पार्टी पडली महागात\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\n‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/05/06/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A1-19-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-17T02:35:25Z", "digest": "sha1:7EVT7VEOOTTZA6XXCT3KKESNRDRD5QXW", "length": 20762, "nlines": 241, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "“ठाणे कोव्हीड 19 योद्धा” स्वयंसेवकांची फौज तैनात ; ठाणे महापालिका आयुक्तांचा अभिनव उपक्रम", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n“ठाणे कोव्हीड 19 योद्धा” स्वयंसेवकांची फौज तैनात ; ठाणे महापालिका आयुक्ता���चा अभिनव उपक्रम\nठाणे (6) : ठाणे महापालिका क्षेत्रात संचारबंदीच्या काळात झोपटपट्टी व दाटलोक वस्ती परिसरातील अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर फिरणा-या नागरिकांना आळा घालून कोरोना कोव्हीड १९ चा संसर्ग वाढू नये यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या संकल्पनेतून ठाणे कोव्हीड 19 योद्धा नावाने तरूण स्वयंसेवकांची नवीन फळी तयार करण्यात आली आहे.\nराज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून ठाणे कोव्हीड 19 योद्धाची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील झोपटपट्टी व दाटलोक वस्ती परिसरातील अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत, त्यास आळा घालण्यासाठी तसेच संचारबंदीचे योग्य पालन व्हावे आणि कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी प्रभाग समिती निहाय स्थानिक लोकप्रतिनिधीच्या आणि नगरसेवकांच्या सहकार्याने हे स्वयंसेवक ठाणे कोव्हीड 19 योद्धा म्हणून काम करणार आहेत. सध्या वागळे प्रभाग समिती व लोकमान्य नगर प्रभाग समितीमध्ये हे योद्धा कार्यरत आहेत.\nठाणे महापालिकेच्यावतीने “ठाणे कोव्हीड 19 योद्धा” या नावाने ” घरातच रहा कोरोनाला हरवा ” असा संदेश देणारे विशेष जॅकेट परिधान केलेले हे योद्धा शहरातील झोपटपट्टी व दाटलोक वस्ती परिसरात काम करीत आहेत. विविध कारणे सांगून रस्त्यावर फिरणारे नागरिक, मैदानावर खेळण्यासाठी एकत्र येणारे तरुण, चौका चौकात एकत्र येणारे नागरिक या सर्वांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, संचारबंदीचे पालन करावे, सोशल डिस्टसिंगचे नियम पाळावे आदी गोष्टी बाबत हे योद्धा नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\n ठाण्याच्या अर्जुन देशपांडे यांच्या जनरीक आधारमध्ये उद्योगपती रतन टाटा भागीदार म्हणून सहभागी\nदिवा – शिळ – देसाई विभागातील नाले व गटार सफाई पावसाळ्यापूर्वी करण्याची माजी आमदार सुभाष भोईर यांची मागणी\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडव���ाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/colors-marathi-sakhe-shejari-colors-on-marathi/", "date_download": "2021-06-17T01:32:14Z", "digest": "sha1:5VDI3WWUVZC5BIJTKNAO4DYA5SG3DRXS", "length": 16407, "nlines": 65, "source_domain": "janasthan.com", "title": "Colors Marathi : “सख्खे शेजारी” कलर्स मराठीवर ! - Janasthan", "raw_content": "\nColors Marathi : “सख्खे शेजारी” कलर्स मराठीवर \nColors Marathi : “सख्खे शेजारी” कलर्स मराठीवर \nमुंबई : एक हक्काचं घरं,आधाराचा हात आणि एक हाक देताच मदतीला धावून येणारा शेजारी लाभण म्हणजे भाग्यच.असं म्हणतात, ‘कोसो दूर असलेल्या नातेवाईंकापेक्षा हाकेच्या अंतरावर असलेला शेजारी अधिक जवळचा’. अडीअडचणीच्या काळात आपल्याला पहिल्याप्रथम आठवतो तो आपला शेजारीच.सुखाच्या क्षणी ते आपल्यासोबत कायम असतात, दु:खात खंबीरपणे आपली साथ देतात आणि म्हणूनच हे शेजारी आपल्याला आपले सख्खे वाटतात.आजच्या धकाधकीच्या जीवनात नात्यांमध्ये दुरावा येत चालला आहे, रक्ताची माणसं भेटत नाही, पण हक्काचा शेजारी लगेच धावून येतो. नातेवाईक सणासुदीला येतात पण रोज संबंध येतो तो शेजार्‍यांशी म्हणूनच त्यांच्याशी एक जवळचं, आपुलकीचं नातं तयार होतं. काही शेजा-यांशी आपले घरचे ऋणानुबंध जोडले जातात आणि म्हणूनच आपण त्यांना ‘सख्खे शेजारी” म्हणतो…\nअशाच आपल्या जवळच्या शेजारी कुटुंबांसोबत रंगणार आहेत लय भारी गप्पा, जेव्हा घरी येणार ‘सख्खे शेजारी’… रक्ताचं नातं नसलं तरी एक ‘हक्काचं’, ‘माणूसकी’चं नातं चिरंतन टिकवून ठेवणाऱ्या शेजारधर्माचा सन्मान करणारा शेजारोत्सव म्हणजेच हा कार्यक्रम…आपण आपल्या जीवाभावाच्या शेजार्‍याला किती ओळखतो, त्यांच्याबद्दल किती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी आणि याच शेजार्‍यांसोबत असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी कलर्स मराठी (Colors Marathi)टेलिव्हीनजनवर पहिल्यांदाच घेऊन येत आहे एक धम्माल शो ‘सख्खे शेजारी’ ११ जानेवारीपासून सोम – शनि संध्या ६.३० वा. महाराष्ट्राचा लाडका कलाकार चिन्मय उदगीरकर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. कार्यक्रमाची निर्मिती OMG ऑफबीट मीडिया गाईड ही संस्था करणार आहे.\nआजपर्यंत आपण कुटुंबातील सदस्यांना, गृहलक्ष्मींना, त्यांच्या नवर्‍यांना इच्छापूर्तीसाठी खेळताना बघितलं. पण, दोन सख्खे शेजारीच एकमेकांसोबत खेळताना कधीच पहिले नाही. आता पहिल्यांदाच धम्माल उडवून देणार आहेत, अनेक वर्षांपासून एकमेकांच्या सुख दु:खाचे वाटेकरी दोन “सख्खे शेजारी” अनेक वर्षे एकमेकांच्या सान्निध्यात राहिलेली, एकमेकांशी ऋणानुबंध असलेली, सांसारिक वाटचालीत साक्षीदार असलेली, आजूबाजूला किंवा एकाच सोसायटीत राहणारी दोन कुटुंबं या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.\nया कार्यक्रमामध्ये येणार्‍या दोन सख्ख्या शेजार्‍यांमधील नातं किती घट्ट आहे हे अनुभवण्यासाठी काही गमंतीदार, धम्माल असे गेम, टास्क सादर होतील… जे कुटुंब त्यांच्या शेजार्‍यांविषयी अचूक माहिती सांगतील ते ठरणार आहेत त्या भागाचे विजेते. कार्यक्रमामध्ये विजेत्या कुट��ंबाला मिळणार आहे ५० गृहउपयोगी गोष्टी, डिझायनर नेमप्लेट याचसोबत सहभागी कुटुंबियांना गेममध्ये रोख रक्कम जिंकण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की, चिन्मय उदगीकर या कार्यक्रमामध्ये येणार्‍या कुटुंबासोबत हितगुज करणार आहे, त्यांच्याबद्दलच्या काही मजेशीर गोष्टी जाणून घेणार आहे.\nकार्यक्रमाविषयी बोलताना प्रमुख – मराठी टेलिव्हीजन, वायाकॉम18 चे दीपक राजाध्यक्ष म्हणाले, “शेजार हा आपल्या मराठी संस्कृतीत धर्म मानला गेला आहे… ह्याचा अर्थ नात्यात जबाबदारी, प्रेम, सकारात्मकता अपेक्षित असते. शेजार म्हणजे समृद्ध नात्याचं भांडार आहे… म्हटलं तर कुळाचार आहे, संस्कृती आहे…२०२० मध्ये आपल्या सगळ्यांनाच “शेजारधर्माचं” महत्व समजलं आहे. कोरोनासारख्या महामारीला तोंड देताना, सर्वात मोठा आधार होता तो शेजार्‍यांचा. नातेवाईक तर खूप लांब होते मात्र जवळ खंबीरपणे उभा होता तो शेजारी.\nमहाराष्ट्रात देखील असे असंख्य सख्खे शेजारी आहेत ज्यांचं एममेकांशी रक्ताचं नातं नसलं तरी एक ‘हक्काचं’ जीवाभावाचं नातं आहे… असेच काही निवडक शेजारी आम्ही सख्खे शेजारी या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे…\nकलर्स मराठी (Colors Marathi)तर्फे विविध रंगी,विविध रुपी कार्यक्रमाद्वारे वेगवेगळ्या नात्यातील अनेक कंगोरे प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत असतो. पण नात्यातील विविधता शोधताना “शेजाऱ्याचं” नातं फार जवळचं, विविध छटांचं असतं. एक अगदी वेगळा पण तरीही आपल्या आयुष्यातील अनोख्या नात्यावर प्रकाश टाकणारा हा नवा कोरा कार्यक्रम म्हणजेच “सख्खे शेजारी”.\nकार्यक्रमाविषयी बोलताना अभिनेता चिन्मय उदगीरकर म्हणाला, “बऱ्याच वर्षांपासून काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. ‘सख्खे शेजारी’ सारखा वेगळा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली मी खूप आनंदी आहे. मी आजवर प्रेक्षकांना वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटलो. कलर्स मराठीसोबत माझं खूप जिव्हाळ्याचं नातं आहे आणि मी पुन्हा एकदा या कुटुंबाशी जोडलो जातो आहे याचा मला खूप आनंद आहे. आजवर प्रेक्षकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं आता कलर्स मराठीवरील या कार्यक्रमाद्वारे मी रसिक प्रेक्षकांना एका नव्या भूमिकेमध्ये भेटायला येणार आहे, जे माझ्यासाठी एक प्रकारचं आव्हानच आहे. या कार्यक्रमाद्वारे मला त्��ांच्या कुटुंबाचा भाग होऊन सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली आहे हे माझ्यासाठी खूप खास आहे.\nइतकंच नसून यानिमित्ताने कलर्स मराठी कुटुंबाचा भाग होऊन मी कलर्स मराठीला लोकांच्या घरात घेऊन जाणार आहे, आणि कुटुंब मोठं करणार आहे. खरंतर मी खूप ऊत्सुकदेखील आहे.ऊत्सुक यासाठी की ज्या प्रेक्षकांनी माझ्यावर इतकी वर्ष भरभरून प्रेम केलं त्यांना मी चिन्मय उदगीकर म्हणून प्रत्यक्षात भेटण्याची संधी मिळणार आहे. मला खात्री आहे प्रेक्षकांचं प्रेम यावेळेस देखील तितकंच मिळेल”. शेजारपण जपणारे, जीवाला जीव लावणारे सख्खे शेजारी या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.\nमहाराष्ट्रातील प्रेक्षकसुद्धा त्याच्या शेजाऱ्यांसोबत असंच नातं अनुभवत असल्याने शो मध्ये दोन शेजाऱ्यांमधला हा संवाद, त्यांचे ऋणानुबंध, त्यांच्या हृद्य आठवणी प्रेक्षकांना नक्कीच आपल्याशा वाटतील… जसे आपल्या शेजार्‍यांसाठी नवी कोरी गाडी विकरणारे कांदिवलीचे निवृत्ती पवार… तर दुसरीकडे १५० वर्षांपासून शेजारपण जपणारे म्हात्रे आणि भोईर कुटुंब, तसेच मंता आणि सिंहासने परिवार… असे आणि यांसारखे अनेक सख्खे शेजारी येत आहेत आपल्या भेटीला… तेव्हा या ऊत्सवात आपण देखील सहभागी होऊया ‘सख्खे शेजारी’ या कार्यक्रमामधून ११ जानेवारीपासून सोम – शनि संध्या ६.३० कलर्स मराठीवर(Colors Marathi) प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे.\nआजचे राशिभविष्य गुरूवार,७ जानेवारी २०२१\nMG Motors : एमजीने नवी ‘हेक्टर २०२१’ लाँच केली\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/covid-19-vaccine-in-ahmednagar", "date_download": "2021-06-17T02:12:10Z", "digest": "sha1:LGS3WTMWLVSXOVEVWBJP4N2JGNR36ZTP", "length": 5043, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "COVID-19 Vaccine in ahmednagar", "raw_content": "\nअहमदनगर : चुटकीलाही पुरले नाहीत कोव्हॅक्सीनचे डोस\nनगर शहरात अनेक ज्येष्ठ लस न मिळाल्याने निराश\nअहमदनगर (प्रतिनिधी) - जवळपास पंधरा दिवसा���च्या गॅपनंतर नगर शहरात ज्येष्ठांसाठी कोव्हॅक्सिनची लस मिळाली. मात्र डोस कमी अन् रांगेतील गर्दी जास्त. त्यामुळे चुटकीलाही डोस पुरले नाहीत. परिणामी अनेक ज्येष्ठांना डोस न मिळाल्याने ते निराश होत घरी परतले.\nनगर शहरात यापूर्वी केवळ सावेडी व तोफखाना आरोग्य केंद्रातच ज्येष्ठांचा दुसरा डोस सुरू होता. आज 18 ते 44 वयोगटातील डोस संपल्याने महापालिकेच्या सातही केंद्रावर ज्येष्ठांचा दुसरा डोस सुरू करण्यात आला. आज कोव्हॅक्सिनचा डोस होता. कोव्हॅक्सिनचा तुटवडा असल्याने पंधरा दिवसांपासून या लसीचा डोस आलाच नव्हता. आज कोव्हॅक्सिन दुसरा डोस मिळणार या आशेने अनेक ज्येष्ठांनी केंद्रावर धाव घेतली. काही केंद्रांना चाळीस तर काहींना पन्नास लसीचे डोस देण्यात आले होते. लसीचे डोस आणि रांगेतील पाचशेची गर्दी, असे चित्र आरोग्य केंद्राबाहेर होते. त्यामुळे अवघ्या काही मिनिटात लस संपली. लस संपल्याने अनेक ज्येष्ठांचा हिरमोड झाला. आता उद्या कोवीशिल्ड लस मिळणार असल्याने परत कोव्हॅक्सिन कधी येणार याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.\nकेडगावच्या सुवर्णानगर भागात राहणारे शशिकांत देशपांडे यांना रांगेत उभे राहूनही लस मिळाली नाही. त्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस 18 मार्चला घेतला होता. त्याला आता पन्नास दिवस उलटून गेले आहेत. केंद्राच्या गाईडलाईननुसार त्यांना डोस मिळणे आवश्यक असतानाही तो मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत निदान ज्येष्ठ आणि पहिली लस घेतलेल्यांना तरी कोव्हॅक्सिन लस देताना प्राधान्य द्या, अशी मागणी ‘नगर टाइम्स’च्या माध्यमातून प्रशासनाकडे केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/medicine-aid-to-covid-center-at-akole-samsherpur", "date_download": "2021-06-17T02:57:50Z", "digest": "sha1:ELFYJ5NTEPAIOMRBWAWOASPCSDNDD5XR", "length": 4350, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अकोले, समशेरपूर येथील कोविड सेंटरला औषधांची मदत", "raw_content": "\nअकोले, समशेरपूर येथील कोविड सेंटरला औषधांची मदत\nभारतीय जनता पार्टीच्या उत्तर नगर महिला जिल्हाध्यक्षा सोनालीताई चेतनराव नाईकवाडी यांनी करोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीच्या भावनेने अकोले व समशेरपूर येथील कोविड सेंटरसाठी एक लाखाहून अधिक रकमेची औषधे उपलब्ध करून दिली आहे.\nअकोलेच्या कोविड सेंटरसाठीची औषधे तहसीलदार मुकेश कांबळ��� यांनी स्विकारली. तर समशेरपूर येथील मधुकरराव पिचड यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला देखील मुबलक प्रमाणात औषधे देण्यात आली. ही औषधे आनंदगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा अमृतसागर दुध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे व सामाजिक कार्यकर्ते संदिप दराडे यांनी स्विकारली.\nलसीचा तुटवडा; ज्येष्ठांचा पहिल्या डोसला ब्रेक\nतसेच समशेरपूर येथील कोविड सेंटरसाठी मिनरल वॉटर म्हणून पाणी बॉटलचे 100 बॉक्स देखील सौ. नाईकवाडी यांनी सुपूर्द केले. तसेच विरगाव व अगस्ती आश्रम येथील गोशाळांना चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर हिरवा चारा देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. सोनाली नाईकवाडी यांचा सामाजिक उपक्रमात नेहमीच सहभाग असतो. येत्या काही दिवसांत अकोले शहरात सोनाली नाईकवाडी यांच्या नावाने एक कोविड सेंटर उभे केले जाणार आहे. यावेळी उद्योजक चेतनराव नाईकवाडी, भाजपचे जिल्हा संयोजक संदिप दातखिळे, पप्पू वाकचौरे, सचिन नाईकवाडी, संजय बोडके आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/relief-to-farmers-as-central-government-reduces-fertilizer-prices", "date_download": "2021-06-17T02:10:45Z", "digest": "sha1:4UPJHTMFIVNJZHCXEQSAPJHVLUPQN7WO", "length": 4875, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Relief to farmers as central government reduces fertilizer prices", "raw_content": "\nकेंद्र सरकारने खतांच्या किमती कमी केल्याने शेतकर्‍यांना दिलासा\nकोपरगाव (प्रतिनिधी) - करोनामुळे संपूर्ण देशासह राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त झालेले होते त्यातच रासायनिक खत निर्मिती करणार्‍या कंपन्यांकडून खतांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरले होते. मात्र केंद्र सरकारने शेतकरी हिताचा विचार करून रासायनिक खतांच्या किंमतीवरील अनुदानात वाढ करून खतांच्या किंमती कमी केल्याने शेतकर्‍याना दिलासा मिळाला आहे.\nलॉकडाऊनमुळे पिकविलेल्या मालाची विक्री कशी करावी या विवंचनेत असताना वारंवार बंद होत असलेल्या बाजार समित्यांमुळे शेतकरी बांधवांचे आर्थिक गणित कोलमडले असून उत्पादन खर्चही कसा निघेल यामुळे शेतकरी चिंचातूर झालेले होते. त्यातच रासायनिक खतांची निर्मिती करणार्‍या विविध कंपन्याकडून खतांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे त्यात भर पडली होती.\nकेंद्र सरकारने रासायनिक खता��च्या अनुदानात 140 टक्के वाढ करून शेतकरी बांधवांच्या हिताचा निर्णय घेऊन मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकाने डी.ए. पी. खतांच्या अनुदानात प्रती बॅग रुपये 700 रूपयांनी ने वाढ करण्याचा निर्णय घेतला. इंडीयन फार्मर्स फर्टीलायझर्स को-ऑपरेटीव्ह नवी दिल्ली या प्रमुख खत निर्मिती करणार्‍या कंपनीने रासायिक खतांच्या विविध ग्रेडच्या खतांच्या किंमतीमध्ये रुपये 100 रूपये ते 700 रुपये, प्रती बॅग कपात करून किंमती कमी केल्या आहे. आता एन.पी.के 10:26:26(50 किलो)1175 रूपये, एन.पी.के.12:32:16(50 किलो) 1185 रुपये, एन.पी.के. 20:20:0:13 (50 किलो) 975 रूपये, डी.ए.पी. 18:46:0 (50 किलो) 1200 रुपये, हे दर दिनांक 20 मे 2021 पासून लागू केलेले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/chickens-death-due-bird-flu-udgir-latur-latest-news-398766", "date_download": "2021-06-17T02:15:33Z", "digest": "sha1:REUZGVBIUI5NQB5GR67WF33KMCBSGPTH", "length": 18482, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | उदगीरमधील वंजारवाडीच्या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच, पाचशे पक्षी नष्ट करण्याची कारवाई सुरू", "raw_content": "\nतालुका पशुधन विकास कार्यालयाअंतर्गत जवळपास पाचशे पक्षी मारण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी सतीश केंद्रे यांनी दिली आहे.\nउदगीरमधील वंजारवाडीच्या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच, पाचशे पक्षी नष्ट करण्याची कारवाई सुरू\nउदगीर (जि.लातूर) : वंजारवाडी (ता.उदगीर) येथील तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या मृत कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून या गावच्या एक किलोमीटरच्या परिसरातील पक्षी नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी दिले आहेत. त्यानुसार तालुका पशुधन विकास कार्यालयाअंतर्गत जवळपास पाचशे पक्षी मारण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी सतीश केंद्रे यांनी दिली आहे.\nविभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांचा साधेपणा पुन्हा दिसला, पत्नीबरोबर खांद्यावर बाजाराची पिशवी घेऊन जातानाचा फोटो चर्चेत\nवंजारवाडी येथील पंचावन्न कोंबड्या मुक्त झाल्याची माहिती प्रशासनाला मिळतात पशुधन प्रशासनाने तेथे तात्काळ भेट देऊन प्रयोगशाळेकडे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी आदेश काढून या गावच्या एक किलोमीटरच्या परिसरातील पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nपैसा कितीही मोठा असला तरी पैशापेक्षा मोठी गोष्ट लोकांचा पाठिंबा, रोहित पवारांनी साधला तरुणाईशी संवाद\nया परिसरातीर वाहनांच्या ये-जा करण्यास मनाई करण्यात आली असून खाजगी वाहने प्रभावित परिसराच्या बाहेर लावण्यात यावीत. प्रभावित क्षेत्रात जीवंत व मृत कुकुट पक्षी, अंडी, कोंबडीखत, पक्षी खाद्य, अनुषंगिक साहित्य व उपकरणे या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. प्रभावी पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांच्या हालचालीस तसेच इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nमराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा\nया अनुषंगाने पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. एम. एस बोरूळे, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. केंद्रे, आपल्या ताफ्यासह वंजारवाडीत दाखल झाले असून संध्याकाळी पक्षी नष्ट करण्याची मोहिम सुरू करणार आहेत. या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने केलेल्या सर्वेत जवळपास या भागात पाचशे पक्षी असल्याचे आढळून आले आहेत. त्या भागातील नागरिक व पशुपालकांनी घ्यावयाची काळजी याबाबत ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत.\nआमदार पवार यांच्याकडून सहाशे लिटर सॅनिटायझर\nउस्मानाबाद : उस्मानाबादकरांच्या मदतीला कायमच बारामतीकर पुढाकार घेतात. कोरोनामुळे उद्‍भवलेल्या आपत्तीमध्ये पवार कुटुंबीयांच्या पिढीनेही तीच परंपरा कायम ठेवल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यासाठी बारामती ॲग्रोच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने सहाशे लिटर सॅनिटायझरचा पुरवठा करण्या\nपहिल्या दिवशी ६३ टक्के लसीकरण, लातूर जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा कमी प्रतिसाद\nलातूर : कोरोना लसीकरणासाठी शनिवारी (ता.१६) जिल्ह्यातील सहा केंद्रांवर घेण्यात आलेल्या मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळाला. लसीकरणासाठी निवडलेल्या सहाशेपैकी ३७९ कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली. बहुतांश ठिकाणी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांत लस घेण्यासाठी उत्साह असल्याचे चित्र दिसून आले.\nलोकनेते विलासरावांचे पाय जिथे लागले तिथल्या शेतकऱ्यांचे कल्याण झाले पाहिजे, अमित देशमुखांची भावनिक साद\nबेलकुंड (जि.लातूर) : श्री संत शिरोमणी मारुती महाराज शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चाचणी गळीत हंगाम मार्च महिन्यात झालाच पाहिजे, असे आदेश वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी शनिवारी (ता.१६) दिला. बेलकुंड (ता.औसा) येथील संत शिरोमणी मारुती महाराज शेतकरी सह\nGram Panchayat Elections: आता लक्ष ग्रामपंचायत निवडणूक निकालाकडे, कार्यकर्त्यांच्या लागल्या पैजा\nनिलंगा (जि.लातूर) : तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतदान शुक्रवारी (ता.१५) झाले आहे. सोमवारी (ता.१८) मतमोजणी होणार असल्यामुळे गावातील कार्यकर्त्यांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. आपलेच पॕनल निवडूण येणार म्हणून पैजा लावल्या जात असल्या तरी ग्रामपंचायतीवर कोणा\nआमदार रोहित पवारांच्या प्रयत्नातून होणाऱ्या गोडाऊनचा ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा\nजामखेड (अहमदनगर) : खर्डा (ता. जामखेड) येथे पाच कोटीचे शासकीय वखार महामंडळाचे दोन गोडावून लवकरच होणार, असून आमदार रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याल्या यश आले आहे, वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी खर्डा येथे भेट देऊन जागेची पहाणी केली. आमदार पवार यांच्या कल्पनेतून खर्डा येथे शासकीय वखार\nमराठवाड्यात 8 हजार 360 कोटींची येणार गुंतवणूक : सुभाष देसाई\nऔरंगाबाद : आगामी काळात मराठवाड्यातील ऑरिक सिटीसह अन्य ठिकाणी 16 नवीन उद्योग येणार आहेत. या माध्यमातून मराठवाड्यात आठ हजार 360 कोटींची गुंतवणुक येणार असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.\nपंतप्रधान मोदींच्या 'त्या' निर्णयाचे रोहित पवारांनी केले स्वागत; म्हणाले...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (ता.२) ट्विट करत सोशल मीडीयापासून दूर राहणार असल्याची घोषणा केली. त्यावरून देशभर चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर मोदींनी मंगळवारी (ता.३) आणखी एक ट्विट करून यासंबंधीचा खुलासा केला.\nरोहित पवारांचा सिक्सर अडविण्यासाठी राणेंची फिल्डिंग\nमुंबई : राज्यात कोरोना विषाणुचा धोका होण्याच्या शक्यतेवर विधिमंडळात चर्चेचा फिवर वाढला असतानाच, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी आरोग्य मंत्र्याकडे सहा प्रश्न विचारले; पण त्याआधी रोहित पवारांच्या सलग प्रश्नांचा षटकार रोखण्याचा भाजप आमदार नितेश राणेंचा डाव फसला. आपल्या लांबलचक प्रश्नांवरी\nFight with Corona : रोहित पवारांचा निर्धार, कर्��त-जामखेडकर कोरोनाला हद्दपार करणार\nबारामती : सध्या देशभरात दहशत माजवलेल्या कोरोनाशी सामान्य माणसापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सगळेजण दोन हात करत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार, प्रशासन आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सरकार, प्रशासनाला मर्यादा पडत आहेत.\nVIDEO: रोहितदादाक काळजी रे... पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची भागवताहेत भूक\nजामखेड : स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाकरिता पुणे येथे वास्तव्यास असलेल्या कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघाबरोबरच राज्याच्या विविध भागातील साडेसातशे ते आठशे विद्यार्थ्यांना आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून 'सृजन फाउंडेशन' व एमपीएससी स्टुडन्ट राइट्स या संस्थांच्या माध्यमातून तीन दिवसांप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/rohit-pawars-painting-pattern-also-followed-orissa-276977", "date_download": "2021-06-17T02:01:15Z", "digest": "sha1:PNUMCMGK4WNJF3JQJFQDJ5OXMPJYUX46", "length": 17287, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लॉकडाऊन ः रोहित पवारांचा कर्जत-जामखेडमधील रस्ता पेंटिंग पॅटर्न ओरिसातही", "raw_content": "\nकोरोना विषाणूचे चित्र त्याखाली पेंटिंग केलेले आहेत.या संदेशामुळे नागरिकांना आपण घरातून बाहेर पडायचं नाही याची खबरदारी घेण्याची सूचना आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळालेली आहे.\nलॉकडाऊन ः रोहित पवारांचा कर्जत-जामखेडमधील रस्ता पेंटिंग पॅटर्न ओरिसातही\nजामखेड : जामखेडमध्ये कोरोनाबाधित पाच व्यक्ती सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधगिरीचा पवित्रा घ्यावा म्हणून प्रशासन व लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या उपाययोजना राबवित आहेत. मानवी कवटी आणि हाडकांची डेंजर असलेली पेटिंग सर्वांनाच सावधान करीत आहे.\nजनजागृतीसाठी निरनिराळे 'फंडे ' राबवून लोकांची जनजागृती करीत आहेत. याचा प्रत्यय निरनिराळ्या उपक्रमांमधून पहायला मिळतो आहे. आमदार रोहित पवार यांनी तालुक्यातील सर्व गावे निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करिता औषध दिले आता जामखेड शहरासह तालुक्यातील सर्व प्रमुख रस्त्यांवर जनजागृतीचे संदेश देणारे ' पेंटिंग ' करुन कोरोनापासून संरक्षण करण्याकरिता नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.\nजामखेड शहरात स��पडलेल्या कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा संपर्क इतरांशी येऊ नाही याकरिता लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नाही याकरिता रस्त्यावर पेटींग करुन संदेश देण्याच्या फंडा आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयाकडून हाती घेतला आहे. जामखेडमधील बीड रस्ता, नगर रोड, तपनेश्वर रोड, खर्डा रोड, करमाळा रोड, कर्जत रोड व इतर प्रमुख रस्त्यावर 'घरात राहूया, कोरोना टाळूया आम्ही बाहेर येणार नाही, कोरोना घरी घेऊन जाणार नाही. आपण खरंच कामासाठी घराबाहेर पडत आहेत का विनाकारण बाहेर फिरत असाल तर आपलं कुटुंब, शहराला आपण थोडक्यात धोक्यात आणत आहात, असे निरनिराळे संदेश पेंटिंगच्या माध्यमातून दिले आहेत.\nतसेच कोरोना विषाणूचे चित्र त्याखाली पेंटिंग केलेले आहेत.या संदेशामुळे नागरिकांना आपण घरातून बाहेर पडायचं नाही याची खबरदारी घेण्याची सूचना आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळालेली आहे.\nकर्जत-जामखेडमधील आमदार रोहित पवार यांचा पॅटर्न ओरिसातही वापरला जात आहे. सोशल माध्यमात दोन्हीकडील चित्रे टाकून दावा केला जात आहे.\nहॉटस्पॉट जामखेडबाबत हा झालाय निर्णय\nजामखेड : शहरातील सर्व नागरिकांना अत्यावश्‍यक सेवा शासकीय यंत्रणेमार्फत पुरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली निरनिराळ्या जबाबदाऱ्या निश्‍चित करण्याचे का\nआ. रोहित पवारांनी स्वतः रक्तदान करत केले रक्तदानाचे आवाहन\nकर्जत (अहमदनगर) : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यशासन हादरले आहे. जिल्ह्यात आणि तालुक्यातही रुग्णांची वाढती संख्या विचार करायला लावणारी आहे. ही वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आमदार रोहित पवार पुन्हा एकदा सरसावले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या\nविंचरणा नदीचा जीर्णोद्धार...रोहित पवारांनी घेतलाय वसा\nजामखेड : जामखेड शहराला वरदान ठरलेली; अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्याने, घाणीच्या विळख्यात सापडलेल्या 'विंचरणा' नदीचे रुप पालटवण्यासाठी आमदार रोहित पवारांनी पुढाकार घेतला अाहे. 'सकाळ रिलीफ फंड' आणि इतर विविध संस्थांच्या माध्यमातून गाळ काढण्याच्य�� कामाचा शुभारंभ बारामती डेव्हलपमेंट ट्रस\nपैसा कितीही मोठा असला तरी पैशापेक्षा मोठी गोष्ट लोकांचा पाठिंबा, रोहित पवारांनी साधला तरुणाईशी संवाद\nमाजलगाव (जि.बीड) : तुम्ही राजकारणात कोणता हेतू घेऊन आलात असा प्रश्न विचारताच मी व्यावसायिक क्षेत्रात चांगले काम करतो. पण भेदभावाचे राजकारण टाळुन विकासाचे राजकारण व समाजकारण करण्यासाठी राजकारणात आलो आहे. लोक काय म्हणतील याचा विचार न करता आजच्या युवा वर्गाने व्यवसायाकडे वळण्याची गरज असल्याचे\nलोकांना का हवा आहे रोहित पवार \"ब्रँड\"; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रानंतर विदर्भातून निमंत्रण\nजामखेड : राजकारणात महत्त्व कशाला असेल तर ते आश्वासक चेहऱ्याच्या नेत्याला. आता राज्याच्या राजकारणात असे किती नेते आहेत, हे सर्वसामान्य जनतेलाही माहिती आहेत. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी बरंच काही करावं लागतं.\nविंचरणा नदीचं रूप बदलतंय, रोहित पवारांनी घेतलंय मनावर\nजामखेड : जामखेड शहराला वरदान ठरलेली; अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्याने, घाणीच्या विळख्यात सापडलेल्या 'विंचरणा' नदीचे रुप आमदार रोहित पवारांच्या पुढाकाराने बदलत आहे.\nरोहित पवारांनी करून दाखवलं जामखेडमधील कुसडगावची जागा एसआरपीएफसाठी वर्ग\nजामखेड : आमदार रोहित पवारांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पहिले राज्य राखीव पोलिस गट क्रमांक-१९ केंद्र कुसडगाव (ता.जामखेड) येथे साकारणार आहे. याकरिता लागणाऱ्या जागेचे हस्तांतरण महसूल विभागाकडून राज्य राखीव पोलिस दलाकडे करण्यात आले.\nजामखेड शहरात सुरु आहे स्वच्छतेचा जागर; प्रमुख रस्त्यावर दिले स्वच्छतेचे संदेश\nजामखेड (अहमदनगर) : कर्जतच्या 'त्या' साठ तरुणांनी जामखेडला सायकलवर येऊन 'स्वच्छतेचा जागर' केला. शहरातील प्रमुख रस्त्यावर स्वच्छतेचे संदेशही दिले. जामखेड शहर स्वच्छ, सुंदर व्हावं अशी त्यांची जिद्द, चिकाटी आणि तळमळ होती. येथील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, म्हणून त्यांनी जनजागृती आणि समाजप्\nजामखेडकरांसाठी गुड न्यूज ः कुसडगावात एसआरपीएफ-१९ला मंजुरी...रोहित पवारांनी खेचून आणले केंद्र\nजामखेड :कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी आज एक विशेष बातमी आहे. ती म्हणजे राज्य राखीव दलाबाबत. ही खुशखबर अर्थातच आमदार रोहित पवार यांच्यामुळे मिळाली आहे. पाच महिन्यांपूर्वी कर्जतला एमआयडीसी मंजूर करून आ��ली होती.आता जामखेडसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.\nया सालगड्याचा मुलगा असा झाला मंत्री...आता देह झाला चंदनाचा\nजामखेड ः पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांचे नाव देशभरात आदराने घेतले जाते. पेशवेकाळात करारी बाणा दाखवणारी ही राज्यकर्ती स्त्री सर्व क्षेत्रातील अभ्यासकांचे लक्ष वेधून घेते. महाराष्ट्रच नव्हे तर उत्तर हिंदुस्थानात आजही त्यांच्या राज्यकारभाराच्या स्मृती जागवल्या जातात. त्याच्याच माहेरकडील शिंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/congress-agitation-against-fuel-price-hike-14012", "date_download": "2021-06-17T02:14:35Z", "digest": "sha1:JMQNHLNL7YIVZKDF2C2RH7NTVUUFE52O", "length": 11566, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "इंधन दरवाढी विरोधात 'दुचाकी भंगारात विकून' काँग्रेसचे आंदोलन | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nइंधन दरवाढी विरोधात 'दुचाकी भंगारात विकून' काँग्रेसचे आंदोलन\nइंधन दरवाढी विरोधात 'दुचाकी भंगारात विकून' काँग्रेसचे आंदोलन\nसोमवार, 7 जून 2021\nपेट्रोल ने शंभरी पार केल्याने याच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेसकडून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला आहे. \"केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती जास्तीत जास्त प्रमाणात वाढ केली आहे\nसोलापुर : पेट्रोलने शंभरी पार केल्याने याच्या निषेधार्थ सोलापूर Solapur शहर काँग्रेसकडून Congress मोदी सरकारचा Modi government निषेध करण्यात आला आहे. \"केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल Petrol, डिझेल Diesel व एलपीजी गॅसच्या किमतीत जास्तीत जास्त प्रमाणात वाढ केली आहे. Congress agitation against fuel price hike\nपेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असल्याने, डिझेल ९१. ७१ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ जर अशीच चालू राहिली तर, डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही Gas ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे.\nअनलॉक होताच बाजारात उसळली नागरिकांची गर्दी\nआधीच कोरोनाच्या Corona संकटाने जनता त्रस्त आहे, त्यात महागाईचा त्रास सहन करावा लागत आहेत. मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढी rate विरोधात काँग्रेसने आंदोलन केले आहे. मोदी सरकारने प���ट्रोल-डिझेलमधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र, महागाईच्या दारात लोटले आहे. Congress agitation against fuel price hike\nयावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल-डिझेल चे दर परवडत नसल्याने दुचाकी भंगारात विकून हे आंदोलन केलं आहे. 'वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू मेहंगा तेल' अशा घोषणा या आदोंलनात देण्यात आल्या आहेत. दरम्यान आंदोलनकर्त्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.\nरस्त्यावर ट्रक पलटी होताच 70 लाखांचे मोबाईल, टीव्ही केले लंपास \nउस्मानाबाद: पैसे रस्त्यावर पडलेले दिसले, काही इतर मौल्यवान वस्तू दिसल्या कि माणूस...\nअँटीबॉडी कॉकटेलने कोरोनाचा खात्मा \nसोलापूर - महाराष्ट्रात Maharashtra कोरोना Corona नियंत्रणात येत असल्याच चित्र असले...\n''माओवाद्यांचं मराठा आरक्षणाला पाठिंब्याचं पत्रं म्हणजे सरकारसाठी...\nसोलापूर - शिवसंग्रामचे Shivsangram अध्यक्ष विनायक मेटे Vinyak Mete यांचा...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nआषाढी वारीचा निर्णय शासनाने बदलावा, अन्यथा आझाद मैदानात आंदोलनचा...\nसोलापूर : कोरोनाच्या Corona तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन, महाराष्ट्र...\nराष्ट्रवादी युवतींचं 'स्मार्ट सिटी'च्या खड्ड्यात उतरून आंदोलन...\nसोलापूर : शहरात स्मार्ट सिटी Smart City अंतर्गत रस्त्यांची कामे अनेक ठिकाणी चालू...\nBreaking पुण्यातील सर्व माॅल, दुकाने सोमवारपासून उघडणार; सायं ७...\nपुणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याने निर्बंधांमध्ये अजून सूट...\nसोनू सूदला भेटण्यासाठी चाहत्याची ३०० किलोमीटर पायी वारी \nसोलापूर: अभिनेता सोनू सूद Sonu Sood याने लॉकडाउनच्या Lockdown काळात अनेकांची...\nसोलापुरात कोरोना जनजागृतीसाठी 'हनुमान' अवतरले रस्त्यावर\nसोलापूर शहरातील (Solapur City) कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या घटल्याने...\nएपीएमसी मार्केट मध्ये तुफान गर्दी; सोशल डिस्टन्सचे उडाले तीनतेरा...\nसोलापूर : शहरात City मागच्या कांही दिवसांपासून कोरोना Corona बाधितांचा आकडा आटोक्यात...\nपरीक्षा शुल्क वाढीविरोधात विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांच आंदोलन\nवृत्तसंस्था : कोरोना व्हायरसच्या Corona Virus पार्श्वभूमीवर यंदा...\nपोलिसांना खुल्या दारु विक्रीचा व्हिडिओ पाठवला अन, पडलं महागात...\nसोलापूर: पोलिसांना गावात सार्वजनिक रस्त्यावर बसून दारु विक्री करत असलेल्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-jayant-patil-deputy-chief-minister-ajit-pawar-finance-department-8729", "date_download": "2021-06-17T02:05:47Z", "digest": "sha1:W6SCRMN7OOPVUG6JPZCIJAIBXXAX2B37", "length": 15924, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "जयंत पाटील उपमुख्यमंत्री तर अजित पवारांना अर्थ खातं? | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजयंत पाटील उपमुख्यमंत्री तर अजित पवारांना अर्थ खातं\nजयंत पाटील उपमुख्यमंत्री तर अजित पवारांना अर्थ खातं\nजयंत पाटील उपमुख्यमंत्री तर अजित पवारांना अर्थ खातं\nगुरुवार, 12 डिसेंबर 2019\nनवी दिल्ली : उपमुख्यमंत्री आणि खातेवाटप अजून काही निश्चित होत नाहीय. मात्र आता आणखीनच चुरस यात पहायला मिळतेय. आता एक नवी चर्चा राजकारणाच्या वर्तुळात रंगलीय. ती म्हणजे उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांना देणार असल्याचे जवळ जवळ संकेत असताना आता नवीन नाव समोर येतंय. ते नवीन नाव म्हणजे जयंत पाटील. उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे देण्यात येणार आहे.\nनवी दिल्ली : उपमुख्यमंत्री आणि खातेवाटप अजून काही निश्चित होत नाहीय. मात्र आता आणखीनच चुरस यात पहायला मिळतेय. आता एक नवी चर्चा राजकारणाच्या वर्तुळात रंगलीय. ती म्हणजे उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांना देणार असल्याचे जवळ जवळ संकेत असताना आता नवीन नाव समोर येतंय. ते नवीन नाव म्हणजे जयंत पाटील. उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे देण्यात येणार आहे. जयंत पाटील शरद पवार यांची पसंती असून अजित पवार यांच्यावर अर्थमंत्रिपदाची जबाबदारी टाकण्यात येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या वाट्याला आलेले महसूलमंत्रिपद प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाच मिळणार असल्याचे काँग्रेस सूत्रांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्या मंत्रिपदाविषयी अजून चित्र स्पष्ट झालेले नाही. चांगली मंत्रालये मिळाल्यास पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण मंत्री होण्यास उत्सुक असून त्यामुळे सत्तेत भागीदारी करणाऱ्या काँग्रेसला अनुभवाची कमतरता भासणार नाही, असा काँग्रेस नेत्यांकडून तर्क देण्यात येत आहे.\nविधिमंडळाच्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊ घातले असून उपमुख्यमंत्रिपदाची तसेच गृहमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपविली जाणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून देण्यात आले आहेत. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थखाते अजित पवार यांना देण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेसश्रेष्ठींशी चर्चा करून तिन्ही पक्षांच्या वाट्याला येणारी खातीही निश्चित केली आहेत. त्यानुसार शिवसेनेला दहा, राष्ट्रवादी काँग्रेसला सात, तर काँग्रेसला सहा मंत्रालये मिळणार आहेत.\nगेल्या तीन-चार दिवसांपासून शरद पवार यांनी मुंबई आणि दिल्लीत काँग्रेस तसेच शिवसेना नेत्यांशी चर्चा करून मंत्रालयांचे वाटप निश्चित केले. मंत्रालयांच्या वाटपाच्या सूत्रात शेवटच्या क्षणी काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही समजते. या खातेवाटपावर काँग्रेसश्रेष्ठी समाधानी असल्याचे समजते. निश्चित झालेल्या खातेवाटपानुसार, शिवसेनेला नगरविकास, उच्च व तंत्र शिक्षण, जलसंपदा, राज्य रस्ते विकास महामंडळ, परिवहन, उद्योग, सामान्य प्रशासन, विधी, सांस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा अशी दहा मंत्रालये मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गृह, अर्थ, ग्रामीण विकास, सहकार, गृहनिर्माण, वैद्यकीय शिक्षण आणि कामगार अशा विभागांची जबाबदारी येणार आहे. काँग्रेसला महसूल, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, उत्पादन शुल्क, शालेय शिक्षण तसेच महिला आणि बालकल्याण मंत्रालये सोपविली जाणार आहेत.\nचिराग पासवान यांचे लोकसभेच्या सभापतींना पत्र\nपटना: लोक जनशक्ती पक्षात Lok Janshakti Party फुट पडल्याने बिहारच्या Bihar...\nकुस्तीपटू सागर राणा हत्येप्रकरणी जूडो प्रशिक्षक सुभाषला अटक\nवृत्तसंस्था : छत्रसाल स��टेडियमवर 23 वर्षीय सागर राणाच्या हत्येप्रकरणी दिल्ली...\n'मराठा समाजावर होणारा अन्याय झोपलेल्या सरकारला कधी कळणार\nमराठा आरक्षण (Mratha Reservation) पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष...\n6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांवर क्लिनिकल चाचण्यांना उद्यापासून ...\nनवी दिल्ली : दिल्लीतील एम्स रुग्णालयात Delhi AIIMS...\nपुढील विधानसभा निवडणुका कॉंग्रेस एकट्यानेच लढवेल; नाना पटोले\nमुंबई : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणूकीपासूनच राजकीय उलथापालथ सुरू...\nगुजरातच्या विधानसभा निवडणूकीत आम आदमी लढणार पूर्ण जागा\nगुजरात: आम आदमी पक्षाचे (AAP) संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (...\nपालखी सोहळा : वारकरी व गावकरी यांच्यात वाद\nआळंदी - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही...\nसुशील कुमारच्या पोलिस कोठडीत 25 जूनपर्यंत वाढ\nनवी दिल्ली : दिल्ली न्यायालयाने Delhi Court कुस्तीपटू सुशील कुमारची ...\nपालखी सोहळा लालपरीनेच व्हावा, आळंदीच्या ग्रामस्थांची मागणी\nआळंदी - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही...\nप्रसिद्ध \"बाबा का ढाबा\" अखेर शांत...\nनवी दिल्ली : कोणाचे नशीब केव्हा पलटेल, सध्या काही सांगता येत नाही. गेल्या वर्षी...\nदरवाढीचा झटका; पेट्रोल-डिझेल परत महागले...\nमुंबई : एक दिवसानंतर परत पेट्रोलियम कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल Petrol व...\nआज पुन्हा सोनं-चांदीच्या दरात घसरण\nनवी दिल्ली - मंगळवार 8 जून रोजी एमसीएक्स वर सोन्याचे Gold दर उतरले...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_717.html", "date_download": "2021-06-17T02:23:55Z", "digest": "sha1:Y667MX7BO7PCWBEXLWJXN3AXFAMQUFMD", "length": 11339, "nlines": 83, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "भाजपा, कोकण विकास आघाडी तर्फे कळकवणे येथे तौक्ते वादळग्रस्तांना ताडपत्री व धान्य वाटप - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / चिपळूण / रत्नागिरी / भाजपा, कोकण विकास आघाडी तर्फे कळकवणे येथे तौक्ते वादळग्रस्तांना ताडपत्री व धान्य वाटप\nभाजपा, कोकण विकास आघाडी तर्फे कळकवणे येथे तौक्ते वादळग्रस्तांना ताडपत्री व धान्य वाटप\nचिपळूण (प्रतिनिधी) : भाजपा, कोंकण विकास आघाडीच्या वतीने, सबका साथ.. सबका व���कास.. या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निश्चयातून नुकतेच चिपळूण तालक्यातील दसपटीतील कळकवणे येथे तोक्ते वादळग्रस्तांना ताडपत्री व धान्य मदत करण्यात आले. या उपक्रमाचे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सर्व पक्षीय गावातील मान्यवर देखील उपस्थित होते.\nहा कार्यक्रम कोंकण विकास आघाडीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री राजाराम मोरे यांच्या प्रयत्नातून व चिपळूण तालुका संपर्क प्रमुख यांच्या नियोजन व रुपरेषेतून यशस्वी झाला. यासाठी कोकण विकास आघाडी, मुंबईचे कार्याध्यक्ष अध्यक्ष सुहास आडिवरेकर याचे मार्गदर्शन व मोठे योगदान लाभले. यामुळेच मुंबई भाजपाच्या अनेक पदाधिकारी, आमदार, खाजदार यांच्यावतीने विपुल मदत लाभली.\nया कार्यक्रमाला उत्तर रत्नागिरी जिल्हा सचिव रामदास राणे, चिपळूण नगरसेवक परिमल भोसले, चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, युवा मोर्चा प्रदेश सचिव प्रणय वाडकर, चिपळूण युवा अध्यक्ष अभिजीत शिंदे, ओवळी व कळकवणे गावच्या सरपंच, त्याचप्रमाणे कोंकण विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजाराम मोरे, चिपळूण तालुका संपर्क प्रमुख संतोषराव शिंदे उपस्थित होते. उपरोक्त कार्यक्रमाच्या नियोजनामुळे गरीब व नुकसानग्रस्तांमध्ये हर्ष व उल्हासाचे भाव पहावयास मिळाले असून त्यानी सर्व मदतगारांचे आभार मानले आहेत.\nभाजपा, कोकण विकास आघाडी तर्फे कळकवणे येथे तौक्ते वादळग्रस्तांना ताडपत्री व धान्य वाटप Reviewed by News1 Marathi on June 11, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि ���ारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2019/10/11/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%9A-%E0%A4%AC%E0%A4%B8-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82/", "date_download": "2021-06-17T02:07:01Z", "digest": "sha1:GNGEWPK2VPD6AVTPAEWLV6DLMHO4UTLR", "length": 7602, "nlines": 51, "source_domain": "mahiti.in", "title": "गावात एकच बस थांबते म्हणून, जेव्हा एका शाळकरी मुलगी थेट आमदारालाच पत्र लिहते तेव्हा… – Mahiti.in", "raw_content": "\nगावात एकच बस थांबते म्हणून, जेव्हा एका शाळकरी मुलगी थेट आमदारालाच पत्र लिहते तेव्हा…\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या Mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला कधीही पक्षांतर न करता चक्क अकरा वेळा आमदार झालेल्या गणपती राव देशमुख यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया अस्सल लोकप्रतिनिधी बद्दल… गावात एकच बस थांबते म्हणून, जेव्हा एक शाळकरी मुलगी थेट आमदारालाच पत्र लिहते तेव्हा…\nआमच्या गावात एकच बस थांबते. दुसऱ्या बसही थांबण्यात याव्या, म्हणून पेन्नूरमधल्या प्रेरणा गवळी या शाळकरी मुलीने थेट आमदारालाच पत्र लिहिले. तिने लिहिलेल्या पहिल्या पत्राला उत्तर आलं नाही म्हणून दुसरं पत्र लिहिलं. यावेळी तिच्या पत्राची लागलीच दखल घेतली गेली. आमदारांनी पंढरपूरच्या आगारप्रमुखांना फोन केला आणि सोलापूर-पंढरपूर बसला पेन्नूरला बस थांबा सुरू करण्याची सूचना केली. हे एवढ्यावरच थांबलं नाहीतर त्या आमदारांनी प्रेरणाला पत्र लिहिले. ज्यात नागपूरच्या अधिवेशनात असल्याने पहिल्या पत्राला उत्तर देऊ शकलो नाही, असं स्पष्टीकरणही दिलं. साधेपणा आणि मातीशी नाळ राखण्याच्या स्वभावामुळेच लोकांनी त्यांना ११ वेळा आमदार बनवून विधानसभेवर पाठवलं. हे आमदार दुसरे तिसरे कोणी नसून ते आहेत, सांगोल्याचे गणपतराव देशमुख\nमहाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदार गणपतराव देशमुख आहेत, गणपतराव देशमुख 94 वर्षांचे आहेत. गणपतराव देशमुख यांनी बाराव्या वेळेस विधानसभा निवडणूक जिंकली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाकडून बाराव्या वेळेस निवडून आले. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करूणानिधी हे देखिल 12 वेळेस विजयी झाले आहेत.\nमात्र ते एवढ्या वेळेस विजयी होऊनही त्यांना अधिक ��ाळ विरोधी पक्षांच्या बाकावर काढावे लागले. दोन वेळेस अल्पकाळासाठी ते मंत्रीही राहिले. सांगोला शहरात एका छोट्याशा घरात ते राहतात.\nएक ग्लास दुधाच्या बदल्यात या मुलाने मोठेपणी मुलीसोबत जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल\nरतन टाटांच्या अंगावर हवाई सुंदरी कडून ज्यूसचा ग्लास सांडला, पहा टाटा यांनी काय केलं…\nपुरुषांसाठी रंडीखाना ; मग बायकांसाठी काय.. शरीर सुखासाठी तडफडणाऱ्या बाईची गोष्ट…\nPrevious Article यामुळे शाहिदला सोडून करीनाने सैफचा हात धरला, ही अभिनेत्री कारणीभूत ठरली…\nNext Article पत्नीला लग्नानंतर कळतो पतीचा बेडरूम प्रॉब्लेम, मग ती उचलते हे पाऊल…\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/07/06/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1/", "date_download": "2021-06-17T02:53:46Z", "digest": "sha1:5LFV5A4Z5HPTXPK4ZW6AUWDJ24BZDQDC", "length": 6904, "nlines": 50, "source_domain": "mahiti.in", "title": "गायिका कार्तिकी गायकवाड लवकरचं अडकणार विवाह बंधनात… पहा कोणाशी ठरलं लग्न… – Mahiti.in", "raw_content": "\nगायिका कार्तिकी गायकवाड लवकरचं अडकणार विवाह बंधनात… पहा कोणाशी ठरलं लग्न…\nसा रे ग म प लिटल चाम्स या कार्यक्रमातून कार्तिकी गायकवाड हे नाव घराघरात पोहचले. सारेगमप लिटल चाम्स या कार्यक्रमाची कार्तिकी विजयी ठरली होती. कार्तिकी आता वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आलेली आहे. झी24तास च्या रिपोर्ट नुसार कार्तिकी गायकवाड चे लग्न ठरले आहे. नुकताच तिचा बघण्याचा कार्यक्रम पार पडला. येत्या 26 जुलैला तिचा साखरपुडा होणार आहे. आपल्या गायकीच्या जोरावर तिने संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोरोनाच्या च्या पादुर्भाव शासनाचे सर्व नियम पाहून तिचा साखरपुडा घरीच पार होणार आहे. कार्तिकीच्या होणाऱ्या पतीचे नाव रोनिक पिसे आहे.\nरोनिक हा मेकॅनिकल इंजिनिअर असून त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. रोनिक पिसे पुण्याचा राहणार आहे. रोनित चे कुटुंब कल्याणजी गायकवाड यांच्या मित्र परिवारातील आहे. तिच्या लग्नाची तारीख अद्याप कळू शकली नाही. कार्तिकी चे चाहते ही बातमी ऐकून नक्की खुश होतील. महत्वाचे म्हणजे रोनितला देखील संगीताची आवड आहे. त्याला उत्तम तबला वाजवता येतो. त्याने तबल्याच्या तीन परीक्षा देखील दिल्या आहेत. त्यामुळे हे कपल दोघे मिळून आता संगीताचा वारसा पुढे नेणार आहेत.\nकार्तिकीचे वडिल कल्याणजी गायकवाड यांनी मित्रपरिवारात हे लग्न ठरवले आहे. रोनित पिसे हा पुण्याचा राहणारा असून तो इंजिनिअर आहे. लग्नाची तारीख अद्याप काढण्यात आलेली नाही अशी माहिती कार्तिकीने दिली आहे.\nसर्वच स्तरावरून तिला शुभेच्छा येत आहे. मात्र तिच्या पुरुष चाहत्यांनी मात्र सोशल मीडियावर निराशा व्यक्त केली आहे. खूप लवकर लग्न करत आहे, असेही त्यांचं म्हणणं आहे.\nकधीच म्हातारे होणार नाही, ५० वर्षांच्या वयात २५ वर्षांची शक्तीआणि स्फूर्ती…\nलग्नानंतर पाच वर्षांनी ऐश्वर्याने उलगडले नात्यातील सत्य, म्हणाली अनेकदा पतीबरोबर….\nतुम्ही पण गॅस च्या समस्येने हैराण आहात, तर भोजनातून बाहेर टाका या ४ गोष्टी….\nPrevious Article वयाच्या 47 वर्षी लग्न करू इच्छेते तब्बू, फक्त पतीमध्ये असायला हवेत हे गुण…\nNext Article जेव्हा एकाच चादरीत झोपले होते – धमेंद्र आणि हेमा मालिनी तेव्हा अचानक….\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/children-will-be-able-to-get-corona-vaccine-by-the-end-of-the-year/", "date_download": "2021-06-17T02:42:48Z", "digest": "sha1:GCSI5U3IKO7X4O2KNJGLO6FUFGG2RTUX", "length": 13700, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "CoronaVaccine : आता केवळ ज्येष्ठांना दिली जाणार 'कोरोना' लस, मुलांना करावी लागणार मोठी प्रतिक्षा | children will be able-to get corona vaccine by the end of the year | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूण���चा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\nCoronaVaccine : आता केवळ ज्येष्ठांना दिली जाणार ‘कोरोना’ लस, मुलांना करावी लागणार मोठी प्रतिक्षा\nCoronaVaccine : आता केवळ ज्येष्ठांना दिली जाणार ‘कोरोना’ लस, मुलांना करावी लागणार मोठी प्रतिक्षा\nनवी दिल्ली : जगभरात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यान आता व्हॅक्सीनबाबत सुद्धा चर्चा जोर पकडत आहे. अनेक व्हॅक्सीन कंपन्यांना व्हॅक्सीनच्या वापरासाठी आपत्कालीन मंजूरी सुद्धा मिळाली आहे. एका अंदाजानुसार पुढील वर्षाच्या सुरूवातीला कोरोना व्हॅक्सीन सामान्य लोकांसाठी उपलब्ध होईल. अशावेळी या वर्षाच्या अखेरपर्यंत ज्येष्ठांना कोरोना व्हॅक्सीन दिलेली असेल, पण मुलांना अजूनही व्हॅक्सीनसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.\nमुलांमध्ये व्हॅक्सीनसाठी उशीराचे सर्वात मोठे कारण हे आहे की, त्यांना व्हॅक्सीनच्या ट्रायलमध्ये सहभागी करण्यात आलेले नव्हते. यामुळे व्हॅक्सीन मुलांसाठी किती सुरक्षित आहे, याबाबत औषध कंपन्यांकडे सुद्धा अद्याप माहिती नाही. औषध कंपन्या कोरोना व्हॅक्सीन बाजारात आल्यानंतर मुलांसाठी सुद्धा ट्रायल सुरू करतील. मात्र, ब्रिटनच्या फायजर-बायोएनटेकची व्हॅक्सीनला या पर्यायासह परवानगी देण्यात आली आहे की, आत्कालीन स्थितीत मुलांचे सुद्धा लसीकरण केले जाऊ शकते.\nअमेरिकेत एमोरी व्हॅक्सीन सेंटरचे संचालक डॉ. रफी अहमद यांनी म्हटले की, सध्या आम्ही व्हॅक्सीनमध्ये मुलांना सहभागी करणार नाही. याचे सर्वात मोठे कारण हे आहे की, मुलांना अजूनपर्यंत ट्रायलमध्ये सहभागी केलेले नाही. आम्हाला हे सुद्धा माहित नाही की, जी व्हॅक्सीन तयार करण्यात आली आहे, ती मुलांसाठी किती सुरक्षित आहे. औषध कंपन्यांपैकी काहींनी मुलांवर वेगळी ट्रायल सुरू करण्याची योजना आखली आहे.\nव्हॅक्सीन उत्पादक कंपनी फायजर आणि मॉडर्नाने काही दिवसांपूर्वी मुलांवर सुद्धा व्हॅक्सीनची क्लिनिकल ट्रायल सुरू केली आहे. मुलांवर केली जाणारी ट्रायल प्रौढांपेक्षा खुप वेगळी आणि कठिण असते. या ट्रायल अंतर्गत औषध कंपन्यांना मोठा सुरक्षा कालावधी, योग्य सुरक्षा मापदंड आणि व्हॅक्सीनच्या दोन ट्रायलमधील अंतराची योग्य पद्धतीने तपासणी करावी लागते. जेणेकरून मुलांवर व्हॅक्सीनच्��ा चांगल्या परिणामांचा प्रयोग करता येईल. या प्रक्रियेसाठी अंदाजे एक वर्ष लागू शकते.\nPM नरेंद्र मोदी आज करणार नवीन संसद भवनची पायाभरणी आणि भूमीपूजन, 971 कोटी रुपये होणार खर्च, जाणून घ्या वैशिष्ट्य\nFarmers Protest : शेतकर्‍यांना मोदी सरकारचा प्रस्ताव नामंजूर, 14 डिसेंबरला देशभरात आंदोलनाचा वणवा\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nlooted youth in Katraj | कात्रज परिसरात हत्याराच्या धाकाने…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nबार-रेस्टॉरंट आणि पार्ट्या बंद होऊनही वाढली दारूची विक्री,…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\nPune Crime News | सिंहगडावर पार्टीला जाण्यासाठी कोयत्याने धाक दाखवत…\n16 जून राशिफळ : ‘या’ 6 राशींसाठी दिवस खास, लाभ होईल,…\n मोदी सरकार मुलींच्या लग्नासाठी देतंय…\nthree dead body in pune | पुण्यात वेगवेगळ्या भागातील कॅनॉलमध्ये आढळले…\nराज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यांत कोरोनाचा धोका कायम; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा\nChhatrapati Shahu Maharaj | ‘….हे असं चालणार नाही’; मोदींचा उल्लेख करत शाहू महाराजांनी दिला…\n संभाजीराजेंचा नवा खुलासा; म्हणाले – ‘त्या’ दिवशी अजित पवारांचा फोन आला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/505-gold-coins-found-near-jambukeswarar-temple-tamil-nadu-265977", "date_download": "2021-06-17T01:13:40Z", "digest": "sha1:ERP2OTNIU7LA4TG7PXSWKAF3VIEUUOE3", "length": 15123, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मंदिराजवळ घबाड सापडलं; खोदकामावेळी मिळाली ५०५ सोन्याची नाणी!", "raw_content": "\nसापडलेल्या ५०५ नाण्यांमधील ५०४ नाणी लहान आकाराची असून, यात एक मोठ्या आकाराचे सोन्याचे नाणे आहे.\nमंदिराजवळ घबाड सापडलं; खोदकामावेळी मिळाली ५०५ सोन्याची नाणी\nतिरुचिराप्पल्ली : येथील एका मंदिराजवळ खोदकाम करत असताना १.७१६ किलो वजनाची ५०५ सोन्याची नाणी सापडली आहेत. तिरुवनाईकावल येथील जांबुकेश्वर मंदिराजवळ बुधवारी (ता.२६) खोदकाम सुरू असताना एका पात्रात ही नाणी सापडली.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nमंदिर परिसरात सुरू असलेल्या खोदकामात सात फूट खोल जमिनीत ही नाणी आढळून आली आहेत. अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे की, सोन्याची नाणी व पात्र हिंदू धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागाने पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. ही नाणी पुढील तपासासाठी कोषागारात ठेवण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.\n- पहिली ते दहावी ‘मराठी अनिवार्य’च; विधेयक विधानसभेतही मंजूर\nकशी आहेत ही नाणी\nसापडलेल्या ५०५ नाण्यांमधील ५०४ नाणी लहान आकाराची असून, यात एक मोठ्या आकाराचे सोन्याचे नाणे आहे. यासर्व नाण्यांवर अरबी अक्षरे लिहिलेली आहेत. यावरील लिपीवरून ही नाणी इसवी सन १०००-१२०० चे असण्याची शक्यता मंदिराच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहेत.\n- Video : ...अन् भर रस्त्यात ट्रक थांबवत लोक म्हणाले 'वन्स मोअर'; व्हिडिओ एकदा बघाच\nजमिनीच्या खाली 7 फूट एका तांब्याच्या भांड्यात ही नाणी सापडली, अशी माहिती मंदीर प्रशासनाने दिली.\n- Video : 'कॅप्टन कूल' धोनी वळाला सेंद्रीय शेतीकडे\nमोठी बातमी : काँग्रेसचे सात खासदार निलंबित; लोकसभा अध्यक्षांची कारवाई\nनवी दिल्ली : लोकसभेत सत्ताधारी भाजप सदस्यांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपाखाली काँग्रेसच्या सात आमदारांना निलंबित करण्यात आलंय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निलंबनाची घोषणा केली. असभ्य वर्तनाच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आलीय.\nदिल्लीत तबलीगी जमातमध्ये सहभागी झाले हजारो नागरिक; आरोग्य यंत्रणेपुढं आव्हान\nनवी दिल्ली Coronavirus : दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील मर्कज मस्जिद हा भारतात कोरोना व्हायरस पसरण्याचा खूप मोठा स्रोत असल्याचं मानलं जात आहे. मर्कज मस्जिदमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तबलीगी जमातच्या निमित्ताने देश-विदेशातील नागरिकांनी वास्तव्य केले होते. गेल्या एक महिन्यापासून तेथे जव\nतमिळनाडूत मंदिराच्या खोदकामावेळी सापडले एवढं सोनं\nचेन्नई : तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यात एका मंदिराच्या खोदकामावेळी सोन्याची नाणी भरलेला हंडा सापडल्याने परिसरात चर्चा सुरु आहे.\nदिल्लीत शाहीनबाग, चेन्नईत वॉशरमनपेट; आंदोलनाचे केंद्र दक्षिणेत, पोलिसांकडून लाठीमार\nचेन्नई (तमीळनाडू) : नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाचे केंद्र आता उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकू लागले आहे, चेन्नईतील जुन्या वॉशरमनपेट परिसरामध्ये आंदोलक आणि पोलिस यांच्यात शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार धुमश्‍चक्रीनंतर आता राजकीय पक्षांमध्येही आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. र\nबस-ट्रकचा भीषण अपघात; 19 जणांचा मृत्यू\nचेन्नई : तमिळनाडूतील तिरुपूर जिल्ह्यातील अविनाशी शहरात बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला असून, 20 पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस ही केरळ राज्य परिवहन महामंडळाची असल्याची माहिती मिळत आहे.\nVIDEO : हत्तीण पडली मोठ्या विहरीत; 16 तासांच्या अथक प्रयत्नानंतर काढलं बाहेर\nही घटना आहे तमिळनाडूतील. हत्तीचं एक मादी पिल्लू मोठ्या विहरीत पडल्याची घटना काल समोर आली होती. हत्ती हा प्राणी तसा वजनाने अवाढव्य. उंच अशा विहरीतून या प्राण्याला बाहेर काढण्याचं काम म्हणजे दिव्यच तरीही या हत्तीणीला सहिसलामत पद्धतीने बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे.\nCorona Update : रुग्णवाढीचा दर 20 हजारांच्याही खाली; PM मोदींची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक\nनवी दिल्ली : लसीकरणाच्या कार्यक्रमाबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. आज सोमवारी संध्याकाळी चार वाजता ही बैठक नियोजित आहे. व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. भारतातील कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात दे\nगटबाजीचा भाग नसलेले नाना होणार प्रदेशाध्यक्ष, की वडेट्टीवार मारणार बाजी\nनागपूर : परवा परवाच काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षांची निवड झाली. विदर्भाच्या यवतमाळ येथील संध्या सव्वालाखे यांच्या गळ्यात ती माळ पडली. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्षपदी कोण, या चर्चेने जोर धरला आहे. सद्यस्थितीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या काँग्रेसमधील दोन्ही गटांनी जोर ल\nढिंग टांग : मोवॅक्सिन\nभयानक साथरोगावर लस शोधून काढल्यावर जसे लोकांना हायसे वाटते, तसेच लसीलादेखील टोचली जात असताना कृतकृत्य वाटत असते. तसा कृतार्थतेचा क्षण एका मोवॅक्सिन लसीच्या कुपीच्या जीवनात काल आला. त्याचीच ही चित्तरकथा. हो, मो-वॅक्सिनच... कोवॅक्सिन नाही ...पहाटेचा सुमार होता. सूर्योदय अजून झाला नव्हता. त\nCoronavirus : सौदी अरेबियात अडकले शंभर भारतीय; भारताने घेतला 'हा' निर्णय\nनवी दिल्ली - कोरोनामुळे भारताने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद केलेली असताना सौदी अरेबियात अडकलेल्या १०० भारतीय नागरिकांनी काल दिल्लीतल्या पत्रकारांना, परराष्ट्र मंत्रालयाला मेल पाठवून त्यांची लवकर सुटका करावी आणि विशेष विमानाने त्यांना भारतात आणण्याची विनंती केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/amaravati-melghat-tribals-not-ready-to-take-corona-vaccine/", "date_download": "2021-06-17T02:51:37Z", "digest": "sha1:OAIP4PJPEBGEESQGN25GR2RVIT6DEZ7A", "length": 7237, "nlines": 78, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates मेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\nमेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ\nअमरावती: अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील आदिवासी लोक अंधश्रद्धेपोटी लसीकरण करून घेत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.लस घेतल्याने मृत्यू होतो, अशी खोटी अफवा मेळघाटातील २०० गावांमध्ये पसरल्याने गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. खोट्या माहितीवर विश्वास ठेवून हे आदिवासी बांधव लस घेण्यास घाबरत आहेत. परिणामी आदिवासींच्या लसीकरणाचा टक्का खूप कमी झाला आहे.एकीकडे शहरात लस घेण्यासाठी गर्दी उसळत असतांना मेळघाटात मात्र चुकीच्या समजांमुळे असं चित्र पाहायला मिळत आहे.\nचिखलदरा तालुक्यात आतापर्यंत केवळ १२०० स्थानिकांचे लसीकरण झाले आहे. यात निम्मे फ्रन्टलाइन वर्कर आहेत. लसीबाबत अंधश्रद्धा पसरल्याने जिल्हा प्रशासनाची मोठ्या प्रमाणावर दमछाक होत आहे. सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात एप्रिल महिन्यात लसीचे ४०० डोस आणण्यात आले होते. नागरिकांना वारंवार आवाहन केल्यानंतर केवळ १७ जणांनी कोरोनाची लस घेतली.त्यामध्ये आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर त्यांचा सहभाग होता.\nउर्वरित ३८० लसी परत गेल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. अंगणवाडी आशा वर्कर आरोग्य कर्मचारी या गावागावात फिरून आदिवासींना लसीबाबत जनजागृती करत आहे.मात्र गैरसमजांमुळे येथील आदिवासींनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.\nPrevious राज्यासाठी दिलासादायक बातमी\nNext पंतप्रधानांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\n‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/mumbai-ex-police-commissioner-parambirsingh-may-be-arrested-12475", "date_download": "2021-06-17T03:05:25Z", "digest": "sha1:IUMBPA3OHCRNE3A4GBYNMDV6YOGBVED3", "length": 15268, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांना होऊ शकते अटक? | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांना होऊ शकते अटक\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांना होऊ शकते अटक\nगुरुवार, 29 एप्रिल 2021\nकल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक घाडगे यांनी केलेल्या आरोपानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा पूर्वी अकोला येथील पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. परमबीरसिंग यांच्यावरचे आरोप गंभीर असून यात परमबिर यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही\nमुंबई : वादग्रस्त अधिकारी परमबीरसिंग Parambirsingh यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परमबीर आणि त्यांच्या जवळच्या २७ अधिकाऱ्यावर कल्याणच्या बाजारपेठ पोलिस Police ठाण्यात पोलिस निरीक्षक घाडगे यांनी केलेल्या आरोपानुसार गुन्हा Offence नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा पूर्वी अकोला येथील पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. परमबीरसिंग यांच्यावरचे आरोप गंभीर असून यात परमबिर यांच्यावर अटकेची Arrest कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. Mumbai Ex Police Commissioner Parambirsingh May Be Arrested\nदरम्यान पोलिस अधिकारी डांगे यांनीही अशाच प्रकारे तक्रार गृहमंञ्यांकडे केली आहे. त्यानुसार मुंबईत Mumbai परमबीरसिंग यांच्या विरोधात नवा गुन्हा होऊ शकतो. या तक्रारीत परमबीर यांनी पदाचा दूरुपयोग करून करोडोंची माया जमवली, अनेक कुख्यात गुंडांनाGoons मदत केली. मोठ्या प्रमाणात भ्रष्ठाचार Corruption केला. तसेच त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या अधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे नोंदवल्याचा आरोप करण्यात आला आहे.\nदरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार वादग्रस्त तसेच अंडरवर्ल्ड Underworld सोबत संबध असलेले मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या विरोधात पोलिस निरीक्षक भिमराव घाडगे यांनी गंभीर तक्रार केली होती. त्यांच्या या तक्रारीच्या विरुध्द अकोला येथील कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये परमविर सिंग यांच्या विरोधात तब्बल २७ विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात परमविर सिंग यांना कधीही अटक होवू शकते. भिमराव घाडगे यांच्या विरोधात एका खोटया फायरिंग प्रकरणी परमविंग सिंग यांनी अडकविले होते. Mumbai Ex Police Commissioner Parambirsingh May Be Arrested\nकाही बिल्डारांना त्यांनी केलेल्या गुन्हातुन वाचविण्यासाठी परमवीरसिंग यांनी घाडगे यांना सांगीतले होते. परंतु त्या बिल्डरांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याने त्यांना वाचवु शकत नाही, असे घाडगे यांनी परमवीरसिंग यांना सांगितले होते. त्यामुळे भिमराव घाडगे हे आपले एैकत नसल्याने परमवीरसिंग यांनी त्यां��्या विरुध्द कट रचून एका खोटया फायरिंगच्या Firing गुन्हात अडकविले. नंतर या प्रकरणाचा तपास झाला आणि त्या फायरिंगच्या गुन्हातुन न्यायालयाने भिमराव घाडगे हे निरोध सिध्द झाले होते.\nघाडगेंचे ते अंडा सेलमधील एक वर्ष दोन महीने\nपरमबिर सिंग यांच्या जवळया सहा वक्तीवर गंभीर स्वरुपाचे पुराव्यासहती गुन्हे दाखल केल्यामुळे घाडगे यांच्यावर तत्कालीन ठाणे पोलिस आयुक्त परमविर सिंग यांनी खोटे गुन्हे दाखल केले होते. तकेच नाही तर घाडगे यांना त्यांच्या पत्नीसह एखदया कुख्यात गुन्हेगारसारखे किंवा आतंकवादी Terrorist असल्यासारखे दाखवून त्यांना नवी मुंबई Navi Mumbai येथील तळोजा कारागृहात Taloja Jail अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. कोणताही गुन्हा नसतांना घाडगे आणि त्यांची पत्नीने एक वर्ष दोन महिने अंडासेलमध्ये घालविले. यावरुन पोलिस दलात परमविर सिंग यांची किती दशत होती हे सिध्द होते.\nपोलिस गुन्हा अकोला akola मुंबई mumbai mumbai police police commissioner पोलिस आयुक्त ठाणे\nएटीएम चोराचा पाठलाग करताना पोलिसांकडून गोळीबार \nजालना : जालना Jalna जिल्ह्यातील भोकरदन Bhokardan शहरातील भोकरदन-जाफराबाद रोड वर...\nवादग्रस्त वक्तव्या संबंधी मिथुन चक्रवर्ती यांची केली चौकशी\nपश्चिम बंगालच्या (West Bengal) निवडणुकीच्या प्रचार सभेच्या दरम्यान बॉलीवूड अभिनेते...\nकुस्तीपटू सागर राणा हत्येप्रकरणी जूडो प्रशिक्षक सुभाषला अटक\nवृत्तसंस्था : छत्रसाल स्टेडियमवर 23 वर्षीय सागर राणाच्या हत्येप्रकरणी दिल्ली...\nसागर राणा हत्याकांड: छत्रसाल स्टेडियमवर सुशील कुमारच्याच हत्येचा...\nनवी दिल्ली : पैलवान सागर राणा Sagar Rana खून प्रकरणातील एक नवीन खुलासा समोर...\nयवतमाळमध्ये आठ लाखांचा गुटखा जप्त\nयवतमाळ : राळेगाव तालुक्यातील वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खैरी येथील एका...\nमंदिरात चोरी केल्यानंतर चोरटे तासाभरात पोलिसांच्या जाळयात\nकल्याण : कल्याण Kalyan पूर्वेतील चक्की नाका परिसरात दोन चोरट्यांनी Thieves...\nरेल्वेने अवैधरित्या 9 लाख रुपये घेऊन जाणाऱ्या इसमाला गोंदिया रेल्वे...\nगोंदिया - गोंदिया रेल्वेने बॅगेत अवैधरित्या रुपये घेऊन जाणाऱ्या इसमाला गोंदिया...\n बॉलिवूड आणि जाहिरातींमध्ये कामाची संधी शोधत असाल, तर ही...\nमुंबई : बॉलिवूड Bollywood आणि जाहिरातींमध्ये Advesrtising मध्ये काम देण्याच्या...\nआंबोली घाटात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न\nआंबोली: आज दुप���री साडेतीन वाजताच्या सुमारास आंबोली बसस्थानकावरून एका युवतीने...\nतासगावमधील रहस्यमय खुनाचा उलघडा; अनैतिक संबंधातून केला होता खून\nसांगलीच्या तासगाव येथे जेसीबी मालक हरी येडुपल पाटील राहणार मंगसुळी याचा निर्घृण खून...\nराष्ट्रवादीचे रविराज तावरे गोळीबार प्रकरणातील आरोपींवर मोक्का...\nबारामती तालुक्यातील माळेगाव येथील जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज...\nगाईंचे अवैधरित्या वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात\nधुळे - धुळे शहरालगत असलेल्या मुंबई - आग्रा महामार्गावर मोहाडी पोलीस ठाण्याचे...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/agriculture/karnataka-superhero-mahalingam-nayak-farmer-who-grows-more-than-700-plants-on-a-barren-land-448415.html", "date_download": "2021-06-17T02:16:46Z", "digest": "sha1:EJIHYQFHCUQQUXLJYX3J2Y3WRCVF5MOT", "length": 18991, "nlines": 264, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nकर्नाटकातील सुपरहिरो, पडीक शेतीमध्ये 700 झाडांची लागवड, पाण्यासाठी खोदल्या 5 गुहा\nशेतकऱ्यानं पडीक जमीनीवर तब्बल 700 वृक्षांची लागवड करुन शेतीचं चित्रचं पालटलं. Karnataka Superhero Mahalingam Nayak\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nबंगळुरु: काही माणसं जिद्द, कष्ट यामधून अनोख काम उभं करतात, असं म्हटलं जातं. कर्नाटकातील अशाच एका व्यक्तीनं कष्टाच्या जोरावर अशक्यप्राय गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. पडीक जमीनीवर तब्बल 700 वृक्षांची लागवड करुन शेतीचं चित्रचं पालटलं. पाण्याच्या शोधासाठी त्यांनी जवळपास पाच गुहा देखील खोदल्या. कष्टाच्या जोरावर हे शक्य करणाऱ्या व्यक्तीचं नाव महालिंगम नायक आहे. (Karnataka Superhero Mahalingam Nayak farmer who grows more than 700 plants on a barren land)\n1978 ला मिळाली जमीन\nमहालिंगम नायक कर्नाटकातील मंगळुरु जिल्हातील एक खेडेगावात वास्तव्यास होते. लोक त्यांना वन मॅन आर्मी म्हणून ओळखतात. कारण, महालिंगम यांनी कष्टाच्या जोरावर पडीक जमिनीचं चित्र बदलून टाकलं आहे. 1978 मध्ये महालिंगम नायक मजूर म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांच्याकडे शेती नव्हती. मात्र, दानशूर माणसानं त्यांना जमीन दान दिली.\nजमीन मिळाली पण पाणी नव्हतं\nमहालिंगम नायक यांना जमीन मिळाली पण ती पूर्णपणे पडीक स्वरुपाची होती. तिथं पाणी देखील नव्हतं. जमीन मिळाली पण पाणी नव्हतं त्यामुळे शेती करण्याचं स्वप्न कसं पूर्ण करायचं हा प्रश्न नायक यांच्यासमोर होता. पैसे खर्च करण्याऐवजी त्यांनी कष्टाच्या जोरावर पाण्याचा शोध घ्यायचं ठरवलं. डोंगराच्या जवळपास शेती असल्यानं महालिंगम नायक यांनी छोट्या छोट्या गुहा खोदायचं ठरवलं. महालिंगम मालकाच्या शेतात राबून आल्यानंतर स्वत:च्या रानामध्ये पाण्यासाठी गुहा खोदायचं काम करायचे. रात्रीच्या वेळी कंदिलाच्या सहाय्यानं ते काम सुरु ठेवायचं. महालिंगम कामामध्ये रमून जायचे की त्यांच्या पत्नीला त्यांना शोधायला यावं लागतं असे. यादरम्यानच्या काळात काही लोकांकडून महालिंगम यांच्या कष्टावर टीका करण्यात आली.\nपहिल्या, दुसऱ्या नाही पाचव्या प्रयत्नात यश\nमहालिंगम नायक यांनी कष्टाच्या जोरावर डोंगराच्या भागात गुहा काढून पाण्याचा शोध घेण्याच प्रयत्न केला. महालिंगम यांचे एक दोन नाही तब्बल चार प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यांना मोठ्या कष्टानं पाचव्या प्रयत्नात पाणी लागलं. पाण्याची उपलब्धता झाल्यानं महालिंगम यांचं नशीब पालटलं. 35 मीटरचं खोदकाम केल्यानंतर महालिंगम यांना पाणी लागलं. उन्हाळ्याच्या दिवसात जवळपास 6 हजार लीटर पाणी दिवसाला मिळते हे पाणी सिमेंटच्या टाकीत साठवून ते शेतीसाठी वापरलं. ट\nमहालिंगम नायक आणि त्यांच्या पत्नीनं पडीक जमिनीवर वास्तव्य केले. 35 वर्षांच्या या प्रवासात महालिंगम यांनी पडीक जमिनीचं चित्र बदलून टाकलं. कष्टाच्या जोरावर हे सर्व उभं करणाऱ्या महालिंगम नायक यांना ते परिसरातील लोक जादुई व्यक्ती म्हणतात.\nराज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस, वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यताhttps://t.co/fNmZerPE8r#rain | #WeatherUpdate |#weather | #Thounderstrom\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांची परवड सुरुच,अवकाळी पावसानं हातातला घास मातीमोल होण्याचं संकट\nपुण्याच्या संस्थेकडून सोयाबीनच्या नव्या वाणाची निर्मिती, एका हेक्टरमध्ये 39 क्विंटल उत्पादन मिळणार\nDada Bhuse | शेतकऱ्यांनी लागवड करण्याची घाई करु नये, पावसात खंड पडला तर नुकसान होऊ शकते : दादा भुसे\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानने स्वस्त कांदा उतरवला; भारतीय उत्पादक धास्तावले\nशेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग, महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची कमतरता, बीडच्या परळीसाठी 450 बॅगा उपलब्ध\nतेंदू पानातून 300 कोटींची उलाढाल, राज्यातील 22 जिल्ह्यात उ���्पादन, विदर्भ अग्रेसर, वाचा सविस्तर\nअन्य जिल्हे 3 days ago\nपावसातून पिवळे बेडकू पडल्याची अफवा, बुलडाण्याच्या खामगावात नागरिकांमध्ये भीती, पर्यावरणतज्ज्ञ म्हणतात…\nअन्य जिल्हे 4 days ago\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे11 mins ago\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nविसाव्या शतकातील बहुचर्चीत ‘सव्यसाची’ आता ऑडिओबुकमध्ये अभिनेत्री सीमा देशमुखांच्या आवाजात होणार रेकॉर्ड\nChanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\nमराठी न्यूज़ Top 9\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे11 mins ago\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nLibra/Scorpio Rashifal Today 17 June 2021 | उत्पन्नाचे स्रोत वाढतील, धनलाभही होऊ शकतो\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमद��र हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/ayurveda-remedies-for-skin/", "date_download": "2021-06-17T02:45:07Z", "digest": "sha1:WRZ4DKJ7G6KYM5OWUNZGVQZ6YV7MTL4E", "length": 15930, "nlines": 104, "source_domain": "khaasre.com", "title": "चेहरा झटपट उजळवणारे 21 साधे सोपे घरगुती उपाय - Khaas Re", "raw_content": "\nचेहरा झटपट उजळवणारे 21 साधे सोपे घरगुती उपाय\nचेहऱ्यावर तेज नसेल तर व्यक्तीचे व्यक्तिमत्व उठून दिसत नाही. अनेकांना हा प्रश्न पडतो कि चेहरा उजळ कसा करावा. तसं पाहायला गेलं तर सुंदर त्वचा प्राप्त करणे सोपे काम नाही. यासाठी योग्य आहार आणि वेळेवर त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु सध्याच्या काळात प्रत्येकाला वेळेची कमतरता जाणवत असल्याने अनेकजण आपल्या त्वचेकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाही. वेळेवर त्वचेची काळजी न घेतल्याने चेहऱ्यावरील तेज कमी होत. तुम्हाला देखील ही समस्या उद्भवली असेल तर आज आम्ही तुम्हाला खासरेवर काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. यामुळे नक्की तुमचा फायदाच होणार याबाबत आम्ही निश्चित आहो. चला बघूया मग उजळ चेहरा करण्याकरिता घरगुती उपाय…\nबेसन हे एक सौंदर्यवर्धक पदार्थ आहे. दोन छोटे चमचे बेसन पीठ घेऊन त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद एकत्र करावी. त्यामध्ये साधारण 10 थेंब गुलाब जल व 10 थेंब लिंबू टाकून त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध एकत्र करून त्याचा पातळ लेप तयार करून घ्यावा. आणि हा लेप रोज अंघोळीच्या आधी चेह-यावर साधारण अर्धातास ठेवावा व नंतर धुऊन टाकावा. यामुळे चेहरा उठावदार नक्की दिसेल.\nडार्क सर्कल किंवा डोळ्यांच्या खाली काळी वर्तूळे तयार झाली असल्यास रोज डोळ्यांच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्याच्या तुकड्यांनी हलक्या हाताने मालिश करावी. असे केल्याने काळी वर्तूळे हळू-हळू कमी होण्यास मदत होईल. अधिक चिंता, जागरण किंवा हार्मोनल बदलामुळे डार्क सर्कल येतात. हा उपाय वापरून तुम्ही ते कमी करू शकता.\nतेलकट चेहरा हा देखील एक सौंदर्या मधील अडथळा आहे. यामुळे पिंपल्सची समस्या तयार होऊ शकते. चेहरा तेलकट असल्यास एक चमचा मध 15-20 मिनिटे चेह-यावर हलक्या हाताने लावल्यास तेलकटपणा कमी होतो. तुम्ही यामध्ये लिंबाचे 4-5 थेंब देखील टाकू शकता. तुमची स्किन खूप ड्राय असेल तर एक लहान चमचा साय घेऊन त्यामध्ये थोडेसे केशर मिसळा. या मिश्रणाने चेहर्‍यावर मालिश करा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने चेहर्‍यावरील कोरडेपणा दूर होईल.\nपुरातन काळापासून उटणे भारतात वापरण्यात येतात. आता परदेशातही याची मागणी वाढत आहे. परंतु जिथे पिकते तिथे त्या वस्तू ची किंमत नसते. ज्वारीचे पीठ, हळद आणि मोहरीचे तेल पाण्यामध्ये एकत्र करून उटणे बनवून घ्यावे. या उटण्याने रोज शरीराची मालिश केल्याने त्वचेचे तेज हमखास वाढते.\nसंत्र्याची साल वाळवून चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये थोडेसे कच्चे दुध मिसळून हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. थोड्यावेळाने थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचा कोमल होईल. मनुष्याचा आहार सुध्दा त्याच्या त्वचेवर परिणाम करत असतो. त्वचा उत्तम राहण्यासाठी संत्र्याचा ज्युस प्यावा. संत्र्याचे साल कोरडे करून त्याची पेस्ट बनवून चेह-यावर लावल्यास चेहरा उजळण्यास मदत होते. संत्र्याची साल स्क्रबचे सुध्दा चांगल्या प्रकारे काम करत असते आणि चेहर्याचा तेलकट पणही कमी होतो.\nमुलतानी माती सौंदर्यवर्धक आहे. माती आणि गुलाब जल एकत्र करून चेह-यावर लावल्यास चेह-याचा रंग निखरतो. एकी काळी ताज महल वर प्रदूषणामुळे आलेल्या काळपटपणा हटवायला मुलतानी मातीचा वापर सरकाने केला होता. काकडी सुध्दा सौंदर्य उजळवायला कामी येऊ शकते. दोन चमचे काकडीचा रस, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद चेह-यावर लावल्यास फायदा होतो.\nसाधारण चार चमचे मुलतानी माती, दोन चमचे मध, दो चमचे दही आणि एका लिंबाचा रस एकत्र करून साधारण अर्धातास चेह-यावर लावून ठेवावा व धूऊन टाकावा. यामुळे चेहरा उजळ होतो. तुमचा दैनदिन कार्य सुध्दा सौंदर्यावर परिणाम करत असते म्हणून रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गाजराचा ज्युस प्यायल्याने चेह-याचा रंग सुधारण्यास मदत होते.\nकाजू त्वचेसाठी उत्तम मानले जातात. काजू दुधात भिजवून बारीक कुटून घ्या. त्यानंतर हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. स्किन ड्राय असेल तर काजू रात्रभर दुधामध्ये भिजवून ठेवा. सकाळी काजू बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती आणि मधाचे काही थेंब टाकून स्क्रब करा.\nलिंबाच्या पानामुळे त्वचेची रोग प्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. याच्या वापरामुळे चेह-यावरील पिंपल्स दूर होण्यास मदत होते. साधारण चार-पाच लिंबाची पाने मुल्तानी मातीमध्ये एकत्र करून त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून चांगले बारीक करून घ्यावे. तयार झालेला हा लेप चेह-यावर 15 मिनिटे लावून ठे���ून चेहरा धूवावा.\nतुमच्या चेह-यावर सुरकुत्या पडल्या असतील तर केळी तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. पिकलेले केळी मॅश करून चेह-यावर अर्धातास लावून ठेवल्यास चेह-यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.\nचेह-याची चमक वाढवण्यासाठी एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून चेह-यावर लावावा. घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्वचेला सनस्क्रीन क्रीम अवश्य लावावे यामुळे सूर्याच्या प्रखर किरणांपासून त्वचेचे रक्षण होण्यास मदत होईल. सूर्याच्या किरणांमुळे त्वचेचा रंग कमकुवत होतो.\nग्रीन टीमध्ये एंटी-ऑक्सीडेंट भरपूर उपलब्ध असतात. याच्या नियमित सेवनामुळे त्वचेवरील दाग-धब्बे दूर होण्यास मदत होते. सोबतच दिवसभ तुम्ही ताजेतवाने राहणार हे नक्की. चेह-याचा सावळेपणा दूर करण्यासाठी काकडीचा रस फायदेशीर ठरतो. काकडीचा रस काढून साधारण 15 मिनिटे चेह-यावर लावून धुतल्यास चेहरा चमकण्यास सुरूवात होते.\nअक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आढळून येते. अक्रोड खाल्ल्याने या तेलाचे मालिश केल्याने चेहऱ्याची कांती वाढू शकते. ओमेगा ३ हे अॅसिड माश्यामध्ये सुध्दा आढळून येतात.पिकलेल्या पपईतील गर चेहर्‍यावर लावून हलक्या हाताने मालिश करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे निश्चितच फायदा होणार हे नक्की आहे. चेहऱ्यावर तेज येईल.\nएक चमचा मधामध्ये एक चमचा पाणी मिसळून हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.\nहि माहिती आवडल्यास आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\n बघा सलमान खान च्या बहुप्रतिक्षीत ‘भारत’चा टीझर..\nहे होते बाळासाहेबांचे शेवटचे शब्द…\nहे होते बाळासाहेबांचे शेवटचे शब्द…\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/good-advantage-of-cilantro-crop/", "date_download": "2021-06-17T01:40:58Z", "digest": "sha1:VCJ3FODQFM3LEYM6WLEGHGSDFKV4UWTT", "length": 14673, "nlines": 101, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कोथिंबीर पिकाचा चांगला फायदा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकोथिंबीर पिकाचा चांगला फायदा\nकोथिंबीरीची लागवड प्रामुख्‍याने खरीप आणि रब्‍बी हंगामात केली जाते. उन्‍हाळी हंगामात कोथिंबीरीचे उत्‍पादन कमी असले तरी मागणी मात्र भरपूर असते. त्‍यामुळे कोथिंबीरीच्‍या लागवडीस चांगलि वाव मिळते. कोथिंबीर ही रोजच्‍या आहारात वापरली जाणारी महत्‍वाची पालेभाजी आहे. कोथिंबीरीच्‍या विशिष्‍ठ स्‍वादयुक्‍त पानावर इतर भाज्‍यांचा स्‍वाद वाढविण्‍यासाठी शाकाहारी तरी मांसाहारी पदार्थामध्‍ये कोथिंबीरीचा वापर करण्‍यात येतो. कोथिंबीरीच्‍या वडया चटणी आणि कोथिंबीर लोकप्रिय आहे.\nकोथिंबीरीची लागवड कोणत्‍याही प्रकारच्‍या हवामानात करता येते त्‍यामुळे अतिपावसाचा प्रदेश वगळता महाराष्‍ट्रातील हवामानात वर्षभर कोथिंबीरीची लागवड करता येते. उन्‍हाळयात तापमान 36 अंश सेल्सिअसच्‍या वर गेल्‍यास कोथिंबीरीची वाढ कमी होते. कोथिंबीरीच्‍या पिकासाठी मध्‍यम कसदार आणि मध्‍यम खोलीची जमिन निवडावी. सेंद्रिय खते भरपूर प्रमाणात असल्‍यास हलक्‍या किंवा भारी जमिनीत कोथिंबीरीचे पिक चांगले येते.\nनंबर 65 टी 5365 एनपीजे 16 व्‍ही 1 व्‍ही 2 आणि को-1, डी-92 डी-94 जे 214 के 45 या कोथिंबीरीच्‍या स्‍थानिक आणि सुधारित जाती आहेत.\nकोथिंबीरीची खरीप, रब्‍बी आणि उन्‍हाळी अश तीनही हंगामात लागवड करतात. उन्‍हाळी हंगामात एप्रिल ते मे महिन्‍यात कोथिंबीरीचे उत्‍पादन घ्‍यावे.\nकोथिंबीरीच्‍या लागवडीसाठी शेत उभे-आडवे नांगरुन चांगले भुसभुशीत करून 3×2 मिटर आकाराचे सपाट वाफे बांधून घ्‍यावे. प्रत्‍येक वाफयात 8 ते 10 किलो चांगली कुजलेली शेणखत टाकून मिसळून घ्‍यावे. वाफे सपाट करुन बी सारखे पडेल या बेताने फेकून पेरावे. बी खत मातीने झाकून हलके पाणी द्यावे. तणांचा प्रार्दुभाव जास्‍त प्रमाणात होत असल्‍यास सपाट वाफयांमध्‍ये 15 ते 20 सेमी अंतरावर खुरप्‍याने उथळ ओळी पाडून बी पेरावे आणि नंतर मातीने झाकून घ्‍यावे. उन्‍हाळी हंगामात पेरणीपुर्वी वाफे चांगले भिजवून घ्‍यावे. आणि वाफसा आल्‍यावर बियाणे पेरावे. कोथिंबीरीच्‍या लागवडीसाठी हेक्‍टरी 60 ते 80 किलो बी लागते. पेरणीपूर्वी बियाण्‍यांवर चांगली उगवण होण्‍यासाठी प्रक्रिया करणे आवश्‍यक आहे. पेरणीपूर्वी धने फोडून बिया वेगळय�� कराव्‍यात यासाठी धने चपलेने अथवा लाकडी फळीने रगडून बी वेगळे करावे. तसेच पेरणीपूर्वी धन्‍याचे बी 12 तास पाण्‍यात उबदार जागी ठेवावे आणि नंतर लागवडीसाठी वापरावे.\nहेही वाचा:उन्हाळी भुईमूग पिकाचे लागवड तंत्रज्ञान\nखते आणि पाणी व्‍यवस्‍थापन:\nकोथिंबीरीच्‍या पिकाच्‍या चांगल्‍या आणि जोमदार वाढीसाठी बी पेरताना हेक्‍टरी 35 ते 40 गाडया शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. कोथिंबीरीच्‍या पिकाला पेरणीच्‍या वेळी 50 किलो 15-5-5 हे मिश्रखत द्यावे. बी उगवून आल्‍यावर 20-25 दिवसांनी हेक्‍टरी 40 किलो नत्र द्यावे. कोथिंबीरीचा खोडवा घ्‍यावयाचा असल्‍यास कापणीनंतर हेक्‍टरी 40 किलो नत्र द्यावे.\nकोथिंबीरीला नियमित पाणी देणे आवश्‍यक आहे. सुरूवातीच्‍या काळात बियांची उगवण होण्‍यापूर्वी वाफयाला पाणी देताना वाफयाच्‍या कडेने वाळलेले गवत किंवा उसाचे पाचट लावावे.\nहेही वाचा:बटाटा पिकावरील विषाणूजन्य रोग व व्यवस्थापन\nकोथिंबीरीवर फारसे रोग आणि किडी दिसून येत नाही. काही वेळा मर रोगाचा प्रार्दूभाव होतो. भुरी रोगाच्‍या नियंत्रणासाठी लांम सी एस-6 सारख्‍या भुरी प्रतिबंधक जातीचा वापर करावा. आणि पाण्‍यात विरघळणारे गंधक वापरावे.\nकाढणी उत्‍पादन आणि विक्री:\nपेरणीपासून दोन महिन्‍यांनी कोथिंबीरीला फुले येण्‍यास सुरुवात होते. म्‍हणून त्‍यापूर्वी हिरवीगार आणि कोवळी लुसलुशीत असतानां कोथिंबीरीची काढणी करावी. साधारणपणे 15 ते 20 सेमी उंच वाढलेली परंतु फुले येण्‍यापूर्वी कोथिंबीर उपटून अथवा कापून काढणी करावी. नंतर कोथिंबीरीच्‍या जुडया बांधून गोणपाटात किंवा बांबूच्‍या टोपल्‍यांमध्‍ये व्‍यवस्‍थीत रचून बाजारात विक्रीसाठी पाठवावी. पावसाळी आणि हिवाळी हंगामात कोथिंबीरीचे हेक्‍टरी 10 ते 15 टन उत्‍पादन मिळते तर उन्‍हाळी हंगामात 7 ते 8 टन उत्‍पादन मिळते\ncilantro crop कोथिंबीर खरीप रब्‍बी\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक ���हे (Contribute Now)\n जाणून घ्या काय होतो याचा फायदा\n PH शब्द ऐकला का पण PH म्हणजे काय\nदुर्लक्षित झालेला बहुगुणी जवस, कोरडवाहू जमिनीतही बहरतो\nकरा विद्राव्य खतांचे योग्य व्यवस्थापन उत्पन्नात होईल वाढ\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/library/", "date_download": "2021-06-17T02:14:18Z", "digest": "sha1:3IW7Q6DOQBRD5U2WDX3PVL6CFZUJ6K5S", "length": 3292, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Library Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri News : शैक्षणिक शुल्कात सरसकट कपात करा : यश साने\nNigdi : ग्रंथालयांना ग्रंथ भेटसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nएमपीसी न्यूज - स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालयाच्या वर्धापनदिनानिमित्त पुण्याजवळील ग्रामीण भागातील दोन लहान ग्रंथालयांना ग्रंथरुपाने भरीव मदत गेल्या चार वर्षापासून सातत्याने करण्यात येत आहे.यंदा ग्रंथालय…\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\nPimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/sports-news-marathi/swimmer-suyash-jadhav-selected-for-paralympic-games-unique-wishes-from-mla-rohit-pawarnrpd-nrpd-134904/", "date_download": "2021-06-17T03:04:37Z", "digest": "sha1:7JPHLWR7FQXULNUGYYZBRUUY5ZEWZODN", "length": 13041, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Swimmer Suyash Jadhav selected for Paralympic Games; Unique wishes from MLA Rohit Pawarnrpd nrpd | जलतरणपटू सुयश जाधवची पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड; आमदार रोहित पवारांनी दिल्या अनोख्या शुभेच्छा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\n‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nक्रीडाजलतरणपटू सुयश जाधवची पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड; आमदार रोहित पवारांनी दिल्या अनोख्या शुभेच्छा\nसुयशाच्या निवडीबदल कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कौतुक केले आहे. त्याला टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये त्याला सुयश लाभो, यासाठी त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा, असं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.\nमुंबई: जागतिक स्तरावर दिव्यांग व्यक्तींसाठी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात येते. यावर्षी ही स्पर्धा जपानमधील टोकियो येथे ही स्पर्धा भरवण्यात येणार आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा होईल नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. येत्या २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरला होणाऱ्या या स्पर्धेसाठी पात्र ठरत पॅरा जलतरणपटू सुयश जाधवने महाराष्ट्राची मान उंच��वली आहे.\nमराठमोळ्या सुयश जाधवची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. त्याला टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये त्याला सुयश लाभो, यासाठी त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा\nसुयशाच्या निवडीबदल कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कौतुक केले आहे. त्याला टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये त्याला सुयश लाभो, यासाठी त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा, असं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. सुयशला २०२० मध्ये अर्जुन पुरस्कार जाहीर झाला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.\nकोरोना काळात पॅरा ऑलिम्पिकची स्पर्धा होईल, की नाही या विषयी अद्याप शशांकता आहे, मात्र भारतीय खळाडू ऑलिम्पिकसाठी पुर्ण तयार आहे. त्यामुळे आता सुयश जाधव सारख्या खेळाडूनं जागतिक स्तरावर महाराष्ट्राचं नाव मोठं करावं अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/agriculture/nashik-lasalgoan-apmc-started-onion-auction-on-amavasya-after-75-years-473602.html", "date_download": "2021-06-17T02:57:58Z", "digest": "sha1:5DBG3EUFKZE2SGXPPAIZARYW2YTT6DZ2", "length": 18547, "nlines": 262, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nTV9 Marathi Impact: लासलगांव बाजार समितीत 75 वर्षांची पंरपरा रद्द, अमावस्येला कांदा लिलावाला सुरुवात\nलासलगांव मुख्य कांदा बाजार आवारात प्रथमच 75 वर्षाच्या इतिहासात आज अमावस्येच्या दिवशी करून कांद्याचे लिलाव करण्यात आले. ऐतिहासिक घटनेच्या निमित्तानं फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nलासलगांव बाजार समितीमध्ये अमावस्येला लिलाव सुरु\nनाशिक: आशिया खंडात कांद्याची अग्रसर बाजारपेठ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत ऐतिहासिक घटना घडली. लासलगांव मुख्य कांदा बाजार आवारात प्रथमच 75 वर्षाच्या इतिहासात आज अमावस्येच्या दिवशी परमपूज्य भगरी बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कांद्याचे लिलाव करण्यात आले. ऐतिहासिक घटनेच्या निमित्तानं फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पहिल्या वाहनातील कांद्याला 2251 रुपये इतक्या बाजार भावाने खरेदी करण्यात आलं. (Nashik lasalgoan apmc started onion auction on Amavasya after 75 years)\n75 वर्षांपासूनच्या परंपरेला फाटा\nशेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारच्यावतीने प्रत्येक राज्यांमध्ये बाजार समितीची राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आली. 1 एप्रिल 1947 मध्ये लासलगाव बाजार समितीची स्थापना करण्यात आली तेव्हापासून आजपर्यंत 75 वर्षांपासून एक परंपरा अवलंबली जात होती. ती म्हणजे दर महिन्याला येणाऱ्या अमावस्याला कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याच्या या परंपरेची टीव्ही 9 मराठीच्या बातमीची दखल घेत आज अमावस्येच्या दिवशी खंडीत करण्यात आली आहे.\n600 गाड्या कांद्यांची आवक\nपरमपूज्य भगरी बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून फटाकेची आतषबाजी करत कांद्याचे लिलाव सुरु करण्यात आले. 600 वाहनातील 13 हजार क्विंटल कांद्याला कमाल 2251 रुपये ,किमान 700 रुपये तर सर्वसाधारण 1800 रुपये इतका बाजार भाव मिळाला असल्याचं लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितलं.\nमहिन्याच्या दर अमावस्येला लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद राहत होते. मात्र, आता आज अमावस्या असल्याने कांद्याचे लिलाव सुरू करण्यात आले आहे. माझ्या पहिल्या ट्रॅक्टर मधील कांद्याला भाव 2251 रुपये इतका प्रति क्विंटल कांद्याला बाजार भाव मिळाल्याने समाधानी असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सांगितलं आहे.\nमहिलांना लिलावात सहभागाची संधी\nआशियातील कांद्याची अग्रेसर बाजार समितीमध्ये कृषी साधना महिला शेतकरी संस्थेवरुन व्यापाऱ्यांनी कादा लिलालावत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. टीव्ही 9 मराठीनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर व्यापाऱ्यांनी त्यांची भूमिका बदलली आहे. अखेर विंचूर येथील कृषी साधना महिला शेतकरी संस्थेला लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलावात सहभागी होण्यासाठी व्यापाऱ्यांनी बैठकीत नाफेडच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर सहमती दर्शवली.\nV9 Marathi Impact: लासलगावात स्त्री शक्तीचा विजय, कांदा लिलावात सहभागी होण्यास व्यापाऱ्यांची सहमती\nOnion Price Today: शेतकऱ्यांच्या मागणीला यश, आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजार समिती सुरु\nअमावस्येच्या तोंडावर लासलगांव बाजार समितीचा दुसरा ऐतिहासिक निर्णय, 75 वर्षांची परंपरा बंद होणार\nSpecial Report | ओबीसींसाठी आता भुजबळांचं बळ, मात्र आंदोलन नेमकं कुणाविरोधात\nव्हिडीओ 1 day ago\nFast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी |\nPHOTO | नाशिकमध्ये ऐन पावसाळ्यात रस्ते खोदले, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांचे हाल\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानने स्वस्त कांदा उतरवला; भारतीय उत्पादक धास्तावले\nमोठी बातमी : एकीकडे मराठा मोर्चाचा हुंकार, दुसरीकडे OBC संघटनांचा एल्गार, उद्यापासून महिनाभर आंदोलन\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे11 mins ago\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nविसाव्या शतकातील बहुचर्चीत ‘सव्यसाची’ आता ऑडिओबुकमध्ये अभिनेत्री सीमा देशमुखांच्या आवाजात होणार रेकॉर्ड\nChanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\nमराठी न्यूज़ Top 9\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे11 mins ago\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nLibra/Scorpio Rashifal Today 17 June 2021 | उत्पन्नाचे स्रोत वाढतील, धनलाभही होऊ शकतो\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/origos-digital-auction-platform-for-farmer-convenience/", "date_download": "2021-06-17T03:01:23Z", "digest": "sha1:KJEJDEXY3ELI2OTCLEBFO2GVVWWK27Y5", "length": 6218, "nlines": 58, "source_domain": "janasthan.com", "title": "Origo's Digital Auction Platform for Farmer Convenience", "raw_content": "\nशेतक-यांच्या सुविधेकरिता ओरिगोचा डिजिटल ऑक्शन प्लॅटफॉर्म\nशेतक-यांच्या सुविधेकरिता ओरिगोचा डिजिटल ऑक्शन प्लॅटफॉर्म\nमुंबई: कृषी भागधारकांसाठी नव्या युगातील सुविधा पुरविणारा भारतातील आघाडीचा अॅग-फिनटेक स्टार्टअप ओरिगो ई-ऑक्शन सर्व्हिसच्या लाँचिंगद्वारे (Origo’s Digital Auction Platform) आता सर्व यूझर्ससाठी एक समग्र अनुभव देण्यास सक्षम बनला आहे. या फीचरमुळे वस्तूंचा अखंड व्यापार करता येतो. तसेच आपल्या वस्तू खरेदी-विक्रीचा पारदर्शी आणि डिजिटल मार्ग तयार झाला आहे. प्राइस डिस्कव्हरी, प्राइस रिस्क, ट्रेड सेटलमेंट, फॉरवर्ड अँड रिव्हर्स ऑक्शन इत्यादी शेतकरी, ट्रेडर्स आणि प्रक्रियाकर्त्यांच्या गरजा आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मवर (Origo’s Digital Auction Platform) हे सर्व पर्याय उपलब्ध आहेत.\nओरिगोच्या ई-ऑक्शन प्लॅटफॉर्मवर (Origo’s Digital Auction Platform) सहभागींना त्यांच्या स���थानावरूनच मोबाइल फोनवरून डिजिटली नाव नोंदणी कता येईल. त्यानंतर त्यांना पुढील लीलावाचे नोटीफिकेशन मिळेल. जेणेकरून ते त्यात सहभागी होतील. लीलावातील पारदर्शकता, सर्व कागदपत्रे व पेमेंट ट्रॅकिंग मोबाइलवर होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे पेमेंट अधिक वेगाने आणि थेट त्यांच्या खात्यात मिळेल. ऑक्शन प्लॅटफॉर्मवर (विक्रीसाठी) ऑफरवर्ड ऑक्शन आणि (खरेदीसाठी) रिव्हर्स ऑक्शन कमोडिटीजची सुविधा उपलब्ध आहे.\nओरिगोचा ऑक्शन प्लॅटफॉर्म (Origo’s Digital Auction Platform) खाजगी आणि सरकारी संस्था अशा दोघांसाठीही उपयुक्त आहे. सरकारी संस्था अतिरिक्त साठ्याची खुल्या बाजारात सहजपणे विक्री करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म वापरू शकतात. तर्फे सांगण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांकडून एमएसपी खरेदीकरिता त्यांच्या ठेवींसाठी तत्काळ डिजिटल पेमेंट्ससह या प्लॅटफॉर्मचा वापर होईल.\nदेवगड तालुक्यात दोन बोटी गेल्या वाहून एका खलाशाचा मृत्यू तर तीन खलाशी बेपत्ता\nपुन्हा त्याच जोशात येत आहे’कारभारी लयभारी’ \nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lions-point/", "date_download": "2021-06-17T01:26:43Z", "digest": "sha1:2TVODQUQOJYO7CS42ITBB67MBFFQLBQS", "length": 3091, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "lions point Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala : लायन्स पॉईंटच्या दरीत पडलेल्या पर्यटकाला वाचविण्यात पोलिसांना यश\nएमपीसी न्यूज - लायन्स पॉईंटच्या दरीत पडलेल्या पर्यटकाला वाचविण्यात लोणावळा ग्रामीण पोलिसांना यश आले. आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.निलेश भागवत (वय 27, रा. मुंबई) असे या प्राण व‍ाचलेल्या पर्यटकाचे नाव आहे.…\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\nPimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%87%E0%A4%B8_%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2021-06-17T03:21:59Z", "digest": "sha1:XJNAXKNOOLBO4Q2JN2XUFWZVG63QNREN", "length": 5484, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आइस हॉकी साचे - विकिपीडिया", "raw_content": "\nहे साचे ice hockey याचेशी/यांचेशी संबंधित आहेत.\nया वर्गाच्या यादीतील पाने ही साचे आहेत.\nहे पान विकिपीडियाच्या प्रशासनाचा भाग आहे व तो विश्वकोशाचा भाग नाही.\nपुढील साचा वर्ग नोंदी\nया वर्गात साचा नामविश्वाची पाने आहेत.त्याचा वापर लेखाचे वर्गीकरण किंवा इतर नामविश्वातील पानांसाठी करण्यात येऊ नये.\nया वर्गात साचा जोडण्यास:\nजर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, \"साचा:template name/doc\" असे असलेले) असेल, तर\nअसे त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,\nहे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०१८ रोजी १५:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/congress-pays-homage-to-rajiv-gandhi-tomorrow/", "date_download": "2021-06-17T01:51:19Z", "digest": "sha1:TANH3HGYNXLPAQT6NKSN63ELUAOJPNPO", "length": 11445, "nlines": 156, "source_domain": "rashtramat.com", "title": "राजीव गांधी यांना उद्या काँग्रेसतर्फे आदरांजली - Rashtramat", "raw_content": "\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणा�� कॅन्सरवर मोफत उपचार\nऍड उदयसिंह पाटील उंडाळकरांचा संस्थांपक पॅनेलला पाठिंबा\nशिपायाचा कारनामा; गावच्या विहिरीत टाकली पोताभर ‘टीसीएल’\n‘राम मंदिरा’वरुन शिवसेना – भाजपा आमने-सामने\n‘शापोरा’ बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित\n‘आप देणार घरपोच जीवनावश्यक सुविधा’\nHome/शहर/मुंबई /राजीव गांधी यांना उद्या काँग्रेसतर्फे आदरांजली\nराजीव गांधी यांना उद्या काँग्रेसतर्फे आदरांजली\n​​मंबई​ (अभयकुमार देशमुख) :​\n​देशाचे ​माजी पंतप्रधान, भारतरत्न ​दिवंगत राजीव गांधी यांच्या हौतात्म्य दिनी उद्या शुक्रवार दि. २१ मे रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली चेंबूर येथे आयोजित कार्यक्रमात राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात येणार असून विविध समाजोपयोगी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान उपस्थित राहणार आहेत. तर काँग्रेस पक्षाचे मंत्री व आमदार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत.\nकोरोनाच्या काळात अगदी सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाकडून गोरगरीब, मजूर कामगार, नागरिकांना मदत करण्यात येत आहे. लसीकरणाच्या मोहिमेला मदत म्हणून काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्री व आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन दिले आहे. सातत्याने गरज असेल तिथे रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. राज्यातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या कार्यालयात सुरु असेलल्या कोविड सहायता मदत केंद्रामार्फत दररोज हजारो नागरिकांना आवश्यक ती मदत केली जात आहे. पण कोरोनाच्या दुस-या लाटेने देशासह राज्यात अत्यंत कठिण परिस्थिती निर्माण झाली आहे. आपत्तीच्या काळात काँग्रेस पक्ष नेहमीच नागरिकांसोबत खंबीरपणे उभा राहिला आहे. या संकटकाळातही काँग्रेस पक्षाकडून सुरु असलेल्या जनसेवेच्या कामाला अधिक गती देण्यासाठी उद्या २१ मे रोजी स्व. राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गँड नालंदा हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, चेंबूर रेल्वे स्टेशजवळ पी. एल. लोखंडे मार्ग चेंबूर येथे आयोजित कार्यक्रमात विविध समाजोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.\nबार्ज दुर्घटनेतील 49 मृ���देह सापडले\n​मुंबईत घटताहेत कोरोना रुग्ण\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘राम मंदिरा’वरुन शिवसेना – भाजपा आमने-सामने\n‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला गती द्यावी’\n‘महाराष्ट्राचा रुग्णदूत’ मंगेश चिवटे\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2019/10/follow-us-on-sharechat.html", "date_download": "2021-06-17T02:21:59Z", "digest": "sha1:Y3HZMF4UDLDUKISXVQSQ6VBAFUA7UGXN", "length": 8320, "nlines": 196, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "Follow Us On Sharechat - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nby Team आम्ही कास्तकार\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nकोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nकोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता\nमेळघाटातील गावाला होणार सौरऊर्जेचा पुरवठा\nपावसाअभावी विदर्भात तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या\n‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची सूचना\nPM Kisan योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले का अश्याप्रकारे ऑनलाइन चेक करा.\nमहात्मा फुले कर्ज योजना GR - कर्जमाफी अपडेट नवीन शासन निर्णय Instantly Download करा : महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजना 2020\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nधरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/ananddham-foundation-ananddham-bhaktaniwas-food-service", "date_download": "2021-06-17T01:21:35Z", "digest": "sha1:3SLRV4MFHMW6WGW5PL6JI2WQN3NP7PND", "length": 6566, "nlines": 54, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अन्नसेवा ठरतेय गरजूंना आधार", "raw_content": "\nअन्नसेवा ठरतेय गरजूंना आधार\nआनंदधाम भक्तनिवास परिसरात आनंदधाम फौंडेशनची सेवा\nकरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नगरमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे रोजगार ठप्प झाला असला तरी पोटाची भूक भागवली जाणे अत्यावश्यक आहे.\nत्यातच सध्या नगर शहरात अनेक परगावचे रूग्ण विविध हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांसमोरही पोट भरायचा प्रश्न होतो. अशा सर्वांसाठीच सध्या आनंदधाम फौंडेशनची अन्नसेवा अतिशय मोलाची ठरत आहे. दररोज 500 ते 600 गरजू याठिकाणी येवून सकस, पौष्टिक भोजन पार्सल घेवून जात आहेत. या सेवेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्याच्या दृष्टीने फौंडेशन प्रयत्न करीत आहे.\nमनपा कर्मचार्‍यांना मराठा सेवा संघाने दिला मदतीचा हात\nया अन्नसेवा केंद्राला पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी नुकतीच भेट दिली. ते म्हणाले की, मागील लॉकडाऊनपासून अखंडपणे आनंदधाम फौंडेशन अन्नसेवा देत आहेत. गोरगरीब, गरजू, प्रवास करणारे अशा अनेकांना अतिशय अल्प दरात चांगले पोटभर जेवण मिळण्यासारखा आनंद नाही. नावाप्रमाणेच हे फौंडेशन लोकांना आनंद देण्याचे काम करीत आहे. अशा एकत्रित प्रयत्नातूनच कोरोना महामारीला आपण सगळे जण यशस्वीरित्या तोंड देवू शकतो.\nआनंदधाम फौंडेशनने आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या पुण्यस्मृतीला वर्षभरापूर्वी अन्नदानाचा नंदादीप प्रज्वलित केला. तो वर्षभरापासून अखंडपणे चालू आहे. आनंदधाम भक्तनिवाससमोर नाममात्र 10 रुपये शुल्क आकारुन रोज सकाळी 11 ते 2 यावेळेत आपुलकी आणि सेवाभाव असलेले जेवण सर्वांना उपलब्ध करून दिले जाते. दररोज दोन वाटी भाजी, तीन चपाती, ठेचा, चटणी तसेच पुलाव, दालखिचडा असे सकस जेवण याठिकाणी दिले जाते. सेवाभाव जपताना जेवण अतिशय हायजेनिक वातावरणात आणि चांगल्या मटेरियलपासून तयार होईल याची विशेष दक्षता घेतली जाते. आतापर्यंत दोन लाखाहून अधिक लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.\nकरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन नेमका कधी संपुष्टात येईल हे आताच सांगणे कठिण आहे. अशावेळी आनंदधाम फौंडेशनची अन्नसेवा अनेकांना जगण्याचे बळ देत आहे. आताच्या परिस्थितीत मानवसेवा अतिशय महत्त्वाची असून संकटकाळात प्रत्येक जण फौंडेशनच्या या कार्याला हातभार लावून गरजूंच्या चेहर्यावर पोटभर जेवणाचे समाधान फुलवू शकतो. फौंडेशनच्या या कार्यास मदत करण्याची इच्छा असणार्‍यांनी 9225327988, 9421556502 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-articles/editorial-article-about-bhagat-singh-koshyari-governor-maharashtra", "date_download": "2021-06-17T03:08:29Z", "digest": "sha1:JZ4JHQUYLNUAGASNMWVTF6UFGWD4V6EM", "length": 25467, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अग्रलेख : मान, अपमान अन्‌ विमान", "raw_content": "\nमहाराष्ट्राचे राज्यपालपद सध्याच्या काळात जेवढे चर्चेत आले आहे, तेवढे बहुधा कधीच आले नसेल. हे घटनात्मक पद आहे आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते सां��ाळले पाहिजे, अशीच अपेक्षा असते.\nअग्रलेख : मान, अपमान अन्‌ विमान\nमहाराष्ट्रात राजभवन आणि राज्य मंत्रिमंडळ यांच्यात वारंवार खटके उडताना दिसतात. दोन्ही बाजूंनी याविषयी आरोप-प्रत्यारोप होत असले, तरी राज्यपालपद हे पक्षातीत असते, याची पुनःपुन्हा आठवण करून द्यावी लागावी, हे वास्तवच पुरेसे बोलके आहे.\nमहाराष्ट्राचे राज्यपालपद सध्याच्या काळात जेवढे चर्चेत आले आहे, तेवढे बहुधा कधीच आले नसेल. हे घटनात्मक पद आहे आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते सांभाळले पाहिजे, अशीच अपेक्षा असते. पण महाराष्ट्रात सध्या दिसत असलेले चित्र वेगळेच आहे आणि त्यामुळेच राजभवन आणि राज्य मंत्रिमंडळ यांच्यात पुन्हापुन्हा खटके उडताना दिसतात. राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात गेले वर्ष-सव्वावर्ष सुरू असलेल्या खणाखणीचा कळसाध्याय गुरुवारी राज्याला पाहायला मिळाला. एका खाजगी कार्यक्रमासाठी मसुरी येथे जाण्यास निघालेल्या राज्यपालांना सरकारी विमानातून पायउतार व्हावे लागले आणि अखेर दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर एका खाजगी कंपनीच्या विमानातून तिकिट काढून प्रवास करणे भाग पडले. त्यानंतर राजकीय वादळ उठले. अपेक्षेप्रमाणेच भारतीय जनता पक्षाच्या गोटातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.सत्ताधाऱ्यांची त्यावर तितकीच तिखट उत्तरेही त्यांना ऐकून घ्यावी लागली. राज्यपालांना अशाप्रकारे विमानातून उतरवायला लावण्यामागे वचपा काढण्याची भूमिका असेल तर ती योग्य नाही, हे खरेच; परंतु राज्यपालांकडूनही या पदाची प्रतिष्ठा सांभाळण्याबाबत काटेकोर काळजी घेतली जाणे अपेक्षित आहे. यासंदर्भात आधीच्या घटनक्रमावर नजर टाकली तर काय दिसते भाजपला राज्याच्या सत्तेत सहभागी होता येत नाही, हे दिसू लागल्यापासूनच या राज्यपालांनी नंतर येऊ घातलेल्या सरकारच्या स्थापनेत होता होईल, तेवढे अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता आणि सरकार स्थापनेनंतरही ते सरकारच्या कारभारात अडथळे आणत होते. आता मात्र राज्यपालपदाचा अवमान झाल्याचे भाजप नेते उच्चरवाने सांगत आहेत. याच कोश्यारी महोदयांनी विधानपरिषदेवर नामनियुक्त करावयाच्या १२ सदस्यांची यादी गेले वर्षभर बासनात बांधून ठेवल्याबद्दल मात्र कधी चकार शब्दही काढलेला नाही. मग हा मंत्रिमंडळाचा अवमान नाही का, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो.\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nमहाविकास आघाडी सत्तारूढ झाल्यावर कधी प्रशासकीय तर कधी धोरणात्मक भूमिकेवरून ते कारभारात अडथळे आणतच राहिले. मग तो कोरोना काळात विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा प्रश्न असो, की कोरोना विषाणूवरील उपचारांचा असो. राज्यपालांची घटनेने दिलेली जबाबदारी त्यांना कारभारात काही त्रुटी आढळल्यास त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणे, एवढ्यापुरती मर्यादित आहे. कोश्यारी पांनी मात्र थेट सनदी अधिकाऱ्यांच्या बैठकाच घेतल्या. त्यातून मंत्रालयाऐवजी ‘राजभवन’ हे सत्तेचे नवे केंद्र उभे करण्याचे त्यांचे इरादे लपून राहिले नव्हते. त्याच काळात विरोधी पक्षनेते हे कारभारासंबंधातील आपली गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांकडे नेण्याऐवजी राज्यपालांना ऐकवू लागले. हे सारे कोणते संकेत आणि कोणत्या प्रथा-परंपरा यांना धरून होते सर्वात कळस झाला तो उद्धव ठाकरे यांनी आपण ‘सेक्युलर’ असल्याची भाषा करताच, त्यांना बोचकारे काढणारे पत्र राज्यपालांनी लिहिल्याने. आपल्या घटनेतच धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व नमूद करण्यात आले आहे. त्यावरच राज्यपालांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते. राज्यपाल तटस्थपणे काम करण्याऐवजी ‘भाजपचे प्रतिनिधी’ म्हणून तर काम करत नाहीत ना, असा प्रश्न त्यामुळे जनतेला पडत होता. अभिनेत्री कंगना रणावत यांच्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईमध्येही त्यांनी जातीने लक्ष घातले होते. राज्यात इतका ‘कार्यशील’ आणि जनतेच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालणारा राज्यपाल झाल्याचे कधी दिसले नव्हते. शिवाय, कोश्यारी महोदयांनी त्याबाबतचे आपले हेतू लपवून ठेवण्याचाही प्रयत्न कधी केला नव्हता.\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nत्यामुळेच अखेर खाजगी कार्यक्रमासाठी सरकारी विमान नाकारण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांना ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. हा नकार नेमका कोणत्या कारणाने हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. राज्यपालांना हे विमान मिळणार नाही, हे आधीच कळविले होते, असा दावा मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे. तसे असेल तर मग हे महोदय थेट विमानात जाऊन कसे काय बसले आता मुख्यमंत्री कार्यालय या गोंधळास राजभवनातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरत आहे. तर राजभवनातील अधिकारी `थ��ट मुख्यमंत्र्यांनाच परवानगीसाठी फोन करावा, असा सांगावा आला होता’, असे सांगत आहेत. एक मात्र खरे. हे जे काही घडले त्यामुळे राज्यपालपदाची जशी शोभा झाली, त्याबरोबरच मुख्यमंत्र्यांनीही वर्षभरातील अवमानाचा या पद्धतीने वचपा काढला, असे चित्र उभे राहिले. लोकशाही संकेत, मूल्ये पाळायची नाहीत, असे ठरविले, की संघर्ष किती विकोपाला जाऊ शकतो आणि त्यातून कोणत्या गोष्टी घडू शकतात, याची झलक सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. ज्या कारणांसाठी महाराष्ट्राला ‘प्रगत’ असे सबोधण्यात येते, त्यात केवळ आर्थिक विकास हा घटक नसून लोकशाही मूल्यांची जपणूक, आपल्या मर्यादांचे भान या बाबींचाही समावेश आहे. त्या परंपरेशी फारकत घेतली जाणे, ही राज्याची शोकांतिका ठरेल. निदान आता तरी लोकशाही व्यवस्थेतील औचित्यभान सर्व घटकांकडून दाखविले जाईल आणि संकेत पाळले जातील, अशी अपेक्षा आहे.\nGerman Bakery Blast: 'मी आईवर रागावले, पण आईने तिथून जाण्यास सांगितलं नसतं तर...\nमंदिर उघडल्यानंतर राजकीय चढाओढ भाविकांत चैतन्य, कार्यकर्त्यांत चुरस\nत्र्यंबकेश्‍वर (नाशिक) : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्‍वर मंदिराचे दरवाजे सोमवारी पहाटे पाचला उघडले. विशेष पूजेसह भाविकांना साडेपाचपासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिरे उघडल्याने व्यावसायिकांनी आपले व्यवसाय थाटले असून, रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लागणार\nशिवसेनेचे नगरसेवक आज मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; 'या' विषयांवर होणार चर्चा\nनाशिक : पुढील वर्षाच्या सुरवातीला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून, या पार्श्‍वभूमीवर निवडणुकीची रणनीती आखण्याबरोबरच चार वर्षांत नगरसेवकांनी केलेली कामे, भविष्यातील प्रस्तावित कामे व कुठल्या मुद्यावर निवडणूक लढवायची, याविषयांवर शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यां\nअग्रलेख : जय महाराष्ट्र\nहिंदुत्व आणि प्रादेशिक अस्मिता यांपलीकडे शिवसेनेचे राजकारण जात नाही, हेच आतापर्यंतच्या वाटचालीचे वास्तव आहे. दोन्ही काँग्रेससोबत महाविकास आघाडी केल्यामुळे कधीतरी ‘सेक्‍युलर’ची हाळी दिली जाते एवढेच.\n'मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही'\nमुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ग्रामपंचाय�� निवडणुकीचं विश्लेषण करण्यात आले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशाराही दिला आहे. ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत श\nसत्तेचा डाव मांडण्यासाठी गिरीश महाजनांची मुंबईवारी\nजळगाव : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदार बनण्याचा पेच दिवसेंदिवस बिकट होत आहे. अशा स्थितीत भाजपही राज्यात सरकार बनविण्याची संधी शोधत असल्याची चर्चा असून, त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे \"संकटमोचक' व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईवारी केली असल्याची जिल्ह्यात सत्ताधारी पक्\nभाजपाला आणखी एक धक्का निवडणुकीआधीच भाजप नेत्याने शिवबंधन बांधून केला शिवसेनेत प्रवेश\nमुंबई : मुंबई महापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात. सर्व पक्षांकडून निवडुकीच्या तयारीला जोरात सुरवात देखील झालीये. अशात निवडणुकीच्या तोंडावर विविध पक्षांमधून इनकमिंग आणि आउट गोइंग देखील सुरु होतं. याचीच प्रचिती आता येताना पाहायला मिळतेय. भारतीय जनता पक्षाचे माजी सचिव समीर देसाई\n'कॅब'बद्दल स्पष्टता हवी, आंधळेपणाने समर्थन नाही - उद्धव ठाकरे\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मौन सोडलंय. काल लोकसभेत सुधारित नागरिकत्त्व विधेयक पास करण्यात आलं. यानंतर आता राज्यसभेच्या पटलावर हे विधेयक मांडले जाणार आहे. अशातच महाराष्ट्रातील भाजपचे पूर्वीचे साथीदार राहलेली शिवसेना कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं\n'महाविकास'च्या बड्या नेत्यांचे फाेन टॅप; सरकार पाडण्यासाठी भाजपचे षडयंत्र, राष्ट्रवादीच्या नेत्याची शंका\nसातारा : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महत्वाच्या मंत्र्यांचे फाेन टॅप आहेत. या टॅपींग प्रकरणातून मंत्र्यांची सविस्तर माहिती गाेळा करुन संबंधित माहिती प्रसिद्धी माध्यमांना पूरविण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केले जात असल्याची शंका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आमदार शश\n'शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्यासोबत'; मनसेचा घणाघात\nमुंबई - राज्यात वीजबिलाचा प्रश्न पेटला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष राज्य सरकारविरोधात आंदोलने करीत आहेत. यावरून शिवसेना नेते अनिल परब यांनी मनसेवर घणाघाती टीका केली आहे. मनसे सुपारीबाज पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले होती. परब यांची टीकेला मनसेनेही प्रत्युत्तर दिले आह\n\"किरीट सोमय्या यांना भाजपही सिरियसली घेत नाही\" अनिल परब यांनी सोमय्यांना सुनावलं\nमुंबई : मुंबईत कोविड सेंटर्स उभारताना शिवसेनेकडून तब्बल १२ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप मुंबईतील भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. यावर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना सुनावलं आहे. किरीट सोमय्या यांचं कामच आरोप करणे आहे. पण त्यां\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2021-06-17T03:05:47Z", "digest": "sha1:RGODQ4KJAV3AZKRHCFX4K3S7SAGMNOTP", "length": 5661, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पोलीस कोठडी Archives - Majha Paper", "raw_content": "\nटीआरपी वाढविण्यासाठी गोस्वामींनी दिली लाखोंची लाच: मुंबई पोलीस\nमुख्य, मुंबई / By श्रीकांत टिळक\nमुंबई: आपल्या वाहिनीचा टेलिव्हिजन रेटींग पॉईंट अवाजवी प्रमाणात वाढवून दाखविण्यासाठी ‘रिपब्लिक टिव्ही’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी ‘बीएआरसी’चे मुख्य कार्यकारी …\nटीआरपी वाढविण्यासाठी गोस्वामींनी दिली लाखोंची लाच: मुंबई पोलीस आणखी वाचा\nबीड अ‍ॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपीला आठ दिवसांची पोलीस कोठडी\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nबीड – सत्र न्यायालयाने बीड येथे तरुणीवर अॅसिड हल्ला करुन तिला पेट्रोल टाकून जाळून मारल्याबद्दल अटकेत असलेला आरोपी अविनाश राजुरे …\nबीड अ‍ॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपीला आठ दिवसांची पोलीस कोठडी आणखी वाचा\nठाकरे पिता-पुत्राविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या समीत ठक्करला ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या समीत ठक्करला …\nठाकरे पिता-पुत्राविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या समीत ठक्करला ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त मा��िती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/state-news-marathi/408-new-corona-patients-in-raigad-20938/", "date_download": "2021-06-17T03:16:47Z", "digest": "sha1:AARVDCK7W44CUR3S454B6TM6SD7RGBVS", "length": 11631, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "408 new corona patients in raigad | रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ४०८ नवीन रुग्ण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\n‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nकोरोना रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ४०८ नवीन रुग्ण\nपनवेल : रायगड जिल्ह्यात आज ४०८ नवीन रुग्ण आढळले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३४५ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १९७०६ झाली असून जिल्ह्यात ५४२ जणांचा मृत्यू झाला आहे.\nरायगड जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे ४०८ नवीन रुग्ण सापडले असून ३४५ जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात २३९ नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात १८९ नवीन रुग्ण आढळले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ८ ,उरण ४, पनवेल ग्रामीण , पेण , माणगाव , रोहा, महाड आणि पोलादपूर येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .\nपनवेल ग्रामीणमध्ये ५० , अलिबाग २७ , खालापूर २५ , रोहा २३, माणगाव १९ , पेण १९ , उरण १४ , कर्जत १३ , महाड १२, मुरुड ८ , सुधागड ३, पोलादपूर २ , म्हसळा २ , श्रीवर्धन आणि तळामध्ये एक रुग्ण आढळला आहे. रायगड जिल्ह्यात ६५५३४ टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी १९७०६ पॉझिटिव्ह आल्या आहेत १५३ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोंनावर १५६८० जणांनी मात केली असून ३४८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ५४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-HDLN-dilip-ghare-write-about-actor-dilip-kumar-5765553-PHO.html", "date_download": "2021-06-17T02:17:11Z", "digest": "sha1:OY6CSMGHDU5HBFVJFQEQ7L3SMNARR6BF", "length": 19425, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dilip Ghare Write about actor Dilip Kumar | अलैकिक अदाकार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nस्वत्व आणि शैली याचा अपूर्व संगम असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचा ११ डिसेंबर हा वाढदिवस. य��दा वयाची ९५ वर्षे पूर्ण करणाऱ्या या नटश्रेष्ठाच्या अभिनयातली सौंदर्यस्थळे उलगडून सांगणारा हा लेख...\nएकाच वेळी नट म्हणून सामान्यांना आवडणारा आणि त्याच वेळी आपल्या उत्तुंग अभिनयानं जाणकारांचे लक्ष वेधून घेणारा अभिनेता म्हणजे दिलीपकुमार. भरतमुनींनी नाट्यशास्त्रात नायकाचे धीरोदात्त, धीरोदत्त, धीरललित आणि धीरप्रशांत, असे चार प्रकार सांगितले आहेत. नाटक या पूर्ण प्रकारासाठी धीरोदात्त, धीरोदत्त या प्रकाराचा, तर प्रकरण या प्रकारासाठी धीरललित, धीरप्रशांत या प्रकृतीचा नायक असावा, असे त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक नाट्य प्रकारांचे वैशिष्ट्य, प्रकृती लक्षात घेऊन, ही वैशिष्ट्ये सांगितली आहेत. पण दिलीपकुमार हा असा अभिनेता आहे, ज्याने धीरोदात्त, धीरोदत्त या प्रकाराच्या नायकाच्या भूमिका केल्या आणि धीरललित, धीरप्रशांत प्रकारच्या नायकाशीही नाते घट्ट असल्याचे दाखवून दिले.\nनटाला ‘अदाकार’ असे म्हटले जाते. त्यातील अदा ही गोष्ट केवळ दिलीपकुमारकडेच दिसून येते. हिंदी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार अभिनेत्यांचा बारकाईने विचार केला, तर एक गोष्ट लक्षात येते. ते म्हणजे, त्यांचे व्यक्तिमत्व वेगळे आहेच, पण शक्तिस्थानेही वेगवेगळी आहेत. उदा. मोतीलाल आणि बलराज सहानी यांचा साधेपणा व स्वाभाविकता. अमिताभचा आवाज आणि उंची. नसिरुद्दीन शाहची आर्तता, संजीवकुमारची नाट्यकलाभिमुख शैली. या सर्वांपेक्षा वेगळेच रसायन असलेला दिलीपकुमार खऱ्या अर्थाने परिपूर्ण अभिनेता ठरतो. बोलायचं ठरवलं, तर खास असे त्याच्यात काहीच नाही. पण तो जेव्हा पडद्यावर अवतरतो, तेव्हा त्याच्याकडे असलेले जे काही आहे, ते अमर्याद आहे, हे जाणवते.\nदिलीपकुमारच्या नावावर वाईट चित्रपटही खूप आहेत. पण त्यात तो स्वत: कधीच वाईट नव्हता. सिनेमाध्यमाची अचूक जाण त्याला आहे. स्वत: फ्रेममध्ये नसलेल्या किंवा आपल्यावर कॅमेरा नसलेल्या ठिकाणी त्याने कधीच स्वत:ची शक्ती खर्च केली नाही. हजारो डोळे थिएटरच्या अंधारात आपल्यालाच बघत आहेत, याची संपूर्ण जाणीव असल्यामुळे ‘अभिनया’च्या जागा कोणत्या व ‘अदा’च्या जागा कोणत्या याची जाणीवपूर्वक आखणी त्याने केली. बुद्धिमान आणि चतुर असल्यामुळे तसेच आपण एक व्यावसायिक नट आहोत, याचे भान असल्यामुळेच नट आणि अभिनेता याचा समतोल राखण्याची किमया त्याने वेळोवेळी साधली. त���याने उच्चारलेले शब्द आणि शरीराची भाषा यात अप्रतिम टायमिंग आहे. हात किंवा बोटे ज्या लयीनं तो वापरतो, तीच लय शब्दांचीही असते. दृश्य प्रेमाचे असो की भावुक, आक्रंदनाचे, प्रत्येक वेळी शब्द आणि शरीर हातात हात घालून विहरताना दिसतात. तो पेश करत असलेली अदा किंवा सादर करत असलेला अभिनय यावर नट आणि अभिनेता म्हणून त्याचा ताबा असतो. अभिनयाचा अाविष्कार करण्याच्या विविध अभिनेत्यांच्या विविध पद्धती आहेत. शारीरिक ठेवण व आवाजाचे पोत वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. ज्या नटांचा, अभिनेत्यांचा आवाज खर्चातील, वजनदार आहे, अशी मंडळी हाताचा कमीत कमी वापर करतात. म्हणूनच स्वाभाविक वाटतात. उदा. मोतीलाल, बलराज साहनी, अमिताभ, नाना पाटेकर. पण त्याचबरोबर संजीवकुमार, नसिरुद्दीन शहा, कमल हसन, पंकज कपूर या सर्व महान अभिनेत्यांचे आवाज रूढार्थाने वजनदार नसले, तरी त्यांनी शरीरभाषेवर काम केल्याने महत्त्व प्राप्त केलेले लक्षात येते.\nदिलीपकुमार याच कलावंतांच्या जातकुळीतील आणि एकाच वेळी स्वाभाविक व नाट्याभिमुख शैलीशी नाते सांगणारा अभिनेता आहे. वरवर पाहता, दिलीपकुमारने त्याच्या भूमिका एकाच पद्धतीने केल्यासारख्या वाटतात. पण, तपशील अभ्यासला, तर ही गोष्ट खोटी, फसवी आहे, हेही जाणवते. त्याची स्वत:ची छाप भूमिकेवर असते हे खरे आहे. पण अनेक ‘तपशील’ वेगवेगळे ठेवण्यात, तो यशस्वी ठरतो. उदाहरणार्थ ‘मुगल-ए-आझम’मध्ये त्याने आवाजाचे पोत एकदम वेगळे ठेवले आहेत. हळुवार आवाजाबरोबरच अत्यंत कमी हातवारे केले आहेत. ग्रामीण ढंगाच्या, विनोदी प्रसंगांत हातवाऱ्यांचा त्याने जादा वापर केल्याचे दिसते. ‘शक्ती’ चित्रपटात करारी, स्वाभिमानी, तडफदार पोलिस अधिकारी साकारताना एकेका शब्दावर जोर देऊन बोलण्याची पद्धत वापरली आहे. तर हतबल, निराश झालेला बाप, पती साकारत असताना वाक्यांची सलगता न राखता, तुटक तुटक शब्दांचा आणि त्याच्या जोडीला पूरक हातवाऱ्यांचा कलात्मक वापर त्याने केलेला दिसतो.\nप्रत्येक भूमिकेचे बेअरिंग, आवाज आणि शरीराची भाषा व हातवारे यांच्यात एक सूक्ष्म असे वेगळेपण त्याने विचारपूर्वक ठेवलेले असते. म्हणूनच गेल्या पन्नास वर्षांत अनेक प्रवाह आले तरीही, हा अभिनेता कधीच प्रवाहाबाहेर फेकला गेला नाही. काळाबरोबर स्वत:ला थोडेसे बदलत तो दीपस्तंभासारखा उभा राहिला. प्रतिमेच्या पलीकडे जाण्��ात त्याला यश लाभले, याचे मुख्य कारण म्हणजे, त्याची शरीरयष्टी आणि चेहरा यांना कोणतीही खास ठसठशीत ओळख, आयडेंटिटी नसणे यात सामावले आहे.\n१९५० ते ६० या काळात दिलीपकुमारला ‘ट्रॅजेडी किंग’ असे विशेषण बहाल करण्यात आले कारण त्याचे त्या काळातील बहुतांश चित्रपट शोकांतिका प्रकारातील होते. १९६० ते ७० कालावधीत त्याने रोमँटिक, विनोदी भूमिका असलेले चित्रपट केले. १९७५ नंतर वाढते वय आणि काळाची गरज ओळखून त्याने चरित्र अभिनेता रंगवण्यास सुरुवात केली. शक्ती, मशाल, कर्मा, विधाता म्हणून अँग्री ओल्ड मॅन उभा केला. प्रत्येक ठिकाणी त्याचा आविष्कार सौंदर्यपूर्णच होता. इतर कोणत्याही अभिनेत्याला एखादा प्रसंग परिणामकारक करण्यासाठी दहा ओळींचे दृश्य खर्ची करण्यासाठी, जे खर्च करावे लागते, तेच काम तो एखाद्या भावमुद्रेतून करत गेला.\nगाण्यात जशी एक लय असते, तशी संवादातून उभी करण्यात दिलीपकुमार मातब्बर. गंभीर, शोकांत भूमिकेत तसेच क्रोध दाखवताना त्याच्या कपाळावर नाकाच्या सरळ रेषेत मस्तकापर्यंत एक शीर टरारून उभी राहते. ती अनेक वेळा संवादाचे काम करते. एखादे वाक्य पुन्हा उच्चारून तो वेगवेगळ्या अर्थाच्या शक्यता निर्माण करतो. कधी शब्दांचे क्रम बदलून, तर कधी विरामांचा वापर करून तो हा परिणाम साधतो. एखाद्या भूमिकेचा अभ्यास करताना, ‘बिटविन द लाइन्स’चे प्रभावी प्रक्षेपण, त्याच्याइतके प्रभावीपणे दुसरा अभिनेता क्वचितच करत असावा.\nअभिनयाप्रमाणेच तो गाणेही कलात्मकरीत्या पेश करतो. गाणे कोणत्याही मूडचे असो, तर्जनी, मध्यमा ही दोन बोटे सरळ उभी ठेवून अनामिका व करांगुली थोड्याशा खालच्या बाजूला कललेल्या अवस्थेत राखत हातांच्या अर्धवर्तुळाकार, हातवाऱ्यांमधून व मुद्रांतून अवघड असलेले गाणे तो सुलभ, मोहक, आकर्षक करतो. शास्त्रीय बाज असलेल्या गाण्यात तर या प्रकारच्या हस्तमुद्रा सगळीकडे पेरलेल्या दिसतात. ‘कोहिनूर’ चित्रपटात ‘मधुबन में राधिका नाचे रे’ गाण्यातील शेवटचा तराणा पेश करतानाच्या हस्तमुद्रा त्याचे उत्तम उदाहरण आहे. नया दौरमधील नैन लड गई रे या लोकशैलीतल्या गाण्यात त्याचे हावभाव, “लीडर’ चित्रपटातील “तेरे हुस्न की क्या तारीफ करू ‘या गाण्यात पाय दुमडून बोटांच्या केलेल्या हरकती अशी अनेक गाणी सांगता येतील. अभिनयाच्या बाबतीत सांगायचे झाले, तर ‘मशाल’ चित्रपटात पत्नी गेल्यावर निर्मनुष्य रस्त्यावर केलेला आक्रोश, आक्रंदन म्हणजे, अभिनयाचा एक अख्खा अभ्यासक्रमच आहे.\nबुद्धिमान, लोभस व्यक्तिमत्त्वाचा, सुसंस्कृत आणि वजनदार असलेला एकाच वेळी नट आणि अभिनेता अशी ओळख निर्माण करणारा, दिलीपकुमार हा खऱ्या अर्थाने अभिनयाची एक संस्थाच आहे. कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती आणि एकाग्रता हे नटाचे प्रमुख गुण मानले जातात.\nबहुतांश नटांकडे यातील दोन गुण असतात. दिलीपकुमारकडे या तिन्ही गुणांचे सुयोग्य मिश्रण आहे. अनेक बडी नट मंडळी भावनानिष्ठ निर्मिती करतात. त्यांचा आविष्कारही भावनानिष्ठच असतो. काहींच्या बाबतीत बुद्धिनिष्ठता आढळते. या दोन्ही गोष्टी पडद्यावर काही वेळापुरत्या प्रभावित करतात. पण पडदा बाजूला सारून रसिकांपर्यंत पोहोचत नाहीत. दिलीपकुमारचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची निर्मिती बुद्धिनिष्ठ असते, पण रसिकांकडे पोहोचणारा आविष्कार भावनानिष्ठ असतो. म्हणूनच तो ‘लार्जर दॅन लाइफ’ म्हणजेच अलौकिकतेचा अनुभव देतो...\n- प्रा. डॉ. दिलीप घारे ( लेखक ज्येष्ठ रंगकर्मी, तसेच सरस्वती भुवन महाविद्यालयाचे माजी नाट्यशास्त्र विभागप्रमुख आहेत. लेखक संपर्क : ९८२२८२४५५५ )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-dr-5415169-NOR.html", "date_download": "2021-06-17T03:11:55Z", "digest": "sha1:6HK7IKZIONGTH7IPRQI4K4BNY64IFWCS", "length": 16806, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dr.jyoti Dharmadhikari Write on Dr. Ashutosh Kotwal | आधुनिक देवर्षी: डॉ. आशुतोष कोतवाल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआधुनिक देवर्षी: डॉ. आशुतोष कोतवाल\nहिग्ज बोसॉन या मूलकणाशिवाय वस्तुमाननिर्मिती होऊ शकत नाही. या मूलकणाला ‘देवकण’ असे संबोधण्यात आले. हिग्जची कल्पना केल्याशिवाय इतर मूलकणांबाबत माहिती देता येणारी, ही डॉ. आशुतोष कोतवाल यांच्या संशोधनाची पार्श्वभूमी आहे.\nपुराणकाळामध्ये विश्वोत्पत्तीचे रहस्य काही भारतीय ऋषींना ज्ञात होते, असा समज आहे. ऋग्वेदामध्ये या रहस्यांचा तपशील पाहायला मिळतो. भारतीय ऋषींनी, आधुनिक भारतीय संशोधक व शास्त्रज्ञांनी मूलभूत असे संशोधन करून जगाला किंबहुना विश्वनिर्मितीला मोठी देणगी दिली आहे. या गौरवशाली भारतीय संशोधक व्यक्तींच्या यादीत जुलै २०१२मध्ये आणखी एका वैज्ञानिकाचे नाव समाविष्ट झाले. विश्वनिर्मितीच्या रहस्यांचा उलगडा करताना सूक्ष्म मूलकण ‘हिग्ज बोसॉन’चा शोध आणि त्याच्या गुणधर्माचा व वस्तुमानाचा अचूक अंदाज बांधणाऱ्या या आधुनिक देवऋषीचे नाव आहे, आशुतोष कोतवाल. सातत्यपूर्ण प्रयोग, अभ्यास आणि सूक्ष्म गुणवत्तेच्या भगीरथ प्रयत्नानंतर त्यांना हे यश प्राप्त झाले. गर्वाने प्रत्येक भारतीयाची मान त्यामुळे उंचावली. या शास्त्रज्ञाचे जीवनचरित्र तरुण पिढीला, संशोधकांना, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरावे, असेच आहे. शिवाय, ‘हिग्ज बोसॉन’चे नेमके रूप काय याचा तपशीलवार अभ्यासही उत्कंठावर्धक आहे. या दोन्ही उद्देशांना समोर ठेवून ‘पुत्र व्हावा ऐसा’ हे मूलभूत वैज्ञानिक डॉ. आशुतोष कोतवाल यांचे चरित्र त्यांची आई माणिक कोतवाल यांनी लिहिले आहे. विश्वनिर्मितीची घटना अवकाश आणि काळ यांचा आधुनिक विज्ञानाला अभिप्रेत असलेला संदर्भ आणि संबंध भारतीय पौराणिक संशोधन व्यक्त करत नाही. विश्वाची निर्मिती एका सुक्ष्मातिसूक्ष्म बिंदूमधून होऊन विस्तारत गेली. यासाठी आधुनिक जगभराच्या संशोधकांनी एका महास्फोटाची कल्पना केली, त्याला बिगबँग असे नाव देण्यात आले. आधुनिक विज्ञान शाखेने लाखो वर्षांपूर्वी बिगबँग मार्फत विश्वनिर्मिती झाली, असे प्रमाणित केले.\nविश्वनिर्मितीच्या पूर्वी एका आमटीच्या वाडग्याच्या (Soup Bowl) रूपात क्वाकर्स, लेव्हॉन्स हे ठोकळे आणि ग्लूऑन्स फोटॉन्स, डब्लू व झी हे बोसॉन्स मूलकण वेगवेगळे तरंगत होते. बिगबँगनंतर वेगवेगळी असलेली आंदोलने एकत्र आली आणि भार (ऊर्जा) आणि वस्तुमानरूपी विश्व आकाराला आले, असे मानण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, विश्वनिर्मितीच्या मूलकणांचा म्हणजेच डब्लू व सी बोझॉनचा शोध भारतीय वैज्ञानिक सत्येंद्रनाथ बोस यांनी लावला होता. जीवशास्त्रामध्ये डी.एन.ए.ला जे महत्त्व प्राप्त आहे, तेच महत्त्व विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेत हिग्ज बोझॉन या मूलकणाचे आहे. हिग्ज बोसॉन या मूलकणाशिवाय वस्तुमाननिर्मिती होऊ शकत नाही. या मूलकणाशिवाय विश्व, पृथ्वी व मानव यांचा इतिहास निर्माण होऊ शकला नसता. त्यामुळे या मूलकणाला ‘देवकण’ (The Good Particle) असे संबोधण्यात आले. हिग्जची कल्पना केल्याशिवाय इतर मूलकणांचा खुलासा करता येणार नाही, ही डॉ. आशुतोष यांच्या संशोधनाची पार्श्वभूमी आहे. हिग्जचे अस्तित्व मान्य करणारे प्रमाण प्रारूप सिद्धांत (SMT) पूर्वीच प्रसिद्ध झाले होते. हिग्जचे अस्तित्व त्यानंतर मान्य झाले.\nसर्न या स्वित्झर्लंड येथील व फर्मी या अमेरिकास्थित प्रयोगशाळांमध्ये प्रोटोन्स व प्रतिप्रोटोन्सच्या टकरी घडवून आणून विश्वनिर्मितीच्या महास्फोटाची सूक्ष्म प्रमाणात प्रतिकृती घडवणे हे मोठे आव्हान होते. त्यातच या प्रयोगामधून कृष्णविवर निर्माण होऊन विश्व नष्ट होण्याची भीती काही वैज्ञानिक व्यक्त करत होते. या प्रतिगामी प्रचाराला तोंड देत, महाकाय कोलायडरच्या साहाय्याने प्रोटोन्सच्या टकरी घडवून आणण्यात आल्या. डॉ. आशुतोष व त्यांच्या वैज्ञानिक गटाने अहोरात्र प्रयत्न करून हिग्ज बोसॉन निश्चितता केली. डब्लू बोसॉनच्या अगदी अचूक वस्तुमानासाठी डॉ. आशुतोष यांनी अनेक गृहीतके मांडत 0.02% हे अचूक वस्तुमान निश्चित केले. डब्लू बोसॉनचे अचूक वस्तुमान, 80,387 Gev+17Mev/c2 इतके आहे. डब्लू बोसॉनच्या वस्तुमानाच्या अचूकतेमुळे हिग्ज बोसॉनचा ठावठिकाणा निश्चित करता येऊ शकला. हे क्लिष्ट वैज्ञानिक भाषेतले संशोधन माणिक कोतवाल यांनी साध्या सोप्या भाषेमध्ये वर्णन केले आहे. फेब्रुवारी २०१२मध्ये हिग्जचा शोध निश्चित झाला. सर्न, फर्मी या प्रयोगशाळा व आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांनी त्याची अधिकृत घोषणा अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच ४ जुलै २०१२ रोजी केली. डॉ. आशुतोष कोतवाल हे या शोधाचे जनक ठरले.\nअतिशय विस्मयकारी, रोमांचक अशा या शोधाचे टप्पे ‘पुत्र व्हावा ऐसा’ या पुस्तकात वर्णन केले आहेत. अर्थात, केवळ संशोधन जगासमोर आणणे, हाच एकमेव उद्देश या पुस्तकाचा नाही. शास्त्रज्ञ डॉ. आशुतोष यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व पुस्तकात उलगडून दाखवले आहे. त्यांची जडणघडण, त्यांचे मनोव्यापार यांचे वर्णन अनेक प्रकरणांमध्ये विभागले आहे. देदीप्यमान शालेय प्रगतीनंतर, पदवी व डॉक्टरेट शिक्षण डॉ. आशुतोष यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पूर्ण केले. यु पेन येथे पदवीसाठी दाखल झाल्यावर शिष्यवृत्ती दैनंदिन खर्च तेथील विद्यापीठाने मान्य केले. आशुतोषसाठी त्यांच्याच काही नियमांना बगल देत या विद्यापीठाने सन्मानाने आशुतोष यांना शिक्षणासाठी आमंत्रित केले. समर पे रोलसाठी त्यांनी सर्न लॅबमध्ये पगारी काम केले. पुढे या लॅबचे त्यांच्याशी नाते वृद्धिंगत होत गेले, ते त्यांच्या मूलगामी संशोधनापर्यंत टिकून राहिले. संशोधनादरम्यान करोडो रुपयांचे शक्तिशाली कोलायडर सर्न व फर्मी लॅबने\nडॉ. आशुतोष यांना उपलब्ध करून दिले, हीदेखील एक गौरवाची व विश्वासाची बाब आहे.\nअसामान्य बुद्धिमत्ता, चिकाटी यासोबतच मानवी संबंध जपणे हे जिकिरीचे काम त्यांना संशोधनाच्या काळात करावे लागले. त्यांच्या वैज्ञानिक गटातील शास्त्रज्ञांकडून चिकाटीची कामे करवून घेताना त्यांच्या समायोजन कौशल्याचे दर्शन घडते. कोणतेही यश हे एकट्याचे असू नये, याची पूर्व जाणीव ठेवून आपल्या या गटातून मनाजोगे संशोधन त्यांनी घडवून आणले. ‘पुत्र व्हावा ऐसा’ हे डॉ. आशुतोष कोतवाल या वैज्ञानिक देवऋषीचे चरित्र त्यांची आई माणिक कोतवाल यांच्या लेखणीतून प्रसिद्ध झाले. मात्र त्यांच्या जीवनाचा पट उघडून दाखवताना त्यांचं संशोधन आणि कर्तृत्वाची ओळख करून देताना आपले आई म्हणून असलेले अस्तित्व त्यांनी आंकुचित करून घेतले. केवळ एक सूक्ष्म निरीक्षक या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून डॉ. आशुतोष यांचे व्यक्तिमत्त्व वाचकांसमोर मांडले आहे.\nमानवी बुद्धिमत्तेचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणात, विविध परिस्थितीमध्ये, अनेक व्यक्तींसोबत येणारा संबंध, आणि त्यांना ती व्यक्ती कशा प्रकारे हाताळते, यामुळे कर्तृत्वाची ओळख निर्माण करण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे ठरते. बुद्धी आणि समायोजन हे दोन गुण व्यक्तीला ध्येयाप्रत पोहोचवतात. डॉ. आशुतोष यांच्या या गुणांचा मागोवाही या पुस्तकातून मिळतो आणि हा मागोवा अनेकांना मार्गदर्शक ठरावा.\nलेखिका : माणिक कोतवाल\nप्रकाशक : राजहंस, पुणे\nकिंमत : ~ ३००/-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/story-about-struggle-of-a-girls-life-from-childhood-5976305.html", "date_download": "2021-06-17T03:00:45Z", "digest": "sha1:HOQKIJWTUIVZKNL5RDUXUAINIU3V5AWK", "length": 4183, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Story about struggle of a girls life from childhood | तिच्या डोळ्यासमोर आईने केले Suicide, नंतर भाऊ, काकांसह नातेवाईकांकडून लैंगिक छळ, आता जगते अशी Life - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतिच्या डोळ्यासमोर आईने केले Suicide, नंतर भाऊ, काकांसह नातेवाईकांकडून लैंगिक छळ, आता जगते अशी Life\nजीवनात सततच्या येणाऱ्या अडथळ्यामुळे किंवा अडचणींमुळे आपण अनेकदा अनेक गोष्टी किंवा कामे अर्ध्यातच सोडून देत असतो. विशेष म्हणजे जेव्हा आपण अशाप्रकारे माघार घेतो त्यावेळ�� आपण त्यासाठी परिस्थिती किंवा जीवनाला जबाबदार ठरवत असतो. आपल्या कम्फर्ट झोनबाहेरच्या गोष्टी न करण्यासाठी आपण शक्य ती सर्व कारणे देत असतो. धोक्याची शक्यता जाणवली की, लगेचच आपण माघार घेतो. पण काहीही झाले तरी माघार घेणार नाही, मग काहीही होवो असा विचार आपण किती वेळा करतो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.\nअत्यंत प्रतिकुल अशा परिस्थितीत परिस्थितीवरच मात करत यशोशिखर गाठणाऱ्या अशाच एका तरुणीबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. ही तरुणी म्हणजे मुंबईची नताशा नोएल. अगदी बालपणापासून तिचे जीवन संघर्षमय होते. पण सगळ्यावर मात करत ती आज एक नावाजलेली डान्सर, योगिनी, आरोग्य दूत आणि लाइफस्टाइल ब्लॉगर बनली आहे. नताशाचा हा संपूर्ण प्रवास अगदी थक्क करणारा आहे. तिची ही यशोगाथा आपण आज जाणून घेणार आहोत.\nएका इंग्रजी वेबसाइटला नताशाने दिलेल्या मुलाखतीतून ही माहिती समोर आली.\nपुढील स्लाइड्सवर वाचा..नताशाच्या संघर्षाची ही कहाणी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/shrirampur-corona-positive-update-covid-19-patient", "date_download": "2021-06-17T02:47:36Z", "digest": "sha1:CLHOY2K6QYBKBL5WGNI2QYEQRNWI5DT6", "length": 2474, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "श्रीरामपूर तालुक्यात काल 229 करोनाबाधित रुग्ण", "raw_content": "\nश्रीरामपूर तालुक्यात काल 229 करोनाबाधित रुग्ण\nश्रीरामपूर तालुक्यात काल पुन्हा दिलासा मिळाला असून काल तालुक्यात 229 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.काल 1404 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. 252 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.\nजिल्हा रुग्णालयात 51, खासगी रुग्णालयात 143 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 35 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 8000 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 5520 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_58.html", "date_download": "2021-06-17T01:46:34Z", "digest": "sha1:EDGDK7MJDWAUWZY6USOZCV2KHXWPESE2", "length": 15075, "nlines": 86, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "एमआयडीसी निवासी व औद्योगिक विभागातील रस्त्यांकरिता ११० कोटी निधी मंजूर - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / एमआयडीसी निवासी व औद्योगिक विभागातील रस्त्यांकरिता ११० कोटी निधी मंजूर\nएमआयडीसी निवासी व औद्योगिक विभागातील रस्त्यांकरिता ११० कोटी निधी मंजूर\n■एम.आय.डी.सी परिसरातील रस्त्यांना येणार अच्छे दिन निविदा प्रक्रिया पूर्ण करुन लवकर काम सुरु करण्याचे निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यापूर्ण पाठपुराव्याला यश...\nकल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली येथील निवासी व औद्योगिक विभागातील भागातील रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने पाठपुरावा करत होते. महापालिका, ग्रामपंचायत आणि एमआयडीसी यांच्या हद्दीच्या वादात या रस्त्यांची दुरुस्ती व काँक्रिटीकरणाचे काम रखडले होते. अखेरीस खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे एमआयडीसी आणि महापालिका यांनी या रस्त्यांच्या कामासाठी प्रत्येकी ५०% टक्के खर्च करणार असून हा पेच सुटला आहे. आता निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून रस्त्यांच्या प्रत्यक्ष कामांनालवकरच सुरुवात होईल, असा विश्वास खा. डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.\nमहाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाच्या परीसरातील, तसेच निवासी क्षेत्रातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेली ५ वर्षे सदर रस्ते व्हावेत म्हणून सातत्याने विविध स्तरावर प्रयत्न चालू होते. त्यानुसार दि. २५ जानेवारी २०२० रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांच्या दालनात कल्याण डोंबिवली महानगरपालिका शहर अभियंता सपना कोळी यांच्या नियोजित बैठकीमध्ये औद्योगिक वसाहत टप्पा क्र. १ व २ या विभागातील रस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ करणार असून उर्वरित निवासी वसाहतीमधील रस्ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हाती घ्यावे असा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला.\nमहापालिका व एमआयडीसी या दोन्ही प्राधिकरणांनी या रस्त्यांसाठी खर्च करावा, अशी भूमिका घेत खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच, त्यानुसार त्यानुसार सदर रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येऊन सुमारे ११० कोटी रुपयांच्या प्रस्तावास एमआयडीसीने मंजुरी दिली.\nमहापालिकेने ४० टक्के रस्त्यांसाठी निविदा काढल्यानंतर महामंडळही उर्वरित ६० टक्के रस्त्यांची कामे हाती घेणार होते. त्यानुसार, ५५.१५ कोटी रुपये एमआयडीसीकडे वर्ग करण्यासाठीच्या प्रस्तावास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. परंतु, महापालिकेची आर्थिक अवस्था लक्षात घेऊन नगरविकास विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यास यश येऊन श्री. शिंदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून विस्तारित नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत ५७.३७ कोटी रुपये अर्थसहाय्य अनुदान स्वरुपात उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले.\nसदर रस्त्याच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले. याबद्दल महापालिका व खा. डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि एमएमआरडीए व सर्व संबधित प्रशासनाचे आभार मानले आहेत.\nएमआयडीसी निवासी व औद्योगिक विभागातील रस्त्यांकरिता ११० कोटी निधी मंजूर Reviewed by News1 Marathi on June 02, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/riteish-deshmukh-and-jenelia/", "date_download": "2021-06-17T02:47:09Z", "digest": "sha1:T4TKORMSSK7542G7QPYEU374D7QVU7WX", "length": 8554, "nlines": 96, "source_domain": "khaasre.com", "title": "रितेश-जेनेलियाने केलेला हा 'संकल्प' बघून सलाम ठोकाल! बघा व्हिडीओ.. - Khaas Re", "raw_content": "\nरितेश-जेनेलियाने केलेला हा ‘संकल्प’ बघून सलाम ठोका��\nकाल देशभरात राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा करण्यात आला. सध्या जगभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातलं आहे. या संकटात डॉक्टर आपल्या प्राणाची बाजी लावून आपले कर्तव्य बजावत आहेत. कालच्या डॉक्टर दिनाला यामुळे जास्त महत्व प्राप्त झाले होते. अनेकांनी डॉक्टरांबद्दल वेगवेगळ्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली.\nयामध्ये सुपरस्टार अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी देखील सहभाग नोंदवत एक स्तुत्य निर्णय काल जाहीर केला. रितेश देशमुख आणि जेनेलिया लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन करणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आले आहेत. त्यात त्यांनी काल शेअर केलेल्या व्हिडीओने चाहत्यांनी मनं जिंकली आहेत.\nरितेश-जेनेलिया यांनी मरणोत्तर अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत रितेश-जेनेलिया यांनी अवयवदानाची माहिती दिली. त्यांनी डॉक्टरांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.\nअवयव दान करणे हे खूप चांगले काम मानले जाते. पण आपल्या सर्वाना शरीराचा एवढा मोह असतो कि मरणोत्तर अवयव दान करण्याचा विचार करून पण भीती वाटते. आपल्या देशात स्वखुशीने अवयव दान करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. रितेश आणि जेनेलियाच्या या मोठ्या निर्णयाने जागृती होण्यास मदत होणार आहे.\nरितेश-जेनेलिया यांनी म्हटले की,”जेनेलिया आणि मी याबाबत अनेकदा चर्चा केली. अनेकदा विचार केला. पण, दुर्दैवानं आतापर्यंत बोलू शकलो नव्हतो. पण, आज 1 जुलैला आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की, आम्ही अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्याला आयुष्य देणं यापेक्षा मोठं गिफ्ट असूच शकत नाही. तुम्हालाही तसंच वाटत असेल, तर तुम्हीही पुढाकार घ्या आणि अवयव दान करा.”\nदरम्यान रितेश-जेनेलिया यांच्या पुढाकाराचे केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांनी कौतुक केलं. त्यांनी लिहिलं की,”रितेश-जेनेलिया यांच्यासारखे युवा कलाकार पुढाकार घेऊन अवयव दान करण्याचा निर्णय घेत असल्याचे पाहून चांगलं वाटत आहे. त्यांच्या या पुढाकारानंतर अनेक जण सामाजिक जाण म्हणून पुढाकार घेतील.”\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nमशिदींवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या करिश्मा भोसले सोबत काय घडलं\nकोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाबरोबर केलेले हे कृत्य बघून तळपायाची आग मस्तकात जाईल\nकोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाबरोबर केलेले हे कृत्य बघून तळपायाची आग मस्तकात जाईल\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/09/15/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%9A-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-17T01:21:50Z", "digest": "sha1:SI4MRVO5GAMDHVSJZGGHTAZAQMODJE76", "length": 8617, "nlines": 52, "source_domain": "mahiti.in", "title": "आपल्या पत्नीला खूपच घाबरतात या चार नावाचे पुरुष लग्नानंतर खरच घडते का हे सगळं…. – Mahiti.in", "raw_content": "\nआपल्या पत्नीला खूपच घाबरतात या चार नावाचे पुरुष लग्नानंतर खरच घडते का हे सगळं….\nअसे म्हणतात की, लग्न हे जन्मजन्मांतरीचे मिलन असते. लग्नाच्या गाठी देवाने स्वर्गातच बांधलेल्या असतात. फक्त त्या दोन माणसांचा योग यावा लागतो, की ते आपोआप एकमेकांच्या संपर्कात येऊन, त्यांचे लग्न होते. पण लग्न म्हणजे फक्त दोन माणसे एकत्र येणे नाही. लग्न फक्त दोन माणसात होत नाही, तर त्यात दोन परिवारांचे एकत्र येणे जरूरी आहे. दोन कुटुंब जोडली गेली पाहिजेत.\nतसे तर जास्त करून पुरुष आपली हुकूमत गाजवतात. पण हे खरे नाही. मनातून मात्र ते बायकोला सन्मान देतात, तिची हुशारी त्यांना जाणवत असते, तिने आणलेला पैसा हवा असतो , ती संसाराला हातभार लावते हे ते मान्य करतात. त्यामुळे प्रेमाने ती तिला घाबरून असतात. वरकरणी त्यांनी कितीही आव आणला, मित्रांमध्ये बढाया मारल्या, मी कोणाला घाबरत नाही, तरीही बायकोला मान द्यायचा म्हणून, किंवा तिच्यावर प्रेम आहे, तिला दुखावायचे नाही, म्हणून ते तिच्या मनासारखे वागतात. घरात तिला लागेल ती मदत करतात.\nप्रत्येक पुरुषाला वाटते कि आपली बायको ही सुंदर असावी पण सगळ्यांनाच सुंदर दिसणारी बायको मिळतेच असे नाही. अनेकदा पुरुष लग्���ानंतर बायकोचा अगदी गुलाम बनून जातात. आज या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला अशा चार अक्षरांनी सुरु होणार्या लोकांबद्दल सांगणार आहोत जे लग्न झाल्यानंतर बायकोचा गुलाम होऊन राहातात. तर चला पाहूया ते कोण आहेत ते.\nएस वरून ज्यांची नावे सुरु होतात ते पुरुष मनाने साफ असतात आणि त्यांच्या मनात कपट नसते. हेच कारण आहे ज्यामुळे ते लग्नानंतर बायकोचे गुलाम बनतात. ज्यांची नावे एम वरून सुरु होतात ते स्वभावाने खूप शांत असतात. जर अशा लोकांना भांडखोर बायको मिळाली तर ते तिला मनवतात आणि भांडण मिटवतात. त्यांना शक्यतो वाद नको असतात ज्यासाठी ते शरणागती पत्करतात.\nआर वरून ज्यांची नावे सुरु होतात त्या लोकांना साधे जगणे खूप आवडत असते ते समोरच्याचा आदर करतात आणि म्हणून ते बायकोचाही आदर तितकाच करतात. दुसर्याला दुखावणे ह्यांना जमत नाही. के वरून ज्यांचे नाव सुरु होते त्यांना रागाची खूप भीती वाटते आणि म्हणूनच बायको रागावली तर हे लोक घाबरून जातात. जर त्यांना समजूतदार बायको मिळाली तर संसारात योग्य समतोल होतो.\nपहा यांत तुमचे नाव आहे का पहा आणि आमची पोस्ट आवडली तर आम्हाला नक्की सांगा, मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.\nनवीन लग्न झालेल्या मुली हमखास लपवतात नवऱ्यापासून या 5 गोष्टी….\nशरीराच्या या महत्त्वाच्या भागावर चुकूनही लावू नका साबण, आताच पहा..\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nPrevious Article झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्तू, चेहऱ्यावरील खड्डे गायब होऊन चमकेल चेहरा…\nNext Article म्हातारपणी सुद्धा तरुण दिसायचे आहे नेहमी करा या गोष्टींचे सेवन….\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/aditya-roy-kapoor/", "date_download": "2021-06-17T02:58:48Z", "digest": "sha1:PN3DMNOLAFGUJLGUJPSR4M5SWYEPJI4W", "length": 14971, "nlines": 179, "source_domain": "policenama.com", "title": "Aditya Roy Kapoor Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\n…म्हणून रिया चक्रवर्तीने केला किसींग सीन; ‘त्या’ चुंबनामागचा शॉकिंग खुलासा\nपोलीसनामा ऑनलाइन - बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती कायम चर्चेत होती. आजच्या तारखेत देखील तिच्याबद्दलचे नवे खुलासे होत आहेत. सुशांत सिंग राजपूतला डेट करण्याआधी रिया आदित्य रॉय कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये…\nअभिनेत्री स्मिता पारिखचा नवा खुलासा, म्हणाली – ‘सुशांतपूर्वी रिया चक्रवर्ती…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमुळे अभिनेत्री रिया चक्रवर्ती ख-या अर्थाने चर्चेत आली. सुशांतच्या मृत्यूनंतर तिच्यावर अनेक गंभीर आरोप झाले. महिनाभर तिला तुरुंगात जावे लागले. मात्र अद्याप हे…\nफातिमा सना शेखच्या घरी लागली आग, फायर ब्रिगेडनं हाताळली परिस्थिती \nपोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूडची 'दंगल गर्ल' बनून पदार्पण करणारी दंग फेम अ‍ॅक्ट्रेस फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) हिच्या मुंबईतील घरी आग लागली होती. ही आग जास्त पसरलेली नव्हती. फातिमानं गुरुवारी (दि. 3 डिसेंबर) मध्यरात्री सोशलवर पोस्ट…\nOM First Look : धमाकेदार अ‍ॅक्शन करताना दिसणार आदित्य रॉय कपूर शेअर केला ‘ओम’चा फर्स्ट…\nFatima Sana Shaikh On Nepotism Meter : फातिमा सना शेखनं नेपोटिझम मीटरवर सिनेमांना रेट केले जातेय…\nतारा सुतारिया आणि आदर जैन करणार आहेत लग्न \nमुंबई : बॉलिवूड स्टार कपल तारा सुतारिया आणि आदर जैन यांच्या लग्नाची बातमी काही काळ मीडियामध्ये होती, पण त्यांच्या वतीने या अफवांना चुकीचे लेबल दिले गेले आहे.आदरच्या वतीने त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, \"या कहाण्या खोट्या आणि…\nमहेश भट्टचा सिनेमा Sadak 2 रिलीज होताच आपटला, IMDB मध्ये मिळाली एवढी ‘रेटिंग’\nपोलिसनामा ऑनलाइन : महेश भट्ट दिग्दर्शित सड़क 2 डिजनी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. चित्रपटाला खूप खराब रेटिंग मिळत आहे. IMDB वेबसाइटवर सड़क 2 ला 10 पैकी 1.1 रेट मिळाले आहे. प्रेक्षक चित्रपटाला अजिबात पसंत करत नाहीत हे यातून दिस���न येत आहे.…\nPhotos : रेड अँड व्हाईट बिकिनी घालून अभिनेत्री एली अवरामनं घातला सोशलवर राडा \nपोलिसनामा ऑनलाइन - बॉलिवूड स्टार एली अवराम शेवटची मलंग या सिनेमात खूपच वेगळ्या अंदाजात दिसली होती. अदित्य रॉय कपूर, दिशा पाटनी आणि अनिल कपूर स्टारर या सिनेमात एलीच्या बदललेल्या लुकमध्ये तिची हेअर स्टाईलच नाही तर टॅटूही दिसले होते. तिच्या…\nSadak 2 ट्रेलर : अ‍ॅक्शन अवतारात ‘संजय दत्त’, फेक साधूंचा पर्दाफाश करणार…\nपोलीसनामा ऑनलाईन : आलिया भट्ट, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर स्टारर सडक 2 चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 21 वर्षानंतर दिग्दर्शनात परत आलेल्या महेश भट्टचा हा चित्रपट 1991 च्या सडक या चित्रपटापासून प्रेरित आहे. सडकचे मूळ अभिनेते संजय दत्त पुन्हा…\nरिया चक्रवर्तीच्या कॉल रेकॉर्ड्समधून आमिर खानसह अनेक बॉलीवुड कलाकारांशी ‘बातचीत’…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत केसमध्ये प्रत्येक दिवशी आश्चर्यकारक खुलासे होत आहेत. सुशांतचे वडील केके सिंह यांनी जेव्हापासून रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे, तेव्हापासून या प्रकरणात मुंबई…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले –…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\n राज्यात गेल्या 24 तासात…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार…\nOBC Reservation | ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ मैदानात, उद्यापासून…\nचीन आणि पाकिस्तान वाढवत आहेत अण्वस्त्रांचा साठा, भारताला नाही चिंता,…\nPune Crime News | लष्कर परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून एकाला अटक\nDSK Builder Case | 32 हजार ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक बिल्डर डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णींचा जामीनासाठी…\n संभाजीराजेंचा नवा खुलासा; म्हणाले – ‘त्या’ दिवशी अजित पवारांचा फोन आला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/coronavirus-news-ahmednagar-two-thousand-882-new-covid19-patients-in-the-district-today", "date_download": "2021-06-17T02:27:45Z", "digest": "sha1:HDAJENOJIVK7XGC4BBOMGXUN67X3F53Z", "length": 5925, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Coronavirus : जिल्ह्यात आज दोन हजार ८८२ नवे रुग्ण", "raw_content": "\nCoronavirus : जिल्ह्यात आज दोन हजार ८८२ नवे रुग्ण\nजिल्ह्यात रविवारी नव्याने 2 हजार 882 करोना रुग्ण समोर आले असून यात पुन्हा संगमनेर तालुका टॉपवर आला आहे जिल्ह्यातील करोनातून मुक्त होणार्‍यांची टक्केवारी 89.42 टक्के असली तरी दररोजच्या आकडेवारी नवीन तालुक्यातून रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. दरम्यान करोना मृतांच्या आकडेवारी काल 31 ची वाढ झालेली आहे.\nजिल्ह्यात काल 3 हजार 296 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोना मुक्त झालेल्यांची संख्या आता 2 लाख 7 हजार 138 झाली आहे. तर करोनावर उपचार सुरू असणार्‍यांची संख्या 22 हजार 16 आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 224, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 408 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 250 रुग्ण बाधीत आढळले.\nजिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 25, कर्जत 10, कोपरगाव 32, नगर ग्रामीण 36, नेवासा 3, पारनेर 1, पाथर्डी 3, राहता 2, राहुरी 29, संगमनेर 1, श्रीगोंदा 69, श्रीरामपूर 5, कँटोन्मेंट बोर्ड 4 आणि इतर जिल्हा 4 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 90, अकोले 96, जामखेड 78, कर्जत 48, कोपरगाव 36, नगर ग्रामीण 148, नेवासा 107, पारनेर 85, पाथर्डी 41, राहाता 90, राहुरी 39, संगमनेर 242, शेवगाव 128, श्रीगोंदा 35, श्रीरामपूर 104, कँटोन्मेंट बोर्ड 2, इतर जिल्हा 38 आणि इतर राज्य 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 1250 जण बाधित आढळुन आले.\nमनपा 59, अकोले 68, जामखेड 64, क���्जत 151, कोपरगाव 86, नगर ग्रामीण 86, नेवासा 78, पारनेर 74, पाथर्डी 121, राहाता 70, राहुरी 110, संगमनेर 67, शेवगाव 60, श्रीगोंदा 86, श्रीरामपूर 59, कँटोन्मेंट 6 आणि इतर जिल्हा 5 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 2 हजार 45 होती. त्यात रविवारी 31 ने वाढ होवून करोना बळींची संख्या आता 2 हजार 481 झाली आहे.\nअसे आहेत आजचे बाधित\nसंगमनेर 310, नगर ग्रामीण 270, कर्जत 209, श्रीगोंदा 19, नेवासा 188, शेवगाव 188, राहुरी 178, नगर मनपा 174, श्रीरामपूर 168, पाथर्डी 165, अकोले 164, राहाता 162, पारनेर 160, कोपरगाव 154, जामखेड 142, अन्य जिल्हा 47, भिंगार 12, अन्य राज्य 1, लष्कर रुग्णालय 0 असे आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/covid-cases-increasing-in-maharashtra/", "date_download": "2021-06-17T02:14:28Z", "digest": "sha1:LXNIWSUIU2JMFEWNUZA3CVKXR7DXIGTZ", "length": 5716, "nlines": 76, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates राज्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ\nराज्यात टाळेबंदी लागू करूनही कोरोनाची रुग्णसंख्या वाढतानाच दिसत आहे. बुधवारी दिवसभरात ५७ हजार ६४० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील आतापर्यंतची एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४८ लाख ८० हजार ५४२ इतकी झाली आहे. यापैकी ६ लाख ४१ हजार ५९६ सक्रीय रुग्ण आहेत. तर राज्यात दिवसभरात ९२० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.\nराज्यातील आतापर्यंतचा एकूण मृतांचा आकडा ७२ हजार ६६२ इतका झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर १.४९ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.कोरोनाबाधित रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या कमी असली तरी दिवसभरात एकूण ५७ हजार ००६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.\nPrevious मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र लिहणार\nNext नौदलाचे ऑपरेशन ‘समुद्र सेतू-२’ सुरु\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/maharashtra-lockdown-after-15th-may/", "date_download": "2021-06-17T02:13:48Z", "digest": "sha1:AX2WWOTTM5B5W6K67MARRPMPMDEC3M7X", "length": 7703, "nlines": 77, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates १५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ?", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\n१५ मेनंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ\nमुंबई: राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य सरकारने टाळेबंदी लागू केली आहे. १५ मेनंतर टाळेबंदीचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. ‘कोरोनाची राज्यातील लाट थोपविण्यासाठी सर्व प्रयत्न करूनही दोन तृतीयांश भागात बाधितांची संख्या वाढत आहे. केवळ १३ जिल्ह्यांत कोरोना बाधितांचे प्रमाण काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिली तर ज्या जिल्ह्यात रुग्णवाढ होईल तेथे संपूर्ण टाळेबंदी करावीच लागेल’. तसेच राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू करायची की सध्याचे निर्बंध कमी करायचे याबाबतचा निर्णय १५ तारखेपूर्वी घेतला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली.\nगेल्या काही दिवसांपासून राज्यभर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे दररोज वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीला काही प्रमाणात लगाम लावण्यात सरकारला यश आले आहे. तरीही राज्यात दररोज ५५ हजारच्या पुढे नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्यात टाळेबंदी सुरू करण्यात आली असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजब�� यांनीही कठोर टाळेबंदी लागू करण्याची मागणी केली आहे. याबाबत बोलताना आरोग्यमंत्री टोपे यांनीही संपूर्ण राज्यात टाळेबंदीचे संकेत दिले आहेत.\nमुंबई, ठाण्यासह १३ जिल्ह्यांत कोरोना रुग्णवाढीला लगाम लागला असून नव्या बाधितांचे प्रमाणही कमी होत आहे. ही दिलासादायक बाब असली तरी उर्वरित २२ जिल्ह्यांतील कोरोना स्थिती चिंताजनक आहे.\nPrevious ‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’\nNext ‘डीआरडीओ’च्या औषधाला मान्यता\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_789.html", "date_download": "2021-06-17T01:24:04Z", "digest": "sha1:FRRBFQZXWFIF7ZJWN3DQJ56KWI5IFUQQ", "length": 10289, "nlines": 82, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "भिवंडीत नशेसाठी वापरला जाणारा कफ सिरप सह एम डी पावडर जप्त करण्यात शांतीनगर पोलिसांना यश ... - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / भिवंडी / भिवंडीत नशेसाठी वापरला जाणारा कफ सिरप सह एम डी पावडर जप्त करण्यात शांतीनगर पोलिसांना यश ...\nभिवंडीत नशेसाठी वापरला जाणारा कफ सिरप सह एम डी पावडर जप्त करण्यात शांतीनगर पोलिसांना यश ...\nभिवंडी दि 07 (प्रतिनिधी ) शहरात शांतीनगर परीसरात नशेच्या उपयोगी आणले जाणारे कफ सिरप घेऊन एक जण येणार असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलोस निरीक्षक शीतल राऊत यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली असता त्यांनी पोलीस पथक तैनात करीत खंडूपाडा येथे सापळा रचून दुचाकीवर आलेल्या संशयित इसमास ताब्यात घेत त्याच्या कडील सामानाची झडती घेतली असता त्याच्या जवळ तब्बल 240 Phencyrex या कफ सिरप च्या बाटल्या व Acan - 1 या बटन गोळी या प्रचलित नावाने ओळखल्या नशे करीता वापरल्या जाणाऱ्या बटन गोळी यांचे पॅकेट आढळून आले.\nत्या सोबतच भादवड पोगाव पाईपलाईन रस्त्यावर मॅफड्रिन घेऊन येणाऱ्या संशयिता बाबत माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून एकाला ताब्यात घेत त्याच्या जवळून 36 हजार रुपये किमतीचे 18 ग्रॅम मॅफड्रिन हे मादक पदार्थ जप्त करण्यात आले असून एकूण 6 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले आहे .या संदर्भात पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे..\nभिवंडीत नशेसाठी वापरला जाणारा कफ सिरप सह एम डी पावडर जप्त करण्यात शांतीनगर पोलिसांना यश ... Reviewed by News1 Marathi on June 07, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/manoj-mukund-naravane-horoscope-2018.asp", "date_download": "2021-06-17T03:22:53Z", "digest": "sha1:ISY3U6FKMJVU4DSYXQMO4WYYXFT6I6FY", "length": 20693, "nlines": 314, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "मनोज मुकुंद नरवणे 2021 जन्मपत्रिका | मनोज मुकुंद नरवणे 2021 जन्मपत्रिका Manoj Mukund Naravane, Army Chief", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » मनोज मुकुंद नरवणे जन्मपत्रिका\nमनोज मुकुंद नरव���े 2021 जन्मपत्रिका\nनाव: मनोज मुकुंद नरवणे\nरेखांश: 73 E 58\nज्योतिष अक्षांश: 18 N 34\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nमनोज मुकुंद नरवणे जन्मपत्रिका\nमनोज मुकुंद नरवणे बद्दल\nमनोज मुकुंद नरवणे व्यवसाय जन्मपत्रिका\nमनोज मुकुंद नरवणे जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nमनोज मुकुंद नरवणे फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nनातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवा. दीर्घ आजाराची शक्यता असल्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. तुमचे शत्रू तुम्हाला अपाय करण्याची एकही संधी सोडणार नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून चार हात लांब उभे राहा. कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्हाला मनस्ताप होईल. ऋण आणि कर्ज नियंत्रणात ठेवा जेणेकरून तुम्ही आर्थिक बाबतीत निश्चिंत राहाल. चोरी आणि भांडणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. अधिकारी वर्गासोबत भांडण किंवा मतभेद संभवतात.\nतुमच्याकडे भरपूर संधी चालून येणार असल्या तरी त्यांचा लाभ उठवता येणार नाही. तुमच्या किंवा तुमच्या पालकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे तुमची स्वत:ची आणि तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. दूरचे प्रवास संभवतात, पण ते टाळलेलेच बरे कारण त्यातून कोणताही फायदा संभवत नाही. हा तुमच्यासाठी मिश्र घटनांचा कालवधी आहे. लोकांशी आणि तुमच्या सहकाऱ्यांशी भांडणाची शक्यता. सर्दी किंवा तापासारखे विकार संभवतात. कोणत्याही निश्चित कारणाशिवाय मानसिक तणाव राहील.\nवरिष्ठांकडून किंवा प्रभावशाली व्यक्तिमत्वांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही चांगली प्रगती कराल. कारकीर्दीमध्ये आणि कौटुंबिक पातळीवर तुम्हाला अधिक जबाबदारी घ्यावी लागेल. तुमच्या कार्यालयीन कर्तव्याच्या/ प्रवासाच्या दरम्यान तुमची ज्या व्यक्तींशी भेट होईल, त्यांच्यातर्फे तुम्हाला चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही अगदी मौल्यवान हिऱ्यांसारखे असाल. तुमच्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण या काळात ती फार नाजूक असतील.\nहा काळात तुम्ही तुमच्या कारकीर्दीत मोठी झेप घ्याल. तुमचे सहकारी/भागिदारांकडून तुम्हाला लाभ होईल. अनैतिक मार्गाने पैसा कमावण्याकडे तुमचा कलजाईल. तुमची स्वयंशिस्त, स्वयंनिरीक्षण आणि स्वयंनियंत्रण हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. वरिष्ठ आणि अधिकारी व्यक्तींशी तुमचे मैत्रीपूर्ण संबंध राहतील आणि त्याचप्रमाणे तुमचे औद्योगिक वर्तुळ वाढेल. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुमची मन:शांती ढळेल.\nतुमच्या आरोग्याबाबत तुमचे सजग असणे, आरोग्याची काळजी घेणे आणि गरजा पुरवणे यामुळे तुमची उर्जा अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही वापरू शकता, कदाचित एखाद्या मैदानी खेळात भाग घेणे उचित ठरेल. तुमच्या उर्जेमुळे तुम्हाला अनेकांचे सहकार्य मिळेल. तुमच्या आनंदात आणि यशात तुमच्या जोडीदाराचा सहभाग असेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही नेतृत्व स्वीकारावे, यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात येईल. तुम्हाला आदर-सन्मान मिळेल आणि तुम्ही प्रसिद्ध व्हाल.\nतुमच्यातून वाहणाऱ्या उर्जेमुळे तुम्ही अनेकांना स्वत:कडे आकृष्ट कराल. तुमचे शत्रू तुम्हाला सामोरे येण्याचे धाडस करणार नाहीत. आर्थिक दृष्ट्या हा उत्तम काळ आहे. कामाच्या ठिकाणी असलेले सहकारी, मित्र आणि कुटुंबीय यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचे नवे मार्ग तुम्ही शिकाल. तुमचे संवाद कौशल्या विकसित केल्यामुळे, स्वत:शी व स्वत:च्या गरजांशी प्रामाणिक राहिल्यामुळे तुम्ही या काळात चांगला मोबदला मिळवाल. तुमच्या नोकरीच्या ठिकाणची परिस्थिती नक्की सुधारेल. तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला हर प्रकारे मदत मिळेल. तुम्ही जमीन किंवा काही यंत्रांची खरेदी कराल. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.\nअनेक अडचणी आणि कष्टप्रद काळानंतरचा हा काळ खूप चांगला आहे आणि अखेर तुम्ही थोडीशी विश्रांती घेऊ शकता आणि यशाची चव चाखू शकता आणि या आधी जे कष्ट केलेत त्याचे झालेले चीज उपभोगू शकता. शंकास्पद सट्टेबाजीचे व्यवहार टाळलेत तर आर्थिक बाबतीत तुमचे नशीब उत्तम असेल. प्रवासात चांगले मित्र मिळतील. राजकीय आणि महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींशी जवळीक वाढेल. तुमच्या कुटुंबात मुलाचा जन्म होईल.\nतुमच्या फिरण्याच्या आंतरिक इच्छेमुळे तुम्ही या काळात चंचल असाल. तुम्हाला एका कोपऱ्यात बसणे आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल. धार्मिक कार्यांकडे तुमचा ओढा असेल आणि तुम्ही तीर्थ पर्यटन कराल. हा काळ तुमच्यासाठी स्फोटक असेल आणि कारकीर्दीत दबाव निर्माण होईल. तुमचे मनोज मुकुंद नरवणे ्तेष्ट आणि नातेवाईक यांच्याशी असलेल्या नात्यात दुरावा निर्माण होईल. रोजच्या कामाकडे नीट लक्ष द्या. तुमच्या कुटुंबियांच्या अपेक्षा पूर्ण करणे कठीण होईल. कोणत्याही प्रकारच्या उद्योगात शिरण्याची ही वेळ नव्हे. तुमच्या आईसाठी हा कसोटीचा काळ असणार आहे.\nएखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. तुमचं वागणं रोमँटिक आणि प्रभावशाली असेल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या ओळखीच्या माणसांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास आणि ज्यांना तुम्ही ओळखत नाही, अशांशी संपर्क साधण्यास मदत होईल. तुमची थोडीफार इच्छापूर्ती होईल. म्हणजेच एखाद्या व्यवहारातून तुम्हाला आर्थिक लाभ होईल अथवा कामच्या ठिकाणी बढती मिळेल. वाहनखरेदी अथवा मालमत्तेची खरेदी कराल. एकूणच हा काळ अत्यंत अनुकूल असा आहे.\nहा कालावधी मिश्र घटनांचा राहील. तुम्ही काही प्रभावशाली व्यक्तिमत्वांना आकर्षित करू शकाल, आणि त्या व्यक्ती तुमच्या योजना आणि प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सहाय्य करण्यास तयार असतील. तुमच्या कष्टांचे चीज होण्यासाठी तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही. तुमच्या भावंडांमुळे काही समस्या किंवा तणावाचे प्रसंग उद्भवतील. तुमच्या पालकांच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्याकडे अधिक लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे. काही धार्मिक कार्य होण्याची शक्यता. आर्थिक बाबींचा विचार करता हे वर्ष लाभदायी असले.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2019/12/07/indurikar-maharaj/", "date_download": "2021-06-17T02:38:14Z", "digest": "sha1:P32GS7AWVBLSGH7C5RSVSOLLY7HEAN6V", "length": 14204, "nlines": 54, "source_domain": "mahiti.in", "title": "कीर्तनातून करोडो रुपये कमवून देखील, साधेपणाने जगतात आयुष्य…. – Mahiti.in", "raw_content": "\nकीर्तनातून करोडो रुपये कमवून देखील, साधेपणाने जगतात आयुष्य….\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आपल्या महाराष्ट्राला वारकरी परंपरा लाभलेली आहे. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले आहेत, संतांनी आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी जीवनाचा अर्थ समजवण्याचा प्रयत्न केला आहे. या संतांनी लोकांना याचे विस्मरण होऊ नये, म्हणून ग्रंथ लिहिले आहेत. या ग्रंथांचाच वारकरी संप्रदायी अभ्यास करून वारकरी परंपरा पुढे चालू ठेवत आहेत, त्य��पैकी एक म्हणजे इंदूरीकर महाराज……. तर आज आपण इंदूरीकर महाराज यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.\nइंदुरीकर महाराजांचे पूर्ण नाव “निवृत्ती महाराज देशमुख” असे आहे. महाराजांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात, अकोला तालुक्यातील, ‘इंदुरी’ गावात झाला, इंदुरी गावात जन्म झाल्याने लोक त्यांना इंदुरीकर या नावाने ओळखू लागले. इंदुरीकर महाराजांचा विवाह साधारण 15 ते 20 वर्षांपूर्वी झाला असून, त्यांच्या पत्नीचे नाव ‘शालिनीताई देशमुख’ असे आहे. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन अपत्य आहेत. महाराजांच्या पत्नी म्हणजेच शालिनीताई देशमुख या देखील किर्तनकार आहेत. शालिनीताई देक्षमुख यांना इंदुरीकर महाराजांच्या इतकी प्रसिद्धी नसली, तरी त्या गावोगावी जाऊन वारकरी परंपरेचा वसा चालवतात. इंदुरीकर महाराज कीर्तन जरी गावरान भाषेत करत असले तरी ते शिक्षित आहेत, त्यांचे “BSc, B.Ed” शिक्षण झालेले आहे.\nसाधारण वयाच्या 22 किंवा 23 वर्षी महाराजांनी कीर्तन करण्यास सुरुवात केली, कीर्तनाची परंपरा अशी होती की, कीर्तनाला फक्त देवांचेच दाखले देऊन कीर्तनाला घेतलेले अभंग सोडवले जायचे. पण इंदुरीकर महाराजांनी आपले कीर्तन हे वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर मांडले. संत तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराज ह्या संत लोकांचे संदर्भ देत ते सांगायचे. इंदुरीकर महाराजांनी या संतांचा वारसा चालवलेला आहे, असे म्हणणे चुकीचे होणार नाही. कारण इंदुरीकर महाराजही समाजातील काही नको असलेल्या रुडी परंपरा यावर भाष्य करत असतात. आपल्या अस्सल गावरान भाषेत आणि विनोदाच्या शैलीने त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे, इंदुरीकर महाराजांचे असे मत आहे की आजच्या समाजाला देव देवतांचे दाखले देण्यात काहीही अर्थ नाही…..\nइंदुरीकर महाराजांनी समाजाला त्यांच्या चुका विनोदाच्या शैलीत आपल्या कीर्तनातून सांगत असतात, “देवाची भक्ती आपण फक्त पूजा-अर्चना करून नाही तर आई वडिलांची सेवा करून देवाची भक्ती करू शकतो, असे ते नेहमी सांगतात.” समाजातील काही मार्मिक दाखले देखील देत, जाती-पाती न मानता सर्वांनी एकमताने नांदावे असा संदेश इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून देत असतात. तरुणांच्या व्यसनमुक्तीवर देखील महाराज बोचऱ्या विनोदात तरुणांना व्यसनापासून दूर राहण्यास सांगतात, इंदुरीकर म��ाराजांच्या कीर्तन करण्याच्या या शैलीमुळे त्यांना सुरवातीला अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले होते. संप्रदायातील काही लोकांनीही त्यांचा विरोध केला होता. तरी देखील महाराजांनी आपल्या कीर्तनाची शैली सोडली नाही, आजही ते त्याच शैलीत कीर्तन करत असतात आणि लोक देखील त्यांना प्रचंड साथ देतात.\nलोकांच्या आजच्या वागण्यामुळे किंवा सवयीमुळे हा समाज कोणत्या दिशेने जातोय याचे अचूक वर्णन महाराज कीर्तनातून करत असता.त त्यांच्या या प्रभोदनामुळे काही लोकांच्यात फरक पडेल याचा त्यांना विश्वास आहे आणि ते सांगतात की जरी सर्वाना त्यांचे कीर्तन नाही पटले, तरी काही जणांना ती काळाची गरज आहे. इंदुरीकर महाराजांचे नाव हे प्रत्येक घरात आदरणारे घेतले जाते. त्यांच्या 2 वर्षांपर्यंत कीर्तनाच्या तारखा बुक झालेल्या आहेत, 2021 पर्यंत त्यांच्याकडे एकही तारीख उपलब्ध नाही, यावरूनच आपल्या लक्षात येते की इंदुरीकर महाराज किती लोकप्रिय आहेत. इंदुरीकर महाराज एका कीर्तनाचे 50 हजार ते 1 लाख रुपये येवढे घेतात, एकूण दिवसातून तीन कीर्तन तर करतात त्याप्रमाणे दिवसाची कमाई साधारण दीड ते तीन लाख रुपये येवढी असते, महिना अखेरीस ते 50 ते 90 लाख एवढी कमाई करतात.\nएवढी कमाई असून देखील इंदुरीकर महाराज एकदम साधे आणि सरळ जीवन जगणे पसंत करतात. इंदुरीकर महाराजांनी अनाथ आणि गोरगरिब मुलांसाठी अनेक शाळा सुरू केल्या आहेत, कीर्तनात महाराज नेहमी सांगतात की नेहमी दान-धर्म केला पाहिजे. त्यामुळे स्वतः त्यापासून अलिप्त न राहता यांनी शाळा सुरू केली आहे, त्यांनी ही शाळा अहमदनगर मधील संगमनेर तालुक्यातील ओझर या गावात चालू केली आहे. त्या शाळेत अनाथ मुलांचा मोफत शिक्षण हे त्यांच्या स्वकमाई मधून देत असतात, त्यांनी मुलांसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा त्या शाळेमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. ते ‘8’वी आणि ‘9’वी च्या विद्यार्थ्यांना विज्ञान या विषयाचे मार्गदर्शन देखील करतात. त्यांनी शाळे सोबत गाईंचे संवर्धन म्हणून गोशाळा देखील सुरू केलेली आहे,\nतर, मित्रांनो इंदुरीकर महाराजांच्या विषयी तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.\nएक ग्लास दुधाच्या बदल्यात या मुलाने मोठेपणी मुलीसोबत जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल\nरतन टाटांच्या अंगावर हवाई सुंदरी कडून ज्यूसचा ग्लास सांडला, पहा टाटा या��नी काय केलं…\nपुरुषांसाठी रंडीखाना ; मग बायकांसाठी काय.. शरीर सुखासाठी तडफडणाऱ्या बाईची गोष्ट…\nPrevious Article आज या 4 राशीच्या लोकांवर प्रसन्न होणार लक्ष्मी माता, सगळ्या मनोकामना होणार पूर्ण…\nNext Article रवी जाधव यांची एक आगळीवेगळी प्रेमकहाणी, मित्राची बहीण झाली पत्नी….\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/leave/", "date_download": "2021-06-17T02:21:58Z", "digest": "sha1:7AAS4DLJFTR5V2D27AARXCB6IWF2USKH", "length": 5050, "nlines": 82, "source_domain": "mpcnews.in", "title": "leave Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri News: महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर पुन्हा आठ दिवस रजेवर\nPimpri: महापालिका अधिकारी, कर्मचा-यांच्या रजा रद्द\nएमपीसी न्यूज - 'कोरोना' विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांच्या रजा रद्द केल्या आहेत. तसेच नव्याने 31 मार्च 2020 पर्यंतच्या रजा मंजूर केल्या जाणार नाहीत. याबाबतचे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर…\nChinchwad : ‘ते’ सध्या काय करतात वर्षभरात तीन फरारी आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 16 आरोपी मागील काही वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत आहेत. त्यामुळे त्या आरोपींना न्यायालयाने फरारी घोषित केले आहे. तर, शहराच्या हद्दीत राहणारे पाच कैदी तुरुंगातून सुट्टीवर आल्यावर तुरुंगात…\nBhosari : मुलांना होस्टेलवर सोडण्याच्या बहाण्याने पळविली कार\nएमपीसी न्यूज - मुलांना अहमदनगर येथे होस्टेलवर सोडायचे आहे, असे सांगून कार घेतली. मात्र, ती कार परत न करता फसवणूक केली. हा प्रकार 17 नोव्हेंबर 2019 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास भोसरी येथे घडला.सुधाकर कुंडलिक पोळकर (वय 40, रा. चिखली)…\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\nPimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/plotting/", "date_download": "2021-06-17T02:08:39Z", "digest": "sha1:RBYVM673EUCRQVWLQ57PFYTYSMKYPOMV", "length": 3951, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Plotting Archives - MPCNEWS", "raw_content": "\nAlandi : लाखो रुपयांची खंडणी मागत तरुणाचे अपहरण अन् मारहाण\nएमपीसी न्यूज - प्लॉटिंगचा व्यवसाय करणा-या तरुणाला दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यासाठी त्याने नकार दिला असता त्याचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. 13) पहाटे चिंबळी, ता. खेड येथे घडली.प्रशांत हनुमंत बनकर…\nसदगुरु व्हॅली – स्वप्नातील घरकुल प्रत्यक्षात आणण्यासाठी करा प्लॉट खरेदी (व्हिडिओ)\nएमपीसी न्यूज- आपल्या मनातील घरकुल प्रत्यक्षात यावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. असावे घरकुल अपुले छान असे सगळ्यांनाच वाटते. या घरासभोवती मनासारखी बाग करता येईल, संध्याकाळी गप्पा मारता मारता चहा पिता येईल, मित्रमंडळींना जमवून पार्टी करता…\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\nPimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/loan-waiver-to-farmers-employment-to-the-unemployed-this-25-work-thackeray-government-will-do-on-priorities/", "date_download": "2021-06-17T01:57:10Z", "digest": "sha1:JU2LPXJEHURGXQCB6S5CWR553N7YWDKL", "length": 15694, "nlines": 187, "source_domain": "policenama.com", "title": "Loan waiver to farmers, employment to the unemployed; This '25' work Thackeray government will 'do' on priorities | 'अब की बार ठाकरे सरकार' ! 'महाविकास'चा 'किसका' जाहीर, शेतकरी 'केंद्रस्थानी' ठेऊन 'ही' 25 कामे नक्की होणार", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\n‘अब की बार ठाकरे सरकार’ ‘महाविकास’चा ‘किसका’ जाहीर, शेतकरी ‘केंद्रस्थानी’ ठेऊन ‘ही’ 25 कामे नक्की होणार\n‘अब की बार ठाकरे सरकार’ ‘महाविकास’चा ‘किसका’ जाहीर, शेतकरी ‘केंद्रस्थानी’ ठेऊन ‘ही’ 25 कामे नक्की होणार\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकासआघाडीच्या वत्तीने आज राज्यात सरकार स्थापन होईल. या दरम्यान तिन्ही पक्षांच्या नेत्यांची कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा केली आणि आज हा कॉमन मिनिमम प्रोग्राम महाविकासआघाडीकडून सादर करण्यात आला. यावर मुख्यमंत्री होणाऱ्या उद्धव ठाकरे यांची देखील स्वाक्षरी आहे. या किमान समान कार्यक्रमात अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार यावर भाष्य करण्यात आले आहे.\n1. सरकारी कार्यालयातील सर्व रिक्तपदे तात्काळ भरण्यात येतील.\n2. राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा देण्यात येईल.\n3. सर्व जिल्ह्यात सुपरस्पेशलिस्ट रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येईल.\n4. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ.\n5. महिला बचत गटांना प्रोस्ताहन देणार जेणे करुन महिला सशक्तीकरण होईल.\n6. शहर आणि जिल्ह्यातील नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वस्तीगृह उभारणार.\n7. महिला सुरक्षेला प्राध्यान्य, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना मोफत शिक्षण.\n8. शेतमजूरांचे मुलं आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजाने कर्ज देणार.\n9. अतिवृष्टी आणि पूराग्रस्त शेतकऱ्यांना मदत पुरवणार.\n10.शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करुन देणार.\n11. पीक विमा योजनेअंतर्गत पीकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देणार.\n12. पुरग्रस्त भागात शाश्वत पाणी पुरवठा प्रणाली उभारणार.\n13. शिक्षित बेरोजगार तरुणांसाठी शिष्यवृत्ती देणार.\n14. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ग्रामीण भागातील रस्तेविकास करणार.\n15. झोपडपट्टी पुनर्विकास कार्यक्रमांतर्गत सदनिका उपलब्ध करुन देण्यात येणार.\n16. चांगल्या आणि स्वस्त वैद्यकीय सेवा 1 रुपयात उपलब्ध करुन देणार.\n17. नवे गुंतवणूकदार राज्यात गुंतवणूकीसाठी आकर्षित करण्यासाठी प्रकिया सुरळीत बनवणार.\n18. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी धोरणात आवश्यक बदल करणार.\n19. घटनेप्रमाणे सामान्य व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, रोजगार उपलब्ध करुन देणार.\n20. सर्व जाती समूहाचे अडून राहिले प्रश्न सोडवणार.\n21. सांस्कृतिक आणि पारंपारिक स्थळांचा पर्यटन दृष्ट्या विकास करणार.\n22. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा विकसित करणार.\n23. देशातील सामान्य व्यक्तींना 10 रुपयात जेवण उपलब्ध करुन देणार.\n24. महाविकासआघाडीत दोन समित्यांचे गठन करण्यात येणार, त्यातील एक राज्याच्या कॅबिनेटमध्ये समन्वय राखेल तर दुसरी समिती महाविकासआघाडीमध्ये समन्वय राखेल.\n25. भूमिपूत्रांना रोजगारात 80 टक्के आरक्षण देणारा कायदा तयार करणार.\n गरम-गरम चहा पिण्याची सवय पडू शकते महागात, ‘हे’ आहेत ३ धोके\nदाट केसांसाठी बहुगुणी आहे आवळा, होतील ‘हे’ ६ फायदे\n ‘या’ ५ गोष्टी वॉशरूममध्ये घेऊन जाऊ नका, जाणून घ्या\nबाळंतपणानंतरचे वजन कमी करायचे आहे का ‘हे’ ७ उपाय करा\nअपचन, कंबरदुखी, आणि नैराश्यावर ‘हा’ एकच उपाय, हे आहेत ५ फायदे\nउपवास केल्याने होतात हे १४ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\n‘हे’ असू शकते जुनाट आजाराचे मूळ, वेळीच लक्ष देऊन करा हे उपाय\nTV अभिनेत्री नियती जोशीनं केलं ‘BOLD’ बिकीनी फोटोशुट \nउध्दव ठाकरेंच्या शपथविधीला येण्याबाबत सोनिया गांधींनी घेतला ‘हा’ निर्णय\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nकोरोना काळात ‘दुप्पट’ झाला ‘या’…\nRamdas Athawale | ‘मुख्यमंत्रीपदाची फक्त इच्छा व्यक्त…\nNew Variant ay1 | भारतात सापडला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट…\nमोबाइलमध्ये सरकारविरोधी आंदोलनाचा फोटो; 26 वर्षीय युवकाला…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\nPetrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले…\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा \nCovid-19 ने संक्रमित झालेल्या लोकांसाठी कोरोना व्हॅक्सीनचा एक डोस…\npune crime branch police | खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात गेल्या 7…\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं…\nCM Uddhav Thackeray Give Promotion | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा काँग्रेसला आणखी एक धक्का, घेतला ‘हा’…\nKarnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan-ganesh-festival/rajapur-konkan-news-educational-chairman-making-ganeshmurti-67908", "date_download": "2021-06-17T03:33:27Z", "digest": "sha1:QRFVQTJNLLAEASQP4ELNXKH36QQNHR67", "length": 6970, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शिक्षण सभापती स्वत:च घडवतात गणेशमूर्ती", "raw_content": "\nशिक्षण सभापती स्वत:च घडवतात गणेशमूर्ती\nदीपक नागले यांनी जोपासलीय वडिलांची परंपरा; राजकारणाबरोबरच कलेतही हातखंडा\nराजापूर - सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना मिळणारा अपुरा कालावधी, त्यामधूनही उपलब्ध वेळेचा सदुपयोग करीत जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती दीपक नागले गणेशमूर्ती घडविण्यामध्ये गुंतले आहेत. सामाजिक क्षेत्रामधील वेळेअभावी कामे रखडल्याचे अनेकजण दाखले देतात. पंधरा वर्षांहून अधिक काळ ते मूर्ती काढत आहेत.\nदोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. गणेशोत्सवाची पूर्वतयारी करण्यामध्ये गणेशभक्त गुंतले आहेत. गणेश कार्यशाळांमध्ये कलाकार गणेशमूर्तीवर शेवटचा हात फिरविताना दिसत आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या श्री. नागले यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ठिकठिकाणी छोटी-मोठी कामे करताना सामाजिक क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. कोंडसर बुद्रुकचे सरपंच, शिवसेनेमध्ये विविध पदे मिळविल्यानंतर निष्ठेने काम करून त्या ठिकाणी त्यांनी आपला ठसा उमटविला. त्याची पोचपावती म्हणून त्यांना संघटनेने पंचायत समिती सदस्यत्वावरून जिल्हा परिषद सदस्य म्हणून बढती दिली. त्याठिकाणीही त्यांनी यश मिळवून सध्या ते जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना त्यांनी कलागुणही जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. वडील तुकाराम नागले यांनी घरीच सुमारे पंधरा-वीस वर्षापूर्वी गणेश कार्यशाळा सुरू केली आहे. त्यांच्या जोडीनेच नागलेही गणेश कार्यशाळेमध्ये कार्यरत आहे. वृद्धापकाळामुळे त्यांच्या वडिलांना गणेश कार्यशाळा सुरू ठेवणे शक्‍य होत नाही. वडिलांची परंपरा दीपक नागले यांनी सुरू ठेवली आहे. सध्या मूर्ती बनविण्यासाठी साच्यांचा उपयोग केला जातो. मात्र नागले काही गणपती बनविण्यासाठी साच्यांचा उपयोग करतात, अनेक मूर्ती ते हातीच काढतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/second-wave-corona-large-number-children-were-infected-corona-beed-13273", "date_download": "2021-06-17T02:33:02Z", "digest": "sha1:MMUU2XGTXEZ2ACHBAVMII7LNGAFQRUYH", "length": 15709, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बीडमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बीडमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बीडमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण\nशनिवार, 22 मे 2021\nजिल्ह्यात पहिल्या लाटेत संत गतीने वाढणारा कोरोनाचा आकडा, दुसऱ्या लाटेत झपाट्याने वाढला आहे. हा कोरोनाचा वाढता आकडा प्रशासनाची डोकेदुखी ठरत असतांना, जिल्ह्यात लहान मुलांना देखील या दुसऱ्या लाटेत, मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nबीड - जिल्ह्यात पहिल्या लाटेत संत गतीने वाढणारा कोरोनाचा Corona आकडा, दुसऱ्या लाटेत झपाट्याने वाढला आहे. हा कोरोनाचा वाढता आकडा प्रशासनाची डोकेदुखी ठरत असतांना, जिल्ह्यात लहान मुलांना children देखील या दुसऱ्या लाटेत, मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागणinfected होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. In the second wave of corona a large number of children were infected with corona in Beed\nबीड Beed जिल्ह्यात कोरोनाचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पहिल्या लाटेत जिल्ह्यात एका वर्षात, एकूण 19 हजार 500 जणांना कोरोनाची लागण झाली होती.त्यापैकी 1088 लहान मुलांनचा समावेश आहे. तर दुसऱ्या लाटेत केवळ 1 मार्च ते 15 मे या अ���ीच महिन्यात तब्बल 61 हजार 421 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी तब्बल 4 हजार 803 लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 6 महिने ते 14 वर्षाच्या मुलांचा समावेश आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात 1 हजार 531 जणांचा मृत्यू झाला आहे.\nहे देखील पहा -\nघरातील लहान मुलं हे आई वडीलांजवळ येतात. त्यामुळे कुटुंबातील पालकांनी गृह विलगिकरण करणं टाळलं पाहिजे. लहान मुलांना काही लक्षण जाणवली. तर तात्काळ तपासणी केली पाहीजे.असं आवाहन आरोग्य अधिकारी पवार यांनी केलं असून यापुढे आता तिसऱ्या लाटेत हा आकडा वाढू शकतो. यासाठी लहान मुलांसाठी मास्क, व्हेंटिलेटर लागणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी राधकीसन पवार यांनी दिली आहे. In the second wave of corona a large number of children were infected with corona in Beed\nतर हा वाढणारा कोरोनाचा आकडा रोखण्यासाठी, जिल्ह्यातील प्रत्येक गावात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, सरपंच यांच्या माध्यमातून, कोरोना प्रतिबंधक दल स्थापन केलेला आहे.जिल्ह्यात आजही 119 गावांमध्ये कोरोणाचा शिरकाव झालेला नाही. तर गेल्या दोन महिन्यात तब्बल पाच लाख कुटुंबाचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. तर लहान मुलांमध्ये असलेला कोरोनाचा वाढता आकडा, हा कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. आतापर्यंत या दोन लाटेचा मोठा अनुभव प्रशासनासमोर असून, येणाऱ्या तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे.त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला बेड मिळावा, ऑक्सिजन मिळावे, यासाठी प्रशासन तत्पर असणारं आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन प्लॅन्ट देखील जिल्ह्यात उभा करण्यात आलेले आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिली.\nमुंबईतील मेकअप आर्टिस्टने केला कंगनाच्या बॉडीगार्ड विरोधात बलात्काराचा आरोप\nदरम्यान बीड जिल्ह्यात वाढणारा कोरोनाचा आकडा प्रशासनाची डोकेदुखी ठरत असला तरी, आज गरज आहे ती प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना काळजी घेण्याची.आज 6 महिन्यापासून ते 14 वर्षापर्यंत असणाऱ्या लहान मुलांमध्ये, मोठ्या प्रमाणात हा कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. त्यामुळे ज्या कुटुंबातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे, त्यांनी स्वतःहाच आता खबरदारी घेऊन, माझं कुटुंब माझी जबाबदारी ओळखून गृहविलगीकरनात न राहता, संस्थात्मक विलगीकरण करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर कोरोनाचे लक्षणे जाणवल्यास तात्काळ तपा���णी करून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.तेव्हाच हा लहान मुलांमध्ये वाढणारा कोरोनाचा आकडा कमी होईल, हे मात्र निश्चित.\nकोरोना corona प्रशासन administrations बीड beed children beed वर्षा varsha आरोग्य health व्हेंटिलेटर सरपंच ऑक्सिजन बलात्कार\nनागपूरात वाढतेय मल्टिसिस्टीम इंल्फामेटरी सिंड्रोम आजाराची दहशत\nनागपूर: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता...\nवारकरी संघटनांचा पायदळ वारीचा निर्णय\nअकोला : पायी वारी व्हावी याकरिता वारकरी संघटनांनी पुढाकार घेत अखेर 100 वारकऱ्यांची...\nनको औषध नको उपचार कोरोनामुक्तीनंतर योगाचा करा विचार\nकोविड—१९ Covid वर मात केली आहे मात्र त्यानंतरही तुम्हाला दम लागतोय\nवेस्ट इंडिज दौऱ्याच्या संघातून ऑस्ट्रलियाच्या 7 स्टार खेळाडूंची...\nवेस्ट इंडीज दौर्‍यासाठी निवडलेल्या ऑस्ट्रेलियन (Australia tour of West Indies, 2021...\nपुण्यातील वेदीकाला दिले 16 कोटीचे इंजेक्शन\nपुणे - कोरोनासारख्या कठीण काळातही महाराष्ट्रांन माणुसकी जपली आणि एका चिमुकलीचा जीव...\nखाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्यात द्या, अन्यथा...\nबीड - राज्यात कोरोनाचे Corona संकट आल्यानंतर गेल्या पंधरा महिन्यांपासून...\nघरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होणार...\nहिंगोली : प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत Gharkul Awas Yojana सर्वांसाठी...\nकाळी, पांढरी आणि पिवळ्या बुरशीनंतर आता देशात 'हिरव्या' बुरशीचा...\nमुंबई : मागील दीड वर्षांपासून देशात कोरोना Corona विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे....\nकोरोनाच्या ३ महिन्यांच्या काळात 80 हजार वाहन धारकावर कारवाई\nबुलढाणा : कोरोनाच्या Corona या मागील तीन महिन्यात बुलढाणा Buldhana पोलिसांनी...\nजर्मनीत डॉक्टर असल्याचे सांगून वकील महिलेला 15 लाखांचा गंडा...\nसांगली - जर्मनीत germany डॉक्टर docto असल्याचे सांगत सोशल मीडियाच्या Social...\nएका कॉलवर मिळणार कोरोना लस; आता ऑनलाईन बुकिंगची गरज नाही\nनवी दिल्ली: कोरोना संक्रमणाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) थांबली आहे....\n मागेल त्या जिल्हाला आता मिळणार मेडिकल कॉलेज...\nभंडारा - राज्यात कोरोनाच्या Corona दोन्ही लाटेने निर्माण केलेली आरोग्य...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_139.html", "date_download": "2021-06-17T01:41:07Z", "digest": "sha1:H5U4FKP7DX25DNYZNB2W2Y5NWDVGURSD", "length": 10018, "nlines": 82, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिना निमित्त भोपर परिसरात मास्क व सेनेटराईजचे वाटप - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / डोंबिवली / राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिना निमित्त भोपर परिसरात मास्क व सेनेटराईजचे वाटप\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिना निमित्त भोपर परिसरात मास्क व सेनेटराईजचे वाटप\nडोंबिवली ( शंकर जाधव ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शहरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कल्याण-डोंबिवली चे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा )शिंदे यांच्या सहकार्याने डोंबिवली येथील वार्ड क्रमांक ११४ भोपर येथे गजानन चौकामध्ये जनहितार्थ जिल्हा सचिव एडवोकेट ब्रह्मा माळी यांच्या प्रयत्नातून मोफत मास्क व सेनेटराईजचे यांचे मोफत वाटप करण्यात आले.\nयावेळी भोपर आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांतील नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला यावेळी भोपर गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला.जिल्हा सचिव एडवोकेट ब्रह्मा माळी यासह अध्यक्ष योगेश डांगे,अभय भूगोल, निखिल शहा, अक्षय वांजले, अजिंक्य माळी, विश्वकर्मा सुरज शिर्के, मनीष कोळी आदी कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतल्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिना निमित्त भोपर परिसरात मास्क व सेनेटराईजचे वाटप Reviewed by News1 Marathi on June 10, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आण�� पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_216.html", "date_download": "2021-06-17T01:42:54Z", "digest": "sha1:H3DFDL3KQNWPTBSM3YEVHIFF5WXQCV7S", "length": 13036, "nlines": 88, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर \"कोविड वॉर रूम\" अधिक सक्षम - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर \"कोविड वॉर रूम\" अधिक सक्षम\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर \"कोविड वॉर रूम\" अधिक सक्षम\n■महापौर आणि आयुक्तांनी घेतला कोविड वॉर रूम कामकाजाचा आढावा■\nठाणे , प्रतिनिधि : ठाणे शहरात कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा न करता उपलब्ध असणारी कोविड हॉस्पिटल्स, बेड व्यवस्थेसह रुग्णवाहिका तसेच इतर मुलभूत माहिती तात्काळ देण्यासाठी कोविड वॉर रूममध्ये मनुष्यबळ व संपर्क क्रमांक वाढवून ती अधिक सक्षम करण्यात आली असून आज महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी भेट देवून संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेतला.\nकोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोविड वॉर रूमने अधिक प्रभावीपणे काम केले आहे. कोविड वॉर रूम अधिक सक्षम करण्यासाठी नवीन हेल्पलाईन संपर्क क्रमांक वाढविण्यासोबतच मनुष्यबळ वाढविण्याचे आदेश डॉ. विपिन शर्मा यांनी यापूर्वीच दिले होते. त्यापार्श्वभूमीवर वॅाररूममधील 20 सर्वच संपर्क क्रमांक एकाच क्रमांकाने जोडण्यात आले आहेत.\nयामध्ये आणखी मनुष्यबळ वाढवून तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविड वॉर रूम सुसज्ज ठेवण्याचे निर्देशही महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित विभागास दिले. त्यामुळे नागरिकांना आता संपर्क क्रमांक बिझी असल्यामुळे कोणतीही प्रतीक्षा न करता तात्काळ संपर्क साधून उपलब्ध माहिती घेता येणार आहे.\nयावेळी कोविड वॉर रूममधील संपर्क +९१ ७३०६३ ३०३३० सुरळीपणे चालू आहे याबाबत महापौर आणि आयुक्तांनी स्वतः खातरजमा करुन घेतली. तसेच कोविड वॉरमध्ये संपर्क साधल्यास कशा पद्धतीने नागरिकांना प्रतिसाद दिला जातो याचीही खातरजमा केली.\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना कर���्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली महापालिका सक्षम असल्याबाबत महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार व्यक्त केले.\nशहरातील उपलब्ध जवळचे रुग्णालय, उपलब्ध बेड्स, तसेच अत्यावश्यक रुग्णवाहिका आदी माहिती तात्काळ मिळण्यासाठी नागरिकांनी +९१ ७३०६३ ३०३३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.\nयावेळी उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, उप नगर अभियंता विनोद गुप्ता, कार्यकारी अभियंता भरत भिवापूरकर, रामदास शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू टावरी आदी उपस्थित होते.\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर \"कोविड वॉर रूम\" अधिक सक्षम Reviewed by News1 Marathi on June 10, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_34.html", "date_download": "2021-06-17T02:11:54Z", "digest": "sha1:JJSZPDZY2VXV3HC4FQO567LC3HNVS54W", "length": 10511, "nlines": 83, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "कल्याण पूर्वेत अतिधोकादायक इमारतीचे पाडकाम - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / कल्याण / ठाणे / कल्याण पूर्वेत अतिधोकादायक इमारतीचे पाडकाम\nकल्याण पूर्वेत अतिधोकादायक इमारतीचे पाडकाम\nकल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण पूर्वेत अतिधोकादायक इमारतीचे पाडकाम शुक्रवारी मनपा प्रशासनाने केले. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या निर्देशान���सार उपायुक्त अनंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांनी या अतिधोकादायक इमारतीवर निष्काशनाची कार्यवाही केली.\n\"ड\" प्रभागातील भरत अपार्टमेंट नावाची धोकादायक इमारत निष्कासनाचे काम शुक्रवारी सकाळी सुरू करण्यात आले. या इमारतीमध्ये ६ रहिवासी होते. या रहिवाशांना भोगवटा दाखला देण्यात येईल या बाबत आश्वस्त केल्यावर त्यांनी या इमारतीतील त्यांची घर रिकामी करून दिली आहेत. या निष्कासनाचे या पुढील काम जमीन मालक स्वतः करून घेणार आहेत. निष्कासनाचा झालेला खर्च जमिन मालका कडुन वसुल करण्यात येणार आहे.\nहि इमारत व जमीन मालकास दि.१६/८/२०१७ रोजी म.म.अ.कलम २६५(अ)अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट नुसार अतिधोकादायक घोषित करण्यात येऊन अतिधोकादायक ईमारत धारकास व रहिवासी यांना नोटीस बजावण्यात आल्या. इमारत रिकाम्या करून दिल्या आज इमारतीच्या भोवताली नागरिक वस्ती असल्यामुळे सदर इमारत म्यनुअली व इलेक्ट्रीक ब्रेकरच्या सहाय्याने निष्काशन करण्यात येत आहे. या कारवाईत १२ पोलीस कर्मचारी क.डो.म.पा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी होते.\nकल्याण पूर्वेत अतिधोकादायक इमारतीचे पाडकाम Reviewed by News1 Marathi on June 04, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8/", "date_download": "2021-06-17T02:49:08Z", "digest": "sha1:B355PMV36AII3BF3VLDHR5KRRZHMITHJ", "length": 7134, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "कपातीस Archives - बहुजननामा", "raw_content": "\nकोरोना उपाययोजनांसाठी 10 % कपातीस स्थायी समितीकडून मान्यता\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. असे असताना यापैकी सर्वाधिक कोरोनाग्रस्त ...\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nकोरोना उपाययोजनांसाठी 10 % कपातीस स्थायी समितीकडून मान्यता\n10 कोटींचे पुरातन नाणे असल्याचे भासवून विक्री करण्याचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद\nPetrol Price Today | पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या मुंबई-पुण्यासह इतर प्रमुख शहरांतील 1 लीटरचे दर\n होय, 74 % भारतीय कर्मचार्‍यांना आवडला ’वर्क फ्रॉम होम’ पर्याय\nव्हॅक्सीन सर्टिफिकेटमध्ये काही चूक असेल तर घरबसल्या करा सुधारणा, ‘ही’ आहे पद्धत\n भारतीय रेल्वेमध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी, पगार 44900; जाणून घ्या प्रक्रिया\nजॉबच्या शोधात असणार्‍यांसाठी खुशखबर यंदा काळजी मिटणार, नोकरीची संधी मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2021-06-17T03:31:29Z", "digest": "sha1:BYYANMOGPYH3MRLO3CKEGC6YDIHNV24O", "length": 6076, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निलंगा विधानसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nनिलंगा विधानसभा मतदारसंघ [१]\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९\nशिवाजीराव भाउराव निलंगेकर पाटील कॉंग्रेस ७८,२६७\nBALAJI PUNDLIK शिंदे अपक्ष २,१२२\n^ \"भारत परिसीमन आयोग यांची अधिसू्चना\" (PDF). Archived from the original (PDF) on ३० जुलैै २०१४. १२ ऑक्टोबर २००९ रोजी पाहिले. |विदा दिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर निलंगा विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nलातूर जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-06-17T01:38:37Z", "digest": "sha1:2S6I6EGDCKA7K4U2C5LI3EUWIXDC5KK6", "length": 4328, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नेदरलँड्स अँटिल्स - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► नेदरलँड्स अँटिल्समधील शहरे‎ (१ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय ���ोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १३:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/jwala-gutta.html", "date_download": "2021-06-17T02:31:17Z", "digest": "sha1:OAIXIF5R7RXBZM4MWWCGZRC6VGXZU3FV", "length": 10161, "nlines": 116, "source_domain": "zeenews.india.com", "title": "jwala gutta News in Marathi, Latest jwala gutta news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nअभिनेता विष्णु विशालने बॅडमेंटन खेळाडू ज्वाला गुट्टासोबत घेतले सात फेरे, पाहा फोटो\nपाहा लग्नाचे खास फोटो\n बॅडमिंटन स्टार 'या' दिवशी सुपरस्टारसोबत चढणार बोहल्यावर\nबॅडमिंटन स्टार ज्वाला सुपरस्टारशी लगीनगाठ बांधणार आहे. तिने सोशल मीडियावर आपल्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे.\nबॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा लवकरच या सुपरस्टारशी बांधणार लगीनगाठ\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा (Jwala Gutta) लवकरच या सुपरस्टारशी विवाहबंधनात अडकणार आहे.\nलोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याशी बॅडमिंटनपटूचा साखरपुडा\nतिचा वाढदिवस ठरला खऱ्या अर्थानं खास....\nद ऍक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर : ज्वाला गुट्टाचा अनुपम खेर यांना बोचरा सवाल\nगेल्या आठवड्यात अनुपम खेर यांच्या द ऍक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला\nतेलंगणा निवडणूक : बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा भडकली\nज्वाला गुट्टा हिचं नावच मतदार यादीमधून गायब\nमीदेखील #METOOची शिकार, कारकिर्द संपवल्याचा ज्वालाचा आरोप\nबॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा हिनंही आपल्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींबद्दल ME TOO या मोहिमेअंतर्गत खुलासा केलाय.\n #MeToo विषयी 'या' खेळाडूचा धक्कादायक खुलासा\nत्या व्यक्तीमुळेच मी खेळणंही सोडलं....\nवर्णभेदाचा निशाना ठरलेल्या या क्रिकेटरला विराटचा पाठिंबा\nभारतीय क्रिकेटर अभिनव मुकुंदने सोशल मीडियावर वर्णभेदी टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. त्याच्या या भूमिकेचं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसहीत टीम इंडियातील काही खेळाडूंनी त्याला समर्थन दिलं आहे.\nट्विटरवर सेहवागची चूक ज्वालानं दाखवली\nभारताचा म���जी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचे ट्विटची नेहमीच चर्चा होते. कोणाला वाढदिवसाची शुभेच्छा असो किंवा कोणाची मस्करी करणं असो, सेहवागचे ट्विट हे नेहमीच हटके असतात.\nहैदराबाद : सरकारी व्यवस्थेबाबत बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाची परखड प्रतिक्रिया\nRio 2016 : सायना नेहवाल , पी.व्ही. सिंधू यांची विजयी सलामी\nऑलिम्पिमध्ये भारताच्या महिला बॅडमिंटनपटूंनी वैयक्तिग गटात चांगली सुरुवात केली आहे. सायना नेहवाल आणि पी.व्ही सिंधू यांनी रिओ स्पर्धेत पहिला विजय संपादन केला आहे.\nशोभा डेंच्या वादग्रस्त ट्विटवर अभिनव, ज्वालाची प्रतिक्रिया\nशोभा डे आणि वाद हे जणू आता समीकरणचं बनलंय. शोभा डे यांनी आता ऑलिम्पिक खेळाडूंबद्दल आक्षेपार्ह विधान करत त्यांनी नव्या वादाला तोंड फुटलंय.\nबॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा अझहरूद्दीन बद्दल अफेयर प्रश्नावर भडकली\nमाजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन यांच्याबद्दल अफेयरबाबत एका प्रश्नावर महिला बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा भडकली.\nमुंबई : गोपीचंदवरील आरोपांवर ज्वाला गुट्टा ठाम\nलॉकडाऊनचा मार, आई झाली भार, म्हणून माऊली वृद्धाश्रमात\n आई पाठोपाठ 9 व्या दिवशी मुलीचाही कोरोनाने मृत्यू, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअंगावर आले तर शिंगावर घेऊ - शिवसेना\nCORONA: दोन लसीतला गॅप वाढवला ही चूक ; NTAGI च्या तज्ज्ञांचा दावा\nICC Test Ranking | कसोटी क्रमवारीत ही विराटचा जलवा कायम...\nCORONA ALERT : 'स्वत: डॉक्टर बनू नका' केंद्र सरकारकडून नवी गाईडलाईन्स जारी\nEPF धारकांनो ऑफरचा लाभ घ्या, नाहीतर अकाऊंट होईल लॉक...\n राज्यात म्युकरमायकोसिसच्या रूग्णसंख्येत वाढ..आतापर्यंत इतक्या रूग्णांचा मृत्यू\nकाळजी घ्या, बेफिकिरी नको राज्यात नव्या कोरोना रुग्णांमध्ये किंचित वाढ\nचोली के पिछे क्या है म्हणणाऱ्या नीना गु्प्तांनी किती केली लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_963.html", "date_download": "2021-06-17T02:33:01Z", "digest": "sha1:UQ4JRTYH3CFLLJ5KQI2MW6OEKBDF64DC", "length": 12901, "nlines": 85, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "५ जुलै, २०२१ रोजी महापालिका लोकशाही दिन २१ जून, २०२१ पुर्वी निवेदन सादर करण्याचे नागरिकांना आवाहन - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / ५ जुलै, २०२१ रोजी महापालिका लोकशाही दिन २१ जून, २०२१ पुर्वी निवेदन सादर करण्याचे नागरिकांना आवाहन\n५ जुलै, २०२१ रोजी महापालिका लोकशाही दिन २१ जून, ��०२१ पुर्वी निवेदन सादर करण्याचे नागरिकांना आवाहन\nठाणे , प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागा कडील परिपत्रक क्र.प्रसुधा-१०९९/सीआर-२३/९८/१८-अ, दिनांक २६ सप्टेंबर, २०१२ नुसार माहे डिसेंबर, २०१२ पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदने न स्विकारता नागरिकांनी त्यांचे निवेदन दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याबाबत अध्यादेश निर्गमित केलेला आहे.\nतरी नागरिकांनी जुलै महिन्याच्या लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी म्हणजेच दिनांक २१ जून, २०२१ पुर्वी निवेदन महापालिका भवन, नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावे. सदर निवेदन दाखल करताना प्रपत्र-१(ब) प्रत्येक निवेदना सोबत अर्जदाराने सादर करणे आवश्यक आहे. प्रपत्र-१ (ब) नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.\nमुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदने सादर केलेली आहेत, तसेच त्या निवेदनावर १ महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही, अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.\nअर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी, एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक, विविध न्यायालयात, लोकआयुक्त यांचेकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणे, तसेच राजकीय पक्षाच्या, नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटरहेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज, तक्रार वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर अर्ज स्वीकारला जाणार नाही.\nलोकशाही दिनामध्ये अर्ज करतेवेळी आपण कोणत्या माध्यमातून दूरदृश प्रणालीद्वारे (video conferencing) अथवा समक्ष लोकशाही दिनांमध्ये सहभागी होणार आहात याबाबत अर्जामध्ये स्पष्टपणे उल्लेख करावा. तसेच अर्जामध्ये स्वतःचा ई मेल आयडी व मोबाईल नंबर अंतर्भूत करावा जेणेकरून आपणांस लोकशाही दिनामध्ये माध्यमातून उपस्थित राहता येईल. असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.\n५ जुलै, २०२१ रोजी महापालिक�� लोकशाही दिन २१ जून, २०२१ पुर्वी निवेदन सादर करण्याचे नागरिकांना आवाहन Reviewed by News1 Marathi on June 11, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/cyclone-tautke-will-hit-gujarat-at-night/", "date_download": "2021-06-17T02:50:00Z", "digest": "sha1:RGY3VNDLPYKXFUBXYBCTW2IHIULFBYMZ", "length": 7462, "nlines": 61, "source_domain": "janasthan.com", "title": "Cyclone Tautke Will Hit Gujarat at Night", "raw_content": "\n‘तौत्के’ चक्रीवादळ रात्री गुजरातला धडकणार\n‘तौत्के’ चक्रीवादळ रात्री गुजरातला धडकणार\nमहाराष्ट्रातील नाशिक, ठाणे ,पालघर जिल्ह्यात काय असेल स्थिती\nमुंबई – अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळने (Cyclone Tautke) रोद्ररूप धारण केले असून रायगडला रेड अलर्ट तर मुंबई सह ठाणे,पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हे वादळ आता मुंबई पासून १२० किलोमीटर दूर असून त्यामुळे आज सकाळ पासूनच मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली असून कुलाबा वेधशाळेने १०२ किमी प्रति तास एवढी वाऱ्याची नोंद करण्यात आली आहे.आज हे वादळ रात्री ८ ते ११ वाजे पर्यंत गुजरातला धडकण्याची शक्यता असल्याची माहिती प्रादेशिक हवामान केंद्राच्या शुभांगी भुते यांनी दिली आहे.\n‘तौत्के’ चक्रीवादळच्या (Cyclone Tautke) पार्श्वभूमीवर मुंबईतील विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. कोकणा मध्ये अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे.गुजरातला हे वादळ धडकल्या नंतर येत्या ४८ तासात वाऱ्याचा वेग मंदावणार असून माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची हि शक्यता आहे.\n‘तौत्के’ चक्री��ादळाची (Cyclone Tautke) तीव्रता आणखी वाढली असून,आता ते अत्यंत तीव्र चक्रीवादळ (Extremely Severe Cyclone) बनले आहे. या वादळाच्या केंद्राभोवतीच्या वाऱ्यांचा वेग ताशी १८० ते १९० किमी प्रती तासापर्यंत वाढला असून,काही वेळा वारे अधिकाधिक ताशी २०० किमीचा वेगही गाठत आहेत.\n‘तौत्केचे केंद्र (Cyclone Tautke) सध्या वसईपासून पश्चिमेला सुमारे २०० किलोमीटरवर पोचले आहे त्यामुळे वादळी वाऱ्यांचा प्रभाव पालघर,ठाणे,मुंबई आणि रायगडवर कायम राहील .संपुर्ण रायगड,रत्नागिरी,पालघर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात वाऱ्याचा वेग वाढलेला असून संततधार पाऊसा मुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. नाशिक,पुणे,सातारा जिल्ह्यांच्या पश्चिम भागांतही वाऱ्यांचा जोर असेल.\nरत्नागिरी, घाट क्षेत्रात, नाशिक,पुणे,सातारा, कोल्हापूरया जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.तरी नागरिकांनी वादळी वारे सुरू असताना प्रवास टाळावा.अश्या वातावरणात विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका असतो त्यामुळे घरातून बाहेरच पडू नये असे आवाहन पर्यावरण व हवामान अभ्यासक राहुल रमेश पाटील यांनी केले आहे.\n‘तौत्के’ चक्रीवादळामुळे मुंबईला ऑरेंज अलर्ट :अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी\nदेवगड तालुक्यात दोन बोटी गेल्या वाहून एका खलाशाचा मृत्यू तर तीन खलाशी बेपत्ता\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/09/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A.html", "date_download": "2021-06-17T03:05:02Z", "digest": "sha1:SGE7LBOYC5T2VV7LBMM24OPGHU5IEOVY", "length": 21342, "nlines": 267, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "जळगाव जिल्ह्यातील मक्याच्या चुकाऱ्यांसाठी ४४ कोटी प्राप्त - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n���ंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nजळगाव जिल्ह्यातील मक्याच्या चुकाऱ्यांसाठी ४४ कोटी प्राप्त\nby Team आम्ही कास्तकार\nभडगाव, जि. जळगाव : ‘‘दोन महिन्यांपासून मक्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नव्हते. पैशांअभावी शेतकऱ्यांची कामे खोळंबली होती. आता थकीत रकमेची प्रतीक्षा संपली. जळगाव जिल्ह्यातील प्रतिक्षेत असलेल्या तीन हजार ८३८ शेतकऱ्यांचे ४४ कोटी ५२ लाख रुपये मिळाले आहेत. दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार आहेत’’, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी. एन. मगरे यांनी दिली.\nजिल्ह्यात हमीभाव केंद्रात मक्याची विक्रमी खरेदी झाली. पण, शेतकऱ्यांना खरेदी झाल्यापासून पेमेंट मिळालेले नव्हते. त्यामुळे शेतकरी चांगलेच वैतागले होते. अखेर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मक्याचे थकीत पेमेंट मिळाल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.\nजळगाव जिल्ह्यात हमीभाव केंद्राच्या माध्यमातून चार हजार १११ शेतकऱ्यांचा तब्बल दोन लाख ६९ हजार ८३५ क्विंटल मका खरेदी झाला होता. त्यानुसार सुरवातीला केवळ २७३ शेतकऱ्यांना दोन कोटी ९६ हजारांची रक्कम अदा केली होती. मात्र, तीन हजार ८३८ शेतकऱ्यांचे ४४ कोटी ५२ लाख ८३ हजार येणे होते. मंगळवारी सर्व शेतकऱ्यांची रक्कम जिल्हास्तरावर मिळाली आहे. दोन दिवसांत त्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याचे मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्वारीचे पूर्ण पेमेंट अदा केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.\nशेतकऱ्यांना १९ कोटींचा फायदा\nजळगाव जिल्ह्यातील चार हजार १११ शेतकऱ्यांना तब्बल १९ कोटींचा फायदा झाला आहे. कारण, यंदा जिल्ह्यात मक्याचा पेरा मोठ्या प्रमाणात होता. त्यात ‘कोरोना’त अफवांच्या बाजारांमुळे पोल्ट्री उद्योग धोक्यात आला होता. त्यामुळे मक्याचे दर हजार ते अकराशेपर्यंत गडगडले होते. यंदा पहिल्यांदा ‘सकाळ’च्या पाठपुराव्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा मका हमीभावाने खरेदी झाला. मक्याचा एक हजार ७६० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आहे. त्यामुळे खासगी बाजारभाव व हमीभावातील फरक पाहिला, तर जवळपास १९ कोटींचा शेतकऱ्यांचा फायदा झाला.\nताल���का थकीत शेतकरी मिळणारी रक्कम\nजळगाव जिल्ह्यातील मक्याच्या चुकाऱ्यांसाठी ४४ कोटी प्राप्त\nभडगाव, जि. जळगाव : ‘‘दोन महिन्यांपासून मक्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नव्हते. पैशांअभावी शेतकऱ्यांची कामे खोळंबली होती. आता थकीत रकमेची प्रतीक्षा संपली. जळगाव जिल्ह्यातील प्रतिक्षेत असलेल्या तीन हजार ८३८ शेतकऱ्यांचे ४४ कोटी ५२ लाख रुपये मिळाले आहेत. दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार आहेत’’, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी. एन. मगरे यांनी दिली.\nजिल्ह्यात हमीभाव केंद्रात मक्याची विक्रमी खरेदी झाली. पण, शेतकऱ्यांना खरेदी झाल्यापासून पेमेंट मिळालेले नव्हते. त्यामुळे शेतकरी चांगलेच वैतागले होते. अखेर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मक्याचे थकीत पेमेंट मिळाल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.\nजळगाव जिल्ह्यात हमीभाव केंद्राच्या माध्यमातून चार हजार १११ शेतकऱ्यांचा तब्बल दोन लाख ६९ हजार ८३५ क्विंटल मका खरेदी झाला होता. त्यानुसार सुरवातीला केवळ २७३ शेतकऱ्यांना दोन कोटी ९६ हजारांची रक्कम अदा केली होती. मात्र, तीन हजार ८३८ शेतकऱ्यांचे ४४ कोटी ५२ लाख ८३ हजार येणे होते. मंगळवारी सर्व शेतकऱ्यांची रक्कम जिल्हास्तरावर मिळाली आहे. दोन दिवसांत त्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याचे मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्वारीचे पूर्ण पेमेंट अदा केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.\nशेतकऱ्यांना १९ कोटींचा फायदा\nजळगाव जिल्ह्यातील चार हजार १११ शेतकऱ्यांना तब्बल १९ कोटींचा फायदा झाला आहे. कारण, यंदा जिल्ह्यात मक्याचा पेरा मोठ्या प्रमाणात होता. त्यात ‘कोरोना’त अफवांच्या बाजारांमुळे पोल्ट्री उद्योग धोक्यात आला होता. त्यामुळे मक्याचे दर हजार ते अकराशेपर्यंत गडगडले होते. यंदा पहिल्यांदा ‘सकाळ’च्या पाठपुराव्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा मका हमीभावाने खरेदी झाला. मक्याचा एक हजार ७६० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आहे. त्यामुळे खासगी बाजारभाव व हमीभावातील फरक पाहिला, तर जवळपास १९ कोटींचा शेतकऱ्यांचा फायदा झाला.\nतालुका थकीत शेतकरी मिळणारी रक्कम\nजळगाव jangaon हमीभाव minimum support price ज्वारी jowar सकाळ रब्बी हंगाम भुसावळ चाळीसगाव मुक्ता रावेर\nजळगाव, Jangaon, हमीभाव, Minimum Support Price, ज्वारी, Jowar, सकाळ, रब्बी हंगाम, भुसावळ, चाळीसगाव, मुक्ता, रावेर\nजळगाव जिल्ह्यातील प्रतिक्षेत असलेल्या तीन हजार ८३८ शेतकऱ्यांचे ४४ कोटी ५२ लाख रुपये मिळाले आहेत. दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार आहेत.’’\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nनांदेड जिल्ह्यात पावसामुळे सोयाबीनला फटका\nनंदूरबार जिल्ह्यात कापसाच्या खेडा खरेदीला सुरूवात\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/send-re-proposal-regarding-health-university-exams", "date_download": "2021-06-17T01:53:03Z", "digest": "sha1:4HLRFSFSSDJSCCHBB55VXIAH5PYEZLDB", "length": 5494, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Send re-proposal regarding health university exams", "raw_content": "\nआरोग्य विद्यापीठाच्या परीक्षांबाबत फेरप्रस्ताव पाठवा\nना. देशमुख यांचे निर्देश\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंध दि. 1 जून पर्यंत वाढविले असल्याने आरोग्य विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या दि. 2 पासून सुरु होणार्‍या परीक्षांबाबत चर्चा करून फेरप्रस्ताव शासनास पाठवावा असे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.अमित देशमुख यांनी दिले आहेत.\nना.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षांच्या वेळापत्रकांबाबत आढावा बैठक ऑनलाईन पध्दतीने झाली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव विजय सौरभ, विद्यापीठाचे प्रभारी-कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ.अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ.अजित पाठक विद्यापीठाचे विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ.राजश्री नाईक बैठकीस उपस्थित होते.\nआरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दि. 2 जून 2021 पासून विविध विद्याशाखांच्या हिवाळी-2020 पदवी परीक्षा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील कोविड विषयक सध्य परिस्थिती पहाता तसेच राज्यातील कडक निर्बंध पहाता परीक्षेच्या नियोजन संदर्भामध्ये तसेच वेळापत्रकासंदर्भात सर्व संबंधितांनी चर्चा करुन निर्णय घ्यावा आणि तसा प्रस्ताव शासनास मान्यतेस्तव सादर करावा असे निर्देश ना. देशमुख यांनी दिले.\nपदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षा 24 जून पासून नियोजित होत्या. या परीक्षा या आधीच पुढे ढकलण्यात आल्या. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होणे आवश्यक आहे.त्यामुळे परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत सर्व संबंधितांनी चर्चा करुन निर्णय घ्यावा आणि तसा प्रस्ताव शासनास मान्यतेस्तव सादर करावा असे निर्देश ना.देशमुख यांनी दिले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/thackeray-reminded-the-government-of-raj-thackerays-demand/", "date_download": "2021-06-17T03:17:06Z", "digest": "sha1:O4MFVLFJQL44HAMYHKFM2JRRMKHFG5RG", "length": 19218, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "...अन्यथा मोठे संकट येईल, 'ठाकरे' सरकारला करवून दिली राज ठाकरेंच्या मागणीची आठवण - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील ���गरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\n…अन्यथा मोठे संकट येईल, ‘ठाकरे’ सरकारला करवून दिली राज ठाकरेंच्या मागणीची आठवण\nमुंबई : सध्या राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची आणि त्यांच्या मृत्यूंची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रसार रोखणे आवश्यक झाले आहे. तर दुसरीकडून इतर राज्यातून कामगारांचे लोंढे मुंबईत परतताना दिसून येत आहे. या परप्रांतीय कामगारांची रेल्वे स्थानकातच कोरोना चाचणी करावी. पॉझिटिव्ह आलेल्यांना थेट रेल्वेस्थानकावरुनच विलीगीकरणात पाठवण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांह्याकडे केली होती. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.\nमागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसत आहे. आणि यावरुन मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी ठाकरे सरकारला राज ठाकरेंच्या मागणीची आठवण करवून दिली आहे. आपल्या राज्यात कोरोनाचे रूग्ण मोठया प्रमाणात वाढले की बाहेर राज्यातील लोक आपल्या राज्यात परत जातात व त्यांच्या राज्यात वाढ झाली की मुंबईत परत येतात. परत येताना त्यांची केवळ नोंद न होता बारकाईने सर्व गोष्टी तपासल्या पाहिजे अन्यथा हेच लोक संसर्ग पसरवू शकतात, मोठे संकट उभे करु शकतात याबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेळोवेळी राज्य सरकारला सुचविले आहे. सरकारने या मागणीची तात्काळ दखल घेत याबतचे कडक निर्देश प्रशासनाला दिले पाहिजे, अशी सूचना नांदगावकर यांनी केली आहे.\nतसेच जीवनाश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते सकाळी ११ उघडी ठेवल्याने या ४ तासात अशा सर्व दुकानाबाहेर गर्दी होताना दिसून येत आहे. उलटपक्षी ही दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत चालू ठेवल्यास लोकांची विनाकारण होणारी गर्दी टाळता येईल. त्यामुळे सरकारने वस्तुस्थिती जाणून घेऊन दुकानांची वेळ तात्काळ वाढवावी, अशी मागणीही नांदगावकर यांनी केली आहे.\nआपल्या राज्यात पेशंट मोठया प्रमाणात वाढले की बाहेर राज्यातील लोक राज्य सोडून जातात व त्यांच्या राज्यात वाढ झाली की येत���त, परत येताना त्यांची केवळ नोंद न होता बारकाईने सर्व गोष्टी तपासल्या पाहिजे अन्यथा हेच लोक संसर्ग पसरवू शकतात. याबद्दल राज साहेबांनी वेळोवेळी सरकार ला सुचविले\nDisclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleआणखी किती थुंकणार आमच्यावर त्यापेक्षा राज्य सरकारने जाहीर विष वाटप करावे : नितेश राणे\nNext articleचेतन सकारिया म्हणतो, आयपीएल झाले तरच आमची घरे चालतील\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्र��सने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2018/11/30/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-17T01:23:37Z", "digest": "sha1:JX2CODBJEFFPOHUJJWIQJRF2XCNTNDKC", "length": 21339, "nlines": 242, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभर पौष्टिक आहार वाटप… अंबरनाथ युवासेनेच्या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nआदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभर पौष्टिक आहार वाटप… अंबरनाथ युवासेनेच्या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात\nअंबरनाथ दि. ३० (नवाज अब्दुलसत्तार वणू)\nशिवसेना प्रणित युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेतून, युवासेना सचिव व ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख वरुण सरदेसाई, खा.डॉ. श्रीकांत शिंदे व शिवसेना अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक ॲड. निखिल अरविंद वाळेकर यांनी अंबरनाथ येथील ठाकूरपाडा मधील आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभर पौष्टिक आहार वाटपाच्या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात शुक्रवारी सकाळी केली.\nअंबरनाथ पूर्वेकडील आनंदनगर एमआयडीसी परिसरातील ठाकुरपाडा येथे असलेल्या रोटरी संचालित आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर आरोग्य ही लाभण्याच्या दृष्टिकोनातून युवासेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक व अंबरनाथ पालिकेचे तरुण नगरसेवक ॲड. निखिल वाळेकर यांनी आदिवासी पाड्यातील ३०० विद्यार्थ्यांना आठवड्यातून पाच दिवस गुड-शेंगदाणा चिक्की, राजगिरा लाडू, उकडलेली अंडी व फळे यासारखे पौष्टिक खाद्यपदार्थ वाटप करण्याचा निश्चय केला आहे, या उपक्रमाची सुरुवात शुक्रवारी सकाळी सदर शाळेतील मुलांना जेवण देऊन करण्यात आली. यावेळी वाळेकर यांस सोबत युवासेनेचे शहराध्यक्ष उत्तम आयवळे, सचिव रुपेश देशावरे, प्रकाश डावरे आदी पदाधिकारीही उपस्थित होते.\nयुवासेना ही राज्यभरात युवकांच्या न्याय हक्कासाठी लढा देते. तसेच अंबरनाथ शहरात देखील दरवर्षी खेळांच्या स्पर्धा, नृत्यकला, शरीरसौष्ठब स्पर्धा, सराव परीक्षा यांचे आयोजन करीत असते, तसेच आता हा नाविन्यपूर्ण व विशेष म्हणजे हा उपक्रम वर्षभर चालणार असून या पौष्टिक आहारासोबत महिन्यातून एकदा शहरातील विख्यात नक्षत्र हॉटेलचे स्वादिष्ट जेवणही देण्यात येणार असल्याचे ॲड. निखिल वाळेकर यांनी सांगितले. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या तर वाढेलच त्याच बरोबर त्यांना पौष्टिक आहार मिळाल्याने विद्यार्थी सदृढ व निरोगीही राहतील हाच यामागील मुख्य उद्देश असल्याचेही निखिल वाळेकर यांनी सांगितले.\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nनगराध्यक्षानीं केला अंबरनाथ डंपिंग ग्राऊंडचा दौरा… समस्या सोडवण्यासाठी नागरिकांना सहकार्याचे केले आवाहन\nडोंबिवलीजवळील दावडी – सोनारपाडा येथील पिके भस्मसात …. शेतकरी संतप्त …\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_10.html", "date_download": "2021-06-17T02:34:27Z", "digest": "sha1:HRDQ7VF3PMI64H2OJ6VCRBRNQFFMM36D", "length": 13866, "nlines": 85, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "दि.बा.पाटील यांच्या नावासाठी वारकरी सांप्रदायाचा मानवी साखळी आंदोलनाद्वारे पाठिंबा - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / दि.बा.पाटील यांच्या नावासाठी वारकरी सांप्रदायाचा मानवी साखळी आंदोलनाद्वारे पाठिंबा\nदि.बा.पाटील यांच्या नावासाठी वारकरी सांप्रदायाचा मानवी साखळी आंदोलनाद्वारे पाठिंबा\nकल्याण , कुणाल म्हात्रे : लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासाठी सर्वच स्तरावर बैठका होत आहेत. ठाणे–रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांचीही अशीच मागणी आहे. या मागणीसाठी आता वारकरी सांप्रदायातील मंडळी अग्रेसर झाली असून या मागणीसाठी आता त्यांनी मानवी साखळी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी मानपाडेश्वर मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.\nया बैठकीत ह.भ.प. मान्यवर वारकरी मंडळी, सर्वपक्षीय हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, दत्ता वझे, भाजपचे जेष्ठ नेते जगन्नाथ पाटील, १४ गाव संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.\nठाणे रायगड वारकरी संप्रदायचे अध्यक्ष चेतन म्हात्रे यांनी उपस्थित वारकरी आणि इतर मान्यवरांना वारकरी सांप्रदायाच्या मानवी साखळी आंदोलनाची रूपरेषा सांगितली. तर भूमीपुत्रांचे कनवाळू स्वर्गीय दि. बा. पाटील आपल्या समाजात जन्माला आले ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आमचं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हा हट्ट करून लढा देत आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आम्हा सर्वांना प्रेम, आपुलकी आजही आहे आणि पुढेही राहील. देशात अनेक स्मारके, पूल, महामार्ग असतील त्यांना त्यांचे नांव देवू शकता परंतु दि.बा. पाटील हे रत्न याच भूमीत जन्माला आहे आणि तेच आमचं अस्तित्व आहे म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि.बा. पाटील यांच नांव देण्यात यावे अशी भूमीका मांडली.\nयावेळी सर्वपक्षीय हक्क संरक्षण समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याच्या प्रस्तावावर सिडको संचालक मंडळाने शिक्कामोर्तब करुन हा प्रस्ताव शिफारशीसह राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. मात्र नवीमुंबई आतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव द्यावे अशी मागणी रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्र करत आहेत.\nयेत्या १० जून रोजी कोरोनाचे नियम पाळत आणि मानवी साखळी कर��� विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी आगरी, कोळी, कुणबी आणि भूमिपुत्र आंदोलन करणार आहेत. कल्याण-शीळ रोड, शीळफाटा ते दहिसर मोरी आणि नेवाळी नाका ते तीसगाव नाका या ठिकाणी मानवी करून शांततेत आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समिती उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी दिली. मानवी साखळी तयार करण्यासाठी डोंबिवली, कल्याण, दिवा, शीळ, १४ गाव, मलंगगड, कोनगाव, भिवंडी, अंबरनाथ आणि बदलापूर येथून भूमिपुत्र जमा होणार आहेत.\nदि.बा.पाटील यांच्या नावासाठी वारकरी सांप्रदायाचा मानवी साखळी आंदोलनाद्वारे पाठिंबा Reviewed by News1 Marathi on June 03, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/pune-crime-in-wanwadi-area-out-of-anger-over-not-giving-away-free-cigarettes-pan-shop-owners-house-set-on-fire-by-throwing-petrol-fir-filed/", "date_download": "2021-06-17T02:42:44Z", "digest": "sha1:J3VD24Z327AVMB5XAGNFA6EW6FYPLW2Q", "length": 11674, "nlines": 118, "source_domain": "bahujannama.com", "title": "फुकटात सिगारेट न दिल्याच्या रागातून वानवडी परिसरात 'राडा'; टपरी चालकाचे घर पेट्रोल टाकून पेटवून दिले, FIR दाखल - बहुजननामा", "raw_content": "\nफुकटात सिगारेट न दिल्याच्या रागातून वानवडी परिसरात ‘राडा’; टपरी चालकाचे घर पेट्रोल टाकून पेटवून दिले, FIR दाखल\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन – फुकटात सिगारेट न दिल्याच्या रागातून बंद असलेल्या टपरीवर दगड मारत दोघांनी एकाला मारहाण करत त्याचा गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. वानवडी परिसरात ही घटना रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. आरोपीने नंतर पुन्हा दोन गुन्हे केले आहेत.\nयाप्रकरणी नोमन आरिफ सय्यद व आत्तू झहुर अन्सारी (दोघेही रा. सय्यदनगर हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरिफ रफिक सय्यद (वय 33) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडिलांची पानटपरी आहे. हांडेवाडी रोडवर त्यांची टपरी आहे. रविवारी मध्यरात्री आरोपी हे पानटपरीवर आले. टपरी बंद असतानाही त्यावर दगड मारत त्यांनी सिगारेटची मागणी केली. फिर्यादीचे वडिलांनी लॉकडाऊन असल्याने पानटपरी बंद आहे व सिगारेटचे पाकीट नसल्याचे सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने “साले बुढे हमको सिगारेट नही देता” असे बोलत त्यांना खाली पडून त्यांचा गळा दाबला. त्यामुळे ते बेशुद्ध देखील पडले होते. यावेळी फिर्यादी यांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. फिर्यादी हे घराबाहेर थांबले होते. आरोपींनी पुन्हा त्यांच्या सोबत हुज्जत घातली. ‘ज्यादा हिरोगिरी मत कर मुझे अब रोज सिगारेट फ्री मे देना पडेगा नही तो काट डालुंगा’ असे बोलून कमरेला लावलेला कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. त्यानंतर फिर्यादी हे जय हॉस्पिटलमध्ये गेले असताना या आरोपीनी त्यांच्या घरावर पेट्रोल टाकून घर पेटवून दिले आहे. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.\nTags: CigarettecrimeFIRFreehomeIgnitionpetrolRadhaRagaTapari Driverwanwadi areaगुन्हेघरटपरी चालकापेटवूनपेट्रोलफुकटातरागाराडावानवडी परिसरासिगारेट\nशिक्रापूरमध्ये 16 वर्षीय युवतीचा विनयभंग, 32 वर्षाच्या तरूणावर FIR दाखल\nपालक संघटना राज्य सरकारवर नाराज बारावी परीक्षा रद्द करण्यासाठी पंतप्रधानांना साकडे\nपालक संघटना राज्य सरकारवर नाराज बारावी परीक्षा रद्द करण्यासाठी पंतप्रधानांना साकडे\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्य���शी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nफुकटात सिगारेट न दिल्याच्या रागातून वानवडी परिसरात ‘राडा’; टपरी चालकाचे घर पेट्रोल टाकून पेटवून दिले, FIR दाखल\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\n तर मग करू नका ‘ही’ चूक, अन्यथा..\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nतुमच्या सोबत सुद्धा झाला आहे ‘फ्रॉड’ तर ‘इथं’ करा तक्रार, पूर्ण पैसे मिळतील परत; जाणून घ्या कसे\nPune Crime Branch | जबरी चोरी करणार्‍या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक\nभाड्याने दिलेली कार घेऊन तिघे फरार; मासिक भाड्याबरोबर गाडी गेली हातची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%A8/page/2/", "date_download": "2021-06-17T03:04:32Z", "digest": "sha1:ULNO6Q2TVV4F33NGMBM5QMFYZLFOXFMQ", "length": 12852, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "मिथुन Archives - Page 2 of 7 - बहुजननामा", "raw_content": "\n27 मार्च राशीफळ : ‘या’ 4 राशींना मिळेल भाग्याची साथ, नोकरी-व्यापरात मिळेल मोठे यश, इतरांसाठी असा आहे शनिवार\nबहुजननामा ऑनलाईन - मेष आजचा दिवस संमिश्र आहे. बँक, व्यक्ती किंवा एखाद्या संस्थेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर अजिबात ...\n23 मार्च राशीफळ : ‘या’ 4 राशींसाठी आजचा दिवस मंगलमय, अपूर्ण इच्छा पूर्ण होतील, इतरांसाठी असा आहे मंगळवार\nमेष आजचा दिवस संमिश्र आहे. नोकरीत एखाद्या मोठ्या अधिकार्‍यासोबत मतभेद होणे हानिकारक ठरू शकते, म्हणून�� रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. ...\n19 मार्च राशिफळ : या 6 राशीवाल्यांची कामे होतील यशस्वी, पैसा-व्यापरात होईल वाढ, इतरांसाठी असा आहे शुक्रवार\nबहुजननामा ऑनलाईन - मेष आजचा दिवस मध्यम फलदायक आहे. बिझनेससाठी एक नवीन कला शिकण्याची आवश्यता भासेल, कटुता गोडव्यात बदलण्याची कला ...\n16 मार्च राशिफळ : मेष राशीत असेल चंद्र, या 5 राशीवाल्यांना मिळेल शानदार संधी, इतरांसाठी असा आहे मंगळवार\nबहुजननामा ऑनलाईन - मेष आजचा दिवस संमिश्र आहे. परोपकाराच्या कामात दिवस घालवाल. इतरांना मदत केल्याने समाधान मिळेल. रात्री पत्नीला आरोग्याशी ...\n15 मार्च राशिफळ : या 2 राशीवाल्यांनी रहावे सावध मिळतील त्रासदायक परिणाम, इतरांसाठी असा आहे सोमवार\nबहुजननामा ऑनलाईन - मेष आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. व्यवसायात धैर्याने आणि समर्पणाने काम करावे लागेल, तरच कामे होतील. आत्मबळ ...\n11 मार्च राशीफळ : महाशिवरात्रीला ‘या’ 5 राशींवर ग्रह-नक्षत्र मेहरबान, धनलाभाचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरूवार\nमेष आजचा दिवस यशदायक आहे. एका पाठोपाठ एक प्रत्येक कामात यश मिळेल, यामुळे तुमचे धैर्य सुद्धा उच्च असेल. परंतु संध्याकाळी ...\n1 मार्च राशिफळ : मार्चचा पहिला दिवस देईल 5 राशींना आनंदाची भेट, वाढेल बँक बॅलन्स, इतरांसाठी असा आहे सोमवार\nमेष आज अचानक घरी एखादा पाहुणा येईल, परंतु तुम्ही त्यांचे मनापासून स्वागत कराल. कुटुंबातील सर्व सदस्य आदरातिथ्यात व्यस्त असतील. लहान ...\nMangal Rashi Parivartan 2021 : मंगळ ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश, ‘या’ 8 राशींना एप्रिलपर्यंत धनलाभ\nबहुजननामा ऑनलाईन टीम : ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाने सोमवारी सायंकाळी मेष राशीतून निघून वृषभ राशीत प्रवेश केला आहे. 13 एप्रिल ...\nBudh Gochar 2020 : बुध ग्रहाचे राशी परिवर्तन, ‘या’ 6 राशीवाल्यांचे बदलतील दिवस\nबहुजननामा ऑनलाईन टीम : बुध ग्रहाने आज सकाळी 11 वाजून 26 मिनिटांनी आपली रास बदलली आहे. बुधाने वृश्चिकमधून निघून धनु ...\n11 डिसेंबर राशीफळ : मेष आणि तुळ राशीवाल्यांनी रहावे थोडे सावध इतरांसाठी असा असेल शुक्रवार\nबहुजननामा ऑनलाईन टीम : मेष : आजचा दिवस अनुकूल आहे. आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वाढीव खर्चातून मुक्त ...\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n27 मार्च राशीफळ : ‘या’ 4 राशींना मिळेल भाग्याची साथ, नोकरी-व्यापरात मिळेल मोठे यश, इतरांसाठी असा आहे शनिवार\n होय, भारतीय क्रिकेटर तासाला कमावतात एक लाख, ‘हे’ काम केल्यास मिळते मोठी रक्कम अन् बोनस वेगळा\nwoman dead body found in pune | पुण्यात आणखी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ\nPune News | हडपसर परिसरात दुचाकीचा पाठलाग करत डोळ्यात मिर्ची पुड टाकून लुटले\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\nकॉलसेंटरमध्ये नोकरीच्या बहाण्याने युगांडातून बोलवून लावले ‘वाम’ मार्गाला\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/tag/covid-vaccine-live-updates/", "date_download": "2021-06-17T02:20:44Z", "digest": "sha1:AIR5KQDQXQPL4ETRX6YYM374P3YVKLMY", "length": 10179, "nlines": 96, "source_domain": "janasthan.com", "title": "Covid Vaccine Live Updates - Janasthan", "raw_content": "\nनाशिक शहरात गुरुवारी ३१ लसीकरण केंद्रावर सुरु असणार लसीकरण मोहीम\nजनस्थान ऑनलाईन\t Jun 9, 2021 0\nनाशिक - नाशिक शहरात उद्या गुरुवार दिनांक १० जून रोजी खालील लसीकरण केंद्रात (Vaccination Centers in Nashik city ) लस उपलब्ध होणार असून खालील २३ लसीकरणकेंद्रावर ४५ वर्षावरील हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंट लाईन वर्कर्स आणि नागरिकांना ५०%…\nमंगळवारी नाशिक शहरातील “या” लसीकरण केंद्रावर सुरु असणार लसीकरण मोहीम\nजनस्थान ऑनलाईन\t Jun 7, 2021 0\nनाशिक - नाशिक शहरात उद्या मंगळवार दिनांक ८ जून रोजी खालील लसीकरणकेंद्रात (Vaccination Centers in Nashik city ) लस उपलब्ध होणार असून खालील १२ लसीकरण केंद्रावर ४५ वर्षावरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा दुसरा डोस मिळणार आहे. इतर लसीकरण…\n२१ जून पासून १८ वर्षावरील सर्वांना केंद्र सरकार मोफत लस देणार\nजनस्थान ऑनलाईन\t Jun 7, 2021 0\nदिवाळीपर्यंत गरिबांना मोफत धान्य : केंद्रसरकारची घोषणा नवी दिल्ली - येत्या २१ जून पासून देशातील १८ वर्षावरील भारतातील सर्व नागरीकांना केंद्र सरकार मोफत लस देणार आज जनतेला संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ३२४ तर शहरात १०६ नवे रुग्ण\nजनस्थान ऑनलाईन\t Jun 6, 2021 0\nमागील २४ तासात : जिल्ह्यात ८८० कोरोना मुक्त : ८५७ कोरोनाचे संशयित तर २३ जणांचा मृत्यू : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१४ % नाशिक - (Corona Update) नाशिक जिल्ह्यातील कोरोना बाधितांमध्ये आज मोठ्याप्रमाणावर घट झाली आहे.नाशिक…\nनाशिक शहरातील आज ३० लसीकरण केंद्रावर सुरु असणार लसीकरण मोहीम\nजनस्थान ऑनलाईन\t Jun 3, 2021 0\nनाशिक - नाशिक शहरात आज ३१ लसीकरण केंद्रात (Vaccination Centers in Nashik city ) लस उपलब्ध होणार असून ४५ वर्षावरील नागरिकांना खालील २२ लसीकरण केंद्रात कोविशील्डचीलस मिळणार आहे ७० टक्के नागरिकांना पहिला डोस मिळणार असून ३० टक्के नागरिकांना…\nराज्यातील खासगी रुग्णालयांना कोविड उपचारासाठी आता अवास्तव दर लावता येणार नाहीत\nजनस्थान ऑनलाईन\t Jun 1, 2021 0\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी ग्रामीण भागातील जनतेला कोरोना उपचाराच्या खर्चात मोठा दिलासा : रुग्णालयांचे दर शहरांच्या वर्गीकरणानुसार मुंबई- कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागाला मोठ्याप्रमाणात…\nआज नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट\nजनस्थान ऑनलाईन\t May 31, 2021 0\nमागील २४ तासात : जिल्ह्यात ८९० कोरोना मुक्त : ९३६ कोरोनाचे संशयित तर ५८ जणांचा मृत्यू : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२९ % नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ३९६ तर शहरात १६८ नवे रुग्ण नाशिक - (Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाच्या…\nनाशिक शहरातील “या” लसीकरण केंद्रावर सुरु असणार आज लसीकरण मोहीम\nजनस्थान ऑनलाईन\t May 30, 2021 0\nनाशिक - नाशिक शहरात आज (३१ मे २०२१) २८ लसीकरण केंद्रात (Vaccination Center in Nashik City) लस उपलब्ध होणार असून खालील २५ लसीकरण केंद्रावर ४५ वर्षावरील ८० टक्के नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस तर २० टक्के नागरिकाना दुसरा डोस…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ६७० तर शहरात २३४ नवे रुग्ण\nजनस्थान ऑनलाईन\t May 30, 2021 0\nमागील २४ तासात : जिल्ह्यात १००३ कोरोना मुक्त : १०९६ कोरोनाचे संशयित तर २९ जणांचा मृत्यू : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१६ % नाशिक - (Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज ६७० कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.तर नाशिक शहरात २३४ नव्या रुग्णात…\nनाशिक शहरातील आज ३१ लसीकरण केंद्रावर सुरु असणार लसीकरण मोहीम\nजनस्थान ऑनलाईन\t May 28, 2021 0\nनाशिक - नाशिक शहरात आज ३१ लसीकरण केंद्रात (Vaccination Centers in Nashik city )लस उपलब्ध होणार असून ४५ वर्षावरील नागरिकांना खालील २८ लसीकरण केंद्रात कोविशील्डची लस मिळणार आहे ८० टक्के नागरिकांना पहिला डोस मिळणार असून २० टक्के नागरिकांना…\nमेघराज राजे भोसले मित्र परिवारच्या वतीने नाशिकच्या…\nराज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसा निमित्त मनसे तर्फे…\nछोट्यांचं मोठं स्वप्नं साकारणार, “सा रे ग म प”…\nआजचे राशिभविष्य सोमवार,१४ जून २०२१\nआजचे राशिभविष्य रविवार,१३ जून २०२१\nनाशिक जिल्हा अनलॉक तीन मधेच राहणार : जिल्ह्यातील निर्बंध…\nत्रंबकेश्वर कोरोना मुक्त : नाशिक जिल्ह्यातील काही…\nआजचे राशिभविष्य शनिवार,१२ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/neelkanti-patekar/", "date_download": "2021-06-17T01:46:53Z", "digest": "sha1:64QHHIL4REJAWD5TOIG6OOSGYQV6ZIIN", "length": 8136, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Neelkanti Patekar Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\n‘ही’ व्यक्ती नाना पाटेकर यांच्या सगळ्यात जवळची, जाणून घ्या\nमुंबई, ता. १९ : पोलीसनामा ऑनलाइन : आज मराठी, बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आप��ी एक वेगळी ओळख नाना पाटेकर यांनी निर्माण केली आहे. त्यांच्या अग्निसाक्षी, क्रांतीवीर या चित्रपटांनी त्यांना एका विशिष्ठ उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांना आजवरच्या अनेक…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nPune Traffic | सारसबाग येथील वाहन पार्किंगमध्ये बदल\nDSK Builder Case | 32 हजार ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची…\n महापालिकेकडून निलेश राणे आणि…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी…\ndouble murder in pune today | पुण्याच्या धानोरीत राहणार्‍या आई अन्…\nचीन आणि पाकिस्तान वाढवत आहेत अण्वस्त्रांचा साठा, भारताला नाही चिंता,…\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nModi Cabinet Expansion | मोदींच्या मंत्रिमंडळातून राज्यातील 2 मंत्र्यांना डच्चू ‘या’ दोघांना मिळणार संधी\nAnti-Corruption Bureau | 40 हजाराची लाच घेणारा सरपंच ACB जाळ्यात; आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/08/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE.html", "date_download": "2021-06-17T03:23:45Z", "digest": "sha1:DYI6FE3LEKFAKCVUXJW27TGFFBB7CJVB", "length": 9847, "nlines": 201, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पावसाचा जोर वाढला; कोल्हापूर-गगनबावडा रस्ता पाण्याखाली - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपावसाचा जोर वाढला; कोल्हापूर-गगनबावडा रस्ता पाण्याखाली\nby Team आम्ही कास्तकार\nगगनबावडा | कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने २८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतूकीसाठी पूर्णत बंद करण्यात आला आहे. रस्त्यावर सध्या ३ फूट पाणी असून पाण्याचा जोर सतत वाढत असल्याचे दिसत आहे. यामुळे कोकणात जाणारी वाहतूक पूर्णत ठप्प झाली आहे.\nपश्चिम भाग आणि धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने नद्यांना पूर आल्याची स्थिती असून अनेक नद्या पात्राबाहेर आल्या आहेत. तालुक्यातील दळणवळण सेवाही खंडीत झाल्याने नागरिकांच्यात पुन्हा मागील वर्षी आलेल्या महापूराच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nPrevious articleराणे बंधूंचा कोकणी चाकरमान्यांसाठी ठाकरे सरकारवर प्रहार; म्हणाले…\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nकोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता\nमेळघाटातील गावाला होणार सौरऊर्जेचा पुरवठा\nपावसाअभावी विदर्भात तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या\nकोल्हापूर कोरोना रिपोर्ट ४ ऑगस्ट २०२०\nअसे होते ग्लायफोसेट तणनाशकाचे निसर्गात विघटन\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nप���तप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/congress-leaders-demand-priyanka-gandhi-rajya-sabha-rahul-gandhi-decide-262536", "date_download": "2021-06-17T03:34:52Z", "digest": "sha1:CQI7QQV2LFCAK3LVDB36EIKFFYK3P7VZ", "length": 18959, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राहुल गांधी बहिणीबाबत घेणार महत्त्वाचा निर्णय; नेत्यांमध्ये रस्सीखेच!", "raw_content": "\nज्येष्ठ नेते मोतिलाल व्होरा, महाराष्ट्राचे प्रभारी सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह ज्योतिरादित्य शिंदे राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत.\nराहुल गांधी बहिणीबाबत घेणार महत्त्वाचा निर्णय; नेत्यांमध्ये रस्सीखेच\nनवी दिल्ली : मर्यादित जागांच्या संधीमुळे प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये लॉबिंग सुरू झाली असून, प्रियांका गांधींना राज्यसभेवर पाठवावे, अशी मागणी पक्षातून पुढे आल्याचे समजते. कॉंग्रेसमध्ये राज्यसभेच्या जागांसाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू झाली असून, राहुल गांधी यांचा निर्णय उमेदवारी देण्यात महत्त्वाचा असेल.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nप्रियांका गांधी वद्रा यांना राज्यसभेवर पाठविण्याच्या मागणीने जोर धरला आहे. याखेरीज ज्येष्ठ नेते मोतिलाल व्होरा, महाराष्ट्राचे प्रभारी सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे, सुशीलकुमार शिंदे, राजस्थानचे प्रभारी असलेले अविनाश पांडे, मुकुल वासनिक, राजीव शुक्लाव, मीराकुमार, बी. के. हरिप्रसाद, ज्योतिरादित्य शिंदे हे इच्छुक आहेत, तर अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी मावळते खासदार हुसेन दलवाई यांचाही पुन्हा खासदारकीसाठी प्रयत्न सुरू आहे.\nआणखी वाचा - जामियाँ प्रकरणातील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल\nशरद पवारांची जागाही होणार रिक्त\nएकूण 245 संख्याबळ असलेल्या राज्यसभेमध्ये भाजपचे सर्वाधिक म्हणजे 82 खासदार आहेत; तर कॉँग्रेसची खासदार संख्या 46 एवढी आहे. निवृत्त होणाऱ्या 55 खासदारांमधील 14 जण भाजपचे, तर 11 जण कॉँग्रेसचे आहेत. त्या व्यतिरिक्त एआयएडीएमके आणि तृणमूल काँग्रेसचे प्रत्येकी चार तसेच संयुक्त जनता दलाचे तीन खासदार आहेत. यामध्ये राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा, दिग्विजयसिंह, मधुसूदन मिस्त्री, पी. एल. पुनिया, समाजवादी पक्षाचे ���ेते प्रा. रामगोपाल यादव, लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रेमचंद गुप्ता, रिपब्लिकन पक्षाचे नेते परंतु, राज्यसभेत भाजपचे खासदार असलेले रामदास आठवले या चेहऱ्यांचा समावेश आहे.\nआणखी वाचा - दिल्लीनंतर 'या' ठिकाणी भाजपचा मार्ग खडतर\nमहाराष्ट्रातून भाजपला दोनच जागा\nमहाराष्ट्रातून हुसेन दलवाई, राजकुमार धूत, ॲड. माजिद मेमन तसेच संजय काकडे, अमर साबळे हे देखील निवृत्त होत आहेत. महाराष्ट्रातील सातपैकी दोन जागा भाजपला जिंकण्याची संधी आहे. यातील एक जागा रामदास आठवलेंसाठी सोडण्याची भाजपची तयारी असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसला दोन, तर शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागेसाठी संधी आहे. संजय काकडेंच्या निवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या जागेवर अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवून निवडणूक लढविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे समजते.\nमोठा खुलासा : उद्धव ठाकरेंबद्दल राजकीय हवा चटकन ओळखणारे रामदास आठवले म्हणतात...\nमुंबई - महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांपैकी एक नेता म्हणजे RPI चे रामदास आठवले. असं म्हणतात राजकारणाची हवा कुठल्या दिशेला जातेय हे आठवले यांना पटकन समजतं. दरम्यान, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक मोठं विधान केलंय. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीच\nराहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नांवर शिंदे गडबडले : (Video)\nसोलापूर : \"महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने \"सोलापूर रंगे, नेत्यांच्या संगे' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राहुल गांधी की प्रियांका गांधी यांच्यापैकी कोण आवडते असा प्रश्‍न मुलाखातकारांनी केला. तेव्\nज्योतिरादित्य शिंदेंची बंडखोरी की, हे काँग्रेसचं अपयश\nज्योतिरादित्य शिंदे यांचं बंड, हा मध्य प्रदेश काँग्रेस नाही तर, राष्ट्रीय काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. विश्वासू नेत्यांच्या फळीत वरच्या स्थानी असणारा एखादा नेता, अशी बंडखोरी करतो, याचे वेगवेगळे अर्थ निघतात. अर्थात ज्योतिरादित्यांचा निर्णय एका रात्रीत झालेला नाही. ताज्या बातम्यांसाठी डाऊनल\n'मग सचिन पायलटना मुख्यमंत्री करा'; भाजप नेत्याचं राहुल गांधींना आव्हान\nभोपाळ - काँग्रेसचे म���जी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांना बॅकबेंचर असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ज्योतिरादित्यांची बाजू घेत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींना लवकर समजलं की शिं\nअग्रलेख : मुरलेले दुखणे\nराजस्थानात सव्वा वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारे लढवय्ये नेते सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर मंत्रिमंडळातून आणि प्रदेशाध्यक्षपदावरूनही त्यांची हकालपट्टी झाली, यात अनपेक्षित काही नाही. या बंडाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्\nकाँग्रेसमधील वादळी बैठकीनंतर, बडे नेते देतायत डॉ. मनमोहनसिंग यांना पाठिंबा\nनवी दिल्ली : देशात 2014मध्ये सुरू झालेली मोदी लाटेची सुरुवात यापासून राजस्थानमधील काँग्रेसच्या अंतर्गत वादापर्यंत अनेक विषयांवर काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गुरुवारी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक झाली. त्यात ज्येष्ठ नेते विरुद्ध\nराजस्थान काँग्रेसचा पेच सुचणार सचिन पायलट-राहुल गांधी भेटीची शक्यता\nजयपूर (Rajasthan Congress):राजस्थानातील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट (Sachin Pilot) गेल्या काही दिवसांपासून बॅकफूटवर आल्याचे दिसत आहे. काँग्रेसमधून आमदारांनी अपेक्षित पाठिंबा न दिल्यानं सचिन पायलट यांचं बंड फसलंय. आता सचिन पायलट यांनी पुन्हा काँग्रेसशी जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरू केल\nअमित शहा यांना जोतिरादित्य शिंदे यांच्याबद्दल वाटतेय 'ही' भीती\nमुंबई : ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काल भाजपमध्ये प्रवेश केला. मध्यप्रदेशमधल्या २१ आमदारांनीही त्यांच्यासोबत आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आलं आहे. मात्र असलं तरी भाजपनं अजूनही मध्यप्रदेशमध्ये सत्तास्थापनेचा दावा केला नाहीये. त्यामुळे\nउद्धव ठाकरे हे गोसेखुर्दला भेट देणारे पंधरावे मुख्यमंत्री; तब्बल ३७ वर्षे लोटूनही बांधकाम अपूर्णच\nनागपूर ः विदर्भातील सर्वाधिक सिंचन क्षमता असलेल्या गोसेखुर्द धरणाला भेट देणारे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे पंधरावे मुख्यमंत्री ठरले. हासुद्धा एक व���क्रमच असून या धरणाचे काम अद्याप शिल्लकच आहे. लोकार्पणासाठी आणखी किती मुख्यमंत्र्यांना भेट द्यावी लागले हे सध्या जलसंपदा विभागालाही सांगता येणा\nराजकारणात मैदान सोडायचे नसते, मी धावतच राहणार : शरद पवार\nमुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस दमले असे सुशीलकुमार शिंदे असे का म्हणाले मला माहिती नाही. राजकारणात मैदान कधी सोडायचे नसते. मैदान सोडण्याची स्थिती माझीतरी नाही. म्हातारा झालो अशी स्थिती माझी नाही. मी धावतच राहणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/10/23/indias-tour-to-australia-schedule-revealed/", "date_download": "2021-06-17T02:59:54Z", "digest": "sha1:NZ7PGZDFRYEN2GUA3MXS6R773TMPJJSH", "length": 7376, "nlines": 83, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "असा आहे टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा - Majha Paper", "raw_content": "\nअसा आहे टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा\nक्रिकेट, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / क्रिकेट ऑस्ट्रेलिया, टीम इंडिया / October 23, 2020 October 23, 2020\nनवी दिल्ली : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून त्यानुसार ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक देखील जारी करण्यात आहे. पुढील महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 27 नोव्हेंबरपासून टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होईल. दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होणार आहे, त्यानंतर टी-20 मालिका आणि शेवट कसोटी मालिकेने होणार आहे.\nयासंदर्भात ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार पहिले दोन एकदिवसीय सामने 27 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबरला सिडनी येथे खेळवले जातील तर तिसरा एकदिवसीय सामना मनुका ओव्हल म्हणजेच कॅनबेरा येथे खेळवला जाणार आहे. तर टी -20 मालिकेचा पहिला सामना मनुका ओव्हल खेळवला जाईल. तर उर्वरित दोन टी-20 सामने सिडनीमध्ये खेळवले जातील.\nत्याचबरोबर पहिला कसोटी सामना दिवस-रात्र खेळवला जाणार आहे. 17 ते 21 डिसेंबर दरम्यान एडिलेड ओव्हल येथे पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. बॉक्सिंग डे कसोटीसाठी एडिलेडला बॅकअप ठिकाणही बनवण्यात आले आहे, कारण कोरोनाच्या निर्बंधामुळे मेलबर्न येथे सामना आयोजित केला जाऊ शकणार नाही असा अंदाज वर्तविला जात आहे. कसोटी मालिकेचा तिसरा सामना सिडनी येथे 7 ते 11 जानेवारी 2021 दरम्यान, तर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना 15 ते 19 जानेवारी 2021 दरम्यान ब्रिस्बेन येथे खेळला जाईल.\nअसे टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याचे वेळापत्रक\nपहिला वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी\nदुसरा वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी\nतिसरा वनडे – 1 डिसेंबर – मनुका ओव्हल कॅनबेरा\nपहिला टी-20 – 4 डिसेंबर – मनुका ओव्हल कॅनबेरा\nदुसरा टी-20 – 6 डिसेंबर – सिडनी\nतिसरा टी-20 – 8 डिसेंबर – सिडनी\nपहिली कसोटी – 17-21 डिसेंबर – एडिलेड\nदुसरी कसोटी – 26-31 डिसेंबर – मेलबर्न\nतिसरी कसोटी – 7-11 जानेवारी – सिडनी\nचौथी कसोटी – 15-19 जानेवारी – ब्रिस्बेन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmc-online-tax-collection/", "date_download": "2021-06-17T01:36:21Z", "digest": "sha1:KGZC3MRTMVMO5GV5RSCPCVBAM5NNYELK", "length": 3106, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "PMC Online tax collection Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPMC Property Tax: मिळकतकर भरण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ – महापौर\nएमपीसी न्यूज - मिळकत कर भरण्यासाठी आज (31 मे) शेवटचा दिवस असून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मोठा दिलासा देण्यासाठी ही मुदत 30 जूनपर्यंत वाढण्यात आली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या संदर्भातील आदेश महापौर मोहोळ…\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\nPimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/speaker-rajesh-patnekar-gave-a-gift-of-sanitizer-pump/", "date_download": "2021-06-17T01:25:57Z", "digest": "sha1:R3ERIZNXLOMIKC6TFKYCQZDGJLUTIWJQ", "length": 9984, "nlines": 158, "source_domain": "rashtramat.com", "title": "सभापती र��जेश पाटणेकरांनी दिले सॅनिटायझर पंप भेट - Rashtramat", "raw_content": "\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nऍड उदयसिंह पाटील उंडाळकरांचा संस्थांपक पॅनेलला पाठिंबा\nशिपायाचा कारनामा; गावच्या विहिरीत टाकली पोताभर ‘टीसीएल’\n‘राम मंदिरा’वरुन शिवसेना – भाजपा आमने-सामने\n‘शापोरा’ बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित\n‘आप देणार घरपोच जीवनावश्यक सुविधा’\nHome/गोवा /सभापती राजेश पाटणेकरांनी दिले सॅनिटायझर पंप भेट\nसभापती राजेश पाटणेकरांनी दिले सॅनिटायझर पंप भेट\nगोव्याचे सभापती व डिचोली मतदारसंघाचे आमदार राजेश पाटणेकर यांनी डिचोली तालुक्यातील साळ ग्रामपंचायतीला सॅनिटायझर स्प्रे पंप भेट स्वरूप उपसरपंच वर्षा साळकर व पंच बिंदिया राऊत यांच्याकडे सुपूर्द केला.\nदेशात नरेंद्र मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साळ ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमातहा पंप सुपूर्द केला. यावेळी पंच प्रकाश राऊत , पंच बिंदिया राऊत , तमर नाईक महिला मंडळ – खोलपे च्या अध्यक्षा व भाजपा कार्यकर्त्या सपना शिरोडकर, भाजप कार्यकर्ते मोहन राऊत , गोपी राऊत , तसेच सचिव पुंडलिक गावस , सहसचिव शांबा घुरे , आनंद राऊत, सर्वेश चांदेलकर आदी उपस्थित होते.\nसभापती राजेश पाटणेकर यांनी साळ ग्रामपंचायतीतील कर्मचारी व पंचमंडळी कोविड काळात चांगली सेवा देत असून त्यामध्ये नागरिकही आपापली कार्यालयीन कामे करून घेत आले आहेत . तरी असताना कोविड काळात प्रत्येकाने आपापली काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे सांगितले .\nपंच प्रकाश राऊत यांनी साळ मधील नागरिकांनी व कार्यालयीन कर्मचारी यानी कोविड – १९ च्या नियमावलीचे पालन करून सॅनिटायझर स्प्रे पंप योग्य प्रकारे हाताळावा असे आवाहन केले\n'कृष्णे'च्या २१ जागांसाठी ३०५ अर्ज दाखल\n'टीका उत्सवातून करुया कोरोनावर मात'\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\n‘शापोरा’ बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित\n‘आप देणार घरपोच जीवनावश्यक सुविधा’\n‘आमदारांनी केला फक्त स्वतःचा विकास; मतदारसंघाचा नाही’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/10/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D.html", "date_download": "2021-06-17T02:45:27Z", "digest": "sha1:6ZBLV5OX7HH2PPMPXTOTLFVELX7KR6MS", "length": 18551, "nlines": 231, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "विजांच्या कडकडाटासह सर्वदूर पावसाची शक्यता - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nविजांच्या कडकडाटासह सर्वदूर पावसाची शक्यता\nby Team आम्ही कास्तकार\nin बातम्या, हवामान अंदाज\nपुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पाऊस पडत आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. तर कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळ�� ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. पुढील पाच ते सहा दिवस राज्यातील अनेक भागात वादळी वारे, विजांसह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला.\nराज्यात काही दिवस पावसाचा खंड पडला होता. मात्र, बंगालचा उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. तसेच आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीजवळ असलेले चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी वातावरण बनत आहे. ही स्थिती पुढील काही दिवस राहणार आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असून विदर्भासह राज्यातील काही भागात पावसाने जोर धरला आहे.\nसध्या राज्यातील काही भागात सकाळपासून ऊन पडत आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ होत असून कमाल तापमानात वाढ होत आहे. त्यातच मध्यरात्रीनंतर हवेत काहीसा गारवा तयार होत आहे. तर सकाळी काहीसे धुके पडत असल्याची स्थिती आहे. सोलापूर येथे ३४.७ अंश सेल्सिअस सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. पुण्यातही कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली असून सरासरीच्या तुलनेत १.३ अंश सेल्सिअसने वाढ झाली. पुण्यात ३२.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. तर महाबळेश्वर येथे १६.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले.\nया जिल्ह्यांत मुसळधारेचा अंदाज\nठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली,कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ.\nविजांच्या कडकडाटासह सर्वदूर पावसाची शक्यता\nपुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पाऊस पडत आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. तर कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. पुढील पाच ते सहा दिवस राज्यातील अनेक भागात वादळी वारे, विजांसह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला.\nराज्यात काही दिवस पावसाचा खंड पडला होता. मात्र, बंगालचा उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. तसेच आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीजवळ असलेले चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी वातावरण बनत आहे. ही स्थिती पुढील काही दिवस राहणार आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असून विदर्भासह राज्यातील काही भागात पावसाने जोर धरला आहे.\nसध्या राज्यातील काही भागात सकाळपासून ऊन पडत आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ होत असून कमाल तापमानात वाढ होत आहे. त्यातच मध्यरात्रीनंतर हवेत काहीसा गारवा तयार होत आहे. तर सकाळी काहीसे धुके पडत असल्याची स्थिती आहे. सोलापूर येथे ३४.७ अंश सेल्सिअस सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. पुण्यातही कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली असून सरासरीच्या तुलनेत १.३ अंश सेल्सिअसने वाढ झाली. पुण्यात ३२.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. तर महाबळेश्वर येथे १६.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले.\nया जिल्ह्यांत मुसळधारेचा अंदाज\nठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली,कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ.\nऊस पाऊस विदर्भ vidarbha कोकण konkan महाराष्ट्र maharashtra पुणे हवामान विभाग sections किनारपट्टी सकाळ धुके सोलापूर पूर floods कमाल तापमान महाबळेश्वर किमान तापमान रायगड सिंधुदुर्ग sindhudurg जळगाव jangaon नगर कोल्हापूर औरंगाबाद aurangabad बीड beed नांदेड nanded लातूर latur तूर उस्मानाबाद usmanabad चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal\nऊस, पाऊस, विदर्भ, Vidarbha, कोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, पुणे, हवामान, विभाग, Sections, किनारपट्टी, सकाळ, धुके, सोलापूर, पूर, Floods, कमाल तापमान, महाबळेश्वर, किमान तापमान, रायगड, सिंधुदुर्ग, Sindhudurg, जळगाव, Jangaon, नगर, कोल्हापूर, औरंगाबाद, Aurangabad, बीड, Beed, नांदेड, Nanded, लातूर, Latur, तूर, उस्मानाबाद, Usmanabad, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, वाशीम, यवतमाळ, Yavatmal\nगेल्या दोन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पाऊस पडत आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. तर कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे.\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\n`कृषी`ची ऑनलाइन परवाना प्रणाली संशयास्पदपणे ���ंद\nजागतिक अन्न कार्यक्रमाला यंदाचा शांततेचा ‘नोबेल’\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/ahmednagar-district-home-isolation-close", "date_download": "2021-06-17T02:35:27Z", "digest": "sha1:M5XB6R4X7EXFUCH77LBZQ6RENIV5AMDZ", "length": 4238, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नगर जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद", "raw_content": "\nनगर जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद\nकोविड सेंटरमध्येच व्हावे लागणार भरती, सरकारचा निर्णय\nअनेक करोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असतानाही सुपर स्प्रेडर म्हणून फिरत आहेत. त्यामुळे अनेकांना करोनाची लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने नगर, पुणे जिल्ह्यासह 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद केलं आहे. त्या जिल्ह्यांची यादीही जारी केली आहे.\nकाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 18 जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. बैठकीनंतर टोपे यांनी मीडियाशी संवाद साधून बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. राज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड सेंटरची संख्या वाढवून तिथेच रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी कोविड सेंटरची संख्या वाढवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. असं केल्याने सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तसेच सौम्य लक्षणे असेलेल रुग्ण सुपर स्प्रेडर बनून बाहेर फिरत असतात. त्यालाही आळा बसेल, असं टोपे यांनी सांगितलं.\n‘या’ जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद\nबुलडाणा, अहमदनगर, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा. सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद, रायगड, पुणे, नागपूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-has-best-law-and-order-country-353938", "date_download": "2021-06-17T03:32:02Z", "digest": "sha1:YKHTGJCRY3GFFUCPBUDT2SONCG54VPDC", "length": 24323, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | देशांत सर्वाधिक चांगली कायदा व सुव्यवस्था ही महाराष्ट्रातच", "raw_content": "\nउत्तर प्रदेशमधील घटनेचे देशभर पडसाद उमटले आहेत. यातून उत्तर प्रदेशमधील सरकारवर टीका होत असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्‍न चिन्ह निर्माण केले जात आहे.\nदेशांत सर्वाधिक चांगली कायदा व सुव्यवस्था ही महाराष्ट्रातच\nअहमदनगर : उत्तर प्रदेशमधील घटनेचे देशभर पडसाद उमटले आहेत. यातून उत्तर प्रदेशमधील सरकारवर टीका होत असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्‍न चिन्ह निर्माण केले जात आहे. त्यातच गेल्या काही दिवसात महाराष्ट्र पोलिसांवर टीका करणाऱ्यांचे नाव न घेता कर्जत- जामखेडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिउत्तर दिले आहे.\nदेशांत सर्वाधिक चांगली कायदा व सुव्यवस्था ही महाराष्ट्रात आहे, असे सांगत महाराष्ट्र पोलिसांवर कोणी कितीही टीका केली तरी महाराष्ट्र पोलिस दलाची कार्यक्षमता ही उच्च दर्जाचीच आहे, त्यामुळं महाराष्ट्र पोलिसांना कुणाच्या सर्टिफिकेटचीही गरज नाही, असे त्यांनी त्यांच्या फेसबुकवर म्हटलं आहे.\nआमदार रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुकवर म्हटलंय की, ‘उत्तर प्रदेशात हाथरस येथे घडलेली घटना अत्यंत अमानुष व मानवतेला काळिमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपींविरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून शिक्षा दिली तरच पिडीत बहिणीला, तिच्या कुटुंबाला न्याय मिळेल. या घटनेमुळं संपूर्ण समाजालाही आत्मचिंतनाची गरज आहे.\nदिल्ली, कोपर्डी, कथूआ, हैदराबादपासून तर हाथरसपर्यंत आपल्या बहीणींवर अत्याचाराच्या घटना घडतच आहेत. अशी अमानुष घटना घडली की संपूर्ण समाज पेटून उठतो, सोशल मिडिया, राजकीय पक्ष, वृत्त वाहिन्या, सामाजिक संस्थापासून सर्वच ठिकाणी निषेध नोंदवला जातो, दोषींना शिक्षेची मागणी होते, चांगली गोष्ट आहे. किमान न्���ायासाठी दोन दिवस का होईना आपण आवाज उठवतो, पण सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे हे पेटून उठलेलं रक्त अवघ्या दोन- तीन दिवसात शांत होतं आणि ती घटना कितीही भयानक असली तरी विस्मृतीत जाते. पुन्हा नवी अत्याचाराची दुर्घटना समोर येते. सर्व समाज सर्व स्तरातून पुन्हा दोन दिवस पेटून उठतो आणि पेटून उठलेलं रक्त पुन्हा शांत होतं. हा क्रम कित्येक वर्षापासून सुरुय. पण या अमानुष अत्याचाराच्या घटना मात्र थांबलेल्या नाहीत.\nहाथरसची घटना लोटून दोन दिवसही होत नाहीत तोवर खरगोनमध्ये अल्पवयीन भगिनीवर अत्याचार होतो, हे मात्र कायदा सुव्यवस्था तसेच सामाजिक मूल्यांना मिळालेलं मोठं आव्हान आहे. अजून आपण अशा किती घटनाची वाट पाहणार आहोत दोन दिवसाचा आक्रमकपणा दाखवून काही साध्य होणार नाही. यासाठी आपल्याला मोठी सामाजिक चळवळ उभारून, कडक कायदे करून समाजात नव्याने मूल्यांची पेरणी करावी लागेल आणि यासाठी आपण सर्व सोबत येऊन लढलो तरच या दूष्ट प्रवृत्तींचा नायनाट करता येईल.\n'एनसीआरबी'च्या अहवालानुसार २०१९ मध्ये देशभरात बलात्काराच्या दिवसाला सरासरी ८८ घटना घडल्या आहेत. या ८८ मधील १३ बलात्कार हे १८ वर्षाखालील म्हणजेच अल्पवयीन भगिनींवर झाले आहेत. ही आकडेवारी खूप धक्कादायक आहे. महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये जवळपास ७ टक्के एवढी वाढ झालीय. कौटुंबिक अत्याचाराचे गुन्हे, अपहरण, बलात्कार, विनयभंग अशा सर्वच गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होतेय. सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे महिलांवरील अत्याचार संबंधित गुन्ह्याचा क्राईम रेटही दरवर्षी वाढतच असून २०१८ मध्ये ५८ असलेला क्राईम रेट २०१९ मध्ये ६२ पर्यंत पोचलाय, ही चिंतेची गोष्ट आहे. एकूण काय तर समाजामधील गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यास कुठेतरी अपयश येताना दिसतेय.\nमहाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झाल तर देशात २०१९ मध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. ही बाब मात्र आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही. अर्थात याला दुसरीही बाजू आहे. देशांत सर्वाधिक चांगली कायदा व सुव्यवस्था ही महाराष्ट्रात आहे, हे मी अभिमानाने सांगू शकतो. तसंच महाराष्ट्र पोलिसांवर कोणी कितीही टीका केली तरी महाराष्ट्र पोलिस दलाची कार्यक्षमता ही उच्च दर्जाचीच आहे, त्यामुळं महाराष्ट्र पोलिसांना कुणाच्या सर्टिफिकेटचीही गरज नाही. राज्यात प्रत्येक गुन्ह्याची नोंद होते आणि त्याचा तपासही केला जातो. त्यामुळं कदाचित NCRB च्या अहवालात राज्याचा क्रमांक चौथा दिसत असावा. अन्य राज्यात मात्र पोलिस ठाण्यात न्याय मागण्यासाठी गेलेल्या नागरिकाला कशी वागणूक मिळते हे सर्वश्रूत आहे.\nपण तरीही महिलांवर अत्याचार होत असतील तर महिलांना सन्मानाची वागणूक देण्याची शिकवण देणाऱ्या आपल्या थोर महात्म्यांचा हा एकप्रकारे अपमानच आहे. म्हणून माझी महाराष्ट्र सरकारलाही विंनती आहे कि आपल्या राज्यात 'दिशा'सारखा कठोर कायदा लवकरात लवकर लागू करावा.\nकेंद्र सरकार नेहमीप्रमाणे संवेदनशील मुद्द्यांवर असंवेदनशील असल्याचं दिसतं. हाथरस, खरगोन, बलरामपूर या ठिकाणी सलगपणे दुर्दैवी अत्याचाराच्या घटना घडत असताना देशाचं सर्वोच्च नेतृत्व मात्र मौन धारण करून आहे. आज संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात महिला सबलीकरणावर देशाच्या महिला बालविकास मंत्र्यांनी लांबलचक भाषण दिलं, मात्र देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर बोलण्याची त्यांची हिम्मत होत नाही. देशात बळावत असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक कायदे आणून कठोर भूमिका घेणं गरजेचं असताना केंद्र सरकार मात्र शांत बसलेलंय, याहून देशाचं मोठं दुर्दैव काय असू शकतं\nपवार-विखे वादावर रोहित पवारही बोलले... वाचा सविस्तर\nनगर ः \"\"पवार व विखे घराण्यांत पूर्वी काय वाद होता, याचे सखोल ज्ञान मला नाही. सामाजिक हित डोळ्यांसमोर ठेवून या दोन कुटुंबांतील वाद संपुष्टात येत असेल तर चांगलेच आहे. त्याचे आपण स्वागतच करू; परंतु राजकीय स्वार्थासाठी आमच्या कुटुंबातील ज्येष्ठांविरोधात वक्तव्य केले, तर सहन करणार नाह\nस्वच्छ सर्वेक्षणसाठी आमदाराच्या आईसह कर्जतमध्ये राबतायेत 'हजारो हात'\nकर्जत (अहमदनगर) : 'रोहित सुनंदा राजेंद्र पवार' असा आपल्या नावाचा उल्लेख करून आमदारांच्या शपथविधीत रोहित पवार यांनी अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते.\nअर्णब म्हणजे भाजपपुरस्कृत ॲक्टर, रोहित पवारांचा ट्विटद्वारे टोमणा\nनगर ः राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी अर्णब गोस्वामी प्रकरणावर आडून भाष्य केलं आहे. कालपासून अर्णब गोस्वामीच्या प्रकरणावर भाजपने थयथयाट सुरू केला आहे. त्यांनाही रोहित पवार यां���ी पटकारलं आहे.\nमजुरांच्या दुर्देवी मृत्यूनंतर शरद पवार अस्वस्थ, ट्विट करुन म्हणाले...\nमुंबई - औरंगाबाद जवळच्या करमाड इथं सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील 16 मजुरांची दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्देवी घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर ट्विट करु\nउत्तर प्रदेशमधील मुलीवर अत्याचार करुन हत्या केलेल्या आरोपींना फाशी द्या : अण्णा हजारे\nअहमदनगर : उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एका मुलीवर काही नराधमांनी अत्याचार केला. ही बाब मानवतेला कलंक फासणारी आहे. ही घटन म्हणजे केवळ एका मुलीची हत्या नसून खऱ्या अर्थाने मानवतेची हत्या आहे. या घटनेतील नराधमांना फाशीच दिली पाहीजे. कारण पुन्हा त्यांच्याकडून असे कृत्य होऊ नये, असे जेष्ठ समाजसेव\nआमदार रोहित पवार म्हणाले, धन्यवाद ताई आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरुर शिकावा\nअहमदनगर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. कोरोना काळातही त्यांनी केलेल्या कामाची मुंडे यांनी प्रशांसा केली आहे. त्यांच्या या मनाच्या मोठेपणाबद्दल कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी धन्यवाद मानले आहेत.\nशरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ८० हजार बेरोजगारांना दिली जाणार नोकरींची संधी\nअहमदनगर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस अवघ्या चार दिवसांवर आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रभर विविध सामाजिक कार्यक्रमांची तयारी सुरु आहे. यानिमित्त विविध स्पर्धाही घेतल्या जाणार आहेत. त्यातच राज्यातील ८० हजार बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे आमदार रो\nभाजपसाठी प्रतिष्ठेची पण महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक निष्ठेची होती\nअहमदनगर : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजप विरुद्ध एकत्रीत रिंगणात उतरत चार जागांवर विजय मिळाला आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यक्रमर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. यावर राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, भाज\nपाठकबाई म्हणाल्या, रोहितदादाच मतदारसंघाचे राणादा, महाराष्ट्र सुंदर ���रण्यासाठी पुढाकार घ्या\nजामखेड (अहमदनगर ) : कर्जत-जामखेडमध्ये सुरु असलेल्या स्वच्छतेचा 'जागर' आणि राज्यातील इतर शहरांच्या स्वच्छतेसाठी आमदार रोहित पवारांनी पुढाकार घ्यावा, अशी 'साद' सिनेअभिनेत्री अक्षया देवधर यांनी घातली आणि कर्जत-जामखेडची मान राज्यात उंचावणार ही दोन्ही शहर राज्याच्या नकाशावर 'रोल माँडेल' ठरणार त\nभाजपशासित राज्यात सरकार विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना गाडीखाली चिरडून मारलं जातंय\nअहमदनगर : महाराष्ट्रात अभिनेता सुशांतसिह मृत्यू प्रकरण व अभिनेत्री कंगना राणवत प्रकरण यामध्ये दररोज नवनवीन खुलासे पुढे येत आहेत. याकडे इतर राज्याचेही लक्ष लागले आहे. त्यातच बिहारमध्ये होऊ घातलेल्या निवडणूकीत याचा उपयोग केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यातून महाराष्ट्राला बदनाम करण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/kolhapur-ratnagiri-distance-will-be-reduced-after-kajirda-ghat-415874.html", "date_download": "2021-06-17T02:50:43Z", "digest": "sha1:4AJMJ3LVASGZSC5QHHGBUZYW6FRPRSFI", "length": 16672, "nlines": 258, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nआता कोल्हापूर-रत्नागिरी हाकेच्या अंतरावर, काजिर्डा घाटाने मोठा प्रवास टळणार\nकाजिर्डा घाट ( Kajirda) या नव्या रस्त्यामुळे अवघड वळणाचा घाट वाचणार आहे. नवा घाट एकदम सोपा आहे, वळणं नाहीत. त्यामुळे तब्बल तासाभराचा प्रवास आणि 20 ते 30 किमी प्रवास वाचणार आहे.\nमनोज लेले, टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी\nरत्नागिरी : पश्चिम महाराष्ट्र ( Western Maharashtra) आता कोकणाच्या ( Konkan ) आणखी जवळ येणार आहे. कारण, एका घाटमार्गाने कोल्हापूर ( Kolhapur) आणि रत्नागिरीतील ( Ratnagiri ) अंतर कमी केलं जातंय. हा रस्ता गगनबावडा, भुईबावडा आणि अणुस्कुरा घाटालाही पर्याय ठरणार आहे. या नव्या घाटाचं नाव आहे, काजिर्डा घाट ( Kajirda) या नव्या रस्त्यामुळे अवघड वळणाचा घाट वाचणार आहे. नवा घाट एकदम सोपा आहे, वळणं नाहीत. त्यामुळे तब्बल तासाभराचा प्रवास आणि 20 ते 30 किमी प्रवास वाचणार आहे. (Kolhapur-Ratnagiri distance will be reduced after Kajirda Ghat )\nरत्नागिरीतल्या राजापूरमध्ये अतिदुर्गम परिसरात वसलेलं काजिर्डा गाव. कोल्हापूर जिल्हा यांना हाकेच्या अंतरावर. पण प्रशासनाच्या लालफितीने हाकेचं अंतर काही मैलाचं झालं. रस्ता व्हावा यासाठी 1977 पासून हे गावकरी धडपडत आहेत. मात्र, कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाला हा आवाज कधी ऐकूच आला नाह���. त्यामुळेच आता गावकऱ्यांनी एकजुटीची तलवार उपसली आणि घाटरस्ता करण्याचे प्रयत्न सुरु झाले. मनसेची शॅडोकॅबिनेट मदतीसाठी पुढं आली आहे.\nतब्बल 60 गावं जोडणार\nकाजिर्डा गावातून हा रस्ता थेट जातो कोल्हापुरातल्या बाजार भोगावमध्ये. हे अंतर आहे केवळ 20 ते 25 किलोमीटरचं. हा रस्ता झाला तर कोल्हापुरातील तब्बल 60 गावं थेट रत्नागिरीला जोडले जातील. 1977 ला हा घाट फोडण्यात आला, पण रस्ता कुणी केला नाही. त्यामुळेच आता सरकारी निधीची वाट न पाहता, ग्रामस्थांनीच लोकवर्गणीतून निधी जमा केला. तर मनसेच्या शॅडोकॅबिनेटकडून रस्ता बनवण्यासाठी अत्याधुनिक मशिनरी दिली जाणार आहेत.\nहा रस्ता झाला तर सर्वात कमी वेळात कोल्हापुरातून कोकण आणि कोकणातून कोल्हापूर गाठता येईल. शिवाय, शेतमालाची ने-आणही सोपी होईल. इतर घाटांपेक्षा हा घाट सोपा असल्याने दुर्घटनांचं प्रमाणही कमी होईल असं गावकरी सांगतात. त्यामुळं येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी हा घाट सुरु झाला, तर अनेक गावं विकासाच्या महामार्गावर येतील.\nफिरायला जाण्याचा प्लॅन करताय कोकणातल्या ‘या’ पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या\nRatnagiri Landslide | मुंबई-गोवा महामार्गातील निवळी घाटात दरड कोसळली, महामार्गावर वाहनांच्या रांगा\nआंदोलनाला लोकप्रतिनिधी आल्याबद्दल कौतुक, चर्चेनंतर पुढील दिशा ठरणार – Sambhajiraje Chatrapati\nSindhudurg | कणकवलीमध्ये मुसळधार पाऊस, पावसाचे पाणी इमारतीत शिरले; रहिवाशांची तारांबळ\nRatnagiri मध्ये स्वॅब टेस्ट न करणाऱ्यांवर कारवाई होणार, पोलीस अधीक्षकांची माहिती\nकणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडीत मुसळधार पाऊस, ओढे-नदी-नाले दुथडी भरुन वाहू लागले\nअन्य जिल्हे 19 hours ago\nWTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक\nअभिनेत्याशी लग्न करून थाटला संसार, जाणून घ्या सध्या काय करतेय ‘मोहब्बतें’ गर्ल प्रीती झांगियानी…\nSwapna Shastra : तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात ही 2 स्वप्नं, यांच्याकडे दुर्लक्ष करु नका\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे45 mins ago\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nविसाव्या शतकातील बहुचर्चीत ‘सव्यसाची’ आता ऑडिओबुकमध्ये अभिनेत्री सीमा देशमुखांच्या आवाजात होणार रेकॉर्ड\nChanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\nमराठी न्यूज़ Top 9\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nWTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे45 mins ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2018/09/16/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-17T02:20:17Z", "digest": "sha1:7ZRLGK4SGSUNV2CPNXNTYN77P7WFQHTR", "length": 30371, "nlines": 250, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "हिरे वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच स्कॅनिंग व एमआरआयची सुविधा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन ��ारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nहिरे वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच स्कॅनिंग व एमआरआयची सुविधा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nधुळे, दि. १६ : सर्वसामान्य नागरिकाला उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सामाजिक संस्थांच्या सहकार्याने एमआरआय आणि स्कॅनिंगची सुविधा येत्या महिनाभरात करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि वैद्यकीय शिक्षण,जलसंपदा लाभ क्षेत्र विकासमंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाजवळील मैदानावर आयोजित अटल महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल,खासदार डॉ. हीना गावित, आमदार स्मिता वाघ, अनिल गोटे, सुरेश भोळे,वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, डॉ. कुलदीप कोहली, डॉ. रागिणी पारेख, डॉ.रामराजे आदी उपस्थित होते.\nश्री. फडणवीस म्हणाले, शासकीय आरोग्यसेवेच्या माध्यमातून रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात येतात.मात्र सर्व प्���कारच्या वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी श्री. महाजन यांनी शासकीय व खासगी डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य शिबिरांची परंपरा सुरू केली आहे. शिबिराच्या माध्यमातून आरोग्यसेवा रुग्णांच्या घराघरापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. गरीब व गरजू रुग्णांवर पूर्णपणे मोफत वैद्यकीय तपासणी,औषधोपचार आणि शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून करण्यात येतात. आतापर्यंत 25 लाख रुग्णांना आरोग्य शिबिराचा लाभ झाला आहे.केरळमध्ये पूर आला असताना वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. महाजन यांच्या नेतृत्वाखाली तेथे सर्वांत मोठे आरोग्य शिबिर घेत आरोग्य सेवा पोहोचविली. सर्वात मोठे आरोग्य शिबिर महाराष्ट्राचे होते, असेही त्यांनी नमूद केले.\nमुख्यमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या महिन्यापासून ‘आयुष्यमान भारत’योजना कार्यान्वित करण्यात येईल.या योजनेंतर्गत देशातील सुमारे 50कोटी जनतेला पाच लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाच्या आरोग्य सेवा पुरविण्यात येतील. या योजनेत ज्यांचा समावेश होणार नाही,त्यांच्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरवित प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवेच्या कक्षेत आणण्यात येईल.\nधुळे शहराच्या नियोजनबद्ध रचनेचा उल्लेख करून ते म्हणाले, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून विकासकामांची मालिका शहरात राबविण्यात येईल.त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. अक्कलपाडा धरणावरील 120 कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता देण्यात येईल. यामुळे धुळेकरांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. धुळे शहराचा चेहरा- मोहरा बदलण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.\nवैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन म्हणाले, देशाचे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीनिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून शहरी, ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरजू, गरीब रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यात येत आहे. शिबिरात रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावरील औषधोपचार आणि आवश्कता भासल्यास शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्रपणे पाठपुरावा केला जातो. शिबिरात देशातील नामवंत शल्यचिकित्सक,शल्���विशारद सहभागी झाले आहेत.त्यामुळे रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय सेवा मिळू शकणार आहे.\nमुख्यमंत्र्यांना राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी आहे.त्यामुळे प्रत्येक व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचा मनोदय व्यक्त केल्यावर आरोग्य शिबिराची संकल्पना आकारास आली. एवढेच नव्हे, तर गरजूंना आरोग्य सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक् मदत करण्यात येते. शिबिराच्या माध्यमातून किमान 30 हजार गरजू रुग्णांवर वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.\nश्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी व्हेंटिलेटर असलेल्या दोन सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या जातील, असेही ते म्हणाले.\nरोहयो मंत्री श्री. रावल म्हणाले, अटल महाआरोग्य शिबिराचा क्षण धुळेकरांसाठी ऐतिहासिक असून तो सुवर्णाक्षरात नोंदविण्यासारखा आहे.आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू आणि गरीब रुग्णांपर्यंत जगातील अत्युच्च दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. महिला,गरीब रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला पाहिजे. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून श्री. महाजन यांनी मोठे काम उभे केले आहे. गेल्या वर्षी नंदुरबार येथे आरोग्य शिबिराचा अनेक गरजूंना लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले.\nमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून राज्यात मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत असून आतापर्यंत पाच लाख रुग्णांवर मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याचे पद्यश्री डॉ. लहाने यांनी प्रास्ताविकात सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रुग्णांना प्रातिनिधीक स्वरुपात दातांच्या कवळीचे वाटप करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर नाईक यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.\n…त्या क्षणाचा आनंद अधिक\nराज्य शासनाच्या वतीने हजारोबालकांची टॉकलिअर इन प्लांटशस्त्रक्रिया करण्यात आली आहे.या शस्त्रक्रियेसाठी आठ लाखरुपये खर्च येतो. त्यामुळे ही बालकेआज ऐकू आणि बोलू शकतात.हृदय शस्त्रक्रिया केलेली काहीबालके पालकांसह मला सांगलीयेथे आनंदाने भेटली. त्यांनी‘मुख्यमंत्री काका, तुम्ही आम्हालावाचविले’ असे सांगितले. त्यामुळे‘मुख्यमंत्री झालो, त्यावेळच्याआनंदापेक्षा अधिक आनंद यावेळीझाला’, असेही म���ख्यमंत्रीमहोदयांनी यावेळी सांगितले.\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nशेतमाल तारण योजना न राबविणाऱ्या बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख यांचे निर्देश\nराज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/03/blog-post_952.html", "date_download": "2021-06-17T01:31:59Z", "digest": "sha1:XZFE3QWCTFNR3INIK3GB3IGDBZYX6DTA", "length": 13860, "nlines": 86, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "एंजल ब्रोकिंगची फेब्रुवारी २०२१ मध्ये विक्रमी वृद्धी - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / उद्योग विश्व / मुंबई / एंजल ब्रोकिंगची फेब्रुवारी २०२१ मध्ये विक्रमी वृद्धी\nएंजल ब्रोकिंगची फेब्रुवारी २०२१ मध्ये विक्रमी वृद्धी\n■११ महिन्यांत दुप्पट वाढीसह ग्राहकसंख्या ३.७५ दशलक्षांवर पोहोचली...\nमुंबई, ११ मार्च २०२१ : देशातील सर्वात मोठ्या ब्रोकरेज हाऊसपैकी एक असलेल्या एंजल ब्रोकिंगने फेब्रुवारी २०२१ मध्ये विक्रमी ऑपरेटिंग पॅरामीटर्स दर्शवले आहे. कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२० मधील ग्राहकांची संख्या १.८२ दशलक्षांहून दुपटीने वाढून फेब्रुवारी २०२१ मध्ये ३.७५ दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे. डिजिटल फर्स्ट असा दृष्टीकोन असल्यामुळे एंजल ब्रोकिंगला टीअर २,३ आणि त्यापुढेही इतर शहरांमध्ये एकूण ग्राहकांचा वर्ग वाढवण्यासाठी मदत झाली. फेब्रुवारी २०२१ मध्ये कंपनीने ०.२९ दशलक्षांहून अधिक ग्राहक वर्ग जोडला आहे आणि ही वृद्धी गेल्यावर्षीच्या तुलनेत ३५०.१% आहे.\nमहिनाभरात ०.२० दशलक्षांपेक्षा ग्राहक जोडणारा हा सलग तिसरा महिना असून, तिमाहीत ०.५० दशलक्षांपेक्षा जास्त ग्राहक जोडणारी सलग तिसरी तिमाही ठरली. एंजल ब्रोकिंगच्या दमदार ग्राहक वृद्धीमुळे, ग्राहकांच्या क्रियाही वाढल्या आणि यातून रेकॉर्ड हाय अॅव्हरेज डेली टर्नओव्हर वाढून फेब्रुवारी २०२१ मध्ये तो ४ लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचला. जानेवारी २०२१ पेक्षा तो २४% जास्त तर फेब्रुवारी २०२० पेक्षा ४९८% जास्त ठरला.\nएंजल ब्रोकिंगने तंत्रज्ञान वापरावर भर देत ग्राहक वृद्धी वाढवण्याचे प्रयत्न केले व या प्रयत्नांना सकारात्मक यश मिळाले. टीअर २, ३ आणि त्यापुढील बाजारपेठा, मिलेनिअल्समध्ये कंपनीची मोठी भरभराट झाली. यातून भारतातील शेअर बाजारातील रिटेल सहभागाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर विस्तारले.\nएंजल ब्रोकिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय अग्रवाल म्हणाले, “ मागील एक वर्ष हे एंजल ब्रोकिंगसाठी विक्रमी ठरले. आमच्या ग्राहकांसाठी आम्ही अत्यंत मौल्यवान सेवा निर्माण करू शकलो. आम्ही योग्य मार्गावर आहोत, हेच या आकडेवारीतून दिसते. भविष्यात उत्कृष्ट मानवी भांडवल आणि तंत्रज्ञान आधारीत सोल्युशन्स आणण्याचा प्रय��्न कंपनीकडून सतत होत राहील. आता भौगोलिक सीमांपलिकडे आम्ही ग्राहक वर्ग वाढवणार असून ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव प्रदान करण्याकरिता उत्पादनांची संख्याही वाढवणार आहोत.”\nमागील काही वर्षांमध्ये एंजल ब्रोकिंग एक उत्कृष्ट डिजिटल कंपनीत परिवर्तन घडवण्याकरिता गुंतवणूक केली. यात ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, ट्रेडिंग अॅप्स, डिजिटल गुंतवणूक सल्ला सेवा इत्यादींचा समावेश होता. परिणामी, कंपनीच्या मोबाइल अॅप डाऊनलोड्स, विविध टिअर्समधील ग्राहकवर्गात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामुळे मार्केट शेअर वाढला व नफाही वृद्धींगत झाला. कंपनीने अनेक वेगळ्या सेवा दिल्या. यात स्मार्ट मनी (एज्युकेशन), स्मार्टएपीआय (ऑटोमेटेड ट्रेडिंग), व्हेस्टेड आणि एआरक्यू प्राइम (इन्व्हेस्टमेंट इंजिन) सोबत भागीदारी करत आंतरराष्ट्रीय गुंतवणूक केली.\nएंजल ब्रोकिंगची फेब्रुवारी २०२१ मध्ये विक्रमी वृद्धी Reviewed by News1 Marathi on March 11, 2021 Rating: 5\nउद्योग विश्व X मुंबई\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/liquid-medical-oxygen-tank/", "date_download": "2021-06-17T02:36:26Z", "digest": "sha1:SRWJGNFNPDGMEFFX4PVC726FLL2DDKI3", "length": 3205, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Liquid medical oxygen tank Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune: ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम 6 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा- जिल्हाधिकारी\nएमपीसी न्यूज - पुणे शहर तसेच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची दैनंदिन वाढत जाणारी रुग्णसंख्या विचारात घेऊन अति दक्षता विभागातील (आयसीयू) व कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) तसेच ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम 6 ऑगस्टपर्यंत पूर्ण…\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\nPimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/deadline-prime-minister-crop-insurance-scheme-kharif-season-july-31-327517", "date_download": "2021-06-17T02:43:08Z", "digest": "sha1:3X4NGT5GKPIICZSWLKRJ4CWLVOGUNX7K", "length": 16428, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शेतकऱ्यांनो, पीक विमा योजनेबाबत कृषी आयुक्तालयाने जाहीर केली महत्त्वाची सूचना", "raw_content": "\nबँक आणि आपले सरकार सेवा केंद्रावर शेवटच्या दिवशी गर्दी झाल्यामुळे अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज भरता न आल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार नाही.\nशेतकऱ्यांनो, पीक विमा योजनेबाबत कृषी आयुक्तालयाने जाहीर केली महत्त्वाची सूचना\nपुणे : खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आली आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी बँक आणि आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत विमा अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. बँक आणि आपले सरकार सेवा केंद्रावर शेवटच्या दिवशी गर्दी झाल्यामुळे अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज भरता न आल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार नाही.\nयोजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत वाढविणे केंद्र सरकारच्या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अशक्य आहे. त्यामुळे कोणत्याही चर्चेवर विश्वास न ठेवता नोंदणीसाठी नजीकच्या बँक अथवा आपले सरकार केंद्रामध्ये ३१ जुलैपर्यंत विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा.\n- प्रशासक नियुक्तीच्या चक्रव्यूहात अडकलं राज्य सरकार; कोण भेदणार हे चक्रव्यूह\nया संदर्भात नजीकच्या विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँक, आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क करण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nLockdown : बँकिंग संदर्भात पोलिसांकडून स्वतंत्र नियमावली जाहीर\nपुणे : शहरातील बहुतांश भागात काही कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने पुणे पोलिसांनी मंगळवारी संक्रमण क्षेत्राची व्याप्ती वाढवून तेथे कडक संचारबंदी लागू केली. दरम्यान, या भागातील बँकिंग व्यवस्था सुरू ठेवण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र नियमावली लागू केली आहे. याबाबतचा आदेश पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिस\nपुणे जिल्हा परिषद बळीराजाच्या पाठीशी; 'या'साठी देणार अनुदान\nपुणे : केवळ बैलांअभावी शेती कसण्यापासून कोणीही शेतकरी मागे राहू नये, या उद्देशाने आता बैलजोडी खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर बैलजोडी खरेदी करता येणार आहे.\nद्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची आमदार अतुल बेनके यांच्यासोबत बैठक\nनारायणगाव : घड निर्मिती न झाल्याने जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडले आहेत.द्राक्ष बागांची पुनर्स्थापना करण्यासाठी व कर्ज बाजारी द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने आर्थिक पॅकेज जाहीर करावे.हवामान आधारित पिक विमा योजना अस्तित्वात आणावी.निसर्ग चक्र\nशाळेतील मुलांना अमाप संधी, या वयापासून करा स्पर्धा परीक्षेची तयारी, जाणून घ्या सोप्या टिप्स\nअकोला: परीक्षा आणि विद्यार्थी यांना आता वेगळे करता येणार नाही. त्यातही स्पर्धा परीक्षांना आता अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे. मागील तीस ते चाळीस वर्षांपासून या दोघांमधील संबंध दृढ होत चालले आहेत.\nविशेष लेख : महाराष्ट्राचे चुकीचे नॅरेशन का उभे करताय - आमदार अँड. आशिष शेलार\nसिनेमामध्ये दाखवण्यात येणारी एक आई ही अनेक वेळा प्रेमळ आणि उदारमतवादी म्हणजे माझ्या लेकरांना जे जे मिळाले त्याचे समाधान मानणारी असते तशीच एखाद्या स���नेमात एखादी सावत्र आई अशी दाखवण्यात येते की, तिच्या लेकरा-बाळांना पुरेसे जरी मिळाले तरी ती सावत्र आई समाधानी नसते, कारण जे मिळाले ते तिच्या ह\nपंतप्रधान पीक बिमा योजनेत सहभागी होण्यासाठी पिकनिहाय मुदत\nअकोला : भारत सरकारद्वारे २०२० च्‍या रब्‍बी हंगामासाठी रायगड, धुळे, पुणे, औरंगाबाद, हिंगोली, अकोला, पालघर व भंडारा जिल्‍ह्यांमधील कर्जदार असलेल्‍या आणि नसलेल्‍या शेतकऱ्यांकरिता प्रधानमंत्री फसल बिमा योजना राबविली जात असून, योजनेची अंमलबजावणी करण्‍याचे अधिकार एचडीएफसी ॲर्गो जनरल इन्शुरन्स क\nसीमकार्ड अपडेट करून देतो म्हणाला अन् ११ लाखांना गंडा घातला\nपुणे : सीमकार्ड अद्ययावत करण्याचा बहाणा करुन अनोळखी व्यक्तीने एका नागरिकाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवली आणि त्यांच्या खात्यातील 11 लाख रुपये ऑनलाइन माध्यमाद्वारे काढले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांचे आश्वासन\nखडकवासला (पुणे) : उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफीची शेवटची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. त्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज देखील मंजूर होणार आहे. असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी दिल्याची माहिती दिली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांनी सांगितले.\nसोयाबीन, कापूस, उडीद, ज्वारी, तूर, मूग पिकांसाठी पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा\nअकोला ः जिल्ह्यात खरिपासाठी पुनर्रचित हवामानावर आधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकारने खरिपासाठी अकोला, पालघर, रायगड, धुळे, पुणे, औरंगाबाद, हिंगोली आणि भंडारा या जिल्ह्यांतील कर्जदार आणि विनाकर्जदार शेतकऱ्यांसाठी एचडीएफ\nसायबर पोलिसांचा करिष्मा; ऑनलाईन फ्रॉड झालेल्या कॉसमॉस बँक आणि नागरिकांचे पैसे केले परत\nपुणे : सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना विविध प्रकारचे आमिष दाखवून त्यांची ऑनलाईन माध्यमाद्वारे फसवणूक करीत कोट्यवधी रुपये लंपास केले. त्यापैकी सुमारे आठ कोटी रूपयांची रक्कम सायबर पोलिसांनी परत मिळवित नागरिकांना दिलासा द्यायचे काम केले आहे. मागील सहा महिन्यात इतकी मोठी रक्कम सायबर पोलिसांनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/sukanya-samrudhi-account-plan-your-door-nanded-news-348044", "date_download": "2021-06-17T02:57:30Z", "digest": "sha1:EGRP6BKR53TF2I7T77CD2I4PJHRLJP6B", "length": 17695, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गुड न्यूज : सुकन्या समृद्धी खाते योजना आपल्या दारी", "raw_content": "\nअभिनव सिन्हा डाक निरीक्षक किनवट उप विभाग किनवट आणि सुरेश सिंगेवार विपणन कार्यकारी अधिकारी मुख्य पोस्ट ऑफिस नांदेड.यांनी केले आहे.\nगुड न्यूज : सुकन्या समृद्धी खाते योजना आपल्या दारी\nनांदेड : किनवट तालुक्यातील दहेगावं येथे lता. २१ सप्टेंबर २०२० रोजी मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृद्धी खाते योजना घरोघरी जाऊन शून्य ते दहा वर्षापर्येंतच्या मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी खाते उघडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.\nपरिसरातील खेड्या पाड्यातील व वाड्या तांड्यातील नागरिकांनी आपल्या मुलींच्या उच्च शिक्षणासाठी,आणि UPSC, MPSC शिक्षणासाठी,लग्नासाठी व तिच्या उजवल भविष्या करिता सुकन्या समृद्धी खाते योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन अभिनव सिन्हा, डाक निरीक्षक किनवट उप विभाग किनवट आणि सुरेश सिंगेवार विपणन कार्यकारी अधिकारी मुख्य पोस्ट ऑफिस नांदेड यांनी केले आहे.\nहेही वाचा - Video- गोदावरीवरील विष्णुपुरी प्रकल्पाचे उघडले सहा दरवाजे\nसमृद्धी खाते योजनाच्या मुख्यधारेला जोडन्याचे डाक विभाग करणार\nही योजना भारत सरकार भारतीय डाक विभाग यांच्यामार्फत गाव पातळीवर घरोघरी जाऊन विशेष अंतर ठेवून, मास्कचा वापर आणि सॅनिटायझर वेळोवेळी वापर प्रत्येक खाते फॉर्म भरून घेताना करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील मुलींना सुकन्या समृद्धी खाते योजनाच्या मुख्यधारेला जोडन्याचे डाक विभाग करणार आहे.\nसुकन्या समृद्धी खाते योजनेला सर्वात जास्त व्याज व ते पण चक्रीवाढ\nगावातील सर्व नागरिकांनी आपल्या मुलींचे सुकन्या समृद्धी खाते या मोहिमेत सहभागी व्हावे व आपले गाव शंभर टक्के सुकन्या समृद्धि गाव म्हणून नांदेड जिल्ह्यात ओळखले जावे. भारत सरकारच्या वतीने सुकन्या समृद्धी खाते योजनेला सर्वात जास्त व्याज व ते पण चक्रीवाढ आहे.\nयेथे क्लिक करा - स्वारातीम विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा केंद्राला मंजुरी- उदय सामंत\n250 रुपायात हे खाते घरपोच उघडून मिळेल.\nदोनशे पनास रुपये हे आपल्या मुलींच्या खात्यात जमा रक्कम राहणार आहे. या सुकन्या समृद्धी खाते योजना मध्ये लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे घेऊन आपल्या घरीच हजर रहावे.\n१) मुलीचा जन्म तारखेचा दाखला. ग्रा.प.दाखला किंवा आधार कार्ड दोन्हीपैकी एक झेरॉक्स प्रत\n२) मुलीचे दोन फोटो पासपोर्ट साईज.\n३) आई किंवा वडिलांचे दोघापैकी एकाचे आधार कार्ड व पॅन कार्ड झेरॉक्स. ज्याचे कागदपत्रे देणाऱ्याचे दोन फोटो.\nनांदेड : मुलांना त्यांच्या मनासारख्या कृतीयुक्त बाबी दिल्या तर ते रंजकपणे शिकतील - मंदार नाईक\nकिनवट ( जि.नांदेड ) : मुलांना त्यांच्या मनासारख्या कृतीयुक्त बाबी दिल्या तर ते रंजकपणे शिकतील व आदर्श जीवन जगतील असे प्रतिपादन किनवटचे उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांनी केले.\nलग्नात फुलांची जागा घेतली सॅनिटायझरने\nनांदेड : सनई- सुरांचा व बँडबाजाचा आवाज न करता अतिशय साध्या पद्धतीने लग्न सोहळे पार पडत आहेत. पाहूण्यांचे स्वागत सुवासीक असलेल्या फुलांनी केल्या जात होते. मात्र ती जागा आता सॅनिटायझरने घेतल्याचे दिसून येत आहे. फुल नको सॅनिटायझर द्या असा आग्रह पाहूणे मंडळीही करत आहेत. ही किमया केली कोरोना या\nनांदेड : पित्याच्या उपचारासाठी लेक विकतेय हातगाड्यावर भाजीपाला\nनांदेड : एकीकडे नवजात कन्येला गर्भातच मारुन टाकणारी विकृती दिवसेंदिवस वाढत आहे, त्या मागे वंशाला दिवा हवा ही मानसिकता कारणीभूत आहेच. परंतु या विकृत मानसिकतेचा बुरखा फाडणारे उदाहरण समोर आले आहे. आपल्या आजारी पित्याच्या उपचारासाठी एकुलत्या एक लेकीनेच आधार देत हातगाड्यावर भाजीपाला विकून संसार\nडाक विभाग : ‘माझी मुलगी, माझी जबाबदारी’ योजनेची सुरुवात\nनांदेड : किनवट तालुक्यातील गावा- गावात व घरोघरी जाऊन ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘माझी मुलगी, माझी जबाबदारी ’ या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन शुन्य ते दहा वर्षापर्यंतच्या मुलीच्या आई व वडिलांना भेटून सुकन्या समृद्धी खाते योजनाचे खाते उघडण्यात येणार असल्याचे डाक निरीक्षक व विपणन कार्यकारी अ\nश्री वाल्मीक रुषी मंदिरासाठी दहा लाखाचा निधी- आमदार बालाजी कल्याणकर\nनांदेड : शहरातील गोकुळनगर परिसरात वाल्मीक रुषीचे मंदिर बांधकामासाठी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी दहा लाखाचा निधी देण्याचे आश्वासन दिले. शहराच्या राजर्षी शाहू महाराज पुतळा यशवंतनगर (विस्तारित ) भागात कै. व्यंकटस्वामी रामचंद्रराव पोन्ना (मुदीराज) यांच्या स्मर��ार्थ आदिवासी कोळी\nनांदेड : राष्ट्रीय महामार्गामुळे किनवट शहराच्या वैभवात भर पडणार\nकिनवट (जिल्हा नांदेड) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. महामार्ग हा बाजारपेठेच्या वृद्धीसाठी फायदेशीर ठरणार असतानाही \"इको सेन्सिटिव्ह झोन\" अभयारण्याच्या नावाखाली काही लोक शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करण्य\nअक्षदा पडण्याअगोदर नवदाम्पत्यानी याला दिले महत्व\nनांदेड : जिल्ह्यातील माहूर येथे सोमवारी (ता. १५) केंद्रे परिवारात लॉकडाउनमध्ये मोजक्या पाहुणे व मित्र परिवारात शुभ विवाह सोहळा साजरा करण्यात आला होता. हा शुभ विवाह चि. एस. डी. केंद्रे व चि. सौ. का.वैष्णवी मुंडे यांचा होता. यातील नववर केंद्रे हे केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत. या नवदाम्पत्यान\nकिनवटचे सहायक जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर...\nगोकुंदा ( जि.नांदेड ) : शनिवारी (ता. २६ ) सकाळी १० ची वेळ... ग्रामसेक, सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता यांना भ्रमणध्वणी संदेशाने प्रकल्पकार्यालयात बोलावून घेऊन किनवट शहरालगत गोकुंदा सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेलं गाव आहे... येथे सांडपाणी व्यवस्थ\nकोरोना : शिक्षकांना गृहभेटीसाठी बंधनकारक करू नये, संघटनेची अफलातून मागणी\nनांदेड : सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी, जिल्हा व राज्य पदाधिकारी यांची आपल्या विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. बुधवारी (ता. १४) जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी शरद कुलकर्णी, शिक्षणाध\nतिची आणि तुझी 'ही' रास आहे 'या' राशींच्या कपल्सचं पटणं कठीण..\nमुंबई : भारतीय परंपरेनुसार लग्नाआधी मुलगा आणि मुलीची जन्मपत्रिका बघणं महत्वाचं मानलं जातं. जन्मपत्रिकेनुसार तुमची कुंडली जुळत असेल तरच लग्न ठरवण्यात काहींचा कल असतो. मात्र प्रेमविवाह करणाऱ्यांना कुंडली किंवा राशींचं फारसं पडलेलं नसतं. काही लोकं राशिभविष्य आणि ग्रहांवर विश्वास ठेवतात तर काह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/kamal-haasan-offers-big-help-to-corona-patients/", "date_download": "2021-06-17T02:53:29Z", "digest": "sha1:A3K25W22D6TF3TK2IRNTI64UYR4ZZXGN", "length": 9075, "nlines": 77, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates कोरोना रुग्णांसाठी कमल हासन यांचं मोठं पाऊल, आपल्या घराचं रुग्णालयात रूपांतर", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकोरोना रुग्णांसाठी कमल हासन यांचं मोठं पाऊल, आपल्या घराचं रुग्णालयात रूपांतर\nकोरोना रुग्णांसाठी कमल हासन यांचं मोठं पाऊल, आपल्या घराचं रुग्णालयात रूपांतर\nकोरोनाची दहशत एवढी वाढली हे की अनेकांचं विलगीकरण केलं जातंय. सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव उपाय असल्याचं सांगत पंतप्रधानांनीही लॉकडाऊन घोषित केलं आहे. अशा परिस्थितीत अनेक कलाकार आपल्या परीने जनजागृती करत आहेत. दक्षिण भारतातील कलाकार नेहमीच जनतेसाठी संवेदनशीलता दाखवत असतात. त्यामुळे तेथील जनतेला कलाकारांप्रती विशेष आस्था असते. सुपरस्टार रजनीकांत यांनी सेटवर रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना ५० लाखांची मदत दिली आहे. आता सुपरस्टार कमल हासन यांनी खूप मोठी मदत कोरोनाग्रस्तांना देऊ केली आहे.\nज्या घरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येतो, त्या संपूर्ण इमारतीतील प्रत्येकालाच क्वारंटाईन करावं लागतं, इतकं या कोरोनाची व्हायरसचं स्वरूप भीषण आहे. रुग्णालयांत कोरोनाग्रस्तांसाठी जागा कमी पडत आहे. कारण अशा रुग्णांना आयसोलेशन वॉर्डमध्येच ठेवणं भाग असतं. अशा परिस्थितीत दक्षिण भारतातील अष्टपैलू कलावंत कमल हासन यांनी थेट आपल्या घराचंच रूपांतर कोरोना रुग्णांसाठीच्या रुग्णालयात करण्यास सांगितलं आहे. त्यांनी यासंदर्भात Tweet केलं आहे.\nआपण डॉक्टरांच्या सहाय्याने आपल्या घराचं रूपांतर कोरोनाग्रस्तांच्या रुग्णालयात करण्यासाठी तयार आहोत, असं ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे. कमल हासन यांच्या या कृत्याचं सर्वत्र कौतुक होतंय. त्यांनी केलेल्या ट्विटला हजारो लाईक्स मिळाली आहेत. तसंच लोकांनी त्यांचे आभार मानले आहेत. तुम्ही खरेखुरे हिरो आहात, असं अनेकांनी रिप्लायमध्ये म्हटलं आहे.\nबॉलिवूडच्या अनेक कलाकारांनीही आपल्या पद्धतीने कोरोनापासून लोकांचा बचाव व्हावा यासाठी मदत देऊ केली आहे. अभिनेता हृतिक रोशनने मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना N95 आणि FFP3 मास्क्सचं वाटप केलं होतं. तामिळ अभिनेता कार्ती याने १० लाखांची मदत देऊ केली होती. मात्र स्वतःच्या घराचंच रूपांतर रुग्णांसाठीच्या रूग्णालयात करण्याचा प्रस्ताव ही खूपच मोठी गोष���ट आहे. त्यामुळे कमल हासन यांचं यासाठी कौतुक करावं तेवढं थोडं आहे.\nPrevious आफ्रिदीची गरजूंना मदत, सचिन, विराट कधी पुढे येणार\nNext ऐन संकटाच्यावेळी कल्याणमधले बहुतांश डॉक्टर्स गायब\nऔरंगाबादेत मुसलमान टोळक्याची पोलिसांना शिवीगाळ\nसीबीआयच्या संचालकपदी सुबोध कुमार जयस्वाल यांची नियुक्ती\nसंबित पात्रा यांच्याकडून काँग्रेसचे टुलकिट प्रकरण उघड\n‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/saamana-editorial-on-corona-second-wave-and-rural-economy/", "date_download": "2021-06-17T03:14:39Z", "digest": "sha1:JUNORUHE2JEE3WTCMPTWHUVNMKCWNBGB", "length": 24372, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कणाच मोडून पडला, आता अर्थव्यवस्थेला ऑक्सिजन कोण देणार? शिवसेनेचा अग्रलेखातून सवाल - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कणाच मोडून पडला, आता अर्थव्यवस्थेला ऑक्सिजन कोण देणार\nमुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या ��ाटेने थैमान(corona-second-wave ) घातले आहे . यापार्श्वभूमीवर ग्रामीण अर्थव्यवस्थेला जबर फटका बसण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. अर्थ क्षेत्रातील जाणकारही ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडेल आणि त्यामुळे महागाईदेखील वाढेल, अशी भीती आता व्यक्त करत आहेत. शेती, कृषी उत्पादन आणि शेतकरी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तो कणाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोडून पडला तर अर्थव्यवस्थेला ऑक्सिजन कोण देणार असा सवाल शिवसेनेने(Shivsena) सामनाच्या अग्रलेखातून ( saamana-editorial) उपस्थित केला आहे.\nआजचा सामनातील अग्रलेख :\nसुनामीप्रमाणे उसळलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आता देशातील प्रत्येक राज्याला आपल्या मगरमिठीत घेतले आहे. पहिल्या लाटेत कोरोनाच्या राक्षसाने शहरी अर्थव्यवस्थेचा घास घेतला आणि आता ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कोरोनाची गिधाडे फडफडत आहेत. ग्रामीण भागाचे कंबरडे मोडणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अन्नधान्याचे उत्पादन, वितरण यासह ग्रामीण अर्थव्यवस्थेला जबर फटका बसतो आहे. त्यामुळे देशातील खाद्य क्षेत्रात महागाई भडकण्याचा धोका आहे. हे संकट अधिक लांबले तर भारताला अन्नधान्याची आयात करावी लागेल आणि जागतिक बाजारातील अन्नधान्याच्या किमतीवर त्याचा परिणाम होईल, अशी भीती आता जाणकार मंडळी व्यक्त करताना दिसत आहे. ही भीती निराधार नक्कीच म्हणता येणार नाही.\nकारण कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून पश्चिम बंगालपर्यंत प्रत्येक राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडविला आहे. मोठी महानगरे, शहरे, जिल्हा व तालुक्यांची ठिकाणे ते अगदी छोटय़ा गावखेडय़ा व तांडय़ांपर्यंत सगळीकडेच कोरोनाने उच्छाद मांडला आहे. कोविडच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक अक्राळविक्राळ आहे आणि दररोज ती देशात महासंहार घडवते आहे. अर्थव्यवस्थेलाही मरणासन्न अवस्थेला नेऊन पोहोचविण्याचे काम कोरोनाची दुसरी लाट करते आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.\nकोविडच्या पहिल्या लाटेचा उद्रेक झाला, तेव्हा त्याचा सर्वाधिक फटका मोठी महानगरे आणि शहरांना बसला. त्यात शहरी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. देशव्यापी लॉकडाऊनमुळे अर्थकारण ठप्प झाले. हजारो कारखाने बंद पडले. उद्योगधंदे बुडाले, व्यापारउदिम नष्ट झाला, बेरोजगारी वाढली. राज्य सरकारांचे आणि केंद्राचेही महसुली उत्पन्न क��ालीचे घटले. देशाच्या शहरी अर्थव्यवस्थेला बसलेला तो तगडा झटका होता. मात्र, तशाही परिस्थितीत अर्थव्यवस्थेची नौका बुडू न देण्याची कामगिरी देशाच्या ग्रामीण क्षेत्राने बजावली होती. त्यामुळे औद्योगिक उत्पादनांत प्रचंड घट होऊनही देश उभा राहिला. ग्रामीण अर्थव्यवस्थेची खोलवर रुजलेली पाळेमुळे हे त्याचे कारण होते. शेती आणि एकूणच कृषी क्षेत्राशी निगडीत पूरक व्यवसायांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत अर्थव्यवस्थेचे हेलकावे खाणारे गलबत किनाऱ्याला लावण्याची किमया करून दाखविली.\nमात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरांबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चूड लावली आहे. शेती व शेतीवर आधारित व्यवसायाच्या माध्यमातून ज्या शेतकरीवर्गाने पहिल्या लाटेत अर्थव्यवस्थेचा सांभाळ करण्याचे काम केले, ते शेतकरी व ग्रामीण जनताच आज कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विळख्यात सापडली आहे. महाराष्ट्रच नव्हे उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू, केरळ, राजस्थान, पश्चिम बंगाल, हरियाणा व पंजाब आदी राज्यांच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या बातम्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. आधीच शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात आरोग्य सुविधा कमी, त्यात ग्रामीण जनतेत असलेला जागरुकतेचा अभाव. यामुळे गावागावांत कोरोनाने पाय पसरले आहेत. छोटय़ा-छोटय़ा खेडय़ातही मृत्यूचे तांडव सुरू आहे. त्याशिवाय कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येक राज्याने आता टाळेबंदीचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे वाहतूक, दळणवळण ठप्प झाले.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे तांडव आणखी किती दिवस चालेल व वेगवेगळ्य़ा राज्यांतील लॉक डाऊनची मर्यादा आणखी किती वाढेल, याचा नेमका अंदाज आज तरी कोणी वर्तवू शकत नाही. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला जबर फटका बसण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. अर्थ क्षेत्रातील जाणकारही ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडेल आणि त्यामुळे महागाईदेखील वाढेल, अशी भीती आता व्यक्त करत आहेत. त्याचे कारण स्पष्ट आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा ग्रामीण भागात कोरोनाच्या साथीचा प्रसार अधिक व्यापक आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठा, बाजार समित्यांच्या पातळीवर वितरणाची साखळी विस्कळीत झाली आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रसार असलेल्या जिल्ह्यांमध्ये तर आताच वितरण प्रणाली ठप्प झाली आहे. अन��नधान्याच्या उत्पादनावर याचा गंभीर परिणाम होईलच, शिवाय जे उत्पन्न होईल त्यापैकी किती शेतमाल बाजारात पोहोचेल याबाबतही शंका आहेच, असेही शिवसेनेने म्हटले आहे .\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleगुलजारांनी इतरांच्या प्रेमकहाण्यात रंग भरले पण स्वतःच प्रेम वाचवू शकले नाहीत\nNext articleमराठा आरक्षण संदर्भात केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अन��कांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/role-of-pediatrician-is-important-in-the-third-wave-of-corona-chhagan-bhujbal/", "date_download": "2021-06-17T03:01:57Z", "digest": "sha1:OEII2P2K6ICF4YMTCR2QXQG6K6BF4NEV", "length": 7524, "nlines": 61, "source_domain": "janasthan.com", "title": "Role of Pediatrician is important in the Third Wave of Corona - Chhagan Bhujbal", "raw_content": "\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालरोग तज्ञांची भूमिका अत्यंत महत्वाची- छगन भुजबळ\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालरोग तज्ञांची भूमिका अत्यंत महत्वाची- छगन भुजबळ\nनाशिकच्या बालरोग तज्ञांनी घेतली पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट\nनाशिक – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Third Wave of Corona) सर्वाधिक परिणाम हा लहान मुलांवर होऊ शकतो असे तज्ञांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्यामुळे या तिसऱ्या लाटेत बालरोग तज्ञांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. यासाठी प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य डॉक्टरांना करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी डॉक्टरांना दिले.\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Third Wave of Corona) पार्श्वभूमीवर लहान मुलांना संभाव्य धोका लक्षात घेता करावयाच्या उपाययोजनांबाबत आज इंडियन अॅकेडमी ऑफ पेडियाट्रिक्स संघटनेच्या डॉक्टरांनी नाशिक येथील कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन चर्चा केली.\nयावेळी त्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना विविध मागण्यांचे निवेदनही दिले. या निवेदनात लहान मुलांमध्ये डेक्सामेथासोन, इमुनोग्लोबुलीन, पॅरॅसिटॅमोल यासह लागणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असावीत, लहान मुलांना एको कार्डीयोग्राफी ही तपासणी करणारे तज्ञ उपलब्ध असावे यासह विविध मागण्या त्यांनी केल्या आहे.\nयावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, बालरोग तज्ञांनी दिलेल्या सूचनांचा अभ्यास करून तिसऱ्या लाटेच्या (Third Wave of Corona) पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. यामध्ये बालरोग तज्ञांनी प्रशासनाला सहकार्य करून या तिसऱ्या लाटेत आपली महत्वपूर्ण अशी भूमिका पार पाडावी असे आवाहन करत डॉक्टरांच्या मागण्यांचा सकारत्मक विचार करून त्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी उपस्थित डॉक्टरां���ा दिले.\nयावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, डॉ.राजेंद्र कुलकर्णी,डॉ.रविंद्र सोनवणे, डॉ. मिलिंद भराडिया, डॉ.प्रशांत कुटे, डॉ.रिना राठी, डॉ.शर्मिला कुलकर्णी, डॉ.वैभव पुस्तके, डॉ.केदार मालवतकर, डॉ.सुशील पारख, डॉ.अमोल मुरकुटे, डॉ.गौरव नेरकर, डॉ.योगेश गोसावी, डॉ.संदीप वासनकर, डॉ.शाम हिरे, आकाश पगार, संदीप अहिरे आदी उपस्थित होते.\nशेअर बाजारात नवा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९८५ तर शहरात ४२४ नवे रुग्ण\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kathyakut.com/rhea-chakravartys-filmi-career-was-finish/", "date_download": "2021-06-17T03:32:26Z", "digest": "sha1:RIYAG5CQXSOG4Q32CYLMXNFCLMPZUVPF", "length": 9655, "nlines": 102, "source_domain": "kathyakut.com", "title": "सुशांत केसमध्ये नावे उघड न करून करीअर वाचवू असा रियाचा समज असेल तर तो खोटा आहे - Kathyakut", "raw_content": "\nसुशांत केसमध्ये नावे उघड न करून करीअर वाचवू असा रियाचा समज असेल तर तो खोटा आहे\nटिम काथ्याकूट – सुशांत सिंग राजपूतने १४ जुन रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. सुरुवातीला सुशांतने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे समोर आले होते. मात्र, त्यानंतर वेगवेगळ्या शंका आणि प्रश्न उपस्थित करण्यात आल्या.\nसुशांतच्या मृत्यूला आत्ता दोन महिने पूर्ण झाले. तरीही अजून या प्रकरणाचा छडा लागलेला नाही. या घटनेला त्याचा परिवार आणि चाहते त्याला न्याय मिळाला म्हणून प्रयत्न करत आहेत.\nसुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, फसवणूक, पैशांची अफरातफर अशा अनेक आरोपांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ईडी सुद्धा रियाविरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या अँगलने तपास करत आहे.\nमात्र आत्ता या सर्वांचा परिणाम तिच्या करिअरवर होताना दिसत आहे. दिग्दर्शक हर्ष लोम रिया चक्रवर्तीसोबत एक सिनेमा बनवणार होते. पण या प्रकरणानंतर त्यांनी रियाला या चित्रपटातून काढून टाकले आहे.\n२००९ मध्ये एमटीव्हीच्या ‘टीन दीवा’ या रिअ‍ॅलिटी शेमध्ये ती फर्स्ट रनर अप होती. त्यानंतर तिने दिल्लीत एमटीव्हीच्या व्हिडीओ जॉकी बनण्यासाठी आॅडिशन दिले आणि सिलेक्टही झाली.\nरियाने अनेक प्रोग्राम होस्ट केले आहेत. टीव्ही प्रोग्राम होस्ट केल्यानंतर रियाला अ‍ॅक्टिंग करिअर खुणावू लागले. त्यामूळे तिने अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. पण आत्ता तिचे हे करिअर संपण्याच्या वाटेवर आले आहे.\nहर्ष यांनी स्वतः याचा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, ‘रियासोबत मी एका सिनेमाचे प्लानिंग करत होतो. पण आता मी तिच्यासोबत काम करणार नाही.’\nते पुढे म्हणाले की, ‘रिया चक्रवर्तीचे फिल्मी करिअर आता संपले आहे. सुशांत प्रकरणात काही लोकांच्या नावाचा खुलासा न करून आपण आपले करिअर वाचवू शकतो. असा तिचा समज असेल तर ते खोटे आहे.’\nप्रेक्षक तिला कधीही स्वीकारणार नाहीत. तिचा खेळ आता संपलाय. आता ती वाचणार नाही. सुशांतवर खरे प्रेम असते तर ती स्वत:हून समोर येत बोलली असती. असे लोम हर्ष म्हणाले.\nरियाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये बोटावर मोजण्याइतके सिनेमे केले आहेत. ते सर्वच्या सर्व फ्लॉप झाले. रिया, तिचा भाऊ आई आणि तिचे वडील या चौघांवरही सुशांतप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि फसवणुकीचा आरोप आहेत.\nत्याचा तपास सुरू करण्यात आला होता. सुशांतच्या मृत्यूला दोन महिने झाले आहेत. या प्रकरणात रोज नवनवीन माहीती समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास ईडी, सीबीआय आणि महाराष्ट्र पोलीस करत आहेत.\nरिया चक्रवर्तीचा खेळ संपलाय, ती आता वाचणार नाही\nचंकी पांडे ना सुपरस्टार ना हिट चित्रपट तरीही आहे बॉलीवूडचा सर्वात श्रीमंत कलाकार\nतुम्हाला हे देखील आवडेल\n‘करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक होते ‘हे’ क्रिकेटर, पण आता स्वतःचे पोट भरणेही झाले अवघड’\nपंढरपूरच्या विठूरायाची मुर्ती तब्बल दहा ते पंधरा वर्षे पंढरपूरातून गायब होती; कारण..\nसुशांत सिंग राजपूतसारखेच ‘या’ दक्षिणात्य अभिनेत्याने नैराश्यातून संपवले होते आयुष्य\n८५ वर्षांच्या मेंढपाळाने बकऱ्या सांभाळत खोदले तब्बल १४ तलाव; सोबतच लावली २ हजार झाडे\nअभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटर व्हिवीयन रिचर्डस यांची लव्ह स्टोरी\nस्वराज्य वाचवण्यासाठी पोटच्या गोळ्यासह शत्रुच्या छाव��ीत तब्बल १९ वर्षे कैदेत राहीलेली राणी येसुबाई\nचंकी पांडे ना सुपरस्टार ना हिट चित्रपट तरीही आहे बॉलीवूडचा सर्वात श्रीमंत कलाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/others/mudra-is-now-a-loan-e-mudra-knowing-which-bank-to-get-a-loan-from/", "date_download": "2021-06-17T01:57:46Z", "digest": "sha1:XUTWPRPKO5HAKSP3CWVTENOHQSAOBUXF", "length": 8649, "nlines": 102, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "आता मुद्रा लोन झाले - ई-मुद्रा; जाणून घ्या ! कोणत्या बँकेत मिळेल कर्ज", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nआता मुद्रा लोन झाले - ई-मुद्रा; जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळेल कर्ज\nछोटे व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी अत्यंत उपयोगी असलेली सरकारची मुद्रा लोन योजना खूप लोकप्रिय झाली आहे. अनेक उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी या योजनेचा लाभ घेतला आहे. छोट्या व्यावसायिकांना ५० हजार रुपयांचे कर्ज या योजनेतून सहज मिळते. आपला व्यावसाय वाढविण्यासाठी या योजनेची मदत होते. दरम्यान ही योजनेचा लाभ आपण ऑनालाईन पद्धतीनेही घेऊ शकतो.\nई-मुद्रा लोन योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे\nअर्जदाराचे वय १८ ते ६५ वर्ष असावे.\nव्यक्ती भारताचा रहिवाशी असावा, याचा पुरावा.\nअर्जदाराचे बँकेत खाते असणे आवश्यक.\nबँकेच्या खात्याशी आधार कार्ड लिंक असावे आणि आपला मोबाईल नंबरही लिंक असावा.\nया बँकांमध्ये मिळेल मुद्रा लोन\nआयसीआयसीआय बँक (ICICI Bank )\nआयडीबीआय बँक (IDBI Bank )\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nस्वतःचा व्यवसाय करा सुरु: पंतप्रधान भारतीय जन औषधि योजनेतून पैसे कमावण्याची मोठी संधी\nनाशिक येथे 21 ते 25 जून पर्यंत रोजगार मेळावा, बेरोजगार युवकांसाठी संधी\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खासगी रोपवाटिका योजना; जाणून योजनेची सर्व माहिती\nपीक विमा मिळत नाहीये, तर इथे करा पीक विमा संबंधित तक्रार,आणि मिळवा माहिती\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्व��रे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/the-ncp-is-on-the-right-track-and-will-emerge-as-a-major-party-in-2024-sharad-pawar/", "date_download": "2021-06-17T02:41:21Z", "digest": "sha1:7WSRHSP5GYIWQN4WJ63X5UNS3X43WKRT", "length": 16495, "nlines": 378, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "राष्ट्रवादीची वाटचाल योग्य मार्गाने, २०२४मध्ये मोठा पक्ष म्हणून उदयास येणार - शरद पवार - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\nराष्ट्रवादीची वाटचाल योग्य मार्गाने, २०२४मध्ये मोठा पक्ष म्हणून उदयास येणार – शरद पवार\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २२ वा वर्धापन दिन.(22nd anniversary of the Nationalist Congress Party) आज मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष योग्य मार्गाने चालत असल्याचे म्हणत २०२४ मध्ये आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास येईल, असा व���श्वास व्यक्त केला.\nते म्हणाले, अनेक नेत्यांनी पक्ष काढल्याचे आपण बघितले आहे. देशात अनेक पक्ष बनले, काही टिकले तर काही कधी गायब झाले कळलं नाही. राष्ट्रवादी योग्य दिशेने जात आहे. पक्षातून काही लोक गेले तर नवीन लोक तयार झाले. मात्र राष्ट्रवादीने २२ वर्षांपासून राज्याच्या राजकारणात आपली छाप कायम ठेवली आहे. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करून सत्ता स्थापन केली. आज राष्ट्रवादी पक्ष काम करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. राजकारणात सतत काम करत राहाणे गरजेचं आहे. सत्ता ही महत्त्वाची आहेच, लोकांचे प्रश्न सोडावण्यासाठी सत्ता गरजेची आहे. महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष नुसतं टिकणार नाही तर लोकांसाठी कामही करणार आहे. तीन पक्षाच्या सरकारला लोकांनी स्विकारलं, लोकांच्या याच विश्वासावर हे सरकार उत्तम सुरु आहे, असेही पवार म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमोदींमुळेच भाजपाला सात वर्षांपासून मिळते आहे यश; संजय राऊतांनी केले जाहीर कौतुक\nNext articleशिवसेना हा विश्वासपात्र पक्ष, राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी शरद पवारांकडून शिवसेनेला प्रशस्तीपत्र\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होत��� म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/business-news-marathi/tata-and-spice-jet-to-compete-for-air-india-nraj-100014/", "date_download": "2021-06-17T01:22:49Z", "digest": "sha1:QMP4BGWA43HJI6UABNYLKSZXUUYREYJO", "length": 13965, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Tata and Spice Jet to compete for Air India NRAJ | एअर इंडिया कोण विकत घेणार? टाटा आणि स्पाईस जेटमध्ये स्पर्धा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nएअर इंडिया कोण विकत घेणार टाटा आणि स्पाईस जेटमध्ये स्पर्धा\nकेंद्र सरकारने एअऱ इंडिया ही कंपनी विकण्याचा निर्णय घेतल��यानंतर अनेक कंपन्यांनी रस दाखवला होता. मात्र टाटा सन्स आणि स्पाईसजेट या दोन कंपन्या वगळता इतर सर्वांच्या निविदा रद्द झाल्या. बहुतांश कंपन्यांच्या निविदा या आवश्यक ते निकष पूर्ण करू न शकल्यामुळे फेटाळल्या गेल्याचे दिसते.\nएअर इंडिया कंपनी कोण विकत घेणार, असा प्रश्न आता उपस्थित झालाय. ही कंपनी विकत घेण्यासाठी टाटा सन्स आणि स्पाईस जेट या दोन कंपन्यांमध्ये चुरस असल्याचं सध्या चित्र आहे. या दोन कंपन्यांपैकी कुणाला एअर इंडियाची मालकी मिळणार, याची उत्सुकता आहे.\nकेंद्र सरकारने एअऱ इंडिया ही कंपनी विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक कंपन्यांनी रस दाखवला होता. मात्र टाटा सन्स आणि स्पाईसजेट या दोन कंपन्या वगळता इतर सर्वांच्या निविदा रद्द झाल्या. बहुतांश कंपन्यांच्या निविदा या आवश्यक ते निकष पूर्ण करू न शकल्यामुळे फेटाळल्या गेल्याचे दिसते.\nएअर इंडियाच्या २२९ कर्मचाऱ्यांनीही कंपनी विकत घेण्याची तयारी केली होती. अनिवासी भारतीय उद्योगपती लक्ष्मीप्रसाद यांच्या अमेरिकेतील इंटरप्स फंड या कंपनीनं कर्मचाऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची तयारीदेखील दाखवली होती. मात्र त्यांच्या निविदा फेटाळण्यात आल्याचं सांगण्यात आलं. अशा प्रकारे आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी एअर इंडियाच्या खरेदीसाठी निविदा भरल्या, त्यापैकी सर्वांच्या निविदा फेटाळल्या गेल्या असून केवळ टाटा सन्स आणि स्पाईसजेट याच दोन कंपन्या मैदानात उरल्या आहेत.\nमुलांच्या भवितव्यासाठी जपानी आयांचा अनोखा उपक्रम, उभारली रॅडिएशन तपासणारी प्रयोगशाळा\nसध्या टाटा आणि स्पाईसजेट यांच्या केवळ तांत्रिक निविदा मंजूर झाल्या आहेत. पुढच्या टप्प्यात त्यांच्या आर्थिक निविदा तपासून पाहिल्या जाणार आहेत. त्यात ज्या कंपनीने एअर इंडियासाठी सर्वाधिक बोली लावली असेल, त्या कंपनीला एअर इंडियाचा ताबा मिळेल. एअर इंडिया कंपनीवर सध्या भलामोठा कर्जाचा डोंगर आहे. सरकारने वेळोवेळी आर्थिक मदत करूनही कंपनीचं कर्ज वाढतच गेलंय. त्यामुळे सरकारने अखेर ही कंपनी विकून त्यातून आपले हात मोकळे करण्याचा निर्णय घेतलाय.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवण��र\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/chandrapur-news-marathi/agricultural-laws-are-historic-for-agricultural-policy-come-on-mungantiwars-statement-nrng-107607/", "date_download": "2021-06-17T02:01:48Z", "digest": "sha1:EGASMAE6CZCTORGHHOVSFB3B4RPLVOAQ", "length": 15313, "nlines": 180, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Agricultural laws are historic for agricultural policy; Come on. Mungantiwar's statement nrng | कृषी कायदे शेती धोरणासाठी ऐतिहासिक; आ. मुनगंटीवार यांचे प्रतिपादन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावक���्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nकृषी कायदे कृषी कायदे शेती धोरणासाठी ऐतिहासिक; आ. मुनगंटीवार यांचे प्रतिपादन\nविधी अभ्यासक ॲड. दीपक चटप यांचे कृषी कायदे, चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज या चर्चित पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन चंद्रपुरात आ.मुगंटीवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.\nॲड.दीपक चटप यांच्या कृषी कायदे पुस्तकाचे प्रकाशन\nचंद्रपूर. शेतकऱ्यामध्ये कृषी कायद्यासंदर्भात जागृती व्हावी, त्यांना आपल्या घटनादत्त हक्कांची जाणीव व्हावी, हे सांगण्यासाठी अ‍ॅड. दीपक चटप यांनी ज्या तळमळीने लिखाण केले. ते कौतुकास्पद आहे. कृषी कायद्यांची सखोल चिकित्सा करताना न्यायाधिकरणाची गरज त्यांनी प्रभावीपणे प्रतिपादित केली आहे. मुळात कृषी न्यायाधिकरण स्थापन व्हावे, ही संकल्पना या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरावा इतकी महत्तम आहे. नवे कृषी कायदे शेती धोरणाच्या हितासाठी ऐतिहासिक असल्याचे मत माजी अर्थ, वने व नियोजन मंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.\nविधी अभ्यासक ॲड. दीपक चटप यांचे कृषी कायदे, चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज या चर्चित पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन चंद्रपुरात आ.मुगंटीवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी जि‌ल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, ज्येष्ठ नाट्यकर्मी अजय धवने, सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोईनकर, लेखक ॲड. दीपक चटप यांची विशेष उपस्थिती होती.\nबांधकाम परवानगीचे अधिकार ग्रामपंचायतींना; उपकर भरावा लागणार\nपुढे आ. मुनगंटीवार म्हणाले, सध्या देशात कृषी कायद्यांबाबत चालू असलेली साधक. बाधक चर्चा बघता कृषी कायद्यांबाबत चिकित्सक असे मराठीत आलेले हे पहिलेच पुस्तक आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 301 नुसार कृषी व अन्नपदार्थ व्यापार संबंधित कायदे तयार करण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहे. समवर्ती सूचीतील 33 वा विषय लक्षात घेतल्यास संविधानिक हक्क व तरतुदीनुसार नवे कायदे केंद्र सरकारने पारित केल्याचे लक्षात येते. या कायद्यात आधीची शेतीमाल व्यापार व्यवस्था कायम ठेवत नवे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.\nवाचकांच्या प्रतिसादामुळे महिनाभरातच या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली. आ.मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार दोन हजार प्रतींची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. सदर पुस्तक विधिमंडळातील सर्व आमदार, खासदार यांना आ.मुनगंटीवार यांच्या माध्यमातून पाठवण्यात आले.\nऔरंगाबाद उच्च न्यायालयाचे अधिवक्ता प्रकाशसिंह पाटील यांची प्रस्तावना, प्रख्यात विधिज्ञ ॲड. असीम सरोदे व शेतकरी नेते ॲड. वामनराव चटप यांचे ब्लर्ब या पुस्तकाला आहे. कायदा हा कोरडवाहू शेती सारखा असतो. त्याची योग्य अंमलबजावणी झाली तरच ओलीत होते. आवश्यक वस्तू कायद्यातील सुधारणा व न्याय मागण्याच्या प्रक्रियेत रचनात्मक बदल गरजेचा आहे असे मत लेखक दीपक चटप यांनी मांडले.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/anil-deshmukh-on-bjps-radar-nrms-103032/", "date_download": "2021-06-17T02:17:53Z", "digest": "sha1:GNQHWIG5EUE65E7BVY3XMWZ3PMX42NSD", "length": 14104, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Anil Deshmukh on BJP's radar nrms | गृहमंत्रीजी तुम्ही केलं काय?; अनिल देशमुख भाजपच्या रडारवर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nSachin Vaze Arrestगृहमंत्रीजी तुम्ही केलं काय; अनिल देशमुख भाजपच्या रडारवर\nसचिन वाझे प्रकरण सुरु असताना, गृहमंत्री बदलणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा प्रश्न फेटाळून लावला. गृहमंत्रीपदी अनिल देशमुखचं राहतील, असं त्यांनी यावेळी सांगितलं.\nअंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ मध्ये स्फोटक सापडल्यानंतर राज्यात विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. नुकतेचं संजय राठोड यांचं प्रकरण झाल्यानंतर अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटक आढळली, यावरुन विधानसभा अधिवेशनात भाजपने हा मुद्दा गाजवला. मात्र अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी स्कॉर्पिओ चे गाडीमालक मनसुख हिरेन यांचा संशयीत मृत्यू झाला. यावरुन भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टार्गेट केले आहे. देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशीह मागणीही भाजप करत आहे.\nसचिन वाझे प्रकरण सुरु असताना, गृहमंत्री बदलणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा प्रश्न फेटाळून लावला. गृहमंत्रीपदी अनिल देशमुखचं राहतील, असं त्यांनी यावेळी सांगितलं.\nदरम्यान एक वर्षापूर्वी एका तरुणीला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळले होते. दुर्दैवी तीचा मृत्यू झाला होता. पण अजूनही त्या घटनेला न्याय मिळालेला नाही. गृहमंत्री अनिल देशमुख त्या तरुणीला न्याय कधी देणार असा प्रश्न भाजपने उपस्थित ���ेला आहे.\nNIA च्या नावाखाली राज्याला बदनाम करण्याचं काम ; नाना पटोलेंची भाजपवर सडकून टीका\nमहाराष्ट्रासारख्या संताच्या भूमीत निर्दोश साधूंची १०० जणांच्या जमावाकडून निर्घृण हत्या होते, मात्र त्यावर गृहमंत्री एकही शब्द काढत नाहीत. मारेकरी मोकाट फिरत आहेत. असं भाजपने म्हटलं आहे.\nअनिल देशमुख साहेब तुम्ही काय केलं तुमचं कर्तव्य विसरलात की आठवण करुन द्यावी लागेल या सर्व प्रकरणात भाजपने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.\nविकृत बुद्धीचा शर्जिल उस्मानी शिवरायांच्या महाराष्ट्रात येऊन हिंदू समाजाविरुद्ध गरळ ओकतो. मात्र दुर्दैवाने गृहमंत्री त्याच्यावर कसलीही कारवाई करत नाहीत, कारण आपले गृहमंत्री गाढ झोपेत आहेत,” असं म्हणत भाजपाने देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nashik-news-marathi/dont-get-into-the-trap-of-teaching-me-agitation-the-direction-of-the-agitation-will-be-on-the-27th-mp-sambhaji-raje-bhosale-nrab-131563/", "date_download": "2021-06-17T02:55:40Z", "digest": "sha1:2FUO5DWVAJLL5EN4KO3RYLE7WPC4IJJI", "length": 20117, "nlines": 191, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Don't get into the trap of teaching me agitation, the direction of the agitation will be on the 27th: MP Sambhaji Raje bhosale nrab | मला आंदोलन शिकवण्याच्या भानगडीत पडू नका, २७ तारखेला आंदोलनाची दिशा ठरणार : खासदार संभाजी राजे भाेसले | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nनाशिकमला आंदोलन शिकवण्याच्या भानगडीत पडू नका, २७ तारखेला आंदोलनाची दिशा ठरणार : खासदार संभाजी राजे भाेसले\nसर्वाेच्च न्यायालयाचा निकाल समजून घेताे आहे. यात काय करता येईल, नक्की कुणाची काय जबाबदारी आहे. राज्यातल्या तज्ज्ञांशी याबाबत चर्चा करताे आहे. २७ तारखेला मुख्यमंत्री आणि विराेधी पक्षनेत्यांना भेटणार आहे. त्यांना भेटून समाजाच्या भावना पाेहाेचवणार, यावर काय मार्ग काढता येईल, याबाबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते काय करतात, हे बघून पुढच्या आंदोलनाची भूमिका मुंबईत स्पष्ट करणार.\nनाशिक : मला आंदोलन शिकवण्याच्या भानगडीत कुणी पडू नये, आंदोलन काय असते आणि केव्हा करायचे, हे मला चांगले माहिती आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात आता आराेप-प्रत्याराेप नकाेे तर यावर उपाय काय ते सूचवा, असे प्रतिपादन खासदार संभाजी राजे भाेेसले यांनी नाशिक येथे बाेलताना केले.\nसर्वाेच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर पूर्वीची सत्तेत असलेले आणि आता सत्तेत असलेले एकमेकांवर आराेेप करत आहेत. आपली जबाबदारी झटकत आहेत. राज्य सरकार केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलत आहे. परंतु आता मराठा समाजाला याच्याशी काहीही देणेघेणे नाही. आता आम्हाला आरक्षणावर मार्ग सांगा.\nसर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर मी समंजस भूिमका घेतली. त्यानंतर काहींनी यावर राजे खूप शांत आहेत, असे म्हंटले. मी २००७ सालापासून महाराष्ट्र पिंजून काढला. समाजाच्या भावना समजून घेतल्या, समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला कुणी आंदोलन शिकवू नका. २०१४ साली समाज माझ्या नेतृत्त्वाखाली आझाद मैदानावर आला हाेता. तेव्हा कुठे हाेते हे नेते मराठी आज शांत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील आपली माणसे मरू नये म्हणून शह केलेला आहे. आज राज्यात काेेराेनाचे सावट आहे. आज काहीही आततायीपणा केला तर माणसं मरतील, ते याेग्य नाही. माणसं जगली तर आंदोलनही जगेल, हे लक्षात ठेवले पािहजे.\nयाेग्य वेळी आक्रमक हाेणार\nसर्वाेच्च न्यायालयाचा निकाल समजून घेताे आहे. यात काय करता येईल, नक्की कुणाची काय जबाबदारी आहे. राज्यातल्या तज्ज्ञांशी याबाबत चर्चा करताे आहे. २७ तारखेला मुख्यमंत्री आणि विराेधी पक्षनेत्यांना भेटणार आहे. त्यांना भेटून समाजाच्या भावना पाेहाेचवणार, यावर काय मार्ग काढता येईल, याबाबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते काय करतात, हे बघून पुढच्या आंदोलनाची भूमिका मुंबईत स्पष्ट करणार.\n२७ तारखेला मुंबईत मराठा अांदाेलनाची िदशा ठरवणार अाहे. त्यावेळी मात्र कुणी इकडे-तिकडे बाेट दाखवले तर महागात पडेल. अामदार-खासदारांना माझी अाजच िवनंती अाहे. २७ तारखेनंतर मराठा अारक्षणासाठी एकत्र यावे. त्यावेळे मागे हाेऊ नका. २७ तारखेपर्यंत समाजाने कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता शांत रहावे, अाजमितीला रस्त्यावर उतरणे जीवघेणे ठरू शकते, त्यामुळे समाजबांधवांनी संयम राखावा, असे अावाहन त्यांनी मराठा समाजाला केले.\nदंगल झाली असती तर\n२०१४ साली अाझाद मैदानावर अालेल्या माेर्चाला मी एकटा सामाेरा गेलाे. मी अावाहन केल्यामुळेच मराठा समाज मागे फिरला. त्यावेळी कुणाची िहंमत नव्हती, व्यासपीठावर जायची, अाज मला शिकवणारे नेते तेव्हा कुठे हाेते त्याठिकाणी दंगल झाली असतील अािण समाजबांधवांच्या जीवाचे बरे-वाईट झाले असते तर कुणी जबाबदारी घेतली असती\nमाझ्यावर संयम राखल्याचा आराेप याेग्य नाही. मी आज रस्त्यावर उतरताे. समाजही रस्���्यावर उतरेल, पण काेराेनाची परिसि्थती गंभीर आहे. रस्त्यावर उतरलाे आणि समाजबांधव काेराेनाचे बळी ठरले तर काय करणार आज माणूस जगणे महत्त्वाचे आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवावे.\nशाहू महाराजांच्या नावाने सुरू केलेल्या संस्थेची राज्य सरकारने वाट लावली आहे. तेथे एकही जाणकार माणूस नाही. दीड वर्षांत काय केले सारथीसाठी जे राज्य शासनाच्या हातात आहे ते तरी करा, सुप्रीम काेर्टाच्या निर्णयाबाबत काय करायचे ते नंतर ठरवू.\nसमाजाची दिशाभूल करू नका\nसर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात आरक्षणाला स्थगिती दिली असली तरी सप्टेंबर २००९ च्या आधीच्या उमेदवारांना नियुक्त्या देता येतील, असे सांगितले आहे. त्यामुळे राज्य शासनाने या उमेदवारांना तत्काळ नियुक्त्या द्याव्यात. मुख्यमंत्र्यांनी याबाबत त्वरित निर्णय घ्यावा. जे तुमच्या हातात आहे ते तरी करा. मराठा समाजाची सत्ताधारी आणि विराेधकांनी समाजाची दिशाभूल करू नये.\nआजपर्यंत याचे-त्याचे नाव सांगणे पुरे झाले. आता यावर ठाेस पर्याय हवा. राज्य शासनाने २७ तारखेपर्यंत यावर अभ्यास करावा. नक्की कुणाची जबाबदारी हे शाेधावे. त्यानंतर मात्र आम्ही कुणाचेही काहीही ऐकणार नाही. आता आम्हाला आरक्षण कसे मिळणार यावर उपाय हवा. अन्यथा मराठा समाजाची भूमिका काय असेल, हे २७ तारखेला जाहीर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंत�� पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/03/25/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80/", "date_download": "2021-06-17T02:05:47Z", "digest": "sha1:HQJCH45CMC5COKOL3KS5MZQQTCLZVEEF", "length": 23476, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "डोंबिवलीतील कॉंग्रेसमधील गटबाजी आणि कार्यकर्त्यामधील रुसवा… आघाडीच्या उमेद्वाराच्या प्रचारातील आडकाठी", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nडोंबिवलीतील कॉंग्रेसमधील गटबाजी आणि कार्यकर्त्यामधील रुसवा… आघाडीच्या उमेद्वाराच्या प्रचारातील आडकाठी\nडोंबिवली : ( शंकर जाधव ) कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीकडून कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी बाबाजी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बाबाजी पाटील यांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याशी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. रविवारी सायंकाळी डोंबिवलीतील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा कार्यालयात कार्यकर्त्याशी संवाद साधताना `मला तुमची साथ हवी` असे साकडे घातले.यावेळी प्रथमच आगरी समाजातील आणि ठाण्यातून आयात न केलेला उमेदवार आघाडीने उभा केला आहे.त्यामुळे यावेळी नक्की विजयाची माळ गळ्यात पडेल अशा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. मात्र डोंबिवलीतील कॉंग्रेसमधील गटबाजी आणि कार्यकर्त्यामधील नाराजी हे बाबाजी पाटील यांना प्रचारासाठी आड येऊ शकते असे कॉंग्रेसमधील काही कार्यकर्त्याचे म्हणणे आहे.\nकॉंग्रेस नगरसेविका हर्षदा भोईर आणि पदाधिकारी एकनाथ म्हात्रे यांच्या कार्यालयात आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी कॉंग्रेस पदाधिकारी संतोष केणे, जितेंद्र भोईर, नंदू म्हात्रे,माजी नगरसेवक हृदयनाथ भोईर,नगरसेविका हर्षदा भोईर,एकनाथ म्हात्रे, अभय तावडे,पमेश म्हात्रे, राहुल केणे,प्रणव केणे, बेबी परब, अजय पौळकर,विजय लेले, राजेश म्हात्रे,गौरव माळी, भावेश म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बाबाजी पाटील यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्याशी संवाद साधताना स्थानिक भूमिपुत्राला उमेदवारी दिल्याने मला कॉंग्रेस कार्यकर्त्यांची साथ हवी असे सांगितले. कार्यकर्त्यांनी यावर आमची साथ असून जोरदार प्रचार करू असे आश्वासन दिले. कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत कॉंग्रेसचे चार तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे दोन नगरसेवक निवडणूक आले आहेत. त्यातील कॉंग्रेसचे तीन नगरसेवक डोंबिवलीत तर राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक कल्याण मधील आहेत.त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत कॉंग्रेसची तशी ताकद मोठी नाही. त्यात डोंबिवलीतील कॉंग्रेसमधील गटबाजी आणि कार्यकर्त्यामधील नाराजी हे बाबाजी पाटील यांना प्रचारासाठी आड येऊ शकते असे कॉंग्रेसमधील काही कार्यकर्त्याचे म्हणणे आहे.त्यामुळे बाबाजी पाटील यांना डोंबिवलीतील कॉंग्रेसमधील गटबाजी आणि कार्यकर्त्यामधील रुसवा काढून टाकण्यात यश आल्यास त्याचा थोडाफार फायदा होण्याची शक्यता आहे.मध्यतरी कॉंग्रेसच्या अंतर्गत बैठकीत गटबाजी उघडपणे दिसून आली होती. कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार कितीही लपविण���याचा प्रयत्न केला असला असला तरी कार्यकर्त्यामध्ये यावर चर्चा सुरु होती. काही महिन्यापूर्वी कॉंग्रेसच्या एका बैठकीत निरिक्षकांसमोर कल्याण मधील दोन पदाधिकाऱ्यांनी आपल्यातील मतभेद संपल्याचे जाहीर केले होते. तर त्यावेळी नियोजनाचा आभाव असल्याने निरीक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती.या सर्व प्रकारामुळे बाबाजी पाटील यांना कॉंग्रेसमधील मतभेदाची माहिती ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून मिळवून घेणे आवश्यक आहे.यावर वेळीच उपाय शोधणे आवश्यक असल्याचे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये बोलले जात आहे.\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदिव्यातिल साबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त\nकल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत शिवसेना 8,भाजप 6 ,राष्ट्वादी 3 आणि मनसेचा 1 उमेदवार विजयी…..\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/05/07/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2021-06-17T03:04:21Z", "digest": "sha1:VZLE7VSMR3RXNJ4CDV2WZBMU675XA6KV", "length": 18896, "nlines": 241, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "एक कोटी किंमतीचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने चोरनार्या गुन्हेगाराला अटक", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nएक कोटी किंमतीचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने चोरनार्या गुन्हेगाराला अटक\nपुणे : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर चहासाठी थांबलेल्या लग्झरी बसमधील व्यापाऱ्याचे ए��� कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे तसेच हिऱ्याचे दागिने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना वेशांतर करुन मध्यप्रदेश येथून गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली. अटक आरोपींकडून सोन्याची बिस्किटे आणि कार असा ३६ लाखाचा ऐवज जप्त केला आहे.\nदिपक पुरुषोत्तमलाल सैनी (२४, रा. हैदर वस्ती, जुनी पोलीस लाईनजवळ, सिकंदराबाद, तलंगणा ) याने फिर्याद दिली होती.\nभवानी एअर लॉलेस्टीक प्रा.लि. या कुरीयर कंपनीचे सोने, हि-याचे दागिने व रोख रकमेचे पार्सल हैद्राबाद येथून मुंबई येथे खाजगी प्रवासी लग्झरी बसने घेवून जात होते. बस सकाळी चहा व नास्ता करणेकरीता हॉटेल न्यु सागर, पुनावळे, वाकड येथे थांबली होती. त्यावेळी सैनी हा खाली उतरला असताना त्याने त्याची सोन्याचे दागीने, सोन्याची बिस्कीटे, हिरे व रोख रक्कम असलेली पिशवी सॅक बॅग अज्ञात इसमांनी चोरली. हिंजवडी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला.\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nचोरांनी रिक्षातून मोबाईल खेचताना महिलेचा तोल जाऊन खाली पडल्यामुळे गेला होता जीव.. सदर चोरांना नौपाडा पोलिसांनी २४ तासात केली अटक..\nतीन वर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणी आरोपी गजाआड\nएकवीरा देवीच्या मंदिराचा कळस चोरी करणाऱ्यांना बेड्या\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासि�� क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता क��यम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://yuvavarta.in/distribution-of-free-grain-to-the-poor-in-may-and-june-assistance-will-be-provided-under-pm-garib-kalyan-yojana/", "date_download": "2021-06-17T01:53:14Z", "digest": "sha1:KNHCDFCAYZ256667R47HQ4L2PUADD6JZ", "length": 29123, "nlines": 219, "source_domain": "yuvavarta.in", "title": "मे आणि जून महिन्यात गरीबांना मोफत धान्य वाटप ; पीएम गरीब कल्याण योजने अंतर्गत केली जाणार मदत - Daily Yuvavarta", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nE-Paper वाचण्यासाठी येथे Click कराE-Paper वाचण्यासाठी येथे Click करा\nसाप्ताहिक संगम संस्कृतीसाप्ताहिक संगम संस्कृती\nE-Paper वाचण्यासाठी येथे Click कराE-Paper वाचण्यासाठी येथे Click करा\nसाप्ताहिक संगम संस्कृतीसाप्ताहिक संगम संस्कृती\nट्विटरला केंद्र सरकारची शेवटची ताकीद ; नव्या नियमावलींची अंमलबजावणी न झाल्यास परिणामांना तयार राहण्याचा इशारा\nवारंवार सांगून देखील योग्य ती अंमलबजावणी न केल्याबद्दल या नोटिशीमध्ये ट्विटरला समज देण्यात आली आहे. जवळपास तीन...\nदिलासादायक : देशात कोरोना लाट ओसरतेय; सलग सातव्या दिवशी तीन लाखाच्या आत रुग्ण\nनवी दिल्लीः देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळत आहेत. देशात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या नवीन रुग्णांची...\nअत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका बनल्या संतापाच्या केंद्रस्थानी ; नागरिकांना धडकी भरवतोय रुग्णवाहिकांचा आवाज\nकोरोना आणि हाॅस्पिटल हा सध्या सर्वांच्याच काळजीचा प्रश्न बनला आहे. हाॅस्पिटलमध्ये होणारी लूट व कोणाच्या आगीत तेल...\nडॉ. अमोल जंगम यांचे निधन\nअतिशय दु:खद व मनाला चटका लावणारी घटना संगमनेर (प्रतिनिधी)गेल���या एक वर्षापासूनपासून कोरोनाच्या या युद्धात...\nपत्रकारांनाही ‘फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा देऊन त्यांचे तातडीनं लसीकरण करा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी;\nसंपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई संघटनेच्या वतीने ना. थोरातांचे आभार संगमनेर (प्रतिनिधी)...\nमहाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही\nगेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय...\nसंगमनेर मधील दुर्दैवी घटना ; मार्केट यार्डच्या वखार महामंडळाच्या गोडाऊनला भीषण आग ; संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी\nSangamner_Market_Yard_Firecatch संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणाऱ्या वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण आग लागली असून गोदामातील सर्व वस्तू...\nरुग्णवाहिका चालकाकडून रुग्णांची लूट ; जास्त पैंशासाठी देतात थेट नकार\nसंगमनेर (प्रतिनिधी)संपूर्ण मानवजातीवर कोव्हीडचे भिषण संकट आलेले असताना सामाजिक जाण व भान असलेले अनेक कार्यकर्ते आपले नातेवाईक...\nसंगमनेर तालुक्यात अनेक हॉस्पिटल मध्ये कोरोना सेवा उपलब्ध; जाणून घ्या कोविड सेंटर व संपर्क\nसंगमेनर शहर व तालुक्यात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुले वैद्यकीय सेवेला...\nमे आणि जून महिन्यात गरीबांना मोफत धान्य वाटप ; पीएम गरीब कल्याण योजने अंतर्गत केली जाणार मदत\nनवी दिल्ली : देशातील कोरोनाचे संक्रमण वाढत असताना काही राज्यांत अंशता वा पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला...\nसंगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांच्यावतीने रक्तदान शिबीर उत्साहात\nसंगमनेर (प्रतिनिधी) - कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संपूर्ण देशात रक्ताची कमतरता भासत असून रक्तदानाचे आवाहन शासनामार्फत करण्यात येत आहे....\nइंदोरीकर महाराजांना न्यायालयाचा दिलासा; खटला रद्द\nसमाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग...\nIPL 2021 : वेळापत्रक आले कोणताही संघ घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही\nमुंबई: आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलने रविवारी १४व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केली. करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असले तरी...\nकोरोनाचा उद्रेक : IPL आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह \nनवी दिल्ली: IPL 2021जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी काही दिवसांपूर्वीच मिनी लिलाव...\nनगर-औरंगाबाद रोडवर भीषण अपघातात पाच जण जागीच ठार\nअहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्यात श्री क्षेत्र देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी आराम बसच्या अपघातात पाच जण ठार...\nट्विटरला केंद्र सरकारची शेवटची ताकीद ; नव्या नियमावलींची अंमलबजावणी न झाल्यास परिणामांना तयार राहण्याचा इशारा\nवारंवार सांगून देखील योग्य ती अंमलबजावणी न केल्याबद्दल या नोटिशीमध्ये ट्विटरला समज देण्यात आली आहे. जवळपास तीन...\nदिलासादायक : देशात कोरोना लाट ओसरतेय; सलग सातव्या दिवशी तीन लाखाच्या आत रुग्ण\nनवी दिल्लीः देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळत आहेत. देशात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या नवीन रुग्णांची...\nअत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका बनल्या संतापाच्या केंद्रस्थानी ; नागरिकांना धडकी भरवतोय रुग्णवाहिकांचा आवाज\nकोरोना आणि हाॅस्पिटल हा सध्या सर्वांच्याच काळजीचा प्रश्न बनला आहे. हाॅस्पिटलमध्ये होणारी लूट व कोणाच्या आगीत तेल...\nडॉ. अमोल जंगम यांचे निधन\nअतिशय दु:खद व मनाला चटका लावणारी घटना संगमनेर (प्रतिनिधी)गेल्या एक वर्षापासूनपासून कोरोनाच्या या युद्धात...\nपत्रकारांनाही ‘फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा देऊन त्यांचे तातडीनं लसीकरण करा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी;\nसंपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई संघटनेच्या वतीने ना. थोरातांचे आभार संगमनेर (प्रतिनिधी)...\nमहाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही\nगेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय...\nसंगमनेर मधील दुर्दैवी घटना ; मार्केट यार्डच्या वखार महामंडळाच्या गोडाऊनला भीषण आग ; संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी\nSangamner_Market_Yard_Firecatch संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणाऱ्या वखार महामंडळाच्या ��ोदामाला भीषण आग लागली असून गोदामातील सर्व वस्तू...\nरुग्णवाहिका चालकाकडून रुग्णांची लूट ; जास्त पैंशासाठी देतात थेट नकार\nसंगमनेर (प्रतिनिधी)संपूर्ण मानवजातीवर कोव्हीडचे भिषण संकट आलेले असताना सामाजिक जाण व भान असलेले अनेक कार्यकर्ते आपले नातेवाईक...\nसंगमनेर तालुक्यात अनेक हॉस्पिटल मध्ये कोरोना सेवा उपलब्ध; जाणून घ्या कोविड सेंटर व संपर्क\nसंगमेनर शहर व तालुक्यात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुले वैद्यकीय सेवेला...\nमे आणि जून महिन्यात गरीबांना मोफत धान्य वाटप ; पीएम गरीब कल्याण योजने अंतर्गत केली जाणार मदत\nनवी दिल्ली : देशातील कोरोनाचे संक्रमण वाढत असताना काही राज्यांत अंशता वा पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला...\nसंगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांच्यावतीने रक्तदान शिबीर उत्साहात\nसंगमनेर (प्रतिनिधी) - कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संपूर्ण देशात रक्ताची कमतरता भासत असून रक्तदानाचे आवाहन शासनामार्फत करण्यात येत आहे....\nइंदोरीकर महाराजांना न्यायालयाचा दिलासा; खटला रद्द\nसमाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग...\nIPL 2021 : वेळापत्रक आले कोणताही संघ घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही\nमुंबई: आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलने रविवारी १४व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केली. करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असले तरी...\nकोरोनाचा उद्रेक : IPL आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह \nनवी दिल्ली: IPL 2021जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी काही दिवसांपूर्वीच मिनी लिलाव...\nनगर-औरंगाबाद रोडवर भीषण अपघातात पाच जण जागीच ठार\nअहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्यात श्री क्षेत्र देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी आराम बसच्या अपघातात पाच जण ठार...\nमे आणि जून महिन्यात गरीबांना मोफत धान्य वाटप ; पीएम गरीब कल्याण योजने अंतर्गत केली जाणार मदत\nनवी दिल्ली : देशातील कोरोनाचे संक्रमण वाढत असताना काही राज्यांत अंशता वा पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशावेळी गरीब, स्थलांतरित लोकांच्या आर्थिक अडच���ींचा प्रश्न उभा राहतो. देशातील कोरोनाच्या उद्रेकामुळे गरीब आणि गरजू लोकांना होणाऱ्या आर्थिक अडचणींना सामोरं जाण्यासाठी भारत सरकारने मे आणि जून महिन्यासाठी सुमारे 5 किलो प्रति व्यक्ती धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा देशातील 80 कोटी लोकांना होणार आहे.\nPM @NarendraModi जी द्वारा 'प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना' को, मई और जून के लिये पुनः शुरु करने के लिये उन्हें मेरा धन्यवाद\nइस योजना से देश के 80 करोड़ लाभार्थियों को 5 किलो निःशुल्क खाद्यान्न दिया जायेगा यह गरीब कल्याण के प्रति हमारी प्रतिबद्धता को दर्शाता है यह गरीब कल्याण के प्रति हमारी प्रतिबद्धता को दर्शाता है\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत आधीच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या धर्तीवर हे अन्नधान्य पुढील दोन महिन्यांसाठी अर्थात मे आणि जून 2021 साठी वाटप करण्यात येणार आहे.\nया विशेष योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गृहकर्मी या दोन्ही प्रवर्गांतर्गत सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्यात येईल. दरमहा प्रति व्यक्ती 5 किलोच्या प्रमाणात अन्नधान्य अनुदानावर आणि आंतरराज्यीय वाहतुकीसाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय सहाय्य करण्यासाठी 26 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च भारत सरकार करेल.\nदेशातील कोविड-19 च्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणींमुळे गरीब आणि गरजू लोकांच्या हालअपेष्टा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पुढील दोन महिने अर्थात मे आणि जून 2021 या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत समावेश असणाऱ्या सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nकोरोना नियम पाळा – घरपट्टी टाळा ; मंगळापूरच्या सरपंच व उपसरपंचाचे कोरोनामुक्तीसाठी प्रभावी पाऊल\nसंगमनेर (प्रतिनिधी)मागील काही दिवसामध्ये संगमनेर तालुक्यात कोरोना बाधीताच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत होती. ग्रामीण भागातील 16 हजार...\nट्विटरला केंद्र सरकारची शेवटची ताकीद ; नव्या नियमावलींची अंमलबजावणी न झाल्यास परिणामांना तयार राहण्याचा इशारा\nवारंवार सांगून देखील योग्य ती अंमलबजावणी न केल्याबद्दल या नोटिशीमध्ये ट्विटरला समज देण्यात आली आहे. जवळपास तीन...\nमाझी वसुंधरा स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे घवघवीत यश ; नगरपंचायत गटात शिर्डी राज्यात सर्वप्रथम तर कर्जत द्वितीय : मिरजगाव, लोणी बु. ग्रामपंचायत गौरव ; तर...\nअहमदनगर: राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियानात सन २०२०-२१ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या...\n…तर जागतिक प्रदुषण दूर होण्यास वेळ लागणार नाही – प्राचार्य अरुण गायकवाड ; संगमनेर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा\nसंगमनेरः वसुंधरेच्या पर्यावरणाची सुरक्षितता व प्रदुषरहीत वातावरण ठेवण्यास सर्व तरुणांनी सहभागी होणे आवश्यक आहे. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे,...\nरुग्णांना दिलासा : खासगी रुग्णालयातील कोरोना उपचारासाठी दर निश्चित ; जाणून घ्या कोणत्या शहरात किती शुल्क लागणार\nमुंबई - खाजगी रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांवर उपचारासाठी 80 टक्के खाटांसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार आणि उर्वरित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/bjp-responds-to-nawab-maliks-criticism-keshav-upadhye-said-fishing-competition-has-been-going-on-in-maharashtra-for-a-year-and-a-half/", "date_download": "2021-06-17T02:28:00Z", "digest": "sha1:6ZHTBQTT3C73T77YK3KLPL7FMIPGCOZI", "length": 13560, "nlines": 122, "source_domain": "bahujannama.com", "title": "नवाब मलिकांच्या टीकेला भाजपकडून सडेतोड उत्तर; केशव उपाध्ये म्हणाले - 'माशा मारण्याची स्पर्धा तर दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरू आहे' - बहुजननामा", "raw_content": "\nनवाब मलिकांच्या टीकेला भाजपकडून सडेतोड उत्तर; केशव उपाध्ये म्हणाले – ‘माशा मारण्याची स्पर्धा तर दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरू आहे’\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन – केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका दाखल केली गेली आहे. तर, केंद्र सरकारने ५० टक्क्यांवरच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील विचार करावा आणि याचिका करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सरकारकडून केली गेली. याच मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. सर्व केंद्राने करायचं आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या आणि मिळालेलं आरक्षण घालवायचं हे किती दिवस चालणार या प्रश्नावरून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. मात्र, मालिकांच्या या निशाण्यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंनी पलटवार केला आहे.\nमाशा मारण्याचा अर्थ कदाचित @nawabmalikncp यांना ठावूक नसावा किंवा कळून वळत नसावा.\nमाशा मारण्याची स्पर्धा तर गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे. सत्ताधारी घरात लपून आहेत आणि आमचे नेते @Dev_Fadnavis प्रत्येक जिल्ह्यात प्रवास करता आहेत…2 https://t.co/Y1iI7YNREE\nकेशव उपाध्ये म्हणाले, माशा मारण्याचा अर्थ कदाचित नवाब मलिक यांना ठावूक नसावा अथवा कळून वळत नसावा. माशा मारण्याची स्पर्धा तर गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे. सत्ताधारी घरात लपून आहेत आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस प्रत्येक जिल्ह्यात प्रवास करता आहेत. पुढे उपाध्ये मालिकांना प्रत्युत्तर देत म्हणाले, आता ज्या जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहात, तेथे तरी किती वेळा गेलात दहा बालकांचे हत्यारे अजून का मोकळे आहेत दहा बालकांचे हत्यारे अजून का मोकळे आहेत बाकी तुम्ही लोकांचे जीव वाचविण्यासाठी काम करत आहात की गेलेले जीवांचे आकडे लपविण्यासाठी हे महाराष्ट्र राज्य उघड्या डोळ्यांनी बघतो आहेच, असे उपाध्ये यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.\nकाय म्हणाले होते नवाब मलिक\nफडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा, अशी जोरदार टीका मलिक यांनी फडणवीसांवर केलीय. याच टिकेवरून केशव उपाध्ये यांनी मालिकांना प्रत्युत्तर दिले आहे.\nTags: BJPCentral governmentKeshav UpadhyeMaratha ReservationNawab MalikanSadetod UttarTKकेंद्र सरकारकेशव उपाध्येटीकेनवाब मलिकांभाजपमराठा आरक्षणासडेतोड उत्तर\n…म्हणून दररोज रात्री पत्नी दूधातून देत होती पतीला झोपेच्या गोळया, एकेदिवशी नवर्‍याचे डोळे उघडले अन् झाला पोलिसाचा पर्दाफाश\nतुमच्या इम्यूनलाही शरीराचा शत्रू बनवू शकतो सायटोकाईन स्टॉर्म; जाणून घ्या हा आजार आहे तरी काय\nतुमच्या इम्यूनलाही शरीराचा शत्रू बनवू शकतो सायटोकाईन स्टॉर्म; जाणून घ्या हा आजार आहे तरी काय\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nनवाब मलिकांच्या टीकेला भाजपकडून सडेतोड उत्तर; केशव उपाध्ये म्हणाले – ‘माशा मारण्याची स्पर्धा तर दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरू आहे’\nPune Crime News | आयान अन् आलियाच्या खुनाचे गुढ ‘गडद’च, पण सीसीटीव्हीत आबिद कैद; पोलिसांकडून युध्दपातळीवर तपास सुरू\nसरकारने कोविशील्डच्या दोन डोसमधील गॅप केला कमी, जाणून घ्या कुणाला मिळणार प्राथमिकता\nरिझर्व्ह बँकेचा ग्राहकांना झटका दुसऱ्या बँकेच्या एटीममधून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार जादा शुल्क\nSanjay Raut on Chandrakant Patil | ‘वाघ हा वाघ असतो, त्याच्या मिशिला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पहातोय मग बघू’\nऔरंगाबादमध्ये वीज कोसळून युवतीचा दुर्देवी मृत्यू, 1 जण गंभीर जखमी\n शेतात बैलगाडी उलटल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, लातूर जिल्ह्यातील घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/rashi-bhavishya-today-todays-horoscope-tuesday-february-9-2021/", "date_download": "2021-06-17T01:46:42Z", "digest": "sha1:QFMLW7VOCHAM4FEZEK45SZCTBT7KUAGH", "length": 5742, "nlines": 73, "source_domain": "janasthan.com", "title": "आजचे राशिभविष्य मंगळवार, ९ फेब्रुवारी २०२१ - Janasthan", "raw_content": "\nआजचे राशिभविष्य मंगळवार, ९ फेब्रुवारी २०२१\nआजचे राशिभविष्य मंगळवार, ९ फेब्रुवारी २०२१\nRashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहू काळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०\nआज प्रतिकूल दिवस, भौम प्रदोष आहे.\nचंद्र नक्षत्र – पूर्वा आषाढा (दुपारी २.३९ पर्यंत)\nमेष:- मौल्यवान खरेदी होईल. आनंदी कालावधी आहे.\nवृषभ:- धनलाभ होईल. कामे मार्गी लागतील. थकवा जाणवेल.\nमिथुन:- गैरसमजातून त्रास संभवतो. प्रेमात यश मिळेल.\nकर्क:- आर्थिक घोडदौड चालूच राहील. चैनीवर खर्च कराल. व्यसने टाळा.\nसिंह:- संतती संबंधित शुभ समाचार समजतील. विरोधक पराभूत होतील. छोटा प्रवास घडेल.\nकन्या:-आर्थिक आघाडी मजबूत होईल. प्रगतीचा कालावधी आहे.\nतुळ:- आज देखील मन प्रसन्न करणारा दिवस आहे. वेळ दवडू का. आर्थिक आवक जोरदार होणार आहे.\nवृश्चिक:- आर्थिक आवक आणि जावक सारखीच राहील. चैनीवर खर्च कराल.\nधनु:- मन आनंदित करणारा दिवस आहे. विजयी करणारा कालावधी आहे. मित्रमंडळी भेटतील.\nमकर:- आर्थिक प्राप्ती होईल. प्रसंगी तुम्ही आज तडजोड कराल. मित्र निवडताना काळजी घ्या.\nकुंभ:- आर्थिक लाभ होतच आहेत. मना सारखी कामे पार पडतील.\nमीन:- फारसे नाविन्यपूर्ण असे काहीही नाही. नेहमीचे कामकाज चालू राहील. लवकरच खुशखबर मिळेल.\n(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)\nआजचे राशिभविष्य सोमवार, ८ फेब्रुवारी २०२१\nसुप्रसिद्ध अभिनेते राजीव कपूर यांचे निधन\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/shimpi-community-objected-to-the-scene-in-the-series-agg-bai-sunbai/", "date_download": "2021-06-17T02:49:24Z", "digest": "sha1:RXSNUTZRVKX7VSVARROICL6CL2LAFG6V", "length": 6795, "nlines": 58, "source_domain": "janasthan.com", "title": "Shimpi Community objected to the scene in the series Agg Bai Sunbai", "raw_content": "\nअग्ग बाई सुनबाई या मालिकेतील दृश्यावर शिंपी समाजाने घेतला आक्षेप\nअग्ग बाई सुनबाई या मालिकेतील दृश्यावर शिंपी समाजाने घेतला आक्षेप\nचित्रीत केलेला प्रसंग त्वरीत वगळून जाहीर माफी मागावी अन्यथा समस्त शिंपी समाजाकडून आंदोलन प्रदेशाध्यक्षा अरुण नेवासकर यांचा इशारा\nनाशिक – झी टिव्ही मराठी वर शुभदा आयरे व शेखर धवलीकर लिखित तसेच सुनील भोसले निर्मित “अग्ग बाई सुनबाई” (Agg Bai Sunbai) या मालिकेतील गुरुवार दिनांक २०मे २०२१ रोजी रात्री ८-३० वाजता नियमित पणे प्रसारीत होत असलेल्या एपिसोड पुर्वी मालिकेतील महत्वाची व्यक्ती रेखा साकारत असलेले अभिनेते “अद्वैत दादरकर” यांनी समस्त शिंपी समाजाचे उपजीवीकेचे साधन असलेल्या व पुजनीय असलेल्या शिवणमशीनला लाथ मारून समस्त शिंपी समाजाचा व आपल्या सर्व्यांचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा घोर अपमान केला आहे व देशातील कोणताही शिंपी बांधव हा अपमान सहन करणार नाही टेलरिंग व शिंपी काम करणाऱ्यांच्या भावना दुखावल्या असल्याच्या भावना अखिल भारतीय शिंपी समाजाचे प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर यांनी व्यक्त केल्या आहेत\n“अग्ग बाई सुनबाई” (Agg Bai Sunbai) चे लेखक शुभदा आयरे, शेखर धवलीकर, निर्माता सुनील भोसले,अभिनेता अद्वैत दादरकर आणि दिग्दर्शक व झी टीव्ही यांचा अखिल भारतीय नामदेव क्षञिय महासंघ जाहीर निषेध करत तसेच “अग्ग बाई सुनबाई” चे लेखक शुभदा आयरे, शेखर धवलीकर, निर्माता सुनील भोसले,अभिनेता अद्वैत दादरकर आणि दिग्दर्शक व झी टीव्हीने समस्त शिंपी समाजाची दुरदर्शनच्या माध्यमातूनच जाहीर माफी मागावी व चित्रीत केलेला प्रसंग त्वरीत वगळण्यात यावा अन्यथा समस्त शिंपी समाजाकडून जाहीर आंदोलन छेडले जाईल व त्याची संपूर्ण जबाबदारी ही “अग्ग बाई सुनबाई” चे लेखक शुभदा आयरे, शेखर धवलीकर, निर्माता सुनील भोसले,अभिनेता अद्वैत दादरकर आणि दिग्दर्शक व झी टीव्हीची राहील.असा इशारा प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर तसेच उ.महाराष्ट्र प्रमुख दत्ता वावधने ,नासिक जिल्हाप्रमुख प्रविण पवार यांनी दिला आहे.\nलसीकरणा आधी होणार अँटीजेन टेस्ट \nब्रेक द चेन अंतर्गत शिवभोजन थाळी आता १४ जूनपर्यंत मोफत\nआजचे राशिभविष्य गुर���वार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/vidharbha-news-social-worker-baba-amte-granddaughter-dr-sheetal-amte-commits-suicide-in-anandvan/", "date_download": "2021-06-17T02:10:23Z", "digest": "sha1:ZW37FORASL3PMWDD3ZL7DVRXS26Y7L4Z", "length": 4185, "nlines": 57, "source_domain": "janasthan.com", "title": "समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ शीतल आमटे यांची आत्महत्या - Janasthan", "raw_content": "\nसमाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ शीतल आमटे यांची आत्महत्या\nसमाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ शीतल आमटे यांची आत्महत्या\nचंद्रपूर: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या CEO डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विष घेवून डॉ. शीतल आमटे यांनी जीवन यात्रा संपवली आहे.शीतल आमटे यांच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शीतल आमटे यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.\nडॉ. शीतल आमटे काही दिवसांपासून मानसिक ताणावात होत्या त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे.\nColors वर येतयं नवी मालिका ‘नमक इश्क का’\nNashik Corona : आज जिल्ह्यात ३६७ तर शहरात २६२ कोरोनाचे नवे रुग्ण\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/03/05/girl-2/", "date_download": "2021-06-17T01:19:35Z", "digest": "sha1:VOHNQ3VBT5OQWJOWUKL23VLAMXMR3CI6", "length": 7298, "nlines": 77, "source_domain": "mahiti.in", "title": "मुलगी का असावी ? बघा नक्की आवडेल तुम्हाला…. – Mahiti.in", "raw_content": "\n बघा नक्की आवडे�� तुम्हाला….\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला पोटी एक तरी मुलगी का असावी याबद्दल एक सुंदर कविता सांगणार आहोत, तर चला आम्ही ती सुंदर कविता तुम्हाला एकवतो. ज्यांना मुली असतात ना ते खरोखरच खूप नशीबवान असतात. मुलीचे प्रेम, मुलीची माया काही वेगळीच असते. तुम्ही खूप कविता ऐकल्या असतील पण ही रचना काहीशी वेगळी आहे, हृदयाला भिडून जाणारी आहे आम्हाला खात्री आहे तुम्हाला हो कविता नक्की आवडेल.\n👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧\nथोडी कच्ची थोडी पक्की पोळी करून,बाबाला घास भरवण्यासाठी …\n👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧\nरोज संध्याकाळी, दमलास का रे बाबा आज असं म्हणण्यासाठी …\n👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧\nलाडे लाडे बाबावर लटकेच रुसण्यासाठी …\n👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧\nलगेच राग सोडून, बाबाला मिठी मारण्यासाठी …\n👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧\nबाबाचे अश्रू हळूच पुसण्यासाठी …\n👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧\nरडू नको ना बाबा म्हणण्या साठी …\n👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧\nमुलगी असून आईची माया देण्यासाठी …\n👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧\nशाळेत सोडायला तूच ये , असं बाबा जवळ हट्ट धरण्यासाठी …\n👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧\nआई पेक्षा मला बाबा आवडतो, असं म्हणण्यासाठी …\n👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧\nउमेदीने तिचा मुद्दा ,बाबाला पटवून देण्यासाठी …\n👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧\nआई चिडल्यावर, बाबाच्या मागे लपण्यासाठी …\n👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧\nबाबाला कन्या दानाचे सुख देण्यासाठी …\n👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧\nसासुराला जातांना, बाबाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडण्यासाठी …\n👧 पोटी एक मुलगी जरूर असावी…👧\nपाडवा सणाला ,बाबाला भारी साडी मागण्यासाठी …\nमित्रांनो कशी वाटली कविता आवडली ना तुम्हाला कविता कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा….\nया सुप्रसिद्ध मराठी कलाकारांचा झाला आहे घटस्फोट, पाहून तुम्ही पण चकित व्हाल…\nलग्नानंतर जेव्हा दोन आत्म्याचे मिलन होते, तेव्हा महिला पतीला दूध का देतात, काय आहे ही प्रथा जाणून घ्या याचे फायदे\nदिवसाची सुरुवात चांगली करावयाची असेल तर, सकाळी उठल्यावर चुकूनही करू नका या चुका….\nPrevious Article अनेक वर्ष आपल्या पत्नी सोबत आंधळा बनून राहिला पती…कारण जाणल्यावर थक्कच व्हाल…\nNext Article आजकालच्या मुली, लग्न आण�� भावनांचा बाजार \nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/blog-by-mahesh-sawant-on-ratnagiri-sindhudurga-lok-sabha-election-2019-51161.html", "date_download": "2021-06-17T03:01:25Z", "digest": "sha1:CUJZN7DPVGJM2UEFIUTLBF5I5MX365SG", "length": 19563, "nlines": 253, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nBLOG: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात काहीतरी शिजतंय…….\nमहेश सावंत, टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात चुरसीची लढत आहे.12 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.पण खरी लढत ही दोघांमध्येच असली तरी इतर उमेदवार किती मतदान घेतात यावर निकाल अवलंबून राहू शकतो.तळकोकणात बिनसलेल्या युतीने बाळसं धरलं असलं तरी ते कितपत खरं आहे हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.काँग्रेस नावालाच निवडणूक लढवत आहे असं म्हंटल तर वावगं ठरू नये.निकाल अपेक्षीत लागो किंवा अनपेक्षीत, मात्र या मतदारसंघात काहीतरी शिजतय…. एवढं नक्की.\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे.त्यांना विजय हिरावून घ्यायचा आहे. प्रतिस्पर्धी तगड्या पक्षाचा तगडा उमेदवार आहे.थेट निवडणूक प्रचार करण्यापेक्षा त्यांचा रणनीती वर जोर असेल. नारायण राणे ,नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या मनात काहीतरी शिजत असणारच. तर शिवसेनेला विजय टिकवून ठेवायचा आहे. काल महायुतीची सभा कणकवलीत संपन्न झाली. मतदारसंघात उद्धव ठाकरे सोडून दुसऱ्या कुठल्याही युतीच्या बड्या नेत्यांची सभा झाली नाही. सुरवातीला नरेंद्र मोदींची सभा रत्नागिरीत होणार अशी बातमी होती मात्र अशी सभा झालीच नाही. मुख्यमंत्र्यांची सभा नियोजीत होती मात्र ती देखील ऐनवेळी रद्द झाली. कारण…….गुलदस्त्यात कदाचित वरिष्ठांच्या मनात काहीतरी शिजत असावं.\nराज ठाकरेंनी महाराष्ट्र ढवळून काढला आहे मात्र ते ही तळकोकणात सभा घ्यायला सोयीस्कर विसरले. त्यांच्या ही मनात काहीतरी शिजत अस���वं. कणकवलीच्या सभेत भाजपचे प्रसाद लाड,विनोद तावडे,सुरेश प्रभू हे दिगग्ज नेते हजर होते. मात्र या तिघांनी ही सभेत राणेंबद्दल चकार शब्द काढला नाही. राणेंना भाजप कडून,राज ठाकरें कडून बगल तर दिली जात नाही ना असा एक सूर उमटला जात आहे. यावरुन विनायक राऊतांच्या मनातही काहीतरी शिजत असेलच ना.\nकाल कणकवलीत आलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजन तेली यांच्या घरी पाहुणचार घेतला.कणकवलीत अनेक युतीचे स्थानीक नेते असताना,सेनेचे आमदार वैभव नाईक यांचं हाकेच्या अंतरावर घर असताना उद्धव मात्र तेलींच्या घरी गेले.आणि एकदा नव्हे तर दोनदा.सभा सुरू होण्याआधी आणि सभा संपल्यावर.या घटनेने अनेक राजकीय चर्चांना उत आला आहे तर कित्येक राजकीय लोकांच्या भुवया उंचावल्या. सध्या भाजपवासी झालेले राजन तेली हे पूर्वाश्रमीचे राणेंचे उजवे हात म्हणून गणले जात होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची वीट राणेंच्याच अधिपत्याखाली रचली गेली होती. तेली महत्वकांक्षी आहेत…..राणेंनी त्यांना विधानपरिषदेचे आमदार बनवलं होत,आता त्यांना विधानसभेचे आमदार व्हायचं आहे.\n2014 ला सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर यांनी तेलींचा पराभव केला होता.त्यांनंतर त्यांनी जोमाने मतदारसंघ काबीज करण्यावर भर दिला आहे.विळ्या-भोपळ्याच नातं विसरून केसरकर हल्ली आपण व तेली हे भावी आमदार असल्याचे बोलत आहेत.केसरकरांची ही नेमकी खेळी काय आहे हे विधानसभा निवडणुकीलाच कळेल.उद्धव यांच्या भेटीने तेलींवरचा फोकस वाढला आहे.तेलींच्या मनात काहीतरी शिजतय एवढं नक्की.तेलीच कशाला उद्धव यांच्या ही मनात आणि केसरकरांच्या ही मनात काहीतरी शिजतय.इकडे कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी भाजपकडून संदेश पारकर,प्रमोद जठार,अतुल रावराणे इच्छुक आहेत.त्यांच्या मनात ही काहीबाही शिजत असेलच ना.लोकसभा निवडणुकी मागून अनेकजण आमदारकीसाठी आपला मतदारसंघ बळकट करण्याच्या प्रयत्नात आहेत.या सगळ्यांच्या मनात नेमकं काय शिजत आहे आणि काय शिजत होत हे येणारा काळच सांगेल.\n(ब्लॉगमधील मते वैयक्तीक आहेत. टीव्ही 9 मराठी त्याबाबत सहमत असेलच असे नाही)\n“विनामास्क दिसेल त्याचं तिकीट कट, सगळं ऐकता, मग दादाचं ‘हे’ का ऐकत नाही,” सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना सुनावले\nSpecial Report | कोल्हापूर आणि रत्नागिरीत रुग्णसंख्या वाढतीच, शहरापेक्षा ग���रामीण भागात रुग्णवाढ\nपटोले म्हणतात, नोव्हेंबरपासून निवडणुका, तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अंगावरही जातील \nमहाराष्ट्र 3 days ago\n“काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा निवडणुकही स्वबळावर लढवावी”\n“ह्यांचे एकच काम, याला फोडा त्याला जोडा,” अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका, काँग्रेसकडून देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी\nअन्य जिल्हे 4 days ago\nKolhapur Rain | कोल्हापुरात धरणक्षेत्रात पावसाचा जोर, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ\nदेवासमोर दिवा का लावला जातो जाणून घ्या यामागील कारण आणि फायदे\nWTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं\nRatnagiri Landslide | मुंबई-गोवा महामार्गातील निवळी घाटात दरड कोसळली, महामार्गावर वाहनांच्या रांगा\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक\nअभिनेत्याशी लग्न करून थाटला संसार, जाणून घ्या सध्या काय करतेय ‘मोहब्बतें’ गर्ल प्रीती झांगियानी…\nSwapna Shastra : तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात ही 2 स्वप्नं, यांच्याकडे दुर्लक्ष करु नका\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे56 mins ago\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nमराठी न्यूज़ Top 9\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nWTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे56 mins ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रां���ीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/even-in-the-corona-crisis-the-employees-in-this-sector-were-greatly-relieved-their-salaries-were-increased-drastically/", "date_download": "2021-06-17T02:05:56Z", "digest": "sha1:WZHN7RIPTGTLKEVPZRKMKJ3T4SPIMOIG", "length": 12782, "nlines": 124, "source_domain": "bahujannama.com", "title": "कोरोना संकटातही 'या' सेक्टरमधील कर्मचार्‍यांना मोठा दिलासा, पगारात झाली भरघोस वाढ - बहुजननामा", "raw_content": "\nकोरोना संकटातही ‘या’ सेक्टरमधील कर्मचार्‍यांना मोठा दिलासा, पगारात झाली भरघोस वाढ\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – अवघा देश गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटाचा सामना करत आहे. लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचारी, वेतन कपात सुरु केले आहे. कर्मचा-यांचे प्रमोशन, पगारवाढ देखील थांबवली आहे. मात्र असे असतानाही आयटी क्षेत्रातील कर्मचा-यांना दिलासा मिळाला आहे. कोरोना संकटात देखील आयटी कर्मचा-यांच्या पगारात घसघसीत वाढ झाली आहे. एक्सेंचर इंडिया, टीसीएस, टेक महिंद्रा, इन्फोसिस आदी कंपन्यांनी कर्मचा-यांच्या पगारात दुप्पटीने वाढ केली आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तसेच मार्केटमधील पत टिकवून ठेवण्यासाठी कंपन्यांनी हे पाऊल उचलले आहे.\nएक्सेंचर इंडिया कंपनीने गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, बोनस आणि प्रमोशन दिले होते. यंदा फेब्रुवारीमध्ये वाढ आणि पदोन्नतीची प्रक्रिया सुरू झाली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यंदा एप्रिलमध्ये त्यांच्या कर्मचार्‍यांना थँक यू बोनस मिळाला आहे. कंपनीने 605 कर्मचार्‍यांना व्यवस्थापकीय संचालक (MD) पदावर पदोन्नती दिली आहे. त्यातील 63 पदांवर वरिष्ठ एमडी पदावर पदोन्नती झाली आहे. या कंपनीत 2 लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात.\nदेशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने 6 महिन्यांच्या कालावधीत कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये दोनदा वाढ केली आहे. कंपनीने एप्रिल 2021 पासून आपल्या सर्व कर्मचार्‍यांना सुधारित वेतन देणे सुरू केले.\nदेशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिसने कर्मचाऱ्यांच्या भरपाईची समीक्षा दुसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेत असल्याची माहिती दिली. कंपनीने जानेवारी 2021 पासून आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये वाढ केली. गेल्या वर्षी कंपनीने आपल्या बर्‍याच कर्मचाऱ्यांची वाढ थांबवली होती.\nआयटी क्षेत्रातील कंपनी टेक महिंद्राने कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढ करण्याची घोषणा केली आहे. 1 एप्रिल 2021 पासून अंमलात आली असून कंपनीने आपल्या हुशार कर्मचाऱ्यांना रिटेंशन बोनस देखील जाहीर केला आहे.\nTags: CoronacrisisEmployee Year PromotionEmployeesFull WorkIT Employee IncomesalarySectorआयटी कर्मचा-यांकर्मचा-यांचे प्रमोशनकर्मचार्‍यांकोरोनापगाराभरघोस वाढसंकटासेक्टर\nशिवसेनेकडून भाजपा मुख्यमंत्री चौहानांच्या ‘त्या’ निर्णयाचं कौतुक; PM नरेंद्र मोदी, अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला\nकोरोनावर येतंय प्रभावी औषध 2-DG ठरणार रामबाण, DRDO चा ‘प्राणवायू’ लवकरच येणार\nकोरोनावर येतंय प्रभावी औषध 2-DG ठरणार रामबाण, DRDO चा 'प्राणवायू' लवकरच येणार\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nकोरोना संकटातही ‘या’ सेक्टरमधील कर्मचार्‍यांना मोठा दिलासा, पगारात झाली भरघोस वाढ\n चिमुकल्या बहिण- भावाच�� नदीत बुडून मृत्यू, नागपूर जिल्ह्यातील घटना\nPune Crime News | कोथरूडच्या परमहंसनगरमध्ये 23 वर्षीय महिलेच्या गळयातील 50 हजाराचे दागिने हिसकावले\nLatur News | सोयाबीन बियाणांची अव्वाच्या सव्वा दराने विक्री, शेतकर्‍यांची राजरोसपणे लूट ऐन पेरणीच्या तोंडावर बळीराजा अडचणीत\nBribery Case | 50 हजाराच्या लाच प्रकरणी मुख्य विधी सल्लागार मंजूषा इधाटे यांना पोलीस कोठडी\nएकाच दिवशी ओपन होत आहेत तीन IPO, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या पूर्ण डिटेल्स\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती स्वप्नांची यादी, राहिली अर्धवट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/minister-jayant-patil-slams-finance-minister-nirmala-sitharaman-petrol-diesel-price-hike-after/", "date_download": "2021-06-17T02:08:03Z", "digest": "sha1:LUMJZ2KDBQJH7Y5TA2XMBCAH2QYOP2V7", "length": 12948, "nlines": 120, "source_domain": "bahujannama.com", "title": "इंधन दरवाढीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा अर्थमंत्र्यांवर निशाणा, म्हणाले - 'हे वित्त नियोजन आहे का?' - बहुजननामा", "raw_content": "\nइंधन दरवाढीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा अर्थमंत्र्यांवर निशाणा, म्हणाले – ‘हे वित्त नियोजन आहे का\nin महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना काळातही भरघोस नफा कमावणाऱ्या सरकारी तेल विपणन कंपन्या आणि या कंपन्यांकडून लाभांश रुपाने केंद्र सरकारच्या तिजोरीत पडणारी मोठी भर, असे चित्र असताना सामान्य नागरिकांना मात्र दिवसेंदिवस इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागत आहेत. पाच राज्यातील निवडणुकांच्या काळामध्ये इंधनाचे दर स्थिर होते. मात्र, निवडणुकांचे निकाल लागताच दररोज इंधन दरवाढ होत असून, याची वाटचाल पुन्हा शंभरीच्या दिशेने होऊ लागली आहे. इंधन दरवाढीवरुन राष्ट्रवादी काँग्रेचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे.\nजयंत पाटील म्हणाले, निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका गेल्या की दरवाढ ही ठरलेलीच हे काय वित्त नियोजन आहे का हे काय वित्त नियोजन आहे का , असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे. कोरोना परिस्थितीत देशात व राज्यात वाढलेली पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.\nकेंद्रीय अर्थ मंत्रालय एक वेगळ्याच दर्जाचे वित्त न��योजन करत आहे. निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेटचे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका गेल्या की दरवाढ ही ठरलेलीच हे काय नियोजन आहे यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रकाश टाकायला हवा, असे म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करुन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे.\nदेशात परभणीत सर्वाधिक दर\nपेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोल 92.05 रुपये आणि डिझेलची किंमत 82.61 रुपये प्रति लिटर झाली आहे. महाराष्ट्रात इंधन दरवाढ सुरुच आहे. महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यात सर्वाधिक महाग पेट्रोलच्या दराची नोंद झाली आहे. परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल 100.75 पैसे, तर डिझेल 90.68 रुपये दराने विक्री होत आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर 98.36 तर डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे.\nTags: Coronafinance ministerFuelNCPNirmala SitharamanNishanaprice hikeState President Jayant Patilअर्थमंत्र्यांइंधनकोरोनादरवाढीनिर्मला सीतारामननिशाणाप्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलराष्ट्रवादी\nभाजपचा संजय राऊतांवर निशाणा, म्हणाले – ‘अग्रलेखांचा बादशाह माहित होते, हे तर कोलांटउड्यांचे बादशाह निघाले’\nसमाधान आवताडे यांनी घेतली आमदारकीची शपथ\nसमाधान आवताडे यांनी घेतली आमदारकीची शपथ\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nइंधन दरवाढीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा अर्थमंत्र्यांवर निशाणा, म्हणाले – ‘हे वित्त नियोजन आहे का\nMinister Eknath Shinde | मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट, अभिनेत्याला अटक\nआता एजंटची अजिबात गरज नाही, एका क्लिकवर जाणून घ्या PF संबंधिची महत्वाची माहिती\nKarnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक\n संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’\n पुण्यात पुढील 4 दिवस मुसळधार; रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार\nWeight Loss | वजन कमी करायच आहे मग ‘या’ पध्दतीने करा; जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/transport-branch-deputy-commissioner-of-police-sudhir-hiremath/", "date_download": "2021-06-17T02:14:57Z", "digest": "sha1:VXJYKJMDAWN3LM3FYZMVJJMKKOJ7RFY5", "length": 3591, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Transport Branch Deputy Commissioner of Police Sudhir Hiremath Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTraffic change News : चिखली-आकुर्डी रस्त्यावरील वाहतुकीत तात्पुरते बदल\nPimpri News : मेट्रोच्या कामासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. मेट्रोच्या कामासाठी हे बदल करण्यात आले आहेत. कीज हॉटेल पिंपरी ते हॅरिस ब्रिज दापोडी या दरम्यानची जुन्या महामार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सर्व्हिस रोडवर वळविण्यात येणार…\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\nPimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://new.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A7%E0%A5%AA", "date_download": "2021-06-17T01:24:25Z", "digest": "sha1:3MQWN5HDBRVUWB4RXUO5LBUH5YR6Y4YV", "length": 4111, "nlines": 52, "source_domain": "new.m.wikipedia.org", "title": "सेप्टेम्बर १४ - Wikipedia", "raw_content": "\nथ्व दिं ग्रेगोरियन पात्रोयागु दिं खः थ्व दिं खुनु जुगु ऐतिहासिक घटनातः थु कथलं दु:\nदंयागु ला व दिंत:\nज्यानुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nफेब्रुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ (२९) (३०)\nमार्च १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअप्रिल १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nमे १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nजुन १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलाई १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअगस्ट १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nसेप्टेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nअक्टोबर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nनोभेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nडिसेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/jumbo-recruitment-in-health-department-rajesh-tope/", "date_download": "2021-06-17T02:47:58Z", "digest": "sha1:7VPQY2K6FBVH7RRTEOVEEN6ZPQTIAK2K", "length": 16665, "nlines": 386, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Health Department Recruitment 2021 : आरोग्य विभागात २ हजार २२६ पदांची जम्बो भरती; राजेश टोपेंची माहिती", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनक��िंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\nआरोग्य विभागात २ हजार २२६ पदांची जम्बो भरती; राजेश टोपेंची माहिती\nमुंबई :- देशात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. मात्र, ही लाट नियंत्रणात आली असून काही राज्यांत अनलॉक करण्यात आला आहे. तसेच तिसरी लाट येण्याची भीतीची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागात (Health Department) जम्बो भरतीचा (Jumbo recruitment) निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यात तब्बल २ हजार २२६ पद भरली जाणार आहे. राज्य सरकारने संकटाशी सामना करण्यासाठी कंबर कसली आहे.\nआरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आरोग्य विभागात लवकरच जम्बो भरती केली जाईल, अशी माहिती दिली होती. अखेर, राज्य सरकारने याबद्दल आदेश काढला असून आरोग्य विभागात एकूण २ हजार २२६ पदांची जम्बो भरती होणार आहे.\nसार्वजनिक आरोग्य विभागाअंर्तगत ग्रामीण क्षेत्रामध्ये विविध आरोग्य संस्था स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. सदर आरोग्य संस्थांचे ७५ टक्के बांधकाम पुर्ण झालेले आहे. तसेच अनुक्रमांक १२ आणि १५ येथील शासन निर्णयान्वये उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, ट्रामा केअर युनिट इत्यादी आरोग्य संस्थांकरीता आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करण्यात येणार आहे.\nऔषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी गट-अ, गट-ब, आरोग्य सहाय्यक गट- क, सहाय्यक परिचारिका, बहुउद्देशिय आरोग्य कार्यकर्ता, सहाय्यक परिचारिका प्रसविका, अंशकालीन स्त्री परिचर अशी पदे भरण्यात येणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleउद्धव-मोदी भेट : भाजप ‘शकुनी’ डाव टाकणारच; अमोल मिकारींचा घणाघात\nNext articleमराठा समाजााल न्याय द्या असे उद्धव ठाकरे मोदींना ठामपणे सांगतील ; संजय राऊतांना विश्वास\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/06/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AA.html", "date_download": "2021-06-17T02:59:14Z", "digest": "sha1:PFZAFHVPNXUHAQ7C7KD7XM2U2ENJ5VPW", "length": 13327, "nlines": 209, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "सूक्ष्म सिंचनासाठीच्या ४००० कोटींच्या निधीस मंजुरी ; केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली माहिती - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nसूक्ष्म सिंचनासाठीच्या ४००० कोटींच्या निधीस मंजुरी ; केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली माहिती\nby Team आम्ही कास्तकार\nप्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे या उद्देशाने सन 2015-16 पासून सूक्ष्म सिंचन योजना ही प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना या केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये समाविष्ट केली आहे. पाणी, वीज यांची बचत तसेच मातीची धूप थांबवून रासायनिक खतांचा वापर नियंत्रित पद्धतीने होण्यासाठी ठिबक, सूक्ष्म सिंचन याचा पर्याय शेतकऱ्यांनी निवडणे गरजेचे आहे.\nखुशखबर; शेतकऱ्यांसाठी सरकार उपलब्ध करुन देणार २ लाख कोटी रुपयांचे कर्ज\n‘प्रति थेंब, अधिक पीक’ या मोहिमेंतर्गत केंद्रीय कृषी मंत्रालय पंतप्रधान कृषी सिंचन योजनेची अंमलबजावणी करीत आहे. या अंतर्गत शेती सिंचनासाठी सूक्ष्म सिंचनातील ठिबक, तुषार सिंचन व्यवस्थांद्वारे पाण्याचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे.\nचांगली बातमी – शेतकऱ्यांना आता सात वर्षानंतर सूक्ष्म सिंचन योजनेचा पुन्हा लाभ\nत्यामध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठीच्या शेवटच्या ४००० कोटींच्या निधीस मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयाने दिली आहे. तसेच याच्या अंतर्गत विविध राज्य सरकारांना या निधीचे वितरण करण्यात येत आहे.\nआता मजदूरांना होणार फायदा; देशातील वीस राज्यात सुरू झाली ‘ही’ योजना\nतसेच २०२०-२१ या आर्थिक वर्षातील अंतिम ४००० कोटींच्या निधीस मान्यता दिलीआहे . तसेच याबाबतचे संपूर्ण माहिती राज्य सरकारांना देण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. सूक्ष्म सिंचनमुळे फक्त पाणीच वाचत नाही तर त्यामध्ये खत , मजुरीचाही खर्च कमी होत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड)च्या माध्यमातून सूक्ष्म सिंचनासाठी ५००० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.\nग्रामपंचायतींना मुदतवाढ द्या नाहीतर न्यायालयात जाऊ – सुधीर मुनगंटीवार\nशासकीय कर्मचाऱ्यांसाठीच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजनेत हृदय, यकृत, फुप्फुस प्रत्यारोपणाचा समावेश – आरोग्यमंत्री\nनियोजन कागद�� लिंबू हस्त बहराचे…\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nकोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता\nमेळघाटातील गावाला होणार सौरऊर्जेचा पुरवठा\nपावसाअभावी विदर्भात तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या\nशेतातला शेवटचा ऊस गाळपाला येईपर्यंत कारखाने सुरु राहिले पाहिजेत\nमॉन्सून झाला महाराष्ट्रात दाखल, मॉन्सूनने मारली सोलापूरपर्यंत मजल\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/11/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B0.html", "date_download": "2021-06-17T03:24:27Z", "digest": "sha1:IQN3BBN25EQRCX55ZRL24Q763HUSXHAB", "length": 15753, "nlines": 229, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "माती परीक्षण ही काळाची गरज : म्हस्के - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nमाती परीक्षण ही काळाची गरज : म्हस्के\nby Team आम्ही कास्तकार\nबीड : ‘‘बदलत्या काळानुसार मातीचे वेळोवेळी परिक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे. शेतामध्ये कोण कोणते घटक आहेत, हे शेतकऱ्यांनी समजून जर रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या. तर, भ���ंडवली खर्च कमी होऊन भविष्यामध्ये चांगले उत्पन्न मिळू शकते,’’ असे मत मंडळ कृषी अधिकारी अश्विनी म्हस्के यांनी व्यक्त केले.\nराष्ट्रीय शाश्वत कृषी अभियानाअंतर्गत मंगळवारी (ता. १०) जातेगाव येथे मृद आरोग्य पत्रिकांविषयी मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करण्यात आले. म्हस्के म्हणाल्या, ‘‘माती परिक्षणामुळे जमिनीला समतोल व सकस आहार प्राप्त होऊन जमिनीची निगा योग्य प्रकारे राखली जाऊ शकते. हरितक्रांतीनंतर आपण रासायनिक खतांच्या मात्रा वारेमाप जमिनीला देत आहोत. पण, त्याचे दुष्परिणाम अलीकडच्या काळात दिसू लागला. त्यामुळे योग्य प्रमाणात रासायनिक खतांचा वापर मुबलक उत्पादन निर्माण करू शकतो.’’\nमाती आरोग्य पत्रिका अभियानाच्या अंतर्गत प्रत्यक्ष शेतात जाऊन मातीचा नमुना कसा घ्यायचा, याचेही प्रात्यक्षिक त्यांनी शेतकऱ्यांना करून दाखवले. त्याशिवाय कृषी विभागाच्या विविध योजनांचा त्यांनी आढावा घेतला. या प्रसंगी जातेगाव परिसरातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.\nजातेगावचे कृषी सहायक शेळके, कृषी विभागाच्या इतर कर्मचाऱ्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.\nमाती परीक्षण ही काळाची गरज : म्हस्के\nबीड : ‘‘बदलत्या काळानुसार मातीचे वेळोवेळी परिक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे. शेतामध्ये कोण कोणते घटक आहेत, हे शेतकऱ्यांनी समजून जर रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या. तर, भांडवली खर्च कमी होऊन भविष्यामध्ये चांगले उत्पन्न मिळू शकते,’’ असे मत मंडळ कृषी अधिकारी अश्विनी म्हस्के यांनी व्यक्त केले.\nराष्ट्रीय शाश्वत कृषी अभियानाअंतर्गत मंगळवारी (ता. १०) जातेगाव येथे मृद आरोग्य पत्रिकांविषयी मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करण्यात आले. म्हस्के म्हणाल्या, ‘‘माती परिक्षणामुळे जमिनीला समतोल व सकस आहार प्राप्त होऊन जमिनीची निगा योग्य प्रकारे राखली जाऊ शकते. हरितक्रांतीनंतर आपण रासायनिक खतांच्या मात्रा वारेमाप जमिनीला देत आहोत. पण, त्याचे दुष्परिणाम अलीकडच्या काळात दिसू लागला. त्यामुळे योग्य प्रमाणात रासायनिक खतांचा वापर मुबलक उत्पादन निर्माण करू शकतो.’’\nमाती आरोग्य पत्रिका अभियानाच्या अंतर्गत प्रत्यक्ष शेतात जाऊन मातीचा नमुना कसा घ्यायचा, याचेही प्रात्यक्षिक त्यांनी शेतकऱ्यांना करून दाखवले. त्याशिवाय कृषी विभागाच्या विविध योजनांचा त्यांनी आढाव��� घेतला. या प्रसंगी जातेगाव परिसरातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.\nजातेगावचे कृषी सहायक शेळके, कृषी विभागाच्या इतर कर्मचाऱ्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.\nबीड : ‘‘बदलत्या काळानुसार मातीचे वेळोवेळी परिक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे ,’’ असे मत मंडळ कृषी अधिकारी अश्विनी म्हस्के यांनी व्यक्त केले.\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nसरकारच्या मदतीवर शेतकरी असमाधानी\nसोलापूर जिल्ह्यात जनावर बाजार, शर्यतीस मनाई\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/madhubala/", "date_download": "2021-06-17T01:30:03Z", "digest": "sha1:GAGZMNU2JJ2ZG4X7QIKJHNOIEXKSMDZW", "length": 3768, "nlines": 50, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Madhubala Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n…म्हणून आई-वडील मधुबाला यांना घेऊन दिल्लीहून मुंबईत आले\n14 फेब्रुवारी म्हणजेच आज मुगल-ए-आझमची अनारकली मधुबाला यांचा आज 86 वा वाढदिवस आहे. योगायोग म्हणजे…\n‘सौंदर्याची राणी’ मधुबालाच्या वाढदिवसानिम��त्त गुगलचं खास डुडल\nआपल्या मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी तसेच ‘सौंदर्याची राणी’ म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूडची अभिनेत्री मधुबाला…\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/give-them-a-standing-ovation-at-home/", "date_download": "2021-06-17T03:27:27Z", "digest": "sha1:FUHUUPKBQQANOSNIN75J7T47N4A3PNLF", "length": 22450, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "यांना द्या घरीच स्टँण्डिंग ओव्हेशन - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\nयांना द्या घरीच स्टँण्डिंग ओव्हेशन\nमराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)तिढा काही सुटत नाही. माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस(Devendra Fadnavis), भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) हे विरोधी पक्षाकडून आणि कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्रिमंडळातले उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोजच्या रोज परस्परांवर टीकेचे रतीब घालत आहेत. भारतीय जनता पक्षाचं म्हणणं काय तर त्यांनी न्याया���यातून मिळवून दिलेले आरक्षण महाआघाडी सरकारला टिकवता आले नाही कारण त्यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू चोखपणे मांडली नाही. दुसरीकडे मराठा आरक्षणविरोधी याचिकांच्या सत्रामागे भारतीय जनता पक्षच आहे असे आरोप महाआघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांकडून नियमितपणे केले जात आहेत.\nया साऱ्या पार्शवभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना दांभिक असं संबोधलं आहे. अजित पवार यांनी प्रसंगी आरक्षणासाठी मी रस्त्यावर उतरेन, असं वक्तव्यं पवार यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी दुसऱ्या दादांना चक्क दांभिक करून टाकलंय. आधी आरक्षणाचा खटला नीट लढायचा नाही आणि मिळालेलं आरक्षण घालवून रस्त्यावर उतरायची तयारी दाखवायची, हा दांभिकपणा नाही तर का, असा सवाल भाजपाच्या दादांनी केलाय.\nमराठा समाजाचे असलेले आरक्षण घालवून समाजाला रस्त्यावर आणल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता आपणच आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवणे दांभिकपणा आहे, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी दिले.\nचंद्रकांतदादांनी तोफ जोरदार डागली आणि आता टगेदादा काय सोडणारेत काय…ते भाजपा दादांच्या तुलनेत खूपच मुरलेले राजकारणी आहेत आणि काही झाले तरी शरद पवार यांचे पुतणे असल्याने लहानपणापासून त्यांना बघत अजित पवारांनी राजकारणाचे धडे गिरवले आहेत.\nचंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल नाहीतर वेळ निघून जाईल, असे आपण सांगितले. त्यावर अजित पवार यांनी उपरोधिकपणे स्वतःच रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवली. असा दांभिकपणा करण्यापेक्षा त्यांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देणे किंवा आमच्या सरकारप्रमाणे वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून आरक्षण मिळवून देणे, यावर भर द्यावा. तसेच पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत आमच्या सरकारप्रमाणे मराठा समाजाला शिक्षण आणि रोजगारासाठी भरघोस सवलती द्याव्यात आणि त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे. त्यांनी मराठा समाजाला दिलासा दिला नाही तर समाज त्यांना तसेही रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही.\nमाजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या भाजपा-शिवसेना सरकारने न्यायालयीन लढाई जिंकून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले होते आणि त्याचे श्रेय सामूहिक आहे, असेच फडणवीस यांनी भर विधानसभेत सांगितले होते. असं असताना आणि हे सारं या सर्व घटकांना माहीत असताना हे सारे रोज असं का बोलतात, हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावतो. त्याचं उत्तर सोपं आहे. मराठा समाजाची सहानुभूती आपल्याला म्हणजे पक्षाला मिळावी, हाच या साऱ्यांचा अधोषित किंवा छुपा कार्यक्रम असतो.\nत्यामुळे सामान्य वाचक हो, डोक्याला फार शॉट करून घेऊ नका. कारण शेळी जाते जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड, अशी काहीशी आपल्या लोकशाहीतली सामान्य गरीबड्या माणसाची अवस्था आहे. उगीचच बघा हे दादा किंवा ते दादा काय भारी बोललेत. त्यांचा ब्रेक डान्स वाहिन्यांसाठी असतो आणि बारामतीच्या नाट्यसंमेलनात डॉ. मोहन आगाशे अध्यक्ष होते तेव्हा अजितदादांनी धमाल आणळी होती. ते म्हणाले होते की तुम्ही तर दोन तीन तास अभिनय करतात. आम्हाला सारं आयुष्य अभिनयच करावा लागतोय आणि अजिबात समजू द्यायचं नसतं की ह्यो अभिनय आहे. आता बोला. तेव्हा नाटकात टाळ्या वाजवता, स्टँडिंग ओव्हेशन देता तसं दोन्ही दादांना आपापल्या घरी बसून करमणूक बघायला मिळाली म्हणून त्यांचे ऋणी राहा.\nDisclaimer :’संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleआशिया खंडातला सर्वात श्रीमंत व्यक्ती एक बंजारा होता\nNext articleमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची कामगिरी सरस, जनमताचा कौल\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेन��� अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/vaccination-center-in-nashik-city-2/", "date_download": "2021-06-17T03:07:58Z", "digest": "sha1:IFFDBGB5IHGM74M26AZIPCQQFNBCI2D6", "length": 4481, "nlines": 60, "source_domain": "janasthan.com", "title": "Vaccination Center in Nashik City", "raw_content": "\nनाशिक शहरातील “या” लसीकरण केंद्रावर सुरु असणार आज लसीकरण मोहीम\nनाशिक शहरातील “या” लसीकरण केंद्रावर सुरु असणार आज लसीकरण मोहीम\nनाशिक – नाशिक शहरात आज (३१ मे २०२१) २८ लसीकरण केंद्रात (Vaccination Center in Nashik City) लस उपलब्ध होणार असून खालील २५ लसीकरण केंद्रावर ४५ वर्षावरील ८० टक्के नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस तर २० टक्के नागरिकाना दुसरा डोस मिळणार आहे असे नाशिक महानगर पालिके तर्फे कळविण्यात आले आहे\nतसेच उर्वरित ३ लसीकरण केंद्रावर (Vaccination Center in Nashik City) ४५ वर्ष वरील नागरिकांना व हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंट लाईन वर्कर्स यांना को-व्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणार आहे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजे पर्यंत लसीकरण सु��ु राहणार आहे.अशी माहिती नाशिक महानगर पालिके तर्फे देण्यात आली आहे.\nकोविशील्डची लस मिळणारे लसीकरण केंद्र खालील प्रमाणे\nको-व्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणारे लसीकरण केंद्र खालील प्रमाणे\nकोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार\nआजचे राशिभविष्य सोमवार,३१ मे २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/skill-training-for-farmers-and-youths-in-the-state/", "date_download": "2021-06-17T02:12:50Z", "digest": "sha1:ZUUXIGZE6YB6HGD4VABDWSTUE6YGNUT5", "length": 16035, "nlines": 89, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राज्यातील शेतकरी आणि तरुणांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nराज्यातील शेतकरी आणि तरुणांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण\nमुंबई: महाराष्ट्रातील शेतकरी आणि तरुणांसाठी स्वयंरोजगार आणि व्यवसायाकरिता संधी निर्माण होण्यासाठी जवळपास सव्वा तीन लाख शेतकरी आणि तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली. आज नवी दिल्ली येथे श्री. पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत पलेडिअम कन्सल्टिंग इंडियाचे बार्बरा सुराटी आणि सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरचे प्रद्युम्न निंबाळकर यांच्यात करार झाला. यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य सोसायटीचे सह सचिव राजेश अग्रवाल, मिशन समन्वयक श्री. पवार उपस्थित होते.\nप्रगत तंत्रज्ञानाधारित शेती पद्धतीद्वारे राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांना यशस्वी उद्योजक बनविण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2.0 अंतर्गत कृषी क्षेत्राशी संबंधित विशेष प्रकल्प राबविण्याकरिता राज्य शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत राज्यातील शेतकरी तसेच कृषी क्षेत्रामध्ये कार्य करण्यास इच्छुक असलेल्या युवक युवतींकरिता महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.\nप्रशिक्षण उपक्रमामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि प्रयोगशील शेतीबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण उपक्रमामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि प्रयोगशील शेतीबाबतची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. शेती प्रशिक्षणादरम्यान शेतकरी बांधवांना पीक घेताना नेमके काय प्रयोग करणे आवश्यक आहे याबाबत माहिती मिळण्यास मदत होणार आहे. सामूहिक शेतीमधील प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांनी शेती करताना दडपण वाटू नये आणि शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रयत्न असणार आहे. शेतकऱ्यांना कृषी आधारित कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्यामुळे गावामध्ये रोजगार निर्मिती होण्याबरोबरच शेतकऱ्यांचा कुटुंबातील तरुण तरुणींना याचा लाभ होण्यास मदत होणार आहे. मोफत देण्यात येणारे प्रशिक्षण 34 जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने होणार असून याअंतर्गत शेतीसाठी उपयोगात येणाऱ्या उपकरणाच्या दुरुस्तीचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.\nसंबंधित बातमी वाचण्यासाठी: शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण\nगट कौशल्य प्रशिक्षण (Mass Skills Training) अंतर्गत Farmer Leaders यांना तीन दिवसांचे वर्ग प्रशिक्षण आणि आठ आठवड्यांचे प्रात्यक्षिक स्वरुपाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणामध्ये ग्रुप फार्मिंग प्रॅक्टिशनर, क्रॉप स्पेसिफिक प्रॅक्टीस/टेक्नॉलॉजी, मार्केट लिंकेज/ग्रुप बार्गेनिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव असून याद्वारे 2000 शेतकरी उत्पादक गट निर्माण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. वैयक्तिक कौशल्य प्रशिक्षण (Individual Skill Training) अंतर्गत 167 प्रशिक्षण केंद्रामधून 8 अभ्यासक्रमांचे अल्प भूधारक शेतकऱ्यांना तसेच कृषी क्षेत्रामध्ये कार्य करण्यास इच्छुक असलेल्या युवक युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये दोन महिन्याचे वर्ग प्रशिक्षण व एक महिन्याच्या कालावधीचा प्रत्यक्ष अनुभव (Internship) याचा अंतर्भाव असणार आहे.\nगट कौशल्य प्रशिक्षण आणि वैयक्तिक कौशल्य प्रशिक्षण या दोन्ही कार्यक्रमाचा कालावधी 18 महिने आहे. गट कौशल्य प्रशिक्षण जवळपास 2 लाख 82 हजार शेतकऱ्यांना दिले जाणर असून यासाठी राज्य शासनामार्फत 146.41 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रशिक्षणाचे मूल्यमापन महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद करणार असून ॲग्रीकल्चर सेक्टर कौन्सिल ऑफ इंडिया याचे प्रमाणीकरण करणार आहे. 44 हजार 238 शेतकऱ्यांना वैयक्तिक प्रशिक्षण दिले जाणार असून यासाठी 42.48 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे सुद्धा ॲग्रिकल्चर सेक्टर कौन्सिल ऑफ इंडिया याचे प्रमाणीकरण करणार आहे.\nकेंद्र शासनाकडून महाराष्ट्रात गट कौशल्य प्रशिक्षणासाठी (Mass Skills Training) अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून 31.15 कोटी रुपये 31 जुलै 2018 रोजी देण्यात आले आहेत. विशेष कृती प्रकल्प राबविण्याकरिता सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर, पुणे आणि पलेडिअम कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासमवेत करार करण्याची प्रक्रिया सुरु आहे.\nskill Sambhaji Patil Nilangekar कौशल्य संभाजी पाटील-निलंगेकर ॲग्रिकल्चर सेक्टर कौन्सिल ऑफ इंडिया Agriculture Skill Council of India Sakal International Learning Centre सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर Mass Skills Training गट कौशल्य प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी Maharashtra State Skill Development Society\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चा���ू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-06-17T02:50:49Z", "digest": "sha1:KWJQEDBOS66XO32AOW67ETIFWOSA3KBN", "length": 14491, "nlines": 178, "source_domain": "policenama.com", "title": "रोगप्रतिकारक शक्ती Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\n‘हा’ काढा ठरतोय रामबाण उपाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, वजनही घटवा; जाणून घ्या\nCoronavirus : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभुमीवर आपल्या मुलांना फ्लूची लस देणं कशामुळं…\nCorona Vaccination : ‘कोरोना’मुक्त झालेल्यांसाठी लसीचा केवळ एक डोस पुरे असल्याचा…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना(corona)मुक्त झालेल्या व्यक्तींनी कोरोना(corona) प्रतिबंधक लसीचा केवळ एक डोस पुरे असल्याचा निष्कर्ष लॅन्सेटच्या अंतर्गत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील इबायोमेडिसिन संशोधन अहवालातील बाबींनुसार मांडला आहे.…\nनखांकडे लक्ष द्या, नखांतल्या घाणीमुळं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या\nBlack Fungus & White Fungus : ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसमधील फरक काय त्यांची लक्षणे काय\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोना व्हायरस भारतात थैमान घालत आहे. असे असताना आता कोरोनाबाधितांना 'ब्लॅक फंगस' या नव्या आजाराचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. याला म्युकोरमायकोसिसही म्हटले जाते. याच ब्लॅक फंगसचा प्रादुर्भाव देशातील विविध…\nBlack Fungus Outbreak : ब्लॅक फंगसला रोखण्यासाठी ‘या’ 3 गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरस भारतात थैमान घालत असताना आता कोरोनाबाधित��ंना 'ब्लॅक फंगस' या नव्या आजाराचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. याला म्युकोरमायकोसिसही म्हटले जाते. याच ब्लॅक फंगसचा फैलाव देशातील विविध राज्यांत…\n जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हाहाकार माजला आहे. दुसऱ्या लाटेमध्ये लोक संक्रमित होण्याचे प्रमाण वेगाने वाढले. देशात कोरोना विरोधात लसीकरण मोहिम सुरु असून कोरोनाची दुसरी लाट हळूहळू कमी होऊ लागली आहे. रुग्णांची…\nPost Vaccination Diet : कोरोना लसीचा प्रभाव आणखी वाढवू शकतात खाण्या-पिण्याच्या ‘या’…\nनवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. पण या लसीचा प्रभाव आणखी वाढवता येऊ…\nसंसर्ग : देशात महाराष्ट्रासह ‘या’ 11 राज्यांमध्ये वेगाने पसरतोय ब्लॅक फंगस, जाणून घ्या…\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोनाला पराभूत केल्यानंतर 14 ते 15 दिवसानंतर ब्लॅक फंगसची प्रकरणे दिसून येत आहेत. मात्र, काही रूग्णांमध्ये पॉझिटिव्ह होण्याच्या दरम्यान सुद्धा हा आढळून आला आहे. हा आजार केवळ त्यांनाच होतो ज्यांच्या शरीरात…\nMucormycosis : ब्लॅक फंगसचा सर्वाधिक धोका कोणाला कसा करावा बचाव, जाणून घ्या आरोग्यमंत्री काय…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोनाचे थैमान जगभरात सुरु आहे. असे असताना आता कोरोनाबाधितांना ब्लॅक फंगस या नव्या आजाराचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. याला म्युकोरमायकोसिसही म्हटले जाते. यावर वेळीच उपचार झाले नाहीतर रुग्णाला दृष्टीही…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nModi Cabinet Expansion | मोदींच्या मंत्रिमंडळातून राज्यातील…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात 351…\npimpri chinchwad police | न्यायालयात बनावट जामीनदार उभे करुन…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फि���नेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध,…\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर\nCongress Leader | काँग्रेस नेत्याचा PM मोदीवर ‘हल्लाबोल’,…\n पैलवान सुशील कुमार प्रकरणाला वेगळं वळण;…\nमोबाइलमध्ये सरकारविरोधी आंदोलनाचा फोटो; 26 वर्षीय युवकाला फाशीची शिक्षा\nCongress Leader | काँग्रेस नेत्याचा PM मोदीवर ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘खोटं बोलण्यासाठी तुम्हाला…\nModi Cabinet Expansion | मोदींच्या मंत्रिमंडळातून राज्यातील 2 मंत्र्यांना डच्चू ‘या’ दोघांना मिळणार संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/municipal-authorities-are-responsible-coronas-spread-leader-opposition-alleges", "date_download": "2021-06-17T02:07:53Z", "digest": "sha1:QDMARTQNSGQT76GWNC4GQKUGVWPQDZXE", "length": 18824, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनाच्या कहराला महापालिका सत्ताधारी जबाबदार...विरोधी पक्षनेते यांचा आरोप", "raw_content": "\nसांगली- महापालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरु आहे. खासगी कोविड 19 हॉस्पिटलमध्येही जागा मिळत नाही. तेथे पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी आहेत. या परिस्थितीला महापालिकेतील सत्ताधारी भाजपच जबाबदार आहे असा आरोप विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी केला आहे. सामाजिक संस्था, कार्यकर्त्यांनी शंका उपस्थित केल्याने भाजपचा पारदर्शी कारभाराचा दावा फोल ठरला आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारी झटकू नये. जनतेला कोरोनाबाबत वस्तुस्थिती सांगावी अशी मागणीही त्यांनी केली.\nकोरोनाच्या कहराला महापालिका सत्ताधारी जबाबदार...विरोधी पक्षनेते यांचा आरोप\nसांगली- महापालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरु आहे. खासगी कोविड 19 हॉस्पिटलमध्येही जागा मिळत नाही. तेथे पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी आहेत. या परिस्थितीला महापालिकेतील सत्ताधारी भाजपच जबा���दार आहे असा आरोप विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी केला आहे. सामाजिक संस्था, कार्यकर्त्यांनी शंका उपस्थित केल्याने भाजपचा पारदर्शी कारभाराचा दावा फोल ठरला आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारी झटकू नये. जनतेला कोरोनाबाबत वस्तुस्थिती सांगावी अशी मागणीही त्यांनी केली.\nविरोधी पक्षनेते उत्तम साखळकर म्हणाले, गेल्या महिनाभरात महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. प्रशासनाने खासगी हॉस्पिटल घेतले तेथेही दाखल करुन घेतले जात नाही. पैसे मागितले जातात. पैसे मिळवून देण्याचा धंदा सत्ताधाऱ्यांनी सुरु केला आहे का याबाबत सत्ताधारी भाजपच्या कोअर कमिटी, आमदार, खासदार, महापौर यांनी जनतेसमोर वस्तुस्थिती मांडावी. कोअर कमिटी, आमदार यांना विचारल्याशिवाय प्रशासन काहीही करत नाही. त्यामुळे प्रशासन आमचे ऐकत नाही असे सांगू नये. अन्यथा सत्तेतून पायउतार व्हा, कॉंग्रेस राष्ट्रवादी महापालिकेची सत्ता चालवायला समर्थ आहे, असेही श्री. साखळकर म्हणाले.\nते म्हणाले, पारदर्शी कारभाराचा दावा करत सत्तेत आलेल्या भाजपने लोकांची फसवणूक केली आहे. लोकांच्या मनात संशयाचे, भितीचे वातावरण आहे. सामाजिक संस्था, कार्यकर्ते कोरोनाच्या खर्चाबाबत करत असलेल्या आरोपाला उत्तर देण्याची सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे. मात्र ते मूग गिळून गप्प बसल्यामुळे महापालिका बदनाम होत आहे.\nकोरोनाच्या वाढता फैलावामुळे आता रुग्णांना उपचारासाठी ऍम्ब्युलन्समध्ये तिष्ठत बसावे लागत आहे. तर कोरोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहांनाही वेटिंगवर थांबावे लागत आहे. ही दुर्दैवी परिस्थिती आहे. अजून भयानक परिस्थिती येण्यापुर्वी सत्ताधाऱ्यांनी लोकांचे हाल होऊ नयेत याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.\nकोरोनावरुन राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर आरोप करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजपची सत्ता असलेल्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेवर बोलावे. त्यांचे दोन आमदार, खासदार, महापौर असताना महापालिका क्षेत्रात कोरोना कसा फैलावला याचे उत्तर द्यावे. त्यावर सत्ताधारी म्हणून भाजपचे लोकप्रतिनिधी काय करतात याचा जाब त्यांनी आपल्या कोअर कमिटीला विचारावा, असे उत्तम साखळकर म्हणाले.\nविधानसभा निवडणूक कामात सांगल���चा तिसरा क्रमांक\nसांगली-विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महसूल प्रशासनाने केलेल्या कामात सांगली जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक आला आहे. औरंगाबाद आणि सांगलीला तिसरा क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे.\nधडपड अंधांना विज्ञान दृष्टी देण्याची ....\nसांगली : अंधानी दृष्टी हरवलेली असते. मात्र त्यांना विज्ञान दृष्टी देता येते. त्यासाठी अंधश्रध्दा निर्मुलन समितीने अंध शाळांसाठी विज्ञान असा विशेष उपक्रमच सुरु केला आहे. विज्ञान दिनाच्या निमित्ताने त्यांनी सुरु केलेल्या या उपक्रमांतर्गत कोल्हापूरच्या अंधशाळेत विज्ञानाचे मुलतत्व समजून सांगणा\nहिंदूना नव्हे मोदींच्या सत्तेलाचा धोका\nसांगली-देशात हिंदूना कधीच धोका नाही. परंतू निवडणुका जवळ आल्या की मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू खतरे मे है असे सांगून मतदारांची दिशाभूल करतात. परंतू मोदींची सत्ताच आता धोक्‍यात आली आहे. त्यांचा खोटारडेपणा प्रत्येक गावात जाऊन कार्यकर्त्यांनी लोकांना सांगावा असे आवाहन प्रदेश युवक कॉंग्रे\n\"त्या' 19 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह\nसांगली : कोरोना व्हायरसच्या संशयामुळे चीन, इराणहून आलेल्या 19 जणांची तपासणी करण्यात आली. रिपोर्ट निगेटीव्ह आलेत. पाच जणांचा 14 दिवसांचा फॉलोअप घेतला आहे. त्यांच्यावर महापालिकेचा वॉच आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी दिली.\nआजरा नगराध्यक्ष चषक शाहू सडोली संघाकडे\nआजरा : येथील नगरपंचायततर्फे आयोजित राज्यस्तरीय नगराध्यक्ष चषक कबड्डी शाहू सडोली संघाने पटकावला. त्यांनी पुणेच्या आदिनाथ संघाचा पराभव केला. महिलांमध्ये जय हनुमान बाचणी संघाने बाजी मारली. नगराध्यक्ष ज्योस्त्ना चराटी व मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण झाले. स्पर्धेला प्रेक्षकांचा चांगला प्रति\nसांगली जिल्ह्यात आला पाण्याचा दुष्काळ...\nआरग (सांगली) : सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील तालुक्‍यासाठी जीवनदायी व आशादायी असणारी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाणी आवर्तनाचे नियोजन तत्काळ करून योजना चार दिवसात चालू करावी. तसेच भीषण पाणी टंचाई, कोरडा दुष्काळ, पिकांची होरपळ व संभाव्य धोका लक्षात घेता याबाबत पाटबंधारे विभागाने गांभी\nइंदोरीकर महाराजांवर अमोल मिटकरी यांचे मोठें विधान...\nइस्लामपूर (सांगली) : आंबा खाल्ल्यावर मुलगा होतो असं सांगणाऱ्यांवर कोणताही आरोप झाला नाही आणि समाजप्रबोधन करणाऱ्या इंदोरीकर महाराजांच्यावर मात्र आरोप आणि कारवाईची मागणी होते, असा भेदभाव का प्रस्थापितांवर मात करायची असेल तर धर्मग्रंथांची साथ घेता कामा नये, धर्मनिरपेक्षतेला महत्त्व हवे, असे\nइथे आता व्यवसायासाठी लागणार परवाना\nसांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील व्यावसायिकांना परवाने सक्तीचा करण्यात आला आहे. व्यावसायिकांना सुलभरितीने परवाने देण्यासाठी आजपासून शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. परवाने नसलेल्या व्यावसायिकांचे व्यवसाय बंद करण्याचा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.\nया प्राण्याच्या पिलावर केली नेत्रशस्त्रक्रिया\nसांगली : तीन-चार महिन्यांच्या मांजराच्या पिल्लू. अज्ञात कारणातून त्याच्या उजव्या डोळ्याला गंभीर मार लागला. डोळा निकामी झाला आणि जगण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली.\nइथे कर्मचाऱ्यांना टेबलाचा हव्यास सुटेना\nसांगली ः जिल्हा परिषदेत अनेक वर्षे एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया पुढे सरकत असताना आता कर्मचाऱ्यांनी \"मार्च एंड'चे हत्यार उपसले आहे. \"साहेब, फायली संपवायच्या आहेत. आता टेबल बदलले तर कसे व्हायचे', असा जणूकाही या लोकांनाच सगळी काळजी आहे, असा आव आण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathishayari.com/2020/02/121-kiss-day-marathi-shayari.html", "date_download": "2021-06-17T01:15:52Z", "digest": "sha1:PCWOWWLAH673RHXMKLQZNUMF3AKIVZ2F", "length": 31613, "nlines": 487, "source_domain": "www.marathishayari.com", "title": "121+ kiss marathi shayari | love marathi shayari | marathi shayari on lips |", "raw_content": "\nओठ ओठांवर तुझ्या ठेऊन पाहू का \nमी नशेमध्ये जरा झिंगून पाहू का \nगोड कुप्पी एक ह्या ओठात ठेवा;\nलोभ थोडासा इथे रागात ठेवा.\nओठ येता पुढे पाकळी ठेवली\nकोवळी वासना कोवळी ठेवली\nशेवटी उरलीच ना रुखरुख ओठांवर\nमी तुला सांगायचो संयम नको ठेवू.\nसंयमावर रांगडा पर्याय शोधाया शिका\nगाल नाही बोलले तर ओठ चुंबाया शिका\nनिरोप घेणे दोघांनाही अवघड झाले\nओठावरती ओठ टेकले जाता जाता\nमी लिहू कितीदा कविता चुकलेल्या ठोक्यांवरती \nएखादी ओळ लिहू दे ओठांना ओठांवरती\nकशी मानू मुकम्मल ती गझल माझी\nतुझ्या जर दोन ओठांचा ठसा नाही\n© सुधीर सुरेश मुळीक\nहवे होते तिचे मज श्वास पण मी घेतले नाही\nअपेक्षा काल ओठांच्या जराशा वाढल्या होत्या.\nओठ काय लागला फ़ुलातल्या दवाला\nभृंग पाकळीत जेरबंद होत गेला\nतीळ ओठांचा तुझ्या मी चुंबतो अन्\nछान होते साजरी संक्रात माझी.\nनजर होताच शाई ओठ माझे लेखणी झाले\nनको गिरवूस ओठांवर तुझ्या माझ्यातल्या गोष्टी\nहनुवटीला ओठ माझे लागले असते\nतोच ओठांचा किनारा लाभला आहे\nहृदयातुनी कधीही जमले न काढणे पण\nकाढून नाव टाकू ओठावरून आता.\nबंद केलेत कान मी माझे\nओठ केलेत दान मी माझे\nफुलासारखा ओंजळीत हा मुखडा यावा\nया ओठांना वाटे घ्यावे खुडून शप्पथ\nभेटीत राहिल्या काही अस्पष्ट खुणा ओठांवर\nते स्मरते खिडकीपाशी जे ओठ बोलले होते\nओठ तू ओठांवरी या ठेवले माझ्या असे\nबघ जरा तू काळजावर उमटले त्यांचे ठसे\n© शरद बाबाराव काळे\nन बोलता जाणून घे तुही माझ्या मनातले\nओठांवर ओठ ठेवता शब्द कळले मौनातले\nओठ ओठां बिलगले जेव्हा सखे\nरात्र तगमग जागणे माझे तुझे\nओठांवर तिळ कसला हृदयावर वार जणू\nया रूपखजिन्याचा तो राखणदार जणू..\nलपवून दुःख कोणते हसतात ओठ वेडे\nकिती नाटकी हे हावभाव होत आहे\n© उज्ज्वला सुधीर मोरे\nआनंदाने गात राहिलो जे जे ओठांवर आले\nसुखदुःखांच्या पल्याड जाता हाताशी अंबर आले.\nओठात ओठ त्याने गुंतले असे की\nधुंदीत ओढणी थोडी छळून गेली..\nअभंगातले चिन्मय होइन तू म्हणशिल तर\nशृंगारातील संयम होइन तू म्हणशिल तर\nओठांवरती तुझ्या ठेवुनी थेंब मृगाचा\nतुला पिणारा चातक होइन तू म्हणशिल तर\nपिपासा तुला जागली प्राशण्याची\nसख्या, ओठ ओठांवरी टेकवू का \nकेवढे सुंदर, सहज ती राहिली बोलत\nओठ म्हणजे दोन ओळी भासल्या 'मिर'च्या\nदार मनाचे दिसता उघडे लगेच घुसली मनात ती\nदात आपले ओठ आपले आठवणीची घुसखोरी\nओठ माधुर्यात दोन्ही नाहलेले\nअन म्हणे तू साखरेची काळजी घे\nचुंबून ओठ आधीच झाले गुलाबी,\nलाली उगाच लावून जातो हिवाळा\nफुलांचे डाग ओठांवर चुकुन दिसलेच तर\nपुरावे संपवू म्हटले तरी उरलेच तर\nकबूली कारखान्याची कधी असणार की नाही\nतुझ्या ओठांतली साखर मला मिळणार की नाही\nतुपाचे बोट लावुन का कुणाचे ओठ सावरले\nतुझ्या तांबूस ओठांचा जरासा संग लाभू दे\nओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे\nअन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही.\nफक्त स्पर्शाने किती गंधाळलेली वाटते,\nरात्र ओठांच्या तुझ्या जवळून गेली वाटते.\n©‎अनिल विद्याधर आठलेकर 'सफ़ीर'‎\nतुला संधी मिळाली ओठ पुन्हा गोड करण्याची,\nतुझा तिळगूळ देण्याचा बहाणा चांगला होता.\nदु:ख विसरून गायचे होते\nआज मजला हस��यचे होते\nनाव ओठांवरी तुझे आले\nप्राण जेव्हा निघायचे होते\nआसवांच्या दावणीला दु:ख ही बांधू नये\nअन पुन्हा ओठांतुनी मी शब्द ही सांडू नये\nश्वास ओठी बासुरीचे सूर झाले\nलाजणे राधे तुझे मशहूर झाले\nती डोळ्यांनीच म्हणत राहीली हो हो\nमी ओठांवरचे वाचत बसलो नकार\nशब्दांची गोडगुलाबी साखर ओठावर असते\nअन् पायाशी घुटमळते स्वार्थाचे काळे मांजर\nतुझा महिमा,तुझी ख्याती,तुझे कौतूक ओठावर\nतुला समजून घेताना तुझा आकार झालो मी\nवारुणी तू अन तुझे हे ओठ प्याले\nत्यागणे यांना मुळी हे पाप आहे\nतीळ माझ्या की तुझ्या ओठांस आहे\nहे ठराया आणखी जवळून पाहू..\nरात्र संपली तुझ्या मिठीची मंतरलेली\nतरी अजुनही ओठी शिल्लक साखर आहे\n© अमृता साळुंके जोशी\nकशाला सारखी द्यावी तुला मी लाच ओठांची\nव्यथा मौनात दडलेली कधी तू वाच ओठांची\nजसे मी ऐकले आर्जव तुझ्या भावूक ओठांचे\nतशी मी ऐकली आहे जरबही त्याच ओठांची\nदुःख सारे माळले मी\nधर्म सारे पाळले मी\nमौन होते ओठ माझे\nअश्रु नाही ढाळले मी\nओठात एक असते, पोटात एक असते\nसारेच लोकनेते, अवतार खंजीराचे\nझोपेत एकदा ओठ चुंबिले\nपुन्हा कधी पाघळलो नाही\nमैफिल संपलेली, अस्तास सूर्य आला\nनि:शब्द ओठ असता, आता गझल कशाला\nएकदा ठेऊन तर बघ ओठ ओठांवर,\nमग कशी होईल बडबड बंद ओठाची\nओठी उद्या जगाच्या येईल नाम माझे\nमी बोलणार नाही बोलेल काम माझे\nओठावरती जरी अबोला डोळ्यामध्ये आग किती\nनाही नाही म्हणता त्याला येतो माझा राग किती\nओठ चुंबताना हा...प्रश्न भेडसावे की\nचुंबण्यास एखादे...का कपाळही नाही\nपाहुनी मी कमाल ओठांना एक केला सवाल ओठांना\nकेवढा पक्षपात ओठांचा भावले फक्त गाल ओठांना\nतिच्या ओठावरी तो तीळ जेव्हा पाहतो मी\nमला मग वाटते की आजही संक्रांत आहे .\nचेहरा बघ रोज ती न्याहाळते अन्.\nओठ दातांनीच मळते तात्पुरते.\nकधीही भेटलो नाही तरीही रंगली चर्चा\nतिच्या ओठांवरी हासू मलाही भावली चर्चा\nतेव्हा वसंतास तू नाकारले\nझाला अता रंग ओठांचा फिका\nएके दिवशी ओठ पूर्ण मौनातच गेले\nइतके सारे सवाल माझ्या मनात होते\nओठांचा पोहरा सुकू दे\nहृदयाच्या आडात बघू चल,\nवादळ उठते आजकाल मी तोंड उघडता\nओठ दाबुनी गप्प बसावे, असे वाटते\nघट्ट बाहुपाश होते ओठ ओठी गुंफ़ले\nवासनांचे रंग थोडे वाळवावे लागले\nगोंदली नक्षी जणू तू गौर या देहावरी नी\nरंग ओठी घेवुनी चित्रात भरले छान आहे\nका अडावे नाव माझे नेमके ओठात ���ेव्हा\nघेतले ओठात जेव्हा तू उखाणे पावसाचे..\nओठ साधे उघडण्याचे काम केले\nअन् जिभेने बोलणे बेफाम केले\nनको घेऊस माझ्या आळ ओठांवर\nतुझा शाबूत आहे तीळ ओठांवर\nओठात एक त्याच्या पोटात एक आहे,\nते बांडगूळ अंती उलथून घे पुन्हा तू\nगुळाला तीळ लावावा तसे द्यावे तिने चुंबन\nमला संक्रांत भेटावी अशा हळुवार ओठांनी.\nशक्यता आहे जराशी वाचण्याची या जीवाला;\nजर तुझे ते ओठही गुलकंद होऊन गेल्यानंतर.\nसवय तूच लावलीस भलती ओठांना माझ्या\nगोड कसे व्हायचे तोंड हे फक्त तिळगुळांनी \nरंग सरल्या बर्फगोळ्या सारखे आयुष्य होते\nस्पर्श ओठांचा तिच्या लाली नवी देऊन गेला\nबघ.. पुन्हा करतील चुळबुळ ओठ माझे..\nठेव ओठांचा तुझ्या जागा पहारा..\nओठावरी जरासी हलकेच शीळ येता\nमैना घरातली मग खुलते बऱ्याचवेळा\n© गणेश शिंदे दुसरबिडकर\nरुसलेले ओठ तुझे,ओठांनी उघडू का\nत्या कुलुपाला दुसरी,चावी लागत नाही\nहलकेच टेकले ओठावर मग ओठ तिने जास्वंदी\nकोरली मनावर हळव्या व्याकुळ आठवणींची मेंदी\nहोकार तिच्या डोळ्यांचा, ओठांचा नकार आहे\nजमणार कधीही नाही, तो यत्न चालला आहे\nबासरी होवून मी ही रे तुझ्या ओठीच यावे\nमोरपंखी स्पर्श व्हावा, अंग माझे मोहरावे\nछळाया लागले हे श्वास ओठांना\nगरम स्पर्शात थरथरती अधर बाई\nजरा ओठा जवळ घे ओठ अन दाखव धिटाई\nमलाही पाहुदे असते कशी अस्सल मिठाई\n© हर्षल सुरेखा-सुभाष पवार\nवेगळे काहीतरी येईल ओठांवर ,\nमी कसे प्रत्येकवेळी तेच ते बोलू \nतिळाची स्निग्धता स्पर्शी ,गुळाचा गोडवा ओठी\nतुझ्या भेटीमुळे संक्रात रोजच साजरी होते\nया जखमांचे दूषण मी कोणाला देऊ \nओठ चावले ज्याने तोही दात स्वत:चा\nगोडवा निर्माण होण्या लागले काही न दुसरे\nएकतर ओठात साखर, अन् मिठी उबदार आहे\nअचानक तुझे नाव ओठात येते\nपुढे रात्र सारी दबावात निघते\nओठ ठेवू नको पापणीवर सखे\nमी कशाला तुझे ओठ खारे करू\nबंद ओठांवर तुझा तो भास वेड्या;\nमारतो फुंकर हळू त्या सांत्वनाला\nओठ माझे बंद आता\nसोडून हात गेले आयुष्य दूर तेव्हा\nओठांत मूक हाका, डोळ्यांत पूर होता\nका उत्तरे मुकी ते प्रश्नांस आकळेना;\nकी शब्द कैद झाले ओठांत उत्तरांच्या \nकोवळे ओठ तुझे आज रुतावे ओठी\nदे नवा डंख असा धुंद, भिनायासाठी\nआता भास हि वाटतो तुझा खरा मला..\nबंद ओठांच्या कळ्या तू उमलून टाक ना\nओठ रंगवुन खिडकी बसली\nरस्ता जेव्हा दलाल झाला\nओठांना ओठांचा स्पर्श जाहल्यानंतर\nत्याच्या ओठांत ओठ माझे गुंतत गेले\nतू मिसळता ओठ हे ओठात माझ्या\nओठांवरील चिन्हे साजण पुसून गेली\nठेऊ नये म्हणाली भेटीतले पुरावे\nगुन्हा नव्हताच ओठांचा , उगा बदनाम झाले ते\nतुझ्या डोळ्यांत होते त्या गुन्ह्याचे मूळ दडलेले\nओठांनी ओठांवरती गिरवावे ऐसे अक्षर\nडोळ्यांनी दोघांमधले मिटवावे सारे अंतर\nआपलेच दात अन आपलेच ओठ होते\nकोणास दोष द्यावा सारे आपलेच होते\nकाल तू जिथे हळुच ओठ टेकले\nअर्धचंद्र लाल मी जपून ठेवले\nजळतात ओठ माझे नाजूक पाकळ्यांनी\nयेतो इथे शहारा आरक्त पाकळ्यांनी\nहळुवार चुंबीले तू हर एक अंग माझे\nझाले सुगंध गाणे गांधर्व पाकळ्यांनी\nकाल अचानक नाव तुझे ओठांवर आले\nमग गालावर उमटत गेले केशर सजणा\nफुलाचे नाव तू ओठांस द्यावे;\nखुडावी पाकळीने पाकळी मी\nजरा गाल दे..ओठ दे ना जरा\nखुळ्या मागण्या या..खुल्यावर नको\nप्रत्येक भेटीचे सख्या,होईल का गाणे कधी\nहासून ओठी लाजरे,देशील का गाणे कधी\nजरा जरा तुझी मला कळते गझल\nओठावर माझ्या अशी रूळते गझल\nका तरी ओठी ठसा सांभाळला\nगुमान ओठ जाहले कळेल का तुला कधी\nतुझ्याविना जगात या हसायचेच राहिले\nऩभाचा स्पर्श झाल्याने, धराही बावरी झाली\nनभाला ओठ फुटले मग ,धरेची बासरी झाली.\nतुझे ओठ जेव्हा वळू लागले\nमला डाव सारे कळू लागले.\nतुझ्या अद्याप ओठांवर ठसा कायम दिसत आहे\nतुझ्या डोळ्यांमधे माझा जुना अल्बम दिसत आहे\nओठात एक दुसरा पोटात अर्थ होता\nअसल्या दुहीमुळे तो बेजार होत गेला\nओठ ओठांवर पुन्हा रेंगाळले\nलाल ओठांच्या किना-यावर तुझ्या बांधेन मी घर\nभेट मग लाटेपरी मज थेट अन… हासून घे तू. .\nओठांत हो तरीही म्हणतो नकार आहे\nएकंदरीत सगळा भलता प्रकार आहे\n© पूजा भडांगे लगदिवे\nओठांना जर डोळे असले असते\nनजर खरी नजरेला भिडली असती\nओठांच्या ओंजळीत आले अश्रू\nओठांनी तर खळी वेचली असती\nतिचे ओठ हलले, तिचे नेत्र वदले\nजराही तरी कळवळेना मुखोटा\nतुझ्या उबदार श्वासांचे फुलावे सूर देहातुन\nमिळाया स्पर्श ओठांचे तुझी मी बासरी व्हावे\nसमजायचे ते समजून घेतले\nमी ओठ मूके वाचून घेतले\nसहज ओठ मी ठेवुन आलो घराकड़े अन\nतिच्या गुलाबी ओठांची ती मिजास करते.\nकाय मी इतका असावा देखणा की\nएक जोगिण ओठ ही चावत निघाली\nओठ मी ते दाबताना व्रण जरासे जास्त झाले\nअन्‌ फ़ुलांच्या मुग्ध ओठी सावळेसे गीत आले\nपाकळ्यांसमान ओठ मुडपणे गझल\nपापण्यांत सागरास हसवणे गझल\nबोलू नकोस ��ता काही\nतिळावर गुळ ओठांनी जरासा ठेव प्रेमाने\nअशी संक्रांत ही माझी सख्या दरसाल होऊ दे..\nओठ ओठावरी .. हात हातामधे\nरात्र ही गोठते पाहताना शपथ\nश्वासांत गुंतले अन् झाले तुझ्या हवाली\nओठांस ओठ आता येतात आड माझे\nचिखल होईल नुसताच श्वासामधे\nओठ ओठात जर कालवत राहिले..\nतुझ्या प्रत्येक शब्दांचा.. निराळा गोडवा आहे\nबघू दे आत ओठांच्या खडीसाखर कुठे आहे \nजोडवी पायात ... कुंकू शोभते भाळावरी\nलाजतो ओठी उखाणा केवढे आहे बरे\nकिती घेतले इथे ऋतूंनी तुझे उखाणे..\nतुझ्याच ओठी आले नाही नाव फुलांचे\nझालीच असती दिलजमाई ह्याही वेळी, पण...\nवाद घालण्यापुरता केला ओठांचा वापर\n© सुप्रिया मिलिंद जाधव\nफक्त सोपस्कार जर वाटेल ओठांचा\nचुंबणे असले निरर्थक काय कामाचा\n[ Suresh bhat ] [ सुरेश भट यांचे सर्वाधिक प्रसिद्ध शेर ] ========…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/7774", "date_download": "2021-06-17T01:46:32Z", "digest": "sha1:ZOGZBFXMHYIZXWQ3E3L7LWA3WO6TJVMC", "length": 13854, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मध्य रेल्वेवर लवकरच ३५ बॉटल क्रशर मशीन | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमध्य रेल्वेवर लवकरच ३५ बॉटल क्रशर मशीन\nमध्य रेल्वेवर लवकरच ३५ बॉटल क्रशर मशीन\nमध्य रेल्वेवर लवकरच ३५ बॉटल क्रशर मशीन\nमंगळवार, 29 ऑक्टोबर 2019\nमुंबई - दिवसेंदिवस वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांकडून प्लास्टिक बाटल्यांचा वापरदेखील वाढत आहे. त्यावर मध्य रेल्वेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेस्थानक आणि परिसरातील प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांकडून वापरण्यात आलेल्या बाटल्या स्थानकातच इतरत्र फेकण्यात येतात. या प्लास्टिक बाटल्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.\nमुंबई - दिवसेंदिवस वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांकडून प्लास्टिक बाटल्यांचा वापरदेखील वाढत आहे. त्यावर मध्य रेल्वेने उपाययोजना करण्���ास सुरुवात केली आहे. रेल्वेस्थानक आणि परिसरातील प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांकडून वापरण्यात आलेल्या बाटल्या स्थानकातच इतरत्र फेकण्यात येतात. या प्लास्टिक बाटल्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.\nमध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १८ रेल्वेस्थानकात एकूण ३५ बॉटल क्रशर मशीन उभारण्यात येतील. तसेच सीएसएमटी स्थानकात प्लास्टिक बाटल्या जमा करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. सामाजिक दायित्व निधी अंतर्गत मेल एक्‍स्प्रेस फलाट क्रमांक १३-१४ परिसरात ही मोठी प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन उभारण्यात आल्याचे मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. २ ऑक्‍टोबर रोजी रेल्वेस्थानकात प्लास्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व रेल्वे मंडळाने दिले. सध्या प्लास्टिक बॅग, प्लास्टिकची कटलरी, कप, चमचे याव्यतिरिक्त थर्माकोलची ताटे, खोटी फुले, बॅनर, झेंडे, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या स्टेशनरी वस्तू आदींच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. यानुसार पश्‍चिम रेल्वेवर चर्चगेट, मुंबई सेंट्रल या स्थानकात प्लास्टिक बॉटल क्रॅशर मशीन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत; तर मध्य रेल्वेवर ३५ प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन उभारण्यात येणार आहे.\nस्थानकानुसार बॉटल क्रशर मशीन\nसीएसएमटी - ४, एलटीटी- ३, सॅंडहर्स्ट रोड १, भायखळा १, दादर ३, माटुंगा १, घाटकोपर २, विक्रोळी १, कांजूरमार्ग १, मुलुंड २, ठाणे ४, कळवा १, दिवा १, डोंबिवली २, कल्याण ४, पनवेल २, लोणावळा १.\nमुंबई mumbai प्लास्टिक मध्य रेल्वे central railway रेल्वे विभाग sections ठाणे डोंबिवली कल्याण पनवेल machine central railway railway\nपासपोर्ट नूतनीकरण न करण्यावरुन कंगनाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल\nबॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला (Kangana Ranaut) आपल्या पासपोर्टच्या...\nचालकाने प्रसंगावधान दाखवत परिसरातील नागरिकांच्या मदतीने विझवली आग\nधुळे : लखनऊ Lakhanau हून मुंबई Mumbai कडे आंबे Mango भरून घेऊन जाताना, धुळ्यातील...\nकर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना ईडीकडून अटक\nनवी मुंबई : शेतकरी कामगार प��्षाचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे Karnala Bank अध्यक्ष...\nकाळी, पांढरी आणि पिवळ्या बुरशीनंतर आता देशात 'हिरव्या' बुरशीचा...\nमुंबई : मागील दीड वर्षांपासून देशात कोरोना Corona विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे....\n बॉलिवूड आणि जाहिरातींमध्ये कामाची संधी शोधत असाल, तर ही...\nमुंबई : बॉलिवूड Bollywood आणि जाहिरातींमध्ये Advesrtising मध्ये काम देण्याच्या...\nअरेरावी करणाऱ्या शिक्षिकेचा वाद चव्हाट्यावर, ग्रामस्थांनी ठोकले...\nमुंबई - कल्याण ग्रामीण भागातील निळजे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिकेच्या अरेरावी...\nगाईंचे अवैधरित्या वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात\nधुळे - धुळे शहरालगत असलेल्या मुंबई - आग्रा महामार्गावर मोहाडी पोलीस ठाण्याचे...\nप्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला गोंदिया रेल्वे...\nगोंदिया - रेल्वेने Railway प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे Passengers मोबाईल...\nराज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीचा शोध आज लागणार\nमुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांच्या मंत्रिमंडळाने विधानपरिषद...\n गेल्या 24 तासात धारावीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही\nमुंबई - राज्यासह मुंबईत Mumbai देखील कोरोनाचा Corona शिरकाव झाला आणि पाहता...\nमुंबईत बेकरीच्या नावाखाली सुरू होता ड्रग्जचा पुरवठा; दोघांना अटक\nमुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने NCB मुंबई Mumbai मध्ये आणखी एक मोठी कारवाई...\nप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा मृत्यू\nमुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते संचारी विजय Sanchari Vijay यांचं बाईक...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/sugandha-mishra-dr-sanket-bhosale-couple/", "date_download": "2021-06-17T03:31:25Z", "digest": "sha1:BESKAUFCUKJ5CW6XVFHUSEK6K4TYCWD2", "length": 8248, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "sugandha mishra & dr.sanket bhosale couple Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\n‘द कपिल शर्मा शो’ फेम सुगंधा मिश्रा आणि कॉमेडियन संकेतने उरकला साखरपुडा\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - 'द कपिल शर्मा शो' फेम सुगंधा मिश्रा आणि कॉमेडियन संकेत भोसले यांनी नुकताच साखरपुडा उरकल्याचा खुलासा त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून केला आहे. सुगंधने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला ज्यात तिने 'FOREVER' असे…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nBuilder Avinash Bhosale | सरकारने जाहीर केलेल्या…\nMurder Case | तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करणारे मित्र अखेर…\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या…\n17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब,…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत,…\npimpri chinchwad police | न्यायालयात बनावट जामीनदार उभे करुन…\nPune Crime Branch | जबरी चोरी करणार्‍या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक\nmodi government cabinet reshuffle | केंद्रीय मंत्रिमंडळात तब्बल 23 जणांच्या समावेशाची शक्यता \nCorona Vaccination | मोदी सरकारनं कोविशील्ड लशीबाबतचा ‘तो’ निर्णय तज्ज्ञांना अंधारात ठेवून घेतला\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/kangana-ranaut-wishes-fans-eid-mubarak-got-brutally-trolled-by-users/", "date_download": "2021-06-17T02:58:30Z", "digest": "sha1:W6L3MGEJXINT55U7YYYVVYGI5NNLHJTS", "length": 9088, "nlines": 68, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates ईदच्या शुभेच्छा दिल्याने कंगना रणौत ट्रोल", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nईदच्या शुभेच्छा दिल्याने कंगना रणौत ट्रोल\nईदच्या शुभेच्छा दिल्याने कंगना रणौत ट्रोल\nवादग्रस्त विधान करणारी अभि���ेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या खळबळजनक वक्तव्यामुळे कंगनाला ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं होतं. सतत वादग्रस्त वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण केल्याचं कारण देत ट्विटरने ही कारवाई केली होती. असं झाल्यावरही कंगना थांबली नाही यापुर्वी सुद्धा तिच्या बहिणीच म्हणजे रंगोलीचे टि्वटरने अकाऊंट सस्पेंड केलं होते. मात्र तरीही कंगना सतत वादग्रस्त ट्विट करत होती. कंगना सध्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून वादग्रस्त वक्तव्य करत आहे. कंगना तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम ट्रोल होत आली आहे. मात्र यावेळी कोणतही वादग्रस्त वक्तव्य केलेलं नसतानाही ती ट्रोल झाली आहे. कंगनाने सोशल मीडियावर चाहत्यांना रॉयल लूकमधील फोटो शेअर करत ईदच्या शुभेच्छा दिल्य़ा. मात्र यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. एक ट्रोलर म्हणाला, “या ईदच्या निमित्ताने तू शपथ घे की तू एक माणूस बनशील.”तर दुसरा म्हणाला, ” मला आश्चर्य वाटतंय काल पर्यंत तू इस्लामोफोबिया आणि खोटी, निराधार माहिती पसरवत होतीस. काहीही माहिती नसताना तू एका पक्षावर आरोप केलेस आणि दुसऱ्या दिवशी तू ईदच्या शुभेच्छा देत आहेस.” असं म्हणत युजरने संताप व्यक्त केलाय. तर एका नेटकऱ्याने कंगना दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. ” हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भेद का निर्माण करतेस सर्वात पहिले आणि महत्वाचं म्हणजे आपण सर्व माणसं आहोत. हे लक्षाच ठेव आणि मग तुझं मत दे. कृपा करून तुझी मानसिकता बदल.” असं म्हणत युजरने संताप व्य़क्त केला आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमधील वादातही कंगनाने उडी घेतली होती. ” कट्टरपंथी इस्लामी दहशतवादाच्या या युद्धात भारत इस्लायलसोबत आहे. आपल्या राष्ट्राचं दहशतवादापासून रक्षण करणं प्रत्येक राष्ट्राचा अधिकार आहे आणि भारत इस्रायलसोबत आहे.” या पोस्टनंतरही कंगना ट्रोल झाली होती. “कंगना भारताची परराष्ट्र मंत्रा आहे का सर्वात पहिले आणि महत्वाचं म्हणजे आपण सर्व माणसं आहोत. हे लक्षाच ठेव आणि मग तुझं मत दे. कृपा करून तुझी मानसिकता बदल.” असं म्हणत युजरने संताप व्य़क्त केला आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमधील वादातही कंगनाने उडी घेतली होती. ” कट्टरपंथी इस्लामी दहशतवादाच्या या युद्धात भारत इस्लायलसोबत आहे. आपल���या राष्ट्राचं दहशतवादापासून रक्षण करणं प्रत्येक राष्ट्राचा अधिकार आहे आणि भारत इस्रायलसोबत आहे.” या पोस्टनंतरही कंगना ट्रोल झाली होती. “कंगना भारताची परराष्ट्र मंत्रा आहे का” अशा आशयाच्या कमेंट करत कंगनाला ट्रोल करण्यात आलं होतं.\nPrevious राहुल महाजनची तिसरी बायको तब्बल १८ वर्षांनी लहान\nNext ऋषि कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर रणबीर आणि रिद्धिमासोबत का राहत नाही या गोष्टी केला खुलास\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\nअभिनेत्री नाइरा शाहला बर्थ डे पार्टी पडली महागात\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\n‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/12/blog-post_69.html", "date_download": "2021-06-17T02:29:51Z", "digest": "sha1:AIGR62JHZ3VOPPROFOQJUZLQFWMAJD7M", "length": 14169, "nlines": 62, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "शाळेत आता शिपाई नाही... ५० हजाराहून अधिक जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड", "raw_content": "\nHomeशाळेत आता शिपाई नाही... ५० हजाराहून अधिक जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nशाळेत आता शिपाई नाही... ५० हजाराहून अधिक जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nनवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर शिक्षक कर्मचाऱ्यांबरोबरच शिपाई कर्मचारी हा तितकाच महत्वाचा घटक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांपेक्षाही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे मह��्त्व वाढले आहे. राज्यात 2005 पासून माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर बंदी आहे. मागील 15 वर्षांत हजारो कर्मचारी सेवानिवृत्त झल्यानंतर त्यांच्या ठिकाणी नवीन भरती करण्यात आलेली नाही. ज्या शाळांत 4 ते 5 शिपाई पदे मंजूर होते, त्या शाळांमध्ये आज एकही शिपाई कार्यरत नाही. राज्यातील सर्व खाजगी अनुदानित/अंशत: अनुदानित माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांसाठी आकृतीबंध निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार शाळेमधील शिपाई पद आता रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील 52 हजारपदांवर गंडातर आले आहे. आता शाळेचे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज करण्यासोबतच शाळेची घंटा कोण वाजविणार, असा प्रश्‍न शाळांसमोर निर्माण झाला आहे.\nएककीडे शासन रोजगार निर्मिती करण्यासाठी विविध रिक्त जागा भरणार असल्याचे सांगत आहे. शाळेमध्ये शिपाई पदांमुळे बहुजन समाजाची मुलांना रोजगार मिळत होता. आता शिपाई पद भरणार नसल्याचे शासनाने जाहीर केल्यामुळे या मुलांचा रोजगार हिरावला आहे. ही आकृतीतपदे भरावीत यासाठी वारंवार सभागृहात प्रयत्न करत होतो. आमच्या मागणीची दखल घेत तात्कालीन सरकारने यासाठी अभ्यास समिती नेमली होती. याबाबत अहवालही शासनाला दिला होता. तो अहवाल न स्वीकारता या सरकारने तर ही पदेच संपवली आहेत. याबाबत या शासनाचा जाहीर निषेध करत असल्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सांगीतले .\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत स्वच्छतेसाठी शिपाई पदाचे महत्व वाढले आहे. मुलांसाठी हात धुण्यासाठी सॅनिटायझर, साबण, पाण्याची व्यवस्था करणे, वर्गखोल्यांची सफाई, परिसराची स्वछता किंवा त्या मुलांना स्वच्छतेबाबत प्रत्यक्ष मदतदेखील कर्मचारी करणार आहेत. मुले प्रयोगशाळेत गेली, तर त्या ठिकाणी कर्मचारीच उपलब्ध नसतील, तर त्या मुलांची सुरक्षा कोण पाहणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. नवीन आदेशानुसार ग्रामीण भागात शिपायाला पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे, असे सांगितले आहे. महिलांना शेतामध्ये कामाला पाचशे रुपये रोज मिळतो. वाढती महागाई लक्षात घेता या मानधनावर शिपाई मिळेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nदरम्यान शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा दिला आहे. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांन�� जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना राज्य सरकारने रद्द केली आहे. याबाबतची घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड-गोडसे यांनी केली आहे. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासनाने आता विनाविलंब, विनाअट कार्यवाही करावी, अशी मागणी शिक्षक आमदार, प्रतिनिधी यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत केली. यावेळी बैठकीला आमदार कपिल पाटील, आमदार सुधीर तांबे, आमदार विक्रम काळे, आमदार, आमदार जयंत आसगावकर, अभिजित वंजारी, आमदार बालाजी किणीकर, प्रधान सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, प्रकाश सोनावणे आदी उपस्थित होते.\nविधी व न्याय विभागाने ही अधिसूचना रद्द करण्यास हरकत नसल्याचे कळविले. त्या पार्श्वभूमीवर ही अधिसूचना रद्द होण्याचा निर्णय झाला. त्यानुसार विशेष बैठकीत शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड-गोडसे यांनी ही अधिसूचना रद्द करत असल्याचे सांगितले. याबाबत विभागाने असे किती कर्मचारी आहेत, याची माहिती एकत्रित करावी व त्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे याची छाननी करुन अहवाल वित्त विभागास सादर करावा, अशा सूचना शिक्षणमंत्र्यांनी केल्या आहेत.\nराज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. १० जुलै २०२० रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील सेवाशर्तीमध्ये बदल सूचवणारी अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेत सुचविल्याप्रमाणे राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त हजारो मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा जुनी पेन्शन मिळण्याचा अधिकार संकटात येणार होता.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amolmd.wordpress.com/2010/12/31/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%87/", "date_download": "2021-06-17T01:53:37Z", "digest": "sha1:IFAP4CSES3LNXY43G6JJ3CVUR36VQW5D", "length": 12109, "nlines": 111, "source_domain": "amolmd.wordpress.com", "title": "मराठी पाऊल पडते पुढे – ] अनमोल [", "raw_content": "\nमराठी पाऊल पडते पुढे\nएक आगळा वेगळा कार्यक्रम ‘मराठी पाऊल पडते पुढे’ लवकरच तुमच्या समोर झी मराठी घेऊन येणार आहे. मला कल्पना आवडली त्यामुळे माझ्या एका ब्लॉगर मित्राच्या ब्लॉग वर प्रसिद्ध केलेले आवाहन मी इथे देत आहे. एकदा नजर फिरवा.\nफूबाईफूचा फिनाले झाला जो तुम्ही २६ डिसेंबरला पाहू शकाल. यानंतर पुढे काय हा प्रश्न अनेकांनी विचारला. मीही काही गोष्टीत गुंतलो असताना दोन दिवसापुर्वी फूबाईफूचे ऑनलाईन डायरेक्टर श्री श्रीप्रसाद क्षीरसागर याचा फोन आला. दुसर्‍या दिवशी रितसर पवईत भेट झाली. गंमत म्हणजे यापुर्वी त्यांना मी फक्त कंट्रोल रुममध्ये पाहील होतं. एवढ्या दिवसात आम्ही कधी एका वाक्याचाही संवाद साधला नव्हता. त्यांनी मला ‘ श्रीप्रसाद क्षीरसागर’ अशी फोनवर ओळख दिली तेव्हा ” कोण हा प्रश्न अनेकांनी विचारला. मीही काही गोष्टीत गुंतलो असताना दोन दिवसापुर्वी फूबाईफूचे ऑनलाईन डायरेक्टर श्री श्रीप्रसाद क्षीरसागर याचा फोन आला. दुसर्‍या दिवशी रितसर पवईत भेट झाली. गंमत म्हणजे यापुर्वी त्यांना मी फक्त कंट्रोल रुममध्ये पाहील होतं. एवढ्या दिवसात आम्ही कधी एका वाक्याचाही संवाद साधला नव्हता. त्यांनी मला ‘ श्रीप्रसाद क्षीरसागर’ अशी फोनवर ओळख दिली तेव्हा ” कोण ” हा प्रश्नही मी बावळटपणे विचारलो. असो. काल मी विख्यात कलादिग्दर्शक श्री. नितीन चंद्रकांत देसाई यांच्यासमोर त्यांच्या पवई येथील ऑफिसमधील कॉन्फरेंस रुममध्ये त्यांच्या टिमबरोबर चर्चेला बसलो होतो.\nआता नमनानंतर मुद्द्यावर येतो. ” आयकॉनिक चंद्रकात प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड ” ह्या आपल्या कंपनीद्वारे श्री. नितीन चंद्रकात देसाई निघाले आहेत अटकेपार झेंडे फडकवणार्‍या मराठी कलाकाराच्या शोधात. “झी मराठी” सोबत हा प्रवास सुरु होतोय “मराठी पाऊल पडते पुढे” या कार्यक्रमांतर्गत. आजवर अनेक क्षेत्रात मराठी ठसा उमटला आहे. तरीही मराठी माणसाच्या नावाने ओरड चालूच असते. त्या सगळ्या कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचा हा त्यांचा प्रयत्न. तुम्ही जर सर्वसामान्यांपेक्षा वेगळं काही करत असाल तर…. प्रेक्षक या भुमिकेला सोडून तुम्हाला रंगमंचावरच्या प्रकाशात तुमची कला सादर करायची असेल तर… श्री. श्रीप्रसाद क्षीरसागर यांच्या भाषेत म्हणायचं तर… “ज्याच्या अंगी नाना कला, त्याने ऑडीशनला चला”.\nतुम्ही काहीही वेगळं करत असाल… गायन, वादन, नृत्य, अभिनय, शारिरीक कसरती, लोककला, परंपरागत कला, शास्त्रशोध किंवा अजून काही…. आग़ळं वेग़ळं अस काहीही…. त्या प्रत्येक कलाकाराच स्वागत आहे. जर तुम्ही अशा एखाद्या कलाकाराला ओळखत असाल तर त्याच्यापर्यंत हा आमचा निरोप पोहचवा. ऑडीशनसाठी आम्ही तुमच्या शहरात येतोय…\n३० जानेवारी नागपूर सुमीत ९८९०७२७२६१\n२ जानेवारी औरंगाबाद योगेश ९८७३२०२०३०\n४ जानेवारी रत्नागिरी मिलिंद ९८२२५५४७७०\n५ जानेवारी कोल्हापूर – ” – -” –\n६ जानेवारी पुणे वैभव ९८९०७९८९०३\n८ जानेवारी मुंबई ०२२ ६१४१५९००\nतर मित्रानो, पुन्हा एकदा नव्याने सज्ज झालोय तुमच्या मनोरंजनासाठी. रिसर्च आणि लेख्नन या दोन जबाबदार्‍या घेतल्यात खांद्यावर. आपल्या परिने अज्ञात कलाकारांपर्यंत पोहोचण्यासाठी हा आंतरजालीय खटाटोप. यात तुमच्या सर्वांची साथ लागेल. ती मिळेल हा विश्वास आहेच.\nतुमच्या मधील अंगगुणांना वाव दयायची मस्त संधी आहे, दवडू नका…\nआवाहनअभिनय कौतुक शिरोडकर गायन झी मराठी नितीन देसाई नृत्य परंपरागत कला लोककला वादन शारिरीक कसरती शास्त्रशोध\n← ते फूल होते एकटे\nनाते आपुल्या दोघांचे… →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित क���ा.\nनविन पोस्ट ची माहीती ई-मेल द्वारे मिळवा\nखालील रकान्यात तुम्ही तुमचा ई-मेलचा पत्ता सुपुर्त करा. त्यानंतर तुमच्या ई-पत्यावर येणार्‍या मेलवरील दुव्यावर एक टिचकी मारुन तुमचे सबस्क्रिब्शन ऍक्टीव्ह करा. त्यानंतर ह्या ब्लॉगवर लिहील्या जाणार्‍या सर्व पोस्टची माहीती तुम्हाला तुमच्या ई-पत्यावर पोहोचवली जाईल.\nडिजीटल पिंपरी-चिंचवड काळाची गरज\nदाटली नीज या दिशातूनी, पाडसा निजतोस ना रे…\n‘सारथी’चे दिवस …माझ्या नजरेतून\nमहिला दिन विशेष – सुनिता देशपांडे\ngautam च्यावर प्रेम हे असे का असते…\nyogesh च्यावर माझी छकुली\nmahesh deshpande च्यावर महिला दिन विशेष – सुनिता…\nmahesh च्यावर महिला दिन विशेष – सुनिता…\nआर्चिव्ह्ज महिना निवडा डिसेंबर 2015 मार्च 2015 डिसेंबर 2013 मार्च 2013 डिसेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 जून 2012 एप्रिल 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 नोव्हेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा अनुभव आवाहन कविता कैफियत चारोळी प्रसंग प्रेरणा माहिती शायरी शुभेछा संदेश Manuscript Pics Tips Uncategorized\n« नोव्हेंबर जानेवारी »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0/page/2/", "date_download": "2021-06-17T02:55:29Z", "digest": "sha1:DMZIECKFOLXYY6XRESLESODBHBXIZWA2", "length": 11029, "nlines": 163, "source_domain": "policenama.com", "title": "अभिनेत्री स्वरा भास्कर Archives - Page 2 of 2 - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\nस्वरा भास्करला देशविरोधी आणि प्रक्षोभक वक्तव्य पडलं महागात, तक्रार दाखल\nकानपुर : वृत्तसंस्था - बॉलीवुड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात असते. मागच्या काही दिवसांपासून तिच्यावर प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. यामुळे काही लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोलही केले आहे.…\n‘शाहीनबाग’ आंदोलनाला कोण करतंय ‘फंडिंग’ केंद्र, राज्य सरकार आणि दिल्ली…\nSheer Qorma Trailer : आयुष्माननंतर आता स्वरा भास्करनं आणली ‘समलैंगिक’ नात्यांची इमोशनल…\n#swarabhaskar स्वरा भास्करचं नाव सोशल मीडियावर अचानकपणे आलं ‘ट्रेंडिंग’मध्ये,…\nमुंबईतील भाजपच्या बैठकीत विखे पाटील पिता-पुत्राचा आज ‘फैसला’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या परंतु भाजपला मात्र या निवडणूकीत यश संपादन करता आलं नाही. त्यानंतर पक्षातील धूसफूस उघड झाली आणि नाराज नेत्यांची भाजपमध्ये एक फळीच बनली. त्यानंतर मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी…\nIIFA Awards 2019 : ग्रीन कार्पेटवर अभिनेत्री स्वरानं चक्‍क ‘सॅन्डल’ काढून दिली…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आपल्या बिनधास्त, बेधडक वक्तव्यांमुळे अभिनेत्री स्वरा भास्कर कायम चर्चेत असते. मात्र यावेळी ती आयफा रॉक 2019 या अवॉर्ड सोहळ्यात हाय हील्स सॅन्डल्स काढून दिलेल्या पोजमुळे चर्चेत आली आहे.अवॉर्ड सोहळ्यात हाय…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nसंसदीय स्थायी समितीचे ‘ट्विटर’ला समन्स; 18 जून रोजी संसद…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा कुणीही नव्हते…\nसंसदीय स्थायी समितीचे ‘ट्विटर’ला समन्स; 18 जून रोजी संसद भवनात हजर…\nAccident in Beed | कार अन् खाजगी बसच्या धडकेत ग्रामसेवक जागीच ठार,…\nMurder Case | तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करणारे मित्र अखेर अटकेत;…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद आणि सिद्दीकी यांच्या भूमिकेची चौकशी करा – मुंबई…\nCongress Leader | काँग्रेस नेत्याचा PM मोदीवर ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘खोटं बोलण्यासाठी तुम्हाला…\nVaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/01/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9.html", "date_download": "2021-06-17T02:24:07Z", "digest": "sha1:EAGD3C2Q56AGIA73MZYZNQLJWFLSQHK2", "length": 19346, "nlines": 235, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत गहू सरासरीहून दुप्पट - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nऔरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत गहू सरासरीहून दुप्पट\nby Team आम्ही कास्तकार\nऔरंगाबाद : तीन जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात सर्वसाधारण क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झालीच नाही. दुसरीकडे गव्हाची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत दुप्पट क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर दीडपटीपेक्षा जास्त क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.\nमराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत यंदा रब्बी हंगामासाठी सर्वसाधारण क्षेत्र ६ लाख ६४ हजार ३६ हेक्‍टर ६० गुंठे इतके होते. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २ लाख ८ हजार १८८ हेक्‍टर, जालना १ लाख ७४ हजार ३६८ हेक्‍टर, तर बीड जिल्ह्यातील २ लाख ८१ हजार ४८० हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. त्या तुलनेत १२७ टक्‍के अर्थात ८ लाख ४६ हजार ४७१ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ३०९ हेक्‍टर, जालना २ लाख ७३ हजार २६० हेक्‍टर ४० गुंठे, तर बीड जिल्ह्यातील ३ लाख ७५ हजार ९०२ हेक्‍टर पिकांचा समावेश आहे.\nतीन जिल्ह्यात ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ६५ हजार ९९७ हेक्‍टर आहे. त्या तुलनेत २ लाख ९८ हजार ६३४ हेक्‍टर अर्थात ८१.५९ टक्‍के क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली. वाढ, पोटरी व काही ठिकाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत ज्वारी पीक आहे. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ९४ हजार ३२४ हेक्‍टर, तर १ लाख ९६ हजार १०४ हेक्‍टर अर्थात २०७.९० टकके क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हे पीक, कांडी धरणे, वाढ ते पोटरीच्या अवस्थेत आहे.\nमक्याचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ४६६ हेक्‍टर, तर १६३ टक्‍के अर्थात ४३ हजार १५८ हेक्‍टरवर पेरणी झाली. हे पीक काही ठिकाणी तुरे लागण्याच्या, तर काही ठिकाणी कणसं लागण्याच्या अवस्थेत आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ६९ हजार ५४७ हेक्‍टर, ३ लाख ४ हजार ३५७ हेक्‍टरवर अर्थात १७९ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हे पीक फूलोरा, आणि घाटे लागण्याच्या\nकरडईची ८३४ हेक्‍टरवर पेरणी\nकरडईची ८३४ हेक्‍टरवर, जवस १४७ हेक्‍टर ६० गुंठे, सूर्यफूल १७० हेक्‍टर, मोहरी २९ हेक्‍टर, तर इतर गळीतधान्याची १०४१ हेक्‍टरवर, इतर कडधान्याची २२१ हेक्‍टरवर, इतर तृणधान्यांची १७७४ हेक्‍टरवर पेरणी झाली.\nऔरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत गहू सरासरीहून दुप्पट\nऔरंगाबाद : तीन जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात सर्वसाधारण क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झालीच नाही. दुसरीकडे गव्हाची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत दुप्पट क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर दीडपटीपेक्षा जास्त क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.\nमराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत यंदा रब्बी हंगामासाठी सर्वसाधारण क्षेत्र ६ लाख ६४ हजार ३६ हेक्‍टर ६० गुंठे इतके होते. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २ लाख ८ हजार १८८ हेक्‍टर, जालना १ लाख ७४ हजार ३६८ हेक्‍टर, तर बीड जिल्ह्यातील २ लाख ८१ हजार ४८० हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. त्या तुलनेत १२७ टक्‍के अर्थात ८ लाख ४६ हजार ४७१ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ३०९ हेक्‍टर, जालना २ लाख ७३ हजार २६० हेक्‍टर ४० गुंठे, तर बीड जिल्ह्यातील ३ लाख ७५ हजार ९०२ हेक्‍टर पिकांचा समावेश आहे.\nतीन जिल्ह्यात ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ६५ हजार ९९७ हेक्‍टर आहे. त्या तुलनेत २ लाख ९८ हजार ६३४ हेक्‍टर अर्थात ८१.५९ टक्‍के क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली. वाढ, पोटरी व काही ठिकाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत ज्वारी पीक आहे. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ९४ हजार ३२४ हेक्‍टर, तर १ लाख ९६ हजार १०४ हेक्‍टर अर्थात २०७.९० टकके क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हे पीक, कांडी धरणे, वाढ ते पोटरीच्या अवस्थेत आहे.\nमक्याचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ४���६ हेक्‍टर, तर १६३ टक्‍के अर्थात ४३ हजार १५८ हेक्‍टरवर पेरणी झाली. हे पीक काही ठिकाणी तुरे लागण्याच्या, तर काही ठिकाणी कणसं लागण्याच्या अवस्थेत आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ६९ हजार ५४७ हेक्‍टर, ३ लाख ४ हजार ३५७ हेक्‍टरवर अर्थात १७९ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हे पीक फूलोरा, आणि घाटे लागण्याच्या\nकरडईची ८३४ हेक्‍टरवर पेरणी\nकरडईची ८३४ हेक्‍टरवर, जवस १४७ हेक्‍टर ६० गुंठे, सूर्यफूल १७० हेक्‍टर, मोहरी २९ हेक्‍टर, तर इतर गळीतधान्याची १०४१ हेक्‍टरवर, इतर कडधान्याची २२१ हेक्‍टरवर, इतर तृणधान्यांची १७७४ हेक्‍टरवर पेरणी झाली.\nऔरंगाबाद aurangabad रब्बी हंगाम मात mate ज्वारी jowar बीड beed कडधान्य तृणधान्य cereals\nऔरंगाबाद, Aurangabad, रब्बी हंगाम, मात, mate, ज्वारी, Jowar, बीड, Beed, कडधान्य, तृणधान्य, cereals\nऔरंगाबाद : तीन जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात सर्वसाधारण क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झालीच नाही. दुसरीकडे गव्हाची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत दुप्पट क्षेत्रावर पेरणी झाली आहे.\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nसांगलीत कारखानदारांनी एफआरपीचा केला वांदा\nबँकांनी पीक कर्जवाटप वेळेत पूर्ण करावे : भोसले\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nधरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्म��� फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/the-three-have-been-charged-in-connection-with-the-rumors-regarding-corona/", "date_download": "2021-06-17T02:31:09Z", "digest": "sha1:MJP4GZL24IRHUWWPJBNXQF6X3VCEFQ3E", "length": 6976, "nlines": 84, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates कोरोना संदर्भात अफवा पसरवल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकोरोना संदर्भात अफवा पसरवल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल\nकोरोना संदर्भात अफवा पसरवल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल\nकोरोनाचे सावट संपूर्ण जगावर पसरले आहे. भारतातही याचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेले अनेक रूग्ण देशात आढळत आहेत.\nया पार्श्वभूमीवर अनेक अफवा तसेच खोट्या बातम्या समाजात लोक पसरवत आहेत. यासाठी सरकारने अशा लोकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.\nअशाच एका सोलापूरमधील तीन व्यक्तींवर अफवा पसरवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यामध्ये कोरोना व्हायरस संदर्भात बनावट ऑडिओ क्लिप बनवून सोशल मीडियावर व्हायरल केली.\nयामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा जिल्ह्यातील तिसरा गुन्हा आहे.\nपवन जाधव, भैरू मोरे आणि वसंत जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत बार्शी पोलीस गणेश दळवी यांनी फिर्याद दाखल केली होती.\nया तिघांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी पुढील चौकशी पोलीस करत आहेत.\nPrevious Nirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nNext दुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/ajit-pawar-demanded-release-the-outstanding-24000-crore-and-other-give-us-covid-related-facility/", "date_download": "2021-06-17T02:46:40Z", "digest": "sha1:TG5X2NRU3PNISHZBDZHQEZKNJTTPX5DA", "length": 28364, "nlines": 183, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "अजित पवार म्हणाले थकित २४ हजार कोटींच्या रकमेसह या सवलती द्या", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कप���त\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nअजित पवार म्हणाले थकित २४ हजार कोटींच्या रकमेसह या सवलती द्या कोरोनावरील प्रतिबंधक लसी, औषधे, वैद्यकीय उपकरणे, सेवांवरील जीएसटी करात राज्यांना सवलत द्या\nदेशातील सर्व राज्ये कोविडविरुद्ध निकराने लढत आहेत. ही लढाई आर्थिकदृष्ट्या सुसह्य होण्यासाठी कोविडसंदर्भात उपयोगात येणारी औषधे, लस, वैद्यकीय उपकरणे, आरोग्यविषयक सेवा आदींवर आकारल्या जाणाऱ्या जीएसटीवर अधिकाधिक सवलत देण्यात यावी. मेडीकल ग्रेड ऑक्सीजन, ऑक्सीजन ऑक्सीमीटर, पल्स ऑक्सीमीटर, कोविड टेस्टींग किट्स आदी वस्तूंची ग्राहकांकडून परस्पर खरेदी होते. या वस्तुंनाही जीएसटी करात सवलत मिळावी. ��ोट्या करदात्यांसाठी विचारपूर्वक सुलभ करप्रणाली आणावी. गेल्या आर्थिक वर्षात केंद्राकडून राज्याला येणे असलेली २४ हजार कोटींची जीएसटी भरपाई त्वरीत मिळावी. कोविडकाळात लागू लॉकडाऊन परिस्थितीमुळे राज्यांच्या आर्थिक स्थितीवर झालेला परिणाम लक्षात घेऊन राज्यांना पुरेसी भरपाई मिळण्यासाठी संबंधित निकषांचा फेरविचार करावा. लॉकडाऊनमुळे झालेल्या महसुल हानी व आर्थिक दुष्प्रभावांचे निराकरण येत्या एक-दोन वर्षात होणे शक्य नसल्याने, महसूल संरक्षण आणि भरपाई यांचा कालावधी वर्ष २०२२-२३ ते वर्ष २०२६-२७ असा पुढील पाच वर्षांसाठी वाढविण्यात यावा, पेट्रोल, डिझेल सारख्या वस्तुंवरील विविध उपकर आणि अधिभारापोटी केंद्रसरकारकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. वर्ष २०२०-२१ मध्ये सुमारे ३.३० लाख कोटी रुपये केंद्र सरकारकडे जमा झाले आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यांचे हात बळकट करण्यासाठी या निधीचे राज्यांना सुयोग्यपणे वाटप करावे आदी मागण्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्यावतीने जीएसटी परिषदेत केल्या.\nकोविड संबंधित औषधांसह आवश्यक उपकरणे, साहित्यांवर कर सवलत : कोरोना प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच जिवितहानी टाळण्यासाठी सरकारने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. लसीकरण कार्यक्रम टप्प्या-टप्प्याने राबविला जात आहे. राज्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून त्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाचा यशस्वी सामना करण्यासाठी कोविड संबंधित वस्तूंवर केंद्रसरकारच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या करांच्या बाबतीत दिलासा दिला जाणे आवश्यक आहे. त्यासाठी कोविडशी संबंधित वैद्यकीय आपुर्तींवरील करावर जास्तीत जास्त सवलत देण्यात यावी. त्यामुळे राज्यसरकारसह सामान्य नागरीकांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. कोरोनाविरुध्द लढण्यासाठी सामान्य नागरीकांना आवश्यक असणाऱ्या मेडीकल ग्रेड ऑक्सीजन, ऑक्सीजन ऑक्सीमीटर, पल्स ऑक्सीमीटर, कोविड टेस्टींग किट्सवरील करांमध्ये सवलत देण्यात यावी.\nत्रैमासिक विवरणपत्र व त्रैमासिक कराचा भरणा : सध्या लहान करदाते मासिक कर भरणा करतात आणि त्रैमासिक विवरणपत्र दाखल करतात. ही पध्दत त्रैमासिक कर भरणा आणि त्रैमासिक परताव्यामध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. करप्रणाली लहान करदात्यांसाठी सुलभ करण्याची आवश्यकता आम्ही समजू शकतो. तथापि लहान करदात्यांपर्यत प्रस्तावित पध्दतीचा लाभ पोहोचण्यासाठी यावर येणाऱ्या अभिप्रायांचा योग्यपणे अभ्यास करुन ही योजना राबविण्यात यावी. ज्यायोगे या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळेल.\nअनडिनेचर अल्कोहल: अनडिनेचर्ड अल्कोहोल हे वॅटअंतर्गत ठेवणे योग्य असून ते जीएसटी अंतर्गत घेण्यात येऊ नये.\nजीएसटी कराची प्रलंबित भरपाई: सन २०२०-२१साठी महाराष्ट्र राज्यास जीएसटी कराची भरपाई देयता सुमारे रुपये ४६ हजार कोटी रुपयांची होती.आतापर्यंत राज्यास फक्त २२ हजार कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाची सुमारे २४ हजार कोटींची भरपाई राज्यास मिळणे अद्याप प्रलंबित आहे. कोविड महामारीच्या काळातील राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करुन उर्वरित नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी.\nभरपाई गणन आधारात सुधारणा करावी: चालू आर्थिक वर्षात राज्य कोविड-१९ च्या परिस्थितीचा व त्यामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा सामना करत आहे. कार्यसूची-१७ मध्ये, भरपाईची गणना करण्याऱ्या आधाराचे पुरर्परीक्षण करुन त्यामध्ये सुधारणा करण्यात यावी. त्यामुळे राज्याला पुरेशी भरपाई मिळेल आणि सन २०२०-२१च्या प्रमाणे मोठी थकबाकी राहणार नाही.\nमहसूल हानीची भरपाईच्या कालावधीत वाढ करावी: कोविड महामारीमुळे होणारे आर्थिक प्रभावांचे निराकरण एक -दोन वर्षात होऊ शकत नाही. त्यामुळे महसूल संरक्षण आणि भरपाई यांचा कालावधी आगामी पाच वर्षापर्यंत (सन २०२२ – २३ ते सन २०२६ – २७) वाढविण्यात यावा.\nइंधनावरील उपकरासह अधिभारात राज्याला सुयोग्य वाटा मिळावा\nपेट्रोल,डिझेल इत्यादी इंधनावर आकारण्यात येणाऱ्या विविध उपकर व अधिभारातून गोळा केलेली रक्कम केवळ भारत सरकारला उपलब्ध आहे. (सन २०२०-२१ मध्ये अंदाजे ३.३० लाख कोटी रुपये) कोरोना महामारीच्या विरुध्द लढा देण्यासाठी राज्यांसोबत या रकमेचे सुयोग्यपणे वाटप करण्यात यावे.\nPrevious तीन पर्यायांसह ६ जूनचा संभाजी राजेंचा सत्ताधारी-विरोधकांना अल्टीमेटम\nNext कोरोना: मुंबईत हजाराच्या आत तर राज्यात २० हजार बाधित\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई राज्य सरकारचे सर्व खाजगी, अनुदानितसह सर्व श���ळांना आदेश\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा करा\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार-शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल\nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा दोन कोटींची जमीन काही मिनिटात १८.५ कोटींची कशी झाली \nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा आ. भातखळकर यांच्या जनहित याचिकेवर आदेश\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच अनिल गलगली यांच्या आव्हान अपिलावर सुनावणीत पुढे आली माहिती\nइंदू मिलमधील भारतरत्न डॉ. आंबेडकर स्मारकाच्या पुतळ्यासाठी नव्याने समिती सामाजिक न्यायमंत्र्यांनी घेतला स्मारकाच्या कामाचा आढावा\nLearning Driving Licence हवाय, मग आरटीओत जाण्याची गरज नाही ई-गर्व्हनन्स कार्यप्रणालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन\nकेंद्रीय मंत्री आठवलेंनी मिसळला फडणवीसांच्या सूरात सूर प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी \n‘One Earth One Health’ आरोग्य सेवेची चांगली संकल्पना परंतु मिळणार कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल\nपटोले म्हणाले, २०२४ च्या निवडणूकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ मंत्री नवाब मलिक यांची माहिती\nपवार-किशोर भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट, मलिक काय म्हणाले… प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती व अनुभव पवारसाहेबांसमोर मांडला\nमुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार म्हणाले, सरपंचांच्या कामातूनच चांगली माहिती मिळाली गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास\nअजि�� पवारांनी फेसबुकद्वारे साधला जनतेशी संवाद, दिली ही आश्वासने ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ या नव्या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nकोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच भाजपाचे योगी विरूध्द मोदीचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका\nचंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया\nपुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/railway-isolation-coaches-lying-unused-solapur-12815", "date_download": "2021-06-17T02:02:57Z", "digest": "sha1:LM7OM3NTSHDZHOKXWNFTRUHHZBKS3K4I", "length": 12841, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "सोलापुरात रेल्वेचे आयसोलेशन कोच पडलेत धुळ खात... (पहा व्हिडीओ) | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापुरात रेल्वेचे आयसोलेशन कोच पडलेत धुळ खात... (पहा व्हिडीओ)\nसोलापुरात रेल्वेचे आयसोलेशन कोच पडलेत धुळ खात... (पहा व्हिडीओ)\nसोमवार, 10 मे 2021\nएकीकडे राज्यामध्ये रुग्णांना बेड मिळत नाहीत. रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरु आहे. तर दुसरीकडे सोलापूर मध्ये रेल्वेने पाठवलेले आयसोलेशन कोच हे महिन्याभरापासून धूळखात पडलेले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा चांगलाच फट���ा बसत आहे.\nसोलापूर: एकीकडे राज्यामध्ये रुग्णांना बेड मिळत नाहीत. रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरु आहे. तर दुसरीकडे सोलापूर Solapur मध्ये रेल्वेने Railway पाठवलेले आयसोलेशन कोच Isolation coach हे धूळखात पडले आहेत. रेल्वेचे आयसोलेशन कोच तब्बल महिनाभरापासून धूळखात पडलेले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा चांगलाच फटका बसत आहे.Railway Isolation coaches lying unused in Solapur\nसोलापूर रेल्वे स्थानकावर Railway Sation रेल्वेचे आयसोलेशन कोच येऊन तब्बल एक महिना झाला आहे. मात्र जिल्हा आणि महापालिका प्रशासनाच्या Municipal Corporation हलगर्जीपणामुळे हे कोच महिना उलटून गेला तरीही त्याचा वापर होताना दिसून येत नाही.\nरविकांत तुपकरांच्या पुढाकाराने सुरु झाले कोन्होळा पॅटर्न कोविड सेंटर\nकोच येऊन महिना संपत आला तरी त्याच्या वापराबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. या कोच मधून रुग्णसेवा देण्यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी कोण पुरवणार याबाबत निर्णय न झाल्याने आयसोलेशन कोचचा वापर होत नाही.\nएक आयसोलेशन कोच रेल्वे मध्ये एकूण संख्या आहे २२. प्रत्येक कोच मधली बेड संख्या आहे १४. रेल्वेतील एकूण आयसोलेशन कोच बेड संख्या आहे ३०८. सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वरती हे कोच महिन्याभरापासून उभे आहेत.\nमागील वर्षी सुद्धा या आयसोलेशन कोचचा वापर झालेला नव्हता. वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर Health Department प्रचंड ताण तर येत आहे, त्यात अशाप्रकारे हलगर्जीपणा म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाच म्हणावा लागेल. Railway Isolation coaches lying unused in Solapur\nरुग्णालयात बेड Hospital Beds सुद्धा अपुरे पडत असल्याकारणाने सोलापूर जिल्हा प्रशासनाने रेल्वेमध्ये आयसोलेशन सेंटर तयार केले गेले होते. त्या संबंधी अधिकाऱ्यांनी पाहणी सुद्धा केली होती. मात्र सोलापूर जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडून याला ग्रीन सिग्नल न मिळाल्याने हे सेंटर अद्याप धूळ खात पडून असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.\nतीन नगरसेवकांचा शेकापला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश\nपश्चिम महाराष्ट्रात एकमेव सांगोला तालुक्यात अस्तित्व असलेल्या शेकापला मोठा धक्का...\nअँटीबॉडी कॉकटेलने कोरोनाचा खात्मा \nसोलापूर - महाराष्ट्रात Maharashtra कोरोना Corona नियंत्रणात येत असल्याच चित्र असले...\n''माओवाद्यांचं मराठा आरक्षणाला पाठिंब्याचं पत्रं म्हणजे सरकार��ाठी...\nसोलापूर - शिवसंग्रामचे Shivsangram अध्यक्ष विनायक मेटे Vinyak Mete यांचा...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nआषाढी वारीचा निर्णय शासनाने बदलावा, अन्यथा आझाद मैदानात आंदोलनचा...\nसोलापूर : कोरोनाच्या Corona तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन, महाराष्ट्र...\nराष्ट्रवादी युवतींचं 'स्मार्ट सिटी'च्या खड्ड्यात उतरून आंदोलन...\nसोलापूर : शहरात स्मार्ट सिटी Smart City अंतर्गत रस्त्यांची कामे अनेक ठिकाणी चालू...\nट्रॅक्टरखाली चिरडून शाळकरी बालकाचा मृत्यू...\nसोलापूर : शहरातील दत्त चौक परिसरात एक 15 वर्षीय बालकाचा ट्रॅक्टरच्या tractor...\nसोनू सूदला भेटण्यासाठी चाहत्याची ३०० किलोमीटर पायी वारी \nसोलापूर: अभिनेता सोनू सूद Sonu Sood याने लॉकडाउनच्या Lockdown काळात अनेकांची...\nसोलापुरात कोरोना जनजागृतीसाठी 'हनुमान' अवतरले रस्त्यावर\nसोलापूर शहरातील (Solapur City) कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या घटल्याने...\nएपीएमसी मार्केट मध्ये तुफान गर्दी; सोशल डिस्टन्सचे उडाले तीनतेरा...\nसोलापूर : शहरात City मागच्या कांही दिवसांपासून कोरोना Corona बाधितांचा आकडा आटोक्यात...\nपरीक्षा शुल्क वाढीविरोधात विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांच आंदोलन\nवृत्तसंस्था : कोरोना व्हायरसच्या Corona Virus पार्श्वभूमीवर यंदा...\nपोलिसांना खुल्या दारु विक्रीचा व्हिडिओ पाठवला अन, पडलं महागात...\nसोलापूर: पोलिसांना गावात सार्वजनिक रस्त्यावर बसून दारु विक्री करत असलेल्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/skin-care-tips-care-be-taken-while-scrubbing-13932", "date_download": "2021-06-17T01:27:28Z", "digest": "sha1:72TRXHPGI2EQLN54XISWWMHALJ6L6S7A", "length": 9281, "nlines": 136, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Skin Care Tips : स्क्रब करताना घ्यावी अशी काळजी | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nSkin Care Tips : स्क्रब करताना घ्यावी अशी काळजी\nSkin Care Tips : स्क्रब करताना घ्यावी अशी काळजी\nशनिवार, 5 जून 2021\nस्क्रब Scrub करताना योग्य त्या मार्गांचा वापर करावा.\nSkin Care Tips : अनेक स्त्रिया Women चेहरा चमकदार face shiny दिसण्यासाठी आणि चेहऱ्यावरील डेड स्कीन Dead Skin कमी होण्यासाठी स्क्रबचा Scrub वापर करतात. परंतु सारखे स्क्रब Scrub करणे चेहऱ्यासाठी Face चांगले नाही. चेहऱ्याची त्वचा फार नाजुक Soft असते. त्यामुळे तिची काळजी घेणे गरजेचे आहे. स्क्रब Scrub करताना योग्य त्या मार्गांचा वापर करावा. असे न केलेस आपल्या त्वचेला इजा पोहोचु शकते. अनेकांना स्क्रब करण्याची योग्य माहिती Information नसते. त्यामुळे त्याच्याकडून स्क्रब Scrub करताना चुका Mistakes होतात. त्यामुळेच स्क्रब करतांना त्वचेची Skin कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे जाणून घेऊया. (Skin Care Tips: Care to be taken while scrubbing)\n- जर तुमी नियमित स्क्रब करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा , तुमची त्वचा चांगली होण्याएवजी त्वचेला नुकसान पोहोचेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळ स्क्रब करायला हवे. त्यापेक्षा जास्त वेळ केल्यास त्वचा कोरडी पडते.\n- तुमच्या चेहऱ्यावर मेकअप किंवा धूळ बसलेली असेल तर , सरल चेहऱ्यावर स्क्रब करु नका. असे केल्यास चेहऱ्याची त्वचा खराब होऊ शकते.\nहे देखील पहा -\n- तुमची त्वचा कोणत्या प्रकारची आहे. हे लक्षात घेऊन तुम्ही स्क्रबच वापर करायला हवा. कोणताही स्क्रब सरल चेहऱ्याला लावू नका. पहिले तुमचं चेहरा पाण्याने ओला करून स्वच्छ धुवा. नंतरच स्क्रब मध्ये थोडे पानी घालून चेहऱ्यावर मसाज करा.\n- कधीच चेहऱ्यावर जास्त दाब देऊन मसाज करू नका . असे केल्यास चेहऱ्यावर पुरळ येण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर मसाज करतांना नेहमी हलक्या हाताने करावी. 10 ते 15 सेकंदापेक्षा अधिक वेळ चेहऱ्यावर मसाज करू नका.\n- तुम्ही जर घरगुती स्क्रब वापरत असला तर , नेहमी लक्षात ठेवा की जास्त खरखरीत किंवा बारीक नसावे. नाहीतर तुमची त्वचा कोरडू पडेल.\n- तुम्ही स्क्रब केल्यानंतर चेहऱ्याला टोनिग करणे गरजेचे असते. यासाठी तुम्ही काकडी, पपई , टोमॅटो यांच्या रसाचा उपयोग करू शकता. तसेच केळ्याची पेस्ट करून चेहऱ्यावर\n- दररोज स्क्रब करणे त्वचेसाठी घटक ठरू शकते. त्यामुळेच आठवड्यातून केवळ 2 ते 4 वेळा स्क्रब करणे फायद्याचे आहे. तुमची त्वचा कोरडी असेल तर बदाम तेलाने आठवड्यातून 1 ते 2 वेळा मसाज करावी.\n- जर तुमचे वय 25 वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्ही स्क्रब करणे टाळावे. कारण या वयात त्वचा फारच नाजुक असते आणि चेहऱ्यावर मृत पेशी\nदेखील तयार होत नाही.\nवात, कफ, पित्त दोषामुळे त्वचेवर होतात गंभीर परिणाम; एकदा वाचाच\nआयुर्वेद Ayurveda हे जीवनातील शास्त्र आहे. आयुर्वेदात निरोगी जीवन आणि...\nजेवणानंतर ''ही'' कामं करु नका...\nनिरोगी आरोग्यासाठी रोज व्यायाम Exercise आणि सकस आहार Diet याची गरज असते,...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/01/07/dinkache-ladu-fayade/", "date_download": "2021-06-17T03:22:21Z", "digest": "sha1:BOAJONSWFH26FUNM5HSKAK3IP3KUDU46", "length": 8102, "nlines": 65, "source_domain": "mahiti.in", "title": "थंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू खाल्ल्याने मिळतात आश्चर्यकारक फायदे… – Mahiti.in", "raw_content": "\nथंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू खाल्ल्याने मिळतात आश्चर्यकारक फायदे…\nआता थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. अशा वातावणात उष्ण पदार्थ खाऊन शरीराला फायदाच होईल. या वातावरणात असेल पदार्थ खायला हवेत ज्यातून शरीरात उष्णता निर्माण होईल जसे की, तीळ, गुळ वगैरे. त्यामुळे थंडी कमी लागेल. या मौसमात डिंकाचे लाडू खाणे खूप फायद्याचे मानले जाते. याने शरीरात उष्णता निर्माण होऊन समतोल राखला जाऊ शकतो.\nडींक मुळातच उष्ण असल्याने याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि थंडी कमी लागते.म्हणून हिवाळ्यात या लाडूंचे सेवन करणे आवश्यक आहे. रोज एक डिंकाचा लाडू खाल्याने शरीरात आवश्यक ती उष्णता निर्माण तर होईलच पण सर्दी खोकला या सारख्या विकारांशी सामना करणेही सहज शक्य होईल.\nथंडीच्या वातावरणात स्नायु दुखतात आणि अशा वेळी डिंकाचे सेवन खूप फायद्याचे ठरते.\nयांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तुम्ही आणखी आरोग्यदायी व्हाल. यांमुळे तुम्ही कमी आजारी पडाल.\nजर तुमची हाडे ठिसूळ झाली असतील तर नक्की डिंकाचे लाडू खा, याने तुमची हाडे मजबूत होऊन हाडांचे दुखणे बंद होईल\\. कोणत्याही वयातल्या व्यक्तींसाठी हे लाडू गुणकारी तसेच लाभदायक आहेत. रोज रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधाबरोबर याचे सेवन केल्याने अधिक फायदा होईल.\nकमजोरी आणि बद्धकोष्ठता यांवर गुणकारी\nयाने तुमची ताकद वाढेल आणि कमजोरी दूर होईल. बद्धकोष्ठता तसेच पोटाच्या इतर विकारांवरही हे खूप गुणकारी आहे. ज्या महिलांना सतत थकवा जाणवतो त्यांनी जरूर डिंकाचे लाडू दुधाबरोबर घ्यावेत.\nरक्ताची कमतरता भरून निघते\nजर तुमच्या शरीरात रक्ताची प���तळी कमी असेल तर नक्की डिंकाचे लाडू खा कारण हे लाडू शरीरातील रक्ताची कमी भरून काढतात.\nडिंकाचे लाडू खाताना काय लक्षात ठेवाल\n• हे लाडू गोड असतात म्हणून डायबीटीजच्या पेशंटनी हे लाडू खाताना काळजी घ्यावी.\n• हे लाडू खाताना प्रमाणात खावेत, जास्त लाडू खाल्ल्याने पोट बिघडू शकते.\n• ह्या लाडूंनी शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून हे प्रमाणाबाहेर खाऊ नयेत.\n• उच्च रक्तदाब असलेल्यांनी या लाडूंचे सेवन करू नये.\nनवीन लग्न झालेल्या मुली हमखास लपवतात नवऱ्यापासून या 5 गोष्टी….\nशरीराच्या या महत्त्वाच्या भागावर चुकूनही लावू नका साबण, आताच पहा..\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nPrevious Article खूपच महागडे शौक आहेत अजय देवगणचे, यांच्याकडील चार सगळ्यात महाग वस्तूंनी वसू शकतो एक संपूर्ण गाव…\nNext Article नताशा स्टानोविक आणि हार्दिक पंड्या यांची प्रेमकहाणी आहे मोठीच रोमांटीक, अशी झाली होती पहिली भेट…\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/advantages-bathing-mixing-salt-bathing-water-read-all-points-268326", "date_download": "2021-06-17T03:29:46Z", "digest": "sha1:WLRFXDW74AU5EKW4ZDRTBH6SLLEUCP6W", "length": 20510, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे काही चमत्कारिक फायदे", "raw_content": "\nमिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे काही चमत्कारिक फायदे\nमुंबई : मीठ हा आपल्या जेवणातला अविभाज्य घटक आहे. मिठाशिवाय जेवणाला चव येत नाही. मात्र मीठ खाल्ल्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं असं काही लोकं म्हणतात. त्यामुळे अनेकजण मीठ खाताना काळजी देखील घेतात. मात्र मीठ तुमच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे. मिठात अनेक असे गुण असतात जे आपल्या शरीराला फायद्याचे असतात. असेच काही मीठ वापरण्याचे फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.\nपाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्यामुळे तुमच्या शरीराला भरपूर फायदे होतात. हो हे खरं आहे. मिठात सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, बोरॉन, सिलिकॉन अशा प्रकारचे काही घटक असतात जे तुमच्या शरीराला महत्वाचे असतात. मीठ आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्यामुळे त्वचेचे रोग दूर होतात, थकवा निघून जातो, अर्थ्राइटिस कमी होतो, वजन देखील कमी होण्यास मदत होते. मिठाचे अजूनही काही फायदे आहेत आपण ते जाणून घेऊया. पण त्याआधी जाणून घेऊया कोणतं मीठ आहे योग्य याबद्दल.\nहेही वाचा: आता 'कोरोना' तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही कसा\nबाजारात रासायनिक पदार्थ असलेले मिठाचे अनेक प्रकार असतात. मात्र हे आपल्या शरीरासाठी घातक असतात. त्यामुळे 'ईप्सम सॉल्ट' वापरणं किंवा 'समुद्री मीठ' मानवी शरीरासाठी फायदेशीर आहे. यात कोणत्याही प्रकारचे रासायनिक पदार्थ नसतात. या मिठात सोडियमचं प्रमाणही कमी असतं.\nकाय आहेत मिठाचे फायदे \nरुमेटाईड अर्थ्राइटिस पासून बचाव:\nअर्थ्राइटिस हा एक गंभीर आजार आहे. यात हात, पाय, डोळे आणि इतर शरीराच्या भागांवर सूज येते. यामुळे शरीराचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. मात्र मीठ यापासून तुमचा बचाव करतं. २ कप समुद्री मिठात एक मोठा चमचा द्राक्षाचं तेल टाका आणि त्यात २-४ थेंब इसेन्शिअल ऑईल टाका. या मिश्रणाला गरम पाण्यात टाकून ठेवा आणि हे मिश्रणाचा आंघोळ करताना वापर करा. हा उपाय केल्यामुळे तुम्ही अर्थ्राइटिसपासून स्वतःचं संरक्षण करू शकता, असं जाणकार सांगतात.\nहेही वाचा: कर्जमुक्तीची पैसे तीन दिवसांत..\nपाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्यामुळे डेड स्किनपासून संरक्षण होतं. मीठ टाकून आंघोळ केल्यामुळे त्वचेत मॅग्नेनेशियमचं प्रमाण संतुलित राहतं. त्यामुळे त्वचा सॉफ्ट आणि सुंदर राहते. अर्धा कप मिल्क पावडरमध्ये अर्धा कप ईप्सम सॉल्ट टाका नंतर यात ७-८ थेंब इसेन्शिअल ऑईल टाका. हे मिश्रण आंघोळीच्या पाण्यात टाका. यामुळे तुम्ही डेड स्किनपासून बचाव करू शकता.\nअनेकांना पिंपल्स आणि चेहऱ्यावर असणाऱ्या डागांची समस्या असते. यामुळे आपल्या चेहऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. मात्र आता घाबरायची गरज नाही. एक कप पाण्यात एक चमचा समुद्री मीठ टाका आणि कापसाचा वापर करून हे मिश्रण तुम्ही चेहऱ्याला लावू शकता किंवा हे मिश्रण आंघोळीच्या पाण्यात टाका. यामुळे पिंपल्सपासून तुम्ही तुमचा बचाव करू शकता.\nहेही वाचा: म्हणून अर्थसंकल्पावेळी अजित पवारांनी केलं न��तीन गडकरींचं तोंड भरून कौतुक..\nवजन कमी होण्यासाठी मदत:\nमीठ आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते. त्यासाठी एक आलं घ्या, त्याचे तुकडे एक चमचा ईप्सम सॉल्टमध्ये टाका. हे मिश्रण आंघोळीच्या पाण्यात टाका. या पाण्यानं आंघोळ केल्यामुळे तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता.\nहेही वाचा: #MahaBudget: अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील A टू Z मुद्दे....\nरोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यात मदत:\nआंघोळीच्या गरम पाण्यात मीठ मिसळून आंघोळ केल्यामुळे शरीरात स्फूर्ती टिकून राहतो आणि उत्साह टिकून राहतो, आपल्याला रिफ्रेशींग वाटतं. तसंच या पाण्यानं रोज आंघोळ केल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यात मदत होते.\nम्हणून मीठ फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही महत्वाचं आहे.\n#MahaBudget2020: अर्थसंकल्पात मुंबईसाठी 'या' महत्वाच्या तरतुदी....\nमुंबई: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मांडण्यात आला. ठाकरे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. महाविकास आघाडीच्या सरकारकडून अनेक महत्वाच्या घोषणा यात करण्यात आल्\nदेवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे आज प्रकाशन\nमुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (ता.4) सायं. 5 वाजता विधानभवन, मुंबई येथे होत आहे.\n#MahaBudget2020 : अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील A टु Z मुद्दे....\nमुंबई - महाविकास आघाडीचा आज पहिलावहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला.\nम्हणून अर्थसंकल्पावेळी अजित पवारांनी केलं नितीन गडकरींचं तोंड भरून कौतुक...\nमुंबई : आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्यात आला. ठाकरे सरकारच्या नेतृत्वात महाविकास आघाडीकडून हा पहिलाच अर्थसंकल्प मांडण्यात आला. यात शेतकरी कर्जमाफी, तरुणांचा रोजगार, क्रीडा, पर्यटन, रस्तेविकास इत्यादी प्रकारच्या मुद्द्यांवर या अर्थसंकल्पात\nउद्योग, रोजगारात निराशा; ‘जीडीपी’ ७.५ वरून ५.७ टक्‍क्‍यांवर\nमुंबई - उद्योग, सेवाक्षेत्र, रोजगार अशा सर्वच आघाड्यांवर राज्याची घसरण झाली आहे. तर, आर्थिक मंदीमुळे राज्याचा ‘जीडीपी’ही ७.५ टक्‍क्‍यांवरून ५.७ टक्‍क्‍यांपर्यंत खाली घसरला आहे. गेल्या वर्षी फडणवीस सरकारच्या कार्यकाळात कृषी क्षेत्राचा विकासदर उणे २.२ टक्के होता. यंदा त्यामध्ये मात्र ३.१ टक्\nअजित पवारांऐवजी देवेंद्र फडणवीसांचा फोटो छापल्याने गोंधळ\nपुणे : अर्थसंकल्पाच्या पुस्तकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खालोखाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटोऐवजी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावल्याने पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या नगरसेवकांनी गदारोळ केला. सभेच्या कामकाजात सहभागी न होण्याचा इ\nशेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; जीएसटीच्या पैशांवरून केंद्राला टोला\nमुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला आज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रिमंडळाची पत्रकार परिषद झाली. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर जोरदार टोलेबाजी केली. योग्य कालावधीत शेतकऱ्यांसाठीची कर\nआज ठाकरे सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट...\nमुंबई : आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय. मात्र त्यापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या नावांची पहिली यादी आज जाहीर होणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अधिवेशनाच्या पार्श्वभू\nअसा असेल महाविकासआघाडीचा पहिला अर्थसंकल्प; वाचा स्पेशल रिपोर्ट\nमुंबई : राज्यात बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता आज शुक्रवार (ता.6) महाविकासआघाडीच्या अर्थसंकल्पात रोजगार देणारी महत्वकांक्षी योजना जाहीर होण्याची शक्यता आहे. पुढील पाच वर्षात सहा लाख युवकांना रोजगार देणारी महत्त्वकांक्षी योजना अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्पातून जाहीर करतील अशी सूत्र\n'सामना' पाहताच अजित पवार म्हणाले हा तर आमचाच पेपर\nमुंबई: सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. नुकताच राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्यात आला आहे. या अर्थसंकल्पावरून विरोधक ठाकरे सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करत आहेत. आज विधानसभेत वर्तमानपत्रांचे कात्रणं वाचताना सामनाचं कात्रण आल्यावर \"हा तर आपलाच पेपर\" आहे असं अज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/nitin-gadkaris-efforts-to-produce-injection-on-mucormycosis-in-wardha/", "date_download": "2021-06-17T02:34:17Z", "digest": "sha1:NZTV6VIXU3M4FOKGK4W3ON24ZBAEEZOV", "length": 6787, "nlines": 78, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates म्युकरमायकोसिसच्या संकटातूनही मार्ग निघाला", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nम्युकरमायकोसिसच्या संकटातूनही मार्ग निघाला\nम्युकरमायकोसिसच्या संकटातूनही मार्ग निघाला\nवर्धा: देशात कोरोनाचं संकट असताना म्युकरमायकोसिसचं संकटदेखील उभं राहीलं आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असून या आजारावरील औषधं उपलब्ध होत असल्यानं समस्या वाढत आहेत. या परिस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रयत्नानं वर्ध्यात म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शनची निर्मिती होणार आहे. महाराष्ट्र, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये सध्या म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.\nवर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनी म्युकर मायकोसिसवरील एम्फोटेरीसीन बी इंजेक्शन तयार करणार आहे. या कंपनीला राज्याच्या एफडीएनं परवानगी दिली आहे. पुढील १५ दिवसांत कंपनी इंजेक्शनचं उत्पादन सुरू करेल. यामध्ये नितीन गडकरींनी मोलाची भूमिका बजावली आहे.\n‘एम्फोटेरीसीन बीचं एक इंजेक्शन ७ हजार रुपयांना मिळतं. एका रुग्णाला ४० ते ५० इंजेक्शन्स दिली जात आहेत. त्यामुळे लोकांना ही इंजेक्शन्स सहज उपलब्ध होत नाहीत. वर्ध्यात तयार होणारं इंजेक्शन १२०० रुपयांत मिळेल. एका दिवसात २० हजार इंजेक्शनची निर्मिती करण्यात येईल,’ अशी माहिती नितीन गडकरींच्या कार्यालयानं ट्विटरवरून दिली आहे.\nPrevious ‘यह पब्लिक है, यह सब जानती है\nNext अ‍ॅमेझॉनकडून माऊथवॉशऐवजी मिळाला रेडमी नोट 10\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/malik-questions-pm-modi-after-the-supreme-courts-order-modi-government-will-declare-the-vaccine-policy/", "date_download": "2021-06-17T03:15:41Z", "digest": "sha1:UXNNNIUWQZM4RLF34OEUPNEUQS5FL3T4", "length": 22794, "nlines": 181, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "न्यायालयाच्या प्रश्नानंतर आता तरी केंद्र सरकार स्पष्ट नीती जाहीर करणार का?", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nन्यायालयाच्या प्रश्नानंतर आता तरी केंद्र सरकार स्पष्ट नीती जाहीर करणार का लसीकरणाबाबत केंद्राची पॉलिसी स्पष्ट नाही; रोज नवीन नियमांची घोषणा-नवाब मलिक\nलसीकरणाबाबत केंद्राची पॉलिसी स्पष्ट नाही किंवा नीती तयार नाही. त्यामुळे रोज नवीन नियम जाहीर केले जात आहेत. आता सुप्रीम कोर्टाने सवाल केल्यानंतर केंद्र सरकार आता तरी नीती जाहिर करणार का असा सवाल करत संपूर्ण कार्यक्रम जाहीर केल्यास आणि कुणाची काय जबाबदारी आहे हे स्पष्ट होईल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त क���ले.\nसुप्रीम कोर्टाने ज्यापध्दतीने केंद्र सरकारवर सवाल उपस्थित केला आहे. ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद संसदेच्या अधिवेशनात करण्यात आली आहे तर लसी का खरेदी केल्या नाही. डिसेंबरपर्यंत देशात लसीकरण पूर्ण करणार असे जाहीर केले तर त्याचा कार्यक्रम कुठे आहे. राज्यांना जबाबदारी का दिली जातेय हे सर्व प्रश्न सुप्रीम कोर्टाने केल्यानंतर केंद्र सरकार स्पष्ट नीती वापरत नसल्याचे समोर आल्याचे ते म्हणाले.\nदेशातील लोकांना लस मिळाली पाहिजे. अमेरीकासारख्या देशात मोफत लसीकरण केले जातेय. परंतु केंद्र सरकार संसदेत कोरोनातील लसीकरणासाठी ३५ हजार कोटीची तरतूद करुनही पैसे का खर्च करत नाहीय असा सवालही त्यांनी केंद्राला केला.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मेहुलभाई… मेहुलभाई बोलत होते. मग मेहुलभाई देशातून पळाला कसा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मेहुलभाई… मेहुलभाई बोलत होते. मग मेहुलभाई देशातून पळाला कसा अशी खोचक विचारणा करतानाच जेवढी तत्परता आणण्यासाठी दाखवताय तेवढीच तत्परता मेहुलभाई पळून जाताना का दाखवण्यात आली नाही असा सवाल नवाब मलिक यांनी यावेळी उपस्थित केला.\nमेहुल चोक्सी यांना भारतात आणताय चांगली बातमी आहे. परंतु दोन तीन दिवस मेहुल चोक्सी यांना आणण्याचा जोरदार प्रचारही केंद्र सरकारकडून केला जातोय. मेहुल चोक्सी यांना आणताय ठिक आहे परंतु नीरव मोदी… विजय मल्ल्या… यांना कधी आणणार आहात. जनतेचा पैसा बुडवून देशातून पळून जाणार्‍यांची मोठी तुकडी कार्यरत आहे असेते म्हणाले.\nमेहुल चोक्सीला आणण्याचा प्रश्न नाही तर तो पळाला कसा हा खरा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे आणि जनता आता उपस्थित करत आहे. देशातील जनतेचा पैसा बुडवून पळत असताना का तत्परता मोदींनी दाखवली नाही असा प्रश्न आजही जनतेच्या मनात जिवंत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.\nPrevious अखेर बारावीच्या परीक्षा रद्द मंत्री वडेट्टीवारांची अर्धी घोषणा उतरली सत्यात\nNext म्युकरमायकोसीसवरील उपचारासाठी राज्य सरकारने केले दर निश्चित\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई राज्य सरकारचे सर्व खाजगी, अनुदानितसह सर्व शाळांना आदेश\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा करा\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार-शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल\nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा दोन कोटींची जमीन काही मिनिटात १८.५ कोटींची कशी झाली \nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा आ. भातखळकर यांच्या जनहित याचिकेवर आदेश\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच अनिल गलगली यांच्या आव्हान अपिलावर सुनावणीत पुढे आली माहिती\nइंदू मिलमधील भारतरत्न डॉ. आंबेडकर स्मारकाच्या पुतळ्यासाठी नव्याने समिती सामाजिक न्यायमंत्र्यांनी घेतला स्मारकाच्या कामाचा आढावा\nLearning Driving Licence हवाय, मग आरटीओत जाण्याची गरज नाही ई-गर्व्हनन्स कार्यप्रणालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन\nकेंद्रीय मंत्री आठवलेंनी मिसळला फडणवीसांच्या सूरात सूर प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी \n‘One Earth One Health’ आरोग्य सेवेची चांगली संकल्पना परंतु मिळणार कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल\nपटोले म्हणाले, २०२४ च्या निवडणूकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ मंत्री नवाब मलिक यांची माहिती\nपवार-किशोर भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट, मलिक काय म्हणाले… प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती व अनुभव पवारसाहेबांसमोर मांडला\nमुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार म्हणाले, सरपंचांच्या कामातूनच चांगली माहिती मिळाली गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास\nअजित पवारांनी फेसबुकद्वारे साधला जनतेशी संवाद, दिली ही आश्वासने ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ या नव्या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nकोरोना काळात���ल अपयश झाकण्यासाठीच भाजपाचे योगी विरूध्द मोदीचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका\nचंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया\nपुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathishayari.com/2020/01/Ukhane-Marathi-shayari.html", "date_download": "2021-06-17T01:32:16Z", "digest": "sha1:HELPXETCCNAYIKUGPZ6KYXILEYPJJNAM", "length": 16138, "nlines": 278, "source_domain": "www.marathishayari.com", "title": "Ukhane Marathi shayari | love marathi shayari | marathi ukhane status |", "raw_content": "\n|मराठी उखाणे शायरी |\nजन्म एखादी अशी जागा रिकामी ठेवतो की\nजुळविता येतो उखाणा नाव घेता येत नाही...\nम्हणे, सावली लाजली सांजवेळी...\n© पूजा भडांगे लगदिवे\nतुझे लाजणारे सुखाचे शब्द घेतो\nमुखाला सुचेना उखाणे सांजवेळी...\nकधी न ओठात नाव माझे\nमनात असती सुरू उखाणे....\nलखलाभ मोगऱ्याचे तुजला तुझे घराणे\nसांगून आज आले ..मज जाइचे उखाणे...\nहजार वादे करून झाले\nतिच्या न ओठी तरी उखाणा..\nशब्द तसेही अबोल होते जरी लाजरे होते\nपण डोळ्यांनी खुणवित होते एक मधूर उखाणे...\nपुन्हा घेत जावा नव्याने उखाणा\nपुन्हा जाणवावे, तुझे नाव नाही...\nकिती घेतले इथे ऋतूंनी तुझे उखाणे..\nतुझ्याच ओठी आले नाही नाव फुलांचे...\nइथे मीच आहे , हळूवार घे ना. .\nतुझ्या आवडीचे उखाणे वगैरे...\nजोडवी पायात कुंकू शोभते भाळावरी\nलाजतो ओठी उखाणा केवढे आहे बरे...\nउखाण्यात जेव्हा तुझे नाव येते अहाहा कसेसेच होते उरी\nसरी सांडती पावसाच्या उन्हातच तसा खेळ दोघात रंगायचा..\nती लाजता लाजता घेते हळूच उखाणा\nतुझं नाव घेण्यासाठी तिला लागतो बहाणा...\nकळाले का उखाणा घेत असताना\nतिथे माझ्यामुळे का गेयता येते...\nतुझ्या हासण्याचे दिवाणे किती\nतुझे चाहते कोण जाणे किती\nमला नाव माझे स्मरेना प्रिये;\nतुला पाठ झाले उखाणे किती....\nउखाणे तिचे ते किती गोड होते\nनको गोडव्याला निखारे उन्हांनो...\nघेतला नवखा उखाणा काळजातुन\nघातला गुलकंद वाटे त्या स्वरातुन..\nकिती क्लिष्ठ सारे मनाचे उखाणे,सरळ सापडेना कशाचेच उत्तर\nकधी उत्तरांची दिशाभूल होते,कधी प्रश्न काही निमूट अन् निरूत्तर....\nतुझा हात हातात आहे तरीही\nतुझे नाव माझ्या उखाण्यात नाही...\nइतके आले नाव तिचे की\nमाझे शेर उखाणे झाले....\nन नजरेत ठसलो कुणाच्या कधी;\nकशाला हवा तुज उखाण्यात मी....\nघेतले नाव माझे उखाण्यात तू...\nपाहिले काय गे या दिवाण्यात तू,,\n|मराठी उखाणे शायरी |\nघेतला मीही उखाणा आग्रहाच्या शेवटी\nसंपवीली अन कृपेच्या भाकिताची गोष्ट मी...\nकाय मृत्यूचा तिने घ्यावा उखाणा...\nही घरी बसली वयाची पोर देवा.....\nमनातले थेट नेमके बोलतात काटे\nकधी न सुटतात पण उखाणे फुलाफुलांचे...\nघेवू कसा उखाणा ओठात नाव आहे\nकेलास काळजावर नाजूक घाव आहे..\nकरण्यास फक्त थट्टा, नव्हता तुझा उखाणा ....\nतू घेतलेस नक्की, ठरवून नाव माझे...\nजात धर्माने कदाचित,भेद केले नसते\nआज उखाण्यात तूझ्या,नाव माझे असते...\nउखाणा घ्यायच्या वेळी जरा सांभाळ ओठांना\nनको ते व्हायचे कोडे चुकुन नावात आलो तर...\nगुलाबी मनाचे गुलाबी उखाणे\nगुलाबी मनाला गुलाबी बहाणे....\nतिला जाच त्याचा असू दे कितीही\nतरी नाव त्याचे उखाण्यात आहे ..\nजवळून रोज जातो पडते तुला उखाणे\nमी फक्त बोलण्याचे धुंडाळतो बहाणे\nशोधून सापडेना संदर्भ कोणताही\nनाते तुझे नि माझे इतके जुने पुराणे....\nभोवती आहे कुणाचा पिंजरा\nघ्यायले कुठले उखाणे पाखरू...\nका अजून सरले नाही चांदणन्हाणे\nका अजून कोरत बसला चंद्र उखाणे ..\nका अडावे नाव माझे नेमके ओठात तेव्हा\nघेतले ओठात जेव्हा तू उखाणे पावसाचे\nबेधुंद प्यायलो मी सारे शराबखाने\nतु का उगाच घेशी माझे तरी उखाणे...\nकुणी बैरागवासी देहभर फिरतो\nविरक्तीचा उखाणा मग मला सुचतो...\n[ मराठी उखाणे - शायरी ]\nघे उखाण्यात अन,गोंद भाळी तुझ्या,\nनाव बाकी कुठेही नको वापरू...\nउखाण्यात माझे सहज नाव घेते..\nबघा नाव माझे तिला भाव देते..\nजुळलेले सूर बदलता, कंठातच रुसले गाणे\nहे जीवन आता जैसे, विधवेचे ���रूण उखाणे ...\nसखा तू असावा हयातीत माझा\nसरळ बोलते मी उखाण्यात नाही...\nतू मला सुचलीच नाही\nमग कसा घेऊ उखाणा...\nनको नाव गुंफू उखाण्यात माझे\nतुला गुंफिले हाय श्वासात आहे...\nनजर भेटताना, हळू घे उखाणा,\nमुक्या काकणाला, जरा सांग बाई....\nचल पुन्हा एकदा उखाण्यात बोलू\nमनाचे भेद सारे पापणीने खोलू...\nनाव तुझे बघ उखाण्यात दडले\nनव्याने सजले तर कुठे बिघडले...\nनको वेळ घालू इशार्यात आता\nजरा नाव घे तू उखाण्यात आता...\nघे अता पटकन उखाणा साजणे,\nऐकण्या सारेच येथे थांबले..\nलगबग करू नको तू झुलतात ठाव माझे,\nसाधाच घे उखाणा साधेच नाव माझे...\nअशी कितीदा तू पुटपुटली असशील उखाणा स्वप्नाळू\nउखाण्यातली तुझ्या मला जागा भरण्याची ओढ लागली ...\nपुन्हा सांगण्या एक उखाणा\nतुझी चाखली जिंदगी चव जशी मी\nसुचू लागले मध्यरात्री उखाणे...\nघेते उखाणा वेदना कुणाचा\nयेते उचकी जखमेस नेहमी...\nइतकीच चूक केली की मी नाव घेतले नाही\nज्या कुण्या एकट्यावरती एवढे उखाणे केले…..\nउधळला डाव कोणाचा.. उजळले गाव कोणाचे\nउखाणा घेतला तेंव्हा सजवले नाव कोणाचे \nउखाणा घ्यायचा आहे तुला जर आज प्रेमाने;\nसखे तू नाव घे माझे नको होऊस लाजाळू....\nजसा पुढे काळ जात जातो तसे बदलती विचार सुद्धा\nनवीन साचा, नवीन उपमा, नवीन पद्धत, नवे उखाणे...\nकुलुपबंद होते अधर कोरडे पण ..\nउथळ पापण्यांनी उकलला उखाणा...\nअसती माझे जुनेच गाणे\nतुझे सांग तू नवे तराणे\nबघता तुजला सुचती मजला\nगोड, लाजरे, नवे उखाणे....\nझुळक गोड केवढी, घेत आहे ताना\nसावलीने घेतला उन्हाचा उखाणा..\n© उज्ज्वला सुधीर मोरे\n[ Suresh bhat ] [ सुरेश भट यांचे सर्वाधिक प्रसिद्ध शेर ] ========…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/kokan-news-marathi/cyclone-hits-government-buildings-in-mahad-two-crores-required-for-repairs-60749/", "date_download": "2021-06-17T02:27:35Z", "digest": "sha1:FDFKJL3RZRMJRTTX5XONDGVQFU72XORZ", "length": 13033, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Cyclone hits government buildings in Mahad; Two crores required for repairs | शासकीय इमारतींना चक्रीवादळाचा मोठा फटका; दुरूस्तीसाठी दोन कोटींची गरज | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nमहाडशासकीय इमारतींना चक्रीवादळाचा मोठा फटका; दुरूस्तीसाठी दोन कोटींची गरज\nमहाड : गेल्या चार महिन्यांत राज्यात झालेला परतीचा पाऊस, निसर्ग चक्रीवादळ यामध्ये महाड तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या अनेक शासकीय इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती पंचायत समिती महाड मधून प्राप्त झाली आहे. या सर्व इमारतींच्या दुरुस्तीकरिता सुमारे २ कोटी रुपयांची तातडीची गरज असल्याची माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासन आणि सरकारला प्राथमिक प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.\nकोरोनासह जून महिन्यातील निसर्ग चक्रीवादळ, मोसमाअखेरीस झालेला परतीचा पाऊस यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायत इमारती, अंगणवाडी, स्मशान शेड, शौचालय, बस स्टॉप, व्यायामशाळा, समाजमंदिरे, ग्रामपंचायतीच्या मालकीचे गाळे यांसह प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.\nया संदर्भात पंचायत समिती बांधकाम विभाग तसेच ग्रामपंचायत विभागातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाड तालुक्यातील १०१ प्राथमिक व माध्यमिक शाळा, ३७ अंगणवाडी, २९ ग्रामपंचायत कार्यालय, २७ स्मशानशेड्स, १६ समाजमंदिरे , ४ शौचालय, २ बस स्टॉप, ३ ग्रामपंचायत गाळे, १ व्यायामशाळा आदी इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पंचायत समिती बांधकाम विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीअंती ही माहिती आढळून आली आहे.\nया संबंधित शासकीय इमारतींच्या दुरुस्तीबाबतचा अहवाल पंचायत समिती ग्रामपंचायत विभाग महाड, सह जिल्हा प्रशासन व शासनाकडे प्राथमिक स्तरावर पाठविण्यात आ��्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.\nफेरीवाल्यांची दादागिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही; महापालिकेचा इशारा\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nagpur-news-marathi/there-is-no-money-to-spend-on-funding-for-student-training-but-mahajyoti-spent-rs-36-lakh-for-the-construction-of-the-headquarters-nrat-135640/", "date_download": "2021-06-17T03:04:00Z", "digest": "sha1:2XXEXZLRUTUMQCKPUGZMHFO2VPYEJO3L", "length": 16051, "nlines": 182, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "There is no money to spend on funding for student training But Mahajyoti spent Rs 36 lakh for the construction of the headquarters nrat | विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी निधी खर्च करायला पैसे नाही; पण महाज्योतीकडून मुख्यालयाच्या बांधकामासाठी ३६ लाखांचा खर्च | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\n‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत��राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nनागपूरविद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी निधी खर्च करायला पैसे नाही; पण महाज्योतीकडून मुख्यालयाच्या बांधकामासाठी ३६ लाखांचा खर्च\nविद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण, प्रगतीसाठी प्राप्त निधी खर्च करण्यात कुचराई करणाऱ्या महाज्योतीने नागपूर येथील मुख्यालयाच्या कामासाठी (headquarters work in Nagpur) मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याला (the Public Works Department) ३६ लाख रुपये दिले आहेत. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून कार्यालयाच्या कामाला अद्याप सुरुवात देखील झालेली नाही.\nनागपूर (Nagpur). विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण, प्रगतीसाठी प्राप्त निधी खर्च करण्यात कुचराई करणाऱ्या महाज्योतीने नागपूर येथील मुख्यालयाच्या कामासाठी (headquarters work in Nagpur) मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याला (the Public Works Department) ३६ लाख रुपये दिले आहेत. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून कार्यालयाच्या कामाला अद्याप सुरुवात देखील झालेली नाही.\nनागपूर/ ओबीसी आरक्षण रद्दचा फटका : जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींमध्ये आरक्षित जागांवर निवडून आलेल्या सदस्यांची निवड ठरली अवैध\nवित्त विभाग व ओबीसी मंत्रालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ऑक्टोबर २०२० मध्ये महाज्योतीला ९.५ कोटी रुपये प्राप्त झाले. त्यानंतर १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची मान्यता मिळाली. असे असताना महाज्योतीने केवळ तीन कोटी ७५ लाख रुपये खर्च केले. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या पाच महिन्यात करोनाची स्थिती इतकी वाईट नव्हती. पण, या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष यांच्या निष्काळजीपणामुळे ही रक्कम पूर्ण खर्च होऊ शकली नाही, असा आरोप संचालक मंडळाच्या सदस्यांचा आहे.\nमहाज्योतीने जे ३ कोटी ७५ लाख रुपये खर्च केले, ��ामध्ये २.५ कोटी रुपयांचा खर्च वाणिज्यिक वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी तर ३६ लाख रुपये हे बांधकाम खात्याला देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, वैमानिकाच्या प्रशिक्षण योजनेला आणि कार्यालयाच्या बांधकामाला पाच महिन्यांपासून प्रारंभ झाला नाही. ही रक्कम वजा केल्यास महाज्योतीने गेल्या वर्षभरात केवळ ९० लाख रुपये खर्च केले.\nनिबंधांचे पुन्हा परीक्षण व्हावे\nमहाज्योतीने घेतलेल्या निबंध स्पर्धेतील निबंधांचे परीक्षण तज्ज्ञांच्या समितीकडून न करता एकमेव परीक्षकांकडून करवून घेण्यात आले. संचालक मंडळाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले. या स्पर्धेच्या निकालावर संचालक मंडळाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर स्पर्धकांनी निकाल अमान्य असल्याचे म्हटले आहे. तज्ज्ञांकडून परीक्षण करून निकाल लावावा, अशी मागणी स्पर्धाकांकडून होत आहे.\nवाणिज्यिक वैमानिक प्रशिक्षणाचा फेरविचार\nवाणिज्यिक वैमानिक प्रशिक्षणासाठी एका विद्यार्थ्यांवर २५ लाख रुपये खर्च करण्याची महाज्योतीची योजना आहे. संस्थेने पहिल्याच वर्षी हा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या कार्यक्रम आखला. पण सुरू करता आला नाही. आता करोनामुळे विमान कंपन्या डबघाईस आल्या आहेत. कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करत आहेत. हे क्षेत्र पूर्ववत होण्यास दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/new-strain-of-corona-is-spread-from-ogs-to-man-especially-children-nrsr-133651/", "date_download": "2021-06-17T03:23:17Z", "digest": "sha1:Y47BSHYRB5QDNUHNFEZJ6SMHN2LAW5M3", "length": 13627, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "new strain of corona is spread from ogs to man especially children nrsr | चक्क कुत्र्यांमुळे होतोय कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रसार ? मुलांना संक्रमणाचा अधिक धोका | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\n‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\n आता कोरोनाचा आणखी एक प्रकार चक्क कुत्र्यांमुळे होतोय कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रसार चक्क कुत्र्यांमुळे होतोय कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रसार मुलांना संक्रमणाचा अधिक धोका\nनवा कोरोना विषाणू (New Strain of Corona)कुत्र्यांच्या माध्यमातून माणसांमध्ये विशेषत: मुलांमध्ये(Corona Spread from dogs to children) संक्रमित होऊ शकतो.कुत्र्यांमधून पसरणारा हा पहिलाच कोरोना विषाणू आहे.\nकोरोनामुळे(Corona) सगळं जग चिंतेत आहे. कोरोना व्हायरसचे आत्तापर्यंत ७ नवे प्रकार समोर आले आहेत. आता कोरोनाचा आठवा प्रकारही(8th Strain of Corona) समोर आला आहे. हा प्रकार अधिक घातक आहे. कारण या प्रकारात प्राण्यांच्या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण होत असल्याचे पुरावे मिळाले आहेत.हा नवा कोरोना विषाणू कुत्र्यांच्या माध्यमातून माणसांमध्ये विशेषत: मुलांमध्ये संक्रमित होऊ शकतो.कुत्र्यांमधून पसरणारा हा पहिलाच कोरोना विषाणू आहे.\nमुलांनी या दिशेला बसून करावा अभ्यास नाही तर वाढेल मानसिक तणाव, वास्तूशास्त्र काय सांगते समजून घ्या\nसंशोधकांनी नव्या व्हायरसला CCoV-HuPn-2018 असं नाव दिलं आहे. मलेशियामध्ये याचे ८ रुग्ण सापडले ज्यात ७ मुलांचा समावेश आहे. एका मुलाला न्युमोनिया झाला पण तो बरा झाला आहे. या मुलांना ४-६ दिवसांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला.हा विषाणू किती घातक आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही.नव्या कोरोना स्ट्रेनमुळे काय होऊ शकते यावर संशोधन सुरु आहे. आत्तापर्यंत जितके लोक या विषाणूमुळे संक्रमित झाले आहेत ते सगळे बरे झाले आहेत.\nओहियो युनिव्हर्सिटीचे डॉक्टर अनास्तासिया व्लासोवा यांनी सांगितलं की, आम्ही अजून हा विषाणू किती गंभीर आहे यावर संशोधन करत आहोत. तसेच नॉर्थ कॅरोलिनाच्या ड्यूक युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आणि स्टडी रिपोर्टचे प्रोजेक्ट लिडर प्रो ग्रेगरी ग्रे यांनी सांगितलं की, हा विषाणू धोकादायक आहे. प्राण्यांमधून हा माणसांमध्ये पसरत आहे.यावर अजूनही कोणता उपाय नाही.\nअनेक तज्ञांनी कुत्र्यांमुळे कोरोनाचा प्रसार होतो, हा दावा फेटाळला आहे. कुत्र्यांमुळे कोरोना पसरतो हा केवळ अंदाज असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षा��च्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-cm-uddhav-thackeray-announcement-nanar-refinery-project-8583", "date_download": "2021-06-17T03:08:34Z", "digest": "sha1:7BNT3ZYIZZ4AZQ6RSK5UJNQRST6LJRX5", "length": 15056, "nlines": 157, "source_domain": "www.saamtv.com", "title": "BREAKING | नाणार संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला 'हा' निर्णय | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nBREAKING | नाणार संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला 'हा' निर्णय\nBREAKING | नाणार संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला 'हा' निर्णय\nBREAKING | नाणार संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला 'हा' निर्णय\nसोमवार, 2 डिसेंबर 2019\nरत्नागिरी - नाणार रिफायनरी प्रकल्पा विरोधात आंदोलन करणाऱ्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. या आंदोलकांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.\nरत्नागिरी - नाणार रिफायनरी प्रकल्पा विरोधात आंदोलन करणाऱ्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. या आंदोलकांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.\nदरम्यान या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. आरे कार शेडच्या प्रकरणात गुन्हे मागे घेत असाल तर नाणार प्रकल्पाविरोधी ज्यांनी आंदोलने केली त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावीत, अशी मागणी आमदार राणे यांनी केली होती.\nठाकरे यांना शुभेच्छा देणारे फलक झळकले\nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या आदेशाने नाणार परिसरात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर रिफायनरी प्रकल्प परिसरातून जोरदार आनंद व्यक्त करण्यात आला. नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात ठोस भूमिका घेताना दिलेला शब्द खरा करणारे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीला शुभेच्छा देणारे फलक प्रकल्प परिसरात झळकले आहेत.\nअशोक वालम यांच्या नेतृत्वात आंदोलने\nमागील दोन वर्षांपासून नाणार परिसरात शासनाने आणलेल्या रिफायनरी प्रकल्पाला परिसरातून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. या कालखंडात कोकण रिफायनरी विरोधी प्रकल्प संघटना व कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांच्या नेतृत्वाखाली ही आंदोलने पार पडली होती. या आंदोलनाना भाजप वगळता अन्य पक्षानी पाठिंबा दिला होता. त्यामध्ये सुरवातीपासुनच शिवसेना देखील आघाडीवर होती. उध्दव ठाकरे यानी प्रकल्प परीसरात येऊन कोणत्याही परिस्थितित रिफायनरी प्रकल्प नाणारमधून हद्दपार केल्याशिवाय रहाणार नाही, आम्ही जनतेसमवेत असल्याची ग्वाही दिली होती.\nनाणार रिफायनरी प्रकल्पग्रस्तांकडून स्वागत\nगत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शासनाने रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली. शिवसेनेच्या वाढत्या दबावामुळेच शासनाला तो निर्णय घेणे भाग पडले होते. शिवसेना कायमच रिफायनरी प्रकल्पाविरोधात राहिली. आता राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचा शपथविधी झाला आणि नाणार प्रकल्पग्रस्तान्नी जोरदार स्वागत केले. रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारी शिवसेनेने राज्यात सरकार स्थापन झाल्याने रिफायनरी प्रकल्प कोकणातून निश्‍चीतच हद्दपार होणार असा विश्वास प्रकल्पग्रस्त जनतेला वाटत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे अभिनंदन करणारे फलक तालुक्‍यातील डोंगरतिठा व कात्रादेवीवाडी येथे लावण्यात आले आहेत.\nसत्तेवर येताच ठाकरेंचा फडणवीसांना दे धक्का, अनेक प्रकल्पांना लावला...\nठाकरे सरकारनं सत्तेवर येताच भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एकमागून...\nVIDEO | नाणारमध्ये सेना विरूद्ध सेना\nनाणार रिफायनरी विरोधात शिवसेननं जोरदार शक्तीप्रदर्शन करत या प्रकल्पाला आपला विरोधच...\nनाणारला होकार द्यावा यासाठी उद्धव ठाकरेंचे मन वळविण्याचे प्रयत्न...\nराजापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'नाणारचा विषय संपला' असे जाहीर केले. मात्र,...\nनारायण राणे नाणार प्रकल्पाबाबत काय म्हणतायत पाहा...\nमुंबई : कोकणातील नाणार प्रकल्पाबाबत भाजपाची जी भूमिका असेल तीच माझी भूमिका असणार आहे...\n1500 बोगस शाळेचं करायचं काय\nमुंबई - राज्यातील शाळा संस्थाचालकांनी शासन मान्यतेचे बनावट आदेश तयार करून शाळा...\nनाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रायगड जिल्ह्यात\nमुंबई - बहुचर्चित नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रायगड जिल्ह्यात होणार असल्याचे निश्‍...\nनाणार रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार\nकोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये...\nलोक मागत आहेत चारा छावण्या, हे देत आहेत डान्सबार, लावण्या - अशोक...\nकणकवली - देशातले मोदी सरकार गेल्या साडेचार वर्षात आपली आश्वासने पूर्ण करू...\nनाणार रिफायनरीचे बॅनर शिवसेनेने जाळले\nराजापूर - तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला केंद्र आणि...\n'नाणारमध्ये जमीन अधिग्रहण सुरू नाही' - देवेंद्र फडणवीस\nपुणे : नाणार प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण सुरू नसल्याची माहिती मुख्यमंत्री...\nमुख्यमंत्र्यांनी नाणार संदर्भात समितीला भेट नाकारली\nरत्नागिरी/मुंबई - नाणार रिफायनरी विरोधातील कृती समितीने या प्रश्नासंदर्भात...\nप्रेजेंटेशन नको नाणार प्रकल्पच रद्द करा; शिवसेनेसह विरोधकांची मागणी\nएकिकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेते नाणारवर सडकून टीका करत असताना, सत्ताधारी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/05/12/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-17T02:24:55Z", "digest": "sha1:BUIJ62NBHG2Q4BLYLHEJB6DGIVU4H5WC", "length": 19286, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "कोरोना जनजागृती भव्य चित्रकला स्पर्धेत स्वरुपा पाताडेने पटकाविला प्रथम क्रमांक", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nकोरोना जनजागृती भव्य चित्रकला स्पर्धेत स्वरुपा पाताडेने पटकाविला प्रथम क्रमांक\nडोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्वेकडील आजदेगाव आणि आजदेपाडा येथील विद्यार्थ्यांसाठी श्री साई गणेश मित्र मंडळाने आजदेगावच्या वतीने इयत्ता १ ली ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोरीना जनजागृती भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती.\nमंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक विनोद काळण यांनी लॉकडाऊन काळात अश्या प्रकारची स्पर्धा आयोजीत केल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले .या स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वरुपा पाताडे या विद्यार्थिनीने पटकाविला. तर दुसरा क्रमांक श्रेया खामकर आणि तिसरा क्रमांक दीपिका चैलंगी या विद्यार्थिनीना मिळाला. या स्पर्धेत १३५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत कोरोना जनजागृती संदर्भात आपणास ज्ञात असलेले चित्र, मेहनत घेत असलेली सरकारी यंत्रणा आणि निसर्ग असे तीन विषय ठेवण्यात आले होते.पप्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विजयी स्पर्धकास ३, ३३३ रुपये, दुसरा क्रमांक येणाऱ्या स्पर्धकास २,२२२ आणि तिसऱ्या विजयी स्पर्धकास १,१११ अशी रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम गुगल पे ने पाठविण्यात य���णार आहे.\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nअंबरनाथमधील भटकी कुत्रे व जनावरांचा अन्नदाता\nपालिका क्षेत्रातील ७ गावातील रुग्णांची व्यवस्था स्वतंत्र कोविड रुग्णालय व टाटा आमंत्रण केंद्रामध्ये करावी – मनसे आमदार प्रमोद ( राजु ) पाटील यांची मागणी ….\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी ��सला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TV-a-5-year-old-girl-was-slept-with-dead-body-5696806-PHO.html", "date_download": "2021-06-17T02:26:39Z", "digest": "sha1:H54NQHP65LJQ7BXTZ6NINYEUERR2HBUU", "length": 9697, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "A 5 Year Old Girl Was Slept With Dead Body | मृतदेहाला बिलगून झोपायची 5 वर्षांची चिमुरडी, कहाणी ऐकून सुन्न झाले बिग बी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमृतदेहाला बिलगून झोपायची 5 वर्षांची चिमुरडी, कहाणी ऐकून सुन्न झाले बिग बी\nमुंबईः 'गूंज' या एनजीओ फाउंडर अंशु गुप्ता या आठवड्यात 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात सहभागी झाले होते. केबीसीच्या 'नई चाह नई राह' या उपक्रमांतर्गत ते शुक्रवारी झालेल्या एपिसोडचे खास पाहुणे होते. यावेळी अंशु बिग बींसोबत केवळ हा खेळच खेळले नाहीत, तर गुंजची मुहूर्तमेढ त्यांनी कशी आणि का रोवली याची कहाणीसुद्धा सांगितली.\nजेव्हा पाच वर्षांची चिमुरडी म्हणाली, मृतदेहाला बिलगून झोपी मी जाते...\n- अंशु यांनी सांगितले, की ते डेहराडूनहून दिल्लीत आले होते. त्यांनी दिल्लीतील थंडीच्या कडाक्याने मृत्यू झालेले लोक पाहिले. जेव्हा ते रेडलाइट एरियातील मुलांना भीख मागताना बघायचे, तेव्हा त्यांच्या मनात एक प्रश्न कायम उपस्थित होत असे, की ही मुले विना कपड्यांचे भीक का मागतातं त्यांच्या बेसिक गरजा का पूर्ण होत नाहीत त्यांच्या बेसिक गरजा का पूर्ण होत नाहीत जर भूकंप आणि पूर आपत्ती असू शकते, तर मग हिवाळ्यातील थंडी आपत्ती का होऊ शकत नाही जर भूकंप आणि पूर आपत्ती असू शकते, तर मग हिवाळ्यातील थंडी आपत्ती का होऊ शकत नाही हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. अंगावर पुरेसे कपडे नसल्याने दरवर्षी थंडीत अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागते, मग ही आपत्ती का मानली जात नाही.\n- यासंदर्भातील एक घटना त्यांनी यावेळी सांगितली. ते म्हणाले, \"मी तेव्हा मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेत होतो. एकेदिवशी बातमीच्या शोधात मी एका रुग्णालयासमोरुन जात होतो. तेथे उभ्या असलेल्या रिक्शावर 'बेवारस मृतदेह उचलणारा', असे लिहिले होते. मी त्या रिक्शाचा पाठलाग केला आणि पुढचा एक आठवड्या त्या व्यक्तीसोबत घालवला.\n- रिक्शा चालाक हबीब यांनी अंशुला माहिती दिली, की हिवाळ्यात त्याला सर्वाधिक काम असते. कधीकधी काम आवरत नाही. या कामासाठी त्याला 20 रुपये आणि दोन मीटर कापड प्रती मृतदेह मिळत असे.\n- अंशु यांनी सांगितले, की हबीब यांची पाच-सहा वर्षांची मुलगी बानोने त्यांना एक गोष्ट सांगून ��ून्न केले होते. बानोने अंशु यांना सांगितले होते, की जेव्हा खूप थंडी वाजते, तेव्हा ती एखाद्या मृतदेहाला बिलगून रात्री झोपी जाते. कारण मृतदेह त्रास देत नाही.\n- बिग बीसुद्धा अंशु यांनी सांगितलेली घटना ऐकून सून्न झाले होते.\nअशी रोवली गेली 'गूंज'ची मुहूर्तमेढ...\n- अंशु यांनी सांगितले, \"पाच-सहा वर्षांच्या बानोची गोष्ट ऐकून दिल्लीच्या फुटपाथवर राहणा-या लोकांची ही एक मोठी समस्या असल्याचे मला समजले. माझ्याजवळ समस्या होती, पण त्यावर उपाय नव्हता. त्यानंतर मी 1998 साली नोकरी सोडली आणि घरातून गरीबांना दान करण्यासाठी 67 पर्सनल कपडे काढले. येथूनच ही चळवळ सुरु झाली आणि आज संपूर्ण देशभरातून आम्ही तीन टनच्या जवळपास मटेरियल हॅण्डल करतो.\"\n- अंशु यांनी सांगितले, की 'गूंज'ची टीम आज बिहार, उडीसासह 22 राज्यांतील दुर्गम गावांत काम करते.\n- 2015 साली अंशु यांना त्यांच्या या समाजसेवेसाठी रमन मॅग्सेसे अवॉर्डने गौरविण्यात आले आहे.\nपत्नी आणि मुलीसोबत 'केबीसी'त पोहोचले होते अंशु गुप्ता...\n- अंशु गुप्ता 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये पत्नी मीनाक्षी आणि मुलगी उर्वीसोबत सहभागी झाले होते. मीनाक्षी अंशु यांची जोडीदार बनून तर उर्वी कम्पेनियनच्या रुपात उपस्थित होती. उर्वीने शोमध्ये सांगितले, की तिचा जन्म 1999 साली झाला तर गूंजची स्थापना 1998 मध्ये झाली. याच कारणामुळे गूंज उर्वीचा मोठा भाऊ असल्याचे लोक म्हणतात. गूंजची स्थापना होण्याच्या तीन वर्षांपूर्वी अंशु आणि मीनाक्षी यांचे लग्न झाले होते.\nअमिताभ यांनी दान केले 'KBC'त मिळालेले कपडे...\n- एपिसोडदरम्यान अमिताभ बच्चन यांनी सांगितले, की 'केबीसी'साठी त्यांना फीससोबतच कपडेसुद्धा मिळतात. पण ते कपडे ते बाहेर वापरत नाहीत. त्यामुळे हे कपडे गूंजला दान करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. जेणेकरुन या कपड्यांचा योग्य वापर होईल.\nपुढील स्लाईड्सवर बघा, अंशू, त्यांची पत्नी आणि मुलीचे फोटोज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TV-kapil-sharma-has-called-off-his-marriage-with-ginni-charath-5694934-PHO.html", "date_download": "2021-06-17T02:58:50Z", "digest": "sha1:Y2JMIXOHIB6BEMWBQUKEOA4C76AHJ5V6", "length": 4541, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kapil Sharma Has Called Off His Marriage With Ginni Charath | एक्स-टीम मेंबरमुळे विभक्त झाला कपिल शर्मा, गर्लफ्रेंडबरोबर मोडले लग्न - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएक्���-टीम मेंबरमुळे विभक्त झाला कपिल शर्मा, गर्लफ्रेंडबरोबर मोडले लग्न\nमुंबई - कपिल शर्माने गर्लफ्रेंड गिन्नी चतरथबरोबरचे लग्न मोडले आहे. रिपोर्ट्सनुसार कपिलच्या एका एक्स टीम मेंबरमुळे असे झाले. ती कपिलवर एकतर्फी प्रेम करत होती. असे म्हटले जाते ही ही एक्स कलीश नेहमी कपिलच्या विरोधात काम करत आली आहे. पण कपिलला तिच्या विरोधात एकही शब्द ऐकायला आवडत नाही. ही टीम मेंबर कोण याचा खुलासा झालेला नाही, पण पण तिनेच कपिल आणि सुनीलच्या भांडणांचा खुलासा केला होता, असे म्हटले जाते.\nकपिल आणि स्वतःमध्ये कोणालाही येऊ येऊ इच्छित नाही..\n- रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ही एक्स टीम मेंबर कपिल आणि स्वतःमध्ये कोणालाही येऊ देऊ इच्छित नाही.\n- जेव्हा ती स्वतःच कपिलबरोबर लिंक अपच्या चर्चा पसरवायला लागली तेव्हा कपिलने त्याच्या आणि गन्नीच्या लग्नाची अफवा उडवून या चर्चा बंद केल्या. पण आता कपिल आणि गिन्नीचे लग्न होत नसल्याचे स्पष्ट आहे. तरीही ही एक्स टीममेंबर तिच्या आणि कपिलच्यामध्ये कोणालाही येऊ देऊ इच्छित नाही.\n- गिन्नीच्या आधी कपिलचे नाव त्याच्या प्रोडक्शन हाऊसचे 9 क्रिएटिव्ह हेड (सध्याची एक्स) प्रिती सिमोसबरोबर जोडले गेले आहे. पण कपिल आणि प्रिती कोणीही हे मान्य केलेले नाही. काही महिन्यांपूर्वी प्रितीने कपिलच्या प्रोडक्शन हाऊसला रामराम ठोकला आहे.\nपुढे वाचा, मार्चमध्ये गिन्नीला कपिलने म्हटले होते, पत्नी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-gaza-baby-rescued-from-dead-mothers-womb-dies-4700537-PHO.html", "date_download": "2021-06-17T02:45:53Z", "digest": "sha1:7IPNK37EYS6USF4OWGKIX6PCOVTU7ZRL", "length": 4858, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Gaza Baby Rescued From Dead Mothers Womb Dies | PICS: मृत आईच्या गर्भातून जन्मली सुखरूप, मात्र इस्त्रायलच्या रॉकेटने घेतला जीव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPICS: मृत आईच्या गर्भातून जन्मली सुखरूप, मात्र इस्त्रायलच्या रॉकेटने घेतला जीव\n(फोटो - शायमा शेख अल ईद)\nगाझा/जेरूसलेम - इस्त्रायल हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या महिलेच्या गर्भातून काढण्यात आलेल्या मुलीचाही दूर्दैवी मृत्यू झाला आहे. सहा दिवसांपूर्वी गाझाच्या डॉक्टरांनी 23 वर्षाच्या एका गरोदर महिलेच्या गर्भातून या मुलीला सुरक्षित बाहेर काढले होते.\nरमजान ईदच्या एक दिवस आगोदर जन्मास आलेल्या य�� मुलीचे नाव 'शायमा शेख अल ईद' असे ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी या मुलीस व्हेंटीलेटरवर ठेवले होते. ईदच्या दिवशी इस्त्राईलने गाझामधील एकच असलेल्या पॉवर स्टेशनला बॉम्ब टाकून उडवण्यात आले. त्यामुळे केवळ तीन दिवसांपर्यंतच्याच विजेचा साठा दवाखान्यात उपलब्ध होता. मात्र गुरूवारी रात्री विज नसल्याकारणाने व्हेंटीलेटर बंद झाले आणि यातच या मुलीचा मृत्यू झाला.\nतीन दिवसांचा युध्दविराम केवळ दोन तासातच तुटले\nइस्त्रायल आणि हमास यांच्यात गाझा पट्टीत शुक्रवारपासून तीन दिवसांच्या युध्द विरामाची घोषणा करण्यात आली होती. मात्र केवळ दोन तासातच हे युध्द विराम तुटले. हमासवर इस्त्रायली सैन्याच्या अपहरणाचा आरोप लावत इस्त्रायलने गाझा पट्टीवर बॉम्ब हल्ला सुरू केला. प्रत्यूत्तर देताना हमासकडूनही रॉकेट हल्ला करण्यात आला. शुक्रवारी जवळपास 45 पॅलेस्टाईनवासी मारले गेले. या युध्दात आतापर्यंत 1600 लोकांचा मृत्यू झाला आहे. युध्द विरामाची घोषणा अमेरिकेचे विदेश मंत्री जॉन केरी आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांनी केली होती.\nपुढील स्लाईडवर पाहा, या निष्पाप मुलीचे फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AMR-robbery-in-amaravati-5053616-NOR.html", "date_download": "2021-06-17T03:14:23Z", "digest": "sha1:3IE3BTJY2AH5PEPBJO7M6EQH22XYHC5L", "length": 5840, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Robbery in amaravati | ६० फुटांवरील खिडकीतून चोरटे दुकानात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n६० फुटांवरील खिडकीतून चोरटे दुकानात\nअमरावती- शहरातीलसराफा बाजारात असलेल्या एका तीन माळ्याच्या स्टील भांडे विक्रीच्या दुकानात चोरट्याने तिसऱ्या माळ्यावर जमिनीपासून अंदाजे ६० फूट उंचीवर असलेल्या खिडकीतून दुकानात प्रवेश केला. या वेळी चोरट्याने काउन्टरमधील रोख एक लाख पाच किलो वजनाचे चांदीचे शिक्के, असा जवळपास अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. ही चोरी मंगळवारी पहाटेच्या सुमारास झाली.\nशहरातील सराफा बाजारात असलेल्या महेंद्र जवाहरलाल जैन (५७, रा. पन्नालालनगर) यांच्या जैन स्टील या दुकानात अज्ञात चोरट्याने मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरी केली. सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास जैन, त्यांचे बंधू राजेंद्र जैन दुकानातील कामगार दुकान बंद करून घरी गेले. ते मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या ���ुमारास दुकानात आले. त्या वेळी तळमाळ्यावर असलेले काउन्टर तोडलेले होते. चोरट्यांनी तळमाळ्यावरील एका काउन्टरमधून जवळपास पाच किलो चांदीचे शिक्के चोरून नेले. हे शिक्के केवळ दिवाळीच्या वेळी पूजेसाठी काढण्यात येत होते. मागील ४० वर्षांपासून ते दुकानातच असल्याचे जैन यांनी सांगितले. दुकानातील पहिल्या माळ्यावरसुद्धा काउन्टर कॅबिन आहे.या काउन्टरमध्येही चोरट्यांनी सुरुंग लावून त्यामधील रोख लांबवली, याच वेळी कॅबिनचे लॉक तोडून यामध्ये असलेले कुलूपही तोडले. त्यानंतर दुसऱ्या माळ्यावरही चोरटे शिरले, मात्र त्या ठिकाणाहून त्यांनी काही चोरलेले नाही.\nजैनस्टीलमध्ये झालेल्या चोरी प्रकरणात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. चोरट्यांचा आम्ही शोध सुरू केला आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी आवश्यक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. दिलीपपाटील, ठाणेदार, खोलापुरी गेट.\nजैनस्टीलमध्ये सहा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. चोरट्यांनी दुकानात वावर केला त्या वेळी सीसीटीव्ही कॅमेरांमध्ये दोघे कैद झाले चोरट्यांनी वाजून ४७ मिनिटांनी दुकानात प्रवेश केला, तर वाजून २७ मिनिटांपर्यंत ते दुकानात असल्याचे कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये दिसून आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/railways-to-extend-ticketing-service-uts-nationwide-5976257.html", "date_download": "2021-06-17T01:58:00Z", "digest": "sha1:V4TZT2N5IOGHTKQBEAGPHEVMEV3S6W5L", "length": 5061, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Railways To Extend Ticketing Service UTS Nationwide | एक दिवसानंतर रेल्वे संपूर्ण देशभरातील प्रवाशांना देणार आहे 'ही' मोठी सुविधा, मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येककाला मिळू शकतो याचा लाभ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएक दिवसानंतर रेल्वे संपूर्ण देशभरातील प्रवाशांना देणार आहे 'ही' मोठी सुविधा, मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येककाला मिळू शकतो याचा लाभ\nन्यूज डेस्क - रेल्वेच्या तिकिटासाठी लांब रांगेत उभे राहणे ही बाब आता भूतकाळात जमा होणार आहे. कारण आता आपण फक्त मोबाईल अॅपद्वारे रेल्वेचे जनरल तिकिट बुक करू शकणार आहात. नोव्हेंबरपासून या सुविधेला सुरूवात होणार आहे. त्यानंतर तुम्ही रेल्वेच्या यूटीएस मोबाईल अॅपद्वारे रेल्वेचे जनरल तिकीट बुक करू शकताल.\n> ही योजना सर्वप्रथम मुंबईत चार वर्षांपूर्वी सुरू झाली. मुंबईतील लोकल ट्रेनमध्���े मोठ्या प्रमाणात लोक प्रवास करतात. त्यानंतर दिल्ली आणि चेन्नईमध्ये या सेवेची सुरुवात करण्यात आली. 1 नोव्हेंबरपासून देशातील सर्व रेल्वे प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.\nमागील चार वर्षांत 45 दशलक्ष युझर या अॅपला जोडले गेले आहेत. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले की, याद्वारे दररोज सरासरी 87 हजार तिकीट बुक केले जातात. या अॅपमधून एकाचवेळी फक्त चार तिकीटे बुक करू शकतात. रजिस्टर्ड युझर फक्त रेल्वे तिकिटच नाही तर प्लॅटफॉर्मचे तिकीट आणि मासिक पास देखील याद्वारे खरेदी करू शकतात. या अॅपद्वारे बुक केलेल्या तिकिटामुळे रेल्वेला दररोज 45 लाख रुपये उत्पन्न मिळकत होत आहे.\nअॅप कसे डाउनलोड करावे \n> अँड्रॉइड, आयओएस आणि विंडोज या तिन्ही फोनवर यूटीएस मोबाइल अॅप काम करते. अॅप डाउनलोड केल्यानंतर, आपल्याला त्यावर युझर आयडी आणि पासवर्ड सेट करावा लागेल. आपण तिकीट बुक करतांना आपल्या स्टेशनपासून सुमारे 25 ते 30 मीटर अंतरावर असणे गरजेचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/vivek-oberoi/", "date_download": "2021-06-17T02:37:22Z", "digest": "sha1:CA2ZWRCQYA7VHVBHIHPYIV7RZKBQFRNW", "length": 7119, "nlines": 83, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Vivek Oberoi Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nविवेकच्या ‘त्या’ meme वर सलमान खानची प्रतिक्रिया\nअभिनेता विवेक ओबेरॉय याने अभिनेत्री ऐश्वर्या रायसंदर्भात केलेल्या ट्वीटवरून वाद निर्माण झाल्यावर विवेक ओबेरॉयने अखेर…\nविवेक ओबेरॉयच्या ‘त्या’ मीमवर बिग बींचे प्रत्युत्तर\nExit Poll जाहीर झाल्यानंतर यंदाही मोदी आणि भाजपा सरकार सत्ता स्थापन करणार असल्याचे वर्तवण्यात आले…\n‘त्या’ Meme मधील लोकांची तक्रार नाही, तर इतरांना कसला त्रास\nExit Poll नंतर अभिनेता विवेक ओबेरॉय याने शेअर केलेलं meme वादग्रस्त ठरलं आहे. ऐश्वर्या रायशी…\nऐश्वर्याचे फोटो वापरत विवेक ओबेरॉयचे एक्झिट पोलवर टविट्\nअभिनेता विवेक ओबेरॉय यांनी आज ऐश्वर्याचा फोटो वापरून टविट् केलेला फोटो चांगलाच चर्चेत आला आहे….\n‘मोदी’ सिनेमासाठी विवेक ओबेरॉय साईचरणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘PM नरेंद्र मोदी’ या सिनेमाच्या प्रदर्शनात अनेक अडथळे येत…\n#PMNarendraModiTrailer : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज\nआगमी लोकसभा निवड��ुकांच्या काळात बहुप्रतिक्षित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिक रिलीज होत आहे. या सिनेमाचा…\nपंतप्रधान मोदींच्या बायोपिकवर बंदी घाला, निवडणूक आयोगाकडे ‘काँग्रेस’ची मागणी\nलोकसभा निवडणुकांच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर आठवडाभराच्या आतच पंतप्रधान मोदींच्या बायोपिकच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली. मात्र…\n‘या’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान विवेकला दुखापत\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट येत आहे. या चित्रपटात…\n‘ही’ अभिनेत्री साकारणार पंतप्रधान मोदींची ‘रिल लाईफ पत्नी’\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारिक बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘PM Narendra Modi’असे…\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathishayari.com/2020/01/Makar-Sankrant-marathi-shayari.html", "date_download": "2021-06-17T03:03:16Z", "digest": "sha1:WYV2WSADGND3BVIQRSOM5AC4ZX2KSNZQ", "length": 13185, "nlines": 222, "source_domain": "www.marathishayari.com", "title": "Makar Sankrant marathi shayari | तीळ-गूळ मराठी शायरी |", "raw_content": "\nफिका केवढा गूळ वाटला संक्रांतीचा\nओठांवरची तीळ एवढी गोड वाटली...\nतितका तिळ तिळ तुटतो माणुस\nलांब राहते जितके जीवन .\nतुला संधी मिळाली ओठ पुन्हा गोड करण्याची,\nतुझा तिळगूळ देण्याचा बहाणा चांगला होता.\nती खळी, डोळे, गुलाबी गाल.. होते का कमी\nत्यापुढे तो तीळ आहे...आणि त्या खिंडीत मी\n© अनिल विद्याधर आठलेकर\nतुला मी तीळ म्हणते अन मला तू गु��� म्हणशी जर\nमिसळूनी जाऊया दोघे अता संक्रांत आली तर ..\nतिच्या गालावरी ती खळ अहाहा तीळ ओठावर\nअसे सौंदर्य तर राजा तुझ्या राणीतही नाही....\nतुझ्या गाेड गालावरचा सखे तीळ दे उधार\nतुझा मी तुला परत करील हाेताच गं पगार...\nचांदण्यांचा तिच्या तीळ गालावरी\nदृष्ट काढावया चंद्र ओवाळतो...\nतीळ माझ्या की तुझ्या ओठांस आहे\nहे ठराया आणखी जवळून पाहू..\nतिच्या ओठावरी तो तीळ जेव्हा पाहतो मी\nमला मग वाटते की आजही संक्रांत आहे ...\nआमुचे नाते जिवाला भावते या\nतीळ आहे मी बघा ती गूळ आहे\nजन्मभर गोड गूळ होता तो ..\nमाणसांचेच कूळ होता तो \nनको घेऊस माझ्या आळ ओठांवर\nतुझा शाबूत आहे तीळ ओठांवर…\nअनुस्वार आहे नंतरच्या शब्दामध्ये\nतीळ तिच्या गालावरचा आठवेल आता..\nसवय तूच लावलीस भलती ओठांना माझ्या\nगोड कसे व्हायचे तोंड हे फक्त तिळगुळांनी\n[ तीळ-गूळ मराठी शायरी ]\nगुळाला तीळ लावावा तसे द्यावे तिने चुंबन\nमला संक्रांत भेटावी अशा हळुवार ओठांनी...\nतुझ्या तीळगूळ देण्याने निकाली प्रश्न निघाला..\nतुझ्या घराकडे नेहमी,उत्तरायण सुरू आता ...\nसुधारसाची मधुर काकवी चाखत आहो दोघे\nतीळ गुळाच्या विनाच अपुली संक्रांत होत आहे...\nतिळाची स्निग्धता स्पर्शी ,गुळाचा गोडवा ओठी\nतुझ्या भेटीमुळे संक्रात रोजच साजरी होते\nगळाही चिरा पण गोड बोला\nतिळा साखरेचे भाव ज्यादा\nविना साखरेचे गोड बोला...\nआलिये संक्रात दारावर पुन्हा\nएक आहे तीळ गालावर बघू..\nका उगीच अंग अंग चोरशी\nतीळ वेचतॊ लहानसाच मी...\nतीळ हनुवटीवरचा दिसतो उठुन चेहऱ्यावरती\nमहिरप सजते कुरळी कुरळी रुंद कपाळावरती..\nजरी वाढले अंतर अपुल्या दोघामधले.\nप्रेम तरीही तिळभर अजुनी घटले नाही...\nचेहऱ्यावर बेगडी ओघळ कशाला\nतीळ असल्यावर हवे काजळ कशाला...\nजणू गालावरी सजला असावा तीळ नाजुकसा\nतशी वाट्यास माझ्या नित्य आली चांगली दु:खे...\nरोजला आशा नका ठेवू दिवाळीची\nराहुद्या लक्षामधे संक्रांत येते ती…\nतिळ ओठांचा तुझा तो मागण्यासाठी गझल\nअंतरी आकांत जो तो मांडण्यासाठी गझल.\nतीळ भोळा लाडकीशी बट दिसे\nपापण्यांच्या आत सुध्दा कट दिसे..\nतिळावर गुळ ओठांनी जरासा ठेव प्रेमाने\nअशी संक्रांत ही माझी सख्या दरसाल होऊ दे...\nसर्व बिघडली चव तोंडाची\nकाढ जवळचे गूळ फुटाणे..\nजगा वाटला मी तुला गूळ माझा;\nमला फेकले तू चिपाडाप्रमाणे...\nअजून आठवे मला सुरेख तीळ सावळा;\nअमीट खूण ती तुझी सखे उरात राहिली...\nपाहि���ा मी सहज जेंव्हा तीळ गालावर तुझ्या\nमन पतंगासारखे मग दूर गेले भरकटत..\nतुझे हे तीळ आणि गूळ शेखर काय कामाचे\nमनातिल द्वेष लोकांच्या कधी संपायचा नाही..\nउबदार स्नेहाची मिठी ओठात गोडी नेहमी\nमी गारव्याला मागतो कायम सुखांची या हमी ..\nहासतो तो तीळ गालावर तुझ्या अपरोक्ष वेडे\nकैकदा स्पर्शूनही तो भावनांना टाळ म्हणतो..\nहोतो ओव्हरडोस आणि मग हँगोव्हरही उतरत नाही\nओठाखाली तीळ कशाला तिला लाभला समजत नाही.\nतीळ नको गूळ नको वेळ द्या.\nगोडं नको कडू नको शब्द द्या..\nजर हवा चांगला सोबती\nघेवुनी जा मला सोबती\nतीळ म्हणतो कशाला तुम्ही \nआठवा आणला सोबती ...\nतीळ ओठांचा तुझ्या मी चुंबतो अन्\nछान होते साजरी संक्रात माझी...\nपोटात जहर त्यांच्या ओठात गूळ आहे\nसांभाळुनी चला रे पाणी गढूळ आहे.. ..\nजिकडे होते गूळ खोबरे\nतिकडे गेले सर्व सोयरे....\nस्वप्नाळू खोल डोळे अधिर ओठ किती\nहनुचा तीळ काळा नजरेची नाही भीती..\n© तुषार जोशी तुष्की\nओठांवर तिळ कसला हृदयावर वार जणू\nया रूपखजिन्याचा तो राखणदार जणू..\nतुझ्याशी गोड बोलावे अशी का आर्जवे त्याची\nमुळातच तीळ म्हटले की तुझ्या गालावरी येतो...\nतुझ्या रोज गाली सही चंद्र करतो\nतरी तीळ शंका धरु देत नाही...\nजर विचारानेच झाली जिंदगी उत्क्रांत येथे\nमग मकर संक्रांत कसली कोण करतो तीज मित्रा..\n[ Suresh bhat ] [ सुरेश भट यांचे सर्वाधिक प्रसिद्ध शेर ] ========…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://amolmd.wordpress.com/2011/11/07/happy-birthday-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-17T01:30:24Z", "digest": "sha1:6XZTPWGXS4NN6TR3UDA2RLJGRODYZO43", "length": 8563, "nlines": 120, "source_domain": "amolmd.wordpress.com", "title": "Happy Birthday!! अनमोल… – ] अनमोल [", "raw_content": "\nby Anmol नोव्हेंबर 7, 2011 नोव्हेंबर 7, 2011\nपहिल्या वाढदिवसाच्या तुला मन:पूर्वक शुभेच्छा…\nअहो आज माझा ‘अनमोल’ एका वर्षाचा झाला ना. खरच खूप मस्त वाटतंय अभिनंदन करताना आणि स्वीकारताना. इथून मागे बघताना अस काही करू शकलो यावर विश्वासच बसत नाही. माझे शिक्षण तसे मराठी माध्यमातून झालेले, पण शालांत परीक्षेनंतर क्वचितच मराठी लिहिण्याचा संबंध आलेला. अशा परिस्थितीत मराठी मध्ये लेख, कविता लिहू शकेल याचा कधी विचारच केला नव्हता. शब्दांची मोड तोड करून काहीतरी नवीन बनवता येते बस् एवढेच माहित होते पण जेव्हा ब्लॉग सुरु करण्याचा विचार झाला तेव्हा थोडासा लिखाणाबाबत गंभीर विचार करायला सुरवात केला. मागील एका वर्षात माझे मराठी थोडे��े सुधारण्याबरोबर, इतरांचे ब्लॉग वाचायची गोडी निर्माण झाली.. खरच पब्लिक किती भन्नाट लिहितात. या मागील प्रवासात माझ्या ब्लॉग ला प्रतिसाद देणाऱ्यांचे तसेच मला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्यांचे धन्यवाद…\nतर आज तुम्हाला वाढदिवसाची पार्टी म्हणून एक पोस्ट तर व्हायलाच पाहिजे… या नंतरची पोस्ट आज लगेचच पहा\nअनुभव शुभेछा संदेशअनमोल ब्लॉग वाढदिवस Happy Birthday\n← कहीं दूर जब दिन ढल जाए\nनोव्हेंबर 7, 2011 येथे 12:46 pm\nनोव्हेंबर 7, 2011 येथे 2:01 सकाळी\nनोव्हेंबर 7, 2011 येथे 12:10 सकाळी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nनविन पोस्ट ची माहीती ई-मेल द्वारे मिळवा\nखालील रकान्यात तुम्ही तुमचा ई-मेलचा पत्ता सुपुर्त करा. त्यानंतर तुमच्या ई-पत्यावर येणार्‍या मेलवरील दुव्यावर एक टिचकी मारुन तुमचे सबस्क्रिब्शन ऍक्टीव्ह करा. त्यानंतर ह्या ब्लॉगवर लिहील्या जाणार्‍या सर्व पोस्टची माहीती तुम्हाला तुमच्या ई-पत्यावर पोहोचवली जाईल.\nडिजीटल पिंपरी-चिंचवड काळाची गरज\nदाटली नीज या दिशातूनी, पाडसा निजतोस ना रे…\n‘सारथी’चे दिवस …माझ्या नजरेतून\nमहिला दिन विशेष – सुनिता देशपांडे\ngautam च्यावर प्रेम हे असे का असते…\nyogesh च्यावर माझी छकुली\nmahesh deshpande च्यावर महिला दिन विशेष – सुनिता…\nmahesh च्यावर महिला दिन विशेष – सुनिता…\nआर्चिव्ह्ज महिना निवडा डिसेंबर 2015 मार्च 2015 डिसेंबर 2013 मार्च 2013 डिसेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 जून 2012 एप्रिल 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 नोव्हेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा अनुभव आवाहन कविता कैफियत चारोळी प्रसंग प्रेरणा माहिती शायरी शुभेछा संदेश Manuscript Pics Tips Uncategorized\n« ऑगस्ट जानेवारी »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/bollywood-actress-born-in-other-countries/", "date_download": "2021-06-17T01:41:05Z", "digest": "sha1:2DYDUJTQZSLWGFVND7ATEJOX5JAB6OZG", "length": 8360, "nlines": 103, "source_domain": "khaasre.com", "title": "विदेशात जन्मलेल्या या अभिनेत्रींचा बॉलिवूडमध्ये आहे बोलबाला - Khaas Re", "raw_content": "\nविदेशात जन्मलेल्या या अभिनेत्रींचा बॉलिवूडमध्ये आहे बोलबाला\nin जीवनशैली, नवीन खासरे, मनोरंजन\nबॉलिवूड फिल्म इंडस्ट्री जगभरात प्रसिद्ध आहे. केवळ भारतातीलच नाही, तर विदेशातीलही कलाकार भारतात आपले भवितव्य आजमावायला येतात. अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.\nबॉलिवूड मधील अभिनेत्रींच्या फॅशन आणि स्टाईलचे जगभर चाहते आहेत. परंतु त्यापैकी अनेक अभिनेत्रीचा जन्म भारतात नाही, विदेशात झाला असल्याचे अनेकांना माहित नाही. आज आपण जाणून घेणार आहोत, कोणकोणत्या अभिनेत्रीचा जन्म विदेशात झाला आहे.\n१) दीपिका पदुकोण :\nबॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री दीपिका पदुकोण हीच जन्म भारतात नाही तर डेन्मार्कमध्ये झाला आहे. दीपिकाच्या जन्मानंतर एक वर्षाने तिचे कुटुंब भारतात आले. दिपीकाकडे आता भारतीय नागरिकत्व आणि पासपोर्ट आहे.\n२) कॅटरिना कैफ :\nबॉलिवूडमधील “काला चष्मा गर्ल” कॅटरिना ही भारतीय वंशाची असली तरी तिचा जन्म लंडनमध्ये झाला आहे. २००३ सालच्या बूम चित्रपटाच्या माध्यमातून कॅटरिनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कॅटरिनाचे वडील भारतीय तर आई अमेरिकन आहे. कॅटरिनाकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे.\n३) नर्गिस फाखरी :\nनर्गिस फाखरीने आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. रॉकस्टारमधुन पदार्पण करणाऱ्या नर्गिसचा जन्म अमेरिकेत झाला होता. नर्गिसचे वडील पाकिस्तानी आणि आई चेक रिपब्लिकन आहे.\n४) जॅकलिन फर्नांडिस :\nजॅकलिन फर्नांडिसचा जन्म श्रीलंकेतील मनामा शहरात झाला आहे. २००६ मध्ये मिस श्रीलंका बनलेल्या जॅकलिनने २००९ मधील अलादिन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जॅकलिनचे वडील श्रीलंकन तर आई मलेशियन आहे.\n५) एमी जॅक्सन :\nएक दिवाना था चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूड करिअर सुरु करणाऱ्या एमी जॅक्सनचा जन्म आयल ऑफ मॅन देशात झाला होता.\n६) सनी लिओनी :\nआपल्या मादक अदांनी बॉलिवूडमध्ये अल्पावधीत नाव मिळवलेल्या सनी लिओनीचा जन्म कॅनडामधील सार्निया शहरात झाला होता. पॉर्नस्टार म्हणून सनीने तिचे करिअर सुरु केले होते. २०१२ मधील जिस्म-२ चित्रपटातून सनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सनीला भारतीय नागरिकत्व मिळाले आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nकोणकोणत्या देशांमध्ये भारताचे चलन वापरता येते \nBigg Boss चा भारदस्त आवाज ऐकला, आता ते कोण आहेत हेही जाणून घ्या\nBigg Boss चा भारदस्त आवाज ऐकला, आता ते कोण आहेत हेही जाणून घ्या\nचहा प्रेम��ंनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/12/blog-post_21.html", "date_download": "2021-06-17T03:09:55Z", "digest": "sha1:CGNXFVGD3RRWOXKQUQE522CXDUOBJV6D", "length": 7618, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "महीला बचत गटांना भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण", "raw_content": "\nHomeमहीला बचत गटांना भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण\nमहीला बचत गटांना भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण\nठाणे जिल्ह्याच्या जांभुर्डे गावातील महिला करणार भाजीपाला लागवड\n*महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने दिले प्रशिक्षण\nजिल्ह्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवडी केली जाते.परंतू प्रत्येक वेळेस ती शास्त्रीय पद्धतीने होतेस असे नाही. ही बाब लक्षात घेऊन महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यातील जांभुर्डे गावातील महिलांना भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले.\nदहा दिवशीय मोफत प्रशिक्षण शिबिरात महिला आर्थिक विकास महामंडळ पुरस्कृत महीला बचत गटातील तब्बल ५० महिलांनी उस्फुर्त सहभाग घेतला. या १० दिवसीय अभ्यासक्रमात आरसेटी मार्फत भाजीपाला लागवड विषयी संपूर्ण प्रशिक्षण देऊन उद्योग व्यवसाया करिता लागणारे भांडवल या करिता संपूर्ण शासकीय योजनांची माहिती व बँकेच्या कर्ज योजना विषयांचे ज्ञान प्रशिक्षण दरम्यान देण्यात आले. यावेळी महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थाचे संचालक विवेक निमकर , जिल्हा समन्वयक अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम),अस्मिता , महाराष्ट्र ग्रामीण बँक, म्हसाचे शाखा प्रबंधक योगेश लोहकरे , महाबँक आरसेटीचे प्रशिक्षक अलका देवरे , यांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी स्नेहल खंडागळे , प्रकाश नाईक तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाचे तालुका समन्वयक करुणा व त्यांचे सहकारी समारोप समारंभ व प्रमाणपत्र वितरणाला उपस्थित होते.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/vasant-sagar-reservoir-ready-store-water-sangli-new-year-13702", "date_download": "2021-06-17T02:22:59Z", "digest": "sha1:UZIHDDH4GZKRN4UKHMQPR6X5VVTWTHOY", "length": 12768, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "सांगलीत नूतन वर्षात पाणी सामवण्यासाठी चांदोलीचा वसंत सागर जलाशय सज्ज... | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगलीत नूतन वर्षात पाणी सामवण्यासाठी चांदोलीचा वसंत सागर जलाशय सज्ज...\nसांगलीत नूतन वर्षात पाणी सामवण्यासाठी चांदोलीचा वसंत सागर जलाशय सज्ज...\nमंगळवार, 1 जून 2021\nचांदोली धरणाच्या वर्षाचा 31 मे शेवटचा हा दिवस होता. तर 1 जून पासून धरणाचे नवीन वर्ष सुरू होत आहे. या नूतन वर्षात पाणी सामावून घेण्यासाठी वसंत सागर जलाशय सज्ज असून 34 .40 टी.एम. सी. क्षमता असणाऱ्या या धरणात नववर्ष अखेरीस ही 42 टक्के पाणी साठा राहिला आहे. धरण व्यवस्थापनाच्या योग्य नियोजनामुळे हे शक्य झाले आहे\nसांगली : चांदोली Chandoli मधील धरणाचा वर्षाचा 31 मे हा शेवटचा दिवस होता. तर 1 जून पासून धरणाचे नवीन वर्ष सुरू होत आहे. या नूतन वर्षात new year पाणी Water सामावून घेण्यासाठी वसंत सागर Vasant Sagar जलाशय सज्ज असून 34 .40 टी.एम. सी. क्षमता असणाऱ्या या धरणात नववर्ष अखेरीस ही 42 टक्के पाणी साठा राहिला आहे. धरण व्यवस्थापनाच्या योग्य नियोजनामुळे हे शक्य झाले आहे. Vasant Sagar Reservoir ready to store water for Sangli in New Year\nसध्या चांदोली धरणात 14.45 टीएमसी TMC पाणीसाठा आहे. गतवर्षी आजच्या तारखेला हाच पाणीसाठा 11.83 टीएमसी इतका होता. गतवर्षीच्या तुलनेत आजचा पाणीसाठा 2.62 टीएमसीने अधिक आहे. धरणातील 14.45 टीएमसी पाण्यापैकी 7 टीएमसी पाणी हे डेड स्टॉक असून उर्वरित 7.45 टीएमसी पाणी उपयुक्त आहे.\nअभिनेता करण मेहराने अटक, पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई\nचांदोली परिसर हा पावसाचा rain आगार आहे. दरवर्षी 3 हजार ते 5 हजार मिलिमीटर येथे पाऊस पडतो. यंदाही येथे वेळेत पाऊस सुरू होईल. अशी, सध्या तरी चिन्हे वाटत आहेत. अवघ्या 8 ते 15 दिवसातच धरण 50 टक्के भरेल असे चित्र आहे. दरवर्षी धरणाची पाणी पातळी खालावल्यामुळे मे च्या अखेरीस बंद होणारी वीज निर्मिती यंदा मात्र, पाणीसाठा समाधानकारक असल्यामुळे सुरूच असून 736 क्युसेक्स पाणी वीज निर्मिती केंद्रातून नदीपात्रात येत आहे. 2020 व 21 या तांत्रिक वर्षांमध्ये 2756 मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली होती. 1 जून पासून नवीन 2021 व 22 हे वर्ष सुरू होत आहे. उद्यापासून पडणाऱ्या पावसाची नव्या वर्षात नोंद घेतली जाणार आहे.\nहे देखील पहा -\nनव्या वर्षात 14.45 टीएमसी पाणीसाठा मुळातच शिल्लक असल्यामुळे धरण 100 टक्के भरण्यास 19.95 टीएमसी म्हणजेच केवळ 58 टक्के पाण्याची आवश्यकता आहे. सध्या धरणाची पाणी पातळी 602.50 मीटर आहे. यंदाप्रमाणेच नव्या वर्षातही पाण्याचे योग्य नियोजन करून पूर परिस्थिती निर्माण होणार नाही व भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही. असे चांदोली धरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.\nजनहित शेतकरी संघटनेच्या प्रभाकर देशमुख यांना इंदापूरमध्ये अटक\nइंदापूरच्या (Indapur) बावीस गावांसाठी उजनीचे पाच टीएमसी पाणी मिळावे यासाठी ...\nपाण्यासाठी सीओ कक्षात ठिय्या आंदोलन; नागरिकांचे पाण्याविना हाल...\nबुलढाणा - मोताळा शहराला नळगंगा धरणातून Nalganga Dam पाणी पुरवठा केला जातो...\nमुसळधार पावसाने येडेश्वरी कारखान्यातील 30 हजार पोते साखर भिजली \nबीड - बीड Beed जिल्ह्यात यंदा मान्सूनने जोरदार सुरुवात केली आहे. गेल्या दोन...\nसांगलीमध्ये सरपंचाला 40 हजाराची लाच घेताना अटक\nसांगली : सांगलीच्या Sangli आटपाडी Atpadi तालुक्यातील करगणी Kargani येथील सरपंच...\nआंबोली घाटात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न\nआंबोली: आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आंबोली बसस्थानकावरून एका युवतीने...\nजर्मनीत डॉक्टर असल्याचे सांगून वकील महिलेला 15 लाखांचा गंडा...\nसांगली - जर्मनीत germany डॉक्टर docto असल्याचे सांगत सोशल मीडियाच्या Social...\nभाजपचे १२ सदस्य वाढतील या स्वप्नात राज्यपाल - राजू शेट्टी\nसांगली - महाविकास आघाडी सत्तेवरून खाली येईल आणि भाजपचे BJP बारा नावे राज्यपालांच्या...\nसिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस; कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला...\nसिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग Sindhudurg जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार Torrential...\nप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा मृत्यू\nमुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते संचारी विजय Sanchari Vijay यांचं बाईक...\nसहस्त्रकुंड धबधबा वेधतोय पर्यटकांचे लक्ष\nमराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा सध्या पर्यटकांचे लक्ष वेधत...\nनाल्यातील कचऱ्याच्या पाण्याने कंत्राटदाराला अंघोळ...\nमुंबई : शहरामध्ये City गेल्या पाच ते सात दिवसांपासून पावसाची Rain जोरदार बॅटिंग...\nभारतीय हवामानशास्त्र विभागाने \"या\" राज्यांसाठी जाहीर केले रेड आणि...\nभारतीय हवामान विभागाने Indian Meteorological Department म्हटले आहे की,...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/know-about-singer-pratap-singh-bodades-unknown-facts-437825.html", "date_download": "2021-06-17T01:32:06Z", "digest": "sha1:FXO45UMP2CSENKTHN32YJIUTUZ4Y3IKA", "length": 20506, "nlines": 291, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nगाणं गायल्यावरच भीक मिळायची, नंतर अख्ख्या देशाला आपल्या गाण्याने वेड लावलं; वाचा, ‘या’ गायकाचा किस्सा\nप्रसिद्ध गीतकार आणि गायक प्रतापसिंग बोदडे यांच्या भीमराज की बेटी या गाण्यानं अख्खा देशात धुमाकूळ घातला. (know about singer pratap singh bodade's unknown facts)\nभीमराव गवळी, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई: प्रसिद्ध गीतकार आणि गायक प्रतापसिंग ब��दडे यांच्या भीमराज की बेटी या गाण्यानं अख्खा देशात धुमाकूळ घातला. त्यांच्या या गाण्याने त्यांना नाव, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांची इतर आंबेडकरी गीतेही प्रचंड गाजली. पण या लोकप्रियता आणि पैशाने ते हुरळून गेले नाहीत. कधी काळी भीक मिळण्यासाठी त्यांना गाणं गावं लागलं होतं, याची सल त्यांच्या मनात कायम आहे. नेमका काय आहे का किस्सा\nआई मोकळ्या विकायची अन् लहानगा प्रताप…\nप्रतापसिंग बोदडे यांचे वडील बालचंद बोदडे हे तमाशा कलावंत होते. सीजनच्या काळात त्यांचे वडील तमाशासाठी दौऱ्यावर असायचे. त्यामुळे घरात पैसा यायचा. पण हा पैसा बारा महिने पुरायचा नाही. त्यामुळे कुणाच्या तरी शेतात जाऊन काम करावं लागायचं. त्याशिवाय पर्यायही नव्हता. एकदा एका व्यक्तिच्या शेतात काम करत असताना त्यांचे वडील झाडावरून पडले. त्यामुळे त्यांच्या एका गालाचा चेंदामेंदा झाला. परिणामी बालचंद बोदडे यांना वर्षभर अंथरूणावरच पडून राहवं लागलं. त्यामुळे तमाशाही बंद होता आणि इतरांच्या शेतातील काम करणंही. घराचा आर्थिक स्त्रोत थांबला होता. त्यामुळे त्यावर्षी बोदडे कुटुंबाची आर्थिक स्थिती खूपच वाईट झाली. प्रतापसिंग बोदडे यांची आई गीताबाई मोळ्या विकून घर चालवायची. पण घरात खाणारी आठ तोंडे. आई-वडील आणि बोदडे यांना धरून त्यांची सहा भावंडे. त्यामुळे मोळ्या विकून आलेल्या पैशातही भागत नसे. त्यामुळे प्रतापसिंग यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली. लहानग्या प्रतापला गावात सहज भीक मागायची. शिवाय गावातील बायका लहानग्या प्रतापला गाणं गायला सांगायच्या. प्रतापने गाणं गाताच त्यांना त्या भीक द्यायच्या, हा किस्सा सांगताना बोदडे यांचा आवाज जड झाला होता अन् वातावरण धीरगंभीर.\nनोकरी सोडली मुंबई गाठली\n1977मध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा मोठा संप झाला. हा संप चांगला 20-22 दिवस चालला. त्यामुळे सरकारने नवीन नोकर भरती सुरू केली. त्यात बोदडेंनाही नोकरी लागली. त्यांच्याच गावात ते नायब तहसीलदार म्हणून रुजू झाले. पुढे त्यांनी तीही नोकरी सोडली आणि 1978 ला मुंबईत आले. मुंबईत त्यांनी रेल्वेत नोकरी पत्करली. मुंबईत कलावंतांचं माहेरघर असलेल्या चेंबूरमध्ये ते आले. चेंबूरच्या लालडोंगरमध्ये ते स्थायिक झाले. त्यावेळचे प्रसिद्ध कवी, गायक लक्ष्मणदादा केदार यांनी बोदडेंना भाड्याने खोली विकत घेऊन देण्यास मदत केली. इथेच त्यांना गोविंद म्हशीलकर आणि मारुती सरोदेंसारखी मातब्बर मंडळी भेटली. रेल्वेत नोकरीला लागल्यावर त्यांचा संसाराची गाडी रुळावर आली आणि गायकीलाही धुमारे फुटले.\nथांबा हो थांबा, गाडीवान दादा,\nबाळ एकटा मी भीवा माझे नाव,\nराहिले फार दूर माझे गाव,\nगाडीत घ्या हो मला…\nउमर में बाली भोली भाली,\nशील की झोली हूँ,\nभीमराज की बेटी मैं तो,\nदुश्मन भी मुझसे डरे,\nगर टकराये तो मरे,\nचीर सके दुश्मन का सीना,\nमै वो गोली हूँ,\nघामाचे मोती, पेरून गेलाय\nदिसतोय तिथं भीमराव मला,\nभीमाच्या अंगाचं पाणी, आहे का कुणातं,\nज्यानं बगिचा फुलविला, अख्ख्या बाभुय वनात…\nस्टेजवर गाता गाताच बोदडेंना पॅरेलिसिसचा अ‍ॅटॅक आला, ग्रामस्थांकडून पै पै जमा; वाचा, पुढे काय घडलं\nगाणं ऐकता ऐकता ‘त्याने’ संपूर्ण पगारच प्रतापसिंग बोदडेंवर उधळला, नंतर काय झालं, गाणं कोणतं होतं, गाणं कोणतं होतं\nमुलाचं गाणं ऐकून आईही ढसढसा रडली, म्हणाली, ‘बेटा, हे गाणं पुन्हा गाऊ नकोस’; मन हेलावणारा किस्सा\n‘भीमराज की बेटी मै तो…’ हे गाणं लग्नाच्या मिरवणुकीत वाजतंच वाजतं; गीतकार कोण माहित आहे का\nMonsoon Update | राज्यात कुठे कसा असेल पाऊस काय सांगतं हवामान विभाग\nबहुजन समाजाला वेठीस धरणाऱ्या झारीतल्या शुक्राचार्यांचे पितळ उघडं करणार : ऊर्जामंत्री नितीन राऊत\nChhagan Bhujbal | समता परिषद आंदोलन हे ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश आंदोलन : छगन भुजबळ\n“भाजपा, काँग्रेसने आधीपासूनच आरक्षणासाठी प्रयत्न केले नाहीत” Prakash Ambedkar यांचा टोला\nRatnagiri मध्ये स्वॅब टेस्ट न करणाऱ्यांवर कारवाई होणार, पोलीस अधीक्षकांची माहिती\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nनव्याने नोकरी करत असाल तर ITR फायलिंगबाबत या 5 गोष्टी समजून घ्या, कर्जापासून विजा मिळण्यासही मदत\nआता कुलरला गवत लावण्याचा काळ संपला, या कागदाचा उपयोग केल्यानं AC सारखी हवा\nIncome Tax: या पद्धतीने गुंतवणूक केल्यास 2 लाख रुपयांपर्यंत कर बचत, कसं ते सविस्तर वाचा…\nसर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच : उदयनराजे भोसले\nअन्य जिल्हे5 hours ago\nअंगावर याल तर शिंगावर घेणारच, मुंबईतल्या राड्यावर महापौरांची प्रतिक्रिया\nUdayanraje Bhosale | ‘मराठा समाजाच्या मागण्या आधी मान्य करा’, उदयनराजेंचं मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम\nमराठी न्यूज़ Top 9\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nउल्हासनगर महापालिकेत भाजप आणि टीम ओमी कलानीत राडा, आमदार रविंद्र चव्हाणांच्या समोरच गदारोळ\nसर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच : उदयनराजे भोसले\nअन्य जिल्हे5 hours ago\nAries/Taurus Rashifal Today 17 June 2021 | फसवणूक होऊ शकते, विचारांमध्ये सकारात्मकता ठेवा\nLeo/Virgo Rashifal Today 17 June 2021 | गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा, अनावश्यक खर्च होऊ शकतो\nLibra/Scorpio Rashifal Today 17 June 2021 | उत्पन्नाचे स्रोत वाढतील, धनलाभही होऊ शकतो\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AMR-pm-modi-visit-in-amravati-4766306-NOR.html", "date_download": "2021-06-17T01:28:07Z", "digest": "sha1:QTKUOIHMVP25RYAPWYRAABM7KP2ZOCED", "length": 3049, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PM MOdi Visit In Amravati | पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 तारखेला जिल्ह्यात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपंतप्रधान नरेंद्र मोदी 9 तारखेला जिल्ह्यात\nअमरावती - पंतप्रधान पदीविराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी प्रथमच अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, नऊ ऑक्टोबर रोजी त्यांची धामणगाव रेल्वे येथे सभा होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.\nदरम्यान, पोलिसांकडून याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नसला, तरी मोदी यांच्या प्रचारसभेसाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तयारीला सुरुवात झाली आहे. अमरावती ऐवजी मोदी यांची धामणगावात सभा होत असल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.\nलोकसभा निवडणुकांदरम्यान नरेंद्र मोदी यांची अमरावतीतील महायुतीच्या प्रचारासाठी सायन्सकोर मैदानावर विराट सभा झाली होती. यानंतर मोदी प्रथम�� जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांच्या दौऱ्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-railway-irctc-tatkal-ticketing-facility-mobile-app-5674486-PHO.html", "date_download": "2021-06-17T02:53:57Z", "digest": "sha1:GRKJFFBHRDSTMFNJWNPSL7SL5DAEHZHR", "length": 4161, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Railway Irctc Tatkal Ticketing Facility Mobile App | आता एक दिवसापूर्वीही करता येणार तात्काळ तिकिटाचे बुकिंग; 13% सीट अँपसाठी राखीव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआता एक दिवसापूर्वीही करता येणार तात्काळ तिकिटाचे बुकिंग; 13% सीट अँपसाठी राखीव\nमोबाईल अॅपद्वारे काढण्यात येणाऱ्या तिकिटावर कमीत कमी एका प्रवाशांचा ओळख क्रमांक नमूद केलेला असेल.\nनवी दिल्ली- तात्काळ तिकिट यापूर्वी केवळ दोन दिवसापूर्वीच बुक करता यायचे. आता मात्र तात्काळ तिकिट एक दिवसापूर्वीही बुक करता येणार आहे. अँपवरुन तिकिट काढणाऱ्यांसाठी आता 13 टक्के तिकिटे राखीव ठेवण्यात येणार आहेत. शनिवारी काही रेल्वेगाड्यांसाठी याची चाचणीही घेण्यात आली. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या रेल्वेगाड्यांसाठी ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की ही योजना यशस्वी ठरली तर 20 टक्के जागा या अँपद्वारे बुकिंगसाठी राखीव ठेवण्यात येतील.\nएका प्रवाशाचे ओळखपत्र गरजेचे\n- मोबाईल अँपवरुन काढण्यात येणाऱ्या तात्काळ तिकिटासाठी प्रवाशांपैकी एकाचे ओळखपत्र गरजेचे आहे. प्रवाशाला प्रवासादरम्यान आपले हे मूळ ओळखपत्र बरोबर ठेवावे लागणार आहे. हे ओळखपत्र नसल्यास दंड आकारण्यात येणार आहे.\n- AC साठी सकाळी 10 ते 11 या वेळेत तात्काळ तिकिट काढता येणार आहे. नॉन AC साठी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत तिकिट काढता येईल.\nपुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-WC-OFWC-kohli-took-a-dig-on-dhoni-while-raina-defends-the-captain-5032726-NOR.html", "date_download": "2021-06-17T03:20:42Z", "digest": "sha1:RQIOSDBK3RX3Q4OJF4TTQGGRHB2WLPSJ", "length": 5541, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kohli took a dig on dhoni while Raina defends the captain | टीम इंडियात फूट? कोहलीचे धोनीच्या नेतृत्वावर प्रश्न, रैनाकडून बचाव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n कोहलीचे धोनीच्या नेतृत्वावर प्रश्न, रैनाकडून बचाव\nनवी दिल्ली - बांगलादेश��्या विरोधात वनडे मालिकेत सलग दोन सामन्यांत पराभव पत्करून मालिका गमावल्यानंतर अखेरच्या सामन्यात 77 धावांनी विजय मिळवत टीम इंडियाने प्रतिष्ठा राखली आहे. पण ड्रेसिंग रूममधील वातावरण मात्र काहीसे ठीक नसल्याचे दिसते आहे.\nसामन्यापूर्वी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कोहलीने नाव न घेता धोनीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले. तर सुरेश रैनाने मात्र सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना धोनीचा बचाव केला. धोनीला सन्मान मिळायला हवा असे रैना म्हणाले. अश्विननेही धोनीसाठी मैदानावर प्राण द्यायलाही तयार असल्याचे म्हटले होते. पण संघातील सदस्यांच्या वक्तव्यांमुळे टीम इंडियात गटबाजीची शक्यता वर्तवली जात आहे.\nकोहली एका वाहिनीशी बोलताना म्हणाला की, आम्ही निर्णय घेण्यात गोंधळललो दिसतो आहोत. मैदानावरही तसेच जाणवत आहे. मला स्वतःला ते सांगण्याची गरज नाही. क्रिकेट पाहणारे आणि चाहते यांना आम्ही मोकलेपणाने खेळत नसल्याचे लक्षात येतच असेल. पहिल्या दोन सामन्यांत आमचे उद्दीष्ट स्पष्ट नव्हते आणि त्यामुळे आम्ही मोकळेपणे खेळू शकलो नाही.\nसामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुरेश रैना म्हणाला की, तुम्ही अशा प्रकारे धोनीचा अपमान करू शकत नाही. एका मालिकेच्या पराभवाने त्याचे नेतृत्व कमकुवत असल्याचे म्हणणे चुकीचे आहे. तो मानसिकरित्या अत्यंत मजबूत कर्णधार आहे. त्याला खेळाबाबत माहिती असून सकारात्मक दृष्टीने तो खेळतो. धोनी चांगला व्यक्ती आणि महान कर्णधार आहे.\nधोनीच्या कोचने दिले होते संकेत\nधोनीचे पूर्वीचे प्रशिक्षक चंचल भट्टाचार्य म्हणाले होते की, धोनीला हवा तसा पाठिंबा मिळत नसल्याचे दिसते आहे. धोनीने आता कर्णधारपद सोडून एक खेळाडू म्हणून खेळायला हवे असेही ते म्हणाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/the-ramparts-of-pratapgad-were-rebuilt-by-the-mavala-of-sahyadri/", "date_download": "2021-06-17T01:49:45Z", "digest": "sha1:EBMIHNWIP3LXZ2AF2SMM4C2YHGBA4GA3", "length": 17137, "nlines": 165, "source_domain": "rashtramat.com", "title": "'सह्याद्री'च्या मावळ्यांनी पुन्हा उभारली प्रतापगडाची तटबंदी - Rashtramat", "raw_content": "\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन���सरवर मोफत उपचार\nऍड उदयसिंह पाटील उंडाळकरांचा संस्थांपक पॅनेलला पाठिंबा\nशिपायाचा कारनामा; गावच्या विहिरीत टाकली पोताभर ‘टीसीएल’\n‘राम मंदिरा’वरुन शिवसेना – भाजपा आमने-सामने\n‘शापोरा’ बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित\n‘आप देणार घरपोच जीवनावश्यक सुविधा’\nHome/शहर/सातारा /‘सह्याद्री’च्या मावळ्यांनी पुन्हा उभारली प्रतापगडाची तटबंदी\n‘सह्याद्री’च्या मावळ्यांनी पुन्हा उभारली प्रतापगडाची तटबंदी\n​​सातारा ​(महेश पवार) :​\nछत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला तो प्रतापगड. त्या प्रतापगडाच्या तटबंदीच्या बुरुजाखालील भाग गतवर्षी पावसाळय़ात ढासळला होता. अस्मानी संकट चालून आले होते. सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळय़ांनी शिवभक्तांच्या सहकार्याने प्रतापगडाच्या तटबंदीचे संवर्धनाचे कार्य हाती घेतले. ऑगस्ट 2020 ला प्रतापगडावर पण केला अन् तो केवळ अकरा महिन्यात पूर्ण केला. सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळय़ांनी शिवभक्तांच्या सहकार्याने प्रतापगडाच्या तटबंदीच्या संवर्धनाचे कार्याची मोहिम केवळ 94 दिवसात फत्ते करण्यात आली. काम पूर्ण झाल्याची घोषणा मंगळवारी खासदार उदयनराजेंनी केली असल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांनी दिली.\nमागच्या पावसाळय़ात ​जून महिन्याच्या सुरुवातीला प्रतापगडाची तटबंदीच्या पायाखालील भागाचे भुसखलन झाल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळय़ांना मिळाली. अन् मावळय़ांच्या डोळय़ात अश्रू तरळले. सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमगुंडे हे शिवभक्तांसह गडावर पोहचले अन् त्यांनी तेथेच पण केला अन् कार्याला सुरुवात झाली. सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळय़ांनी हाती घेतले संवर्धनाची कार्य. जून 2020 मध्ये सह्याद्री प्रतिष्ठानच्या बैठका पूर्ण झाल्यानंतर राजधानी साताऱयात खासदार उदयनराजे आणि राजमाता कल्पनाराजे यांची भेट घेवून दि. 13 जुलै 2020 ला त्यांचे आर्शीवाद घेतले. आमदार शिवेंद्रराजे यांचेही दि.14 जुलै 2020 रोजी आर्शीवाद घेवून मोहिमेची पुढची घौडदौड कायम ठेवली.\nपुरातत्व विभागाची परवानगी महत्वाची असल्याने पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास व्हाळे आणि महाराष्ट्राचे डॉ. तेजस गर्दे यांनी परवानगी दिली. त्यानंतर वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर आणि सहाय्यक संचालक विल��स व्हाळे यांनी परवानगी दिली.\nअसे झाले बांधकाम :\nबांधकाम करणार कोण असाही प्रश्न सह्याद्रीच्या मावळय़ांपुढे उभा होता. त्याकरता चंदनकर इंजिनीअरीग रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत चर्चा झाल्या. गजेंद्र गडकर यांच्याशी मिटींग झाल्या. कॉलेज ऑफ इंजिनिअरीगं डॉ. भोसले यांच्याशी बैठका झाल्या. अन् डिझाईन तयार केले. स्थानिकांच्या हस्ते कामाचे भूमिपुजन 27 जानेवारी 2021 ला करण्यात आले. गडावर मशिनरीचे सुट्टे पार्ट नेवून जोडले अन् अत्याधुनिक यंत्रणा वापरुन काम करण्यात आले. त्यामध्ये शॉटक्रिट फवारणी तंत्रज्ञान, ड्रिलींग, बोलटिंग-ग्राऊटींग, तटबंदीच्या पायावर वजन न वाढवता, जिओ फोम, जिओ नेट, वायर रोप, बेअरिंग प्लेटचा वापर करण्यात आला. बांद्रा सिलिंकला जी वायर रोप लागली ती येथे वापरण्यात आली. लोखंडी ताराची जाळी, तराई काम करण्यात आले. अन् अखेर 1 मे 2021 ला काम पूर्ण झाले.\n22 दिवसात 21 लाखांचा निधी :\nसंवर्धनाचे कार्य हाती घेतले अन् त्यासाठी आर्थिक बाब महत्वाची होती. सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळय़ांनी आवाहन करताच अभिजीत पानसे यांनी फोन करुन मदत केली. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाच लाख रुपयांचा निधी दिला. अनेक संस्था, शिवभक्त सह्याद्री प्रतिष्ठानच्या पाठीमागे उभ्या राहिल्या. मग कोणी मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने असेल, कोणी पत्नीच्या वाढदिवसानिमित्ताने असेल, कोणी आईच्या पुण्यतिथीनिमित्ताने असेल कोणत्याही कारणामुळे अर्थसहाय्य मिळत राहिले. अवघ्या 22 दिवसात 21 लाखाचा निधी उभा राहिला. त्यात फत्तेशिखस्त, फर्जद चित्रपटाचे दिग्दर्शक दिपा लांजेकर, अजय बोरकर, रमेश परदेशी, अजय तापकिरे, प्राजक्ता माळी, माधुरी पवार या सर्वांनी देणग्या दिल्या. तसेच त्यांनीही आवाहन केले, अशी माहिती श्रमिक गोजमगुंडे यांनी दिली.\nखासदार उदयनराजेंनी काम पूर्ण केल्याची घोषणा :\nमंगळवारी जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांची सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळय़ांनी भेट घेतली. केलेली मोहिम फत्ते झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी प्रतापगडाच्या तटबंदीच्या पायाचे संवर्धनाचे काम पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे, अशी माहिती श्रमिक गोजमगुंडे यांनी दिली.\nदीपक प्रभावळकर यांच्यामुळे दहा हत्तीचे बळ\nशिवराज्यभिषेक समितीचे मार्गदर्शक दीपक प्रभावळकर यांच्यामुळे प्रता���गड तटबंदीच्या पायाच्या संवर्धनाच्या कामासाठी सह्याद्री प्रतिष्ठानला दहा हत्तीचे बळ मिळाले, असेही श्रमिक गोजमगुंडे यांनी सांगितले​.\nउद्यापासून राज्यातील टॅक्सीना डिजिटल मीटर अनिवार्ह\n​'​म्युकरमायकोसिस​'​मुळे वाढले पुणेकरांचे टेंशन...\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nऍड उदयसिंह पाटील उंडाळकरांचा संस्थांपक पॅनेलला पाठिंबा\nशिपायाचा कारनामा; गावच्या विहिरीत टाकली पोताभर ‘टीसीएल’\n‘त्यांनी’ केली ३०० किमीवरून गोपाळ समाजाला मदत\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/mns-warns-to-stop-gas-pipeline-work", "date_download": "2021-06-17T02:22:10Z", "digest": "sha1:D3XWYJTXS42HVPK7RNTVBI7D7X5TUUYO", "length": 4947, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "MNS warns to stop gas pipeline work", "raw_content": "\nगॅस पाईपलाईन काम बंद पाडण्याचा मनसेनेचा इशारा\nनाशिकरोडसह शहरात गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण त्वरित न केल्यास ���ंदोलन करण्याचा व पाईपलाईनचे काम बंद पाडण्याचा इशारा मनसेनेने दिला आहे. याबाबत मनसेने महापालिकेचे नाशिकरोड विभागीय अधिकारी संजय गोसावी यांना याबाबत निवेदन दिले.\nनिवेदनाचा आशय असा- नाशिकरोडला गॅस पाइपलाईनचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून सर्व रस्ते खोदण्यात आल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत. नागरिकच घरासमोरील खड्डे बुजवू लागले आहेत. प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही. काम करत असताना नियोजन केलेले नाही. संपूर्ण रस्त्यामध्ये मातीचा खच असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चिखल होऊन अपघात होत आहेत. प्रशासनाने त्वरित ते खड्डे बुजवुन त्यावर खडीकरण व डांबरीकरण करणे अपेक्षित होते. पण अजून एकाही ठिकाणी हे काम झालेले नाही.\nपावसाळ्यात या रस्त्यावर वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होऊन अनेक गाड्या त्यात फसून,पडून नुकसान होणार आहे. दोन दिवसांच्या वादळी पावसात या खड्ड्यांमध्ये चिखल होऊन दुचाकीस्वार घसरून जखमी झाले आहेत. पावसाळ्यात संपूर्ण रस्त्यावर माती असल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण होणार आहे. तो चिखल लोकांच्या घरापर्यंत पोहचून रोगराईला निमंत्रण मिळणार आहे.\nलॉकडाउनचा फायदा घेत महापालिकेने पुढील 15 दिवसात हे काम करावे. पावसाळी नाल्यांची साफसफाई करावी. अन्यथा मनसे हे काम बंद पाडेल. यावेळी विभाग अध्यक्ष विक्रम कदम, प्रदेश कामगार चिटणीस बंटी कोरडे, पूर्व विधानसभा निरीक्षक प्रमोद साखरे, विनायक पगारे, संजय हांडोरे, नितीन पंडित, नितीन धनापुणे, बाजीराव मते, शशी चौधरी, उमेश भोई, चेतन माळवे, सागर दाणी, मयूर रत्नपारखी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/aurangabad-municipal-corporation-is-ready-for-the-third-wave", "date_download": "2021-06-17T02:27:04Z", "digest": "sha1:TCITKWUBPTGW4FCXFVUMKUSMZQLS3PIQ", "length": 5741, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Aurangabad Municipal Corporation is ready for the third wave", "raw_content": "\nतिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद महापालिकेची यंत्रणा सज्ज\nदोन कोव्हिड केअर सेंटर केवळ बालकांसाठी\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. तिसऱ्या लाटेत बालकांना कोरोनाची लागण होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे प्रत्येकी शंभर खाटांचे याप्रमाणे दोन कोव्हिड केअर सेंटर केवळ बालकांसाठी तयार केले जात आहेत, अशी माहिती पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना करोनाची सर्वाधिक लागण होईल असे मानले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या दृष्टीने बालरोगतज्ज्ञांच्या बरोबर दोन बैठका घेण्यात आल्या, अशी माहिती पांडेय यांनी दिली. एमजीएम स्पोर्टस् कॉम्पलेक्स येथे शंभर खाटांचे कोव्हिड केअर सेंटर केवळ बालकांसाठी तयार केले जात आहे. त्याशिवाय, गरवारे कंपनीच्या माध्यमातून कंपनीच्या आवारातील शेडमध्ये देखील शंभर खाटांचे कोव्हिड केअर सेंटर केवळ बालकांसाठी तयार केले जात आहे.\nसिडको एन ८ येथे करोनाबाधित गरोदर मातांच्या प्रसुतीसाठीचे रुग्णालय तयार केले जात आहे, या ठिकाणी पन्नास खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. एमजीएम स्पोर्टस् कॉम्पलेक्स येथील कोव्हिड केअर सेंटरचे काम महापालिकेच्या माध्यमातून केले जात आहे, तर गरवारे कंपनीच्या परिसरातील सेंटरचे काम कंपनीच्या माध्यमातून केले जाणार असून ते चालवण्यासाठी कंपनी महापालिकेच्या ताब्यात देणार आहे.\nया दोन्ही कोव्हिड केअर सेंटरसाठी बालरोगतज्ज्ञ, स्त्री रोगतज्ज्ञ, अन्य एक डॉक्टर आणि इंटेसिव्हिस्ट अशा चार प्रमुख व्यक्तींची नियुक्ती केली जाणार आहे. त्यांच्या समन्वयातून या दोन्ही कोव्हिड केअर सेंटरचे काम सुरू राहील असे पांडेय यांनी सांगितले. त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, साहित्य व मनुष्यबळ याचा आढावा घेऊन तयारी केली जात आहे, असे ते म्हणाले. औषधोपचार क्रिटिकल केअर याचादेखील विचार केला जात आहे. पाच वर्षांखालील बालकांचा वेगळा प्रश्न असणार आहे, त्याचीदेखील तयारी केली जात आहे, असा उल्लेख त्यांनी केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-district-ranks-first-mortality-new-covid-19-found-covid-19-kokan-marathi-news-411256", "date_download": "2021-06-17T03:39:24Z", "digest": "sha1:C4TY2QKFHZJTICYPCXDMEV6HM6Z6Z7IS", "length": 15300, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मृत्यूदरात रत्नागिरी जिल्हा पहिल्या पाचात; नवीन 19 रुग्ण सापडले", "raw_content": "\n19 नवीन रुग्ण ; खेडमधील एका महिलेचा मृत्यू, एकूण मृत्यू 359\nमृत्यूदरात रत्नागिरी जिल्हा पहिल्या पाचात; नवीन 19 रुग्ण सापडले\nरत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 19 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. रुग्णांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनापुढे चिंतेची बाब ठरली आहे. खेड येथे एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झा��ा आहे. त्यामुळे मृतांची संख्या 359 वर पोचली असून मृत्यूदर 3.66 टक्के आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आहे.\nजिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची बैठक घेऊन सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात आज 19 नवीन कोरोना बाधित सापडले. त्यामध्ये आरटीपीसीआर 9, तर ऍण्टीजेन चाचणीमध्ये 10 बाधित सापडले.\nहेही वाचा- पोलिसांचा घेतला चावा अन् ठोकली धुम; दोन पोलिस जखमी\nरत्नागिरी तालुक्‍यात 6, खेड 1, चिपळूण 5, संगमेश्‍वर 6, राजापूर 1 रुग्ण सापडला. तर 14 जणांनी आज कोरोनावर मात केली असून आजवर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9 हजार 305 झाली आहे. मात्र रुग्ण संख्या वाढू लागल्याने रुग्ण बरे होण्याचा प्रमाण घसरून 94.89 झाले आहे. जिल्ह्यात आज 258 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. एकूण निगेटिव्ह स्वॅबची संख्या 76 हजार 600 आहे. जिल्ह्यात विविध कोविड सेंटरवर उपचार घेणाऱ्यांची संख्याही 110 झाली आहे.\nसंपादन - अर्चना बनगे\nकोरोनाची धास्ती ; मास्कची किंमत पाहून व्हाल थक्क\nरत्नागिरी : जगभराच कोरोनाच्या भितीने थैमान घातले असताना रत्नागिरीत कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण होण्यासाठी आवश्यक असलेल्या मास्कचा गोरखधंदा सुरु झाला आहे. मुळ किंमत 170 रुपये असलेल्या मास्कसाठी रत्नागिरीत 260 रुपये घेतले जात असल्याचे समोर आले आहे.\nव्हायरसला अजुन व्हायरल होण्यापासुन वाचवले ; जीवनासाठी या लढ्यात सहभाग\nदेवरुख (रत्नागिरी) : आजचा दिवस २२ मार्च२०२० हा लक्षात राहणारा आणि ऐतिहासिक दिवस ठरला..कोरोना व्हायरसचा मुकाबला करताना भारतीयांनी एकजुट दाखवुन व्हायरसला अजुन व्हायरल होण्यापासुन वाचवले.. एकजुट,सर्वधर्मसमभाव,एकोपा अशासारखे अनेक शब्द आज एकञ आले आणि बनला एकच तो म्हणजे माणुस..\nरत्नागिरीत संचारबंदी मात्र या सेवांना सुट...\nरत्नागिरी : कोरोनाच्या (कोव्हिड- 19) पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देश अलर्ट झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही तातडीने उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूसह वृत्तपत्र, पत्रकार, छायाचित्रकार आणि वितरण करणार्‍या प्रतिनिधींना कोणतीही अडचण नसल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सां\nम्हणून गुहागर मधील त्या सहा जणांची होणार आता तपासणी...\nचिपळूण ( रत्ना���िरी ) : कोकणातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे सापडला त्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या शृंगारतळी मधील डॉक्टर ,नातेवाईक, चालक अशा तिघांचं अन्य तीन अशा सहा जणांची कोरोना चाचणी होणार असल्याची माहिती तहसीलदार धोत्रे यांनी पत्रकारांना दिल\nआमच्या गावात यायच नाय.. अस म्हणत परशुराम गावाने केले हे....\nचिपळूण (रत्नागिरी) : शहरात बाहेरून येणारा लोंढा रोखण्यासाठी चिपळूण शहराच्या सीमा बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. आज सकाळी शहरातील विविध मार्ग बंद करण्यात आले. पालिकेतील गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.\nरस्ता अडवला, खडा पहारा ; पाचल गाव झाले स्वतःहून क्वारंटाईन..\nराजापूर (रत्नागिरी) : कोरोनाचा दिवसागणिक प्रादुर्भाव वाढत असताना तालुक्यातील पाचल ग्रामपंचायतीने संपूर्ण गावच स्वतःहून क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करताना गावातून बाहेर जाणारे आणि बाहेरून गावात येणार्‍यांना बंदी घातली आहे. त्यासाठी गावात येणारे सर्व मार्ग\nकारखाने सुरू ठेवल्यास पाणी जोडणी तोडणार\nचिपळूण ( रत्नागिरी ) - चिपळूण व खेड तालुक्‍यातील एमआयडीसीमध्ये विना परवाना कंपन्या सुरू असल्याचे आढळून आल्यास त्यांच्या पाण्याचे कनेक्‍शन तोडले जाईल, असा इशारा एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता परशुराम करवडे यांनी दिला आहे. कंपन्यांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक केल्याचे त्यां\nअसा कर्फ्यू पहिल्यांदाच पाहिला\nचिपळूण ( रत्नागिरी ) - जनता कर्फ्यूच्या पार्श्‍वभूमीवर येथील नागरिकांना 28 वर्षापूर्वीचा कर्फ्यू आठवला. आयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर संपूर्ण देशात कर्फ्यू लावण्यात आला होता. तेव्हा दंगलीची भिती होती. आता मात्र रोगाच्या भितीने कर्फ्युला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. असा कर्फ\nभारीच : शाळेला सुट्टी, बट लर्न फ्रॉम होम विथ मल्टिमिडीया.... सुट्टी नाॅट..\nरत्नागिरी : कोरोनामुळे शाळा बंद होऊन मूल घरात आठवड्यापासून बसली आहेत शाळा बंद असली तरी अभ्यास बंद नको म्हणून संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कोळंबे नं-१ या उपक्रमशील शाळेत उपक्रमशील शिक्षक श्री पंडितराव ढवळे सौ रसिका शिंदे यांनी लर्न फ्रॉम होम विथ मल्टिमिडीया हा नाविन्यपूर्ण उपक्\nमुंबईहून होम क्वारंटाईन दाम्पत्य आले रत्नागिरीत अन्......उडली चांगलीच धांदल\nरत्नागिरी : कोरोना व्हायरसबाबत जिल्ह्यात दिलासा देणारी बाब पुढे आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात आता अवघे 6 संशयित उरले. ही संख्या यापूर्वी 17 पर्यंत गेली होती. 52 संशयितांना आतापर्यंत डिस्चार्ज दिला आहे. मात्र दुसरी संतापाची गोष्ट म्हणजे मुंबईत होम क्वारंटाईन करून ठेवलेले दाम्पत्य पळून र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-nandurbar-news-taloda-palika-bjp-two-guts-409276", "date_download": "2021-06-17T01:33:00Z", "digest": "sha1:XRXSN26QT67OEDA72UBA5I6A2X3SE7LR", "length": 20115, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भाजपमधील गटबाजी, मतभेद टोकाला; तळोदा पालिकेचे चित्र", "raw_content": "\nतीन वर्षांपासून लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या नेतृत्वात शहराचा गाडा हाकला जात आहे. यादरम्यान सत्ताधारी भाजपच्या गोटात लहान- मोठे वाद उद्भवत होते, मात्र कधी सामंजस्याने समन्वय साधून तर कधी वरिष्ठांनी यात लक्ष घालीत ते वाद वेळीच रोखले.\nभाजपमधील गटबाजी, मतभेद टोकाला; तळोदा पालिकेचे चित्र\nतळोदा (नंदुरबार) : तळोदा पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या दिवशीच सत्ताधारी उपनगराध्यक्षांना उपोषणाचे अस्त्र काढावे लागल्याने तळोद्यातील राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आले आहे. सत्ताधारी भाजपमधील गटबाजी, मतभेद टोकाला गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपला फटका बसत एखादा गट बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पुढे काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.\nतळोदा पालिकेत भाजपची सत्ता आहे. तीन वर्षांपासून लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या नेतृत्वात शहराचा गाडा हाकला जात आहे. यादरम्यान सत्ताधारी भाजपच्या गोटात लहान- मोठे वाद उद्भवत होते, मात्र कधी सामंजस्याने समन्वय साधून तर कधी वरिष्ठांनी यात लक्ष घालीत ते वाद वेळीच रोखले. त्या वादाचे रूपांतर मनभेदात होऊ दिले नाही. मात्र गेल्या वर्षी मेमध्ये पालिकेची सभाच रद्द करण्याची नामुष्की आली होती. अजेंड्यावर असलेल्या काही विषयांवरून सत्ताधारी भाजप नगरसेवकांमध्येच मतभेद उफाळून आले होते, त्यानंतर मतभेद वाढतच गेल्याचे बोलले जाते.\nपरवा तर अंतर्गत कलहाने कळसच गाठला. पालिका सभेच्या दिवशीच उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी ��ांनी आपल्या प्रभागात विकासकामे करण्यावरून दुजाभाव होत असल्याचे निवेदन देत एकदिवसीय उपोषण केले. या वेळी त्यांनी पालिका कारभारावरही गंभीर आरोप केले आहेत. सत्तास्थापनेपासूनच पालिकेतील सत्ताधारी भाजप गटात विभागल्याचे बोलले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी भाजपचे शहराध्यक्ष योगेश चौधरी यांच्या पत्नी आहेत. त्यात भाजप शहराध्यक्षांचे यापूर्वीही नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्याशी मतभेद झाल्याचे बोलले जाते. मात्र परवाच्या घटनेवरून भाजपमधील गटबाजी, अंतर्गत वाद, मतभेद अगदी टोकाला गेल्याचे स्पष्ट होते, नाही तर उपनगराध्यक्षांना उपोषणाची वेळच आली नसती.\nशहरातील ‘विकासकामांना आमचा विरोध नाही’ असे म्हणत पालिका कारभारात नेहमी सकारात्मक राहणारे काँग्रेसचे नगरसेवक परवाच्या सभेत तीन वर्षांत पहिल्यांदाच आक्रमक दिसले. त्यामुळे आता नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्यासमोर पक्षांतर्गत असलेली गटबाजी सोबतच पालिकेतील विरोधी काँग्रेस गटाचाही मुकाबला करायचा आहे. त्यामुळे नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्यापुढे दुहेरी आव्हान असणार आहे व यामुळे पुढील काळात शहरातील राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.\nआमदार राजेश पाडवी भाजपची पाळेमुळे तालुकाभर व विधानसभा क्षेत्रात घट्ट करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. त्यामुळे शहरातील भाजप अंतर्गत असलेली गटबाजी व मतभेद संपुष्टात यावेत, यासाठी त्यांनीच पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. दुसरीकडे भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी पालिकेत सुरू असलेल्या घडामोडींवर काय प्रतिक्रिया देतात व सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत मतभेद कसे मिटवतात, याकडेच सामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.\nसंपादन ः राजेश सोनवणे\nपक्षीय विचारांवर शिक्‍कामोर्तब की नाते अन्‌ हितसंबंध\nतळोदा (नंदुरबार) : धुळे व नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषदेची निवडणूक एक डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील उमेदवारांचे मतदारांशी असलेले नातेसंबंध व हितसंबंध चर्चेत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांची रणनीती कशी असण\nनवरा- बायोकोंचे असेही नशीब; या गावात पाच जोडपी कारभारी\nतळोदा (नंदुरबार) : तळोदा तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा निकाल घोषित झाला असून यात एक वेगळाच योगायोग बघण्यास मिळाला. या निवडणुकीत चक्क ५ पती- पत्‍नीच्या जोडप्यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे एकाच ग्रामपंचायतीमध्ये पती- पत्‍नी यापुढे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करणार आहेत. तळोदा\nअग्रलेख : कारभारी, आता जरा जोमानं...\nकोरोना आणि लॉकडाऊनने गावाच्या विकासाला लागलेला ब्रेक, रखडलेली विकासकामे गावकारभाऱ्यांच्या निवडीमुळे सुटायला मदत होईल, अशी अपेक्षा आहे. राजकीय पक्षांचे दावे-प्रतिदावे, यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत प्रश्‍नांमध्ये स्वारस्य आहे.\nउमेद कोणी संपवू शकत नाही; एकेक कार्यकर्ता नव्याने जोडणार : एकनाथ खडसे\nशिरपूर (धुळे) : आमदारपद, मंत्रिपद ही दुय्यम बाब आहे. माझ्यासाठी उत्तर महाराष्ट्राचा विकास महत्त्वाचा आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांना खानदेशातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करा, हेच साकडे घातले. एकेक कार्यकर्ता नव्याने जोडून राष्ट्रवादी काँग्रेस उभी करण्यासह खानदे\nदिग्गजांची राष्ट्रवादीत प्रवेशाची चर्चा निरर्थक\nनंदुरबार : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहमंत्री अनिल देशमुख व राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत भाजपमधील अनेक दिग्गज कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आठवडाभरापासून सुरू होती. ‘कोण जाणार, कोण येणार’ या चर्चेला उधाण\nपोषण आहारपुरवठा अनियमिततेची ‘एसीबी’मार्फत चौकशी\nनंदुरबार : जिल्ह्यातील पोषण आहार पुरवठ्यासाठी थेट अंगणवाडी स्तरावरून केलेली कार्यवाही तसेच हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर झालेली चौकशी हे सर्वच संशयास्पद आहे. तसेच कंत्राटदाराच्या फायद्यासाठी ही कार्यपद्धती राबविल्याचा संशय व्यक्त करत या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) अथवा\nसतीश चव्हाण यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ; मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवारांनी केले अभिनंदन\nऔरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी झालेले महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी आज मंगळवारी (ता.आठ) विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती रामराजे निंबाळकर यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विधान���भा सभापती नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकर\nमहाआघाडी कागदावर; भाजप निकालात ‘स्ट्राँग’\nधुळे ः विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (ता. १) दहा केंद्रांवर सरासरी ९९.३१ टक्के मतदान झाले. यात ४३७ पैकी ४३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. ३) मतमोजणी झाल्यावर निकाल जाहीर होईल.\nMLC Election Results 2020: 'मविआ'ची ताकद ओळखण्यास कमी पडलो- फडणवीस\nमुंबईः विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यात असलेल्या महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विजय झाला आहे.\nमहाविकास आघाडीतील फुटीमुळे भाजपला यश\nशहादा (नंदुरबार) : धुळे- नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपतर्फे माजी आमदार अमरिशभाई पटेल, तर महाविकास आघाडीतर्फे शहादाचे अभिजित पाटील यांनी उमेदवारी केली होती. अभिजित पाटलांकडे महाविकास आघाडीतील नेत्यांचे बळ असल्याचे मानले जात होते. परंतु महाविकास आघाडीतील फुटीमुळे भाजपला यश आले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/06/blog-post_8.html", "date_download": "2021-06-17T01:50:12Z", "digest": "sha1:6QDNCGIQ7DVPQVTPWQ2WSMKKHBULE6IJ", "length": 13930, "nlines": 63, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "राज्यात सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू", "raw_content": "\nHome राज्यात सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू\nराज्यात सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू\nराज्यात सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू होत असून त्यासंदर्भातले परिपत्रक राज्य शासनातर्फे जारी करण्यात आलं आहे. राज्यातील निर्बंध उठवताना ५ टप्पे करण्यात आले असून त्यानुसार निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. . राज्यात कोविड रुग्णांची परिस्थिती वेगवेगळी आहे. प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर आणि ‘रुग्ण असलेले’ ऑक्सिजन बेड यांची संख्या वेगवेगळी असून येत्या सोमवारपासून निर्बंध उठविण्याची प्रक्रिया सुरू करताना याच निकषांवर विविध पाच स्तरांमध्ये निर्बंध उठवण्यासंबंधी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांना विविध प्रशासकीय घटकांमध्ये विभाजित करण्यात आले असून अटी आणि शर्तींनुसार अनलॉक प्रक्रिया राबविली जाणार आहे. निर्बंध उठवताना जिल्ह्यातील कोविड प्रसाराचे दर, तेथे उपलब्ध असलेले वैद्यकीय उपचार सुविधा, वैद्यकीय संसाधनाची उपलब्धता या आधारे मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे अर्थचक्राला पुन्हा गती मिळणार असून त्यासोबतच प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठीही नाइलाजस्तव अनेक ठिकाणी निर्बंध लागू असतील.\nठाण्यात सोमवारपासून सर्व व्यवहार सुरळीत होणार असल्याचं राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार स्पष्ट झालं आहे. ठाण्याचा अंतर्भाव हा पहिल्या टप्प्यात येणार असल्यानं ठाण्यात आता कोणतेही निर्बंध असणार नाहीत. मॉल, थिएटर्स, नाट्यगृह, रेस्टॉरंट, दुकानं, सार्वजनिक जागा, मैदानं, खाजगी तसंच सरकारी कार्यालयं, सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न समारंभ, अंत्ययात्रा, बांधकाम, सार्वजनिक वाहतूक, जीम, सलून, ब्युटी पार्लर्स हे सर्व नेहमीप्रमाणे पूर्ण क्षमतेनं सुरू राहणार आहेत. तर आंतर जिल्हा प्रवासासाठी इतर जिल्ह्यातून येणा-या नागरिकांना मात्र ई पास बंधनकारक करण्यात आला आहे\nमुंबई महापालिका, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, वसई –विरार, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर, कल्याण-डोंबिवली महापालिका यांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून गणले जाणार आहे. ३४ जिल्ह्यांमधील उर्वरित क्षेत्राला एक वेगळं प्रशासकीय घटक म्हणून गणले जाईल यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचा समावेश नसेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन एखाद्या दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी वेगळे प्रशासकीय घटक म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पाठवू शकतात. याचा अंतिम निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवावे लागेल. राज्य भरासाठी विविध वर्गात सामील होणाऱ्या क्षेत्रांकरिता पाच स्तर तर बनविण्यात आले आहेत.\nया स्तरांची अंमलबजावणी त्या ठिकाणच्या पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेडच्या टक्केवारीवर अवलंबून असेल. प्रत्येक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन हे आपल्या कार्यक्षेत्रातील स्तरांच्या आधारे निर्बंध उठवतील. याकरिता मार्गदर्शक तत्त्व जाहीर करण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यापेक्षा कमी भरलेले असतील ते क्षेत्र स्तर १ मध्ये जातील. ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि भरलेले ऑक्सिजन बेडची टक्केवारी 25 ते 40 च्या दरम्यान असेल ते क्षेत्र स्तर २ मध्ये असतील. पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्के दरम्यान असेल आणि व्यापलेले ऑक्सिजन बेड 40 टक्क्यांपेक्षा जास्त असेल ती ठिकाणे स्तर ३ मध्ये असतील. ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20 टक्के दरम्यान असेल आणि 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले असेल ती ठिकाणं स्तर ४ मध्ये असतील.\nतर स्तर ५ मध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी जर असेल आणि 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असेल. पहिल्या स्तरासाठी नियमित सुपर स्प्रेडर, जे लोकल ट्रेनने प्रवास करतात, किंवा लग्नसमारंभातील गर्दी.\nस्तर २ साठी गर्दीच्या ठिकाणी कमीत कमी हजेरी, सार्वजनिक ठिकाणी गटांमध्ये जमा होण्यास प्रतिबंध, तर तिसऱ्या स्तरासाठी पाच वाजल्यानंतर दररोज तसेच आठवड्याच्या शेवटी कमीत कमी वावर / आवागमन.\nस्तर ४ साठी पाच वाजल्यानंतर तसेच आठवड्याच्या शेवटी आणि आठवडाभर कोणतेही आवागमन किंवा हालचाली वर पूर्णता बंदी. फक्त आवश्यक आणि आपत्कालीन कारणांसाठी मुभा\nपाचव्या स्तरात फक्त आपत्काल आणि आवश्यक कारणांसाठी ये-जा करण्याची परवानगी\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/08/22/%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A5%81-%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2021-06-17T01:51:29Z", "digest": "sha1:4VGOCMOJ4ERO3G3VSGO7EGEAMLD4HJTG", "length": 18545, "nlines": 239, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "बँक ऑफ इंडियातर्फे लघु-मध्यम उद्योगांसाठी ग्राहकांना मार्गदर्शन", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nबँक ऑफ इंडियातर्फे लघु-मध्यम उद्योगांसाठी ग्राहकांना मार्गदर्शन\nठाणे : बँक ऑफ इंडिया, नवी मुंबई, प्रादेशिक कार्यालयातर्फे लघु व मध्यम उद्योग संदर्भात मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात नवी मुंबई झोन अंतर्गत 10 विविध शाखांचे ग्राहक उपस्थित होते. त्यामध्ये ग्राहकांना भारत सरकार आणि बँकेतर्फे राबविण्यात येणार्‍या विविध एमएसएमई योजनेबद्दल सविस्तर सादरीकरण एमएसई सिटी सेंटरचे सहाय्यक महाप्रबंधक जयप्रकाश व नवी मुंबई अंचलचे आंचलिक प्रबंधक विश्वजीत सिंह यांनी ग्राहकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या वेळी विविध शाखेचे प्रबंधक व ठाणे मुख्य शाखेचे सहाय्यक महाप्रबंधक लक्ष्मीनारायण साके उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता ठाणे शाखेचे सुबोध गायकवाड, विक्रम खराडे, अमोल खडसे आणि मार्केटींग मॅनेजर सहजानंद उपस्थित होते.\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nवैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिराचे राज्यस्तरीय उद्घाटन महाआरोग्य शिबीरांद्वारे उपचाराबरोबरच प्रतिबंधात्मक उपायांवर भर -आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे\nरोटरी क्लबच्या वार्षिक बैठकीत सुधागड प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतूक\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश���यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/ncp-leader-nawab-malik-slams-pm-narendra-modi-over-corona-condition-covid-vaccines/", "date_download": "2021-06-17T01:55:37Z", "digest": "sha1:UD4Q6L72QPPMLDAQ4JVBKJQNHQ623CRY", "length": 12363, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "नवाब मलिकांचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले - 'आपली पब्लिसिटी होईल यासाठीच काम करायचं ही पध्दत चुकीची' - बहुजननामा", "raw_content": "\nनवाब मलिकांचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले – ‘आपली पब्लिसिटी होईल यासाठीच काम करायचं ही पध्दत चुकीची’\nin ताज्या बातम्या, राजकीय\nबहुजननामा ऑनलाईन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशातच लस हाच कोरोनावरील उपाय असल्याचे म्हटले जात असून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यातच 1 मेपासून 18 वर्षावरील व्यक्तींना लस देण्यात येत आहे. मात्र सध्या देशात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कार्यपध्दतीवर टिका केली आहे. आपल्या देशाला अडचणीत आणून इतर देशांना लस देणे योग्य नव्हते. याचा अर्थ स्पष्ट आहे की, कुठलेही नियोजन न करता केवळ माझी पब्लिसिटी होईल यासाठीच मी काम करणार ही पंतप्रधान मोदींची कार्यपद्धती चुकीची असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.\nदेशात लसीचे उत्पादन कमी असताना इतर देशांना लस दिल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे. आता हे सगळ सोडून देशासमोर जे कोरोनाचे संकट आले आहे ते निवारण्यासाठी केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्यांची एकजूट करावी आणि त्याच्यातून निश्चित धोरण तयार करून कोरोनावर मात देता येईल असा कार्यक्रम तयार करावा, अशी सूचनाही मलिकांनी केली आहे. दरम्यान मुंबई महापालिकेकडे लसीचा साठा अपुरा असल्याने सोमवारी 45 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सोमवारी नायर, बीकेसी, सेव्हर हिल, राजावाडी आणि कुपरमध्ये सुरू राहील. ज्यांनी यासाठी आगाऊ नोंदणी केली आहे. त्यांनाच लस दिली जाईल. सध्या 63 केंद्रे, तसेच 73 खासगी रुग्णालये मिळून 136 लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पाच केंद्रांवर सुरू राहील. त्या ठिकाणी या वयोगटातील प्रत्येकी 500 नागरिकांचे रोज सकाळी 9 ते 5 या वेळेत लसीकरण करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.\nTags: CoronaMinister Nawab MalikaPrime Minister Narendra ModiPublicityVaccinationकोरोनापंतप्रधान नरेंद्र मोदीपब्लिसिटीमंत्री नवाब मलिकालसीकरणा\n…म्हणून हॉटेलमधील बेडवर असते ‘पांढऱ्या’ रंगाची चादर, जाणून घ्या कारण\nस्वारगेट येथील उड्डाणपुलाजवळ भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू\nस्वारगेट येथील उड्डाणपुलाजवळ भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्य���ला वाचा फोडणारा.....\nनवाब मलिकांचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले – ‘आपली पब्लिसिटी होईल यासाठीच काम करायचं ही पध्दत चुकीची’\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा कुणीही नव्हते सोबत, तेव्हा सतीश कौशिक यांनी दिला होता लग्नाचा प्रस्ताव\n15 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे बदलणार नशीब, खिशात येईल पैसा, इतरांसाठी असा आहे मंगळवार\n भावनिक व्हिडीओ शेअर करत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, लातूर जिल्ह्यातील घटना\nVaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये\nशरद पवारांकडून शिवसेनेचं कौतुक, म्हणाले – ‘शिवसेना विश्वास असणार पक्ष, बाळासाहेबांनीही इंदिरा गांधींना दिलेला शब्द पाळला होता’\nलॉकडाऊन उघडताच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं दिला वाहन चालकांना इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/rashi-bhavishya-today-todays-horoscope-wednesday-january-20-2021/", "date_download": "2021-06-17T02:53:39Z", "digest": "sha1:7FR6TR7H3N5BXYCPPIJCJ2D7ZX6ILH7T", "length": 5838, "nlines": 73, "source_domain": "janasthan.com", "title": "आजचे राशिभविष्य बुधवार,२० जानेवारी २०२१ - Janasthan", "raw_content": "\nआजचे राशिभविष्य बुधवार,२० जानेवारी २०२१\nआजचे राशिभविष्य बुधवार,२० जानेवारी २०२१\nRashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०\n“आज दुपारी १.०० पर्यंत चांगला दिवस,बुधष्टमी आहे.”\nचंद्रनक्षत्र: रेवती (दुपारी १२.३६ पर्यंत) सप्तमी दुपारी १.१५ पर्यंत\nमेष:- खर्चिक दिवस आहे. प्रवासात अडचणी येतील. मौल्यवान वस्तू सांभाळा.\nवृषभ:- आनंदी दिवस आहे. प्रगतीचा कालावधी आहे. लाभाचे निर्णय होतील.\nमिथुन:- संमिश्र दिवस आहे. कामात मन रमेल. धावपळ वाढेल. नवीन ओळखी होतील.\nकर्क:- फारसा अनुकूल दिवस नाही. दगदग वाढेल. वारसा हक्काची कामे पुढे जातील.\nसिंह:- आर्थिक लाभ होतील. समाधानकारक कामे होतील. आरोग्य संभाळा.\nकन्या:- विवाह संबंधात घाई नको. जोडीदाराला समजून घ्याल. शुभ समाचार समजतील.\nतुळ:- उत्तम आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील. व्यवसायात यश मिळेल.\nवृश्चिक:- खुश खबर मिळेल. पराक्रम गाजवाल. स्पर्धेत यश मिळेल.\nधनु:- मौल्यवान खरेदी होईल. आनंदी राहाल. पशु पक्षांशी संबंध येईल.\nमकर:-उत्तम लाभ होतील. सौख्य लाभेल. प्रगती होईल. मान – सन्मान मिळतील.\nकुंभ:- उत्तम संवाद साधाल. आनंदात दिवस व्यतीत होईल. जुन्या ओळखीतून ला��� होतील.\nमीन:- यशस्वी दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. मौज कराल.\n(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१९ जानेवारी २०२१\nकोहळ्याचे आरोग्यास फायदे (आहार मालिका क्र – ७)\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/latest-corona-news/", "date_download": "2021-06-17T02:35:13Z", "digest": "sha1:6J2XNCWNUGJBVCR24V4FES6NWDJ3EGKO", "length": 6671, "nlines": 90, "source_domain": "mpcnews.in", "title": "latest corona news Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune Corona News : पालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये कोविडचे तब्बल 6223 बेड रिकामे \nPimpri: शहरातील 1121 रुग्ण आज कोरोनामुक्त, नवीन 969 रुग्णांची नोंद, 21 मृत्यू\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 1121 जणांनी आज (शुक्रवारी) कोरोनावर मात केली. तर, शहराच्या विविध भागातील 960 आणि पालिका हद्दीबाहेरील 9 अशा 969 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 27 हजार 78 वर पोहोचली आहे.…\n गेल्या 24 तासांत 27,114 नवे रूग्ण \nएमपीसी न्यूज - देशात कोरोना रुग्णसंख्येचा दिवसेंदिवस नकोसा विक्रम होत असून गेल्या 24 तासांत 27,114 नव्या कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. याचबरोबर देशातील एकूण रूग्णांची संख्या 8,20,916 इतकी झाली आहे.मागील 24 तासांत झालेली…\n गेल्या 24 तासांत ‘उच्चांकी’ 24,850 कोरोनाबाधितांची…\nएमपीसी न्यूज - देशात 24 तासांमध्ये 24,850 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 613 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दर तासाला सरासरी एक हजार नवीन रुग्णांची नोंद केली जात आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने…\nIndia Corona Update : गेल्या 24 तासात ‘रेकॉर्ड ब्रेक’ 22,771 नव्या कोरोनाबाधितांची नोंद,…\nएमपीसी न्यूज - देशात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतच असून गेल्या 24 तासात 'रेकॉर्ड ब्रेक' 22,771 नव्या कोरोनाबाधि���ांची नोंद झाली आहे. एकूण रुग्नांची संख्या तब्बल साडे सहा लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने…\nIndia Corona Update: देशातील कोरोनाबाधितांची संख्या 5.66 लाखांवर, मागील 24 तासांत 18,522 नवे रूग्ण,…\nएमपीसी न्यूज- सलग दोन दिवस 19 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाल्यानंतर आज हा आकडा काहीसा कमी झाला असून मागील 24 तासांत 18,522 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून 418 जणांचा मृत्यू झाला आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या…\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\nPimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmc-mayor-murlidhar-mohol/", "date_download": "2021-06-17T02:06:34Z", "digest": "sha1:EMOC7QCNK6ETGRQTKJQPGXRURPT37NYZ", "length": 4315, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "PMC mayor Murlidhar Mohol Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune School News : शहरातील सर्व शाळा 3 जानेवारीपर्यंत बंदच : महापौर मुरलीधर मोहोळ\nPune: काही प्रमाणात गणेश मूर्ती बाहेर विसर्जन होणार असल्याने नियोजन करा : दीपाली धुमाळ\nएमपीसी न्यूज - श्री. गणेश मूर्तीचे विसर्जन घरीच करणेबाबत नियोजन आहे. त्याबाबतचे आवाहन आपण करुच. परंतु, काही प्रमाणात श्री. गणेश मूर्ती या बाहेर विसर्जन करण्याची शक्यता असल्याने त्याबाबतचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे.या संपूर्ण…\nPune: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी देखावे, मिरवणूक टाळावी : महापौर\nएमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर आहे. त्यामुळे यावर्षी गणेश मंडळांनी देखावे आणि मिरवणूक टाळावी, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. आगामी गणेशोत्सवानिमित्त महापालिकेतर्फे गुरुवारी गणेश मंडळांची आढावा बैठक आयोजित…\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\nPimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/godse/", "date_download": "2021-06-17T02:51:28Z", "digest": "sha1:AI3NDQDHFXA2H6CIUP7JONPCOIEQMGX5", "length": 9051, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "godse Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\nपिंपरी : नळाला पाणी आले का पाहण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - नळाला पाणी आले का हे पाहण्यासाठी रात्री घराबाहेर आलेल्या महिलेला पकडून जबरदस्तीने ऊसाच्या शेतात नेण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. तसेच ही घटना कोणाला सांगून नये, म्हणून त्याच्या भावाने व त्याच्या साथीदाराने या…\nशेतकर्‍यांमध्ये नक्षलवादी, देशद्रोही दिसणार्‍या सरकारच्या DNA मध्ये गोडसे, सावरकर\nनवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - कृषी कायदे रद्द करावेत, या रास्त मागणीसाठी देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. मात्र सरकारकडून हे आंदोलन दाबण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत.…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपो���ीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी एकमेकांना…\nNational Pension Scheme | पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर \nNarayan Rane and Shiv Sena | शिवसेनेवर वेळोवेळी टीका करणार्‍या नारायण…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nbjp gaurav bhatia |भाजप नेत्याचा राहुल-सोनिया गांधींवर निशाणा, म्हणाले – काँग्रेस म्हणजे टायटॅनिकचं जहाज\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी मागच्या वर्षी भारताने केली 600 कोटींची निर्यात\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/10/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8.html", "date_download": "2021-06-17T03:06:53Z", "digest": "sha1:DUVNM26BLNWXQTTV5FU7CIXH4W6D6ZMT", "length": 14015, "nlines": 229, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "परभणी, हिंगोलीत कॉंग्रेसची कृषी विधेयकांविरूध्द निदर्शने - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपरभणी, हिंगोलीत कॉंग्रेसची कृषी विधेयकांविरूध्द निदर्शने\nby Team आम्ही कास्तकार\nपरभणी : केंद्र सरकारने लोकशाही आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेतली. हा शेतकऱ्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा डाव आहे. काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारच्या या काळ्या कायद्यांविरुध्द, तसेच हे कायदे मागे घ्यावे, यासाठी परभणी आणि हिंगोली येथे शुक्रवारी (ता.२) शेतकरी व कामगार बचाव दिन पाळत आंदोलने करण्यात आली.\nपरभणी येथील बी. रघुनाथ सभागृहासमोर माजी कृषी राज्यमंत्री, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.\nयावेळी उपमहापौर भगवान वा���मारे, शहारध्यक्ष नदीम इनामदार आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. हिंगोली येथे कॉंग्रेसचे गुजरातचे प्रभारी खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी\nपरभणी, हिंगोलीत कॉंग्रेसची कृषी विधेयकांविरूध्द निदर्शने\nपरभणी : केंद्र सरकारने लोकशाही आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेतली. हा शेतकऱ्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा डाव आहे. काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारच्या या काळ्या कायद्यांविरुध्द, तसेच हे कायदे मागे घ्यावे, यासाठी परभणी आणि हिंगोली येथे शुक्रवारी (ता.२) शेतकरी व कामगार बचाव दिन पाळत आंदोलने करण्यात आली.\nपरभणी येथील बी. रघुनाथ सभागृहासमोर माजी कृषी राज्यमंत्री, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.\nयावेळी उपमहापौर भगवान वाघमारे, शहारध्यक्ष नदीम इनामदार आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. हिंगोली येथे कॉंग्रेसचे गुजरातचे प्रभारी खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी\nपरभणी parbhabi काँग्रेस indian national congress आंदोलन agitation आमदार उपमहापौर खासदार राजीव सातव\nपरभणी, Parbhabi, काँग्रेस, Indian National Congress, आंदोलन, agitation, आमदार, उपमहापौर, खासदार, राजीव सातव\nपरभणी : केंद्र सरकारने लोकशाही आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेतली.\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\n`अमरावती जिल्ह्यात कापूस खरेदी हंगामाच्या दृष्टीने पूर्वतयारी सुरू`\nनाशिक जिल्ह्यात मुसळधारेने दाणादाण\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्��� मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/09/05/earthquake-hits-nashik-and-mumbai/", "date_download": "2021-06-17T03:02:48Z", "digest": "sha1:ROGTFOZZ4XGN62KVBJHF2MFR6PUVI3BA", "length": 5321, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मुंबई-नाशिकमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के - Majha Paper", "raw_content": "\nमुंबई-नाशिकमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के\nराज्यात मागील 12 तासात 3 वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. नाशिकमध्ये रात्री जवळपास 12 वाजता दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले तर मुंबईमध्ये एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. आज सकाळी 6.36 मिनिटांनी मुंबईपासून 98 किमी उत्तरेला 2.7 रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला. नाशिकमध्ये याची तीव्रता अधिक होती.\nनाशिकमध्ये शुक्रवारी रात्री 11.41 मिनिटांनी 4 रिक्टर स्केल तीव्रतेचा पहिला धक्का जाणवला. त्यानंतर 12.05 मिनिटांनी 3.6 रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला. या भूकंपाच्या झटक्यात कोणतेही नुकसान झाले नाही.\nमागील महिन्यातच पालघर येथे देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. मात्र हे धक्के जास्त तीव्रतेचे नसल्याने याचे परिमाण जाणवले नाहीत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/06/P-DhPe.html", "date_download": "2021-06-17T02:59:56Z", "digest": "sha1:NEHT6TN64BZK32XUYKAUWVBS7HFJUMWY", "length": 8047, "nlines": 58, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ", "raw_content": "\nHomeकोरोना प्रादुर्भावाच्या काळातही काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ\nकोरोना प्रादुर्भावाच्या काळातही काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ\nकोरोना प्रादुर्भावाच्या काळातही काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ\nअत्यावश्यक सेवेतील कामगार असलेल्या रेल्वे कर्मचा-यांनी लॉकडाऊनच्या काळातही काम सुरू ठेवले आहे. लोकल बंद असल्याने या कामगारांची ने-आण करण्यासाठी शटल सर्व्हिस सुरू करण्यात आली आहे. मात्र या रेल्वेत प्रचंड गर्दी होत असून चढायलाही जागा मिळत नसल्याने या कामगारांनी अखेर रेल्वे रोको केला. विद्याविहार येथे रुळावर उतरून या कामगारांनी रेल्वे रोको केल्याने रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली होती. कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही काम करणा-या रेल्वे कर्मचा-यांवर आंदोलन करण्याची वेळ आली. छत्रपती शिवाजी टर्मिनसपासूनच ही रेल्वे भरून येत असल्याने या मधल्या स्टेशनवरील या कामगारांना रेल्वेत चढायलाही मिळत नाही. कुर्ला, विद्याविहार येथे तर गाडीला प्रचंड गर्दी असते. त्यामुळे अनेक कामगारांचे हाल होतात. या पार्श्वभूमीवर आज या कामगारांच्या संतापाचा उद्रेक झाला. या कामगारांनी थेट रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले. त्यामुळे सुमारे अर्धातास ही रेल्वे कुर्ला-विद्याविहार स्टेशनवर खोळंबून होती. शटल सर्व्हिसच्या संख्येत वाढ करा, अशी मागणी हे कामगार करत होते. रेल्वेत गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचेही या कामगारांनी सांगितले. जीव धोक्यात घालून आम्ही प्रवास कसा करणार असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळताच अधिका-यांनी धाव घेऊन या कामगारांना समजावले. त्यानंतर रेल्वे सुरू झाली.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/automobile/bumper-offer-buy-honda-city-in-just-rs-141000-know-more-about-it-471243.html", "date_download": "2021-06-17T02:33:05Z", "digest": "sha1:M6LQ6BNNTTR5F5HTWUSDLKIEBNHTVRJO", "length": 17963, "nlines": 262, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n 11 लाखांची Honda City अवघ्या 1.41 लाखात\nतुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (bumper offer buy Honda City in just rs 141000, know more about it)\nकोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.\nपरवडणारी किंमत, मायलेज आणि फीचर्समुळे होंडा सिटी (Honda City) ही कंपनीच्या सर्वाधिक विक्री करणाऱ्या कारच्या यादीत समाविष्ट आहे. या कारची किंमत 10.99 लाखांपासून सुरू होते आणि 14.94 लाखांमध्ये ही कार खरेदी करता येते. परंतु आपण ही कार सेकंड हँड कार मार्केटमधून (Second Hand Car Market) खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. ही कार ओएलएक्स (OLX) या वेबसाइटवर सूचीबद्ध आहे. एकंदरीत, ही एक शानदार डील आहे.\nअवघ्या 1.41 लाखात खरेदी करा Honda City\nही फर्स्ट ऑनरशिप कार असून पश्चिम बंगालच्या क्रमांकावर नोंदवलेली आहे. कारचे मेकिंग ईयर 2007 आहे आणि ती फक्त 1,41,000 रुपयांमध्ये सूचीबद्ध करण्यात आलेली आहे. अधिक माहिती मिळविण्यासाठी आपण विक्रेत्याशी संपर्क साधू शकता. वेबसाईटवर ही कार चौमाथा चकदाह परिसरात उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आहे.\nवेबसाइटवर दिलेल्या तपशीलांनुसार ही कार केवळ 48,250 किमी चालली आहे. हे कारचं ZX EXi मॉडेल (मॅन्युअल ट्रांसमिशनसह) आहे. ही एक पेट्रोल कार आहे. कारच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये 1498 cc क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे. मायलेज 17.8 ते 24.1 च्या दरम्यान आहे. या कारचं इंजिन 97.89 ते 119.35bhp पॉवर जनरेट करतं. कारचा इन्श्योरन्स (2021 पर्यंत) पेड आहे. कारच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार कार चांगल्या स्थितीत आहे. कारचं इंजिन उत्तम आहे. ही कार चांगल्या प्रकारे मेन्टेन करण्यात आली आहे.\nसध्या विक्रेत्याने या कारची किंमत केवळ 1,41,000 रुपये ठेवली आहे, परंतु आपण विक्रेत्याशी बोलू शकता आणि ही कार अजून कमी किंमतीत खरेदी करु शकता.\nमहत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड कार घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. कारचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. कार मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, कार आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही कार खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही ओएलएक्सवरुन घेतली आहे.\nऑटोमोबाईल कंपन्यांचा कर्दनकाळ ठरलेलं ग्लोबल चिप शॉर्टेज प्रकरण नक्की आहे तरी काय\nToyota च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दोन लोकप्रिय गाड्यांबाबत कंपनीचा मोठा निर्णय\nHonda ची इलेक्ट्रिक स्कूटर लाँचिंगसाठी सज्ज, सिंगल चार्जवर 87Km ची रेंज\nसिंगल चार्जवर 220km रेंज, होंडाची Two-Door इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स\n 11 लाखांची Honda City अवघ्या 1.41 लाखात\nHonda च्या बाईक आणि स्कूटरवर बंपर डिस्काऊंट, लिमिटेड ऑफर\nHonda च्या बाईक-स्कूटर्समध्ये Bluetooth Connectivity मिळणार, जाणून घ्या तुम्हाला कसा फायदा होईल\nSwapna Shastra : तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात ही 2 स्वप्नं, यांच्याकडे दुर्लक्ष करु नका\nआई पाठोपाठ मुलीचा���ी कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे27 mins ago\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nविसाव्या शतकातील बहुचर्चीत ‘सव्यसाची’ आता ऑडिओबुकमध्ये अभिनेत्री सीमा देशमुखांच्या आवाजात होणार रेकॉर्ड\nChanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nमराठी न्यूज़ Top 9\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे27 mins ago\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nLibra/Scorpio Rashifal Today 17 June 2021 | उत्पन्नाचे स्रोत वाढतील, धनलाभही होऊ शकतो\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kathyakut.com/inspirational-story-of-muthulaxmi-reddy/", "date_download": "2021-06-17T03:22:39Z", "digest": "sha1:2A47GTQMWOI45EJJ77IWZPLHSLEUMXPJ", "length": 12521, "nlines": 102, "source_domain": "kathyakut.com", "title": "देवदासींसाठी स्वतःच्या घरात स्थान देणाऱ्या डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी - Kathyakut", "raw_content": "\nदेवदासींसाठी स्वतःच्या घर���त स्थान देणाऱ्या डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी\nआज महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. ही आजची परिस्थिती असली तरी पुर्वी असे नव्हते. महिलांना पाहिजे तेवढे स्थान, मान सन्मान मिळत नव्हता. पण तेव्हाही अश्या महिला होत्या की ज्यांनी नाव कमवलं. त्यांची ओळख केवळ वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारी ‘पहिली महिला’ एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती तर त्यांनी महिलांच्या मुक्ती आणि सक्षमीकरणासाठीही प्रयत्न केले.\nशिक्षणाला त्या काळी महत्तव नसताना ही अनेक महिला शिकल्या. त्यातीलच एक म्हणजे भारतातील पहिल्या महिला आमदार आणि पहिल्या महिला शल्यचिकित्सक हा बहुमान मिळवणाऱ्या डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी.\nतामिळनाडूमध्ये मुथुलक्ष्मी यांच्या जयंतीनिमित्त ‘हॉस्पिटल डे’ साजरा केला जातो. डॉ. रेड्डी यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी व लोकांना उत्तम आरोग्य मिळावं यासाठी खर्ची घातलं. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेतली होती आणि त्या पहिल्या ‘हाऊस सर्जन’ होत्या.\n१९५६ साली त्यांना वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. १९८६ साली मुथुलक्ष्मी यांच्या जन्म शताब्दीनिमित्त तामिळनाडू सरकारनं खास तिकिट प्रसिद्ध केलं होतं.\nतसेच कायदेमंडळाच्या पहिल्या महिल्या सदस्यही होत्या. तेव्हा शिक्षणाला एवढं महत्त्व नव्हते तरी, मुथुलक्ष्मी यांच्या वडिलांनी मॅट्रिकपर्यंत त्यांना स्वतःच घरी शिकवलं. काही शिक्षकही त्यांना घरी शिकवायला यायचे. मॅट्रिकच्या परीक्षेत त्या प्रथम आल्या.\nमात्र तरीही मुलगी असल्यामुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश नाकारला गेला. त्यांच्या प्रवेशावरून त्याकाळी त्यांनी विरोध झाला. पण मुथुलक्ष्मी यांची अभ्यासातली रुची पाहून पुदुकोट्टाईचे राजे मार्तंड भैरव थोंडामन यांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेशही मिळवून दिला. त्याकाळी शाळेत जाणारी ती एकमेव मुलगी होती.\nत्या मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. तसंच, डॉ. रेड्डी सरकारी रुग्णालयात शल्यचिकित्सक म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला होत्या. काही वर्षांनतर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातून निवृत्ती घेत राजकारणात प्रवेश के���ा.\nदेवदासी प्रथेचं निर्मूलन करणारा कायदा संमत करून घेण्यामध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती. हिंदू देवळांमध्ये तरुण मुलींना देवाला अर्पण करण्याची प्रथा म्हणजे देवदासी. यावेळीही मुथुलक्ष्मी यांना विरोध सहन करावा लागला. अर्थात, हे विधेयक मद्रास कायदे मंडळात एकमतानं मंजूर झालं आणि केंद्र सरकारकडेही पाठविण्यात आलं. १९४७ मध्ये या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं.\nमद्रास विधानसभेच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून नियुक्त झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम लग्नासाठी मुलींचे वय वाढवण्यात यावं. तसा कायदा बनावा यासाठी पाठपुरावा केला. तसंच, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवला. एवढचं नाही तर त्यांनी लग्नाआधी आपल्या पतीला एकच अट घातली की त्यांनी मुथुलक्ष्मी यांच्या सामाजिक तसंच गरजूंना वैद्यकीय मदत देण्याच्या कामात कोणताही हस्तक्षेप करू नये.\nमुलींचं विवाहाचं वय १४ वर्षं करणाऱ्या कायद्यावरील चर्चेदरम्यान त्यांनी म्हटलं होतं, “सती प्रथेमध्ये एखाद्या स्त्रीला होणारा त्रास हा काही मिनिटांचाच असतो. पण बालविवाहामुळे मुलीला तिच्या जन्मापासून हा त्रास सुरू होतो. लहान वयातलं बायकोपण, आईपण कधीकधी वैधव्य सोसताना मुलीला आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो.\nदेवदासी यांच्यासाठी त्यांनी अडयारमधल्या आपल्या घरातच ‘अव्वई घर’ सुरू केलं होतं. कॅन्सरमुळे धाकट्या बहिणीचं निधन झाल्यानंतर मुथुलक्ष्मी यांना धक्का बसला. त्यानंतर १९५४ साली अडयार कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले. आजही या संस्थेमार्फत देशभरात कॅन्सर रुग्णांवर उपचार केले जातात.\nसावित्रीबाईंच्या जोडीने स्त्रीशिक्षणाची ज्योत पुढे नेणाऱ्या फातिमा शेख यांना विसरू नका\nशाम्पूचा शोध शेख दिन मोहम्मद या भारतीयाने लावला\nतुम्हाला हे देखील आवडेल\n‘करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक होते ‘हे’ क्रिकेटर, पण आता स्वतःचे पोट भरणेही झाले अवघड’\nपंढरपूरच्या विठूरायाची मुर्ती तब्बल दहा ते पंधरा वर्षे पंढरपूरातून गायब होती; कारण..\nसुशांत सिंग राजपूतसारखेच ‘या’ दक्षिणात्य अभिनेत्याने नैराश्यातून संपवले होते आयुष्य\n८५ वर्षांच्या मेंढपाळाने बकऱ्या सांभाळत खोदले तब्बल १४ तलाव; सोबतच लावली २ हजार झाडे\nअभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटर व्हिवीयन रिचर्डस यांची लव्ह स्टोरी\nस्वराज्य वाचवण्यासाठी पोटच्या गोळ्यासह शत्रुच्या छावनीत तब्बल १९ वर्षे कैदेत राहीलेली राणी येसुबाई\nशाम्पूचा शोध शेख दिन मोहम्मद या भारतीयाने लावला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/deposit-rs-15-lakh-in-lics-this-scheme-will-get-more-than-3-lakhs-per-annum-pension/", "date_download": "2021-06-17T02:33:13Z", "digest": "sha1:OPBWTCKY7Z7APTIF3OMNUNOM45OQWGAW", "length": 11485, "nlines": 92, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "LIC च्या ‘या’ योजनेत 15 लाख जमा करा; मिळेल वार्षिक 3 लाखांपेक्षा जास्त पेन्शन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nLIC च्या ‘या’ योजनेत 15 लाख जमा करा; मिळेल वार्षिक 3 लाखांपेक्षा जास्त पेन्शन\nजीवन शांती योजना एलआयसीची एक विशेष योजना\nजीवन शांती योजना एलआयसीची एक विशेष योजना आहे. ज्यामध्ये आपण आपली सेवानिवृत्तीचे पैसे गुंतवू शकता. या पॉलिसी आपल्याला एकदा पैसे गुंतवावे लागतील आणि त्यानंतर आयुष्यभर आपल्याला चांगली पेन्शन मिळेल. फक्त 10 लाख रुपये गुंतवून तुम्हाला वार्षिक 74,300 रुपये पेन्शन मिळू शकते. त्याचे फायदे काय आहेत त्याची माहिती देणार आहोत.\nआपण किती वर्षे गुंतवणूक करू शकता\nही पॉलिसी सर्वसामान्यांना भविष्यातील सुरक्षा देते. या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक केल्यावर आपल्याला ताबडतोब पेन्शन मिळणे सुरू होईल. यात आपण 5, 10, 15 किंवा 20 वर्षांनंतर निवृत्तीवेतन सुरू करू शकता. नंतर पेन्शन सुरू होईल, आपल्याला अधिक फायदा होईल. म्हणजेच, जर आपण 5-10 वर्षांनंतर निवृत्तीवेतन सुरू केले, तर आपल्याला कमी लाभ मिळेल, परंतु जर आपण 15 किंवा 20 वर्षांनंतर निवृत्तीवेतनास प्रारंभ केला तर आपल्याला अधिक लाभ मिळेल.\nकिती गुंतवणूक आवश्यक आहे\nएलआयसीच्या जीवन शांती योजनेत किमान दीड लाख रुपये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यात गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. तुमच्या सोयीनुसार तुम्ही एकावेळी 5 लाख किंवा 10 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम जमा करू शकता. पॉलिसीच्या काही अटी आहेत. जो कोणी ही पॉलिसी घेत आहे, त्यांचे वय किमान 30 वर्षे असले पाहिजे. दुसरीकडे आपणास त्वरित पेन्शन मिळणे सुरू करायचे असेल तर आपले जास्तीत जास्त वय 85 वर्षे असावे.\n3.12 लाख रुपये वार्षिक पेन्शन तुम्हाला कशी मिळेल\nहे आपण एका उदाहरणासह समजू शकता. समजा तुम्ही वयाच्या 45 व्या वर्षी या योजनेत 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली. अशा परिस्थितीत तुम्हाला वार्षिक 74,300 र���पये पेन्शन मिळू शकते. जर आपण या योजनेत किमान 20 वर्षांसाठी 15 लाख रुपये गुंतवित असाल तर आपल्याला दरमहा 26 हजार रुपयांपर्यंत वार्षिक पेन्शन मिळू शकते म्हणजेच 3.12 लाख रुपयांपर्यंत पेन्शन मिळणार आहे. एवढेच नाही तर तुम्हाला जीवन शांती योजनेत जीवन विमा देखील मिळू शकेल.\nआपण ही पॉलिसी कसे घेऊ शकता\nआपण ही पॉलिसी ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने घेऊ शकता. ऑफलाईनसाठी आपणास ही पॉलिसी एजंटद्वारे मिळेल, जर आपण ऑनलाईन पर्याय निवडले तर आपण स्वत: ला जीवन विमा कॉर्पोरेशन वेबसाईटवर जाऊन ही पॉलिसी घेऊ शकता. आपणास कोणत्याही प्रकारचा गोंधळ असल्यास आपण प्रथम एलआयसी ग्राहक हेल्पलाईनची मदत देखील घेऊ शकता.\nLIC जीवन शांती योजना jivan shanti yojana एलआयसी\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथ��ल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/good-news-get-a-job-in-indian-oil-get-a-salary-of-rs-1-lakh/", "date_download": "2021-06-17T01:17:07Z", "digest": "sha1:I6S54RFCFM2REQ2UFCJPXUT5FV2PAFQJ", "length": 9856, "nlines": 96, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "खुशखबर ! इंडियन ऑईलमध्ये नोकरी करा; मिळवा १ लाख रुपये पगार", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\n इंडियन ऑईलमध्ये नोकरी करा; मिळवा १ लाख रुपये पगार\nभारतीय टपाल विभाग (पोस्ट), इंडियन आर्मीनंतर आता इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेडमध्ये (आयओसीएल) नोकरीची संधी तरुणाईला मिळणार आहे. अनेक पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पदांनुसार दरमहा सरासरी २५००० ते १.०५ लाख रुपये पगार मिळणार आहे.\nया सरकारी नोकरीसाठी संबंधित ट्रेडमध्ये उमेदवारांनी तीन वर्षांचा डिप्लोमा अथवा गणित, फिजिक्स, केमिस्ट्री अथवा इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमध्ये बीएस्सी पदवी धारण करणे गरजेचे आहे. ही शैक्षणिक अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीची चांगली संधी मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठीच्या विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रताही वेगवेगळी आहे. त्याची माहिती आयओसीएलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.\nज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट ४ (प्रॉडक्शन) - ४९ पदे\nज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट ४ (मेक फिटर कम रिगर) /ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट - ३ पदे\nज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट ४ (इन्स्ट्रुमेंटेशन) - ४ पदे\nज्युनिअर क्वालिटी कंट्रोल अॅनालिस्ट - १ पद\nएकूण जागा - ५७\nउमेदवारांनी सरकारी कंपनी असलेल्या इंडियन ऑईलच्या https://iocl.com/ या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज प्रक्रियेला १२ ऑक्टोबर २०२० पासून सुरुवात झाली असून यासाठीची अंतिम मुदत ०७ नोव्हेंबर २०२० पर्यंत आहे.\nया पदांसाठीची निवड प्रक्रिया लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. परीक्षा २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.\nअर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा\nइंडियन ऑइल इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड Indian Oil Corporation Limited Indian Oil Corporation Limited जॉब्स Indian Oil Corporation Limited jobs इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्य��ाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2019/08/27/ranu-mondal-daughter/", "date_download": "2021-06-17T03:29:26Z", "digest": "sha1:U4ASTOHVRS7Y7BVQ4QN3D2YW72Y4K6Z4", "length": 9693, "nlines": 62, "source_domain": "mahiti.in", "title": "10 वर्षांपूर्वी रानुला निराधार सोडले होते तिच्याच मुलीने आणि तीच मुलगी संपत्ती आणि कीर्ती मिळवल्यानंतर परत आली. – Mahiti.in", "raw_content": "\n10 वर्षांपूर्वी रानुला निराधार सोडले होते तिच्याच मुलीने आणि तीच मुलगी संपत्ती आणि कीर्ती मिळवल्यानंतर परत आली.\nअसे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की आजकाल लोक संपत्ती आणि कीर्तीशिवाय काहीच पाहत नाहीत. याचे जिवंत उदाहरण म्हणजे रानू मंडल ची मुलगी. आपणा सर्वा��नाच ठाऊक असेल की, सोशल मीडिया क्वीन बनलेली रानू मंडल आज बॉलिवूडची मोठी ख्याती ठरली आहे आणि तिच्या चाहत्यांची संख्या कोटींमध्ये आहे. सोशल मीडियावर तिचा पूर्णपणे बोलबाला आहे. गेल्या 10 वर्षांपासून, रानू मारिया मंडलची मुलगी त्याला रेल्वे स्थानकावर निराधार ठेवून गेली होती, परंतु त्यांची मुलगी दौलत आणि कीर्ती येताच पळत आली.\nकोट्यावधी अंतःकरणावर राज्य करणारे रानू मंडलबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे, परंतु आपणास माहित आहे की त्याच्याच मुलीने रानू मंडळाला निराधार केले. होय आपण हे ऐकले आहे हे दोघे 10 वर्षांपासून स्वतंत्रपणे राहत आहेत आणि 10 वर्षांपासून राणूने आपल्या मुलीचा चेहरा पाहिला नाही, परंतु रानूचा व्हिडिओ व्हायरल होताच आणि चित्रपटांमध्ये गाण्याची संधी मिळताच आईच्या प्रेमाची तिच्या मुलीच्या मनात जाग आली. आणि ती ताबडतोब त्याला भेटायला धावली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यानुसार रानूची मुलगी तिच्या दिसण्यामुळे सोडून गेली.\nतुमच्या माहितीसाठी मी सांगत आहे की रानू मंडलच्या कन्याने 10 वर्ष निराधार सोडले असले तरी, राणूने आईची ममता दाखविली आहे आणि ती मुलगी आल्यामुळे तिला खूप आनंद झाली. त्या काळात तिने सांगितले की, ‘देवाने मला दुसरे जीवन दिले आहे आणि मी आता त्यापेक्षा चांगले बनण्याचा प्रयत्न करेन’.\nआपल्या माहितीसाठी, आम्ही सांगतो की राणू मंडल कोलकाता रेल्वे स्थानकात लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गात होते, ज्याचा व्हिडिओ टिकटोकवर एका तरूणाने अपलोड केला होता. नंतर तो व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इंस्टाग्रामच्या माध्यमातून आगीसारखा पसरला. नंतर हिमेश रेशमियाने त्यांना चित्रपट गाण्याची संधी दिली आणि आजकाल त्याला गाण्यांसाठी ऑफर येऊ लागल्या आहेत.\nमित्रांनो, रानू मंडलच्या मुलीच्या या विचारसरणीबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे आम्हाला खाली कमेंट मध्ये आपले मत द्या आणि हे पोस्ट आवडल्यास लाईक करा धन्यवाद.\nनवीन लग्न झालेल्या मुली हमखास लपवतात नवऱ्यापासून या 5 गोष्टी….\nशरीराच्या या महत्त्वाच्या भागावर चुकूनही लावू नका साबण, आताच पहा..\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nPrevious Article करिश्मा कपूरची मुलगी आहे आई पेक्षाही सुंदर, पहा फोटोज\nNext Article चीनच्या भिंती संबंधित या पाच गोष्टी तुम्हाला माहिती नसतील…\n2 Comments on “10 वर्षांपूर्वी रानुला निराधार सोडले होते तिच्याच मुलीने आणि तीच मुलगी संपत्ती आणि कीर्ती मिळवल्यानंतर परत आली.”\nजीवनात आई चे महत्व किती असते .हे या जीवंत उदाहरण वरुन आपणा सर्वांना पहावयास मिळत आहे.\nआईच प्रेम समुद्राच्या लाटा प्रमाणे आहे. पण या मातेला म्हणजे रानु मंडल आपल्या मुलीशिवाय राहिला गेल नाही .या मातेची ममता जागली.शेवटी आपल्या आई वडील गरीब आहे. ते भिक मागत आहे .या भावनेने मुल तीला सोडून देतात. म्हणूनंच म्हटलं जातं की, आकाशाचा कागद समुद्राची शाई केली तरी आईची माया संपणार नाही.\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2.html", "date_download": "2021-06-17T02:22:41Z", "digest": "sha1:FZYLDGMI6U3T4JJM6U55PIPMFNUKPUTJ", "length": 17930, "nlines": 231, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "बियाण्यांच्या किमती वाढवू नका ः कृषिमंत्री - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nबियाण्यांच्या किमती वाढवू नका ः कृषिमंत्री\nby Team आम्ही कास्तकार\nअकोला ः आगामी खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनसह अन्य पिकांचे गुणवत्तापूर्ण बियाणे पुरविताना त्यांच्या किमती वाढवू नका, असे स्पष्ट निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी ‘महाबीज’ला दिले आहेत. सोबतच महाबीजने पालेभाज्यांच्या बियाणे निर्मितीमध्ये अधिक लक्ष घालावे, असेही सुचविले.\nदरवर्षी हंगामात महाबीजकडून तत्कालीन बाजारभाव लक्षात घेत ���ियाण्यांच्या किमतीत बदल केले जातात. याविरुद्ध ओरडही होत असते. यंदा कृषिमंत्र्यांनी आधीच दरवाढ न करण्याबाबत निर्देश दिल्याने हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकेल, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. मंत्रालयात कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामासाठी बियाणे नियोजनाची बैठक झाली. या वेळी कृषी सचिव एकनाथ डवले हे सुद्धा उपस्थित होते.\nबैठकीत कृषिमंत्र्यांनी हंगामाचे नियोजन करताना प्रतिहेक्टरी बियाण्यांची आवश्यकता तसेच बीज उत्पादक कंपन्यांनी केलेले नियोजन याबाबत आढावा घेतला. बियाणे विक्रीनंतर त्यासंदर्भात ट्रॅकिंग यंत्रणा तयार करावी. त्यामध्ये पुरवठा, विक्री आणि उपलब्धता अशा प्रकारे बियाण्यांची माहिती उपलब्ध होईल, अशी यंत्रणा एक एप्रिलपर्यंत तयार करावी, असेही निर्देश दिले. राज्यात कापसाचे क्षेत्र ४२ लाख हेक्टर आहे. राज्यामध्ये सध्या एक कोटी ६० लाख पाकिटे बीटी कापूस बियाणे उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.\nदहा हजार शेतकरी कंपन्या स्थापन करणार\nराज्यात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्याची योजना यशस्वी करण्याकरिता पीक पद्धती, कृषी विद्यापीठ, सेवाभावी संस्था यांच्या विविध कार्यक्रमांची सांगड घालावी. या शेतकरी उत्पादक कंपन्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात शेतकऱ्याला फायदा देणाऱ्या असाव्यात, असे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.\nबियाण्यांच्या किमती वाढवू नका ः कृषिमंत्री\nअकोला ः आगामी खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनसह अन्य पिकांचे गुणवत्तापूर्ण बियाणे पुरविताना त्यांच्या किमती वाढवू नका, असे स्पष्ट निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी ‘महाबीज’ला दिले आहेत. सोबतच महाबीजने पालेभाज्यांच्या बियाणे निर्मितीमध्ये अधिक लक्ष घालावे, असेही सुचविले.\nदरवर्षी हंगामात महाबीजकडून तत्कालीन बाजारभाव लक्षात घेत बियाण्यांच्या किमतीत बदल केले जातात. याविरुद्ध ओरडही होत असते. यंदा कृषिमंत्र्यांनी आधीच दरवाढ न करण्याबाबत निर्देश दिल्याने हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकेल, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. मंत्रालयात कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामासाठी बियाणे नियोजनाची बैठक झाली. या वेळी कृषी सचिव एकनाथ डवले हे सुद्धा उपस्��ित होते.\nबैठकीत कृषिमंत्र्यांनी हंगामाचे नियोजन करताना प्रतिहेक्टरी बियाण्यांची आवश्यकता तसेच बीज उत्पादक कंपन्यांनी केलेले नियोजन याबाबत आढावा घेतला. बियाणे विक्रीनंतर त्यासंदर्भात ट्रॅकिंग यंत्रणा तयार करावी. त्यामध्ये पुरवठा, विक्री आणि उपलब्धता अशा प्रकारे बियाण्यांची माहिती उपलब्ध होईल, अशी यंत्रणा एक एप्रिलपर्यंत तयार करावी, असेही निर्देश दिले. राज्यात कापसाचे क्षेत्र ४२ लाख हेक्टर आहे. राज्यामध्ये सध्या एक कोटी ६० लाख पाकिटे बीटी कापूस बियाणे उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.\nदहा हजार शेतकरी कंपन्या स्थापन करणार\nराज्यात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्याची योजना यशस्वी करण्याकरिता पीक पद्धती, कृषी विद्यापीठ, सेवाभावी संस्था यांच्या विविध कार्यक्रमांची सांगड घालावी. या शेतकरी उत्पादक कंपन्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात शेतकऱ्याला फायदा देणाऱ्या असाव्यात, असे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.\nआग खरीप दादा भुसे मात mate मंत्रालय कापूस कृषी विद्यापीठ\nआग, खरीप, दादा भुसे, मात, mate, मंत्रालय, कापूस, कृषी विद्यापीठ\nआगामी खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनसह अन्य पिकांचे गुणवत्तापूर्ण बियाणे पुरविताना त्यांच्या किमती वाढवू नका, असे स्पष्ट निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी ‘महाबीज’ला दिले आहेत.\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nकोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nकोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता\nमेळघाटातील गावाला होणार सौरऊर्जेचा पुरवठा\nपावसाअभावी विदर्भात तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या\n‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची सूचना\nखानदेशात गारपिटीतील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरूच\nसमूहाने शेती करा : देशमुख\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nधरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/daily-rashifal-eighteenth-april-twenty-twenty-one-12179", "date_download": "2021-06-17T03:15:11Z", "digest": "sha1:BFLY54VFQDDIORYZQ7TIXXSDHHY2EFCL", "length": 9921, "nlines": 160, "source_domain": "www.saamtv.com", "title": "दिनांक : 18 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदिनांक : 18 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस\nदिनांक : 18 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस\nरविवार, 18 एप्रिल 2021\nहाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.\nकाहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल.\nआरोग्य उत्तम राहील. उत्साह, उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.\nमेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.\nवृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल.\nमिथुन : आरोग्य उत्तम राहील. उत्साह, उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.\nकर्क : प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.\nसिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींबरोबर सुसंवाद साधू शकाल.\nकन्या : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.\nतुळ : काहींना गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.\nवृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.\nधनु : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.\nमकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.\nकुंभ : महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेवू शकाल. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.\nमीन : मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.\nदिनांक : 16 जून 2021 - असा असेल आजचा दिवस\nमेष : संततिसौख्य लाभेल. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील. वृषभ : आपल्या...\nआंबोली घाटात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न\nआंबोली: आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आंबोली बसस्थानकावरून एका युवतीने...\nएका कॉलवर मिळणार कोरोना लस; आता ऑनलाईन बुकिंगची गरज नाही\nनवी दिल्ली: कोरोना संक्रमणाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) थांबली आहे....\n मागेल त्या जिल्हाला आता मिळणार मेडिकल कॉलेज...\nभंडारा - राज्यात कोरोनाच्या Corona दोन्ही लाटेने निर्माण केलेली आरोग्य...\nबुलढाण्यात 2 हजार आशा वर्कर्स बेमुदत संपावर...\nबुलढाणा - कोरोना Corona महामारिच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून ग्रामीण भागात...\n150 रुपये प्रती डोस दराने कोव्हॅक्सिनचा पुरवठा फार काळ शक्य नाही :...\nनवी दिल्ली : केंद्र सरकारला कोव्हॅक्सिनची लस 150 रुपये प्रति डोस किमतीवर...\nकोरोना विषाणूंना नष्ट करणारा मास्क भारतात विकसित\nपुणे : कोविड 19 विषाणूच्या साथीला सुरवात झाल्यापासून बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे...\nआशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिला कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nनंदुरबार - महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या कामांची व महिला बालकल्याण विभागाच्या...\nskin care : बॉडी स्प्रे करतांना सावधगिरी बाळगा नाहीतर...\nskin care - अनेकांना बॉडी स्प्रे अंगावर टाकायला आवडतो. फक्त घामाचा दुर्गंध येऊ नये...\nदिनांक : 15 जून 2021 - असा असेल आजचा दिवस\nमेष : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. वृषभ :...\n गेल्या 24 तासात धारावीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही\nमुंबई - राज्यासह मुंबईत Mumbai देखील कोरोनाचा Corona शिरकाव झाला आणि पाहता...\nWorld Blood Donor Day - रक्तदान केल्यानं शरीराला होतात हे फायदे\nWorld Blood Donor Day - रक्तदान करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/flaxseed-is-beneficial-for-weight-loss-466230.html", "date_download": "2021-06-17T02:22:14Z", "digest": "sha1:SMU55KATBSRYLKWKWVQRSNG2IY64NPUT", "length": 17596, "nlines": 267, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nWeight loss : वजन कमी करायचंय, मग जवस खा; जाणून घ्या संपूर्ण माहिती\nजवस खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज जवसाचा आहारात समावेश केला तर आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.\nटीव्ही 9 मर���ठी डिजीटल टीम\nमुंबई : जवस खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज जवसाचा आहारात समावेश केला तर आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. त्यात बरेच पौष्टिक पदार्थ असतात. जवसमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडस्, फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम, कॅल्शियम तसेच अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. फायबर हृदयरोग आणि टाइप -2 मधुमेह रूग्णांसाठी फायदेशीर आहे. म्हणून ज्यांना हृदयरोग आणि टाइप -2 मधुमेह आहे, त्यांनी आहारात जवसचा समावेश करा. (Flaxseed is beneficial for weight loss)\nयाशिवाय जवस वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आहारात जवस जास्तीत-जास्त घ्यावे. जवसामुळे आपला चयापचय दर वाढतो आणि वजन कमी करण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी, दररोज पुरेसे प्रथिने खाणे महत्वाचे आहे. यामुळे जवस खाल्ले पाहिजे. 100 ग्रॅम जवसामध्ये 18 ग्रॅम प्रथिने असतात. त्यामध्ये असलेले प्रथिने स्नायू बनवण्याबरोबरच शरीराच्या पेशी दुरुस्त करण्याचे काम करतात.\nजवसमध्ये भरपूर फायबर असते जे आपली भूक नियंत्रित करण्यात मदत करते.\nएका अभ्यासानुसार, रोज एक चमचे जवस खाल्ल्यास वजन कमी होते. यात ओमेगा -3 फॅटी अॅसिड असतात. जे हृदय मजबूत ठेवण्यास मदत करतात. जर एखाद्याला उच्च रक्तदाब समस्या असेल तर, दररोज जवस खाल्यास रक्तदाब कमी होतो. काही अभ्यासांमध्ये असा दावा केला आहे की, जवस खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो आणि शरीराची जळजळ कमी होण्यास मदत होते.\nएक चमचा जवस, एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा गूळ घ्या. कढईत एक चमचा जवस एक ग्लास पाण्यात उकळायला ठेवा. दहा मिनिटांनी गॅस बंद करा आणि चव वाढवण्यासाठी त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि गूळ मिक्स करा. हे थोडा वेळ थंड होऊ द्या आणि प्या. हे खास पेय आपण शक्यतो रिकाम्या पोटी घेतले पाहिजे. यामुळे आपले वजन झटपट कमी होते. दातासाठी जवस फार गुणकारी आहे. हिरड्या मजबूत होण्यासाठी आणि दात दुखत असेल तर जवसचं तेल फायदेशीर ठरते. पाठ दुखीवर जवस खूप गुणकारी आहे.\n(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)\n ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित थांबणे ठरेल फायदेशीर\nSkin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान\nHealth | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक\nत्वचेचा रंग आणि लिप्स्टिक\nगॅस सिलें���रबाबत नवे नियम\n‘हे’ पदार्थ एकत्र खाऊ नका\nबाळाची निगा राखण्यासाठी खास टिप्स\nघर बांधताना हे लक्षात ठेवा\nकोरोनानंतर वास आणि चव घेण्याची क्षमता कमी झालीय मग, ‘या’ रेसिपी नक्की ट्राय कराच\nWeight loss : सकाळी सकाळी उठा अन् व्यायामाला लागा, वजन घटेल, फिट वाटेल\nफोटो गॅलरी 2 days ago\nकांदिवलीत साठलेल्या गटारीच्या पाण्याच भाजी विक्री, नागरिकांचे प्रचंड हाल\nPHOTO : वजन कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ‘हे’ 4 खास पेय प्या आणि वजन कमी करा\nलाईफस्टाईल फोटो 6 days ago\nAnjeer Benefits : दररोज सकाळी भिजवलेले अंजीर खा, होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे17 mins ago\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nविसाव्या शतकातील बहुचर्चीत ‘सव्यसाची’ आता ऑडिओबुकमध्ये अभिनेत्री सीमा देशमुखांच्या आवाजात होणार रेकॉर्ड\nChanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\nमराठी न्यूज़ Top 9\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे17 mins ago\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nLibra/Scorpio Rashifal Today 17 June 2021 | उत्पन्नाचे स्रोत वाढतील, धनलाभही होऊ शकतो\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/tamilnadu-election-2021-dmk-leader-a-raja-apologizes-after-offensive-remarks-against-tamil-nadu-chief-minister-palaniswami-427675.html", "date_download": "2021-06-17T01:50:16Z", "digest": "sha1:P7NAU3ADAMNQ4QTKFZIPSRPQBCJUS37M", "length": 17291, "nlines": 261, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nTamilnadu Election 2021 : पलानीस्वामींवरील अवमानकारक टीकेनंतर ए राजा यांना उपरती, मागितली जाहीर माफी\nएका प्रचार रॅलीदरम्यान ए राजा यांनी पलानीस्वामी यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं होतं. ए राजा यांच्या या वक्तव्याची मोठ्या प्रमाणात निंदा करण्यात आली.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nए राजा यांनी पलानीस्वामींवर केलेल्या टीकेनंतर त्यांची माफी मागितली आहे.\nचेन्नई : डीएमके नेता ए राजा यांनी तानिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर माफी मागितली आहे. एका प्रचार रॅलीदरम्यान ए राजा यांनी पलानीस्वामी यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं होतं. ए राजा यांच्या या वक्तव्याची मोठ्या प्रमाणात निंदा करण्यात आली. विविध पक्षाच्या नेत्यांनी ए राजा यांच्या वक्तव्याचा निषेध केला. “पलानीस्वामी यांना एका प्रचार रॅलीत रडताना पाहून मला दु:ख झालं. मला त्यांच्या खासगी आयुष्यावर टीका करायची नव्हती. मी फक्त त्यांच्या राजकीय करिअरची तुलना करत होतो”, असं ए राजा यांनी म्हटलंय.(A Raja apologizes after offensive remarks against Tamil Nadu CM Palaniswami)\nस्टालिनच्या चप्पलसोबत पलानीस्वामींची तुलना\nए राजा यांनी एका प्रचारसभेत “डीएमकेचे सर्वेसर्वा एमके स्टालिन आणि मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या तुलना केली. स्टालिन याचं राजकीय करिअर पाहता त्यांचा जन्म योग्यरित्या झाला आहे. पण पलानिस्वामी यांच्याकडे पाहून असं वाटतं की ते अयोग्य नात्यातून जन्माला आलेले प्रिमॅच्युअर चाईल्ड आहेत”, अशी आक्षेपार्ह टीका केली होती.\nइतकच नाही तर ए राजा यांनी पलानीस्वामी यांची तुलना एमके स्टालिन यांच्या चपलेशी केली होती. राजा यांनी म्हटलं की, पलानीस्वामी यांची किंमत एमके स्टालिन यांच्या चपलेपेक्षाही कमी आहे. ए राजा यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. त्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येऊ लागला.\n‘जो महिलेचा अनादर करतो त्याला देव शिक्षा देतो’\nतामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी हे ए राजा यांनी केलेल्या अपमानकारक टीकेनंतर भावूक झालेले पाहायला मिळाले. “समाजात एका आईचं स्थान किती महत्वाचं असतं. जो कोणी महिलेचा अनादर करतो त्याला देव शिक्षा देतो”, अशा शब्दात पलानीस्वामी यांनी ए राजा यांच्या टीकेला उत्तर दिलं.\nVIDEO: ममता बॅनर्जींनी सांगितलं तरी प्रचार करणार नाही; तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँचा पारा चढला\nTamilnadu election 2021 : तामिळनाडूचे मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींपुढे झुकतात तेव्हा वाईट वाटतं – राहुल गांधी\nSharad Pawar | काही लोकं गेले म्हणून नवीन नेतृत्त्व तयार झालं : शरद पवार\nNEET सह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा रद्द करा, नरेंद्र मोदींकडे मुख्यमंत्र्यांनंतर विरोधी पक्षाच्या नेत्याची मागणी\nPHOTOS: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेते आणि मुख्यमंत्र्यांकडून ‘Go Green’ संदेश, पाहा फोटो\nफोटो गॅलरी 2 weeks ago\nराहुल गांधींचा ट्विटर धमाका, एका दिवसात अनेक नेते, पत्रकारांना केलं अनफॉलो\nराष्ट्रीय 2 weeks ago\nMaharashtra Unlock : महाराष्ट्रात पुन्हा अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार, कशी असेल ही प्रक्रिया\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nनव्याने नोकरी करत असाल तर ITR फायलिंगबाबत या 5 गोष्टी समजून घ्या, कर्जापासून विजा मिळण्यासही मदत\nआता कुलरला गवत लावण्याचा काळ संपला, या कागदाचा उपयोग केल्यानं AC सारखी हवा\nIncome Tax: या पद्धतीने गुंतवणूक केल्यास 2 लाख रुपयांपर्यंत कर बचत, कसं ते सविस्तर वाचा…\nसर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच : उदयनराजे भोसले\nअन्य जिल्हे5 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\nAries/Taurus Rashifal Today 17 June 2021 | फसवणूक होऊ शकते, विचारांमध्ये सकारात्मकता ठेवा\nLeo/Virgo Rashifal Today 17 June 2021 | गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा, अनावश्यक खर्च होऊ शकतो\nLibra/Scorpio Rashifal Today 17 June 2021 | उत्पन्नाचे स्रोत वाढतील, धनलाभही होऊ शकतो\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/01/21/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2021-06-17T01:24:40Z", "digest": "sha1:5HYLXHP3YILISDAXHM77BUGMFSVPRM6Q", "length": 18985, "nlines": 239, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "डोंबिवलीत नाका कामगारांचे आरोग्य शिबीर संपन्न", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पु���र्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nडोंबिवलीत नाका कामगारांचे आरोग्य शिबीर संपन्न\nडोंबिवली ( शंकर जाधव ) महाराष्ट्र जनरल मजदूर संघटना महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील लादी नाका येथील नाका कामगारांचे आरोग्य शिभीर संपन्न झाले. या शिबिरात फुफुसाची, कानाची, डोळ्याची, रक्त, शुगर, कावीळ, किडनी, पोट, मलेरीया, लघवी, थाॅयराईड,रक्तातील लोहाचे प्रमाण, लिव्हर,रक्तातील मॅग्नेशियम तपासणी करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसळ यांनी दिली. या तपासणीत एखाद्या कामगाराला आजार झाल्याचे आढळल्यास सरकारकडून दीड लाख रुपये उपचारासाठी मदत म्हणून दिली जाणार आहे. मुंबईतील जे.जे.हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत नाका कामगारांना डोळ्याचे आजार आणि काही कामगारांना सिमेंटची एलर्जी असल्याचे समोर आले.त्यामुळे नाका कामगारांना या आजारावर औषध्ये देण्यात आली असली तरी नाका कामगारांनी काम करताना आपल्या डोळ्याची काळजी घेतली पाहिजे असे यावेळी डॉक्टरांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र युवा अध्यक्ष नामदेव भानुशे,सचिव रामदास घुले, केंद्रीय कमिटी सदस्य कैलाश काकडे, नाका अध्यक्ष रामेश्वर शेजळ यासंह अनेक पदाधिकाऱ्यांनी अथक मेहनत घेतली.\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nठाकुर्ली-डोंबिवली दरम्यान एक्स्प्रेस इंजिनात बिघाड\nआदिवासींच्या कोरड्या पाषाणात प्रकटला माणुसकीचा झरा..\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तो��गा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ��यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.champavateepatra.in/5710/", "date_download": "2021-06-17T03:12:41Z", "digest": "sha1:SCYPOZOTGMWZYWNLUW7CPFCGRDD2X4RC", "length": 4944, "nlines": 25, "source_domain": "www.champavateepatra.in", "title": "कारण नसताना सिटी स्कॅन नको अन्यथा ... - चंपावतीपत्र", "raw_content": "\nकारण नसताना सिटी स्कॅन नको अन्यथा …\nदेशात करोनामुळे भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे करोनापासून बचावासाठी प्रत्येक जण मास्क आणि सॅनेटाईझर्सचा वापर करत आहेत. त्याचबरोबर गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळत आहे. असं असलं तरी काही जणांना करोनाची कोणतीच लक्षणं दिसत नाही. मात्र त्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. अशात अनेक जण सीटी स्कॅनचा पर्याय निवडतात. मात्र त्यामुळे कर्करोगासारख्या आजारांना निमंत्रण मिळू शकतं असं एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं ��हे.\n‘करोनाच्या सुरुवातीला सीटी स्कॅन करुन काहीच फायदा नाही. कित्येक वेळा पॅचेस दिसतात. मात्र उपचाराअंती ते नाहीसे होते. एका सीटी स्कॅनमध्ये ३०० एक्सरेच्या बरोबरीचे रेडिएशन असतात. त्यामुळे कर्करोगासारख्या आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. चेस्ट एक्सरे नंतर डॉक्टरांच्या सल्ला घेऊनच सीटी स्कॅन करण्याचा ठरवावं’, असा सल्ला डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.‘काही जण दर तीन महिन्यानंतर सीटी स्कॅन करत आहे, हे पुर्णत: चुकीचं आहे. स्वत:हून डॉक्टर बनू नका. साधी लक्षणं असणारे औषधाने बरे होतात. त्यासाठी स्टेरॉईड घेण्याची गरज नाही. स्वत:हून डॉक्टर बनू नका’, असा त्यांनी पुढे सांगितलं.सोमवारी देशात ३,६८,०० नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३,४१७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.\nबीडमध्ये मराठी पत्रकार परिषदेकडूनपत्रकारावरील हल्ल्याचा निषेध\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला :आरोपीला तात्काळ अटक करा-एस एम देशमूख\nकरोना: रुग्णांची संख्या ५० हजारांच्या खाली घसरली\nममता बॅनर्जी ५ मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ\nsham Garje on संतोष सोहनीच्या अन्नदानाच्या महायज्ञाला\nअनिल भले on सोमवारपासून राज्यात मोफत एसटी सेवा\nAnkush Jalindar Tupe on जिल्हयात अन जिल्हाबाहेर नागरिकासाठी ऑनलाईन पास..\nकपिल on उंदरावर केला पहिला प्रयोग यशस्वी….\nNavnath Bhagwan Gade on स्वच्छाग्रही व ग्राम रक्षकदलास जि. प तर्फे ऑनलाईन प्रशिक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/arvind-kejriwal-news-in-marathi-4561328-NOR.html", "date_download": "2021-06-17T02:05:14Z", "digest": "sha1:PS7LUAMHCEYPD7NSQW2CHHUO6VKAJJXA", "length": 5453, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "arvind kejriwal news in marathi | अरविंद केजरीवालांचा वाराणसीत तळ, मोदींवर हल्ला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअरविंद केजरीवालांचा वाराणसीत तळ, मोदींवर हल्ला\nवाराणसी - आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल दुसर्‍या दिवशीही वाराणसीमध्ये तळ ठोकून होते. त्यांनी रोहानिया आणि सेवापुरी गावांचा दौरा केला. सिगरा स्टेडियममध्येही ते गेले. मोदी यांनी हिरानगरमध्ये एके-49 पाकिस्तानचे एजंट आहेत, असे म्हटल्यावर केजरीवाल संतापले.\nकेजरीवाल यांनी सर्वप्रथम गुजरात सरकारने दिलेल्या उत्तरावर प्रतिक्रिया दिली. गुजरात सरकारचे दावे ���ोटे आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी मोदी यांना लिहिलेले एक पत्रही दाखवले. मोदी पंतप्रधान झाल्यास गॅस तिप्पट तर वीज दुप्पट महाग होईल, असा दावा त्यांनी केला. मोदी नैसर्गिक वायू उत्खननाचा दर 14 पासून 16 डॉलर प्रतियुनिट करण्यास तयार झाले होते.\nयानंतर केजरीवाल यांनी रॉबर्ट वढेरा यांच्या जमीन घोटाळ्याबाबत 2012 मध्ये बोलल्याचे सांगितले. संबंधित कागदपत्रे मार्च 2011 मध्ये जेटली आणि सुषमा स्वराज यांच्याकडे पोहोचली होती, हे सत्य नाही काय राजस्थानमध्ये अनेक जमीन घोटाळे वढेरा यांनी केले आहेत. वसुंधराराजे सरकारने कोणताही एफआयआर का दाखल केला नाही\nकेजरीवाल करधाना येथे पोहोचले तेव्हा मोदी यांनी त्यांना पाकिस्तानी एजंट असल्याचा आरोप केला होता. केजरीवाल त्यावर म्हणाले, मोदी यांनी मुद्द्याचे बोलावे. पंतप्रधानपदाच्या उमेदवारास अशा पद्धतीची भाषा शोभत नाही.\nट्विटरवर शाब्दिक चकमक : मोदी यांच्या आरोपामुळे संतापलेले केजरीवाल केवळ करधानामध्ये प्रतिक्रिया देऊन थांबले नाहीत. त्यांनी ट्विटरवर म्हटले की, मोदी आपल्या मंत्रिमंडळातील भ्रष्ट लोकांवर उत्तर देत नाहीत. गॅसच्या किमतीवर काही बोलत नाहीत. विकासाच्या दाव्यावर स्पष्टीकरण देत नाहीत. येदियुरप्पा, श्रीरामुलू आणि रामविलास पासवान यांच्यावर गप्प आहेत. ते केवळ माझ्याविरुद्ध वाईट शब्दांचा वापर करतात. ही योग्य बाब नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/animal-husbandry/poultry-bird-management-in-winter-season/", "date_download": "2021-06-17T02:41:13Z", "digest": "sha1:WSYQTBTSDUGUZIXMRGECP6CKRZXBAJJE", "length": 18283, "nlines": 102, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "हिवाळ्यातील कोंबड्यांचे व्यवस्थापन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nविशेषतः कोंबड्या या इतर प्राण्यांच्या मानाने आजारांना लवकर व मोठ्या प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे कोंबड्यांची प्रत्येक ऋतुमध्ये विशेष काळजी घेऊन व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल करावा लागतो. कोंबड्यामध्ये विषाणूजन्य, जिवाणूजन्य, प्रजिवजन्य, पोषण तत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार तसेच आफ्लाटॉक्सीकोसीस व इतर विषबाधा आढळतात.\nकुक्कुटपालनामध्ये आजार प्रादुर्भावामुळे कोंबड्यामध्ये वजन घटणे, पक्षांचा मृत्यू होणे अशा समस्यामुळे कुक्कुटपालकाचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. म्हणून कोंबड्यांचे विविध रोगांपासून संरक्षण करण्यासाठी रोगनियंत्रण उपाययोजना करणे गरजेचे आहे. बऱ्याचदा हिवाळ्यामध्ये अतिथंडीमध्ये पक्षांवर अतिताण येतो. त्यामुळे उत्पादनात घट होऊन पक्षांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते व अंडी उत्पादनात घट येते. ऋतुमानानुसार हवामानात होणाऱ्या अचानक बदलामुळे पक्षांच्या वर्तणुकीमध्ये वातावरणाशी समरस होण्यासाठी बदल होत असतात.\nपक्षांच्या थंडीपासून बचावासाठी शरीरात ऊर्जा (उब) तयार करण्यासाठी पक्षी पंखाखाली पाय घेऊन मान पंखामध्ये घेऊन बसतात, खाद्य जास्त प्रमाणात खातात व पाणी कमी प्रमाणात पितात. अतिथंडी व शेडमधील ओलसरपणामुळे शेडमध्ये रोगकारक जिवाणू परजिवींची संख्या वाढते व या जिवाणू आणि परजिवींशी संपर्क येऊन कोंबड्यामध्ये रोग उद्भवतात व मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हिवाळ्यामध्ये रोग उद्भवण्याचे प्रमाण, रोगी पक्षांचे प्रमाण व मृत्यूदर हा मुख्यतः व्यवस्थापनाच्या प्रकारावर व पक्ष्यांना केलेल्या लसीकरणावर अवलंबून असते.\nविविध हवामानातील बदलांशी समरस होण्यासाठी पक्षांचे वय तितकेच महत्वाचे असते. दोन महिन्याच्या आतील (हा मुख्य वाढीचा काळ आहे) आणि सहा महिन्याच्या वरील वयाचे पक्षी (वयात येणारे पक्षी) हे संसर्गजन्य आजारांना जास्त प्रमाणात बळी पडतात. कोंबड्यामध्ये हिवाळ्यातील आजारांमध्ये मुख्यतः श्वसनास त्रास होणे, तणावाखाली असणे, नैराश्य असणे, हगवण, खाद्य न खाणे, विखुरलेले पंख,सुजलेला चेहरा व पाय पुढे घेऊन पडून राहणे यासारखी लक्षणे आढळतात. अशी लक्षणे बऱ्याच रोगांमध्ये आढळतात. त्यामुळे रोगनिदान करणे अवघड होते. हिवाळ्यामध्ये मुख्यत: आय.बी.डी (गंबोरो), फाऊल पॉक्स, फाऊल कॉलरा, ई. कोलाय, सालमोनेला हे रोग आढळतात.\nअति थंडीमध्ये हवेतील आर्दता वाढते. त्यामुळे गादी साहित्य तसेच खाद्यामध्ये कवकांची/बुरशीची वाढ होते. यामुळे अस्परजिलेसीस रोगाची लागण होऊन हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या गाठी फुफ्फुसात निर्माण होऊन श्वसनामध्ये अडथळा येतो.हिवाळ्यामध्ये पक्षांच्या जास्त प्रमाणात आजारी पडण्याच्या प्रमाणाला शेडमधील अनियंत्रित हवामान कारणीभूत ठरते. यामध्ये शेड व्यवस्थापन नीट नसणे, शेडमध्ये पुरेशी हवा खेळती न राहणे, एका ठिकाणी जास्त पक्षी ठेवणे, खाद्य कमी पुरवठा करणे हे घटक कोंबड्या आजारी पडण्यास कारणीभूत ठरतात. कोंबड्���ापासून चांगल्याप्रकारे उत्पादन मिळविण्यासाठी शेडमधील तापमान 21 ते 23 अंश सें.ग्रे. पर्यंत राहणे आवश्यक आहे. परंतु थंडीमध्ये काही भागातील तापमान 21 अंश सें.ग्रे. पेक्षा खूप कमी होते, अशावेळी पक्षांना शरीर तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जादा ऊर्जेची गरज असते. हिवाळ्यामध्ये जर तापमान खूपच कमी झाले तर पक्षी कोल्ड स्ट्रोकने (थंडीच्या कडाक्याने) मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे हिवाळ्यात पक्षांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.\nहिवाळ्यातील रोग नियंत्रणासाठी उपाययोजना\nहिवाळ्यामध्ये शरीर तापमान टिकविण्यासाठी व उबदारपणासाठी पक्षी जास्त प्रमाणात खाद्य खातात. यामुळे खाद्यावरील खर्च जास्त होतो तसेच ऊर्जा तयार करण्यासाठी न लागणारी पोषणतत्वे वाया जातात. त्याकरिता खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी व खाद्याचा अपव्यय टाळण्यासाठी ऊर्जायुक्त खाद्य पदार्थ जसे तेल, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचे खाद्यातील प्रमाण वाढवावे व इतर पोषणतत्त्वांचे प्रमाण तितकेच ठेवावे.\nशेडमध्ये दोन्ही बाजूच्या जाळ्यांना पडदे लावावेत. हे पडदे रात्री व पहाटे थंड हवेच्या वेळी बंद करावेत. दुपारी थोडी उष्णता असते त्यावेळी पडदे उघडावेत.\nशेडमधील तापमान विजेचे बल्ब, शेगडी किंवा बुडरच्या साहाय्याने वाढवावे.\nलोडशेंडींगच्या काळात शेडमधील तापमान वाढविण्याकरिता तातडीची सुविधा म्हणून जनरेटर, बॅटरीची सोय करावी.\nमुक्त शेडमध्ये कोंबड्यांना पूरक खाद्य द्यावे. जेणेकरून पोषणतत्वांची कमतरता होणार नाही.\nपक्षांना पिण्यासाठी कोमट पाणी उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून खाद्य खाण्याचे प्रमाण वाढून कोंबड्यांच्या शरीरातील ऊर्जा टिकवण्यास मदत होते.\nबऱ्याचवेळा शेडमध्ये पाणी सांडून गादी साहित्य ओले झाल्यास व शेडमधील आर्द्रता वाढल्यास गादी साहित्यामध्ये जंताची अंडी तयार प्रत्येक तीन महिन्याला जंतनिर्मूलन करणे फायदेशीर ठरते तसेच गादी साहित्य नेहमी कोरडे ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.\nकोंबड्यासाठी शेड तयार करताना कोंबड्यांचे प्रत्येक ऋतुमध्ये योग्य व्यवस्थापन करता येईल, असे नियोजनपुर्वक शेड तयार करावे. तसेच शेडमध्ये हवा खेळती राहील याचीही काळजी घ्यावी.\nठरवून दिल्याप्रमाणे कोंबड्यांना नियमित लसीकरण करून घ्यावे अधिक माहितीसाठी जवळच्या पशुवैद्यकाशी संपर्क करावा.\nज्या ज��या वेळी हवामानात अचानक बदल होऊन पक्षांवर ताण येतो, त्यावेळी पक्षांच्या आहारात इलेक्ट्रोलाईटस व 'ब' जीवनसत्वाचा वापर करावा, जेणेकरुन पक्षावरील ताण कमी होईल.\nडॉ. गणेश यु. काळुसे (विषय विशेषज्ञ, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र)\nडॉ. सी. पी. जायभाये (कार्यक्रम समन्वयक)\nकृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा.\nआफ्लाटॉक्सीकोसीस aflatoxicosis poultry कुक्कुटपालन गंबोरो Gambora फाऊल कॉलरा फाऊल पॉक्स fowl pox fowl cholera\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nजनावरांमधील कासदाह ची लक्षणे, प्रतिबंध व उपचार\nशेळीपालन व्यवसायाचे असे करा व्यवस्थापन:होणार फायदाच फायदा\nपावसाळ्यात जनावरांना होत असतात विविध आजार; पशू मृत पावण्याची असते शक्यता\nअशी घ्या पावसाळ्यात शेळ्यांची काळजी\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/opportunity-ruling-party-12-governor-appointed-seats-loyal-waiting/", "date_download": "2021-06-17T03:02:52Z", "digest": "sha1:CGTXU6RD6A4QMVJYG4B7N4TZ5GHCC2RG", "length": 14945, "nlines": 153, "source_domain": "policenama.com", "title": "राज्यपाल नियुक्त 12 जागा : सत्ताधार्‍यांकडून निष्ठावंतांपेक्षा आयारामांना संधी | opportunity ruling party 12 governor appointed seats loyal waiting | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\nराज्यपाल नियुक्त 12 जागा : सत्ताधार्‍यांकडून निष्ठावंतांपेक्षा आयारामांना संधी\nराज्यपाल नियुक्त 12 जागा : सत्ताधार्‍यांकडून निष्ठावंतांपेक्षा आयारामांना संधी\nमुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी ( Governor Appointment) अखेर महाविकास आघाडी सरकारने बारा जणांच्या नावाची शिफारस यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे सुपूर्द केली. सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 4 उमेदवारांना संधी दिली आहे. शुक्रवारी महाविकास आघाडीचे मंत्री शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेऊन ही यादी दिली.मात्र यात निष्ठावंतापेक्षा आयारामांनाच संधी देण्यात (opportunity-ruling-party-12-governor-appointed-seats-loyal-waiting) तिन्ही पक्षांनी धन्यता मान्याचे दिसून येत आहे.\nमहाविकास आघाडीकडून या 12 जणांच्या नावांबाबत प्रचंड गुप्तता पाळली आहे. राज्यपाल कोश्यारी ही 12 नावे जाहीर करतील असा विश्वास परिवहन मंत्री परब यांनी व्यक्त केला आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची शिफारस केली आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती, मात्र त्यांना भाजपाचे गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. तर चंद्रकांत रघुवंशी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.शिवसेनेने रघुवंशी यांच्या नावाची शिफारस केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेकडून इच्छुक असलेले सुनील शिंदे, युवासेनेचे राहुल कनाल, वरुण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर यांना अजूनही प्रतिक्षा यादीत राहावे लागणार आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे उभे राहिल्याने स्��ानिक आमदार सुनील शिंदे यांना मतदारसंघ सोडावा लागला होता.\nतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि गायक आनंद शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही आयारामांना संधी दिली आहे. अलीकडेच भाजपाचा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले खडसेंच्या नावाची शिफारस केली आहे. तर यशपाल भिंगे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून नांदेड लोकसभा निवडणूक लढवली होती. भिंगे धनगर समाजाचे प्रतिनिधीत्व करतात.\nदरम्यान काँग्रेसने रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध वनकर यांना उमेदवारी दिली आहे. यात चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून अनिरुद्ध वनकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. काँग्रेसने राज्यपाल नियुक्त जागेसाठी अनिरुद्ध वनकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून आयारामांना संधी देऊन निष्ठावंतांना प्रतिक्षा यादीत कायम ठेवल्याची चर्चा आहे.\nकरिना कपूर भडकली, म्हणाली – ‘प्रत्येक वेळी मुलींनाच का विचारले जातात असे प्रश्न \nज्याची तुलना क्रिकेटच्या देवाशी झाली, तो पृथ्वी सोशल मीडियावर होतोय ट्रोल \nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील…\nlooted youth in Katraj | कात्रज परिसरात हत्याराच्या धाकाने…\nसंसदीय स्थायी समितीचे ‘ट्विटर’ला समन्स; 18 जून रोजी संसद…\nNational Pension Scheme | पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर \n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या प���रवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\nCovid Update : 76 दिवसानंतर आढळल्या कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24…\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nOBC Reservation | ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ मैदानात, उद्यापासून…\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2…\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन; राजेश खन्ना-अमिताभ बच्चन यांच्या सोबत केले होते काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/cabinet-meeting-shivajayanti-many-ministers-are-unhappy-says-sources-262985", "date_download": "2021-06-17T03:00:39Z", "digest": "sha1:WGRWJETKC47AI5DJTDCV6CJ547D756FG", "length": 16843, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | उद्धव ठाकरेंच्या 'या' निर्णयामुळे अनेक मंत्री नाराज", "raw_content": "\nउद्धव ठाकरेंच्या 'या' निर्णयामुळे अनेक मंत्री नाराज\nमुंबई - उद्या 19 तारीख, तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करावी का तारखेप्रमाणे यामध्ये अनेक मतभेद आहेत. शिवसेनेच्या भूमिकेप्रमाणे शिवजयंती तिथी प्रमाणे साजरी करणं योग्य आहे. तर अनेकांना शिवजयंती ही तारखेप्रमाणे साजरी व्हायला हवी असं वाटतंय. दरम्यान, शिवजयंतीवरून कायम वादविवाद होणं काही नवीन नाही. यंदा देखील हा वाद उफाळून आला. मोठी बॅनरबाजी देखील झाली. मात्र यंदा या वादासोबत आणखीन एक वाद उफाळून आलेला पाहायला मिळतोय, तो म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी बोलावण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीचा.\nमोठी बातमी - नवी मुंबईत भाजपच्या 4 नगरसेवकांचा राजीनामा, आणखिन 5 नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत...\nउद्या छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती आहे. महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या उत्साहात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी केली जाते. अशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या एक निर्णयामुळे अनेक नेते दुखावले गेल्याचं बोललं जातंय. संपूर्ण राज्यभर उदया शिवजयंती साजरी होत असताना मंत्री मात्र नाराज आहे. मुख्यमंत्र्यांनी उदया कॅबिनेट बैठक बोलवल्यामुळे सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण अनिवार्य आहे. यामुळे मंत्र्यांना पूर्णवेळ त्यांच्या मतदार संघात जाणे शक्य नाही. यामुळे त्यांनी नाव न सांगण्यांच्या अटीवर नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी घ्यावी किंवा गुरुवारी घ्यावी असं काही नेत्यांचं म्हणणं आहे.\nमोठी बातमी - तुमच्यावर नजर ठेवणारं खतरनाक 'हे' ऍप गुगलने हटवलं..\nदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी 5 वाजता सह्याद्रीवर बोलावलेल्या बैठकीमुळे सकाळच्या वेळी मंत्री आपल्या मतदारसंघात नागरिकांसोबत वेळ घालवून नंतर बैठकीला हजर राहणार आहेत.\n तब्बल १०३ 'छत्रपती' विजेते खेळाडू पुरस्कार करणार परत; राज्य सरकारने कार्यवाही न केल्याने घेतला निर्णय\nनागपूर : राज्य शासनाने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंच्या थेट नियुक्तीसंदर्भात शिवजयंतीपर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रातील १०३ छत्रपती पुरस्कारविजेते खेळाडू आपापला सन्मान शासनाला सन्मानाने परत करणार आहेत. तसा इशारा पुरस्कारविजेत्या खेळाडूंनी दिला आहे.\nशिवजयंतीला जाचक अटी घालणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा नांदेडात घंटानाद\nनांदेड : छत्रपती शिवरायांच्या जयंतीला जाचक अटी टाकणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ नांदेड येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्या वतीने घंटानाद आंदोलन करुन राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फ\nअदित्य ठाकरे In Action Mode राजशिष्टाचार मोडल्याने महाराष्ट्र सदनातील अधिकारी कार्यमुक्त\nमुंबई : नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील उपहारगृहात सैन्य दलाच्या बॅंड पथकातील जवानांसमवेत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी सदनचे सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) विजय कायरकर यांना पदावरुन कार्यमुक्त करण्यात आले आहे. तसेच कायरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन त्यांची चौकशी करण्यासंदर्भात त्\nभाजपात गेले, नाराज झाले, पुन्हा आले माघारी\nऔरंगाबाद : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी इतर पक्षातील पदाधिकारी, नगरसेवकांना गळाला लावण्याचे काम सुरू आहे. आता तर शिवसेनेने भाजपला भलेमोठे खिंडार पाडले आहे.\nराज ठाकरे औरंगाबादेत आले, पण कोरोनाने केला मूड ऑफ\nऔरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर���माण सेना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी (ता. १२) शिवजयंती साजरी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारीच (ता. ११) मोठा जामानिमा घेऊन औरंगाबादेत डेरेदाखल झाले होते. पण कोरोनाने घात केला\nइंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं केलेल्या सायकल रॅलीवर फडणवीसांची टीका\nमुंबईः आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी राज्यातील काँग्रेसचे मंत्री, नेते आणि आमदारांनी इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढली. केंद्र सरकारकडून होत असलेल्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी ही सायकल रॅली आयोजित केली होती. या सायकल रॅलीवर विरोधी पक्षनेते दे\nशिवरायांचे नाव घेऊन सत्तेवर आले आणि नरेंद्र मोदींना शिवराय समजू लागले; सचिन सावंतांची टीका\nमुंबई - भाजपने अनेकवेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे,. महाराजांचे नाव फक्त राजकीय स्वार्थासाठी वापरणाऱ्या भाजपला महाराजांची कन्या आणि पत्नी यांच्यातील फरकही समजला नाही. सकवारबाई महाराजांच्या कन्या होत्या तसेच त्यांच्या एका पत्नीचे नावही सकवारबाई होते. परंतु भाजपच्या विकृत लोकां\n शिवसेनेचे पुन्हा लोटांगण; भाजपची घणाघाती टीका\nमुंबई - सत्तेसाठी काँग्रेस - राष्ट्रवादी पुढे लोटांगण घालणाऱ्या शिवसेनेने आता शिवजयंती साजरी करण्यावर बंधने लादून 'घालीन लोटांगण, वंदीन चरण' चा नवा प्रयोग सादर केला आहे, अशी टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याबाबतच्या सरकारने जारी केलेल्या अधिकृत मार्गदर्शक सूचना\nमुंबई, ता. 12 : छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार दि. 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी\n'बघताय ना बाळासाहेब', शिवजयंतीवरील निर्बंधावरून मनसेची सरकारवर टीका\nमुंबई: ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवसेनेची स्थापना झाली आज त्याच शिवजयंतीच्या मिरवणुकीवर कोरोनाच्या नावाने निर्बंध आणले जात आहेत. बघताय ना बाळासाहेब, असे टोले ��गावत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विषयावरील सरकारी निर्णयावर जोरदार टीका केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/weekly-horoscope-14th-february-20th-february-2021-409132", "date_download": "2021-06-17T02:12:50Z", "digest": "sha1:BYTXTTUOXNGET4IGASYE5EIAAK43ZMX5", "length": 24370, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | साप्ताहिक राशिभविष्य (ता. १४ फेब्रुवारी २०२१ ते २० फेब्रुवारी २०२१)", "raw_content": "\nमाणूस ही एक ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा सूर्याचीच असते. पृथ्वीवर पृथकपणे वावरणारी, प्राकृतिक ऊर्जा अर्थात सूर्याचीच असते. तेजाला आकृतिबद्ध करणारी ऊर्जा ही ओघानं सूर्याचीच असते आणि मृगजळाचा भास निर्माण करणाऱ्या शशिकिरणांची ऊर्जा ही सूर्याचीच असते\nसाप्ताहिक राशिभविष्य (ता. १४ फेब्रुवारी २०२१ ते २० फेब्रुवारी २०२१)\nमाणूस ही एक ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा सूर्याचीच असते. पृथ्वीवर पृथकपणे वावरणारी, प्राकृतिक ऊर्जा अर्थात सूर्याचीच असते. तेजाला आकृतिबद्ध करणारी ऊर्जा ही ओघानं सूर्याचीच असते आणि मृगजळाचा भास निर्माण करणाऱ्या शशिकिरणांची ऊर्जा ही सूर्याचीच असते चंद्राला प्रकाशात आणणारी ऊर्जा ही सूर्याचीच असते आणि सर्वांत शेवटी चंद्रबळाचा विचार करणाऱ्या ज्योतिषाला ऊर्जा देणारा सूर्यच आहे चंद्राला प्रकाशात आणणारी ऊर्जा ही सूर्याचीच असते आणि सर्वांत शेवटी चंद्रबळाचा विचार करणाऱ्या ज्योतिषाला ऊर्जा देणारा सूर्यच आहे एवंच, व्यक्त होणारं जगत आणि व्यक्त होणारी व्यक्ती सूर्यप्रकाशात लाईम लाईटमध्ये येते असेच म्हणाना\nव्यक्त आणि अव्यक्त यांचा सांधा पंचमहाभूतात्मक धाग्यांतून विणला जातो आणि हेच वस्त्र लपेटून प्रकृतीचा खेळ सूर्यप्रकाशात नांदतो असेच म्हणावे लागेल. व्यक्ती प्रकाशात येते म्हणजे नेमके काय हो शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांचा अनुभव घेणारी ऊर्जाच व्यक्तीचा व्यक्तिप्रपंच मांडत असते\n'ध्येयः सदा सवितृ मण्डलमध्यवर्ती'' असेच उपनिषदे सांगत आली आहेत. त्यांच्या मते आत्मा हा रथी, शरीर हे रथ, बुद्धी हा सारथी व मन हे लगाम म्हटले आहे बुद्धी ही मनाला घेऊन आत्मप्रकाशात नांदली पाहिजे असेच गीतेत सांगितले आहे. सूर्य हा आत्मप्रकाशच आहे. हा आत्मप्रकाश बुद्धी, मन आणि पंचमहाभूतांची ऊर्जा होत बंधरहित अवस्थेत सतत नित्य किंवा सदोदित प्रकाशात असतो किंवा भोगून अभोक्ता असतो बुद्धी ही मनाला घेऊन आत��मप्रकाशात नांदली पाहिजे असेच गीतेत सांगितले आहे. सूर्य हा आत्मप्रकाशच आहे. हा आत्मप्रकाश बुद्धी, मन आणि पंचमहाभूतांची ऊर्जा होत बंधरहित अवस्थेत सतत नित्य किंवा सदोदित प्रकाशात असतो किंवा भोगून अभोक्ता असतो असा हा रथसप्तमीचा सूर्योदय भीष्माचार्यांना गीताबोध आठवून देत अष्टमीच्या योगसमाधीकडे घेऊन गेला असा हा रथसप्तमीचा सूर्योदय भीष्माचार्यांना गीताबोध आठवून देत अष्टमीच्या योगसमाधीकडे घेऊन गेला मित्रहो, शब्दब्रह्माच्या व्यक्तिप्रपंचाचा संसाररथ आत्मवंचित होऊन भरकटत जाऊ नये म्हणून रथसप्तमी साजरी करतात मित्रहो, शब्दब्रह्माच्या व्यक्तिप्रपंचाचा संसाररथ आत्मवंचित होऊन भरकटत जाऊ नये म्हणून रथसप्तमी साजरी करतात यंदाचा रथसप्तमीचा सूर्योदय बुध-गुरू सहयोगातून आणि श्रीगणेशाच्या आशीर्वादातून ज्ञानप्रकाशातून पाहूया\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nमेष : सप्ताह अनेक प्रकारांतून श्रीगणेशा करणाराच १६ च्या वसंत पंचमीची संध्याकाळ मोठ्या सुवार्तांची. भरणी नक्षत्रास ग्रहांचे योगदान. अश्‍विनी नक्षत्रास परदेशगमनाच्या संधी. कृत्तिका नक्षत्रास रथसप्तमीची सूर्यकिरणे नवी दिशा देणारी. शनिवार धनवर्षावाचा.\nवृषभ : सप्ताह मंगलमयीच राहणार आहे. सूर्यदर्शन घेऊन कामाला लागा. रोहिणी नक्षत्रास सप्ताहाचा आरंभ आणि शेवट सर्वार्थानं मस्तच. बॅटरी चार्ज करून ठेवा. मृग नक्षत्रास सोमवारची श्रीगणेश जयंती मोठी अलौकिक राहील. नोकरीतून भाग्योदय.\nमिथुन : बुध-गुरू शुभ योगातून गुंतवणुकींतून लाभ. व्यावसायिक येणी येतील. आर्द्रा नक्षत्रास वास्तुविषयक खरेदी-विक्रींतून लाभ. १८ चा गुरुवार गाठीभेटी यशस्वी करणारा. पुनर्वसू नक्षत्रास वसंत पंचमीचा मंगळवार मोठ्या सुवार्तांचा. नोकरीत लाभ.\nकर्क : घरात भक्तिसुगंध दरवळेल. अर्थात घरात देवतांचा वावर राहील. घरातील प्रिय व्यक्तींची मंगलकार्ये ठरतील. आश्‍लेषा नक्षत्रास रथसप्तमीचा सूर्योदय भाग्य घेऊन येणारा. पुष्य नक्षत्रास सप्ताहाची सुरुवात मानसन्मानाची. पुनर्वसू नक्षत्रास अपत्ययोग.\nसिंह : मघा नक्षत्रास सप्ताहाचा शेवट नोकरीत भाग्योदयाची चाहूल देईल. विवाहयोग आहेतच. १९ ची रथसप्तमी पूर्वा नक्षत्रास वैवाहिक जीवनातून आनंदोत्सवातून दी���प्रज्वलन करणारी. उत्तरा नक्षत्रास १६ ची वसंत पंचमी शत्रुत्व मिटवणारी.\nकन्या : बुध-गुरू शुभ योगातून श्रीगणेश जयंतीचे मांगल्य वाढेलच. घरातील तरुणांचे भाग्य उलगडेल. हस्त नक्षत्रास वास्तुयोग. उत्तरा नक्षत्रास रथसप्तमीचा शुक्रवार नोकरीत शुभलक्षणी. एखादं सावट जाईल. चित्रा नक्षत्रास रथसप्तमी धनवर्षावाची. पती वा पत्नीला भाग्योदय.\nतूळ : सप्ताह ग्रहयोगांतून घरात मांगल्याचा. घरात मंगलकार्ये ठरतील. १८ चा गुरुवार चित्रा नक्षत्रास नोकरीतील नव्या जडणघडणींतून लाभ देणारा. विशाखा नक्षत्रास कोर्टप्रकरणातून सामोपचाराचा मार्ग मिळेल. शनिवार स्वाती नक्षत्राची पुत्रचिंता घालवेल. भाजण्यापासून जपा.\nवृश्‍चिक : सप्ताह आपल्या राशीस एकूणच निर्धोक. तरुणांना मोठा आश्‍वासक सोमवारची श्रीगणेश जयंती दैवी प्रचितीचीच. विशिष्ट संकल्पपूर्तीचा आनंद मिळेल. सप्ताहाचा शेवट मोठ्या गोड बातम्या देणारा. ज्येष्ठा नक्षत्रास ता. २० चा शनिवार जीवनाला दिशा देणारा. अनुराधाचा विवाह\nधनू : गुरूची आपली रास सप्ताहात ता. १५ व १६ या दिवसांत श्रीगणेशांची कृपा प्राप्त करेल. मूळ नक्षत्रव्यक्ती रथसप्तमीचा मुहूर्त साधत प्रकाशात येतील. विशिष्ट नोकरीचा लाभ होईल. पूर्वाषाढा नक्षत्रास सप्ताहाची सुरुवात शैक्षणिक भाग्योदयाची. परिचयोत्तर विवाहयोग.\nमकर : सप्ताहात जणू त्रिवेणी संगमावर स्नान कराल. ता. १५ व १६ हे दिवस पावन करणारे. श्रवण नक्षत्रास हृद्य प्रसंगातून नेणारे. व्यावसायिकांना लक्ष्मीच्या प्रसादातून धन्यता धनिष्ठा नक्षत्रास १९ चा रथसप्तमीचा दिवस व्यावसायिक उलाढालींचा. नोकरीत बदलीतून बढती. मात्र प्रवासात जपा.\nकुंभ : सप्ताहातील बुध-गुरू युतीयोग शैक्षणिक प्रश्‍न सोडवणारा. परदेशस्थ तरुणांना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट रथसप्तमीच्या सप्ताहात ऊर्जा देणारा. ओळखी-मध्यस्थीतून लाभ. शततारका नक्षत्रास देवदर्शन. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रास धनयोग. व्यावसायिक वसुली.\nमीन : गुरू-बुध युती योगाचे श्रीगणेश जयंतीजवळ अधिष्ठान राहील. सप्ताहात शुभ संकल्प कराच. विवाहस्थळांकडे लक्ष द्या १६ च्या वसंत पंचमीचा मुहूर्त कराच. उत्तराभाद्रपदा व्यक्तींना ग्लॅमर देणारी रथसप्तमी १६ च्या वसंत पंचमीचा मुहूर्त कराच. उत्तराभाद्रपदा व्यक्तींना ग्लॅमर देणारी रथसप्तमी रेवती नक्षत्रास कॅम्पसमधून नोकरी. दिलखुलास मुलाखती द्या\nजाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य; मेष राशीचा वाढेल उत्साह\nमन सब का आधार माणसाचं दैनंदिन जीवन हा एक जाणिवेचा प्रवास असतो. दिवसभर माणूस काही काळ जागा असतो, काही काळ झोपेत, स्वप्नात जागा असतो, तर काही काळ स्वप्नाव्यतिरिक्त गाढ झोपेत असतो. माणसाचं एकच मन जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती (गाढ झोप) अशा तिन्ही अवस्थांतून फुलत असतं, फळत असतं, गहिवरत असतं, वि\nतिची आणि तुझी 'ही' रास आहे 'या' राशींच्या कपल्सचं पटणं कठीण..\nमुंबई : भारतीय परंपरेनुसार लग्नाआधी मुलगा आणि मुलीची जन्मपत्रिका बघणं महत्वाचं मानलं जातं. जन्मपत्रिकेनुसार तुमची कुंडली जुळत असेल तरच लग्न ठरवण्यात काहींचा कल असतो. मात्र प्रेमविवाह करणाऱ्यांना कुंडली किंवा राशींचं फारसं पडलेलं नसतं. काही लोकं राशिभविष्य आणि ग्रहांवर विश्वास ठेवतात तर काह\n18 मार्च : आजचं भविष्य आवर्जून वाचा\nआजचे दिनमान 18 मार्च 2020 बुधवार\nजाणून घ्या आजचे राशी भविष्य; तूळ राशीसाठी आनंदाचा दिवस\nमेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामास विलंब लागण्याची शक्यता आहे. वृषभ : जिद्द वाढणार आहे. मनोबलाच्या जोरावर कामे यशस्वी कराल. आत्मविश्वामसपूर्वक वागाल. मिथुन : आज तुमचे कामामध्ये लक्ष लागणार नाही. एखादी मानसिक चिंता राहील. कामाचा ताण व दगदग जाणवेल.\nराशिभविष्य (ता. १७ जानेवारी २०२१ ते २३ जानेवारी २०२१)\n माणूस आणि माणसाचं अस्तित्व हे एक स्पंदन आहे आणि हे स्पंदन आजूबाजूच्या वातावरणावर परिणाम करत असतं. पंचमहाभूतं खवळतात हे आम्ही मान्य करतो. अशा या नैसर्गिक दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी माणूस आपली सुरक्षाव्यवस्था कार्यान्वित ठेवतच असतो; परंतु माणूस आणि माणसाची स्पंदन\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 28 डिसेंबर\nसोमवार : मार्गशीर्ष शुद्ध १४, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ७.०६ सूर्यास्त ६.०६, चंद्रोदय दुपारी ४.४०, चंद्रास्त सकाळी ६.१४, भारतीय सौर पौष ७ शके १९४२.------------------------------------------------------\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १४ जानेवारी २०२१\nगुरुवार : पौष शुद्ध १, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, चंद्रोदय सकाळी ७.४५, चंद्रास्त सायंकाळी ७.३१, मकर संक्रांती, चंद्रदर्शन, संक्रमण पुण्यकाळ सकाळी ८.१५ पासून सायंकाळी ४.१५ पर्यंत, भारतीय सौर पौष २४ शके १९४२.\nआजचे ��ाशिभविष्य आणि पंचांग- १८ जानेवारी २०२१\nसोमवार : पौष शुद्ध ५, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय सकाळी १०.५४, चंद्रास्त रात्री ११.०५, सूर्योदय-७.११, सूर्यास्त-६.१९, भारतीय सौर पौष २७ शके १९४२.\nजाणून घ्या आजचे राशिभविष्य : १५ मे\nदिनांक : 15 मे 2020 : वार : शुक्रवार आजचे दिनमान मेष : शुभ कामासाठी दिवस चांगला नाही. अनेकांचे सहकार्य मिळवू शकाल. वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. मुलामुलींच्या समस्या निर्माण होतील. मिथुन : हाती घेतलेल्या कामात यश मिळवू शकाल. इच्छाशक्ती वाढेल. कर्क : दिवस प्रतिकूल आहे. कोणतीही\nराशीभविष्य : धनू, मकर आणि कुंभ राशीला मोठा दिलासा, मेषवाल्यांनी राहा शांतच\nकोरोना लॉकडाऊनमुळे सध्या सर्वजण घरातच आहेत. त्यांना लॉकडाऊन कधी उठणार याची चिंता तर आहेच, पण भविष्यात काय काय पाहायला मिळू शकतं, याचेही भीतीयुक्त कुतुहल आहे. काही जणांच्या कौटुंबिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्वांबाबत औरंगाबाद येथील ज्योतिषतज्ज्ञ आणि वास्तु तज्ज्ञ अनंत पांडव यांनी eSa\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/06/O91U4z.html", "date_download": "2021-06-17T02:18:25Z", "digest": "sha1:U5LK3WW4MJI5WLN2WHFMYFFYL2O2LOZS", "length": 9751, "nlines": 62, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "नागरिकांनी पावसाळ्यात काळजी घ्या- मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे", "raw_content": "\nHomeनागरिकांनी पावसाळ्यात काळजी घ्या- मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे\nनागरिकांनी पावसाळ्यात काळजी घ्या- मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे\nनागरिकांनी पावसाळ्यात काळजी घ्या: मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे\nग्रामीणचे २६७ कोरोना रुग्ण बरे होऊन स्वगृही परतले\nठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत २६७ कोरोना रुग्ण या महामारीवर मात करून स्वगृही परतले आहेत.सध्याच्या घडीला ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २४९ कोरोना रुग्णावर उपचार सुरु आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता, स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. आता पावसाला सुरु होत असून स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी केले आहे.\nग्रामीण भागातील रुग्ण बरे होत आहेत हि सुखद बातमी आहे. दिवसागणिक रुग्ण वाढत असले तरी बरे होण्याचे प्रमाण देखिल चांगले आहे. आरोग्य प्रशासन सुयोग्यरित्���ा परिस्थिती हाताळत आहे. ग्रामीण भागातील नागरिक देखिल प्रशासन वेळोवेळी करत असलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करत आहेत. जिल्ह्यातील मुरबाड तालुका प्रशासनाने कोरोनावर मात करण्यासाठी सुयोग्य नियोजन केलेले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.\nउर्वरित तालुक्यात देखिल आरोग्य विभागा अंतर्गत नियमित सर्वेक्षण सुरु आहे. प्रतिबंधित क्षेत्रात कडक अमलबजावणी करण्यात येत आहे. आजच्याघडीला ७६ प्रतिबंधित क्षेत्र कार्यरत असून १ हजार १९८ पथकाच्या माध्यमातून आतापर्यंत १ लाख २० हजार ५०३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. शिवाय प्रत्येक ग्रामपंचायती मार्फत औषध फवारणी, नालेसफाईची कामे, निर्जंतुकीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.\nठाणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य यंत्रणा काम करत आहे. ग्रामीण भागातील कोरोना रूग्णासाठी विविध भागात क्वारंटाईन सेंटर आणि कोरोना केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. यामध्ये टाटा आमंत्रा कल्याण बायपास, बीएसयुपी सोनिवली बदलापूर, सिद्धार्थ कॉलनी ( खडवली ) कुडवली ( मुरबाड ) जोंधळे कॉलेज ( आसनगाव ) शेटे कॉलेज ( कसारा ) आदि ठिकाणी क्वारंटाईन सेंटर आहेत. तर प्रेसिडेन्सी इंग्लिश हायस्कूल एलकुंदे भिवंडी, भिनार आश्रमशाळा, जोंधळे कॉलेज, नारायण स्कूल वरप, बीएसयुपी सोनिवली , काचकोळी आश्रमशाळा, एनटीई इंजिनियरिंग कॉलेज आदी ठिकाणी कोरोना केअर सेंटर तयार करण्यात आलेले आहे. सध्याच्या घडीला घरी अलगीकरण केलेले १०३९ लोक असून अलगीकरण कक्षात भरती केलेले ४७४ लोक आहेत.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2018/10/29/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T02:59:27Z", "digest": "sha1:NTVGGIHTLHJONBRHX4WIDJ4A35BMXWQM", "length": 19699, "nlines": 241, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "भारिप बहुजन महासंघाच्या कार्यालयाचे उदघाटन ; अनेकांनी केला भारिपमध्ये प्रवेश", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nभारिप बहुजन महासंघाच्या कार्यालयाचे उदघाटन ; अनेकांनी केला भारिपमध्ये प्रवेश\nअंबरनाथ दि. २९ अंबरनाथ शहरात भारिप बहुजन महासंघाच्या “पक्ष कार्यालयाचा उद्धाटन समारंभ व नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशाचा” कार्यक्रम अंबरनाथ पश्चिमेकडील कल्याण-बदलापूर रस्त्यालगत असणाऱ्या भारिपच्या जनसंपर्क कार्यालय याठिकाणी करण्यात आले होते. पक्षाच्या कार्यालयाचे उदघाटन शेषराव वाघमारे, अंकुश बचुटे व सारंग थोरात यांच्याहस्ते करण्यात आले. दरम्यान बहुजन विकास आघाडीचे शहर अध्यक्ष ऍड. संदीप पगारे यांनी भारिपमध्ये जाहीर प्रवेश केला.\nयाप्रसंगी अंबरनाथ शहराध्यक्ष अविनाश गाडे, शिवाजी फुले-शाहू-आंबेडकर संघटनेचे प्रमुख धनंजय सुर्वे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व ठाणे जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nजिल्ह्यात हा कार्यक्रम सर्वात मोठा असल्याने अंबरनाथ शहर भारीपमय झाले होते. आंबेडकर चळवळीतील प्रमुख व कार्यकर्त्यांनी भारिप बहुजन महासंघात प्रवेश घेतल्याने राजकारणात नवीन कलाटणी मिळाल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच शिवाजी फुले-शाहू-आंबेडकर संघटनेचे प्रमुख धनंजय सुर्वे यांनी पक्षात प्रवेश घेतल्यानंतर पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झालेली असल्याचे शहराध्यक्ष अविनाश गाडे यांनी सांगितले.\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nस्वामीनगर येथील नाल्यामध्ये पडून मृत्यू पावलेल्या बालक राघव यांच्या परिवारास २ लाखाची आर्थिक मदत\nअंबरनाथकरांना “भव्य शैक्षणिक सुविधा केंद्र” तसेच “एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भवनाच्या” पायाभरणीच्या कामाचा शुभारंभ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आह��. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/12/13/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8B/", "date_download": "2021-06-17T03:02:26Z", "digest": "sha1:PQBYE57GYGQTZSOOGNBNW534JAPPNHZK", "length": 21992, "nlines": 243, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "इंदिरा चौकात सोनसाखळी चोरट्याला महाविद्यालयीन विद्यार्थाने पडकले…", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nइंदिरा चौकात सोनसाखळी चोरट्याला महाविद्यालयीन विद्यार्थाने पडकले…\nनागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या दिले ताब्यात ..\nडोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील गजबजलेल्या इंदिरा चौकात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळत असताना सोनसाखळी चोरट्याला एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने पाठलाग करून पकडले. ही घटना शुक्रवारी दुपारी साडे वाजण्याच्या सुमारास घडली.नागरिकांनी चोरट्याला चोप देत रामनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरट्याला पकडणाऱ्या विद्यार्थ्याला अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते प्रशस्त्रीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.\nयोगेश दिनेशचंद्र पांडे ( १९ ) असे सोनसाखळी चोरट्याचे नाव आहे.हा सराईत चोरटा असून यापूर्वीही त्याने डोंबिवली शहरात सोनसाखळी चोरल्या असून त्याला अटक केल्याने अनेक गुन्हांची उकल होण्याची शक्यता आहे.सुजाता धावडे या ज्येष्ठ महिलेच्या फिर्यादीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धावडे या दुपारी इंदिरा चौकातील एका साडीच्या दुकानात जाण्यासाठी आत जात असताना अचानक सोनसाखळी चोरटा योगेश पांडे याने पाठीमागून त्याच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड करताच महाविद्यालयीन विद्यार्थी सहीन सुरेश कोथीमिरे याने त्याच्या पाठलाग करून त्याला पकडले.आरडा-ओरडा एकूण नागरिकांनीहि त्याच्या पाठीमागे धावले. सुरेशने चोरट्याला पकडले असता चोरट्याने मंगळसूत्र तोंडात कोंबले.सुरेशने त्याच्या पाठीला जोरदार ठोसा मारताच त्याने मंगळसूत्र तोंडातून बाहेर काढले.त्यानंतर नागरिकांनी त्याला चांगलाच चोप द��ला.रामनगर पोलिसांना खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सोनसाखळी चोरट्याला पकडून पोलीस ठाण्यात नेले.\nसोनसाखळी चोरट्यांचे डोंबिवलीकडे लक्ष….\nदोन- तीन वर्षापूर्वी सोनसाखळी चोरटे शहरात धुमाकूळ घालला होता. नागरिकांच्या वाढत्या तक्रारीकडे लक्ष देत पोलिसांनी गस्त वाढल्याने काही प्रमाणात सोनसाखळी चोरीचे प्रकार कमी झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा सोनसाखळी चोरट्यांनी डोंबिवली शहराला लक्ष केल्याचे दिसते. भरदिवसा रस्त्यावरून पायी चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पळ काढण्याच्या प्रकार सुरु केले. शुक्रवारी गजबलेल्या इंदिरा चौकात सोनसाखळी चोरटा पकडला गेल्याने आता पुन्हा ही टोळी सक्रीय झाली आहे का असा प्रश्न डोंबिवलीकरांना पडला आहे.\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nचोरांनी रिक्षातून मोबाईल खेचताना महिलेचा तोल जाऊन खाली पडल्यामुळे गेला होता जीव.. सदर चोरांना नौपाडा पोलिसांनी २४ तासात केली अटक..\nमदत करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार.\nबिबट्याची कातडी विक्री करण्यास आलेल्या दोघांना अटक\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते ���ृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28453", "date_download": "2021-06-17T03:22:50Z", "digest": "sha1:4QIEGJUNTN5FDFYYLWT4WGLVGG7HAVVB", "length": 17656, "nlines": 200, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\n२७५. “त्यानंतर त्या देवतांनी भगवंताला विचारलें कीं, त्यांच्यापैकीं सुभाषित कोणाचें भगवान् म्हणाला, ‘पर्यायानें सर्वांचेंच सुभाषित आहे. परंतु माझें म्हणणेंहि ऐका –\nसब्भिरेव समासेथ सब्भि कुब्बेथ संथवं \nसंत सद्धम्ममञ्ञाय सब्बदुक्खा पमुच्चति \nयेथें चौथ्या चरणाचा अर्थ – प्राणी सर्व दु:खापासून मुक्त होतो.”\n१ (१ देवतासंयुत्त, सतुल्लपकायिक वग्ग, सुत्त १ पहा.)\n२७६. ‘संगति कीजै साधुकी हरै और की व्याधि \nइत्यादिक कबीराच्या वचनांशीं, आणि –\nजाली पापा तापा तुटी दैन्य गेलें उठाउठी \nतुका म्हणे आले घरा तोचि दिवाळी दसरा \nइत्यादिक तुकारामाच्या अभंगांशीं, व त्या काळच्या इतर साधुसंतांच्या अशा प्रकारच्या वचनांशीं वरील उतार्‍याची तुलना केली असतां असें वाटूं लागतें कीं, या संतमंडळीनें सत्संगतीची कल्पना बौद्ध वाङ्मयांतूनच घेतली असावी.\n२७७. परंतु बिचार्‍या संतांना बुद्धाची कल्पना बेताबाताचीच होती.\nवे कर्ता नहिं बौद्ध कहावै नहीं असुर को मारा \nज्ञानहीन कर्ता भरमें माया जग संहारा \nया वचनावरून कबीराला विष्णुपुराणांतील बौद्ध अवतार माहीत होता असें दिसतें. कबीर काशीमध्यें रहात असल्याकारणानें त्याला एवढें तरी माहीत होतें. परंतु तुकोबाला हेंहि माहित नव्हतें. बौद्ध अवतार म्हटला म्हणजे नुसता मुका, ही त्याची कल्पना बौध्य अवतार माझिया अदृष्टा बौध्य अवतार माझिया अदृष्टा मौन्य मुखें निष्ठा धरियेली \nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nवि��ाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौ��ा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/vidarbha-and-marathwada-farmers-group-to-get-mobile-van-for-fish-sale/", "date_download": "2021-06-17T03:06:58Z", "digest": "sha1:YKHSOMLE3BEVEJCJAAQZ2BFVSSWTXROH", "length": 8466, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी गटांना मिळणार मासळी विक्रीसाठी फिरते वाहन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nविदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी गटांना मिळणार मासळी विक्रीसाठी फिरते वाहन\nमराठवाडा आणि विदर्भातील निवडक 10 जिल्ह्यातील शेतकरी गटांना मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे मराठवाड्यातील 17 आणि विदर्भातील 27 अशा एकूण 44 शेतकरी गटांना लाभ होणार आहे.\nया योजनेंतर्गत शासनाकडून 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार असून 10 टक्के लाभार्थ्यांचा हिस्सा असणार आहे. एका गटासाठी जिल्हा नियोजन सम���तीकडून 6लाख उपलब्ध करण्यात आले आहेत. या माध्यमातून पाच शेतकऱ्यांचा समावेश असलेल्या गटाला एक वाहन देण्यात येणार आहे. तसेच मासेमारांकडून शेतकरी गटांना मासे उपलब्ध करुन देण्यासाठी सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त हे समन्वय साधणार आहेत.\nशेतकरी गटाच्या सदस्यांना मासे हाताळणे, त्यांचे शीतपेटीत जतन करणे आणि त्यांच्यावर प्रक्रिया करणे याबाबतचे प्रशिक्षण जिल्हास्तरावर देण्यात येणार आहे. या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी गटांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्���ा वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%89%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3.html", "date_download": "2021-06-17T01:38:26Z", "digest": "sha1:5BAJ4NZKJHZSBT3W42T7RABN72FSJSUN", "length": 19916, "nlines": 233, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "उजनीतून नदी, कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nउजनीतून नदी, कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात\nby Team आम्ही कास्तकार\nसोलापूर : उजनी धरणातून कालव्यासह भीमा-सीना बोगद्यातून पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याच्या उन्हाळी पहिल्या आवर्तनास सुरुवात करण्यात आली आहे. सध्या धरणात ६१.०७ टक्के पाणीसाठा आहे. त्यापैकी उजनी कालव्यात ४०० क्युसेक तर भीमा-सीना जोड कालव्यात २०० क्युसेक असा विसर्ग सोडण्यात येत आहे.\nगेल्या दोन दिवसांत त्यात टप्प्या टप्प्याने वाढ करण्यात येत आहे. उजनीतून भीमेत सहा हजार तर कालव्याद्वारे ३ हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येणार आहे. टाकळी बंधाऱ्यात २७ मार्चपर्यंत सोलापूर शहराला पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक होता. पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आणि भीमा नदी काठावरील अनेक गावे व वाड्या-वस्त्यांना पिण्यासाठी, पशुधनासाठी आणि शेतीसाठी पाण्याची आवश्यकता होती. सध्या सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजना चालू आहे. सध्या धरणात एकूण ९६.६०टीएमसी पाणीसाठा आहे. त्यापैकी ३३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.\nवीस टीएमसी पाण्याचा होणार वापर\nसीना-माढा कालव्यासाठी दररोज २५९ क्युसेक, दहिगावसाठी १०५ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. या आवर्तनामध्ये नदीमधून दहा दिवसांत सहा टीएमसी, कालव्यातून एक महिन्यात सहा टीएमसी, सीना माढा उपसा सिंचन योजनेमधून एक टीएमसी, भीमा- सीना बोगद्यातून दीड टीएमसी व जलाशयाच्या बॅक वॉटरमधून चार टीएमसी असा पुढील एक महिन्यात धरणातील १८ ते २० टीएमसी पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे.\nदहिगाव योजनेच्या पाण्याने लव्हे तलाव पहिल्यांदाच भरला करमाळा तालुक्यात���ल दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी प्रथमच लव्हे गावातील तलावात आले. तलाव पहिल्यांदाच असा पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्या पाण्याचे ग्रामस्थांनी पूजन केले. दहिगाव उपसा सिंचन योजना २०१७ मध्ये सुरू झाली.\nतेव्हापासून या तलावाला दहिगाव योजनेचे पाणी प्रत्येक आवर्तनात कमी-अधिक प्रमाणात मिळत होते. मात्र, हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. मात्र, यावेळेस सोडलेल्या पाण्याने हा तलाव भरला आहे. सरपंच रंजना पाटील, मनीषा कवडे, सिंधू कवडे, कलावती कवडे, रंजना भांगे, राजूभाई भांगे, स्वाती भांगे, उषा भांगे, सुवर्णा भांगे, द्रौपदी कवडे, ज्योती भांगे, सुमन भांगे, नंदा भांगे, कांताबाई भांगे, नंदाबाई भांगे यांनी या पाण्याचे पूजन केले.\nउजनीतून नदी, कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात\nसोलापूर : उजनी धरणातून कालव्यासह भीमा-सीना बोगद्यातून पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याच्या उन्हाळी पहिल्या आवर्तनास सुरुवात करण्यात आली आहे. सध्या धरणात ६१.०७ टक्के पाणीसाठा आहे. त्यापैकी उजनी कालव्यात ४०० क्युसेक तर भीमा-सीना जोड कालव्यात २०० क्युसेक असा विसर्ग सोडण्यात येत आहे.\nगेल्या दोन दिवसांत त्यात टप्प्या टप्प्याने वाढ करण्यात येत आहे. उजनीतून भीमेत सहा हजार तर कालव्याद्वारे ३ हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येणार आहे. टाकळी बंधाऱ्यात २७ मार्चपर्यंत सोलापूर शहराला पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक होता. पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आणि भीमा नदी काठावरील अनेक गावे व वाड्या-वस्त्यांना पिण्यासाठी, पशुधनासाठी आणि शेतीसाठी पाण्याची आवश्यकता होती. सध्या सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजना चालू आहे. सध्या धरणात एकूण ९६.६०टीएमसी पाणीसाठा आहे. त्यापैकी ३३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.\nवीस टीएमसी पाण्याचा होणार वापर\nसीना-माढा कालव्यासाठी दररोज २५९ क्युसेक, दहिगावसाठी १०५ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. या आवर्तनामध्ये नदीमधून दहा दिवसांत सहा टीएमसी, कालव्यातून एक महिन्यात सहा टीएमसी, सीना माढा उपसा सिंचन योजनेमधून एक टीएमसी, भीमा- सीना बोगद्यातून दीड टीएमसी व जलाशयाच्या बॅक वॉटरमधून चार टीएमसी असा पुढील एक महिन्यात धरणातील १८ ते २० टीएमसी पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे.\nदहिगाव योजनेच्या पाण्याने लव्हे तलाव पहिल्यांदाच भरला करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी प्रथमच लव्हे गावातील तलावात आले. तलाव पहिल्यांदाच असा पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्या पाण्याचे ग्रामस्थांनी पूजन केले. दहिगाव उपसा सिंचन योजना २०१७ मध्ये सुरू झाली.\nतेव्हापासून या तलावाला दहिगाव योजनेचे पाणी प्रत्येक आवर्तनात कमी-अधिक प्रमाणात मिळत होते. मात्र, हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. मात्र, यावेळेस सोडलेल्या पाण्याने हा तलाव भरला आहे. सरपंच रंजना पाटील, मनीषा कवडे, सिंधू कवडे, कलावती कवडे, रंजना भांगे, राजूभाई भांगे, स्वाती भांगे, उषा भांगे, सुवर्णा भांगे, द्रौपदी कवडे, ज्योती भांगे, सुमन भांगे, नंदा भांगे, कांताबाई भांगे, नंदाबाई भांगे यांनी या पाण्याचे पूजन केले.\nउजनी धरण धरण शेती farming पाणी water सोलापूर पूर floods पंढरपूर पशुधन सिंचन सरपंच कला\nउजनी धरण, धरण, शेती, farming, पाणी, Water, सोलापूर, पूर, Floods, पंढरपूर, पशुधन, सिंचन, सरपंच, कला\nउजनी धरणातून कालव्यासह भीमा-सीना बोगद्यातून पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याच्या उन्हाळी पहिल्या आवर्तनास सुरुवात करण्यात आली आहे. सध्या धरणात ६१.०७ टक्के पाणीसाठा आहे.\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nकोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nकोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता\nमेळघाटातील गावाला होणार सौरऊर्जेचा पुरवठा\nपावसाअभावी विदर्भात तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या\n‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची सूचना\nराजर्षी शाहू शेतकरी आघाडी सत्ताधाऱ्यांविरोधात मैदानात\nनांदेड : किसान रेल्वेतून ३४ हजार टन कांद्याची वाहतूक\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nधरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/karuna-dhananjay-munde-to-tell-love-story-excitement-due-to-facebook-post", "date_download": "2021-06-17T02:02:58Z", "digest": "sha1:5CK3HS3IQVTJAAHQJKDZZ5ZP5ZZQ4JND", "length": 4471, "nlines": 46, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Karuna Dhananjay Munde to tell love story; Excitement due to Facebook post", "raw_content": "\nकरुणा धनंजय मुंडे सांगणार प्रेमकथा ; फेसबुक पोस्टमुळे खळबळ\nमुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसर्‍या पत्नी करुणा शर्मा-मुंडे यांनी फेसबुकवर खळबळजनक घोषणा केली आहे. आपली प्रेमकथा पुस्तक रुपात प्रकाशित करणार असल्याचे त्यांनी फेसबुक पोस्टममध्ये आहे. त्यामुळे करुणा यांच्या वैयक्तिक जीवनातील कुठल्या गोष्टी वाचायला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून यानिमित्ताने धनंजय मुंडे यांचे खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे.\nकरुणा धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटले आहे, माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेम जीवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे.\nमहत्त्वाचे म्हणजे करुणा यांच्या बहिणीने (रेणू शर्मा) धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर धनंजय मुंडेंना खासगी आयुष्याबद्दल खुलासा करावा लागला होता. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातून खुलासा करत, तक्रार करणार्‍या रेणू शर्मा हिच्याशी आपला काहीएक संबंध नाही. तिची मोठी बहीण करुण शर्मा हिच्याशी परस्पर सहमतीने मी संबंध ठेवले होते. तिच्यापासून मला दोन मुलं आहेत, अशी कबुली दिली होती. तर विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र तक्रार मागे घेतल्यानंतर हा वाद शमला होता. मात्र आता करुणा धनंजय मुंडे यांनी पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे जाहीर केल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/video-sent-cm-shiv-sena-leader-was-taken-pushed-police-van-police-319344", "date_download": "2021-06-17T03:12:20Z", "digest": "sha1:VCJP6QDYV6XYQWADWSXLZIPUL47WADNK", "length": 19386, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पोलिसांची मुजोरी ! शिवसेनेच्या 'या' नेत्यास पोलिसांनी नेले फरफटत; व्हिडिओ मुख्यमंत्र्यांना पाठविला", "raw_content": "\nडबलसीट गेलेल्या मुलाला सोडविण्यासाठी गेल्यानंतर...\nशहरातील कोरोनाचा संसर्ग वाढू नये या उद्देशाने पोलिसांकडून डबलसीट वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शुक्रवारी (ता. 10) शिवसेनेचे कामगार नेते विष्णू कारमपुरी यांचे चिरंजिव दुचाकीवरुन डबलसीट जात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना पकडले आणि त्याला सोडविण्यासाठी विष्णू कारमपुरी त्याठिकाणी पोहचले. दंड भरतो गाडी द्या, अशी विनंती केली. त्यांनी शहरातील अन्य डबलसीट वाहनांचे उदाहरण देत मोठ्या आवाजात बोलण्यास सुरवात केली. त्यानंतर साहेबांना मोठ्या आवाजात बोलतो का म्हणत पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना धक्‍काबुक्‍की करीत फरफटत पोलिस व्हॅनकडे नेले. त्यावेळी तोल जाऊन ते जमिनीवर पडले.\n शिवसेनेच्या 'या' नेत्यास पोलिसांनी नेले फरफटत; व्हिडिओ मुख्यमंत्र्यांना पाठविला\nसोलापूर : शहर पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर ठिकठिकाणी कारवाई केली जात आहे. मात्र, शुक्रवारी (ता. 10) डबलसीट प्रवास करणाऱ्या मुलास पकडल्यानंतर दंड भरुन गाडी सोडून द्या, ऐकून घ्या, अशी विनंती करणाऱ्या शिवसेनेच्या कामगार नेत्यास पोलिसांनी अक्षरश: गच्चीला पकडून फरफटत नेले. साहेबांना मोठ्या आवाजात बोलतो का म्हणत पोलिसांनी विष्णू कारमपुरी यांच्या गच्चीला धरत पोलिस वाहनाकडे ढकलत नेले. या घटनेची तक्रार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडेही करणार असून सोशल मिडियातून व्हायरल झालेला व्हिडिओही त्यांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.\nग्रामीण पोलिसांनी दोनच दिवसात मोठ्या प्रमाणावर कारवाई करीत साडेदहा लाखांचा दंड वसूल केला. त्यानंतर शहर पोलिसांनी गुरुवारपासून शहरात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरवात केली. मात्र, कामगारांसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या शिवसेनेच्या सोलापुरातील ज्येष्ठ नेत्यास पोलिसांनी दिलेली वागणूक चुकीची असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. साहेबांना मोठ्या आवाजात बोलतो का, असा जाब विचारात पोलिस कर्मचाऱ्यांनी हे कृत्य केले. श्री. कारमपुरी यांनी याबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन दिले आहे.\nग्रामीण पोलिसांच्या तुलनेत शहर पोलिसांच्या कारवाईत सातत्य दिसत नसल्याने अद्याप डबलसीट वाहनचालकांची संख्या कमी झालेली नाही. शहर पोलिसांनी गुरुवारी (ता. 9) डबलसीट जाणाऱ्या वाहनांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. सुरवातीला पोलिस आयुक्‍तालयाकडून शहरात 737 वाहनांवर कारवाई करीत एक लाख 10 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यात बदल करीत 310 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली, तर 189 दुचाकी आणि दोन चारचाकी वाहने जप्त केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नेमकी किती वाहनांवर कारवाई केली, हे गुलदस्त्यातच राहिले.\nडबलसीट गेलेल्या मुलाला सोडविण्यासाठी गेल्यानंतर...\nशहरातील कोरोनाचा संसर्ग वाढू नये या उद्देशाने पोलिसांकडून डबलसीट वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शुक्रवारी (ता. 10) शिवसेनेचे कामगार नेते विष्णू कारमपुरी यांचे चिरंजिव दुचाकीवरुन डबलसीट जात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना पकडले आणि त्याला सोडविण्यासाठी विष्णू कारमपुरी त्याठिकाणी पोहचले. दंड भरतो गाडी द्या, अशी विनंती केली. त्यांनी शहरातील अन्य डबलसीट वाहनांचे उदाहरण देत मोठ्या आवाजात बोलण्यास सुरवात केली. त्यानंतर साहेबांना मोठ्या आवाजात बोलतो का म्हणत पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना धक्‍काबुक्‍की करीत फरफटत पोलिस व्हॅनकडे नेले. त्यावेळी तोल जाऊन ते जमिनीवर पडले.\nआपण साखर कारखाना काढणार आहे....\nपंढरपूर (सोलापूर) : आपण खासगी साखर कारखाना काढणार आहे. या कारखान्याच्या संचालकपदी नियुक्ती करतो, असे सांगून एकाने पंढरपूर शहर व तालुक्यातील १२ जणांची तब्बल २४ लाख ६९ हजार १०० रुपयांची फसवणूक केली. या घटनेची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की संशयित आरोपी शाम हब्बू राठोड (रा. पूणे. सध्या सोल\nएक लाख कोटींची गरज सिंचन प्रकल्प निधीअभावी कोरडेच\nसोलापूर : राज्य सरकारकडून दरवर्षी मिळणाऱ्या अपुऱ्या निधीमुळे आणि केंद्र सरकारच्या योजनांमधून पुरेशा प्रमाणात कर्ज उपलब्ध होऊ न शकल्याने मागील आठ वर्षांपासून राज्यातील 298 सिंचन प्रकल्पांना मुहूर्त लागलेला नाही. आता हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एक लाख 13 हजार कोटींची गरज असून त्यातून 19 लाख\n उत्पन्नाचे ओझे तिकीट तपासणीसांच्या खांद्यावर\nसोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर, नागपूर, पुणे, मुंबई आणि भूसावळ या पाच विभागांना 1 ते 10 मार्चपर्यंत सात कोटी 50 लाखांच्या दंड वसुलीचे टार्गेट रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. सततच्या तांत्रिक अडथळ्यांमुळे घटलेली प्रवासी संख्या अन्‌ उत्पन्नात झालेली घट भरुन ��ाढण्यासाठी उत्पन्नाचे ओझे तिकीट त\nअरे देवा...शेती करणे म्हणजे \"लाखाचे बारा हजार'\nकेत्तूर (सोलापूर) ः वारंवार बदलणारे हवामान, उत्पादनात होणारी घट, मजुरीचे वाढलेले दर, खते व औषधे आदींचे वाढलेले दर व वीजटंचाई यामुळे सध्या शेती करणे म्हणजे \"लाखाचे बारा हजार' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.\n सोलापूर- पुणे इंटरसिटी शनिवारी रद्द\nसोलापूर : मध्य रेल्वेतील दौण्ड- पुणे सेक्‍शनमधील दौण्ड- पाटस स्थानकादरम्यान सब-वे बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कॉर्ड लाइन येथे ऍप्रोच रोड कनेक्‍ट करण्यासाठी 7 मार्चला साडेसहा तासांचा (सकाळी 11.40 ते सायंकाळी 18.10) ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (7 मार्च) धावणारी\n\"कोरोना'ची झळ आता विठ्ठलाला\nपंढरपूर (सोलापूर) : कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने दक्षतेचा उपाय म्हणून दिवसातून सहा ते सात वेळा मंदिरात साफसफाई सुरू केली आहे.\nमनोरुग्ण महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेप\nपंढरपूर (जि. सोलापूर) : एका मनोरुग्ण, मानसिक विकलांग महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी हणमंत ऊर्फ हणमा बापू पडळकर (वय 55, रा. सांगोला) यास येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सी. एस. बाविस्कर यांनी आजन्म कारावास आणि 70 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सांगोला तालुक्‍यातील 22 वर्षीय पीडित महिला\nअक्कलकोटच्या महिलांनी घडविला राजकीय इतिहास\nसोलापूर : अक्कलकोट तालुक्‍याने सोलापूर जिल्ह्याला पहिल्या महिला मंत्री दिल्या आहेत. 1962 मध्ये मुरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात अक्कलकोटच्या निर्मलाराजे भोसले यांनी मंत्रिपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर जिल्ह्यातील दुसऱ्या महिलामंत्री म्हणून अक्कलकोटच्या पार्वतीबाई मलगोंडा यांनी 1982 ते 19\nमाढ्यात महिला दिनी घरावर लागणार ‘ती’च्या नावाचे फलक\nमाढा (सोलापूर) : महिला दिनानिमित्त येथील प्रियदर्शनी महिला विकास मंडळ एक हजारहून अधिक घरांना महिलांच्या नेम्प्लेट लावणार आहे, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा तथा नगराध्यक्षा ॲड. मीनल साठे यांनी दिली. अॅड. साठे म्हणाल्या, मंडळाच्या महिला सध्या घरोघरी जाऊन कुटुंब प्रमुखांना कुटुंबातील महिलांचे\n`या` शहरातील सावित्रीच्या लेकींना मिळणार मोफत सायकली\nसोलापूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पाचवी ते 12 वीपर्यंत शिकणा��्या विद्यार्थिनींना सायकल देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. महिला व मुलींच्या विविध स्पर्धा घेण्याचाही निर्णय घेण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/05/Qa-FKT.html", "date_download": "2021-06-17T02:33:12Z", "digest": "sha1:27KODV7NGEP6DH5XVLNIXAUORCLMICXS", "length": 9793, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "दिवावासियांना वाढीव पाणीसाठा उपलब्ध", "raw_content": "\nHomeदिवावासियांना वाढीव पाणीसाठा उपलब्ध\nदिवावासियांना वाढीव पाणीसाठा उपलब्ध\nदिवावासियांना वाढीव पाणीसाठा उपलब्ध\nदिवा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे या भागांमध्ये मोठ-मोठी निवासी गृहसंकुले उभी राहत आहेत. सन 2017 मध्ये दिवा शहरासाठी 21.50 एम एल डी पाणीपुरवठा मंजूर होता दिवा शहरातील लोकसंख्येचा विचार करता किमान 20 एमएलडी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता होती. या भागातील लोकसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याकारणाने दिवा शहरातील नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत होते. या भागातील पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन तसेच शासन दरबारी जलसंपदा विभाग व एमआयडीसी विभाग यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. सदर पाठपुराव्याला यश येऊन दिवा शहराकरिता 10 एम एल डी पाणी उपलब्ध झाले असल्याची माहिती माजी उपमहापौर व शिवसेना दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी यांनी दिली.\nदिवा शहराला पाण्याचा पुरवठा हा एमआयडीसी विभागाच्या माध्यमातून करण्यात येतो मात्र याचे व्यवस्थापन नियोजन हे ठाणे महापालिकेमार्फत करण्यात येते सदर पाणी वाढविण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात होता पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने मागील वर्षी मंत्रालयात तत्कालीन मंत्री महोदय जलसंपदा विभाग एमआयडीसी विभाग यांच्या स्तरावर बैठकीचे आयोजन करून दिवा शहरा करिता 20 एम एल डी अतिरिक्त वाढीव पाणी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला होता. त्यावेळी 10 एमएलडी पाणी उपलब्ध झाले व काही तांत्रिक कारणास्तव 10 एम एल डी पाणी दिवा शहराला उपलब्ध होऊ शकलेले नव्हते ही वस्तुस्थिती आहे. मात्र मागील काही दिवसांपासून दिवा शहरांमध्ये अपुरा पाण्याचा पुरवठा होत असल्या बाबतच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार दाखल होत होत्या.\nपाणी समस्येतून नागरिकांची सुटका व्हावी नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे याकरिता मंजूर केलेले 10 एम एल डी अतिरिक्त पाणी आता उपलब्ध झाले असल्याने नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर होणार आहे. दिवा शहरातील पाणी समस्या निकाली निघाल्याने अध्यक्षा दिवा प्रभाग समिती दिपाली भगत, सभापती-क्रीडा समाज कल्याण व सांस्कृतिक कार्यक्रम समिती अमर पाटील, नगरसेवक शैलेश पाटील, दीपक जाधव नगरसेविका दर्शना म्हात्रे, सुनिता मुंढे, अंकिता पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ठामपा निवडणुकीत केलेल्या घोषणेची वचनपूर्ती झाली असल्याच्या प्रतिक्रिया दिवा शहरवासियांना कडून देऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2018/12/27/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8/", "date_download": "2021-06-17T02:57:29Z", "digest": "sha1:KHVN25SAD2QWK4Y2TPHQDTIP7NDOCHH7", "length": 26181, "nlines": 244, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "दिवा महोत्सवाने जिंकली स्थानिक भूमीपुत्रासह चाकरमान्यांची मने …. विविध क्षेत्रातील गुणिजनांना सन्मानित केले जाणार", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nदिवा महोत्सवाने जिंकली स्थानिक भूमीपुत्रासह चाकरमान्यांची मने …. विविध क्षेत्रातील गुणिजनांना सन्मानित केले जाणार\nदिवा (आरती मूळीक-परब)- सरत्या वर्षाच्या शेवटच्या पंधरवड्यात मुंबई सह ठाणे उनगरातील अनेक शहरात महोत्सवांचे आयोजने केली जातात. शहरातील सर्व जाती, धर्माच्या, पंथाच्या नागरिकांच्या सांस्कृतील, रूढी, परंपरांची जपणूक करण्यासाठी तसेच शैक्षणिक, कला, क्रिडा क्षेत्राला आणि स्थानिक नागरिकांना उद्योग, व्यवसायाची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अश्या महोत्सवाचे आयोजन केले जाते. गेली एक तपा पासून आयोजित केल्या जाणाऱ्या दिवा महोत्सवाने अल्पावधीत शहरातील नागरिकांची मने जिंकली असून मंगळवार पासून सुरु झालेल्या दिवा महोत्सवाला उत्सवाचे स्वरूप आले आहे. महोत्सवाच्या माध्यमातून शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित केले जाणार असल्याने दिवा महोत्सव नागरिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.\nदिवा शहर शिवसेना व धर्मवीर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजाच्या संस्कृतीचे जतन, संवर्धन करणे या उद्देशाने दिवा महोत्सव या भव्यत्तम सोहळ्याचे आयोजन दि. 25 ते 30 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले असून या महोत्सवाचे उदघाटन कल्याण- डोबिवली महापालिकेच्या महापौर सौ. विनिताताई राणे यांचे हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री श्री. एकनाथजी शिंदे व ठाणे महापालिकेच्या महापौर सौ. मिनाक्षीताई शिंदे, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे हे उपस्थितीत राहणार आहे, अशी माहिती संयोजक व उपमहापौर रमाकांत मढवी यांनी दिली.\nदिवा विभागामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवा महोत्सावाचे आयोजन करण्यात आले असून याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे हे महोत्सवाचे 12 वे वर्ष आहे. दिवा विभागामध्ये संपन्न होणाऱ्या या महोत्सावामध्ये समाजातील संस्कृतीचे, प्रगतीशील वाटचालीचे तसेच वैशिष्टपूर्ण परंपरा व आगळेवेगळे चित्र साकारले जाणार असून दररोज समाजातील बंधु- भगिनीच्या कलाविष्काराने नटलेले बहारदार कार्यक्रमांसह कला, क्रिडा, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह भजनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दिवा शहरातील आंतरशालेय विद्यार्थ्याकरिता मॅरेथॉन स्पर्धेचे देखिल आयोजन या सोहळ्यात करण्यात आले आहे. या सोहळ्यात दरवर्षीप्रमाणेच विविध कार्यक्रमांची रेलचेल असून यामध्ये जेष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, आदर्श माता पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, दिवा भुषण, दिवा गुणीजन, दिवा गौरव, दिवा मॅरेथॉन पारितोषिक असे पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. याशिवाय महिलांना पैठणी भेट, खवय्येंसाठी विविध प्रकारचे पारंपारिक खाद्य स्टॉल, सुकी मच्छी बाजार, तसेच मुलांना खेळण्यासाठी आकाश पाळणे, विविध खेळणीसह मनोरंजक बाबी व आकर्षक खरेदीची संधी अशा विविध बाबींचा समावेश या महोत्सवात असल्याने पुढील पाच दिवसांमध्ये दिवा विभागातील नागरिकांसाठी कार्यक्रमांची व खादय पदार्थाची पर्वणीच दिवावासीयांना मिळणार आहे.\nया महोत्सावाला ठाणेकर नागरिकांनी आवर्जु�� भेट दयावी व दिवा महोत्सव कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन दिवा महोत्सवाचे संयोजक व उपमहापौर रमाकांत मढवी यांनी केले आहे.\nरमाकांत मढवी, उपमहापौर, ठाणे महापालिका – दिवा हा ग्रामीण भाग आहे. येथे मनोरंजनाचा कोणतेही साधन नव्हते. दिव्यातील तरुणांना, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे व्यासपीठ नव्हते. या दिवा महोत्सवाच्या माध्यमातून हे व्यासपीठ त्यांना तयार करुन दिले. दिव्याची संस्कृती, दिव्यात राहणारे सर्वधर्मीय व परप्रांतात राहणाऱ्या लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा महोत्सव सुरु झाला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तर आदर्श शिक्षक, दिवा भूषण, दिवा गुणीजण, दिवा गौरव असे पुरस्कार या महोत्सवात दिले जातात.\nउदय पाटील, स्थानिक – या महोत्सवाची आम्ही तरुणाई आतुरतेने वाट पाहात असतो. या महोत्सवासाठी अगदी बदलापूर, विठ्ठलवाडी वरुन तरुणाई महोत्सवासाठी येतात. येथे तरुणांसाठी सांस्कृतीत कार्यक्रम, तर लहान मुलांसाठी पाळणे, खेळणी, खाऊ व कोकणातील विवध वस्तूंचे स्टॉल हा महोत्सवात असतात.\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nमहिला बचत गटातील महिलांचा महापौरांना घेरावा… शिवसेनेची सारवा- सारव …\nमतदारांमध्ये विश्वास वाढविण्यासाठी व्हीव्हीपॅट यंत्रे आता नागरिकांनाही दाखविणार – जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर ——जिल्ह्यात २७ डिसेंबरपासून सुसज्ज वाहनांमधून जनजागृती मोहीम\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली ��श्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/husband-killed-wife-sword-doubt-character-police-arrested-rajasthan-jodhpur/", "date_download": "2021-06-17T02:24:45Z", "digest": "sha1:UR73PQKGNPCNQ7VI5LCC3Q2UF42LYJEW", "length": 10715, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "त्यानं तलवारीनं बायकोचा गळा चिरला अनू गाठलं पोलिस स्टेशन; पत्नीच्या चारित्र्यावर होता दाट संशय - बहुजननामा", "raw_content": "\nत्यानं तलवारीनं बायकोचा गळा चिरला अनू गाठलं पोलिस स्टेशन; पत्नीच्या चारित्र्यावर होता दाट संशय\nबहुजननामा ऑनलाईन टीम – चारित्र्यावर संशय घेत संतापलेल्या पतीने पत्नीचा तलवारीने गळा चिरून हत्या केली आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये रविवारी (दि. 9) रात्री उशीरा ही धक्कादायक घटना घडली. हत्येनंतर पती स्वत:च पोलीस ठाण्यात हजर झाला अन् पत्नीच्या हत्येची माहिती पोलिसांना दिली. पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे हे दुसरे लग्न होते. पहिल्या पत्नीपासून आरोपीला एक मुलगा आहे. पण दुसऱ्या पत्नीपासून त्याला अपत्य नव्हते. आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. रविवारीच तो पत्नीला माहेरून घेऊन आला होता. त्याच रात्री उशीरा त्याने तलवारीने पत्नीचा गळा चिरला. आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घटनेनंतर बोरानाडा एसीपी मांगीलाल राठोड घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बेडवर पडला होता. प्राथमिक दृष्ट्या हे प्रकरण अनैतिक संबंधाचे असल्याचे सांगितले जात आहे.\nTags: characterPolice stationslit throatsuspicionswordwifeगळा चिरलाचारित्र्यातलवारीपत्नीपोलिस स्टेशनबायकोसंशय\nअक्षय तृतीया शुभमुहूर्तावेळी चुकूनही ‘ही’ कामे करू नये, जाणून घ्या\nप्रशांत जगताप यांची टीका ही राष्ट्रवादीचे अपयश झाकण्याचा प्रयत्न; चंद्रकांत पाटील यांच्या कोरोना काळातील सेवाकार्याची माहिती घ्या\nप्रशांत जगताप यांची टीका ही राष्ट्रवादीचे अपयश झाकण्याचा प्रयत्न; चंद्रकांत पाटील यांच्या कोरोना काळातील सेवाकार्याची माहिती घ्या\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nत्यानं तलवारीनं बायकोचा गळा चिरला अनू गाठलं पोलिस स्टेशन; पत्नीच्या चारित्र्यावर होता दाट संशय\nAhmednagar Gram Panchayat member | ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार, हल्लेखोरांनी 5 गोळया झाडल्या; अहमदनगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ\nCorona Virus | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारचा ‘मोठा’ निर्णय, पुणेकरांना होणार फायदा\nAnti-Corruption Bureau | 40 हजाराची लाच घेणारा सरपंच ACB जाळ्यात; आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा\nYouth robbed in Katraj | कात्रज परिसरात हत्याराच्या धाकाने लुटले\nमोबाइलमध्ये सरकारविरोधी आंदोलनाचा फोटो; 26 वर्षीय युवकाला फाशीची शिक्षा\nचीन आणि पाकिस्तान वाढवत आहेत अण्वस्त्रांचा साठा, भारताला नाही चिंता, जाणून घ्या कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/shops/", "date_download": "2021-06-17T01:51:08Z", "digest": "sha1:CRNQC5GUEQY3EZYDRQWAVZ3XHOMJCYS5", "length": 12717, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "shops Archives - बहुजननामा", "raw_content": "\nमुंबईतील दुकाने सम-विषम फार्म्युल्याने दुपारी 2 पर्यंत सुरु राहणार, महापालिकेकडून वेळापत्रक जारी\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता नियंत्रणात आला असल्याने राज्य सरकारने काही ठिकाणी लॉकडाऊनमधील निर्बंध शिथील ...\nव्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास त्वरित परवानगी द्यावी – पुणे व्यापारी महासंघ\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने 1 जून पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, आता रुग्णांची संख्या ...\nपुण्यात शनिवार अन् रविवारच्या कडक निर्बंधामध्ये शिथीलता, सकाळी 7 ते 11 च्या दरम्यान उघडी राहणार ‘ही’ दुकाने\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत ...\n गरिबांना मोफत अन्न मिळण्यासाठी आठवड्याचे सातही दिवस सरकारी रेशन दुकाने उशीरापर्यंत उघडी ठेवा – केंद्राकडून राज्यांना निर्देश\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - केंद्राने रविवारी सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना महिन्याचे सर्व दिवस आणि उशीरापर्यंत रेशन दुकाने ...\nमनपाच्या अधिकाऱ्यांनी महादेवनगर रस्त्यावरील भाजीपाला दुकाने 9 वाजताच बंद करा असे सांगताच उडाला गोंधळ\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - राज्य शासनाने सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 7 ते 9 या वेळेत खरेदी विक्री करण्यासाठी ...\nलासलगावला 6 दुकाने सील\n��ासलगाव : बहुजननामा ऑनलाईन - जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाने एकीकडे कडक निर्बंध लावलेले असून जीवनावश्यक सोडून इतर ...\nदुकानातील 80 हजार रूपयांच्या बांगडया फोडल्याचा प्रकार\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - दुकानात ठेवण्यात आलेल्या 80 हजार रुपयांच्या बांगड्याच अज्ञाताने फोडल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे ...\nबारामती व्यापारी महासंघाचा 2 दिवसाच्या Lockdown पाठिंबा, पण सोमवारपासून….\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - सोमवारपासून बारामती शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या शिखर संस्था महाराष्ट्र चेंबर ...\nराज्यात आज संध्याकाळपासून विकेंड Lockdown जाणून घ्या काय चालू आणि काय बंद राहणार\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुन्हा एकदा राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर अत्यंत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. ...\nव्यापाऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर दुकानांबाबतच्या निर्बंधांवर ठाकरे सरकारचे स्पष्टीकरण, म्हणाले…\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध ...\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nमुंबईतील दुकाने सम-विषम फार्म्युल्याने दुपारी 2 पर्यंत सुरु राहणार, महापालिकेकडून वेळापत्रक जारी\nPune News | पाणी पिण्याच्या वादातून ‘गोवा एक्सप्रेस’ मधून फेकलं, एकचा जागीच मृत्यू\n‘एकच मिशन, मराठ्यांचं ओबीसीकरण’ \nजॉबच्या शोधात असणार्‍यांसाठी खुशखबर यंदा काळजी मिटणार, नोकरीची संधी मिळणार\nAjit Pawar | स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार, पण…’, नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावर अजित पवारांचं ‘रोखठोक’ विधान\nBurglary in Pune | आंबेगावमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; बंद फ्लॅटमधून 3 लाखांचा ऐवज लंपास\nपरमबीर सिंह यांच्याविरूध्द आणखी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल, जाणून घ्या प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dpbooks.in/products/maharshtratil-adhunik-sant", "date_download": "2021-06-17T02:29:50Z", "digest": "sha1:JQTLOQBPSX5DTXAST2YH4VJ3CIKYFMTK", "length": 4015, "nlines": 77, "source_domain": "dpbooks.in", "title": "क्रीडा हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाचेच नव्हे तर समाजपरिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. अशा या खेळातील महाराष्ट्रात प्रारंभ झालेल्या तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात खेळल्या जाणार्‍या मल्लखांब, कुस्ती, आट्यापाट्या, खो-खो, कबड्डी तसेच लाठी, जंबिया, ङ्गरिगदका यासाराख्या पारंपारिक क्रीडाबाबींची माहिती प्रस्तुत पुस्तकामध्ये लेखकाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ऍथलेटिक्स, जलतरण, शूटिंग व क्रिकेट यांसारख्या खेळांचीही माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. – Diamond Publications Pune", "raw_content": "\nक्रीडा हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाचेच नव्हे तर समाजपरिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. अशा या खेळातील महाराष्ट्रात प्रारंभ झालेल्या तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात खेळल्या जाणार्‍या मल्लखांब, कुस्ती, आट्यापाट्या, खो-खो, कबड्डी तसेच लाठी, जंबिया, ङ्गरिगदका यासाराख्या पारंपारिक क्रीडाबाबींची माहिती प्रस्तुत पुस्तकामध्ये लेखकाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ऍथलेटिक्स, जलतरण, शूटिंग व क्रिकेट यांसारख्या खेळांचीही माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://kathyakut.com/so-today-is-celebrated-as-engineers-day/", "date_download": "2021-06-17T03:40:40Z", "digest": "sha1:YNGYKG6OQOEYKRVYR2S4G2OSMVTQASSJ", "length": 8717, "nlines": 99, "source_domain": "kathyakut.com", "title": "..म्हणुन आजचा दिवस 'इंजिनिअर्स डे' म्हणुन साजरा केला जातो - Kathyakut", "raw_content": "\n..म्हणुन आजचा दिवस ‘इंजिनिअर्स डे’ म्हणुन साजरा केला जातो\nin इतर, इतिहास, किस्से, ताजेतवाने\nआज १५ सप्टेंबर आजचा दिवस भारतात इंजिनिअर्स डे म्हणुन साजरा केला जातो. आधुनिक भारतात अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भूमिका निभावणारे भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती दिनानिमित्त अभियंता दिवस (Engineers Day) साजरा केला जातो. चला तर मग जाणुन घेऊयात का आजचा दिवस ‘इंजिनिअर्स डे’ म्हणुन साजरा केला जातो.\nज्यावेळेस संशोधनाची साधने अत्यल्प होती त्यावेळी मोक्षगुंडम यांनी आपल्या बुद्धीचातुर्याच्या जोरावर अनेक नवनव्या गोष्टी तयार केल्या. त्याकाळी ते भारतातील अत्यंत हुशार आणि कल्पक असे इंजिनिअर म्हणून ओळखले जायचे.\nआपल्या अनेक कल्पक गोष्टी त्यांनी सत्यात उतरवून देशासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांनी केलेल्या एकूण कार्याची भारत सरकारने देखील दखल घेत १९५५ साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले.\nमोक्षगुंडम हे फक्त अभियंताच नव्हते, तर कट्टर व थोर देशभक्तही होते. नदीवरचे बंधारे, पूल, पिण्याच्या पाण्याच्या योजना आदी यशस्वीरित्या तयार करण्यासाठी विश्र्वेश्वरय्या यांनी मोलाचे योगदान दिले. त्या काळात कृष्णराज सागर बंधारा, भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स, मैसूर सँडल ऑइल आणि सोप फॅक्टरी, मैसूर विद्यापीठ, बँक ऑफ मैसूरची निर्मिती विश्र्वेश्वरय्या यांनी केली.\nबंगळुरूमध्ये १९१७ साली त्यांनी शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना केली. या संस्थेला नंतर त्यांचे नाव देण्यात आले. ते केवळ इंजिनीअरच नव्हे तर मैसूरचे १९ वे दिवाणही होते.\nविश्र्वेश्वरय्या यांचा कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी जन्म झाला. ब्रिटीशांनी पण त्यांना, त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे ‘नाईट’ (knight) या पुरस्काराने सन्मानित केले.\nभारतात, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी, १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो. काही ठिकाणी,विशेषतः त्यांच्या जन्मराज्य असलेल्या कर्नाटकात,या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.\nअत्यंत कठीण असलेली इंजिनिअरिंगची अंतिम परीक्षा त्यांनी पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण केली. आणि या देशातील पहिले अभियंता बनण्याचा मान त्यांनी मिळवला.\nTags: birthday specialengineeringइंजिनिअर्स डेमोक्षगुंडम विश्वेश्वरय्या\nकाळ्या मिरीने कोरोना बरा होतो\nआतापासुन मी भाजपा-आरएसएस सोबत; माजी नौदल अधिकारी मदन शर्मा\nतुम्हाला हे देखील आवडेल\n‘करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक होते ‘हे’ क्रिकेटर, पण आता स्वतःचे पोट भरणेही झाले अवघड’\nपंढरपूरच्या विठूरायाची मुर्ती तब्बल दहा ते पंधरा वर्षे पंढरपूरातून गायब होती; कारण..\nसुशांत सिंग राजपूतसारखेच ‘या’ दक्षिणात्य अभिनेत्याने नैराश्यातून संपवले होते आयुष्य\n८५ वर्षांच्या मेंढपाळाने बकऱ्या सांभाळत खोदले तब्बल १४ तलाव; सोबतच लावली २ हजार झाडे\nअभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटर व्हिवीयन रिचर्डस यांची लव्ह स्टोरी\nस्वराज्य वाचवण्यासाठी पोटच्या गोळ्यासह शत्रुच्या छावनीत तब्बल १९ वर्षे कैदेत राहीलेली राणी येसुबाई\nआतापासुन मी भाजपा-आरएसएस सोबत; माजी नौदल अधिकारी मदन शर्मा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/tag/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2021-06-17T02:37:31Z", "digest": "sha1:TKAYU4AEQQURKBFPQEBTDV3FWTM4MCAZ", "length": 2272, "nlines": 30, "source_domain": "mahiti.in", "title": "तेरे नाम – Mahiti.in", "raw_content": "\n‘तेरे नाम’ चित्रपटाविषयी या खास गोष्टी ९०% लोकांना माहिती नसतील, जाणून घ्या…\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आपण ‘तेरे नाम’ या चित्रपटाविषयी बोलणार आहोत. आज आपण ‘तेरे नाम’ चित्रपटातील काही खास अशा 6 गोष्टी जाणून घेणार आहोत. …\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80/", "date_download": "2021-06-17T03:03:33Z", "digest": "sha1:T2Z5L6VTDLNNV2M4WHABBJP4DXRKGT5B", "length": 12252, "nlines": 163, "source_domain": "policenama.com", "title": "एनसीडीसी Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\nकोरोनाचा हाहाकार उडाला असताना व्हायरसचा ट्रिपल म्युटंट आला समोर, जाणून घ्या किती धोकादायक\nनवी दिल्ली : भारतात कोरोना प्रसार वेगाने सुरू आहे. स्थिती रोजच्या रोज बिघडत चालली आहे. हॉस्पिटलमध्ये सुविधा अपुर्‍या पडत आहेत. मागील 24 तासात तर अडीच लाखांपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. या दरम्यान जीवघेण्या व्हायरसबाबत एक असे वृत आले…\nमोदी सरकारकडून 10 हजार कोटींची ‘ही’ योजना जाहीर, ग्रामीण भागाला होणार मोठा फायदा, जाणून…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रात सलग दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकार विविध योजना आणत आहे. ग्रामीण भारतातील आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी सुधार करण्यासाठी केंद्र सरकारने 'आयुष्यमान सहकार' योजना सुरू करण्याची घोषणा केली…\nशेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्याकरिता सरकारनं 18 भाषांमध्ये लाँच केलं एक विशेष चॅनेल\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी मंगळवारी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एनसीडीसी) सहकारी कॉप ट्यूब चॅनेल लाँच केला. एनसीडीसीकडून सांगण्यात आले की, त्यांनी वनस्टॉप चॅनेल म्हणून…\n दिल्लीत 24 % लोकांमध्ये ‘कोरोना’चा प्रादुर्भाव\nCoronavirus : ‘कोरोना’बाधितांच्या संख्येवर शंका, ICMR आणि NCDC यांच्यातील आकडयांत मोठा…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (NCDC) या दोन संस्था कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या आणि मृत्यू यांवरती लक्ष ठेवून असतात. तसेच दोन्ही संस्था कोरोना…\nCoronavirus : ‘कोरोना’च्या लढाईमध्ये सरकारनं बदलली ‘रणनिती’, न्यूमोनियाच्या…\nनवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाव्हायरस विरूद्ध सुरू असलेल्या लढाईत भारत सरकारने आपली रणनीती बदलली आहे. सरकारने निर्णय ���ेतला आहे की आता सर्व रूग्णालयात न्यूमोनियाच्या रुग्णांचीही तपासणी केली जाईल. यासाठी सर्व राज्यांना आदेश देण्यात…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा \nकोरोना काळात EPF चे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\n मोदी सरकार देत आहे 4000 रूपये मिळवण्याची…\nPune Crime News | लष्कर परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी एकमेकांना केली जोरदार शिवीगाळ, हाणामारीपर्यंत पाळी\nCM Uddhav Thackeray Give Promotion | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा काँग्रेसला आणखी एक धक्का, घेतला ‘हा’…\npimpri chinchwad police | न्यायालयात बनावट जामीनदार उभे करुन गुन्हेगारांना जामीन; 6 जणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/organizations-are-opposes-state-government-changing-mcvc-curriculum-351115", "date_download": "2021-06-17T03:34:41Z", "digest": "sha1:NVFHDQOTTOO4DEMELV74ZMYXZOHH7ETG", "length": 23320, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'एमसीव्हीसी'च्या विद्यार्थ्यांचे भविष्य येणार धोक्यात; अभ्यासक्रम बदलण्याचा राज्य सरकारचा घाट!", "raw_content": "\nआतापर्यंत दोन समित्यांनी अहवाल सादर करत सुधारणेला वाव असल्याचे नमूद केले. मात्र राज्य सरकारने समितीच्या अहवाल गांभिर्याने घेतला नसल्याचे निदर्शनास येत आहे.\n'एमसीव्हीसी'च्या विद्यार्थ्यांचे भविष्य येणार धोक्यात; अभ्यासक्रम बदलण्याचा राज्य सरकारचा घाट\nपुणे : एकीकडे नव्याने येऊ घातलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात कौशल्यावर आधारित आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमावर भर देण्यात आला आहे, तर दुसरीकडे राज्य सरकार रूपांतरणाच्या निमित्ताने कौशल्यावर आधारित असणारा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा ऑक्सीजन काढण्याच्या बेतात आहे. परिणामी अभ्यासक्रमात शिक्षण घेणारे आणि नव्याने शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.\n- मऱ्हाठमोळ्या शास्त्रज्ञाला भटनागर पुरस्कार जाहीर\nराज्यातील जवळपास एक लाख २० हजार विद्यार्थी सध्या उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमात पदवीपूर्व शिक्षण घेताहेत. तर आताही अकरावी प्रवेशातही विद्यार्थी एमसीव्हीसीला विद्यार्थी प्रवेश घेत असतानाही या अभ्यासक्रमाच्या रूपांतरणाचा घाट राज्य सरकार घालत असल्याने विविध संघटना त्याला विरोध करत आहेत. या अभ्यासक्रमाचे सक्षमीकरण करण्यासाठी पावले उचलली जावीत, अशी आग्रही मागणी शिक्षक आणि संघटनांची आहे.\nअभ्यासक्रमासाठी २०२०मध्ये नेमलेल्या रूपांतरण समितीची बैठक नुकतीच पुण्यात झाली. त्यातही अभ्यासक्रमाच्या सक्षीकरणाचा मुद्दा सदस्यांनी प्रभावीपणे मांडला. आता सगळ्यांचे लक्ष समितीच्या अंतिम अहवालाकडे लागले आहे.\n- लग्न की करिअर \nव्यवसाय अभ्यासक्रमासाठी नेमलेल्या समितीचा आढावा\nमुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेने १९९६ मध्ये अभ्यासक्रमासंदर्भात अहवाल बनविला. त्यात समितीने अभ्यासक्रमाचा दर्जा सुधारणे, शिक्षकांना प्रशिक्षण, पुढील शिक्षण आणि करिअरच्या संधी उपलब्ध करून देणे, व्हर्टीकल मोबिलिटी मिळण्यासाठी अभ्यासक्रमात उपयोजित विषयांचा समावेश करणे, अशा महत्त्वाच्या सुधारणा या समितीने सूचविल्या होत्या. परंतु हा अहवाल देखील लालफितीत अडकला. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २०११मध्ये 'व्होकेशनल यूनिव्हर्सिटी'बाबत 'सिंबायोसिस'च्या स्वाती मुजूमदार यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीने देखील विद्यार्थ्यांना कमी शुल्कात परवडणारे शिक्षण दिले जाते, बारावी व्होकेशनला पदवी शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून घ्यावी, अध्ययन सामग्री प्रत कमी असणे, अभ्यासक्रम राबविण्याबाबत राज्य सरकार पातळीवर असणारी नकारात्मकता, अशा त्रुटी दाखवत सुधारणा करण्याचे सूचित केले. आतापर्यंत दोन समित्यांनी अहवाल सादर करत सुधारणेला वाव असल्याचे नमूद केले. मात्र राज्य सरकारने समितीच्या अहवाल गांभिर्याने घेतला नसल्याचे निदर्शनास येत आहे.\n- सांगवीकरांच्या मागणीला आले यश; वसंतदादा पाटील पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात​\nजयंत भाभे (अध्यक्ष, व्होकेशनल टीचर्स असोसिएशन) यांचे म्हणणे :\n- रूपांतरण कसे करणार याचे कोणतीही रोल मॉडल सरकारकडे नाही.\n- प्रत्येक व्यवसाय अभ्यासक्रमासाठी सुरवातीला केवळ ७५ हजार रुपये अनुदान दिले गेले. त्यानंतर अभ्यासक्रमात दोनदा बदल झाला, मात्र यंत्रसामुग्री, उपकरणासाठी कोणतीही अनुदान देण्यात आले नाही.\n- राज्य सरकारने २०१६-१७ मध्ये ३० व्यवसाय अभ्यासक्रमाची संख्या घटवून २० करण्यात आली, पण त्याबाबत केंद्राच्या संबंधित यंत्रणाशी संवाद न साधल्याने विद्यार्थ्यांना अप्रेन्टिसशीप मिळविताना झगडावे लागत आहे.\n- अभ्यासक्रम सुरू केल्यापासून ३२ वर्षात शासकीय आणि खासगी आस्थापनांनी त्यांच्या सेवाप्रवेश नियमावलीत या अभ्यासक्रमांचा समावेश केलेला नाही.\nव्यवसाय अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांची आकडेवारी :\nविभाग जिल्हे आणि भाग शासकीय संस्था अनुदानित संस्था कायम विनाअनुदानित संस्था\nमुंबई मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग १० ८९ ६०\nपुणे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर ०६ २११ ६७\nनाशिक नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, नगर ०९ १२८ २३\nऔरंगाबाद औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद १३ १५४ २१०\nअमरावती अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ ०५ १९९ २५\nनागपूर नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली १० १३९ १४\n\"व्यवसाय अभ्यासक्रमात काळानुरुप बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे अपेक्षित आहे. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून हा अभ्यासक्रम सरकारला बंद करू देणार नाही. याबाबत लवकरच मंत्री महोदयांशी चर्चा केली जाणार आहे.\"\n- विक्रम काळे, शिक्षक आमदार आणि अध्यक्ष, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम रूपांतरण समिती\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी ये��े ► क्लिक करा\n राज्यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची आकडेवारी..\nमुंबई : राज्यात उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांंपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक आहेत. राज्यात आतापार्यंत 57 हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले असून साधारणता 50 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nमनात कोरोनाची भीती बसलीय का; तात्काळ आम्हाला फोन करा...\nऔरंगाबाद : जागतिक पातळीवर कोरोना आजाराचा विळखा घट्ट होताना दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराला जागतिक महामारी म्हटले आहे. या आजारामुळे सर्वांच्याच मनात एक अनामिक भीती दाटून आलेली दिसते.\n 'या' जिल्ह्यात एकही तालुका नाही जाणून घ्या तो जिल्हा आहे तरी कोणता \nमुंबई : महाराष्ट्र म्हटलं की डोळ्यासमोर महाराष्ट्राचा इतिहास उभा राहतो. महाराष्ट्राच्या यशोगाथा सांगणारे अनेक किस्से कानावर पडल्याचे जाणवते. भारतातील सर्व राज्यांपैकी महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. औद्योगिक विकास असो व तंत्रज्ञान महाराष्ट्र प्रगतशील आहे. अनेक लहान मोठे उद्योग समूह इथे आहेत.\nउर्वरित ८ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करणार; महसूल मंत्री थोरात यांची घोषणा\nपुणे : राज्यातील तलाठ्यांची रिक्त पदे भरण्यासाठीची प्रक्रिया दीड वर्षांपूर्वीच सुरू करण्यात आली. मात्र आतापर्यंत २६ जिल्ह्यांमधीलच प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरीत आठ जिल्ह्यांतील ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी (ता.९) सां\nमहाराष्ट्रात ‘एवढ्या’ गावात पाणी टंचाई; कोणत्या जिल्ह्यात किती टँकर जाणून घ्या\nसोलापूर : महाराष्ट्रात एकीकडे कोरोना व्हायरसशी लढा सुरु असताना दुसरीकडे सर्व सामान्य नागरिकांचा मात्र, पाणी टंचाईशी सामना सुरु आहे. राज्यात सरकारच्या आकडेवारीनुसार ६१० गावे आणि एक हजार १४२ वाड्यांवर पाणी टंचाई आहे. वास्तव चित्र मात्र यापेक्षा वेगळेच आहे. सरकारकडून टंचाई असलेल्या गावांमध्ये\nकोरोग्रस्तांसाठी १०८ रुग्णवाहिका ठरली जीवनवाहिनी; ‘एवढ्या’ रुग्णांना दिली राज्यात सेवा\nजगभरात करोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्रात जीवनदायिनी म्हणून नावारुपास आलेली १०८ रुग्णवाहिका करोना रुग्णांना सेवा देत आहे. राज्यात १०९ या ९३७ रुग्णवाहिका आहेत. त्यात कोविड 19 मध्ये करोनाग्रस्त रुग्णांना सेवा देण्यासाठी ३१८ रुग्णवाहिंकांचा वापर होत आहे. त्यात ६६ रुग्णवाह\nतीन मेपासून राज्यात सुरु होणार ऊनसावलीचा खेळ\nऔरंगाबाद : वर्षातले दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी आपली सावली दिसत नाही. औरंगाबादकरांना हा अनुभव १९ मे २०२० रोजी अनुभवता येणार आहे. सध्या उत्तरायण सुरु असून मे महिनाचा कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरातही हा अनुभव दरदिवशी घेता येणार आहे.\nजाणून घ्या कशी कराल ऑनलाईन मद्याची ऑर्डर, परवान्यासाठी 'ही' आहे वेबसाईट...\nमुंबई- कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली. मात्र या काळात राज्यातली आर्थिक स्थिती ढासळली. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारनं मद्यविक्रीची दुकानं सुरु केली. पण दुकानांबाहेर झालेली गर्दी पाहिल्यावर पुन\n राज्यातील 'एवढ्या' गावांमध्ये पाणी टंचाई; 'या' जिल्ह्यांमध्ये एकही टॅंकर नाही\nसोलापूर : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यातील पाणी टॅंकरच्या संख्येत 90 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे घागरी घेऊन एक-दोन किलोमीटरच्या पायी प्रवासामुळे टंचाईग्रस्त 887 गावे आणि एक हजार 719 वाड्या-वस्त्यांवरील नागरिक हवालदिल झाले आहेत. परंतु, दुसरीकडे\nराज्यातील बालसुधारगृहांची धुरा स्वयंसेवी संस्थांवर\nवर्धा : बालसुधारगृहात मुलांना समुपदेशन आणि स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जातो. पण, राज्यात केवळ 11 जिल्ह्यांत 12 शासकीय बालसुधारगृहे आहेत. शासनमान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांची 22 जिल्ह्यांत मुलामुलींची तब्बल 41 बालसुधारगृहे आहेत. राज्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/focus-containment-enforcement-stop-corona-virus-nashik-marathi-news", "date_download": "2021-06-17T03:36:00Z", "digest": "sha1:X6KEA5ICML77I64V35AJSQJEHZ2PAIR2", "length": 35124, "nlines": 261, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनाला अटकाव घालण्यासाठी कंटेन्मेंट अंमलबजावणीवर लक्ष...४५६ गावांत ग्रामसमित्या स्थापन", "raw_content": "\nआजारी पडल्यावर खासगी डॉक्टरांकडे इलाज घ्यायचे. रुग्ण बरा होत नाही म्हटल्यावर जिल्हा परिषदेच्या अथवा सरकारी रुग्णालयात पाठविले जायचे. त्या वेळी स्वॅब घेतल्यावर रुग्ण पॉझिटिव्ह निघायचे. अनेकदा उपचाराला विलंब झाल्याने मृत्यूला कवटाळावे लागायचे. एवढेच नव्हे, तर कोरोना विषाणूचा संसर्ग फैलाव वाढायचा. हे ज्या वेळी ध्यानात आले, त्या वेळी खासगी आणि जिल्हा परिषद डॉक्टरांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्यात समन्वय वाढविण्यात आला.\nकोरोनाला अटकाव घालण्यासाठी कंटेन्मेंट अंमलबजावणीवर लक्ष...४५६ गावांत ग्रामसमित्या स्थापन\nनाशिक : आजारी पडल्यावर खासगी डॉक्टरांकडे इलाज घ्यायचे. रुग्ण बरा होत नाही म्हटल्यावर जिल्हा परिषदेच्या अथवा सरकारी रुग्णालयात पाठविले जायचे. त्या वेळी स्वॅब घेतल्यावर रुग्ण पॉझिटिव्ह निघायचे. अनेकदा उपचाराला विलंब झाल्याने मृत्यूला कवटाळावे लागायचे. एवढेच नव्हे, तर कोरोना विषाणूचा संसर्ग फैलाव वाढायचा. हे ज्या वेळी ध्यानात आले, त्या वेळी खासगी आणि जिल्हा परिषद डॉक्टरांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्यात समन्वय वाढविण्यात आला. निफाड, दिंडोरी, इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यांत आता कोरोनाला अटकाव करण्यासाठी कंटेन्मेंट झोन अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.\n४५६ गावांत ग्रामसमित्या स्थापन\nनिफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी आमदार निधीच्या जोडीला पिंपळगाव बाजार समितीच्या माध्यमातून कोरोना लढ्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. त्यामध्ये थर्मल मीटर, पल्स ऑक्सिमीटर, एक लाख मास्क, सॅनिटायझर, हायपोक्लोराइड आदींचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, श्री. बनकर, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. निफाड तालुक्यातील ४४४ रुग्णांपैकी १२५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. २० मृत्यू झाले. पहिल्या ७५ रुग्णांमध्ये दहा जणांचा मृत्यू झाला होता. वयोवृद्ध, दुर्धर आजाराचे नागरिक मृत्यूला कवटाळतात हे ध्यानात आल्यावर तालुक्यातील अशा ४० हजार ज्येष्ठांची तपासणी करण्यात आली. निफाडच्या पंचायत समिती सभापती अनुसया जगताप यांच्यासह उपसभापती, सदस्यांचे आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे सरपंचांना सहकार्य मिळत आहे.\nनिफाड, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नरमधील स्थिती\nकोरोनाग्रस्तांच्या भागातील उपाययोजनांसाठी २३ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्त�� करण्यात आली आहे. त्यात मंडलाधिकारी, विस्ताराधिकारी यांचा समावेश आहे. याशिवाय विनामास्क आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येते. निफाड तालुक्यातील ११९, दिंडोरीतील १२०, इगतपुरीमधील ९६, सिन्नरमधील ११४ अशा एकूण ४५६ गावांमध्ये ग्रामसमित्यांची स्थापना झाली आहे. या समित्या कार्यरत झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी वावी (ता. सिन्नर) येथे कोरोना उपाययोजनांबद्दलचा आढावा घेतला. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या विलगीकरणातून साखळी तोडण्याची काळजी घेण्यास त्यांनी सांगितले.\nहेही वाचा > धक्कादायक 'त्या' क्षणाला न बायको आठवली न लेकरं...दुर्देवी घटना\n* मुंबईहून आलेल्यांच्या माध्यमातून रुग्ण वाढल्याची स्थिती सुरवातीला होती.\n* आता इगतपुरीमधील कंपनीतील बाधित कामगार सिन्नर तालुक्यातील आहेत.\n* गटविकास अधिकारी लता गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, सभापती शोभा बरके यांच्यात समन्वय.\n* लोकप्रतिनिधींची रुग्णाच्या संपर्कातील लोकांना शोधण्यामध्ये मदत मिळते.\n* कोविड केअर सेंटरसाठी गावांनी केलीय मदत.\n* खासगी डॉक्टर संशयितांना आता तत्काळ सरकारी आरोग्य केंद्राकडे पाठवितात.\n* ४४२ कोरोनाबाधितांपैकी ११ जणांचा मृत्यू झाला असून, ३१० जणांना घरी पाठवण्यात आले, तर आता १२१ रुग्ण.\nहेही वाचा > निरक्षर आई- बापाची दिव्यांग लेक सुनिताने शेवटी करून दाखवलचं\n* एकाच कंपनीतील कोरोनाबाधित नाशिक शहरातील ११६, इगतपुरीमधील ७१, इतर भागातील २१ कामगार.\n* उपाहारगृहात २० जण बसतील एवढ्या जागेत शंभराहून अधिक जण थांबणे प्रसाराला ठरले कारणीभूत.\n* ३१३ कोरोनाबाधितांपैकी आठ जणांचा मृत्यू. १५८ जणांना घरी पाठविण्यात आले असून, १४७ रुग्ण उपचार घेताहेत.\n* कोविड केअर सेंटरमध्ये ७०, हॉटेलमध्ये ४३ आणि १६ जण घरगुती उपचार घेत आहेत.\n* आदिवासी बांधवांमध्ये अजूनही भीती आहे. ती दूर करण्यासाठी लोकसहभाग वाढविण्याची आवश्‍यकता अधिक.\n* वाडीवऱ्हे, गोंदे, गरुडेश्‍वर या पट्ट्यावर आरोग्य यंत्रणेने लक्ष केंद्रित केलेय.\n* तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार येत्या दोन दिवसांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या ३५ पर्यंत कमी होईल.\n* नाशिक बाजार समितीत भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोनाने गाठले.\n* दिंडोरीमधील दुकानदाराच्या कुटुंबातील पाच, लग्नाशी निगडित १४, तर मोहाडीत एकाच घरातील १३ रुग्ण आढळले.\n* कंपनीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यावर कामगारांचे एक्स-रे करून घेतले. त्यात एक संशयित आढळला. त्याच्यापासून पाच जणांना लागण.\n* विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, प्रांत संदीप आहेर, सभापती कामिनीताई चारोस्कर, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी सरपंचांशी साधला संवाद.\n* १५१ कोरोनाबाधितांपैकी सहा जणांचा मृत्यू झाला असून, १०४ जणांना घरी सोडण्यात आले, तर सद्यःस्थितीत ३९ रुग्ण उपचार घेताहेत.\n* १६ हून अधिक गावांमध्ये कोरोनामुक्तीनंतर पुन्हा रुग्ण आढळलेले नाहीत.\n* कोरोना उपाययोजनांमध्ये असहकार्याबद्दल दोन खासगी डॉक्टरांना नोटीस देत त्यांचे दवाखाने आठ दिवस बंद ठेवण्यात आले होते.\nनाशिक शहरालगतच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागातील कंटेन्मेंट झोनवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज वावी, पिंपळगाव बसवंत आणि ओझर येथील कंटेन्मेंट झोनच्या ठिकाणी भेटी दिल्या. तेथील सुविधांचा आढावा घेत संबंधितांना आवश्‍यक सूचना दिल्या. -लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक\nस्टोरी - महेंद्र महाजन\nसंपादन - ज्योती देवरे\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे प���्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे व��विला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/energy-minister-dr-nitin-raut-said-i-am-not-unhappy-it-will-be-positive-decision/", "date_download": "2021-06-17T02:35:06Z", "digest": "sha1:VOLCEP24JGHRWCWPCXQDMRGIUFTV5EKW", "length": 22426, "nlines": 178, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "पदोन्नतीबाबत सकारात्मक निर्णय होईल, मी नाराज नाही…", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अ���्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nपदोन्नतीबाबत सकारात्मक निर्णय होईल, मी नाराज नाही… ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांची स्पष्टोक्ती\nसरकारी सेवेत असलेल्या मागासवर्गीय कर्मचारी-अधिकाऱ्यांना मिळणारे पदोन्नतीतील आरक्षण रद्द करत आरक्षित पदेही खुल्या प्रवर्गातून भरण्याच्या निर्णया विरोधात काँग्रेसचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी जाहिर भाष्य करत ७ मेचा तो शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली. त्यांनी केलेल्या या मागणीनुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सरकारच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यामुळे अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयावर पुन्हा एकदा आज बैठक घेतली. याबैठकीनंतर आपण याप्रश्नी नाराज नसून याबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी व्यक्त करत सरकारमध्ये निर्माण झालेले ताणलेले वातावरण थंड करण्याचा प्रयत्न केला.\nपदोन्नतीतील आरक्षण या विषयावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात एक विशेष बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी पक्षाचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि आदीवासी मंत्री के. सी. पाडवी ही सर्व मंडळी उपस्थित होते. या विषयासंबंधित सकारात्मक सांगोपांग चर्चा झालेली आहे आणि या विषयावर तोडगा निघेल याची मला खात्री असल्याचे त्यांनी यावेळी ���ांगितले.\n७ मे चा जीआर रद्द होईल. त्यामध्ये सरकार तर्फेची भुमिका अजित पवार यांनी मांडलेली आहे. यावर सर्वांनी अभ्यास करायचं ठरवलं आहे. कायदेशीर बाबी अनेक आहेत तशाच अनेक बाबी आहेत आणि सकारात्मक निर्णय होईल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.\nतीन पक्षांच सरकार आहे आता फक्त निर्णयाप्रत पोचायचं तर दरम्यानच्या काळामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल आहे. त्याची २१ जून ही तारीख आहे. त्यामुळे थोडासा पेच निर्माण झालेला आहे. तरी या संबंधीचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि तो निर्णय सकारात्मक असेल असे सांगत महत्त्वाचा दुवा आहे मागासवर्गीयांचा पदोन्नतीतील आरक्षण आणि त्यामुळे त्या आरक्षणावर ती भर देऊन त्याला कसं कार्यान्वित करायचं याविषयी सगळ्यांनी चर्चा केली. मी नाराज नाही तर पदोन्नतीत आरक्षण किती आहे ती मिळायला पाहिजे कायदेशीर रित्या चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.\nPrevious मराठा समाजाला दिलासा: ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ मिळणार\nNext हे तर केंद्र सरकारने जनतेला दिलेले रिटर्न गिफ्ट\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई राज्य सरकारचे सर्व खाजगी, अनुदानितसह सर्व शाळांना आदेश\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा करा\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार-शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल\nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा दोन कोटींची जमीन काही मिनिटात १८.५ कोटींची कशी झाली \nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा आ. भातखळकर यांच्या जनहित याचिकेवर आदेश\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच अनिल गलगली यांच्या आव्हान अपिलावर सुनावणीत पुढे आली माहिती\nइंदू मिलमधील भारतरत्न डॉ. आंबेडकर स्मारकाच्या पुतळ्यासाठी नव्याने समिती सामाजिक न्यायमंत्र्यांनी घेतला स्मारकाच्या कामाचा आढावा\nLearning Driving Licence हवाय, मग आरटीओत जाण्याची गरज नाही ई-गर्व्हनन्स कार्यप्रणालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन\nकेंद्रीय मंत्री आठवलेंनी मिसळला फडणवीसांच्या सूरात सूर प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी \n‘One Earth One Health’ आरोग्य सेवेची चांगली संकल्पना परंतु मिळणार कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल\nपटोले म्हणाले, २०२४ च्या निवडणूकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ मंत्री नवाब मलिक यांची माहिती\nपवार-किशोर भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट, मलिक काय म्हणाले… प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती व अनुभव पवारसाहेबांसमोर मांडला\nमुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार म्हणाले, सरपंचांच्या कामातूनच चांगली माहिती मिळाली गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास\nअजित पवारांनी फेसबुकद्वारे साधला जनतेशी संवाद, दिली ही आश्वासने ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ या नव्या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nकोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच भाजपाचे योगी विरूध्द मोदीचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका\nचंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया\nपुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/ncp-congress-must-be-thanks-pm-narendra-modi-appealed-chandrakant-patil/", "date_download": "2021-06-17T01:52:47Z", "digest": "sha1:3BIDMY22JLBNW4MI3XAC46OF5IDHJ6LR", "length": 25481, "nlines": 179, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "आता प्रामाणिकपणे मोदींचे आभारही माना", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nआता प्रामाणिकपणे मोदींचे आभारही माना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे महाविकास आघाडी नेत्यांना आवाहन\nऐन मान्सूनच्या तोंडावर खतांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करत दरवाढीच्या निर्णयाचा पुर्नविचार करण्याचे आवाहन केले. तर भाजपा नेत्यांनी दरवाढ रद्द करण्याऐवजी खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी केंद्रीय रसायने आणि खते मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली. त्यानुसार केंद्र सरकारने खतखरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय जाहिर केल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावरून महाविकास आघाडीवर निशाना साधत आता मोदींचे आभार मानण्याचे आवाहन केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारवर १४,७७५ कोटी रुपयांच्या अनुदानाचा अतिरिक्त बोजा सोसून शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या दराने डीएपी रासायनिक खत उपलब्ध करून दिले आहे. दरवाढीबद्दल तक्रार करणाऱ्या काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आता प्रामाणिकपणे पंतप्रधान न���ेंद्र मोदी यांचे आभारही मानले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.\nआंतरराष्ट्रीय बाजारात फॉस्फॅरिक ॲसिड, अमोनिया आदी रसायनांच्या किंमती वाढल्याने खत उत्पादक कंपन्यांनी डीएपी खताच्या किंमतीत वाढ केली. त्याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खतासाठीचे अनुदान १४० टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. परिणामी शेतकऱ्यांना या खताच्या गोण्या गेल्या वर्षीच्याच भावाने मिळणार आहेत. केंद्र सरकारवर वाढीव बोजा पडणार असला तरी शेतकऱ्यांसाठी भाववाढ रद्द झाली आहे. कंपन्यांनी भाववाढ केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्न करत होते. त्या दृष्टीने निर्णय प्रक्रिया चालू होती. सरकार शेतकऱ्यांना अनुदान वाढवून देण्याच्या विचारात आहे, असे केंद्र सरकारने १५ मे रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषित केले होते. त्यानंतर पाच दिवसात निर्णयही घेतला. सरकारच्या निर्णयप्रक्रियेसाठी पुरेसा वेळ न देता राष्ट्रवादी काँग्रेसने याविषयात राज्यभर आंदोलन सुरू केले तर काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला. आता मोदी सरकारने तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा दिला याबद्दल या पक्षांनी सरकारचे आभार मानावेत असा टोलाही त्यांनी लगावला.\nडीएपी खतांच्या बाबतीत दरवाढीची समस्या निर्माण होण्यास तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे सरकारच कारणीभूत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील त्या सरकारने ‘न्यूट्रियंट बेस्ड सबसिडी पॉलिसी’ नावाचे धोरण फॉस्फॅटिक आणि पोटॅशिक खतांसाठी १ एप्रिल २०१० पासून लागू केले. त्यानुसार केंद्र सरकारने डीएपीसारख्या खतांसाठीचे अनुदान मर्यादित ठेवावे आणि कंपन्यांना खतांच्या विक्री किंमती ठरविण्याची मोकळीक द्यावे असे धोरण लागू झाले. परिणामी कंपन्यांना दरवाढीला मोकळे रान मिळाले. खत कंपन्यांच्या नफेखोरीबाबत संसदेच्या रसायने आणि खतांविषयीच्या स्थायी समितीने २०१९ -२० च्या अहवालात चिंता व्यक्त केली होती. शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना आणि काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात झालेला हा बदल विसरून दोन्ही पक्षांचे नेते मोदी सरकारवर टीका करत होते, हे विशेष असल्याची टीकाही त्यांनी केली.\nमोदी सरकारने कायम शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचेच धोरण अवलंबले आहे. त��यामुळे मार्च २०१५ ते फेब्रुवारी २०२१ या पाच वर्षांच्या कालावधीत देशात डीएपीचा वापर ९१ लाख मेट्रिक टनांवरून वाढून ११३ लाख मेट्रिक टन झाला आहे. हा वापर सातत्याने वाढत आहे, याचीही भाजपाच्या राजकीय विरोधकांनी नोंद घ्यावी.\nPrevious पंतप्रधान मोदींनी घेतली अहमदनगर पॅटर्नची दखल\nNext वकिल असल्याने फडणवीसांचे नेहमीच ‘चीत भी मेरी और पट भी मेरी’\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई राज्य सरकारचे सर्व खाजगी, अनुदानितसह सर्व शाळांना आदेश\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा करा\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार-शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल\nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा दोन कोटींची जमीन काही मिनिटात १८.५ कोटींची कशी झाली \nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा आ. भातखळकर यांच्या जनहित याचिकेवर आदेश\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच अनिल गलगली यांच्या आव्हान अपिलावर सुनावणीत पुढे आली माहिती\nइंदू मिलमधील भारतरत्न डॉ. आंबेडकर स्मारकाच्या पुतळ्यासाठी नव्याने समिती सामाजिक न्यायमंत्र्यांनी घेतला स्मारकाच्या कामाचा आढावा\nLearning Driving Licence हवाय, मग आरटीओत जाण्याची गरज नाही ई-गर्व्हनन्स कार्यप्रणालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन\nकेंद्रीय मंत्री आठवलेंनी मिसळला फडणवीसांच्या सूरात सूर प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी \n‘One Earth One Health’ आरोग्य सेवेची चांगली संकल्पना परंतु मिळणार कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल\nपटोले म्हणाले, २०२४ च्या निवडणूकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच काँग्रेस प्रदे���ाध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ मंत्री नवाब मलिक यांची माहिती\nपवार-किशोर भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट, मलिक काय म्हणाले… प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती व अनुभव पवारसाहेबांसमोर मांडला\nमुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार म्हणाले, सरपंचांच्या कामातूनच चांगली माहिती मिळाली गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास\nअजित पवारांनी फेसबुकद्वारे साधला जनतेशी संवाद, दिली ही आश्वासने ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ या नव्या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nकोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच भाजपाचे योगी विरूध्द मोदीचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका\nचंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया\nपुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/12/31/%E0%A4%A6-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A6-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2021-06-17T01:21:33Z", "digest": "sha1:PHKQUPGKAH2X4DEWCNYACPOISTYJ55I6", "length": 20096, "nlines": 243, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "द’ दारूचा नव्हे, ‘द’ दुधाचा!! चला व्यसनांना बदनाम करुया!!या कार्यक्रमातून अंनिसने दिला व्यसन मुक्तीचा संदेश", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष ��्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nद’ दारूचा नव्हे, ‘द’ दुधाचा चला व्यसनांना बदनाम करुया चला व्यसनांना बदनाम करुयाया कार्यक्रमातून अंनिसने दिला व्यसन मुक्तीचा संदेश\nठाणे दि 31 :महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा कल्याण यांच्या वतीने व्यसनांना बदनाम करु या कार्यक्रमाचे आयोजन दीपक हॉटेल समोर, रेल्वे स्टेशन, कल्याण करण्यात आले होते. ‘द’ दारूचा नव्हे, ‘द’ दुधाचा ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ या मोहिमेअंतर्गत , येथे मोफत मसाले दुधाचे वाटप करण्यात आले.\nया कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती कल्याणच्या निवासी नायब तहसीलदार बांगर मॅडम, महात्मा फुले पोलीस स्टेशनचे चव्हाण ,बडे साहेब, महा. अनिस राज्य कार्यकारणी सदस्य उत्तम जोगदंड, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष गौतम जाधव , जिल्हा सचिव गणेश शेलार, कल्याण शाखा अध्यक्ष डॉ सुषमा बसवंत, कार्याध्यक्ष राजेश देवरुखकर, सचिव सुशील माळी,रत्नागिरी अनिसचे बुवाबाजी संघर्ष प्रमुख संदिप गोवळकर तसेच मोठ्या संख्येने नागरिकासहभागी झाले होते.\nया कार्यक्रमाचा प्रमुख हेतू दारु न ��िता दुध पिऊन नवीन वर्षांचे स्वागत करावे असे अंनिसचे म्हणणे आहे.व्यसनाधीनतेला फाटा देत बलशाली आणि विवेकी भारताचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन महा. अंनिस तर्फे अनेक वर्षे करत आहे. गेल्या काही वर्षांपासून सरत्या वर्षाला दारू पिऊनच निरोप द्यायचा, असा प्रघात पडत चाललेला दिसतो. तरूणाई मोठ्या प्रमाणावर या चंगळवादी चक्रात ओढली जातेय. गेल्या काही वर्षांमध्ये ३१ डिसेंबरला ‘सेलिब्रेशन’च्या नावाखाली युवा पिढीमध्ये मोठय़ा प्रमाणात व्यसन वाढताना दिसत आहे. अनेक युवक-युवती ३१ डिसेंबरला व्यसनाचा पहिला अनुभव घेतात आणि पुढे जाऊन व्यसनाच्या अधीन होतात.\nया कार्यक्रमाच्या माध्यमातून अंनिसने व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला आहे.\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nकामा संघटना व उद्योजकाची स्वच्छता मोहीम..\n…….आणि आद्य बोलू लागला..\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर क��यमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-06-17T03:18:52Z", "digest": "sha1:DAVMJ5O3IRSNC5QMPB6PL2FNKGP65MSV", "length": 7803, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:देश माहिती स्लोव्हाकिया - विकिपीडिया", "raw_content": "\nहे कागदपत्र आहे साचा:देश माहिती स्लोव्हाकिया विषयी. जे तयार केले आहे साचा:देश माहिती दाखवा (संपादन चर्चा दुवे इतिहास) पासून\nसाचा:देश माहिती स्लोव्हाकिया हा आंतरिक साचा आहे ज्यास सरळ वापरु नये. हा साचा इतर साच्यां मार्फत वापरला जातो जसे ध्वज, ध्वजचिन्ह व इतर.\nकृपया या साच्यात बदल केल्या नंतर,purge the cache/साचा स्मरण काढणे.\nटोपणनाव स्लोव्हाकिया मुख्य लेखाचे नाव (स्लोव्हाकिया)\nध्वज नाव Flag of Slovakia.svg चित्राचे नाव (चित्र:Flag of Slovakia.svg, वरती उजव्या बाजुस)\nहा साचा टोपणनावावरुन पुनःनिर्देशित होऊ शकतो:\nSVK (पहा) SVK स्लोव्हाकिया\nSlovakia (पहा) Slovakia स्लोव्हाकिया\nइतर संबंधित देश माहिती साचे:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी २२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/opposition-leader-of-the-legislative-council-praveen-darekars-criticism/", "date_download": "2021-06-17T02:17:01Z", "digest": "sha1:NYZPFPGZNUF4AATLVND2HL23NK626QMC", "length": 12706, "nlines": 160, "source_domain": "rashtramat.com", "title": "'मुख्यमंत्र्यांनी कोकणवासियांच्या तोंडाला पाने पुसली' - Rashtramat", "raw_content": "\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nऍड उदयसिंह पाटील उंडाळकरांचा संस्थांपक पॅनेलला पाठिंबा\nशिपायाचा कारनामा; गावच्या विहिरीत टाकली पोताभर ‘टीसीएल’\n‘राम मंदिरा’वरुन शिवसेना – भाजपा आमने-सामने\n‘शापोरा’ बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित\n‘आप देणार घरपोच जीवनावश्यक सुविधा’\nHome/महाराष्ट्र/‘मुख्यमंत्र्यांनी कोकणवासियांच्या तोंडाला पाने पुसली’\n‘मुख्यमंत्र्यांनी कोकणवासियांच्या तोंडाला पाने पुसली’\nविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका\n​मुंबई (अभयकुमार देशमुख) :\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकणच्या धावत्या दौऱ्यातून आपत्तीग्रस्त कोकणवासीयांच्या पदरी काहीच पडले नाही. आपत्तीग्रस्तांना मुख्यमंत्री नुकसान भरपाई जाहीर करतील अशी अपेक्षा होती, मात्र नुकसान भरपाईची घोषणा न करता मुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी केली.​ ​भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ​ते बोलत होते.\nदरेकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री भरघोस मदत जाहीर करतील अशी कोकणवासीयांची अपेक्षा होती. मात्र त्यांनी कसलीच मदत जाहीर केली नाही. नुकसानीचे पंचनामे करा एवढंच सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचा अंदाज आलेला आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत द्यायला हवी होती. मात्र मदत जाहीर न करता मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या जनतेचा भ्रमनिरास केला. मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीत आढावा बैठका घेतल्या. अशा बैठका मंत्रालयात, वर्षावरही घेता आल्या असत्या.\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत कोकणचा दौरा करून आम्ही वादळाने झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. आमच्या 3 दिवसांच्या दौऱ्यात मच्छीमार, बागायतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन आम्ही वस्तुस्थिती जाणून घेतली. दोन्ही विरोधी पक्षनेते 3 दिवस कोकणच्या दौऱ्यावर गेल्याने आपणही दौरा केला पाहिजे असे मुख्यमंत्र्यांना वाटले असावे म्हण��न त्यांनी घाईघाईने 3 तासांचा कोकण दौरा केला. मात्र, या दौऱ्यात त्यांनी कोकणवासीयांच्या व्यथा – वेदना जाणून घेण्याचा प्रयत्नच न केल्याने हा दौरा म्हणजे केवळ देखावा होता, अशी कोकणवासीयांची भावना झाली आहे. एवढी मोठी आपत्ती येऊनही रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब रत्नागिरीत फिरकलेच नाहीत, असेही दरेकर यांनी नमूद केले.\nकोकणच्या जनतेने शिवसेनेला आजवर भरभरून दिले आहे. त्याच कोकणच्या जनतेला शिवसेनेने वाऱ्यावर सोडले आहे. गेल्या वर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळानंतर जाहीर केलेली मदत अजूनही मिळालेली नाही. कोकणची उपेक्षा अशीच चालू राहिली तर कोकणच्या जनतेच्या संतापाला तुम्हाला तोंड द्यावे लागेल, असा इशाराही दरेकर यांनी दिला.​​\n'पंतप्रधानांनी महाराष्ट्रासोबत दुजाभाव केलेला नाही'\n'...म्हणून होत आहेत कोरोनाचे नवे व्हेरिएन्ट'\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\n‘राम मंदिरा’वरुन शिवसेना – भाजपा आमने-सामने\n‘बुथ कमिट्या मजबूत करण्यावर भर द्या’\n‘मराठा समाजाने स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच ���ाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-sarangkheda-pune-bike-robbery-and-travling-shahada-garrage-350076", "date_download": "2021-06-17T02:10:01Z", "digest": "sha1:SKCEJJ6OBRMJ345SVBOPDEM7VBGME2JI", "length": 17051, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | चोरलेल्या दुचाकीचा तब्बल साडेचारशे किलोमीटर प्रवास", "raw_content": "\nशिरपूर ते शहादा रस्त्यावरून दुचाकीवरून प्रवास करून येत होता. वडाळी (ता. शहादा) गावाजवळ दुचाकी बंद पडली त्याने गावाजवळील गॅरेज वर आणली. दुचाकी बंद पडली आहे\nचोरलेल्या दुचाकीचा तब्बल साडेचारशे किलोमीटर प्रवास\nसारंगखेडा (नंदुरबार) : शिरपूरहून तो शहाद्याला येत होता. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वडाळीजवळ दुचाकी बंद पडली. दुरुस्तीसाठी तेथील गॅरेजला नेली. दुरुस्तीसाठी वेळ लागेल म्हणून, मी पुन्हा येतो सांगून गेला. तीन दिवस झाले दुचाकी चालक न आल्याने शेवटी गॅरेज मालकाने पोलिसांना माहिती दिली. मालकाचा शोध घेतला असता, गाडी चोरलेली होती. दुचाकी मालक पुण्याचा निघाला.\nशिरपूर ते शहादा रस्त्यावरून दुचाकीवरून प्रवास करून येत होता. वडाळी (ता. शहादा) गावाजवळ दुचाकी बंद पडली त्याने गावाजवळील गॅरेज वर आणली. दुचाकी बंद पडली आहे पाहून घ्या असे तेथील यंत्रज्ञला सांगितले. यंत्रज्ञने थोडया वेळात या पाहून घेईल. त्याने दुचाकी दुरुस्ती केली. मात्र तीन दिवस उजाडले तरी दुचाकीस्वार आला नाही, म्हणून पोलिसांना स्थानिक पोलिसपाटील गोसावी यांचामार्फत माहीती दिली. पोलिसांनी दुचाकीचा नंबरवरून मालकाचा शोध घेतला असता, मालक पुण्याचा निघाला. दुचाकी मालकाने सांगितले, की माझ्या दुचाकीची आठवड्यापूर्वी चोरी झाली आहे. त्यावरून ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. पुणे ते वडाळी (ता. शहादा) अंतर तब्बल साडेचारशे किलोमीटर आहे. एवढ्या अंतरावरून दुचाकी चोरून प्रवास केला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. तो कसा आला, कुठला असावा, इतक्या लांबून दुचाकी कशी आणली, असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.\nतीन दिवसांपूर्वी हिरो कंपनीची मोटारसायकल माझ्या गॅरेजवर आली. मोटारसायकल बंद पडली होती. त्याने दुरुस्ती करण्याचे सांगितले. त्याला थोड्या वेळात या करून ठेवतो, पण तीन दिवस झाले आला नाही. या���ाबत पोलिसांना माहिती दिली.\n-पंकज पाटील, सर्वज्ञ मोटार गॅरेज, वडाळी\nसंपादन ः राजेश सोनवणे\nसातपुड्यात निनादणार होळीचे ढोल; होलिकोत्सवाला आजपासून सुरवात\nनंदुरबार : आदिवासी संस्कृती व ऐक्याचे दर्शन घडविणाऱ्या होलिकोत्सवाचे ढोल व बिरीचा आवाज उद्यापासून सातपुड्याच्या कुशीत गुंजणार आहे. आदिवासी बांधवांच्या राजवाडी होळीसह भोंगऱ्या बाजाराची ख्याती सर्वांनाच भुरळ घालणारी आहे. सातपुड्यात गेल्या पंधरा दिवसांपासून होळीचे वेध लागले असून स्थानिक जनतेस\nधुळ्यात लवकरच \"कोरोना व्हायरस'ची तपासणी\nधुळे ः कोरोना व्हायरसची वाढती लागण लक्षात घेता राज्यात मुंबईपाठोपाठ आता धुळ्यातही कोरोना तपासणी यंत्रणेस शासनाने मंजुरी दिली आहे. येथील श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयाशी संलग्न सर्वोपचार रुग्णालयात येत्या काही दिवसांत ही यंत्रणा कार्यान्वित होईल. त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीनंतर चो\n#Lockdown : सटाणा पोलीसांची 'अशी' कामगिरी..घडविले खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन\nनाशिक / सटाणा : कोरोनामुळे सध्या नाशिक, मुंबई, पुणे यांसह विविध ठिकाणाहून आपल्या मूळ गावी परतण्यासाठी सटाणा शहरामार्गे जाणार्‍या बेरोजगार युवक व युवतींना सटाणा पोलिसांचा मोठा आधार मिळाला आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत सटाणा पोलिसांनी या युवकांना जेवणच दिले नाही तर त्यांच्या मूळ गावी पाठवण्या\nमहाराष्ट्राच्या 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तब्ब्ल दोन महिने लांबणीवर..\nमुंबई : महाविकास आघाडीने शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला सुरवात केलीये. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारकडून १५ हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या जरी करण्यात आलेल्या. दरम्यान आज या संदर्भातील दुसरी यादी जाहीर करण्यात येणार आहे. मात्र या कर्जमाफीतुन तूर्तास काही जिल्ह्याना वगळण्यात आल\n ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर\nसोलापूर : राज्यातील एक हजार 570 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 6 मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी 29 मार्चला मतदान होणार असून 30 मार्चला मतमोजणी, असा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. दरम्यान, या ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड थेट जनते\nनंदुरबारमधील तो रूग्ण कोरोनाचा नाही\nनंदुरबार : नंदुरबार शहरात कोरो��ाचा रूग्ण असल्याच्या वृत्ताने आज दुपारीनंतर खळबळ उडाली,मात्र तो रूग्ण कोरोनाचा नसून सौदी अरेबियातून आल्यानंतर त्याला सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करीत नमुने घेण्यात आले आहेत. अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या रूग्णाला कोरोन\nपुणे, मुंबईत वाढते रुग्ण; धुळेकरांच्या काळजात धस्स...\nधुळे : चीनसह जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने राज्यात शिरकाव केला. त्याचे पुण्यात 18, मुंबईत 7, तर राज्यात एकूण 41 हून अधिक रुग्ण आढळले. त्यामुळे पुणे, मुंबईतील असंख्य विद्यार्थी, स्थलांतरित कुटुंबांनी सुरक्षिततेसाठी पुन्हा धुळ्याकडे परतणे पसंत केले आहे. त्यामुळे धुळेकरांच्या काळजात\nमुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना त्याचा धसका नक्षलवाद्यांनीही घेतल्याचे समोर आले आहे. गडचिरोली, नंदुरबार, धुळे परिसरातील जंगलात राहणाऱ्या आदिवासींना कोरोनाची लक्षणे दिसत असून, त्यांच्यासाठी राज्य तसेच जिल्हा पातळीवरून औषधोपचार करण्याची मागणी नक्षलवाद्यांनी केली आहे. या वेळी आ\nहजारो सिकलसेल रुग्णांचा जीव टांगणीला...गोळ्या पुण्यात अडकून\nमंदाणे : कोरोनामुळे सर्वदूर लॉकडाऊन असल्याने अनेक घटकांना त्याचा फटका बसत आहे. असाच फटका जिल्ह्यातील सिकलसेलच्या रूग्णांना बसला आहे. या रुग्णाला वाचवण्यासाठी महत्वाच्या गोळ्ंयांचा पुरवठा महिन्याभरापासून होऊ शकलेला नाही. या गोळ्यात पुण्यात अडकल्याने हजारो रुग्णांचा जीव टांगणीवर आला आहे. गोळ\nअहो आश्चर्य.. दुर्मिळ व नष्ट होणारी गिधाड आढळली एकाच ठिकाणी\nतळोदा (नंदुरबार) : दुर्मिळ व नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले क्रिटिकली इन डेंजर झोनमध्ये गणना होत असलेले 'गिधाड' सातपुड्यातील कालीबेल (ता. धडगाव) येथे आढळून आले आहेत. एका तरुणीने त्यांचे फोटो काढत त्यांच्या उपस्थितीला बळ दिले आहे. त्यामुळे आश्चर्यासह समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सातपुड्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/maharashatra-helth-minister-rajesh-tope-press-confernce-on-corona-virus/", "date_download": "2021-06-17T01:31:24Z", "digest": "sha1:V44C46G7LJRUPD5WRVG4IMYSFW2UFI2D", "length": 8939, "nlines": 94, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Health Minister Live : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nHealth Minister Live : आरोग्��मंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद\nHealth Minister Live : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद\nख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही क्षणापूर्वी राज्यातील जनतेसोबत फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद सुरु आहे. या पत्रकार परिषदेत कोरोना संदर्भात अनेक प्रश्नांची उत्तर तसेच माहिती देत आहेत.\nआरोग्यमंत्री डॉ. @rajeshtope11 यांची #CoronaInMaharashtra संदर्भात पत्रकार परिषद\nआता राज्यात रुग्णांची संख्या 49\nआपण फेज 2 मध्ये आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये फेज 3 मध्ये जाता कामा नये. पुढचे 10 दिवस महत्त्वाचे, ट्रेन बंद करणे हा शेवटचा पर्याय #CoronaVirusUpdate\nएसटी बसमध्ये २५ प्रवाशांनाच प्रवेश देणार. तसेच त्यांची आसनव्यवस्था देखील वेगळ्याप्रकारे असणार, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.\nराजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे\nरेल्वेमध्ये उभं राहून प्रवास बंद करण्याचा विचार\nलोकल बंद करणं हा शेवटचा उपाय\nविलगीकरण करण्यावर भर देणार\nनागपूर, पुणे, मुंबईत विमानतळावर कडक योजना\nएकूण १२ देशातील फ्लाईटवर पूर्णपणे बंदी\nजनहित महत्वाचं, लोकांचं आरोग्य महत्वाचं\nकोरोनाचे २ रुग्ण व्हेंटिलेटरवर\nसध्या महाराष्ट्रात असलेल्या कोरोना हा लेव्हल-२ वर आहे. महाराष्ट्र हे भारतातलं कोरोनाग्रस्त रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेलं राज्य आहे.\nराज्यात आज कोरोनाचे 4 रुग्ण आढळले आहेत.त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 49 झाली आहे.49 पैकी मुंबईमधील एका व्यक्तीचा 17 मार्चला मृत्यू झालेला आहे. कोरोना बाधित रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.#CoronaVirusUpdates\nआतापर्यंत महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हा ४९वर पोहचला आहे. या ४९ रुग्णांपैकी ४० रुग्णांनी परदेशातून आल्यानंतर कोरोनाची लागण झाली आहे.\nPrevious CoronaUpdates : मुख्यमंत्र्यांचा जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद, केलं ‘हे’ आवाहन\nNext राज्यातले २ कोरोनाग्रस्त रुग्ण व्हेंटिलेटरवर, आरोग्यमंत्र्यांची माहिती\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरव��रोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/", "date_download": "2021-06-17T02:20:27Z", "digest": "sha1:D7335ZRGPF3KBB7D67AKYQS57LYSN2MQ", "length": 25262, "nlines": 222, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "Marathi E Batmya - Latest News, Breaking News in Marathi", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्���्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुंबई: प्रतिनिधी राज्यातील शाळांमधील गळतीचे प्रमाण रोखण्याच्या अनुषंगाने केवळ शाळा सोडल्याचा दाखला न…\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nमुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाने आधीच पाऊले उचलण��यास सुर…\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई: प्रतिनिधी अयोध्येतील राम मंदीर जमिन खरेदीप्रकरणाची चौकशी मागणी केल्याच्या निषेधार्थ भाजपाने श…\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nमुंबई : प्रतिनिधी राज्यातील शाळा दरवर्षी सर्वसाधारणपणे १५ जूनला तर विदर्भात २६ जून पासून शाळा सुरु ह…\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nमुंबई : प्रतिनिधी राज्यातील आशा सेविकांच्या विविध मागण्यांसाठी कालपासून राज्य सरकारच्या विरोधात राज्…\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमुंबई : प्रतिनिधी राज्यातील कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून विदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्राती…\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nमुंबई : प्रतिनिधी कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्या जीवाची पर्वा न करता योगदान देणाऱ्या ‘आशाR…\nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nमुंबई: प्रतिनिधी अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माणासाठी जमीन संपादनाच्या कामात घोटाळा झाल्याचे उघड झाले…\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमुंबई: प्रतिनिधी कोरोना काळात फी वाढ व सक्तीची फी वसुली करण्यास मनाई असताना सुद्धा अनेक शाळांनी अवाज…\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nमुंबई: प्रतिनिधी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ रिक्त जागांसाठी महाविकास आघाडीने पाठविलेल्या १…\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुंबई: प्रतिनिधी राज्यातील शाळांमधील गळतीचे प्रमाण रोखण्याच्या अनुषंगाने केवळ शाळा सोडल्याचा दाखला नाही म्हणून कोणत्याही …\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nसांगली आणि जळगांवातील “ती” चे कर्तृत्व\nकोरोना सारख्या संकटामुळे अनेक उद्योगांवर परिणाम झाला आहे. यात महिला उद्योजिकांच्या व्यवसायावरही परिणाम झाले आहेत. …\nपहिली महिला- दुसरा पुरुष\nनावं बदलण्यापरेक्सा, वस्त्या गांवकुसात घ्या की \nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nशिवकिल्यांच्या संवर्धनात खारीचा वाटा उचलायचाय\n“आयडॉलॉजीकल करोना”च्या विरोधात गांव, वार्ड तिथे संविधान घर \nप्रशांत किशोर- शरद पवार यांची भेट: नव्या निवडणूक रणनीतीची नांदी\n‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ मध्ये भाग घ्यायचाय तर मग १५ जून पर्यत अर्ज करा\nआरोग्य विभागाची नवी भरती: २२०० हून अधिक पदे तातडीने भरणार\nशैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी, धार्मिकस्थळांसह याबाबत जिल्हापातळीवर निर्णय\nजाणून घ्या ब्रेक दि चेनअंतर्गत कोणते जिल्हे कोणत्या गटात\nBreakTheChain: सोमवारपासून पाच टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये असे निर्बंध शिथील होणार\nफडणवीस आणि उध्दव ठाकरेंचे आवडते मोपलवार यांना चवथ्यांदा मुदतवाढ\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nमुंबई : प्रतिनिधी कोविडमुळे आई-वडीलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांना आधार देण्यासाठी त्याच्या नावावर एकरकमी …\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nसरकारचा मोठा निर्णय: या बालकांची जबाबदारी आता राज्य सरकारवर\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nमुंबई : प्रतिनिधी शेती मालाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी आणि निकृष्ट दर्जाचे बियाणे, खते बाजारात येऊ …\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nशेतकऱ्यांना धानाच्या भरडाईकरिता विशेष अनुदान मंजूर\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nमुंबई : प्रतिनिधी कोरोना उपचारासाठीची औषधे, लस, उपकरणे आदींवरील जीएसटी माफ किंवा कमी करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार …\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nम्युकरमायकोसीसवरील उपचारासाठी राज्य सरकारने केले दर निश्चित\nकंटेन्मेंट क्षेत्र वगळता चित्रकरणास परवानगी : लोककला, तमाशा कलावंतांचा विचार करणार\nमुंबई : प्रतिनिधी शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन करीत मर्यादित प्रमाणात चित्रीकरण किंवा …\nयंदाचा पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिख यांना जाहीर\nअलादीनच्या मराठीतली “निम्मा राक्षसा” ची गोष्ट “एक नंबर”च\nसांस्कृतिक संचालनालयाच्या निमंत्रण पत्रिकेवर “संचालक” चेच नाव गायब\nज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nमुंबई: प्रतिनिधी आपल्या अवीट सुरांनी मराठी, हिंदी गाणी सुपरहिट आणि अजरामर करणारे राम लक्ष्मण जोडीतील …\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nअभिनेते राजीव कपूर यांचे निधन\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सू��चे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/malik-taunts-pm-modi-on-free-vaccination-for-18-people/", "date_download": "2021-06-17T02:02:22Z", "digest": "sha1:D6X6VEQNUY2TUIVGEHB7AZ5KQO5VGTME", "length": 27341, "nlines": 186, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "न्यायालयाच्या सवालानंतरच पंतप्रधान मोदी 'देर आये दुरुस्त आये'", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंद���लनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nन्यायालयाच्या सवालानंतरच पंतप्रधान मोदी ‘देर आये दुरुस्त आये’ केंद्राने उशिरा जबाबदारी स्वीकारल्यानंतर नवाब मलिक यांनी लगावला टोला\nआज केंद्राने सर्व जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र ‘देर आये दुरुस्त आये’ असा टोला लगावत उशिरा का होईना केंद्राला निर्णय घ्यावा लागलाय. आता राज्यांना व लोकांना लस पुरवठा मागणीनुसार होईल अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली.\nनेहमीप्रमाणे रात्री ८ वाजता पंतप्रधान देशातील जनतेशी संबोधन करण्यासाठी टिव्हीवर येत होते. मात्र आज वेळेअगोदरच लोकांशी संवाद साधण्यासाठी टिव्हीवर आले. १८ ते ४४ वयोगटातील लोकांची जबाबदारी ही केंद्र सरकारने राज्य सरकारांवर ढकलली होती. मात्र आज केंद्र सरकार सर्व जबाबदारी घेत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. यामागेसुध्दा तीन कारणे असल्याचे संशय त्यांनी व्यक्त केला.\nलसीकरणासाठी ३५ हजार कोटीची तरतूद संसदेत करण्यात आली होती. तशी मान्यताही घेण्यात आली. शिवाय जी २५ टक्के लस उपलब्ध होती, त्याची पूर्तताही केंद्राकडून होत नव्हती. राज्यांना ३०० ते ४०० रुपये दराने लस खरेदी करण्याचा परवाना देण्यात आला होता. मात्र राज्यातील जनतेला लसपुरवठा वेळेवर होत नसल्याने प्रश्न उपस्थित होत होते. विशेष करून सुप्रीम कोर्टाने राज्य व केंद्राचे लसीबाबतचे दर वेगवेगळे का ३५ हजार कोटीची तरतूद करुनही पैसे का खर्च करत नाहीय असा सवाल केंद्र सरकारला करत प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले होते. केंद्रसरकारच्या प्रतिमेवर व निर्णयावर सुप्रीम कोर्टाने बोट ठेवल्याने सरकारचे अपयश व प्रतिमा सुधारण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जबाबदारी घेण्याची घोषणा केल्याचे सत्य असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.\nलसीकरणाबाबत केंद्र सरकार भूमिका व निर्णय बदलत असल्याने त्यावर सातत्याने आम्ही बोट ठेवत योग्य नसल्याचे निदर्शनास आणून देत होतो. आता सुरुवातीपासून असलेली जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारली आहे .आता अपेक्षा आहे हे सर्व वेळेत मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.\n‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या\n‘ब्लू टीक’ आणि लसीकरण यातील फरक पहिल्यांदा केंद्र सरकारने समजून घ्यावा असे सांगत ‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्यावा असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.\nट्वीटरवर संपूर्ण भाजप आणि केंद्र सरकार ‘ब्लू टीक’ ची लढाई लढताना दिसत आहे. तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणाची लढाई लढत आहे. ट्वीटरवरील ‘ब्लू टीक’ असेल किंवा कोरोना काळातील लोकांचे लसीकरण असेल यावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून केंद्र सरकार आपल्याच अहंकारात मश्गुल असल्याचा आरोपही त्यांनी केला.\nजिथे भाजप तिथे मृतांचे आकडे लपवण्याचा खेळ\nजिथे भाजप तिथे मृतांचे आकडे लपवण्याचा खेळ सुरू आहे. आमचा कारभार पारदर्शक आहे. भाजपसारखे आकडे लपवण्याचे काम आम्ही करत नाही असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.\nराज्यात कोरोनाने एक लाखापर्यंत मृतांचा आकडा पोचला असून भाजप महाविकास आघाडी सरकारचे पाप असल्याचे बोलत आहे. पहिल्या दिवसापासून कोरोना रुग्णांची नोंद केंद्र सरकारच्या नियमानुसार पारदर्शकपणे करण्यात आली आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य एकमेव आहे जिथे मृतांच्या आकड्यांची नोंद पारदर्शकपणे झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nआम्ही कुठलेही आकडे लपवलेले ���ाही. जी परिस्थिती आहे ती जनतेसमोर ठेवली आहे. ७० हजार दरदिवशी केसेस येत असताना राज्यात हॉस्पिटलमध्ये जागा नाही किंवा ऑक्सिजन मिळाला नाही अशा बातम्या आल्या नाहीत. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात महाराष्ट्र व मुंबई मॉडेल जगभर प्रसिद्ध झाले आहे. ४ लाख लोकांच्या मृत्यूचा आकडा देशात दिसत आहे. परंतु पत्रकार आणि शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून हा आकडा दहापट म्हणजे ४० लाखाच्या घरात जात आहे ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.\nएकट्या उत्तरप्रदेशमध्ये ५ ते ६ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काहींचे मृतदेह अक्षरशः नदीत प्रवाहीत करण्यात आले, तर काही ठिकाणी नदी किनारी भगव्या वस्त्राच्या कफनात लपटलेले मृतदेह पडलेले पहायला मिळाले. गुजरातमध्ये आणि बिहारमध्येही मृतांचे आकडे लपवण्यात आल्याचे समोर आले आहे. भाजपला बोलण्याचा अधिकार आहे. परंतु आम्ही महाराष्ट्रात भाजपसारखे मृतांचे आकडे लपवले नाहीत असेही त्यांनी ठणकावून सांगितले.\nPrevious मोफत लसीकरण: सर्वोच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर मोदींकडून दोन मोठ्या घोषणा\nNext आधी तुम्ही पेट्रोल डिझेलवरील कर कमी करा, मग केंद्राकडे मागणी करा\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई राज्य सरकारचे सर्व खाजगी, अनुदानितसह सर्व शाळांना आदेश\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा करा\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार-शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल\nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा दोन कोटींची जमीन काही मिनिटात १८.५ कोटींची कशी झाली \nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा आ. भातखळकर यांच्या जनहित याचिकेवर आदेश\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच अनिल गलग��ी यांच्या आव्हान अपिलावर सुनावणीत पुढे आली माहिती\nइंदू मिलमधील भारतरत्न डॉ. आंबेडकर स्मारकाच्या पुतळ्यासाठी नव्याने समिती सामाजिक न्यायमंत्र्यांनी घेतला स्मारकाच्या कामाचा आढावा\nLearning Driving Licence हवाय, मग आरटीओत जाण्याची गरज नाही ई-गर्व्हनन्स कार्यप्रणालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन\nकेंद्रीय मंत्री आठवलेंनी मिसळला फडणवीसांच्या सूरात सूर प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी \n‘One Earth One Health’ आरोग्य सेवेची चांगली संकल्पना परंतु मिळणार कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल\nपटोले म्हणाले, २०२४ च्या निवडणूकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ मंत्री नवाब मलिक यांची माहिती\nपवार-किशोर भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट, मलिक काय म्हणाले… प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती व अनुभव पवारसाहेबांसमोर मांडला\nमुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार म्हणाले, सरपंचांच्या कामातूनच चांगली माहिती मिळाली गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास\nअजित पवारांनी फेसबुकद्वारे साधला जनतेशी संवाद, दिली ही आश्वासने ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ या नव्या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nकोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच भाजपाचे योगी विरूध्द मोदीचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका\nचंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया\nपुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील ���ा जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/travel-news-marathi/in-india-cashews-are-cheaper-than-peanuts-you-too-will-be-amazed-at-the-price-ng-62231/", "date_download": "2021-06-17T02:39:46Z", "digest": "sha1:YJGKV234BP4ELR4THS52AEHY7LWDMO6O", "length": 14043, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "In India, cashews are cheaper than peanuts; You too will be amazed at the price | भारतातल्या 'या' ठिकाणी शेंगदाण्यापेक्षाही स्वस्त मिळतात काजू; किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nकाजू घ्या काजू..भारतातल्या ‘या’ ठिकाणी शेंगदाण्यापेक्षाही स्वस्त मिळतात काजू; किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क\nशेंगदाण्याला गरिबांचे काजू म्हंटले जाते. पण देशात अशी एक जागा आहे जिथे काजू शेंगदाण्यापेक्षाही स्वस्त दरात उपलब्ध होतो.\nकाजू खाणे हा श्रीमंतांनी जोपासण्याचा छंद आहे असे म्हणतात. कारण गरिबांच्या खिशाला या काजूची किंमत न परवडणारी आहे. त्यामुळेच शेंगदाण्याला गरिबांचे काजू म्हंटले जाते. पण देशात अशी एक जागा आहे जिथे काजू शेंगदाण्यापेक्षाही स्वस्त दर��त उपलब्ध होतो. झारखंड राज्याच्या जामताडा जिल्ह्यात काजूची किंमत ही शेंगदाण्याच्या दरापेक्षाही कमी आहे.\nजामताडा जिल्ह्यात फक्त १० ते २० रुपये किलो दराने काजू विकल्या जातो. दिल्लीसारख्या मोठ्या शहरात कांद्या-बटाट्याची किंमतदेखील यापेक्षा जस्त आहे. दिल्लीत काजूसाठी जिथे ७००-८०० रुपये किलो दर द्यावा लागतो. तिथे झारखंडमध्ये हा काजू कवडीमोलाने विकल्या जातो.\nस्वस्त दराचे हे आहे कारण…\nजामताडाच्या नाला भागात ४९ एकर काजूची बागायती शेती आहे. या शेतीत काम करणारी मुले व महिला हे काजू अतिशय स्वस्त दरात विकतात. ही शेती ब्लॉक कार्यालयापासून अगदी ४ किलोमीटर अंतरावर आहे. पण काजूच्या शेतीत अधिक फायदा होत असल्यामुळे अनेक जण या भागात शेती विकत घेतात.\nजामाताडा येथे काजूच्या शेतीमागे एक विशेष घटना आहे. या विभागात राहणाऱ्या लोकांनुसार जामताडाचे माजी उपायुक्त कृपानंद झा यांना काजू अतिशय आवडत असत. त्यांनी विचार केला की जामताडामध्ये काजूची बाग तयार केली तर स्वस्त आणि ताजा काजू खायला मिळेल. त्यानंतर ते ओडिशातील काजूची शेती करणाऱ्यांना भेटायला गेले व कृषी संशोधकांनाही भेटले. या संशोधकांनी जमिनीची तपासणी केली. त्यानंतर काही वर्षांमध्येच इथे मोठ्या प्रमाणावर काजूची शेती होऊ लागली.\nअनके जण तोडतात काजू\nया बगिच्यांमध्ये दरवर्षी काजूचे भरपूर उत्पादन होते. योग्य पाहणी असल्यामुळे येणारे-जाणारे अनेक जण या बगिच्यांतून काजू तोडतात. ही बागायती शेती असणाऱ्या लोकांनी सरकारला या पिकाच्या सुरक्षेची मागणी केली आहे. सरकारनेसुद्धा या पिकाला सुरक्षा देण्याचे व योग्य भाव देण्याचे आश्वासन दिले आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; त��नही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://amolmd.wordpress.com/about/", "date_download": "2021-06-17T01:31:17Z", "digest": "sha1:6G7UXMFFNEJBLEWH5JQ7ZAOKO3QTXVGJ", "length": 11782, "nlines": 157, "source_domain": "amolmd.wordpress.com", "title": "माझ्याविषयी – ] अनमोल [", "raw_content": "\nनमस्कार मंडळी, माझ्या या कट्ट्यावर तुमचे स्वागत. इतक्या वर्षांनी प्रथमच ब्लॉग च्या माध्यमातून मराठीत काहितरी लिहिण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये तुमचा सहभाग आणि मार्गदर्शन नक्कीच अपेक्षित आहे. “असच काहीसं सुचलेलं” या शीर्षकाला अनुसरून मनात येणारया नानाविध गोष्टी (अर्थात वाचनीय आणि करमणूकप्रधान) मांडण्यासाठी मी या कट्ट्याचा वापर करणार आहे. बाकी माझ्या विषयी अजून काय सांगू… ते सर्व नावात आलेच आहे “अनमोल” …(उपाधी स्वयंघोषित आहे याची नोंद असावी) 😉 ….तर मग येताय ना कट्ट्यावर तुमची वाट बघतोय. – अमोल देशपांडे\nनोव्हेंबर 7, 2011 येथे 11:44 सकाळी\nनोव्हेंबर 3, 2011 येथे 2:42 pm\nमार्च 2, 2011 येथे 9:06 सकाळी\nअमोल देशपांडे म्हणतो आहे:\nसल्ला मान्य, १० वर्षांनी मराठीत लिखाण त्यामुळे बहुधा figure of speech चे बारा वाजलेले दिसत आहे. इयत्ता १० वी आणि आत्ताचा दर्जा यात फरक नक्कीच आला आहे. या अनुषंगाने नमूद करावेसे वाटते कि शाळेत आमची मराठी भाषेविषयी निर्माण झालेली गोडी, जडणघडण आणि शिस्त हि केवळ “पानसे बाईंमुळे…\nरोहित बोर्लीकर म्हणतो आहे:\nडिसेंबर 21, 2010 येथे 12:42 सकाळी\nस्वतःचा ब्लॉग सुरु करून आपल्या प्रतिभेला एक वाट खुली करून दिलीस हे फार छान केलेस .. तुझ्यासारख्या प्रतिभावंताला ज्याला स्वतःच्याच प्रतिभेची – कलात्मकतेची – सृजनशीलतेची पूर्ण कल्पना अजून आलेली नाहीये .. असे माध्यम मिळणे .. जिथे तो जे काही सुचेल ते व्यक्त करु शकतो .. त्याच्यावर मित्रांच्या – रसिकांच्या – जाणकारांच्या प्रतिक्रिया, विचार, कल्पना घेऊ शकतो हे अत्यंत गरजेचे आहे…\nतुझे याबाबत हार्दिक अभीनंदन आणि शुभेच्छा \nअमोल देशपांडे म्हणतो आहे:\nडिसेंबर 21, 2010 येथे 11:01 सकाळी\nबरोबर, ब्लॉग हे उचित माध्यम आहे, तुमच्या मधील मनोविष्कार व्यक्त करण्यासाठी. मला हे पटले तेव्हाच कुठे मी यात आलो आणि माझ्या मित्रांना पण यात सामील होण्यासाठी आग्रह करू लागलो.\nबाकी तुझी प्रतिक्रिया हुरूप वाढवणारी आहे त्याबद्दल धन्यवाद…\nअमोल देशपांडे म्हणतो आहे:\nडिसेंबर 15, 2010 येथे 1:33 सकाळी\nधन्यवाद… आणि हो, तू दिलेल्या टॉपिक वर लिहायचा प्रयत्न करतोय, खरच भन्नाट कल्पना आहे.\nनोव्हेंबर 28, 2010 येथे 7:20 pm\nनोव्हेंबर 25, 2010 येथे 4:04 pm\nतर आम्हीसुद्धा कट्ट्यावर गप्पा मारायला उत्सुक आहोत.\nनोव्हेंबर 28, 2010 येथे 6:35 pm\nनोव्हेंबर 30, 2010 येथे 3:31 pm\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nनविन पोस्ट ची माहीती ई-मेल द्वारे मिळवा\nखालील रकान्यात तुम्ही तुमचा ई-मेलचा पत्ता सुपुर्त करा. त्यानंतर तुमच्या ई-पत्यावर येणार्‍या मेलवरील दुव्यावर एक टिचकी मारुन तुमचे सबस्क्रिब्शन ऍक्टीव्ह करा. त्यानंतर ह्या ब्लॉगवर लिहील्या जाणार्‍या सर्व पोस्टची माहीती तुम्हाला तुमच्या ई-पत्यावर पोहोचवली जाईल.\nडिजीटल पिंपरी-चिंचवड काळाची गरज\nदाटली नीज या दिशातूनी, पाडसा निजतोस ना रे…\n‘सारथी’चे दिवस …माझ्या नजरेतून\nमहिला दिन विशेष – सुनिता देशपांडे\ngautam च्यावर प्रेम हे असे का असते…\nyogesh च्यावर माझी छकुली\nmahesh deshpande च्यावर महिला दिन विशेष – सुनिता…\nmahesh च्यावर महिला दिन विशेष – सुनिता…\nआर्चिव्ह्ज महिना निवडा डिसेंबर 2015 मार्च 2015 डिसेंबर 2013 मार्च 2013 डिसेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 जून 2012 एप्रिल 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 नोव्हेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा अनुभव आवाहन कविता कैफियत चारोळी प्रसंग प्रेरणा माहिती शायरी शुभेछा संदेश Manuscript Pics Tips Uncategorized\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/chief-minister-kejriwals-big-announcement-the-families-of-those-who-died-due-to-corona-in-delhi-will-get-compensation-of-rs-50000-each/", "date_download": "2021-06-17T03:05:46Z", "digest": "sha1:2IQCERYZ2A6E4EDXCEWGTY3HQW2TSZQF", "length": 11697, "nlines": 121, "source_domain": "bahujannama.com", "title": "मुख्यमंत्री केजरीवाल यांची मोठी घोषणा ! दिल्लीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना मि��णार 50-50 हजार रूपये मोबदला - बहुजननामा", "raw_content": "\nमुख्यमंत्री केजरीवाल यांची मोठी घोषणा दिल्लीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना मिळणार 50-50 हजार रूपये मोबदला\nin नवी दिल्ली, राजकीय\nदिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करत असलेल्या दिल्लीच्या लोकांसाठी आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, दिल्लीत कोरोनाने जीव गमावणार्‍यांच्या प्रत्येक कुटुंबाला 50-50 हजार रुपयांची भरपाई दिली जाईल. सोबतच त्यांनी म्हटले की, जर एखाद्या परिवारात काम करणार्‍या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला दर महिना 2500-2500 रुपयांची पेन्शन दिली जाईल.\nसीएम अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, जर एखाद्या घरात एखाद्या मुलाच्या आई-वडीलांचा कोविडमुळे मृत्यू झाला तर त्या मुलाला दर महिना 2500 रुपयांची पेन्शन 25 वर्षाच्या वयापर्यंत दिली जाईल. मुलाच्या शिक्षणाचा सर्व खर्च दिल्ली सरकार करेल.\n10 किलो फ्री रेशन\nयासोबतच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रेशन कार्डधारकांना या महिन्यात 10 किलो फ्री रेशन देण्याची घोषणा केली. सोबतच त्यांनी म्हटले की, विना रेशनकार्डवाल्या गरीबांना सुद्धा मोफत रेशन दिले जाईल.\nराष्ट्रीय राजधानी दिल्लीत आतापर्यंत 14,02,873 लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. यापैकी 13,29,899 लोक बरे झाले आहेत आणि 22,111 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यावेळी 50,863 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज शहरात 4482 लोक कोरोनाने संक्रमित झाले आहेत आणि 265 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत 9403 रूग्ण बरे झाले आहेत.\nTags: announcementChief Minister Kejriwalcompensationdeath due to coronadelhifamiliesकुटुंबांकोरोनामुळे मृत्यूघोषणादिल्लीमुख्यमंत्री केजरीवालमोबदला\nप्रशासन कोट्यवधीच्या निविदा काढून सत्ताधार्‍यांचे ‘लाड’ पुरवतंय; सुरक्षा रक्षक नियुक्ती, ड्रेनेज सफाईसह ‘फिक्सिंग’ केलेल्या निविदा रद्द करा, महापालिका आयुक्तांकडे मागणी\n पुण्यात गेल्या 24 तासात 2892 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\n पुण्यात गेल्या 24 तासात 2892 रूग्ण 'कोरोना'मुक्त\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्य��...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nमुख्यमंत्री केजरीवाल यांची मोठी घोषणा दिल्लीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना मिळणार 50-50 हजार रूपये मोबदला\nPune News | पुणे विभागात म्हाडाच्या घराला प्रचंड प्रतिसाद; 3 हजार घरांसाठी 57 हजार आले अर्ज\nराज्यातील पोलीस पाटलांसाठी दिलासादायक बातमी मानधनात होणार वाढ; मंत्रिमंडळ उपसमितीस प्रस्ताव सादर\nआमदार आदिती सिंह म्हणाल्या – ‘पक्षाने विचार करावा, जितिन प्रसाद सारखे मोठे नेते का सोडत आहेत काँग्रेस\n10 लक्षणांवरून जाणून घ्या मुलांना कोरोना झाला किंवा होणार आहे, लक्षणे समजताच ताबडतोब करा ‘ही’ 5 कामे\nसफरचंदाच्या वजनाएवढे आहे संपूर्ण जगात असलेल्या कोविड-19 चे वजन, जाणून घ्या रिसर्च\nSambhajiraje Meets Uadayanraje | ‘दम असेल तर अधिवेशन बोलवावं, आधी राज्याने धाडस करावं, केंद्राचं मी बघतो’; उदयनराजे संतापले (व्हिडीओ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2019/11/04/%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B3-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2021-06-17T02:07:55Z", "digest": "sha1:J7WLMDWW6KXZAPQF5TVIXCDMQPCRDQ23", "length": 6141, "nlines": 55, "source_domain": "mahiti.in", "title": "झुरळ दोन दिव��ात घरात एकही दिसणार नाही असा खात्रीशीर उपाय… – Mahiti.in", "raw_content": "\nझुरळ दोन दिवसात घरात एकही दिसणार नाही असा खात्रीशीर उपाय…\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला घरातून झुरळ घालवण्यासाठी च्या काही टिप्स सांगणार आहोत, तर चला मित्रांनो जाणून घेऊ. घरामध्ये झुरळ झाली असतील तर तामालपत्राचा वापर करून त्यांना घालवू शकतो. तामालपत्राचा वास तीव्र असल्यामुळे याने झुरळ निघून जातात. तमालपत्राच्या पानांचा चुरा करावा, आणि हा चुरा घरातल्या कोपऱ्यांमध्ये तसेच जिकडे ज्यास्त प्रमाणात झुरळ आढळतात तिकडे टाकावा.\nसाखरेची पावडर किंवा बेकिंग सोडा सम प्रमाणात घ्या, रात्रीच्या वेळी ही पूड ज्या ठिकाणी ज्यास्त प्रमाणात झुरळ झाली आहेत तिकडे टाका. साखरे मुळे झुरळ तिथे आकर्षित होतील आणि त्या सोबत बेकिंग सोडा खाल्ल्याने झुरळ मरतील. झुरळ घरातून पळवून लावण्यासाठी काकडी देखील उपयुक्त ठरू शकते, झुरळ आढताच तिकडे काकडीचा तुकडा टाकल्याने या वासाने झुरळ निघून जातील. ज्यास्त घाणीच्या ठिकाणी झुरळ आढळतात, त्यामुळे तुमचे किचन आणि बाथरूम स्वच्छ ठेवा. कचऱ्याचा डब्बा शक्यतो बाहेर ठेवा.\nतर मित्रांनो आम्ही अशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.\nनवीन लग्न झालेल्या मुली हमखास लपवतात नवऱ्यापासून या 5 गोष्टी….\nशरीराच्या या महत्त्वाच्या भागावर चुकूनही लावू नका साबण, आताच पहा..\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nPrevious Article ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी घरगुती उपाय शोधताय येथे ९ प्रभावी उपाय दिलेले आहेत…\nNext Article संभाजी महाराजांना वाचवण्याचा एकमेव प्रयत्न – जोत्याजी केसरकर…\nOne Comment on “झुरळ दोन दिवसात घरात एकही दिसणार नाही असा खात्रीशीर उपाय…”\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/cm-uddhav-thackeray-take-stern-action-against-violators-cm-orders-beginning-restrictions-state/", "date_download": "2021-06-17T02:29:08Z", "digest": "sha1:OFNXMHZZFVKJX42QOUVHJKBIUGSWWK35", "length": 12293, "nlines": 152, "source_domain": "policenama.com", "title": "नियम मोडणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आदेश - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\nनियम मोडणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आदेश\nनियम मोडणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आदेश\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने बुधवारी रात्री ८ वाजेपासून राज्यात अंशत: लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. राज्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’मधील निर्बंधांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत गाफिल राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. संचारबंदीचे पालन योग्यरीतीने व्हावे यासाठी राज्यात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले.\nयावेळी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत, किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या टास्क फोर्सचे डॉक्टर संजय ओक, शशांक जोशी, तात्याराव लहाने यांनी रेमडेसिविरचा अनावश्यक वापर टाळावा हे सांगताना ऑक्सिजन सांभाळून व गरजेप्रमाणेच वापरावा हे सांगित���े. एचआरसीटी तपासण्या तसेच प्लाझ्मा वापर याबाबतीतही त्यांनी मार्गदर्शन केले.\n तमाशाचा फड गाजवणारा तरूण ‘खलनायक’ काळाच्या पडद्याआड\nGood News : अदानी ग्रुपकडून मोठी गुंतवणूक, तब्बल 48 हजार जणांना मिळणार नोकर्‍या\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nकोरोना काळात ‘दुप्पट’ झाला ‘या’…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\nMumbai Police Commissioner | ‘जखमी अवस्थेत तक्रार नोंदवण्यासाठी…\nLIC New Jeevan Shanti Policy | एकदाच करा गुंतवणूक, निवृत्तीनंतर भासणार…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या…\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार…\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\nMaratha Reservation | अजित पवारांच्या वक्तव्याला संभाजीराजेंचे उत्तर; म्हणाले – ‘आधी तुम्ही सर्व एकत्र या मग…\nmodi government cabinet reshuffle | केंद्रीय मंत्रिमंडळात तब्बल 23 जणांच्या समावेशाची शक्यता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/youth-beating-robbed-ahmednagar", "date_download": "2021-06-17T01:23:37Z", "digest": "sha1:IPCQ37CW6OSVEBOHVD36KPQJJNB6FBX2", "length": 4352, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "निर्जनस्थळी घेऊन जात तरूणाला मारहाण करत लुटले", "raw_content": "\nनिर्जनस्थ��ी घेऊन जात तरूणाला मारहाण करत लुटले\nतोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा: दोघांना अटक\nफ्लॅट भाड्याचे थकलेले पैसे देतो असे म्हणून दोघांनी एका तरूणाला निर्जनस्थळी घेवून जात मारहाण करत लुटले. या लुटीत चांदीचे ब्रेसलेट, सोन्याची अंगठी, मोबाईल, रोख रक्कम असा 40 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.\nनहुश सुनील पडतुरे (वय 31 रा. गायकवाड मळा, सावेडी) असे लुट झालेल्या तरूणाचे नावे आहे. त्याने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मंगेश विजयसिंग चौर, महेश गोविंद मिसाळ (रा. डावरे गल्ली, नगर) यांच्याविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे.\nयाबाबत माहिती अशी की, नहुश पडतुरे व मधुकर भुतकर हे सावेडीतील गुरूदत्त लॉन येथे गप्पा मारत असताना नहुशला आरोपीने फोन केला व म्हणाले, तुमच्या फ्लॅटचे थकलेले 15 हजार रूपये भाडे देतो, असे म्हणत परिचय हॉटेलजवळ बोलून घेतले. तेथून नहुशला आरोपीने एसबीआय चौकात नेले व पुढे बुर्हाणनगर शिवारातील स्मशानभूमी जवळ नेले.\nत्याठिकाणी आरोपींनी नहुशला लाथाबुक्कांनी व दगडाने मारहाण करत मोबाईल, रोख रक्कम व सोन्या- चांदीच्या वस्तू काढून घेतल्या. या मारहाणीत नहुशच्या डोक्याला मार लागला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी करत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/nashik-podex-talk-new-concept-to-be-launched-on-10-december/", "date_download": "2021-06-17T01:44:10Z", "digest": "sha1:N4ZF3FGYMTNVCKBZYXDKSN25EDXSJRMJ", "length": 10233, "nlines": 62, "source_domain": "janasthan.com", "title": "Nashik-'पोडेक्स टॉक': १० डिसेंबरला होणार नवीन संकल्पनेचा शुभारंभ - Janasthan", "raw_content": "\nNashik-‘पोडेक्स टॉक’: १० डिसेंबरला होणार नवीन संकल्पनेचा शुभारंभ\nNashik-‘पोडेक्स टॉक’: १० डिसेंबरला होणार नवीन संकल्पनेचा शुभारंभ\nएका सर्वस्वी नवीन संकल्पनेचा शुभारंभ आणि संवाद माध्यमातील झेप, नाशिककरांचे नाव जगात दुमदुमणार….\nनाशिकस्थित ‘ख्यातनाम लेखिका पूजा प्रसून’ यांनी लेखनातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवतांनाच ‘पॉडकास्ट’ च्या माध्यमातून आपले विचार जगभरात पोहोचवून, याही क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलाय.\nसोबतच नाशिकमधील विविध विषयातील ‘तज्ञ, समाजप्रिय आणि समाजशिल’ अशा व्य��्तींचे ‘विचार,कार्य आणि उद्बोधन’ समाजासाठी मांडलंय. अनेक महत्वाच्या सामाजिक विषयांवर विश्वासार्ह माहिती, विचार, मंथन, रंजन, साहित्य-कला-संस्कृती अंतर्गत कथा कादंबऱ्या कविता नाटक यांचं वाचन, मिमांसा..इत्यादी, असा वैयक्तिक ‘श्रवण संवाद’ साधला गेलाय. ज्यामध्ये प्रामुख्याने क्षण ओथंबलेले(श्री.प्रदीप वेलणकर), फायटिंग फिट फ्रायडेज(डॉ.मिलिंद पिंप्रिकर), वेट पिलोज(कु. पूजा प्रसून आणि श्री विवेक बापट), कविता एक आकलन(श्री.सीएल कुलकर्णी) आणि टॉप लाईट(एनसी देशपांडे) या शोजचा समावेश आहे. ज्यामुळे त्या व्यक्तींनाही संपुर्ण जगाशी संवाद साधता येईल, त्याची ओळख निर्माण होईल आणि समाजालाही त्यांच्याशी निगडीत विषयावर ज्ञान प्राप्त होईल, हा उद्देश.\nज्यामुळे जगभरातून VTL Podcastला पसंती लाभली असून आजवरच्या प्रवासात या पोर्टलचे लाखो श्रोते निर्माण झाले आहेत. नवीन संकल्पना आणि नवीनच पोर्टल असूनही उत्तरोत्तर व्हीटीएलला लाभणारा प्रतिसाद ‘पूजा प्रसून’ यांचा उत्साह वाढवतो आहे. ‘नाशिक आणि नाशिककर’ यांच्यातील कलागुणांना उचित प्रसिद्धी आणि सन्मान देण्याच्या उद्देशाने ‘पोडेक्स टॉक’ या एका सर्वस्वी नवीन संकल्पनेचा शुभारंभ येत्या गुरुवारी, म्हणजेच १० डिसेंबर २०२० रोजी होणार आहे. ज्यामध्ये नाशिक शहरातील ‘ यशस्वी, भूषणावह आणि अभिमानास्पद’ अशा एक दोन नव्हे तर तब्बल छत्तीस व्यक्तींचे ‘विचार, अनुभव आणि एकुणात वाटचाल’ याचा लेखाजोगा त्यांच्याच शब्दात ऐकण्याचे भाग्य सर्व श्रोत्यांना लाभणार आहे. ज्यामुये मानवी जीवन, आरोग्य, तंदुरुस्ती, शेती, सौंदर्य, शिक्षण, व्यवसाय, साहित्य, समाजस्वास्थ्य, करमणूक, वैद्यकीय आणि समाजकारण अशा अनेक विषयांवर प्रबोधनात्मक चर्चा घडून येईल.\nज्यामध्ये सर्वश्री अशोक कटारिया, डॉ.रविंद्र कुमार सिंगल(IPS), सौ.लीना बनसोड, सौ.संगीता धायगुडे, डॉ.केशव नांदुरकर, डॉ.मिलिंद पिंप्रिकर, डॉ.श्वेता भिडे, डॉ.पल्लवी आलाप देशपांडे, डॉ.मृणालिनी केळकर, डॉ.मुस्तफा टोपीवाला, डॉ.मनीषा रौंदळ, श्री.विश्वास ठाकूर, श्री.विनायक रानडे, श्री.सचिन उषा विलास जोशी, श्री. लक्ष्मण सावजी, श्री.सिद्धार्थ राजघरीया, श्री.विलास शिंदे, श्री.किरण चव्हाण, श्री.दत्ता कदम, श्री.सचिन शिंदे, श्री.प्राजक्त देशमुख, श्री.मिलिंद कुलकर्णी, श्री.स्वानंद बेदरकर, श्री.राजेश पंडित, सौ.रा���ी टकले, सौ.मोनालिसा जैन, सौ.शरण्या शेट्टी, सौ.अश्विनी देशपांडे, सौ.रागीणी कामतीकर, सौ.विजयालक्ष्मी मणेरीकर, सौ.सुनिता मोडक, सौ.सोनल दगडे, सौ.पूनम आचार्य, सौ.श्रुती भुतडा, सौ.सोनाली दाबक आणि सौ.गीता बागुल यांचा समावेश आहे.\nनवनवीन संवाद माध्यमाचा उचित उपयोग करून ‘नाशिक शहर आणि नाशिककर’ यांचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचवण्याचे श्रेय्य ‘पूजा प्रसून’ यांना जातं. नाशिक शहरातील उत्साहवर्धक, पोषक वातावरण, नाशिककरांचा उस्फुर्त सहभाग आणि सहकार्य, हीच खरी उर्जा असल्याची बाब आपल्या नाशिक शहरासाठी अत्यंत अभिमानाची आणि महत्वाची ठरते.\nउद्याच्या ‘भारत बंद’ मध्ये राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे- छगन भुजबळ\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-uddhav-thackeray-announce-big-announcement-shivneri-today-8736", "date_download": "2021-06-17T01:55:48Z", "digest": "sha1:UYFR7GW57VLREIBCZ56TYIL4C3X4ZPR6", "length": 12158, "nlines": 152, "source_domain": "www.saamtv.com", "title": "उद्धव ठाकरे आज शिवनेरीवरुन करणार मोठी घोषणा | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउद्धव ठाकरे आज शिवनेरीवरुन करणार मोठी घोषणा\nउद्धव ठाकरे आज शिवनेरीवरुन करणार मोठी घोषणा\nउद्धव ठाकरे आज शिवनेरीवरुन करणार मोठी घोषणा\nगुरुवार, 12 डिसेंबर 2019\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरीवर जाणार आहेत. शिवनेरीवर जाऊन मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यताय.\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गेल्या काही दिवसांपासून सरकारनं सातत्यानं बैठका घेतल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे कर्जमाफीची घोषणा करतात का, हे पाहणं महत्त्वाचंय. दरम्यान, शिवनेरीवर जाण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कार्ल्याला जाणार आहे. कार्ल्याला जाऊन ते एकवीरा देवीचं दर्शन घेणार आहे. तिथून ते शिवनेरीसाठी रवाना होतील.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरीवर जाणार आहेत. शिवनेरीवर जाऊन मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यताय.\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गेल्या काही दिवसांपासून सरकारनं सातत्यानं बैठका घेतल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे कर्जमाफीची घोषणा करतात का, हे पाहणं महत्त्वाचंय. दरम्यान, शिवनेरीवर जाण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कार्ल्याला जाणार आहे. कार्ल्याला जाऊन ते एकवीरा देवीचं दर्शन घेणार आहे. तिथून ते शिवनेरीसाठी रवाना होतील.\nदरम्यान आज गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. यानिमित्तानं पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची शक्यता आहे. गोपीनाथ गडावर सकाळपासूनच मुंडे समर्थक गर्दी करतायेत. यावेळी 'पंकजा मुंडे जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचं मुंडे समर्थकांनी स्पष्ट केलंय. तिथेही उद्धव ठाकरे आपल्या परिवारासह उपस्थित राहणार असल्याचं कळतंय.\nजयंत पाटील उपमुख्यमंत्री तर अजित पवारांना अर्थ खातं\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare शिवनेरी shivneri शिवाजी महाराज shivaji maharaj कर्जमाफी गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे pankaja munde जयंत पाटील jayant patil अजित पवार ajit pawar uddhav thackeray\nपासपोर्ट नूतनीकरण न करण्यावरुन कंगनाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल\nबॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला (Kangana Ranaut) आपल्या पासपोर्टच्या...\nखाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्यात द्या, अन्यथा...\nबीड - राज्यात कोरोनाचे Corona संकट आल्यानंतर गेल्या पंधरा महिन्यांपासून...\n'मराठा समाजावर होणारा अन्याय झोपलेल्या सरकारला कधी कळणार\nमराठा आरक्षण (Mratha Reservation) पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष...\nआशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिला कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर\nनंदुरबार - महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या कामांची व महिला बालकल्याण विभागाच्या...\nकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार: अमित शहांनी घेतली भाजपच्या 25...\nवृत्तसंस्था : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या...\nराज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीचा शोध आज लागणार\nमुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांच्या मंत्रिमंडळाने विधानपरिषद...\n..तर उद्या मी पण म्हणेल मला मुख्यमंत्री व्हायचं - बच्चू कडू\nअकोला : उद्या मी पण म्हणेल मला मुख्यमंत्री Chief Minister व्हायचंय मात्र याला काही...\nपुढील विधानसभा निवडणुका कॉंग्रेस एकट्यानेच लढवेल; नाना पटोले\nमुंबई : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणूकीपासूनच राजकीय उलथापालथ सुरू...\nगुजरातच्या विधानसभा निवडणूकीत आम आदमी लढणार पूर्ण जागा\nगुजरात: आम आदमी पक्षाचे (AAP) संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (...\nकोरोना रुग्णाच्या मदतीला धावून मनोबल वाढविणाऱ्या राजेशवर कौतुकाची...\nबुलढाणा : संपूर्ण देशाला गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने Corona ग्रासले आहे. ...\nआषाढी वारीचा निर्णय शासनाने बदलावा, अन्यथा आझाद मैदानात आंदोलनचा...\nसोलापूर : कोरोनाच्या Corona तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन, महाराष्ट्र...\nआषाढी वारी बाबत सरकारने पुनर्विचार करावा यासाठी आळंदीत बैठक...\nआळंदी : आषाढी वारीबाबत Ashadhi Wari महाराष्ट्र सरकारने ११ जून रोजी महत्वपूर्ण निर्णय...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/celbrity-school/", "date_download": "2021-06-17T02:13:38Z", "digest": "sha1:73EBR5ZP5GRJX5ZCCXN3PJ7NNUR3VJ3F", "length": 8298, "nlines": 95, "source_domain": "khaasre.com", "title": "अभिनेते, क्रिकेटर्स यांची मुले शिकतात त्या शाळेची फी माहिती आहे का ? - Khaas Re", "raw_content": "\nअभिनेते, क्रिकेटर्स यांची मुले शिकतात त्या शाळेची फी माहिती आहे का \nin क्रीडा, जीवनशैली, नवीन खासरे, बातम्या\nबॉलीवूड स्टारच्या मुला मुलीबद्दल सामान्य लोकांसाठी नेहमी कौतुकाचा विषय राहिलेले आहे. आता शाहरुख खानची मुलगी बघा किंवा छोटा तैमुर यांच्या विषयी रोज काहीना काही बातमी तुम्हाला वाचायला मिळेल. तरी तैमुरने आणखी शाळेत जाने सुरु केले नाही त्यानंतर तो वापरत असलेल्या बुटापासून तर पेन पर्यंत सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला मिडिया पोहचविणार यात शंका नाही.\nबर हे मुले शाळेत जातात का हो जातात ना परंतु त्यांची शाळा आपल्यासारखी नाही आहे जिथे केस तेल लावून येणे, खाकी पैंट, पांढरा सदरा इथे विषय वेगळा असतो. मुंबईत अशी शाळा आहे जिथे फक्त प्रसिद्ध व्यक्तिमत्वाची अधिकतर मुले शिक��ात. आणि या शाळेचे नाव आहे धीरुभाई अंबानी स्कूल\nआणि या शाळेची प्रमुख नीता अंबानी आहे. नीता अंबानी यांचे बॉलीवूड मध्ये चांगले मित्र आहेत हे तर सर्वाना माहिती आहे. मग मित्रांचे मुले त्यांच्या शाळेत येणारच ना, या शाळेच्या फी मध्ये खेड्यातील अनेक मुले शिकू शकतात.\nया शाळेची फी केजी ते ७ व्या वर्गापर्यंत १ लाख ७० हजार एवढी आहे. या व्यतिरिक्त शाळेची सहल वगैरे करिता वेगळे पैसे मोजावे लागतात. वर्षातून तीनदा शैक्षणिक सहल इथे आयोजित केल्या जाते. शाळेत कमी विद्यार्थी असल्याने प्रत्येक विद्यार्थ्या कडे विशेष लक्ष दिल्या जाते.\nवर्ग ८ ते १० करिता फी १ लाख ८५ हजार एवढी आहे. आणि वरील प्रमाणे सहल, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी करिता वेगळा खर्च दिल्या जातो. या शाळेत कोण कोण शिकले हे माहिती आहे का \nअर्जुन आणि सारा तेंदुलकर (सचिन आणि अंजलि तेंदुलकरची मुले) सुहाना आणि आर्यन खान (शाहरुख़ व गौरी) आराध्या बच्चन (ऐश्वर्या व अभिषेक) जानवी कपूर (श्रीदेवी व बोनी कपूर) रेहान आणि रिदान रौशन (ऋतिक व एक्स-वाइफ सुजैन) इरा खान (आमिर खान व एक्स-वाइफ रीना) शक्या आणि अकीरा अख्तर (फरहान व अधुना अख्तर) अन्या, दीवा आणि त्ज़ार कुंदर (फराह खान व शिरीष कुंदर)\nहि प्रसिद्ध व्यक्तिमत्वाची मुले इथे शिकली आहे. इथे मोठ्या घरातील विद्यार्थी असल्यामुळे त्यांची काळजी देखील तशीच घेतली जाते. सिक्युरिटी करिता विशेष लोक इथे कामाला आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.\nबीड जिल्ह्यात ३८ वर्षांची महिला २१ वेळा गर्भवती, ग्रामीण महाराष्ट्राचा वास्तव चेहरा\nखंडेरायाची जेजुरी संपूर्ण इतिहास आणि माहिती नक्की वाचा…\nखंडेरायाची जेजुरी संपूर्ण इतिहास आणि माहिती नक्की वाचा…\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2019/09/01/shiv-shankar/", "date_download": "2021-06-17T01:42:34Z", "digest": "sha1:ZPGY2LCVTSRCNRROUSIWHFSHB6HCQQDL", "length": 5956, "nlines": 51, "source_domain": "mahiti.in", "title": "भगवान शिव यांना तिसरा डोळा कसा मिळाला ? जाणून घ्या त्यामागील रहस्य… – Mahiti.in", "raw_content": "\nअध्यात्म / दिलचस्प कहानियां\nभगवान शिव यांना तिसरा डोळा कसा मिळाला जाणून घ्या त्यामागील रहस्य…\nआपल्या सर्वांना माहित आहे की देवतांचे देवता महादेव यांना दोन नव्हे तर तीन डोळे आहेत. महाभारताच्या सहाव्या विभागातील शिस्त महोत्सवात शिवजींना तिसरा डोळा कसा मिळाला हे सांगितले जाते. पौराणिक कथेनुसार एकदा नारदजी भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यातील संभाषण सांगतात. या संभाषणात त्रिनेत्रचे रहस्य दडलेले आहे.\nनारद जी म्हणतात की एकदा हिमालयात, भगवान शिव एक संमेलन करीत होते, ज्यात सर्व देवता, ऋषी-मुनी आणि विद्वानांचा समावेश होता. त्यानंतर माता पार्वती त्या सभेला आल्या आणि तिच्या करमणुकीसाठी तिने आपल्या दोन्ही हातांनी भगवान शिवचे दोन्ही डोळे झाकले.\nमाता पार्वतीने भगवान शिवांचे डोळे झाकताच अंधाराने जगाला वेढले. जणू काही सूर्यदेवाचे अस्तित्वच नाहीसे झाले. यानंतर पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.\nजगाची ही अवस्था भगवान शिवांनी पाहिली नव्हती आणि त्यामुळे त्यांच्या कपाळावर ज्योतिपुंज उघडला, जो भगवान शिवांचा तिसरा नेत्र बनला. नंतर पार्वती देवीला विचारल्यावर भगवान शिव यांनी त्यांना सांगितले की जर त्यानी असे केले नाही तर जग नष्ट होईल कारण त्याचे डोळे हे जगाचे काळजीवाहक आहेत.\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \nबेशरम होऊन करा हे काम सफलता अवश्य मिळेल – चाणक्यनिती…\nजर तुम्हाला हे ९ संकेत मिळत असतील, तर तुम्ही कोणी साधारण मनुष्य नाही- श्रीकृष्ण संकेत\nPrevious Article रेल्वे रुळांच्या मध्ये दगडी-खडी का टाकलेली असते \nNext Article प्रतापगडावर शिवरायांच्या भेटीला येण्यापूर्वी अफझलखानाने आपल्या ६४ बायकांबरोबर काय केले…\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2019/09/04/yamaha-rx-100/", "date_download": "2021-06-17T01:39:45Z", "digest": "sha1:M37A4WJUXZLQXCVQSIHG23RBSBIZGOEU", "length": 7246, "nlines": 51, "source_domain": "mahiti.in", "title": "या कारणामुळेच Yamaha RX 100 चे उत्पादन बंद केले गेले, जाणून घ्या या बाईकविषयी रहस्यमय गोष्टी… – Mahiti.in", "raw_content": "\nया कारणामुळेच Yamaha RX 100 चे उत्पादन बंद केले गेले, जाणून घ्या या बाईकविषयी रहस्यमय गोष्टी…\n90 च्या दशकात Yamaha ची बाईक RX 100 खूपच लोकप्रिय होती. पण आजकाल ही बाईक रस्त्यावरून धावताना दिसून येत नाही. 80 च्या दशकात Yamaha RX 100 लॉन्च झाल्यानंतर या बाईकने तिच्या Performance ने सर्व बाईक चालकांना वेड लावले होते. अवघ्या 100 सीसीची क्षमता असूनही, या बाइकने उत्कृष्ट पिकअप आणि वेगाने धावणे, याच्यातून तिने खूप लोकांचे मन जिंकले.\nआज जरी , TVS Bajaj KTM , अश्या कित्येक स्पोर्ट्स बाईक्स रस्त्यावर हजारो असल्या तरी Yamaha RX 100 चाहत्यांची कमी नाही. असे बरेच लोक आहेत ज्यांना अजूनही Yamaha RX 100 खरेदी करण्याची इच्छा आहे. या बाईकमध्ये कंपनीने 98 सीसी क्षमतेचे 2-स्ट्रोक, एअर कूल्ड इंजिन वापरले आहे. जे 11 BHP ची पॉवर आणि 10.39 NM चा टॉर्क तयार करतो. विभागातील ही एकमेव बाईक होती जीच्यामध्ये इतकी पॉवर आणि टॉर्क दिले गेले होते.\nसरकारच्या मानकांमुळे कंपनीला या बाइकचे Production 1996 मध्ये थांबवावे लागले. आज आम्ही तुम्हाला या बाईकशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे ही बाईकला अजूनही लोकांनी मनात जिवंत ठेवली आहे.\nया बाईकला “second Hand bike” म्हणून अजूनही लोक सर्वाधिक पसंत करतात. Yamaha RX 100 बाईक चे Top Speed 100 Km/h इतके होते. RX 100 ही 100 CC क्षमतेची देशातील सर्वोत्कृष्ट बाईक होती, इमिशन नॉम्स मुळे कंपनीने बाईकचे उत्पादन बंद केले. भारतीय बाजारपेठेत बाईकला लाँच करताना त्या वेळी हिची किंमत ऑन-रोड 19,764 रुपये होती. आपल्या भागात ही पहिली बाईक आहे जिचे “Second Hand ” मॉडेल 1 लाख रुपयांपर्यंत विकले गेले होते. या बाईकच्या इंजिनमध्ये खरच 100 cc इंजिन वापरलेले आहे की नाही याची कित्येक अर्थव्यवस्थांनी तपासणी केली होती. Yamaha ची ही बाईक ताशी 100 किलोमीटरचा वेग पकडण्यासाठी अवघ्या 7 सेकंदाचा अवधी घ्यायची.\nएक ग्लास दुधाच्या बदल्यात या मुलाने मोठेपणी मुलीसोबत जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल\nरतन टाटांच्या अंगावर हवाई सुंदरी कडून ज्यूसचा ग्लास सांडला, पहा टाटा यांनी काय केलं…\nपुरुषांसाठी रंडीखाना ; मग बायकांसाठी काय.. शरीर सुखासाठी तडफडणाऱ्या बाईची गोष्ट…\nPrevious Article एकाद्या राजाप्रमाणेच आयुष्य जगतो हनुमा विहिरी… चक्क एवढ्या संपत्तीचा आहे मालिक…\nNext Article सुरतमधील एका व्यक्तीच्या घरी विराजमान झाले ‘500 करोड रुपयाचे’ गणपती बाप्पा, तुम्ही पाहिले का….\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2021/03/31/%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2021-06-17T02:25:53Z", "digest": "sha1:QMPY2IR76NAXBBNXEH5CLBHGD4V4O6UC", "length": 9573, "nlines": 53, "source_domain": "mahiti.in", "title": "कधीच म्हातारे होणार नाही, ५० वर्षांच्या वयात २५ वर्षांची शक्तीआणि स्फूर्ती… – Mahiti.in", "raw_content": "\nकधीच म्हातारे होणार नाही, ५० वर्षांच्या वयात २५ वर्षांची शक्तीआणि स्फूर्ती…\nकाही दिवस तुम्ही हे घेऊन बघा, कॅल्शियमची कमतरता, हात-पाय, कंबरदुखी, लठ्ठपणा हे सगळे आजार दूर होतील. रक्ताची कमतरता पण नाहीशी होईल. मित्रांनो, आज मी तुमच्याबरोबर खूपच सोपा घरगुती उपाय शेअर करणार आहे. हे तुमच्या खूपच कामाचे आहे. तुम्ही स्वत: अनुभव कराल, की काही दिवस याच्या सेवनाने तुम्हाला सांधेदुखी, कंबरदुखी यापासून आराम पडेल.\nमी इथे घेतले आहेत, मखाने. असे याचे पॅकेट येते, जसे मी दाखवते आहे. कोणत्याही मॉलमध्ये, दुकानात, ड्रायफ्रूइट्सच्या दुकानात तुम्हाला मखाना मिळेल. खूप ठिकाणी याला “फूल मखाना” म्हणतात. शाकाहारी आहे, असे या मखान्याचे दाणे असतात. आता जर हे तुम्ही दाबून बघितले, तर ते कुरकुरीत नाहीत. त्यासाठी आपल्याला त्याला थोडे शेकून घ्यावे लागते. त्यामुळे यामध्ये स्वाद खूप छान येतो. सर्वात प्रथम मी तुम्हाला मखान्याचे काय फायदे आहेत ते सांगणार आहे.\nमखाना गुणांचे भांडार आहे. भरपूर प्रमाणात यामध्ये कॅल्शियम, मैगांनेशियम, झिंक असते. आपल्या हाडांसाठी खूपच फायदेशीर आहे. दुसरे म��हणजे आपल्याला मखान्याबरोबर जे घ्यायचे आहे, ती म्हणजे खसखस. खसखस ज्याला इंग्लिशमध्ये पोप्पीसीड्स म्हणतात. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, हाडांच्या वेदनांपासून आपल्याला आराम देते तसेच सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यात मेगा३ फैटी अॅसिड, जे खूपच कमी वस्तूंमध्ये आढळते.\nत्याचबरोबर त्यामध्ये प्रोटीन असते, फायबर असते, थायमीन, कॅल्शियम आणि मैग्ंनेशियम असते. खसखशीचा जो मोठा फायदा आहे, तो म्हणजे ते आपल्या शरीराला हायड्रेट करते. बद्धकोष्टतेच्या समस्येला दूर करते. उन्हाळ्यात खसखस सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची कमी दूर होते. अनिद्रेला दूर करते. ज्यांना झोप स्वस्थ येत नसेल, त्यांनी रोज अर्धा चमचा खसखस दुधात मिसळून घेतली तर अनिद्रेपासून सुटका होईल.\nमी इथे २ माणसांसाठी दूध बनवते आहे. मी इथे दीड चमचा खसखस घेतली आहे. ती पाण्यात भिजवून ठेवा. तुम्हाला घ्यायची आहे १ टीस्पून. तुम्ही खसखशीचे दूध रात्री झोपताना घ्या. याचे कोणतेही वाईट परिणाम नाहीत. दुसरी वस्तु दूध. लहान, मोठे सगळ्यांनी हे दूध घेतले पाहिजे, कारण सर्वांनाच कॅल्शियमची जरूरी असते. गाईचे दूध घेतले तर उत्तम. मलाई विरहित दूध घ्यायचे आहे.\n१ मोठा ग्लास मी दूध घेतले आहे. ते गरम करायला ठेवले आहे, आता त्यात पाण्यात भिजवलेली खसखस घाला. नंतर त्यात घालायचे आहेत १ मूठ मखाने. दुधात ते शिजवा. नंतर त्यात खडीसाखर घाला, जर दूध गोड हवे असेल तर. खडीसाखर शरीराला थंडावा देते. दूध उकळू लागले की गॅस बंद करा. रात्री झोपायच्या आधी अर्धा तास हे दूध घ्या. उत्तम झोप लागेल, शरीरात स्फूर्ति येईल.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.\nलग्नानंतर पाच वर्षांनी ऐश्वर्याने उलगडले नात्यातील सत्य, म्हणाली अनेकदा पतीबरोबर….\nतुम्ही पण गॅस च्या समस्येने हैराण आहात, तर भोजनातून बाहेर टाका या ४ गोष्टी….\nआचार्य चाणक्य यांच्या मते सुंदर पत्नी शत्रूसमानच असते कारण कि ती…..\nPrevious Article घरातील कटकट भांडणे अशांती दूर करण्यासाठी 1 दिवा या कोपऱ्यात लावा\nNext Article गाईला चुकूनही हे खायला देऊ नका नाहीतर गरीबी व दारिद्र्य तुमच्या गळ्यात पडेल…\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पि��ळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A8%E0%A5%A8%E0%A5%AE", "date_download": "2021-06-17T03:25:24Z", "digest": "sha1:GBQMMBKPPOJXEZ5WKUU4TN45CS5B4CMZ", "length": 5381, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. २२८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. २४० चे - पू. २३० चे - पू. २२० चे - पू. २१० चे - पू. २०० चे\nवर्षे: पू. २३१ - पू. २३० - पू. २२९ - पू. २२८ - पू. २२७ - पू. २२६ - पू. २२५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे २२० चे दशक\nइ.स.पू.चे ३ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/10/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0.html", "date_download": "2021-06-17T02:44:47Z", "digest": "sha1:WSW5BEBYIZTTVRRS2PJT44EL6OQW4NOQ", "length": 20697, "nlines": 241, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "खानदेशात कांदा पिकातील रोगराईने शेतकरी चिंतातूर - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n��ानदेशात कांदा पिकातील रोगराईने शेतकरी चिंतातूर\nby Team आम्ही कास्तकार\nजळगाव : खानदेशातील कांदा लागवड  जेमतेम आहे. त्यातच ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या कांदा पिकात मर रोग आल्याने नुकसान होत आहे. यावर्षी पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी स्थिती आहे.\nअधिकचा खर्च यंदा आला आहे. कारण, बियाणे २२०० ते २५०० रुपये प्रतिकिलो, या दरात मिळत होते. रोपांचा तुटवडा होता. खानदेशात लागवड स्थिर आहे. परंतु, यंदा खर्च अधिक आला. एकरी किमान २५ ते ३० हजार रुपये खर्च यंदा आला आहे. अतिपावसात किंवा उष्णतेत रोपांचे नुकसान झाल्याने अनेकांना रोपांची नव्याने खरेदी करावी लागली.\nरोपांसाठी खानदेशातील शेतकरी नाशिकमधील मालेगाव, सटाणा, नगरमधील पारनेर, संगमनेर, नेवासा, औरंगाबाद जिल्ह्यातही पोचत होते. एक किलो बियााण्याच्या दर्जेदार रोपांसाठी १५ हजार रुपये द्यावे लागले. खानदेशात सुमारे १८ ते २० हजार हेक्टरवर कांदा लागवड अपेक्षित होती. त्यात एकट्या धुळे जिल्ह्यात १० ते ११  हजार हेक्टरवर लागवडीची शक्यता होती. पण, खानदेशात सुमारे आठ ते नऊ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाल्याचा अंदाज आहे.\nआता पिकात रोगराई आहे. खानदेशात धुळ्यातील धुळे, साक्री, जडळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जामनेर, जळगाव, एरंडोल, अमळनेर हा भाग, तर नंदुरबारमध्ये शहादा, तळोदा, नवापूर भाग कांदा लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. या भागात कांदा रोपे, बियाण्याचे सुरवातीला नुकसान झाले. आता लागवडीनंतर मर रोग आला आहे. अनेक भागात अतिपाऊस झाला. त्यामुळे लागवडीनंतर हे नुकसान झाले आहे.\nसध्या सकाळी धुके व अधिक आर्द्रतायुक्त वातावरण असते. ३० ते ३५ दिवसांपूर्वी लागवड केलेल्या कांदा पिकात पात पिवळसर व नंतर पांढरी होऊन जमिनीवर पडत आहे. रोपे कमकुवत होवून नुकसान होत आहे.  लागवड केलेली रोपे जमिनीवर लोळत आहेत. त्यांची वाढ चांगली नाही. उत्पादन हाती येणार की नाही, अशी चिंता आहे.\nही समस्या दूर करण्यासाठी शेतकरी फवारण्या घेत आहेत. त्यासाठी मोठा खर्च  येत आहे. रोपांचे किंवा पिकाचे नुकसान होत असल्याने पीक विरळ होत आहे. अर्थात उत्पादन कमी होईल. जो खर्च केला, तो पूर्ण मिळेल, की नाही, अशी स्थिती आहे.\nयंदा कांदा रोपे किंवा बियाण्याचे जूनमध्ये अतिउष्णता, अतिजोरदार पावसाने नुकसान झाले. लागवड शेतकऱ्यांनी कशीबशी पूर्ण केली. पण, आता रोगराई किंवा मर रोग ���ेत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, उत्पादतेवर परिणाम होईल.\n– आत्माराम पाटील, शेतकरी, कापडणे, (जि.धुळे)\nखानदेशात कांदा पिकातील रोगराईने शेतकरी चिंतातूर\nजळगाव : खानदेशातील कांदा लागवड  जेमतेम आहे. त्यातच ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या कांदा पिकात मर रोग आल्याने नुकसान होत आहे. यावर्षी पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी स्थिती आहे.\nअधिकचा खर्च यंदा आला आहे. कारण, बियाणे २२०० ते २५०० रुपये प्रतिकिलो, या दरात मिळत होते. रोपांचा तुटवडा होता. खानदेशात लागवड स्थिर आहे. परंतु, यंदा खर्च अधिक आला. एकरी किमान २५ ते ३० हजार रुपये खर्च यंदा आला आहे. अतिपावसात किंवा उष्णतेत रोपांचे नुकसान झाल्याने अनेकांना रोपांची नव्याने खरेदी करावी लागली.\nरोपांसाठी खानदेशातील शेतकरी नाशिकमधील मालेगाव, सटाणा, नगरमधील पारनेर, संगमनेर, नेवासा, औरंगाबाद जिल्ह्यातही पोचत होते. एक किलो बियााण्याच्या दर्जेदार रोपांसाठी १५ हजार रुपये द्यावे लागले. खानदेशात सुमारे १८ ते २० हजार हेक्टरवर कांदा लागवड अपेक्षित होती. त्यात एकट्या धुळे जिल्ह्यात १० ते ११  हजार हेक्टरवर लागवडीची शक्यता होती. पण, खानदेशात सुमारे आठ ते नऊ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाल्याचा अंदाज आहे.\nआता पिकात रोगराई आहे. खानदेशात धुळ्यातील धुळे, साक्री, जडळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जामनेर, जळगाव, एरंडोल, अमळनेर हा भाग, तर नंदुरबारमध्ये शहादा, तळोदा, नवापूर भाग कांदा लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. या भागात कांदा रोपे, बियाण्याचे सुरवातीला नुकसान झाले. आता लागवडीनंतर मर रोग आला आहे. अनेक भागात अतिपाऊस झाला. त्यामुळे लागवडीनंतर हे नुकसान झाले आहे.\nसध्या सकाळी धुके व अधिक आर्द्रतायुक्त वातावरण असते. ३० ते ३५ दिवसांपूर्वी लागवड केलेल्या कांदा पिकात पात पिवळसर व नंतर पांढरी होऊन जमिनीवर पडत आहे. रोपे कमकुवत होवून नुकसान होत आहे.  लागवड केलेली रोपे जमिनीवर लोळत आहेत. त्यांची वाढ चांगली नाही. उत्पादन हाती येणार की नाही, अशी चिंता आहे.\nही समस्या दूर करण्यासाठी शेतकरी फवारण्या घेत आहेत. त्यासाठी मोठा खर्च  येत आहे. रोपांचे किंवा पिकाचे नुकसान होत असल्याने पीक विरळ होत आहे. अर्थात उत्पादन कमी होईल. जो खर्च केला, तो पूर्ण मिळेल, की नाही, अशी स्थिती आहे.\nयंदा कांदा रोपे किंवा बियाण्याचे जूनमध्ये अतिउष्णता, अति��ोरदार पावसाने नुकसान झाले. लागवड शेतकऱ्यांनी कशीबशी पूर्ण केली. पण, आता रोगराई किंवा मर रोग येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, उत्पादतेवर परिणाम होईल.\n– आत्माराम पाटील, शेतकरी, कापडणे, (जि.धुळे)\nजळगाव jangaon खानदेश मर रोग damping off संगमनेर औरंगाबाद aurangabad धुळे dhule पूर floods ऊस पाऊस सकाळ धुके\nजळगाव, Jangaon, खानदेश, मर रोग, damping off, संगमनेर, औरंगाबाद, Aurangabad, धुळे, Dhule, पूर, Floods, ऊस, पाऊस, सकाळ, धुके\nजळगाव : खानदेशातील कांदा लागवड जेमतेम आहे. त्यातच ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या कांदा पिकात मर रोग आल्याने नुकसान होत आहे. यावर्षी पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी स्थिती आहे.\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nजळगाव जिल्ह्यात रब्बीतील नुकसानग्रस्तांना भरपाईची प्रतीक्षा\nनाशिक, दिंडोरी तालुक्यात निकृष्ट फ्लॉवर रोपांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/11/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82.html", "date_download": "2021-06-17T02:57:57Z", "digest": "sha1:SKSNO443J2SBUBNCV7BNU5ELWCXD2DWS", "length": 37127, "nlines": 279, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "सोयाबीनची चाल पाच हजारांकडे - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nसोयाबीनची चाल पाच हजारांकडे\nby Team आम्ही कास्तकार\nपुणे ः देशांतर्गत बाजारातील कमी आवक, शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड (सीबॉट) वर उच्चांकी दर, खाद्यतेलाला असलेली मागणी आणि चीनची आक्रमक खरेदी यामुळे सोयाबीन दरातील तेजी कायम आहे. चीनने ऑक्टोबरमध्ये ८.७ दशलक्ष टन सोयाबीन आयात केली आहे. जी भारताच्या एकूण उत्पादनाच्या जवळपास ८० टक्क्यांहूनही अधिक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दर आणखी ३०० रुपयांनी वाढतील, तर पुढील दोन ते तीन महिन्यांत सोयाबीन ४९०० रुपयांचा पल्ला गाठेल, असा अंदाज बाजारातील जाणकारांनी वर्तविला आहे.\nदेशात यंदा खासगी व्यापारी आणि मिलधारकांनी गृहीत धरलेल्या अंदाजापेक्षा सोयाबीन उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यातच पावसामुळे दर्जा घसरल्याने गुणवत्तेच्या सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. विदर्भातील वाशीम बाजार समितीत शनिवारी (ता.७) चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला राज्यातील आणि हंगामातील विक्रमी ४६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मध्य प्रदेशातही ४२०० ते ४३०० रुपयांदरम्यान मध्यम दर्जाच्या सोयाबीनला मिळत आहे. तर अशा अनेक बाजार समित्यांमध्ये त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन तेजीत आहे.\nखाद्यतेल दरात वाढ झाल्यानेही सोयाबीनला लाभ मिळत आहे. तसेच पोल्ट्री उद्योग सध्या पूर्वपदावर येत असून, सोयामिलचीही मागणी वाढली आहे. इंडोनेशियाने बायोडिझेलसाठी पामतेल राखून ठेवल्यानेही सोयातेलाला मागणी आहे. त्यातच चीनची आक्रमक खरेदी सुरू आहे. चीनच्या सोयाबीन आयातीचा विचार करता केवळ ऑक्टोबरमध्ये ८.७ दशलक्ष टन सोयाबीनची चीनने आयात केली आहे. ही आयात भारताच्या एकूण उत्पादनाच्या जवळपास ८० टक्क्यांहूनही अधिक आहे.\nशेतीमाल बाजार विश्‍लेषक दिनेश सोमाणी म्हणाले, की दरवर्षी दिवाळीपर्यंत बाजारात साधारणपणे १० ते १२ लाख बॅग प���रति दिवस सोयाबीनची आवक असते. जी सध्या केवळ सात ते आठ लाख बॅग आहे. दिवाळीपूर्वीच शेतकरी गरजेप्रमाणे सोयाबीन विक्री करत असतात. मात्र दिवाळीनंतर निकड भागल्याने शेतकरी सायोबीन होल्डवर ठेवतात.\nत्यामुळे दिवाळीनंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन होल्डवर ठेवल्यास बाजारात आवक आणखी कमी होईल. त्यातच शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडवर (सीबॉट) सोयाबीन मागील काही वर्षांच्या उच्चांकी पातळीवर आहे. ‘सीबॉट’वर १०४० सेंट प्रति बूशेलच्या जवळपास असणारे सोयाबीन आता ११०० सेंटच्या पुढे आहे. तसेच अंदाजापेक्षाही खूपच कमी उत्पादन असल्याने सोयाबीन तेजीत आहे.\nवायदे बाजारातही सोयाबीन दरात तेजी दिसून येत आहे. ‘एनसीडीईएक्स’वर शुक्रवारी (ता. ६) सोयाबीनचे डिसेंबरचे करार ४३७७ रुपये प्रतिक्विंटलने झाले. त्याआधी गुरुवारी (ता. ५) हे करार ४३५५ रुपयांनी झाले. रिफाइंड सोयातेलाचे नोव्हेंबरचे करार ९९६.२ रुपये प्रति दहा लिटरने झाले.\nसोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजार असलेल्या शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडवरही (सीबॉट) सोयाबीनचे दर हे विक्रमी पातळीवर आहेत. ‘सीबॉट’वर गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीन १०४० सेंट प्रति बूशेलच्या (बूशेल = २७.२१ किलो) जवळपास होते. मात्र गुरुवारी (ता. ५) दराने ११०० सेंटचा टप्पा पार केला. शुक्रवारी सोयाबीनचे जानेवारी २०२१ चे करार हे विक्रमी ११०९ सेंट प्रति बूशेल दराने झाले. सोयातेलाचे डिसेंबर २०२० चे करार हे ३५.७३ सेंट प्रति पौंड दराने आणि सोयामिलचे डिसेंबर २०२० चे करार ३९० डॉलर प्रतिटनाने झाले.\nअमेरिकन सोयाबीन स्वस्त का\nअमेरिकेत जनुकीय सुधारित (जीएम) सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड होते. तर भारतात देशी किंवा संकरित वाणांची लागवड केली जाते. भारतीय सोयाबीनपासून बनविलेल्या सोयामीलला युरोपातील काही देशांसह अगदी इराणचीही मागणी असते. तसेच या सोयामिलला टनामागे ३० ते ४० डॉलर अधिक दर मिळतो. त्यामुळे भारतीय सोयाबीन हे अमेरिकेच्या किंवा जनुकीय सुधारित सोयाबीनपेक्षा जास्त दर मिळतो.\nबाजारात सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मीच आवक\nदिवाळीनंतर शेतकरी माल होल्ड करत असल्याचा अनुभव\nचीनची आक्रमक खरेदी सुरूच\nइतर देशांचाही शेतीमालाचा साठा करण्याकडे कल\nवायदे बाजारातही कराराचे दर वाढले\n‘सीबॉट’वर सोयाबीन अनेक वर्षांच्या उच्चांकी पातळीवर\nआंतरराष्ट्रीय पातळीवर उत्पादनातील अनिश्‍चितता\nदेशात सोयाबीन पेंडच्या दरातील तेजी\nसोयाबीनच्या किमतीला चीनच्या वाढत्या आयतीचा आधार मिळत आहे. तसाच युक्रेनमधील सूर्यफूल तेल देखील विक्रमी १००० डॉलर प्रति टन वर गेल्यामुळे एकंदर तेलबिया आणि खाद्य तेल बाजार तेजीत आहे. भारतात मोहरीमधील विक्रमी भाववाढ आणि पुरवठ्यात होणारी घट पाहता यापुढील काळात सोयाबीनला मागणी वाढेल, असे दिसते.\n– श्रीकांत कुवळेकर, शेतमाल बाजार विश्‍लेषक\nउत्पादनात मोठी घट झाल्याने बाजारातील आवक सध्या केवळ सात ते आठ लाख बॅग आहे, जी साधारण १० ते १२ लाख बॅग असते. तसेच ‘सीबॉट’वर दराची उच्चांकी पातळी असल्याने सोयाबीन तेजीत आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याचा विचार करता पुढील दोन महिन्यांत सोयाबीन ४९०० रुपयांचा टप्पा गाठू शकते.\n– दिनेश सोमाणी, शेतमाल बाजार विश्‍लेषक\nमध्य प्रदेशासह विदर्भातील सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे बाजारातील आवक अपेक्षेपेक्षा कमी आहे. तसेच ब्राझील, अर्जेंटिना विपरीत वातावरणाचा पेरणीवर परिणाम झाला असून, पिकालाही फटका शक्य असून, अमेरिकेतही मालाचा साठा कमी झाला आहे. तसेच मलेशियानेही पामतेल बायोडिझेलसाठी राखून ठेवल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर खाद्यतेलाचे दर वाढलेले आहेत. वाशीम बाजार समितीत मध्यम दर्जाचा जास्त माल येत आहे. या मालाला सध्या ३५०० ते ४२०० रुपये दर मिळत आहे. बियाणे दर्जाच्या मालाला ४२०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळत आहे.\n– आनंद चरखा, संचालक, बालाजी कृषी बाजार, वाशीम\nमध्य प्रदेशात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक खूपच कमी आहे. सध्या सोयाबीन ४२०० ते ४३०० रुपयांनी विक्री होत आहे. सोयाबीन पेंडचे दर हे ३२ हजार ते ३३ हजार ५०० रुपयांदरम्यान आहे. इराणमध्ये अडीच हजार टन सोयाबीन पेंड निर्यात झाल्याने दर वाढले आहेत. देशांतर्गत सोयाबीनला मागणी भक्कम आहे.\n– प्रमोद बंसल, व्यापारी, मध्य प्रदेश\nसोयाबीनची चाल पाच हजारांकडे\nपुणे ः देशांतर्गत बाजारातील कमी आवक, शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड (सीबॉट) वर उच्चांकी दर, खाद्यतेलाला असलेली मागणी आणि चीनची आक्रमक खरेदी यामुळे सोयाबीन दरातील तेजी कायम आहे. चीनने ऑक्टोबरमध्ये ८.७ दशलक्ष टन सोयाबीन आयात केली आहे. जी भारताच्या एकूण उत्पादनाच्या जवळपास ८० टक्क्यांहूनही अधिक आहे. त्यामुळे येणाऱ्या क���ळात दर आणखी ३०० रुपयांनी वाढतील, तर पुढील दोन ते तीन महिन्यांत सोयाबीन ४९०० रुपयांचा पल्ला गाठेल, असा अंदाज बाजारातील जाणकारांनी वर्तविला आहे.\nदेशात यंदा खासगी व्यापारी आणि मिलधारकांनी गृहीत धरलेल्या अंदाजापेक्षा सोयाबीन उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यातच पावसामुळे दर्जा घसरल्याने गुणवत्तेच्या सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. विदर्भातील वाशीम बाजार समितीत शनिवारी (ता.७) चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला राज्यातील आणि हंगामातील विक्रमी ४६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मध्य प्रदेशातही ४२०० ते ४३०० रुपयांदरम्यान मध्यम दर्जाच्या सोयाबीनला मिळत आहे. तर अशा अनेक बाजार समित्यांमध्ये त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन तेजीत आहे.\nखाद्यतेल दरात वाढ झाल्यानेही सोयाबीनला लाभ मिळत आहे. तसेच पोल्ट्री उद्योग सध्या पूर्वपदावर येत असून, सोयामिलचीही मागणी वाढली आहे. इंडोनेशियाने बायोडिझेलसाठी पामतेल राखून ठेवल्यानेही सोयातेलाला मागणी आहे. त्यातच चीनची आक्रमक खरेदी सुरू आहे. चीनच्या सोयाबीन आयातीचा विचार करता केवळ ऑक्टोबरमध्ये ८.७ दशलक्ष टन सोयाबीनची चीनने आयात केली आहे. ही आयात भारताच्या एकूण उत्पादनाच्या जवळपास ८० टक्क्यांहूनही अधिक आहे.\nशेतीमाल बाजार विश्‍लेषक दिनेश सोमाणी म्हणाले, की दरवर्षी दिवाळीपर्यंत बाजारात साधारणपणे १० ते १२ लाख बॅग प्रति दिवस सोयाबीनची आवक असते. जी सध्या केवळ सात ते आठ लाख बॅग आहे. दिवाळीपूर्वीच शेतकरी गरजेप्रमाणे सोयाबीन विक्री करत असतात. मात्र दिवाळीनंतर निकड भागल्याने शेतकरी सायोबीन होल्डवर ठेवतात.\nत्यामुळे दिवाळीनंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन होल्डवर ठेवल्यास बाजारात आवक आणखी कमी होईल. त्यातच शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडवर (सीबॉट) सोयाबीन मागील काही वर्षांच्या उच्चांकी पातळीवर आहे. ‘सीबॉट’वर १०४० सेंट प्रति बूशेलच्या जवळपास असणारे सोयाबीन आता ११०० सेंटच्या पुढे आहे. तसेच अंदाजापेक्षाही खूपच कमी उत्पादन असल्याने सोयाबीन तेजीत आहे.\nवायदे बाजारातही सोयाबीन दरात तेजी दिसून येत आहे. ‘एनसीडीईएक्स’वर शुक्रवारी (ता. ६) सोयाबीनचे डिसेंबरचे करार ४३७७ रुपये प्रतिक्विंटलने झाले. त्याआधी गुरुवारी (ता. ५) हे करार ४३५५ रुपयांनी झाले. रिफाइंड सोयातेलाचे नोव्हेंबरचे करार ९९६.२ रुपये प्रति दहा लिटरने ��ाले.\nसोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजार असलेल्या शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडवरही (सीबॉट) सोयाबीनचे दर हे विक्रमी पातळीवर आहेत. ‘सीबॉट’वर गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीन १०४० सेंट प्रति बूशेलच्या (बूशेल = २७.२१ किलो) जवळपास होते. मात्र गुरुवारी (ता. ५) दराने ११०० सेंटचा टप्पा पार केला. शुक्रवारी सोयाबीनचे जानेवारी २०२१ चे करार हे विक्रमी ११०९ सेंट प्रति बूशेल दराने झाले. सोयातेलाचे डिसेंबर २०२० चे करार हे ३५.७३ सेंट प्रति पौंड दराने आणि सोयामिलचे डिसेंबर २०२० चे करार ३९० डॉलर प्रतिटनाने झाले.\nअमेरिकन सोयाबीन स्वस्त का\nअमेरिकेत जनुकीय सुधारित (जीएम) सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड होते. तर भारतात देशी किंवा संकरित वाणांची लागवड केली जाते. भारतीय सोयाबीनपासून बनविलेल्या सोयामीलला युरोपातील काही देशांसह अगदी इराणचीही मागणी असते. तसेच या सोयामिलला टनामागे ३० ते ४० डॉलर अधिक दर मिळतो. त्यामुळे भारतीय सोयाबीन हे अमेरिकेच्या किंवा जनुकीय सुधारित सोयाबीनपेक्षा जास्त दर मिळतो.\nबाजारात सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मीच आवक\nदिवाळीनंतर शेतकरी माल होल्ड करत असल्याचा अनुभव\nचीनची आक्रमक खरेदी सुरूच\nइतर देशांचाही शेतीमालाचा साठा करण्याकडे कल\nवायदे बाजारातही कराराचे दर वाढले\n‘सीबॉट’वर सोयाबीन अनेक वर्षांच्या उच्चांकी पातळीवर\nआंतरराष्ट्रीय पातळीवर उत्पादनातील अनिश्‍चितता\nदेशात सोयाबीन पेंडच्या दरातील तेजी\nसोयाबीनच्या किमतीला चीनच्या वाढत्या आयतीचा आधार मिळत आहे. तसाच युक्रेनमधील सूर्यफूल तेल देखील विक्रमी १००० डॉलर प्रति टन वर गेल्यामुळे एकंदर तेलबिया आणि खाद्य तेल बाजार तेजीत आहे. भारतात मोहरीमधील विक्रमी भाववाढ आणि पुरवठ्यात होणारी घट पाहता यापुढील काळात सोयाबीनला मागणी वाढेल, असे दिसते.\n– श्रीकांत कुवळेकर, शेतमाल बाजार विश्‍लेषक\nउत्पादनात मोठी घट झाल्याने बाजारातील आवक सध्या केवळ सात ते आठ लाख बॅग आहे, जी साधारण १० ते १२ लाख बॅग असते. तसेच ‘सीबॉट’वर दराची उच्चांकी पातळी असल्याने सोयाबीन तेजीत आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याचा विचार करता पुढील दोन महिन्यांत सोयाबीन ४९०० रुपयांचा टप्पा गाठू शकते.\n– दिनेश सोमाणी, शेतमाल बाजार विश्‍लेषक\nमध्य प्रदेशासह विदर्भातील सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे ब��जारातील आवक अपेक्षेपेक्षा कमी आहे. तसेच ब्राझील, अर्जेंटिना विपरीत वातावरणाचा पेरणीवर परिणाम झाला असून, पिकालाही फटका शक्य असून, अमेरिकेतही मालाचा साठा कमी झाला आहे. तसेच मलेशियानेही पामतेल बायोडिझेलसाठी राखून ठेवल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर खाद्यतेलाचे दर वाढलेले आहेत. वाशीम बाजार समितीत मध्यम दर्जाचा जास्त माल येत आहे. या मालाला सध्या ३५०० ते ४२०० रुपये दर मिळत आहे. बियाणे दर्जाच्या मालाला ४२०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळत आहे.\n– आनंद चरखा, संचालक, बालाजी कृषी बाजार, वाशीम\nमध्य प्रदेशात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक खूपच कमी आहे. सध्या सोयाबीन ४२०० ते ४३०० रुपयांनी विक्री होत आहे. सोयाबीन पेंडचे दर हे ३२ हजार ते ३३ हजार ५०० रुपयांदरम्यान आहे. इराणमध्ये अडीच हजार टन सोयाबीन पेंड निर्यात झाल्याने दर वाढले आहेत. देशांतर्गत सोयाबीनला मागणी भक्कम आहे.\n– प्रमोद बंसल, व्यापारी, मध्य प्रदेश\nसोयाबीन पुणे भारत व्यापार विदर्भ vidarbha वाशीम बाजार समिती agriculture market committee मध्य प्रदेश madhya pradesh खून शेती farming दिवाळी वर्षा varsha पौंड जनुकीय सुधारित genetically modified मोहरी mustard शेतमाल बाजार commodity market अर्जेंटिना\nसोयाबीन, पुणे, भारत, व्यापार, विदर्भ, Vidarbha, वाशीम, बाजार समिती, agriculture Market Committee, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, खून, शेती, farming, दिवाळी, वर्षा, Varsha, पौंड, जनुकीय सुधारित, Genetically Modified, मोहरी, Mustard, शेतमाल बाजार, commodity market, अर्जेंटिना\nदेशांतर्गत बाजारातील कमी आवक, शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड (सीबॉट) वर उच्चांकी दर, खाद्यतेलाला असलेली मागणी आणि चीनची आक्रमक खरेदी यामुळे सोयाबीन दरातील तेजी कायम आहे.\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nपुणे जिल्ह्यात भात कापणीला वेग\nकृषी सल्ला (कापूस, तूर, कांदा, गहू, हरभरा, ऊस)\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चल��� संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nधरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत\nमेंढ्या मुख्य जाती, त्यांचे फायदे आणि मुख्य संस्था\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/12/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82.html", "date_download": "2021-06-17T03:09:53Z", "digest": "sha1:32JQKJJTL5L3D6S633ZAUBF2IVOSBNGF", "length": 19839, "nlines": 239, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "बेदाणानिर्मिती हंगाम लांबणीवर पडणार - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nबेदाणानिर्मिती हंगाम लांबणीवर पडणार\nby Team आम्ही कास्तकार\nin फळे, बाजारभाव, बातम्या\nसांगली : यंदा अतिवृष्टीचा फटका द्राक्ष बागांना आहे. त्यामुळे फळ छाटणी उशिरा सुरू झाली. याचा परिणाम बेदाणा निर्मितीवर होणार आहे. दरवर्षी जानेवारीच्या मध्यावर सुरू होणारा बेदाणानिर्मितीचा हंगाम तब्बल एक महिन्याने पुढे जाणार असल्याचे बेदाणानिर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले.\nसांगली जिल्ह्यातील कवेठमहांकाळ तालुक्यातील नागज येथे प्रामुख्याने बेदाणा तयार केला जातो. या भागातील कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश, मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था, कच्च्या मालाची उपलब्धता आणि जवळपासची बाजारपेठ या सर्व सुविधा उपलब्ध असल्याने तालुक्यात बेदाण्याचे सुमारे सहा हजार शेड आहेत.\nगतवर्षी महापूर आणि अतिवृष्टीचा ऐन हंगामामध्ये बसला होता. त्यामुळे बेदाणा हंगाम दरवर्षीपेक्षा पंधरा ते वीस दिवस अगोदर सुरू झाला होता. त��यातच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने विक्रीच्या द्राक्षाचे बेदाणा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढला होता. त्यामुळे बेदाण्याच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली होती.\nयंदा देखील द्राक्ष हंगामावरील संकटाची मालिका सुरूच होती. सुरुवातीपासूनच पडणारा पाऊस यामुळे बागेत पाणी साचून राहिली. त्यानंतर ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंत सातत्याने पाऊस सुरू होता. त्यामुळे फळ छाटणी लांबणीवर पडली. त्यामुळे फळदेखील उशीराच येणार आहे. दरम्यान, हंगाम सुरू होण्याअगोदर त्याची स्वच्छता केली जाते. त्या शेडची डागडुगी केली जाते.\nदरवर्षी ही कामे डिसेंबर महिन्याच्या मध्यापासून सुरू होतात. परंतु यंदा डिसेंबर महिन्याचा तिसरा आठवडा आला तरी बेदाणा शेडची दुरुस्ती, स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले नसल्याचे चित्र आहे. पुढील आठवड्यात बेदाणा शेडची दुरुस्ती, आणि स्वच्छतेचे काम हाती घेतले जाणार असल्याचे बेदाणा तयार करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीच्या संकटामुळे यंदाचा बेदाणा हंगाम लांबणीवर पडणार आहे.\nयंदा पावसामुळे द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. त्यातच फळ छाटणीच्या वेळी पडलेल्या पावसाने फळ छाटणी विलंबाने सुरू झाली. त्यामुळे बेदाण्याच्या हंगामाला एक महिना उशिरा सुरू होईल. सध्या शेडच्या दुरुस्तीचे काम पुढील आठवड्यात सुरू करणार आहे.\nबेदाणा उत्पादक व शेडमालक\nबेदाणानिर्मिती हंगाम लांबणीवर पडणार\nसांगली : यंदा अतिवृष्टीचा फटका द्राक्ष बागांना आहे. त्यामुळे फळ छाटणी उशिरा सुरू झाली. याचा परिणाम बेदाणा निर्मितीवर होणार आहे. दरवर्षी जानेवारीच्या मध्यावर सुरू होणारा बेदाणानिर्मितीचा हंगाम तब्बल एक महिन्याने पुढे जाणार असल्याचे बेदाणानिर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले.\nसांगली जिल्ह्यातील कवेठमहांकाळ तालुक्यातील नागज येथे प्रामुख्याने बेदाणा तयार केला जातो. या भागातील कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश, मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था, कच्च्या मालाची उपलब्धता आणि जवळपासची बाजारपेठ या सर्व सुविधा उपलब्ध असल्याने तालुक्यात बेदाण्याचे सुमारे सहा हजार शेड आहेत.\nगतवर्षी महापूर आणि अतिवृष्टीचा ऐन हंगामामध्ये बसला होता. त्यामुळे बेदाणा हंगाम दरवर्षीपेक्षा पंधरा ते वीस दिवस अगोदर सुरू झाला होता. त्यातच कोरोना विषाणूचा प्रादुर्��ाव झाल्याने विक्रीच्या द्राक्षाचे बेदाणा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढला होता. त्यामुळे बेदाण्याच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली होती.\nयंदा देखील द्राक्ष हंगामावरील संकटाची मालिका सुरूच होती. सुरुवातीपासूनच पडणारा पाऊस यामुळे बागेत पाणी साचून राहिली. त्यानंतर ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंत सातत्याने पाऊस सुरू होता. त्यामुळे फळ छाटणी लांबणीवर पडली. त्यामुळे फळदेखील उशीराच येणार आहे. दरम्यान, हंगाम सुरू होण्याअगोदर त्याची स्वच्छता केली जाते. त्या शेडची डागडुगी केली जाते.\nदरवर्षी ही कामे डिसेंबर महिन्याच्या मध्यापासून सुरू होतात. परंतु यंदा डिसेंबर महिन्याचा तिसरा आठवडा आला तरी बेदाणा शेडची दुरुस्ती, स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले नसल्याचे चित्र आहे. पुढील आठवड्यात बेदाणा शेडची दुरुस्ती, आणि स्वच्छतेचे काम हाती घेतले जाणार असल्याचे बेदाणा तयार करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीच्या संकटामुळे यंदाचा बेदाणा हंगाम लांबणीवर पडणार आहे.\nयंदा पावसामुळे द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. त्यातच फळ छाटणीच्या वेळी पडलेल्या पावसाने फळ छाटणी विलंबाने सुरू झाली. त्यामुळे बेदाण्याच्या हंगामाला एक महिना उशिरा सुरू होईल. सध्या शेडच्या दुरुस्तीचे काम पुढील आठवड्यात सुरू करणार आहे.\nबेदाणा उत्पादक व शेडमालक\nअतिवृष्टी द्राक्ष बेदाणा सांगली sangli हवामान पूर floods ऊस पाऊस\nअतिवृष्टी, द्राक्ष, बेदाणा, सांगली, Sangli, हवामान, पूर, Floods, ऊस, पाऊस\nयंदा अतिवृष्टीचा फटका द्राक्ष बागांना आहे. त्यामुळे फळ छाटणी उशिरा सुरू झाली. याचा परिणाम बेदाणा निर्मितीवर होणार आहे.\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nधनादेश न वटल्याने व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा; साडेअकरा लाख अडकले\nएकात्मिक शेती पद्धती हाच हवामान बदलावर उपाय\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस���वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/thane-and-pune-districts-are-first-place-18-plus-age-group-vaccination-13005", "date_download": "2021-06-17T03:13:58Z", "digest": "sha1:D3HR6AC64AJXD4VW4UDPPSSHXORSQKAA", "length": 14850, "nlines": 152, "source_domain": "www.saamtv.com", "title": "१८+ वयोगटातील लसीकरणात ठाणे प्रथम, तर पुणे आणि मुंबई... | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n१८+ वयोगटातील लसीकरणात ठाणे प्रथम, तर पुणे आणि मुंबई...\n१८+ वयोगटातील लसीकरणात ठाणे प्रथम, तर पुणे आणि मुंबई...\nशनिवार, 15 मे 2021\n१८ ते ४४ वयोगटातील लसीकरणात ठाणे जिल्हा राज्यात अव्वल स्थानी आहे. तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि मुंबई ने या रांगेत तिसऱ्या स्थानी उडी घेतली आहे. आश्चर्य म्हणजे रत्नागिरी आणि यवतमाळ सारख्या छोट्या क्षेत्राच्या जिल्ह्यात ते अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर असून, तर नाशिक आणि नागपूर सारखे जिल्हे या रांगेत माघेच आहेत.\nमुंबई: १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणात Vaccination ठाणे Thane जिल्हा राज्यात अव्वल स्थानी आहे. तर पुणे Pune दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि मुंबई Mumbai ने या रांगेत तिसऱ्या स्थानी उडी घेतली आहे. आश्चर्य म्हणजे रत्नागिरी Ratnagiri आणि यवतमाळ Yavatmal सारख्या छोट्या क्षेत्राच्या जिल्ह्यात ते अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर असून, नाशिक Nashik आणि नागपूर Nagpur सारखे जिल्हे या रांगेत माघेच आहेत. Thane and Pune districts are the first place in 18 plus age group vaccination\nचौथ्या क्रमांकावर असलेल्या रत्नागिरीने नोंदणी व नियुक्ती प्रक्रियेचे स्पष्टीकरण करणारे व्हिडिओ मराठीतून काढले होते. “आम्ही शहर तसेच ग्रामीण भागात जनजागृती मोहीम राबविली. अंगणवाडी सेविकांनी माहिती देऊन गावोगावी फिरत होते. जनजागृती करण्यासाठी हँडबिल, पर्चे आणि केबल टीव्ही वापरण्यात आले, ”असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले.\nहे देखील पहा -\nमहाराष्ट्र ड्राईव्ह Maharashtra Drive ने आता १८+ लसीकरणला तात्पुरती स्थगिती दिली आहे. केंद्राकडून Central Government झालेल्या लसीच्या कमतरतेमुळे आरोग्यमंत्रांनी Health Minister ४५ वर्षाच्या पुढील लोकांच्या दुसऱ्या डोस ला प्राधान्य दिले, आणि हे लसीकरण थांबवले. मात्र १ मे पासून सुरु झालेल्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत १८ वर्षांपुढील तब्बल ६.२७ लाख लोकांचे पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले आहे. Thane and Pune districts are the first place in 18 plus age group vaccination\nआमदारांच्या चिठ्ठी शिवाय लस घेता येणार नाही, लसची चिठ्ठी व्हायरल\nसार्वजनिक आरोग्य विभागाने Public health department संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, ठाणे जिल्यात आत्तापर्यंत ४९,३५१ लाभार्थ्यांना लसी देण्यात आलेल्या आहेत. तर पुणे जिल्यातील ४९,२८० लोकांना पहिला डोस दिला गेला तर, मुंबई मधील ४६,४०० लोकांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.\nकोरोना लसीकरणाचा टप्पा संपूर्णपणे ऑनलाईन Online असल्याने शहरी Urban भागातील तरुण ग्रामीण Rural भागातील लसीकरणाकडे वळत आहेत. शहरी भागातील काही प्रमाणातील तरुण वर्ग हा लसीकरणासाठी ग्रामीण भागात प्रवास करून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अस्वस्थता निर्माण झाली आहे. लसीकरणाचा ऑनलाईन ड्राईव्ह असल्यामुळे लसींचे वाटप असमान होत आहे. Thane and Pune districts are the first place in 18 plus age group vaccination\nत्यामुळे लस घेण्यासाठी एकतर प्रतीक्षा करावी लागत आहे, नाही तर लांब प्रवास करून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत आहे. आत्तापर्यन्त सर्वात कमी लसीकरण हिंगोली Hingoli जिल्ह्यात करण्यात आले असून त्यामध्ये फक्त ५१३८ जणांना लसी दिली होती. हिंगोली जिल्ह्यातील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील लोकांसाठी ऑनलाईन प्रणाली पाळणे कठिण होते.\nमंदिरात चोरी केल्यानंतर चोरटे तासाभरात पोलिसांच्या जाळयात\nकल्याण : कल्याण Kalyan पूर्वेतील चक्की नाका परिसरात दोन चोरट्यांनी Thieves...\nविद्यार्थ्यांच्या फसवणूक ���्रकरणी पालक आणि ग्रामस्थांचा आंदोलनाचा...\nडोंबिवली : खिडकाळी येथील सीताबाई के. शहा मेमोरिअल या शाळेत राज्यमंडळ...\nड्रोनद्वारे जैविक हर्बल फवारणी प्रक्रियेचा प्रयोग यशस्वी\nउल्हासनगर - ठाणे जिल्ह्यातील शहरांची जीवनवाहिनी असणाऱ्या उल्हास नदीच्या...\nराज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत 1053 फुलझाडांचे मोफत...\nडोंबिवली - मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे...\nधक्कादायक - गुंगीचे औषध देऊन महिला पोलिस अधिकाऱ्यावर अत्याचार\nमुंबई : फेसबुकवर Facebook झालेल्या मैत्रीतून आरोपीने महिला पोलिस Police अधिका-याला...\nओ... हनिमूनला जायचं आहे, ई- पास पाहिजे \nनागपूर - लॉकडाऊनच्या काळात फक्त अत्यावश्यक कामासाठी संबंधितांना शहराबाहेर जाता यावं...\n''नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव...\nनवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport) दि.बा....\nनितीन गडकरी यांच्या नावाचा वापर करीत दोन भामटय़ांनी केली फसवणूक\nडोंबिवली : केंद्रीय मंत्री Minister नितीन गडकरी NItin Gadkari हे माझे भाऊ...\nमान्सून केरळात दाखल; आता महाराष्ट्रात पहिल्या पावसाची प्रतीक्षा\nमुंबई : एखाद्या चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाची Rain वाट पाहतो त्याचप्रमणारे वाट...\nकोरोनाविषयक जनजागृती करणाऱ्या आरोग्य पथकावर गावगुंडांचा हल्ला\nपालघर : कोरोनाविषयक Corona जनजागृती करणाऱ्या दुर्वेस प्राथमिक आरोग्य...\nठाण्यात सेक्स रॅकेटचा भांडाफोड; दोन बॉलिवूड अभिनेत्री अटकेत\nठाण्याच्या पाचपाखाडी परिसरात घरामध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ठाणे गुन्हे...\nनराधम बापाने पोटच्या मुलीवर केला बलात्कार\nमुंबई - मुंबईच्या Mumbai ओशिवरा आणि सहार पोलिस ठाणे Police Station परिसरात बाप आणि...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.smskiduniya.in/2015/07/marathi-kavita-marathi-shayari-marathi.html", "date_download": "2021-06-17T01:51:43Z", "digest": "sha1:KELGZU7A3ENPYR4HGRPKYVQAOMUHAVJ5", "length": 3376, "nlines": 90, "source_domain": "www.smskiduniya.in", "title": "Marathi Kavita | Marathi Shayari | Marathi Poems | Love Poems - /SMS Ki Duniya", "raw_content": "\nतुझी वाट पाहतो आहे\nकाय होते ते दिवस\nकाय होता तो काळ\nकाय ते प्रेमाचे निकष\nकाय ते प्रेमाचे नवस\nनि त्या फुलांच्या माळ एकाएकी काय झाले , कोणास ठाऊक …\nहवेत कोलमडले ��त्त्यांचे घर ….\nहरलो आम्ही प्रेमाचे समर\nकाही आठवणी आहेत घनदाट , घनदाट पाहतो आहे ….\nकोलमडलेल्या रस्त्यांवर , तुझी वाट पाहतो आहे\nविध्वंसानंतर देखील येतो ,\nजो ओल्या झाख्मांना देतो ,\nविध्वंसानंतर येणारी , ती नवी लाट पाहतो आहे …\nकोलमडलेल्या रस्त्यांवर , तुझी वाट पाहतो आहे\nसकाळ जग आहे नेपथ्य\nयात फक्त आहेत शल्य …\nनिशेत पावलांनी जी उठते , ती घबराट पाहतो आहे ….\nकोलमडलेल्या रस्त्यांवर , तुझी वाट पाहतो आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/dhoni-record-while-successful-chase/", "date_download": "2021-06-17T01:34:23Z", "digest": "sha1:TPNGLYJLQH4PUV4IGJQDHKLCCJLILVM7", "length": 8272, "nlines": 98, "source_domain": "khaasre.com", "title": "तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या रेकॉर्डमध्ये धोनीने विराट कोहलीला टाकले मागे! - Khaas Re", "raw_content": "\nतुम्हाला विश्वास बसणार नाही पण या रेकॉर्डमध्ये धोनीने विराट कोहलीला टाकले मागे\nकर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे अर्धशतक, याच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने ठेवलेले 299 धावांचे लक्ष्य भारताने 6 विकेट राखून पार केले आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली.\nतीन वन डे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रोलिया 1-0 अशा आघाडीवर असल्याने दुसऱ्या वनडेमध्ये भारताला विजय मिळवणे आवश्यक होते. या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फळीने महत्त्वपूर्ण योगदान दिले. या सामन्यात धोनीच्या कामगिरीकडे सर्वांचे विशेष लक्ष होते. कारण धोनीने मागच्या सामन्यात संथ खेळी खेळली होती.\nधोनीनं 96 चेंडूंत 51 धावा केल्या आणि या पराभवाला त्याची ही संथ खेळी जबाबदार असल्याची टीका झाली. पण या सामन्यात धोनीने दमदार कामगिरी केली. त्याने क्षेत्ररक्षणात आणि फलंदाजीतही दम असल्याचे सिद्ध केले. धोनीच्या दमदार खेळीने भारताचा विजय सुकर झाला.\nभारताच्या या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला तो कर्णधार विराट कोहली. कोहलीने त्याच्या कारकीर्दीतलं 39वं शतक झळकावून भारताला विजयपथावर नेलं. पण धोनीची 55 धावांची खेळी देखील महत्वपूर्ण ठरली. त्याने अखेरच्या षटकात मारलेला विजयी षटकार सर्व टीकाकारांना कडाडून दिलेले उत्तर होते.\nधोनी जर लवकर बाद झाला असता, तर कदाचित निकाल आपल्या विरोधातही लागला असता. त्याने सुरुवातीला संथ खेळण्यास सुरुवात केली. पण नंतर त्याने जलद गतीने धावा काढल्या. धोनीचा स्ट्राईक रेट 100 च्या पुढे होता.\nधोनीने धावांचा पाठलाग करतानाच्या ऍव्हरेजच्या बाबतीत विराटलाही टाकले मागे-\nविराट कोहलीला भारताचा चेसमास्टर म्हणून ओळखले जाते. विराट हा चेस करताना वेगळ्याच अंदाजात खेळतो. पण धोनीहि चेस करताना मागे नसल्याचे एका आकडेवारी वरून समोर आले आहे.\nधोनीने धावांचा यशस्वी पाठलाग करताना तब्बल 72 ईनिंगमध्ये 99.85 च्या सरासरीने 2696 धावा केल्या आहेत. या रेकॉर्डमध्ये धोनी कोहलीच्या समोर आहे. कोहलीची यशस्वी पाठलाग करतानाची सरासरी 99.04 आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nधोनी म्हातारा झालाय, त्याने निवृत्ती घेतली पाहिजे म्हणणाऱ्यांनी हा व्हिडीओ पाहाच\nधोनी म्हातारा झालाय, त्याने निवृत्ती घेतली पाहिजे म्हणणाऱ्यांनी हा व्हिडीओ पाहाच\nया व्यक्तिमुळे शिवसेना पोहचली घराघरात आणी गावागावात…\nया व्यक्तिमुळे शिवसेना पोहचली घराघरात आणी गावागावात...\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/reserve-bank/", "date_download": "2021-06-17T02:20:12Z", "digest": "sha1:Q26SJJFMFMXRGH3UU3C7JVGZTYPNCF42", "length": 14830, "nlines": 179, "source_domain": "policenama.com", "title": "reserve bank Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\nKarnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Karnala Bank Scam | रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित कर्नाळा बॅंकेच्या शेकडो कोटीच्या घोटाळा (Karnala Bank Scam) प्रकरणात ईडीने (ED) बॅंकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील (Ex MLA Vivek Patil) यांना…\n…म्हणून 500, 200 आणि 2 हजारांच्या नोटांवरील रंग ह��तोय फिकट\n शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना अखेर रद्द; ठेवीदारांना 5 लाख मिळण्याचा…\nपुणे : चारशे कोटींचा घोटाळा करणाऱ्या शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा (shivajirao bhosale cooperative banks) परवाना रद्द करण्यात आला आहे.यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने नुकताच आदेश दिला आहे. दरम्यान, या आदेशामुळे ठेवीदारांना बँक विमा महामंडळामार्फत…\nरोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, म्हणाले – ‘राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल अन् डिझेलच्या किंमती वाढत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. या महिन्यात 16 वेळा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. त्यात सोमवारी (दि. 31) पुन्हा एकदा पेट्रोल…\nबँकांची NEFT सेवा ‘या’ दिवशी काही तास राहणार बंद, RBI ची माहिती\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशातील अनेक राज्यांत लॉकडाउन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत घरात बसून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. 23 मे रोजी NEFT सेवा…\n सतत वाढतोय देशाचा परकीय चलनसाठा, सुवर्ण साठ्यात सुद्धा तेजी, जाणून घ्या कसा होणार फायदा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशाचा परकीय चलनसाठा 7 मे 2021 ला संपलेल्या आठवड्यात 1.444 अरब डॉलर वाढून 589.465 अरब डॉलर झाला. रिझर्व्ह बँकेद्वारे जारी आकड्यांनुसार, 30 एप्रिल 2021 ला समाप्त झालेल्या आठवड्यात परदेशी चलनसाठा 3.913 अरब डॉलरने…\nRBI ची मोठी घोषणा कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रासाठी 50 हजार कोटींची मदत\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भारतात कोरोनाने हाहाकार केला असून, दैनंदिन बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण पडत आहे. या सर्व परिस्थितीमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक…\n लाभांश वाटपाच्या निर्बंधातून सहकारी बँका मुक्त\nअमृता फडणवीसांची Lockdown वरून पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…\nमुंबई : पोलीसानामा ऑनलाइन - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने राज्यात कठोर निर्बध लागू केले आहे. यारून अनेक लोकांची प्रतिक्रिया येत असतानाच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस…\nमोदी सरकारच्या ‘या’ योजन���त 25 हजार कोटीहून अधिक कर्ज मंजूर, तुम्हीही घेऊ शकता फायदा,…\nपोलीसनामा ऑनलाइन : समाजातील मागासवर्गीयांना कोरोना जगात प्रस्थापित करण्याची मोदी सरकारची योजना यशस्वी होताना दिसत आहे. अनुसूचित जाती, जमाती व महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत 25 हजार…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nPune Traffic | सारसबाग येथील वाहन पार्किंगमध्ये बदल\nMaratha Reservation | अजित पवारांच्या वक्तव्याला…\nPune Crime News | लष्कर परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी पुणे…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\n प्रियकराच्या मित्रांनी शरीसंबंधांसाठी केली जबरदस्ती, नकार…\nSuicide Case | ट्रक चालकाच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, हातावर…\nPune Traffic | सारसबाग येथील वाहन पार्किंगमध्ये बदल\nOBC Reservation | ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ मैदानात, उद्यापासून राज्यभरात आंदोलन\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nSuicide Case | ट्रक चालकाच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, हातावर ‘मैं चोर नहीं हूं’ असा उल्लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/us-open-2020.html", "date_download": "2021-06-17T02:18:55Z", "digest": "sha1:ISMOT733PFKKO343VUH254IRETUWA6MX", "length": 4503, "nlines": 77, "source_domain": "zeenews.india.com", "title": "US Open 2020 News in Marathi, Latest US Open 2020 news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nनाओमी ओसाकानं पटकावलं US Open 2020 चं जेतेपद\nUS Open 2020: डॉमिनिक थिईम आणि झिव्हरेव्ह फायनलमध्ये भिडणार\nदोन सेट गमावल्यानंतर झिव्हरेव्ह हा सामना जिंकणारा पहिला खेळाडू ठरला.\nUS Open 2020: सेरेना विल्यम्सचा पराभव, ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगले\nटेनिस साम्राज्ञी सेरेना विल्यम्सला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे.\nलॉकडाऊनचा मार, आई झाली भार, म्हणून माऊली वृद्धाश्रमात\n आई पाठोपाठ 9 व्या दिवशी मुलीचाही कोरोनाने मृत्यू, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअंगावर आले तर शिंगावर घेऊ - शिवसेना\nCORONA: दोन लसीतला गॅप वाढवला ही चूक ; NTAGI च्या तज्ज्ञांचा दावा\nICC Test Ranking | कसोटी क्रमवारीत ही विराटचा जलवा कायम...\nCORONA ALERT : 'स्वत: डॉक्टर बनू नका' केंद्र सरकारकडून नवी गाईडलाईन्स जारी\nEPF धारकांनो ऑफरचा लाभ घ्या, नाहीतर अकाऊंट होईल लॉक...\n राज्यात म्युकरमायकोसिसच्या रूग्णसंख्येत वाढ..आतापर्यंत इतक्या रूग्णांचा मृत्यू\nकाळजी घ्या, बेफिकिरी नको राज्यात नव्या कोरोना रुग्णांमध्ये किंचित वाढ\nचोली के पिछे क्या है म्हणणाऱ्या नीना गु्प्तांनी किती केली लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/recognition/", "date_download": "2021-06-17T02:04:27Z", "digest": "sha1:WOO64PYF4UKBCM3ES3ILGLPMUCJFKTIN", "length": 8078, "nlines": 111, "source_domain": "bahujannama.com", "title": "Recognition Archives - बहुजननामा", "raw_content": "\nकोरोना उपाययोजनांसाठी 10 % कपातीस स्थायी समितीकडून मान्यता\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. असे असताना यापैकी सर्वाधिक कोरोनाग्रस्त ...\nपुणे महापालिकेकडून 7 वा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता, 18 हजार कर्मचार्‍यांना होणार लाभ; सर्वसाधारण सभेत मंजूरी\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुणे महापालिकेने कर्मचार्‍यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्यास आज मान्यता दिली आहे. मनपाच्या आज ...\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले ��� ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nकोरोना उपाययोजनांसाठी 10 % कपातीस स्थायी समितीकडून मान्यता\nयोगी सरकारचा मोठा निर्णय ज्येष्ठाला मारहाण व दाढी कापण्याच्या प्रकरणाला वेगळं वळण; ट्विटरसह 9 जणांवर FIR, धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप\nChhagan Bhujbal | ‘मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असतं, तो पंजाही मारू शकतो’\nLatur News | सोयाबीन बियाणांची अव्वाच्या सव्वा दराने विक्री, शेतकर्‍यांची राजरोसपणे लूट ऐन पेरणीच्या तोंडावर बळीराजा अडचणीत\nचीन आणि पाकिस्तान वाढवत आहेत अण्वस्त्रांचा साठा, भारताला नाही चिंता, जाणून घ्या कारण\nगुन्हे शाखेकडून तडीपार गुंड शफ्या खानला येरवडा गावठाण परिसरातून अटक; शफिकवर 13 गंभीर गुन्ह्यांची नोंद\nस्वयंपाक घराचे बजेट बिघडवणार्‍या खाद्यतेलाच्या महागाईला लागणार ब्रेक, जाणून घ्या अखेर का प्रभावित होतोय स्थानिक बाजार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/matthias-ginter-transit-today.asp", "date_download": "2021-06-17T03:25:13Z", "digest": "sha1:HHDVWBCXU456GU23FT5XJ3EKJMUZAX3Y", "length": 13754, "nlines": 309, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "मॅथियस जिन्टर पारगमन 2021 कुंडली | मॅथियस जिन्टर ज्योतिष पारगमन 2021 Sport, Football", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पारगमन 2021 कुंडली\nरेखांश: 7 E 47\nज्योतिष अक्षांश: 47 N 58\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nमॅथियस जिन्टर प्रेम जन्मपत्रिका\nमॅथियस जिन्टर व्यवसाय जन्मपत्रिका\nमॅथियस जिन्टर जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nमॅथियस जिन्टर 2021 जन्मपत्रिका\nमॅथियस जिन्टर ज्योतिष अहवाल\nमॅथियस जिन्टर फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nमॅथियस जिन्टर गुरु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nउत्पन्न आणि बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. या परिवर्तनाच्या काळात नवीन मित्र आणि नाती जोडली जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल. पूर्वीच सुरू केलेले काम आणि नव्याने सुरू केलेल काम याचा तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. तुमच्या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन करार होतील. वरिष्ठ पदावरील आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.\nमॅथियस जिन्टर शनि त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nया काळात तुम्हाला चहुबाजूंनी यश मिळणार आहे. तुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही अशी उंची गाठाल, ज्यामुळे तुम्हाला मोबदला आणि ओळख असे दोन्ही मिळेल. तुमच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नामध्ये वाढ होईल. कौटुंबिक आयुष्य सुखी असेल. एखादी चांगली नोकरीची संधी, मोबदला, हुद्दा किंवा बढती मिळणे शक्य आहे. तुम्ही सोन्याची किंवा हिऱ्याची खरेदी कराल. एकूणातच तुम्ही तुमचे मित्र/सहकारी आणि विविध पातळ्यांवरील व्यक्तींची चांगले संबंध राखाल.\nमॅथियस जिन्टर राहु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nहा तुमच्यासाठी फार समाधानकारक काळ नाही. अचानक आर्थिक नुकसान संभवते. याचिका किंवा वादामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागेल. प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे तुम्ही त्रासिक व्हाल. कामाचा दबाव खूप असल्यामुळे प्रचंड कष्ट करावे लागतील. कुटुंबातही तणावपूर्ण वातावरण असेल. हा कालावधी फार अनुकूल नसल्याने व्यवसायात फार धोका पत्करू नका. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक नुकसान संभवते.\nमॅथियस जिन्टर केतु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nहा संमिश्र घटनांचा काळ आहे. व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही 100 टक्के योगदान द्याल. तुमचे ध्येय निश्चित राहील आणि एकदा हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्य़ंत तुम्ही थांबणार नाही आणि ��ुमची एकाग्रताही कायम राहील. तुमच्या व्यक्तिमत्वात अहंकाराचा समावेश होण्याची शक्यता आहे. तुमच्या या वागणूकीमुळे तुमच्या लोकप्रियतेत घट होईल. लोकांशी संवाद साधताना सौम्य आणि लवचिक राहा. तुमच्या भावाबहिणींनी तुम्ही मदत कराल. तुमच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागेल.\nमॅथियस जिन्टर मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nमॅथियस जिन्टर शनि साडेसाती अहवाल\nमॅथियस जिन्टर दशा फल अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/vaccination-centers-in-nashik-city-6/", "date_download": "2021-06-17T01:27:01Z", "digest": "sha1:KIFBYLGO4VXSEAKPX4UKTC3CJ3PMEB5D", "length": 4592, "nlines": 60, "source_domain": "janasthan.com", "title": "Vaccination Centers in Nashik city", "raw_content": "\nनाशिक शहरात बुधवारी ३२ लसीकरण केंद्रावर सुरु असणार लसीकरण मोहीम\nनाशिक शहरात बुधवारी ३२ लसीकरण केंद्रावर सुरु असणार लसीकरण मोहीम\nनाशिक – नाशिक शहरात उद्या बुधवार दिनांक ९ जून रोजी खालील लसीकरण केंद्रात (Vaccination Centers in Nashik city ) लस उपलब्ध होणार असून खालील २३ लसीकरण केंद्रावर ४५ वर्षावरील हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंट लाईन वर्कर्स आणि नागरिकांना ५०% कोविशील्ड लसीचा पहिला डोस आणि ५० % दुसरा डोस मिळणार आहे. इतर लसीकरण केंद्रावर नागरिकांना व हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंट लाईन वर्कर्स यांना को-व्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणार तर फक्त ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना हि दुसरा डोस मिळणार असल्याचे असे नाशिक महानगर पालिके तर्फे कळविण्यात आले आहे.\nसकाळी १० ते दुपारी ४ वाजे पर्यंत लसीकरण केंद्रावर (Vaccination Centers in Nashik city ) लसीकरण सुरु राहणार आहे.अशी माहिती नाशिक महानगर पालिके तर्फे देण्यात आली आहे.\nकोविशील्डची लस मिळणारे लसीकरण केंद्र खालील प्रमाणे\nको-व्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणारे लसीकरण केंद्र खालील प्रमाणे\nशेअर बाजारातील तेजीला ब्रेक\nआजचे राशिभविष्य बुधवार,९ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2019/09/05/ind/", "date_download": "2021-06-17T03:06:06Z", "digest": "sha1:JHYX62GH6I7D5UXLNVX4AEHECBPQ2MPO", "length": 5861, "nlines": 53, "source_domain": "mahiti.in", "title": "भारतातील 6 सर्वात आश्चर्यकारक बांधकामे, जी देशाची ओळख बनली आहेत… – Mahiti.in", "raw_content": "\nभारतातील 6 सर्वात आश्चर्यकारक बांधकामे, जी देशाची ओळख बनली आहेत…\nकोरोनेशन ब्रिज :- कोरोनेशन ब्रिज पश्चिम बंगालमधील सिलिगुडीजवळ आहे. हे ब्रिज 1936 मध्ये बांधायला सुरुवात केली गेली आणि 1941 मध्ये पूर्ण झाले. त्यावेळी हे पूल तयार करण्यासाठी 4 लाख रुपये खर्च झाले होते.\nस्टैचू ऑफ यूनिटी :- जगातील सर्वात उंच पुतळा गुजरातमध्ये आहे. पुतळ्याचे नाव स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. हा पुतळा सरदार पटेल यांना समर्पित आहे.\nलोटस मंदिर :- दिल्लीचे लोटस मंदिर यमुनेच्या काठी अस्तित्वात आहे, हे 1988 मध्ये बांधले गेले.\nनेशनल फिशरीज डेवलपमेंट बोर्ड :- हैदराबादमधील ही इमारत तुम्हाला दुरूनच दिसते.या इमारतीचा आकार एका माश्यासारखा आहे. हैदराबादमधील ही इमारत राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळाचे कार्यालय आहे.\nबेंगलुरु टेक्नोलॉजी पार्क :- बेंगळुरुमधील ही इमारत पाहून आपण युरोपमध्ये उपस्थित असल्यासारखे वाटेल. त्याची रचना पूर्णपणे भिन्न आहे.\nSalaulim Dam :- केरळमध्ये हे धरण अस्तित्त्वात आहे, आणि त्याचे बांधकाम अगदी थोड्या वेळात पूर्ण झाले होते. हे ठिकाण अद्याप फारसे लोकप्रिय नाही. त्यामुळे येथे लोकांची गर्दी नाही. जर आपण केरळला भेट देण्याचा विचार करीत असाल तर नक्कीच इथे भेट द्या.\nएक ग्लास दुधाच्या बदल्यात या मुलाने मोठेपणी मुलीसोबत जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल\nरतन टाटांच्या अंगावर हवाई सुंदरी कडून ज्यूसचा ग्लास सांडला, पहा टाटा यांनी काय केलं…\nपुरुषांसाठी रंडीखाना ; मग बायकांसाठी काय.. शरीर सुखासाठी तडफडणाऱ्या बाईची गोष्ट…\nPrevious Article रातोरात हा व्यक्ती बनला करोडपती… कारण जाणल्यावर थक्कच व्हाल…\nNext Article डॉलरपेक्षाही महाग असणारी जगातील पाच चलन…\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍन���मिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2021-06-17T02:55:06Z", "digest": "sha1:IRDDOG4LXTA2OFDHVF5SI4MJAUYVF2H6", "length": 2270, "nlines": 30, "source_domain": "mahiti.in", "title": "निशाण – Mahiti.in", "raw_content": "\nशरीरावरील हे निशाण स्त्रियांना बनवतात भाग्यवान….\nतसे तर प्रत्येक मुलगी ही सौभाग्यशाली आणि लक्ष्मीचे रूप असते परंतु समुद्रशास्त्रानुसार शरीरावर असलेल्या काही खास निशाण / जन्मखुणा किंवा कोणतेही चिन्ह ज्या मुलींच्या शरीरावर असते त्या भाग्यशाली मानल्या जातात. …\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/soya-bean-bogus-seeds-fraud-charges-against-three-companies/", "date_download": "2021-06-17T02:03:20Z", "digest": "sha1:NJJHLYSC6MG5Z6B4PVI4MKECKFPRVO4Q", "length": 12266, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "सोयबीन बोगस बियाणे ; तीन कंपन्यांवर फसवणुकीचे गुन्हे", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nसोयबीन बोगस बियाणे ; तीन कंपन्यांवर फसवणुकीचे गुन्हे\nराज्यात बहुतांश जिल्ह्यातून सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यावर कारवाई करताना कंपन्यांवर आता गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये एकूण तीन कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. यात एकट्या बीड जिल्ह्यातून जवळपास तीन हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. या अनुषंगाने ग्रीन गोल्ड कंपनीवर परळीमध्ये तर जानकी व यशोधा या कंपन्यांवर बीड शहरामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी तालुक्यातून अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत परळी तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून ग्रीन गोल्ड सीड्स या औरंगाबादच्या कंपनीवर फस���णुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.\nयाचप्रमाणे बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये अकोल्याच्या जानकी सीड्स अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड व हिंगणघाट जिल्हा वर्धा येथील यशोधा हायब्रीड सीड्स या कंपन्यावर सुद्धा फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. यावर्षी पहिल्यांदाच मागच्या काही वर्षांमध्ये जून महिन्यात चांगल्या पावसाने हजेरी लावली, त्यामुळे पेरणीने जोर धरला होता. बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पेरा हा जवळपास दोन लाख हेक्टरवर केला जातो. सुरुवातीच्या काळामध्ये सोयाबीन पेरल्यानंतर ते उगवत नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. मागच्या तीन आठवड्यांमध्ये बीड जिल्ह्यामध्ये तीन हजार शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या आहेत.\nकृषी विभागाकडून प्रत्येक तालुक्यामध्ये न उगवलेल्या सोयाबीनचा पंचनामा करण्यासाठी समिती स्थापन केल्या होत्या. त्यानुसार पंचनामे पूर्ण झाल्यानंतर कृषी विभागाकडून तीन सोयाबीन बियाणे कंपनीच्या विरुद्धात तक्रार देण्यात आली आहे. बीड तालुक्यातील १५७ शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार हे कृषी विभागाकडे केली होती. या शेतकऱ्यांचा एकरी पेरणीचा खर्च दहा हजार रुपये गृहीत धरून १५७ शेतकऱ्यांचे एकूण१ कोटी ५७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे कृषी विभागाने तक्रारीमध्ये म्हटले आहे. बीड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकूण 1 कोटी 57 लाख रुपयांचा नुकसान झाले असून या फसवणूक प्रकरणी जानकी व यशोधा या दोन सोयाबीन बियाण्याच्या कंपनी वरती बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेरलेल्या सोयाबीन उगवले नसल्याचे एबीपी माझाने लक्षात आणून दिल्यानंतर राज्याच्या कृषी मंत्री दादा भुसे यांनी पाहणी दौरा सुद्धा काढला होता. त्यानंतर पंचनाम्याला सुरुवात झाली खरी मात्र नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत पोहोचलेली नाही.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक ��हकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/others/you-didn-t-get-money-of-pm-kisan-scheme-solve-these-problem-and-get-money-in-your-account/", "date_download": "2021-06-17T03:21:43Z", "digest": "sha1:LJLLULUCGCN4KVHBQ572LGNC24LW5W3B", "length": 11363, "nlines": 88, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "PM Kisan Scheme : काय सांगता तुमच्या खात्यात पैसा नाही आला; 'या' चुकीमुळे तुमचे खाते आहे रिकामे", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nPM Kisan Scheme : काय सांगता तुमच्या खात्यात पैसा नाही आला; 'या' चुकीमुळे तुमचे खाते आहे रिकामे\nजर आपण पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहात आणि आपले नाव राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात सरकार द्वारा पीएम किसानच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे. परंतु गेल्या चार महिन्यांपासून किंवा काही महिन्यांपासून बँक खात्यात पैसे येत नाहीत. अशी स्थिती प्रत्येकजण अनुभवत आहात का मग काळजी करू नका, तुमचे पैसे तुम्हाला नक्कीच मिळतील. पण त्यासाठी आपल्याला एक गोष्ट करावी ���ागेल. त्यानंतर आपल्या खात्यात पैसे सहज येतील, आणि पैसे का येत नव्हते याचे उत्तरही आपल्याला कळेल.\nजर आपल्याला पीएम किसान सन्मान निधीचा लाभ नाही मिळाला असेल तर आपल्या आधार कार्ड किंवा बँक अकाउंट आणि इतर कागदावर नावाची स्पेलिंगमध्ये अंतर असेल किंवा चुकी असेल. नावात चुकी असल्यामुळे बहुतेक लोकांच्या खात्यात पैसे आले नाहीत.\nजर असे काही असेल त्या चुका दुरुस्त करा. ह्या चुका आपण घरी बसूनही दुरुस्त करु शकता. PM-Kisan Scheme च्या अधिकृत संकेतस्थळावर (https://pmkisan.gov.in/) जा. यात फार्मर कॉनरच्या आत जाऊन Edit Aadhaar Detail या पर्यायावर क्लिक करा. येथे आपला आधार नंबर टाका. यानंतर एक कॅप्चा कोड टाकून सबमिट करा. जर आपले नाव चुकी आहेचा म्हणजेच अर्जावरीत आणि आधारवर आपले नाव वेगवेगळे आहे. ते हे आपण ऑनलाईनने घरी बसून निट करू शकतो. जर अजून दुसरी चुकी असेल तर आपण कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क करावा.\nजर हप्ता कपात होऊन आला तर काय परत मिळेल\nजर कोणत्या शेतकऱ्याचा चालू हप्ता मिळालेला नाही. अर्जात काही तुटी असल्यास आणि तुटी आपण दुरुस्त केल्यास आपल्याला पैसे मिळतात. याविषयी माहिती स्वत सरकारने आपल्या संकेतस्थळावर दिली आहे. (https://pmkisan.gov.in/Documents/RevisedFAQ.pdf)\nया स्पष्ट सांगण्यात आले आहे की, लाभार्थ्याचे नाव पीएम किसानच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे. परंतु कोणत्या तरी कारणामुळे ते चार महिन्यापासून हप्ता येत नाही. तर सदर तुटी दूर केल्यास लाभार्थ्याला पैसे मिळतील. जर अर्ज केला तरी पैसे मिळत नसतील तर केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या हेल्पलाईन (PM-Kisan Helpline 155261 किंवा 1800115526 (Toll Free) वर संपर्क करावा. येथेही आपली तक्रार ऐकली जात नसेल तर आपण मंत्रालयाच्या दुसऱ्यानंबरवर (011-23381092) यावर संपर्क करावा.\npm kisan scheme पीएम-किसान पीएम किसान लाभार्थी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी PM-Kisan scheme PM-Kisan beneficieries\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nस्वतःचा व्यवसाय करा सुरु: पंतप्रधान भारतीय जन औषधि योजनेतून पैसे कमावण्याची मोठी संधी\nनाशिक येथे 21 ते 25 जून पर्यंत रोजगार मेळावा, बेरोजगार युवकांसाठी संधी\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खासगी रोपवाटिका योजना; जाणून योजनेची सर्व माहिती\nपीक विमा मिळत नाहीये, तर इथे करा पीक विमा संबंधित तक्रार,आणि मिळवा माहिती\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE", "date_download": "2021-06-17T02:03:10Z", "digest": "sha1:VN2LK6AFTFQ3G72J2QGXUPQ5MZLC3PPQ", "length": 4351, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "डॅनी डेन्झोंग्पा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(डॅनी डेंझोग्पा या पानावरून पुनर्निर्देशित)\nत्शेरिंग फिंत्सो डॅनी डेन्झोंग्पा (२५ फेब्रुवारी, १९४८ - ) हे भारतीय चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. आपल्या ४० वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी सुमारे १९० हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. याशिवाय त्यांनी नेपाळी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली चित्रपटांतूनही अभिनय केला आहे.[१]\n२००३मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.[२]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार ���िनंत्या पाहा.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nLast edited on ६ फेब्रुवारी २०२१, at २०:१४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ फेब्रुवारी २०२१ रोजी २०:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2021-06-17T02:30:54Z", "digest": "sha1:37LFA5RGUSV5LHJDOTVHGOX7G5SC6ZYD", "length": 16388, "nlines": 137, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कपडे Archives - Majha Paper", "raw_content": "\nदेशातील या बाजारात तुम्ही किलोच्या भावाने घेऊ शकता कपडे\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nनवी दिल्ली- देशात अशी अनेक मार्केट आहेत जिथे तुम्ही अतिशय कमी किमतीत कपडे विकत घेऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला देशातील …\nदेशातील या बाजारात तुम्ही किलोच्या भावाने घेऊ शकता कपडे आणखी वाचा\n‘ही’ महिला स्वत:चे घाणेरडे मोजे, कपडे ऑनलाइन विकून लाखो कमवते\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nलडंन – आपल्या घाणेरड्या सॉक्स आणि कपड्यांमुळे येथे राहणारी रोक्सी स्काइस (३३) चर्चेत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसायाने वेबकॅम गर्ल …\n‘ही’ महिला स्वत:चे घाणेरडे मोजे, कपडे ऑनलाइन विकून लाखो कमवते आणखी वाचा\nरेशमाची वैशिष्ठे आणि त्यापासून बनणार्‍या वस्तू\nरेशीम हे मुळातच उष्णतेचा मंद वाहक आहे. त्यामुळे शरीराजवळची उष्णता अडवली जाते.थंडीत उबदार आणि उन्हाळ्यात थंड असे या कापडाचे वैशिष्ठ. …\nरेशमाची वैशिष्ठे आणि त्यापासून बनणार्‍या वस्तू आणखी वाचा\nया फॅशनेबल कासवाला आवडते द्राक्षाची वाईन\nयुवा, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nफोटो सौजन्य पत्रिका जगात काय ऐकावे ते नवल म्हणावे अश्या अनेक घटना घडत असतात. सध्या जगभरात करोनाचा खौफ असताना काही …\nया फॅशनेबल कासवाला आवडते द्राक्षाची वाईन आणखी वाचा\nविराटच्या ‘राँग’ चा एबी डीविलीअर ब्रांड अम्बेसिडर\nक्रीडा, क्रिकेट, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nफोटो सौजन्य डेली न्यूज टीम इंडियाचा कप्तान आ���ि तरुणाईचा फॅशन आयकॉन विराट कोहलीने त्याच्या ‘राँग’ या ब्रांडेड कपड्यांसाठी द.आफ्रिकेचा अष्टपैलू …\nविराटच्या ‘राँग’ चा एबी डीविलीअर ब्रांड अम्बेसिडर आणखी वाचा\nरंगपंचमीचे किंवा होळीचे रंग कपड्यांवरून हटविण्यासाठी…\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nरंगपंचमी किंवा होळीच्या दिवशी रंग खेळण्यासाठी म्हणून जुने, परत कधीही न वापरता टाकून दिले तरी चालतील असे कपडे आपण वापरत …\nरंगपंचमीचे किंवा होळीचे रंग कपड्यांवरून हटविण्यासाठी… आणखी वाचा\nकपड्यांची निवड करताना या प्रकारची कापडे टाळा\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nकपडे खरेदी करताना आपण बहुतेक वेळी त्यांचे डिझाईन आणि किंमत या दोन गोष्टींचा प्रामुख्याने विचार करीत असतो. पण आपण निवड …\nकपड्यांची निवड करताना या प्रकारची कापडे टाळा आणखी वाचा\nआता चक्क ‘कपाटात’ स्वच्छ होणार कपडे\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper\nवॉशिंग मशीनमध्ये वारंवार कपडे धुणे व सुखवण्याच्या समस्येपासून आता सुटका होणार आहे. दिग्गज टेक कंपनी सॅमसंगने कपड्यांना स्वच्छ ठेवण्यासाठी एक …\nआता चक्क ‘कपाटात’ स्वच्छ होणार कपडे आणखी वाचा\n“ड्रायर’ वापरण्यापूर्वी काळजी घ्या\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nवॉशिंग मशिन आणि ड्रायिंग मशिन ही सध्या महत्त्वाची यंत्रे आहेत. पटकन कपडे वाळवण्यासाठी ड्रायिंग मशिनचा वापर केला जातो. मात्र काही …\n“ड्रायर’ वापरण्यापूर्वी काळजी घ्या आणखी वाचा\nचक्क वाळत घातलेल्या कपड्यांपासून त्यांनी तयार केली वीज\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper\nआयआयटी खडगपूरच्या मॅकेनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या संशोधकांनी उन्हात वाळण्यासाठी घातलेल्या ओल्या कपड्यांद्वारे वीज निर्माण करण्यात यश मिळवले आहे. हा प्रयोग धोबी …\nचक्क वाळत घातलेल्या कपड्यांपासून त्यांनी तयार केली वीज आणखी वाचा\nप्रशासनाने या शहरातील नागरिकांना केले पाच दिवस कपडे न धुण्याचे आवाहन\nसर्वात लोकप्रिय, जरा हटके / By Majha Paper\nअमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील नागरिकांना 5 दिवस कपडे न धुण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. सर्फ शहरातील पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटने …\nप्रशासनाने या शहरातील नागरिकांना केले पाच दिवस कपडे न धुण्याचे आवाहन आणखी वाचा\nव्यायामासाठी वापरण्यात येणाऱ्या कपड्यांमधून घामाची दु��्गंधी अशी करा दूर.\nआरोग्य, सर्वात लोकप्रिय / By मानसी टोकेकर\nव्यायाम करीत असताना पुष्कळ घाम येत असतो. अंगावरील कपड्यांमध्ये हा घाम शोषून घेतला जात असतो. अंगावरील कपडे घामाने ओले झाले …\nव्यायामासाठी वापरण्यात येणाऱ्या कपड्यांमधून घामाची दुर्गंधी अशी करा दूर. आणखी वाचा\nपावसाळ्यात या 5 सोप्या ट्रिक्स वापरुन वाळवा कपडे\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nपावसाळी वातावरणात आपले ओले कपडे बाहेर वाळत घालता येत नाहीत आणि आपल्या समोर धुतलेले कपडे लवकर सुकवायचे कसे हा मोठा …\nपावसाळ्यात या 5 सोप्या ट्रिक्स वापरुन वाळवा कपडे आणखी वाचा\nमच्छरांपासून बचाव करणार ही खास कपडे\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper\nमच्छरांमुळे जगभरात रोगराईचे प्रमाण वाढले आहे. मच्छरांपासून बचाव करण्यासाठी संशोधकांनी ग्रॅफीन लाइन नावाचे कपडे परिधान करण्याचा विकल्प सुचवला आहे. डब्ल्यूएचओच्या …\nमच्छरांपासून बचाव करणार ही खास कपडे आणखी वाचा\nकपिलदेवला लागला रणवीरचा गुण\nक्रीडा, क्रिकेट, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nरणवीरसिंग याने तो ८३ या चित्रपटात साकारत असलेल्या कपिल देव यांच्या भूमिकेतील लुक त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शेअर केला असून यात तो …\nकपिलदेवला लागला रणवीरचा गुण आणखी वाचा\nकाय होते चित्रपटात कलाकारांनी वापरलेल्या कपड्यांचे\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nआपआपल्या स्टाईलमुळे बी-टाऊनमधील प्रत्येक कलाकार ओळखला जातो. त्यांनी घातलेल्या कपड्यांची त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील कमालीची क्रेझ असते. त्यातच त्यांनी एकदा घातलेले …\nकाय होते चित्रपटात कलाकारांनी वापरलेल्या कपड्यांचे\nहॉकीस्टिक सारख्या बॅटने खेळले जात होते क्रिकेट\nक्रीडा, क्रिकेट, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nक्रिकेट वर्ल्ड कपचा थरार ३० मे पासून सुरु होत असून १४ जुलै पर्यंत तो रंगणार आहे. क्रिकेट या जागतिक स्तरावर …\nहॉकीस्टिक सारख्या बॅटने खेळले जात होते क्रिकेट आणखी वाचा\nविना मेकअप हवाई सुंदरी देऊ शकणार सेवा\nआंतरराष्ट्रीय, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nव्हर्जिन एअर लाईन्स कंपनीने त्याच्या सेवेतील हवाई सुंदरींना मेकअप न करण्याची तसेच आखूड स्कर्ट ऐवजी तरा ट्राऊझर्स वापरण्याची परवानगी दिली …\nविना मेकअप हवाई सुंदरी देऊ शकणार सेवा आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_815.html", "date_download": "2021-06-17T03:24:54Z", "digest": "sha1:FMQQGNDFE2TJNQWPID3OGJ326JIRKAGB", "length": 14688, "nlines": 88, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "महापौर आणि आयुक्तांनी केली पडझड आणि सखल भागांची पाहणी रस्त्यावरील कचरा, झाडांच्या फांद्या तात्काळ उचलण्याचे महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / महापौर आणि आयुक्तांनी केली पडझड आणि सखल भागांची पाहणी रस्त्यावरील कचरा, झाडांच्या फांद्या तात्काळ उचलण्याचे महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश\nमहापौर आणि आयुक्तांनी केली पडझड आणि सखल भागांची पाहणी रस्त्यावरील कचरा, झाडांच्या फांद्या तात्काळ उचलण्याचे महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश\n१) चिखलवाडी परिसराची पाहणी करताना महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा सोबत इतर इतर अधिकारी.\n२) शहरातील नालेसफाई तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करताना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा सोबत इतर अधिकारी.\nठाणे , प्रतिनिधी : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील नालेसफाई, पाणी साचणाऱ्या सखल भागांची आणि पडझड झालेल्या ठिकाणांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अतिवृष्टीमुळे शहरातील पाणी साचण्याऱ्या ठिकाणी पंप लावणे, रस्त्यावर वाहून आलेल्या कचरा तसेच पडलेल्या झाडांच्या फांद्या तात्काळ उचलण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित विभागास दिले.\nहवामान खात्याने अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविल्या नंतर काल पासून शहरात जोरदार पावसाला सुरु झाली आहे. त्यानुषंगाने महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज शहरातील चिखलवाडी येथून नालेसफाई तसेच पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यास सुरूवात केली.\nया पाहणी दौऱ्यामध्ये शिवसेना पक्ष गटनेते दिलीप बारटक्के, लोकमान्य नगर सावरकरनगर प्रभाग समिती अध्यक्षा सौ. आशा डोंगरे, नगसेविका सौ. मालती पाटील, सौ. नम्रता पमनानी, सौ. मीनल संख्ये, सौ. कांचन चिंदरकर, नगरसेवक भरत चव्हाण, विकास रेपाळे, संतोष वडवले, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या नम्रता भोसले, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, उप नगर अभियंता विनोद गुप्ता, कार्यकारी अभियंता भरत भिवापूरकर, वैद्यकीय अधिकारी बालाजी हळदेकर तसेच इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते.\nचिखलवाडीनंतर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी महर्षी वाल्मीनी मार्ग, मायानगर कोपरी,पनामा सुपरमॅक्स कंपनी, आईमाता मंदिर चौक, महात्मा फुले नगर तसेच ज्ञानेश्वर नगर येथील नाल्याची पाहणी केली. पनामा येथील नाल्याच्या ठिकाणी महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी नाला रूंदीकरण करण्याची सूचना केली.\nचिखलवाडी येथे मुसळधार पावसात नेहमीच पाणी साचणे त्या ठिकाणी पंप लावण्यात आले असून इतर अत्यावश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान महापौर व आयुक्तांनी तेथील नागरिकांशी संवाद साधून येथील समस्येबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.\nअतिवृष्टीमुळे शहरात रस्त्यावर वाहून आलेल्या कचरा आणि पडलेल्या झाडांच्या फांद्या उचलणे, पाणी साठलेल्या ठिकाणी सबमर्सियल पंप लावून तसेच पाण्याच्या निचरा होण्यासाठी आवश्यक त्या इतर उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी संबंधित विभागास दिले.\nमहापौर आणि आयुक्तांनी केली पडझड आणि सखल भागांची पाहणी रस्त्यावरील कचरा, झाडांच्या फांद्या तात्काळ उचलण्याचे महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश Reviewed by News1 Marathi on June 10, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/launch/", "date_download": "2021-06-17T02:02:13Z", "digest": "sha1:ZC442OWXF5OX2IATZTKDSTJOMX4NHGAH", "length": 4614, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "Launch Archives - MPCNEWS", "raw_content": "\nNew Delhi : आकर्षक डिझाइनसह Nokia 5310 लाँच\nएमपीसी न्यूज : स्मार्टफोन कंपनी 'HMD Global'ने आकर्षक डिझाइनसह 'Nokia 5310' हा नवीन फिचर फोन लाँच केला. ग्राहकांना या फोनमध्ये एफएम रेडिओ सारखे फिचर उपलब्ध करण्यात आले असून, दोन स्पीकर्सही देण्यात आले आहेत. या फोनची किंमत 3100 रुपये इतकी…\nNew Delhi : 6000 mah बॅटरीचा ‘सॅमसंग गॅलक्सी m 21’ भारतात लाँच\nएमपीसी न्यूज : दर्जेदार स्मार्टफोन तयार करणारी आघाडीची मोबाइल कंपनी सॅमसंगने 6000 mah बॅटरीचा 'सॅमसंग गॅलक्सी m 21' भारतात लाँच केला आहे. या फोनची किंमत 12,999 इतकी निर्धारित करण्यात आली आहे. येत्या 23 मार्चला दुपारी बारानंतर या फोनची…\nPimpri : बेरोजगार युवकांसाठी महापालिका राबवणार ‘लाईट हाऊस रोजगार निर्मिती प्रकल्प’\nएमपीसी न्यूज - बेरोजगार आणि शाळाबाह्य युवक-युवतींसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका एका खाजगी संस्थेच्या माध्यमातून 'लाईट हाऊस रोजगार निर्मिती प्रकल्प' राबविणार आहे. या प्रकल्पांतर्गत 18 ते 30 वयोगटातील युवकांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना…\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\nPimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/coronavirus-covid-19-fear-villages-latur-osmanabad-marathwada-news-275460", "date_download": "2021-06-17T03:25:43Z", "digest": "sha1:JLOQI2BFFDWF73WNDI2MFRCCIQY524JF", "length": 26897, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गावात रोग पडला, की गावकरी जातात शेतात, असं कधी कधी झालं...", "raw_content": "\nप्लेगची साथ आली, तेव्हा गावागावात उंदरांचा सुळसुळाट झाला होता. या उंदरांच्या पाठीवरून प्लेगच्या पिसवा आल्या आणि गावात माणसं पटापटा मरू लागली. तेव्हा गावातले उंदरांनी भरलेले घर सोडून लोकं शेतात राहायला सुरवात झाली. नाहीतर, तोपर्यंत माणूस गावाला बऱ्यापैकी धरून असे, हा काळ होता, १९व्या शतकाच्या शेवटाचा.\nगावात रोग पडला, की गावकरी जातात शेतात, असं कधी कधी झालं...\nलातूर : जगभर कोरोनाने घातलेला धुमाकूळ आणि शहरातील गावाकडे येणारी गर्दी बघून ग्रामीण भागातील नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. शेतकरी कुटुंबे गाव सोडून शेतात जाऊन राहत आहेत. असं हे पहिल्यांदाच घडतंय, असं नाही. यापूर्वीही असं अनेकदा झालं आहे.\nकोरोना रोगामुळे देशात आणि राज्यात रोजच्या रोज वाढता आकडा बघून शासनाने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. शहरात कामासाठी व्यवसासाठी अनेक युवक, नागरीक पुणे, मुंबई,औरंगाबाद गेले होते. ते गावाकडे येत आहेत. या लोकांची प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून गावात येत असले, तरी विषाणूची लक्षणे लवकर दिसत नाहीत. गावात असल्यास एकमेकांच्या संपर्कात माणूस येतोच. त्यापेक्षा आपल्या शेतात राहिलेले बरे, असं म्हणत गावातले लोक शेतात जाऊन राहिले आहेत.\nपूर्वी साथीचे आजार फार येत. त्यामागे देवीचा कोप, किंवा काही तत्सम दैवी कारणं असतील, असे समजून नवस सायास केले जात. महामारीला गावातून हद्दपार करण्यासाठी मरीआईचा गाडा गावाबाहेर नेऊन सोडला जाई. किंवा बळी वगैरेही देण्याची प्रथा होती.\nप्लेगची साथ आली, तेव्हा गावागावात उंदरांचा सुळसुळाट झाला होता. या उंदरांच्या पाठीवरून प्लेगच्या पिसवा आल्या आणि गावात माणसं पटापटा मरू लागली. तेव्हा गावातले उंदरांनी भरलेले घर सोडून लोकं शेतात राहायला सुरवात झाली. नाहीतर, तोपर्यंत माणूस गावाला बऱ्यापैकी धरून असे, हा काळ होता, १९व्या शतकाच्या शेवटाचा.\nऔरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nमराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nमहाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा\nया प्लेगच्या साथरोगाला अटकाव करण्यासाठी तेव्हाच्या ब्रिटिश सरकारनं अनेक प्रयत्न केले. तेव्हा लोकांवर जुलूम-जबरदस्ती झाली, म्हणून पुण्यात इंग्रज अधिकाऱ्याचा खूनही झाला. पण कालांतराने हा रोग आटोक्यात आला. मराठवाड्यातही बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातल्या सळिंबा आणि मामला या गावांमध्ये प्लेगचे रुग्ण आढळले होते. काही दिवसांपूर्वी त्या गावातही उंदरांवर पुन्हा पिसवा दिसू लागल्याचे समोर आले होते.\nगावात दुष्काळ पडला, की लोकं शेतात राहायला जात असत. त्यामुळे एकतर खाण्यात वाटेकरी कमी होत आणि गरजा कमी झाल्यामुळे भागून जाई. १९७२च्या दुष्काळातही लोकांनी गाव सोडून शेतात बिऱ्हाड थाटले. काही जण दुष्काळ संपल्यानंतर गावात परत आले. पण बहुतांश लोक शेतातच स्थायिक झाले.\nमराठवाड्यातल्या गावांमधून सर्वाधिक स्थलांतर झालं, ते किल्लारीच्या भूकंपानंतर. ३० सप्टेंबर १९९३ या दिवशी किल्लारी आणि आजूबाजूची गावं हादरली. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कित्येक गावांना या भूकंपानं मोठा हादरा दिला. गावंच्या गावं उध्वस्त झाली. घरं मोडली, कित्येकांनी प्राण सोडला, त्या आठवणी आजही अनेकांच्या मनाचा थरकाप उडवतात.\nया भूकंपाची भीषणता मोठी..\nकिल्लारीच्या या भूकंपात सुमारे ७ हजार ९२८ जण मृत्युमुखी पडले. १५ हजार ८५४ जनावरं दगावली, तर अंदाजे १६ हजारांहून अधिक लोक जखमी झाले.\nया भूकंपाचा धक्का एवढा जबरदस्त होता, की ५२ गावांतली ३० हजार घरं पूर्णपणे जमीनदोस्त झाली होती.\nमहाराष्ट्रासह लागून असलेल्या राज्यांतल्याही एकूण १३ जिल्ह्यांतल्या २ लाख ११ हजार घरांना तडे गेले. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा आणि लातूर जिल्ह्यातल्या औसा या तालुक्यांना किल्लारीच्या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे घाबरलेले लोक, मुख्यतः शेतकरी तर गावात राहणं सोडून रानात राहायला गेले. पक्क्या घरांमधून न राहता झोपड्या करून राहू लागले.\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरांतली कुटुंबं जसजशी गावात येऊ लागली, तशी ती संसर्ग घेऊन येतील, या भीतीनं गावकऱ्यांनी आधी त्यांना बंदी केली. मग त्यांना वेगळं राहण्याचं बंधन केलं. पण लोंढे वाढूच लागल्यामुळे जेव्हा हेही अशक्य होऊन बसलं, तेव्हा शेतकऱ्यांनी मात्र आपलं बिऱ्हाड शेताकडे हलवलं. गावाशी त्यांनी पूर्णपणे संबंध तोडला आहे.\nअनेक युवक, नागरीक पुणे, मुंब��� येथून आले आहेत. आले म्हणजे त्यांची चूक नाही, पण म्हणावी तशी खबरदारी घेतली जात नाही. आरोग्य तपासणी झाली असली, तरी हा आजार संसर्गजन्य असल्याने आपली आपण काळजी घेतलेली बरी, म्हणून आम्ही शेतात राहत आहोत.\n- गोविंद इंगळे, सरवडी\nलातूर जिल्ह्यातल्या मदनसुरी इथले बातमीदार सिद्धनाथ माने यांनी सांगितलं, की परिसरातील मदनसुरीची ९ कुटुंबं, रामतीर्थची १०, सरवडीची ६, अंबुलग्याची ५, भूतमुगळीची १५ कुटुंबं शेतांनी राहायला गेली आहेत. उदरनिर्वाहासाठी गरजेच्या तेवढ्या वस्तू बैलगाडीत भरून ही कुटुंबं शेतांकडे स्थलांतर करत आहेत. गावात ग्रामपंचायतीचे लोक जंतुनाशकांची फवारणी करत आहेत. मात्र, कित्येक गावांमध्ये अजून ही फवारणी सुरू झालेली नाही.\nशेतात रात्री सिंगल फेज लाईट सोडा\nशेतात राहायला गेलेल्या गावकऱ्यांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. विंचू, साप, रानडुकरांच्या भीतीने त्यांनाही जीव मुठीत धरून राहावे लागते आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात सिंगल फेज लाईट सोडावी, अशी मागणीही शेतकरी करत आहेत.\nनिलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव यांनी सांगितले, \"जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तलाठी, ग्रामसेवक यांना प्रत्येक गावात भेटी देणे, जंतुनाशक फवारणी करणे, कोरोनाविषयी जनजागृती करणे, यासंबंधीच्या सूचना केल्या आहेत. ते प्रत्येक गावात जात आहेत.\"\nमहावितरणचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. ढाकणे यांनी सांगितले, की सध्या कोरोनामुळे शेतकरी शेतात राहत असले, तरी आपल्याकडे शेतात सिंगल फेज सोडण्यासाठी यंत्रणा नाही. थ्री फेजही वेळापत्रकानुसार सोडावी लागते. सध्या तरी तसं करणं शक्य होणार नाही.\nगावामध्ये कोणीही कोणाचे ऐकत नाही. शहरातील अनेकक जण येत आहेत. लहान लेकरं, वयोवृद्ध आई, वडिलांसह आम्ही शेतात राहण्याचा निर्णय घेतला आहे. शेतात रात्र अंधारात काढावी लागत आहे. शासनाने शेतातील रात्री लाईट चालू ठेवावी.\n- सुनील बाबळसुरे, रामतीर्थ (ता.निलंगा)\nतीन मेपासून राज्यात सुरु होणार ऊनसावलीचा खेळ\nऔरंगाबाद : वर्षातले दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी आपली सावली दिसत नाही. औरंगाबादकरांना हा अनुभव १९ मे २०२० रोजी अनुभवता येणार आहे. सध्या उत्तरायण सुरु असून मे महिनाचा कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरातही हा अनुभव दरदिवशी घेता येणार आहे.\n 'या' जिल्ह्यात एकही तालुका नाही जाणून घ्या तो जिल्हा आहे तरी कोणता \nमुंबई : महाराष्ट्र म्हटलं की डोळ्यासमोर महाराष्ट्राचा इतिहास उभा राहतो. महाराष्ट्राच्या यशोगाथा सांगणारे अनेक किस्से कानावर पडल्याचे जाणवते. भारतातील सर्व राज्यांपैकी महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. औद्योगिक विकास असो व तंत्रज्ञान महाराष्ट्र प्रगतशील आहे. अनेक लहान मोठे उद्योग समूह इथे आहेत.\nन्यायदेवतेवर कोरोना इफेक्ट ः औरंगाबाद खंडपीठात फक्त ५ व्यक्तींनाच प्रवेश\nऔरंगाबाद : कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखला जावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातही विशेष काळजी घेतली जात आहे. खंडपीठात अत्यावश्यक प्रकरणांच्या सुनावणीसाठी केवळ पाच व्यक्तींनाच प्रवेश दिला जात आहेत. यात वकील आणि इतर संबंधित आवश्यक व्यक्ती खटल्याशी संबंधित असेल तर अशांनाच\nअकरा जिल्हाधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या नोटीसा, लाॅकडाऊनमुळे मजूरांना वर्गखोल्यांत कोंबल्याचे प्रकरण\nऔरंगाबाद : ‘वर्गखोल्यांत मजुरांची कोंबाकोंबी’ या मथळ्याखाली ‘सकाळ’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताची औरंगाबाद खंडपीठाने दखल घेत सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली असता, खंडपीठाच्या अखत्यारीतील मराठवाड्यातील आठ जिल्हे; तसेच नगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव अशा ११ जिल\nआकडेवारी नको, शपथपत्र दाखल करा, मजूरांच्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाने सरकारला ठणकावले\nऔरंगाबाद: लॉकडाउनमुळे पायी निघालेल्या परराज्यातील मजुरांची शहरातील एका महापालिकेच्या शाळेत कोंबाकोंबी करून ‘सोय’ केल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये दोन एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती.\nकोरोग्रस्तांसाठी १०८ रुग्णवाहिका ठरली जीवनवाहिनी; ‘एवढ्या’ रुग्णांना दिली राज्यात सेवा\nजगभरात करोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्रात जीवनदायिनी म्हणून नावारुपास आलेली १०८ रुग्णवाहिका करोना रुग्णांना सेवा देत आहे. राज्यात १०९ या ९३७ रुग्णवाहिका आहेत. त्यात कोविड 19 मध्ये करोनाग्रस्त रुग्णांना सेवा देण्यासाठी ३१८ रुग्णवाहिंकांचा वापर होत आहे. त्यात ६६ रुग्णवाह\nमहाराष्ट्रात ‘एवढ्या’ गावात पाणी टंचाई; कोणत्या जिल्ह्यात किती टँकर जाणून घ्या\nसोलापूर : महाराष्ट्रात एकीकडे कोरोना व्हायरसशी लढा सुरु असताना दुसरीकडे सर्व सामान्य नागरिकांचा मात्र, पाणी टंचाईशी सामना सुरु आहे. राज्यात सरकारच्या आकडेवारीनुसार ६१० गावे आणि एक हजार १४२ वाड्यांवर पाणी टंचाई आहे. वास्तव चित्र मात्र यापेक्षा वेगळेच आहे. सरकारकडून टंचाई असलेल्या गावांमध्ये\nहजसाठी राज्यात ७ हजार भाविकांचे अर्ज, कोरोनामुळे हज यात्रा होणार का अद्यापही संभ्रम\nऔरंगाबाद : २०२१ मध्ये हज यात्रेला जाण्यासाठी महाराष्ट्रातून ७ हजार ५५ भाविकांना अर्ज केले आहेत. त्यात मराठवाड्यातील १ हजार ५५३ भाविकांचा समावेश आहे. तथापि, यावर्षी तरी हज यात्रा होईल का, या विषयी संभ्रम असून सौदी प्रशासनाच्या पुढील सूचनांची सर्वांना प्रतिक्षा आहे. मागील वर्षी कोरोनामुळे सौ\nशाळा बंद, उपासमार सुरू खासगी शाळेतील शिक्षकांवर भाजीविक्रीची वेळ\nऔरंगाबाद ः मागील चार महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे खासगी संस्थाचालकांनी पूर्णपणे मानधन देणे बंद केले आहे. शाळेच्या वेळानंतर खासगी शिकवणी वर्गातून थोडेफार पैसे मिळत होते, त्यावर उपजीविका होत होती. मात्र, कोरोनामुळे शाळा व शिकवणी बंद असल्यामुळे संसाराची घडीच विस्कटली आहे. घराचे भाडे,\nमनात कोरोनाची भीती बसलीय का; तात्काळ आम्हाला फोन करा...\nऔरंगाबाद : जागतिक पातळीवर कोरोना आजाराचा विळखा घट्ट होताना दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराला जागतिक महामारी म्हटले आहे. या आजारामुळे सर्वांच्याच मनात एक अनामिक भीती दाटून आलेली दिसते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/many-rules-changed-today-now-no-need-keep-physical-driving-license-you-352931", "date_download": "2021-06-17T02:28:52Z", "digest": "sha1:JYNU2UAHIKRFPNGKZQKDYMCBG3C4ANMI", "length": 20321, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आजपासून नियम बदलले; आता गाडी चालवताना लायसन्स सोबत नसेल तरीही चालेल", "raw_content": "\nवाहनचालक परवाना तसेच आरसी-बुक सारखी कागदपत्रे आता मोटारीत ठेवण्याची गरज नाही.\nआजपासून नियम बदलले; आता गाडी चालवताना लायसन्स सोबत नसेल तरीही चालेल\nमुंबई : नागरिकांचे व्यवहार सुरळित आणि पेपरलेस व्हावेत यासाठी आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून काही नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार वाहन चालवताना लायसन्स बाळगण्याऐवजी त्याची इ-कॉपी दाखवली तरी चालेल. तसेच फक्त रस्ता शोधण्यासाठी मोबाईल दूरध्वनीचा वापर करता येईल. उज्वला गॅस योजनेची जोडणी आता सशुल्क राहील तर दूरचित्रवाणी संच महागण्याची शक्यता आहे. आजपासून लागू होणाऱ्या या बदललेल्या नियमांनुसार परदेशात पाठवायच्या रकमेवर कर भरावा लागेल. तर सुट्या मिठायांवरही एक्सपायरी डेट नमूद करावी लागेल.\nवाहनचालक परवाना तसेच आरसी-बुक सारखी कागदपत्रे आता मोटारीत ठेवण्याची गरज नाही. ही कागदपत्रे केंद्राच्या डिजीलॉकर किंवा एम परिवर्तन सारख्या ऑनलाईन पोर्टलवर ठेऊन ती ऑनलाईन कॉपी वाहन चालवताना बाळगली तरीही चालेल. सध्या वाहन चालवताना मोबाईल दूरध्वनीचा वापर करण्याची परवानगी नाही. मात्र आता रस्ते शोधण्यासाठी मोबाईल वापरता येतील, अर्थात त्यामुळे वाहनचालकाची एकाग्रता भंग होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. यासंदर्भात केंद्राने वाहन कायद्यात बदल केले आहेत.\nमहत्त्वाची बातमी : पाच तारखेपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार होणार सुरु, डब्बेवाल्यांनाही लोकलमधून प्रवासास परवानगी\nप्रधानमंत्री उज्वला योजनेत गॅस सिलेंडरची जोडणी घेण्यासाठी आता निर्धारित शुल्क भरावे लागेल. एवढे दिवस ही योजना निःशुल्क होती, मात्र आता निःशुल्क योजनेची मुदत संपत आहे. परदेशी टूरपॅकेज खरेदी करण्यासाठी वा अन्य कारणांसाठी परदेशात पाठवलेल्या सात लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर ती पाठवतानाच आयकर भरावा लागेल. टूर पॅकेजसाठी पाच टक्के कर लागेल तर अन्य रकमेसाठी सात लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या रकमेवरच कर भरावा लागेल.\nविक्रीला असलेल्या सुट्या मिठायांची एक्सपायरी डेट नमूद करणे आता फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सूचनांनुसार दुकानदारांना बंधनकारक राहणार आहे. तर मोहरीचे तेल अन्य कोणत्याही तेलासोबत एकत्र करून वापरण्यासही अथॉरिटी ने बंदी लादली आहे.\nदूरचित्रवाणी संचांसाठी लागणाऱ्या भागांवर पाच टक्के आयात कर लागू होणार असल्याने दूरदर्शन संच महाग होऊ शकतील. आत्मनिर्भर भारत योजनेनुसार हे भाग देशातच निर्मित व्हावेत या हेतूने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्डांचा वापर अधिक सुरक्षित करणारे नियमही अमलात येतील. त्यानुसार एखादी सेवा हवी किंवा नको, कार्डावर आंतरराष्ट्रीय किंवा ऑनलाईन खर्चाची मर्यादा किती असावी यासं���र्भात ग्राहक सूचना देऊ शकतील.\nमहत्वाची बातमी : महाविकास आघाडीतीलच पक्षाची आदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी, मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठराविक आरोग्य विमा सेवांची दरवाढ होईल. तर इ- कॉमर्स ऑपरेटरने आता इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल पद्धतीने विक्री केलेल्या वस्तूंवर किंवा दिलेल्या सेवांवर एक टक्का कर कापणे अत्यावश्यक होईल. आयकर कायद्यात यासंदर्भात बदल करण्यात आले आहेत.\nCOVID19 विरोधात आता 'महामोहीम'; मुंबई महानगरपालिकेने उचललं 'हे' मोठं पाऊल\nमुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत आता \"महाऑपरेशन' सुरू होणार आहे. महापालिकेच्या सर्व 227 प्रभागांतील नागरिकांची तपासणी करण्यात येईल. ताप, सर्दी, खोकला व फ्लूसदृश आजाराची लक्षणे असलेल्या व्यक्तींची तत्काळ चाचणी करण्याचा निर्णय मंगळवारी (ता. 31) मुख्यमंत्री उद्धव ठा\n मुख्यमंत्र्यांनी ड्रायव्हरला दिली सुट्टी; स्वत:च चालवत आहेत गाडी\nमुंबई : कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असताना सोशल डिस्टंन्सिंग कटाक्षाने पाळा असं तज्ज्ञ सांगत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळ्याच ठिकाणी त्याचं पालन सुरू केलंय. बैठकांसाठी त्यांना मंत्रालय, वर्षा, महापालिका मुख्यालय असा प्रवास करावा लागतोय. कामाचा ताण वाढलेला असतानाही मुख्यमंत्री\n'कोरोना'संदर्भातील बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत, नागरिकांनी...\nमुंबई - राज्यामध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती स्थीर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. आरोग्य विभागासह विमानतळ, बंदरे, रेल्वे येथेही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी सामुहीक कार्यक्रमांना गर्\nश्री विठ्ठल दर्शन सुलभ करण्यासाठी पर्यटन विभागाचा मदतीचा हात\nपंढरपूर (जि. सोलापूर) : श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची पदस्पर्श दर्शन रांग अधिक सुलभ करण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाने मदतीचा हात पुढे केला आहे. स्कॉयवाक आणि दर्शन मंडप उभारण्यासाठी 40 कोटीची नवीन प्रस्ताप मंदिर समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पर्यटन विभागाला तातडीने पाठवण्याची सुचना विधान परिष\nदेवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्यात 'तीन' मागण्या, म्हणालेत मंत्रिमंडळ ���ैठकीत 'हे' निर्णय घ्या\nमुंबई - महाराष्ट्र राज्याची आज मंत्रिमंडळ बैठक पार पडतेय. १७ मार्चनंतर पहिल्यांदाच आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडतेय. या मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र एक लिहिलंय. या प\nदोन पाचशे नाहीत तर राज्यातून तब्बल 'इतक्या' हजार गाड्या झाल्यात जप्त\nमुंबई - देशांत कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी लॉकडाऊन सुरु केल्यानंतर देखील या लॉकडाऊन्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. अशातच राज्यभरात चार हजार 337 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या काळात 42 लाखांचा दंडही वसूल केला आहे. या काळात 18 हजार 262 गुन्हे दाखल करण्यात\nसायबर भामटेगिरीला आलाय ऊत, 'या' पाच गोष्टींनी तुमची होऊ शकते फसवणूक...\nमुंबई - जगभरात कोरोनाचं सावट आहे. उद्योगधंदे, विमान कंपन्या, व्यवसाय आणि आतिथ्य क्षेत्र म्हणजेच हॉस्पिटॅलिटी क्षेत्र हे अजून पूर्णतः सुरु होण्यास आणखीन किती दिवस लागतील हे आत्ता कुणालाच आतातरी सांगता येणार नाही. आपल्यापैकी अनेकजण कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरातून काम करत आहोत. घरून काम कर\nहा फोटो इटली किंवा अमेरिकेतील नाही; हे आहे मुंबईतील NSCI डोम क्वारंटाईन सेंटर\nमुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊनचा काळ संपायला काही दिवस उरलेत. मात्र महाराष्ट्र आणि मुख्यत्त्वे मुंबई पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढताना पाहायला मिळतोय. मुंबईत दररोज शेकडो नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येतायत. या परिस्थितीत मुंबई पुण्यातील\nहवामानतज्ज्ञ म्हणतात, कोणताही ऋतू असो स्वच्छता हवीच\nमुंबई : वाढलेल्या तापमानात कोरोनाचा विषाणू टिकणार नाही किंवा तो नष्ट होईल अशा अनेक अफवा आणि गैरसमज पसरवले गेले. मात्र, अशा गैरसमजात कोणीही राहू नये, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. सार्सबाबतही अशाच अनेक गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. त्यावरून, कोरोनाबाबतचेही अंदाज व्यक्त केले जात होत\nआदित्य ठाकरेंच्या मतदार संघामुळे अवघी मुंबई हादरलीये वाचा नेमकं काय झालंय...\nमुंबई : राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा वरळी हा मतदार संघ. कोळी, आगरी आणि कष्टकऱ्यांची ही वसाहत. वरळी कोळीवाडा हा विभाग कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्याने अवघी मुंबई हादरली. वरळी कोळीवाडा सील झाला आणि मुंबईचे हाल सुरू झाले. कोळी बांधवांची मासेमारी ठप्प झाली. लॉकडाऊनमु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/ipl-will-start-september-17-14034", "date_download": "2021-06-17T01:39:14Z", "digest": "sha1:W35INTNNNBQYTY5VAMHVMXIRQBBV2A6H", "length": 12971, "nlines": 159, "source_domain": "www.saamtv.com", "title": "IPL 2021: पुन्हा होणार सुरु; सामन्यांच्या तारखा झाल्या जाहिर | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nIPL 2021: पुन्हा होणार सुरु; सामन्यांच्या तारखा झाल्या जाहिर\nIPL 2021: पुन्हा होणार सुरु; सामन्यांच्या तारखा झाल्या जाहिर\nसोमवार, 7 जून 2021\nपरदेशी खेळाडूंच्या उपलब्धते संदर्भात विचारले असता अधिकारी म्हणाले की ''चर्चा सुरू आहे आणि बीसीसीआयला सकारात्मक निकालाची अपेक्षा आहे''.\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) युएईमध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL) च्या तारखा निश्चित केल्या आहेत. दुसर्‍या टप्प्यातील पहिला सामना 17 सप्टेंबर रोजी खेळला जाईल, तर अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होणार आहे. बातमी एजन्सी एएनआयशी बोलताना बीसीसीआयच्या अधिककाऱ्यांनी सांगितले की ''बीसीसीआय आणि अमीरात क्रिकेट बोर्ड यांच्यात चर्चा झाली. आयपीएलचे उर्वरित सामने दुबई, शारजाह आणि अबू दाबी येथे यशस्वीपणे पार पडतील याचा विश्वास भारतीय नियामक मंडळाला आहे''.(The IPL will start on September 17)\nएएनआयशी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की अमीरात क्रिकेट बोर्डा सोबत चर्चा खरोखरच चांगली झाली. बीसीसीआयच्या बैठकी अगोदरच अमीरात क्रिकेट बोर्डाने स्पर्धेचे आयोजन करण्यास तोंडी मान्यता दिली होती. बीसीसीआयची बैठक मागच्या आठवड्यात झाली होती. उर्वरित सामने आयोजित करण्यासाठी बीसीसीआय नेहमीच 25 दिवसांची विंडो शोधात आहे.\nपरदेशी खेळाडूंच्या उपलब्धते संदर्भात विचारले असता अधिकारी म्हणाले की ''चर्चा सुरू आहे आणि बीसीसीआयला सकारात्मक निकालाची अपेक्षा आहे''. ते म्हणाले, \"आमची चर्चा सुरू झाली आहे आणि आम्हाला परदेशी खेळाडू उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. जर काही खेळाडू येऊ शकले नाहीत तर आपण पुढे काय करायचे ते ठरवू''. पुढे ते म्हणाले 14 व्या हंगामाचे आयोजन शानदार होणार आहे.(The IPL will start on September 17)\nफ्रेंचायझींना असा विश्वासही आहे की बीसीसीआय परदेशी मंडळांशी सकारात्मक चर्चा करून, उर्वरित सामन्यांसाठी खेळाडू उपलब्ध करून देईल. कोरोनाच्या दुसर्‍या लाटे दरम्यान एप्रिल-मेमध्ये भारतात आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. काही खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी संसर्गित झाल्याचे लक्षात आल्यानंतर मेच्या सुरूवातीस आयपीएलचा हंगाम तहकूब करावा लागला होता. आतापर्यंत 29 सामने आयोजित करण्यात आले असून 31 सामने बाकी आहेत.\nताज्या बातम्यासाठी भेट द्या\nIPL 2021: 15 कोटींचा कमिंन्स म्हणतो मी आता खेळणार नाही\nपुढे ढकलण्यात आलेली इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धा यावर्षी सप्टेंबर-...\nकोरोना लढ्यासाठी बीसीआय देणार २ हजार आॅक्सिजन काँन्सन्ट्रेटर्स\nमुंबई : देशभरात कोरोना Corona विरुद्ध लढा सुरु आहे. या लढ्यासाठी देशातील...\nमाजी महिला क्रिकेटरला विराट कोहलीची लाखमोलाची मदत\nमुंबई : भारताची India माजी महिला क्रिकेटर के एस श्रावंती नायडूला K. S....\nयंदाची IPL स्पर्धा होणार की नाही \nमुंबई - भारतातील सर्वांत मोठी क्रीडा स्पर्धा असलेल्या आयपीएलवर यंदा प्रश्नचिन्ह...\nदिसला मोकळा वेळ की घुसड सामने, हेच अंगलट आलंय\nख्राईस्टचर्च : भारताला नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यात टी20 मालिका सोडली तर...\nचेन्नई सुपर किंग्जने धोनीबाबत घेतला मोठा निर्णय\nचेन्नई : \"जगज्जेता कर्णधार महेंद्रसिंह धोनी यापुढे भारताकडून खेळो अथवा ना खेळो, यंदा...\nBCCI जगातील सर्वात शक्तीशाली क्रिकेट संघटना\nमुंबई : भारत हा एक क्रिकेटवेडा देश म्हणून ओळखला जातो. मोठ्या संख्येत असणारे...\nभारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा शास्त्रीच\nमुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेल्या उमेदरवांच्या आज...\nबलिदान बॅजचे ग्लोव्ह्ज घालण्यास धोनीला परवानगी नाहीच\nलंडन : भारतीय संघाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीला विश्‍वकरंडक स्पर्धेत आपल्या...\nपाकिस्तानच्या माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचीही भारताला धमकी\nइस्लामाबाद : काश्मिरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे...\nपंड्याला 'कॉफी' चांगलीच महागात; जाहिरातीही हातून निसटल्या\nनवी दिल्ली : 'कॉफी विथ करण'मध्ये बे��ाल वक्तव्ये केल्याने वादाच्या केंद्रस्थानी...\nकोट्यावधींची कमाई करणारी BCCI छोटे दिलवाली\nबीसीसीआय भारतातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघटना. BCCI ने गेल्या वर्षात तब्बल 25...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/immorality/", "date_download": "2021-06-17T01:49:40Z", "digest": "sha1:EWGA7OI7VY6FPHYY47MZMODWR36ZG33D", "length": 7243, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "Immorality Archives - बहुजननामा", "raw_content": "\nचुलत भावासोबत होते तरूणीचं ‘गॅटमॅट’, वडिलांनी नको ‘त्या’ स्थितीत पाहिल्यानं केलं ‘असं’ काही\nवृत्तसंस्था - चुलतभावासोबतच आक्षेपार्ह अवस्थेत मुलीला पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या वडीलांनी चक्क तिचे डोके धडावेगळे केले. एवढेच नाही तर मुलीचे कापलेले डोके ...\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोच���णारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nचुलत भावासोबत होते तरूणीचं ‘गॅटमॅट’, वडिलांनी नको ‘त्या’ स्थितीत पाहिल्यानं केलं ‘असं’ काही\nCovid Update : 76 दिवसानंतर आढळल्या कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात 2726 रूग्णांचा झाला मृत्यू\nगुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांकडून My Pune Safe अ‍ॅपची निर्मिती, जाणून घ्या वैशिष्ट्ये अ‍ॅपचे फीचर\npimpri chinchwad police | न्यायालयात बनावट जामीनदार उभे करुन गुन्हेगारांना जामीन; 6 जणांना अटक\nWagle Estate | ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नाल्यात सापडले मगरीचे नवजात पिल्लू\nBurglary in Pune | आंबेगाव पठार परिसरात भरदिवसा घरफोडी; 10 लाखाचा ऐवज लंपास\nकोरोना काळात ‘दुप्पट’ झाला ‘या’ सरकारी बँकेचा नफा, इन्कममध्ये सुद्धा वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/bird-flu-bird-flu-entry-in-nashik-district/", "date_download": "2021-06-17T02:46:46Z", "digest": "sha1:WT56R3K44RXWS6A2FHVPQPMEJHVTDGTW", "length": 4360, "nlines": 57, "source_domain": "janasthan.com", "title": "Bird Flu : नाशिक जिल्ह्यात \"बर्ड फ्लू\"चा शिरकाव - Janasthan", "raw_content": "\nBird Flu : नाशिक जिल्ह्यात “बर्ड फ्लू”चा शिरकाव\nBird Flu : नाशिक जिल्ह्यात “बर्ड फ्लू”चा शिरकाव\nनाशिक – नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील वाठोडा येथे घरगुती पाळीव कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू (Bird Flu)ची लागण दिसून आली आहे.रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून येथील एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र तसेच १० किलोमीटर क्षेत्र हे निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले आहे.\nया परिसरात कोणतेही पोल्ट्रीफार्म नाही.त्यामुळे अद्याप घाबरून जाण्याचे कारण नाही.परंतु पोल्ट्री बाबत योग्यती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.या पुढील ९० दिवस या १० किलोमीटर परिसरात कोंबड्यांची खरेदी विक्री तसेच यात्रा ,बाजार , प्रदर्शन लावण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हंटले आहे.\nआजचे राशिभविष्य मंगळवार,२६ जानेवारी २०२१\nआजचे राशिभविष्य बुधवार, २७ जानेवारी २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/voting-for-one-thousand-gram-panchayats-in-the-state-on-26th-september/", "date_download": "2021-06-17T03:10:53Z", "digest": "sha1:SGJTAW5DYT2WXBCUE7VNL5ETVKW6WAOV", "length": 10158, "nlines": 87, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राज्यातील एक हजार ग्रामपंचायतींसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nराज्यातील एक हजार ग्रामपंचायतींसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान\nसरपंच पदांच्या 69 रिक्त जागांसाठीही मतदान\nराज्यातील विविध 26 जिल्ह्यांमधील 1 हजार 41 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 69 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी 26 सप्टेंबर 2018 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.\nश्री. सहारिया यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी हे मतदान होत आहे. यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 5 ते 11 सप्टेंबर 2018 या कालावधीत स्वीकारले जातील. त्यांची छाननी 12 सप्टेंबर 2018 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 15 सप्टेंबर 2018 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. मतदान 26 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 27 सप्टेंबर 2018 रोजी होईल.\nसार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 6,रायगड- 121, रत्नागिरी- 19, सिंधुदुर्ग- 4, नाशिक- 24, धुळे- 83, जळगाव- 6,अहमदगनर- 70, नंदुरबार- 66, पुणे- 59, सोलापूर- 61, सातारा- 49, सांगली- 3,कोल्हापूर- 18, बीड- 2, नांदेड- 13, उस्मानाबाद- 4, लातूर- 3, अकोला- 3,यवतमाळ- 3, बुलडाणा- 3, नागपूर- 381, वर्धा- 15, चंद्रपूर- 15, भंडारा- 5 आणि गडचिरोली- 5. एकूण- 1041.\nपोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा: ठाणे- 4, रायगड- 3, सिंधुदुर्ग- 1, नाशिक- 8, धुळे- 2, जळगाव- 1, पुणे- 6, सातारा- 3, सांगली- 10,उस्मानाबाद- 1, जालना- 2, यवतमाळ- 3, वाशिम- 6, बुलडाणा- 2, नागपूर- 1,चंद्रपूर- 2 आणि गडचिरोली- 14. एकूण- 69\nकृ��ी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/08/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF.html", "date_download": "2021-06-17T03:18:01Z", "digest": "sha1:LRR4XZGSJZDTNQM2UYPA2MWO3F76D2TK", "length": 19539, "nlines": 231, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "मराठवाड्यात बाजार समित्यांतील व्यवहार ठप्प - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nप���तप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nमराठवाड्यात बाजार समित्यांतील व्यवहार ठप्प\nby Team आम्ही कास्तकार\nin बातम्या, शासन निर्णय\nऔरंगाबाद : बाजार समित्यांच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षनिक संपाला मराठवाड्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. या संपाच्या निमित्ताने सर्व बाजार समितीमधील व्यवहार ठप्प होते.\nकृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाबतीत केंद्र शासनाने ५ जून २०२० रोजी काढलेल्या अध्यादेशात बाबत व बाजार समिती कर्मचाऱ्यास शासन सेवेत घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाच्या वतीने शुक्रवारी (ता. २१) राज्यातील बाजार समित्यांमध्ये एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला.\nकृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी यांना शासन सेवेत सहभागी करण्यासाठी गठित केलेल्या अभ्यास समितीचा अहवाल २० नोव्हेंबर २०१७ रोजी शासनाकडे सादर केलेला आहे. परंतु, आजतागायत त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. केंद्र शासनाने ५ जून २०२० रोजी काढलेल्या अध्यादेशात विरोध व बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समावेश करण्यासाठी शुक्रवारी पहाटे पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत एक दिवसाचा संप झाला.\nया संपास महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचा पाठिंबा असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले आहे. कर्मचारी शेतकरी पुत्र असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथांची जाणीव आहे. त्यामुळे शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवूनच सर्व कर्मचारी बाजार समित्यांमध्ये सेवा देतात. कोरोना संकटातही कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा देऊन जीवनावश्यक वस्तूंचा अन्नधान्य व भाजीपाला यांचा तुटवडा होउ दिला नाही. तसेच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्रीची व्यवस्था होण्यासाठी बाजार आवार चालू ठेवून शेतकऱ्यांसाठी व बाजार घटकांसाठी काम केले. याकडेही कर्मचाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.\nजालन्यात सचिव आर. एस. इंगळे, लेखापाल पी. व्ही. जाधव, बी. आर. मस्के आदींच्या माध्यमातून जिल्हा उपनिबंधकांना निवेदन सादर करण्यात आले. औरंगाबाद बीड, उस्मानाबाद, लातूर, आदी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या व उपबाजारासह तालुका स्तरावरील बा���ार समित्यांमधील सर्व कामे ठप्प होती.\nमराठवाड्यात बाजार समित्यांतील व्यवहार ठप्प\nऔरंगाबाद : बाजार समित्यांच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षनिक संपाला मराठवाड्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. या संपाच्या निमित्ताने सर्व बाजार समितीमधील व्यवहार ठप्प होते.\nकृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाबतीत केंद्र शासनाने ५ जून २०२० रोजी काढलेल्या अध्यादेशात बाबत व बाजार समिती कर्मचाऱ्यास शासन सेवेत घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाच्या वतीने शुक्रवारी (ता. २१) राज्यातील बाजार समित्यांमध्ये एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला.\nकृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी यांना शासन सेवेत सहभागी करण्यासाठी गठित केलेल्या अभ्यास समितीचा अहवाल २० नोव्हेंबर २०१७ रोजी शासनाकडे सादर केलेला आहे. परंतु, आजतागायत त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. केंद्र शासनाने ५ जून २०२० रोजी काढलेल्या अध्यादेशात विरोध व बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समावेश करण्यासाठी शुक्रवारी पहाटे पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत एक दिवसाचा संप झाला.\nया संपास महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचा पाठिंबा असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले आहे. कर्मचारी शेतकरी पुत्र असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथांची जाणीव आहे. त्यामुळे शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवूनच सर्व कर्मचारी बाजार समित्यांमध्ये सेवा देतात. कोरोना संकटातही कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा देऊन जीवनावश्यक वस्तूंचा अन्नधान्य व भाजीपाला यांचा तुटवडा होउ दिला नाही. तसेच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्रीची व्यवस्था होण्यासाठी बाजार आवार चालू ठेवून शेतकऱ्यांसाठी व बाजार घटकांसाठी काम केले. याकडेही कर्मचाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.\nजालन्यात सचिव आर. एस. इंगळे, लेखापाल पी. व्ही. जाधव, बी. आर. मस्के आदींच्या माध्यमातून जिल्हा उपनिबंधकांना निवेदन सादर करण्यात आले. औरंगाबाद बीड, उस्मानाबाद, लातूर, आदी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या व उपबाजारासह तालुका स्तरावरील बाजार समित्यांमधील सर्व कामे ठप्प होती.\nऔरंगाबाद aurangabad संप बाजार समिती agriculture market committee उत्पन्न महाराष्ट्र maharashtra वन forest बीड beed उस्मानाबाद usmanabad लातूर latur तूर\nऔ��ंगाबाद : बाजार समित्यांच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षनिक संपाला मराठवाड्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. या संपाच्या निमित्ताने सर्व बाजार समितीमधील व्यवहार ठप्प होते.\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपुणे जिल्ह्यात भात लागवडी आटोपल्या\nसाताऱ्यात बाजार समित्यांच्या बंदला प्रतिसाद\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82.html", "date_download": "2021-06-17T02:42:12Z", "digest": "sha1:J6VTC3YZQ3SX2JSHPBTDDJ3MF647T26L", "length": 23346, "nlines": 232, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "सोयाबीन बियाणे दरवाढीवरून ‘महाबीज’ प्रशासनाची कसरत - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप���रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nसोयाबीन बियाणे दरवाढीवरून ‘महाबीज’ प्रशासनाची कसरत\nby Team आम्ही कास्तकार\nअकोला : गेले काही महिने सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने पुढील खरिपासाठी उपलब्ध होणाऱ्या बियाण्याचे दरसुद्धा यामुळे यंदा वाढण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत. मात्र सोयाबीनचे बियाणे पुरवठा करणाऱ्या ‘महाबीज’ला कृषिमंत्र्यांनी बियाणे दरवाढ न करण्याची सूचना केल्याने या प्रशासनाला आता मोठी कसरत करावी लागणार आहे.\nराज्यात सोयाबीनची लागवड गेल्या हंगामात ४३.५६ लाख हेक्टरपर्यंत पोहोचली होती. सोयाबीनला यंदा सातत्याने चांगला दर मिळाल्याने कल लागवडीकडे राहू शकतो. अशा स्थितीत बियाण्याची मागणी साहजिक अधिक होणार आहे. राज्यात लागणाऱ्या एकूण सोयाबीन बियाण्याच्या पुरवठ्यामध्ये महाबीजचा साधारणतः तीन लाख क्विंटलचा वाटा असतो. यानंतर उर्वरित बियाणे खासगी कंपन्यांकडून दिले जाते.\nराज्यातील सोयाबीन बियाणे पुरवठ्यात महाबीज पाठोपाठ खासगी कंपन्यांची मोठी भूमिका राहते. या कंपन्या प्रामुख्याने मध्य प्रदेशातील आहेत. या कंपन्यांकडून वाशीम व इतर बाजार समित्यांमधून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी बियाण्यासाठी झालेली आहे. आता महाग दराने घेतलेले सोयाबीन ते बियाणे म्हणून स्वस्त विकणार नाहीत. गेल्या हंगामात बियाणे न उगवल्यावरून राज्यात झालेल्या प्रकारांमुळेही या कंपन्या महाराष्ट्रापेक्षा दुसऱ्या पर्यायाच्या शोधात असल्याचे बोलले जाते. अशावेळी राज्यातील शेतकऱ्यांना लागणारे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणांना यंदा कसरत करण्याची चिन्हे आहेत.\nमहाबीज हे शासनाच्या अखत्यारीत असलेले महामंडळ असल्याने यावर नियंत्रण आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांनी गेल्याच आठवड्यात घेतलेल्या बैठकीत महाबीज प्रशासनाला यंदा बियाणे दरवाढ करू नका असे निर्देश दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळी असल्याचे अधिकारी बोलत आहेत.\n…अन्यथा नुकसान झेलावे लागणार\n‘महाबीज’ हे आपल्या बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा अधिक दर देते. त्यानंतर प्रक्रिया, वाहतूक, विक्रेत्यांची मार्जिन, इतर खर्च गृहीत धरून बियाण्याचे दर निश्‍चित केले जातात. मागील हंगामात सोयाबीन बियाण्याचा ७५ ���े ८० रुपयांदरम्यान प्रतिकिलोचा दर होता. यंदा दर्जेदार सोयाबीन बाजारपेठेत पाच हजारांपर्यंत सर्रास विक्री झाले. शिवाय परतीच्या पावसाचा सोयाबीनच्या दर्जावरही परिणाम झाला होता. अशा स्थितीत चांगले सोयाबीन कमी दरात मिळणार नाही, हे निश्‍चित आहे. अशावेळी सोयाबीन बियाण्याचा दर हा गेल्या वर्षापेक्षा अधिक ठेवण्याशिवाय पर्यायच नाही. अन्यथा, नुकसान झेलत दर काढावे लागतील, असे एका जाणकार अधिकाऱ्याने सांगितले.\nअनुदानाचा लाभही तितका नाही…\nशेतकऱ्यांना महाबीज बियाणे देताना शासन अनुदान देते. १५ वर्षांवरील आणि १० वर्षांआतील बियाण्याला वेगवेगळे अनुदान मिळते. शेतकऱ्यांची आजही मागणी जेएस ३३५ या वाणालाच अधिक असून हे वाण बरेच जुने आहे. त्यामुळे अनुदानाचा लाभ तितका मिळत नाही. अशा वेळी बियाणे किंमत न वाढविणे कितपत जुळेल याबाबत शंका व्यक्त होत आहेत.\nसोयाबीन बियाणे दरवाढीवरून ‘महाबीज’ प्रशासनाची कसरत\nअकोला : गेले काही महिने सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने पुढील खरिपासाठी उपलब्ध होणाऱ्या बियाण्याचे दरसुद्धा यामुळे यंदा वाढण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत. मात्र सोयाबीनचे बियाणे पुरवठा करणाऱ्या ‘महाबीज’ला कृषिमंत्र्यांनी बियाणे दरवाढ न करण्याची सूचना केल्याने या प्रशासनाला आता मोठी कसरत करावी लागणार आहे.\nराज्यात सोयाबीनची लागवड गेल्या हंगामात ४३.५६ लाख हेक्टरपर्यंत पोहोचली होती. सोयाबीनला यंदा सातत्याने चांगला दर मिळाल्याने कल लागवडीकडे राहू शकतो. अशा स्थितीत बियाण्याची मागणी साहजिक अधिक होणार आहे. राज्यात लागणाऱ्या एकूण सोयाबीन बियाण्याच्या पुरवठ्यामध्ये महाबीजचा साधारणतः तीन लाख क्विंटलचा वाटा असतो. यानंतर उर्वरित बियाणे खासगी कंपन्यांकडून दिले जाते.\nराज्यातील सोयाबीन बियाणे पुरवठ्यात महाबीज पाठोपाठ खासगी कंपन्यांची मोठी भूमिका राहते. या कंपन्या प्रामुख्याने मध्य प्रदेशातील आहेत. या कंपन्यांकडून वाशीम व इतर बाजार समित्यांमधून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी बियाण्यासाठी झालेली आहे. आता महाग दराने घेतलेले सोयाबीन ते बियाणे म्हणून स्वस्त विकणार नाहीत. गेल्या हंगामात बियाणे न उगवल्यावरून राज्यात झालेल्या प्रकारांमुळेही या कंपन्या महाराष्ट्रापेक्षा दुसऱ्या पर्यायाच्या शोधात असल्याचे बोलले जाते. अशावेळी राज्यातील शेतकऱ्यांना लागणारे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणांना यंदा कसरत करण्याची चिन्हे आहेत.\nमहाबीज हे शासनाच्या अखत्यारीत असलेले महामंडळ असल्याने यावर नियंत्रण आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांनी गेल्याच आठवड्यात घेतलेल्या बैठकीत महाबीज प्रशासनाला यंदा बियाणे दरवाढ करू नका असे निर्देश दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळी असल्याचे अधिकारी बोलत आहेत.\n…अन्यथा नुकसान झेलावे लागणार\n‘महाबीज’ हे आपल्या बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा अधिक दर देते. त्यानंतर प्रक्रिया, वाहतूक, विक्रेत्यांची मार्जिन, इतर खर्च गृहीत धरून बियाण्याचे दर निश्‍चित केले जातात. मागील हंगामात सोयाबीन बियाण्याचा ७५ ते ८० रुपयांदरम्यान प्रतिकिलोचा दर होता. यंदा दर्जेदार सोयाबीन बाजारपेठेत पाच हजारांपर्यंत सर्रास विक्री झाले. शिवाय परतीच्या पावसाचा सोयाबीनच्या दर्जावरही परिणाम झाला होता. अशा स्थितीत चांगले सोयाबीन कमी दरात मिळणार नाही, हे निश्‍चित आहे. अशावेळी सोयाबीन बियाण्याचा दर हा गेल्या वर्षापेक्षा अधिक ठेवण्याशिवाय पर्यायच नाही. अन्यथा, नुकसान झेलत दर काढावे लागतील, असे एका जाणकार अधिकाऱ्याने सांगितले.\nअनुदानाचा लाभही तितका नाही…\nशेतकऱ्यांना महाबीज बियाणे देताना शासन अनुदान देते. १५ वर्षांवरील आणि १० वर्षांआतील बियाण्याला वेगवेगळे अनुदान मिळते. शेतकऱ्यांची आजही मागणी जेएस ३३५ या वाणालाच अधिक असून हे वाण बरेच जुने आहे. त्यामुळे अनुदानाचा लाभ तितका मिळत नाही. अशा वेळी बियाणे किंमत न वाढविणे कितपत जुळेल याबाबत शंका व्यक्त होत आहेत.\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nकोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता\nपावसाअभावी विदर्भात तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या\n‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ऊर्जामंत्री नितीन र���ऊत यांची सूचना\nओडिशा बिजू स्वास्थ्य कल्याण योजना (बीएसकेवाय) २०२१: ऑनलाईन अर्ज करा, पात्रता\nराजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यासह 10 राज्यांत हीटवेव्ह इशारा मिळण्यासाठी पावसाचा अंदाज कधी आहे ते जाणून घ्या\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-dhule-news-gram-panchayat-election-congratulations-winning-candidates", "date_download": "2021-06-17T02:20:52Z", "digest": "sha1:5MS3ICJNNQ6D5NBLWVCGRKZJOV3ZT4QK", "length": 17716, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | निवडणुकीनंतर असे घडणे म्‍हणजे अचंबीतच अन्‌ तेही वर्षानुवर्षे आहे सुरू", "raw_content": "\nआरोपप्रत्यारोपाचा फेऱ्या बंद झाल्यात. वीस हजारावर लोकसंख्या आणि सतरा सदस्यांसाठी होत असलेली निवडणूक शांततेत होणे, हे येथील सुजाण ग्रामस्थांचे आणि तरुणांच्या समजदारीचे प्रतिक असल्याचे जिल्ह्यात चर्चीले जात आहे.\nनिवडणुकीनंतर असे घडणे म्‍हणजे अचंबीतच अन्‌ तेही वर्षानुवर्षे आहे सुरू\nकापडणे (धुळे) : ग्रामपंचायत निवडणूकींमध्ये वादविवाद, भांडणतंटा होणे, हे नवे नाही. काही ठिकाणी तर दंगलीही घडून येतात. पण येथे हे सर्व अजिबात घडत नाही. विशेष म्हणजे पराभूत उमेदवार प्रतिस्पर्धी विजयी उमेदवाराच्या थेट घरी जावून सत्काराची परंपरा जोपासत आहेत..अन्‌ हे केवळ खानदेशातील कापडणे गावातच वर्षानुवर्षे घडत आले आहे. ही परंपरा तरुण पिढीही जोपासत असल्याने, याचे सार्‍यांनाच अप्रुफ वाटत आले आहे.\nग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल नुकताच लागला. महिनााभरापासून सुरु असलेला प्रचाराचा धुराळा आणि आरोपप्रत्यारोपाचा फेऱ्या बंद झाल्यात. वीस हजारावर लोकसंख्या आणि सतरा सदस्यांसाठी होत असलेली निवडणूक शांततेत होणे, हे येथील सुजाण ग्रामस्थांचे आणि तरुणांच्या समजदारीचे प्रतिक असल्याचे जिल्ह्यात चर्चीले जात आहे. दरम्यान प्रभाग सहामधील विजयी उमेदवार महेश पाटील, प्रवीण पाटील, अलकाबाई भामरे यांच्या घरी जात पराभूत उमेदवार चंदू पाटील यांनी सत्कार केला. यावेळी भागवत पाटील, हितेश बागुल, व्यापारी अरुण पाटील आदी उपस्थित होते.\nसोशल मिडीयावर प्रतिक्रियांचा पाऊस\nआज (ता.22) शुक्रवारी सकाळमध्ये 'कापडणे ग्रामपंचायतीवर ना पॅनल, ना कोणाचा झेंडा' या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द झाली. निपक्ष आणि परखड बातमीबद्दल सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त झाल्यात. यात जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, मनोजकुमार पाटील, चंदू पाटीलच, मनोहर पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, प्रल्हाद पाटील, भरत पाटील, भाजपाचे जिल्हा प्रसिध्द प्रमुख मोतीलाल पोतदार, जीवन पवार, गणेश पाटील, मयुर पाटील आदींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.\nकापडणे हे पुरोगामी विचारसरणीचे आदर्श गाव आहे. प्राच्यविद्या पंडीत कॉ. शरद पाटील यांचा वारसा जोपासत आहेत. हे अनुकरणीय आणि अभिमानास्पद आहे.\n- मोतीलाल पोतदार, जिल्हा प्रसिध्द प्रमुख भाजपा धुळे\nसंपादन ः राजेश सोनवणे\nबिगरमोसमी पावसाने उडविली झोप\nनंदुरबार : शहरासह परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास बिगरमोसमी पावसाने हजेरी लावली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या या हलक्या सरींनी मिरची व्यापारी अन् शेतकऱ्यांची झोप उडविली. अचानक आलेल्या या पावसाने पथारीवर वाळत ठेवलेल्या मिरच्या भिजल्या, तसेच बाजार समितीत असलेले व्यापाऱ्यांचे धान्\nVIDEO : जीवनावश्‍यक सेवांसाठी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर \"मिशन व ऍक्‍शन मोडमध्ये\" - जिल्हाधिकारी\nनाशिक : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे काम आता पूर्णत: मिशन व ऍक्‍शन मोडमध्ये सुरू असून, जिल्ह्यातील सर्व जीवनावश्‍यक व अत्यावश्‍यक सेवा लॉकडाउनमध्ये सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी रविवारी\nते एटीएमवर पैसे काढण्यास आले पण आतम��्ये दिसले भलतेच काही\nनिमगुळ : दोंडाईचा येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया बॅंकेची शाखा स्टेशन भागात आहेत. स्टेशनचा परिसर असल्याने येथे नेहमी वर्दळ असते. तरी देखील मध्यरात्रीच्या सुमारास कुऱ्हाडीच्या सहाय्याने एटीएम मशिन तोडून रक्‍कम लांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु हा प्रयत्न सुरू असतानाच आरडाओरड झाल्याने एटी\nदहा रुपये घेऊन सुरू केला व्यवसाय, आज उलाढाल दीड कोटी\nगंगापूर : चिकाटी आणि मेहनत करण्याची जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही याचा प्रत्यय शहरातील सुभाष सीताराम पवार या उद्योजकाकडे बघून येतो. त्यांनी दहा रुपये उसने घेऊन सुरू केलेल्या व्यवसायाची आज दीड कोटीच्या घरात उलाढाल आहे. त्यांनी पावडर कोटिंग आणि अनोडायझिंगचा कारखाना उभारला आहे. महाराष्ट्रात\nस्वयंशिस्त पाळली तर 50 हजार हातांचा प्रश्‍न सुटेल\nधुळे : शहरासह जिल्ह्यात अंशतः \"लॉक डाउन' व्हावे, अर्थचक्र पुन्हा फिरावे, असे अनेकांना वाटते आहे. या अनुषंगाने येथील धुळे व्यापारी महासंघाने समर्पक भूमिका मांडताना \"कोरोना'च्या संक्रमाणाची नेमकी स्थिती अभ्यासून आणि यासंबंधी \"सोशल डिस्टन्सिंग', विविध निकषांची काटेकोर अंमलबजावण\nहरभरा खरेदीचे नवीन निकष जाहीर; शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे \nयावल (जळगाव) : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतीमालास मातीमोल भाव मिळत असून, शेतकरी नैसर्गिक आपत्तींसह कृत्रिम संकटांना तोंड देत असताना शासनाने हरभरा खरेदी केंद्रांवर जिल्हानिहाय उत्पादकतेचे नवीन निकष आज जाहीर केले आहे. त्यात जळगाव जि\nआशीर्वाद म्‍हणून स्पिरिटचा खुलेआम अवैध व्यापार\nधुळे : अनेकांचा बळी घेणारा, आयुष्य उद्‌ध्वस्त करणारा बनावट मद्यनिर्मितीचा उद्योग जिल्ह्यात फोफावला आहे. वाळूपाठोपाठ बनावट मद्यविक्रीच्या उद्योगातून अवैध व्यावसायिकांसह बरेच हॉटेलचालक रग्गड पैसा कमवत आहेत. त्यांना अभय असल्याशिवाय ते असा गैरउद्योग करूच शकत नाही आणि त्यांना कुणाचा आशीर्वाद अस\nपंजाब मधून आले आणि ८ गावठी कट्टे खरेदी केले पण पुढे असे घडले\nशिरपूर : पंजाब राज्यातून शस्त्र खरेदीसाठी महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर आलेल्या तिघांना सांगवी पोलिसांनी मंगळवारी पहाटे ताब्यात घेतले. संशयितांकडून आठ पिस्तुले, सहा जिवंत काडतुसांसह सव्वापाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.\nफ्लॉवरचे फुल नाल्‍यात जाते तेव्हा..शेतकरी हैराण\nकापडणे (धुळे) : गेल्या महिनाभरापासून मेथी व कोथिंबीरीला भाव नाही. आता या यादीत फ्लॉवरही आली आहे. अवघी दोन ते तीन रूपये प्रती किलोने व्यापारी खरेदी करीत आहेत. काढणीचा खर्चही निघत नसल्याने काढलेली फ्लॉवर बाजारात न नेता थेट नाल्यातच फेकत आहेत. माल पिकवूनही शेतकऱ्याची किती वाईट अवस्था आहे. याक\nखानदेशातील अर्थकारणाला बसणार ब्रेक; हे आहे कारण\nसारंगखेडा (नंदुरबार) : कार्तिकी एकादशीनंतर यात्रांना सुरुवात होते. यात्रा हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या खानदेशातील लाखाहून अधिक व्यावसायिकांचे अर्थकारणावर यात्रांचा प्रभाव असून समाजव्यवस्था टिकवून ठेवणारा महत्त्वाचा घटक आहे. सद्य परिस्थितीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता असताना यात्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/06/6ayTCG.html", "date_download": "2021-06-17T02:53:48Z", "digest": "sha1:RJGRWDZEOFL2DEASVB63HZAE73MSUMV7", "length": 11070, "nlines": 62, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "सरकारच्या बहुसंख्य विभागांची कामे क्रिस्टल कंपनीकडेच", "raw_content": "\nHomeसरकारच्या बहुसंख्य विभागांची कामे क्रिस्टल कंपनीकडेच\nसरकारच्या बहुसंख्य विभागांची कामे क्रिस्टल कंपनीकडेच\nसरकारच्या बहुसंख्य विभागांची कामे क्रिस्टल कंपनीकडेच\nभारतीय जनता पार्टी- शिवसेना या २०१४-२०१९ या काळातील युती सरकारमध्ये भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल कंपनीने सरकारच्या बहुसंख्य विभागांच्या विविध कामाच्या निविदा जिंकून () सर्वाधिक कामे मिळवली. क्रिस्टल कंपनी प्रामुख्याने सुरक्षा रक्षक पुरवणे, स्वच्छता/ साफ सफाईचे कामे या क्षेत्रात कार्यरत आहे. मंत्रालयात साफसफाईचे काम करणारी भारत विकास ग्रुप (बिव्हीजी) या कंपनीकडील बहुतेक कामे आमदार लाड यांच्या क्रिस्टल कंपनीने मिळवली. अशाच प्रकारे समाजकल्याण विभागाच्या मुला - मुलींच्या वसतिगृहाला सुरक्षा रक्षक पुरविण्याचे बीव्हीजी कंपनीकडे असलेले निम्म्याहून जास्त काम क्रिस्टलने मिळवले.\nभारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रा ली या कंपनीचे कर्मचारी असलेल्या लातूर जिल्ह्यातील सुमारे ६१ सुरक्षा रक्षकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्���ार दाखल केली आहे. जानेवारीपासून पगार नसल्याने कुटुंबाची परवड होत असून उपासमारीची वेळ आल्याची तक्रार या सुरक्षा रक्षकांनी केली आहे.\nलातुरात समाज कल्याण विभागाच्या अखत्यारीत १० वसतीगृह येतात. त्यात क्रिस्टल कंपनीचे ६७ सुरक्षा रक्षक काम करतात. त्यापैकी आनंद कांबळे यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यापासून त्यांना कंपनीने पगार दिलेला नाही. कांबळे हे वसतिगृहाच्या युनिट ४ येथे सुरक्षा रक्षकाची नोकरी करतात. “पगार मिळत नसल्याने कुटुंबाचे पालनपोषण करणे अवघड झाले आहे. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. क्रिस्टल कंपनीच्या सायन, मुंबई येथील कार्यालयात तक्रार केली. पण कंपनीचे व्यवस्थापक उत्तर देत नाहीत. अखेर आम्ही लातूर जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे तक्रार केली,\" असे आनंद कांबळे यांनी सांगितले.\nकांबळे पुढे म्हणाले की त्यांना महिन्याला रु ७५०० रुपये पगार (Salary) मिळतो तर रु १५०० हे प्रॉव्हिडन्ट फंड म्हणून कंपनी कपात करून घेते. “इतक्या कमी पगारात घर कसे चालवावे हा नेहमीच प्रश्न असतो. तशात पाच महिने पगार नाही. कंपनी ऐकत नाही, सरकार ऐकत नाही. आम्ही काय करावे\" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अन्य सुरक्षा रक्षक शामराव झुंजे म्हणाले, \"मी गेल्या अनेक वर्षांपासून क्रिस्टल कंपनीत काम करत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कुठलेही काम नाही, पगार नसल्याने दोन वेळच्या जेवणाची सोय कशी करावी, हा प्रश्न पडला आहे. कंपनीने पगाराची सोय करावी.\" यासंदर्भात प्रसाद लाड यांनी कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत आणि त्यांना पगार देणे ही आपली जबाबदारी आहे, असे मान्य केले.\nसरकारकडे माझे रु १४२ कोटी रुपये घेणे आहे. यातील काही बिले मागच्या वर्षी जून महिन्यापासून थकल्याने कर्मचाऱ्यांचे पगार करणे अवघड झाले आहे. सरकारकडून निधी मिळाला नाही तरी मला tax तर भरावा लागतो, समाजकल्याण विभागाने माझे बिल थकवल्याने लातूर येथील सुरक्षा रक्षकांचे पगार थकले आहेत. परंतु, या महिनाअखेर त्यातून मार्ग निघेल आणि पगार देता येईल, असे लाड म्हणाले.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://app.ewebinar.com/webinar/-1294", "date_download": "2021-06-17T02:26:04Z", "digest": "sha1:Z73K5XHC5OEDA5AYJS2FQWZWW2NZGL6S", "length": 2648, "nlines": 22, "source_domain": "app.ewebinar.com", "title": "३० दिवसात रेकी शिका | Webinar Registration", "raw_content": "\n३० दिवसात रेकी शिका\n[>>रेकी ( स्पर्श चिकित्सा ) एक चमत्कारी उपचार पद्धती\nप्रेम आनंद आणि शांती\n१.आपल्या जीवनात प्रेम, आनंद, शांती, सुख, संपन्नता मुबलक प्रमाणात असावे अशी तुमची इच्छा आहे का २.आपल्या जीवनात चांगले लोक यावेत, सर्वांशी मधुर संबंध असावेत, अशी तुमची इच्छा आहे का २.आपल्या जीवनात चांगले लोक यावेत, सर्वांशी मधुर संबंध असावेत, अशी तुमची इच्छा आहे का ३.आपल्याला संपूर्ण स्वास्थ मिळावं, शरीरा सोबत मनही निरोगी आणि आनंदी असावं, अशी तुमची इच्छा आहे का ३.आपल्याला संपूर्ण स्वास्थ मिळावं, शरीरा सोबत मनही निरोगी आणि आनंदी असावं, अशी तुमची इच्छा आहे का ४.आपल्याला यशस्वी जीवनाच्या पायऱ्या चढता याव्या, आणि सुरक्षित असाव्या अशी तुमची इच्छा आहे का ४.आपल्याला यशस्वी जीवनाच्या पायऱ्या चढता याव्या, आणि सुरक्षित असाव्या अशी तुमची इच्छा आहे का ५.फक्त आपणच नव्हे तर संपूर्ण विश्व, सुख,शांती,प्रेम,आनंद आणि समृध्दी, संपन्न व्हावं...सर्वत्र प्रसन्नता असावी अशी तुमची इच्छा आहे का ५.फक्त आपणच नव्हे तर संपूर्ण विश्व, सुख,शांती,प्रेम,आनंद आणि समृध्दी, संपन्न व्हावं...सर्वत्र प्��सन्नता असावी अशी तुमची इच्छा आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/04/11/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%9A-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95/", "date_download": "2021-06-17T01:58:44Z", "digest": "sha1:G3ZWBAPX7B5FEP6FB4XNFT7H35P3327F", "length": 11853, "nlines": 53, "source_domain": "mahiti.in", "title": "‘एकटा’….आपल्यातीलच एका युवकाची….. अधुरी एक कहाणी… – Mahiti.in", "raw_content": "\n‘एकटा’….आपल्यातीलच एका युवकाची….. अधुरी एक कहाणी…\nएका युवकाची आणि एक मुलीची ओळख झाली आपल्या Facebook माध्यमातून,,,,रोजच online बोलन सुरु झाल…ते एवढे चांगले मित्र झाले कि एकमेकांशी गप्पा मारल्या शीवाय ते रहात नसत…. या काळात अनेक वेळा भांडण आणि पुन्हा मैत्री असे घडू लागले…किमान ३ ते ४ महिने हे असेच चालू होते…परंतु त्या युवकाने तिला कधीच प्रेमाविषयी सांगितले नाही….आणि एकदिवस चक्क त्या मुलीने त्याला विचारले. तू माझ्यावर प्रेम करतोस दोघांनी एकमेकांना समोरासमोर कधीच पाहिले नव्हते. फक्त फोटो पाहिले होते….\nतिच्या त्या प्रश्नावर त्या युवकाने उत्तर दिले. हो. करतो मी प्रेम तुझ्यावर मग त्या युवतीने त्याला विचारले याआधी तू का नाही बोललास युवक म्हटला मला माहित नव्हत तू माझ्यावर प्रेम करतेस का ते युवक म्हटला मला माहित नव्हत तू माझ्यावर प्रेम करतेस का ते पण मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगितले आणि तू मैत्रीही नाही ठेवली तर पण मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगितले आणि तू मैत्रीही नाही ठेवली तर अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी होकार मिळाला आणि रोजचा गुड मोर्निंग हा शब्द आय. लव. यु कडे वळला…..हळू हळू फोन वर बोलन चालू झाल. आणि ओर्कुट वरील मैत्री एवढ्या छान प्रेमात बदलली कि एकही दिवस किंवा एकही क्षण दोघांशिवाय न रहाण्याच्या शपथा हे दोघे घेऊ लागले…\nवेळ आली ती भेटण्याची दोघांनाही आतुरता होतीच खरी….पण तीच त्याला नेहमीच आमंत्रण असायचं…हा मात्र कामामुळे जाऊ शकत नव्हता….या प्रेमाची बातमी चक्क मुलीच्या आईला समजली पण कोणी एवढ मनावर नाही घेतलं….त्या मुलानेही ठरविले कि आपण भेटायला जायचे….पुण्यातून तो मुंबईकडे निघाला दोघांनाही एकीकडे प्रेमाचे अश्रू आणि पहिल्या भेटीची भीती वाटू लागली…..भेटीचे ठिकाण ठरले वी. टी स्टेशन चे ते मोठे घड्याळ त्याच्या खाली.. युवक तेथे पोहोचला त्याच्या आधी ती तेथे येऊन थांबली होती….दोघांनी एकमेकाना पाहिलं आणि एकमेकां���ा कडकडून मिठीत घेतलं…कदाचित अस होईल हे दोघांना माहित नव्हत पण हे नक्की समजल…त्याच तिच्यावर आणि तीच त्याच्यावर खरच खर प्रेम होत…\nकुठे फिरायला जायचं हा प्रश्नाला भायखल्याची महालक्ष्मी असे उत्तर मिळाले…आणि दोघे तेथून महालक्ष्मी च दर्शन घेण्यास गेले….काय बोलायचं आणि काही नाही हे प्रश्न चिन्ह दोघांच्याही चेहर्यावर होत….फोन वर आय. लव. यु ऐकू येणारे शब्द समोरासमोर आल्यावर लवकर कोणी बोलेना….शेवटी युवकाने धाडस केले आणि बोलला…..महालक्ष्मी च्या दर्शनानंतर हाजीमलंग झाल आणि गप्पा सुरु झाल्या….किमान ४ तास… ती युवती एका खासगी कंपनी मध्ये काम करीत होती आणि ऑफिस वरून यायला वेळ होईल असे सांगून युवकासोबत फिरत होती….शेवटी निरोप घेण्याची वेळ आली आणि…पुन्हा V.T. station वरून दिवसभराच्या भेटीची सांगता झाली…..\nदोघांनीही तो दिवस आयुष्याच्या पानावर लिहून ठेवला. कधीच न पुसण्यासाठी….अशी हि पहिली भेट झाल्यानंतर एक मेकांशी पुन्हा फोन वर बोलन चालू झाल… एवढ झाल कि एकमेकांनी लवकरच पळून जायचं आणि लग्न करायचं अस ठरवलं… किमान पुन्हा ४ महिने हे प्रेम प्रकरण चालू राहील आणि हा युवक तिच्याशीच नव्हे तर तिच्या घरातील सर्वांशी बोलू लागला…..फक्त तिचे बाबा सोडून….दररोज तासान तास बोलन चालू असायचं….या दोघात कधीच कसलंही भांडण नाही झाल…..ऑगस्ट मध्ये त्यांनी engagement करायची अस ठरवलं….नोव्हेंबर २००९ या महिन्यात…..ते एकमेकांच्या बंधनात अडकणार होते.. एक दिवस ते काहीतरी कारणास्तव बोलू शकले नाहीत….\nदोघांनाही फार आठवण आली होती…सकाळी सकाळी या युवकाने तिला फोन केला पण तो बंद होता आणि अकराच्या सुमारास तिच्या बहिणीचा फोन आला….कि ती काल रात्री ट्रेन मधून पडली आणि हे जग सोडून गेली……युवकाला काय करावे सुचेना उठून त्याने मुंबई गाठली आणि तिची अखेरची भेट ती सरणावर असताना घेतली…..सारी स्वप्न त्या चितेत पेट घेत होती.. या नंतर किमान ७ दिवस या युवकाने कोणाला काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि त्यानंतर तो ठीक झाला परंतु कदाचित अजून देखील एक फोन येईल अस वाटत असेल….. तो तिला विसरू शकेल अशी हि आपल्यातीलच एका युवकाची….. अधुरी एक कहाणी..\nआवडली तर नक्की शेयर करा…\nएक ग्लास दुधाच्या बदल्यात या मुलाने मोठेपणी मुलीसोबत जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल\nरतन टाटांच्या अंगावर हवाई सुंदरी कडून ज्यूसचा ग्लास सांडला, पहा टाटा यांनी काय केलं…\nपुरुषांसाठी रंडीखाना ; मग बायकांसाठी काय.. शरीर सुखासाठी तडफडणाऱ्या बाईची गोष्ट…\nPrevious Article या अक्षरावरून नाव सुरू होणारे नवरे असतात बायकोच्या प्रेमात पागल, पूर्ण करतात त्यांच्या सर्व इच्छा\nNext Article रामायण मालिकेतील सीता आठवते का, बघा आता कश्या दिसतात त्या…\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2021-06-17T01:27:52Z", "digest": "sha1:24KRND7DI2BMPU6ZXIWSPIKWYEAHNQYM", "length": 9463, "nlines": 127, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "संपर्क - Marathi e-Batmya", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नां���ा यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत���रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/msrtc-has-ordered-all-depo-manager-to-before-15th-june-join-each-that-maratha-activist-family-member-in-service/", "date_download": "2021-06-17T02:17:49Z", "digest": "sha1:4XDKRMCMSBDIBMBFE4MSACGNMADUMZKY", "length": 21649, "nlines": 180, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "मराठा आंदोलन: मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील एकास १५ जूनपर्यंत हजर करून घ्या", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nमराठा आंदोलन: मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील एकास १५ जूनपर्यंत हजर करून घ्या एसटी महामंडळाकडून आदेश जारी\nराज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जवळपास ८१ हून अधिक आंदोलनकर्त्यांनी आपला प्राण गमावला. अशा मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीस शैक्षणिक पात्रतेनुसार एस.टी.माहामंडळात नोकरी देण्यात येणार असून ही कार्यवाही १५ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश सर्व एसटी डेपोंना एसटी महामंडळाने दिल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्यावतीने मोर्चे काढण्यात आले. मात्र त्यावर तातडीने राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात येत नसल्याने अनेक युवकांनी आणि युवतींनी आत्महत्या करत राज्य सरकारला वास्तवाची जाणिव करून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अखेर मराठा आरक्षणासाठी मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना एस.टी महामंडळात नोकरी देण्याचे आश्वासन तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते. त्या आश्वासनानुसार धोरण तयार करण्यात आले असून १५ जून पर्यंत त्या व्यक्तींच्या कुटुंबातील एकास नोकरी द��ण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्ह्याच्या एस.टी.डेपो व्यवस्थापकांना आज देण्यात आले.\nयासंदर्भातील एक पत्रक एस.टी.महामंडळाचे महाव्यवस्थापकांच्या सहीने परिपत्रक जारी करण्यात आले असून सर्व डेपो व्यवस्थापकांना पाठविण्यात आले आहे. याशिवाय सर्व विभाग नियंत्रक, विभागीय कर्मचाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उद्या ३१ मे २०२१ रोजी दुपारी ३ वाजता बैठक घेण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.\nमहाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजात निर्माण झालेली रोष काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल अशी अटकळ बांधण्यात येत आहे.\nमराठा आरक्षण आंदोलनं दरम्यान मृत कुटुंबातील व्यक्तीस एसटी महामंडळात नोकरी देण्याबाबत… #msrtc pic.twitter.com/DGhR3Rnp2A\nPrevious आघाडी सरकार SC-ST च्या सर्व योजना बंद करण्यासाठीच काम करतेय\nNext कोरोना: दिड महिन्यानंतर बाधितांची संख्या २० हजाराच्या खाली\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ शासनाने कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने बेमुदत आंदोलन सुरु ठेवण्याचा कृती समितीचा निर्णय\nशिवकिल्यांच्या संवर्धनात खारीचा वाटा उचलायचाय मग पाठवा सूचना राज्यातील दुर्गप्रेमी, गिर्यारोहकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन\n“आयडॉलॉजीकल करोना”च्या विरोधात गांव, वार्ड तिथे संविधान घर चाळीस विचारवंतांचे एकजुटीचे आवाहन गणेश देवी,आढाव, आंबेडकर, रावसाहेब कसबे, फादर दिब्रिटो यांचा सहभाग\nप्रशांत किशोर- शरद पवार यांची भेट: नव्या निवडणूक रणनीतीची नांदी पण काहीकाळ वाट पहावी लागणार\n‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ मध्ये भाग घ्यायचाय तर मग १५ जून पर्यत अर्ज करा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती\nआरोग्य विभागाची नवी भरती: २२०० हून अधिक पदे तातडीने भरणार ग्रामीण भागातील जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nशैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी, धार्मिकस्थळांसह याबाबत जिल्हापातळीवर निर्णय ‘ब्रेकिंग द चेनसाठी बंधनांचे विविध स्तर’ संदर्भात स्पष्टीकरण\nजाणून घ्या ब्रेक दि चेनअंतर्गत कोणते जिल्हे कोणत्या गटात सरसकट शिथिलता नाही, स्थानिक प्रशासन निकषानुसार निर्णय घेणार\nBreakTheChain: सोमवारपासून पाच टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये असे निर्बंध शिथील होणार दुकांनासह कर��णूक पार्क, चित्रपटगृह, जिल्हातंर्गत प्रवास सुरू सरकारकडून आदेश\nफडणवीस आणि उध्दव ठाकरेंचे आवडते मोपलवार यांना चवथ्यांदा मुदतवाढ दोन आयएएस अधिकाऱ्यांना मुदतवाढ नाकारली\nअखेर बारावीच्या परीक्षा रद्द मंत्री वडेट्टीवारांची अर्धी घोषणा उतरली सत्यात शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडून अधिकृत घोषणा\nमोदी सरकार, लसीकरण धोरणाची संपुर्ण टिपणी-कागदपत्रे सादर करा सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश\nमराठा समाजाला दिलासा: ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ मिळणार आर्थिक दृर्बल घटकांसाठीच्या आरक्षण आदेशात सुधारणा- राज्य शासनाचा शासन निर्णय जारी\nदेवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट सदिच्छा भेट घेतल्याची फडणवीसांचा खुलासा\nBreakTheChain नुसार असे राहणार जिल्हानिहाय लॉकडाऊन आणि निर्बंध शिथिल कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार\n#BreakTheChain आनंदाची बातमी: टप्प्याटप्प्याने निर्बंध उठविणार राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निर्देश\nकेंद्राच्या विरोधात WhatsApp ची दिल्ली उच्च न्यायालयात धाव गोपनियता, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याची भीती\nपदोन्नतीतील आरक्षण: न्यायालयाने दिली सरकारला दोन आठवड्यांची मुदत मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल\n#BreakTheChain अंतर्गत आता ही दुकानेही उघडी राहणार अत्यावश्यक प्रवर्गात समावेशाचे राज्य सरकारकडून आदेश जारी\nमुंबई : प्रतिनिधी १५ मे ते २० मे च्या दरम्यान झालेल्या वादळामुळे प्रभावित झालेल्या किंवा तोंडावर …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशा��ा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/05/3gAu6V.html", "date_download": "2021-06-17T02:45:01Z", "digest": "sha1:UQ4EOS7B3F2RHHN2OBB6CDLPHEEFKILW", "length": 10167, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "इमारती उभारण्यासाठी चक्क नाल्याचा प्रवाहच बदलला", "raw_content": "\nHomeइमारती उभारण्यासाठी चक्क नाल्याचा प्रवाहच बदलला\nइमारती उभारण्यासाठी चक्क नाल्याचा प्रवाहच बदलला\nस्मार्ट सिटीत नाल्याच्या प्रवाह वळवून मोठ्या प्रमाणावर टोलेजंग इमारती\nठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे नाल्याच्या प्रवाह वळवून १०० एकर भागात मोठ्या प्रमाणावर टोलेजंग इमारती उभारल्या आहेत..नाल्याचे प्रवाह इतरत्र वळविल्यामुळे या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते त्यामुळे रोगराई पसरणार आहे. ठामपा अधिकाऱ्यांच्या आर्थिक साटेलोटेमुळे शहरातील अनेक इमारती किंवा कॉम्प्लेक्सनी नाल्याचे प्रवाह बदलून मोठं मोठ्या इमारती उभारल्या आहेत. मात्र यामुळे पावसाळ्यात प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा प्रकार सुरु आहे. परंतु केवळ पावसाळा आला, पाणी साचले की हा प्रश्न ऐरणीवर येतो. त्यानंतर तेरी भी चूप मेरी भी चूप असा एकंदर प्रकार सुरु असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.\nहिरानंदानी इस्टेट परिसरात खाडीचा प्रवाह देखील बंद होण्याची भीती येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या अटी आणि शर्थीचे पालन केले जात नाही असा आरोपही स्थनिक नागरिकांनी केला आहे. घोडबंदर रोड वरील हिरानंदानी इस्टेट परिसरात १०० एकर क्षेत्रावर मागील १० वर्षपासून टाऊन शिपचे काम सुरू आहे. बेकायदेशीरपणे या ठिकाणी भरणी टाकण्यात आलेली आहे. त्यातच नव्याने तयार करण्यात आलेले रस्ते आणि सांडपाणी वाहून नेणारे गटारे आणि नाले यांचा प्रवाह बंद करून इतरत्र वळविण्यात आलेला आहे. यामुळे या परिसरात पाणी साचण्याचा अनुभव मागील पावसाळ्यात आला आहे. पावसाळा जवळ आला असल्याने शहरातील नाल्याचे प्रवाह बदलण्याबरोबरच ड्रेनेजचे काम देखील सुरू आहेत. नाल्यात ड्रेनेजचे पाईप लाईन देखील टाकण्यात आले आहेत. त्यातच पालिकेच्या ड्रेनेज विभागाची देखील हद्द म्हणजे कोलशेत येथील ढोकळी मधील नाला क्रमांक ९ ची भिंत चक्क व्यावसायिकाने तोडून त्या ठिकाणी वहिवाट रस्ता तयार केला आहे. याबद्दल महापालिका याच्यावर कारवाई क�� करीत नाही असा सवाल येथील नागरिक करीत आहेत.\nठाणे शहरातील हिरानंदानी, लोढा, कल्पतरू,सारख्या विकासकांनी तर शहरात पाण्याचा निचरा ठेवण्यासाठी जागाच ठेवलेली नाहीये. एकीकडे पालिका स्मार्ट होत असतानाच दुसरीकडे नाल्याचे प्रवाह बदलून तसेच खाडी मधील तिवरांच्या झाडाची कत्तल करून मोठमोठाले प्रकल्प उभारले जात आहेत. सदरचे इमारत व्यवसायिकानी कोणाचे अभय आहे हा प्रश्न कायमच आहे. पालिकेच्या वतीने त्यांना केवळ नोटिसा बजावण्याची तकलादू कारवाई केली जाते. त्यावर कोणतीही ठोस अॅक्शन घेतली जात नाही. मात्र सर्वसामान्य नागरिकांना अनधिकृत इमारतीच्या नावाखाली बेघर केले जाते. यावर सर्व नगरसेवक गप्प का असा प्रश्नही ठाणेकर विचारत आहेत.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_867.html", "date_download": "2021-06-17T01:26:03Z", "digest": "sha1:EW6GKW2KABF4LDIR6WUN5WTTOBR3RIC2", "length": 12476, "nlines": 83, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "पदोन्नती मधील आरक्षणाच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची रिपाइं युवक आघाडीचे मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी घेतली भेट - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / मुंबई / पदोन्नती मधील आरक्षणाच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची रिपाइं युवक आघाडीचे मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी घेतली भेट\nपदोन्नती मधील आरक्षणाच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची रिपाइं युवक आघाडीचे मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी घेतली भेट\nमुंबई दि.8 :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व मागासवर्गीय आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांची आज पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचे मुंबई प्रदेश मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंत्रालय येथे भेट घेतली. शासकीय नोकरीतील पदोन्नती मधील आरक्षण त्वरित लागू करा असे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. अजितदादा पवार यांनी यासंदर्भात उपसमिती मधील सदस्यां सोबत बैठका झाल्या आहेत. कायदेशीर सल्ला मागविण्यात आला आहे. तसेच या संदर्भात माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ही चर्चा करण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.\nकेंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पदोन्नतीमधील आरक्षणासाठी रिपाइं तर्फे दि. 1 जून ते 7 जून राज्यभर आंदोलन सप्ताह पाळण्यात आला. त्यानुसार रिपाइं चे युवक आघाडीचे मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या देवगिरी या बंगल्यावर आंदोलन करण्याचा ईशारा देऊन तशी तयारी केली होती. त्याची बातमी पोलिसांना लागल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत आंदोलक नेते रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वातील रिपाइं च्या शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट मंत्रालय येथे घडवून दिली.\nया भेटीत झालेल्या चर्चेत पदोन्नतीमधील आरक्षण नाकारणारा शासन निर्णय राज्य सरकार ने काढल्यामुळे मागासवर्गीयां वर अन्याय झाल्याचे सांगत ह निर्णय त्वरित रद्द करून पदोन्नतीमधील आरक्षणाचा निर्णय महाविकास आघाडी सरकार ने त्वरित घ्यावी अशी मागणी रमेश गायकवाड यांनी निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे. यावेळी रिपाइं च्या शिष्टमंडळात सचिन आठवले;अभिजित गायकवाड; विशाल गाडे; सुरेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.\nपदोन्नती मधील आरक्षणाच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची रिपाइं युवक आघाडीचे ���ुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी घेतली भेट Reviewed by News1 Marathi on June 08, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://amolmd.wordpress.com/2013/03/08/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2021-06-17T03:01:22Z", "digest": "sha1:JCRG2QZY4Y6GRM3Z6333623FRDQY5F4Z", "length": 21346, "nlines": 126, "source_domain": "amolmd.wordpress.com", "title": "महिला दिन विशेष – सुनिता देशपांडे – ] अनमोल [", "raw_content": "\nमहिला दिन विशेष – सुनिता देशपांडे\nआठवत नाही नक्की कधी आईने (सुनिता देशपांडे) समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले, मी नववीत होतो 1999 साली तेव्हाचे आठवते कामशेतला जाऊन आई खेड्यातील परिस्थितीने गरीब मुलींसाठी फर टॉंईजचे क्लास घेत होती, माझ्या लहान भावाला जसे कळायला लागले तेव्हा चूल-मुल यातून बाहेर पडत आईने तिची आवड आणि आकांक्षा जपण्याचा निर्धार करत फरची खेळणी बनवण्याचे कौशल्य आत्मसात केले, आत्मसात केलेले कौशल्य फक्त अर्थार्जनासाठी उपयोगात आणण्याचे आईने करून पाहिले पण मुळातच फक्त पैसा कमवणे हा विचार तिला कधी पटलाच नव्हता, आपले कौशल्य समाजातील गरजू महिलांना बहाल करण्याचा तेव्हापासून तिने जो सपाटा लावला तो आजही तसाच आणि सुरवातीपेक्षाहि अधिक व्यापक स्वरुपात सुरु आहे.\nलोणावळ्याजवळच्या कामशेत या गावात क्लास घेताना इकीकडे संसार आणि आवड याचा ताळमेळ घालताना तिची तारेवरची कसरत होत होती, पण जिद्दीने तिने दुर्गम भागातील 100 मुलींना शहरात सहज मिळू शकेल अश्या कलेत पारंगत केले, जेव्हा तिथल्या मुलींचा फोन आईला यायचा त्यात मुलींच्या संसाराला आईने शिकवलेल्या गोष्टींचा हातभार लागतो आहे हे कानावर पडायचे त्याचा सगळ्यात जास्त आनंद तिला होत असणार ह्यात शंका नाही. सुरवातीस काहीसा विरोध नंतर प्रोत्साहन आणि सध्या अनेक कामांमध्ये मदतही अशी बाबांची आईच्या या कार्यातील भूमिका इथे मांडणे महत्वाचे वाटते. कामशेतनंतर तिने घरी अनेक क्लासेस घेतले, मी कॉलेजमध्ये असताना आणि व्यवहाराची थोडी अक्कल आलेली असताना आईला अनेकवेळा हे बोलल्याचे आठवते कि तू इतरांसारखी क्लासेसची फी का वाढवत नाही, यावर ती म्हणायची अरे या महिलांची परिस्थिती बघ, घरच्यांचा विरोध असताना त्यांना त्यांची आवड जपायची आहे आणि जास्त फी ठेवली तर घरचे त्यांना पाठवणारच नाही, मी चिडायचो तेव्हा, पण आज कळते कि पैसे जोडण्यापेक्षा माणसे जोडणे किती महत्वाचे आहे.\n2004 साली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण क्लासेस घेणे सुरु केले. एव्हाना फर टॉंईजपासून सुरवात करून आईने फळ प्रक्रिया, ज्वेलरी, क्राफ्टची फुले, डेकोरेशन, रुखवत सजावट, सेंट अत्तर, इत्यादी दहाच्यावर कौशल्ये आत्मसात केली होती. साहजिकच पालिकेच्या या उपक्रमात आईने हिरीरीने भाग घेतला, गेली 9 वर्षे आई ह्या उपक्रमात प्रशिक्षक म्हणून सहभागी आहे, क्लासेससाठी पिंपरी-चिंचवडचा सर्व भाग तिने पालथा घातला. या कालावधीत तब्बल 1000 पेक्षा जास्त महिलांना प्रशिक्षण आईने दिले. या प्रशिक्षण काळात तिला चांगले तसेच काही वाईट अनुभवही आले. 2010 साली प्रशिक्षण योजनेचे कंत्राट देण्यात आलेल्या ‘अखिल भारतीय’ संस्थेने आईसोबत अनेक महिला प्रशिक्षकांचे मानधन रखडवले होते, 2 वर्षे उलटूनही जेव्हा संस्थेने मानधन देण्याबाबत टाळाटाळ केली तेव्हा तिने जिद्दीने त्याविरोधात संघर्ष केला, माहिती अधिकार तसेच पालिकेचा लोकशाही दिन या मार्गांचा वापर करत तिने पालिकेच्या अधिकाऱ्यांना महिला प्रशिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून दिली. तिच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पालिकेच्या आयुक्तांनी संस्थेला निर्देश दिले कि जोपर्यंत प्रशिक्षकांचे मानधन मिळत नाही तोपर्यंत सदर संस्थेच्या पुढच्या कोणत्याही कंत्राटावर सही मिळणार नाही. चेक मेट झालेल्या संस्थेला आईसमवेत अनेक महिलांचे मानधन द्यावेच लागले. तुमचे एकट्याचे काम करतो बाकी महिलांचे नंतर पाहू अशी संस्थेकडून आलेली ऑफर धुडकावून स्वतःबरोबर तिने तिच्या सहयोगी महिलांचे काम फत्ते केले… स्वतःच्या कष्टाचा आणि नियमाने मिळत असलेल्या मानधनावर का बरे पाणी सोडायचे हा या धडपडीमागाचा मूळ उद्देश.\n2011 साली निगडी-प्राधिकरण परिसरात 7 बचत गटांची सुरवात करण्यात तिने पुढाकार घेतला. अनेक बचत गट सुरु करण्यासाठी मार्गदर्शन केले. बचत गटांमार्फत छोट्या छोट्या सामाजिक कार्यात भाग घेणे सुरु केले. परंतु बचत गट स्थापनेमागील मुख्य उद्देश तिला साध्य करता येत नव्हता. गरजू महिलांना रोजगार कसा मिळवून देऊ शकतो ह्याने तिला पछाडले होते. सुयश महिला बचत गटामार्फत तिने तिच्या महत्वाकांक्षेला लवकरच गवसणी घातली.\n2012 साली आईने तिची भावजय (संध्या कर्णिक) आणि पुतणी (शीतल रणदिवे) यांच्यासोबत ‘सुयश’ महिला बचत गटाची स्थापना केली. या गटाच्या माध्यमातून गरजू महिलांना घराच्याजवळ रोजगार उपलब्ध करण्यासाठी लघु उद्योगाची सुरवात जुलै 2012 मध्ये निगडी-प्राधिकरण येथे करण्यात आली. कमी श्रमाचे आणि कमी जोखमीचे काम पिंपरी-चिंचवडमधील एका नामवंत कंपनीकडून सुयश बचत गटाला मिळाले. आजमितीस 30 महिलांना यातून रोजगार मिळतो आहे. विधवा, घरची परिस्थिती बिकट असलेल्या अनेक महिलांना आशेचा नवा किरण यामुळे मिळाला. या उद्योगात नियोजन, विक्री, मार्केटिंग या सर्व आघाड्या आईसमवेत मामी आणि बहिण अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडताना दिसत आहे\nसुयशबद्दल काही ठळक मुद्दे सांगायचे झाल्यास…\nसुयश बचत गटाने उद्योगाची सुरवात करताना कोणतेही अनुदान घेतले नव्हते\nबचत गटाच्या कामाची प्रगती पाहून स्वतः भगिनी निवेदिता बँकेच्या व्यवस्थापक आईला भेटल्या त्यांनी महिलांचे कौतुक केले, पगारासाठी सर्व महिलांचे बँक खाते उघडून सर्वांना डेबिट कार्ड देण्याची कल्पना त्यांनी आईजवळ मांडली, महिलांसाठी फायद्याच्या ह्या विनंतीला आईने लागलीच दुजोरा दिला त्यामुळे महिलांना २०१३ मार्चपासून पगार बँकेमार्फत मिळणे सुरु होईल.\nपिंपरी-चिंचवड मधील ज्या कंपनीकडून काम मिळाले तिथे सद्यस्थितीत कंपनीच्या कामगारांपेक्षा सुयश महिलांच्या कामाचा दर्जा हा अधिक चांगला दिसून आला. चांगली गुणवत्ता आणि कामाचा उच्च दर्जा राखल्याबद्द्दल कंपनीच्या व्यवस्थापकांनी गटाचे कौतुक केले\nसुयशमध्ये दैनंदिन कामाचे स्वरूप हे इतर उद्योगांपेक्षा वेगळे असते. महिलांकडून श्री सुप्त आणि इतर श्लोकांचे पठण रोजच्या रोज आई कटाक्षाने करून घेते, प्रसंगी एखादा चांगला लेख, माहिती त्यांना आवर्जून सांगितली जाते. वाढदिवस, महिलांचे पारंपारिक सण साजरा करणे यातून येथील वातावरण अत्यंत खेळीमेळीचे असते. ॥ महिलानाम् उत्कर्षार्थम् कटिबद्धा:॥ महिलांच्या उत्कर्षासाठी कटिबद्ध या आशयाची संकृतमधील ओळ आज सुयशच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीला सार्थ ठरवणारी आहे.\nमाझ्या मते महिलांना रोजगार मिळवून देणे,त्यांना विविध कला शिकवणे यापेक्षाही मोठे काम आई करत आहे ते म्हणजे या सर्व महिलांना समाजात आत्मविश्वासाने कसे जगावे याचे शिक्षण जणू आई तिच्या कामातून देत आहे. महिला दिनाच्या दिवशी याबद्दल काही लिहूयात असे आजच डोक्यात आले, कमी वेळात जितके आठवले तेवढे इथे लिहिले. अजून बरेच काही सांगण्यासारखे आहे ते पुन्हा कधीतरी इथेच अपडेट करेल. …धन्यवाद\nतुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार\nलक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार\nकर्तुत्व अन् सामर्थ्याची ओढून घे नवी झालर\nस्त्रीशक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर…\n‘सारथी’चे दिवस …माझ्या नजरेतून →\n3 thoughts on “महिला दिन विशेष – सुनिता देशपांडे”\nखुप छान कार्य आहे तुमचे. सौ. देशपांडे यांना पु़ढील कार्यासाठी शुभेच्छा.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nनविन पोस्ट ची माहीती ई-मेल द्वारे मिळवा\nखालील रकान्यात तुम्ही तुमचा ई-मेलचा पत्ता सुपुर्त करा. त्यानंतर तुमच्या ई-पत्यावर येणार्‍या मेलवरील दुव्यावर एक टिचकी मारुन तुमचे सबस्क्रिब्शन ऍक्टीव्ह करा. त्यानंतर ह्या ब्लॉगवर लिहील्या जाणार्‍या सर्व पोस्टची माहीती तुम्हाला तुमच्या ई-पत्यावर पोहोचवली जाईल.\nडिजीटल पिंपरी-चिंचवड काळाची गरज\nदाटली नीज या दिशातूनी, पाडसा निजतोस ना रे…\n‘सारथी’चे दिवस …माझ्या नजरेतून\nमहिला दिन विशेष – सुनिता देशपांडे\ngautam च्यावर प्रेम हे असे का असते…\nyogesh च्यावर माझी छकुली\nmahesh deshpande च्यावर महिला दिन विशेष – सुनिता…\nmahesh च्यावर महिला दिन विशेष – सुनिता…\nआर्चिव्ह्ज महिना निवडा डिसेंबर 2015 मार्च 2015 डिसेंबर 2013 मार्च 2013 डिसेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 जून 2012 एप्रिल 2012 फेब्र��वारी 2012 जानेवारी 2012 नोव्हेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा अनुभव आवाहन कविता कैफियत चारोळी प्रसंग प्रेरणा माहिती शायरी शुभेछा संदेश Manuscript Pics Tips Uncategorized\n« डिसेंबर डिसेंबर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/most-expensive-train-in-asia/", "date_download": "2021-06-17T02:14:19Z", "digest": "sha1:AOPZ4KT22KPHQZ76P4MHYM7CPGLNK5FS", "length": 9788, "nlines": 96, "source_domain": "khaasre.com", "title": "महाराज एक्सप्रेस जगातील सर्वात आरामदायक व सर्वात महाग ट्रेन वाचा काय आहे विशेष खासरेवर - Khaas Re", "raw_content": "\nमहाराज एक्सप्रेस जगातील सर्वात आरामदायक व सर्वात महाग ट्रेन वाचा काय आहे विशेष खासरेवर\nजगातील सर्वात शाही आरामदायक रेल्वेची यादी नुकतीच प्रसिध्द झाली. या यादीत भारतातील महाराजा एक्सप्रेसने पहिले स्थान मिळवीले आहे. ही भारताकरीता अभिमानाची गोष्ट आहे. महाराजा एक्सप्रेसला जगातील अफ्जाधीशांनी प्रवासाकरीता पहिली पसंती दिलेली आहे. जागतीक स्तरावर महाराजा एक्सप्रेस सर्वात चांगली ट्रेन का आहे हे बघुया खासरेवर…\nजगात लक्झरी ट्रेनपैकी एक महाराजा एक्सप्रेस आहे. सिंगापुर येथील इस्टर्न ॲण्ड ओरिएंटल ही सुध्दा लक्झरी ट्रेन जगातील प्रसिध्द ट्रेनपैकी एक आहे. महाराजा एक्सप्रेसही फक्त श्रिमंत व शौकीन लोकाकरीता आहे. या ट्रेनमध्ये प्रवासाकरीता १४ कैबिन आहे. ज्यामध्ये ५ डिलक्स केबिन, ६ ज्युनियर सुट , २ सुट व १ मैजिस्टीक प्रेसिडेंशियल सुट आहे. या ट्रेनमध्ये एकावेळेस ८८ प्रवासी प्रवास करु शकतात.\nएकुण २३ बोगी या ट्रेन मध्ये आहेत. तुम्हाला विश्वास नाही बसणार या ट्रेनमध्ये २ रेस्ट्रौ व बार आहेत. ज्याची नाव मयुरमहल व जलमहल अशी आहेत. सर्व आत्याधुनिक सुविधा या रेल्वेत उपलब्ध आहेत. वायफाय,टेलिफोन, इंटरनेट,टिव्ही कुठल्याही सुविधेची रेल्वेत कमी नाही आहे. ट्रेनमध्ये सर्वसुविधा असलेले अत्याधुनिक किचन आहे. प्रत्येक बोगीत सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. प्रत्येक बोगीला स्वतंत्र सेवक काम करतो.ट्रेनमध्ये प्रत्येक प्रसंगास वेगवेगळा पेहराव प्रवाश्यास आवश्यक आहे.\nमहाराजा एक्सप्रेसमध्ये प्रवास करायचा असेल तर त्याकरीता अनेक पॅकेज उपलब्ध आहेत. दिल्ली पासुन आग्रा, फतेहपुर सिक्री-ग्वाल्हेर-रणथंबोर-वाराणसी-लखनौ-जयपुर-बिकानेर-खजुराहो आणि उदयपुर असे ऐतिहासीक स्थळे दाखविण्यात येतात. रात्रीच्या वेळेस प्रवासी रेल्वेमध्येच थांबतात. महाराजा एक्सप्रेसच्या तिकटचा दर खालील प्रमाणे आहे. ४दिवस व ३ रात्री करीता २,७५,००० रुपये ते ८,२५,००० रुपये येवढा आहे.\n८ दिवस व ७ रात्री करीता ४,५०,००० रुपये ते १६,००,००० रुपये एवढा आहे. म्हनुन तर ही श्रिमंताची ट्रेन आहे. महाराजा एक्सप्रेस ही पाच प्रकारात प्रवास करते यामध्ये जेम्स ॲाफ इंडिया, हेरीटेज ॲाफ इंडिया, ट्रेजर्स ॲाफ इंडिया, द इंडियन पॅनोरमा आणी इंडियन स्पेंडर टुर यांचा समावेश आहे. या प्रकारानुसार रेल्वे ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासाकरीता जाते.\nकेबिनचे नाव देखील विशेष ठेवन्यात आले आहे. मोती हीरा निलम फीरोजा मुंगा आणि पुखराज असे रत्नाच्या नावावरुन ठेवण्यात आली आहे. भारतात पॅलेस ॲान व्हिल्स, डेक्कन ओडिसी, रॅायल ओरीएंट, फेअरी क्विन, दी गोल्डन चेरीएट, राॅयल राजस्थान ॲान व्हिल्स ह्या काही शाही गाड्या आहेत. दिल्ली-मुंबई-कलकत्ता ह्या प्रवासास महाराज एक्सप्रेसमध्ये सर्वाधीक मागणी आहे. बघा संपुर्ण प्रवासाचा विडीओ\nहि खासरे माहीती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका…\nऐतिहासिक मालिका विजयानंतर भारतीय संघाने ‘मेरे देश की धरती’ गाण्यावर डान्स करत केले सेलिब्रेशन, बघा व्हिडीओ..\nपादने आहे शरीरास चांगले वाचा पादण्या विषयी २५ अपरिचित गोष्टी..\nपादने आहे शरीरास चांगले वाचा पादण्या विषयी २५ अपरिचित गोष्टी..\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/mansoon-warning-heavy-rains-mumbai-area-bmcs-all-department-are-alert/", "date_download": "2021-06-17T03:01:47Z", "digest": "sha1:U7T2CXI4HYSIKNKKALMLD3I34LQ7QCYW", "length": 10387, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "मुंबईसह उपनगरात अतिवृष्टीचा इशारा, महापालिका यंत्रणांना सतर्क", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nमुंबईसह उपनगरात अतिवृष्टीचा इशारा, महापालिका यंत्रणांना सतर्क\nभारतीय हवामान विभागामार्फत आज (४ जुलै ) मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी ‘अतिवृष्टी’ होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. सकाळी ११ वाजून ३१ मिनिटांनी ४.५ मीटर पेक्षा जास्त उंचीची भरती समुद्रात होती. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आपल्या अखत्यारीतील सर्व २४ विभाग कार्यालयासह सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क, सुसज्ज आणि कार्यतत्पर राहण्याचे आदेश दिले आहेत.\nमहापालिकेने आपत्कालीन परिस्थिती विषयक परिस्थितीचा अंदाज घेत सर्वच यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगितले आहे. महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांना सतर्क, सुसज्ज व कार्यतत्पर राहण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने सर्व विभाग नियंत्रण कक्षांना ‘हाय अलर्ट’ देण्यात आले असून मनुष्यबळ व साधनसामुग्रीसह सुसज्ज राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ उदंचन केंद्रे सुसज्ज असून २९९ ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आलेले पाण्याचा उपसा करणारे संच कार्यान्वित रहातील, याचीही खातरजमा करण्यात आली आहे. या अनुषंगाने आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बृहन्मुंबई महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवावीत, असे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत.\nहायटाईडमुळे समुद्रात १५ फुटांपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिकाऱ्यांना त्वरीत मदतीकरिता तत्पर रहाण्यास सांगण्यात आले आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात विद्युत पुरवठा करणाऱ्या ‘बेस्ट’ उपक्रमासह इतर विद्युत वितरण कंपन्यांना त्यांच्या पथकांसह सुसज्ज व कार्यतत्पर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भव��ष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmc-schools/", "date_download": "2021-06-17T01:30:02Z", "digest": "sha1:CY5R6NNUZF7PKGJP4MBBBXJPMH4PIBUB", "length": 4001, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "pmc schools Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPMC news: पालिकेच्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार टॅब\nएमपीसी न्यूज : कोरोना महामारीमुळे देशभरात ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र, महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या गोरगरिब कुटुंबातील यंदाच्या वर्षी दहावीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना मोबाईल, इंटरनेट अशा प्रकारची कुठलीच व्यवस्था नसल्याने…\nPune : पुण्यातील शाळांतही आता होणार वॉटर बेल – नगरसेविका खर्डेकर यांचा विषय मान्य\nएमपीसी न्यूज - खेळण्याच्या किंवा अभ्यासाच्या नादात शालेय विद्यार्थी कमी पाणी पितात. पाणी कमी प्यायल्याने शालेय विद्यार्थ्यांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे टाळण्यासाठी केरळ राज्याच्या धर्तीवर पुणे मनपाच्या सर्व शाळांमध्���े…\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\nPimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/", "date_download": "2021-06-17T01:17:37Z", "digest": "sha1:DMX4NNMMJMHMAME46IO634PUCZMHUZJ2", "length": 17458, "nlines": 262, "source_domain": "rashtramat.com", "title": "Home - Rashtramat", "raw_content": "\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nऍड उदयसिंह पाटील उंडाळकरांचा संस्थांपक पॅनेलला पाठिंबा\nशिपायाचा कारनामा; गावच्या विहिरीत टाकली पोताभर ‘टीसीएल’\n‘राम मंदिरा’वरुन शिवसेना – भाजपा आमने-सामने\n‘शापोरा’ बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित\n‘आप देणार घरपोच जीवनावश्यक सुविधा’\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nनवी दिल्ली : ​पत्रकार परिषदेदरम्यान पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने कोको कोलाच्या बाटल्या बाजूला केल्यामुळे​​ ब्रॅंडला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nपणजी : गोव्यातील विधानसभा निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात येतील. अशी माहिती गोव्याचे…\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nमुंबई (अभयकुमार देशमुख) : कोरोना महामारीचे संकट हाताळण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे…\n‘राम मंदिरा’वरुन शिवसेना – भाजपा आमने-सामने\nमुंबई : मुंबईत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले असून तुफान राडा झाला आहे. शिवसेना…\n‘शापोरा’ बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित\nपेडणे (प्रतिनिधी) : सरकारने २१ जून पर्यंत जाहीर केलेला कर्फ्यु ,हवामान खात्याचा इशारा तसेच नदी…\n‘आप देणार घरपोच जीवनावश्यक सुविधा’\nपेडणे (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या संकटाचा आम्हाला सर्वाना सामना करावा लागत आहे , घरात आम्हाला…\n‘आमदारांनी केला फक्त स्वतःचा विकास; मतदारसंघाचा नाही’\nपेडणे ( निवृत्ती शिरोडकर) : पेडण्याला राखीव मतदारसंघ म्हणतात, पण जसा विकास व्हायला हवा होता,…\nसम्राट क्लब पेडणे टाऊनच्यावतीने निबंध स्पर्धा\nपेडणे (प्रतिनिधी) : सम्राट क्लब पेडणे टाऊन तर्फे पेडणे बार्देज मर्यादित मराठी निबंध स्पर्धा पाचवी…\n‘रुची सोया’ची 4,300 कोटींच्या एफपीओची नोंदणी\nमुंबई : वैविध्यपूर्ण एफएमसीजी आणि एफएमएचजी-केंद्री कंपनी रुची सोयाने ताज्या प्रस्तावाच्या मार्गाने रु. 4300 कोटी…\n‘गरजवंताना आधार देणे हीच खरी सेवा’\nपेडणे (निवृत्ती शिरोडकर) : भाजपा सरकार प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे . प्रत्येकाने आपल्या…\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\n‘राम मंदिरा’वरुन शिवसेना – भाजपा आमने-सामने\nलसीकरणामुळे झाला मृत्यू ;देशातील पहिलीच घटना\n‘बुथ कमिट्या मजबूत करण्यावर भर द्या’\n‘मराठा समाजाने स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे’\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nपणजी : गोव्यातील विधानसभा निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात येतील. अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.…\n‘शापोरा’ बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित\n‘आप देणार घरपोच जीवनावश्यक सुविधा’\n‘आमदारांनी केला फक्त स्वतःचा विकास; मतदारसंघाचा नाही’\n‘गरजवंताना आधार देणे हीच खरी सेवा’\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nमुंबई (अभयकुमार देशमुख) : कोरोना महामारीचे संकट हाताळण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे वारंवार उघड झाले आहे. लसीकरणाचेही…\n‘राम मंदिरा’वरुन शिवसेना – भाजपा आमने-सामने\n‘बुथ कमिट्या मजबूत करण्यावर भर द्या’\n​का होतोय ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेंड\nमुंबई​ :​ बॉलिवूड​ अभिनेत्री करीना कपूर खान सध्या चर्चेत आहे. ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेंड होताना दिसत आहे. या मागचे कारण म्हणजे…\n‘हि’ वाहिनी ठरली ​पदार्पणातच अव्वल\n​’सैराट’च्या गाण्यांच्या ‘झिंगाट’ विक्रम\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवा��ेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nनवी दिल्ली : ​पत्रकार परिषदेदरम्यान पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने कोको कोलाच्या बाटल्या बाजूला केल्यामुळे​​ ब्रॅंडला चांगलाच फटका बसला आहे. युरो…\nसम्राट क्लब पेडणे टाऊनच्यावतीने निबंध स्पर्धा\nपेडणे (प्रतिनिधी) : सम्राट क्लब पेडणे टाऊन तर्फे पेडणे बार्देज मर्यादित मराठी निबंध स्पर्धा पाचवी ते सातवी व आठवी ते…\n‘रुची सोया’ची 4,300 कोटींच्या एफपीओची नोंदणी\nमुंबई : वैविध्यपूर्ण एफएमसीजी आणि एफएमएचजी-केंद्री कंपनी रुची सोयाने ताज्या प्रस्तावाच्या मार्गाने रु. 4300 कोटी उभारण्याकरिता नियामकाकडे कागदपत्रे सुपूर्द केली…\n…हे आहेत टॉप लाईव्ह स्ट्रीमिंग शॉर्ट व्हिडिओ अॅप्स\nजागतिक महामारीमुळे अनेक उद्योगांना फटका बसला असला तरी, डिजिटल दुनियेसाठी मात्र ती वरदानरूप ठरली आहे. सर्वजण आपापल्या घरात बंद असल्यामुळे…\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\nमुंबई (अभयकुमार देशमुख) : महाराष्ट्रातील मोफत कोरोना लसीकरण मोहिमेसाठी, खासदार राहुल शेवाळे यांनी आपले एक महिन्याचे वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’त जमा केले…\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nऍड उदयसिंह पाटील उंडाळकरांचा संस्थांपक पॅनेलला पाठिंबा\nशिपायाचा कारनामा; गावच्या विहिरीत टाकली पोताभर ‘टीसीएल’\n‘राम मंदिरा’वरुन शिवसेना – भाजपा आमने-सामने\nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nनेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, जनतेचे मनोरंजन\nउत्तम कोटकर यांच्या निधनाने तालुका हळहळला\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झ���ली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/decision-to-lift-ban-on-alcohol-in-chandrapur-is-unfortunate/", "date_download": "2021-06-17T03:16:24Z", "digest": "sha1:FLL4ZRQN4MF74WBY333BQR4DLKOEWVN6", "length": 11105, "nlines": 158, "source_domain": "rashtramat.com", "title": "'चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय दुर्दैवी' - Rashtramat", "raw_content": "\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nऍड उदयसिंह पाटील उंडाळकरांचा संस्थांपक पॅनेलला पाठिंबा\nशिपायाचा कारनामा; गावच्या विहिरीत टाकली पोताभर ‘टीसीएल’\n‘राम मंदिरा’वरुन शिवसेना – भाजपा आमने-सामने\n‘शापोरा’ बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित\n‘आप देणार घरपोच जीवनावश्यक सुविधा’\nHome/शहर/मुंबई /‘चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय दुर्दैवी’\n‘चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय दुर्दैवी’\nराज्य सरकारने आज चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर विरोधी पक्ष टीका करू लागले आहेत. चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.\nराज्य मंत्रिमंडळाने आज या संदर्भातील निर्णय घेतला. कोरोना काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून महाविकास आघाडी सरकारच्या प्राथमिकता काय आहेत, हेच या निर्णयातून दिसून येते. त्यामुळेच हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.\nराज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत चंद्रपुरातील दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. आता लवकरच याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात येईल, अशी माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.\n‘२०१५ साली एका समितीच्या अहवालानंतर चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयानंतर उलट परिणाम दिसू लागले होते. त्यानुसार जिल्हाभरात अवैध दारुविक्रीचे प्रमाण प्रचंड वाढले असल्याचे चित्र आहे. विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीकडे सुमारे अडीच लाख लोकांनी दारुबंदी उठवण्याची मागणी केली होती. त्यानंतर या समितीने दारुबंदी उठवण्याची शिफारस केली. या शिफारशीनंतरच राज्य सरकारने दारुबंदी उठवण्याचा निर्णय का घेतला, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.\nरखडलेल्या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी 'म्हाडा'चा पुढाकार\n'चंद्रकातदादा यांचा रात्रीवरच जास्त भरोसा...'\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘राम मंदिरा’वरुन शिवसेना – भाजपा आमने-सामने\n‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला गती द्यावी’\n‘महाराष्ट्राचा रुग्णदूत’ मंगेश चिवटे\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%82-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%B8/", "date_download": "2021-06-17T02:26:11Z", "digest": "sha1:X3VJHNGQ3CDV3KWX36DLKHGTVGWO4UNA", "length": 44117, "nlines": 216, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "कूवालपुरमचं आगळं गेस्टहाउस", "raw_content": "\nकूवालपुरम तसंच मदुराईच्या इतर चार गावांमध्ये आजही पाळीच्या काळात बायांना ‘गेस्टहाउस’मध्ये वेगळं बसवलं जातं. देवाचा आणि माणसांचाही कोप होण्याच्या भीतीने कुणीही या भेदभावाला विरोध करत नाहीये\n“अच्छा, ती फक्त आपल्या ‘गेस्टहाउस’ची चौकशी करायला आलीये,” राणी आपल्या ‘रुममेट’ला, लावण्याला सांगते. माझ्या भेटीचा उद्देश काय ते समजल्यावर दोघी हुश्श करतात.\nजानेवारी महिन्याच्या सुरुवातीला आम्ही जेव्हा या गेस्टहाउसबद्दल चौकशी सुरू केली, तेव्हा मदुराई जिल्ह्याच्या टी. कल्लूपट्टी तालुक्यातल्या कूवालपुरम गावामध्ये एकदम खळबळच उडाली. दबक्या आवाजात बोलत काही पुरुषांनी दोन बायांकडे बोट दाखवलं. तरुण वयाच्या या दोघी आया दूर एका ओसरीवर बसलेल्या होत्या.\n“ते तिथे पलिकडे आहे, चला,” त्या म्हणतात आणि जवळ जवळ अर्धा किलोमीटर अंतरावर गावाच्या एका टोकाला त्या आम्हाला घेऊन जातात. विराण जागेतल्या दोन खोल्या म्हणजेच ते तथाकथित ‘गेस्टहाउस’. आम्ही गेलो तेव्हा रिकामंच होतं. गंमत म्हणजे या दोन खोल्यांच्या मध्ये असलेल्या कडुनिंबाच्या झाडावर अनेक पिशव्या मात्र लटकत होत्या.\nया गेस्टहाउसचे ‘गेस्ट’ कोण, तर पाळी चालू असणाऱ्या स्त्रिया. अर्थात त्या काही इथे कुणी निमंत्रण दिलं म्हणून किंवा स्वतःच्या मर्जीने येत नाहीत. आपल्या गावच्या कर्मठ प्रथांमुळे त्यांना इथे वेगळं बसावं लागतं. कूवालपुरम हे ३००० वस्तीचं गाव मदुराई शहरापासून ५० किलोमीटरवर आहे. गेस्टहाउसमध्ये आम्ही ज्या दोघींना भेटलो, त्या राणी आणि लावण्या (नावं बदलली आहेत) इथे पाच दिवस राहतील. पण पहिली पाळी आलेल्या मुलींना तसंच बाळंतिणींना मात्र आपल्या नवजात बाळासकट इथे महिनाभर रहावं लागतं.\n“आम्ही आमचं सामानसुमान आमच्याबरोबर खोलीतच ठेवतो,” राणी सांगते. पाळी सुरू असताना बायांना जी वेगळी भांडी वापरावी लागतात, ती या पिशव्यांमध्ये आहेत. इथे खाण�� बनवलं जात नाही. घरून, बहुतेक वेळा शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी बनवलेलं अन्न या भांड्यांमध्ये भरून ठेवलं जातं. आणि स्पर्श होऊन विटाळ होऊ नये म्हणून या पिशव्या अशा झाडाल्या लटकवल्या जातात. प्रत्येक ‘गेस्ट’साठी खास वेगवेगळी भांडी असतात – अगदी एकाच घरातल्या 'पाहुण्या' असल्या तरी. पण खोल्या मात्र दोनच आणि त्यातच सगळ्यांनी मुक्काम करायचा.\nडावीकडेः कूवालपुरम गावातल्या या दोन विराण खोल्यांच्या मधल्या कडुनिंबाच्या झाडावर लटकवलेल्या पिशव्यांमध्ये पाळी चालू असणाऱ्या बायांसाठीची खास भांडी आहेत. या बायांसाठीचं खाणं त्यांचा स्पर्श टाळण्यासाठी या पिशव्यांमधल्या भांड्यांमध्ये भरून ठेवलं जातं. उजवीकडेः ‘विटाळशी’ बायांसाठीच्या या दोन खोल्यांमधली छोटी खोली\nकूवालपुरममध्ये राणी आणि लावण्यासारख्या अन्य स्त्रियांना पाळी चालू असताना इथे या दोन खोल्यांमध्ये मुक्काम करण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय नाही. यातली एक खोली गावातल्या लोकांनी वर्गणी काढून बांधली आहे. या दोघी २३ वर्षांच्या आहेत आणि विवाहित आहेत. लावण्याला दोन मुलं आहेत तर राणीला एक. दोघींचे नवरे शेतमजूर आहेत.\n“सध्या तरी आम्ही दोघीच आहोत, पण कधी कधी आठ-नऊ जणी असतात. मग इथे गर्दी होते,” लावण्या सांगते. आता अशी वेळ बऱ्याचदा येत असल्यामुळे गावातल्या जुन्या जाणत्यांनी मोठ्या मनाने दुसरी खोली बांधून देण्याचं कबूल केलं आणि मग एका तरुण मंडळाने निधी गोळा केला आणि ऑक्टोबर २०१९ मध्ये दुसरी खोली बांधली गेली.\nसध्या जरी इथे दोघीच असल्या तरी राणी आणि लावण्या नव्या खोलीत मुक्काम करतायत, कारण ती मोठी, हवेशीर आणि उजेडाची आहे. विचित्रयोग असा की या प्रतिगामी प्रथेचं प्रतीक असणाऱ्या खोलीत चक्क एक लॅपटॉप आहे जो लावण्याला ती शाळेत असताना राज्य सरकारकडून मिळाला आहे. “नुसतं बसून रहायचं, मग वेळ कसा जायचा आम्ही लॅपटॉपवर गाणी ऐकतो, सिनेमे पाहतो. घरी जाताना मी तो सोबत घेऊन जाईन,” ती सांगते.\nहे ‘गेस्टहाउस’ म्हणजे ‘मुट्टुथुरई’ किंवा ‘विटाळशी’च्या खोली. तिचंच हे गोंडस नाव आहे. “आम्ही आमच्या मुलांसमोर गेस्टहाउस असाच उल्लेख करतो म्हणजे ते नक्की कशासाठी आहे ते त्यांना कळत नाही,” राणी सांगते. “विटाळशीच्या खोलीत बसायचं म्हणजे इतकं लाजिरवाणं वाटतं ना – खास करून गावातली जत्रा किंवा सण असेल किंवा बाहेरगावाहून कुणी पाहुणे आले असतील आणि त्यांना हे सगळं माहित नसेल तर जास्तच.” मदुराई जिल्ह्यात पाच अशी गावं आहेत जिथे पाळी सुरू असताना बायांना दूर, वेगळं रहावं लागतं. कूवालपुरम त्यातलंच एक. पुडुपट्टी, गोविंदनल्लूर, सप्तुर अळगपुरी आणि चिन्नय्यापुरम ही बाकी चार गावं.\nहे असं वेगळं बसणं मोठा कलंक ठरतो. जर बिनलग्नाच्या तरुण मुली ठराविक वेळी गेस्टहाउसमध्ये दिसल्या नाहीत तर लोकांच्या जिभा वळवळायला लागतात. “पाळीचं चक्र कसं काम करतं हे देखील त्यांना माहित नाहीये, पण मी जर दर ३० दिवसांनी विटाळशीच्या खोलीत गेले नाही तर लोक म्हणायला लागतात की माझी शाळा बंद करायला पाहिजे म्हणून,” नववीत शिकणारी १४ वर्षांची भानू (नाव बदललं आहे) सांगते.\n“मला अजिबात आश्चर्य वाटत नाहीये,” पाळीदरम्यान पाळल्या जाणाऱ्या विधिनिषेधाबद्दल खुल्याने लिहिणाऱ्या पुडुचेरी स्थित स्त्रीवादी लेखिका सालई सेल्वम म्हणतात. “या जगाने कायमच बाईचं दमन केलंय, तिला दुय्यम नागरिक म्हणून वागवलंय. संस्कृतीच्या नावाखाली चालू असलेल्या या प्रथा म्हणजे तिला तिचे मूलभूत हक्क नाकारण्याची संधी आहेत. ग्लोरिया स्टाइनेम या स्त्रीवादी लेखिकेने तिच्या एका महत्त्वाच्या निबंधामध्ये [‘If Men Could Menstruate’] म्हटलंय तसं, खरंच पुरुषांना पाळी येत असती, तर गोष्टी किती वेगळ्या झाल्या असत्या, नाही का\nकूवालपुरम आणि सप्तुर अळगपुरीमध्ये मला भेटलेल्या किती तरी बाया सेल्वम सांगतात तेच ठासून सांगतात – संस्कृतीचं नाव देऊन भेदभाव झाकला जातो. राणी आणि लावण्या दोघींना बारावीनंतर शिक्षण सोडायला लावलं होतं आणि लगेच त्यांची लग्नं लावून दिली गेली. “माझं बाळंतपण अडलं होतं आणि मला सिझेरियन करावं लागलं होतं. बाळ झाल्यानंतर माझी पाळी अनियमित झाली होती. पण विटाळशीच्या खोलीत जायला जरा जरी उशीर झाला तरी लोक लगेच विचारायला लागणार, परत दिवस राहिलेत का म्हणून. मला काय त्रास होतोय हे त्यांच्या डोक्यातच शिरत नाही,” राणी सांगते.\nराणी, लावण्या किंवा कूवालपुरमच्या इतर बायांना ही प्रथा कधी सुरू झाली असावी याची काहीच कल्पना नाही. पण, लावण्या म्हणते, “आमच्या आया, आज्या, पणज्या – सगळ्यांना असंच वेगळं बसवलं जात होतं. त्यामुळे फार वेगळं असं काहीच नाही.”\nचेन्नई येथील एक वैद्यक आणि द्रविडी विचारवंत डॉ. एळियन नागनाथन या प्रथेमागचं एक भन्नाट पण त्या मानाने तार्किक कारण सांगतातः “आपण शिकार आणि कंदमुळं गोळा करण्याच्या अवस्थेत होतो तेव्हा या प्रथेचा उगम झालाय,” असा त्यांचा ठाम विश्वास आहे.\n“वीतुक्कु थूरम [घरापासून दूर – पाळी सुरू असणाऱ्या बायांना वेगळं बसवण्याचं गोंडस नाव] ही तमिळ संज्ञा पूर्वी काटुक्कु थूरम [जंगलापासून दूर] अशी होती. असा समज होता की रक्ताचा वास [पहिल्या पाळीचा, मासिक पाळीचा आणि प्रसूतीवेळचा] हुंगून वन्य प्राणी बायांची शिकार करू शकतील म्हणून त्या जंगलापासून दूर सुरक्षित ठिकाणी थांबायच्या. कालांतराने याच प्रथेचा वापर स्त्रियांवर अन्याय करण्यासाठी करण्यात येऊ लागला.”\nकूवालपुरममधे सांगितल्या जाणाऱ्या कहाणीला मात्र इतका तार्किक आधार नाही. इथले रहिवासी सांगतात की सिद्धराला (सिद्धपुरुष) दिलेलं हे एक वचन आहे. आणि पंचक्रोशतील्या पाच गावांना ते बाध्य आहे. “हा सिद्धर आमच्यात रहायचा, फिरायचा. तो देव होता आणि शक्तीमान होता,” कूवालपुरमच्या सिद्धरांच्या – थंगमुडी सामी - मंदिराचे मुख्य कार्यकारी असणारे ६० वर्षीय एम. मुथू सांगतात. “आमचा अशी श्रद्धा आहे की आमचं गाव, पुडुपट्टी, गोविंदनल्लूर, सप्तुर अळगपुरी आणि चिन्नय्यापुरम या सिद्धराच्या पत्नी होत्या. त्यांना दिलेलं वचन जर मोडलं तर गावाचा विध्वंस होईल.”\nडावीकडेः कूवालपुरमचे रहिवासी असणाऱ्या सी. रासु यांच्या मते विटाळशीच्या खोलीच्या प्रथेमुळे स्त्रियांबाबत काहीही भेदभाव होत नाही. उजवीकडेः रासुंच्या ९० वर्षीय भगिनी मुथुरोली सांगतात, ‘आजकालच्या मुलींचं सगळं चांगलं चालू आहे, तरी त्या कुरकुर करतात. आपण रीत पाळलीच पाहिजे’\n७० वर्षांचे सी. रासु यांनी त्यांच्या आयुष्याची बहुतेक वर्षं कुवालपुरममध्येच व्यतीत केली आहेत. या प्रथेत कसलाही भेदभाव आहे असं त्यांना वाटत नाही. “त्या सर्वेश्वराप्रती श्रद्धा व्यक्त करण्याचा हा मार्ग आहे. बायांसाठी सगळ्या सोयी करण्यात आल्या आहेत, डोक्यावर छत आहे, पंखे आहेत. ती जागा चांगलीच आहे.”\nत्यांच्या जवळ जवळ नव्वदीला आलेल्या भगिनी मुथुरोली यांना त्यांच्या काळात काही हा ‘आनंद’ घेता आला नव्हता. “आमच्या वेळी केवळ झापांची छपरं होती. वीजही नसायची. आजकालच्या मुलींचं सगळं चांगलं चालू आहे, तरी त्या कुरकुर करतात. आपण रीत पाळलीच पाहिजे.”\nगावातल्या बहुतेक बायांना ही कथा मनोमन प��ल्यासारखी वाटते. एकदा एका बाईने पाळी आली हे लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर वारंवार तिच्या स्वप्नात साप यायला लागले. तिच्या मनाने हाच अर्थ काढला की तिने रीत मोडली आणि विटाळशीच्या खोलीत ती गेली नाही म्हणून देव कोपले आहेत.\nया सगळ्या चर्चेत एक गोष्ट सांगायचीच राहिली. गेस्टहाउसच्या सगळ्या ‘सुखसोयीं’मध्ये संडास मात्र नाहीत. “शौचाला किंवा नॅपकिन बदलायला आम्ही दूर रानात जातो,” भानू सांगते. गावातल्या शाळेत जाणाऱ्या मुली आता सॅनिटरी नॅपकिन वापरू लागल्या आहेत (जे वापरानंतर जमिनीत पुरले जातात किंवा जाळून टाकले जातात, किंवा गावाच्या वेशीबाहेर फेकून दिले जातात), पण बाकी बाया मात्र आजही कापडच वापरतात, जे धुऊन पुन्हा वापरलं जातं.\nविटाळशीच्या खोलीत राहणाऱ्यांसाठी बाहेर पाण्याचा नळ आहे – त्या नळाला गावातलं दुसरं कुणी हातही लावत नाही. “आम्ही सोबत आणलेलं अंथरुण पांघरुण आणि कपडे धुऊनच नेतो, त्याशिवाय गावात आम्हाला पाऊल टाकायची सोय नाही,” राणी सांगते.\nडावीकडेः सप्तुर अळगपुरी येथील मोडकळीला आलेली आणि छोटी विटाळशीची खोली अगदी निर्जन जागी आहे. इथे राहण्यापेक्षा बाया पाळीदरम्यान रस्त्यात मुक्काम करणं पसंद करतात. उजवीकडेः करपागम गावाकडे येते तेव्हा पाळीच्या काळात जिन्याखालची या जागेत राहते\nजवळच्याच सेदापट्टी तालुक्यातल्या ६०० लोकसंख्येच्या सप्तुर अळगपुरीमध्ये बायांची अशी ठाम समजूत आहे की जर त्यांनी ही रीत मोडली तर त्यांची पाळीच बंद होईल. करपागम (नाव बदललं आहे), वय ३२, मूळची चेन्नईची आहे. वेगळं बसण्याची ही रीत पाहून ती आधी चक्रावून गेली होती. “पण माझ्या लक्षात आलं की हा संस्कृतीचा भाग आहे आणि मी त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही. मी आणि माझा नवरा, आम्ही दोघं तिरुप्पूरमध्ये काम करतो आणि फक्त सुट्ट्यांमध्ये घरी येतो.” तिच्या घरातल्या जिन्याखालची छोटीशी जागा दाखवून ती म्हणते, की पाळी सुरू असतानाची ही तिची ‘खोली’.\nसप्तुर अळगपुरी येथील मोडकळीला आलेली आणि छोटी विटाळशीची खोली अगदी निर्जन जागी आहे. इथे राहण्यापेक्षा बाया पाळीदरम्यान रस्त्यात मुक्काम करणं पसंद करतात. “पावसाळा सोडून,” ४१ वर्षीय लता (नाव बदललं आहे) सांगतात. तेव्हा मात्र त्या विटाळशीच्या खोलीत जातात.\nआणखी एक विचित्रयोग, कूवालपुरम आणि सप्तुर अळगपुरीमध्ये जवळ जवळ स���ळ्या घरांमध्ये संडास आहेत. सात वर्षांपूर्वी एका सरकारी योजनेत बांधले गेलेत. तरुण लोक ते वापरतात, पण वयस्क मंडळी, बायांसकट रानात उघड्यावरच जातात. पण दोन्ही गावातल्या विटाळशीच्या खोल्यांमध्ये मात्र संडास नाहीत.\n“पाळी आल्यावर आम्ही तिकडे निघालो असलो तरी आम्हाला मुख्य रस्त्याने जायची परवानगी नाही,” २० वर्षीय शालिनी (नाव बदललं आहे) सांगते. ती सूक्ष्मजीवशास्त्राचं शिक्षण घेत आहे. “आम्हाला मोठा वळसा घालून, निर्जन रस्त्यावरून विटाळशीच्या खोलीकडे जावं लागतं.” मदुराईच्या तिच्या कॉलेजमधल्या इतर कुणासोबतच शालिनी पाळीचा विषय काढत नाही. चुकून हे ‘बिंग फुटेल’ अशी सारखी भीती तिला वाटत राहते. “ही काही फार अभिमान वाटावा अशी गोष्ट नक्कीच नाहीये ना,” ती म्हणते.\nटी. सेल्वकणी, वय ४३, सप्तुर अळगपुरीमध्ये जैविक शेती करतात. त्यांनी या प्रथेविरोधात गावकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. आपण स्मार्टफोन आणि लॅपटॉप वापरायला लागलोय आणि तरीही आज २०२० मध्ये आपल्या बायांना वेगळं बसावं लागतंय ते विचारतात. विवेकाने विचार करण्याचं आवाहन फुकट जातं. “इथे जिल्हाधिकारी महिला असली तरी तिला हा नियम पाळावा लागेल,” लता (नाव बदललं आहे) म्हणतात. “इथे तर दवाखान्यात आणि रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या नर्सेससुद्धा [आणि इतर सुशिक्षित आणि नोकरदार बाया] पाळीच्या काळात बाहेर बसतात,” त्या म्हणतात. “तुमच्या बायकोने पण हे पाळायला पाहिजे, शेवटी श्रद्धेचा सवाल आहे,” त्या सेल्वकणींना सांगतात.\nबायांना पाच दिवसांपर्यंत गेस्टहाउसमध्ये रहावं लागतं. पहिली पाळी आलेल्या मुलींना तसंच बाळंतिणींना आपल्या नवजात बाळासकट इथे महिनाभर रहावं लागतं\n“मदुराई आणि थेनी जिल्ह्यात इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला अशी ‘गेस्टहाउस’ मिळतील. मंदिरं आणि कारणं वेगळी असतील” सालई सेल्वम म्हणतात. “आम्ही आमच्या परीने लोकांशी बोलण्याचा खूप प्रयत्न केलाय पण श्रद्धेचा विषय आला की लोक आपले कान बंद करून टाकतात. आता हे केवळ राजकीय इच्छाशक्तीतूनच बदलू शकेल. ते करायचं सोडून सत्तेतले लोक गेस्टहाउसचं नूतनीकरण करण्याच्या आणि अधिक सोयी पुरवण्याच्या बाता करतात, मत मागायला आलेले असतात ना ते.”\nसेल्वम यांना वाटतं की या सगळ्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी गेस्टहाउस मुळातूनच मोडीत काढली पाहिजेत. “त्यांचं म्हणणं आ���े की हे मुश्किल आहे कारण हा लोकांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. पण अजून किती वर्षं आपण ही अस्पृश्यता सुरू राहू देणार आहोत बरोबर आहे, सरकारने काही पावलं उचलली तर त्याला विरोध होणार – पण हे [बंद] व्हायला पाहिजे, आणि माझ्यावर विश्वास ठेवा, लोक लवकरच हे विसरूनही जातील.”\nपाळीबद्दलचे विधीनिषेध आणि तिरस्कार तमिळ नाडूत सर्रास आढळतात. नोव्हेंबर २०१८ मध्ये जेव्हा तंजावुर जिल्ह्याला गज चक्रीवादळाचा तडाखा बसला तेव्हा पट्टुकोट्टई तालुक्यातल्या अनइक्कडू गावातल्या चौदा वर्षांच्या एस. विजयाला या विटाळ मानण्याच्या प्रथेमुळे आपला जीव गमवावा लागला. पहिलीच पाळी आलेल्या या मुलीला एकटीला घराजवळच्याच एका झोपडीत रहायला पाठवलं होतं. (घरात असलेले तिचे सगळे कुटुंबीय बचावले).\n“तमिळ नाडूमध्ये अगदी सगळीकडे तुम्हाला पाळीविषयीच्या अशा रिती सर्रास पहायला मिळतील, त्याची तीव्रता वेगवेगळी असते इतकंच,” बोधपट तयार करणाऱ्या गीता इलंगोवन म्हणतात. २०१२ साली आलेला त्यांचा बोधपट माधवीदाइ (पाळी) पाळीभोवतीच्या या विधीनिषेधांचा मागोवा घेतो. वेगळं किंवा बाहेर बसण्याचे, शहरी भागात फारसे उघडपणे न कळणारे अनेक प्रकार आहेत. “एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या पत्नीचं बोलणं मी ऐकलंय. तिच्या मुलीला पाळीच्या काळात ती स्वयंपाकघरात येऊ देत नाही कारण तो ‘विश्रांती’ घेण्याचा काळ असतो, म्हणे. तुम्ही त्याला कितीही नटवा, सजवा, शेवटी हा भेदभावच आहे.”\nइलंगोवन असंही सांगतात की पाळीभोवतीचा भेदभाव सगळ्या धर्मांमध्ये आणि आर्थिक-सामाजिक स्तरांमध्ये आढळून येतो, प्रकार थोडे वेगळे असतात, इतकंच. “माझ्या बोधपटसाठी मी अमेरिकेतल्या एका शहरात स्थायिक झालेल्या एका बाईशी बोलले. तिथेही ती पाळीच्या काळात बाहेर बसते. तिचा दावा होता का हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे. तिच्यासारख्या उच्चवर्गीय, उच्चजातीय बायांसाठी जो वैयक्तिक निवडीचा प्रश्न असतो तोच मुखर नसणाऱ्या, पुरुषसत्तेच्या कर्मठ उतरंडीमध्ये कसलीही सत्ता नसणाऱ्या बायांसाठी समाजाचा दबाव बनतो.”\nडावीकडेः कूवालपुरममधील एका लोककथेतील सिद्धपुरुषाच्या मंदिराचे मुख्य कार्यकारी असणारे एम. मुथू, उजवीकडेः टी. सेल्वकणी (अगदी डावीकडे) त्यांच्या मित्रांसोबत. ते ‘गेस्टहाउस’च्या भेदभावजनक प्रथेविरोधात न हरता आंदोलन करत आहेत\n“आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ही शुचितेची संस्कृती खरं तर ‘वरच्या’ जातींची संस्कृती आहे,” इंगोवन सांगतात. पण तिचा प्रभाव मात्र सगळ्या समाजावर होतो – कूवालपुरममधले बहुतेक रहिवासी दलित आहेत. इंगोवन सांगतात की “त्यांच्या बोधपटाचा अपेक्षित प्रेक्षकवर्ग पुरुष होते, त्यांना हे सगळे प्रश्न समजले पाहिजेत. आणि धोरणकर्ते बहुतकरून पुरुषच आहेत. आपण जोपर्यंत याबद्दल बोलत नाही, जोपर्यंत घरातून या विषयावर चर्चा सुरू होत नाही, चित्र आशादायी नाही.”\nशिवाय, “पाण्याच्या वगैरे पुरेशा सोयी नसताना अशा पद्धतीने बायांना पाळीदरम्यान बाहेर बसवणं म्हणजे आजारपणाला निमंत्रण आहे,” चेन्नई स्थित स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शारदा शक्तीराजन सांगतात. “खूप वेळ ओला कपडा तसाच ठेवल्यामुळे आणि स्वच्छतेसाठी पाण्याची सोय नसल्यामुळे मूत्रमार्गाचा किंवा प्रजननमार्गाचा जंतुसंसर्ग होऊ शकतो. या जंतुसंसर्गामुळे भविष्यात जननक्षमतेवर विपरित परिणाम होऊ शकतो किंवा कटिर पोकळीचा तीव्र संसर्गही होऊ शकतो. अपुरी स्वच्छता (जुन्या कपड्याचा परत परत वापर) आणि त्यातून होणारी जंतुलागण हे ग्रीवेच्या कर्करोगाचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे,” त्या सांगतात.\n२०१८ साली इंटरनॅशनल जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार ग्रीवेचा कर्करोग हा स्त्रियांना, खास करून तमिळ नाडूच्या ग्रामीण भागातील स्त्रियांना होणाऱ्या कर्करोगामधील दुसऱ्या क्रमांकाचा प्रकार आहे.\nतर तिकडे कूवालपुरममध्ये भानूपुढे महत्त्वाच्या किती तरी अन्य गोष्टी आहेत. “ही प्रथा काही बदलणार नाही, तुम्ही कितीही रक्त आटवा,” ती दबक्या आवाजात म्हणते. “पण तुम्हाला आमच्यासाठी काही करायचंच असेल तर प्लीज तिथे विटाळशीच्या खोलीत आमच्यासाठी संडासची सोय करा. आमचं जगणं जरा तरी सुखकर होईल.”\nशीर्षक चित्रः प्रियांका बोरार नव माध्यमांतील कलावंत असून नवनवे अर्थ आणि अभिव्यक्तीच्या शोधात ती तंत्रज्ञानाचे विविध प्रयोग करते. काही शिकता यावं किंवा खेळ म्हणून ती विविध प्रयोग करते, संवादी माध्यमांमध्ये संचार करते आणि पारंपरिक कागद आणि लेखणीतही ती तितकीच सहज रमते.\nपारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी ए��� देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.\nहा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे\nमदुराईच्या देवाचे स्वतःचे शिंपी\n‘आमच्यासाठी लॉकडाउन कायमचाच - कामसुद्धा’\nमदुराईच्या देवाचे स्वतःचे शिंपी\n‘आताशा ते मासे डिस्कव्हरी चॅनेलवरच पहायचे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/zeeshan-siddiqui-allegation-of-bias-on-shivsena/", "date_download": "2021-06-17T01:53:25Z", "digest": "sha1:7MFUSGQHV53VWEFY5HGRP4LWBJHN6ROT", "length": 7141, "nlines": 80, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates काँग्रेस आमदाराचा शिवसेनेवर पक्षपाताचा आरोप", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकाँग्रेस आमदाराचा शिवसेनेवर पक्षपाताचा आरोप\nकाँग्रेस आमदाराचा शिवसेनेवर पक्षपाताचा आरोप\nमुंबई: मुंबईतील काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेवर पक्षपाताचा आरोप केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील वाद विवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.\nमुंबईतील वांद्रे पूर्व भागात गुरुवारी लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. झिशान सिद्दीकी यांनी आपल्या ट्विटरवर मंत्री अनिल परब यांचा उदघाटनाच्या वेळचा फोटो शेअर करत शिवसेनेला सवाल विचारला आहे.\n‘काल वांद्रे पूर्वे येथे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. मात्र मी येथील स्थानिक आमदार असूनही मला आमंत्रित करण्यात आले नाही. आपण लसीच्या बाबतीतसुद्धा राजकारण करणार आहेत का’, असा सवाल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे.\nझिशान सिद्दीकी यांचं हे ट्विट प्रसारमाध्यमांवर चांगलंच व्हायरल होत आहे. ‘माझ्या विभागातल्या कार्यक्रमाला मलाच का बोलावत नाहीत’ या झिशान सिद्दीकी यांच्या सवालामुळे महाविकास आघाडीमधील वाद पुन्हा एकदा समोर आले आहेत.\nदरम्यान, ‘जय महाराष्ट्र’ने मंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.\nPrevious चंद्रकांत पाटलांचा अशोक चव्हाणांवर निशाणा\nNext कुटुंबाची उपजीविका चालविण्यासाठी पुन्हा शांताबाई पवार आजी पुण्यातल्या रस्त्यांवर कसरती करत\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/thackeray-government-will-fall-chandrakant-patil-claimed/", "date_download": "2021-06-17T02:45:12Z", "digest": "sha1:QGZXFH5HRX2WP52E4TZOXLQDC6U4LI4O", "length": 16040, "nlines": 383, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "'लोक झोपेत असताना 'ठाकरे' सरकार पडेल हे नक्की', चंद्रकांत पाटील | Politics News - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\n‘लोक झोपेत असताना ‘ठाकरे’ सरकार पडेल हे नक्की’, चंद्रकांत पाटील यांचा पुन्हा दावा\nकोल्हापूर :- राज्यात एकीकडे विरोधक महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार लवकरच पडेल, असा दावा करत असताना महाविकास आघाडीमधील नेते मात्र सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहेत. त्यातच भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकद��� राज्यातील सरकारबाबत नवं भाकीत वर्तवलं आहे. महाराष्ट्रातील जनता झोपेत असताना ठाकरे सरकार (Thackeray Govt) पडेल हे नक्की, असं खळबळजनक विधान पाटील यांनी केले आहे. त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केले आहे.\n‘देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मध्यंतरी झोपेतून उठलो तर सरकार गेलं होतं इतका विश्वासघात झाला असं म्हणाले होते. केसाने गळाने कापतात म्हणतात तसंच काहीसं घडलं. तुम्ही सरकार कधी पडणार असं विचारत आहात तर मी सांगतो की, असेच सगळे लोक झोपेत असताना सरकार पडेल हे नक्की. कोणाला कळणारही नाही की हे सरकार कधी पडले,’ असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.\nही बातमी पण वाचा : याच मोदींनी संभाजीराजेंना राष्ट्रपती कोट्यातून खासदारकी दिली : चंद्रकांत पाटील\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमदतीची अपेक्षा करणाऱ्या ९० वर्षीय शिक्षिकेला राज ठाकरेंचा फोन, भेटीचे प्रॉमिसही दिले\nNext articleआरक्षणविरोधी संस्था व व्यक्ती ‘भाजप-RSS’शी संबंधित, मराठा समाजाशी दगाबाजी; काँग्रेसचा आरोप\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/imds-red-alert-proves-false-7055", "date_download": "2021-06-17T01:33:30Z", "digest": "sha1:BWICDDXRJ66MZQAT4Z4EPOLA76PITKCZ", "length": 15092, "nlines": 149, "source_domain": "www.saamtv.com", "title": "पावसाचा अंदाज ठरला खोटा ... | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपावसाचा अंदाज ठरला खोटा ...\nपावसाचा अंदाज ठरला खोटा ...\nपावसाचा अंदाज ठरला खोटा ...\nशुक्रवार, 20 सप्टेंबर 2019\nमुंबई: बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे सांताक्रूझ येथे गुरुवार सकाळी ८.३० पर्यंत ६९.४ मिलीमीटर आणि कुलाबा येथे १६.६ मिलीमीटर पाऊस पडला. त्यानंतर गुरुवारसाठी रेड अलर्ट मिळाल्याने मुंबईकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र सकाळी ८.३० ते सायं. ५.३० पर्यंत कुलाबा येथे ०.८ मिलीमीटर आणि सांताक्रूझ येथे केवळ ०.१ मिलीमीटर पाऊस पडला. सकाळीच उन्हे पडायला सुरुवात झाल्याने हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याची टर उडवली गेली. पाऊस आहे कुठे, असा प्रश्न विचारण्यात आला. शाळांना सुट्टी जाहीर केल्याने अनेक विद्यार्थी घरीच बसले.\nमुंबई: बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे सांताक्रूझ येथे गुरुवार सकाळी ८.३० पर्यंत ६९.४ मिलीमीटर आणि कुलाबा येथे १६.६ मिलीमीटर पाऊस पडला. त्यानंतर गुरुवारसाठी रेड अलर्ट मिळाल्याने मुंबईकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र सकाळी ८.३० ते सायं. ५.३० पर��यंत कुलाबा येथे ०.८ मिलीमीटर आणि सांताक्रूझ येथे केवळ ०.१ मिलीमीटर पाऊस पडला. सकाळीच उन्हे पडायला सुरुवात झाल्याने हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याची टर उडवली गेली. पाऊस आहे कुठे, असा प्रश्न विचारण्यात आला. शाळांना सुट्टी जाहीर केल्याने अनेक विद्यार्थी घरीच बसले. त्यामुळे चुकीच्या इशाऱ्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान का करण्यात आले, असा प्रश्नही उपस्थित झाला. बुधवारी रात्री कडाडणाऱ्या विजांना पाहता मुंबईकरांमध्ये गुरुवारच्या पावसाबद्दल धास्ती निर्माण झाली होती. मात्र हवामान विभागाचे सगळे इशारे खोटे ठरवत पावसानेच मुंबईकरांना दिलासा दिला. मुंबईमध्ये सांताक्रूझ आणि कुलाबा येथे केवळ शिडकावा झाल्याची नोंद झाली. मात्र विद्यार्थ्यांनी आणि नोकरदार वर्गाने सुट्टीचा आनंद घेतला.सकाळीच उन्हे पडायला सुरुवात झाल्याने हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याची टर उडवली गेली. पाऊस आहे कुठे, असा प्रश्न विचारण्यात आला. शाळांना सुट्टी जाहीर केल्याने अनेक विद्यार्थी घरीच बसले. त्यामुळे चुकीच्या इशाऱ्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान का करण्यात आले, असा प्रश्नही उपस्थित झाला.\nप्रादेशिक हवामान विभागाने गुरुवारी दुपारी रेड अलर्ट मागे घेतला. हा इशारा बदलून गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पाऊस पडेल असे प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले. शुक्रवारसाठीही हाच इशारा देण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे सप्टेंबरमध्ये गडगडाट होतो. पावसाचे कमी झालेले प्रमाण, सूर्यकिरणे आणि आर्द्रतेची उपलब्धता यामुळे संध्याकाळच्या सुमारास ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता असते. हवेच्या वरच्या थरामध्ये सातत्याने होणाऱ्या बदलामुळे ही परिस्थिती निर्माण होते. मुंबईने यंदाच्या पावसाळ्यात चार वेळा तडाखा अनुभवला आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला अलर्ट देऊनही योग्य पावले उचलली न गेल्याने मुंबईकरांची दैना उडाली. हवामान विभागानेही अलर्ट दिल्यावर योग्य पावले का उचलली जात नाहीत, असा प्रश्न त्यावेळी उपस्थित केला गेला होता. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी दिलेला इशारा गांभीर्याने घेण्यात आला. मात्र पावसाने अजिबात उपस्थिती न लावल्याने हवामान विभागावर जोरदार टीका झाली. यासंदर्भात हवामान विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.\nमुंबई mumbai सकाळ ऊस पाऊस हवामान विभाग sections शाळा alert\nपासपोर्ट नूतनीकरण न करण्यावरुन कंगनाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल\nबॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला (Kangana Ranaut) आपल्या पासपोर्टच्या...\nचालकाने प्रसंगावधान दाखवत परिसरातील नागरिकांच्या मदतीने विझवली आग\nधुळे : लखनऊ Lakhanau हून मुंबई Mumbai कडे आंबे Mango भरून घेऊन जाताना, धुळ्यातील...\nकर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना ईडीकडून अटक\nनवी मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे Karnala Bank अध्यक्ष...\nकाळी, पांढरी आणि पिवळ्या बुरशीनंतर आता देशात 'हिरव्या' बुरशीचा...\nमुंबई : मागील दीड वर्षांपासून देशात कोरोना Corona विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे....\n बॉलिवूड आणि जाहिरातींमध्ये कामाची संधी शोधत असाल, तर ही...\nमुंबई : बॉलिवूड Bollywood आणि जाहिरातींमध्ये Advesrtising मध्ये काम देण्याच्या...\nअरेरावी करणाऱ्या शिक्षिकेचा वाद चव्हाट्यावर, ग्रामस्थांनी ठोकले...\nमुंबई - कल्याण ग्रामीण भागातील निळजे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिकेच्या अरेरावी...\nगाईंचे अवैधरित्या वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात\nधुळे - धुळे शहरालगत असलेल्या मुंबई - आग्रा महामार्गावर मोहाडी पोलीस ठाण्याचे...\nप्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला गोंदिया रेल्वे...\nगोंदिया - रेल्वेने Railway प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे Passengers मोबाईल...\nराज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीचा शोध आज लागणार\nमुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांच्या मंत्रिमंडळाने विधानपरिषद...\n गेल्या 24 तासात धारावीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही\nमुंबई - राज्यासह मुंबईत Mumbai देखील कोरोनाचा Corona शिरकाव झाला आणि पाहता...\nमुंबईत बेकरीच्या नावाखाली सुरू होता ड्रग्जचा पुरवठा; दोघांना अटक\nमुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने NCB मुंबई Mumbai मध्ये आणखी एक मोठी कारवाई...\nप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा मृत्यू\nमुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते संचारी विजय Sanchari Vijay यांचं बाईक...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/sonakshi-sinhas-lookalike-is-stylish-and-fashionable-best-makeup-artist-from-new-york-467710.html", "date_download": "2021-06-17T02:19:26Z", "digest": "sha1:7IDJ5X3KXTCYZYWCDMJP4ED7EZIHZERW", "length": 13599, "nlines": 256, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nLookalike: स्टाईल आणि फॅशनमध्ये सोनाक्षीपेक्षा कमी नाही तिची कॉपी, न्यूयॉर्कची आहे बेस्ट मेकअप आर्टिस्ट\nअनेक बॉलिवूड कलाकरांप्रमाणेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सारखी दिसणारी सुद्धा एक व्यक्ती आहे. (Sonakshi Sinha's lookalike is stylish and fashionable, Best Makeup Artist from New York)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nअनेक बॉलिवूड कलाकरांप्रमाणेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सारखी दिसणारी सुद्धा एक व्यक्ती आहे. ही व्यक्ती स्टाईल आणि फॅशनमध्ये सोनाक्षीपेक्षा कमी नाही.\nकनिका अरोरा सोनाक्षी सिन्हासारखीच दिसते. कनिका न्यूयॉर्कची बेस्ट मेकअप आर्टिस्ट आहे. सोनाक्षीची स्टाईलही ती बर्‍यापैकी कॉपी करते.\nकाही दिवसांपूर्वी कनिका अरोराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, हे पाहून ती सोनाक्षी सारखीच दिसते हे स्पष्ट झालं.\nविशेष म्हणजे कनिकासुद्धा स्वत: ला सोनाक्षीची कॉपी मानते, म्हणून ती तिच्यासारखं दिसण्यासाठी मेक-अप कॉपी करते.\nकनिकाचे फोटो समोर आल्यावर तिला पहिल्यांदा पाहून सोनाक्षीचे चाहते गोंधळात पडले होते.\nPhoto: ये बारिश भी कुछ कुछ तुम सी है… श्रृती मराठेचे चिंब पावसातील फोटो पाहिलेत का\nफोटो गॅलरी 5 days ago\nLookalike: या टिकटॉक स्टारचा फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल, हसण्यापासून दिसण्यापर्यंत डिट्टो दिव्या भारती\nफोटो गॅलरी 1 week ago\nPHOTOS : 24 हजारांची साडी आणि स्लीवलेस ब्लाऊजमध्ये माधुरीच्या अदा, पाहा फोटो…\nफोटो गॅलरी 1 week ago\nPhotos : साक्षी मलिकचा बिकिनीतील हॉट अंदाज, फोटो पाहून चाहते घायाळ\nफोटो गॅलरी 2 weeks ago\nPHOTOS : हातात वाईन ग्लास, बाथटबमध्ये झोपून निकिता रावलच्या अदा, फोटो पाहून चाहते प्रेमात\nफोटो गॅलरी 2 weeks ago\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nChanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांस���ोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\nनव्याने नोकरी करत असाल तर ITR फायलिंगबाबत या 5 गोष्टी समजून घ्या, कर्जापासून विजा मिळण्यासही मदत\nआता कुलरला गवत लावण्याचा काळ संपला, या कागदाचा उपयोग केल्यानं AC सारखी हवा\nमराठी न्यूज़ Top 9\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\nAries/Taurus Rashifal Today 17 June 2021 | फसवणूक होऊ शकते, विचारांमध्ये सकारात्मकता ठेवा\nLeo/Virgo Rashifal Today 17 June 2021 | गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा, अनावश्यक खर्च होऊ शकतो\nLibra/Scorpio Rashifal Today 17 June 2021 | उत्पन्नाचे स्रोत वाढतील, धनलाभही होऊ शकतो\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2018/10/15/%E0%A4%9C%E0%A4%BF-%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-17T03:05:31Z", "digest": "sha1:QEH6DMR5GJVGJDTF5EN7MUKSR26FWSZT", "length": 19209, "nlines": 242, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "जि.प. पालघरच्या सर्व कार्यालयात स्वच्छतेचा जागर….", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतप��� कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nजि.प. पालघरच्या सर्व कार्यालयात स्वच्छतेचा जागर….\nपालघर : “स्वच्छ पालघर सुंदर पालघर” निर्माण करण्यासाठी सर्व प्रथम शासकीय कार्यलय स्वच्छ असणे आवशक आहे असे मत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.मिलिंद बोरीकर यांनी व्यक्त केले आहे.\nस्वच्छता पंधरवड्या अंतर्गत दि. १३ ऑक्टोबर २०१८ रोजी दुसरा शनिवार शासकीय सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषद पालघरचे सर्व कार्यलय आणि पंचायत समितींमध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थित राहून आपले कार्यलय स्वच्छ करण्याच्या आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते.\nया आदेशाचे पालन करत जि. प. अंतर्गत सर्व विभागां मध्ये सुटीच्या दिवशी उपस्थित राहून सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या कार्यालय स्वच्छ केले. या अभियान अंतर्गत कार्याल्यातील स्वच्छता, परिसर स्वच्छता , अभिलेख वर्गीकरण करून अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट लाऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.\nप्रसंगी पाणी व स्वच्छता आणि सामन्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांनी विविध कार्यालयांना भेट देऊन स्वच्छता मोहिमेची तपासणी केली.\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nभारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा\nआखाती, आफ्रिकन देशातील उद्योगांसाठी महाराष्ट्राच्या पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात संधी – पर्यटनमंत्री जयकुमार रावल\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणात��ल अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2018/10/22/2580/", "date_download": "2021-06-17T02:22:56Z", "digest": "sha1:TQHBO6TSBB6PKDCYENM6QMFIW3TO75GN", "length": 20180, "nlines": 241, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "कुख्यात गुंड फय्याज शेखला अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश.", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमच�� व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nकुख्यात गुंड फय्याज शेखला अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश.\nपनवेल / वार्ताहर : खालापूर येथील नढाळ आदिवासी पाड्यातून सराईत गुन्हेगार फय्याज शेखला अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. अनेक महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. परंतु दोनदा तो पोलिसांवर गोळीबार करून पळाला होता. अखेर शनिवारी तो पोलिसांच्या हाती लागला. फय्याज शेखला पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला होता. यावेळी त्याने पोलिसांवर गोळी झाडून पळण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान प्रती उत्तर म्हणून पोलिसांनी देखील फायरिंग सुरू केली. या चकमकीत पोलिसांनी झाडलेली गोळी गुंड फय्याज शेखच्या पायावर लागल्याने तो जखमी झाला आणि पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या विरोधात राज्यभर 81 गुन्हे दाखल असून त्यापैकी 58 गुन्हे नवी मुंबईत दाखल आहेत. सतत राहण्याची ठिकाणे बदलून व वेशभूषा बदलून पोलिसांना तो चकमा देत होता. चार दिवसांपूर्वी देखील त्याने वसई येथे नवी मुंबई पोलिसांवर गोळीबार करून पळ काढला होता.\nनवी मुंबई पोलिसांना अनेक वर्षांपासून अट्टल साखळी चोर फैयाज शेख हा हवा होता. नवी मुंबईत त्याने तब्बल ५५ साखळ��� चोरी केली होती. हे गुन्हे करीत असताना अनेक ठिकाणी तो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. हाच फैयाज याने खारघर येथे साखळी चोरी केल्याचे ‘सीसीटीव्ही’तून समोर आले.\nनवी मुंबईतील कुख्यात गुंड फय्याज शेखला अटक करू पुहा एकदा नवी मुंबई पोलिसाच्या कामगिरीची सर्व स्तरातून वाहवा होत आहे. पोलीस निरीक्षक विजय कादबाने, शिरीष पवार, संदीप शिदे तसेच तळोजा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय लांडगे याच्या धडाकेंबाज कामगिरीला सलाम \nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nचोरांनी रिक्षातून मोबाईल खेचताना महिलेचा तोल जाऊन खाली पडल्यामुळे गेला होता जीव.. सदर चोरांना नौपाडा पोलिसांनी २४ तासात केली अटक..\nबॅग चोरट्यांची टोळी जेरबंद\nचोरट्याला रहिवाश्यांनी रंगेहात पकडले… रहिवाश्यावर केला हल्ला\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/sexual-exploitation-of-a-young-woman-misleading-mastermind-was-arrested-from-bhandara/", "date_download": "2021-06-17T02:09:01Z", "digest": "sha1:M33JRU6CUZTTYLPIAC3MQVZXJHDXD3R6", "length": 11964, "nlines": 153, "source_domain": "policenama.com", "title": "80 कोटीच्या नोटांचा पाऊस पाडण्याच्या भूलथापा देऊन 21 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार; भामट्या मांत्रिकाला अटक - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\n80 कोटीच्या नोटांचा पाऊस पाडण्याच्या भूलथापा देऊन 21 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार; भामट्या मांत्रिकाला अटक\n80 कोटीच्या नोटांचा पाऊस पाडण्याच्या भूलथापा देऊन 21 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार; भामट्या मांत्रिकाला अटक\nवर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – 21 वर्षीय तरुणीला पैशाचे अमिष दाखवून 80 कोटीच्या नोटांचा पाऊस पडतो, अशा भूलथापा देऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या भामट्या मांत्रिकाला पोलिसांनी भंडारा येथून अटक केली आहे. हिंगणघाटमधील येरणगाव येथे काही दिवसापूर्वीच हा प्रकार समोर आला होता. यापूर्वी या प्रकरणात 7 जणांना अटक केली होती. आता या भामट्यांचा म्होरक्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिनेश उर्फ सर्वोत्तम झाडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, पिडित तरुणीच्या डोक्यावरील पितृछत्र हिरावले आहे. आई आणि नातलग तिचा सांभाळ करतात. पीडितेने आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण वर्ध्यात केले. दरम्यान पीडितेच्या आई आणि काकाच्या संपर्कात बालू मंगरूळकर ही व्यक्ती आली. त्याने मांत्रिक देखील जोडला. आपल्यावरील कर्ज फेडता येईल, आपण मालामाल होवू असे अमिष त्याने पिडितेची आई आणि काकांना दाखवले.\nत्यांनीही त्या अमिषाला बळी पडले. पीडितेला भूलथापा देत येरणगाव, नांदगाव शिवारात निर्जनस्थळी नेऊन विवस्त्र करून शरिराला लिंबू लावण्याचा प्रकार केला. पीडितेने याला विरोध करून तेथून पळ काढला. मात्र, तिच्या आईने तिला धमकावून पुन्हा पीडितेला जबरदस्तीने असे प्रयोग वारंवार करायला भाग पाडले. या त्रासाला कंटाळून पीडिता बेपत्ता झाली होती. तिने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.\nCoronavirus : अखेर माझ्या वडिलांना सगळ्यांनी मारून टाकलच ; मुलाचा आक्रोश\n मुळा धरणाच्या कालव्यात बुडून वृद्धाचा मृत्यू\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nCovid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात…\n प्रियकराच्या मित्रांनी शरीसंबंधांसाठी केली…\nदारूचे दुकान उघडताच आनंदाने बेभान झाला ‘हा’…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या…\nराज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यांत कोरोनाचा धोका कायम; वैद्यकीय…\nSpa Center in pimpri chinchwad | स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या…\nTheur Road Accident in Pune | थेऊर रस्त्यावर दाम्पत्याच्या दुचाकीला…\nCorona Vaccination | मोदी सरकारनं कोविशील्ड लशीबाबतचा ‘तो’ निर्णय तज्ज्ञांना अंधारात ठेवून घेतला\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं…\nकोरोनाने संक्रमित लोकांवर व्हॅक्सीनचा वेगळा परिणाम, शास्त्रज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/mysterious-stone-pots-still-exists-here-so-far-no-scientist-has-been-able-to-unravel-the-mystery/", "date_download": "2021-06-17T02:17:06Z", "digest": "sha1:4KOYZ74SH37IRLFYGBIZF4YC3JAO6XTS", "length": 9050, "nlines": 77, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates दक्षिण आशियातील लाओस देशातील 'रहस्यमय' दगडी भांडी, आतापर्यंत वैज्ञानिकही उलगडू शकले नाही गुपित", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nदक्षिण आशियातील लाओस देशातील ‘रहस्यमय’ दगडी भांडी, आतापर्यंत वैज्ञानिकही उलगडू शकले नाही गुपित\nदक्षिण आशियातील लाओस देशातील ‘रहस्यमय’ दगडी भांडी, आतापर्यंत वैज्ञानिकही उलगडू शकले नाही गुपित\nपृथ्वीवर अनेक अशा गोष्टी आहे ज्या रहस्यमय आहे. ज्याचे गुपित कधीच समोर आलं नाही. अशाच काही गोष्टीचे रहस्य शोधण्यासाठी वैज्ञानिकांनी फार प्रयत्न केला मात्र त्यांना यात यश आले नाही. या निसर्गात अशा काही गोष्टी आपल्या दिसतात ज्यामुळे आपण चकीत होऊन जातो. आजही बर्मुडा ट्रान्गल विषयी अनेक गोष्टी आपल्या ऐकायला मिळतात. अनेकवेळा याविषयी चर्चा होतांना बघायला मिळते. मात्र आजही ही जागा रहस्यमय आहे. तसेच आज आपण जाणून घेणार आहोत एका रहस्यमय जागेविषयी आशियाई देश लाओस एक अशी जागा आहे, ज्याला ‘प्लेन ऑफ जार’ म्हणजेच ‘जारचे मैदान’ म्हणतात. येथे मोठ्या दगडांनी बनविलेली हजारो रहस्यमय भांडी आहेत, जी संपूर्ण जगाला चकित करतात. तसेच लाओसच्या झियांगखुआंग प्रांतात अशा प्रकारच्या 90 पेक्षा जास्त जागा आहेत जिथे 400 पेक्षा जास्त दगडी पाट्या आहेत. बर्‍याच भांड्यांच्या वरच्या बाजूला दगडाचे झाकणही आहे. असे म्हणतात. की या मॅटची उंची एक ते तीन मीटर पर्यंत आहे. तसेच 1964 ते 1973 अमेरिका आणि व्हिएतनाम युद्धादरम्यान अमेरिकन हवाई दलाने झियांगखुआंग प्रांतात 260 दशलक्षाहून अधिक क्लस्टर बॉम्ब सोडले होते. यातील बरेच बॉम्ब असे होते की त्यांचा स्फोट अजूनही झाला नाही, बॉम्ब अजूनही जिवंत अवस्थेत आहेत. तसेच पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मतानुसार ही भांडी हजारो वर्षापुर्वीची असून लोह युगातील आहेत. तथापि त्या काळी हे का बनवले गेले असावी याचे रहस्य आजही स्पष्ट झालेले नाही. मात्र काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ही भांडी अंत्यसंस्काराच्या वेळी ते अस्थि कलश म्हणून वापरले गेले असावी. या रहस्यमय आणि अनोख्या जागेला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाचा ��र्जा प्राप्त झाला असून लाओस सरकारने यासाठी खूप आधी अर्ज केला होता, त्यानंतर 6 जुलै 2019 रोजी वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये त्याचा समावेश करण्यात आला. हे स्थान युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात अनन्य आणि रहस्यमय असल्याचे समजले गेले आहे.\nPrevious या दुर्मिळ वनस्पतीचा आकार हा गणेशमूर्ती सारखा\nNext कुलभूषण जाधव प्रकरणी अखेर पाकिस्तान झुकला\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolhapur-mushrooms.in/2021/05/blog-post_6.html", "date_download": "2021-06-17T02:52:32Z", "digest": "sha1:IH6JBRYTRTE427UBNU6X3LXTZE4ZZN2R", "length": 6304, "nlines": 110, "source_domain": "www.kolhapur-mushrooms.in", "title": "ऑनलाइन वेबिनार | मश्रूम शेतीव्यवसाय व संधी | ०८ मे २०२१ , शनिवार | सकाळी ११ ते १ | Online Mushroom Training", "raw_content": "\nHomeoyster mushroomfarmsऑनलाइन वेबिनार | मश्रूम शेतीव्यवसाय व संधी | ०८ मे २०२१ , शनिवार | सकाळी ११ ते १ | Online Mushroom Training\nऑनलाइन वेबिनार | मश्रूम शेतीव्यवसाय व संधी | ०८ मे २०२१ , शनिवार | सकाळी ११ ते १ | Online Mushroom Training\nऑनलाइन वेबिनार \"मश्रूम शेतीव्यवसाय व संधी\" यामध्ये व्यावसायिक मश्रूम शेती कशी करावी याबद्दल माहिती दिली जाईल.\nमशरूम लर्निंग सेंटर ग्रुप जवळपास 3 वर्षापासून व्यावसायिक मशरूम शेती कशी करावी याचे प्रशिक्षण घेत आले आहे.\nहे घेण्याचे कारण म्हणजे सर्वसामान्य���ंना याचा फायदा व्हावा.\nकमी गुंतवणूक मध्ये अधिक फायदा हा मुद्दा मशरूम शेतीस लागू होतो.\nकोणासाठी- विद्यार्थी , बेरोजगार तरुण तरुणी, व इतर इच्छुक लोकांसाठी\n-दिनांक: ०८ मे २०२१ , शनिवार\n-वेळ: सकाळी ११ ते १\nयामध्ये खालील मुद्द्यांवर चर्चा केली जाईल:\n• मशरूम शेती म्हणजे काय\n• मश्रूम शेती कोणी करावे\n• मशरूम शेती व्यावसायिक कशी करावी\n• मश्रुमचे औषधी फायदे\n• मशरूम शेती करण्याचे फायदे\n• मश्रूम शेती साठी लागणारी गुंतवणूक\n• मश्रूम शेती साठी लागणारी जागा व ती जागा कशी तयार करावी\n• मश्रूमचे प्रकार कोणते आहेत\n• मश्रूम साठी लागणारे साहित्य व साधने\n• मश्रूम लागवड पद्धती : धिंगरी, गनोडर्मा , शित्ताके, दुधी\n• गनोडर्मा मश्रूम शेती करण्याची पद्धत\n• मश्रूमशेती मध्ये असणारे किडे व रोगराई\n• मश्रूमशेती करताना घ्यवयाची काळजी\n• मश्रूम मार्केटिंग कशी करावी\n• मश्रूम फ्रेश विकायचे कि सुक्के व इतर पर्याय\n• मश्रूम शेती संबंधित इतर व्यवसाय\n• व इतर शंका आणि माहिती\n-नोंदणी शुल्क-५०० / प्रती व्यक्ती\n-प्रमाणपत्रे व बुकलेट दिली जाईल\nनोंदणी करण्यासाठी ५०० रुपये गुगल पे किंवा फोन पे करा\nनोंदणी केल्यावर वेबिणार लिंक इमेल केली जाईल.\nनोंदणी करण्यासाठी संपर्क साधा- 9923806933, 9673510343\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AD", "date_download": "2021-06-17T03:28:27Z", "digest": "sha1:KSQYMQXHE7NSQBNHR3ZKKALOIGZYSHVF", "length": 13352, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ - विकिपीडिया", "raw_content": "\nसर्वसाधारणपणे आढळून येणारी सहा लेणीजन्य भूरूपे\nअमेरिकेतील कार्ल्सबॅड कॅव्हर्न्स गुंफांतील 'विचेस फिंगर' नावाचा ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ\nऊर्ध्वमुखी लवणस्तंभ हे एकप्रकारचे गुहांच्या तळावर तयार होणारे भूरूप असते. गुहेच्या छतावरून गळणाऱ्या क्षारयुक्त द्रवांतील क्षारांच्या निक्षेपणामुळे त्यांची निर्मिती होते. खनिजे, लाव्हारस, कोळसा, वाळू इ. सारख्या अनेक पदार्थांपासून ते निर्माण होऊ शकतात.[१][२]\nगुहेच्या छतावर अशाच प्रक्रियेमुळे तयार होणाऱ्या भूरूपाला अधोमुखी लवणस्तंभ म्हणतात\n१ निर्मिती आणि प्रकार\n१.१ चुनखडीचे ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ\n१.२ लाव्हारसाचे ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ\n१.४ कॉंक्रीटचे ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ\nसर्वसाधारणपणे ऊर्ध्वम��खी लवणस्तंभ चुनखडकाच्या गुहांमध्ये आढळून येतात.[३] भूपातळीखालच्या गुहांमध्ये ठराविक पी.एच.चे (pH) (आम्लतेचा निर्देशांक) वातावरण असेल तरच त्यांची निर्मिती होते. क्षारयुक्त पाण्याच्या द्रावणांच्या निक्षेपण कार्यामुळे ते तयार होतात. चुनखडी हे या प्रक्रियेत सहभागी होणारे मुख्य क्षार आहे. पाण्यात कार्बन डायअाॅक्साईड वायू विरघळलेला असेल तर त्याची चुनखडकांशी अभिक्रिया होऊन कॅल्शियम बायकार्बोनेटचे द्रावण तयार होते.[४]\nकधीकधी अधोमुखी लवणस्तंभ आणि ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ लांबीने वाढून एकमेकांस मिळतात आणि तळापासून छतापर्यंत एकसंध चुनखडीचे स्तंभ तयार होतात.\nमानवाच्या त्वचेशी संपर्क झाल्यास त्वचेतील स्निग्धपदार्थांमुळे लवणस्तंभांच्या पृष्ठभागाच्या पृष्ठताणात बदल घडू शकतो आणि पुढील वाढेवर परिणाम होऊ शकतो. तसेच रंगातही फरक पडू शकतो.\nलाव्हा नलिकांमध्ये सक्रिय लाव्हारस असल्यास ऊर्ध्वमुखी लवणस्तंभांची निर्मिती होऊ शकते. चुनखडीच्या ऊर्ध्वमुखी लवणस्तंभांसारख्याच प्रक्रियेमुळे लाव्हारसाचे ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ तयार होतात. पण लव्हारसाचे लवणस्तंभ अतिशय जलद गतीने, म्हणजेच काही तासांत, दिवसांत किंवा आठवड्यांत निर्माण होतात. याउलट चुनखडीचे ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ निर्माण व्हायला हजारो वर्ष लागतात. लाव्हारस थंड होऊन त्याचा प्रवाह थांबला की ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ वाढायचे थांबतात. म्हणून तुटलेला लाव्हारसाचा ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ पुन्हा उगवत नाही.[१] लाव्हा नलिकेच्या तळावर पडणारा लाव्हारस हा बहुतेक वेळा प्रवाहाबरोबर वाहून जातो, त्यामुळे लाव्हारसाचे ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ दुर्मिळ असतात.\nकित्येक गुहांमध्ये ऋतुमानानुसार ऊर्ध्वमुखी बर्फस्तंभ दिसून येतात.[५] भूपृष्ठावरील पाण्याची गुहेमध्ये गळती झाल्यास तापमान द्रवणांकाखाली असले तर तळावर पडणारे पाणी गोठते आणि ऊर्ध्वमुखी बर्फस्तंभ तयार होतात. पाण्याचे बाष्प गोठूनही असे बर्फस्तंभ निर्माण होऊ शकतात.[६] ऊर्ध्वमुखी बर्फस्तंभ काही तासांत किंवा दिवसांतच तयार होतात. गुहेतील जास्त उष्ण हवा हलकी असल्यामुळे छताजवळ जाते, त्यामुळे ऊर्ध्वमुखी बर्फस्तंभांपेक्षा अधोमुखी बर्फस्तंभ दुर्मिळ असतात.\nचुनखडीप्रमाणेच बर्फाचेही छतापासून तळापर्यंत एकसंध स्तंभ तयार होऊ शकतात.\nकॉंक्रीटच्य��� छतांवर आणि फरशीवर अनुक्रमे अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ निर्माण होऊ शकतात. गुहेतील लवणस्तंभापेक्षा त्यांची वाढ जास्त जलद गतीने होते. [citation needed]\n'कोव्ह्ज दार्टा' गुहांमधील 'क्वीन अाॅफ काॅलम्स', मॅलर्का, स्पेन\n'कोव्ह्ज दार्टा' गुहा, मॅलर्का, स्पेन\nग्विलिन, चीन येथील 'सेव्हन स्टार' गुहा\nखेकड्याच्या कवचासारखा ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ, जेनोलन गुहा, न्यू साउथ वेल्स, अाॅस्ट्रेलिया\n'वेडिंग केक' नावाचा ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ, एबरस्टॅट, बॅडेन-वुर्टेनबर्ग, जर्मनी\n'कॅस्टेलाना ग्राॅट' ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ, ॲप्युलिया, इटली\nसंदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०५:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/shaikh-hasan-harun-passed-away/", "date_download": "2021-06-17T02:08:35Z", "digest": "sha1:NCCEOIZVJGGRCZ5USLV4LM2HERICDTPQ", "length": 9695, "nlines": 157, "source_domain": "rashtramat.com", "title": "माजी सभापती शेख हसन हरूण यांचे निधन - Rashtramat", "raw_content": "\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nऍड उदयसिंह पाटील उंडाळकरांचा संस्थांपक पॅनेलला पाठिंबा\nशिपायाचा कारनामा; गावच्या विहिरीत टाकली पोताभर ‘टीसीएल’\n‘राम मंदिरा’वरुन शिवसेना – भाजपा आमने-सामने\n‘शापोरा’ बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित\n‘आप देणार घरपोच जीवनावश्यक सुविधा’\nHome/गोवा /माजी सभापती शेख हसन हरूण यांचे निधन\nमाजी सभापती शेख हसन हरूण यांचे निधन\nगोव्याचे माजी सभापती शेख हसन हरूण यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू होते. ते 84 वर्षांचे होते. गोव्याच्या विधानसभेत पोहोचलेले मुस्लीम समाजाचे एकमेव नेते म्हणून हरूण ओळखले जातात. कारण त्यांच्या आधी किंवा त्यांच्या नंतर आतापर्यंत मुस्लीम समाजातून एकही आमदार झाला नाही.\nप्रथितयश संपादित वकील असलेल्या हरुण यांनी काँग्रेसच्या तिकिटावर १९७७ साली मुरगावमधून निवडणूक लढवली आणि आमदार झाले. त्यानंतर ते सातत्याने पाचवेळा आमदार झाले. १९८० ते ८४ काळात ते कायदा व महसूलमंत्री होते. तर १९८५-८९ काळात कॅबिनेट मंत्री होते. १९९१-९५ या काळात ते विधानसभेचे सभापती होते. त्यानंतर १९९९-२००२ दरम्यान राज्याचे उद्योगमंत्री म्हणून त्यांनी काम सांभाळले होते.\nकाँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या हरूण यांनी विधानभेत स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली होती. नंतरच्या काळात काँग्रेस नेत्यांशी मतभेद झाल्यानं त्यांनी शेख हसन इंडियन नॅशनल काँग्रेस हा पक्ष काढला. कालांतराने त्यांनी भारतीय जनता पार्टीत हा पक्ष विलिन केला.\n'भाजपमुळेच राज्यात बेकायदा चित्रीकरण सुरु'\n'कोविड'शी लढण्यासाठी 'या' कंपनीची कर्मचाऱ्यांना कोटींची मदत\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\n‘शापोरा’ बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित\n‘आप देणार घरपोच जीवनावश्यक सुविधा’\n‘आमदारांनी केला फक्त स्वतःचा विकास; मतदारसंघाचा नाही’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डो���ी ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/raj-thackerays-phone-conversation-with-uddhav-thackeray-cm-approves-filming-in-the-state-nrdm-132774/", "date_download": "2021-06-17T03:22:42Z", "digest": "sha1:I7YOK52TRPFV556XX67WL2L7OZ2SDPGJ", "length": 12358, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Raj Thackeray's phone conversation with Uddhav Thackeray, CM approves filming in the state ... nrdm | राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा, राज्यात चित्रीकरणाला मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी... | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\n‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nमुंबईराज ठाकरेंची उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा, राज्यात चित्रीकरणाला मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी…\nमालिका निर्माते आणि वाहिन्यांचे प्रमुख यांनी जर कडक निर्बंध पाळून, बायो बबलमध्ये चित्रीकरण कसं करणार यासंदर्भातला प्रस्ताव दिला तर त्यांना मंजुरी देता येईल, असं ठोस आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं राज ठाकरेंनी आज जाहीर केलं.\nमुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मनोरंजन क्���ेत्रातील मान्यवरांसोबत झालेल्या चर्चेनंतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर अनेक समस्या आहेत, पण सध्या राज्यात चित्रीकरण पुन्हा सुरु होणं हे महत्त्वाचं आहे. टीव्ही मालिकांचं चित्रीकरण इतर राज्यात सुरु आहे. मालिका निर्माते आणि वाहिन्यांचे प्रमुख यांनी जर कडक निर्बंध पाळून, बायो बबलमध्ये चित्रीकरण कसं करणार यासंदर्भातला प्रस्ताव दिला तर त्यांना मंजुरी देता येईल, असं ठोस आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं राज ठाकरेंनी आज जाहीर केलं.\nकाेराेनाच्या महामारीत मदत करायचे साेडून भाजप केवळ राजकारण करण्यात मग्न; नाना पटाेलेंची टीका\nदरम्यान सूत्राच्या माहितीनुसार 24 मे दरम्यान राज्यात चित्रीकरणाला परवानगी मिळू शकते. राज ठाकरेंच्या या मागणीला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती मिळाली आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/the-growth-of-the-baby-outside-the-uterus-rare-surgery-saves-life-as-mothers-life-is-in-danger-nrab-140847/", "date_download": "2021-06-17T02:24:51Z", "digest": "sha1:D3VHGARVEZYWKYC5OXDHG5SCC3OVJUMJ", "length": 20677, "nlines": 183, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The growth of the baby outside the uterus; Rare surgery saves life as mother's life is in danger nrab | गर्भाशयाच्या बाहेर झाली बाळाची वाढ ; आईच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने दुर्मिळ शस्त्रक्रिया करून वाचवले प्राण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nमुंबईगर्भाशयाच्या बाहेर झाली बाळाची वाढ ; आईच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने दुर्मिळ शस्त्रक्रिया करून वाचवले प्राण\nबाळाची पूर्ण वाढ होईपर्यंत ते आईच्या आतड्यांमधून पोषणतत्त्वे घेते. त्यामुळे आतडे आणि रक्तवाहिन्या फुटून पोटात रक्तस्राव सुरू झाला होता, तसेच रक्ताच्या गाठीही झाल्या होत्या. शोभाच्या पोटामध्ये जवळपास दीड लिटरपेक्षा जास्त रक्तस्राव झाला होता. हिमोग्लोबिनची पातळी ही ५ ग्रॅमपेक्षा खाली आली होती.\nमुंबई : मातेच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये नैसर्गिकरित्या बाळाची वाढ होते. परंतु शहापूरमधील एका महिलेच्या चक्क गर्भाशयाच्या पिशवी बाहेर बाळाची वाढ (प्रायमरी अ‍ॅबडॉमिनल प्रेगन्सी) झाली होती. गर्भाशयाच्या पिशवीच्या बाहेर बाळाची वाढ झाल्याने बाळ आणि आई या दोघांच्याही जीवाला धोका निर्माण झाला होता. कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये महिला व प्रसूतिगृह विभागाच्या प्रमुख डॉ. राजश्री कटके आणि त्यांच्या टीम���े शर्थीचे प्रयत्न करत महिलेच्या पोटातील मृत बाळ काढून तिचे प्राण वाचले.\nदरम्यान, अशा प्रकारची परिस्थिती कोट्यावधीमध्ये एकाच्या बाबतीत घडते. आतापर्यंत जगामध्ये अशाप्रकारे फक्त २४ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.शहापूरपासून १० किलोमीटरवर असलेल्या रास गावातील रहिवासी असलेले सुभाष बांगारी (वय ३५) हे महावितरणमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कामाला आहेत. त्यांची पत्नी शोभा बांगारी ही चार महिन्यांची गर्भवती होती. २८ मे रोजी शोभा यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे त्यांना स्थानिक डॉक्टरकडे दाखवले. शोभा गर्भवती असल्याने डॉक्टरांनी तातडीने सोनोग्राफी करण्यास सांगितले. सोनोग्राफीमध्ये डॉक्टरांना शोभाच्या पोटातील बाळाची वाढ ही गर्भाशयाच्या पिशवीऐवजी बाहेर झाली असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने त्यांना ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यास सांगितले. कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना रुग्णालयात पोहोचण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पोहोचल्यानंतर तेथे कोरोनाचे असलेले रुग्ण, रुग्णाची गंभीर परिस्थिती आणि डॉक्टर उपलब्ध नसल्याने शोभा हिला तातडीने जे.जे. रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यामुळे सुभाष यांनी पत्नी शोभा हिला घेऊन रात्री २ वाजता जे.जे.रुग्णालय गाठले. तोपर्यंत तिच्या पोटामध्ये प्रचंड दुखू लागले होते. शोभाच्या सोनोग्राफीचा अहवाल पाहून अतिदक्षता विभागातील डॉक्टरांनी तातडीने स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या प्रमुख डॉ. राजश्री कटके यांना संपर्क साधला. त्यांनी तातडीने रुग्णालायत धाव घेतली. रुग्णाचे सोनोग्राफी अहवाल आणि अन्य काही चाचण्या केल्यानंतर बाळाची वाढ गर्भाशयाच्या पिशवीऐवजी पोटातील आतड्यांमध्ये झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. शोभाच्या पोटातील बाळ हे तिच्या आतड्या आणि प्लासेंटा याला जोडले गेले होते. यातूनच त्याला पोषणतत्त्वे आणि आहार मिळत होता.\nअशा परिस्थितीमध्ये बाळाची पूर्ण वाढ होईपर्यंत ते आईच्या आतड्यांमधून पोषणतत्त्वे घेते. त्यामुळे आतडे आणि रक्तवाहिन्या फुटून पोटात रक्तस्राव सुरू झाला होता, तसेच रक्ताच्या गाठीही झाल्या होत्या. शोभाच्या पोटामध्ये जवळपास दीड लिटरपेक्षा जास्त रक्तस्राव झाला होता. हिमोग्लोबिनची पातळी ही ५ ग्���ॅमपेक्षा खाली आली होती. ही पातळी साधारणपणे १२ ग्रॅमपर्यंत असणे आवश्यक आहे. अशा प्रकरणामध्ये रक्तस्राव झाल्यास बाळाचा आणि आईच्या जीवाला धोका निर्माण होऊन त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता डॉ. राजश्री कटके यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.\n….शर्थीचे प्रयत्न करत जीव वाचवला\nआपले सर्व कसब पणाला लावत डॉ.राजश्री कटके आणि त्यांच्या टीमने तब्बल तीन तास शस्त्रक्रिया करून शोभाचे प्राण वाचवले. शस्त्रक्रियेनंतर शोभाला ५ दिवस आयसीयूमध्ये ठेवले होते. शोभाची प्रकृती आता उत्तम असल्याचे डॉ. कटके यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेत ही डॉ. राजश्री कटके यांनी दीड वर्षात अनेक किचकट व अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.\nजे. जे. मधील डॉक्टरांचे आभार\nडॉक्टरांनी सोनोग्राफी केल्यानंतर तातडीने मोठ्या रुग्णालयात नेण्यास सांगितल्याने पायाखालची जमीन सरकली होती. मात्र जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळेवर व तातडीने उपचार करून माझ्या पत्नीचे प्राण वाचवल्याचे शोभाचे पती सुभाष बांगारी यांनी सांगितले.\nडॉ. राजश्री कटके या एक उत्तम डॉक्टर असून, आजवर त्यांनी अनेक किचकट व अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.\n- डॉ. रणजित माणकेश्वर, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय\n“गर्भाशयाच्या पिशवीच्या बाहेर बाळाची वाढ होणे हा अत्यंत दुर्मिळ प्रकार आहे. त्यातच शोभाच्या पोटातील आतड्या आणि रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव झाला होता. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. माझे सर्व कौशल्य पणाला लावून यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून शोभाचे प्राण वाचवल्याबद्दल आनंद वाटत आहे.”\n– डॉ. राजश्री कटके, स्त्री रोग व प्रसूती विभाग प्रमुख, जे.जे. रुग्णालय\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा ��ोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_11.html", "date_download": "2021-06-17T03:02:15Z", "digest": "sha1:LOOIAS7JPPQOU5NGVZNWFYYLUEYN7AD2", "length": 10350, "nlines": 82, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "भिवंडी शहरात भंगाराच्या गोदामाला लागली भीषण आग, साडेतीन तासाने आटोक्यात आणण्यास अग्निशामक दलाला आले यश... - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / भिवंडी / भिवंडी शहरात भंगाराच्या गोदामाला लागली भीषण आग, साडेतीन तासाने आटोक्यात आणण्यास अग्निशामक दलाला आले यश...\nभिवंडी शहरात भंगाराच्या गोदामाला लागली भीषण आग, साडेतीन तासाने आटोक्यात आणण्यास अग्निशामक दलाला आले यश...\nभिवंडी दि 4 (प्रतिनिधी ) शहरातील खंडूपाडा - अवचित पाडा इथं मध्यरात्री एकच्या सुमारास भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली असून यामध्ये यंत्रमाग कारखान्यातून भंगारमध्ये निघणारा कच्चा कपडा, कोम, धागा, लोचन जळून खाक झाले असून दोन अग्निशामक दलाच्या गाड्या आणि दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले होऊन अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिक नागरिक यांनी आग विझवण्याचे प्रयत्न करीत साडेतीन तासाने ही आग आटोक्यात आणली आहे .\nदरम्यान परिसरात उंच आगीचे आणि धुराचे लोण पसरत होते त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे कारण समजू शकले नाही मात्र यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे महत्वाची बाब म्हणजे भिवंडी महापालिकेच्या अग्निशामक दलाचे प्रमुख एक तास उशीरा गेल्याने आग जास्त भडकून न���कसान झाले आहे वेळीच गेले असते तर आग लवकर आटोक्यात आली असती असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे ...\nभिवंडी शहरात भंगाराच्या गोदामाला लागली भीषण आग, साडेतीन तासाने आटोक्यात आणण्यास अग्निशामक दलाला आले यश... Reviewed by News1 Marathi on June 04, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/cvc/", "date_download": "2021-06-17T02:25:23Z", "digest": "sha1:3D5P5OCRS4TTHDNKYLZ3A2WDCQZBATDN", "length": 7508, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "CVC Archives - बहुजननामा", "raw_content": "\nसामान्य जनतेला आजपासून दिली जाईल कोरोना लस, खासगी हॉस्पीटलमध्ये 250 रुपयांना पहिला डोस, जाणून घ्या कसे करायचे रजिस्ट्रेशन\nनवी दिल्ली : कोरोना व्हायरसविरूद्ध लसीकरण अभियानांतर्गत सामान्य जनतेला सोमवारपासून लस देण्यास सुरूवात होईल. सामान्य जनतेत 60 वर्षांपेक्षा जास्त आणि ...\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनाम��ळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nसामान्य जनतेला आजपासून दिली जाईल कोरोना लस, खासगी हॉस्पीटलमध्ये 250 रुपयांना पहिला डोस, जाणून घ्या कसे करायचे रजिस्ट्रेशन\nPune Rural Police | लोणावळा, मुळशी, सिंहगड ठिकाणी फिरणार्‍या पर्यटकांवर पुणे ग्रामीण पोलिसांची ‘दंडात्मक’ कारवाई\nलॉकडाऊन उघडताच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं दिला वाहन चालकांना इशारा\nगुन्हे शाखेकडून तडीपार गुंड शफ्या खानला येरवडा गावठाण परिसरातून अटक; शफिकवर 13 गंभीर गुन्ह्यांची नोंद\nKolhapur News | अजित पवारांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची भेट\nBJP ला 750 कोटी देणगी देणारे ‘ते’ कोण उद्योगपतींच्या चाव्या भाजपच्या व्यापारी मंडळाकडे उद्योगपतींच्या चाव्या भाजपच्या व्यापारी मंडळाकडे \nCovid Update : 76 दिवसानंतर आढळल्या कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात 2726 रूग्णांचा झाला मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/fertilizers-have-been-declared-as-essential-commodity/", "date_download": "2021-06-17T01:58:33Z", "digest": "sha1:6WHR5MNYENTFXZ3EYJ5ZZQV6FDGJYCII", "length": 8078, "nlines": 84, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "खतांचा अत्यावश्यक वस्तूंमध्ये समावेश", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nखतांचा अत्यावश्यक वस्तूंमध्ये समावेश\nनवी दिल्ली: शेतकऱ्यांना खताचा पुरेसा आणि योग्य पुरवठा व्हावा यासाठी सरकारने त्याला अत्यावश्यक वस्तू म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना खताचा पुरेसा पुरवठा होत असून प्रमाणित मानकांनुसार नसलेल्या खतांची विक्���ी किंवा उत्पादन यावर बंदी घालण्यात आली आहे.\nशेतकऱ्यांना या कायद्यानुसार निश्चित मानकांप्रमाणे दर्जेदार खताचा पुरेसा पुरवठा व्हावा हे सुनिश्चित करणे राज्य सरकारांची जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले. खत नियंत्रण कायद्याच्या आदेशात यासाठी पुरेशा तरतुदी असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर शिक्षा होऊ शकते. छापील किंमतीपेक्षा जास्त पैसे घेणाऱ्या व्यापाऱ्यांवरही कारवाई करण्याची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले. कुठल्याही राज्य सरकारकडून खतांच्या अनधिकृत विक्रीविषयी कुठलीही माहिती नाही असे राव इंद्रजित सिंह यांनी आज लोकसभेत सांगितले.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर���भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A6", "date_download": "2021-06-17T01:35:58Z", "digest": "sha1:CFIJOQGYC35KDMY5APLF76J4UGGUABUV", "length": 4795, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "तैमुरी वंश - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(तीमुरीद या पानावरून पुनर्निर्देशित)\nतैमुरी वंश किंवा गुरकानी वंश हा मध्ययुगातील सुन्नी मुस्लिम राजवंश होता.[१] याची मुळे तुर्कस्तान आणि मोंगोलियात होती.[२][३][४][५] हे तैमूरलंग आणि चंगीझ खानचे वंशज होते.[६] [७] हा वंश फारसी संस्कृतीने प्रभावित होता.][२][८] या वंशाने इराणमध्ये तैमुरी साम्राज्य (१३७०-१५०७) आणि भारतामध्ये मुघल साम्राज्य (१५२६-१८५७) ही दोन महासाम्राज्ये स्थापन केली.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०१९ रोजी २०:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/national-international/covid-19-more-than-1000-railway-workers-are-affected-every-day", "date_download": "2021-06-17T01:40:36Z", "digest": "sha1:ZLYKUXIJN5OP6V5AFJ4HNYZASM2VGW56", "length": 3639, "nlines": 47, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "covid 19 : More than 1,000 railway workers are affected every day", "raw_content": "\nदररोज 1 हजारांहून अधिक रेल्वे कर्मचारी होताहेत करोना बाधित\nनवी दिल्ली - देशात करोनाचे थैमान सुरुच असून भारतीय रेल्वेच्या कर्मचार्‍यांनाही मोठ्या प्रमाणात करोनाचा संसर्ग होत आहे. भारतीय रेल्वेमध्ये दररोज 1000 हून अधिक करोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. त्याचप्रमाणे आता पर्यंत 1 हजार 952 भारतीय रेल्वे कर्मचार्‍यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.\nरेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा म्हणाले, करोना काळात भारतीय रेल्वेची अवस्था सुद्धा देशातील इतर राज्यांप्रमाणेच आहे. भारतीय रेल्वेचे कर्मचारी करोनाचा सामना करत आहेत. आम्ही या काळात लोकांना हवी ती मदत करत आहोत. पण आमची परिस्थितीही दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.\nभारतीय रेल्वे त्यांच्या कर्मचार्‍यांची पुरेपूर काळजी घेत आहेत. त्यांना आवश्यक असणार्‍या सर्व वैद्यकिय सुविधा पुरवत आहोत. 4 हजार रेल्वे कर्मचारी त्याचबरोबर कुटुंबीय रेल्वे रुग्णालयात उपचार घेत आहेत. रेल्वेच्या रुग्णालयात चादरींची संख्या वाढण्यात आली आहे त्याचबरोबर रुग्णालयात ऑक्सिजन देखिल बसवण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वेचे सर्व कर्मचारी लवकर बरे होतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/dhananjay-munde-genuine-man-party-will-make-right-decision-said-rohit-pawar-398175", "date_download": "2021-06-17T03:24:46Z", "digest": "sha1:B5TJRUEVVNZOCO44FHSZJ4AUKQ2ELI6B", "length": 18719, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धनंजय मुंडे Genuine माणूस, पक्ष योग्य निर्णय घेईल : रोहित पवार", "raw_content": "\n''मुंडेविरोधात जर कोणी व्यक्ती षडयंत्र करत असेल तर, त्यात खोलात जाण्याची गरज आहे. त्यांच्या मनात खोट असती तर ते व्यक्त झाले नसते, पण ते व्यक्त होतात याचा अर्थ समजून घ्यायला हवा की ती व्यक्ती जेन्युयन आहे''\nधनंजय मुंडे Genuine माणूस, पक्ष योग्य निर्णय घेईल : रोहित पवार\nबारामती : ''धनंजय मुंडे यांचा प्रश्न हा वैयक्तिक स्वरुपाचा आहे, यात तपास सुरु आहे, पोलिस तपास करीत आहेत. जो पर्यंत सर्व तपास पूर्ण होत नाही तो पर्यंत या विषयावर बोलणे उचित होणार नाही. पक्षाचे नेते या बाबत योग्य निर्णय करतील. मात्र धनंजय मुंडे यांनी स्वतःहून सर्व परिस्थिती सर्वांसमोर ठेवली आहे. त्यामुळे जे 'जेन्युयन' आहेत, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.\n''मुंडेविरोधात जर कोणी व्यक्ती षडयंत्र करत असेल तर, त्यात खोलात जाण्याची गरज आहे. त्यांच्या मनात खोट असती तर ते व्यक्त झाले नसते, पण ते व्यक्त होतात याचा अर्थ समजून घ्यायला हवा की ती व्यक्ती जेन्युयन आहे.'' असेही ते म्हणाले.\nयंदाचा प्रजासत्ताक दिन परदेशी पाहुण्यांशिवाय; ५५ वर्षानंतर घडतोय नवा इतिहास\nअख्खं गावच करावं लागलं सील; हिमाचल प्रदेशात सर्वात मोठी कारवाई​\nआज लिमटेकच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत येथे रोहित पवार यांनी सपत्नीक ग्रामपंचायत निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राजेंद्र पवार व सुनंदा पवार यांनीही या प्रसंगी मतदानाचा हक्क बजावला.\nपत्रकारांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. धनंजय मुंडे यांच्या बाबत त्यांनी मत व्यक्त करताना, ''मुंडे यांचे नाव खराब करण्याचा किंवा त्यांना ब्लँकमेल करण्याचा प्रयत्न होतोय की काय असे वाटते आहे, मात्र जो पर्यंत पोलिसांचा तपास पूर्ण होत नाही, तो पर्यत काही बोलता येणार नाही'' असे रोहित पवार म्हणाले.\nपुण्याच्या दक्षिण भागाला आता दररोज पाणीपुरवठा\n''नबाब मलिक यांच्या जावयाबाबत त्यांनी स्वतःच न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला असल्याने या बाबत तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिक बोलता येईल,'' असेही रोहित पवार म्हणाले.\n''कर्जत जामखेडमध्ये शंभरहून अधिक ग्रामपंचायतीत निवडणूक होत आहे, यात नव्वदहून अधिक ग्रामपंचायतीत दोन्ही पॅनेल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आहेत. वीस ग्रामपंचायतीत भाजप विरुध्द राष्ट्रवादी व काँग्रेस यात लढत होते. दहा ते बारा ग्रामपंचायतीत भाजपचे वर्चस्व आहे, माझ्यासाठी याच ग्रामपंचायती अधिक महत्वाच्या आहेत, तेथे परिवर्तन घडेल'' असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.\nलोकप्रतिनिधी सर्वात शेवटी लस घेणार...\n''कोरोनाची लस कोरोनायोध्दयांना सर्वप्रथम दिली जाणार आहे, त्या नंतर टप्याटप्याने लसीकरण होणार आहे, कोणीही घाई करु नये, यात लोकप्रतिनिधी सर्वात शेवटी लस घेतील, सर्व प्रथम लोकांना लस मग लोकप्रतिनिधींनी घ्यावी,'' असा विचार आम्ही करत असल्याचेही रोहित पवार म्हणाले.\nश्रेय कोणाला : जिल्ह्यातील १०८ कोटींचा निधी पश्चिम महाराष्ट्राला\nबीड : कुठलाही निधी वा शासन योजना आली की मी आणि माझ्यामुळेच असाच प्रघात जिल्ह्यात पडला आहे. अगदी पीकविमा शेतकऱ्यांनी भरलेला असतो आणि भेटला तरी आम्हीच म्हणणारे न भेटणाऱ्यांची जबाबदारी घेत नाहीत; पण आता जिल्ह्यातील १०८ कोटी रुपयांचा निधी पश्चिम महाराष्ट्राच्या घशात जाणार आहे. याचे श्रेय कोण घ\nमी सांगूनही बँकेने मला जाणीवपूर्वक नोटीस दिली : धनंजय मुंडे\nबारामती : माझ्यावर शिवाजी बँकेचे 78 लाखांचे कर्ज आहे. त्यातील 22 लाख थकले आहेत. मी बँकेला सांगितलं होत, की 3 महिन्यांत निवडणूक झाल्यानंतर पाहू. मात्र एवढं सांगूनही नोटीस आली. माझ्यावर दर महिन्याला कसली कारवाई होते ते सर्वांना माहीत आहे. विरोधक कारवाई करतात, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार\nशरद पवारांची दीड वाजता पत्रकार परिषद; वेगळे संकेत\nपुणे : विधानसभा निवडणुकीचे सुरवातीचे कल समोर आले असून, भाजपचे स्वबळाचे स्वप्न भंगले आहे. राज्यात नवे समीकरण तयार होताना दिसत असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही दीड वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगत वेगळे संकेत दिले आहेत.\nVidhan Sabha 2019 : 'पुन्हा एकदा मोदी विरुद्ध पवार\nVidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात एकमेव सक्षम विरोधी पक्ष उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील तीनही सभांसाठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांची निवड केली. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच राज्यात पुन्हा एकदा पवार-मोदी असाच सामना रंगला असून, मोदी अस्त\nपंकजांसह चार मंत्री धोक्यात, तर 'या' दोन जागांवर पराभव; भाजपचा अंतर्गत सर्व्हे\nमुंबई : राज्यात शिवसेनेसोबत पुन्हा सत्तेवर येऊ असे म्हणत असलेल्या भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात ते लढत असलेल्या 164 जागांपैकी 122 जागांवर विजय निश्चित असल्याचे समजले जात असून, 40 जागांवर जोरदार लढत होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, बारामती आणि मालेगाव मध्य येथे भाजपने आताच पराभव मान्य\nVidhan Sabha 2019 : शरद पवारांच्या सभांमुळे राज्यात वेगळेच चित्र : अजित पवार\nबारामती शहर : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार ,आशाताई पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार या सर्वांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज (सोमवार) सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावला.\nबारामतीला चाललो सांगत अजित पवार पोहोचले आघाडीच्या बैठकीत\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मुंबईत समन्वय समितीची बैठक सुरु झाली आहे. बैठकीला दोन्ही पक्षाचे नेते उपस्थित असून बैठकीत राष्ट्र्रावादी, काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या जाहिरनाम्यावर चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्र\nराष्ट्रवादीकडून 13 मंत्री घेणार शपथ; NCP कडे 10 कॅबिनेट 3 राज्यमंत्री\nसत्ता स्थापन होऊन साधारण एका महिन्यापेक्षा जास्त काळ उलटलाय. अशातच अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे एकूण 36 मंत्री शपथ घेणार आहेत. या सोहळ्यादरम्यान शिवसेनेचे 13, रा\nमागास प्रवर्गातील महिलांसाठी पुण्यामध्ये वसतिगृह होणार\nराज्याच्या वेग���ेगळ्या भागांतून पुण्यात नोकरीसाठी आलेल्या मागास प्रवर्गातील महिलांना स्वस्तात राहण्याची सोय होणार आहे. त्यासाठी एक हजार महिलांच्या निवासाची क्षमता असलेले वसतिगृह बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशा वसतिगृहांची संख्या वाढविण्याचे नियोजन राज्याच्या सामाजिक न्याय वि\nबीडमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य विभागाला भरभरून निधी\nबीड - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा बीड पॅटर्न यशस्वी झाला आहे. आता वेळ लढण्याची आली असून यात आरोग्य विभाग सक्षम करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या विभागाला आता निधीही भरभरून मिळत आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून आरोग्य विभागासाठी आवश्यक उपकरणांची खरेदी आणि इतर कामांसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/featured-stories/why-ignore-child-mortality-in-the-maharashtra-state-the-government-needs-to-pay-serious-attention-to-this-issue-nrvb-140808/", "date_download": "2021-06-17T02:12:20Z", "digest": "sha1:7KF4BWU7BFZA6UUKM74MBRX2CJLYD5FO", "length": 18107, "nlines": 184, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Why ignore child mortality in the maharashtra state The government needs to pay serious attention to this issue nrvb | राज्यातील बालमृत्यूंकडे दुर्लक्ष का? सरकारने या प्रश्नाकडेही तितकेच गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत गरज आहे | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nChild Mortalityराज्यातील बालमृत्यूंकडे दुर्लक्ष का सरकारने या प्रश���नाकडेही तितकेच गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत गरज आहे\nकोरोनामुळे अन्य समस्यांकडे लक्ष द्यायला राज्यकर्त्यांना फारसा वेळ मिळत नाही. त्यातच गेल्या दीड वर्षांपासून राज्याच्या ग्रामीण भागातील अंगणवाडी सेवकांसह अन्य कर्मचारी वर्ग कोरोनाच्या कामांत गुंतला आहे. शाळा, अंगणवाड्या, बालवाडया भरत नसल्याने मुले, गर्भवती महिला, स्तनदा मातांना पोषण आहार मिळत नाही.\nएकतर कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेळे. ९७ टक्के लोकांचे उत्पन्न कमी झाले. त्यातच महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यायाने लोक काटकसर करायला लागले. त्यात सर्वाधिक दुर्लक्ष होते, ते महिलांकडे आणि बालकांकडे. आजार अंगावर काढण्याकडे कल वाढतो. कुपोषण, अंधश्रद्धा, उत्पन्नात घट आदी कारणांमुळे मग बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते.\nडॉ. अभय बंग यांच्यापासून अनेकांनी कोवळी पानगळसारखे पुस्तके बालमृत्यू आणि त्यावरच्या उपाययोजनांवरची लिहिली. अनेक समित्यांनी अहवाल दिले. सरकारने उपाययोजना केल्या; परंतु त्या कागदावरच राहिल्या. आता राज्याची संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना रुग्णांमागे धावत असल्यामुळे आदिवासी बालकांच्या आरोग्याचा मुद्दा आता पुरता टांगणीला लागला आहे.\nविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nठाणे, पुणे, जळगाव व गोंदिया जिल्ह्यात गेल्यावर्षीपेक्षा यंदा जास्त बालमृत्यू झाले आहेत. नंदुरबार, नगर, अमरावती, धुळे आदी जिल्ह्यातील आदिवासी भागातील बालआरोग्याच्या समस्या गंभीरच आहेत. पावसाळ्यात १६ आदिवासी जिल्ह्यातील बालकांच्या आरोग्याचा प्रश्‍न अधिकच गंभीर होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. आदिवासी जिल्ह्यात ८९ हजार १५१ तीव्र कुपोषित बालकांची संख्या असून २०२०-२१ मध्ये मार्च अखेरीस सहा हजार ७१८ बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा आढावा घेण्यात आला.\nजळगावसाख्या जिल्ह्यात आदिवासींची संख्या कमी असताना आणि चाळीसगावसारखा भाग वगळता उर्वरित जिल्हा समृद्ध शेतीचा असतानाही तिथे बालमृत्यूचे प्रमाण वाढणे हे चिंताजनक आहे. गर्भवती महिलांना ४०० रुपये रोख व ४०० रुपयांची औषधे असे ८०० रुपये मातृत्व अनुदान मिळत असते; मात्र मार्च २०२१ अखेर ९५ हजार ८४८ पात्र गर्भवती महिलांपैकी केवळ ५४ ���जार १०४ महिलांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे. याचा अर्थ ४१ हजार गर्भवती पहिला अन्नदानापासून वंचित आहेत.\nकोरोनात संपूर्ण आरोग्य यंत्रणा गुंतल्यामुळे बालकांचे लसीकरणही योग्य प्रकारे होऊ शकत नसल्याने बालमृत्यूला आमंत्रण दिल्यासारखेच आहे. ‘टाटा समाज संस्थे’ने आदिवासी भागातील बाल आरोग्यावर नुकताच एक अहवाल आरोग्य विभागाला सादर केला आहे. मेळघाटमध्ये कमी वजनाच्या बालकांची मोठी समस्या असल्याचे त्यात नमूद केले आहे. याचा अर्थ तिथे कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. राज्यात जवळपास ९७ हजार अंगणवाड्या असून कोरोनामुळे त्या बंद आहेत. याचा मोठा फटका शून्य ते सहा वयोगटाच्या लाखो बालकांना बसत आहे.\nशेती समद्धी हीच काळाची गरज बऱ्याच प्रश्नांचा तिढा अजून सुटणे बाकी असून यावर काळ हाच रामबाण उपाय आहे\nया अंगणवाड्यांमधून जवळपास ७३ लाख बालकांच्या पोषण आहारापासून आरोग्य तपासणीचे विविध उपक्रम अंगणवाडी सेविका राबवत असतात. कमी वजनाच्या, कुपोषित व तीव्र कुपोषित बालकांची माहिती घेऊन उपचारांची दिशा निश्चित होते; परंतु अंगणवाड्याच बंद असल्याने उपचाराची दिशाच बंद झाल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढले.\nमुंबई उच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार १६ आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी बालकांचे आरोग्य, कुपोषण, बालमृत्यू तसेच कमी वजनाच्या बालकांच्या जन्माच्या मुद्द्यांसह नवसंजीवन क्षेत्रातील उपाययोजना राबविण्याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक गाभा समिती नियुक्‍त करण्यात आली आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यां���ा एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/launches-eighth-ambulance/", "date_download": "2021-06-17T03:12:48Z", "digest": "sha1:SISGCFQR2PY4Z7BA4RQPB2KTHOV2YXQ2", "length": 3277, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "launches eighth ambulance Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News: ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे रुग्णसेवेकरिता आठवी रुग्णवाहिका रुजू\nएमपीसी न्यूज - रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून कार्य करणा-या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडे आठवी रुग्णवाहिका दाखल झाली आहे. यापूर्वी कोरोनाच्या काळात अहोरात्र सेवा देणा-या 7 रुग्णवाहिका विनामूल्य पुणेकरांसाठी कार्यरत होत्या.…\nThergaon News : मेडिकल व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणी टायगर ग्रुपच्या अध्यक्षासह सहा जणांना अटक\nPimpri News : छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmc-water-supply/", "date_download": "2021-06-17T01:33:21Z", "digest": "sha1:RPGMD2WFU5ME27M4Z3ZYQTL6ED2WRIEP", "length": 10658, "nlines": 107, "source_domain": "mpcnews.in", "title": "PMC Water supply Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune Good News : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 82.23 टक्के पाणीसाठा\nएमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून धुव्वादार सुरू असलेल्या पावसामुळे धरणांत तब्बल 82.23 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता पुणेकरांना वर्षभर 2 वेळा पाणीपुरवठा होण्याची चिंता मिटली आहे. खडकवासला 1.97 टीएमसी (100%) पानशेत 9.82…\nPune : पुण्याला 17.50 टीएमसी पाणी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार करण्याची गरज\nएमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत सध्या 27.52 टीएमसी म्हणजेच 94 टक्के पाणीसाठा आहे. परंतु पुणेकरांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. पुणेकरांना 17.50 टीएमसी पाणी आवश्यक आहे. त्यासाठी…\nPune : धरणांत 100 टक्के पाणीसाठा असतानाही पुणेकरांना वाढीव पाणी का नाही\nएमपीसी न्यूज - यंदा निसर्गराजाने दमदार हजेरी लावून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत 100 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा झाला. हे पाणी साठविता येत नाही म्हणून तब्बल 20 टीएमसी पाणी नदीतून सोडण्यात आले. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर…\nPune : पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार\nएमपीसी न्यूज- तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. 19) बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.20) उशिरा व कमी…\nPune : उच्चभ्रू पुणेकरांकडून पाण्याची चोरी ; नळजोडाला लावलेल्या 25 विजेच्या मोटारी जप्त\nएमपीसी न्यूज- पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये पाण्याची चोरी होत असल्याचे उघडकीस आले असून पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने धडक कारवाई करत थेट नळाला लावलेल्या तब्बल 25 विजेच्या मोटारी जप्त केल्या. पुणे शहरातील एरंडवणे येथील हिमाली…\nPune : सत्ताधाऱ्यांच्या नियोजन अभावामुळे पुण्यात पाणी समस्या- रोहित पवार\nएमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात सध्या शहर आणि ग्रामीण भाग असा पाण्यावरून वाद पाहण्यास मिळत आहे. या पाण्याच्या वादाला सत्ताधारी भाजप कारणीभूत असून धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला असताना देखील धरणातून साडेतीन टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. अशा…\nPune : जनता वसाहतीत जलवाहिनी फुटून घरांमध्ये पाणीच पाणी… (व्हिडिओ)\nएमपीसी न्यूज- कालवा फुटीच्या दुर्घटनेनंतर सावरत असतानाच पुन्हा एकदा दांडेकर पूल येथील जनता वसाहत परिसरात गुरुवारी (दि. 18) मध्यरात्री जलवाहिनी फुटून हाहाकार उडाला. परिसरातील सात ते आठ घरात पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले. अचानक घरात…\nPune : पाण्यासाठी पुणेकरांचा अंत पाहू नका- अजित पवार\nएमपीसी न्यूज- पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणात पुरेसा साठा असताना पुणेकर नागरिकांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी पुणेकरांचा अंत पाहू नका. सत्ताधारी भाजपने पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी म���गणी माजी उपमुख्यमंत्री अजित…\nPune : पुण्याच्या पाणीपुरवठ्यात निम्म्याने कपात\nएमपीसी न्यूज- पुणे शहरावर पाणीकपातीचे संकट उभे राहिले आहे. पुणे शहराला दररोज 1250 एमएलडी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी फेटाळली. त्यामुळे पुणे शहराचा पाणीपुरवठा…\nPune : संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी संपूर्ण दिवस राहणार बंद\nएमपीसी न्यूज - पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी/ वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथे विद्युत/ पंपिंग विषयक आणि स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहेत. तसेच महावितरणच्या नवीन…\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\nPimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/national-film-awards/", "date_download": "2021-06-17T02:34:40Z", "digest": "sha1:VFSSGXNARHMPKFCTG5LN5Z7VJNXXZAZJ", "length": 10740, "nlines": 156, "source_domain": "policenama.com", "title": "National Film Awards Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\nPrasad Oak : ‘मराठी सिनेमाच्या स्क्रीनसाठी भिका मागाव्या लागतात, ही लांछनास्पद गोष्ट’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काळानुसार मराठी सिनेसृष्टीने देखील कात टाकली. मराठी सिनेमांचे विषय, त्यांची धाडणी, सिनेमाची कथा यात अनेक प्रयोग होवू लागले आहेत. मात्र असं असंलं तरी आजही मराठी सिनेमांकडे फार कमी लोक वळताना दिसतं आहेत. शिवाय…\n… म्हणून श्रेया घोषालने केलं नाही गायकाबरोबर लग्न\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या जादुई आणि गॉड आवाजाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या श्रेया घोषाल हिचा आज ३७ वा वाढद���वस. वयाच्या १६ व्या वर्षी तिने 'सा रे गा मा' ची विजेती बनून आपल्या गायन प्रवासाची सुरुवात केली होती. त्यानंतर तिचा हा…\nएस.पी. बालसुब्रमण्यम यांनी गायली 40 हजारांपेक्षा जास्त गाणी, 6 वेळा जिंकला राष्ट्रीय पुरस्कार\nमुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड आणि दक्षिणचे महान गायक एस. पी. बालासुब्रमण्यम यांचे निधन झाले आहे. आज दुपारी एस. पी. बाला यांनी जगाला निरोप दिला. त्यांच्या निधनानंतर संगीत उद्योगात शोककळा पसरली आहे. सर्वजण त्याचे स्मरण करीत ट्विट करुन…\n66 वा नॅशनल फिल्म अवॉर्ड्स : अभिनेता आयुष्मान खुराना आणि विक्की कौशलला नॅशनल अवॉर्ड \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - 66 व्या नॅशनल फिल्म अवॉर्ड्समध्ये बॉलिवूड स्टार आयुष्मान खुरानाला अंधाधुनसाठी बेस्ट अ‍ॅक्टर म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. तर अभिनेता विक्की कौशलला उरी : द सर्जिकल स्ट्राईक सिनेमासाठी बेस्ट अ‍ॅक्टर म्हणून नॅशनल…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nCorona Vaccination | मोदी सरकारनं कोविशील्ड लशीबाबतचा…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700 रु. सबसिडी,…\nModi Cabinet Expansion | मोदींच्या मंत्रिमंडळातून राज्यातील 2…\nPune Police Commissioner | पुणे पोलीस आयुक्तांचा 3 वरिष्ठ पोलिस…\n पैलवान सुशील कुमार प्रकरणाला वेगळं वळण;…\nVaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेत���े प्रत्येकी 1260 रुपये\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी\n संभाजीराजेंचा नवा खुलासा; म्हणाले – ‘त्या’ दिवशी अजित पवारांचा फोन आला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/sports/team-indias-top-position-remains", "date_download": "2021-06-17T02:55:48Z", "digest": "sha1:CLMFEAGIRESU2DIXDGYLSDAT2PMPW6UY", "length": 4152, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Team India's top position remains", "raw_content": "\nटीम इंडियाचं अव्वल स्थान कायम\nआयसीसीने कसोटी क्रिकेट संघांची क्रमवारी काल गुरुवारी जाहीर केली. या जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत भारतीय संघाच्या खात्यात १२२ गुण असून, भारतीय संघ अव्वल स्थानावर कायम आहे. त्यांच्याखालोखाल १२० गुणांसह न्यूझीलंड १२० गुणांनी दुसऱ्या स्थानावर आहे.\nभारतीय संघाच्या खात्यामध्ये २४ सामन्यांमध्ये २९१४ गुण जमा आहेत. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडने १८ कसोटी सामन्यांमध्ये २ रेटिंग गुणांसह २१६६ गुण जमा आहेत. गतवर्षी झालेल्या दोन कसोटी मालिकांमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा २-१ तर इंग्लंडला मायदेशात ३-१ असा पराभव केला होता. तर न्यूझीलंडने पाकिस्तान आणि विंडीजवर आपल्या अखेरच्या दोन कसोटी मालिकांमध्ये २-० असा मालिकाविजय साकारला होता.\nमे २०२० पासून झालेल्या सर्व सामन्यांसाठी एकूण १०० गुण तर तर दोन वर्षांआधी झालेल्या सामन्यांसाठी ५०% गुण देण्यात आले आहेत.\nइंग्लंड १०९ गुणांसह तिसऱ्या तर ऑस्ट्रेलिया १०८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान ९४ गुणांसह पाचव्या तर विंडीजसहाव्या दक्षीण आफ्रिका सातव्या श्रीलंका आठव्या स्थानावर आहे . मात्र बांगलादेश संघाची कामगिरी मागील वर्षभरापासून निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे त्यांना एका स्थानाचे नुकसान झाले आहे. बांगलादेश नवव्या तर झिम्बाब्वे दहाव्या स्थानावर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/nanded-district-bank-announces-final-voter-list-increase-82-voters-nanded-bank-election-news", "date_download": "2021-06-17T02:24:55Z", "digest": "sha1:EK3JW4YXCYYPFTYQFUSRBOAPG36D74JT", "length": 19734, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नांदेड जिल्हा बँकेच्या अंतिम मतदार यादीत 82 मतदारांची वाढ; प्रतिनिधींची संख्या 858 वरुन 940", "raw_content": "\nसोमवारी (ता. नऊ) बँकेची अंतिम मतदार यादी जाहीर झाली. त्यात पात्र ठरलेल्या 82 संस्था प्रतिनिधींच्या नावाची भर पडली आहे. प्रारुप मतदार यादीत संस्था प्रतिनिधींची संख्या 858 वरुन आता 940 झाली आहे.\nनांदेड जिल्हा बँकेच्या अंतिम मतदार यादीत 82 मतदारांची वाढ; प्रतिनिधींची संख्या 858 वरुन 940\nनांदेड : शेतकऱ्यांची कामधेनु समजल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक होऊ घातली आहे. त्यामुळे प्रारुप मतदार यादीवर आक्षेपांचा भडीमार झाल्यानंतर त्यावर झालेली सुनावणीही गाजली होती. विशेष म्हणजे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याही नावाला आक्षेप घेतला होता. या प्रक्रियेनंतर संस्था प्रतिनिधींची मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची धावपळ सुरु असताना सोमवारी (ता. नऊ) बँकेची अंतिम मतदार यादी जाहीर झाली. त्यात पात्र ठरलेल्या 82 संस्था प्रतिनिधींच्या नावाची भर पडली आहे. प्रारुप मतदार यादीत संस्था प्रतिनिधींची संख्या 858 वरुन आता 940 झाली आहे.\nसुनावणीच्या वेळेस थकबाकीदार सेवा सोसायट्यांनी संस्था प्रतिनिधी म्हणून ज्यांना पाठवले त्यांनी संस्थेचे थकीत रक्कम भरल्याने त्यांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत. दरम्यान काही सेवा सोसायटी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने पुढे त्यांच्या नावाचा समावेश होण्याची शक्यता असल्याने अंतिम मतदाराचा आकडा वाढू शकतो असे सांगण्यात आले.\nहेही वाचा - धर्माबादमध्ये मोबाईलद्वारे मटका घेणाऱ्यास अटक; बुकीमालक व्यंकट सुरळीकर फरार\nजिल्हा बँक निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीला अंतिम स्वरुप प्राप्त होण्यापूर्वी अनेक अपात्र किंवा फक्त बाकी दार सेवा सोसायट्यांनी उच्च न्यायालय घातले असले तरी सहकार सहनिबंधक यांनी मतदान यादी अंतिम करुन या यादीला प्रसिद्धी दिली आहे. प्रारुप मतदार यादीमध्ये सभासदांची वाढ झाली असून अंतिम मतदार यादी त्या सभासदांच्या नावाचा समावेश करण्यात आली आहे. ज्यांनी थकित रक्कम भरली किंवा ज्यांच्याविरुद्ध आलेले आक्षेप फेटाळण्यात आले. अशा सभासदांचे नाव अंतिम मतदार यादीत झळकले आहे.\nसर्वाधिक मतदारांची वाढीव नोंद संख्या संस्था मतदार संघात झाली आहे. अ. मतदार संघात तब्बल 77 सभासद वाढले आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पाहिल्यास अर्धापुर, उमरी, देगलूर, लोहा आणि मुदखेड तालुक्यातून प्रत्येकी एका मतदारांची वाढ झाली आहे, कंधार तालुक्यात चार, नायगाव- 14, बिलोली माहूर- 15 ,मुखेड तीन, हदगाव तालुक्यात दोन सभासद मतदारांची वाढ झाली. सभासदांची नावे ब. मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली. प्रारुप मतदार यादीनुसार मतदार संघात तब्बल 77 सभासदांची भर पडली आहे. या मतदारसंघात 504 सभासद होते. आता ही संख्या 581 वर पोहोचली आहे. ब. मतदारसंघात पूर्वी 150 सभासद होते त्यात तीन सभासदाची भर पडल्याने ही संख्या 153 झाली आहे. क. मतदार संघात 204 सभासद मतदार होते त्यात दोनने वाढ झाली असून अंतिम यादीत मतदारांची संख्या 206 झाली आहे. एकंदर प्रारुप मतदार यादी नुसार 858 सभासद होते पण त्यात आता भर पडल्याने मतदारांची संख्या 940 झाली आहे. आणखी न्यायालयात दिलेल्या संस्थांच्या बाजूने निर्णय लागल्यास मतदार यादीत मतदारांची नावे वाढणार आहेत.\nनांदेड २०२ रुग्ण कोरोना मुक्त, २१६ जण पॉझिटिव्ह\nनांदेड : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होतेय असे वाटत असताना बुधवारी (ता. २६) प्राप्त झालेल्या ७३७ अहवालापैकी ५१४ जण निगेटिव्ह तर २१६ जणांचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर २०२ रुग्ण कोरोना मुक्त झाले व दिवसभरात पाच जाणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल\nनांदेड जिल्ह्यात चार लाखापेक्षा अधिक डोस साठवण्याची क्षमता\nनांदेड - कोरोना प्रतिबंधक ‘लसी’ची ट्रायल पूर्ण झाल्याने केंद्रीय आरोग्य विभागाकडून लस देण्यासाठी मान्यता मिळाली आहे. त्यानुसार, राज्यातील चार जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कर्मचारी यांना लस देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात आरोग्य विभागाने देखील लस साठवून ठेवण्यासाठी लागणारी सर्व ती तयारी क\nजिल्ह्यात कोरोनाचा नवा उच्चांक; शनिवारी ५९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, चार बाधितांचा मृत्यू\nनांदेड - नवीन वर्ष सुरु झाले. २६ जानेवारीच्या मुहूर्तावार लॉकडाउनमध्ये सुट दिली गेली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती आज ना उद्या सुधारेल असे अनेकांना वाटत होते. दरम्यान नांदेडकरांनी देखील तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे व समांतर अंतर बाळगणे जणू सोडुनच दिले होते. त्याचा विप\nलॉकडाउनच्या दिशेनी नांदेडकरांचा प्रवास; शनिवारी कोरोनाचा कहर ९४७ अहवाल पॉझिटिव्ह; सात बाधितांचा मृत्यू\nनांदेड - जिल्ह्यातील कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या नवीन वर्षात अच्यानक का वाढली कोरोना डोके वर काढतोय हा प्रशासनाला पडलेला मोठा प्रश्‍नच आहे. अनेकदा सुचना करुन देखील नागरीक ऐकेनासे झाले आहेत. त्यामुळे हा कोरोनाचा रोज नवा उद्रेक होताना दिसत आहे. शनिवारी (ता.२०) प्राप्त झालेल्या अहवाला\nकोरोनाबाधितांचा गुरूवारी नवा उच्चांक, ६२५ अहवाल पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू\nनांदेड - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दररोज नव्याने वाढ होत आहे. गुरुवारी (ता. १८) प्राप्त झालेल्या अहवालात २३६ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली. ६२५ जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत तर उपचार सुरु असलेल्या गंभीर कोरोनाबाधित रुग्णांपैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nनांदेड - बुधवारी सहा बाधितांचा मृत्यू, एक हजार १६५ अहवाल पॉझिटिव्ह\nनांदेड - जिल्ह्यात बुधवारी (ता. २४) प्राप्त झालेल्या अहवालात ४८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यासोबतच नव्याने एक हजार १६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.\nनांदेड - बारा मृत्यू , ३९६ पॉझिटिव्ह\nनांदेड - कोरोना बाधितांचे रोज नवे आकडे समोर येत असतानाच शुक्रवारी (ता.११) १२ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी (ता.दहा) तपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबपैकी शुक्रवारी ३९६ जण पॉझिटिव्ह आले असून, २६१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी दे\nनांदेडला रुग्णांचा आकडा दहा हजार पार, ६५ टक्के बाधित रुग्ण बरे; गुरुवारी ३२७ पॉझिटिव्ह\nनांदेड - कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांपैकी अनेक रुग्णांमध्ये कोरोनाची अगदी सौम्य लक्षणे आढळुन येत आहेत. अशा रुग्णांना दहा दिवसापर्यंत विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत कोरोना बाधित रुग्णांपैकी ६५ टक्यापेक्षा अधिक रुग्ण उपचारातून बरे होत असल्य\nनांदेडला कोरोनाचा नवा उच्चांक; बुधवारी तब्बल ४०८ पॉझिटिव्ह दिवसभरात २४६ कोरोनामुक्त; चार जणांचा मृत्यू\nनांदेड - कोरोनाबाधितांचे रोज नवे आकडे समोर येत आहेत. बुधवारी (ता. नऊ) आतापर्यंत सर्वात जास्त ४०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, २४६ रुग्ण कोरोनातून मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्\nनांदेड - शनिवारी ३७७ रुग्ण कोरोनामुक्त, पॉझिटिव्ह रूग्ण ३८४; आठ जणांचा मृत्यू\nनांदेड - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आकडे वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. शनिवारी (ता.१२) प्राप्त झालेल्या अहवालात ३८४ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहेत. दहा दिवसांच्या उपचारानंतर ३७७ रुग्ण औषधोपचारानंतर र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/break-the-chain-mva-government-clarify-the-a-b-c-d-e-district-for-relaxation/", "date_download": "2021-06-17T03:08:06Z", "digest": "sha1:WCAZJJ2IVQPPAMEH6WIIRBPHLRUC2UGF", "length": 23294, "nlines": 183, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "जाणून घ्या ब्रेक दि चेनअंतर्गत कोणते जिल्हे कोणत्या गटात", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आ���ि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nजाणून घ्या ब्रेक दि चेनअंतर्गत कोणते जिल्हे कोणत्या गटात सरसकट शिथिलता नाही, स्थानिक प्रशासन निकषानुसार निर्णय घेणार\nब्रेक दि चेनचे आज काढण्यात आलेले आदेश हे निर्बंध हटविण्यासाठी नसून निर्बंधांबाबत विविध पाच पातळ्या (लेव्हल्स) निश्चित करण्यासाठी आहेत. या पातळ्यांच्या आधारे सबंधित स्थानिक प्रशासन आपापल्या भागासाठी निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेईल.या सुचना प्रशासनासाठी आहेत, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्या प्रमाणे निर्णय घेईल. कुणीही गोंधळू नये व इतरांना गोंधळवू नये असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे\nकोरोनाचा संसर्ग राज्यभर सारखा नाही, त्याची तीव्रता कमी-जास्त आहे हे लक्षात घेऊन एकीकडे या विषाणूची साखळी तोडणे आणि दुसरीकडे आपले आर्थिक, सामाजिक दैनंदिन व्यवहार शिस्तबद्धरित्या सुरु कसे होतील हे पाहणे एवढ्याच करीता निर्बंधांच्या ५ पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत. या लेव्हल्स ( पातळ्या) निश्चित करण्यासाठी ऑक्सिजन बेडसची दैंदिन उपलब्धता आणि साप्ताहिक पॉझिटिव��हिटी दर हे निकष गृहीत धरण्यात येतील.. त्या त्या ठिकाणाचे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या निकषांच्या आधारे निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेईल.\nकोविडचा संसर्ग हे आपल्यासाठी अजूनही आव्हानच आहे. त्याला रोखण्यासाठी आपण कशा सुयोग्य पद्धतीने निर्बंधांसाठी निकष आखले आहेत व पातळ्या ठरविल्या आहेत त्याची माहिती आपणास असावी असा या आदेशाचा हेतू आहे. आपापल्या भागातील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या निकषांप्रमाणे निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेईल, नागरिकांनी कोविडच्या या काळात आरोग्याचे नियम पाळून तसेच कोविड सुसंगत वर्तणूक ठेऊन आपापल्या जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास सहकार्य करायचे आहे असेही राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.\nपालिका व जिल्हा स्वतंत्र प्रशासकीय घटक\nवेगवेगळ्या जिल्ह्यांना विविध प्रशासकीय घटकांमध्ये विभाजित करण्यात आले आहे.\nअ) बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, ठाणे मनपा, नाशिक मनपा, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, वसई –विरार, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून गणले जाईल\nब) ३४ जिल्ह्यांमधील उर्वरित क्षेत्राला एक वेगळं प्रशासकीय घटक म्हणून गणले जाईल (यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचा समावेश नसेल)\nक) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन एखाद्या दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी वेगळे प्रशासकीय घटक म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पाठवू शकतात. याचा अंतिम निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवावे लागेल.\nजिल्हानिहाय वर्गवारी दाखविणारा तक्ता खालीलप्रमाणे-\nPrevious चंद्रकांत पाटील म्हणाले अजित पवारांना माहिताय झोपेत सरकार कशी करतात ते\nNext कोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ शासनाने कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने बेमुदत आंदोलन सुरु ठेवण्याचा कृती समितीचा निर्णय\nशिवकिल्यांच्या संवर्धनात खारीचा वाटा उचलायचाय मग पाठवा सूचना राज्यातील दुर्गप्रेमी, गिर्यारोहकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन\n“आयडॉलॉजीकल करोना”च्या विरोधात गांव, व���र्ड तिथे संविधान घर चाळीस विचारवंतांचे एकजुटीचे आवाहन गणेश देवी,आढाव, आंबेडकर, रावसाहेब कसबे, फादर दिब्रिटो यांचा सहभाग\nप्रशांत किशोर- शरद पवार यांची भेट: नव्या निवडणूक रणनीतीची नांदी पण काहीकाळ वाट पहावी लागणार\n‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ मध्ये भाग घ्यायचाय तर मग १५ जून पर्यत अर्ज करा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती\nआरोग्य विभागाची नवी भरती: २२०० हून अधिक पदे तातडीने भरणार ग्रामीण भागातील जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nशैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी, धार्मिकस्थळांसह याबाबत जिल्हापातळीवर निर्णय ‘ब्रेकिंग द चेनसाठी बंधनांचे विविध स्तर’ संदर्भात स्पष्टीकरण\nBreakTheChain: सोमवारपासून पाच टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये असे निर्बंध शिथील होणार दुकांनासह करमणूक पार्क, चित्रपटगृह, जिल्हातंर्गत प्रवास सुरू सरकारकडून आदेश\nफडणवीस आणि उध्दव ठाकरेंचे आवडते मोपलवार यांना चवथ्यांदा मुदतवाढ दोन आयएएस अधिकाऱ्यांना मुदतवाढ नाकारली\nअखेर बारावीच्या परीक्षा रद्द मंत्री वडेट्टीवारांची अर्धी घोषणा उतरली सत्यात शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडून अधिकृत घोषणा\nमोदी सरकार, लसीकरण धोरणाची संपुर्ण टिपणी-कागदपत्रे सादर करा सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश\nमराठा समाजाला दिलासा: ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ मिळणार आर्थिक दृर्बल घटकांसाठीच्या आरक्षण आदेशात सुधारणा- राज्य शासनाचा शासन निर्णय जारी\nदेवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट सदिच्छा भेट घेतल्याची फडणवीसांचा खुलासा\nBreakTheChain नुसार असे राहणार जिल्हानिहाय लॉकडाऊन आणि निर्बंध शिथिल कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार\nमराठा आंदोलन: मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील एकास १५ जूनपर्यंत हजर करून घ्या एसटी महामंडळाकडून आदेश जारी\n#BreakTheChain आनंदाची बातमी: टप्प्याटप्प्याने निर्बंध उठविणार राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निर्देश\nकेंद्राच्या विरोधात WhatsApp ची दिल्ली उच्च न्यायालयात धाव गोपनियता, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याची भीती\nपदोन्नतीतील आरक्षण: न्यायालयाने दिली सरकारला दोन आठवड्यांची मुदत मुंबई उच्��� न्यायालयात रिट पिटीशन दाखल\n#BreakTheChain अंतर्गत आता ही दुकानेही उघडी राहणार अत्यावश्यक प्रवर्गात समावेशाचे राज्य सरकारकडून आदेश जारी\nमुंबई : प्रतिनिधी १५ मे ते २० मे च्या दरम्यान झालेल्या वादळामुळे प्रभावित झालेल्या किंवा तोंडावर …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/amravati-news-marathi/june-5-exam-for-admission-in-indian-military-college-opportunity-for-military-education-for-seventh-graders-nrat-102209/", "date_download": "2021-06-17T03:00:08Z", "digest": "sha1:GAK3ANFNCOMIIL36QVTEVF3SBUYMNBUA", "length": 15415, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "June 5 exam for admission in Indian Military College Opportunity for military education for seventh graders nrat | इंडियन मिलीटरी कॉलेजमधील प्रवेशासाठी ५ जूनला परीक्षा; सातवीतील मुलांना लष्करी शिक्षणाची संधी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\n‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nअमरावतीइंडियन मिलीटरी कॉलेजमधील प्रवेशासाठी ५ जूनला परीक्षा; सातवीतील मुलांना लष्करी शिक्षणाची संधी\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलीटरी कॉलेजसाठी (आरआयएमसी) महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. ही प्रवेश परीक्षा पाच जून 2021 रोजी पुण्यात होणार असून, ती फक्त मुलांसाठीच असेल, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेतर्फे कळविण्यात आली आहे.\nअमरावती (Amravati). महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलीटरी कॉलेजसाठी (आरआयएमसी) महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. ही प्रवेश परीक्षा पाच जून 2021 रोजी पुण्यात होणार असून, ती फक्त मुलांसाठीच असेल, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेतर्फे कळविण्यात आली आहे.\nविजयगोपाल इंटरनेट डेटा दीड जीबी त्यामागे सारा गाव बीजी; मोबाईल व्यसनमुक्ती केंद्रे उभारावी लागतील\nपरीक्षेसाठी एक जानेवारी 2022 रोजी 11 वर्षे सहा महिन्यांहून अधिक वय असलेले व 13 वर्षांपेक्षा अधिक वय नसलेले विद्यार्थी पात्र आहेत. हा विद्यार्थी एक जानेवारी 2022 रोजी मान्यताप्राप्त शाळेतून सातवी उत्तीर्ण झालेला असावा किंवा सातवीत शिकत असावा. या परीक्षेसाठीचे अर्ज कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड- 248003 यांच्याकडून मागवणे आवश्यक आहे. त्यासाठी अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांनी जातीच्या दाखल्याच्या सत्यप्रतीसह 555 रुपयांचा व खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी 600 रुपयांचा ‘डिमांड ड्राफ्ट’ पाठवायचा आहे.\nहा डिमांड ड्राफ्ट फक्त ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चाच आणि कमांडंट, आरआयएमसी, डेहराडून या नावाने काढावा. हा ड्राफ्ट पेएबल Act डेहराडून (तेलभवन बँक कोड नं. 01576) असावा. ड्राफ्ट पाठवल्यानंतर ‘आरआयएमसी’कडून परीक्षा अर्ज, माहितीपत्र व मागील पाच वर्षातील प्रश्नपत्रिकांचे संच पोस्टाने पाठविण्यात येतील. पूर्ण भरलेला अर्ज दोन प्रतीत 15 एप्रिल 2021 पर्यंत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, 17, डॉ. आंबेडकर मार्���, लाल देवळाजवळ, पुणे 411001 या पत्त्यावर पाठवावा. सोबत जन्मतारीख, जातीचा दाखला, अधिवासी दाखल्याची प्रत व शाळेचे बोनाफाइड सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे.\nलेखी परीक्षा पात्र विद्यार्थ्यांच्या होणार मुलाखती मिलिटरी कॉलेजमधील प्रवेशासाठी इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान या तीन विषयांचे लेखी पेपर असतील. परीक्षार्थींना गणिताचा व सामान्य ज्ञानाचा पेपर इंग्रजी किंवा हिंदी या दोन माध्यमातून लिहता येणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती 6 ऑक्टोबर 2021 एप्रिल रोजी होतील. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी ई. झेड. खान यांनी दिली आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/raigad-corona-updat-31-11020/", "date_download": "2021-06-17T02:48:28Z", "digest": "sha1:MBZ7P6YRJY6FXCVAL4KSC2GHZHDABHTI", "length": 13009, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "रायगड जिल्ह्यात १७० नवीन कोरोना रुग्ण ३ जणांचा मृत्यू - ६६ रुग्णांची कोरोनावर मात | रायगड जिल्ह्यात १७० नवीन कोरोना रुग्ण ३ जणांचा मृत्यू - ६६ रुग्णांची कोरोनावर मात | Navarashtra (नवरा���्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nरायगडरायगड जिल्ह्यात १७० नवीन कोरोना रुग्ण ३ जणांचा मृत्यू – ६६ रुग्णांची कोरोनावर मात\nपनवेल : रायगड जिल्ह्यात आज १७० नवीन रुग्ण सापडले असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६६ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ८७, पनवेल ग्रामीणमध्ये २९ ,पेण १६, खालापूर ८ ,\nपनवेल : रायगड जिल्ह्यात आज १७० नवीन रुग्ण सापडले असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६६ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ८७, पनवेल ग्रामीणमध्ये २९ ,पेण १६, खालापूर ८ , अलिबाग, रोहा, उरण आणि श्रीवर्धनमध्ये प्रत्येकी ६ , कर्जत आणि मुरुडमध्ये प्रत्येकी ३ रुग्ण सापडले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ३०७६ झाली असून जिल्ह्यात १२० जणांचा मृत्यू झाला आहे.\nरायगड जिल्ह्यात कोरोनाचे १७० नवीन रुग्ण सापडले असून ६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे .पनवेल तालुक्यात ११६ नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात ८७ नवीन रुग्ण सापडले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात नवीन पनवेल सेक्टर ४ मधील पुष्पांजली अपार्टमेंटमधील ६६ वर्षीय व्यक्तीचा, नेरे येथील ३५ वर्षीय व्यक्ती आणि विचुंबे येथील ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे\nपनवेल ग्रामीणमध्ये २९ , पेण १६ , ख��लापूर ८ , अलिबाग, रोहा, उरण आणि श्रीवर्धनमध्ये प्रत्येकी ६ , कर्जत आणि मुरुडमध्ये प्रत्येकी ३ रुग्ण सापडले आहेत. रायगड जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ७६८२ टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ३०७६ पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच ३१ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर १९८३ जणांनी मात केली असून १००३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात १२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/pune/pune-crime-pimpri-chinchwad-gold-man-datta-fuge-murder-accuse-arrested-with-pistol-469030.html", "date_download": "2021-06-17T03:10:39Z", "digest": "sha1:ZIVL4MXSQ2SNIAR7V5WVXKFG5H47Y4D4", "length": 16573, "nlines": 259, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nपुण्यातील गोल्डमॅन दत्ता फुगे हत्या प्रकरणातील आरोपीसह तिघांकडून तीन पिस्तुल जप्त\nसोन्याचा शर्ट परिधान करत असल्यामुळे चर्चेत आलेल्या दत्ता फुगे यांची 15 जुलै 2016 रोजी हत्या करण्यात आली होती (Gold Man Datta Fuge Murder)\nरणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nरणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड : पुण्यातील गोल्डमॅन दत्ता फुगे हत्या प्रकरणातील (Gold Man Datta Fuge Murder) आरोपीसह तिघांकडून तीन पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. आरोपीकडून तीन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात पिंपरी चिंचवडमधील भोसरी पोलिसांना यश आले आहे. पुण्यातील गोल्डमॅन दत्ता फुगे यांची जुलै 2016 मध्ये दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. यामुळे पुण्यासह राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. (Pune Crime Pimpri Chinchwad Gold Man Datta Fuge Murder accuse arrested with Pistol)\nतीन पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त\nगोल्डमॅन दत्ता फुगे हत्या प्रकरणात प्रमोद उर्फ कक्काल धोलपुरिया आणि त्याचे साथीदार प्रसन्ना उर्फ सोनू ज्ञानेश्वर पवार, अंकुश डांगले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपींना सापळा लावून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 93 हजार 400 रुपये किंमतीचे तीन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.\nजुलै 2016 मध्ये फुगेंची हत्या\nसोन्याचा शर्ट परिधान करत असल्यामुळे चर्चेत आलेल्या दत्ता फुगे यांची 15 जुलै 2016 रोजी हत्या करण्यात आली होती. पुण्यात दिघी येथील भारतमाता नगर परिसरात हा प्रकार घडला होता. पद्धतशीरपणे कट रचून फुगे यांची हत्या करण्यात आल्याचे त्यांचा मुलगा शुभमने सांगितले होते. विशेष म्हणजे दत्ता फुगे यांचा मुलगा शुभमच या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदारही आहे. त्यांची पत्नी सीमा फुगे या माजी नगरसेविका आहेत.\nसोन्याचे दागिने घालण्याच्या हौसेमुळे प्रसिद्ध\nअंगावर सोन्याचे दागिने घालण्याच्या हौसेमुळे ते पिंपरीचे गोल्डमॅन म्हणून ओळखले जात होते. सुमारे साडेतीन किलो सोन्याचा शर्ट बनवून विश्वविक्रम नोंदवल्याने ते प्रसिद्धी झोतात आले होते.\nपुण्यात नवा गोल्डमॅन, सोन्याचे दागिने सोडा, चप्पल आणि बूटही सोन्याचा\nनग्न व्हिडीओ फेसबुक फ्रेण्ड्सना पाठवण्याची धमकी, पुण्यात 150 हून अधिक तरुण जाळ्यात\nएक्सप्रेस आंबिवली रेल्वे स्टेशनवर थांबली, अभिनेत्री फोनवर बोलत दरवाज्यावर आली, चोरट्याने संधी साधली, अखेर बेड्या\nमुंबई क्राईम 13 hours ago\nसोनं खरं की खोटं कसं ओळखाल आता प्रत्येक दागिण्यावर ‘ही’ 4 चिन्ह पाहा, उत्तर मिळेल\nHeadline | 5 PM | शिवसेना भवनजवळ सेना-भाजपचा जोरदार राडा\nकाळी-पिवळी चालकांकडून पैसे घेणारा वाहतूक पोलीस कर्मचारी अ��ेर निलंबित, वाचा संपूर्ण प्रकरण\nअन्य जिल्हे 16 hours ago\n मुलांसोबत खेळण्यासाठी कुत्र्याचं पिल्लू आणलं, इसमाचं डोकं सटकलं, थेट गच्चीवरुन खाली फेकलं\nVIDEO | मुंबई एक्सप्रेस फ्री वेवर माशांनी भरलेला टेम्पो उलटला, मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी\nKolhapur Rain | कोल्हापुरात धरणक्षेत्रात पावसाचा जोर, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ\nदेवासमोर दिवा का लावला जातो जाणून घ्या यामागील कारण आणि फायदे\nWTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं\nRatnagiri Landslide | मुंबई-गोवा महामार्गातील निवळी घाटात दरड कोसळली, महामार्गावर वाहनांच्या रांगा\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक\nअभिनेत्याशी लग्न करून थाटला संसार, जाणून घ्या सध्या काय करतेय ‘मोहब्बतें’ गर्ल प्रीती झांगियानी…\nSwapna Shastra : तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात ही 2 स्वप्नं, यांच्याकडे दुर्लक्ष करु नका\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे1 hour ago\nमराठी न्यूज़ Top 9\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nWTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nVIDEO | मुंबई एक्सप्रेस फ्री वेवर माशांनी भरलेला टेम्पो उलटला, मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/decision-to-stop-corona-treatment-in-a-private-hospital-in-nashik/", "date_download": "2021-06-17T03:13:00Z", "digest": "sha1:HYMAKM7GMQPR3NJKNBD6P57UBPRS3RBJ", "length": 7926, "nlines": 60, "source_domain": "janasthan.com", "title": "Decision to Stop Corona Treatment in a Private Hospital", "raw_content": "\nनाशिकच्या खासगी हॉस्पिटमध्ये कोरोना उपचार बंद\nनाशिकच्या खासगी हॉस्पिटमध्ये कोरोना उपचार बंद\nहॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने घेतला निर्णय : मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना पाठवले पत्र\nनाशिक- नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्याच्या खाली आला आहे. रुग्ण संख्या आटोक्यात आल्याने खासगी रुग्णालयातील कोविड कक्ष बंद करण्याचा निर्णय (Corona Treatment) हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने घेतला आहे. तसेच निवेदनही असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे. या निर्णयाने यापुढे खासगी रुग्णालयात कोविड रुग्ण दाखल केले जाणार नाहीत असे हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने तर्फे आपल्या निवेदनात म्हटले आहे.\nकोरोनाच्या दुसर्‍या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट प्रचंड मोठी होती या लाटेत रुग्ण संख्या हि तिप्पट झाली होती अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे सरकारी यंत्रणा अपुरी पडू लागली. या रुग्णांना उपचार मिळावेेत, याकरीता खासगी रुग्णालयांमध्ये कोविड वॉर्ड (Corona Treatment) तयार करण्यात येऊन शासन निर्देशानुसार ८० टक्के बेड राखीव करण्यात आले. कोरोना नियंत्रणासाठी खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात आली. तसेच खासगी रुग्णालयातील बेडही आरक्षित करण्यात आले. सरकारी रुग्णालये तसेच महापालिका रुग्णालयांची एकूणच क्षमता बघता खासगी रुग्णालये अधिग्रहीत करण्यात आली. परंतू आता कोरोना रुग्णसंख्याही आटोक्यात येत आहे. प्रशासनाने निर्बंधही शिथिल केले आहेत. महापालिकेची कोविड सेंटरही आता रिकामी झाली आहेत. त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहता सध्याची परिस्थिती हाताळणे सरकारी रुग्णालयांना शक्य आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांतील कोविड कक्ष बंद करण्याचा निर्णय हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने घेतला आहे.\nयाबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दीड वर्षांपासून कोरोना आजाराला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शासन स्तरावरून दिलेल्या सूचनांनुसार सर्व खासगी रुग्णालयांनी सेवा दिली. आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. सध्याची रुग्णसंख्या पाहता शासकीय व निमशासकीय आरोग्य यंत्रणांना आरोग्यसेवा बजावणे सहज शक्य आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील कोविड कक्ष (Corona Treatment) आता बंद करत आहोत. भविष्यात गरज पडल्यास पुन्हा सेवा देऊ, असेही असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील, सचिव डॉ. सचिन देवरे, उपाध्यक्ष डॉ. राज नगरकर, डॉ. समीर आहीरे आदींसह पदाधिकार्‍यांनी सांगितले.\nCBSE १२ वीच्या परीक्षा अखेर रद्द\nआजचे राशिभविष्य बुधवार,२ जून २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%9F/", "date_download": "2021-06-17T02:23:19Z", "digest": "sha1:PRXFMJLJGULDW5ZMR53SUKMTX4EAKNIP", "length": 16937, "nlines": 137, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "हॉट फोटोशूट Archives - Majha Paper", "raw_content": "\nबिकिनी फोटोशूटमुळे ट्रोल होत आहे कंगना राणावत\nमनोरंजन, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nआपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच चर्चेत असते. तिने आजवर बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशांतील राजकारण अशा विविध विषयांवर रोखठोकपणे …\nबिकिनी फोटोशूटमुळे ट्रोल होत आहे कंगना राणावत आणखी वाचा\nइजिप्तमधील या मॉडेलला पिरॅमिड्ससमोर हॉट फोटोशूट करणे पडले महागात\nफोटो गॅलरी, मनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nइजिप्तमधील पोलिसांनी दोन व्यक्तींना प्राचीन पिरॅमिड्ससमोर हॉट फोटोशूट केल्याप्रकरणी अटक केली आहे. ज्या महिला मॉडेलचे फोटो काढण्यात आली ती आणि …\nइजिप्तमधील या मॉडेलला पिरॅमिड्ससमोर हॉट फोटोशूट करणे पडले महागात आणखी वाचा\nफोटो गॅलरी; वोग मॅगजीनच्या कव्हर पेजवर अनुष्काचा हॉट आणि बोल्ड अंदाज\nमनोरंजन, फोटो गॅलरी, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी व अभिनेत्री अभिनेत्री अनुष्का शर्माने वोग फॅशन मॅगजीनसाठी पुन्हा एकदा हॉट आणि बोल्ड फोटोशूट …\nफोटो गॅलरी; वोग मॅगजीनच्या कव्हर पेजवर अनुष्काचा हॉट आणि बोल्ड अंदाज आणखी वाचा\nमलायकाच्या Black & White मधील हॉट अंदा��ावर नेटकरी फिदा\nमनोरंजन, फोटो गॅलरी, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nअर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे अभिनेत्री मलायका अरोरा ही सोशल मीडियावर चर्चेत असते. तसेच सोशल मीडियावरही मलायका चांगलीच सक्रिय असते. ती …\nमलायकाच्या Black & White मधील हॉट अंदाजावर नेटकरी फिदा आणखी वाचा\nकाळ्या बिकनीत हिना पांचाळने लावली आग\nव्हिडिओ, मनोरंजन / By माझा पेपर\n‘बिग बॉस मराठी’मुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचलेली हिना पांचाळ हे मराठी रसिकांसाठी ओळखीचे नाव आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत हिना ही जास्त …\nकाळ्या बिकनीत हिना पांचाळने लावली आग आणखी वाचा\nमलंगमधील दिशाचा हा लूक पाहून तुम्ही देखील व्हाल घायाळ\nसर्वात लोकप्रिय, मनोरंजन, व्हिडिओ / By माझा पेपर\nआपल्या ग्लॅमरल आणि हॉट लूकसाठी अभिनेत्री दिशा पटनी ओळखली जाते. तिचा हाच ग्लॅमरस अंदाज आपल्याला तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या मलंग …\nमलंगमधील दिशाचा हा लूक पाहून तुम्ही देखील व्हाल घायाळ आणखी वाचा\nआपल्या हॉट फोटोमुळे सोशल मीडियात कायम चर्चेत असते ही मॉडेल\nमनोरंजन, फोटो गॅलरी, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nबोल्ड अभिनेत्री आणि मॉडेल फराह कादर आपल्या सौंदर्यामुळे आणि ग्लॅमरस स्टाईलमुळे बर्‍याचदा चर्चेत असते. View this post on Instagram You …\nआपल्या हॉट फोटोमुळे सोशल मीडियात कायम चर्चेत असते ही मॉडेल आणखी वाचा\nकृष्णा श्रॉफचे हॉट फोटो झाले पुन्हा व्हायरल\nफोटो गॅलरी, मनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nटायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ आपल्या बोल्ड फोटोंमुळे कायम चर्चेत असते. अलीकडेच तिने आपले काही बिकिनीमधील काही बोल्ड फोटो शेअर …\nकृष्णा श्रॉफचे हॉट फोटो झाले पुन्हा व्हायरल आणखी वाचा\nबिग बॉसची स्पर्धक हिना खानने शेअर केले बोल्ड फोटो\nमनोरंजन, फोटो गॅलरी, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nआपल्या हटके आणि बोल्ड लूकमुळे प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि एक्स बिग बॉस स्पर्धक हिना खानची सोशल मीडियावर कायम चर्चा होत …\nबिग बॉसची स्पर्धक हिना खानने शेअर केले बोल्ड फोटो आणखी वाचा\nतुम्ही पाहिला आहे नागिनचा हॉट अंदाज \nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nआपल्या हॉट लुकमुळे छोट्या पडद्यावरील नागिन आणि आताची बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय ही नेहमीच चर्चेत असते. आपल्या चाहत्यांच्या संख्येत वाढ …\nतुम्ही पाहिला आहे नागिनचा हॉट अंदाज \nकल्कि कोचलिनचे बेबी बंपसह पुन्हा फोटोशूट\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nसध्या आपल्या गरोदरपणाचा काळ अभिनेत्री कल्कि कोचलिन एन्जॉय करत आहे. अशातच एक प्रेग्नन्सी फोटोशूट तिने केले आहे, ज्यामध्ये ती आपला …\nकल्कि कोचलिनचे बेबी बंपसह पुन्हा फोटोशूट आणखी वाचा\nरिंग गर्ल एरियनी सेलेस्टे आपल्या चाहत्यांसाठी नववर्षाची हॉट भेट\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nआपल्या चाहत्यांना खास ख्रिसमसनिमित्त नववर्षाची एकाच वेळी लाखो डॉलर कमावणारी युएफसीची (Ultimate Fighting Championship) पहिली रिंग गर्ल एरियनी सेलेस्टे हिने …\nरिंग गर्ल एरियनी सेलेस्टे आपल्या चाहत्यांसाठी नववर्षाची हॉट भेट आणखी वाचा\nसोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे मराठमोळी अभिनेत्री\nमनोरंजन, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nहॉट अँड ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीत मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेचे नाव देखील आवर्जुन घ्यावे लागेल. कारण तिने आजवर आपल्या अभिनयासोबतच आपल्या …\nसोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे मराठमोळी अभिनेत्री आणखी वाचा\nसोशल मिडियावर व्हायरल होत आहे बोल्ड दिशा पटनीचा अंदाज\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nसध्या सोशल मिडियावर फिटनेस फ्रिक असलेली बॉलिवूडची हॉट अभिनेत्री दिशा पटनी धुमाकूळ घालत आहे. दिशी पटनी ही हॉट आणि सेक्सी …\nसोशल मिडियावर व्हायरल होत आहे बोल्ड दिशा पटनीचा अंदाज आणखी वाचा\nईशाच्या बिकिनी लूकवर नेटकरी फिदा\nमनोरंजन, फोटो गॅलरी, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nमिस इंडिया असलेली अभिनेत्री ईशा गुप्ता राज 3, रुस्तम, कमांडो २’ आणि ‘बादशाहो’ या चित्रपटात झळकली होती. ईशा गुप्ता ही …\nईशाच्या बिकिनी लूकवर नेटकरी फिदा आणखी वाचा\nव्हायरल, या मराठमोळ्या मॉडेलने ओलांडल्या सर्व सीमा\nमनोरंजन, फोटो गॅलरी, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nसध्या सोशल मीडियावर सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्री-मॉडेलने धुमाकुळ घातला आहे. या अभिनेत्रीचे न्यूड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. …\nव्हायरल, या मराठमोळ्या मॉडेलने ओलांडल्या सर्व सीमा आणखी वाचा\nसोशल मीडियात व्हायरल झाले अभिनेत्री शमा सिकंदरचे बोल्ड फोटो\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nकधी आपल्या अभिनयामुळे तर कधी आपल्या बोल्ड फोटोंमुळे बॉलीवूड अभिनेत्री शमा सिकंदर कायम चर्चेत असते. तिचा अस���च एक बोल्ड फोटो …\nसोशल मीडियात व्हायरल झाले अभिनेत्री शमा सिकंदरचे बोल्ड फोटो आणखी वाचा\nप्रसुतीनंतर अर्जुनच्या गर्लफ्रेंडचे हॉटफोटो शूट\nमनोरंजन, फोटो गॅलरी, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nयाचवर्षाच्या जुलै महिन्यात अभिनेता अर्जुन रामपाल याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमिट्रिएड्सने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर अवघ्या चार महिन्यात …\nप्रसुतीनंतर अर्जुनच्या गर्लफ्रेंडचे हॉटफोटो शूट आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/06/BhVtdC.html", "date_download": "2021-06-17T03:14:52Z", "digest": "sha1:VXTVAEGJ2Z7TB52JHAQUHQMMIGYPRKVX", "length": 8726, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "अरविंद बन्सोड प्रकरणी विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्याची मागणी", "raw_content": "\nHomeअरविंद बन्सोड प्रकरणी विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्याची मागणी\nअरविंद बन्सोड प्रकरणी विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्याची मागणी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली\nविशेष तपास पथक SIT नेमून चौकशी करावी\nजिल्ह्यातील पिंपळदरा या गावातील ( तालुका : नरखेड) अरविंद बन्सोड (३०वर्षे) या बौद्ध तरुणाचा दिनांक २७ मे २०२० रोजी झालेल्या बेदम मारहाणीनंतर संशयास्पदरित्या २९ मे रोजी मृत्यू झालेला आहे. ही घटना थडी पवनी या गावात घडली आहे. या प्रकरणात मयत बौद्ध तरुणाची मारहाणीनंतर मेडिकल का करण्यात आली नाही अरविंद बन्सोड याचा मृत्यू मारहाणीनंतर दोन दिवसांनी म्हणजे 29 मे रोजी रुग्णालयात झाला. या कालावधीत त्याचा मृत्यूपूर्व जबाब पोलिसांनी का घेतला नाही अरविंद बन्सोड याचा मृत्यू मारहाणीनंतर दोन दिवसांनी म्हणजे 29 मे रोजी रुग्णालयात झाला. या कालावधीत त्याचा मृत्यूपूर्व जबाब पोलिसांनी का घेतला नाही असा प्रश्न आंब���डकरी लोक संग्रामने विचारला आहे.\nमयत बौद्ध तरुणाला झालेल्या मारहाणीच्या तक्रारीनंतर लगेच एफआयआर नोंदवून घेण्याऐवजी थेट मृत्यूनंतरच गुन्हा दाखल करण्याची भूमिका जलालखेडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱयांनी कोणाचे आदेश आणि दबावाखाली घेतली या घटनेची/ प्रकरणाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना जलालखेडा पोलिसांनी घटना घडल्यानंतर दिली की गुन्हा दाखल केल्यानंतर दिली या घटनेची/ प्रकरणाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना जलालखेडा पोलिसांनी घटना घडल्यानंतर दिली की गुन्हा दाखल केल्यानंतर दिली त्यानंतर त्यांनी या प्रकरणात नेमकी काय भूमिका बजावली त्यानंतर त्यांनी या प्रकरणात नेमकी काय भूमिका बजावली बौद्ध तरुणांच्या या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात अनुसूचित जाती अत्त्याचार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाईला फाटा देऊन आयपीसीच्या कलम 306 आणि 34 अनवये कारवाई करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षकांच्या पातळीवर की स्थानिक पोलीस ठाण्याच्या पातळीवर घेण्यात आला बौद्ध तरुणांच्या या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात अनुसूचित जाती अत्त्याचार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाईला फाटा देऊन आयपीसीच्या कलम 306 आणि 34 अनवये कारवाई करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षकांच्या पातळीवर की स्थानिक पोलीस ठाण्याच्या पातळीवर घेण्यात आला लगेच जामीन मिळण्यास वाव असलेली कलमे लावण्याची कारवाई करण्याआधी आरोपी मिथिलेश उर्फ मयूर उमरकर याला पसार होण्यास रान कोणी मोकळे सोडले लगेच जामीन मिळण्यास वाव असलेली कलमे लावण्याची कारवाई करण्याआधी आरोपी मिथिलेश उर्फ मयूर उमरकर याला पसार होण्यास रान कोणी मोकळे सोडले आरोपी मिथिलेश उर्फ मयूर उमरकर हा मेंढला पंचायत समितीचा सदस्य आहे. त्याची आई अरविंद बन्सोड याला मारहाण झालेल्या थडी पवनी या गावाची सरपंच आहे. मिथिलेशचे वडील बंडू उमरकर हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते आहेत, हे खरे आहे काय\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-%C2%A0uddhav-thackeray-government-state-today-8512", "date_download": "2021-06-17T02:39:29Z", "digest": "sha1:FPSFVPNBZ7OJGAQ3LQPJCSBZ6HQHFQJY", "length": 18696, "nlines": 158, "source_domain": "www.saamtv.com", "title": "राज्यात आजपासून ठाकरे सरकार... | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात आजपासून ठाकरे सरकार...\nराज्यात आजपासून ठाकरे सरकार...\nराज्यात आजपासून ठाकरे सरकार...\nगुरुवार, 28 नोव्हेंबर 2019\nमुंबई - राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (गुरुवार) मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी केली असून, राज्यभरातून एक लाख शिवसैनिक येणार आहेत. शिवाय देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे.\nमुंबई - राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. य���नुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (गुरुवार) मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी केली असून, राज्यभरातून एक लाख शिवसैनिक येणार आहेत. शिवाय देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील सोहळ्यासाठी बोलावण्यात आले आहे.\nशपथविधी सोहळ्यासाठी शिवाजी पार्कवर विस्तीर्ण व्यासपीठ उभारण्यात येत असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधिस्थळावर फुलांची सजावट केली आहे. राज्यातून सुमारे एक लाख शिवसैनिक येण्यासाठीचे नियोजन जिल्हा पातळीवरून केले आहे. शपथविधी सोहळ्यादरम्यान मराठी संस्कृतीची परंपरा सांभाळत विविध कला सादर करण्यासाठी सामाजिक कालमंचला सोहळ्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. शपथविधी सोहळा सायंकाळी होणार असल्याने रोषणाईने शिवाजी पार्क सजवण्याची तयारी सुरू आहे. ठाकरे घराण्यातील पहिलाच व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याने ठाकरे कुटुंबीयांसह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनादेखील सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि नियोजित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच राज यांना हे निमंत्रण दिल्याची माहिती शिवसेना नेत्यांनी दिली आहे.\nदिमाखदार आणि जंगी शपथविधी सोहळ्याचा संदेश देशभरात जावा यासाठी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही उद्धव ठाकरे यांनी निमंत्रित केले आहे. यात कॅप्टन अमरिंदरसिंग (पंजाब), ममता बॅनर्जी (प.बंगाल), नितीशकुमार (बिहार), अरविंद केजरीवाल (दिल्ली), अशोक गेहलोत (राजस्थान), कमलनाथ (मध्य प्रदेश), भूपेश बघेल (छत्तीसगड) यांचा समावेश आहे; तर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जून खर्गे, सी. वेणूगोपाल, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. नव्या महाविकास आघाडीचे शिल्पकार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण राहणार असून, देशभरात भाजपविरोधी राजकारणाची दिशा या महाविकास आघा��ीने आखून दिल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.\n400 शेतकरी उपस्थित राहणार\nशिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल 400 शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच राज्यातील अनेक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याबाबत शिवसेनेचे नेते आणि आमदार एकनाथ शिंदे म्हणाले की, या शपथविधीसाठी शेतकऱ्यांसह कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे, तर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, आम्ही शपथविधीसाठी विविध राज्यांमधील कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना बोलावले आहे. तसेच द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनादेखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे.\nशिवाजी पार्कवर आज सायंकाळी 6.40 ला शपथविधी\nशपथविधी सोहळ्यास एक लाख शिवसैनिक येणार\nराज ठाकरे यांना सोहळ्याचे निमंत्रण\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना निमंत्रण\nपंजाब, बंगाल, बिहार, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण\nसोनिया गांधी, एम.के.स्टॅलिन, अखिलेश यादव यांनाही बोलावणे\nमुंबई mumbai विकास सरकार government शिवसेना shivsena उद्धव ठाकरे uddhav thakare मुख्यमंत्री शिवाजी पार्क कला आत्महत्या बाळ baby infant बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे raj thakre कॅप्टन कॅप्टन अमरिंदरसिंग पंजाब बिहार अरविंद केजरीवाल arvind kejriwal दिल्ली राजस्थान कमलनाथ kamalnath मध्य प्रदेश madhya pradesh छत्तीसगड अहमद पटेल तेजस्वी यादव शरद पवार sharad pawar राजकारण politics महाराष्ट्र maharashtra आमदार एकनाथ शिंदे eknath shinde विजय victory विजय वडेट्टीवार vijay vadettiwar अखिलेश यादव akhilesh yadav uddhav thackeray\nपासपोर्ट नूतनीकरण न करण्यावरुन कंगनाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल\nबॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला (Kangana Ranaut) आपल्या पासपोर्टच्या...\nचालकाने प्रसंगावधान दाखवत परिसरातील नागरिकांच्या मदतीने विझवली आग\nधुळे : लखनऊ Lakhanau हून मुंबई Mumbai कडे आंबे Mango भरून घेऊन जाताना, धुळ्यातील...\nकर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना ईडीकडून अटक\nनवी मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि कर्नाळ�� बँकेचे Karnala Bank अध्यक्ष...\nकाळी, पांढरी आणि पिवळ्या बुरशीनंतर आता देशात 'हिरव्या' बुरशीचा...\nमुंबई : मागील दीड वर्षांपासून देशात कोरोना Corona विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे....\n बॉलिवूड आणि जाहिरातींमध्ये कामाची संधी शोधत असाल, तर ही...\nमुंबई : बॉलिवूड Bollywood आणि जाहिरातींमध्ये Advesrtising मध्ये काम देण्याच्या...\nअरेरावी करणाऱ्या शिक्षिकेचा वाद चव्हाट्यावर, ग्रामस्थांनी ठोकले...\nमुंबई - कल्याण ग्रामीण भागातील निळजे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिकेच्या अरेरावी...\nगाईंचे अवैधरित्या वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात\nधुळे - धुळे शहरालगत असलेल्या मुंबई - आग्रा महामार्गावर मोहाडी पोलीस ठाण्याचे...\nप्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला गोंदिया रेल्वे...\nगोंदिया - रेल्वेने Railway प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे Passengers मोबाईल...\nराज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीचा शोध आज लागणार\nमुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांच्या मंत्रिमंडळाने विधानपरिषद...\n गेल्या 24 तासात धारावीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही\nमुंबई - राज्यासह मुंबईत Mumbai देखील कोरोनाचा Corona शिरकाव झाला आणि पाहता...\nमुंबईत बेकरीच्या नावाखाली सुरू होता ड्रग्जचा पुरवठा; दोघांना अटक\nमुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने NCB मुंबई Mumbai मध्ये आणखी एक मोठी कारवाई...\nप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा मृत्यू\nमुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते संचारी विजय Sanchari Vijay यांचं बाईक...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/farmer-shivnkar-sucide-case/", "date_download": "2021-06-17T02:08:41Z", "digest": "sha1:SVPZJD7JGKN5HKWZMH7XT56UMPONGKRR", "length": 7517, "nlines": 93, "source_domain": "khaasre.com", "title": "कांद्याच्या सरणावर आत्महत्या केलेला हा बळीराजा कोण आणि काय होते कारण? नक्की वाचा - Khaas Re", "raw_content": "\nकांद्याच्या सरणावर आत्महत्या केलेला हा बळीराजा कोण आणि काय होते कारण\nशेतकरी आत्म्हत्येच सत्र थांबत नाही आहे. कांद्याचे भाव पडल्यामुळे काल परत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. कांद्याच्या बाजूला पडलेला त्याचा मृतदेह हलवून टाकणारा होता. परंतु हा युवक कोण या बद्दल अनेकांना माहिती नाही किंवा त्याच्यावर अशी का वेळ आली या मागची गोष्ट आज खासरे वर बघूया,\nतर या फोटो���ील शेतकरी ज्ञानेश्वर दशरथ शिवणकर (वय २५) आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने निराश होऊन मालेगाव तालुक्यातील कंधाने येथील या शेतकऱ्याने शुक्रवारी सकाळी आत्महत्या केली. शिवणकर कुटुंबाकडे कडे ६ एकर शेती होती. त्याच्या हिस्स्यावर १ एकर जमीन आहे आणि बाकी शेती आई वडील बघतात. मागील वर्षी त्याने १.५ लाख कर्ज उचलले परंतु या अगोदर वेळेवर कर्ज परत केल्याने त्याला कर्जमाफीचा फायदा मिळाला नाही.\nत्याच्या शेतात कांदा लावला परंतु पाण्या अभावी जसा पाहिजे तसा कांदा आला नाही. ३० क्विटल कांदा हातात आला परंतु सध्याच्या बाजारभावामुळे मुद्दल परत येईल का नाही याची त्याला चिंता होती. पिकवलेल्या सोन्याची माती झाली आपण पिकवलेल्या मालाचा खर्चही निघत नाही,हे दुर्दैव आहे ज्ञानेश्वर सारखीच व्यथा अनेक शेतकऱ्यांची असून अनेक शेतकऱ्यांना आपला कांदा फेकून द्यावा लागत आहे.\nशुक्रवारी सकाळी आत्महत्या केली. कांद्यासाठी जेवढा उत्पादन खर्च आला तेवढा खर्चही न वसूल झाल्याने शेतकऱ्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला. त्याच्या पाठीमागे २ भाऊ, पत्नी , आई वडील आणि २ मुली असा परिवार आहे. कांद्याच्या ढिगाऱ्यावर त्याने विष प्रश्न केले आणि या जगाचा निरोप घेतला. सधन समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची इतकी वाईट अवस्था होत असेल,तर दुष्काळग्रस्त भागातील बळीराजाचे काय\nमन सुन्न करणारी हि घटना आहे. ज्ञानेश्वर शिवणकर यांच्या कुटुंबांबद्दल कोणास माहिती असेल तर आमच्या सोबत नक्की शेअर करा..\nकर्मचारी विमा निगममध्ये काम करणारे अमरीश पुरी सिनेमात कसे आले\nया कारणामुळे घातली होती आर आर पाटलांनी डान्सबारवर बंदी..\nया कारणामुळे घातली होती आर आर पाटलांनी डान्सबारवर बंदी..\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AB%E0%A5%AC_%E0%A5%B2%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2021-06-17T03:05:02Z", "digest": "sha1:UKLRN5R2B6SUC3OSI5ZY74QFG7I2KFEH", "length": 11903, "nlines": 217, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९५६ ॲशेस मालिका - विकिपीडिया", "raw_content": "\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५६\nतारीख ७ जून – २८ ऑगस्ट १९५६\nसंघनायक पीटर मे इयान जॉन्सन\nनिकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली\nसर्वाधिक धावा पीटर मे (४५३) जिम बर्क (२७१)\nसर्वाधिक बळी जिम लेकर (४६) कीथ मिलर (२१)\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९५६ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने २-१ अशी जिंकली. पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व इयान जॉन्सन याने केले.\nमुख्य पान: द ॲशेस\nकीथ मिलर ४/६९ (३३ षटके)\nजिम लेकर ४/५८ (२९.१ षटके)\nकीथ मिलर २/५८ (१९ षटके)\nजिम लेकर २/२९ (३० षटके)\nपीटर रिचर्डसन (इं) याने कसोटी पदार्पण केले.\nजिम लेकर ४/६९ (३३ षटके)\nकीथ मिलर ५/७२ (३४.१ षटके)\nफ्रेड ट्रुमन ५/९० (२८ षटके)\nकीथ मिलर ५/८० (३६ षटके)\nऑस्ट्रेलिया १८५ धावांनी विजयी.\nकेन मॅके आणि पॅट क्रॉफर्ड (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.\nरे लिंडवॉल ३/६७ (३३.४ षटके)\nजिम लेकर ५/५८ (२९ षटके)\nजिम लेकर ६/५५ (४१.३ षटके)\nइंग्लंड १ डाव आणि ४२ धावांनी विजयी.\nॲलन ओकमन (इं) याने कसोटी पदार्पण केले.\nइयान जॉन्सन ४/१५१ (४७ षटके)\nजिम लेकर ९/३७ (१६.४ षटके)\nजिम लेकर १०/५३ (५१.१ षटके)\nइंग्लंड १ डाव आणि १७० धावांनी विजयी.\nओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर\nरॉन आर्चर ५/५३ (२८.२ षटके)\nजिम लेकर ४/८० (३२ षटके)\nॲलेन डेव्हिडसन १/१८ (५ षटके)\nजिम लेकर ३/८ (१८ षटके)\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे\nकसोटी आणि मर्यादीत षटकांचे दौरे\n१८८० · १८८२ · १८८४ · १८८६ · १८८८ · १८९० · १८९३ · १८९६ · १८९९ · १९०२ · १९०५ · १९०९ · १९१२ · १९२१ · १९२६ · १९३० · १९३४ · १९३८ · १९४८ · १९५३ · १९५६ · १९६१ · १९६४ · १९६८ · १९७२ · १९७५ · १९७७ · १९८० · १९८१ · १९८५ ·\n१९३२ · १९३६ · १९४६ · १९५२ · १९५९ · १९६७ · १९७१ · १९७४ · १९७९ · १९८२ · १९८६ ·\n१९३१ · १९३७ · १९४९ · १९५८ · १९६५ · १९६९ · १९७३ · १९७८ · १९८३ · १९८६ ·\n१९५४ · १९६२ · १९६७ · १९७१ · १९७४ · १९७८ · १९८२ · १९८७ ·\n१९०७ · १९२४ · १९२९ · १९३५ · १९४७ · १९५१ · १९५५ · १९६० · १९६५ ·\n१९२८ · १९३३ · १९३९ · १९५० · १९५७ · १९६३ · १९६६ · १९६९ · १९७३ · १९७६ · १९८० · १९८४ ·\n१९१२ · १९७५ · १९७९ · १९८० · १९८३\n१९७९ · १९८२ · १९८६ ·\nइ.स. १९५६ मधील क्रिकेट\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ नोव्हेंबर २०२० रोजी ११:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/crime-news-knife-attack-ahmednagar", "date_download": "2021-06-17T01:34:53Z", "digest": "sha1:I3SQENTAENWGZEEAVXHJZH2A7QPC7IRS", "length": 3798, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सराईत गुन्हेगार पठारेचा एकावर चाकू हल्ला", "raw_content": "\nसराईत गुन्हेगार पठारेचा एकावर चाकू हल्ला\nसुडके मळ्यातील घटना : चौघांविरूद्ध गुन्हा\nसराईत गुन्हेगार विजय पठारे याने बुधवारी दुपारी एकावर चाकूने हल्ला करून त्याला मारहाण केली. दिनेश मनोहर पंडित (वय 36 रा. सिध्दार्थनगर) असे मारहाण झालेल्याचे नाव आहे. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विजय राजू पठारे (रा. सिध्दार्थनगर), संतोष नवगिरे (रा. कल्याणरोड, नगर), गणेश सुरेश पठारे व विजय पठारेचा एक मित्र यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिध्दार्थनगरमधील सुडके मळ्यात ही घटना घडली.\nबुधवारी दुपारी फिर्यादी घरासमोर बसलेले असताना गुन्हेगार पठारे हा दुचाकीवरून त्याच्या साथीदारांना घेऊन तेथे आला. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विजय याने त्याच्या हातातील चाकूने फिर्यादी यांच्यावर हल्ला केला. चाकू हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले आहेत.\nदरम्यान काही दिवसांपूर्वी पठारेसह त्याच्या साथीदारांनी बालिकाश्रम रोडवरील दोन दुकानांत तोडफोड केली होती. त्याच्या काही साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी पुन्हा पठारे याने नगरमध्ये येत दहशत निर्माण केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/shiv-sena-leader-sanjay-raut-reaction-bjp-leader-ashish-shelar-statement-235372", "date_download": "2021-06-17T02:40:34Z", "digest": "sha1:M4Y4GUEOF7WNVC7MAT4HHVMALC5ZQJAM", "length": 15975, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'संजय राऊत मुंगेरीलाल' तर, 'आशिष शेलार मार्केट संपलेला माणूस'; वाक् युद्ध रंगले", "raw_content": "\nएका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत म्हणाले, 'आशिष शेलार हा मार्केट संपलेला माणूस आहे.'\n'संजय राऊत मुंगेरीलाल' तर, 'आशिष शेलार मार्केट संपलेला माणूस'; वाक् युद्ध रंगले\nमुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यातील वाक् युद्ध सध्या राज्यात चर्चेचा विषय बनले आहे. निवडणूक निकालानंतर संजय राऊत यांनी सातत्याने भाजप आणि भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर आता भाजप नेते राऊत यांना टार्गेट करू लागले आहेत. राऊत यांनी भाजप नेते आशिष शेला र यांना जोरदार टोला लगावलाय.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nफडणवीसांना अहंकार नडला; भाजपच्या नेत्याचं खुलं पत्र\nसंजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल होते. त्यावेळी आशिष शेलार यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर 'राऊत यांनी कमी बोलावे, अशी आमची इच्छा आहे,' असा टोला शेलार यांनी लगावला होता. तर, आज 25 वर्षे मुख्यमंत्री शिवसेनेचाच असले, या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर शेलार यांनी भाष्य केले होते. शेलार म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना समजून घेण्यासाठी राऊत यांना 25 वर्षे लागतील. राऊत यांची रोजची पत्रकार परिषद म्हणजे वगनाट्य आहे. त्यांच्यामुळेच मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात विसंवाद निर्माण झाला.'\nमुख्यमंत्रिपद पाच वर्षे शिवसेनेला मग, आघाडीकडे काय\nशेलार यांच्या टीकेला राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राऊत म्हणाले, 'आशिष शेलार हा मार्केट संपलेला माणूस आहे.' दरम्यान, राऊत यांच्या दाव्याची भाजप नेत्यांकडून खिल्ली उडवण्यात येत आहे. भाजप नेत्या विजया रहाटकर यांनीही ट्विटरवरून राऊत यांना लक्ष्य केले आहे.\nआशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात\nमुंबई - आमदार जितेंद्र आव्हाड एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले होते, शेलार हे कदाचित मांत्रिकांच्या संपर्कात असतील, तंत्रमंत्र केलं असेल, पण आमचा या गोष्टींवर विश्वास नाही, आमच्या मनात शक्ती आहे, स्वत:चे विचार आहेत त्याच विश्वासावर आम्ही पुढे जातो असे म्हटले होते.\nमी ठणठणीत, त्याच आवेशात पर�� येणार : संजय राऊत\nमुंबई : मी ठणठणीत असून, चिंता करायची गरज नाही. लवकरच मी त्याच आवेशात परत येईन, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.\nशेलारजी, आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही: आव्हाड\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या बापाचे राज्य आहे का, असे जाहीर निवेदन करणे आशिष शेलार यांना शोभत नाही. तसेच आम्ही आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही, अशी जोरदार टीका राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.\nमहाराष्ट्राच्या राजकारणात आज दिवसभरात नेमंक काय घडलं\nमुंबई : आजचा दिवसा पाहता राजकीय दृष्ट्या खूप धावपळीचा ठरला. दिवसभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.\n\"स्वतःचे दामन रक्ताने लादले असणाऱ्यांनी दुसऱ्यांवर आरोप करूच नये\"आशिष शेलार यांचे राऊत पवारांवर थेट आरोप\nमुंबई : भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. काल दिल्लीत झालेल्या हिंसक शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर कडाडून टीका केली. संजय राऊत आणि शरद पवार यांच्यावर देख\nसंजय राऊत शरद पवारांच्या पार्थ यांच्याबद्दलच्या विधानावर म्हणतात, पवारांचे विधान कधीही...\nमुंबई : शरद पवारांचे विधान निरर्थक नसते, पवार म्हणाले की, मुंबई पोलिसांवर त्यांचा विश्वास आहे. तुम्ही सीआयए, केजीबी, मोसादकडून तपास करावा, त्यांनी सीबीआयला आमंत्रण दिले नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमाना दिली. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय\n'त्या' वक्तव्यानंतर अरविंद सावंत यांनी काढली आशिष शेलार यांची लायकी, म्हणालेत..\nमुंबई - सामनाचे संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत महाराष्ट्रात “नागरिकत्व दुरुस्ती कायदा महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही” असं म्हटलंय. यावर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरवात झालीये. भाजपच्या गोटातून मोठ्या प्रमाणात या वक्तव्याच्\nसोशल मीडियावरील अखेर 'ती' पोस्ट ठरली खरी\nसोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला\n\"बाळासाहेबांचे पोस्टर्स लाऊन मोदींनी निवडणुका जिंकल्यात\", शाहांना राऊतांचं खणखणीत उत्तर\nमहाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून उद्या उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अशातच महाराष्ट्र घडलेल्या महानाट्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर घणाघाती टीका केली. या टीकेला शिवसेनेचे संजय राऊत यांनी खणखणीत उत्तर दिलंय.\nशिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप नेत्यांनी भूमिका घ्यावी : संजय राऊत\nमुंबई : भाजप कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करणारे पुस्तक प्रकाशन झाल्याने महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. भाजपने हे पुस्तक मागे घेतले पाहिजे. तसेच या प्रकरणी शिवाजी महाराजांच्या वंशजांनी राजीनामा देऊन भूमिका घ्यायला हवी, असे मत शिवसेना खासदार संज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-mumbai-shiv-sena-claim-government-maharashtra-today-8215", "date_download": "2021-06-17T02:45:08Z", "digest": "sha1:TEBUH246JJNZ7OGALKPRIR7BFL2UMLR2", "length": 12376, "nlines": 154, "source_domain": "www.saamtv.com", "title": "सेना करणार सत्तास्थापनेचा दावा | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसेना करणार सत्तास्थापनेचा दावा\nसेना करणार सत्तास्थापनेचा दावा\nसेना करणार सत्तास्थापनेचा दावा\nसोमवार, 11 नोव्हेंबर 2019\nमुंबई : राज्यात नाट्यमय घडामोडींनंतर सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेची बहुमताची गोळाबेरीज झाली असल्याचं दिसत असून, आज सायंकाळी शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.\nमुंबई : राज्यात नाट्यमय घडामोडींनंतर सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेची बहुमताची गोळाबेरीज झाली असल्याचं दिसत असून, आज सायंकाळी शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.\nशिवसेनेला उद्धव, तर युवासेनेला हवेत आदित्य\nकोणा कोणाची झाली चर्चा\nभाजपने पुरेशा संख्या बळा अभावी सत्ता स्थापनेस नकार दिला. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले. परंतु, शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करता येणे शक्य नाही. त्यामुळेच आज सकाळपासून उद्धव ठाकरे यांनी बहुमताची गोळाबेरीज करण्यास सुरुवात केली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये शरद पवार, सुनील तटकरे, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील या नेत्यांची भेट घेऊन जवळपास 55 मिनिटे चर्चा केली.\nपवार, ठाकरे बैठक संपली; बैठकीत नक्की काय ठरलं \nदुसरी कडे शिवसेना नेते अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर दिल्लीत दाखल झाले असून, ते काँग्रेसचे थिंक टँक असलेल्या अहमद पटेल यांच्याशी चर्चा करत आहेत. सत्ता स्थापनेत काँग्रेस सहभागी होणार की नाही यावरून उत्सुकता आहे. काँग्रेस पाठिंबा देईल. पण, थेट सत्ता स्थापनेत नसेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या दोन्ही पक्षांशी चर्चा झाल्यानंतर शिवसेना सायंकाळी पाचच्या सुमारास सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे सभागृहातील नेते दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे.\nमुंबई mumbai राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party काँग्रेस indian national congress उद्धव ठाकरे uddhav thakare आदित्य ठाकरे aditya thakare शरद पवार sharad pawar सुनील तटकरे sunil tatkare अजित पवार ajit pawar दिल्ली अनिल देसाई मिलिंद नार्वेकर अहमद पटेल shiv sena maharashtra\nपासपोर्ट नूतनीकरण न करण्यावरुन कंगनाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल\nबॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला (Kangana Ranaut) आपल्या पासपोर्टच्या...\nचालकाने प्रसंगावधान दाखवत परिसरातील नागरिकांच्या मदतीने विझवली आग\nधुळे : लखनऊ Lakhanau हून मुंबई Mumbai कडे आंबे Mango भरून घेऊन जाताना, धुळ्यातील...\nकर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना ईडीकडून अटक\nनवी मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे Karnala Bank अध्यक्ष...\nकाळी, पांढरी आणि पिवळ्या बुरशीनंतर आता देशात 'हिरव्या' बुरशीचा...\nमुंबई : मागील दीड वर्षांपासून देशात कोरोना Corona विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे....\n बॉलिवूड आणि जाहिरातींमध्ये कामाची संधी शोधत असाल, तर ही...\nमुंबई : बॉल���वूड Bollywood आणि जाहिरातींमध्ये Advesrtising मध्ये काम देण्याच्या...\nअरेरावी करणाऱ्या शिक्षिकेचा वाद चव्हाट्यावर, ग्रामस्थांनी ठोकले...\nमुंबई - कल्याण ग्रामीण भागातील निळजे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिकेच्या अरेरावी...\nगाईंचे अवैधरित्या वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात\nधुळे - धुळे शहरालगत असलेल्या मुंबई - आग्रा महामार्गावर मोहाडी पोलीस ठाण्याचे...\nप्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला गोंदिया रेल्वे...\nगोंदिया - रेल्वेने Railway प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे Passengers मोबाईल...\nराज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीचा शोध आज लागणार\nमुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांच्या मंत्रिमंडळाने विधानपरिषद...\n गेल्या 24 तासात धारावीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही\nमुंबई - राज्यासह मुंबईत Mumbai देखील कोरोनाचा Corona शिरकाव झाला आणि पाहता...\nमुंबईत बेकरीच्या नावाखाली सुरू होता ड्रग्जचा पुरवठा; दोघांना अटक\nमुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने NCB मुंबई Mumbai मध्ये आणखी एक मोठी कारवाई...\nप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा मृत्यू\nमुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते संचारी विजय Sanchari Vijay यांचं बाईक...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/what-are-plans-central-government-stop-corona-12286", "date_download": "2021-06-17T02:26:14Z", "digest": "sha1:APCEC3L3S5XSIG33IXRLWT5IYZA6FXCN", "length": 6843, "nlines": 122, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कोरोनाला रोखण्यासाठी केंद्राकडे काय योजना? सुप्रीम कोर्टाचा सवाल (पहा व्हिडिओ ) | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरोनाला रोखण्यासाठी केंद्राकडे काय योजना सुप्रीम कोर्टाचा सवाल (पहा व्हिडिओ )\nकोरोनाला रोखण्यासाठी केंद्राकडे काय योजना सुप्रीम कोर्टाचा सवाल (पहा व्हिडिओ )\nगुरुवार, 22 एप्रिल 2021\nदेशात आणीबाणी सारखी स्थिती असल्याचं निरीक्षण सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नोंदवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडे काय योजना आहेत याची विचारणा सुद्धा सुप्रीम कोर्टानं सरकारकडे केलेली आहे.\nदेशातील कोरोना Corona संकटाच्या स्थितीबद्दल सुप्रीम कोर्टानं Supreme Court चिंता व्यक्त केली आहे. देशात आणीबाणी सारखी स्थिती असल्याचं निरीक्षण सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे Sharad bobade यांनी नोंदवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडे Central Government काय योजना आहेत याची विचारणा सुद्धा सुप्रीम कोर्टानं Supreme Court सरकारकडे केलेली आहे. What are the plans of Central government to stop Corona\nतर दुसरीकडे, ऑक्सिजनच्या Oxygen पुरवठ्याबद्दल दिल्ली हायकोर्टाने सुद्धा केंद्र सरकारला सुनावलं आहे. भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या असा सल्ला हाय कोर्टाने High Court दिला आहे. इथल्या रुग्णालयात Hospital काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यासंदर्भात मॅक्स हॉस्पिटलने कोर्टात याचिका दाखल केली होती. यावेळी हायकोर्टाने केंद्र सरकारला परखड शब्दात जाब विचारला आहे. लोकांचे जीव सरकारसाठी महत्वाचे नाहीत का असा सवाल सुद्धा कोर्टाने केंद्र साकारला केला आहे.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/09/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2.html", "date_download": "2021-06-17T02:56:43Z", "digest": "sha1:DLSWUGJJ2AKQQDLM7T2ZAOEKPFQO2ST4", "length": 17966, "nlines": 229, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "स्मार्ट शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा विकास करा : डॉ. ढवण - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nस्मार्ट शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा विकास करा : डॉ. ढवण\nby Team आम्ही कास्तकार\nपरभणी : ‘‘स्मार्ट शेतीसाठी उपयुक्‍त डिजिटल तंत्रज्ञानाचा विकास करावा. कोरोनामध्ये डिजिटल मंचाच्या माध्यमातून विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापकांनी सक्षम होणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी केले.\nजागतिक बॅंक आणि भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्‍कृत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) आणि मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतर्फे (आयआयटी) ‘स्मार्ट कृषीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अनुप्रयोग’ यावर राज्यस्तरीय ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात आले. मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे विभाग प्रमुख डॉ. सतीश अग्निहोत्री, प्रा. अमित अरोरा, प्रा. कवी आर्या, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्रा.डॉ. आर. पी. कदम, नाहेपचे मुख्य संशोधक डॉ. गोपाळ शिंदे, सहमुख्य संशोधक प्रा. संजय पवार आदी सहभागी झाले होते.\nडॉ. अग्निहोत्री यांनी स्मार्ट कृषीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अनुप्रयोग यावर माहिती दिली. डॉ. गोखले म्हणाले, ‘‘मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील प्राध्यापकांनी दिलेले डिजीटल तंत्रज्ञान प्रशिक्षण विद्यापीठातील सहभागी विद्यार्थ्‍यी, प्राध्यापकांना उपयुक्त ठरेल.’’\nप्रास्‍ताविक प्रा. अरोरा यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पवार यांनी केले. डॉ. कदम यांनी आभार मानले. प्रशिक्षणात कृषी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. यशस्‍वीतेसाठी डॉ. अविनाश काकडे, खेमचंद कापगाते, रविकुमार, डॉ. हेमंत रोकडे, डॉ. रश्मी बंगाळे, जगदीश माने आदींनी पुढाकार घेतला.\nस्मार्ट शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा विकास करा : डॉ. ढवण\nपरभणी : ‘‘स्मार्ट शेतीसाठी उपयुक्‍त डिजिटल तंत्रज्ञानाचा विकास करावा. कोरोनामध्ये डिजिटल मंचाच्या माध्यमातून विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापकांनी सक्षम होणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी केले.\nजागतिक बॅंक आणि भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्‍कृत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) आणि मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतर्फे (आयआयटी) ‘स्मार्ट कृषीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अनुप्रयोग’ यावर राज्यस्तरीय ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात आले. मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे विभाग प्रमुख डॉ. सतीश अग्निहोत्री, प्रा. अमित अरोरा, प्रा. कवी आर्या, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्रा.डॉ. आर. पी. कदम, नाहेपचे मुख्य संशोधक डॉ. गोपाळ शिंदे, सहमुख्य संशोधक प्रा. संजय पवार आदी सहभागी झाले होते.\nडॉ. अग्निहोत्री यांनी स्मार्ट कृषीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अनुप्रयोग यावर माहिती दिली. डॉ. गोखले म्हणाले, ‘‘मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील प्राध्यापकांनी दिलेले डिजीटल तंत्रज्ञान प्रशिक्षण विद्यापीठातील सहभागी विद्यार्थ्‍यी, प्राध्यापकांना उपयुक्त ठरेल.’’\nप्रास्‍ताविक प्रा. अरोरा यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पवार यांनी केले. डॉ. कदम यांनी आभार मानले. प्रशिक्षणात कृषी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. यशस्‍वीतेसाठी डॉ. अविनाश काकडे, खेमचंद कापगाते, रविकुमार, डॉ. हेमंत रोकडे, डॉ. रश्मी बंगाळे, जगदीश माने आदींनी पुढाकार घेतला.\nशेती farming विकास कोरोना corona जागतिक बॅंक भारत कृषी agriculture कृषी विद्यापीठ agriculture university शिक्षण education मुंबई mumbai प्रशिक्षण training अभियांत्रिकी\nशेती, farming, विकास, कोरोना, Corona, जागतिक बॅंक, भारत, कृषी, Agriculture, कृषी विद्यापीठ, Agriculture University, शिक्षण, Education, मुंबई, Mumbai, प्रशिक्षण, Training, अभियांत्रिकी\nपरभणी : ‘‘स्मार्ट शेतीसाठी उपयुक्‍त डिजिटल तंत्रज्ञानाचा विकास करावा. कोरोनामध्ये डिजिटल मंचाच्या माध्यमातून विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापकांनी सक्षम होणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी केले.\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nगिरणा धरणात ८५ टक्के पाणीसाठा\nअकोला जिल्ह्यात ‘लंम्पी’चा प्रादुर्भाव वाढता\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासक��य मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/", "date_download": "2021-06-17T02:54:51Z", "digest": "sha1:FIRBXMZODVGIWNVN4VZ4D5RQVTIELQPI", "length": 35094, "nlines": 399, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest & Breaking Marathi News | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nदहशतवादाचा जगाला धोका - राजनाथ\nनवी दिल्ली - दहशतवाद (Terrorism) आणि कट्टरतेचा जागतिक शांततेला धोका (Danger) असून दहशतवादाला पाठीशी\n‘पॉझिटिव्ह’ मातेला मोदींची दाद\nनवी दिल्ली - कोरोना संसर्ग (Corona Infection) झाल्यामुळे गाझियाबादमधील एका मातेला घरातच विलगीकर\nEuro : इटलीचा हल्लाबोल दुसऱ्या सामन्यातही ट्रिपल धमाका\nUEFA Euro 2020 Italy vs Switzerland : युरो कप स्पर्धेतील A ग्रुप चौथ्या लढतीत इटलीने स्वित्झर्लंडचा धुव्वा उडवला. रोममधील स्टेडियमवर घर\nअग्रलेख : तपासाचे तारतम्य\nराजकीय निषेधासाठी झालेली आंदोलने आणि दहशतवादी कटाचा भाग म्हणून केलेली कृत्ये, यात फरक आहे. दिल्\nउदयनराजेंचा सरकारला अल्टिमेटम; 'मराठा आरक्षणा'साठी केल्या 6 मागण्या\nसातारा : आरक्षणाचा (Maratha Reservation) ठोस निर्णय लागेपर्यंत मराठा समाज मागे हटणार नाही. मात्र, हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात येईपर्यं\nटिवटिवाट : अदानी, रोनाल्डो, एरिक्सन\nसोशल मीडियावरच्या छोट्या-छोट्या पोस्ट व्यवहारात किती महत्त्वाच्या ठरताहेत, याची तीन उदाहरणं गेल\nकोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसाच्या सरीवर सरी सुरूच. धरणाच्या पाणीसाठय़ात 1 TMC ने वाढ.\n स्पुटनिक लस आता राज्यातील 'या' दोन शहरांमध्ये मिळणार\nमराठा आरक्षणावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला दिली डेडलाइन\nCorona Update : राज्यातील मृत्युदर १.९४ टक्क्यांवर\nKokan Rain Update : हर्णै, पाळंदेतील जनजीवन विस्कळित\nराम मंदिर जमीन घोटाळा : संजय सिंहांचा कोर्टात जाण्याचा इशारा\n'अनिल परब यांच्यावर कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरू'; राणेंचा इशारा\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 17 जून 2021\nपंचांग -गुरुवार : ज्येष्ठ शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय सकाळी ११.५०, चंद्रास्त रात्री १२.३९, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.११, भद्रा, भारतीय स\nरेल्वेच्या विशेष डब्यात विषाणू नष्ट करणारे तंत्र\nभोपाळ - देशातील कोरोनाची (Corona) दुसरी लाट (Second Wave) ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका कायम असून त्याला सामोरे जाण्याची तयारी रेल्वे विभागही करीत आहे. क\nकोविड : शेअर बाजाराचा तारणहार\nसुहास राजदेरकरबॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने (बीएसई) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सात जून २०२१ रोजी त्यांनी तब्बल सात कोटी नोंदणीकृत ग्राहकांच्या खात्यांचा (रजिस्टर्ड इन्व्हेस्टर अकाउंट) मोठा टप्पा पार केला. त्यात सर्वाधिक वाटा (१५०.५४ लाख) अर्थातच आपल्या महाराष्ट्राचा आहे. १८७५ मध्ये काही मोजक्या लोकांनी स्थापन केलेल्या या शेअर बाजाराचे, म्हणजेच त्यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूप\nबृहत्तर भारतात रामायणावर तिकिटे\nअजय वर्तकबृहत्तर भारतातही, अर्थात ज्या देशांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार झालेला दिसतो, अशा अनेक देशांनी आपल्या टपाल तिकिटा\nकॅफेतून काम, बंदी आणि दणक्यात कमबॅक, वन प्लसचा प्रवास\n2013 म्हणजेच तब्बल 8 वर्ष आधी भारतीय मोबाईलच्या बाजारात अ‍ॅपल आणि सॅमसंग या दोन कंपन्यांनी आपली पाळंमुळं रोवली होती. त्याच काळात बाजारा\nविदेशी अभ्यासकांच्या नजरेतून ‘अयोध्या’\nअनेक विदेशी अभ्यासकांनी अयोध्येचा अभ्यास केला. नेदरलँडचे डॉक्टर हॅन्स बकर यांनी अयोध्या इतिहास हा सुमारे आठशे पानांचा ग्रंथ लिहिला. त्य\nअभिनेता मयुरेशला जामीन, एकनाथ शिंदेंवर केली होती टीका\nमुंबई - मराठी अभिनेता मयुरेश कोटकरला (actor mayuresh kotkar) एका मंत्र्यांच्या विरोधात पोस्ट करणं महागात पडलं होतं. त्यासाठी त्याला अटकही करण्यात आली होती. मात्र आता त्याला दोन दिवसांच्या अटकेनंतर जामीन मिळाला आहे. त्यानं एका मंत्र्याच्या विरोधात फेसबूकवर अपमानास्पद पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे वादाच्या भोव-यात सापडला होता. अनेकांनी त्याला ट्रोलही केले होते.( Marathi actor Mayuresh Kotkar gets\n'लिटिल चॅम्प्स' ते 'ती सध्या काय करते',आर्या आंबेकरचा सुरेल प्रवास\nदिवाळीत उडणार 'भाईजान' चा बार, सलमान करणार लवकरच घोषणा\nमुंबई - बॉलीवूडचा भाईजान म्हणुन प्रसिध्द (bollywood bhaijan) असणा-या सलमानच्या (salman khan) राधेनं (radhe) बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घात\nव्हॅक्सिन देतायं, एक गाणं म्हणू का\nमुंबई - बॉलीवूडची ड्रामा क्वीन (bollywood drama queen) म्हणून प्रसिध्द असणारी राखी सावंत नेहमी चर्चेचा विषय असते. लोकांनाही ती ड्रामा क\nउदयनराजेंचा सरकारला अल्टिमेटम; 'मराठा आरक्षणा'साठी केल्या 6 मागण्या\n'टीईटी'ला आव्हान देणाऱ्या ८९ याचिका खंडपीठाने फेटाळल्या\nऔरंगाबाद: शिक्षक पात्रता परीक्षेला (Teacher Eligibility Test) आव्हान देणाऱ्या व उत्ती\nCorona Update : राज्यातील मृत्युदर १.९४ टक्क्यांवर\nमुंबई : राज्यात कोरोनामुळं मृत्यूचे सत्र सुरूच असून आज राज्यात 237 रुग्णांच्या मृत्यू\n'केंद्र शासनाने मनावर घेतले तरच हा प्रश्न सुटू शकेल'; ;पाहा व्हिडिओ\nमराठा आरक्षण आंदोलनाला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी मार्गदर्शन केले. आंदोलक नेत्\nट्रकचा अपघात, मुंबईच्या रस्त्यावर तडफडत होते मासे\nभाजप महिला कार्यकर्त्यावर हल्ला; ७ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल\nभाजप पदाधिकाऱ्यांवरही कोरोना नियमांच्या उल्लंघनाबाबत गुन्हा\nसेना भवन राडा: \"शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली\"\n\"बाबरप्रेमी पप्पू आणि पप्पूच्या मम्मीला...\"; भाजप नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया\nमाजी आमदार विवेक पाटील यांना 25 जूनपर्यंत ईडी कोठडी\nकर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी करण्यात आली अटक\nपुणे ‘ग्लोबल मेयर्स’च्या अंतिम फेरीत; जगातील 631 महापौरांमधून निवड\nस्वारगेट ते सासवडपर्यंत मेट्रो; ‘पीएमआरडीए’चा अहवाल सादर\nपुणे - शिवाजीनगर न्यायालय ते लोणीकाळभोर या १९ किलोमीटर लांबीच्या मेट्रो (Metro) मार्ग\nपुण्यात गेल्या पाच वर्षांत कार्यालयांच्या जागांसाठी सर्वाधिक गुंतवणूक\nपुणे - आयटी, आयटीईएस (माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा), बीएफएसआय (बँकिंग, वित्तीय सेवा आ\nकोचिंग क्लासेससाठी सरकारला साकडे\nपुणे - कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे १४ महिन्यांपासून राज्यातील कोचिंग क्लासेस\nनांदेडमधील कोरोना लॅबची वर्षपूर्ती\nनांदेडात पूरक पोषण आहारात तेलाऐवजी मिळतेय साखर\nनांदेड : जिल्ह्यातील कुपोषण टाळण्यासह स्तनदा व गरोदर मातांना सकस आहार मिळावा यासाठी श\nबळीराजाची चाड्यावर मूठ; कुरुळा परिसरात खरिपाच्या पेरणीला सुरवात\nकुरुळा ( जिल्हा नांदेड ) : मान्सूनपूर्व आणि तद्नंतर झालेल्या समाधानकारक पावसामुळे जमि\nशेतकरी आत्महत्येसह नांदेड जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू\nनांदेड : सततची नापिकी व बँकेच्या कर्जास कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या क\nअपुऱ्या ओलीवरच पिकांचा पेरा भीमा पट्ट्यात खरीप धोक्यात\n\"सायकल रॅली ही पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत चांगला उपक्रम\"\nराळेगणसिद्धी (अहमदनगर) : एकीकडे पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना आज देशभरातील सायकलस्वा\nघोडेगावात विहिरीत पडून युवक ठार 200 ग्रामस्थांचे ठिय्या अंदोलन\nसोनई (अहमदनगर) : घोडेगाव (ता.नेवासे) येथील युवकाचे विहिरीत पडून मृत्यू (Died) झाला. य\nकणगरमध्ये नवरदेवासह 22 वऱ्हाडी कोरोनाबाधित\nराहुरी (अहमदनगर) : कोरोनाची (Corona) दुसरी लाट ओसरली, लॉकडाउन (LOckdown) संपले, निर्ब\nपुढील 15 दिवस रोज 10 हजार चाचण्या; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nसप्टेंबरमध्ये कोकणात जाणाऱ्या रेल्वेचे 'या' 4 दिवसांचे आरक्षण फुल्ल\nरत्नागिरी : गेल्या वर्षी कोरोना संसर्गाच्या (covid-19) शक्यतेने चाकरमान्यांना गणेशोत्\nKokan Rain Update : हर्णै, पाळंदेतील जनजीवन विस्कळीत\nहर्णै : मुसळधार पावसामुळे (heavy rain) हर्णै, पाळंदे, मुरुड गावांतील (murud) जनजीवन प\n'अनिल परबांच्या मिळकतीत प्रॉपर्टीचा उल्लेख नाही'\nरत्नागिरी : मुरुड येथील वादग्रस्त रिसॉर्टप्रकरणी (murud resort) पालकमंत्री अनिल परब (\nCorona : मराठवाड्यात साडेपाचशे जणांना कोरोना, २८ मृत्यू\nHRCT स्कोअर २५, ऑक्सिज ४१ असूनही जिद्दीच्या बळावर कोरोनावर मात\nऔरंगाबादमध्ये १८ वर्षांच्या पुढील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार\nऔरंगाबाद: कोरोनाला संसर्ग कमी करण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असला तरी नागरिकांकडून अत्य\nमहावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचे लाखोंचे नुकसान\nकळंब (उस्मानाबाद): तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डिकसळ गावात गेल्या द्\nविमानतळाचा कंत्राट रद्द का केला उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा\nराष्ट्रवादीत खळबळ : दोन सीए, एका कोळसा व्यापाऱ्यावर ईडीचा छापा\nनागपूर : सक्त वसुली संचालनालयाच्या (Action of Directorate of Strict Recovery) मुंबई प\nडॉक्टरला मुलांच्या अपहरणाची धमकी देऊन मागितली कोटीची खंडणी\nनागपूर : डॉक्टर दाम्पत्याच्या दोन्ही मुलांच्या अपहरणाची धमकी (Threat to doctor) देऊन\nब्रेकिंग : अफगाणी नागरिकाला अटक; तालिबानी आतंकवाद्यांशी संबंध\nनागपूर : तालिबानी आतंकवाद्यांशी संबंध (Relations with Taliban militants) असलेल्या अफग\nस्व��तंत्र्य दिनी उघडणार शाळा तीन टप्प्यात ऑफलाइन शाळा होणार सुरू\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 17 जून 2021\n...म्हणून शाळा सुरू होणे गरजेचे आहे \nनेतानिवडीत आपली चूकच झाली; पण...\neSakal Survey : 2024 साठी जनतेची मोदी सरकारलाच पसंती\nVIDEO: लोखंड चिकटण्याच्या दाव्याची 'अंनिस'कडून पोलखोल\neSakal Survey : 2024 साठी जनतेची मोदी सरकारलाच पसंती\nकोरोना काळात सरकारकडून मोठी घोषणा; 80 कोटी लोकांना लाभ\n18 वर्षांवरील सर्वांना मोफत कोरोना लस; आंध्र प्रदेशचा कौतुकास्पद निर्णय\nनेव्हीमध्ये अधिकारी व्हायची संधी; जाणून घ्या कधी करु शकता अर्ज\nनवी दिल्ली : जर तुम्ही भारतीय नौसेनामध्ये अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमचं हे स्वप्न लवकरचं पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण आज या लेखामधून आम्ही तुम्हाला जी माहिती देणार आहोत, ती तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण अशी ठरु शकते.\nसर्वोत्तम 'Internship' दिल्यास जाॅबमध्ये हमखास संधी\nसातारा : इंटर्नशिपमध्ये 'या' गोष्टींकडे लक्ष दिल्यास, तुम्हाला चांगली नोकरी मिळेल आणि त्यात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. इंटर्नशिपला (Int\nआर्मी ते NDA भरती; या आठवड्यातच अर्ज करु शकाल अशा जागांची माहिती\nसरकारी नोकरीच्या शोधात आहात का बँकींग क्षेत्र ते इंडियन आर्मीपर्यंत नानाविध सरकारी नोकऱ्यांच्या जाहिराती अलिकडच्या काळात निघाल्या आहे\nसंधी नोकरीच्या... : फॅशन डिझायनिंग : क्रिएटिव्ह, ग्लॅमरस\nअगं काल दीपिका पदुकोणला पाहिलेस का किती सुंदर ड्रेस होता तिचा किती सुंदर ड्रेस होता तिचा आणि रणवीर सिंगने तर किती कलरफुल ड्रेसिंग केलं होत ना आणि रणवीर सिंगने तर किती कलरफुल ड्रेसिंग केलं होत ना ही अशी वाक्ये आपल\n थांबा, 80-100 मिलिमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करा\nसातारा : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील (maharashtra) काही भागांत अवकाळी पाऊस (rain) हाेत आहे. यामुळे शेतीच्या (farm) मशागतीच्या काम\nपूरक व्यवसायांतून ‘नंदाई’ ने उभारले कुटुंब\nसाधारण अठरा वर्षांपूर्वी भावाने रक्षाबंधनाला शेळी भेट दिली. त्यातून टप्प्याटप्प्याने संख्येत वाढ करीत आदर्श शेळीपालन नंदा थोरात (ढवळपुर\nबर्ड फ्लू रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय\nएव्हीयन इन्फ्लूएन्झा किंवा “बर्ड फ्लू” हा एक संसर्गजन्य रोग असून, सर्व प्रकारच्या पक्ष्यांमध्ये संक्रमित होतो. हा रोग ‘एच ५ एन १’ या वि\nEuro : इटलीचा हल्लाबोल दुसऱ्या सामन्यातही ट्��िपल धमाका\nUEFA Euro 2020 Italy vs Switzerland : युरो कप स्पर्धेतील A ग्रुप चौथ्या लढतीत इटलीने स्वित्झर्लंडचा धुव्वा उडवला. रोममधील स्टेडियमवर घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात 3-0 असा विजय नोंदवत इटलीने स्पर्धेतील पुढचा प्रवास सुकर केलाय. इटालियन मिडफिल्डर मॅनुअल लोकेटेलीने 26 व्या मिनिटाला पहिला गोल डागत संघाल 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफमध्ये इटलीने ही आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या हाफमधी खेळाला सु\nEuro रामसी-रॉबर्ड्सच्या जोरावर वेल्सचा विजयी धमाका\nUEFA Euro 2020 Turkey vs Wales : युरो कप स्पर्धेतील ग्रुप -A मधील तिसऱ्या सामन्यात वेल्सने तुर्कीला 2-0 असे पराभूत केले. स्पर्धेतील वेल\nINDWvsENGW: स्नेह राणासह पदार्पणात दीप्तीचीही हवा\nEngland Women vs India Women Test Day 1 : सात वर्षानंतर कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय महिला संघात आज पाच जणींनी कसोटीत पदा\nWTC Final : प्लेइंग इलेव्हनवर अजिंक्यने असा दिला रिप्लाय\nWorld Test Championship Final: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या लढतीला आता अवघ्या काही तासांचा अवधी उरल\nकोल्हापुरात पार पाडले असे मुक आंदोलन;पाहा व्हिडिओJun 16, 2021\nUp Next श्यामची आई फाऊंडेशनच्या सह संस्थापिका शीतल बापट यांचा प्रेरणादायी प्रवास;व्हिडिओ Jun 16, 2021\nशरीरासाठी सात्विक खाणं जितकं महत्त्वाचं, तेवढाच व्यायामही महत्त्वाचा;पाहा व्हिडिओ Jun 16, 2021\nAurangabad:प्रयोगिक तत्वावर नाल्यावर यंत्रणा बसविली;पाहा व्हिडिओ Jun 16, 2021\nजॅग्‍वार रेंज रोव्हर वेलार भारतामध्ये ‍दाखल\nमुंबई : जॅग्‍वार लँण्ड रोव्‍हर इंडियाने आज भारतात त्यांची नवी रेंज रोव्हर वेलार (range-rover-velar) लाँच केली आहे. या कारची भारतातील ए\nTALI APP : आता तुमच्या मुलाच्या अभ्यासाची चिंता नाही\nनागपूर : मुलांचा अभ्यास ही मोठी समस्या आहे. कारण, लहान मुलं अभ्यास करण्यास टाळाटाळ करीत असतात. यामुळे पालकांची डोकेदुखी वाढते. त्यांना\nजॅग्‍वार एफ-पेस भारतामध्ये ‍दाखल, जाणून घ्या किंमत\nमुंबई : जॅग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाने भारतामध्‍ये नवीन`एफ-पेस` नुकतीच दाखल केली आहे. या कारची भारतातील एक्स शोरुम किंमत ६९.९९ लाख इतकी\nपाचगणी हिल स्टेशन : उन्हाळ्यासह पावसाळ्यातही भेट देण्याचे ठिकाण\n16 व्या शतकापासून ते 18 व्या शतकापर्यंत पर्यटनासाठी अशी काही ठिकाणे सापडली जी उन्हाळ्याच्या दिवसांत राहण्यासाठी आणि भेट देण्याकरिता एक\nअनलॉक होताच अनेकांना पर्यटनाची ओढ, प्रवासाच्या नियमांची चौकशी अन् बुकींगमध्ये अचानक वाढ\nनवी दिल्ली : सध्या कोरोनाचे रुग्ण कमी (corona cases decrease) झाल्यामुळे देशात अनेक राज्यांमध्ये अनलॉक (unlock India) सुरू झाले आहे. अन\nलाॅकडाउनला कंटाळात, फिरायला जायचा प्लॅन आहे मग, सिंगापूरला जरुर भेट द्या..\nसातारा : कुटुंबातील सदस्यांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन आहे, कोणत्या पर्यटन स्थळाची शोधाशोध करताय, कोणत्या पर्यटन स्थळाची शोधाशोध करताय मग, ही बातमी आवर्जुन वाचा.. आपण कोणत\n'लिटिल चॅम्प्स' ते 'ती सध्या काय करते',आर्या आंबेकरचा सुरेल प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/mali-woman-gives-birth-to-9-babies/", "date_download": "2021-06-17T02:36:45Z", "digest": "sha1:HAEIDWQRAP3NVC34UPHIPJMX4WBXEXJX", "length": 8935, "nlines": 75, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates २५ वर्षीय महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना दिला जन्म", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n२५ वर्षीय महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना दिला जन्म\n२५ वर्षीय महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना दिला जन्म\nआफ्रिका खंडातील माली या छोट्याश्या देशातील एका महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला आहे. ही महिला २५ वर्षीय असून मोरक्को येथील आहे. सर्व बाळांची प्रकृती ठणठणीत असल्याचं माली सरकारने सांगितलं आहे. तसेच एकाच वेळी या महिलेने नऊ बाळांना जन्म कसा दिला यासंदर्भातील संशोधन आणि इतर माहिती अद्याप सरकारला मिळाली नाही आहे. असं एएफपीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. माली सरकारने २५ वर्षीय हालीमा सिसी या महिलेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळावल्यात म्हणून पश्चिम आफ्रिकेतील तिच्या मूळ शहरामधून मोरक्कोमधील एका चांगल्या रुग्णालयामध्ये ३० मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये ही महिला सात बाळांना जन्म देईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र नऊ बाळांना एकाच वेळी जन्म देणं दुर्मिळ घटना आहे. मोरक्कोचे आरोग्यमंत्री रिचर्ड कोऊधारी यांनी आपल्याला या प्रकरणासंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे. तसेच मालीच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीमध्ये या महिलेने पाच मुली आणि चार मुलांना जन्म दिला असून सिझेरियन पद्धतीने या महिलेची प्रसुती करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. “ही महिला आणि बाळांची प्रकृती ठणठणीत आहे,” असं मालीच्या आरोग्यमंत्री असणाऱ्या फॅण्टा सीबे यांनी एएफपीशी बोलताना सांगितलं आहे. या महिलेसोबत गेलेल्या मालीमधील डॉक्टरांकडून आपण तिच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती घेत असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. काही आठवड्यांनंतर ही महिला आणि बाळं मायदेशी परततील असं सांगण्यात आलं आहे. डॉक्टर हालीमाच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत आहे. शिवाय या मुलांच्या प्रकृतीवरही डॉक्टर बारीक नजर ठेऊन आहेत. ही सर्व बाळं वाचतील की नाही यासंदर्भात नंतर कळेल तसेच माली आणि मोरक्कोमध्ये करण्यात आलेल्या अल्ट्रासाऊण्ड चाचण्यामध्ये या महिलेच्या पोटात सात गर्भ आढळून आल्याचं मालीच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. मालीच्या आरोग्यमंत्र्यांनी हालीमाचं अभिनंदन करत डॉक्टरांचंही कौतुक केलं आहे.\nPrevious चीनचं रॉकेटवरील नियंत्रण सुटलं, ‘या’ देशांवर कधीही कोसळण्याची शक्यता…\nNext नौदलाचे ऑपरेशन ‘समुद्र सेतू-२’ सुरु\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/petrol-price-crossed-100-rupees-for-whos-fate-nawab-malik-asked-pm-modi/", "date_download": "2021-06-17T01:53:33Z", "digest": "sha1:UBLQMMIDVPFDRENTYZZHUS3KP3GNVIXV", "length": 22049, "nlines": 180, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "पंतप्रधान मोदीजी, पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आता कुणाचं नशीब", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमु��्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nपंतप्रधान मोदीजी, पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आता कुणाचं नशीब २०१५ मध्ये प्रधानसेवकांनी केलेल्या वक्तव्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी करुन दिली आठवण\nदेशाचे प्रधानसेवक २०१५ मध्ये माझ्या नशिबाने जर पेट्रोलचे भाव कमी झाले असते तर चांगलं झालं असतं असे सांगत होते. परंतु २०२१ मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आता कुणाचं नशीब आहे अशी खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.\nजगात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत हे मोदींनी जनतेला सांगितले पाहिजे. मात्र मोदींनी या प्रश्नाचे उत्तर दिले नाही उलट पेट्रोल – डिझेलचे दर वाढवून ठेवले आहेत. याच दरवाढीचा धागा पकडत नवाब मलिक यांनी मोदींना २०१५ मधील त्यांच्या वक्तव्याची आठवण करून देताना आता पेट्रोलने शंभरी गाठली मग हे नशीब कुणाचे असे ट्वीट करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केला.\nदरम्यान पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर २०१५ मध्ये बोलणारे मोदी २०२१ मध्ये काहीच बोलत नाही. त्यामुळे शेवटी काय ‘बदनसीब जनता’ असे ट्वीट करत आणि व्हिडीओ शेअर करत नवाब मलिक यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.\nचंद्रकांतदादांना ‘त्या’ स्वप्नात आनंद भेटत असेल तर त्यांनी तो आनंद घ्यावा – मलिक\nचंद्रकांतदादा रात्री स्वप्न बघतात आणि सकाळी बोलतात. त्यांना त्या स्वप्नात आनंद भेटत असेल तर त्यांनी तो आनंद घ्यावा असा टोला लगावत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे जनता झोपेत असेल त्यावेळी सरकार बदलले��े पाहायला मिळेल असे बोलत आहेत. जनता झोपेत असताना आघाडी सरकार निर्णय घेत नाही तर लोकांच्या समोर निर्णय घेते असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.\nआघाडी सरकार एकजुटीने काम करतेय. ‘ऑपरेशन लोटस’ केले पाहिजे अशी काही लोकांची इच्छा आहे. परंतु ते शक्य होत नाहीय. काहींना सरकार येईल असे स्वप्न पडत आहे. मात्र हे आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेलच शिवाय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे २५ वर्ष टिकेल. त्यामुळे २५ वर्ष स्वप्न बघतच रहा असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला.\nPrevious केंद्राच्या विरोधात WhatsApp ची दिल्ली उच्च न्यायालयात धाव\nNext मराठा समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष करावा आम्ही पाठिंबा देवू\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई राज्य सरकारचे सर्व खाजगी, अनुदानितसह सर्व शाळांना आदेश\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा करा\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार-शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल\nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा दोन कोटींची जमीन काही मिनिटात १८.५ कोटींची कशी झाली \nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा आ. भातखळकर यांच्या जनहित याचिकेवर आदेश\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच अनिल गलगली यांच्या आव्हान अपिलावर सुनावणीत पुढे आली माहिती\nइंदू मिलमधील भारतरत्न डॉ. आंबेडकर स्मारकाच्या पुतळ्यासाठी नव्याने समिती सामाजिक न्यायमंत्र्यांनी घेतला स्मारकाच्या कामाचा आढावा\nLearning Driving Licence हवाय, मग आरटीओत जाण्याची गरज नाही ई-गर्व्हनन्स कार्यप्रणालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन\nकेंद्रीय मंत्री आठवलेंनी मिसळला फडणवीसांच्या सूरात सूर प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; २०२४ मध्���े प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी \n‘One Earth One Health’ आरोग्य सेवेची चांगली संकल्पना परंतु मिळणार कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल\nपटोले म्हणाले, २०२४ च्या निवडणूकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ मंत्री नवाब मलिक यांची माहिती\nपवार-किशोर भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट, मलिक काय म्हणाले… प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती व अनुभव पवारसाहेबांसमोर मांडला\nमुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार म्हणाले, सरपंचांच्या कामातूनच चांगली माहिती मिळाली गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास\nअजित पवारांनी फेसबुकद्वारे साधला जनतेशी संवाद, दिली ही आश्वासने ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ या नव्या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nकोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच भाजपाचे योगी विरूध्द मोदीचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका\nचंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया\nपुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/10/25/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3/", "date_download": "2021-06-17T03:12:00Z", "digest": "sha1:K7UPVKW2GQJ7HBRQYDO45MY4CWYORXHS", "length": 21354, "nlines": 241, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "गुडविन ज्वेलर्सचे गुंतवणूकदारांची शनिवारी २६ ला दुकानासमोर बैठक", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nगुडविन ज्वेलर्सचे गुंतवणूकदारांची शनिवारी २६ ला दुकानासमोर बैठक\nडोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावरील प्रसिद्ध” गुडविन ज्वेलर्सचे ” दुकान रविवार पासून दोन दिवस दुकान बंद राहील असा बोर्ड लावून बंद करण्यात आले मात्र आठवडा झाला तरी दुकान अजून उघडण्यात आले नाही यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत सर्व गुंतवणूकदारांची सभा शनिवार २६ रोजी सकाळी साडे दहा वाजता दुकानासमोर बोलावली आहे.\nगुंतवणूक दारांनी गुडविन दुकानावर एक बोर्ड लावला असून सर्व गुतावणूकदारांनी सभेला उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे गेल्या वर्षी याच परिसरातील “प्रथमेश ज्वेलर्स “दुकानाचे मालक असेच अचानक परागंदा झाले होते त्याचा ठावठिकाणा अद्याप लागला नस��ाना आता प्रसिद्ध गुडविन ज्वेलर्स मालक सुनीलकुमार व सुदेशकुमार असून त्याची एकूण १३ दुकाने असल्याचे सांगण्यात आले गुडविन जवेर्स ऐन दिवाळीच्या तोंडावर गायब झाला यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत आणि म्हणून आशा गुंतवणूकदारांनी शनिवारी सभा बोलावली आहे जवेर्स फरार झाल्यास गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होणार आहे. मानपाडा रोडला स्टेशनपासून जवळच असलेल्या एका इमारतीच्या तळ अधिक हिल्या मजल्यावर या ज्वेलरने दुकान थाटले आहे. दोन वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करत स्थानिक नेत्यांच्या हस्ते त्या ज्वेलरने सोन्याचांदीची पेढि उभी केली. दागिन्यांसह हा ज्वेलर सोने तारण कर्ज आणि ठेवींचा व्यवसाय करत असे या ज्वेलरच्या दुकानात २५-३० कामगारांचा ताफा काम करत आहे. हे कामगार डोंबिवलीतील अनेक नागरिकांना फोन करून आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यासाठी गळ घालत असत.मात्र मंगळवारी सकाळी उघडलेले हे दुकान दुपारी अचानक बंद करण्यात आले.या दुकानच्या बंद शटरवर हे दुकान दोन दिवस बंद राहण्याचे कागद चिकटविण्यात आल्याचे दिसून आले. इतके दिवस वाट बघून आता गुंतवणूकदार संघटित होत आहेत.\nया संदर्भात रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश अहिर यांना विचारले असता त्यांनी अजून कोणताही गुन्हा वा तक्रार दाखल नाही ,तक्रार दाखल होताच दाखल करून कारवाई करू असे त्यांनी सांगितले पोलिसांची भूमिका संशयाची असून दुकान बंद आहे मात्र ते तक्रार दाखल होण्याची वाट बघत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nकल्याण ग्रामीण मध्ये मनसेकडे २७ गाव आणि दिव्याचा आशीर्वादमुळे `विजयाची माळ\nमहाराष्ट्रातील मनसे पक्षाचे एकमेव विजयी उमेदवार\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_891.html", "date_download": "2021-06-17T02:56:55Z", "digest": "sha1:OXCVOYVDGAQJ5C4VEVNZCBIMWVSFVFNL", "length": 10348, "nlines": 83, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "मुसळधार पावसाने डोंबिवलीकर चाकरमान्यांचे हाल - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / डोंबिवली / मुसळधार पावसाने डोंबिवलीकर चाकरमान्यांचे हाल\nमुसळधार पावसाने डोंबिवलीकर चाकरमान्यांचे हाल\nडोंबिवली ( शंकर जाधव ) मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे सकाळी कार्यालय गाठणा-या आणि कामावर जाणा- या चाकरमान्यांचे हाल झाले.अत्यावश्यक सेवा व इतरत्र जाणाऱ्या प्रवाशांना फलाटांवर ताटकळत थांबावे लागले. पावसाचा जोर नसताना लोकल गाड्यांतून ज्या प्रवाशांनी प्रवास सुरु केला. त्यांना लोकल मध्ये दुपारपर्यंत बसावे लागले.\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून निघालेल्या अप लोकलंना पाणी तुंबल्यामुळे दादर - कुर्ला स्थानकादरम्यान प्रवास थांबवावा लागला.तर कर्जत- कसारा , टिटवाळा लोकल पैकी कित्येक लोकल रद्द कराव्या लागल्या. या लोकल ठाकुर्ली कारशेड येथे वळविण्यात आल्या. डोंबिवली येथील रेल्वे कर्मचाऱ्यांना ठाकुर्ली स्थानकात मदतीला जावे लागल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली.लोकल गाड्या बंद झाल्याने वाहतुकीचा भार रस्त्यावरच्या प्रवासावर आला.\nकल्याण शिळफाट्यावर दुपार पर्यंत वाहतूकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली.विद्याविहार आणि कुर्ला स्थानकात थांबलेल्या लोकलमधील प्रवाशांना रेल्वे रुळावरुन विद्याविहार स्थानकात जाण्यासाठी लोकलमधून खाली उतरण्यासाठी पोलीस मदत करत असल्याची माहिती डोंबिवलीकर चाकरमान्यांनी दिली.\nमुसळधार पावसाने डोंबिवलीकर चाकरमान्यांचे हाल Reviewed by News1 Marathi on June 09, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/team-india-celebration-after-victory/", "date_download": "2021-06-17T02:05:45Z", "digest": "sha1:OCXRHGQMUFV4R6QTZ76R7NOXYNZ7NHI7", "length": 6260, "nlines": 94, "source_domain": "khaasre.com", "title": "ऐतिहासिक मालिका विजयानंतर भारतीय संघाने 'मेरे देश की धरती' गाण्यावर डान्स करत केले सेलिब्रेशन, बघा व्हिडीओ.. - Khaas Re", "raw_content": "\nऐतिहासिक मालिका विजयानंतर भारतीय संघाने ‘मेरे देश की धरती’ गाण्यावर डान्स करत केले सेलिब्रेशन, बघा व्हिडीओ..\nभारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय आज मिळवला. ऑस्ट्रेलिया मध्ये तब्बल 72 वर्षांनी भारताने मालिका जिंकून इतिहास रचला आहे. भारत हा ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकणारा आशियातील पहिला संघ बनला आहे.\nभारतीय संघ 3-1 ने मालिका जिंकेल अशी आशा होती. पण पावसाने भारताच्या आशांवर पाणी फेरले. सिडनी कसोटी पावसामुळे अनिर्णित घोषित करण्यात आली.\nकोहलीच्या नेतृत्वात तब्बल 72 वर्षांनी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी मालिका विजयाचा भीम पराक्रम केला आहे.\nसिडनी कसोटीत सामन्याच्या 5 व्या दिवशी पावसामुळे खेळ सुरूच होऊ शकला नाही. उपहारानंतरही पावसाने विश्रांती न घेतल्याने सामनाधिकाऱ्यांनी सामना अनिर्णित म्हणून जाहीर केला आणि भारतीय संघाने 4 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.\nया विजयानंतर भारतीय संघाने जोरदार सेलिब्रेशन केले. टीम इंडियाचा ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन केलेला व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.\nभारतीय संघाने मेरे देश की धरती या गाण्यावर डान्स करत चांगलंच जोरदार सेलिब्रेशन केले आहे. बघा व्हिडीओ-\nइथे मिळते जगातील सर्वात महाग पान.. औरंगाबादची शान तारा पान\nमहाराज एक्सप्रेस जगातील सर्वात आरामदायक व सर्वात महाग ट्रेन वाचा काय आहे विशेष खासरेवर\nमहाराज एक्सप्रेस जगातील सर्वात आरामदायक व सर्वात महाग ट्रेन वाचा काय आहे विशेष खासरेवर\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/tag/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-17T01:41:37Z", "digest": "sha1:45ZCR5NSTXSBQ2KKYUTQ4HBWR4MGT5CA", "length": 2518, "nlines": 30, "source_domain": "mahiti.in", "title": "अजीत डोभाल – Mahiti.in", "raw_content": "\nजेव्हा पाकिस्तानात मुसलमान बनून राहणाऱ्या एका भारतीय गु प्त हे रा ला एका दाडीवाल्याने ओळखले : बघा काय घडले नंतर…\nभारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांचे अनेक किस्से सगळ्यांनाच माहित आहेत. अजित डोभाल आयपीएस अधिकारी असण्याच्या बरोबरीनेच एक उच्च दर्जाचे गुप्तचर���ी होते. ज्यांनी पाकिस्तानात वास्तव्य करून अनेक वर्ष गु …\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/tamilnadu-announced-rs-4thousand-cr-for-covid-relief-fund/", "date_download": "2021-06-17T03:23:17Z", "digest": "sha1:FS6ORAYXOHAI6G3BTHLZUQJK7LEYK262", "length": 10510, "nlines": 167, "source_domain": "rashtramat.com", "title": "४ हजार कोटींच्या कोविड रिलीफ फंडाची घोषणा - Rashtramat", "raw_content": "\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nऍड उदयसिंह पाटील उंडाळकरांचा संस्थांपक पॅनेलला पाठिंबा\nशिपायाचा कारनामा; गावच्या विहिरीत टाकली पोताभर ‘टीसीएल’\n‘राम मंदिरा’वरुन शिवसेना – भाजपा आमने-सामने\n‘शापोरा’ बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित\n‘आप देणार घरपोच जीवनावश्यक सुविधा’\nHome/देश-विदेश/४ हजार कोटींच्या कोविड रिलीफ फंडाची घोषणा\n४ हजार कोटींच्या कोविड रिलीफ फंडाची घोषणा\n​तब्बल दहा वर्षानंतर सत्तांतरण झाल्यानंतर तामिळनाडूमध्ये द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन यांनी कालच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आणि पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी पहिल्याच दिवशी राज्यातल्या २.०७ कोटी कुटुंबांसाठी कोविड रिलीफ फंड म्हणून ४ हजार १५३ कोटींची घोषणा केली. त्यासोबतच आविन दुधाच्या किंमती ३ रुपयांनी कमी केल्या. त्यामुळे स्टालिन यांच्या कामाच्या धडाक्याची राज्यात चर्चा सुरू झाली आहे.\n२०१६मध्ये बऱ्याच वर्षांनी पुन्हा सत्ताधाऱ्यांनाच तामिळनाडूनं निवडून दिलं होतं. पण २०२१मध्ये जयललितांच्या एआयडीएमकेकडू सत्ता घेत ती तामिळी जनतेनं द्रमुकच्या झोळीत घातली. ​आता १० वर्षांनंतर सत्तेत येताच द्रमुकनं ​विविध घोषणांसोबतच ​तब्बल ९ मंत्रालयांची नावंच बदलून टाकली\n���सरकारने पुढील प्रमाणे मंत्रालयाच्या नव्या ​नावाची घोषणा केली आहे.\nकृषी विभाग – कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग\nपर्यावरण विभाग – पर्यावरण आणि वातावरण बदल विभाग\nआरोग्य विभाग – मेडिकल आणि कुटुंब कल्याण विभाग\nमत्स्य व्यवसाय विभाग – मत्स्य आणि मासेमार कल्याण विभाग\nकर्मचारी विभाग – कर्मचारी कल्याण आणि कौशल्य विकसन विभाग\nमाहिती आणि जनसंपर्क – माहिती आणि प्रचार विभाग\nसामाजिक कल्याण – सामाजिक कल्याण आणि महिला सक्षमीकरण विभाग\nकार्मिक आणि व्यवस्थापन सुधारणा – मनुष्यबळ विकास व्यवस्थापन\nअनिवासी भारतीय – अनिवासी तामिळ कल्याण विभाग\n​कंगना रणौतला झाला करोना\nऑक्सिजन पुरवठ्यावरून केंद्राला 'सर्वोच्च' आदेश\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nलसीकरणामुळे झाला मृत्यू ;देशातील पहिलीच घटना\n‘…म्हणून होत आहे देशात इंधन दरवाढ’\n‘भाजपसोबत जाऊन आम्ही चूक केली’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वा��वला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/10/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE.html", "date_download": "2021-06-17T02:21:19Z", "digest": "sha1:GEN775DZOOGCGQEPM7VZXELMO2M2QCX2", "length": 20621, "nlines": 247, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पुण्यातील फूल बाजाराच्या कामाला गती - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपुण्यातील फूल बाजाराच्या कामाला गती\nby Team आम्ही कास्तकार\nपुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नव्याने बांधण्यात येणाऱ्या सुमारे ३ लाख चौरस फुटांच्या अत्याधुनिक बहुमजली फुल बाजाराला गती आली आहे. विविध कारणांनी रेंगाळलेला फुल बाजार दिड वर्षात पुर्णत्वास नेण्यासाठी गती देण्यात आली आहे. ११० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या इमारतीमध्ये सुमारे ४०० फुल व्यापारी व्यापार करु शकतील. तर काही मजले व्यावसायीक करण्यात येणार आहेत. यामध्ये बॅंका आणि वित्तीय संस्थांचा समावेश असणार आहे, अशी माहिती बाजार समिती प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.\n२०१६ मध्ये तत्कालीन प्रशासकीय मंडळाने फुल बाजाराचे भुमिपूजन केले. मुळ ५४ कोटी रुपयांचा आराखडा असलेल्या आराखड्यामध्ये टप्प्याटप्याने आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार बदल करण्यात आले. मुळ ७ मजली असलेला फुल बाजार आता ९ मजली होणार आहे. वाढीव २ मजल्यांना पणन संचालकांची मान्यता घेण्यात आली असून, वाढीव मजल्यांच्या बांधकामाच्या परवानगीचा प्रस्ताव महानगरपालिकेकडे पाठविण्यात आला असून, कोव्हिड मुळे प्रस्ताव प्रलंबित आहे, असे गरड यांनी यावेळी सांगितले.\nनियमबाह्य खोदाई प्रकरणी दंड ६८ लाखांवर\nइमारतीच्या पायासाठी परवानगीपेक्षा जास्त खोदाई प्रकरणी महसूल विभागाच्या गौण खनिज विभागाने बाजार समितीला सुमारे पावणे दोन कोटींचा दंड ठोठावला होता. यावर सुनावणी होऊन हा दंड आता ६८ लाखांवर आला असून, हा देखील दंड माफ करावा, अशी याचीका दाखल केली आहे. गौण खनिजाची विक्री केलेली नसून, इमारतीच्या बांधकामासाठीच वापरली असल्याने हा दंड देखील माफ करावा, अशी बाजार समितीने विनंती महसूल विभागाला केली आहे, असे गरड यांनी सांगितले.\nप्रसंगी गाळ्यांचे लिलाव करणार\nबाजार समितीने फुल बाजारासाठी केलेली गुंतवणुक हि सुमारे ११० कोटींची आहे. फुल बाजारातुन सेसद्वारे मिळणारे वार्षिक उत्पन्न हे दिड कोटींचे आहे. या उत्पन्नाद्वारे ११० कोटी वसुल होण्यास मोठा कालावधी लागेल. या गुंतवणुकीचा परतावा लवकरात लवकर मिळावा यासाठी गाळ्यांचे लिलाव करुन स्पर्धात्मक दराने जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याचा बाजार समितीचा प्रयत्न आहे, असे गरड यांनी सांगितले.\nअसा असणार फुल बाजार\nप्रत्येकी २५ हजार चौरस फुटांचे ३ पार्किग मजल्यांसह ६ मजले\nलुज आणि कट फ्लॉवरसाठी स्वतंत्र मजले\nतीन हजार चौरस फुटांची तीन शितगृहे\nलिफ्ट आणि शितगृहे सौर उर्जेवर संचलित असणार\nनिर्याती आणि लिलावासाठी ऑनलाईन लिलाव हॉल\nपुण्यातील फूल बाजाराच्या कामाला गती\nपुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नव्याने बांधण्यात येणाऱ्या सुमारे ३ लाख चौरस फुटांच्या अत्याधुनिक बहुमजली फुल बाजाराला गती आली आहे. विविध कारणांनी रेंगाळलेला फुल बाजार दिड वर्षात पुर्णत्वास नेण्यासाठी गती देण्यात आली आहे. ११० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या इमारतीमध्ये सुमारे ४०० फुल व्यापारी व्यापार करु शकतील. तर काही मजले व्यावसायीक करण्यात येणार आहेत. यामध्ये बॅंका आणि वित्तीय संस्थांचा समावेश असणार आहे, अशी माहिती बाजार समिती प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.\n२०१६ मध्ये तत्कालीन प्रशासकीय मंडळाने फुल बाजाराचे भुमिपूजन केले. मुळ ५४ कोटी रुपयांचा आराखडा असलेल्या आराखड्यामध्ये टप्प्याटप्याने आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार बदल करण्यात आले. मुळ ७ मजली असलेला फुल बाजार आता ९ मजली होणार आहे. वाढीव २ मजल्यांना पणन संचालकांची मान्यता घेण्यात आली असून, वाढीव मजल्यांच्या बांधकामाच्या परवानगीचा प्रस्ताव महानगरपालिकेकडे पाठविण्यात आला असून, कोव्हिड मुळे प्रस्ताव प्रलंबित आहे, असे गरड यांनी यावेळी सांगितले.\nनियमबाह्य खोदाई प्रकरणी दंड ६८ लाखांवर\nइमारतीच्या पायासाठी परवानगीपेक्षा जास्त खोदाई प्रकरणी महसूल विभागाच्या गौण खनिज विभागाने बाजार समितीला सुमारे पावणे दोन कोटींचा दंड ठोठावला होता. यावर सुनावणी होऊन हा दंड आता ६८ लाखांवर आला असून, हा देखील दंड माफ करावा, अशी याचीका दाखल केली आहे. गौण खनिजाची विक्री केलेली नसून, इमारतीच्या बांधकामासाठीच वापरली असल्याने हा दंड देखील माफ करावा, अशी बाजार समितीने विनंती महसूल विभागाला केली आहे, असे गरड यांनी सांगितले.\nप्रसंगी गाळ्यांचे लिलाव करणार\nबाजार समितीने फुल बाजारासाठी केलेली गुंतवणुक हि सुमारे ११० कोटींची आहे. फुल बाजारातुन सेसद्वारे मिळणारे वार्षिक उत्पन्न हे दिड कोटींचे आहे. या उत्पन्नाद्वारे ११० कोटी वसुल होण्यास मोठा कालावधी लागेल. या गुंतवणुकीचा परतावा लवकरात लवकर मिळावा यासाठी गाळ्यांचे लिलाव करुन स्पर्धात्मक दराने जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याचा बाजार समितीचा प्रयत्न आहे, असे गरड यांनी सांगितले.\nअसा असणार फुल बाजार\nप्रत्येकी २५ हजार चौरस फुटांचे ३ पार्किग मजल्यांसह ६ मजले\nलुज आणि कट फ्लॉवरसाठी स्वतंत्र मजले\nतीन हजार चौरस फुटांची तीन शितगृहे\nलिफ्ट आणि शितगृहे सौर उर्जेवर संचलित असणार\nनिर्याती आणि लिलावासाठी ऑनलाईन लिलाव हॉल\nपुणे उत्पन्न बाजार समिती व्यापार महसूल विभाग विभाग\nपुणे, उत्पन्न, बाजार समिती, व्यापार, महसूल विभाग, विभाग\nपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नव्याने बांधण्यात येणाऱ्या सुमारे ३ लाख चौरस फुटांच्या अत्याधुनिक बहुमजली फुल बाजाराला गती आली आहे.\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nसाताऱ्यात पावसाने बटाटा पीक गेले वाहून\nपरभणी जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टर पिकांचे नुकसान\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nधरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/maratha-morcha-will-start-anyway-vinayak-mete/", "date_download": "2021-06-17T03:07:19Z", "digest": "sha1:4NCPKLJRZKRWEPJH5CCOHJW6EAMQIXAZ", "length": 15712, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "... तरीही मराठा मोर्चा निघणारच : विनायक मेटे - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\n… तरीही मराठा मोर्चा निघणारच : विनायक मेटे\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज चांगलाच पेटला आहे . यापार्श्वभूमीवर शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये मोर्चा निघणार आहे . बीडमध्ये कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला, तरी मोर्चा निघणार , असा निर्धार मेटे यांनी केला .\nतत्पूर्वी मेटे यांनी नारायणगडाचे दर्शन घेतले आहे. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारला सद्बुद्धी देण्याचे साकडे घातले आहे. बीडमध्ये मराठा मोर्चा निघणार आहे. कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला तरी मोर्चा हा निघणार आहे. तसेच हा मोर्चा यशस्वी करु. सध्या बीडमध्ये कार्यकर्ते यायला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी पोलिसांचं काम करावे , मात्र कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याचीही दक्षता घ्यावी, असा इशारा विनायक मेटेंनी दिला आहे.\nदरम्यान बीडमध्ये निघणाऱ्या या मराठा क्रांती मोर्चासाठी पोलिसांचा कड़ेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आ���ा आहे . बीडमधील छत्रपती शिवाजी स्टेडियमवरून मराठा क्रांती संघर्ष मोर्चा निघणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleसर्दीची लक्षण, ३ वर्षांची बालिका एकटीच गेली डॉक्टरांकडे …\nNext articleआगामी निवडणुकांसाठी कुठल्याही पक्षाने टोकाची भूमिका घेऊ नये, जयंत पाटलांचा सल्ला\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भा��पाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/nitin-raut-on-uddhav-thackeray-did-not-even-notice-sonia-gandhi-letter/", "date_download": "2021-06-17T01:19:02Z", "digest": "sha1:NQKHAHIMMZJRZSCS5QCQBPVLPS6V6N6W", "length": 17130, "nlines": 385, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Politics News in Marathi : सोनिया गांधींच्या पत्राचीही उद्धव ठाकरेंनी दखल घेतली नाही!", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\n… आता काँग्रेसला विचार करावा लागेल; सोनिया गांधींच्या पत्राचीही उद्धव ठाकरेंनी दखल घेतली नाही\nमुंबई :- पदोन्नतीत आरक्षणावरून (Reservation for promotion) महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेस आक्रमक आहे, त्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आहे. दीड महिन्यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबाबत लिहिलेल्या पत्राचीही मुख्यमत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दखल घेतली नाही, त्यामुळे काँग्रेसला योग्य विचार करावा लागेल, असे काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) म्हणालेत.\nही बातमी पण वाचा : पदोन्नतील आरक्षण रद्द : सरकारमधील घटकांच्या भूमिकांमुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार खंडाजगी \nमात्र, लगेच नरमाईची भूमिका घेत ते म्हणालेत की, पदोन्नतीच्या आरक्षणाबाबत काँग्रेस आग्रही असली तरी सरकारला धोका नाही. सरकार ५ वर्ष चालेल, हा वाद चर्चेतून सोडवला जाईल. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणे म्हणजे मागासवर्गीयांचा विश्वासघात करणे आहे. राजस्थानात काँग्रेसचे सरकार आहे. तिथेही पदोन्नतीत आरक्षण आहे मग महाराष्ट्रात का लागू करू नये, असा सवाल नितीन राऊत यांनी केला आहे.\nमहाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर चालते. दीड महिन्यापूर्वी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी दलित आणि मागासवर्गीयांच्या हक्काविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले होते. तीन महिन्यातून एकदा महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक घेण्याची सूचना केली होती. सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी लिहिलेल्या पत्राची दखल घेतली जात नसेल तर काँग्रेसला योग्य तो विचार करावा लागेल, असे नितीन राऊत म्हणालेत. पण काँग्रेस नेमके काय करणार हे त्यांनी सांगितले नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमराठा आरक्षण : संभाजीराजे आज ‘कृष्णकुंजवर’, राज यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष\nNext articleआरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही; निलेश राणेंचा घणाघात\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्य��तील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/03/blog-post_981.html", "date_download": "2021-06-17T03:02:57Z", "digest": "sha1:OBWVH7BL5TGYXGDLBXN4V2FBCRFAUGOF", "length": 13135, "nlines": 84, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणचा विविध उपक्रमाद्वारे जागर माझे वीजबिल माझी जबाबदारी' - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणचा विविध उपक्रमाद्वारे जागर माझे वीजबिल माझी जबाबदारी'\nवीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणचा विविध उपक्रमाद्वारे जागर माझे वीजबिल माझी जबाबदारी'\nकल्याण , कुणाल म्हात्रे : महावितरणच्या कल्याण परिमंडलात सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकी वसुलीसाठी विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांसह विविध सरकारी आस्थापनांकडून मार्च महिन्यात जवळपास ११०० कोटी रुपयांचा भरणा अनिवार्य आहे. तर चालू वीजबिल भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांना थकबाकीवर सुमारे ६६ टक्क्यांपर्यंत सूट देणाऱ्या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी महाकृषी ऊर्जा पर्व अभियानाद्वारे ग्राहकांचे प्रबोधन सुरु आहे.\nकल्याण पूर्व विभागातील नेतिवली उपविभागीय कार्यालयातून गुरुवारी सकाळी ग्राहक जनजागृतीसाठी मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅली काढण्यात आली. मुख्य अभियंता अग्रवाल यांनी स्वतः सहा किलोमीटर सायकल चालवत या रॅलीत सहभाग नोंदवत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यांच्यासमवेत परिमंडल कार्यालयातील सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, प्रणाली विश्लेषक रंजना तिवारी तसेच अधीक्षक अभियंता सुनील काकडे, कार्यकारी अभियंते नरेंद्र धवड, धनराज बिक्कड, दिगंबर राठोड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व जनमित्र या रॅलीत सहभागी झाले.\nवापरलेल्या विजेचे बिल भरण्याची 'माझे वीजबिल माझी जबाबदारी' पार पाडण्याचे आवाहन या रॅलीतून करण्यात आले. हाजीमलंग रोडवरील द्वारली गावातील गोलोबा मंदिरात रॅलीचा समारोप झाला. ग्राहकांचे प्रबोधन करून वीजबिल वसुलीचे आव्हान लिलया पेलण्याचे आवाहन मुख���य अभियंता अग्रवाल यांनी यावेळी केले. रॅलीच्या आयोजनासाठी उपकार्यकारी अभियंते जितेंद्र प्रजापती, ग्यान पानपाटील व नितेश ढोकणे यांनी प्रयत्न केले.\nमहाकृषी ऊर्जा पर्व अभियानांतर्गत मुरबाड, शहापूर, सीएसडी, बदलापूर पूर्व आणि पश्चिम, विरार पूर्व आणि पश्चिम, नालासोपारा, वसई व वाडा उपविभागात कृषिपंप ग्राहकांचे मेळावे, संपर्क अभियान व प्रबोधन, थकबाकीमुक्त ग्राहकांना प्रमाणपत्र वाटप, शेतकऱ्यांच्या बांधावर महावितरण आदी उपक्रम राबवण्यात येत आहेत. कृषिपंप तसेच सर्व वर्गवारीतील ग्राहकांनी आपल्या चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून कठीण आर्थिक परिस्थितीत असलेल्या महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी केले आहे.\nवीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणचा विविध उपक्रमाद्वारे जागर माझे वीजबिल माझी जबाबदारी' Reviewed by News1 Marathi on March 11, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/shiv-senas-attack-on-modi-government-said-so-at-least-whatever-is-left-do-not-take-it-away/", "date_download": "2021-06-17T02:54:41Z", "digest": "sha1:A3RLIRUSPVPKS7X3MPPOTOEJJN6NG3C4", "length": 16795, "nlines": 121, "source_domain": "bahujannama.com", "title": "शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले - '...तर निदान जे काही शिल्लक आहे, ते काढून तरी घेऊ नका' - बहुजननामा", "raw_content": "\nशिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘…तर निदान जे काही शिल्लक आहे, ते काढून तरी घेऊ नका’\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशातील 5 राज्यांतील निवडणुकांचा निकाल जाहीर होताच पेट्रोल अन् डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. अवघा देश कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन, बेरोजगारी, उपासमारीच्या झळामध्ये होरपळत आहे. त्यात आणखी इंधन दरवाढीची भर पडली आहे. ज्यांच्याकडे थोडेफार आहे ते पेट्रोल-डिझेलला शंभरी पार करून काढून घ्यायचे आहे का जनतेच्या खिशात काही टाकता येत नसेल तर निदान जे काही शिल्लक आहे, ते काढून तरी घेऊ नका, असा टोला शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारला लगावला आहे. गेल्या वर्षभरात बेलगाम इंधन दरवाढीतून केंद्राला भरपूर वरकमाई झालीच आहे. आता तोच कित्ता पुन्हा गिरवू नका. निवडणूक आली की इंधन दरकपात करायची आणि निवडणूक संपली की तेल कंपन्यांना सूट देऊन जनतेची लुट करायची. आता तोच खेळ पुन्हा करू नका, असेही शिवसेनेने म्हटले आहे.\nदेशात निवडणुकांसाठी काहीही करण्याची सध्याच्या केंद्रीय सत्ताधाऱ्यांची तयारी आहे. म्हणजे कोरोनाच्या संकटाचा तडाखा बसणार हे माहित असतानाही 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेतल्या. टाळता येणारा कुंभमेळयाचे आयोजन केले गेले. गेल्या वर्षभरात कधीही कमी न झालेले पेट्रोल-डिझेलचे दरदेखील या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घसरले. अर्थात निवडणुका होण्यापूर्वी असलेले हे चित्र निवडणुकांनंतर मात्र पूर्णपणे बदलले. केंद्राने इंधन दरवाढीला लावलेला ब्रेक मोकळा केला असून इंधनदरवाढ पुन्हा पूर्वीच्या वेगाने होत होत आहे. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने आधी इंधन दरकपातीचा चमत्कार आणि निवडणुकीनंतर दरवाढीचा नमस्कार जनतेला पुन्हा अनुभवायला मिळत आहे. हा चमत्कार-नमस्कार म्हणजे 5 राज्यांच्या निवडणुकीसाठीची जुमलेबाजी होती, हे केंद्र सरकार स्वतःच सिद्ध करत असल्याचे शिवेसनेने म्हटले आहे.\nजनता आवाज उठवेल अन् राज्यकर्ते दुर्लक्ष करतील\nया आठवड्यात तेल कंपन्यांनी सलग पाचव्यांदा इंधन दरात वाढ केली आहे. सोमवारी तर पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने उच्चांकच नोंदविला. महाराष्ट्रातील परभणी येथे सर्वाधिक महाग पेट्रोलची नोंद झाली. राजस्थान आणि मध्य प्रदेशात तर पेट्रोलने प्रति लिटर 102 रुपयांपेक्षा मोठी उसळी मारली आहे. पाच राज्यांतील निवडणूक निकाल 2 मे रोजी लागले आणि 4 मेपासून इंधन दरवाढीला सुरुवात झाली. ती अजून सुरूच आहे आणि पुढे आणखी किती काळ सुरू राहील हे सांगता येणा�� नाही. विरोधी पक्षांपासून सामान्य जनता त्याविरुद्ध आवाज उठवेल अन् केंद्रीय राज्यकर्ते नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष करतील, असेही शिवसेनेने म्हटले आहे.\n…पण सामान्य माणसाच्या खिशाचे काय\nसध्या कोणत्याही निवडणुका नसल्याने केंद्राने तेल कंपन्यांना दरवाढीचा हिरवा सिग्नल दिला आहे. पण सामान्य माणसाच्या खिशाचे काय तो तसाही रिकामाच आहे. पण ज्यांच्या खिशात किडुकमिडुक आहे. तेदेखील केंद्राला इंधन दरवाढीच्या रूपात काढून घ्यायचे आहे काय तो तसाही रिकामाच आहे. पण ज्यांच्या खिशात किडुकमिडुक आहे. तेदेखील केंद्राला इंधन दरवाढीच्या रूपात काढून घ्यायचे आहे काय आधी नोटाबंदी केली, त्यानंतर जीएसटी आणि लॉकडाऊन आदीमुळे अनेकांची नोकरी, रोजगार काढून घेतले आहे. आता ज्यांच्याकडे थोडेफार आहे ते पेट्रोल-डिझेलला शंभरी पार करून काढून घ्यायचे आहे का आधी नोटाबंदी केली, त्यानंतर जीएसटी आणि लॉकडाऊन आदीमुळे अनेकांची नोकरी, रोजगार काढून घेतले आहे. आता ज्यांच्याकडे थोडेफार आहे ते पेट्रोल-डिझेलला शंभरी पार करून काढून घ्यायचे आहे का . कोरोनाने आरोग्य यंत्रणा हतबलच झाली आहे. आता इंधन दरवाढीबाबत सरकारची तीच हतबलता सामान्यांच्या बोकांडी बसणार असेल तर कसे व्हायचे. कोरोनाने आरोग्य यंत्रणा हतबलच झाली आहे. आता इंधन दरवाढीबाबत सरकारची तीच हतबलता सामान्यांच्या बोकांडी बसणार असेल तर कसे व्हायचे असा सवाल सेनेने केला आहे. यापूर्वी बिहार विधानसभा निवडणूक झाली त्यावेळी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. निवडणुकीनंतरच्या 18 दिवसांत 15 वेळा त्यांच्या दरवाढीचा दणका जनतेला बसला होता. दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळीही 12 जानेवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान इंधन दर स्थिर राहिल्याचा चमत्कार घडला होता. 3 वर्षांपूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढूनही देशांतर्गत दर स्थिर होते, असे शिवसनेने म्हटले आहे.\nTags: dieselElectionsHallabolModi GovernmentpetrolResults AnnouncedShiv Senaडिझेलनिकाल जाहीरनिवडणुकांपेट्रोलमोदी सरकारशिवसेनेहल्लाबोल\n वार्षिक 6 हजारच नव्हे तर दरमहा 3000 मिळतील, जाणून घ्या\nपुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने साडे चार लाखाची फसवणूक; महिला पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा\nपुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने साडे चार लाखाची फसवणूक; महि��ा पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nशिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘…तर निदान जे काही शिल्लक आहे, ते काढून तरी घेऊ नका’\npune crime branch police | खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात गेल्या 7 वर्षापासून फरार असलेल्याला गुन्हे शाखेकडून अटक\nआमदार आदिती सिंह म्हणाल्या – ‘पक्षाने विचार करावा, जितिन प्रसाद सारखे मोठे नेते का सोडत आहेत काँग्रेस\nBuilder Avinash Bhosale | सरकारने जाहीर केलेल्या ‘या’ सवलतीचा लाभ घेऊन घेतला तब्बल 103 कोटींचा फ्लॅट\n30 जूनपूर्वी करून घ्या ‘ही’ 5 अतिशय महत्वाची कामे अन्यथा लागेल मोठा दंड, सोबतच बँक खाते आणि PAN कार्ड होईल बंद\nWeight Loss | वजन कमी करायच आहे मग ‘या’ पध्दतीने करा; जाणून घ्या\nPune Crime News | वाईन शॉपचा परवाना काढून देण्याच्या बहाण्यानं 12 लाखाची फसवणूक; मुलगा शुभम शहा अन् बाप नंदेश्वर शहाला पोलिसांकडून अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathishayari.com/2020/01/Marathi-shayari-on-attitude.html", "date_download": "2021-06-17T01:17:21Z", "digest": "sha1:CGFJ4S5PANCRPO7F53AXFRB2FA6DOTXA", "length": 17020, "nlines": 318, "source_domain": "www.marathishayari.com", "title": "Best Marathi Shayari on attitude | Marathi Status On Attitude | best attitude quotes |", "raw_content": "\nमला चोरून बघण्याचा नको ना आव आणू तू\nतुला मी पाहिले आहे मला निरखून बघताना\nकरणार नाही तुझा तपोभंग कधीही\nतू साधू असल्याचा तेवढा आव नकोस आणू\n© उज्ज्वला सुधीर मोरे\nनकोस आणू आव सुखाचा संशय येतो आहे\nतुझाच नाही मला स्वतःचा संशय येतो आहे\n© विशाल ब्रह्मानंद राजगुरु\nहवा कमी झाल्यावर येतिल मूळ पदावर\nआव आणती मगरीचा ज्या फुटकळ पाली\nमारण्याचा आव खोटा घेतला\nमी कधी हातात गोटा घेतला \nघ्यायचा नाहीच निर्णय कोणता\nहाच निर्णय फार मोठा घेतला\nनुसताच आव नाही माझी समाजसेवा\nमीही कुबेर जगतो झोळी जरी रिकामी\nआव हा आणू नका साहेब कैवारीपणाचा\nदृष्टचक्रातून कोणी तारले माहीत आहे\nशांत होते वाहताना पापणीही\nआठवांचे ते नव्याने आव आता\nउगाच खोटा आव नको\nमी माझ्या जागीच बरा\nउगा ढेकराचा नको आव आणू\nतुझी भूक पोरा भिडे काळजाला\nजो मनातून खूप असतो कोडगा\nआणतो नुसताच भोळा आव तो\nटिकाया पाहिजे जर झुंड अपुली तर\nससा मारून आणू आव वाघाचा\nनिळा कुणाचा भगवा,हिरवा झेंडा झाला\nदिखावटी वर समानतेचा आव पांढरा\nविसरल्याचा आव उत्तम आणला आहे जरीही\nनाव तू यादीत माझे टाकले नसणार नक्की\nरोज आले मुखवटे लाऊन ते पण\nआज त्यांचे आव मी उध्वस्त केले\nवादळे घेऊन ते आले तरीही\nआठवांचे ताव मी उध्वस्त केले\n© जयदीप शरद जोशी\nजरी मोठा न आवाका जिवाला आव मोठा दे\n( नको छोटे शहर वसण्याकरीता गाव मोठा दे )\nधाक, आदर तो दरारा लोपला\nते मिश्यांवर ताव नाही राहिले\nतो पाषाण हसतो मला वेडा कोण जाणतो मी\nउगाच शहाण्याचा आव कश्याला आणतो मी\nजरी वाटतो हा असा आव माझा\nठरविला कुठे मी हमीभाव माझा\nदावण्या ताठा कशाला पाहिजे असतो कणा \nबिनविषारी सापसुद्धा काढतो येथे फणा\nतुझा ताठा , तुझी गुर्मी , तुझे मीपण दिसत आहे\nतुझ्या उलट्या प्रवासाचे मला लक्षण दिसत आहे\nयेणाऱ्या काळात प्रतिष्ठा ह्या वरून ठरणार म्हणे\nतुझ्या मोडक्या इतिहासाचा तुला किती ताठा आहे\nतुला पुरुनी उरे मृत्यू तरी ताठा तुझा जादा\nअसे का एवढे कळुदे उभ्या जन्मात आयुष्या\nमी वाकणार नाही पक्के तिने ठरवले\nगळला परंतु ताठा आयुष्य ओढताना\nपाण्यासवे पिठाचा,घ���टा मिळून गेला..\nदेहास या तरीही, ताठा मिळून गेला.\nगोडवे गायिले... मैफलीत मी अन्\nकाय माझा…. बडेजाव होत गेला\nआकाशाचा बघतो आहे निमूट मी बेगुमान तोरा\nपतंग माझा कुठे दिसेना,झुलतो आहे नुसता दोरा\nप्रतिष्ठा, प्रशंसा, बडेजाव हा\nकिती चोचले जीवनाला हवे..\nहा व्यर्थ, मला सांग , बडेजाव कशाला\nआताच भविष्यास , नवा घाव कशाला\nहे श्रेय तुझ्या पूर्वसुरींचेच असे , तर\nतू सांग, मिशीवर तुझिया ताव कशाला\nआधीच सजा काय मिळावी , जर ठरले\n'मिळणार तुला न्याय' , असा आव कशाला\nथाटू सुखाने संसार निळ्या नभाखाली\nआणू नको उसना आव कधी तू कुणाचा\nशेतकऱ्यांच्या बांधावर गळफास टांगला\nमुजोर सत्ता ताव मारते उभ्या पिकावर\nखरे बोलते मी कुणा भीत नाही\nफुकाचा उगा हा मला ताव नाही\nतो-यात कोणत्या रे जगतोस माणसा तू\nतो-यात जन्म जातो फसतात लोक सारे\nसौख्य, ऐश्वर्य, बडेजाव मिरविते दिवसा\nकेवढे भग्न, किती नग्न शहर रात्रीचे\nबदलली आहे दशा सा-या जगाची\nकी नव्याने आणलेला आव आहे\nमौन झाल्या अंतरीच्या वेदनाही\nचेहऱ्यावर व्यर्थ हसरा आव आहे\nपुरा उतरेल हा ताठा पुन्हा येशील ताळ्यावर\nजिवाचे रान झाल्यावर जगाचे भान आल्यावर\nमी ऐकले, तू म्हणतोस, बोललोच नाही\nबोलूनही न बोलल्याचा आव करून गेला\nगडगडाटी करत येतो आव मोठा बरसण्याचा\nरूसली का देव आजी दळण आता दळत नाही\nअचानक का कमी झाला उन्हाचा ताव समजेना\nअसावी मानली का हार बघुनी झाड फुललेले\nपाहिले तू., चोरुनी मज\nमानभावी वागणे, सदा ताठा त्याचा\nहात हाती घेत सोडला जाता जाता\nसलामीचा तिरंगा हा नसावा हुक्मतीसाठी\nखुला दरबार शिवबाचा स्मरतांना खरा ताठा\nनसो देवा कधी ताठा तुझे ऐश्वर्य मिरवाया\nपुरे काळा मणी होवो विकारी स्पर्श टाळाया\nसुखावर ताव माराया युगेही धावली होती,\nथांबला श्वास माझा अन् काळही थांबला होता\nमला सोडवेना.. तिला आवडेना.\nफकीरा प्रमाणे बडेजाव माझे \nलावण्याच्या उंचवट्यावर मिरवत तोरा\nचंद्रालाही लाजवणारे असते कोणी\nआव खोटा नावडीचा चेह-यावर आणलेला\nहात हाती लांब वाटा ,आवडीने चालताना\nकधीही सभ्यतेचा आव मोठा आणला नाही\nतुझ्याशी बोलते आहे इरादा चांगला नाही\nऊंच वृक्षास शोभतो ताठा\nती तशी भाबडीच आहे पण\nआव थोडा बळावला आहे.\nसौंदर्यावर कधी स्वतःच्या त्याला तोरा,ताठा नसतो\nरानफुलाच्या देठावरती कुठे बोचरा काटा नसतो\nआग रामेश्वरी; बंब सोमेश्वरी\nआव हा केवढा हातवारे किती\nआव आणू नकोस साधूचा\nदान भिक्षा म्हणून घेताना\nबडेजाव तर प्रत्येकाचा दुनियेपुरता ठरलेला\nआत्मा धरतो कधी कुठेही धारेवरती अजूनही\nतुझी राधिका मी मला गर्व वाटे\nमनी भावनांचा बडेजाव आहे\nनशीबास माना उगा ताव नाही\nसुखाच्या क्षणांची मला हाव नाही\n© सौ. स्मिता जोशी जोहरे\nकाल कासव जिंकले अन् हारला होता ससा\nमोह,ताठा वा भुकेने नाडला होता ससा\nसुंभ जळला पीळ गेला हा तरीही\nमार देती हे मिशीवर ताव सारे\n[ Suresh bhat ] [ सुरेश भट यांचे सर्वाधिक प्रसिद्ध शेर ] ========…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathishayari.com/2020/01/blog-post_81.html", "date_download": "2021-06-17T02:40:21Z", "digest": "sha1:NYH7FLUMUKPH5QOREVHWUNVW64S37Q4C", "length": 16918, "nlines": 288, "source_domain": "www.marathishayari.com", "title": "love shayari in marathi| love marathi status | love marathi quotes |", "raw_content": "\nउन्हाळा कळेना, हिवाळा कळेना\nतिच्या संग मज पावसाळा कळेना....\nकिती पावसाळे, हिवाळे किती\nतरी माणसाला उन्हाची भिती...\nस्वप्नात रोज रात्री असतो सुखद हिवाळा\nसत्यात जीवनाची भरते उन्हात शाळा...\nएवढे आता करू दे\nहात हाती हा धरू दे\nया मिठीला पांघरू दे...\nजात होत्या मिठीमधे रात्री\nकाय थंडी पडायची पूर्वी...\nशब्दात भावनेला विणतो 'शऊर' जेव्हा\nगजलेमधे गुलाबी दुलई तयार होते\n©शऊर खेडवाला चैतन्य कुलकर्णी 'शऊर'\nखूप नक्षीदार आहे शाल पण\nआपल्या दोघांमधे कोणी नको\nये मिठी नेसू, तिची वस्त्रे करू...\nजगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले\nशोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले\nहंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले\nहा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले....\nका हिवाळा येत नाही, ऊन आहे\nहा जिवाला जाळतो मान्सून आहे..\nतशीच आहे शाल कपाटामध्ये\nती गेल्यावर थंडी पडली नाही...\nगारवा, शेज अन रातराणी, मिठी\nआणखी काय सांगायला पाहिजे...\nजवळ येण्याचे किती सांगू बहाणे\nबटण, थंडी, चांदणे अन झुरळ सुद्धा..\nघे व्यथे स्वीकार माझ्या आसवांची शाल हळवी\nमी कधी केला कुणाचा कोरडा सत्कार नाही ..\nहरवली ज्या क्षणाला शाल आईची\nमनाला खूप थंडी वाजली होती...\nझुळुक थंड येता मला खेटते ती\nहवे फक्त सोबत कुणी आवडीचे\nपुढे जीव जडतो हिवाळ्यावरीही\nपुरे ऊब देहास होते मिठीची\nनको शाल दुलई नको आणि काही...\nवयात येता लयीत आली\nछबी तिची मग वहीत आली\nबरेच केले तिने बहाणे\nलगेच कोठे दुलइत आली...\nदिवस पूर्वेला उगवला, पण मला दुलई सुटेना\nथांबवाया गुंतणे हे... स्वप्न तू हलकेच आवर...\nउन्हाळा पावसाचा अन् हिवाळा ताप देणारा\nऋत��� हल्ली तुझ्या-माझ्या स्वभावासारखे झाले...\nराहुदे माझ्या उशाला रात माझी\nचेतण्याची ही खरी सुरुवात माझी\nसांग मी कुठल्या ऋतुचे नाव घेऊ\nना उन्हे, थंडी न ही बरसात माझी...\nअंतरी या घाव झाला काय सांगू\nकारणी तू हे कुणाला काय सांगू\nफाटकी रे गोधडी ही खूप थंडी\nपाहुणा तू ये घराला काय सांगू...\nमाणून ना कुठेही , आहेत धर्म सारे\nकसल्या परंपरेचे हे वाहतात वारे \nरजईतल्या सुखाची घेतोस झोप तू अन् ;\nकाळोख पांघरोनी निजतात लाख तारे \nधुकाळ दुलई अलगद पांघरलेली शिखरे\nस्वर्गासम भासे भुलवाई हवीहवीशी...\nदोघातच होती थंडी गोठवणारी\nदोघातच होती शाल किती दिवसांनी\nसंपलेत माझे हाल किती दिवसांनी\nतो भेटून गेला काल किती दिवसांनी...\nयेतेच जिवावर दुराव्यातली थंडी\nहे ऊन गुलाबी गोड जिवावर येते….\nआलीस पावसाची भिजवीत पावसाला\nग्लानीत भर दुपारी जाळीत पावसाला\nथंडी गुलाब झाली; भिजला दवात वारा\nचल ये मिटून घेऊ; दुलईत पावसाला....\nप्रत्येक वेळ नसतो हिरवा ऋतू हिवाळा\nभोगायचाच असतो, वैशाख अन उन्हाळा..\nआयुष्यभर मनाशी मी पोसला हिवाळा\nमाझ्या कलेवराला थोडे जपून जाळा...\nगारव्याचे हे शहारे मी अता ठेऊ कुठे\nशाल स्पर्शांची तुझ्या ना राहिली अंगावरी...\nनसे तो हिवाळा नसे पावसाळा\nऋतू हा निराळा, मनाच्या तळाला...\nकाय पाहिजे आहे तिजला, काय शोधते\nएक वेदना कधीपासुनी इथे हिंडते\nऊन असूदे, असेल थंडी, धो धो पाऊस\nप्रत्येकाचे पाऊल तेव्हा तिकडे वळते...\nथंडी बिंडी काही नसते,\nतुला बहाणा लागत असतो.\nजरा लागतो मूड वगैरे,\nअन तो पाणी मागत बसतो....\nतुझ्या आठवांचा असो हिवाळा\nतुला अंथरावे तुला पांघरावे...\nहिवाळासुधा केवढा कुडकूडे मिठीला तुझ्या पांघरू की नको \nया हिवाळी पेटवू आभाळ ये, लाव काडी, चांदण्या मी जाळतेे\n© पूजा भडांगे लगदिवे\nजरासे उरावे ... जरा मुक्त व्हावे\nमला तू .. तुला मी .. पुन्हा पारखावे\nउन्हाळा ... हिवाळा ... ऋतूंचे मरू दे\nइथे पावसाळे खरे आगलावे….\nहिवाळा असो की असो पावसाळा\nसदा भासतो तू उन्हाळ्याप्रमाणे ....\nडोळे भरून केला , सत्कार आसवांनी\nदेऊ नको मला तू , कुठलीच शाल आता....\nरोज दैना आसवांची ढाल करते\nदुःख वेडे वंचनाचे हाल करते\nजिन्दगीने बेहिचक मज नाडले ,पण\nपदर धरुनी सांत्वनाला शाल करते...\nसमेवर रात्र येताना , शहारे मोजते दुलई\nगुलाबी स्पर्श पांघरले , तिने दोघातले काही...\nलागते थंडी छळू अन् वाटते की\nदेह आत्म्याची गरमशी शाल नाही...\nदाटला बघ अंतरी नुसता हिवाळा\nसांग ना मग मी कुठे शोधू उबारा..\n© रोहिणी मिठे- झगडे‎\nहिवाळा, उन्हाळा पुन्हा पावसाळा\nमनाचा ऋतू याहुनीही निराळा...\n© सुप्रिया मिलिंद जाधव\nकाय तू करशील नंतर जर तुझ्या लक्षात आले\nपाहुनी थंडी गुलाबी ओठ जर लाडात आले\nदुःख हे नाही मुळी की मी तुझी नाही कुणीही\nदुःख हे की फार हे उशिरा तुझ्या लक्षात आले\nकाय ती थंडी गुलाबी काय ते होते दिवस\nमागच्या थंडीत ओठांना बरे होते दिवस....\nगुलाबी गाल थंडीने ..\nतू लपेटुन घे मला उबदार शालीसारखा\nकोवळ्या माझ्या जिवाला हा हिवाळा जाळतो\nठावे आम्हाला तीन ऋतू उन्हाळा, पावसाळा, हिवाळा\nचवथा ऋतू हृदयात जपावा यार हो, नाव त्याचे जिव्हाळा...\n© शेख बिस्मिल्ला सोनोशी\nह्या ऋतुंना ठेव तू बाजूस आता गे जरासे\nपावसाळा पांघरूया अन हिवाळा अंथरूया....\nएक हिवाळा हुडहुडणारा थरथरणारे गाणे\nहात घेऊनी हातामध्ये धुक्यात हरवून जाणे...\nथंडी मिळेल नक्की आयुष्यभर गुलाबी\nसमजून घेत जाऊ माझा तुझा उन्हाळा..\nकपाटात दुलई समाधिस्त आहे\nकदाचित गुलाबी असावा हिवाळा..\nजिने बनवायची थंडी गुलाबी\nतिने का ओढणी ल्यावी कळेना...\nकधी हिवाळा कधी उन्हाळा घरात माझ्या\nकिती ऋतू आसऱ्यास येती उरात माझ्या...\nजाहलो मी बघा...बावरा यारहो\nतुझ्या गुलमोहराखाली उन्हाळे थांबले सारे\nतुझ्या हळुवार स्पर्शाने, उन्हाला वाजली थंडी....\nअंगभर आहेत व्रण त्या विस्तवाचे\nआज देता ही कशाला शाल आहे ...\n© विशाल मोहिते पाटील\nपेटीमधली शाल मखमली आणि रेशमी तुझी आठवण\nझुळूक आली गार हवेची पुन्हा बोचली तुझी आठवण..\nसंकलक/संग्राहक : ©देवदत्त संगेप\n[ Suresh bhat ] [ सुरेश भट यांचे सर्वाधिक प्रसिद्ध शेर ] ========…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/enbrel-p37084678", "date_download": "2021-06-17T01:33:32Z", "digest": "sha1:CAYTUTXQBS36W4PIGGOS6IUD5VGJVJ4T", "length": 25686, "nlines": 314, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Enbrel in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Enbrel upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nEnbrel के प्रकार चुनें\nEnbrel के उलब्ध विकल्प\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा\nवैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय\nआपली अपलोड केलेली सूचना\nक्या आप इस प्रोडक्ट के विक्रेता हैं\nEnbrel खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक र��ग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें सोरायसिस सोरियाटिक गठिया रूमेटाइड आर्थराइटिस स्पॉन्डिलाइटिस\nखाने के बाद या पहले:\nअधिकतम मात्रा: 50 mg\nदवा लेने का माध्यम: इंजेक्शन\nआवृत्ति (दवा कितनी बार लेनी है): 1 हर सप्ताह\nदवा लेने की अवधि: NA उपचार लम्बे समय तक जारी रहेगा\nखाने के बाद या पहले:\nअधिकतम मात्रा: 50 mg\nदवा लेने का माध्यम: इंजेक्शन\nआवृत्ति (दवा कितनी बार लेनी है): 1 हर सप्ताह\nदवा लेने की अवधि: NA उपचार लम्बे समय तक जारी रहेगा\nकिशोरावस्था(13 से 18 वर्ष)\nखाने के बाद या पहले:\nअधिकतम मात्रा: 0.8 mg/kg\nदवा लेने का माध्यम: इंजेक्शन\nआवृत्ति (दवा कितनी बार लेनी है): 1 हर सप्ताह\nदवा लेने की अवधि: 3 महीने\nबच्चे(2 से 12 वर्ष)\nखाने के बाद या पहले:\nअधिकतम मात्रा: 0.8 mg/kg\nदवा लेने का माध्यम: इंजेक्शन\nआवृत्ति (दवा कितनी बार लेनी है): 1 हर सप्ताह\nदवा लेने की अवधि: 3 महीने\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Enbrel घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Enbrelचा वापर सुरक्षित आहे काय\nEnbrel चे गर्भवती महिलांवर अनेक दुष्परिणाम आहेत, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याला घेऊ नका.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Enbrelचा वापर सुरक्षित आहे काय\nसर्वप्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय Enbrel घेऊ नये, कारण स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी त्याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतात.\nEnbrelचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nEnbrel चा मूत्रपिंडावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. याचा असा कोणताही परिणाम होत आहे असे तुम्हाला असे वाटले, तर हे औषध घेणे थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच पुन्हा ते सुरु करा.\nEnbrelचा यकृतावरील परिणाम काय आहे\nEnbrel चा यकृतावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. याचा असा कोणताही परिणाम होत आहे असे तुम्हाला असे वाटले, तर हे औषध घेणे थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच पुन्हा ते सुरु करा.\nEnbrelचा हृदयावरील परिणाम काय आहे\nEnbrel घेतल्यावर तुमच्या हृदय वर तुम्हाला दुष्परिणाम जाणवू शकतो. जर असे घडले, तर याचा वापर बंद करा. तुमच्या वैद्यकीय व्यावसायिकाशी संपर्क साधा, त्याने/तिने सुचविल्याप्र��ाणे करा.\nEnbrel खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Enbrel घेऊ नये -\nEnbrel हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Enbrel सवय लावणारे नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nहोय, Enbrel घेतल्यानंतर तुम्ही आरामात मशिनरी वापरू शकता किंवा वाहन चालवू शकता, कारण यामुळे तुम्हाला पेंग येत नाही.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Enbrel सुरक्षित आहे, परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nEnbrel मानसिक विकारांना बरे करण्यास किंवा त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.\nआहार आणि Enbrel दरम्यान अभिक्रिया\nआहार आणि Enbrel च्या परिणामांबद्दल माहिती नाही आहे, कारण या विषयावर शास्त्रीयदृष्ट्या अद्याप संशोधन झालेले नाही.\nअल्कोहोल आणि Enbrel दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, Enbrel घेताना अल्कोहोल घेण्याच्या दुष्परिणामांविषयी काहीही बोलले जाऊ शकत नाही.\nइस जानकारी के लेखक है -\n3 वर्षों का अनुभव\nबाजार में उपलब्ध नहीं है\nEnbrel के उलब्ध विकल्प\nबाजार में उपलब्ध नहीं है\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2021, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/wrestler-vinesh-phogat-qualified-tokyo-olympics-2020-7026", "date_download": "2021-06-17T03:06:03Z", "digest": "sha1:UKCK3RTS3TPXZUMVUSZ7QYXNVF67OIUK", "length": 11184, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "जागतिक कुस्ती स्पर्धेतून टोकीयो ऑलिम्पिकसाठी विनेश फोगट पात्र | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधी��ी करू शकता.\nजागतिक कुस्ती स्पर्धेतून टोकीयो ऑलिम्पिकसाठी विनेश फोगट पात्र\nजागतिक कुस्ती स्पर्धेतून टोकीयो ऑलिम्पिकसाठी विनेश फोगट पात्र\nजागतिक कुस्ती स्पर्धेतून टोकीयो ऑलिम्पिकसाठी विनेश फोगट पात्र\nबुधवार, 18 सप्टेंबर 2019\nनवी दिल्ली : भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हीचा जागतिक कुस्ती स्पर्धेतून टोकीयो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. काल (ता.17) जपानच्या मायुकडून पराभूत झाल्याने तिला ब्राँझपदकाची संधी होती, मात्र तिला रिपिचेजला दोन लढती जिंकणे आवश्यक होते. 2020 मध्ये होणाऱ्या टोकीयो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी ती यंदाची पहिली कुस्तीपटू आहे.\nनवी दिल्ली : भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हीचा जागतिक कुस्ती स्पर्धेतून टोकीयो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. काल (ता.17) जपानच्या मायुकडून पराभूत झाल्याने तिला ब्राँझपदकाची संधी होती, मात्र तिला रिपिचेजला दोन लढती जिंकणे आवश्यक होते. 2020 मध्ये होणाऱ्या टोकीयो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी ती यंदाची पहिली कुस्तीपटू आहे.\nपहिल्या फोरीत विनेशने स्वीडनच्या मॅटसनला 13-0ने तांत्रिक गुणाधिक्यावर पराभूत केले. मात्र, दुसऱ्या फेरीत मायूकडून तिला 7-0 असा पराभव स्वीकारावा लागला. जपानच्या मायुने अंतिम फेरी गाठल्यने विनेशला रिपेचेजची संधी मिळाली. रिपेचेजमध्ये तिने पहिल्या लढतीत युक्रेनच्या ब्लाहिनयाला 5-0 असे पराभूत केले.\nदुसऱ्या लढतीतने तिने अमेरिकेच्या साराहला 8-2ने पराभूत केले. आता आज होणाऱ्या ब्राँझपदकाच्या लढतीत विनेश पराभूत झाली तरीही नियमांनुसार पहिले सहा कुस्तीपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतात, त्यामुळे आज संध्याकाळी होणाऱ्या ब्राँझपदकाच्या लढतीत विनेश पराभूत झाली तरी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेल.\nWTC Finals साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; भारतीय वंशाच्या खेळाडूला संधी\nINDvsNZ: न्यूझीलंडने विश्व अजिंक्यपदाच्या अंतिम (WTC Final) सामन्यासाठी न्यूझीलंडने...\nश्रीलंका दौऱ्यात राहुल द्रविडच भारताचे प्रशिक्षक : सौरव गांगुली\nनवी दिल्ली - भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड श्रीलंका दौऱ्यात भारताचे प्रशिक्षक...\nअमेरिकेच्या नोव्हावॅक्स लसीला भारतात लवकरच मिळू शकते आपत्कालीन...\nनवी दिल्ली : अमेरिकन कंपनी नोव्हावॅक्सने Novavax तयार केलेल्या लसच्या तिसऱ्या...\nबाहुबली, कटप्पा व शिवगामीदेवी भंडाऱ्याच्या बाजारात\nभंडारा - भंडारा जि��्हाची ओळख राज्यात धान उत्पादक जिल्हा म्हणुन आहे. जिल्ह्यात 99...\nइंधनदरवाढीविरोधात 16 जूनपासून डाव्या पक्षांचे देशव्यापी आंदोलन\nनवी दिल्ली : इंधनदरवाढ Rising fuel prices, जीवनावश्यक वस्तू essential...\nमराठा आरक्षणावर नक्षलवाद्यांची भूमिका, वाचा सविस्तर...\nगडचिरोली : आरक्षण (Reservation) हा खुळखुळा असून त्यावर आपली शक्ती खर्च...\nWTC Final: BCCI ने पाठिंबा देण्याचे केले आवाहन; पाहा VIDEO\nनवी दिल्ली: न्यूझीलंड विरुद्ध (IND vs NZ) 18 जूनपासून साऊथहॅम्पन येथे सुरू होणाऱ्या...\nमुंबईत NCBची कारवाई, दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त...\nमुंबई : मुंबईत Mumbai एनसीबीनं NCB कारवाई केली आहे. त्यामध्ये तब्बल दीड कोटी...\n2-DG: तंत्रज्ञान हस्तातरणांसाठी डीआरडीओने मागवले अभिप्राय\nवृत्तसंस्था : कोविड 19 च्या उपचारासाठी आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO...\nचहल-धनश्रीचा वर्कआउट व्हिडिओ; चाहत्याने घेतली फिरकी\nयुजवेंद्र चहलने (yuzvendra chahal) सोशल मीडियावर आपली पत्नी धनश्रीसोबत (Dhanashree...\nबालकांमधली कुपोषण....वाढता वाढता वाढे\nनवी दिल्ली : देशभरातील कुपोषित Malnutrition बालकांची Childrens ...\nभारताविरोधात बोलणारे नेपाळचे पंतप्रधान नरमले\nनवी दिल्ली : सीमेवरील वादाबाबत Boundary dispute भारताविरोधात India आक्रमक...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-bangladesh-71-war-criminal-leader-hang-4156014-NOR.html", "date_download": "2021-06-17T03:18:44Z", "digest": "sha1:CWV4AMCOWOXC7KZR46BMOCQ73YRXFO5K", "length": 6059, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "bangladesh 71 war criminal leader hang | बांगलादेशात 71 च्या युद्धातील दोषी धार्मिक नेत्याला फाशी ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबांगलादेशात 71 च्या युद्धातील दोषी धार्मिक नेत्याला फाशी \nढाका- 1971 च्या स्वातंत्र्ययुद्धात सहा हिंदूंची हत्या आणि असंख्य महिलांवर अत्याचार करणारा आणि कट्टरवादी धार्मिक नेता अब्दुल कलाम आझाद याला बांगलादेशच्या युद्धविषयक विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. आझाद हा फरार असून पाकिस्तानात दडून बसला असावा, असा अंदाज आहे.\nयुद्धविषयक विशेष न्यायालयाने 63 वर्षीय आझादला दोषी ठरवले आहे. अब्दुल आझाद ऊर्फ बच्चू रझाकार असे त्याचे नाव आहे. आंतरराष्ट्रीय युद्ध लवादाचे न्यायमूर्ती ओबे��ुल हसन यांनी आझादला मरेपर्यंत फाशी देण्याचे आदेश दिले आहेत. जमात-ए-इस्लामी या कट्टरवादी संघटनेचा तो माजी सदस्य आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तो देशातून पळून गेला. त्याच्यावर मानवतेविरुद्ध कृती केल्याचा आरोप ठेवण्यात आल्यानंतर आझादने बांगलादेश सोडला. आझाद 1971 च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने उभा होता. त्याच्यावर एकूण आठ आरोप आहेत. त्यापैकी सात प्रकरणांत तो दोषी आढळून आला आहे. खून, सामुदायिक हत्या, अपहरण, बलात्कार, छळ करणे हे आरोप त्याच्यावर आहेत. तो गैरहजर आहे म्हणून त्याला आरोपी म्हणता येणार नाही, असे होऊ शकत नाही. कारण त्याच्याविरुद्ध अनेक ठोस पुरावे आहेत, असे न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले.\nखटल्यात बचाव पक्षाचे अनेक साक्षीदार न्यायालय परिसरातून गायब झाले होते याकडे लक्ष वेधून न्यूयॉर्कमधील ह्यूमन राइट्स वॉचने अनेक सवाल उपस्थित केले आहेत.\nपाकिस्तानातून बांगलादेशची फाळणी होताना झालेला संघर्ष जवळपास नऊ महिने चालला.\nतीन वर्षांपूर्वी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. या न्यायालयास संयुक्त राष्ट्राकडून मान्यता नाही. त्यामुळे त्याच्या निकालावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.\nजमात-ए-इस्लामीची भूमिका काय होती \nबांगलादेशने पाकिस्तानमधून बाहेर पडण्यास जमात-ए-इस्लामी संघटनेचा विरोध होता. त्यामुळे कट्टरवादी संघटनेने त्याविरुद्ध मोहीम सुरू केली होती. संघटनेने सामान्य नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले. त्याचबरोबर पाकिस्तानी सैन्याला सहकार्य केल्याचा आरोपही आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/carrot-salad/", "date_download": "2021-06-17T02:43:00Z", "digest": "sha1:UM5GRWLSN5Q5GAZODMXXEGAFEO3UQ77R", "length": 3842, "nlines": 61, "source_domain": "janasthan.com", "title": "Carrot Salad", "raw_content": "\nघरातील लहान मुले हि कोशिंबीर आवडीने खातात. रोजच्या जेवणात पोळी बरोबर ही कोशिंबीर छान लागते. चला मग आज करून बघूया गाजराची कोशिंबीर (Carrot Salad)\nसाहित्य – ४/५ गाजरं , दाण्याचं कूट , मीठ , साखर , लिंबू , कोथिंबीर\nफोडणीचं साहीत्य – ४ मिडीयम चमचे तेल , मोहरी , हिंग , हळद , कडीपत्ता , चार पाच हिरव्या मिरचीचे तुकडे ,\nकृती – प्रथम गाजरं स्वछ धुऊन साल काढून किसून घ्यावीत नंतर त्यात चवी नुसार साखर , मीठ , दाण्याचे कूट घालून त्यात अर्ध्या लिंबाचा रस घालावा आणि मग त्याला वरतून तेलाची फोडणी द्यावी आणि वरतून कोथिंबीर घालावी , रुचरूचीत आणि चविष्ट गाजराची कोशिंबीर(Carrot Salad) तय्यार\nनाशिक शहरात आज कोणकोणत्या लसीकरण केंद्रावर मिळणार लस\nनाशिक शहरात खरेदीसाठी झुंबड : सोशल डिस्टंसिंगचा फज्जा\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/10/23/%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-50-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%95/", "date_download": "2021-06-17T03:20:25Z", "digest": "sha1:RIUU7HNJQSCHWFTGGN2D2SUKH3UQZAAY", "length": 10876, "nlines": 55, "source_domain": "mahiti.in", "title": "वयाच्या 50 व्या वर्षी मंदाकिनी चित्रपटांपासून दूर जगत आहे असे आयुष्य, करत आहे हे काम… – Mahiti.in", "raw_content": "\nवयाच्या 50 व्या वर्षी मंदाकिनी चित्रपटांपासून दूर जगत आहे असे आयुष्य, करत आहे हे काम…\nमेरठमधील एक साधारण कुटुंबातील मुलगी जिने एका रात्रीत देशात खळबळ माजवली, जेव्हा राजकपूर यांनी तिला राजीव कपूरच्या बरोबर चित्रपटात भूमिका दिली. मंदाकिनी उर्फ यास्मिन जोसेफ, एक नाव जी एका रात्रीत चमकती तारका बनली. पण ही तारका जेवढी लवकर प्रसिद्ध झाली, तेवढीच लवकर लुप्त झाली. सन १९८५ मध्ये एक फिल्म आली, ज्याचे नाव होते “राम तेरी गंगा मैली”. या फिल्मचे दिग्दर्शन केले होते,\nबॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेता व शोमॅन राज कपूर यांनी. आर. के. बॅनरच्या या फिल्मचे अभिनेता होते, राज कपूर यांचे भाऊ राजीव कपूर आणि अभिनेत्री होती, मेरठ मधील १६ वर्षाची मंदाकिनी. फिल्म सुपरहिट झाली आणि मंदाकिनी देशभरात चर्चेचा विषय बनली. तसे तर मंदाकिनी आपल्या अभिनयापेक्षा आपल्या भडक अशा व्यक्तिमत्वाने चर्चेत आली. या फिल्मने मंदाकिनीला सर्व प्रकारची प्रसिद्धी दिली, जे प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असते.\nराम तेरी गंगा मैलीच्या प्रचंड यशानंतर मंदाकिनीला एका पाठोपाठ एक अशा फिल्मच्या संधि आल्या. ८५ ते ९० च्या दरम्यान मंदाकिनीने मिथुन चक्रवर्ती बरोबर “डांस डांस” तसेच गोविंदा बरोबर “प्यार करके देखो” आणि अनिल कपूरच्या बरोबर “तेज��ब” सारख्या यशस्वी फिल्म्समध्ये काम केले. मग १९९०चे पर्व आले.\nया दशकात मंदाकिनी नावाच्या चमकत्या तारीकेच्या नावाला बट्टा लागला आणि तो दाग एवढा मोठा होता, की तिचे अस्तित्व धूसर होत गेले. खरे तर, ९०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात, मंदाकिनीचे नाव अन्डरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याशी जोडले गेले. वर्तमानपत्रात मंदाकिनीची दाऊद बरोबर छायाचित्रे छापून येऊ लागली. असे म्हटले गेले, कि मंदाकिनी आणि दाऊद यांच्यामध्ये प्रेमसंबंध आहेत. परंतु, मंदाकिनीने मात्र या प्रेमसंबंधांना कधीच दुजोरा दिला नाही आणि हेच सांगत राहिली, कि त्या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे.\nमग आले वर्ष १९९३चे. १२ मार्च १९९३ने मायानगरी मुंबईत मोठ्या प्रमाणात साखळी बॉम्बस्फोट झाले, ज्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या धमाक्यापासून बॉलीवूड वेगळे राहिले नाही. या बॉम्बस्फोटाचा मुख्य सुत्रधार दाऊद देशातून पळून गेला, तेव्हा पोलिसांनी बर्‍याच बॉलीवूड कलाकारांची कसून चौकशी केली.\nत्या दिवसात ही चर्चा सर्वत्र होती, कि मंदाकिनी दाऊदची अतिशय जवळची आहे. असेही म्हटले जात होते, कि मंदाकिनीने दाऊदशी लग्न केले होते आणि त्यांना दोन मुलेही आहेत. पण या चर्चेला दाऊदने कधी काही उत्तर दिले नाही ना मंदाकिनीने काही सांगितले. तिने फक्त एवढेच सांगितले, कि त्यांची चांगली मैत्री आहे.\nदाऊदच्या मैत्रीमुळे एका प्रसिद्ध डायरेक्टरने तिला फिल्ममध्ये घेण्यास नकार दिला, तेव्हा दाऊदने त्याला जीवे मारले. परंतु, दाऊदचे नाव मंदाकिनीसाठी एक बदनामीचा डाग ठरले आणि ज्याने तिच्या करियरला वाळविसारखे खाऊन टाकले. नंतर असे समजले, कि दाऊदच्या नावामुळे झालेला मानसिक त्रास कमी करण्यासाठी मंदाकिनीने एका बौद्ध आश्रमाचा आधार घेतला.\nइथे तिची भेट डॉक्टर काग्युर टी रिंनपोचे ठाकुर बरोबर झाली. तेच शेवटी तिचे जीवनसाथी बनले. आता मंदाकिनी अनामिकेची जीवनपद्धती जगत आहे. ती आपल्या पतीबरोबर मुंबईत तिब्बतन हर्बल सेंटर चालवते आहे. याशिवाय मंदाकिनी तिब्बत योगा शिकवते.\nमीडिया रिपोर्टनुसार मंदाकिनी आता चित्रपटांपासून दूर ‘योगा क्लास’ चालवित आहेत. असेही म्हटले जाते की मंदाकिनी “दलाई लामा” यांचे अनुयायी आहेत.\nबॉलिवूडच्या या ‘६’ अभिनेत्रींनी सर्जरी करून खराब केले थोबाड…\nमहेश भट्टच्या फॅमिलीचे काळे सत्य आले समोर डिलीट होण्याआधी जरूर वाचा…\nया कारणांमुळे नेहाने केले तिच्यापेक्षा ७ वर्षांनी लहान रोहनप्रित सिंघशी लग्न…\nPrevious Article जे आपल्या पत्नीशी भांडतात ते कधीच आनंदी राहात नाहीत, त्यांची आर्थिक प्रगती थांबते\nNext Article सर्दी, खोखला, छातीतील कफ मोकळा करून बाहेर काढणारा आयुर्वेदातील खूपच परिणामकारक उपाय…\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/tag/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T01:45:28Z", "digest": "sha1:XJEL57TBCI4XD3UYCXSFS7SA6ITGKGBA", "length": 2369, "nlines": 30, "source_domain": "mahiti.in", "title": "पिवळ्या – Mahiti.in", "raw_content": "\nट्रेंडिंग / दिलचस्प कहानियां\nजेसीबी मशीन पिवळ्याच रंगाची का असते जाणून घ्या महत्वाची माहिती…\nतुम्ही जेसीबी मशीन पाहिली असेल. जगात जवळजवळ सर्वत्र याचा वापर केला जातो. जेसीबीचे काम सहसा उत्खननात केले जाते. काही महिन्यांपूर्वी ‘जेसीबीची खोदाई’ सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आपल्याला हे माहित …\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/leelabai-dharmadhikari/", "date_download": "2021-06-17T02:53:45Z", "digest": "sha1:S37WUDUJQPLJUCQF3YKFGWDUMNXTX4Y7", "length": 3105, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Leelabai Dharmadhikari Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon Dabhade : लीलाबाई मधुकर धर्माधिकारी यांचे निधन\nएमपीसी न्यूज- वारकरी संप्रदायाच्या लीलाबाई मधुकर धर्माधिकारी (वय ८८) यांचे आज पहाटे साडेपाच वाजता तळेगाव दाभाडे येथे निधन झाले.त्यांच्या पश्चात चार मुले असून सुप्रसिद्ध सूत्रसंचालक अनिल धर्माधिकारी यांच्या त्या मातोश्री होत.\nPimpri News : छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/03/31/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2021-06-17T03:10:14Z", "digest": "sha1:EH2LGYRPHQSWDNRGAQLFTNB7SYE4XHWT", "length": 20810, "nlines": 254, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "राज्यात कोरोना निदान करणाऱ्या एकूण २३ प्रयोगशाळा कार्यरत", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nराज��यात कोरोना निदान करणाऱ्या एकूण २३ प्रयोगशाळा कार्यरत\nराज्यातील एकूण रुग्ण संख्या ३०२ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nमुंबई, दि ३१ : कोरोना निदानासाठी देशभरातील प्रयोगशाळांचे जाळे विस्तार करण्यात आला असून आयसीएमआरच्या अनुमतीने सध्या राज्यात १० शासकीय आणि १३ खाजगी अशा एकूण २३ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी सिद्ध झाल्या आहेत. यातील खाजगी प्रयोगशाळांकडील अहवालांचे मूल्यमापन करुन त्यानंतर त्यांचे अहवाल अंतिम करण्यात येत आहेत. आज राज्यात एकूण ८२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईतील मागील चार दिवसांमधील अहवालांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३०२ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये ५९ रुग्ण मुंबईचे आहेत, १३ रुग्ण मुंबई परिसरातील शहरी भागातील आहेत तर ५ रुग्ण पुण्याचे, ३ अहमदनगरचे आणि २ बुलढाणा येथील आहेत. आतापर्यंत ३९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nराज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील :-\nपुणे ( शहर व ग्रामीण भाग ) ४८\nमुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा ३६\nसातारा, कोल्हापूर प्रत्येकी २\nऔरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक प्रत्येकी १\nइतर राज्य – गुजरात १\nएकूण ३०२ त्यापैकी ३९ जणांना घरी सोडले तर १० जणांचा मृत्यू\nराज्यात आज एकूण ४०६ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ हजार ३३१ नमुन्यांपैकी ५ हजार ७८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ३०२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ३९ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २३ हजार ९१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १४३४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nसोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जितेंद्र आव्हाड\nबेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण; सावध व्हा, गर्दी टाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील जनतेला विनम्र आवाहन\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रि��ोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/2904", "date_download": "2021-06-17T02:27:58Z", "digest": "sha1:2DZD7MYTO7WDSG4Y6AA7XL4SBVFPBD5D", "length": 11191, "nlines": 198, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "तीन मुले | तीन मुले 1| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसारंग गावची गोष्ट आहे. सारंग गाव समुद्रकाठी होता. मोठा सुखी, व समृध्द गाव, दर्यावर्दी व्यापार तेथे फार चाले. तेथून मालाने भरलेली गलबते दूर देशांत जात व दूरच्या देशांची मालाने भरलेली गलबते तेथे येत. बंदर नेहमी गजबजलेले असे. देशोदेशीचे खलाशी येत. एकदोन दिवस मुक्काम करीत. प���न्हा जात. कधी वादळ असले, समुद्र खळलेला असला, म्हणजे ते अधिक दिवसही तेथे रहात. अशा वादळात गलबते फुटत, प्राणहानी होई. गलबतातील तरंगता माल तीरास येऊन लागे. एकदा नारळांनी भरलेली गलबते वादळात फुटली. हजारो नारळ सारंग गावाच्या किना-यावर येऊन पडले. लोकांनी पोती भरभरुन नेले. खाववत ना म्हणून ते फोडून गुराढोरांना त्यांनी खायला घातले. इतक्या नारळांचे काय करावे हे लोकांना कळेना एकदा आंब्याची गलबते फुटली व हजारो कलमी आंबे किना-याला येऊन लागले. लोकांनी आंबे पाटया भरभरुन नेले. कधी कधी मेलेले खलाशी, मेलेली माणसेही किना-याला येऊन लागत. त्यांचे देह माशांनी खाल्लेले असत. ते देह पाहून भीती वाटे. गावातील कोणीतरी येत व त्या देहास मूठमाती देत. कधी एखादा जिवंत मनुष्यही किना-याला येऊन लागे. नावेच्या फुटक्या तुकडयाचा आधार घेऊन अथांग सागरातून तो किनारा गाठी. सारा गाव मग त्याच्या भोवती जमा होई व अंगावर काटे आणणा-या त्याच्या गोष्टी ऐके.\nसारंग बंदर दिसे मोठे छान. समुद्रावर दाट नारळीची बने होती. समुद्र सारखा नाचत असे. नारळी सारख्या डोलत असत. त्या नारळींच्या बनांच्या मधून व्यापा-यांच्या वखारी असत. मधून मधून लहानमोठया खानावळी होत्या. त्या आजीबाईला कोणी नव्हते. ती एकटीच होती. कोणी एखादा मुशाफर येई व तिच्या खानावळीत उतरे. तिच्या एकटीचे जीवन अशा रीतीने पार पडे. समुद्रकाठी खेळायला येणारी मुले या आजीबाईकडे यावयाची. म्हातारी त्यांना खाऊ द्यायची. कधी ती त्यांना एखादी गोष्ट सांगायची. ती मुले म्हणजे त्या म्हातारीची करमणूक असे.\nअशा अनेक मुलांपैकीच ती तीन मुले होती. दोन होते मुलगे. एक होती मुलगी. मुलांची नावे बुधा व मंगा. मुलीचे नाव मधुरी. मधुरी व मंगा जवळ जवळ रहात असत. बुधाचे घर लांब होते. मधुरी व मंगा या दोघांची बुधाजवळ समुद्राच्या किना-यावरच ओळख झाली. एके दिवशी मधुरी व मंगा समुद्राच्या वाळूत खेळत होती. वाळूत किल्ले बांधीत होती; परंतु किल्ला टिकेला. किल्ला सारखा पडे.\n‘तुला येतच नाही बांधता.’ मधुरी म्हणाली.\n‘तू तरी दाखव बांधून’ मंगा चिडून म्हणाला.\n‘मुली वाटतं किल्ले बांधतात ’ हसून मधुरीने विचारले.\n‘मुलींना फक्त दुस-याला हसता येते.’ मंगा म्हणाला.\nत्या दोघांचे असे भांडण चालले होते. जवळच एक मुलगा येऊन उभा राहिला होता. तो त्या दोघांकडे पहात होता. शेवटी त्याच्याने बोलल्याव���चून राहवेना. तो पुढे झाला व म्हणाला, मी देऊ का किल्ला बांधून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/modiji-why-did-you-send-our-childrens-vaccine-to-abroad-100-poster-hawkers-arrested-in-delhi/", "date_download": "2021-06-17T02:43:58Z", "digest": "sha1:HQRBQEZDRLW27TJI736FJCGJQ4CRC54O", "length": 11788, "nlines": 118, "source_domain": "bahujannama.com", "title": "मोदीजी, तुम्ही आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली ? दिल्लीत पोस्टरबाजी करणार्‍या 100 जणांना अटक - बहुजननामा", "raw_content": "\nमोदीजी, तुम्ही आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली दिल्लीत पोस्टरबाजी करणार्‍या 100 जणांना अटक\nनवी दिल्ली : वृत्त संस्था – मोदीजी, तुम्ही आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली असा सवाल करणारे भित्तीपत्रक दिल्लीत विविध ठिकाणी चिकटवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी 100 जणांना अटक केली आहे. अटक केलेले सर्व रोजंदारीवरील मजूर अन् बेरोजगार युवक आहेत. यात ई-रिक्षाचालक (30), शाळा सोडलेले तरुण (19), लाकडी चौकटी बनवणाऱ्याचा (61) जणांचा समावेश आहे.\nकोरोना लसीकरण मोहिमेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी भित्तीपत्रके दिल्लीत विविध ठिकाणी चिकटवल्याची माहिती विशेष शाखेचे पोलीस आयुक्त एस. एन.श्रीवास्तव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी 12 मे रोजी 100 जणांना अटक केली होती. पोस्टर्सवर मोदीजी हमारे बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया असा मजकूर लिहला होता. आरोपीना फलकांवरील मजकुराबद्दल किंवा त्यात गुंतलेल्या राजकारणाची त्यांना काहीही कल्पना नव्हती.\nअटक झालेला राहुल त्यागी म्हणाला की, आम आदमी पक्षाचे नगरसेवक धीरेंद्र कुमार यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने मला 20 फलक लावण्यासाठी 600 रुपये देण्याचे कबुल केले होते. मात्र धीरेंद्र कुमार यांनी हा आरोप नाकारला आहे. आपने या आरोपाला उत्तर दिले नाही. परंतु, ट्विटरवर म्हटले की, मोदी जी हमारे बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील हे पोस्टर शेअर केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मलादेखील अटक करा. तसेच मोदीजी, आपण आमच्या मुलांच्या लसी विदेशात का पाठविल्या अशी विचारणा केली आहे.\nTags: arrestsCoronadelhipostersPrime Minister Narendra ModiVaccinationअटककोरोनादिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदीपोस्टरबाजीभित्तीपत्रकलसीकरण\nगुंडाच्या अंत्ययात्रेचा Video व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांना आली जाग; 15 पोलीस पथकांनी केली 80 जणांची धरपकड, दुचाकीही केल्या जप्त\nमोदी सरकारला मोठा धक्का कोरोना संशोधन गटाचे प्रमुख असलेल्या साथरोग तज्ज्ञाचा तडकाफडकी राजीनामा, सरकारी धोरणांविषयी व्यक्त केली नाराजी\nमोदी सरकारला मोठा धक्का कोरोना संशोधन गटाचे प्रमुख असलेल्या साथरोग तज्ज्ञाचा तडकाफडकी राजीनामा, सरकारी धोरणांविषयी व्यक्त केली नाराजी\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nमोदीजी, तुम्ही आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली दिल्लीत पोस्टरबाजी करणार्‍या 100 जणांना अटक\nPune Police Commissioner | पुणे पोलीस आयुक्तांचा 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर कारवाईचा बडगा\nSuicide Case | ट्रक चालकाच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, हातावर ‘मैं चोर नहीं हूं’ असा उल्लेख\nविप्रोचे चीफ एक्झीक्यूटिव्ह आहेत देशातील सर्वात महागडे अधिकारी, इतकी आहे त्यांची सॅलरी\nरिक्षाची भरपाई मागून तरुणा��ा लुटणार्‍या दोघांना अटक\nRatan Tata | 28 वर्षाच्या तरुणाकडून चक्क रतन टाटा घेतात ‘सल्ला’\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून दुबईतून आणले होते ‘सोने’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/06/06/%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C/", "date_download": "2021-06-17T02:20:08Z", "digest": "sha1:A5KQHTEAS6KFVUWWVYXQUJB7YLEZEONS", "length": 10676, "nlines": 59, "source_domain": "mahiti.in", "title": "कशामुळे होतो नागीण आजार ? जाणून घ्या त्यावरचे घरगुती उपचार…. – Mahiti.in", "raw_content": "\nकशामुळे होतो नागीण आजार जाणून घ्या त्यावरचे घरगुती उपचार….\nनागीण नावाच्या आजाराचे आयुर्वेदिक नाव विसर्प असे आहे. सापाप्रमाणे गती असलेला आजार म्हणजे विसर्प. आयुर्वेदानुसार पित्त वाढल्याने हा रोग होतो, खरेतर हा एक त्वचा रोग आहे.आधुनिक शास्त्रानुसार याचे नाव ‘हर्पिझ झोस्तर’ असे आहे. हा एक संसर्ग आहे. हा आजार मज्जातंतूच्या मार्गानुसार पसरत जा तो. आजार जसजसा वाढत जातो तसतशी नर्व रूट व्यस्त होत जाते, नर्वचा मार्ग पूर्ण झाला किंवा विळखा जर पूर्ण झाला तर आजार जास्तच बळावतो व माणूस दगावण्याचा धोका असतो म्हणून ही गैरसमजूत बोकाळली आहे.\nहा आजार पूर्ण शरीरावर कुठेही होतो. जास्तकरून चेहरा छाती पोट व हात या अवयवांवर हा आढळतो. शरीरात कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती व पित्ताची वाढती मात्रा यांचे प्रतिक म्हणजेच नागीण होय. सततची जागरणे, पित्त वाढवणारा आहार,जेवणाच्या अनियमित वेळा,या सगळ्यांमुळे शरीरातलं पित्त वाढून नागिण होते. या रोगात खूप खाज व दाह जाणवतो. खाजेने अगदी त्रस्त व्हायला होते, ही खाज कमी होत नाही. नवीन शास्त्रानुसार यावर ‘असायक्लोवीर’ नावाचे औषध सांगितलेले आहे. याने आजार लगेच बारा होतो पण त्यानंतर बराच काळ दाह व खाज जाणवत राहते. याच कारणाने आयुर्वेदिक तज्ञांचे मतही विचारात घेतले जायला हवे.\nजोपर्यंत शरीर पित्तापासून व दुषित रक्तापासून पूर्णपणे मुक्त होत नाही तोपर्यंत आजार बरा झाला असे म्हणता येणार नाही. आयुर्वेदात यावर रक्तमोक्षण, जालौवाकारक्षण असे काही उपाय सुचवले गेले आहेत. याने पित्त शुद्ध होऊन दाह कमी होतो. कः लेप व पंचकर्म केल्यानेही या आजारापासून सुटका मिळू शकते. तांदळाच्या पिठात दुर्वांचा लेप करून लावल्यास नागीण बरी होते. कोणतेही लेप वापरताना वैद्यकीय सल्ला घेतलेला चांगला.\nकांजिण्यांच्या विषाणूमुळे हा आजार पसरतो. कांजिण्या होऊन गेल्यानंतर काहींच्या शरीरात हे विषाणू तसेच राहिलेले असतात. काही वर्षानंतर हे विषाणू चेताराज्जुतून नसेतून पसरतात व त्वचेवर फोड तयार होतात. वाढत्या वयाबरोबर या आजाराची तीव्रता वाढते. म्हातारपणात नागिणीचा त्रास जास्त होतो. चेतातंतूच्या रेषेवर विषाणूंची वाढ होते, या जागेवर सुरुवातीला खूप वेदना होतात. नंतर तिकडची त्वचा लाल होते व फोडपण येतात. काही दिवसानंतर फोडांवर खपल्या धरतात. हे फोड नष्ट झाल्यानंतर वेदना थांबतात. काही वेळा वेदना काही काळ राहतात. याचे वाईट परिणाम तर होत नाहीत पण जर फोड डोळ्यात येत असतील तर नजर जाऊ शकते.\nया आजारावर असायक्लोवीर नावाचे गुणकारी औषध आहे. वेळेत इलाज सुरु केल्यास नागिण वेळीच बरी होऊ शकते. हे औषध महाग आहे. ज्याला आजार झाला आहे त्याला दिलासा द्यावा. जास्त दुखत असल्यास अस्पिरीन द्यावी. आजार लवकर बरा होतो. त्यानंतरही जर दुखत राहिले तर तज्ञांना दाखवावे.\nकाही आजाराची नावे ही त्याच्या स्वरूपानुसार, गतीप्रमाणे ठेवलेली असतात पण म्हणून त्याचा संबंध एखाद्या प्राण्याशी असतोच असे नाही. नागीण झाली म्हणजे तुम्ही एखाद्या नागाला मारले होते किंवा नागाची पूजा करायला हवी या सगळ्या अंधश्रद्धा आहेत.\nइतर उपचार- वेदना कमी करण्यासाठी थंड (बर्फाच्या) पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. ओटमील मिश्रण जखमेवर पसरावे अथवा कॅलामाईन किंवा स्टार्च लावल्याने खाज व दाह कमी होतो. विश्रांती घ्यावी, सुती कपडे वापरावेत.\nनवीन लग्न झालेल्या मुली हमखास लपवतात नवऱ्यापासून या 5 गोष्टी….\nशरीराच्या या महत्त्वाच्या भागावर चुकूनही लावू नका साबण, आताच पहा..\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nPrevious Article शिमला मिरचीचे ‘हे’ फायदे वाचल्यावर तुम्ही नावडती ढोबळी मिरचीची भाजी आवडती कराल\nNext Article आंघोळीच्या पाण्यात घाला रोज एक चमचा मीठ, होतील हे जबरदस्त फायदे..\nOne Comment on “कशामुळे होतो नागीण आजार जाणून घ्या त्यावरचे घरगुती उपचार….”\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/sbi-kisan-credit-card-bank-launches-yono-agricultural-samiksha-limits-farmers-can-raise/", "date_download": "2021-06-17T03:13:27Z", "digest": "sha1:FZSMKASKDHX47HU5ZTEODLQYNYC7XWOV", "length": 12381, "nlines": 87, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "SBI Kisan Credit Card - बँकेने लॉन्च केली YONO कृषि समीक्षा, KCC ची वाढवेल मर्यादा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nSBI Kisan Credit Card - बँकेने लॉन्च केली YONO कृषि समीक्षा, KCC ची वाढवेल मर्यादा\nभारतीय स्टेट बँकेने शेतकऱ्यांसाठी एक नवी सुविधा आणली आहे. आपल्या डिजिटल कृषी समाधान मंच, योनो YONO Krish वर किसान क्रेडिट कार्ड समीक्षा पर्याय दिला आहे. यातून शेतकरी चार क्लिक करुन आपली केसीसीची मर्यादा किती आहे याची माहिती करुन त्याप्रमाणे वापर करु शकतात. दरम्यान एसबीआयच्या मतानुसार, या सुविधेमुळे शेतकरी आपल्या केसीसची मर्यादेत बदल करण्यास अर्ज करु शकतात. या बदलासाठी शेतकऱ्यांना बँकेत जाण्याची गरज राहणार नाही. योनो कृषीच्या समीक्षामुळे ज्या शेतकऱ्यांचे खाते आहेत अशा ७५ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा दावा बँकेकडून करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना केसीसीच्या मर्यादेत बदल करण्यासाठी अर्ज करतान होणारा त्रास कमी होणार आहे. दरम्यान पीक कापणीच्या वेळी प्रक्रिया अधिक तेज होईल.\nभारतीय रिझर्व्ह बँकेनुसार, शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी साहित्य आणि इतर गरजा लवकर प्राप्त व्हव्यात यासाठी केसीसी योजना सुरु करण्यात आली आहे. सोप्या पद्धतीने एका सिस्टमच्या अंतर्गत बँकिग प्रणालीतून शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळावेत. ही योजना शेतकऱ्यांना शेतीसाठी अत्पकालिन आवश्यकता पुर्ण करण्यास मदत करते. यासह कापणीनंतर खर्च, मार्केटिंग कर्ज उत्पादन, शेतकरी कुटुंबांच्या उपभोग गरजा, कृषी संबंधित कार्यासाठी मदत करत असते.\nक्रेडिट कार्डच्या कर्जासाठी लागणारी कागदपत्रे :\nक्रेडिट कार्ड कर्जाचा अर्ज आपल्या स्वाक्षरीसह , आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, आदी. अर्जदाराचा राहण्याचा पत्ता, सातबारा उतारा किंवा शेत जमीन कसण्यासाठी घेतली असल्यास त्याचे प्रतिज्ञापत्र, पासपोर्ट साईज फोटो, कर्जासा���ी तुम्ही थेट बँकेत जाऊ शकता. बँकेतील अधिकाऱ्यांकडून तुम्ही माहिती मिळवू शकता. त्याच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला ते कागदपत्र सांगतील. ती कागदपत्रे आपण जमा करु दिल्यास बँक आपल्याला कर्जाची पुर्तता करेल. स्टेट बँकेतून जर तुम्ही कार्ड घेत असाल तर तुम्ही ऑनलाईनही यासाठी अर्ज करु शकता. https://sbi.co.in/ या संकेतस्थळावर गेल्यास आपल्याला अर्ज मिळेल.\nदरम्यान पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वाटण्याच्या सुचना केंद्राने दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांला तीन लाखपर्यंतचे कर्ज मिळू शकते. महाराष्ट्रात २० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो. मात्र केसीसी किसान क्रेडिट कार्ट वाटण्याकडे बँकांना दुर्लक्ष करत असल्याती तक्रारी येत आहेत. पीएम किसान योजनेत समावेश झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने किसान क्रेडिट कार्डचे वाटप करुन खरिपासाठी प्राधान्याने कर्जपुरवठा करावा अशा सुचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. साधरण ६ कोटी शेतकऱ्य़ांकडेच केसीसी कार्ड आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/selling-the-available-stocks-of-tur-dal-in-time-instructions-by-agriculture-marketing-minister/", "date_download": "2021-06-17T02:23:06Z", "digest": "sha1:JDHTSPHX3BKHBQJIY6DRLZ7L2B5KJJY3", "length": 7736, "nlines": 83, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "तूरडाळीचा उपलब्ध साठा वेळेत विक्री करण्याचे पणनमंत्र्यांचे निर्देश", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nतूरडाळीचा उपलब्ध साठा वेळेत विक्री करण्याचे पणनमंत्र्यांचे निर्देश\nराज्यातील विविध शासकीय विभागातील तूरडाळ मागणी आणि पुरवठा यांच्या व्यवस्थापनासंबंधी पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आढावा घेतला. तूरडाळीचा उपलब्ध साठा वेळेत विक्री करण्यासंबंधीचे निर्देश पणन महासंघाला यावेळी देण्यात आले. मंत्रालयातील दालनात तूर विक्री व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. देशमुख बोलत होते.\nयावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपसचिव सतीश सुपे, पणन महासंघाचे (मुंबई) व्यवस्थापकीय संचालक डॉ.वाय. पी. म्हसे, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास दिवसे, नाफेडचे (नवी दिल्ली) व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार चढ्ढा आदी उपस्थित होते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/union-health-minister-dr-harshvardhan/", "date_download": "2021-06-17T03:28:16Z", "digest": "sha1:MBXXHPYRKDJXAHRFRL6XUXCR4NJOLZDH", "length": 13590, "nlines": 176, "source_domain": "policenama.com", "title": "Union Health Minister Dr. Harshvardhan Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\nकेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची महत्वाची माहिती, म्हणाले – ‘महाराष्ट्रात Black…\nतिसर्‍या लाटेची तयारी : केंद्र सरकारने म्हटले – ’मुले पसरवू शकतात कोरोना संसर्ग परंतु…’\nCovid-19 vaccination : बाजारात 700 ते 1000 रुपयांत मिळू शकते कोरोना व्हॅक्सीन, किमतींची लवकरच होईल…\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - भारतात कोरोना व्हॅक्सीनेशनच्या प्रक्रियेत लवकरच नवीन बदल होणार आहे. काही काळातच खुल्या बाजारात सुद्धा व्हॅक्सीन मिळू लागेल. असे म्हटले जात आहे की, बहुतांश व्हॅक्सीनची किंमत 700 रुपयांपासून एक हजार रुपये प्रति…\nवाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा मोठा निर्णय, इतर नेते अनुकरण करणा��\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहेत. देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. दोन आठवड्यांपूर्वी देशात पहिल्यांदाच एका दिवशी एक लाख नवे रुग्ण आढळून आले होते. आज हा आकडा तब्बल 2 लाख 60 हजारांच्या पुढे…\nसंपूर्ण देशात लवकरच कडक निर्बंधाची (Lockdown) घोषणा; उच्चस्तरीय बैठकीत झालं एकमत, PM मोदी घेऊ शकतात…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना केल्या जात आहे. परंतु देशातीली कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून या याचा परिणाम…\n‘केंद्र सरकार लसीकरण केंद्राला नाहीतर राज्य सरकारला थेट लस पुरवठा करते’ \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मागील काही दिवसांपासून देशात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महारष्ट्राला मोठा फटका बसताना दिसत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि…\nगर्भपात सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर, विशिष्ट स्थितीत 24 आठवडयांपर्यंत गर्भपात\nनवी दिल्ली : राज्यसभेत गर्भपात सुधारणा कायदा २०२० मंजूर करण्यात आला असून विशिष्ठ परिस्थितीमध्ये २४ आठ्वड्यापर्यंत गर्भपात करणे शक्य होणार आहे. या नव्या कायद्यामुळे बलात्कार पीडित, घरगुती लैंगिक अत्याचार, अल्पवयीन तसेच गतिमंद महिलांना दिलासा…\n18 ते 19 कंपन्या ‘कोरोना’ची लस बनविण्याच्या तयारीत, डॉ. हर्षवर्धन म्हणाले –…\nCorona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय…\n लहान मुलांसाठी पहिली स्वदेशी न्युमोनिया लस लॉंच\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nKondhwa Police Pune | माजी पोलीस महासंचालकांच्या घरासह 2…\nPune Crime News | सिंहगडावर पार्टीला जाण्यासाठी कोयत्याने…\n17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब,…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत,…\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध,…\nPune Crime Branch | जबरी चोरी करणार्‍या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण संस्थेला ISO…\nthree dead body in pune | पुण्यात वेगवेगळ्या भागातील कॅनॉलमध्ये आढळले…\n10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी वेबिनार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून विनयभंग, तरूणाला अटक\ncentral government employees news | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर DA मधील वाढीनंतर 32400 रुपयांनी वाढणार…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/gadkari-gets-license-to-start-production-of-remadesivir-in-wardha/", "date_download": "2021-06-17T02:23:26Z", "digest": "sha1:3NGL3FAL77VHZY33FDU34C6QI7CHFVSI", "length": 16641, "nlines": 387, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Wardha News : 'रेमडेसिव्हीर'चे वर्ध्यात उत्पादन सुरू, गडकरींनी मिळवून दिला परवाना!", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\n‘रेमडेसिवीर’चे वर्ध्यात उत्पादन सुरू; गडकरींनी मिळवून दिला परवाना \nवर्धा :- कोरोनावर (Corona Virus) प्रभावी असलेल्या औषधांपैकी एक ‘रेमडेसिवीर’चा (Remadesivir) राज्यात तुटवडा आहे. दरम्यान, वर्ध्याच्या ‘जेनेटिक लाईफ सायन्स कंपनी’मध्ये आजपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन सुरू झाले आहे. रोज ३० हजार इंजेक्शनची निर्मिती होणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी परवाना मिळवून दिला आहे.\nजेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये आजपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन सुरू केले आहे. नितीन गडकरी यांनी नुकताच वर्ध्याच्या जेनेटिक सायन्स लॅब कंपनीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, खासदार रामदास तडस त्यांच्यासोबत उपस्थित होते. जेनेटिक सायन्स लॅब कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.\nराज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी जेनेटिक सायन्स लॅबला रेमडेसिवीर उत्पादन करण्याची परवानगी मिळवून दिली. नितीन गडकरींच्या पाठपुराव्याने या ठिकाणी रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू झाले आहे. हैदराबाद येथील हेट्रा कंपनीची सेवाग्राम येथील जेनेटिक लाईफ सायन्सला ‘उसनवार तत्त्वावर’ निर्मिती करण्याची परवानगी मिळाली आहे.\nही बातमी पण वाचा : ‘फक्त दोन महिन्यात मनसे आमदाराला दिलेला शब्द गडकरींनी पाळला’, पूर्ण केली मागणी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमराठा आरक्षणाबाबत राज ठाकरेंचे ते शब्द खरे ठरले; आता पवारांनी नेमके कारण सांगावे\nNext articleकर्नाटकने सांगली, कोल्हापूरचा ऑक्सिजन रोखला; महाराष्ट्राची केंद्राकडे हस्तक्षेपाची मागणी\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रस���र होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/chandrakant-patil-alleged-mva-government-not-taking-constrictive-decision-on-maratha-reservation/", "date_download": "2021-06-17T01:54:17Z", "digest": "sha1:7CCW6HZ2UBLAWYQ43ZE7JGNYHGAXHWZR", "length": 24419, "nlines": 178, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "मराठा आरक्षणाबाबत अजूनही सरकारची टाळाटाळ", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यात��ल बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nमराठा आरक्षणाबाबत अजूनही सरकारची टाळाटाळ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका\nघटनेच्या १०२ व्या दुरुस्तीनंतरही राज्यांचा आपल्या राज्यातील एखाद्या जातीला आरक्षण देण्याचा अधिकार अबाधित आहे. हे सर्वोच्च न्यायालयात सिद्ध करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी. परंतु सरकार अजूनही त्या बाबत टाळाटाळ करत आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केली.\nघटनेच्या १०२ व्या दुरुस्तीनंतर राज्यांना एखाद्या जातीला मागास आरक्षण देण्याचा अधिकार उरलेला नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयात तीन विरुद्ध दोन अशा न्यायमूर्तींच्या मतांनी देण्यात आला. परंतु, संसदेच्या संयुक्त चिकित्सा समितीचा अहवाल, केंद्रीय मंत्र्यांचे संसदेतील निवेदन आणि केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडलेली भूमिका असा बराच पुरावा या दुरुस्तीबाबत उपलब्ध असून त्या आधारे राज्याला अजूनही मराठा जातीला आरक्षण देण्याचा अधिकार आहे, हे सिद्ध करता येईल. त्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. परंतु सरकारने याबाबत अद्याप काही ठोस निर्णय घेतलेला नसल्याचा आरोप त्यांनी केला.\nमराठा आरक्षणाबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या आजच्या बैठकीत काहीच ठोस निष्पन्न झाले नाही. राजर्षी शाहू शिष्यवृत्तीमार्फत निम्मी फी, वसतीगृहे, निर्वाहभत्ता, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या रोजगारासाठीच्या योजना, सारथी संस्था या माध्यमातून देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला ओबीसींप्रमाणेच सवलती उपलब्ध करून दिल्या होत्या. मंत्रिमंडळ उपसमिती सध्याच्या परिस्थितीत पुन्हा अशा प्रकारे मराठा समाजासाठी सोई सवलती सुरू करेल असे वाटले होते, पण प्रत्यक्षात त्यांनी तसा काही निर्णय घेतला नाही. मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका मुदतीत दाखल करण्याचा ठोस निर्णयही त्यांनी जाहीर केला नाही. ही टाळाटाळ चालू आहे. अशा रितीने वेळ गेला म्हणजे मराठा समाज शांत होईल, असे वाटत असेल तर चुकीचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.\nसर्वोच्च न्यायालयाचा सध्याचा निकाल आहे तसाच स्वीकारला तरीही मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारची जबाबदारी उरतेच. सर्वोच्च न्यायालयाने ज्या मुद्द्यांवर गायकवाड आयोगाचा अहवाल नाकारला आहे, त्या मुद्द्यांबाबत स्पष्ट उत्तर देणारा आणि मराठा समाज मागास आहे व त्याला अपवादात्मक स्थिती म्हणून पन्नास टक्क्यांच्यावर जाऊन आर��्षण देण्याची गरज सिद्ध करणारा अहवाल नव्याने तयार करावा लागेल. त्यासाठी सरकारला सर्वप्रथम राज्य मागासवर्ग आयोगाचे गठन करावे लागेल. गेली सुमारे दीड वर्षे हा आयोग राज्यात अस्तित्वात नाही. त्यानंतर तामिळनाडूप्रमाणे व्यापक सर्वेक्षण करून चांगला अहवाल तयार करावा लागेल व नंतर तो राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठवावा लागेल. त्यानंतर तो राष्ट्रपतींकडे पाठवावा लागेल व नंतर त्यांच्या सूचनेनुसार मराठा आरक्षणाचा कायदा करावा लागेल. केवळ केंद्र सरकारकडे चेंडू ढकलण्याचा प्रयत्न करून काही साध्य होणार नसल्याचे ते म्हणाले.\nPrevious कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी आणि हतबलही\nNext “माझा डॉक्टर्स” बनून मैदानात उतरा : १ हजार डॉक्टरांशी साधला संवाद\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई राज्य सरकारचे सर्व खाजगी, अनुदानितसह सर्व शाळांना आदेश\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा करा\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार-शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल\nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा दोन कोटींची जमीन काही मिनिटात १८.५ कोटींची कशी झाली \nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा आ. भातखळकर यांच्या जनहित याचिकेवर आदेश\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच अनिल गलगली यांच्या आव्हान अपिलावर सुनावणीत पुढे आली माहिती\nइंदू मिलमधील भारतरत्न डॉ. आंबेडकर स्मारकाच्या पुतळ्यासाठी नव्याने समिती सामाजिक न्यायमंत्र्यांनी घेतला स्मारकाच्या कामाचा आढावा\nLearning Driving Licence हवाय, मग आरटीओत जाण्याची गरज नाही ई-गर्व्हनन्स कार्यप्रणालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन\nकेंद्रीय मंत्री आठवलेंनी मिसळला फडणवीसांच्या सूरात सूर प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी \n‘One Earth One Health’ आरोग्य सेवेची चांगली संकल्पना परंतु मिळणार कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल\nपटोले म्हणाले, २०२४ च्या निवडणूकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ मंत्री नवाब मलिक यांची माहिती\nपवार-किशोर भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट, मलिक काय म्हणाले… प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती व अनुभव पवारसाहेबांसमोर मांडला\nमुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार म्हणाले, सरपंचांच्या कामातूनच चांगली माहिती मिळाली गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास\nअजित पवारांनी फेसबुकद्वारे साधला जनतेशी संवाद, दिली ही आश्वासने ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ या नव्या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nकोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच भाजपाचे योगी विरूध्द मोदीचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका\nचंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया\nपुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/gadchiroli-news-marathi/maharashtra-police-killed-5-naxalite-in-gadchiroli-hetalkasa-forest-nrsr-109056/", "date_download": "2021-06-17T02:58:52Z", "digest": "sha1:G5NZB66MPFLI6JC4DDHXOBX3LV5BK77W", "length": 14497, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "maharashtra police killed 5 naxalite in gadchiroli hetalkasa forest nrsr | गडचिरोलीत महाराष्ट्र पोलिसांनी केला ५ नक्षलवाद्यांचा खात्मा, रायफल आणि काडतूसांचा साठा जप्त | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\n‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nपोलिसांच्या मोहिमेला यशगडचिरोलीत महाराष्ट्र पोलिसांनी केला ५ नक्षलवाद्यांचा खात्मा, रायफल आणि काडतूसांचा साठा जप्त\nसी-६० पथक व नक्षलवाद्यांमध्ये मागील तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या या नक्षलवादविरोधी अभियानात सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. आज सकाळी साडेसात ते आठ दरम्यान झालेल्या चकमकीमध्ये ५ नक्षलवादी ठार(5 naxalite killed in gadchiroli) झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये ३ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे.\nगडचिरोली: मालेवाडा पोलीस मदत केंद्र हद्दीतील खोंब्रामेंढा व हेटाळकसाच्या जंगलात नक्षल विरोधी अभियान सुरु आहे. सी-६० पथक व नक्षलवाद्यांमध्ये मागील तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या या नक्षलवादविरोधी अभियानात सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. आज सकाळी साडेसात ते आठ दरम्यान झालेल्या चकमकीमध्ये ५ नक्षलवादी ठार(5 naxalite killed in gadchiroli) झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये ३ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे.\nतर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत\nखोंब्रामेंढा- हेटाळकसाच्या जंगलात नक्षलवाद्यांचे शिबीर सुरू आहे.या शिबीरामध्ये ६० ते ७०च्या संख्येत मोठ्या प्रमाणात नक्षली सहभागी झाली असल्याची माहिती सूत्रांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना दिली. या माहितीवरून पोलीस अधीक्षक गोयल यांच्या मार्गदर्शनानुसार अभियानाचे अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वात जंगल परिसरात सी-६० पथकाने नक्षल विरोधी अभियानाला सुरुवात केली. त्याचवेळी ६० ते ७० नक्षलवाद्यांनी सी-६० जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यानंतर जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला सुमारे ६० ते ७० मिनिटे ही चकमक सुरु होती.\nपोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पळून गेले. त्यानंतर त्यांच्या मागावर असणारे पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात तीन वेळा मोठी चकमक झाली. यामध्ये आज ५ नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी पाच नक्षलवादी ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.\nनक्षवाद्यांच्या पहिल्या ठिकाणावरुन ३०३ रायफल, काडतूस, नक्षल पिट्टू, ३ प्रेशर कुकर बॉम्ब, नक्षल डांगरी ड्रेस, २सोलर प्लेट, वायर बंडल, सुतळी बॉम्ब तसेच मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा व नक्षलवाद्यांचे दैनंदिन वापराचे साहित्य पोलिसांच्या हाती लागले आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यां��ा एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/rpl-may-leave-nda-after-discussion-scheduled-tomorrow-sr-61340/", "date_download": "2021-06-17T02:43:06Z", "digest": "sha1:ZJHYYD74WU2B63IIBI2JI5GFHMPVXDWT", "length": 13684, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "rpl may leave nda after discussion scheduled tomorrow sr | शेतकरी आंदोलनावरून राजकारण तापले, भाजप आणखी एक मित्र पक्ष गमावणार ? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nराष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचा उद्या निर्णयशेतकरी आंदोलनावरून राजकारण तापले, भाजप आणखी एक मित्र पक्ष गमावणार \nउद्या होणाऱ्या भारत बंद आंदोलनाला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. अनेक पक्षांनी एनडीपासून फारकत घ्यायला सुरुवात केली आहे. यात आताा राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीची भर पडली आहे. राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी शेतकरी आंदोलनासंदर्भात उद्या निर्णय घेणार असल्याची माहिती पक्षाचेे अध्यक्ष हनुमान बेनीवाल यांनी दिली आहे.(rpl may leave nda after discussion scheduled tomorrow)\nशेतकरी आंदोलनाचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहे. उद्या होणाऱ्या भारत बंद आंदोलनाला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. अनेक पक्षांनी एनडीपासून फारकत घ्यायला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीची भर पडली आहे. राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी शेतकरी आंदोलनासंदर्भात उद्या निर्णय घेणार असल्याची माहिती पक्षाचेे अध्यक्ष हनुमान बेनीवाल यांनी दिली आहे.(rpl may leave nda after discussion scheduled tomorrow)\nमोदी सरकारने अधिवेशनामध्ये ३ कृषी विधेेयके मंजूर करुन घेतली. ही विधेयके मंजूर झाल्यावर त्याचं कायद्यात रुपांतर झालं आहे. या कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांविषयी सरकार चर्चा करत आहे. मात्र तोडगा निघालेला नाही. त्यामुळे ८ डिसेंबरला शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला अनेक राजकीय पक्षांचा पाठींबा आहे. भाजपचा मित्रपक्ष राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीने कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे.\nराष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार हनुमान बेनीवाल यांनी असे स्पष्ट केले आहे की, एनडीएमध्ये राहायचं की नाही याविषयी उद्या निर्णय होईल. भारत बंदला राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचा पााठिंबा आहे.\nराष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी राजस्थानमध्ये भाजपसोबत आहे. जर हा पक्ष एनडीएमधून बाहेर पडला तर भाजपाने आणखी एक मित्रपक्ष गमावला, असं म्हणावं लागेल. याआधी पंजाबमधील शिरोमणी अकाली दल एनडीएमधून बाहेर पडला आहे.\nबंगाली अभिनेता मनु मुखर्जी यांचे निधन, वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील व���्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/on-the-occasion-of-ncp-president-sharad-pawars-birthday-shiv-sena-spilled-praise-from-the-front-page-of-the-match-ms-63510/", "date_download": "2021-06-17T03:23:56Z", "digest": "sha1:U7ABEZN6L2FVZAOQJZA4UHEHAOJX4GDQ", "length": 15501, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "On the occasion of NCP President Sharad Pawar's birthday, Shiv Sena spilled praise from the front page of the match ms | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून उधळली स्तुतीसुमनं | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\n‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nधाडसी नेतृत्व आणि खंबीर व्यक्तिमत्वराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून उधळली स्तुतीसुमनं\nजीवेत शरदः शतम्' म्हणजे 'शतायुषी व्हा' असे आशीर्वाद हजारो वर्षांपासून या देशातील ज्येष्ठ माणसे तरुणांना देत आलेली आहेत, पण वय वर्षे ८०असलेले पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण, या संभ्रमात अनेक वर्षे देश पडलेला आहे. कारण अनेकदा तरुण आराम फर्मावत असतात तेव्हा पवार हे महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात.\nमुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar 80th Birthday) यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. देशभरातील नेते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. देशाचे सगळ्यात अनुभवी नेते, लोकनेते यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय आणि वैचारिक वारसदार शरद पवार हे आज ८० वर्षांचे झाले आहेत. कोविडचे संकट नसते तर श्री. पवार यांच्या८० व्या वर्षपूर्तीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा झाला असता, त्यांचे अनेक नागरी सत्कार झाले असते, सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असते. प्रशासनाचा दीर्घ अनुभव असलेल्या पवारांनी चाहत्यांच्या या उत्साहावर बंधने घातली आहेत.\nशिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून उधळली स्तुतीसुमनं\nजीवेत शरदः शतम्’ म्हणजे ‘शतायुषी व्हा’ असे आशीर्वाद हजारो वर्षांपासून या देशातील ज्येष्ठ माणसे तरुणांना देत आलेली आहेत, पण वय वर्षे ८०असलेले पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण, या संभ्रमात अनेक वर्षे देश पडलेला आहे. कारण अनेकदा तरुण आराम फर्मावत असतात तेव्हा पवार हे महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात. ८० व्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येस पवार देशाच्या राजधानीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रपतींकडे शिष्टमंडळ घेऊन गेले. त्यांनी दिल्लीच्या व्यासपीठावर शेतकऱ्याचे प्रश्न मांडले. कोविड काळात, निसर्ग चक्रीवादळात त्यांनी गावात जाऊन शेतकऱ्यांची दुःखे समजून घेतली. त्यामुळे पवार हे ८० वर्षांचे झाले यावर कोण विश्वास ठेवणार आज शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी वडीलकीच्या नात्याने ‘शरदबाबूं’ना भरभरून आशीर्वाद दिले असते, पण आज पवारांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत व पवार झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत.’ असं म्हणत सेनेनं बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या मैत्रीला उजाळा दिला.\nनवी मुंबईची वाटचाल ४ एफएसआयच्या दृष्टीने, आ. मंदा म्हात्रे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nदरम्यान, शरद पवार यांच्या वाढदिवसाला ऑनलाइन शुभेच्छा देण्याची व्यवस्था यंशवंतराव चव्हाण प्रत���ष्ठान केंद्रात करण्यात आली आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे शरद पवार शिल्पकार आहेत, त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसचेही दिग्गज नेते आणि मंत्री येणार असल्याची माहिती मिळत आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/demand-to-allow-plaster-of-paris-ganesh-idols-mla-patil-30046/", "date_download": "2021-06-17T03:26:26Z", "digest": "sha1:2XA6L32VAXYIBW4K4E6YXUV6VTORDDEQ", "length": 15516, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "demand to allow plaster of paris ganesh idols - mla patil | प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवरील बंदी उठवा - आमदार पाटील | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\n‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे ��मिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nरायगडप्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवरील बंदी उठवा – आमदार पाटील\nपेण: गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या पेण(pen) हमरापुर येथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या(plaster of paris) मूर्तीची निर्मिती होत असते. केंद्रीय प्रदूषण मंडळाकडून प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. पेण व हमरापूर गणेश मूर्तिकारांना १ जानेवारी २०२१ पासून प्लास्टरवर बंदी असा आदेश देण्यात आला आहे. तसे पत्र गणेश मूर्तिकारांना आले आहे. दहा वर्षांपेक्षा जास्त काळ प्लास्टरच्या मूर्तीवर बंदी आदेश देण्यात आला आहे .ही बंदी कायम स्वरूपी उठवावी असे पत्र केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पेणचे आमदार रवीशेठ पाटील यांनी पत्र पाठवून कळवले आहे.\nकोरोना महामारीमुळे सर्वच धंद्यांवर संकट आले असताना गणेशोत्सवावर सुद्धा अनेक निर्बंध लादण्यात आले. मात्र या वर्षापासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी असे जाहीर करण्यात आले होते. मात्र अनेक संकटे असताना अशी एकदम प्लास्टर मूर्तीवर बंदी घालू नये,असा आग्रह आमदार रवीशेठ पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे धरल्याने प्रदूषण मंडळाने एक वर्षासाठी बंदी उठवण्याचा तात्पुरता आदेश काढण्यात आला. मात्र केंद्रीय प्रदूषण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर कायमची बंदी असा आदेश दिल्यामुळे आम्ही पुढे करायचे काय असा मोठा प्रश्न लाखो कारागीर व कुटुंबावर पडला आहे.\nप्रदूषण मंडळाने (केंद्रीय) कारखानदारांसोबत कोणतीही चर्चा न करता हा निर्णय घेतला. यंदा कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने झालेल्या गणेशोत्सवामध्ये अनेक नियमांमुळे( उंचीबाबत) कारखानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. प्लास्टर बंदीच्या आदेशामुळे प्रमुख केंद्र असलेल्या पेण तालुक्याला व महाराष्ट्रातील सर्व गणेश मूर्तिकार, कारागीर, व्यवसायिक व करोडो गणेश भक्तांसमोर (ग्राहकांसमोर) प्रश्न आहे. पुढील वर्षाचे काम कसे सुरू करायचे आमच्यापुढे मोठा प्रश्न पडला आहे. यातून अनेक जण आयुष्यातून उठणार असून आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही अशी कैफियत गणेश मूर्ती कारखानदारांनी आमदार रवीशेठ पाटील यांच्यासमोर मांडली.\nआपण या विषयावर चर्चा करून यातून मार्ग काढावा. रायगड जिल्ह्यात १५००० कारखाने असून ३ लाख कारागीर हे यावर उदाहरण निर्वाह करीत आहेत. महाराष्ट्रात सुमारे ५० ते ६० लाख कारागीर हे गणपती कारखान्यावर अवलंबून असून लाखो कारागीर आणि कुटुंब गणेशमूर्ती बनवण्यावर वर्षभर स्वतः उपजीविका करीत आहेत .या सर्वांच्या उपजीविकेचे साधन गेल्यास ते बेरोजगार होणार आहेत. गणेशमूर्ती हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे व तो जगामध्ये प्रसिद्ध आहे तरी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तातडीने प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्ती निर्मितीवरील बंदी कायमस्वरूपी उठवावी, असे आवाहन आमदार रवीशेठ पाटील यांनी त्यांना पत्र पाठवून केले आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब��बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/state-news-marathi/till-date-404-death-in-kalyan-dombivali-due-to-corona-19216/", "date_download": "2021-06-17T02:34:24Z", "digest": "sha1:WEQB727PHD44V5DTEJOXZUH4HH2AOS7M", "length": 11621, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "till date 404 death in kalyan dombivali due to corona | कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनामुळे आत्तापर्यंत ४०४ जणांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nकोरोना आकडेवारीकल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनामुळे आत्तापर्यंत ४०४ जणांचा मृत्यू\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना मृतांच्या संख्येने ४०० चा टप्पा पार केला आहे. आज ३३७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ४०९ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३३७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २१,३९८ झाली आहे. यामध्ये ४९८७ रुग्ण उपचार घेत असून १६,००७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ४०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nआजच्या ३३७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व -६२, कल्याण प.-८५, डोंबिवली पूर्व -८१, डोंबिवली प-७४, मांडा टिटवाळा १४, मोहना १८, तर पिसवली येथील ३ रुग्णांच��� समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १२४ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, २० रुग्ण ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ७ रुग्ण बाज आर. आर. रूग्णालयामधून तसेच ५ रुग्ण होलीक्रॉस रुग्णालयातून, तर ५ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/doggy-wants-a-good-weeks-sleep-watch-dhammal-entertaining-video-461958.html", "date_download": "2021-06-17T02:55:35Z", "digest": "sha1:GHSEOKVAINXAIFOSYHKQOL3ZEDYF4JUK", "length": 18327, "nlines": 258, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nViral Video | ‘डॉगी’ला हवीय आठवडाभराची खुश्शाल झोप; धम्माल करमणूक करणारा व्हिडीओ पाहा\nसोशल मिडियात व्हायरल होणाऱ्या कुत्र्यांच्या हटके, धम्माल व्हिडीओवरून कुत्र्यावर लोक किती प्रेम करतात, याची प्रचिती येते. (Doggy wants a good week’s sleep; Watch Dhammal Entertaining Video)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\n‘डॉगी’ला हवीय आठवडाभराची खुश्शाल झोप\nमुंबई : सोशल मीडियात हल्ली प्राण्यांचे व्हि���ीओ फार लोकप्रिय ठरत आहेत. प्राण्यांच्या बऱ्याचशा हालचाली कॅमेऱ्यात टिपल्या जात आहेत. त्यांची छायाचित्रे आणि व्हिडीओ इतके मजेशीर आणि मनोरंजन करणारे असतात की काही क्षणांतच ते अनेक लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळेच तर सोशल मीडियातील प्राण्यांच्या अजबगजब व्हिडीओंची सोशल मीडियाच्या बाहेरील विश्वातही धम्माल चर्चा सुरू असते. हे मजेदार व्हिडिओ लोक त्यांच्या फोन आणि लॅपटॉपवर सेव्ह करतात. कारण हे व्हिडीओ एकदा पाहून आपले मन भरत नाही. असाच एक मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपल्या सर्वांना हे माहित आहे की कुत्रा आपल्या जवळचा अर्थात दैनंदिन जीवनातील एक साथीदार आहे. तो माणसांच्या गोष्टी फार लवकर समजतो. कदाचित हेच कारण आहे की हा कुत्रा पाळीव प्राण्यांमध्ये पहिल्या पसंतीचा प्राणी असतो. (Doggy wants a good week’s sleep; Watch Dhammal Entertaining Video)\nसोशल मिडियात व्हायरल होणाऱ्या कुत्र्यांच्या हटके, धम्माल व्हिडीओवरून कुत्र्यावर लोक किती प्रेम करतात, याची प्रचिती येते. आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपणही कुत्र्याच्या प्रेमात पडाल. या व्हिडिओमध्ये आपण पाहाल की एक कुत्रा पलंगावर स्वत:साठी चटई अंथरत आहे व शेजारी ठेवलेला टेबल फॅन चालू करून तो झोपी जात आहे. एवढेच नव्हे तर आपल्या झोपेत लाईटच व्यत्यय येऊ नये, अर्थात आरामदायी झोपेसाठी तो लाईट बंद करून झोपी जातो.\nहा व्हिडिओ चेहऱ्यावरील टेन्शन दूर करेल\nहा व्हिडिओ पाहताना असे दिसते की कुत्रासुद्धा माणसांप्रमाणेच आठवडाभरातील थकवा घालवण्यासाठीच झोपी जात आहे. त्याला पुरेशी विश्रांती हवी आहे व त्यात तो कोणत्याही प्रकारचा अडसर येऊ नये, याचीही पुरेशी काळजी घेत आहे. कुत्र्याचा हा अतिसुंदर व्हिडीओ सोशल मीडियात ट्विटरवर स्वीटी नावाच्या युजरने शेअर केला आहे. सध्या देश-विदेशात अर्थात जगात सगळीकडे कोरोना महामारीमुळे नैराश्येचे वातावरण आहे. अशा वातावरणात हा व्हिडीओ आपल्या चेहऱ्यावरील टेन्शन दूर पळवेल आणि निराशेतही चेहर्यावर हसू उमटवण्याची किमया करेल, यात तीळमात्र शंका नाही.\nसध्या कोरोनाचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेकजण घरीच बसून आपली ऑफिसची कामे करताहेत. ही कामे करताना विरंगुळा कसा करायचा करमणूक कशी करायची असे प्रश्न पडले असतील तर तुम्ही प्राण्यांचे असे धम्माल व्हिडीओ नक्की पाहा व इतर��ंनाही शेअर करा. म्हणजेच काय, तुम्ही आनंद लुटा व इतरांच्याही चेहऱ्यावर आनंद उमटवा. (Doggy wants a good week’s sleep; Watch Dhammal Entertaining Video)\nViral Video : फुटबॉलच्या मैदानात गायीचा धुडगूस, प्रोफेशनल खेळाडूप्रमाणे डिफेंडिंग स्किल, पहा रंजक व्हिडिओ\nPHOTO | World’s Largest Aquariums : जगातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय 5 मत्स्यालय\nVideo | डोक्यावर पदर, अंगावर केशरी साडी, महिलेच्या ठुमक्यांनी नेटकरी घायाळ\nट्रेंडिंग 10 hours ago\nVideo | पत्नी चहा द्यायला आली अन् भलतंच घडलं, पतीही चांगलाच संतापला, पाहा मजेदार व्हिडीओ\nट्रेंडिंग 12 hours ago\nVideo | प्रसिद्धी मिळवण्याची तरुणाला भारीच हौस, समोरुन दुचाकी येताच थेट तलावात पडला, पाहा व्हिडीओ\nट्रेंडिंग 13 hours ago\nVideo | घनदाट जंगलात लपून बसला, संधी मिळताच हरणावर झेप, पाहा वाघाने केलेल्या शिकारीचा थरारक व्हिडीओ\nट्रेंडिंग 14 hours ago\nVideo | वडील उशिराने घरी येत असल्यामुळे मुलगी भडकली, रागात म्हणते ऑफिसमध्येच राहा, पाहा चिमुकलीचा मजेदार व्हिडीओ\nट्रेंडिंग 16 hours ago\nदेवासमोर दिवा का लावला जातो जाणून घ्या यामागील कारण आणि फायदे\nWTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं\nRatnagiri Landslide | मुंबई-गोवा महामार्गातील निवळी घाटात दरड कोसळली, महामार्गावर वाहनांच्या रांगा\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक\nअभिनेत्याशी लग्न करून थाटला संसार, जाणून घ्या सध्या काय करतेय ‘मोहब्बतें’ गर्ल प्रीती झांगियानी…\nSwapna Shastra : तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात ही 2 स्वप्नं, यांच्याकडे दुर्लक्ष करु नका\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे50 mins ago\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nविसाव्या शतकातील बहुचर्चीत ‘सव्यसाची’ आता ऑडिओबुकमध्ये अभिनेत्री सीमा देशमुखांच्या आवाजात होणार रेकॉर्ड\nमराठी न्यूज़ Top 9\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nWTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे50 mins ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/co-commissioner-dr-ravindra-shiswe/", "date_download": "2021-06-17T02:23:30Z", "digest": "sha1:ZB53LGZPDHZO463GD5V6MNPZPFEV4L2B", "length": 7715, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "Co-Commissioner Dr. Ravindra Shiswe Archives - बहुजननामा", "raw_content": "\nपुण्यात विकेंड Lockdown दरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकानंही बंद, केवळ मेडिकलची सेवा सुरू; नियमांचं उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई – सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले ...\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nपुण्यात विकेंड Lockdown दरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकानंही बंद, केवळ मेडिकलची सेवा सुरू; नियमांचं उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई – सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे\nKolhapur News | अजित पवारांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची भेट\nकेवायसी अपडेट करण्याच्या बहाण्यानं 42 वर्षीय महिलेला अडीच लाखाचा गंडा\nPune News | येरवडा जेलमध्ये धुवायला लावले कपडे, बाहेर पडताच घेतला बदला; पुरंदरमध्ये तरुणाचा निर्घृण खून\nAjit Pawar | पुणेकरांना दिलासा तर पिंपरी चिंचवडकरांची निराशा, सोमवारपासून निर्बंध आणखी शिथिल\nCorona Virus | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारचा ‘मोठा’ निर्णय, पुणेकरांना होणार फायदा\nआगामी लोकसभा अन् विधानसभा निवडणूक काँग्रेस, शिवसेनेसोबत लढण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं विधान, म्हणाले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/decision-taken-regarding-10th-and-12th-examinations-12323", "date_download": "2021-06-17T01:52:56Z", "digest": "sha1:NE2SUX6KQ2AMUIX5E3M7D4XB53JKPR65", "length": 15291, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "दहावी, बारावीच्या परीक्षा संदर्भात घातलेल्या निर्णयाविषयी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची नाराजी | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदहावी, बारावीच्या परीक्षा संदर्भात घातलेल्या निर्णयाविषयी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची नाराजी\nदहावी, बारावीच्या परीक्षा संदर्भात घातलेल्या निर्णयाविषयी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची नाराजी\nशुक्रवार, 23 एप्रिल 2021\nदहावी परीक्षा रद्द व बारावी परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या निर्णयाविषयी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासनाचा कोरोनासोबत टायअप झ��लेला दिसतो की मे मध्ये आम्ही काही करणार नाही, पण जूनमध्ये आम्ही परीक्षा घेऊ. ठराविक पालक, शिक्षक संघटनांना खूश ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला दिसतो असा आरोप राजेंद्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी केला आहे\nडोंबिवली : दहावी परीक्षा रद्द व बारावी परीक्षा Exam घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या निर्णयाविषयी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासनाचा कोरोनासोबत Corona टायअप झालेला दिसतो की मे मध्ये आम्ही काही करणार नाही, पण जूनमध्ये आम्ही परीक्षा घेऊ. ठराविक पालक, शिक्षक संघटनांना खूश ठेवण्यासाठी सरकारने Government हा निर्णय घेतलेला दिसतो असा आरोप राजेंद्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी केला आहे. decision taken regarding the 10th and 12th examinations\nकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने दहावीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे Students मुल्यांकन कसे केले जाणार, त्यांना अकरावीत प्रवेश कोणत्या निकषावर दिला जाणार याविषयी पालक parents, शिक्षण teachers संस्थांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. आरटीई कायद्यानुसार विद्यार्थी परीक्षांना न बसता 8 वी पास होऊन 9 वीमध्ये आले. 2020 - 21 सालात 9 वीमधून परीक्षा न देता विद्यार्थी 10 वीत गेले. आताही हे विद्यार्थी परीक्षा न देता अकरावीत जाणार आहेत.\nकोणत्याही प्रकारचे शैक्षणिक ज्ञान मुल्यांकन न होता पुढील वर्गात गेलेल्या या मुलांना कोणत्या शाखेत कोणत्या निकषांवर प्रवेश देणार, शाळांनी केलेले अंतर्गत मुल्यांकन किती विश्वसनीय असेल असे अनेक प्रश्न विवेक पंडीत यांनी उपस्थित केले आहेत.\nकोणतीही परीक्षा रद्द करताना संबंधित शिक्षणसंस्था, बोर्डाशी Board Exam काही चर्चा केली जाते का. की केवळ ठराविक शिक्षण संघटना, पालक यांना खूष ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला जातो. कोरोना संकट मोठे आहे, पण त्याला तोंड दिले पाहीजे. decision taken regarding the 10th and 12th examinations\nअकरावीला कोणत्या बेसवर प्रवेश द्यायचा याविषयी गोंधळ उडण्याची शक्यता आहे. अकरावी प्रवेशासाठी एखादी ऑनलाईन प्रवेशपरीक्षा घेण्याचा विचार केला तर त्यामध्ये भ्रष्टाचार होणार. मग ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचा विचार सरकार करीत असेल तर शाळांना तुम्ही प्रिलियम का नाही घेऊ देत. आरोग्य महत्वाचे आहेच परंतू त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष कर��� नये एवढेच सरकारला सांगणे आहे असेही ते म्हणाले.\nदहावी परीक्षा रद्द केल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी ...\nदहावी परीक्षा रद्द व बारावी परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या निर्णयाविषयी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर.आता पालक आणि विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. किमान दहावीची परीक्षा ऑनलाईन तर घ्यायला हवी असे विद्यार्थ्यांचे मत आहे.तर परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही आणि शिक्षकाच्या मेहनतीला सुद्धा न्याय मिळणार नाही असे पालकांनचे म्हणणे आहे.\nइंग्लंडविरुद्ध महिला संघाला मिळाली नाही नवीन खेळपट्टी; ईसीबीने...\nब्रिस्टल: बऱ्याच दिवसानंतर भारतीय महिला संघ (Women's Cricket Team) कसोटी सामना...\nआमदार संजय शिंदे यांनी काढले १५०० शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज \nपुणे : पंजाब नॅशनल PNB बँकेसमोर Bank आज करमाळयामधील शेतकऱयांनी Farmers आक्रमक...\nतीन नगरसेवकांचा शेकापला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश\nपश्चिम महाराष्ट्रात एकमेव सांगोला तालुक्यात अस्तित्व असलेल्या शेकापला मोठा धक्का...\nशिराळ्यात सापडले जगातील सर्वात दुर्मिळ फुलपाखरू\nसांगली : भागातील शिराळा तालुक्यातील कोकरुड येथे जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी...\nBellbottom Release Date: अक्षयने टीजर शेअर करत जाहिर केली तारीख\nमहाराष्ट्रात अनलॉक प्रक्रिया सुरू होताच चित्रपट श्रुष्टीत रेलचेल सुरु झाली आहे....\nमेळघाटात भवाई पूजा करून नव्या वर्षाला सुरवात\nअमरावती - राज्यात पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकरी आता शेतात वर्षभरच्या...\nउल्हासनगर मधील धोकादायक इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा खर्च पालिकेने...\nवृत्तसंस्था : उल्हासनगरमधील Ulhasnagar धोकादायक इमारतींचा प्रलंबित प्रश्न...\nSaam Impact: 'त्या' 26 एकर जमिनीचा फेर रद्द करण्याचे दिले आदेश\nबीडमध्ये गणपती बाप्पालाच गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार साम टीव्हीने समोर आणला होता...\nमनोज वाजपेयींचा 'द फॅमिली मॅन' तिसऱ्या सिझनमध्येही भेटणार\n‘द फॅमिली मॅन’(The Family Man)च्या पहिल्या सिझनच्या यशानंतर ‘फॅमिली मॅन 2’ (...\nबौद्धिक विकास करायचा असेल तर करा गणिताचा अभ्यास\nमुलांच्या बौद्धिक विकासासाठी Intellectual development गणितासारख्या ...\n आईला गिफ्ट केलं छप्पर नसलेलं घर\nसिंधुदुर्ग: तळकोकणात Kokan पारंपारिक पद्धत पद्धतीने घर उभ��रली जातात. पण सध्या...\nमोदी-ठाकरे भेट; ठाकरे सरकारवर मुनगंटीवारांनी केली 'हि' टीका\nचंद्रपूर : पंतप्रधान- मुख्यमंत्री PM CM भेटीवर भाजप BJP नेते सुधीर मुनगंटीवार...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/husband-and-wife-murdered-the-her-lover-together-at-rajgurunagar-in-pune-district/", "date_download": "2021-06-17T03:03:54Z", "digest": "sha1:6ZW237IXDZNAHCUY3XT4ZD2MJZKQFU6R", "length": 13104, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "प्रियकराचा प्रेयसीनेच नावऱ्याच्या मदतीने केला खुन; पुणे जिल्ह्यातील घटना - बहुजननामा", "raw_content": "\nप्रियकराचा प्रेयसीनेच नावऱ्याच्या मदतीने केला खुन; पुणे जिल्ह्यातील घटना\nराजगुरुनगर : बहुजननामा ऑनलाईन – प्रियकराचा प्रेयसीनेच नावऱ्याच्या मदतीने खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. महेश वसंत लोहकरे (वय-26 रा. गोळी कारखाना समतानगर, ता. खेड) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे.\nमहेश लोहकरे याचे भरत भोरु ढोंगे (रा. आव्हाड ता. खेड) याच्या पत्नीसोबत पुर्वीपासून प्रेमसंबंध होते. ढोंगे बरोबर लग्न झाले तरी लोहकरे याचे ढोंगे याच्या पत्नीकडे व घराकडे येणे जाणे सुरु होते. या दोघांचे काहीतरी प्रेमप्रकरण सुरु असल्याचा संशय ढोंगे याला आला होता. ढोंग याने पत्नीला विश्वासात घेऊन हा प्रकार थांबवण्यास सांगितले. यावरुन दोघांमध्ये वाद झाले. तसेच लोहकरे याला दोन वेळा ढोंगे याने मारहाण केली होती. लोहकरे याचा काटा काढण्याचा प्लॅन ढोंगे याने पत्नीला विश्वासात घेऊन रचला.\nलोहकरे 3 एप्रिल रोजी एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता. भरत ढोंगे याने त्याच्या पत्नीसोबत महेशचे अनैतिक संबंध आहेत. अशा संशयावरुन घातपात केला असावा, अशी तक्रार महेश लोहकरे याच्या आईने 6 एप्रिल रोजी पोलिस ठाण्यात दिली. दरम्यान पोलिसांनी प्रत्येकाचे मोबाईल लोकेशन तपालसे. लोहकरेच्या घरच्यांना विश्वासात घेत माहिती घेतली. ढोंगेच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेऊन उलट तपासणी केली असता, ती घाबरल्याचे दिसून आले. पोलिसांना संशय येताच पतीला ताब्यात घेऊन चौकशी केली.\nपोलिसांनी ढोंगे याला सांगितले, तुझ्या पत्नीने सर्व काही खरे सांगितले आहे. आम्हाला तू लवकर सांग काय खरे आणि काय खोटे. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने लोहकरे याच्या खून केल्याची कबुली दिली. लोहकरे याला राजगुरुनगर बसस्थानकासमोर माझ्या पत्नीने एका रुममध्ये कोंडून घेतले. दरम्यान मला फोन करुन सांगितले. मी व पत्नीचा भाऊ व एका मित्राच्या मदतीने लोहकरे याला मारहाण केली. तसे त्याला गाडीत बसवून पत्नीच्या आई-वडिलांसमोर माफी माग असे सांगून आंबेगाव तालुक्यातील घनदाट जंगलात नेऊन लोहकरे याला झाडाला फाशी दिली. त्याचा मृतदेह आंबेगाव तालुक्यातील गोहे येथे आरोपीच्या घरापासून तीन किमी अंतरावर जमिनीत पुरला. पोलिसांनी ढोंगे व त्याच्या पत्नीला अटक केली असून पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.\nTags: arrestBelovedhelpincidentMurderNavaryaPune Districtspouseअटकखुनघटनानावऱ्यापती-पत्नीपुणे जिल्ह्याप्रियकराप्रेयसीमदती\nपरमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी ‘कनेक्शन’, आरोपानंतर गृह खात्याचे चौकशीचे आदेश\nकोरोना संकटात राज्याच्या अर्थव्यवस्थेवरील परिणाम पाहता काँग्रेसने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय\nकोरोना संकटात राज्याच्या अर्थव्यवस्थेवरील परिणाम पाहता काँग्रेसने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वा���ा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nप्रियकराचा प्रेयसीनेच नावऱ्याच्या मदतीने केला खुन; पुणे जिल्ह्यातील घटना\nकोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने घेतले नवीन धोकादायक रूप, अँटीबॉडी कॉकटेलला सुद्धा निष्प्रभ करू शकतो डेल्टा+\nparambir singh and mumbai high court | मुंबई उच्च न्यायालयाकडून चा परमबीर सिंह यांना पुन्हा मोठा दिलासा, 22 जूनपर्यत अटक नाही\n जास्त कॅफीनमुळे जाऊ शकते डोळ्यांची दृष्टी\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून दुबईतून आणले होते ‘सोने’\nAjit Pawar | कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुपटीने वाढवा\nCorona Vaccination: लस घेतली नाही तर सिमकार्ड होणार Block, ‘या’ देशातील सरकारने घेतला अजब निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-these-pakistani-actors-not-have-work-in-bollywood-nowadays-5696601-PHO.html", "date_download": "2021-06-17T02:17:52Z", "digest": "sha1:W5RBDPUWIPQZUL4BDGWO3VZQ6IPAE6WW", "length": 4192, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "These Pakistani actors not have work in Bollywood nowadays | या 8 पाकिस्तानी सेलिब्रिटींना सध्या मिळेना बॉलिवूडमध्ये काम, याठिकाणी आहेत बिझी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nया 8 पाकिस्तानी सेलिब्रिटींना सध्या मिळेना बॉलिवूडमध्ये काम, याठिकाणी आहेत बिझी\nपाकिस्तानच्या अनेक स्टार्सला बॉलिवूडमध्ये कामाची संधी मिळालेली आहे. पण आता यापैकी बहुतेक कलाकारांकडे बॉलिवूडमध्ये काहीही काम नाही. पण बॉलिवूडमध्ये काम मिळत नसले तरीही हे स्टार्स कुठे ना कुठे बिझी आहेत. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटींबाबत सांगणार आहोत.\nयेथे बिझी आहे पाक अॅक्ट्रेस माहिरा खान..\nपाक अॅक्ट्रेस माहिरा खान याचवर्षी रिलीज झालेल्या 'रईस'मध्ये झळकली होती. चित्रपट फ्लॉप ठरला. पण त्यानंतरही तिला बॉलिवूडमधून दुसरी ऑफर मिळाली नाही. सध्या ती अपकमिंग चित्रपट 'वीराना'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्याशिवाय तिच्याकजडे 'सात दिन मोहब्बत इन' आणि 'मौला जाट' च्या ऑफर आहेत. त्याचे शुटिंग लवकरच सुरू होणार आहे.\nफवाद खान 2016 मध्ये आलेल्या 'ए दिल है मुश्किल'मध्ये अखेरचा झळकला होता. त्याच्याकडे सध्या काही काम नाही. पम तो पाकिस्तानी रियालिटी शो, 'बैटल ऑफ द बँड' मध्ये जज म्हणून झळकत आहे. त्याशिवाय तो 'अलबेला राही' आणि 'मौला जाट 2' च्या शुटिंगमध्येही बिझी आहे.\nपुढील स्लाइड्सवर वाचा, अशाच काही इतर पाकिस्तानी सेलिब्रिटींबाबत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/vitality-air-for-sale/", "date_download": "2021-06-17T01:53:54Z", "digest": "sha1:RKN2QOOLSR7DQJQQU5M4VYOUGI3PEYA4", "length": 10303, "nlines": 102, "source_domain": "khaasre.com", "title": "काय दिवस आलेत, आता बाटलीत बंद हवाही आली विक्रीला - Khaas Re", "raw_content": "\nकाय दिवस आलेत, आता बाटलीत बंद हवाही आली विक्रीला\nबंद बाटलीतून पिण्याचे पदार्थ किंवा बंद डब्यातील अन्न पदार्थ बाजारात विक्रीला येऊन आता बराच काळ लोटला आहे. ९० च्या दशकात भारतात बंद बाटलीतून पाणी विकायला सुरुवात झाली तेव्हा आपल्याकडच्या ज्येष्ठ मंडळींनी उपहासाने सांगितले होते की, एक दिवस हवा सुद्धा बंद बाटलीतून विकायला येईल.\nपण त्यांना कुठे माहित होते, की खरोखरच असे होईल. ज्या काळात बाटलीतून पिण्याचे पाणी विकत मिळेल यावर विश्वास ठेवणे कठीण होते, तेव्हापासून आजपर्यंत अनेक अविश्वसनीय गोष्टींची साखळीच तयार झाली आहे. आता त्या साखळीतील पुढची कडी म्हणजे बाटलीबंद हवा \nया कंपनीने केली बाटलीबंद हवेच्या विक्रीला सुरुवात\nअसं म्हणतात की निसर्गाने सर्व सजीवांना जगण्यासाठी मुबलक हवा दिली आहे. त्या हवेवर कोणताही टॅक्स नाही, त्यामुळे तिला काहीही किंमत नाही. पण आता तीच हवा विकण्याची आयडिया कॅनडामधील “वाइटलिटी एयर” या कंपनीने शोधली आहे. प्रदूषणाने ट्रस्ट असणाऱ्या देशांतील नागरिकांना समोर ठेवून या कंपनीने आपला स्टार्टअप सुरु केला आहे. या कंपनीने रॉकी पर्वतमालेतील शुद्ध हवा बाटलीबंद करून विकायला सुरुवात केली आहे.\nबाटली बंद हवेची किंमत किती आहे \nवाइटलिटी एयर कंपनीने “बॅम्फ एयर” आणि “लेक लुईस” नावाच्या दोन प्रकारच्या शुद्ध हवा विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत. ऑनलाईनही विक्रीसाठी त्या उपलब्ध आहेत. ही हवा प्रत्येक कॅनमध्ये कॉम्प्रेस करून भरली जाते. मास्क लावून या शुद्ध हवेचा वापर करता येतो.\nबॅम्फ एयरच्या तीन आणि आठ लिटरच्या कॅनची किंमत साधारणपणे १४५० ते २८०० रुपये आहे. याची किं��त काढली तर घरबसल्या शुद्ध हवेचा एक श्वास घेण्यासाठी तुम्हाला १२.५० रुपये मोजावे लागतील.\nवाइटलिटी एयर कंपनीचे संस्थापक मोझेस लेम सांगतात की, “मिनरल वॉटरची बॉटल पाहून त्यांच्या डोक्यात हवा विकण्याचा विचार आला.” त्यासाठी कंपनीने २०१४ मध्ये प्रयोग म्हणून हवेचे एक पॅकेट ऑनलाईन विकले. त्यांना त्यावेळी वाटलं नव्हतं की एक दिवस हा विचार मोठ्या व्यवसायात परावर्तित होईल.\n२०१५ मध्ये कॅनडातील कॅलगरी जंगलात आग लागली असताना तिथे श्वास घेण्यासाठी अडचणी येत असताना हवेच्या कॅच मोठ्या प्रमाणावर वापर झाला होता. चीनमधील प्रदूषणामुळे त्यांना तिथे चांगले यश मिळाले आहे. आता तर तिथले लोक समारंभाच्या निमित्ताने बाटलीबंद हवा एकमेकांना गिफ्ट देतात.\nभारतातही बाटलीबंद हवेचा विचार\nजागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील २० सर्वात प्रदूषित शहरांपैकी १३ शहरे भारतात आहेत. दिल्ली त्यापैकी एक शहर या प्रदूषित शहरात शुद्ध ताजी हवा मिळणे अवघड होऊन बसले आहे. २०१६ मध्ये गॅस ऍथॉरिटी ऑफ इंडियाने दिल्लीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर ताजी शुद्ध हवा विकण्याबद्दल एक कॅम्पेनिंग राबवले होते.\nत्यानंतर “प्युअर हिमालयीन एयर” नावाची कंपनी बाटलीबंद हवा विकत आहे. त्यांच्या १० लिटर हवेच्या बाटलीची ऑनलाईन किंमत ५५० रुपये आहे, त्यात १६० शुद्ध हवेचे श्वास घेता येतात.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nचिदंबरम गृहमंत्री असताना अमित शाह देखील सीबीआयपासून चार दिवस लपले होते\nVIP नंबर घेण्यासाठी घालवले १९ लाख रुपये, पण “या” कारणामुळे सगळे गेले पाण्यात\nVIP नंबर घेण्यासाठी घालवले १९ लाख रुपये, पण \"या\" कारणामुळे सगळे गेले पाण्यात\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/weird-things-done-by-indian-billionaire/", "date_download": "2021-06-17T02:49:45Z", "digest": "sha1:IF2V62MA744JG6UL7HGVYG7ERB6ZFFSR", "length": 8248, "nlines": 97, "source_domain": "khaasre.com", "title": "भारतातील अरबपती लोकांचे शौक बघाच, ५ नंबरचा शौक वाचून विश्वास नाही बसणार - Khaas Re", "raw_content": "\nभारतातील अरबपती लोकांचे शौक बघाच, ५ नंबरचा शौक वाचून विश्वास नाही बसणार\nभारतातील गरिबी जास्त प्रमाणात चर्चेत राहते परंतु भरततील श्रीमंती विषयी पुरातन काळा पासून अनेक किस्से चालत आलेले आहे. आज असेच काही किस्से आपण खासरे वर वाचणार आहोत. बडे लोग बडी बाते,\n१. लहानपणा पासून अनेकांना पैश्याच्या बिछान्यावर झोपायचं स्वप्न असते. परंतु भारतातील एक कम्युनिस्ट पार्टीचे नेते समर अचर यांनी २० लाख रुपये बिछान्यावर टाकून त्यावर झोपून फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता.\n२. पुणे तिथे काय उणे हि म्हण दत्ता फुगे यांनी ३.५किलो चे सोन्याचे शर्ट शिवून घेतले होते. या शर्ट मुळे संपूर्ण भारतात त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. हा सुध्दा एक अजबगजब शौकच आहे.\n३. मोठे लग्न करावे हे सर्वाचे स्वप्न परंतु हे स्वप्न अंबानीच्या अगोदर एकाने सत्यात उतरविले आहे. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे भाऊ प्रमोद मित्तल यांनी लग्नात तब्बल ६०० करोड रुपये खर्च केले ह्या लग्नात ५०० पाहुणे आणि २००० नौकर उपस्थित होते. या लग्नाचे फोटो हे हेलिकॉप्टर द्वारे काढण्यात आले होते.\n४. २०११ मध्ये कंवर सिंह तंवर यांच्या मुलीच्या लग्नात त्यांनी २५० करोड रुपये खर्च केले होते. आणि लग्नात नवरदेवाला आंदणात हेलिकॉप्टर देण्यात आले. या लग्नात शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय देखील उपस्थित होते.\n५. केरळ मधील २००३ मधील हि घटना आहे. एका करोडपती बापाने आपल्या ९ वर्षाच्या मुलाला फरारी कार गिफ्ट दिली आणि त्या मुलाने ती गाडी रहदारीच्या भागातून चालवली सुध्दा या घटनेमुळे या करोडपती बापास जेलची वारी देखील घडली होती.\n६. अंबानी कुटुंबाच्या बातम्या तर नेहमी वायरल होत असतात यातच एक जोड नीता अंबानीच्या चहाची आहे तिचा चहा तब्बल ३ लाख रुपये एवढ्या किंमतीचा आहे. दिवसाची सुरवात ३ लाख रुपये खर्चाने सुरु होणारे एकमेव कुटुंब असेल.\n७. विराट कोहली हा देखील एक चर्चेचा विषय आहे. त्याच्या कडे पैसा तर आहेच परंतु शौक देखील तसेच आहे विराट कोहली जो पाणी पितो ते पाणी स्पेशल फ्रांस या दे���ावरून बोलविण्यात येते आणि या पाण्याची किंमत १ लिटर ला ६०० रुपये एवढी आहे.\nआपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..\nया 9 पाकिस्तानी जाहिराती बघितल्यावर हसून हसून पोट दुखेल..\nतो दहशतवादी होता, आत्मसमर्पण करून भारतीय सैन्यात आला अन देशासाठी सीमेवर शहीदही झाला\nतो दहशतवादी होता, आत्मसमर्पण करून भारतीय सैन्यात आला अन देशासाठी सीमेवर शहीदही झाला\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/land-fraud/", "date_download": "2021-06-17T03:14:38Z", "digest": "sha1:KS6XS43IQPICLXNGPK7KJ5SKTLH2EWYA", "length": 10985, "nlines": 106, "source_domain": "mpcnews.in", "title": "Land fraud Archives - MPCNEWS", "raw_content": "\nAlandi : खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा\nएमपीसी न्यूज - तीन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना केळगाव, आळंदी येथे घडली.मीनाक्षी गुलाब काळे, समृद्धी अंबादास एल्हांडे, अंबादास लक्ष्मण एल्हांडे (तिघे रा. केळगाव, आळंदी) गोरख महाराज आहेर…\nPimpri : कराराप्रमाणे गाळे न देता फसवणूक केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा\nएमपीसी न्यूज - करार झाल्याप्रमाणे गाळे न देता त्यांची परस्पर विक्री केली. ही घटना 23 नोव्हेंबर 2011 ते 11 नोव्हेंबर 2019 या कालावधीत पिंपरी येथे घडली. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल आहे.विनीता ऊर्फ कविता नरेश लिलानी, (वय…\nDighi : बनावट विक्री कराराद्वारे शेतक-याची फसवणूक केल्याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा\nएमपीसी न्यूज - जमीन हडपण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार केली. त्याआधारे अकरा जणांनी मिळून बनावट विक्री करार करून मूळ शेतक-याची फसवणूक केली असल्याचा गुन्हे दिघी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार आझादनगर, च-होली येथे घडली.…\nBhosari : बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\nएमप��सी न्यूज - विकसन करारनामा झालेला असताना बनावट विकसन करारनामा तयार करून बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केली. तसेच बांधकाम साईटवर असलेले सिमेंट आणि स्टील स्वतःच्या फायद्यासाठी वापरले असल्याची फिर्याद भोसरी पोलीस ठाण्यात…\nMoshi : फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक\nएमपीसी न्यूज- फ्लॅट विक्री करण्याच्या बहाण्याने चार जणांनी एका ज्येष्ठ नागरिकांची 21 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना मोशी येथे घडली.जवाहरलाल पन्नालाल जैन (वय 65, रा. होळकर चौक, सातारा) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…\nHinjawadi : जमिनीच्या व्यवहारात भामट्याने पाच जणांची केली एक कोटी रुपयांची फसवणूक\nएमपीसी न्यूज- जमीन देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने तब्बल पाच जणांची एक कोटी दोन लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना बाणेर येथे घडली.या प्रकरणी प्रफूल्ल रावसाहेब रेचे (वय 40, रा. दत्तमंदीर रोड, वाकड) यांनी मंगळवारी (दि. 8) हिंजवडी पोलीस…\nChinchwad : जमिनीच्या व्यवहारामध्ये सव्वा कोटींची फसवणूक\nएमपीसी न्यूज- जागेची विक्री करण्यासाठी सव्वा लाख रुपये घेऊन करारनामा करण्यास नकार देत फसवणूक केली. ही घटना एमआयडीसी चिंचवड येथे घडली.राजेंद्र लक्ष्मण पायगुडे (वय 37, रा. पूर्णानगर, चिखली) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…\nTalegaon Dabhade : शासनाकडून मोबदला घेऊनही संपादित जमिनीची परस्पर विक्री \nएमपीसी न्यूज - एमआयडीसीच्या रस्त्यासाठी शासनाने मोबदला देऊन जागा संपादित केलेली असतानाही मूळ जागामालकाने त्याच जमिनीची परस्पर विक्री केल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. दोन जणांच्या सातबारा उताऱ्यावर एकच चतुःसीमा आढळल्याने दोन जमीन…\nPune : खोट्या कागदपत्रांद्वारे जमीन व्यवहार करून 20 लाखांची फसवणूक\nएमपीसी न्यूज- देवाची उरूळी (आवताडे हांडेवाडी, ता. हवेली, जि,पुणे) येथील मालकीची 6 गुंठे जागा चुकीची दाखवून 20 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी दत्तू किसन न्हावले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्‍याची जागा दाखवुन त्या जागेचा केवळ…\nPimpri : दोन भावांच्या बनावट सह्या करून मिळकत हडपण्याचा भाऊ-बहिणींचा प्रयत्न; सहा जणांवर गुन्हा\nएमपीसी न्यूज - एक भाऊ बेपत्ता आहे. दुस-या भावाचा मृत्यू झाला आहे. असे असताना त्यांच्या बनावट सह्या करून ना हरकत प्रमाण��त्र बनवून त्याआधारे वडिलांची मिळकत परस्पर विकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 12 सप्टेंबर 2013 ते 3…\nThergaon News : मेडिकल व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणी टायगर ग्रुपच्या अध्यक्षासह सहा जणांना अटक\nPimpri News : छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/04/07/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B8/", "date_download": "2021-06-17T02:30:59Z", "digest": "sha1:DHMT2MJJU4AW7CN4BKSOKQN77YBDAQSN", "length": 9170, "nlines": 52, "source_domain": "mahiti.in", "title": "गंगाजालापेक्षा पवित्र असतात या पाच नावाच्या मुली, यांना दुखावण्याची चूक कधीही करू नका. – Mahiti.in", "raw_content": "\nगंगाजालापेक्षा पवित्र असतात या पाच नावाच्या मुली, यांना दुखावण्याची चूक कधीही करू नका.\nकोणत्याही व्यक्तीचे नाव त्याच्या व्यक्तिमत्व आणि व्यवहाराशी निगडीत अनेक रहस्ये उघड करते. हिंदू धर्मात हाताच्या रेषांपासून नावाच्या पहिल्या अक्षरापर्यंत प्रत्येक गोष्टीला काही महत्व आहे. प्रत्येक व्यक्तीचे नाव हे त्याची ओळख असते. शास्त्राप्रमाणे व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर त्याच्या व्यक्तिमत्वाशी जोडल्या गेलेल्या बऱ्या वाईट परिणामांशी आपला परिचय करून देते. आज आम्ही तुम्हाला मुलींची अशी पाच नावे आणि त्यांच्याबद्दल सांगणार आहोत जी त्यांना गंगाजालापेक्षा पवित्र बनवतात. अशा मुली प्रेमात कोणाचे मन दुखावत नाहीत आणि त्या संपूर्ण जन्म एकाच व्यक्तीशी एकनिष्ठ राहतात. जर तुम्ही या मुलींना ओळखत असाल तर त्यांना दुखावण्याची चूक कधीही करू नका.\n“P” नावाच्या मुली: या नावाच्या मुली दिसायला तेज असल्या तरी आतून निरागस असतात. यांचा प्रेमावर विश्वास नसतो पण जर त्यांना खरे प्रेम मिळाले तर त्या आपले सगळे आयुष्य त्या व्यक्तीला समर्पित करतात.यांना प्रेमाचा खरा अर्थ माहिती असतो आणि त्या चुकूनही आपल्या लोकांचे मन दुखवू शकत नाहीत. या आपल्या नवर्याशी प्रामाणिक असतात.\n“B” नावाच्या मुली : या नावाच्या मुली मनाने खूप साफ असतात. यांचा प्रेमावर विश्वास असतो आणि या आपल्याच विश्वात रममाण असतात. यांच्या नशिबात पासिये आणि राज्य दोन्ही असतात आणि एक ना एक दिवस यांना यश जरूर मिळते. या नेहमी स्वप्नांच्या राज्यात रममाण असतात आणि स्वप्ने पूर्ण करणे हेच यांचे खरे ध्येय असते. यांचा स्वभाव खूप दयाळू असतो आणि या इतरांना मदत करण्याचा कायम प्रयत्न करतात. या एकक चांगली पत्नी म्हणून सिद्ध होतात.\n“V” नावाच्या मुली: या मुली दिसायला सुरेख असतात. यांना मिळून मिसळून काम करणे पसंत असते. यांना देवाशी विशेष संलग्नता असते. या आपले प्रेम मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न करतात. यांना त्यांचे प्रेम मिळते पण ते टिकवण्यासाठी त्यांना अनेक संकटांचा सामना करायला लागतो.\n“N” नावाच्या मुली: या नावाच्या मुली दिसायला खूप आकर्षक असतात. या आपल्या साथीदाराला त्याच्या पायावर नाचवतात. यांच्या स्वभावाचा एक चांगला गून म्हणजे त्या ज्याच्यावर प्रेम करतात त्याची साथ आयुष्यभर देतात. या अभ्यासात खूप हुशार असतात आणि आपल्या मेहनतीच्या बळावर यश मिळवणे त्यांना चांगले माहिती असते.\n“Y” नावाच्या मुली : या अक्षराने ज्यांचे नाव सुरु होते या मुली मनाने फार चांगल्या असतात. या इतरांना खुश ठेवण्याचे सगळे प्रयत्न करतात. यांच्या गोड बोलण्याने सगळे यांच्यावर प्रेम करतात. या आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि त्याला धोका देण्याचा विचार त्या स्वप्नातही करू शकत नाहीत.\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \nबेशरम होऊन करा हे काम सफलता अवश्य मिळेल – चाणक्यनिती…\nजर तुम्हाला हे ९ संकेत मिळत असतील, तर तुम्ही कोणी साधारण मनुष्य नाही- श्रीकृष्ण संकेत\nPrevious Article करोडोंची प्रॉपर्टी असूनही साधेपणाने जगतात आयुष्य, लोक म्हणतात साधेपणा असावा तर असा…\nNext Article राजयोग घेऊन जन्माला येतात या राशीच्या मुली, यांच्या नशिबात लिहिलेले असते परम सुख….\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ��याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/05/28/%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%82/", "date_download": "2021-06-17T02:29:27Z", "digest": "sha1:66LDBCJRVELHDOQ3HXB6JI7XS2PJILU4", "length": 9243, "nlines": 54, "source_domain": "mahiti.in", "title": "चुकूनही पाकिटामध्ये ठेवू नका या ५ गोष्टी, करोडपती देखील बनू शकतो कंगाल… – Mahiti.in", "raw_content": "\nचुकूनही पाकिटामध्ये ठेवू नका या ५ गोष्टी, करोडपती देखील बनू शकतो कंगाल…\nप्रत्येक माणसाला असे वाटते की त्याचे पाकीट किंवा पर्स ही कायम पैशांनी भरलेली असावी. काही लोक जितक्या वेगाने पैसे कमावतात तितक्या वेगाने खर्चही करून टाकतात आणि पैसे त्यांच्या हातात टिकत नाहीत. अशांना कायम पैशांची चणचण भासते. जर तुम्हालाही सतत पैशांची चणचण जाणवत असेल तर चिंता करू नका उलट तुमच्या त्या सवयी बदलून टाका ज्यामुळे या समस्या उभ्या राहातात.\nतुमच्या पर्समध्ये पैसे सतत टिकून राहावेत यांसाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्र असे सांगते की जर तुमच्यावर लक्ष्मीची कृपा असेल तरच तुमच्या पर्समध्ये पैसे टिकून राहातील. आपल्या काही चुकांमुळे आपल्याकडे पैसे जास्त काळ टिकून राहात नाहीत. या पाच गोष्टी कायम लक्षात ठेवा ज्यामुळे तुमचा फायदा होईल/ अनेक लोक पर्समध्ये अनावश्यक गोष्टी ठेवतात ज्याने पैसे टिकून राहात नाहीत. अशा अजिबात आवश्यक नसलेल्या गोष्टी लगेच काढून टाकल्या पाहिजेत.\nअनावश्यक गोष्टी काढून टाका\nजुनी बिले किंवा कागद गरज नसल्यास काढून टाका. अशा गोष्टी कधीही पर्समध्ये जमा करू नयेत. यांमुळे पैसे टिकत नाहीत. वास्तुशास्त्र असे सांगते की जुने कागद किंवा रद्दीवर राहूचा प्रभाव असतो म्हणून असे कागद पर्समध्ये जमा करून ठेवू नयेत. अशा वस्तू काम झाल्यानंतर लगेच काढून टाकाव्यात, जमा करून ठेवू नयेत. फाटलेली पर्स, कधीही फाटलेली पर्स वापरू नये त्याने तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. धडधाकट असलेली पर्स कायम वापरा. तुमची पर्स फाटली तर ती लगेच बदला.\nऔषधे ठेवू नका , बर्याच लोकांना पर्समध्ये औषधे किंवा कैप्सूल ठेवण्याची सवय असते पण ही सवय तुमच्या आर्थिक नुकसानाचे कारण बनू शकते. असे केल्याने नकारात्मक उर्जा वाढते असे वास्तूशास्त्र सांगते. म्हणून चुकूनही अशा गोष्टी तुमच्या पर्समध्ये ठेवू नका.\nखाद्यपदार्थ, तुमच्या पर्समध्ये कधीही खाद्यपदार्थ जसे की चॉकलेट वगैरे ठेवू नका. यांमुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. या गोष्टी तुम्ही पैशांची पर्स सोडून दुसर्या पर्समध्ये ठेवू शकता. ही सवय सोडून द्या.\nलोखंड, पर्समध्ये कधीही लोखंडाच्या वस्तू ठेवू नका जसे की चाकू ब्लेड वगैरे. काही लोक अशा वस्तू त्यांच्या पाकिटामध्ये ठेवतात पण वास्तुशास्त्र सांगते की असे केल्याने आर्थिक हानी होऊ शकते. हे नकारात्मक उर्जेचे प्रतिक आहे. अशा वस्तू पाकिटात ठेवण्याची सवय सोडून द्या.\nया पाच गोष्टी कधीही पर्समध्ये ठेवू नका. तुमची पर्स कायम साफ ठेवा आणि देवाचे नाव घ्या म्हणजे तुमच्या पाकीटात पैसे टिकून राहातील. मित्रांनो जर तुमचा अध्यात्मवर विश्वास नसेल तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करा, हे सर्व प्रत्येकाच्या विचारांवर अवलंबून आहे आणि ज्यांचा यावर विश्वास आहे खास त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \nबेशरम होऊन करा हे काम सफलता अवश्य मिळेल – चाणक्यनिती…\nजर तुम्हाला हे ९ संकेत मिळत असतील, तर तुम्ही कोणी साधारण मनुष्य नाही- श्रीकृष्ण संकेत\nPrevious Article रोज सकाळी उठल्यावर 2 ते 3 खजूर खाल तर होणारे फायदे वाचून अवाक व्हाल\nNext Article आरोग्याला एक नाही तर अनेक फायदे देणारा जांभूळ खाल, तर आजारी पडणंच विसरून जाल\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/story-personal-life-ke-bare-mai-discuss-karte-hue-deepika-padukone-ne-pati-ranveer-singh-ke-liye-kahi-ye-baat/", "date_download": "2021-06-17T01:14:13Z", "digest": "sha1:EZP5ASKS22Z4WJUTU6PH67YBN2VVF5PG", "length": 14711, "nlines": 187, "source_domain": "policenama.com", "title": "story personal life ke bare mai discuss karte hue deepika padukone ne pati ranveer singh ke liye kahi ye baat | 'डिंपल गर्ल' दीपिका पादुकोण खासगी आयुष्याबाबत बोलताना पती रणवीर सिंगबद्दल म्हणते...", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या ति���ऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\n‘डिंपल गर्ल’ दीपिका पादुकोण खासगी आयुष्याबाबत बोलताना पती रणवीर सिंगबद्दल म्हणते…\n‘डिंपल गर्ल’ दीपिका पादुकोण खासगी आयुष्याबाबत बोलताना पती रणवीर सिंगबद्दल म्हणते…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणचं म्हणणं आहे की, तिच्या यशात अभिनेता रणवीर सिंगचं मोठं योगदान आहे. दीपिका बॉलिवूडमधील टॉप अ‍ॅक्ट्रेसमध्ये समाविष्ट आहे. डिप्रेशनला हरवल्यानंतर ती आता सक्सेसफुल करिअर आणि हॅप्पी मॅरिड लाईफचा आनंद घेत आहे. या सर्व प्रवासात पती रणवीर सिंगचा मोठा वाटा आहे. याबाबत दीपिकाने भाष्य केलं आहे.\nदीपिका म्हणाली, “मी आतापर्यंत जे काही मिळवलं आहे त्यातील जास्तीत जास्त मी रणवीरच्या सपोर्टमुळे मिळवू शकले आहे. आम्ही एक चांगली टीम आहोत. लग्नापूर्वी 7 वर्ष आम्ही खूप काही अनुभवलं. रणवीरने माझ्या करिअरमधील चढ उतार पाहिले आहेत. जेव्हा मी डिप्रेशनमध्ये होते तेव्हा तो माझ्या सोबत होता. आम्ही आजही एकमेकांना एक्साईटेड फील करवत असतो आणि एकमेकांना इंस्पायर करत असतो. तो माझा एक चांगला मित्र आहे.”\nदीपिकाला इंडस्ट्रीतील हायएस्ट पेड अ‍ॅक्ट्रेस मानलं जातं. दीपिका म्हणते, “मी किती कमावते याबाबत बोलणं माझ्या स्वभावात नाही. तथापि, मी याबद्दल संभ्रमित आहे कारण मला माहित आहे की आजच्या काळात याबद्दल बोलणे आवश्यक आहे. सर्वात जास्त फी घेणारी अदाकारा बनल्यानंतर मला वाईटही वाटतं. मला याची जाणीव आहे की, फी पेक्षाही चित्रपट माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा असायला हवा. मी स्वत: आता प्रोड्युसर बनले आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी मला आता चांगल्या कळतात.”\nबाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे\nवाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या\nदाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी\nचॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये\nतुपापेक्षा तेल आहे घातक \nअन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या\nशरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय\nमहिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण\n‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी\nदौंड : मुस्लिम समाजाचा निर्धार… फिर एक बार ‛राहुल दादाच आमदार’ (व्हिडिओ)\nमहिला व बाल विकास मंञी पंकजा मुंडेंच्या सभेत गोंधळ\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nPune Crime News | लष्कर परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी पुणे…\nCoronavirus in India | देशात 24 तासात सापडल्या 62224 कोरोना…\nSwargate Police Station |अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार;…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\nदारूचे दुकान उघडताच आनंदाने बेभान झाला ‘हा’ व्यक्ती,…\nमोबाइलमध्ये सरकारविरोधी आंदोलनाचा फोटो; 26 वर्षीय युवकाला फाशीची…\nlooted youth in Katraj | कात्रज परिसरात हत्याराच्या धाकाने लुटले\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं…\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\nmodi government cabinet reshuffle | केंद्रीय मंत्रिमंडळात तब्बल 23 जणांच्या समावेशाची शक्यता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/ncp-chief-sharad-pawar-gets-income-tax-notice-reference-his-affidavits-submitted-ec-349369", "date_download": "2021-06-17T03:35:37Z", "digest": "sha1:AQSZUKCILNFSW6QRVGMQQPARJBK6ON67", "length": 18354, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, टोला लगावत म्हणालेत लवकरच उत्तर देणार", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाच्या विनंतीवरून आयकर विभागाने शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये निवडणुकांवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे.\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, टोला लगावत म्हणालेत लवकरच उत्तर देणार\nमुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची तपासणी करण्यास निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष कर विभागाला विनंती केली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस पाठवण्यात आलीये. स्वतः शरद पवार यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि यावर शरद पवार पवारांनी आपलं मत मांडलं आहे. \"आमच्यासारख्या काही लोकांवर त्यांचं विशेष प्रेम आहे\", शरद पवार याबाबत बोलताना म्हणालेत. खरंतर नोटीस येणं ही चांगली गोष्ट आहे. मात्र संपूर्ण संसदेत आम्हीच काही लोकं का निवडले जात आहोत, याबाबत विचार करायला हवा. हातामध्ये नोटिशीचा कागद आला की नेमकं काय ते समजेल, असंही शरद पवार म्हणालेत.\nमहत्त्वाची बातमी - मुंबईत कोव्हिडची स्थिती चिंताजनक; तब्बल 33 लाख लोकं कंटेंन्मेंट झोनमध्ये; सहा महिन्यानंतर आकड्यांमध्ये घट नाही\nनिवडणूक आयोगाच्या विनंतीवरून आयकर विभागाने शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये निवडणुकांवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे. आयकर विभागाने शरद पवारांकडून काही गोष्टींबाबत स्पष्टीकरण मागवलं आहे.\nसुप्रिया सुळेयांनाही येणार नोटीस \nस्वतः शरद पवारांनी याबाबत बोलताना सखासदार सुप्रिया सुळे यांनाही नोटीस येणार आहे असं समजलं असल्याचं सांगितलं. यावेळी पवारांनी टोला देखील लगावला. संपूर्ण देशात आमच्यावर त्यांचं विशेष प्रेम असल्याचा टोला पवारांनी लगावला.\nमहत्त्वाची बातमी - कृषी सुधारणा विधेयकावरून महाविकास आघाडीत ठिणगी; शिवसेना - राष्ट्रवादीच्या भूमिकेवर कॉंग्रेसचा आक्षेप\nआज दिवसभर अन्नत्याग करणार\nशरद पवारांनी अभूतपूर्व गदारोळात नुकत्याच पास झालेल्या कृषी विधेयकावर तीव्र नार���जी व्यक्त केली आहे. आपणही शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी असल्याचं शरद पवार म्हणालेत. सोबतच राज्यसभेत गोंधळ घातल्यामुले आठ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्या आठ खासदारांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केलंय. त्यांना अनुमोदन म्हणून आज दिवसभर शरद पवार यांनीही अन्नत्याग केला आहे.\nमहाविकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन.. 'आम्ही 162' कार्यक्रमातील A टू Z मुद्दे..\nमहाराष्ट्रातील सत्ताबाजाराच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची अशी घडामोड आज मुंबईतील हॉटेल 'हयात'मध्ये पाहायला मिळाली. सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडीच्या गोटात आता खलबत पाहायला मिळतायत. अशातच आता यासंबंधीच्या हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून सर्व आमदारांचं मनोबल वाढवण्याचे प्र\n भाजपला सदनात बहुमत सिद्ध करता येणार नाही : शरद पवार\nमुंबई : आमच्या सर्वांचे ठरले आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा. आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत. त्यांना 30 नोव्हेंबरला विधीमंडळात बहुमत सिद्ध करता येणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.\nअजित पवारांच्या ट्विटनंतर आदित्य ठाकरेंनी रिट्विट केला सुप्रिया सुळेंचा 'हा' फोटो\nमुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ट्विटनंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांचा एक फोटो रिट्विट करत एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार आणि आदित्य ठाकरे हे आहेत. एक प्रकारे या फ\nमोठा गौप्यस्फोट : असा झाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा 'तो' शपथविधी\nमुंबई - अजित पवार यांनी नोव्हेंबर २०१९च्या मध्यामध्ये तत्कालीन भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना सरकार स्थापनसेसंदर्भात फोन केला होता. यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या ठरलेल्या योजनेसह पुढे जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ३५ ते ३८ आमदारांशी आधी\nPowerAt80: बाळासाहेब शरद पवारांना म्हणायचे 'मैद्याचं पोतं'\nPowerAt80: पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा आज ८०वा वाढदिवस. देशाच्या राजकारणातील एक मुरब्बी आणि कणखर नेतृत्व. जवळपास गेल्या ५ दशकांपासून राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा वारु चौफेर उधळणारा आणि गुणवत्तेचा अमीट ठसा उमटवणारा ह\nहा तर निर्लज्जपणाचा कळस; काँग्रेसची टीका\nमुंबई : काँग्रेसकडून पाठिंबा देण्यास कोणताही विरोध झालेली नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलवल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी मुंबईत चर्चेला दाखल झालो. आमच्याकडून कोणताही निर्णय घेण्यास उशीर झाला नाही. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठीही धक्का आहे. पण, आज सकाळी जे कांड घडल\nVideo : उद्धव ठाकरे मध्यरात्री पवारांच्या भेटीला; कोण कोण पोहोचले\nमुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका आटोपल्यानंतर आता मुंबईत बैठका सुरू झाल्या आहेत. गुरुवारी मध्यरात्री शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आदित्य आणि खासदार संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्य\nआम्हाला नवा महाराष्ट्र घडवायचाय : आदित्य ठाकरे\nमुंबई : ''मी विधानभवनात अनेकवेळा आलो आहे, मात्र पहिल्यांदाच इथं बोलायची संधी मिळतेय. मी जनतेचे आभार मानतो. आम्हाला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे,'' असे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.\nVidhan Sabha 2019 : पवारांचे वय झाले; महाराष्ट्रात फडणवीस, ठाकरे अन् मीच पैलवान : आठवले\nVidhan Sabha 2019 : पुणे : ''राजकीय आखाड्यात पुर्वी शरद पवार शक्तीशाली पैलवान होते, मी ही त्यांच्या तालमीत तयार झालो. पण आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मी असे तीनच पैलवान आहे. विधानसभेची कुस्ती आम्हीच जिंकू,'' असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला.\nशिवसेनेसोबत जाण्यास आघाडीची तत्वतः मंजुरी\nमहारष्ट्रात गेल्या 21 दिवसापासून सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. अशातच महाराष्ट्रात पर्यायी सरकार देण्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्ये तब्बल तीन तास चर्चा सुरु होती. यानंतर दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना आजच्या बैठकीबद्दल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/daily-horoscope-and-panchang-10-feb-2021-407635", "date_download": "2021-06-17T03:22:26Z", "digest": "sha1:ZNNQOI6M3OH64ULNC4UQFLSNVUQZAE3L", "length": 15354, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १० फेब्रुवारी २०२१", "raw_content": "\nबुधवार - पौष कृष्ण १४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मकर,चंद्रोदय सकाळी ६.४७,चंद्रास्त सायंकाळी ५.१६,शिवरात्री,अमावास्या प्रारंभ उत्तर रात्री १.०९,भारतीय सौर माघ २० शके १९४२.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - १० फेब्रुवारी २०२१\nबुधवार - पौष कृष्ण १४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मकर, चंद्रोदय सकाळी ६.४७, चंद्रास्त सायंकाळी ५.१६, शिवरात्री, सूर्योदय -७.०५, सूर्यास्त - ६.३१, अमावास्या प्रारंभ उत्तर रात्री १.०९, भारतीय सौर माघ २० शके १९४२.\n१९१० : विख्यात लेखिका, संशोधिका, तत्त्ववेत्त्या आणि निसर्गाच्या विचक्षण अभ्यासक दुर्गाबाई भागवत यांचा जन्म.\n१९४९ : पुणे विद्यापीठाची स्थापना.\n१९७४ : ‘प्रभात’कार वा. रा. कोठारी यांचे निधन. ब्राह्मणेतर चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा यात त्यांचा पुढाकार होता.\n१९८२ : प्रख्यात विचारवंत, समीक्षक नरहर कुरुंदकर यांचे निधन.\n१९९४ : सौर ऊर्जेवर चालणारा जगातील पहिला बॅटरी चार्जर बनविण्यात ‘सेंट्रल इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेड’ (सीईएल) या कंपनीला यश. फिरत्या संदेशवहन यंत्रणेसाठी व मुख्यत्वे लष्करासाठी हा बॅटरी चार्जर उपयुक्त ठरेल.\n१९९७ : व्यसनमुक्ती चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, ‘मुक्‍तांगण’ व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिता अनिल अवचट यांचे निधन.\n२००१ : पुण्यातील नामवंत प्रभात ब्रास बॅंडचे संस्थापक भालचंद्र वासुदेव ऊर्फ अण्णासाहेब सोलापूरकर यांचे निधन.\n२००३ : महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीगीर अमृता मोहोळ यांचे निधन.\nमेष : गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. सामाजिक क्षेत्रात संधी लाभेल.\nवृषभ : काहींना गुरूकृपा लाभेल. प्रवास सुखकर होतील.\nमिथुन : खर्चाचे प्रमाण वाढणार नाही याकडे लक्ष द्यावे. महत्त्वाची वार्ता समजेल.\nकर्क : आजचा दिवस अनेक दृष्टीने चांगला जाईल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.\nसिंह : कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.\nकन्या : संततिसौख्य लाभेल. अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील.\nतुळ : महत्त्वाची प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल.\nवृश्‍चिक : ट्रान्स्पोर्ट क्षेत्रातील व्यक्‍तींसाठी दिवस चांगला आहे.\nधनु : व्यवसायातील तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील. अनुकूलता लाभेल.\nमकर : आरोग्य उत्तम राहील. अपेक्षित सहकार्य लाभेल.\nकुंभ : सहकार्याची अपेक्षा नको. शासकीय कामे पुढे ढकलावीत.\nमीन : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीच्या कामात यश लाभेल.\nमहाशिवरात्रीला कोणत्या राशीनुसार कोणते फूल, द्रव्य वाहावे, जाणून घ्या...\nमराठी महिन्याच्या प्रत्येक वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र, माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते. शिवपुराणामध्ये याचा उल्लेख आढळून येतो. महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या दिवशी भाविक शिवमंदिरात जाऊन बेलफुलांचा अभिषेक, प\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 21 डिसेंबर\nपंचांगसोमवार : मार्गशीर्ष शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ७.०३ सूर्यास्त ६.०२, चंद्रोदय दुपारी १२.२३, चंद्रास्त रात्री १२.२५, उत्तरायणारंभ, मकरायन, सौर शिशिर ऋतू प्रारंभ, भारतीय सौर मार्गशीर्ष ३० शके १९४२.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १२ जानेवारी २०२१\nमंगळवार : मार्गशीर्ष कृष्ण १४, चंद्रनक्षत्र मूळ/पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, चंद्रोदय सकाळी ७.१२, चंद्रास्त सायंकाळी ५.२८, दर्श वेळा अमावास्या, (अमावास्या प्रारंभ दुपारी १२.२३), अन्वाधान, सूर्योदय - ७.१०, सूर्यास्त - ६.१५, भारतीय सौर पौष २२ शके १९४२.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १३ जानेवारी २०२१\nबुधवार : मार्गशीर्ष कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय स. ७.४५, चंद्रास्त सायं. ६.३०, सूर्योदय - ७.१०, सूर्यास्त - ६.१५ इष्टि, धनुर्मास समाप्ती, भोगी, (अमावास्या समाप्ती स. १०.३०), सौर पौष २३ शके १९४२.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १५ जानेवारी २०२१\nशुक्रवार : पौष शुद्ध २, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय सकाळी ८.५६, चंद्रास्त रात्री ८.२९, करिदिन, मु. जमादिलाखर मासारंभ, भारतीय सौर पौष २४ शके १९४२.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १६ जानेवारी २०२१\nशनिवार : पौष शुद्ध ३, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय सकाळी ९.३९, चंद्रास्त रात्री ९.२४, सूर्योदय - ७.११, सूर्यास्त - ६.१७, विनायक चतुर्थी, भारतीय सौर पौष २५ शके १९४२.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १७ जानेवारी २०२१\nरविवार : पौष शुद्ध ४, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय सकाळी १०.१८, चंद्रास्त रात्री १०.१५, सूर्योदय - ७.११ ,सूर्यास��त - ६.१८ भारतीय सौर पौष २६ शके १९४२.\nराशीभविष्य : धनू, मकर आणि कुंभ राशीला मोठा दिलासा, मेषवाल्यांनी राहा शांतच\nकोरोना लॉकडाऊनमुळे सध्या सर्वजण घरातच आहेत. त्यांना लॉकडाऊन कधी उठणार याची चिंता तर आहेच, पण भविष्यात काय काय पाहायला मिळू शकतं, याचेही भीतीयुक्त कुतुहल आहे. काही जणांच्या कौटुंबिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्वांबाबत औरंगाबाद येथील ज्योतिषतज्ज्ञ आणि वास्तु तज्ज्ञ अनंत पांडव यांनी eSa\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 22 मार्च 2021\nदिनांक : 22 मार्च 2021 : वार : सोमवार\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - ८ फेब्रुवारी २०२१\nसोमवार : पौष कृष्ण १२, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय ७.०६ सूर्यास्त ६.३०, चंद्रोदय पहाटे ५, चंद्रास्त दुपारी ३.१६, भागवत एदशी, भारतीय सौर माघ १८ शके १९४२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/06/01/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2021-06-17T02:10:06Z", "digest": "sha1:AXQRMHYE2D24MZ5EBGYJTC3LH57S56VG", "length": 23668, "nlines": 241, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "नागरी वस्तीलगतच विलगीकरण केंद्रास नागरिकांचा विरोध ; रुनवाल गृह संकुलातील रहिवाशी आणि प्रशासनात शाब्दिक चकमक", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nनागरी वस्तीलगतच विलगीकरण केंद्रास नागरिकांचा विरोध ; रुनवाल गृह संकुलातील रहिवाशी आणि प्रशासनात शाब्दिक चकमक\nठाणे वार्ताहर { संतोष पडवळ } : ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील बेतवडे गाव लगत असलेल्या रुणवाल या गृह संकुलात ठाणे महापालिका प्रशासनाकडून विलगीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या गृहसंकुलात राहणाऱ्या रहिवाशांनी या विलागीकरण केंद्रास सोमवारी कडाडून विरोध केला. यावेळी गृहसंकुलातील सुमारे 100 ते 150 रहिवाशांनी मुख्य प्रवेशद्वारव विरोध करण्यासाठी जमले होते. यावेळी महापालिकेने पोलिसांना पाचारण केले. मात्र, नागरिकांनी विरोध कायम ठेवत महापालिका कर्मचार्यांसह पोलिसांना देखील इमारतीच्या आत प्रवेश न देता प्रवेद्वारावरच रोखल्यामुळे काहीकाळ या परिसरात तणाव निर्माण झाला होता. मागील तीन महिन्यात या गृह संकुलासह आजूबाजूच्या दोन गावांमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नसताना, या परिसरात विलागीकर्ण केंद्र सुरु करण्याचा घाट का घातला जात आहे असा सवाल देखील रहिवाशांकडून विचारला जात आहे.\nठाणे महापालिकेच्या हद्दीतील बेतवडे गावात रुनवाल माय सिटी हे गृहसंकुल असून या ठिकाणी एकुण १० इमारती आहेत. या इमारती एकमेकांना लागून उभ्या आहेत. त्यापैकी ५ इमारतींमध्ये १५० कुटुंब आठ ते दहा महिन्यांपासून वास्तव्यास आहेत. तर, उर्वरीत पाच इमारती रिकाम्या असून त्याचा ताबा ग्राहकांना देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सध्या टाळेबंदी असल्यामुळे या पाच इमारतींमध्ये काही कुटुंब राहण्यास आली नसून टाळेबंदी संपल्यावर ते या ठिकाणी राहण्यास येणार आहेत. करोनाच्या पाश्र्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यापासूनच आम्ही सर्वच सदस्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत आहोत. बाहेरील व्यक्तिला गेल्या दोन महिन्यापासून इमारतीत प्रवेशही दिला जात नाही. टाळेबंदीच्या काळापासून आम्ही जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी देखील बाहेर पडलेलो नाही. किरणा माल, भाजीपाला आणि दुध विक्रेत्यांना आम्ही संकुलाच्या आवारात प्रवेश दिलेला नाही. संकुलाच्या प्रवेशव्दारावर जाऊन आम्ही स्वत: या सर्व वस्तू खरेदी करतो. मात्र, दोन महिन्याहून अधिक काळ हे नियम पाळून जर या ठिकाणी महपालिकेने करोना विलगिकरण कक्ष उभारला तर आमच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला असल्याचे मत येथील रहिवाशांनी व्यक्त केले. दरम्यान, या परिसरात असणाºया गावांचे जनजीवनही या केंद्रामुळे विस्कळीत होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तर, या संकुलाच्या आजुबाजुच्या परिसरात असणाºया गावांमध्ये एकही करोना रुग्ण अद्याप आढळला नसून हे केंद्र झाल्यास येथील गावकरांनाही करोनाची लागण होण्याची शक्यता रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.\nदरम्यान, पोलीस व पालिका प्रशासने रहिवाशांचा विरोध झुगारून, प्रवेश दाराचे टाळे तोडून गृह संकुलात प्रवेश केला. यावेळी पोलीस व पालिका प्रशासना सोबत असलेल्या गावकर्यांनी गृह संकुलातील रहिवाशांना मारहाण केल्याचा आरोप रहिवाशांनी केला. तसेच काही रहिवाशांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती हि रहिवाशांनी दिली.\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nचक्रीवादळाचा धोका असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये, नागरिकांनी खबरदारी घ्यावी- जिल्हाधिकारी\nठाणेकरांनी साथ दिली तरच 15 दिवसात कोरोना आटोक्यात आणता येईल महापालिका आयुक्त विजय सिंघल – फेसबुक लाईच्या माध्यमातून साधला नागरिकांशी संवाद\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्���ार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमु���\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_390.html", "date_download": "2021-06-17T02:21:05Z", "digest": "sha1:YURRM6RMI3YYKQUO3WDBI2U4FWXTWCAP", "length": 19649, "nlines": 91, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोलीच्या जांभळांची दसपट दरात विक्री - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / मुंबई / एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोलीच्या जांभळांची दसपट दरात विक्री\nएकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोलीच्या जांभळांची दसपट दरात विक्री\n■जांभूळ उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा माननीय एकनाथ शिंदे ह्यांचा निर्धार / १० रुपये किलो ऐवजी १०० रुपये किलो दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण / गडचिरोली जिल्ह्याला सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून ओळख मिळवून देण्याचा निर्धार...\nमुंबई - प्रतिनिधी ; १० जून २०२१ - गडचिरोलीतील कोरची तालुक्यातील जांभळाला नागपूर सारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी नागपूर मध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत जांभूळ विक्रीला प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे आज पहिल्याच दिवशी गडचिरोलीच्या जांभळांना दसपट किंमत मिळाली. जांभूळ विक्रीतून आदिवासी शेतकऱ्यांना चांगल�� उत्पन्न मिळेल व त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी गडचिरोलीचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे व इतर मान्यवर उपस्थित होते.\nमंत्री शिंदे म्हणाले की, गडचिरोलीतील कोरची सारख्या अतिदुर्गम भागात सुमारे ७६ टक्के लोक शेती हा व्यवसाय करतात. या निर्णयाचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना होईल यासाठी कृषी विभागाने त्यांना आवश्यक ती सर्व मदत करणे गरजेचे आहे. जांभूळ खराब होणार नाही यासाठी मदत करण्याची सूचना शिंदे यांनी कृषी अधिक्षकांना केली. जांभूळ उत्पादक शेतकरी महिलेने यावेळी शिंदे यांच्याशी संवाद साधला. १० रुपये किलो ऐवजी थेट १०० रुपये दराने जांभूळ विक्री होत असल्याने त्यांनी शिंदे यांचे आभार मानले.\nशेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहन द्यावे, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करावी व गडचिरोलीत स्ट्रॉबेरी, हळद व ड्रॅगन फ्रुट उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी कृषी अधिक्षकांना दिले. गडचिरोली जिल्हा सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना शिंदे यांनी केली.\nकोरची येथील जांभळाला उत्तम दर प्राप्त व्हावा आणि हातावर पोट असलेला आदिवासी शेतकरी आर्थिकदृष्ट्या अधिक सबळ आणि सक्षम बनावा यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे कसोशीने प्रयत्न करत होते. त्यांच्या संकल्पनेतून कोरचीतील जांभूळ विक्री नागपूर सारख्या महानगरात करण्याचा विचार पुढे आला आणि कोरोचीतील जांभळास अधिकाधिक प्रसिद्धी मिळू लागली. आतापर्यंत व्यापारी १० रुपये किलो दराने जांभळाची खरेदी उत्पादक शेतकऱ्यांकडून करत होते. मात्र आता महिला बचत गटांच्या माध्यमातून याच जांभळाची खरेदी १०० रुपये किलो दराने केली जात आहे. त्यामुळे उत्पादकांना त्याचा लाभ मिळेल. या सर्वात महिला बचत गटांनी दाखवलेला पुढाकार प्रशंसनात्मक ठरला आहे.\nकोरची तालुक्यातील जांभळाची विक्री सध्या चंद्रपूर, नागपूर, वडसा, ब्रम्हपुरी, छत्तीसगड राज्यातील रायपूर, राजनांदगाव, भिलाई, दुर्ग येथील व्यापारी करत होते. त्यात व्यापारी वर्गाचा आर्थिक लाभ होत होता, परंतु स्वतः कष्ट करून जांभळाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला मात्र ह्या जांभूळ विक्रीचा पुरेस मोबदला मिळत नव्हता. त्यामुळे अशा उत्प��दकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा माननीय एकनाथ शिंदे ह्यांनी निर्धार केला व आज तो निर्धार पूर्णत्वास नेला.\nएकनाथ शिंदे ह्यांच्या ह्या संकल्पनेमुळे आता उत्पादक शेतकरी त्याने उत्पादित केलेल्या जांभळाची विक्री थेट बाजारात करू शकेल, ज्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनी तयार होण्यास मदत होईल. जांभळाचे योग्य प्रकारे मूल्यवर्धन व्हावे ह्यासाठी जांभळाची शास्त्रीय पध्दतीने पॅकिंग करण्यात येईल. महिला बचत गटांच्या माध्यमातून थेट उत्पादक शेतकऱ्यांकडून जांभूळ खरेदी करण्यात येणार असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक लाभ तर होईलच पण त्याचसोबत महिला बचत गटातील सदस्यांना देखील चांगले उत्पन्न मिळेल.\nमधुमेह, अस्थमा, ह्रद्यरोग, पोटाचे आजार, कर्करोग यासारख्या विविध आजारांवर जांभूळ गुणकारी आहे. जांभळामध्ये ग्लुकोज व फुक्टोज, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, सोडिअम, विटामीन सी, थायमीन, रायबोफलेवीन, नियासीन, विटामीन बी ६, फॉलिक अॅसिड, प्रोटिन व कॅरोटीन सारखे घटक असल्याने त्याचा बहुविध कारणांसाठी वापर केला जातो.\nजंगलातील जांभूळ गोळा करण्यापासून ते जांभळाचे मूल्यवर्धन करून बाजारात विकेपर्यंतच्या प्रक्रियेत समावेश असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने एकत्र येऊन मोठ्या बाजारपेठांमध्ये जांभूळ विक्री महोत्सवाचे आयोजन केल्यास ह्या व्यवसायला गती मिळेल अशा विश्वास एकनाथ शिंदे ह्यांनी व्यक्त केला.\nगडचिरोलीतील कोरची सारख्या दुर्गम भागात उत्पादित होणारा सेंद्रीय जांभूळ आता उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याद्वारे मोठ्या बाजारपेठेत विक्रीस येणार आहे. अर्थातच ह्या विक्रीचा सर्वात मोठा आर्थिक लाभ कोरची मधील जांभूळ उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे व मोठ्या प्रमाणात त्यांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध होणार आहे.\nमहिला बचत गट जांभूळ १०० रुपये किलो प्रमाणे विकत घेणार असल्याच्या निर्णयामुळे उत्पादकांचा लाभ तर होणारच आहे शिवाय महिला बचत गटाच्या सदस्यांना देखील आर्थिक दृष्ट्र्या सक्षम होण्यास मदत मिळणार आहे. राज्य सरकार कडून आवश्यक ते सहकार्य देखील ह्या जांभूळ विक्री व्यवसायास मिळेल. हातावर पोट असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जांभूळ उत्पादनाच्या मेहनतीला आता महानगरांमध्ये वाव मिळणार आहे.\nएकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे ��डचिरोलीच्या जांभळांची दसपट दरात विक्री Reviewed by News1 Marathi on June 10, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/vacant-sarpanch-and-deputy-sarpanch-posts-will-be-selected-in-the-state/", "date_download": "2021-06-17T02:56:11Z", "digest": "sha1:U7XRKNRD6K7IENQIYZDB63A7LQJ3BPTF", "length": 9886, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राज्यातील रिक्त सरपंच, उपसरपंच पदांची निवड होणार", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nराज्यातील रिक्त सरपंच, उपसरपंच पदांची निवड होणार\nमुंबई: राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी होण्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रामपंचायतींच्या बैठका घेण्यास संमती देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करुन त्या घेण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.\nकोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीशी संबंधित कामकाज आहे, त्या टप्प्यावर स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने १७ मार्च २०२० रोजी आदेश दिले होते. तथापि, राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये आधीच्या सरपंच, उपसरपंचांचे राजीनामे झाले आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये आता नवीन सरपंच, उपसरपंचांची निवड करावयाची आहे. विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यातून याबाबत विचारणा होत आहे.\nत्या ��ार्श्वभूमीवर राज्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच यांच्या राजीनाम्यामुळे किंवा इतर कारणाने ही पदे रिक्त झाली आहेत, त्या ग्रामपंचायतींमध्ये या पदांची निवड होण्यासाठी ग्रामपंचायतीची बैठक घेण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, यासाठी संबंधित तहसीलदारांना निर्देश देण्यात यावेत व सरपंच, उपसरपंच पदांची निवड करण्यात यावी. तसेच या बैठका घेताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत, असे मंत्री श्री.मुश्रीफ यांनी सांगितले. यासंदर्भातील शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/rss-chief-mohan-bhagwat-on-corona-second-wave-in-india-pmw-88-2472033/lite/", "date_download": "2021-06-17T03:27:10Z", "digest": "sha1:RJI34XULSYCS5J7HFN22JTP3UKGUSIGM", "length": 11743, "nlines": 127, "source_domain": "www.loksatta.com", "title": "rss chief mohan bhagwat on corona second wave in india | पहिल्या लाटेनंतर आपण गाफील झालो, म्हणून हे संकट उभं राहिलं - सरसंघचालक मोहन भागवत | Loksatta", "raw_content": "\nपहिल्या लाटेनंतर आपण गाफील झालो, म्हणून हे संकट उभं राहिलं – सरसंघचालक मोहन भागवत\nपहिल्या लाटेनंतर आपण गाफील झालो, म्हणून हे संकट उभं राहिलं – सरसंघचालक मोहन भागवत\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी करोनासंदर्भात आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.\nजाणून घ्या : Paytm वरुन लसीकरणासाठी स्लॉट बुकिंग कसं करावं\n‘लसीकरणासंदर्भातील दस्तावेज खुले केल्यास देशाच्या सुरक्षेला धोका’\n…तर तिसऱ्या लाटेचा धोका\nजगभरात करोनाची परिस्थिती अजूनही आटोक्यात येत नसताना भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा तीव्र तडाखा बसला आहे. रुग्णसंख्येसोबतच दिवसेंदिवस करोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. त्यामुळे आरोग्ययंत्रणेसोबतच प्रशासनासमोर देखील मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी करोनासंदर्भात जनतेला आवाहन केलं आहे. त्यासोबतच, देशावर ओढवलेल्या करोनाच्या संकटाविषयी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “पहिली लाट आल्यानंतर आपण सगळे काहीसे गाफील झालो. म्हणून हे संकट उभं राहिलं. आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. पण तिला न घाबरता तिला परत फिरावं लागेल अशी तयारी आपल्याला करायला हवी”, असं मोहन भागवत म्हणाले. ऑनलाईन व्याख्यान श्रुंखलेमध्ये ते बोलत होते.\n“भेदभाव विसरून एकसंघ लढा द्यावा लागेल”\nआपल्यातील अंतर्गत भेदभाव विसरून एकत्र येऊन या संकटाशी लढा द्यावा लागेल, असं यावेळी मोहन भागवत म्हणाले. “जे धैर्यवान लोक असतात, ते कायम प्रयत्न सुरूच ठेवतात. आपल्यालाही तसंच करायचं आहे. संपूर्ण भारताला एक समाज म्हणून सर्व भेदभाव विसरून, गुणदोषांच्या चर्चांमध्ये न अडकता एकसंघ बनून काम करावं लागणार आहे. एकमेकांच्या गुणदोषा���ची चर्चा करण्यासाठी नंतर वेळ मिळणारच आहे. अजीम प्रेमजींनी सांगितलं त्यानुसार वेगाने काम करावं लागणार आहे. पुणे शहराचे उद्योजक, प्रशासक, रुग्णालय, जनतेचे प्रतिनिधी या सगळ्यांनी एक टीम म्हणून प्रयत्न केला. सामुहिक प्रयत्न आवश्यक आहेत”, असं ते म्हणाले.\nयावेळी मोहन भागवत यां सर्वांनीच वैज्ञानिकतेचा आधार घेण्याचं आवाहन केलं. कोणतीही चर्चा ही वैज्ञानिकतेच्या आधारावरच तपासून घेतली गेली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. “वैज्ञानिकतेचा आधार घेणं आवश्यक आहे. कुणी सांगतं म्हणून ते योग्य आहे किंवा एखादी गोष्ट नवीन आहे म्हणून ती योग्य आहे किंवा जुनी आहे म्हणून योग्य आहे असं माहितीच्या बाबत करू नका. जे काही तुमच्यापर्यंत येतंय, त्याचं वैज्ञानिकतेच्या आधारावर परीक्षण करूनच त्याचा स्वीकार करा. आपल्याकडून कोणतीही निराधार बाब समाजात जाऊ नये आणि आपणही अशा बाबीचं पालन करता कामा नये याची काळजी घ्यायला हवी. आयुर्वेदाच्या नावावर अनेक चर्चा अशा सुरू असतात. पण वैज्ञानिकतेच्या तर्कावर जोपर्यंत त्या गोष्टी सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत अशा गोष्टींबाबत सावध राहणं आवश्यक आहे”, असं त्यांनी नमूद केलं.\nयालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का; फडवीसांचा सोनियांना सवाल\n“ही परिस्थिती आपल्यातले दोष दाखवेल”\n“काही लोकं घाबरून अनावश्यक रुग्णालयात दाखल होतात. परिणामी खरी गरज ज्यांना असते, त्यांना बेड मिळत नाही. त्यामुळे लक्षणं जाणवू लागताच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार लागलीच पावलं उचला उपचार सुरू करा. नियमांचं पालन करून आपण समाजसेवा केली, तर आपण पुढे जात राहू. इतक्या वर्षांत इतक्या भयानक संकटात आपला देश अढळ राहिला. या जागतिक संकटासमोर कठीण संघर्ष होईल. पण तो आपण जिंकू, आपण जिंकायलाच हवा. ही परिस्थिती आपल्यातले दोष दाखवेल. दोष दूर करून सद्गुणांना वाढवून ही परिस्थिती आपल्याला शिकवेल. ही आपल्या धैर्याची परीक्षा आहे. यश-अपयशाचा खेळ चालतच राहणार. सतत लढत राहण्याची हिंमत महत्त्वाची आहे. प्रयत्न करत राहा, निराश होण्याचं कारण नाही”, अशा शब्दांत मोहन भागवत यांनी लोकांना आवाहन केलं आहे.\n भक्तांना तिवारीसाठी अन्सारीचीही बाजू घेऊन लढावं लागतंय -जितेंद्र आव्हाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/12/blog-post_22.html", "date_download": "2021-06-17T01:19:22Z", "digest": "sha1:NWV3LTFVOJWR62ZCRPWBEPMQO5OK6P4S", "length": 11273, "nlines": 59, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "लाखो सुशिक्षित नोकरीच्या प्रतिक्षेत असतांना ठेकेदाराकडून भरती करण्याचे गौडबंगाल काय", "raw_content": "\nHome लाखो सुशिक्षित नोकरीच्या प्रतिक्षेत असतांना ठेकेदाराकडून भरती करण्याचे गौडबंगाल काय\nलाखो सुशिक्षित नोकरीच्या प्रतिक्षेत असतांना ठेकेदाराकडून भरती करण्याचे गौडबंगाल काय\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर २० नोव्हेंबर रोजी मंत्री. विजय वडट्टीवार यांच्या नेतृत्वाखालील ओ.बी.सी. शिष्टमंडळास चर्चेला उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचा २०२० शासन भरती बिंदु नामावली आणि आरक्षणानुसारच केली जाणार आहे. ठाणे महानगरपालिका आस्थापना मध्ये २०१४ ते २०२० पदोन्नतीची चौकशी कायदयाच्या चौकटी मध्ये राहूनच करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे. यानुसारच ठाणे महानगर पालिकेने वृक्षप्राधिकरण विभागामध्ये आकृती बंधानुसार मान्य असलेले आस्थापनेवरील एकुण १७ जागापैकी रिक्त असलेल्या पदावर महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेल्या कर्मचाऱ्याची पदे कायम स्वरुपी भरावी व दिनांक २ डिेसेंबर रोजी ठाणे महानगरपालिका वृक्षप्राधिकरणाच्यावतीने दिलेली अनावश्यक जाहिरात रट्ट करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष सुरेशदादा पाटीलखेडे तसेच बहुजन प्रतिष्ठानचे सरचिटणीस प्रमोद इंगळे यांनी पत्राद्वारे केली आहे.\nठाणे महानगर पालिकेच्या विद्यमान आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी असे नमूद केले आहे की, वृक्षप्राधिकरण विभागामध्ये गेल्या सन २०१०/२०११ पासुन मोठया प्रमाणात आस्थापना आणि आर्थिक गैरकारभार राजरोसपणे सुरु आहे. महाराष्ट्र शासनाने वक्षप्राधिकरण आस्थापनावर रिक्त असलेल्या एकुण १७ जागा पदाच सप्टेंबर २०१९ मध्ये मंजुरी दिलेली आहे. उद्यान तपासनीस बिंदु नामावली (आकृतीबंध) नुसार एकुण १४ पदाची भर्ती होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यापैकी ठाणे महानगरपालिकेने फक्त ३ पदाची भरती केलेली आहे. उद्यान निरीक्षकाची एकुण पदे ७ असुन त्यातील फक्त एकच जागा भरलेली आहे. त्यातील ६ जागा भरणे गरजेचे आहे. परंतु आपल्या कार्यालयाने वृत्तपत्रात जाहिरात देऊन कंत्राटी पध्दतीने १ जागा भरण्यासाठी १२ डिसेंबर २०२० पर्यं��� निविदा मागीतल्या. परतु ठाणे महानगरपालिकेला शासनाची मजुरी असताना सजा कंत्राटी पध्दतीची मागणी करणे अत्यंत चुकीचे आहे.\nतरी नियुक्तीचे प्रकार करण्यासाठी जाहिरात देऊन मुलाखतीद्वारे वेतनश्रेणी ठरवून उमेदवाराची भरती करणे, दुसरे ठोक पगार द्वारे थेट उमेदवाराची कत्राटी कामगार म्हणून भरती करणे, तिसरे ठेकेदारा कड़न मागणी करणे अशा बाबी ठाणे महानगर पालिका आस्थापनाकडून होत आहेत. शासनाची मंजुरी असताना तसेच लाखो सुशिक्षित नोकरीच्या प्रतिक्षेत असतांना ठेकेदाराकडून भरती करण्याचे गौडबंगाल काय आहे उद्यान विभागामध्ये भरती केलेले उच्चशिक्षित अधिकारी/कर्मचारी आज रोजी ठाणे महानगरपालिकेच्या इतर विभागामध्ये कार्यरत आहेत उद्यान विभागामध्ये भरती केलेले उच्चशिक्षित अधिकारी/कर्मचारी आज रोजी ठाणे महानगरपालिकेच्या इतर विभागामध्ये कार्यरत आहेत तसेच आस्थापना विभागातसुध्दा भ्रष्ट्राचाराचा अड्डा झालेला आहे . उद्यान विभाग ठेकेदारासाठीच काम करित असल्याचा ही निविदा एक प्रकारचा पुरावा सिध्द करीत आहे. तेव्हा आपण याप्रकारात तात्काळ लक्ष देऊन दिलेली जाहिरात मागे घ्यावी. तसेच मंजुर पदाची जाहिरात देऊन मलाखत परिक्षा घेऊन वेतन श्रेणी ठरवुन नियमाप्रमाणे भरती करावी. अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढ��ही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/05/blog-post_14.html", "date_download": "2021-06-17T02:30:31Z", "digest": "sha1:OTSS63D2JP2TXA76ILITCKK6OC2HX4MB", "length": 20550, "nlines": 65, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास अशोक चव्हाण यांच्या बंगल्यासमोर तीव्र आंदोलन", "raw_content": "\nHomeजातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास अशोक चव्हाण यांच्या बंगल्यासमोर तीव्र आंदोलन\nजातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास अशोक चव्हाण यांच्या बंगल्यासमोर तीव्र आंदोलन\nनांदेड- अशोक चव्हाण पालकमंत्री असलेल्या नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्‍यात असलेल्या रोही पिंपळगाव येथे दोन समाजात तणाव निर्माण झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने झालेला तणाव इतका शिगेला पोहोचला आहे की, त्या गावातील बौद्ध आणि इतर समाजातील ३० हून अधिक कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे. त्यांना जिवनावश्यक वस्तू मिळणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. मेडिकल औषधे, जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान, पिठाची गिरणी बंद करण्यात आली आहे. त्यासोबत दूध व्यवसाय करणाऱ्या तरुणांकडून डेअरीत दूध खरेदी देखील बंद केल्याचा प्रकार या गावात घडला.\nसदरील घटनेची माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते दीपक बळवंते याने सांगितले की, गावात द्वेष भावनेतून मध्यरात्री आम्हाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, शिवीगाळ करण्यात आली आहे. इतका सर्व प्रकार होऊनही येथील पालकमंत्री अशोक चव्हाण यांना त्याचे अद्यापही काही सोयरसूतक नाही. स्वत:च्या मतदारसंघात गावगुंड जाणिवपूर्वक सामाजिक द्वेष निर्माण करीत असूनही याबाबत पालकमंत्री काहीही करत नसल्याने गावकऱ्यांनी सतंप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. रोही पिंपळगावातील या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून महाराष्ट्राला कलंकित करणारा प्रकार असल्याचा सूर आता उमटू लागला आहे.\nबौद्ध समाज या राज्यात सुरक्षित नाही. मागील पाच ते सहा महिन्यांपासून नांदेडमध्ये सातत्याने जातीयतेतून बौद्ध समाजावर हल्ले होत आहेत. आतापर्यंत अन��क बळी गेलेत. इतकेच नाही तरआधीच महामारीने ग्रासलेल्या समाजाला येथील गावगुडांनी संपूर्ण गावाचेच रेशनपाणी बंद करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब अतिशय गंभीर असून याकडे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. मागील सहा महिन्यात गावगुडांच्या मार्फत झालेल्या या सर्व घटनांची नैतिक जबाबदारी स्विकारून अशोक चव्हाण यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच या गावगुंडांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या बुद्धपौर्णिमेच्या पुर्वसंध्याकाळी अशोक चव्हाण यांच्या बंगल्यासमोर भिक्खूसंघ तसेच तमाम बौद्ध जनता आणि संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जयभीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे यांनी दिला आहे.\nऍट्रोसिटी गुन्हा दाखल झालेल्यांना त्वरीत अटक करावी, बौध्द वस्तीत बोअर पाठून द्यावा, येथील पोलिस चौकीत पोलिस तैनात करावा, जनावरांना चारा उपलब्ध करुन देण्यासाठी गायरान उपलब्ध करुन द्यावे, सामाजीक बहिष्कार विरोधी कायदा ३ जुलै २०१७ पासून महाराष्ट्रात लागु झाला आहे. तरी त्यानुसार कायदेशीर कारवाई करावी. तसेच बौद्ध वस्तीत महावितरणचा स्वतंत्र डीपी बसविण्यात यावा या मागण्यांसाठी रोहि पिंपळगाव येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. राहूळ चिखलीकर, प्रा. राजू सोनसळे, अति ढगे, अभय सोनकांबळे, विनोद नरवाडे, भिमराव बुक्तरे, प्रा. राज अटकोरे, कपील वाठोरे, देवानंद क्षिरसागर, बापूराव केळकर, पांडूरंग केळकर, भगवान बसवंते, संजय हनमंते, अनिळ केळकर, समाधान निखाते, विठ्ठल हनमंते, रेखाबाई नरवाडे, शोभाबाई केळकर, अंजनाताई केळकर, छायाबाई हनमंते, पुष्पाई हनमंते, अंजानबाई हटकर, अरुणाबाई क्षिरसागर यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.\nयाप्रकरणी नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्या म्हणण्यानुसार, राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हा सामाजिक बहिष्कार घडला. हा प्रकार लक्षात येताच जिल्हा प्रशासनाने गावात पथक पाठवले. परिस्थिती चिघळणार नाही याची दक्षता घेण्यात आली. शनिवारी पोलीस उपअधीक्षक आणि पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या उपस्थितीत गावातील दोन्हीही समाजाची बैठक घेऊन समाजातील वितुष्ट दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यापुढे सामोपचाराने आपापसातील वाद मिटवून घ्यावेत असेही प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी सांगितले.\nमुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगावात दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने काही बौद्ध तरुणांकडून जयघोष करण्यात आला. याचे निमित्त करून दुसऱ्या समाजातील तरुणांनी मारहाण व जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप दलित समाजाने केला आहे. या प्रकरणानंतर तीन ज्ञात आरोपींसह अनेक अज्ञातांविरोधात अॅट्रॉसिटी व भादंविनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु या पोलीस तक्रारीचा राग मनात धरून अख्ख्या गावानेच बौद्ध समाजावर बहिष्कार टाकला या प्रकरणानंतर तीन ज्ञात आरोपींसह अनेक अज्ञातांविरोधात अॅट्रॉसिटी व भादंविनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु या पोलीस तक्रारीचा राग मनात धरून अख्ख्या गावानेच बौद्ध समाजावर बहिष्कार टाकला.\nया घटनेवर ‘दै. सकाळ’सह ‘द वायर’ या न्यूजपोर्टलने सविस्तर वृत्त दिले आहे. रोही पिंपळगावात 25 एप्रिल रोजी बौद्ध तरुणांनी एकत्र येत जयंतीनिमित्त बाबासाहेबांचा जयघोष केला. यावरून गावातील 30 हून अधिक तथाकथित स्वंयघोषित सवर्णांनी दोन दिवसांनी एका बौद्ध तरुणाला पकडून जयंतीचा कार्यक्रम का घेतला म्हणून विचारणा केली. यात या तरुणासह एक वयोवृद्ध महिलाही सामील होती. यावेळी दोघांनाही जातीवाचक शिवीगाळ व तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. याविरुद्ध तरुणाने पोलिसांत रीतसर तक्रारही नोंदवली. यानंतर अख्ख्या गावानेच संतप्त होऊन गावातील 30 कुटुंबांवर बहिष्कार टाकला.\nगावात दोन समाजांमध्ये तणाव झाल्यानंतर मेडिकल औषधे, जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान, पिठाची गिरणी दलित समाजासाठी बंद करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यासोबत दूध व्यवसाय करणाऱ्या दलित तरुणांकडून डेअरीत दूध खरेदीदेखील बंद केल्याचा प्रकार या गावात घडला. या घटनेची माहिती मिळाल्यावर काही सामाजिक संघटनांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला. परंतु त्याआधी जवळजवळ एक आठवडभर दलित समाजावर बहिष्कार टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.\nमागील महिन्यात देखील अशीच एक अन्यायकारक घटना नांदेडमध��ये घडली आहे. शिवनी जामगा, ता. लोहा, जिल्हा नांदेड येतील संदीप दुधमल शेतावरुन साइकल वर घरी येताना वाटेमधे जातीयवादी दोघे मोटारसायकल वरून घरी येताना संदीप दुधमालच्या सायकलला धडक मारली. त्यानंतर संदीपने जाब विचारला की, तुम्ही मला का धडक मारली. तेंव्हा जातीयवाद्यानी खाली उतरून ये धेडग्या ये महर्ग्या अशी जातीय शिवीगाळ करून संदीपला मारहाण करण्यात आली. एवढ्यावर न थांबता जातीयवाद्यांनी घरी जाऊन 8 ते 10 जणांना कुराडी काठ्या घेऊन संदीप दुधमलच्या घरावर हल्ला केला. संदीपची आई, भाऊ, वडील, चुलता, चुलती बहीण याना घरात घुसून धेडग्यानो लय माजल्या काय असे म्हणत मारहाण करण्यात आली.\nही मारहाण सुरू असताना हे भांडण सोडवायला गेलेल्या गणेश एडके या बौद्ध तरुणांच्या डोक्यामध्ये यातील एकाने कुऱ्हाडीचा घाव घातला, यात तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. घाव अतिशय खोल असून अतिशय गंभीर जखमी आहे. मृत्यूशी तो झुंज देत आहे. नांदेड शहरात तो ऍडमिट आहे. गावात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/list-of-corona-positive-players-in-the-14th-season-of-ipl-450694.html", "date_download": "2021-06-17T03:24:20Z", "digest": "sha1:XPJEFGLWYBWJN4AR4HMK7SOWS53EE3MM", "length": 15321, "nlines": 262, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPHOTO | जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा कोरोनाच्या कचाट्यात, ‘इतके’ खेळाडू बाधित\nएकामागोमाग एक खेळाडूंना कोरोनाची (corona positive players) लागण झाली. यामुळे बीसीसाआयने आयपीएलचा 14 वा मोसम (14th season of IPL) स्थगित करण्याचा निर्णय घेतला.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nखेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोना झाल्याने बीसीसाआयने आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित केला. आतापर्यंत कोणत्या टीममधील कोणत्या खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.\nरॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा युवा सलामीवीर देवदत्त पडीक्कलला या मोसमाच्या सुरुवातीआधी कोरोनाने गाठलं. देवदत्तला 22 मार्चला कोरोनाची लागण झाली होती. देवदत्त तेव्हा आपल्या घरीच क्वारंटाईन होता.\nकोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर नितीश राणालाही कोरोनाची बाधा झाला होती. आयपीएलच्या आधी तो पॉझिटिव्ह होता. नितीशने स्वत:ला अलगीकरणात ठेवलं होतं. 12 दिवस स्वत्रंत राहिल्यानंतर तो नेगेटिव्ह आला.\nदिल्ली कॅपिट्ल्सचा फिरकीपटू अक्षर पटेलने 28 मार्चला मुंबईत सहकाऱ्यांसोबत हॉटेलमध्ये होता. मात्र दुसऱ्या दिवशी त्याचा रिपोर्ट पॉझिट्वह आला. यानंतर अक्षरने नियमांनुसार क्वारंटाईन कालावधी पू्र्ण केल्यानंतर तो नेगेटिव्ह आला. यानंतर अक्षर टीमसोबत जोडला गेला.\nया मोसमात बंगळुरूकडून खेळणारा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सला कोरोनाने गाठलं. डॅनियल 3 एप्रिलला नेगेटिव्ह असल्याची माहिती टीम मॅनेजमेंटने दिली. मात्र 7 एप्रिलला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर डॅनियलला आवश्यक ते उपचार देण्यात आले.\nकोलकाताचा मिस्ट्री बोलर वरुण चक्रवर्तीचा कोरोना अहवाल नुकताच पॉझिटिव्ह आला. वरुण बायोबबल भेदून रुग्णालयात आवश्यक स्कॅन रिपोर्टसाठी गेला होता. यावेळेस त्याला कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nनियम न पाळणे, गर्दी वाढल्यास तिसऱ्या लाटेला लवकर आमंत्रण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्र 12 hours ago\nकोरोना काळात महाविद्यालयीन फी कमी करा, 5000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या तक्रारींसह युक्रांदची मागणी\nकोरोनानंतर वास आणि चव घेण्याची क्षमता कमी झाली��� मग, ‘या’ रेसिपी नक्की ट्राय कराच\nऔरंगाबादेत शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती\nAurangabad | औरंगाबादमध्ये शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती\nमराठवाडा वॉटर ग्रीड योजना संकटात, योजनाला सिंचन विभागाचा तीव्र विरोध\nन्यूड चॅटचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, तरुणांना फसवणाऱ्या तिघा विद्यार्थ्यांना अटक\nVideo : रत्नागिरीत कोसळधार, गुहागरमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांना पूर, चिपळूण शहरात पूरसदृश्य परिस्थिती\nअन्य जिल्हे13 mins ago\nVIDEO | मुंबई एक्सप्रेस फ्री वेवर माशांनी भरलेला टेम्पो उलटला, मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी\nSkin Care Tips | त्वचेचा पोत जाणून निवडा नैसर्गिक घटक आणि उत्पादने, जाणून घ्या अधिक…\nKolhapur Rain | कोल्हापुरात धरणक्षेत्रात पावसाचा जोर, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ\nदेवासमोर दिवा का लावला जातो जाणून घ्या यामागील कारण आणि फायदे\nWTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं\nRatnagiri Landslide | मुंबई-गोवा महामार्गातील निवळी घाटात दरड कोसळली, महामार्गावर वाहनांच्या रांगा\nमराठी न्यूज़ Top 9\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nVideo : रत्नागिरीत कोसळधार, गुहागरमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांना पूर, चिपळूण शहरात पूरसदृश्य परिस्थिती\nअन्य जिल्हे13 mins ago\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\nन्यूड चॅटचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, तरुणांना फसवणाऱ्या तिघा विद्यार्थ्यांना अटक\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nVIDEO | मुंबई एक्सप्रेस फ्री वेवर माशांनी भरलेला टेम्पो उलटला, मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/photos-of-actor-arjun-rampal-with-fractured-leg-in-mumbai-with-girldriend-463204.html", "date_download": "2021-06-17T02:56:11Z", "digest": "sha1:L5QQMAX252ATFFI5TMCXETOYQWZX2NXH", "length": 14164, "nlines": 262, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPHOTOS : अभिनेता अर्जुन रामपालला लंगडत चालताना पाहून चाहत्यांना धक्का, नेमकं काय झालंय\nबॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आपल्या कारमधून बाहेर पडला आणि त्याला लंगडत चालताना पाहून चाहत्यांना धक्काच बसला.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nप्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nबॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आपल्या कारमधून बाहेर पडला आणि त्याला लंगडत चालताना पाहून चाहत्यांना धक्काच बसला.\nअर्जुन रामपालच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचं पाहायला मिळाला आणि त्याच्या हातात आधारासाठी सपोर्ट स्टँड होतं.\nअर्जुन रामपाल गाडीतून उतरुन थेट घराच्या दिशेने गेला. मात्र, काही क्षणातच चाहत्यांना काहीतरी गंभीर झाल्याचं लक्षात आलं.\nअर्जुनच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचं स्पष्टपणे दिसून आलं.\nअर्जुन रामपाल चालताना अक्षरशः लंगडत चालत होता. त्याला त्याचा कर्मचारी मदत करत होता.\nअर्जुन मुलगा आणि गर्लफ्रेंडसोबत कारमधून बाहेर येतानाचे हे फोटो 14 जानेवारीचे आहेत.\nदरम्यान, 21 डिसेंबर रोजी अर्जुन रामपालची एका ड्रग्स प्रकरणात चौकशी झाली होती.\nHappy Birthday Imtiaz Ali | ‘जब बी मेट’ ते ‘हायवे’, प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहतील इम्तियाज अलीचे ‘हे’ चित्रपट\nJanvhi Kapoor | श्रीदेवीची लेक पुन्हा एकदा दिसली ‘मिस्ट्री बॉय’सोबत, जान्हवीच्या बिकिनी फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष\nCCTV Video | चुकीच्या दिशेने टर्न घेत ट्रकने बाईकला चिरडलं, अपघाताचा व्हिडीओ समोर\nअन्य जिल्हे 18 hours ago\nHappy Birthday Mithun Chakraborty | अभिनेता म्हणून पहिल्याच चित्रपटातून मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्तीबद्दल…\nविवेक मेहराच्या आधीही एका व्यक्तीशी लग्न, केवळ वर्षभर टिकला संसार, नीना गुप्तांचा मोठा खुलासा\nSwapna Shastra : तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात ही 2 स्वप्नं, यांच्याकडे दुर्लक्ष करु नका\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे27 mins ago\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nविसाव्या शतकातील बहुचर्चीत ‘सव्यसाची’ आता ऑडिओबुकमध्ये अभिनेत्री सीमा देशमुखांच्या आवाजात होणार रेकॉर्ड\nChanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nमराठी न्यूज़ Top 9\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे27 mins ago\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nLibra/Scorpio Rashifal Today 17 June 2021 | उत्पन्नाचे स्रोत वाढतील, धनलाभही होऊ शकतो\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/11/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5.html", "date_download": "2021-06-17T01:37:28Z", "digest": "sha1:YBUTRQJ4FNUMEJJA2Y3BQQJYI4YBL32N", "length": 18242, "nlines": 235, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’वर ६७० कोटींचा खर्च - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’वर ६७० कोटींचा खर्च\nby Team आम्ही कास्तकार\nनगर ः गाव पातळीवर पाणीपातळी वाढण्यासाठी मागील पाच वर्षांत युती सरकारने जलयुक्त शिवार अभियान राबविले. त्यातून जिल्ह्यात ६०० कोटी रुपये खर्च करून ३८ हजार कामे केली. चार वर्षांपूर्वी अनेक कामांच्या तक्रारी झाल्या होत्या. त्यावेळी कृषी विभागाने दुर्लक्ष केले, मात्र आता चौकशी होणार आहे. त्यामुळे जुन्या तक्रारी बाहेर निघण्याची शक्यता असल्याने कृषी विभागात सावध पवित्रा घेतला जात आहे.\nजलसंधारणाची कामे करणाऱ्या वेगवेगळ्या विभागांनी या योजनेत सहभाग घेऊन निधी खर्च केला. तरी समन्वयाची जबाबदारी कृषी विभागावर होती. जिल्ह्यात पावणे सातशे कोटींच्या जवळपास खर्च झाला. त्यातून ३८ हजार कामे झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.\nया अभियानातून पाणी पातळी वाढायला मदत झाली असली, तरी योजनेत गैरव्यवहार झाला असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यावेळी कृषी विभागाने फारसे गांभिर्याने न घेता काही तक्रारी सहजपणे निकाली काढल्या. त्यात अनेक तक्रारदारांचे समाधान झाले नाही. आता या योजनेच्या कामाची राज्यात चौकशी केली\nमात्र, युती सरकारच्या काळातील जलसंधारण मंत्री राम शिंदे आणि सध्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे दोघेही जिल्ह्याचे आहेत. याशिवाय कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनाही जलयुक्तमध्ये पाणी जिरले की, पैसे असा प्रश्न उपस्थित केला. कृषी विभागात सध्या ‘जलयुक्त’वर कोणाही बोलायला तयार नाही. तरी, जुन्या फायली पुन्हा उघडल्या जाऊ लागल्या आहेत.\n‘‘जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानच्या अनेक कामांत गैरव्यवहार झाला आहे. याबाबत मी तक्रारी केल्या होत्या, मात्र मला समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. आता त्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी करणार आहे.’’\n– भाऊसाहेब सोनवणे, नगर\nनगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’वर ६७० कोटींचा खर्च\nनगर ः गाव पातळीवर पाणीपातळी वाढण्यासाठी मागील पाच वर्षांत युती सरकारने जलयुक्त शिवार अभियान राबविले. त्यातून जिल्ह्यात ६०० कोटी रुपये खर्च करून ३८ हजार कामे केली. चार वर्षांपूर्वी अनेक कामांच्या तक्रारी झाल्या होत्या. त्यावेळी कृषी विभागाने दुर्लक्ष केले, मात्र आता चौकशी होणार आहे. त्यामुळे जुन्या तक्रारी बाहेर निघण्याची शक्यता असल्याने कृषी विभागात सावध पवित्रा घेतला जात आहे.\nजलसंधारणाची कामे करणाऱ्या वेगवेगळ्या विभागांनी या योजनेत सहभाग घेऊन निधी खर्च केला. तरी समन्वयाची जबाबदारी कृषी विभागावर होती. जिल्ह्यात पावणे सातशे कोटींच्या जवळपास खर्च झाला. त्यातून ३८ हजार कामे झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.\nया अभियानातून पाणी पातळी वाढायला मदत झाली असली, तरी योजनेत गैरव्यवहार झाला असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यावेळी कृषी विभागाने फारसे गांभिर्याने न घेता काही तक्रारी सहजपणे निकाली काढल्या. त्यात अनेक तक्रारदारांचे समाधान झाले नाही. आता या योजनेच्या कामाची राज्यात चौकशी केली\nमात्र, युती सरकारच्या काळातील जलसंधारण मंत्री राम शिंदे आणि सध्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे दोघेही जिल्ह्याचे आहेत. याशिवाय कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनाही जलयुक्तमध्ये पाणी जिरले की, पैसे असा प्रश्न उपस्थित केला. कृषी विभागात सध्या ‘जलयुक्त’वर कोणाही बोलायला तयार नाही. तरी, जुन्या फायली पुन्हा उघडल्या जाऊ लागल्या आहेत.\n‘‘जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानच्या अनेक कामांत गैरव्यवहार झाला आहे. याबाबत मी तक्रारी केल्या होत्या, मात्र मला समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. आता त्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी करणार आहे.’’\n– भाऊसाहेब सोनवणे, नगर\nनगर पाणी water वर्षा varsha जलयुक्त शिवार कृषी विभाग agriculture department विभाग sections जलसंधारण गैरव्यवहार राम शिंदे शंकरराव गडाख shankarrao gadakh आमदार रोहित पवार ऊस\nनगर, पाणी, Water, वर्षा, Varsha, जलयुक्त शिवार, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, जलसंधारण, गैरव्यवहार, राम शिंदे, शंकरराव गडाख, Shankarrao Gadakh, आमदार, रोहित पवार, ऊस\nनगर ः गाव पातळीवर पाणीपातळी वाढण्यासाठी मागील पाच वर्षांत युती सरकारने जलयुक्त शिवार अभियान राबविले. त्यातून जिल्ह्यात ६०० कोटी रुपये खर्च करून ३८ हजार कामे केली.\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म ���ुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी ११ केंद्रे प्रस्तावित\nनांदेड जिल्ह्यात रब्बीसाठी पीकविमा योजना लागू\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nधरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/jalgaon-corona-update-news-235", "date_download": "2021-06-17T03:33:37Z", "digest": "sha1:M2TXZ3LIAXKCQ3VFVKDOQ56DTV57BVHO", "length": 3567, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "jalgaon corona update news", "raw_content": "\nजिल्ह्यात 843 नवे करोना बाधित\n740 कोरोनामुक्त; 14 रुग्णांचा मृत्यू\nजळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :\nजिल्ह्यात मंगळवारी 843 करोना बाधित रुग्ण आढळून आले असून 14 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात 740 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे.\nजिल्ह्यात 843 नवे बाधित रुग्ण आढळले असून, आतापर्यंत 1 लाख 31 हजार 574 रुग्णसंख्या झाली आहे. तर दिवसभरात 740 रुग्ण करोनामुक्त झाले असून आतापर्यंत 1 लाख 19 हजार 308 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.\nमंगळवारी जळगाव शहरात 69, जळगाव ग्रामीण 25, भुसावळ 89, अमळनेर 94, चोपडा 107, पाचोरा 79, भडगाव 3, धरणगाव 26, यावल 20, एरंडोल 28, जामनेर 64, रावेर 51, पारोळा 14, चाळीसगाव 62, मुक्ताईनगर 63, बोदवड 42, अन्य जिल्ह्यातील 7 असे एकूण 843 रुग्ण आढळून आले आहे.\nतसेच दिवसभरात 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, यावल, पाचोरा, मुक्ताईनगर तालुक्यात प्रत्येकी दोन तर भडगाव, चाळीसगाव, एरंडोल, रावेर तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 2 हजार 363 कोरोना ���ाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2018/09/26/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2021-06-17T01:39:23Z", "digest": "sha1:SCJ23BZKQDTQLVUQPGOY4QAX6I3Y263Y", "length": 20071, "nlines": 241, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "मुंबईतील प्लास्टिक गोदामांवर धाडी; हजारो किलो प्लास्टिकचा माल जप्त", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nमुंबईतील प्लास्टिक गोदामांवर धाडी; हजारो किलो प्लास्टिकचा माल जप्त\nमुंबई, दि. 26 : पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाने मुंबईतील मालाड, चिंचबंदर,मस्जिद बंदर या ठिकाणी प्लास्टिकच्या गोदामांवर धाडी टाकून हजारो किलो प्लास्टिकचा माल जप्त केला.\nभरारी पथकाने अजंठा ट्रान्सपोर्ट,मालाड, पूर्व या गोदामावर कारवाई करुन बंदी असलेला एकूण १ हजार ३५९ किलो प्लास्टिक माल जप्त केला. तसेच या गोदामाला पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला. याबाबत पोलीस निरीक्षक, दिंडोशी यांना पुढील कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले असून हा माल ट्रकद्वारे गुजरात मधून आणल्याचे आढळून आले.\nतसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे भरारी पथक व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ब विभागामार्फत मुंगीपा रोडवेज प्रा.लि., चिंचबंदर या गोदामावर धाड टाकली असता तेथील गोदामांमध्ये नॉन ओव्हन पॉलिप्रॉपिलीन व प्लास्टिक पी.पी.बॅग्स (50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या) साठवलेल्या आढळून आल्या. हा माल 1 हजार 3 कि.ग्रॅ. इतका असून गोदामाचे सहाय्यक व्यवस्थापक महावीर ओंकारमल शर्मा यांना पाच हजार रुपये दंड करण्यात आला. याच भरारी पथकाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ब विभागामार्फत मस्जिद बंदर मुंबई येथे एका दुकानावर कारवाई केली असता या ठिकाणी ४ हजार कि.ग्रॅ. वजनाचे प्लास्टिक पॅकेजिंग, बॅगने भरलेले आढळले. हा माल दमण, गुजरात येथून आणल्याचे दिसून आले. या मालावर इपीआर नंबर नसल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ब विभागामार्फत तो जप्त करण्यात आला.\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nचांगल्या आरोग्य सेवेला प्राधान्य – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nगणपती विसर्जना दिवशी मुंबईत चोऱ्या करण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या ; 4 लाख 92 हजार रुपयांचे 21 मोबाईल जप्त\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इम���रतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमे��� भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28460", "date_download": "2021-06-17T01:55:49Z", "digest": "sha1:MFPLE5476LSVZER4JNG2N5HP7XUAWTGM", "length": 24218, "nlines": 187, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\n१७. इतिहासकारांचें म्हणणें असें कीं, डुप्लेला जर फ्रेंच सरकारचा पाठिंबा मिळाला असता, तर इंग्रजांना हिंदुस्थान सोडून जावें लागलें असतें, व येथें फ्रेंचांचेंच राज्य स्थापन झालें असतें. तुपांत तळलें किंवा तेलांत तळलें, तरी तें माशाला सारखेंच. त्याप्रमाणें फ्रेंचांचें राज्य झालें काय, कीं इंग्रजाचें राज्य झालें काय, हिंदुस्थानाला तें सारखेंच होतें. अर्थात् हिंदी जनता त्याबद्दल बेफिकीर राहिली. उत्तरोत्तर फ्रेंच व इंग्लिश यांमधील चुरस वाढत जाऊन प्लासीच्या लढाईनंतर (१७५७) हिंदुस्थानांत इंग्रजी राज्याचा पाया सुदृढ झाला. कधीं या राजाची तर कधीं त्या राजाची तरफदारी करतां करतां सर्व हिंदुस्थान इंग्रजांना लाभला. तरी त्यांची राज्यतृष्णा तृप्त होईना. त्यांचें सार्वभौमत्व कबूल करणारीं संस्थानें खालसा करण्याचाहि त्यांनी सपाटा चालविला; व त्यांच्या ह्या लोभाचें पर्यवसान १८५७ सालच्या बंडांत झालें.\n१८. इंग्रजांना हीं सगळीं संस्थानें ताब्यांत घेतां आलीं असतीं, तर हिंदुस्थानचा फार फायदा झाला असता. अर्धमेले संस्थानिक जाऊन त्या ठिकाणीं इंग्रजांची सत्ता स्थापित झाल्यानें व्यापारउद्योगाची वाढ होऊन पाश्चात्य संस्कृतीची माहिती हिंदुस्थानांतील सर्व नागरिकांना एकसारखी होण्यास फार मदत झाली असती. आजला हिंदुस्थानच्या प्रगतीच्या मार्गांत हीं संस्थानें म्हणजे मोठे धोंडे आहेत, असें सर्व सुशिक्षितांना वाटत आहे; आणि सोशॅलिस्ट तर त्यांच्या निर्मूलनासाठीं उत्सुक दिसत आहेत. परंतु लॉर्ड डलहौसीच्या वेळीं ‘संस्थानें म्हणजे हिंदी संस्कृति आहे.’ असें लोकांस वाटत होतें; व त्यामुळें हिंदी शिपाई मोडकळीस येत चाललेल्या या संस्थेसाठीं लढण्यास तयार झाले. त्याचा परिणाम असा झाला कीं, इंग्रज घाबरून गेले; व ह्या मरत चाललेल्या संस्थेला तशाच अर्धवट मृतावस्थेंत ठेवणें त्यांना इष्ट वाटलें ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार आटोपला, आणि सत्ता व्हिक्टोरिया महाराणीच्या हातीं गेली ( म्हणजे तिच्या नांवानें पार्लमेंट कारभार पाहूं लागलें.) व सरते शेवटीं तिला १८७७ सालीं हिंदुस्थानची सम्राज्ञी बनवून शिल्लक राहिलेल्या संस्थानिकांना इंग्रजांनी कायमचें आपल्या राज्ययंत्राला जखडून टाकलें. संस्थानिक नामधारी महाराजे, त्यांनी आपल्या प्रजेला पाहिजे तर वाटेल तसें वागवावें; पण जरा वर डोकें काढण्यास आरंभ केला, तर तें ठेंचण्यास रेसिडेंट टपलेलाच असावयाचा \n१९. क्लाइव्ह आणि हेस्टिंग्स यांनी चालविलेली लुटालूट व ठकबाजी तशीच चालू राहिली असती, तर हिंदुस्थानांत इंग्रजांचा कारभार अत्यंत दु:सह झाला असता. परंतु इंग्रजांच्या सुदैवानें त्याच वेळीं अमेरिकन संस्थानें स्वतंत्र होण्याच्या खटपटीस लागलीं. त्यामुळें पार्लमेंटांतील प्रागतिक पक्षानें क्लाइव्हवर कडक टीका करून त्याला दोषी ठरविलें. क्लाइव्हनें १७७४ सालीं आत्महत्या केली. दुसर्‍याच वर्षीं अमेरिकन संस्थानांनी बंडाचा झेंडा उभारला; व त्यानंतर १७७६ सालच्या जुलै महिन्याच्या चौथ्या तारखेस स्वातंत्र्याचा प्रसिद्ध जाहीरनामा (Declaration of Independence) काढला. हें युद्ध सात वर्षें चाललें; व सरते शेवटीं अमेरिकन संस्थानांचें स्वातंत्र्य इंग्रजांना कबूल करावें लागलें. हा धडा जर त्यांना मिळाला नसता, तर हिंदुस्थानांत त्यांनी खात्रीनें कहर करून स���डला असता. तरी पण अमेरिकेंतील गोरे लोक व हिंदुस्थानांतील काळे लोक ह्यांत इंग्रजांना फरक दिसतच होता; व त्यामुळें वारन हेस्टिंग्सचे पुष्कळसे गुन्हे पुढें आले असतांहि इंग्लिश पार्लमेंटानें चार वर्षे चौकशी चालवून १७९२ सालीं त्याला दोषमुक्त ठरविलें.\n२०. पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्लिश अशा चार युरोपियन लोकांनी हिंदुस्थानावर ताबा मिळवण्यासाठीं खटपट केली. त्यांत इंग्रज विजयी झाले, याचें कारण केवळ नशीब नसून इंग्रजांनी आपल्या देशांत घडवून आणलेली औद्योगिक क्रान्ति होय. कमजास्त प्रमाणानें पश्चिम युरोपांतील सर्व देशांत पंधराव्या शतकापासूनच औद्योगिक क्रान्तीला आरंभ झाला होता. पण तिच्यांत इंग्लंडानें आघाडी मारली. इंग्लंडांतील सरदार व मध्यमवर्गांतील श्रीमंत लोकांनी १२१५ सालीं आपल्या राजाकडून असा एक हक्क मिळवला कीं, प्रजेवर नवीन कर बसवायचे असले तर कॉमन्स आणि लॉर्डस या दोन सभांचीं संमति मिळवली पाहिजे. ह्याला ‘माग्ना कार्ता’ (Magna Charta = बडा फरमाना) म्हणतात. ह्याचा उपयोग इंग्लिश लोकांनी वारंवार केला असें नाहीं. तथापि व्यापारी क्रांतीला त्याची फार मदत झाली. त्यानंतर सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धांत इंग्लडनें मार्टिन लूथरच्या पंथाचा स्वीकारकरून पोपची धार्मिक सत्ता उडवून दिली.\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृ���ि 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभ��ग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहि��सा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/krunal-pandya-helps-to-martin/", "date_download": "2021-06-17T03:20:21Z", "digest": "sha1:76AR2VLCTXABLESNLUD4BAXJEHM33A5J", "length": 8168, "nlines": 98, "source_domain": "khaasre.com", "title": "हे वाचून तुम्हाला कृणाल पांड्याचा अभिमान वाटेल! - Khaas Re", "raw_content": "\nहे वाचून तुम्हाला कृणाल पांड्याचा अभिमान वाटेल\nभारताकडून १० वनडे सामने खेळलेले माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जेकब मार्टीन हे सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. जेकब यांचा २८ डिसेंबर रोजी त्यांच्या स्कुटरवर जाताना अपघात झाला होता. त्या अपघातात ४६ वर्षीय जेकब मार्टिन हे गंभीर जखमी झाले होते.\nबडोदा मधील एका खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण त्यांच्या कुटुंबाकडचे पैसे इलाजात संपले आणि पुढील इलाज करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यानंतर बीसीसीआय आणि भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली यांनी अगोदर त्यांना मदतीचा हाथ दिला.\nमार्टिन यांच्या पत्नीने सर्वात अगोदर बीसीसीआयकडे मदतीची मागणी केली होती.बीसीसीआयने त्यांना तात्काळ ५ लाख रुपयांची मदत केली. तर बडोदा क्रिकेट असोसिएशनने देखील त्यांना ३ लाखांची मदत केली. पण मार्टिन यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांचा खर्च खूप आहे. त्यामुळे कुटुंबाला पैसे कमी पडत होते.\nमदतीला धावून आला पांड्या-\nमार्टिन यांच्या फुफ्फस आणि लिव्हरला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचारासाठी प्रतिदिन जवळपास १ लाख रुपये खर्च येत आहे. त्यामुळे मार्टिन कुटुंबाला मदतीची खूप आवश्यकता होती.\nया संकटाच्या काळात कृणाल पांड्या मार्टिन यांच्या मदतीला धावून आला आहे. कृणालने मार्टीन यांच्या मदतीसाठी चक्क एक ब्लँक चेकच दिला आहे.\nमार्टिन यांच्या नेतृत्वाखाली बडोदा संघाने रणजी ट्रॉफी जिंकली होती. पांड्या हा देखील मूळचा बडोद्याचा आहे. कृणालने मार्टिन यांना एक अट देखील घातली आहे. ज्यामध्ये त्याने मार्टिन यांना कमीत कमी एक लाख रुपये चेकमध्ये लिहिण्याचे सांगितले आहे. तर जास्तीत जास्त जेवढी मदत लागेल तेव्हडी या ब्लँक चेकमध्य��� टाकण्यास सांगितले आहे.\nकोण आहेत जेकब मार्टिन-\nजेकब मार्टिन हे भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत. त्यांनी १९९९ साली सौरव गांगुली कर्णधार असताना वनडेमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी भारतीय संघाकडून १० वनडे सामने खेळले आहेत. तसेच ते १३८ फर्स्ट क्लास सामनेही खेळले आहेत. यात त्यांनी ४७ च्या एव्हरेजने ९१९२ धावा काढल्या आहेत.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nरुपे, मास्टरकार्ड, व्हिसा या ATM कार्ड्स मध्ये काय फरक आहे \nधोनीने पुन्हा एकदा दाखवून दिले त्याच्या डोक्याला तोडच नाही\nधोनीने पुन्हा एकदा दाखवून दिले त्याच्या डोक्याला तोडच नाही\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/bollywood-celebrity/", "date_download": "2021-06-17T02:58:08Z", "digest": "sha1:WEXP6I5DD5TOSFFLMPEYO3RWQVOW4GRX", "length": 12831, "nlines": 167, "source_domain": "policenama.com", "title": "Bollywood Celebrity Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\nदेवोलीनाचा कंगनाला रोखठोक सवाल, म्हणाली-‘फुकटचे सल्ले थांबव, तू कोरोना रुग्णांसाठी काय करतेस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना काळात प्रत्येकजण मदतीसाठी हात पुढे करत असातना यावरुन टीका टिप्पणी होत असल्याचे पहायला मिळत आहे. बिग बॉस फेम अभिनेत्री देवोलीनी भट्टाचार्जी ही आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. देशात घडणाऱ्या चालू…\nआशिकी, साजन यांचे संगीतकार श्रवण यांना कोरोनाची लागण, प्रकृती नाजूक\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पाहायला मिळत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झा���ी आहे. दरम्यान, संगीतकार श्रवण राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे. श्रवण यांना मुंबईतील एस. एल. रहेजा…\nFabulous Lives of Bollywood Wives : पडद्यामागे ‘असे’ आहे महीप कपूर, नीलम कोठारी, भावना…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - नेटफ्लिक्स (Netflix) नं काही दिवसांपूर्वी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पत्नींना घेऊन एक वेब रिअ‍ॅलिटी शोचा ट्रेलर रिलीज केला होता. Fabulous Lives of Bollywood Wives असं या शोचं नाव होतं. निर्माता करण जोहर (Karan Johar)…\nसॉफ्ट टार्गेट आहेत सेलिब्रिटी, रवीना टंडनचा अधिकाऱ्यांवर ‘हल्लाबोल’ \nपोलीसनामा ऑनलाईन टीम : सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर बॉलीवूड सेलिब्रिटीचं ड्रग्स चॅट समोर येऊ लागले आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये अनेक लोकांची चौकशी झाली आहे तर अनेक मोठ्या स्टार्सची चौकशी होणार आहे. या मध्ये सिनेमा आणि टीव्हीवरील अनेक…\nCoronavirus : …म्हणून ‘भाईजान’ सलमान भडकला (व्हिडीओ)\nपोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनाबाबत नागरिकांकडून निष्काळजीपणा बाळगला जात असल्यामुळे चंदेरी दुनियातील राजा अर्थात भाईजानची सटकली आहे. त्यासंदर्भात सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओमध्ये भाईजान सर्वांवर नाराज असलेला…\n‘करिश्मा-करीना’ च्या भावानं शेअर केले लग्नातील ‘मोहक’ फोटो, पत्नी अनीसाबद्दल…\nएकदम ‘कडक’ अन् ‘हॉट’ बिपाशाचे बिकिनी फोटोमुळं ‘सोशल’चं वातावरण…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड सेलेब्रिटींसाठी न्यु इयर सेलिब्रेशन अजूनही संपलेलं नाही. सध्या हे सेलेब्रिटी व्हेकेशनचा आनंद घेताना दिसत आहे. बॉलिवूड स्टार करणसिंग ग्रोवर आणि बिपाशा बासु हेही व्हेकेशनसाठी गेले आहे. नुकतेच दोघांचे काही…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\n10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी…\nसंसदीय स्थायी समितीचे ‘ट्विटर’ला समन्स; 18 जून रोजी संसद…\n संजय राऊतांचं रावसाहेब दानवे…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 ता��ात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\nNarayan Rane and Shiv Sena | शिवसेनेवर वेळोवेळी टीका करणार्‍या नारायण…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा कुणीही नव्हते…\n राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या…\nwoman dead body found in pune | पुण्यात आणखी एका अनोळखी महिलेचा मृतदेह…\n संजय राऊतांचं रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘आमच्याकडे चावी…\nCM Uddhav Thackeray Give Promotion | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा काँग्रेसला आणखी एक धक्का, घेतला ‘हा’…\nModi Cabinet Expansion | मोदींच्या मंत्रिमंडळातून राज्यातील 2 मंत्र्यांना डच्चू ‘या’ दोघांना मिळणार संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-rasik-article-about-lalit-modi-row-and-sushma-swaraj-5028234-NOR.html", "date_download": "2021-06-17T02:22:47Z", "digest": "sha1:IOHXXHEMQRDHKHBTR757TPFDICE7HZL4", "length": 6259, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rasik Article About Lalit Modi Row and Sushma Swaraj, Rasik, Divyamarathi | मानवतेचा 'सुषमा'विष्कार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुषमा स्वराज यांची उतू चाललेली मानवता आणि मॅगी नूडल्सला श्रद्धांजली आणि फिल्म इन्स्टिट्यूटवर ‘युधिष्ठीर’ गजेंद्र चौहानांची नियुक्ती या तीन घटनांनी सोशल मीडियावर गेला आठवडा दणाणून गेला…\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आयपीएलचे प्रणेते ललित मोदी यांना व्हिसाप्रकरणी माणुसकीच्या भावनेतून मदत केल्याच्या आरोपामुळे सोशल मीडियातला गेला आठवडा गाजला. मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रातल्या भाजपच्या सरकारला हा पहिलाच जबर धक्का होता. कारण ज्या नैतिकतेच्या बळावर भाजपने काँग्रेसवर सातत्याने टीका केली होती, त्यात पक्षाचा एक बडा नेता अडकल्याने केवळ सुषमा स्वराज यांची नव्हे तर भाजप व संघपरिवाराचीही कोंडी होताना दिसली. हे प्रकरण मीडियात झळकल्यानंतर ट्विटरवर सुषमा स्वराज यांनी आपल्या माणुसकी दाखवल्याच्या निर्णयाचे समर्थन केल��यामुळे ट्विटकऱ्यांना आयतेच कोलीत हाती मिळाले. पण सुषमा स्वराज यांना पाठिंबा देणारा #StandWithSushmaSwaraj या ट्विटर ट्रेंडने विरोधकांना उत्तरे देण्याचेही प्रयत्न केले. अर्थातच या निमित्ताने सुषमा स्वराज यांची खिल्ली उडवणारे शेकडो ट्विट पोस्ट केले गेले.\nमेरे को अमेरिका जाना है, मानवीय आधार पे सुषमाजी मुझे भी विसा दिलवा दो…\nयू ओन्ली इन्स्पायर ऑल टेररिस्ट अँड मिलिटंट टु बी इन क्यू टु गेट सच बेनेफिट ऑन ह्युमॅनिटेरिअन ग्राऊण्ड. किप इट-अप सुषमा\nइफ दाऊद वॉण्टस टु विजिट मुंबई टु मीट हिज एलिंग सिब्लिंग, विल यू फेसिलिटेट दॅट ऑन ह्युमन ग्राऊण्ड\nमैडम ऐसा लग रहा है जैसे Blue Corner नोटिस पहाड़गंज से issue हुआ था… भारत सरकार की तरफ से नहीं…\nयू आर सुश-मा… यू हॅव डन द जॉब ऑफ ए मदर. विच इज अबाऊ ऑल पॉलिटिक्स… सो रिलॅक्स… लेट मीडिया इट इट्स ओन डर्ट…\nमॅगीवरील बंदीमुळे सोशल मीडिया दु:खात होते. प्रसिद्ध लेखक चेतन भगत याची पोस्ट बरेच काही सांगून जाणारी होती… व त्याला दिलेले उत्तरही समर्पक होते…\nमॅगी नूडल्स इज नाऊ फेसिंग दी बिगेस्ट अँड फास्टेस्ट पीआर डिझास्टर इन दी सोशल मीडिया एजय कुक्ड इन लेस दॅन २ मिनिट्स धीस टाइम… या पोस्टला मिळालेले उत्तर आणखीनच मजेशीर होते, सर ये भी सच्चाई है कि अगर मैगी का पैकेट आपकी किताब के ऊपर रख दें तो 2 मिनट से भी पहले पक जाता है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/47-water-storage-in-gangapur-dam-mayor-satish-kulkarni/", "date_download": "2021-06-17T02:30:48Z", "digest": "sha1:ODG7XUGUWYWCVDMRTTMFAJ2FEMKHTGN6", "length": 6397, "nlines": 59, "source_domain": "janasthan.com", "title": "47% water storage in Gangapur dam : Mayor Satish Kulkarni", "raw_content": "\nगंगापूर धरणात ४७ टक्के पाणी साठा : शहरात यंदाच्या वर्षी पाणी कपात नाही – महापौर सतीश कुलकर्णी\nगंगापूर धरणात ४७ टक्के पाणी साठा : शहरात यंदाच्या वर्षी पाणी कपात नाही – महापौर सतीश कुलकर्णी\nमहापौरांनी केली गंगापूर धरणाची पाहणी\nनाशिक – नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे.गंगापूर धरणात सध्याच्या परिस्थितीत ४७ टक्के इतका पाणी साठा शिल्लक आहेत हा साठा पुरेसा असल्याने नाशिक शहरात सध्याच्या परिस्थितीला पाणी कपात केली जाणार नाही मात्र शहरवासीयांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मा.महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी केले आहे.\nनाशिक शहरात महानगरपालिकेच्या वतीने गंगापूर,गौतमी व कश्यपी या समूह धरणांमधून शहरात पाणीपुरवठा केला जात असतो सध्याची गंगापूर धरणातील पाण्याच्या साठ्याची माहिती घेऊन पाणी कपातीबाबतच्या निर्णयाच्या दृष्टीने गंगापूर धरणातील (Gangapur Dam) पाण्याच्या साठ्याची पाहणी मा.महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या समवेत मा.सभागृहनेते सतीश सोनवणे,अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, कार्यकारी अभियंता एस एम चव्हाणके, अविनाश धनाईत,पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सुभाष मिसाळ यांनी केली.\nयावेळी धरणातील पाण्याचा साठा गंगापूर धरणात (Gangapur Dam) समूह धरणांमधून जमा होणारे पाणी याबाबतची सविस्तर माहिती मा.महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी घेतली तसेच सध्याचा पाणीसाठा उपलब्ध असणारा पाणीसाठा व असणारी आवश्यकता याची सविस्तर माहिती यावेळी घेण्यात आली धरणात सध्याच्या परिस्थितीत ४७ टक्के इतका पाणी साठा असून तो साठा पुरेसा असल्याने नाशिक शहरात सध्याच्या परिस्थितीला पाणी कपात केली जाणार नसून मात्र शहरवासीयांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मा.महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी पाहणीच्या सांगितले.\nसुप्रसिद्ध संगीतकार राम-लक्ष्मण यांचे निधन\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनसे तर्फे सॅनेटायझर फवारणी \nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/shivlinga/", "date_download": "2021-06-17T01:46:22Z", "digest": "sha1:6ZGSH2EHCGNPSONATKQRQL3R2US2EPYF", "length": 3192, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Shivlinga Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\nहोळी आणि रंगांचं जवळचं नातं आहे. तसंच महादेव शंकराचा प्रसाद म्हणून भांग पिणाऱ्यांची संख्याही मोठी…\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी ��हे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/12/blog-post_74.html", "date_download": "2021-06-17T03:08:00Z", "digest": "sha1:47FIVLHIVWXUCPYUHVUWIEL2S7UBXIEO", "length": 19227, "nlines": 71, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "हत्येतील प्रमूख आरोपींवर तात्काळ अॅट्रासिटी गुन्हा दाखल करण्यासाठी जाती अंत संघर्ष समितीचा मोर्चा", "raw_content": "\nHome हत्येतील प्रमूख आरोपींवर तात्काळ अॅट्रासिटी गुन्हा दाखल करण्यासाठी जाती अंत संघर्ष समितीचा मोर्चा\nहत्येतील प्रमूख आरोपींवर तात्काळ अॅट्रासिटी गुन्हा दाखल करण्यासाठी जाती अंत संघर्ष समितीचा मोर्चा\nसांताक्रूझ पूर्व हनुमान टेकडी येथे राहण्राया 21 वर्षाच्या आकाश जाधव या दलित समाजातील तरुणाचा याचा खून झाला. मात्र 10 दिवस उलटून गेले तरी जाधव हत्येतील प्रमूख आरोपींना अटक झाली नाही आणि अॅट्रासिटी गुन्हा दाखल झाला नाही. 21 वर्षाच्या आकाश जाधव या तरुणाला त्याच वस्तीतील नकुल इंगावले, रोहित चव्हाण, कुणाल इंगावले, भीम, हर्षल शिर्के, पांड्या, बाभई या मुलांनी किरकोळ बाचाबाचीवरुन 2 नोव्हेंबर रोजी पहाटे दिड वाजता बेदम मारहाण केली. त्यावेळी आकाश बेशुद्ध पडला, नाकातोंडातून, डोळ्यातून रक्त आले. नंतर त्याला महापालिकेच्या कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जवळपास 17 नोव्हेंबर पर्यंत तो अॅडमिट होता. नंतर प्रकृती बिघडल्याने त्याला सायन रुग्णालयात हलविण्यात आले व तेथे ऑपरेशनही करण्यात आले. तोपर्यंत वाकोला पोलिसांनी कुटुंबियांनी सांगूनही बेदम मारहाणीचा गुन्हाही दाखल केला नव्हता.\nसामाजिक दबावानंतर 22 नोव्हेंबरला गुन्हा दाखल केला व आरोपींना किरकोळ कलमांखाली नावाला ��टक करुन जामिनावर सुटका केली. ज्या दिवशी मारहाणीची घटना घडली त्या दिवशी आरोपींनी आकाशच्या कुटूंबियांनाही धमकावले, जातीवाचक शिवीगाळ केली, बहिणीशी धक्काबुक्की केली, दारावर लाथा मारल्या. तसेच सार्वजनिक नळावरील पाणी घेण्यासही मनाई केली. हा सारा अन्याय कुटुंबियांनी आरोपीं विरोधात तक्रार करताना सांगण्याचा प्रयत्न केला असताना, पोलिसांनी वरील गंभीर बाबींची नोंद एफ.आय.आर.मधे घेतली नाही व आरोपींना वाचवायचेच काम केले. असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. आकाशला केलेली मारहाण एवढी जबर होती की अखेर दि.4 डिसेंबरला पहाटे त्याचा मृत्यू झाला.पण मृत्यू नंतरही पोलिस आरोपींना अटक न करता त्यांना वाचवायचेच काम करीत आहेत. यामागे येथील लोकप्रतिनिधीचा हात असल्याचा संशय जाधव कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.\nआकाशच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तातडीने आरोपींवर 302 व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करणे आवश्यक होते. तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पोस्टमार्टेम करायला हवे. परंतु पोलिसांनी वरील सर्व गोष्टी करण्यास राजकीय दबावामुळे टाळाटाळ केली.आणि कुटुंबियांवर दबाव आणून प्रकरण आपसांत मिटवा वाढवू नका असा दबाव आणायचा प्रयत्न केला असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये असंतोष पसरला परिणामी येथील तिनशे- चारशे कुटुंबांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी पोलिस स्टेशनला धडक दिली.\nमोर्चाच्या शिष्टमंडळाशी बोलतांना परिमंडळ 8 चे पोलीस उपयुक्त मंजुनाथ शिंगे यांनी आरोपीना तात्काळ अटक केली जाईल आणि इतर योग्ये ती कारवाई करण्यात येईल. गुहेगारांना 302 कलमाखाली अटक करण्यात येईल तसेच पीडित कुटुंबाला सरक्षण देण्यात येईल तसेच इतर योग्य मागण्यांचा विचार केला जाईल असे आश्वासन दिले. तसेच रात्री उशिरा डि.सी.पी.ंनी आरोपींवर 302 चांगले गुन्हा दाखल करण्याचे लेखी पत्र दिले. पण अॅट्रासिटीचा गुन्हा मात्र नोंदविला नाही.\nपरंतु 302 कलम लाऊनही अद्याप एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आरोपी हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्यानेच पोलिस राजकीय दबावामुळे अटक करण्यास व अॅट्रासिटीचा गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करीत आहेत असे मत जाती अंत संघर्ष समितीचे स्पष्ट केले आहे.\nस्थानिक पोलिसांच्या या वर्तनाविरोधात जाती अंत संघर्ष समितीने मुंबई पोलिस आयुक्त यांना 5 डिसेंबर रोजी लेखी तक्रार दिली आहे व त्या तक्रारींच्या प्रती, महाराष्ट्राचे गृहमंत्री, अनुसूचित जाती जमाती आयोग, नोडल ऑफिसर. अनुसूचित जाती जमाती, सामाजिक न्याय विभाग आदींना दिल्या आहेत. सदर प्रकरणी जे स्थानिक पोलिस अधिकारी आरोपींना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांना तातडीने निलंबित करून त्यांच्यावरही अॅट्रासिटी अॅक्टच्या कलम 4 अन्वये गुन्हा दाखल करून सहआरोपी करावे अशी मागणी जाती अंत संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक शैलेंद्र कांबळे व राज्य सदस्य सुबोध मोरे करीत आहेत. तसेच पीडित कुटुंबियांना शासनाने अॅट्रासिटी अॅक्टच्या तरतुदीनुसार तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणही करीत आहोत.या संदर्भात तातडीने अटक न झाल्यास व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल न केल्यास या विरोधात जाती अंत संघर्ष समितीला तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला असल्याची माहीती शैलेंद्र कांबळे, सुबोध मोरे यांनी दिली.\nहत्येतील प्रमूख आरोपींना त्वरीत अटक व अॅट्रासिटी गुन्हा दाखल करण्यासाठी आणि पोलिसांनी असहकार विरोधात बौद्धाजन पंचायत समिती आणि जाती अंत संघर्ष समिती आणि विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने हा काढण्यात आला, असे कॉम्रेड सुबोध मोरे यांनी सांगितले. बौद्धाजन पंचायत समितीचे महासचिव लक्ष्मण भगत, गट प्रतिनिधी गणेश खैरे आणि जाती अंत संघर्ष समितीचे महाराष्ट्रचे प्रमुख कॉम्रेड सुबोध मोरे, कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. सारनाथ बुध्दविहार , हनुमान टेकडी ते वाकोला पोलीस ठाणे असा आक्रमक मोर्चा काढण्यात आला. या निषेध मोर्चात मोठ्या संख्येने सामील झालेल्या महिलांनी खुन्यांना अटक करा, अट्रोसिटी गुन्हा दाखल करा. वाकोला पोलीस असहकार बदल जोरदार घोषणा दिल्या. यावेळी विविध आंबडेकर संघटना आणि पक्षांच्या नेत्यांनी मोर्चाला संबोधित केले.\nसंघटनांच्या शिष्ठमंडळात बौद्धाजन पंचायत मितीचे महासचिव लक्ष्मण भगत, गट प्रतिनिधी गणेश खैरे आणि जाती अंत संघर्ष समितीचे महाराष्ट्रचे प्रमुख कॉम्रेड सुबोध मोरे, कॉम्रेड शैलेंद्र कांबळे, रिपाईचे तालुका अध्यक्ष, रघुनाथ कांबळे, वंचित बहुजन बहुजन पक्षाच्या महिला नेत्या प्रमिला मर्चंडे, मृत आकाशची आई सुप्रिया जाधव, बहिण अक्षता जाधव, ���ागुराम सकपाळ आदी सहभागी होते. मोर्च्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. मृत आकाश जाधव यांच्या खुन्यांना आरोपींना 302 कलमाखाली पोलीस अटक करावी, अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करावा, पीडित कुटुंबांना तात्काळ 50 लाख रुपयांची मदत करावी, त्यांना रोजगार द्यावा. तसेच अनेक न्यायिक मागण्या शिष्टमंडळने निवेदन मार्फत परिमंडळ 8 चे पोलीस उपयुक्त मंजुनाथ शिंगे यांच्याकडे केल्या आहेत. शिंगे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आहे. मात्र इतके दिवस उलटूनही अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. आरोपी मोकाट फिरत असून पुढे जाधव कुटुंबियांना धोका झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न येथील जनता विचारत आहे. न्याय नाही मिळाला तर आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठे आंदोलन केले असा इशारा मोरे यांनी दिला आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/chaos/", "date_download": "2021-06-17T01:17:37Z", "digest": "sha1:UZEB742F4QK36FF4H4DB27HNFW4DQJIH", "length": 7389, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "chaos Archives - बहुजननामा", "raw_content": "\nमनपाच्या अधिकाऱ्यांनी महादेवनगर रस्त्यावरील भाजीपाला दुकाने 9 वाजताच बंद करा असे सांगताच उडाला गोंधळ\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - राज्य शासनाने सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 7 ते 9 या वेळेत खरेदी विक्री करण्यासाठी ...\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nमनपाच्या अधिकाऱ्यांनी महादेवनगर रस्त्यावरील भाजीपाला दुकाने 9 वाजताच बंद करा असे सांगताच उडाला गोंधळ\nसलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ 23 वेळा वाढले पेट्रोल डिझेलचे भाव, जाणून घ्या नवे दर\n मोदी सरकार(Modi Government) देत आहे 4000 रूपये मिळवण्याची संधी, पहा डिटेल\nSambhajiraje Meets Uadayanraje | ‘दम असेल तर अधिवेशन बोलवावं, आधी राज्याने धाडस करावं, केंद्राचं मी बघतो’; उदयनराजे संतापले (व्हिडीओ)\nSpa Center in pimpri chinchwad | स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश, एकाला अटक\nतुमच्याकडे सुद्धा आहे गो��्ड ज्वेलरी तर अशाप्रकारे कमवा जास्त पैसा; जाणून घ्या काय करावे लागेल\n20 लाखांचा दंड आणि उच्च न्यायालयानं खडसावल्यानंतर अभिनेत्री जुही चावला म्हणाली…(व्हिडीओ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/integrated-pest-management-on-cabbage-crop/", "date_download": "2021-06-17T03:17:57Z", "digest": "sha1:Y43L6HB35ZXIDKPJOCQPZO2XB2RKNVHP", "length": 14925, "nlines": 99, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कोबीवर्गीय पिकावरील किडीच्या एकात्मिक व्यवस्थापनाची सूत्रे", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकोबीवर्गीय पिकावरील किडीच्या एकात्मिक व्यवस्थापनाची सूत्रे\nकोबी वर्गीय पिकांवरील कीड व्यवस्थापन\nअनेक शेतकरी भाजीपाला शेतीकडे वळत असून भाजीपाला शेती रोजच्या चलन देणारी शेती आहे. या भाजीपाल्यांमध्ये शेतकरी कोबीवर्गीय पिके घेत असतात; पण या कोबीवर्गीय पिकांमध्ये म्हणजे पत्ता कोबी, फुलकोबी, मोहरी मुळा यासारख्या पिकावर प्रामुख्याने चौकोनी ठिपक्याचा पतंग (Diamond Back Moth), कोबीवरील फुलपाखरू (Cabbage butterfly), मावा, मोहरीवरील काळी माशी (Mustard sawfly), कोबीवरील गड्डे पोखरणारी अळी यासारख्या किडीचा प्रादुर्भाव होत असतो.\nत्यामुळे शेतकरी बंधूंनी या किडी संदर्भात संबंधित पिकात वेळोवेळी निरीक्षणे घेऊन योग्य निदान करून प्रादुर्भावानुसार अथवा गरजेनुसार तज्ञांचा प्रत्यक्ष सल्ला घेऊन खालील एकात्मिक कीड व्यवस्थापन योजनेचा कोबीवर्गीय पिकात अंगीकार करावा.\nकोबीवर्गीय पिकातील महत्वाच्या किडी करता एकात्मिक कीड व्यवस्थापनाची प्रमुख सूत्रे.\nकोबी किंवा फुल कोबीची लागवड करण्यापूर्वी मुख्य पिकाच्या 25 ओळींनंतर एक ओळ मोहरी पिकाची लावावी.\nकोबीवर्गीय पिकात प्रती एकर 8 ते 10 काठीचे पक्षी थांबे किंवा काठीचे मचान लावावे.\nकोबीवर्गीय पिकांत चौकोनी ठिपक्याचे पतंग (Diamond Back Moth) या किडीकरिता प्रती एकर चार कामगंध सापळे लावावेत.\nकोबीचे गड्डे धरण्यापूर्वी कोबीवरील चौकोनी ठिपक्याचे पतंग या किडीकरिता Bacillus thuringiensis (BT)बॅसिलस थुरिंगेनेसिस 4 rustaki रुस्टकी 5 % WP 10 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन प्रादुर्भाव लक्षात घेऊन योग्य निदान करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गरजेनुसार फवारणी करावी.\nसुरुवातीच्या अवस्थेत साधारणपणे पुनर्लागवडीनंतर 45 दिवसांनी कोबीवर्गीय पिकात 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.\nकोबीवर्गीय पिकात मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन योग्य निदान करून गरजेनुसार प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार फवारणी करावी.\nDiemethoate(डायमेथोएट) 30 % EC 13 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.किंवा Cyantraniliprole(सायंट्रानिलीप्रोल) 10.26 % O.D. 12 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची कोबीवर्गीय पिकावरील मावा किडी करता गरजेनुसार फवारणी करावी.\nकोबीवर्गीय पिकावरील चौकोनी ठीपपक्याचे पतंग (Diamond Back Moth) या किडीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन योग्य निदान करून प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन गरजेनुसार या किडीच्या व्यवस्थापनाकरिता खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार फवारणी करावी.\nChlorpyrifos क्लोरपायरीफॉस 20 % EC 40 मिली अधिक दहा लिटर पाणी किंवा Novaluron (नोव्हालुरोन) 10 % EC 15 मिली अधिक दहा लिटर पाणी किंवा Spinosad (स्पिनोसाड) 2.50 SC 12 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार निर्देशीत प्रमाणात घेऊन कोबीवर्गीय पिकातील चौकोनी ठिपक्याची पतंग (D B.M.) करिता गरजेनुसार फवारणी करावी.\nकोबी पिकावरील गड्डे पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या बाहेर आढळून आल्यास गरजेनुसार योग्य निदान करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली Ouinalphos ऑइनिलफॉस 25 % EC 40 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.\nतसेच मोहरी पिकावर काळ्या माशीचा (Mustard sawfly ) चा प्रादुर्भाव आढळून आल्यास आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन Quinalphos (क्विनॉलफॉस)25 % EC 24 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन गरजेनुसार फवारणी करावी.\nकोबीवर्गीय पिकात चौकोनी ठिपक्याची पतंग (D.B.M.) व फळ पोखरणाऱ्या अळी करिता योग्य निदान करून आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गरजेनुसार Emamectin Benzoate (इमामेक्टिन बेंझोएट) 5 % + Lufenuron लुफेन्यूरॉन 40 % WG या संयुक्त कीटकनाशकाची 1.2 ग्रॅम अधिकl दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.\nशेतकरी बंधूंनो निर्देशीत रसायने वापरण्यापूर्वी इतर एकात्मिक कीड व्यवस्थापन घटकाचा कोबीवर्गीय पिकातील कीड व्यवस्थापनासाठी सुसंगत वापर करावा तसेच रासायनिक कीडनाशके फवारणी पूर्वी लेबल क्‍लेम शिफारशीची शहानिशा करून प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन गरजेनुसार रसायने वापरावी.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\n जाणून घ्या काय होतो याचा फायदा\n PH शब्द ऐकला का पण PH म्हणजे काय\nदुर्लक्षित झालेला बहुगुणी जवस, कोरडवाहू जमिनीतही बहरतो\nकरा विद्राव्य खतांचे योग्य व्यवस्थापन उत्पन्नात होईल वाढ\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/bowlers-jaspreet-bumrah/", "date_download": "2021-06-17T02:36:46Z", "digest": "sha1:RI4QGZ6L5HT2GSNH3X3BQSSBBNJWSVKW", "length": 9205, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "bowlers Jaspreet Bumrah Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\nBCCI : भारतीय संघासाठी वार्षिक काँट्रेक्टची घोषणा; पाड्यांचे प्रमोशन, जाणून घ्या कोणत्या खेळाडूंना…\nनवी दिल्ली: वृत्तसंस्था- BCCI ��े गुरुवारी ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठी भारतीय संघासाठी(सिनियर मेन) एनुअल काँट्रेक्टची घोषणा केली आहे. या काँट्रेक्टमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली, गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा…\nInd vs Aus : वनडे आणि टी -20 सामन्यात ‘हे’ दोन भारतीय वेगवान गोलंदाज एकत्र खेळणे कठीण\nपोलीसनामा ऑनलाईन : भारताचे प्रमुख स्ट्राइक गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि महंमद शमीची ऑस्ट्रेलियाविरूद्ध मर्यादित षटकांच्या सहा सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे, कारण टीम मॅनेजमेंट त्यांना 17 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nVaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण;…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\nCorona Vaccination | मोदी सरकारनं कोविशील्ड लशीबाबतचा ‘तो’…\n संजय राऊतांचं रावसाहेब दानवे यांना…\nRamdas Athawale | ‘मुख्यमंत्रीपदाची फक्त इच्छा व्यक्त करून…\nanti corruption bureau pune | वेल्हा येथील तलाठी 8 हजाराची लाच घेताना…\nCoronavirus in India | देशात 24 तासात सापडल्या 62224 कोरोना केस, 2542 रूग्णांचा मृत्यू\nChhatrapati Shahu Maharaj | ‘….हे असं चालणार नाही’; मोदींचा उल्लेख करत शाहू महाराजांनी दिला…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा कुणीही नव्हते सोबत, तेव���हा सतीश कौशिक यांनी दिला होता लग्नाचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/01/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8.html", "date_download": "2021-06-17T03:13:38Z", "digest": "sha1:EAXQTMHNK6A73K4Z73FD6XMJ7IOWWXBU", "length": 22386, "nlines": 235, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "राजमाता जिजाऊ जन्मस्थान विकास आराखड्याला निधीची चणचण - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nराजमाता जिजाऊ जन्मस्थान विकास आराखड्याला निधीची चणचण\nby Team आम्ही कास्तकार\nबुलडाणा ः राजमाता जिजाऊसाहेब यांचे जन्मस्थळ असलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासासाठी जाहीर केलेल्या आराखड्यातील कामे निधीच्या कचाट्यात सापडली आहेत. २०१५ मध्ये जाहीर विकास आराखड्यातील कामे निधीअभावी पूर्ण झालेली नाहीत. गेल्या पाच वर्षांत ११२ कोटींच्या विकास आराखड्यातील केवळ दीड कोटीच नियोजन विभागाला मिळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.\nदरवर्षी १२ जानेवारीला राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी लाखोंची गर्दी होत असते. यंदा कोविड १९ च्या कारणामुळे गर्दी होण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, शासकीय पूजन व इतर कार्यक्रम मर्यादित लोकांच्या उपस्थितीत होत आहे. सिंदखेडराजा हे विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील शहर असून ऐतिहासिक किल्ला, वास्तूंचे जतन तसेच या ठिकाणाचा विकास करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२ जानेवारी २०१५ ला विकास आराखड्याची घोषणा केली होती. तेव्हा ११२ कोटींचा विकास आराखडा मंजूर अंतिम करण्यात आला होता. या निधीपैकी २५ कोटींच्या पहिल्या टप्प्यातील कामांना शिखर समितीने मान्यताही दिलेली आहे.\nयातील सुमारे १२ कोटी ९३ लाखांची कामे नागपूर येथील पुरातत्त्व विभाग सहायक संचालकांच्या अखत्यारीत मंजूर झाली. यातून राजे लखुजीराजे भोसले यांचा राजवाडा, निलकंठेश्‍वर मंदिर, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट या ठिकाणच्या कामांचा समावेश होता. साडेसात कोटींची कामे तेव्हा सुरु झाली. परंतु या १२ कोटींपैकी केवळ दीड कोटी रुपयांचा निधीच देण्यात आला. त्यामुळे अद्याप पहिल्या टप्प्यातील कामेच पूर्ण झालेली नाहीत. ३ ऑक्टोबर २०१६ रोजी झालेल्या शिखर बैठकीत ११२ कोटी ४६ लाख रुपयांचा सुधारित विकास आराखडा जाहीर झाला होता. यातील २५ कोटी रुपयांचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर पुढील कामे सुरु करण्याचे निर्देश दिलेले आहेत. १२ कोटी ९६ लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देत जुलै २०१८ मध्ये कार्यारंभ आदेश काढण्यात आलेला आहे. परंतु प्रशासकीय स्तरावर हे सुरु असताना निधी नसल्याने विकास आराखडा कागदोपत्रीच शोभा वाढवीत असल्याची भावना तयार होत आहे.\nशासनाने या ऐतिहासिक वास्तू, शहराच्या विकासासाठी तातडीने निधीची उपलब्धता करून देण्याची मागणी जिजाऊ भक्तांमधून सातत्याने होत आहे.\nनगर पालिका स्तरावरची विकास कामे सुरु आहेत. पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असलेली कामे रखडलेली आहेत. कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीचा विचार करता निधीची कमतरता भासत आहे. परंतु हा निधी लवकरच देऊन सिंदखेडराजाचा विकास पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिलेले आहे.\n– सतीश तायडे, नगराध्यक्ष, सिंदखेडराजा, जि. बुलडाणा\nराजमाता जिजाऊ जन्मस्थान विकास आराखड्याला निधीची चणचण\nबुलडाणा ः राजमाता जिजाऊसाहेब यांचे जन्मस्थळ असलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासासाठी जाहीर केलेल्या आराखड्यातील कामे निधीच्या कचाट्यात सापडली आहेत. २०१५ मध्ये जाहीर विकास आराखड्यातील कामे निधीअभावी पूर्ण झालेली नाहीत. गेल्या पाच वर्षांत ११२ कोटींच्या विकास आराखड्यातील केवळ दीड कोटीच नियोजन विभागाला मिळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.\nदरवर्षी १२ जानेवारीला राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी लाखोंची गर्दी होत असते. यंदा कोविड १९ च्या कारणामुळे गर्दी होण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, शासकीय पूजन व इतर कार्यक्रम मर्यादित लोकांच्या उपस्थितीत होत आहे. सिंदखेडराजा हे विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील शहर असून ऐतिहासिक किल्ला, वास्तूंचे जतन तसेच या ठिकाणाचा विकास करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२ जानेवारी २०१५ ला विकास आराखड्याची घोषणा केली होती. तेव्हा ११२ कोटींचा विकास आराखडा मंजूर अंतिम करण्यात आला होता. या निधीपैकी २५ कोटींच्या पहिल्या टप्प्यातील कामांना शिखर समितीने मान्यताही दिलेली आहे.\nयातील सुमारे १२ कोटी ९३ लाखांची कामे नागपूर येथील पुरातत्त्व विभाग सहायक संचालकांच्या अखत्यारीत मंजूर झाली. यातून राजे लखुजीराजे भोसले यांचा राजवाडा, निलकंठेश्‍वर मंदिर, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट या ठिकाणच्या कामांचा समावेश होता. साडेसात कोटींची कामे तेव्हा सुरु झाली. परंतु या १२ कोटींपैकी केवळ दीड कोटी रुपयांचा निधीच देण्यात आला. त्यामुळे अद्याप पहिल्या टप्प्यातील कामेच पूर्ण झालेली नाहीत. ३ ऑक्टोबर २०१६ रोजी झालेल्या शिखर बैठकीत ११२ कोटी ४६ लाख रुपयांचा सुधारित विकास आराखडा जाहीर झाला होता. यातील २५ कोटी रुपयांचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर पुढील कामे सुरु करण्याचे निर्देश दिलेले आहेत. १२ कोटी ९६ लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देत जुलै २०१८ मध्ये कार्यारंभ आदेश काढण्यात आलेला आहे. परंतु प्रशासकीय स्तरावर हे सुरु असताना निधी नसल्याने विकास आराखडा कागदोपत्रीच शोभा वाढवीत असल्याची भावना तयार होत आहे.\nशासनाने या ऐतिहासिक वास्तू, शहराच्या विकासासाठी तातडीने निधीची उपलब्धता करून देण्याची मागणी जिजाऊ भक्तांमधून सातत्याने होत आहे.\nनगर पालिका स्तरावरची विकास कामे सुरु आहेत. पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असलेली कामे रखडलेली आहेत. कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीचा विचार करता निधीची कमतरता भासत आहे. परंतु हा निधी लवकरच देऊन सिंदखेडराजाचा विकास पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिलेले आहे.\n– सतीश तायडे, नगराध्यक्ष, सिंदखेडराजा, जि. बुलडाणा\nराजमाता जिजाऊ rajmata jijau ऊस सिंदखेडराजा विकास वर्षा varsha विभाग sections विदर्भ vidarbha वास्तू vastu मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis नागपूर nagpur २०१८ 2018 वन forest नगर कोरोना corona\nराजमाता जिजाऊ, Rajmata Jijau, ऊस, सिंदखेडराजा, विकास, वर्षा, Varsha, विभाग, Sections, विदर्भ, Vidarbha, वास्तू, Vastu, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, नागपूर, Nagpur, २०१८, 2018, वन, forest, नगर, कोरोना, Corona\nराजमाता जिजाऊसाहेब यांचे जन्मस्थळ असलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासासाठी जाहीर केलेल्या आराखड्यातील कामे निधीच्या कचाट्यात सापडली आहेत.\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nकृषी पदवी प्रवेश प्रक्रियेत तक्रारींचा पाऊस\nबर्ड फ्लू मुळेच मुरुंब्यातील ८०० कोंबड्या मृत्युमुखी\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/chandrakant-patil-challenges-mva-government-to-first-reduce-the-excise-duty-on-petrol-diesel-then-ask-the-central-government/", "date_download": "2021-06-17T02:40:50Z", "digest": "sha1:B3CUMGQHKQ6J5HEULRLG5LMJE5UYJ5OJ", "length": 22705, "nlines": 178, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "आधी तुम्ही पेट्रोल डिझेलवरील कर कमी करा, मग केंद्राकडे मागणी करा", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nआधी तुम्ही पेट्रोल डिझेलवरील कर कमी करा, मग केंद्राकडे मागणी करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे महाविकास आघाडीला आव्हान\nशिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीने राज्यातील कर कमी करून पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करावी आणि मग केंद्राकडे तशी मागणी करावी, असे आव्हान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीला दिले.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारचे धोरण आहे की, स्वतः काही करायचे नाही आणि प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारने केली पाहिजे. त्याचप्रमाणे पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी होण्यासाठीही केंद्र सरकारनेच उपाय करावेत, अशी राज्यातील सत्ताधारी पक्षांची अपेक्षा आहे. पेट्रोल डिझेलच्या बाबतीत आयातीचा दर, प्रक्रियेचा खर्च, वाहतूक खर्च आणि वितरकांचे कमिशन यामध्ये बदल होऊ शकत नाही. त्यावरील करांमध्ये फक्त बदल होऊ शकतो. अन्य राज्यांनी कर कमी केल्याने तेथे शंभरच्या आत दर आहे. महाविकास आघाडी सरकारनेही महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलवरील राज्य सरकारचा कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा. या सरकारने स्वतः कर कमी करून मग केंद्राला आवाहन केले तर त्याला अर्थ असल्याचे ते म्हणाले.\nकोरोना, मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, अनुसूचित जाती – जमातींचे पदोन्नतीमधील आरक्षण अशा प्रत्येक बाबतीत उद्धव ठाकरे सरकारमध्ये गोंधळ असतो. तसाच प्रकार कोरोनाविषयी निर्बंधांबाबत होत आहे. या सरकारने सर्वांशी विचार विनिमय करून निश्चित दिशा ठरविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.\nछत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी संघर्षाची भूमिका स्वीकारली आहे. त्यांच्या भूमिकेला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा असून मराठा समाजाचे प्रश्न सुटण्यासाठी पक्ष राजेंना पूर्ण ताकदीने पाठबळ देईल याचा पुनरूच्चार करत भाजपाच्या एका सदस्याने पुण्यात पीएमपीएलच्या संचालकपदाचा राजीनामा देण्यावरून निर्माण झालेला तांत्रिक पेच सुटला आहे. भाजपाच्या एका पक्षांतर्गत बाबीचे भांडवल करण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावे. कोरोनाच्या लशीच्या उत्पादनाची स्थिती सुधारत असून महिनाअखेर चांगल्या प्रमाणात लस सर्वत्र उपलब्ध होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.\nPrevious न्यायालयाच्या सवालानंतरच पंतप्रधान मोदी ‘देर आये दुरुस्त आये’\nNext आरक्षणासाठी ५०% ची अट शिथील करून राज्याच्या हिश्शाचे थकीत हजार कोटी द्या\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई राज्य सरकारचे सर्व खाजगी, अनुदानितसह सर्व शाळांना आदेश\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा करा\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार-शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल\nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा दोन कोटींची जमीन काही मिनिटात १८.५ कोटींची कशी झाली \nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा आ. भातखळकर यांच्या जनहित याचिकेवर आदेश\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच अनिल गलगली यांच्या आव्हान अपिलावर सुनावणीत पुढे आली माहिती\nइंदू मिलमधील भारतरत्न डॉ. आंबेडकर स्मारकाच्या पुतळ्यासाठी नव्याने समिती सामाजिक न्यायमंत्र्यांनी घेतला स्मारकाच्या कामाचा आढावा\nLearning Driving Licence हवाय, मग आरटीओत जाण्याची गरज नाही ई-गर्व्हनन्स कार्यप्रणालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन\nकेंद्रीय मंत्री आठवलेंनी मिसळला फडणवीसांच्या सूरात सूर प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी \n‘One Earth One Health’ आरोग्य सेवेची चांगली संकल्पना परंतु मिळणार कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल\nपटोले म्हणाले, २०२४ च्या निवडणूकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ मंत्री नवाब मलिक यांची माहिती\nपवार-किशोर भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट, मलिक काय म्हणाले… प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती व अनुभव पवारसाहेबांसमोर मांडला\nमुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार म्हणाले, सरपंचांच्या कामातूनच चांगली माहिती मिळाली गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास\nअजित पवारांनी फेसबुकद्वारे साधला जनतेशी संवाद, दिली ही आश्वासने ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ या नव्या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nकोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच भाजपाचे योगी विरूध्द मोदीचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका\nचंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया\nपुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/charles-itandje-horoscope-2018.asp", "date_download": "2021-06-17T01:27:29Z", "digest": "sha1:D6DAK5S4BOFA3NUKGXRCJKHSB3754CB7", "length": 20478, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "चार्ल्स इटांजे 2021 जन्मपत्रिका | चार्ल्स इटांजे 2021 जन्मपत्रिका Sport, Football", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » चार्ल्स इटांजे जन्मपत्रिका\nचार्ल्स इटांजे 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 2 E 26\nज्योतिष अक्षांश: 48 N 54\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nचार्ल्स इटांजे प्रेम जन्मपत्रिका\nचार्ल्स इटांजे व्यवसाय जन्मपत्रिका\nचार्��्स इटांजे जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nचार्ल्स इटांजे 2021 जन्मपत्रिका\nचार्ल्स इटांजे ज्योतिष अहवाल\nचार्ल्स इटांजे फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nतुमच्या आर्थिक आणि सामाजिक स्थानाच्या बाबतीत चढ-उतार संभवतात. आर्थिक आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजूंची नीट काळजी घ्या. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कारण जवळचे सहकारी आणि नातेवाईक यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या आऱोग्याकडेही लक्ष द्या कारण त्या बाबातीत आजारपण संभवते.\nतुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी आणि भागिदारांशी कितीही चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते तसं होऊ शकणार नाही. विकास आणि नव्या संधी सहज उपलब्ध होणार नाहीत. या कालावधीची सुरुवात अडथळ्यांनी होईल आणि आव्हाने समोर येतील. वाद आणि अनावश्यक कुरापती होतील. अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रांरींमुळे त्रस्त राहाल. तुम्हाला व्यर्थ कामांमध्ये सहभागी व्हावे लागेल. विपरित परिस्थिती थोपविण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका आणि केवळ अंदाजावर पाऊल उचलू नका.\nतुमच्या व्यक्तिगत इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला इतरांची मदत मिळेल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमच्या लायकीनुसार तुम्हाला सरकार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ओळख मिळेल. तुमचा मैत्रीपूर्ण स्वभाव आहे आणि विविध प्रकारचे सामाजिक भान असलेल्या माणसांचा सहवास तुम्हाला आवडतो. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला थोडासा मनस्ताप होईल. बाह्यरूपातील बदलापेक्षा व्यक्तिमत्वातील परिवर्तन अधिक महत्त्वाचे असते.\nनशीबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे गृहस्थ जीवन सकारात्मक राहील. पत्नीच्या माध्यमातून लाभ होईल. प्रवास, उच्चशिक्षण, संवाद, नवीन उद्योगाची सुरुवात, व्यवसाय या दृष्टीने हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. या कालावधीत सगेसोयरे आणि नातेवाईक यांच्याशी वाद होतील आणि कदाचित शत्रुत्वही निर्माण होईल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला चांगले निष्कर्ष मिळतील. एकूणातच हा काळ अत्यंत अनुकूल असेल.\nहा तुमच्यासाठी फार समाधानकारक काळ नाही. तुम्हाला कदाचित अचानक आर्थिक नुकसान ���ोसावे लागेल. प्रयत्नांमध्ये अपयश आल्यामुळे तुम्ही त्रासिक व्हाल. काम प्रचंड असल्यामुळे तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. कौटुंबिक आयुष्यातही तणाव निर्माण होईल. उद्योगामध्येही फार धोका पत्करू नका, कारण हा कालावधी तुम्हाला फार अनुकूल नाही. तुमचे विरोधक तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही अनावश्यक खर्च कराल. आरोग्याच्या कुरबुरी राहतील. वृद्धांना सर्दी आणि सुस्तपणा जाणवण्याचा संभव आहे.\nभागिदार आणि सहकाऱ्यांच्या धोरणात्मक गोंधळ आणि गैरसमज यांचा हा कालावधी आहे. महत्त्वपूर्ण विस्तार प्रकल्प आणि दीर्घकाली योजना तूर्तास थांबवून ठेवा. उपलब्ध स्रोतांपासून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करा. शक्यतो प्रवास टाळा. तुमचे शत्रू तुम्हाला अपाय करण्यासाठी खूप प्रयत्न करतील. तुमच्या मित्रांकडून फसवणूक होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. स्वत:ची काळजी घ्या. गंभीर आजार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. या काळात तुमचे वागणे व्यावहारिक असू द्या. या काळात तुम्ही अनेक कामे अशी कराल, ज्यातून फार काही साध्य होणार नाही. अचानक आर्थिक नकुसान संभवते. लायकी नसलेल्या व्यक्तींशी वाद होतील.\nतुम्ही एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा किंवा योजना राबविण्याचा विचार करत असाल तर नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमच्या कारकीर्दीतही प्रगती होईल. तुमची काम करायची तयारी असेल तर हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी कराल आणि हुशारीने गुंतवणूक कराल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून मिळणाऱ्या सहकार्यात वाढ होईल. चविष्ठ आणि उंची जेवणाप्रती तुमची चव विकसित होईल. घरी एखादे स्नेहभोजन होण्याची शक्यता आहे.\nआक्रमक होऊ नका कारण आक्रमकपणामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. मित्रांसोबत वाद, भांडणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा, तसे नाही झाले तर तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. आर्थिक चढ-उतार संभवतात. परिवारातील एकोपा आणि सामंजजस्यात अभाव होण्याची शक्यता. आई व पत्नी यांच्यात वाद संभवतात. आरोग्याची काळजी घ्या. डोकेदुखी, डोळ्याचे विकार, पोटाचे विकार, पायात सूज येणे या आजारांबाबर ताबडत��ब उपचार करा.\nहा तुमच्यासाठी आर्थिक स्थैर्याचा कालावधी आहे. या काळात तुम्ही तुमची इच्छापूर्ती आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकता. प्रेम आणि रोमान्ससाठी हा अनुकूल काळ आहे. या काळात तुमच्या नवीन ओळखी होतील आणि त्या तुमच्यासाठी लाभदायी आणि उपयुक्त असतील. समजाकडून तुमचा आदर आणि सन्मान केला जाईल आणि विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय व्हाल. दूरचा प्रवास संभवतो.\nआत्मसंतुष्टता आणि उथळ वागणे टाळणे गरजेचे आहे. तुमच्या स्वभावातील दिखाऊपणा कमी करून कष्ट करा, तरच तुम्हाला यश मिळेल. आर्थिक दृष्ट्या हा थोडा कठीण समय आहे. या कालावधीत चोरी, घोटाळे आणि वाद होतील. कामाच्या ठिकाणी वाढीव दबाव आणि जबाबदारीची पातळी वाढेल. तुमच्या आरोग्यासाठी हा थोडा वाईट कालावाधी आहे. डोळ्यांचे आणि कानाचे विकार संभवतात. तुमच्या जोडीदाराला आरोग्याच्या समस्या भेडसावतील. तुमची मन:शांती ढळलेली राहील.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/deadline-for-orchard-cultivation-extended-till-31st-december-16/", "date_download": "2021-06-17T01:40:09Z", "digest": "sha1:JX2S2VTBSKQZYG2VUYPTB5ZWCYBPIALM", "length": 9485, "nlines": 89, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "अरे वा! फळबाग लागवडीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढ", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\n फळबाग लागवडीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढ\nराज्यात यंदा दमदार पाऊस झाला असल्याने जलाशयांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फळबाग वाढविण्यास वाव असून लागवडीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतून फळबागेसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळते. या योजनेचे आयुक्त ए.एस.आर. नायक यांनी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता. नियोजन रोजगार हमी योजनेचे उपसचिव डी. एस. खताळ यांनी हा प्रस्ताव मान्य झाल्याचे कृषी विभागाला कळविण्यात आले आहे.\nमुदतवाढीमुळे शेतकऱ्यांच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर वृक्ष लागवड करण्यासाठी अजून एक महिन्याचा कालावधी उपलब्ध झाला आहे. यंदा राज्यात ५९ हजार हेक्टर क्षेत्रावर कल्पवृक्ष तसेच फळबाग लागवडीला मान्यता दिली गेली आहे, असे शासनाचे म्हणणे आहे.\nकाय आहे फळबाग लागवडीची स्थिती - प्रशासकीय मान्यता मिळालेल्या बागांचे क्षेत्र ५९ हजार ३२९ हेक्टर\n३० नोव्हेंबरपर्यंत लागवड झालेल्या बागा २८ हजार १८१ हेक्टर\nअपेक्षित लागवड क्षेत्र ३१ हजार १४८\nदरम्यान यावर कृषी संचालक फलोत्पादन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहयोमधून फळबागांची लागवड वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून सातत्याने प्रचार केला जात आहे. मात्र सहभागाची मुगत नोव्हेंबर अखेरपर्यंत संपुष्टात येत होती. आता एक महिन्याची मुदत वाढ मिळाल्याने शेतकऱ्यांनी मुदतीत लागवड करावी. लागवड साहित्य मान्यताप्राप्त खासगी व सरकारी रोपवाटिकांमधून मिळवण्याची दक्षता घ्यावी.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown श���थिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE.html", "date_download": "2021-06-17T02:32:59Z", "digest": "sha1:BHGCXXM3EVN6AISEGQQFPXGU6VCJTF3F", "length": 14677, "nlines": 208, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "ही दोन कृषी यंत्र शेतीची माती उलटण्यासाठी उपयुक्त आहेत, त्यांचे वैशिष्ट्य वाचा - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nही दोन कृषी यंत्र शेतीची माती उलटण्यासाठी उपयुक्त आहेत, त्यांचे वैशिष्ट्य वाचा\nby Team आम्ही कास्तकार\nपारंपारिक शेती अवजारे फार प्राचीन काळापासून शेतीमध्ये वापरली जात आहेत परंतु सध्याच्या काळात पीक उत्पादन वाढविण्यावर सतत जोर देण्यात येत आहे. यासाठी शेतक traditional्यांना पारंपारिक कृषी यंत्रणेशिवाय आधुनिक कृषी यंत्रसामग्री वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.\nकृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जर शेतकरी आधुनिक शेती यंत्रणेद्वारे शेतीची कामे करतील तर शेती करणे तसेच या कृषी यंत्रांच्या मदतीने वेळ आणि खर्च वाचविणे अधिक सोपे होईल.\nपूर्वी जिथे बरीच मजूर शेती कामासाठी आवश्यक असत तेथे आज कृषी यंत्रणेच्या मदतीने शेतीत बरीच कामे सहजपणे हाताळली जातात. अशा परिस्थितीत सर्व शेती बांधवांनी आधुनिक कृषी यंत्रसामग्री वापरली पाहिजे. सर्व प्रथम, आम्ही आपल्याला सांगूया की जर शेतक their्यांना त्यांच्या शेतात कोणतेही पीक पेरले पाहिजे असेल तर शेतात योग्य प्रकारे नांगरणी करणे खूप महत्वाचे आहे. ज्या पद्धतीने शेताची नांगरणी केली जाईल, पिकाचे उत्पन्न तेवढे चांगले होईल, म्हणून आम्ही आज अशा दोन कृषी यंत्रांची माहिती घेऊन आलो आहोत, ज्याची लागवड करणे खूप सोपे जाईल. यासह, कमी खर्च आणि चांगल्या नफ्याची अपेक्षा वाढेल.\nशेतीत वापरल्या जाणा This्या या कृषी यंत्रामध्��े लोखंडी चौकट, तीन बिंदू हीथ सिस्टम आणि त्यासह ब्लेडसह एक रोटरी शाफ्ट आहे. याचा उपयोग माती उत्पादकता वाढविण्यासाठी केला जातो. त्याचवेळी मातीचा उपयोग पल्व्हरायझेशनला उलट करण्यासाठी केला जातो. ही ट्रॅक्टर चालवणारी कृषी यंत्रसामग्री आहे. या उन्हाळ्यात, खोल नांगरणी, खोदणे किंवा सनी हिरव्या खताच्या पिकाचा उपयोग या कृषी यंत्रणेद्वारे जमिनीत माती मिसळण्यासाठी केला जातो.\nपीक पेरणीपूर्वी माती उलटण्यासाठी शेतकरी साचा फळ अर्थात माती उलटा नांगर वापरु शकतात. या कृषी यंत्रामध्ये शेअर्स पॉईंट, शेअर, मोल्ड बोर्ड, लँड स्लाइड्स, बेडूक, शँक, फ्रेम आणि तीन पॉईंट हीथ सिस्टम आहे. या मदतीने मातीची कठोर पृष्ठभाग तुटू शकते. याव्यतिरिक्त, मूस बोर्ड पीकांचे अवशेष आणि हिरव्या पिकाचे कापून मातीमध्ये दाबण्यासाठी उपयुक्त आहे.\nमाहितीसाठी आम्हाला कळवा की ही कृषी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी आपण आपल्या क्षेत्रातील स्थानिक कंपन्यांशी संपर्क साधू शकता, जे कृषी यंत्रसामग्री तयार करतात. आम्हाला कळवा की आपल्याला हे कृषी यंत्र अगदी कमी किंमतीत मिळेल.\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nया वर्षाच्या राशीनुसार, होळी रंगांनी प्रसन्न होईल, मग आयुष्यात आनंद होईल\nशेतकरी नियोजन : गाय-म्हैस पालन\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअ���ी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nधरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/fadnavis-alleged-mva-governments-irresponsibility-obc-lost-theirs-political-reservation/", "date_download": "2021-06-17T03:11:19Z", "digest": "sha1:EWHPRFF5M7O5JO4AFTM4E7IVNGLUOJBW", "length": 25512, "nlines": 178, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "आदेशनुसार माहिती सादर न केल्यानेच ओबीसींचे आरक्षण गेले!", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nआदेशनुसार माहिती सादर न केल्यानेच ओबीसींचे आरक्षण गेले अजूनही वेळ गेली नाही, तातडीने पाऊले उचला : देवेंद्र फडणवीस\nकेवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आणि त्यामुळे आता महाराष्ट्रात यापुढे होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजासाठी एकही जागा राखीव असणार नाही. महाविकास आघाडी सरकारने आतातरी लक्ष घालून पुढच्या उपाययोजना तातडीने हाती घेतल्या पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.\nप्रदेश भाजपा कार्यालयात एका पत्रपरिषदेत ते बोलत होते. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, मनिषाताई चौधरी, विश्वास पाठक, केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते. मह���विकास आघाडीच्या संपूर्ण दुर्लक्षामुळे हे ओबीसी आरक्षण रद्द होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबींचा तारीखवार घटनाक्रम देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कथन केला.\n२०१० च्या कृष्णमूर्ती निकालाप्रमाणे ५० टक्क्यांच्यावर आरक्षण जाऊ शकत नाही. प्रपोर्शनल प्रतिनिधीत्त्वाचा आग्रह धरीत सरसकट २७ टक्के सुद्धा देता येणार नाही, असे या निकालात म्हटले होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात आपल्या सरकारने ३१ जुलै २०१९ रोजी एक अध्यादेश काढला होता आणि डाटा सबमिट करण्यासाठी वेळ मागितली होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने २८ ऑगस्ट २०१९ रोजी दोन महिन्यांची वेळ दिल्याचे त्यांनी सांगितले.\n२८ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पदारूढ झाले. पण, त्यांनी हा अध्यादेश लॅप्स होऊ दिला. १३ डिसेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला की, २०१० च्या निर्णयाप्रमाणे ५० टक्क्यांच्या वरचे आरक्षण जस्टिफाय करा आणि पुढच्या तारखेला त्यासंदर्भातील अहवाल सादर करा. यानंतरच्या १५ महिन्यात राज्य सरकार केवळ तारखा घेण्यात मग्न होते. सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे कोणतीही कारवाई न करता उलट न्यायालयाला सांगितले की, होय हे ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांच्या वर जाते आहे. १५ महिन्यांचा वेळ घालविल्यानंतर अखेर ४ मार्च २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या वेळकाढूपणावर ताशेरे ओढत हे आरक्षण स्थगित केले. जोवर राज्य सरकार पुढील कारवाई करीत नाही, तोवर हे आरक्षण स्थगित झाले. याच दरम्यान अधिवेशन सुरू असताना ५ मार्च २०२१ रोजी मी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्याहीवेळी पुढील कारवाई राज्य सरकारने काय करायला पाहिजे, याचे सविस्तर विवेचन केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली. त्याही बैठकीत आपण संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून, इम्पिरिकल डाटा तयार करण्याची प्रक्रिया तातडीने करावी लागेल, हे स्पष्टपणे सांगितले. राज्याचे महाधिवक्ता, विधी व न्याय विभागाचे सचिव आणि ग्रामविकास विभागाचे माजी सचिव यांनीही हाच मुद्दा उचलून धरला. पण, तरीही कारवाई केली नाही. यानंतर सुद्धा आपण सातत्याने पत्रव्यवहार करीत राहिलो, पण राज्य सरकारने त्याची सुद्धा दखल घेतली नाही. गेले ��५ महिने केवळ राज्यातील मंत्री मोर्चे काढण्यात मग्न होते. पण, आरक्षणासंदर्भातील कोणतीही कारवाई त्यांनी केली नाही. आता दावे केले जातात की, जनगणना केली नाही म्हणून आरक्षण मिळाले नाही. पण, कृष्णमूर्ती निकालातील परिच्छेद ४८ मधील निष्कर्ष-३ (प्यारा ४८/कन्क्लुजन ३) मध्ये स्पष्टपणे इम्पिरिकल डाटा हा शब्द वापरला आहे, सेन्सस (जनगणना) नाही. आताही शास्त्रीय आकडेवारी गोळा करण्याचे काम तातडीने केले, तर ओबीसी समाजाला दिलासा देता येईल. ती कारवाई राज्य सरकारने तातडीने करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.\nPrevious कोरोनासोबत नाहीतर कोरोनावर मात करून जगायचंय: गावं कोरोनामुक्त करा\nNext BreakTheChain च्या निर्बंध आणि शिथिलतेबाबत मनात गोंधळ आहे\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई राज्य सरकारचे सर्व खाजगी, अनुदानितसह सर्व शाळांना आदेश\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा करा\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार-शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल\nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा दोन कोटींची जमीन काही मिनिटात १८.५ कोटींची कशी झाली \nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा आ. भातखळकर यांच्या जनहित याचिकेवर आदेश\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच अनिल गलगली यांच्या आव्हान अपिलावर सुनावणीत पुढे आली माहिती\nइंदू मिलमधील भारतरत्न डॉ. आंबेडकर स्मारकाच्या पुतळ्यासाठी नव्याने समिती सामाजिक न्यायमंत्र्यांनी घेतला स्मारकाच्या कामाचा आढावा\nLearning Driving Licence हवाय, मग आरटीओत जाण्याची गरज नाही ई-गर्व्हनन्स कार्यप्रणालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन\nकेंद्रीय मंत्री आठवलेंनी मिसळला फडणवीसांच्या सूरात सूर प्रशांत किश���र यांच्या कोणी लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी \n‘One Earth One Health’ आरोग्य सेवेची चांगली संकल्पना परंतु मिळणार कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल\nपटोले म्हणाले, २०२४ च्या निवडणूकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ मंत्री नवाब मलिक यांची माहिती\nपवार-किशोर भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट, मलिक काय म्हणाले… प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती व अनुभव पवारसाहेबांसमोर मांडला\nमुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार म्हणाले, सरपंचांच्या कामातूनच चांगली माहिती मिळाली गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास\nअजित पवारांनी फेसबुकद्वारे साधला जनतेशी संवाद, दिली ही आश्वासने ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ या नव्या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nकोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच भाजपाचे योगी विरूध्द मोदीचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका\nचंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया\nपुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/04/09/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AB-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7/", "date_download": "2021-06-17T01:32:30Z", "digest": "sha1:SNNWEGMYXCUNGOKDSU7OXBMPPEMVNCV6", "length": 22988, "nlines": 270, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "राज्यातील १२५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nराज्यातील १२५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी\nराज्यात दिवसभरात २२९ नवीन रुग्णांचे निदान; राज्यातील एकूण रुग्णसंख्या १३६४ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nमुंबई,दि.९: राज्यात आज कोरोनाच्या २२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णसंख्या १३६४ झाली आहे. कोरोनाबाधित १२५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ११४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.\nराज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० हजार ७६६ नमुन्यांपैकी २८हजार ८६५जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर १३६४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.\nआतापर्यंत १२५ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झा���्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३६ हजार ५३३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४७३१ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.\nदरम्यान, आज राज्यात २५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैंकी पुण्यातील १४, मुंबईतील ९ तर मालेगाव आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १० महिला आहेत. आज झालेल्या २५ मृत्यूंपैकी १२ जण हे ६० वर्षांवरील आहेत तर मुंबईत निधन झालेल्या एका महिलेचे वय १०१ वर्षे आहे. ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर दोघेजण ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्युमुखी पडलेल्या २१ रुग्णांमध्ये (८४ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.\nराज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील-\nमुंबई ८७६ (मृत्यू ५४)\nपुणे मनपा १८१ ( मृत्यू २४)\nपिंपरी चिंचवड मनपा १९\nठाणे मनपा २६ (मृत्यू ०३)\nकल्याण डोंबिवली मनपा ३२ (मृत्यू ०२)\nनवी मुंबई मनपा ३१ (मृत्यू ०२)\nमीरा भाईंदर ०४ (मृत्यू ०१)\nवसई विरार मनपा ११ (मृत्यू ०२)\nठाणे ग्रामीण, पालघर ग्रामीण (मृत्यू १) प्रत्येकी ०३\nनागपूर १९ (मृत्यू ०१)\nउस्मानाबाद, अमरावती मनपा (मृत्यू २), यवतमाळ, रत्नागिरी (मृत्यू २) प्रत्येकी ०४\nऔरंगाबाद मनपा १६ (मृत्यू ०१)\nबुलढाणा ११ ( मृत्यू ०१)\nसातारा ०६ (मृत्यू ०१)\nमालेगाव ०५ (मृत्यू ०१)\nउल्हासनगर मनपा, नाशिक मनपा व ग्रामीण, जळगाव ग्रामीण व मनपा, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, गोंदिया, वाशिम, बीड, सिंधुदुर्ग प्रत्येकी १ (मृत्यू १ जळगाव )\nएकूण- १३६७ त्यापैकी १२५ जणांना घरी सोडले तर ९७ जणांचा मृत्यू झाला आहे.\nराज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण ४२६१ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १६ लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nनौदलाच्या वतीने मुंबई शहर जिल्ह्यात ७०० गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nराज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ११३५ ; कोरोना बाधित ११७ रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त प���लीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/we-need-to-be-educated-to-cultivate-the-seeds-of-democracy-sharad-ponkshe/", "date_download": "2021-06-17T01:34:46Z", "digest": "sha1:27G2C3H7PEP6ZQWIRAZPGA2I5PWQFIKF", "length": 9797, "nlines": 65, "source_domain": "janasthan.com", "title": "We Need to be Educated to Cultivate the seeds of Democracy - Sharad Ponkshe", "raw_content": "\nलोकशाहीची बीज रुजविण्यासाठी आपण सुशिक्षित होणे गरजेचे – शरद पोंक्षे\nलोकशाहीची बीज रुजविण्यासाठी आपण सुशिक्षित होणे गरजेचे – शरद पोंक्षे\nस्वातंत्रवीर सावरकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही वेगळी\nनाशिक – इंदिरा गांधीनी ज्यावेळेला भारताने अणुबॉम तयार केला त्यानंतरचे सर्व युद्धे आपण जिंकली. आपल्या सीमासुरेक्षेचे काम हाती घेतले त्यामुळे इतर राष्ट्रातून येणाऱ्या घुसखोऱ्यावर आळा बसला आहे. आपण माणस शिक्षित होतो, ज्ञानी होतो आपल्याला ज्ञान प्राप्त होते, आपण माहितीसाठी गुगल वर हवी ती माहिती शोधू शकतो परंतु आपण ज्ञानी झाल्याने सुशिक्षित होत नाही. लोकशाहीची बीज रुजविण्यासाठी आपण सुशिक्षित होणे गरजेचे आहे.असे परखड मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी मांडले सार्वजनिक वाचनालय,नाशिकच्या वतीने शब्द जागर भेटूयात घरोघरी या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांच्या व्याख्याने पहिले पुष्प गुंफण्यात आले.त्यावेळे अभिनेते शरद पोंक्षे बोलत होते.\nसावरकरांना लोकशाही वेगळी अभिप्रेत होती ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी जन्माला आलेली पिढी पहिली पिढी २१ वर्षाची सज्ञान होईपर्यंत भारतात लोकशाही नको होती. या सज्ञान पिढीला शिक्षणातून ज्ञान आणि स्वंयम अधिकार ज्ञात क रून दिल्याशिवाय लोकशाही यशस्वी होणार नव्हती आपण लष्करी दृष्ट्या सर्व सामर्थ्यशाली असल्या शिवाय आपल्या हातात अहिंसा शोभून दिसत नाही. या बाबत शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी काही सूचना केल्यात…\n१ देशस्वतंत्र झाल्यानंतर पहिले आपले सैन्यबलाढ्य करण्यासाठी शास्त्र अणुबॉमतयार करावेत त्यासाठी विदेशातील शास्त्रज्ञांकडून आपल्या शास्त्रज्ञांना ट्रेनिंग द्यावे.\n२ देशाची सुरक्षा करणारे पोलीस आणि सैन्यबळ यांना उत्तम पगार द्यावेत जेणे करून ते सक्षम बनतील कारण तेच खऱ्या अर्थाने देशाची सुरक्षा करणारे आहेत त्यासाठी त्यांची जीवन शैली व्यवस्थित राहणे गरजेचे आहे.\n३ तरूण पिढी घडविणारी जे शिक्षक आहेत ते खऱ्याअर्थाने पुढची पिढी तयार करण्याचे काम करतात त्यांना सुध्दा उत्तम पगार द्यावेत. सुरक्षा व्यवस्थेत काम करणारी माणसे श्रीमंत आणि समृद्ध व्हायला हवी. आजची तरुण पिढी लष्करात जायला तयार व्हायला हवी सावानाने अतिशय उत्तम उपक्रम सुरु केला आहे असे विचार अभिनेते शरद पोंक्षे यांनी सार्वजनिक वाचनालयात झालेल्या शब्द जागर भेटूयात घरोघरी या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.\nकार्यक्रमाचे स्वागत – प्रास्ताविक सांस्कृतिक सचिव प्रा.डॉ.वेदश्री थिगळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी करून दिला. नाट्यगृह सचिव अॅड. अभिजीद बगदे, यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत अनेकांनी आनंद व्यक्त करून समाधान व्यक्त केले.\nकार्यक्रमास वाचनालयाचे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष, संजय करंजकर, सहा. सचिव प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, अॅड. भानुदास शौचे, अर्थ सचिव उदयकुमार मुंगी, गिरीश नातू, ग्रंथ सचिव देवदत्त जोशी, वस्तुसंग्रहालय बी.जी.वाघ, डॉ. धर्माजी बोडके, प्राचार्य डॉ. संगीता बाफना, वसंत खैरनार, श्रीकांत बेणी, यांच्यासह जवळपास अनेक रसिकांनी या व्याख्यानाचा / मान्यवर झूम ऑन लाईन अँपवर उपस्थित होते.\nआजचे व्याखान शुक्रवार दि. २८ मे,२०२१ रोजी सांयकाळी ६.०० वा.\n१० वीच्या परीक्षेबाबत निकालाचा फॉर्म्युला ठरला\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/farm-mechanization/mini-tractor-more-useful-for-farming-know-price-details/", "date_download": "2021-06-17T02:58:43Z", "digest": "sha1:333LGHBD3PBWY2QTIKVUN6J7LFNK3VSG", "length": 12538, "nlines": 88, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "आकर्षक किंमतीतील आकर्षक ट्रॅक्टर्स; शेतकऱ्यांना ठरतील फायदेशीर", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nआकर्षक किंमतीतील आकर्षक ट्रॅक्टर्स; शेतकऱ्यांना ठरतील फायदेशीर\nदेशात कोरोना संकटात अनेक जणांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाचा संसर्ग अधिक होऊ नये यासाठी सुरुवातीला देशात लॉकडाऊन करण्यात आला या काळात अनेकांचा रोजगार गेला. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. नागरिकांना अधिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सरकारने अनेक योजना लागू केल्या. तर काही कंपन्यांही जनतेच्या मदतीला धावल्या आहेत. टॅफे कंपनी शेतकऱ्यांना शेतीची कामे कर���्यासाठी मोफत ट्रॅक्टर सेवा दिली होती. कारण आता शेतीची कामे ही ट्रॅक्टरनेच केली जातात.\nशेतकऱ्यांचे अनेक मुलभूत गरजा लक्षात घेत अनेक कंपन्यांनी बाजारात आपले ट्रॅक्टर आणले आहेत. यात सगळ्यात जास्त आकर्षक ठरले ते म्हणजे मिनी ट्रॅक्टर्स. हे ट्रॅक्टर्स शेतीच्या कामाला उपयोगी पडण्याबरोबर परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांच्या आकर्षणाचा बिंदू ठरले. यातील काही ट्रॅक्टर्सविषयी आपण माहिती घेऊ यात.\nहा भारताचा पहिला १५ पॉवर युनिट ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरचा रुप खूपच आकर्षक आहे. हा महिंद्रा मिनी ट्रॅक्टर १५ एसपी एक सिंगल - सिलेंडर कूल वर्टिकल इंजिन युक्त आहे. हा ट्रॅक्टर ८६३.५ सीसीएस इतकी पॉवर जनरेट करत असतो. परवडणाऱ्या किंमतीसह हा ट्रॅक्टर कामासाठी खूप उपयुक्त आहे. याशिवाय आंतरगत मशागतीसाठी हा ट्रॅक्टर खूप फायदेशीर आहे. Mahindra Yuvraj-215 NXT मिनी ट्रॅक्टरला विशेषत : बटाटा, कांदा, कापाशी, ऊस, सफरचंद, आंबा, आणि संत्रेच्या शेतीसाठी तयार करण्यात आला आहे. याची किंमत ही २.५० ते २.७५ लाख रुपयांपर्यत आहे.\n(Mahindra Jivo 245DI) महिन्द्रा जीवो 245DI हा ट्रॅक्टर सर्व प्रकराच्या शेतीच्या कामांसाठी उपयुक्त आहे. यात ८६ एनएमची उच्च प्रकारची टार्क असून दमदार ताकद यात आहे. आपल्या शेताकडील रस्ते हे कच्चे असतात, ओबडधोबड असतात त्या रस्त्यावर चालण्यासही हे ट्रॅक्टर सक्षम आहेत. साधरण ७५० किलो वजन हे पेलण्याची ताकद या ट्रॅक्टरमध्ये आहे. आपल्या श्रेणीतील इतर ट्रॅक्टरांच्या तुलनेत हे ट्रॅक्टरचे मायलेज अधिक आहे, आणि वाहतुकीसाठी हे शानदार ट्रॅक्टर आहे. याची किंमत ३.९० ते ४.५०लाख रुपयांपर्यत आहे.\nस्वराज 717 (Swaraj 717) – हे स्वराज 717 मिनी ट्रॅक्टर खूप चांगले मॉडल आहे. स्वराज हे ट्रॅक्टर बनवणारी जुनी कंपनी आहे, आपल्या विश्वासासह वापरण्यास हे ट्रॅक्टर खूप सोपे आहे. स्वराज ७१७ मिनी ट्रॅक्टर १५ एचपी २३०० आरपीएमसह येतो. ड्राय डिस्क ब्रेक या ट्रॅक्टरची सर्वात मोठी विशेषता आहे. साधरण ७८० किलोग्राम वजन पेलण्याची क्षमता या ट्रॅक्टरमध्ये आहे. तर व्हील ड्राइव्ह हे २ डब्ल्यूडी आहेत. स्वराज कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरमध्ये ६ फॉरवर्ड प्लस ३ रिव्हर्स गिअर आहेत. स्वराजच्या मिनी ट्रॅक्टरची किंमत ही परवडणारी आहे, साधरण २.६० लाख ते २.८५ लाख रुपयांपर्यत या ट्रॅक्टरची किंमत आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला ��ाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\n कृषी यंत्रावर मिळते 50 टक्के सबसिडी, असा घ्या लाभ\nमहिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीनेने 2021 मध्ये विकले 22843 ट्रॅक्टर\nएस्कॉर्ट्स ट्रॅक्टर्सने आपल्या डीलरशिपसाठी आपली बहुमूल्य कोविड मदत दिली\nट्रॅक्टर प्रेमींना आनंदाची बातमी :लॉकडाऊनमुळे सोनालिका ट्रॅक्टर्स कंपनीने वॉरंटी कालावधी दोन महिन्यांपर्यंत वाढविला\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:WikidataCheck", "date_download": "2021-06-17T01:57:53Z", "digest": "sha1:STFG4XY5LCWGHRDKRJBIOVIFKYJEFSJM", "length": 5901, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:WikidataCheck - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nयेथे लुआच्या या विभागांचा वापर होतो:\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:WikidataCheck/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पान��त प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ डिसेंबर २०१७ रोजी ११:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tujhe-meri-kasam-movie-17-years-complete-riteish/", "date_download": "2021-06-17T02:38:08Z", "digest": "sha1:IK6CVAE6C3SFSLEFSQGA6WLMG6E55OZ7", "length": 13857, "nlines": 169, "source_domain": "policenama.com", "title": "रितेश-जेनेलियाच्या प्रेमाचा ‘लातूर पॅटर्न’, शेतातील व्हिडीओ 'व्हायरल' | tujhe meri kasam movie 17 years complete riteish | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\nरितेश-जेनेलियाच्या प्रेमाचा ‘लातूर पॅटर्न’, शेतातील व्हिडीओ ‘व्हायरल’\nरितेश-जेनेलियाच्या प्रेमाचा ‘लातूर पॅटर्न’, शेतातील व्हिडीओ ‘व्हायरल’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपला आवडता आणि मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख ज्याने आपल्या अभिनयाने सगळ्यांच्याच मनात घर केले आहे. त्याची आणि अभिनेत्री जेनेलियाची लवस्टोरी तर सगळ्यांनाच माहित आहे. यांना दोन गोंडस मुले देखील आहे. विषेश म्हणजे या दोघांना एकत्र आणणाऱ्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाला आज ( 3 जानेवारी ) रोजी 17 वर्ष पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने एक गाणं या दोघांनी रिक्रिएट करुन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.\n‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाला 17 वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने रितेश-जेनेलियाने बाभूळगाव येथील एका शेतात बेधुंद होत रोमॅन्टिक अंदाजात डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडिओ रितेशने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी खूप पसंत केले आहे. त्याचबरोबर व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव देखील होत आहे.\n‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात रितेश आणि जेनेलिया यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कें. विजयभास्कर यांनी केले आहे. त्याचबरोबर याची निर्मिती रामोजी राव,ए.व्ही.राव यांनी केली आहे.\nशिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद\nजब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी\nदीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया\n‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ \nअभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ \nडायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट \nमराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ \nअभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ \nअभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ \n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ \nअभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ \nPF अकाऊंटमधील बॅलन्स तपासा ‘या’ सोप्या 4 पध्दतीनं, जाणून घ्या\n‘या’ कारणामुळं सोनं 40000 ‘पार’, चांदी देखील ‘महागली’, जाणून घ्या आजचे दर\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nLearning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही,…\nसोसायटीचा रस्ता वापरण्यास विरोध \nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले –…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसन���मा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\nLearning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या…\nPune Crime News | आयान अन् आलियाच्या खुनाचे गुढ ‘गडद’च, पण…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी…\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर\nmodi government cabinet reshuffle | केंद्रीय मंत्रिमंडळात तब्बल 23 जणांच्या समावेशाची शक्यता \nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून विनयभंग, तरूणाला अटक\nPune Police Commissioner | पुणे पोलीस आयुक्तांचा 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर कारवाईचा बडगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/priyanka-gandhi-vadra-agree-rahul-congress-president-non-gandhi-family-335345", "date_download": "2021-06-17T03:29:18Z", "digest": "sha1:S2RQK4YF4V4RHA2ETQEPCYYJV5KQAE5W", "length": 16977, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गांधी घराण्याबाहेरील अध्यक्षाला बॉस मानायला प्रियांका गांधीही तयार", "raw_content": "\n2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.\nगांधी घराण्याबाहेरील अध्यक्षाला बॉस मानायला प्रियांका गांधीही तयार\nकाँग्रेसच्या नेतृत्वाची जबाबदारी ही गांधी घराण्यापलीकडे असावी, असे काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी यापूर्वी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात याचा उल्लेख केला नसला तरी काँग्रेसच्या अध्यक्षस्थानी गांधी घराण्यातील कोणतीही व्यक्ती असून नये, असा दाखला देत प्रियांका गांधी यांनी राहुल गांधींनी समर्थन केल्याचा दावा 'इंडिया टुमारो' या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आलाय. प्रदीप चिब्बर आणि हर्ष शाह लिखित पुस्तक 13 ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात आले.\nबेरोजगारीबाबत सीएमआयईचा महत्वाचा अहवाल; जुलैत ५० लाख नोकऱ्यांवर गदा\nकाँग्रेसचा भावी अध्यक्ष गांधी घराण्यातील नसला तरी ती व्यक्ती 'बॉस म्हणून मान्य असेल. पक्षा संदर्भातील निर्णय घेण्याचे त्यांना स्वातंत्र्य असेल. त्यांनी उत्तर प्रदेशमधून हटवून मला अंदमान निकोबारला पाठवले तरी तिकडे जायला तयार होईन, असे प्रियांका गांधींनी म्हटल्याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.\nटाटाला मागे टाकणारी Dream 11 कंपनी आहे तरी काय\n2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी यांनी घेतलेल्या निर्णयानंतर हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधीच पुन्हा पक्षाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत आहेत. तेव्हापासूनच भावी काँग्रेस अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरील असावा, असे चर्चा रंगली होती. काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत यावर एकमत झाल्याचेही बोलले गेले. खुद्द राहुल गांधींनी यासंदर्भात भाष्य केले होते. पुढील अध्यक्ष हा गांधी घराण्याबाहेरील असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. प्रियांगा गांधी देखील त्यांच्याशी सहमत असल्याचे समोर येत आहे.\nकाँग्रेसचे देशव्यापी आंदोलन; सर्व जिल्ह्यांत उपोषण\nनवी दिल्ली - मोदी सरकारविरोधात काँग्रेसच्या देशव्यापी आंदोलनांना उद्यापासून (ता. ३१) सुरुवात होणार आहे. उद्या सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त देशभरात किसान अधिकार दिवस पाळून केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध दर्शविला जाणार आहे. याअंतर्गत काँग्रेसतर्फे उद्य\nराहुल, प्रियंका गांधींना मेरठमध्ये पोलिसांनी रोखले; काय आहे कारण\nमेरठ (उत्तर प्रदेश) : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी आज रोखले. दिल्लीतून उत्तर प्रदेशात मेरठमध्ये जात असलेल्या राहुल-प्रियंका यांना पोलिसांनी मेरठ शहराबाहेर रोखले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी, पुन्हा दिल्लीकडे जाण्याचा निर्णय घेतला.\nकाँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींवर भ्याड हल्ला; दिल्लीत घरात घुसून मारहाण\nनवी दिल्ली : सध्या संसदेत विरोधकांचा आवाज बुलंद करणाऱ्या काही मोजक्या नेत्यांपैकी एक असलेले काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. मंगळवारी (ता.३) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.\nहायकमांडला नोटिशीमुळे काँग्रेस नेत्यांमध्ये संताप\nनवी दिल्ली - दिल्लीतील दंगलीच्या पार्श्वभूमीवर हिंसाचाराला चिथावणी दिल्या��्या आरोपावरून सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधींना बजावलेल्या नोटिशीवरून काँग्रेसने संताप व्यक्त केला. कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर, गिरिराजसिंह या भाजप नेत्यांविरुद्ध अद्याप गुन्हा का नोंदविला नाही, अशी विचारण\nभडकाऊ भाषणप्रकरणात, गांधी कुटुंब अडकले; ओवैसींसह स्वरा भास्करही गोत्यात, एफआयआर दाखल\nनवी दिल्ली New Delhi : द्वेष पसरविणारी विधाने केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी Sonia Gandhi, राहुल गांधी Rahul Gandhi, प्रियांका गांधी Priyanka Gandhi यांच्यासह इतर काही राजकीय नेत्यांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने आज केंद्र सरकार, दिल्ली स\nजोतिरादित्य शिंदेंच्या राजीनामन्यानंतर मुंबईतील 'हा' मोठा नेता देणार काँग्रेसला सोडचिठ्ठी \nमुंबई - मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मध्यप्रदेशातील राजकारणात मोठा भूकंप आलाय. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला मोठा शॉक बसलाय. गेल्या अनेक दिवसांपासून जोतिरादित्य शिंदे नाराज होते असं बोललं जातंय. काँग्रेसने आपल्याला डावललं आणि काम करू दिलं\n'पुत्रप्रेमातून बाहेर पडून पक्षाला वाचवा'; सोनिया गांधींना सल्ला\nपाटना : राजदचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी महागठबंधनमधील आपला सहकारी पक्ष काँग्रेसवर कठोर टीका केली आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत असणारे शिवानंद तिवारी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना सल्ला दिलाय की त्यांनी पुत्रप्रेमाचा त्याग करुन देशहिताचा निर्णय घ्यावा. त्य\nअग्रलेख : बदलाची झुळूक\nसोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे नेतृत्व आणि विशेषत: कार्यपद्धती यांच्यावर गेल्या ऑगस्टमध्ये काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी प्रश्नचिन्ह उभे केल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीत अपेक्षेप्रमाणेच ‘गांधीनामाचा गजर’ झाला होता. त्यामुळे या नेत्यांनी उभ्या केलेल्या प्रश्नचिन्हाचे रूपांतर पूर्णव\nवयाची नव्वदी गाठूनही राजकीय आणि संघटनात्मक कामकाजात सदैव सक्रिय राहिलेल्या मोतिलाल व्होरा यांची काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या वर्तुळातील ओळख ‘चिरयुवा व्होराजी’ अशी होती. अहमद पटेल यांच्या निधनापाठोपाठ ज्येष्ठ नेते मोतिलाल व्होरा यांनीही आज जगाचा निरोप घेतल्याने पक्षातीत राजक���य संवादाचा\nझाले गेले विसरा पक्षासाठी एकत्र या; सोनियांनी घातली भावनिक साद\nनवी दिल्ली - काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांच्या नाराजीमुळे निर्माण झालेला अंतर्गत वाद मिटविण्यासाठी आज खुद्द ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी मैदानात उतरल्याचे चित्र पहायला मिळाले. पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर ही नेते मंडळी नाराज होती. झाले गेले विसरून जा, पक्षाच्या मजबुत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra", "date_download": "2021-06-17T02:03:27Z", "digest": "sha1:J3ULE35WN3GF2BYN4PI4QLNA4GCRT4WS", "length": 32292, "nlines": 298, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Maharashtra News |Maharashtra News in Marathi, Maharashtra News Live, Breaking News Maharashtra", "raw_content": "\n'केंद्र शासनाने मनावर घेतले तरच हा प्रश्न सुटू शकेल'; ;पाहा व्हिडिओ\nमराठा आरक्षण आंदोलनाला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी मार्गदर्शन केले. आंदोलक नेत्यांनी सर्व समाजाला एकत्र घेऊन जाण्याची भूमिका घेतली पाहिजे. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लावून आम्हाला आरक्षण नको आहे. तर पन्नास टक्केपेक्षा अधिक आरक्षण करून घेतले तरच हा प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी घटना दुरुस्ती झालीच पाहिजे असा आग्रह श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी धरला. केंद्र श\nकोल्हापुरात पार पाडले असे मुक आंदोलन;पाहा व्हिडिओ\nकोल्हापूर : ''एक मराठा लाख मराठा'' म्हणत पुन्हा एकदा एल्गार पुकारून आंदोलनाची सुरूवात झाली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाख\nआशावर्कर्सना वेतनवाढ, कोरोनाकाळात वाढीव मोबदला देण्यास नकार\nआरोग्यमंत्री राजेश टोपेंनी राज्याच्या आर्थिक परिस्थितीचे दिलं कारण\n'एक मराठा लाख मराठा कोल्हापुरात पुन्हा एकदा एल्गार\nकोल्हापूर: ''एक मराठा लाख मराठा'' म्हणत कोल्हापुरात(kolhapur) पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारून मूक आंदोलनाची (silent ag\nहॉलमार्किंगच्या नियमांमध्ये बदल, तुमच्याजवळील सोन्याचं काय होणार\nनागपूर : अनेक दिवसांपासून चर्चा झाल्यानंतर अखेर १५ जूनपासून देशातील २५६ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंगचा नियम लागू करण्यात आला आहे. देशभरातील ग्राहकांना शुद्ध आणि विश्वासार्ह सोने विकत घेता यावे यासाठी सरकारने हा नियम बनविला आहे. या नियमानुसार, सध्या तरी १४, १८ आणि २२, २०, २३ आणि २४ कॅरेट सोन्याची विक्री करता येणार आहे. तसेच हॉलमार्क असलेले सोने विकणे बंधनकारक आहे. ��शा पर\nमराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास आमचं ठरलयं \nकोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (C M Uddhav Thackeray) यांच्याकडे मराठा आरक्षणा संदर्भातील पाच मागण्या दिल्या असून, त्यांच्या भेटीच\nछगन भुजबळांकडून ओबीसी समाजाच्या आक्रोश मोर्चाची हाक\nमुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाष्य केलंय. ओबीसी राजकीय आरक्षण 25 वर्ष र\nमुख्यमंत्र्यांची उद्याच भेट घेऊन चर्चा करावी; संभाजीराजेंना आवाहन\nकोल्हापूर: खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (Yuvraj Sambhaji Raje Chhatrapati)यांनी मांडलेल्या मागण्यां संदर्भात राज्य सरकार सकारात्मक\nमाजी आमदार विवेक पाटील यांना 25 जूनपर्यंत ईडी कोठडी\nकर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी करण्यात आली अटक\nShare Market: निर्देशांक घसरले; अदानीमध्ये आजही जोरदार विक्री\nसेन्सेक्स 52 हजार 501 अंशांवर तर निफ्टी 15 हजार 767 अंशांवर बंद\nतर तुम्हालाही मिळू शकेल लोकल ट्रेनने प्रवास करण्याची सूट\nसध्या फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठीच लोकल प्रवासाची मुभा आहे\nशिवसेना-भाजप राडा; शिवसेनेच्या खासदाराचं रोखठोक मत\nसेना भवनासमोरच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले...\nडीएसके प्रकरण : शिरीष कुलकर्णी यांचा जामीनासाठी अर्ज\nपुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांनी जामीनासाठी केलेला हा पहिलाच अर्ज आहे. सत्र न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात या अर्जाची सुनावणी होणार आहे.\nजुन्नर : उंब्रजच्या महालक्ष्मी पतसंस्थेत अपहार करणाऱ्या अध्यक्षास अटक\nपिंपळवंडी : उंब्रजच्या (ता. जुन्नर) श्री महालक्ष्मी सहकारी पतसंस्थेत अपहार करणाऱ्यांपैकी अध्यक्ष हनुमंत हांडे यांना आर्थिक गुन्हे शाखे\nपैसे चोरल्याचा जाब विचारणाऱ्या पत्नीची दारुड्या पतीकडून हत्या\nकिरकटवाडी : मोलमजुरी करून घरखर्च भागविण्यासाठी जमवून ठेवलेले पैसे चोरल्याचा जाब विचारणाऱ्या पत्नीची दारुड्या पतीने धारदार शस्त्राने डोक\nनाश्ता देतो सांगून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार\nपुणे : नाश्ता देण्याच्या बहाण्याने सराईत गुन्हेगाराने एका अल्पवयीन मुला��ा दुचाकीवर बसून स्मशानभूमी परिसरात नेले. त्यानंतर तिथे त्याच्या\nKokan Rain Update : हर्णै, पाळंदेतील जनजीवन विस्कळीत\nहर्णै : मुसळधार पावसामुळे (heavy rain) हर्णै, पाळंदे, मुरुड गावांतील (murud) जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सगळीकडे पाणीचपाणी झाले होते. गेले दोन दिवसात पावसाचे प्रमाण तसे कमी होते. परंतु मंगळवारी (15) रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. रात्री उशिरा हर्णै लोखंडीमोहल्ला येथील रफिक बुरोंडकर यांच्या घरावर नारळाचे झाड कोसळले. त्यामुळे त्यांचे यामध्ये भरपूर प्रमाणात न\n'अनिल परबांच्या मिळकतीत प्रॉपर्टीचा उल्लेख नाही'\nरत्नागिरी : मुरुड येथील वादग्रस्त रिसॉर्टप्रकरणी (murud resort) पालकमंत्री अनिल परब (anil parab) यांनी ४२ गुंठे शेतजमीन विकत घेतली. त्य\n'अनिल परब यांच्यावर कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरू'\nरत्नागिरी : जिल्ह्यातील किनारी भागात व्यावसाय करायला पुढे येणार्‍या अनेक तरुणांना परवाने नाकारले जातात; मात्र पालकमंत्री असल्यामुळे अ‍ॅ\n'चाचणी, लसीकरणाला विरोध कराल तर गुन्हे दाखल करणार'\nलांजा : लांजा येथील पोलिस कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या ठिकाणी सुसज्ज अशी नूतन पोलिस वसाहत बांधकामासंदर्भात शासन विचाराधीन\nकोल्हापूर Live:''एक मराठा लाख मराठा'' म्हणत पुन्हा एकदा एल्गार\nकोल्हापूर: ''एक मराठा लाख मराठा'' म्हणत पुन्हा एकदा एल्गार पुकारून आंदोलनाची सुरूवात झालेली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणप्रश्नी मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शाहू समाधीस्थळी हा परीसर भगवामय झाला आहे. आंदोलनस्थळी मान्यवरांनी गवतावर बैठक मारली आहे. आंद\nमराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन : संभाजीराजे\nकोल्हापूर: खासदार संभाजीराजे छत्रपती खासदार संभाजीराजे आंदोलन स्थळी दाखल. कोल्हापुरातून राजश्री शाहू महाराजांच्या(Shahu Maharaj Samadhi place) समाधी पासून मूक आंदोलनाला-(silent-agitation )सकाळी10 पासून सुरुवात होणार आहे.राज्यभरातील समन्वयक आंदोलनाला हजार झाले आहेत. मराठा समाजाला दिशा देण\nखासदार संभाजीराजेंच्या नेतृत्त्वात आज कोल्हापुरात मूक आंदोलन\nकोल्हापूर: खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati)यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. ६ जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजे यांनी मराठा आरक्ष���ावर आपली भूमिका मांडली. आज कोल्हापुरातून राजश्री शाहू महाराजांच्या समाधी पासून मूक आंदोलनाला\nस्वातंत्र्य दिनी उघडणार शाळा तीन टप्प्यात ऑफलाइन शाळा होणार सुरू\nसोलापूर : कोरोनाची (Corona) पहिली लाट आणि दुसऱ्या लाटेमुळे तब्बल 15 महिन्यांपासून शाळांना कुलूपच आहे. शाळा (School) बंद असल्याने विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची गोडी कमी होऊ लागली असून अनेकांकडे ऑनलाईनची (Online) साधनेही उपलब्ध नाहीत. या पार्श्‍वभूमीवर तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन 15 ऑगस्टपासून त\nप्राध्यापकांची मेगा भरती कधी होणार उदय सामंतांनी दिली माहिती\nनागपूर : राज्य सरकार प्राध्यापक भरतीसाठी (recruitment of professors in maharashtra) सकारात्मक असून वित्त विभागानेही मंजुरी दिली आहे. सर्व प्राध्यापकांची पदे लवकरच भरली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (minister uday samant) यांनी दिली. सध्या सुमारे १५ हजार हजार सह\nपहिली ते बारावी पाठ्यपुस्तके विक्रीसाठी उपलब्ध\nपुणे - राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तसेच पुस्तक (Book) विक्रेते यांनन इयत्ता पहिली (First) ते बारावीची (HSC) पाठ्यपुस्तके मंडळाच्या भांडारांतून खरेदी करून शाळेमध्ये, दुकानांमध्ये विद्यार्थ्यांसाठी (Student) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांन\nपुणे - उत्तर भारतातील काही भागात नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) (Monsoon) दाखल झाले आहे. दोन दिवसांपासून फारसे पोषक वातावरण (Environment) नसल्याने मॉन्सूनचा वेग काहीसा मंदावला (Slow) आहे. मॉन्सूनने मंगळवारी फारशी प्रगती केली नाही. त्यामुळे पोषक वातावरण तयार झाल्यानंतर आणखी काही भागात दाखल होण\nCorona Update : राज्यात दिवसभरात ९,३५० कोरोनाबाधितांची नोंद\nमुंबई : राज्यात दिवसभरात कालच्या तुलनेत काही प्रमाणात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. दिवसभरात ९,३५० रुग्ण आढळून आले असून ३८८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली. (9350 corona victims registered in the state during the day)\nकोल्हापुरात उद्यापासून आंदोलन; कसं असेल स्वरुप\nKolhapur : मराठा आरक्षण प्रश्नी उद्या (ता. १६) होणारे मूक आंदोलन राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा विचार जगभरात पोचविण्यासाठी मोठी संधी आहे, असे प्रतिपादन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले. लोकप्रतिनिधींना सन्मानपूर्वक वागणूक देऊन मराठा आरक्षणाच�� प्रश्न मार्गी लावण्यासाठी\nबांधकाम व्यवसायात लॉकडाऊनचे अनुभव आणि अनलॉकनंतरचे नियोजन;पाहा व्हिडिओ\nनाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांचे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लावलेल्या लॉकडाउन दरम्यान आलेले अनुभव तसेच आता अनलॉक झाल्यानंतर व्यवसाय सुरू करतानाचे नियोजन आणि त्याचे अनुभव\nनोकरीत मन रमले नाही; गावी जाऊन फुलशेती करतात;पाहा व्हिडिओ\nऔरंगाबाद : इंजिनिअरींगची पदवी घेतली, काही काळ नोकरीही केली मात्र नोकरीत मन रमले नाही. गावी जाऊन यशस्वीपणे फुलशेती करणारे शेतकरी साईनाथ चौधरी.\nसांगोल्यात शेकापला मोठा धक्का; तीन नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल\nपंढरपूर : शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) सांगोल्यात मोठा धक्का बसला आहे. कारण पक्षाच्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामुळे इथं शेकापचं अस्तित्वचं धोक्यात आल्याचं बोललं जात आहे. (a big blow to Shetkari Kamgar Party in Sangola three corporators join NCP)\nएकमेकांच्या पायात पाय घालून राज्य सरकार पडेल- रावसाहेब दानवे\nऔरंगाबाद: जे काम राज्य सरकारकडून होत नाही त्याचं खापर केंद्र सरकारवर फोडण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करत असल्याचे वक्तव्य भाजप नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी केले आहे. तसेच एकमेकांच्या पायात पाय घालून हे सरकार पडेल असंही मंत्री दानवे म्हणाले.\nमराठा आरक्षण : कोल्हापुरात उद्यापासून आंदोलन; स्वरुप कसं\nकोल्हापूर : मराठा आरक्षण प्रश्नी उद्या (ता. १६) होणारे मूक आंदोलन राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा विचार जगभरात पोचविण्यासाठी मोठी संधी आहे, असे प्रतिपादन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले. लोकप्रतिनिधींना सन्मानपूर्वक वागणूक देऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठ\nभाजपला महाआघाडी सरकारच यश डोळ्यात खुपतयं- अशोक चव्हाण\nभोकर ( जिल्हा नांदेड ) : देशात भाजप सरकार स्व: हिताच राजकारण करुन सामान्य जनतेला छळते आहे. राज्यातील आघाडी सरकार लोकहिताची कामे करुन विकासाकडे वाटचाल करीत आहे. केंद्राकडून मदत करताना मात्र हात आखूडता घेत आहेत‌. दिडवर्षात महाआघाडी सरकारला मिळालेल यश भाजपच्या डोळ्यात खुपत आहे असे प्रतिपादन प\nमराठा समाजानंतर धनगर समाज आक्रमक\nआरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज आक्रमक असतानाच धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मंगळवारी धनगर आरक्षण कृती समितीची पंढरपुरात बैठक पार पडली. यावेळी मागणी मान्य न केल्यास आषाढी एकादशीच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापुजेला विरोध करण्याची भूमिका असल्याचं, धनगर आरक्षण कृती समितीचे र\nराज्याचे दोन मंत्री मराठा आंदोलनात सहभागी होणार - अजित पवार\nकोल्हापूर: छत्रपती संभाजीराजेंना आंदोलन ऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आवाहन केले होते. आमचा आंदोलनाला विरोध नाही मात्र, कोरोना संसर्ग होणार नाही याची खबरदारी घेऊन आंदोलन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते पुण्यात बोलत होते. कोल्हापुरातून निघणाऱ्या उद्याच्या\nदेवाची गाडी सुरू करा; चंद्रकांत पाटलांचा थेट पियुष गोयल यांना मेल\nकोल्हापूर : कोल्हापूर ते सोलापूर (kolhapur solapur)जाणाऱ्या अनेक गाड्या कोरोनामुळे वर्षाहून अधिक काळ बंद आहे. यामुळे तीर्थक्षेत्र पंढरपूरला(pandhrpur) जाऊन विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ​येणाऱ्या भाविकांची देवाची गाडी बंद झाली आहे. कोल्हापूर ते सोलापूर मार्गावर असणाऱ्या जिल\nकोरोना आढाव्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची फटकेबाजी\nकोल्‍हापूर : जिल्‍ह्यातील कोरोना (covid 19)स्‍थितीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar)यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrkant patil, nana patole)व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्‍तव्याचा समाचार घेतला.\n‘जीआय’ मानांकित केळी प्रथमच अरब देशात \nरावेर : निर्यातीसाठी उत्कृष्ट दर्जा असलेली आणि ‘जीआय’ मानांकन (GI-Ranking Bananas) मिळालेली जिल्ह्यातील तांदलवाडी येथील महाजन बंधूंची केळी प्रथमच समुद्रमार्गे दुबईला (Dubai) रवाना (Export) करण्यात आली. केंद्र सरकारच्या (Central Government) कृषी विभागांतर्गत (Department of Agriculture) असले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/06/rsCq0t.html", "date_download": "2021-06-17T01:36:38Z", "digest": "sha1:N2HCL4JIFVG7YYQOCJP3ZO2IPSOLKYME", "length": 9407, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करावाच लागेल - अँड आशिष शेलार", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करावाच लागेल - अँड आशिष शेलार\nमहाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करावाच लागेल - अँड आशिष शेलार\nमहाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करावाच लागेल - अँ�� आशिष शेलार\n11 अकृषी विद्यापीठात यावर्षी अंतिम वर्षासाठी 8 लाख 74 हजार 890 विद्यार्थी असून यापैकी एटीकेटी असलेले 3 लाख 41 हजार 308 म्हणजे 40% विद्यार्थी नापास करणार म्हणजे एक पिढी उध्वस्त करणार म्हणजे एक पिढी उध्वस्त करणार महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करावाच लागेल., असे माजी शिक्षण मंत्री आमदार, अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, तुम्ही \"सरासरी\" वागलात तरी तरुणांचे आयुष्य \"सरासरी\" उध्वस्त होऊ देणार नाही\nमुंबई विद्यापीठात अंतिम वर्षाला 2 लाख 3 हजार 700 विद्यार्थी असून त्यातील 73 हजार एटीकेटी असलेल्या 35.83%विद्यार्थ्यांना नापास करुन त्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ देणार नाही.\nसवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अंतिम वर्षाच्या 2 लाख 25 हजार 124 विद्यार्थ्यांपैकी 43.41% म्हणजे 1लाख विद्यार्थी एटीकेटीचे,तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 70 हजार 234 पैकी एटीकेटी असलेले 35 हजार म्हणजे 49.83%विद्यार्थी आहेत. गोडवांना विद्यापीठात 24 हजार विद्यार्थी असून त्यातील 16 हजार म्हणजे 66.66% एटीकेटी असलेले तर नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात 70 हजार विद्यार्थ्यांपैकी 30% म्हणजे 21 हजार एटीकेटी असलेले विद्यार्थी आहेत. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात अंतीम वर्षाला 73 हजार 506 विद्यार्थ्यांपैकी 42%म्हणजे 30 हजार 828 विद्यार्थी एटीकेटी असलेले तर सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात 38 हजार विद्यार्थ्यांपैकी 50%म्हणजे 19 हजार एटीकेटी असलेल्यांना नापास करणार. औरंगाबादच्या डाँ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 73 हजार 521 विद्यार्थ्यांपैकी 12.46% म्हणजे 9 हजार161 एटीकेटी असलेल्यांना, नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठात 35 हजार 500 पैकी 42.25% म्हणजे 15 हजार एटीकेटी असलेल्यांना नापास कराल. जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 46 हजार 466 विद्यार्थ्यांपैकी 38.34% म्हणजे 17 हजार 819 विद्यार्थी एटीकेटी असलेले, तर एसएनडीटी मध्ये 14 हजार 839 विद्यार्थ्यींनीपैकी 30.32% म्हणजे 4 हजार 500 एटीकेटी असलेल्यांना नापास करणार तर संघर्ष करावाच लागेल असे आमदार, अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरका��ची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/agriculture/pm-kisan-samman-nidhi-scheme-30-months-completed-farmers-can-register-for-the-9th-instalment-471117.html", "date_download": "2021-06-17T02:58:33Z", "digest": "sha1:5UVR7IUNSUOFYU3INFDQQENMG4H6R4FF", "length": 18519, "nlines": 268, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPM Kisan: पीएम किसान सन्मान योजनेचे 30 महिने पूर्ण, 9 व्या हप्त्याची तयारी सुरु\nप्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. PM Kisan Scheme\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला आतापर्यंत 30 महिने पूर्ण झाले आहेत. योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. आता पीएम किसान योजनेच्या नवव्या हप्त्याची तयारी सुरू झाली आहे. आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 लाख 37 हजार 354 कोटी रुपये पाठविण्यात आले आहेत. शेतकरी संघटनांकडून या मदतीची रक्कम वाढवण्याची मागणी केली जाते आहे. (PM Kisan Samman Nidhi Scheme 30 months completed farmers can register for the 9th instalment )\nपीएम किसान सन्मान योजनेचा नवव्या हप्त्याची तयारी सुरु\nपीएम किसान सन्मान योजनेच्या नवव्या हप्त्याची रक्कम देण्याची प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरु केली जाणार आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या योजनेमध्ये नोंदणी केली नाही, त्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन देखील करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी केली आणि त्यांच्या अर्जाची पडताळणी झाल्यास त्यांना आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देखील मिळू शकतात पीएम किसान सन्मान योजनेसाठी ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येते. गेल्या दोन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 21 हजार कोटी रुपये पाठवण्यात आले आहे.\nमोदी सरकारची यशस्वी योजना\nमोदी सरकारने शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार पीएम किसान सन्मान योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. शेतकरी संघटनेचे नेत्यांनी ही मदत वाढवून वार्षिक 24000 करावी अशी मागणी केली आहे.\nतुमचं रेकॉर्ड कसं तपासणार\nस्टेप 1: सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.\nस्टेप 2:तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल.\nस्टेप 3:होमपेजवर किसान कॉर्नवर जा.\nस्टेप 4:जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल आणि आधार व्यवस्थित अपलोड झाले नसेल तर आधार नंबर चुकीचा असल्याची माहिती तिथे मिळेल.\nस्टेप 5: फार्मर किंवा किसान कॉर्नरवर जाऊन शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजनेसाठी नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे.\nस्टेप 6: पीएम किसान पोर्टलवर सरकारनं शेतकऱ्यांची यादी अपलोड केलेली आहे. तिथे अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर याचा वापर करता येईल.\nस्टेप 7:ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात आला आहे, त्यांची यादी राज्य, जिल्हा तालुका, गाव, कॅटेगरी सिलेक्ट करुन पाहू शकता.\nकेंद्र सरकारकडून गव्हाची रेकॉर्डब्रेक खरेदी, 45 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये वर्गhttps://t.co/w2b4Efb0fX#Farmer | #Agriculure | #WheatProcurement | #DBT\nPM Kisan: पीएम किसान योजनेतून अपात्र शेतकऱ्यांची नाव वगळली, तुमचं रेकॉर्ड तपासलं का\nPM Kisan : या शेतकर्‍यांच्या खात्यात येणार नाहीत 2 हजार रुपये, योजनेत बसत नसल्यास त्व��ीत काढा नाव, अन्यथा होईल कारवाई\nHeadline | 5 PM | शिवसेना भवनजवळ सेना-भाजपचा जोरदार राडा\nZodiac Signs | ‘या’ चार राशीच्या व्यक्तींचे ‘उंचे शौक उंची पसंद’, पाण्यासारखा पैसा खर्च करतात\nराशीभविष्य 18 hours ago\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानने स्वस्त कांदा उतरवला; भारतीय उत्पादक धास्तावले\nFarmers: शेतकऱ्यांना पीक विम्याचा जास्त लाभ देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय\nKolhapur Rain | कोल्हापुरात धरणक्षेत्रात पावसाचा जोर, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ\nदेवासमोर दिवा का लावला जातो जाणून घ्या यामागील कारण आणि फायदे\nWTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं\nRatnagiri Landslide | मुंबई-गोवा महामार्गातील निवळी घाटात दरड कोसळली, महामार्गावर वाहनांच्या रांगा\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक\nअभिनेत्याशी लग्न करून थाटला संसार, जाणून घ्या सध्या काय करतेय ‘मोहब्बतें’ गर्ल प्रीती झांगियानी…\nSwapna Shastra : तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात ही 2 स्वप्नं, यांच्याकडे दुर्लक्ष करु नका\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे53 mins ago\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nमराठी न्यूज़ Top 9\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nWTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे53 mins ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://avinashchikte.com/2018/10/26/aapla-manoos/", "date_download": "2021-06-17T01:20:38Z", "digest": "sha1:DX7ZXCNFS3UL7TWYTV5YAXNYCNSPBBG2", "length": 9565, "nlines": 208, "source_domain": "avinashchikte.com", "title": "आपला(च) माणूस - Avinash Chikte", "raw_content": "\nनुकताच ‘आपला मानूस’ हा सिनेमा बघितला. नानासाहेब पाटेकर यांचा सिनेमा असल्यामुळे आमच्या अपेक्षा जरा उंचावल्या होत्या.\nसिनेमा सुरू होतो अल्फ्रेड हिचकॉक स्टाईल मधे प्रेक्षकांच्या समोर एक डेड बॉडी पडून\nते पाहताच आम्ही घाबरून, मोबाईल बंद करून, धडधडत्या छातीला अन वाढत्या पोटाला न जुमानता, लाह्या खात खात सिनेमात रंगून गेलो. थोड्या वेळानी कळलं कि नानासाहेबांचा डब्बल रोल आहे, म्हणून आम्ही लाह्या खायचा आमचा वेगही डब्बल केला.\nपण लगेचच सिनेमा भरकटायला लागला आणि रस्ता चुकलेल्या येष्टी डायवरच्या मागे गप्प बसून, प्रवास संपायची वाट बघण्याची वेळ आली. गाडी येळकंब खुर्द आणि येळकंब बुद्रुक पैकी नक्की कुठे जाणार असा विचार आम्ही करत असताना ती तिसऱ्याच ठिकाणी पोचली.\nपैसा वसूल करायची आमची जन्मजात सवय असल्याने आम्ही टीव्हीवर फुकट असलेला सिनेमा नेटाने बघत बसलो, (जाहिराती सहन करतोच ना आम्ही मग सिनेमा फुकट कसा मग सिनेमा फुकट कसा) पण लवकरच मोबाईल चालू आणि डोळे बंद करायची वेळ आली – म्हणजे त्या सिनेमावाल्यांनी आणली.\nसुरुवातीला जी मर्डर मिस्ट्री वाटली ती मर मर आणि डर डर करत शेवटी फ्यामिली ड्रामा झाली. त्यामुळे, तमाशा पाहायला पहिल्यांदाच गेलेल्या महाशयांना भक्तीगीते ऐकायला मिळाल्यावर त्यांची जशी हालत होईल, तशी आमची झाली. म्हणजे, डोक्यात झिणझीण्या आणणाऱ्या झणझणीत रम बरोबर, चमचमीत चकण्याऐवजी मिळमिळीत केळं खायची पाळी आली, अन त्यानंतर आमच्या पोटात रम रडली आणि केळं कळवळलं…\nहा लेख माझ्या पुस्तकात समाविष्ट झाला असल्याने येथे अपूर्ण आहे.\nPosted in मराठीTagged आपला माणूस, नाना पाटेकर, समीक्षण\nबकेट लिस्ट – आमचीही\nतुमची लिहिण्याची पद्धत मला खूप आवडली…आजच ब्लॉगचे अकाऊंट काढले आणि तुमचाच पहिला लेख वाचला…म्हणजे मंदिरात गेल्या गेल्याच स्वादिष्ट प्रसाद मिळाल्यासारखे झालं हेतर😊\nकाटकोन त्रिकोण नाटक फार छान वाटले होते. पण सिनेमा खूपच ढिसाळ आहे याबद्दल दुमत नाही.\nखुपच मस्त रे ,मन लावून पिक्चर पहातोस .\nमराठी विनोदी लिखाणात कसदार लेखक शोधून सापडत नाहीत सध्या. ती उणीव तू भरून काढशील अशी माझी अपेक्षा आहे. अपेक्षा भंग करु नकोस.\nडॉ. विवेक बेळेंचं ‘काटकोन त्रिकोण’ जरूर पाहायला हवंस. आम्ही आधी ते पाहिलं होतं. नंतर ‘आपला अमानुष’ पाहायला गेलो. त्या सिनेमाबद्दल बऱ्याच अंशी तुझ्याशी सहमत आहे. नाटकात पात्रांची काटकसर सयुक्तिक वाटली होती. पण म्हणून सिनेमातही डबल रोल ठेवायची काहीच गरज नव्हती. असो.\nChashme Buddu (Marathi) चष्मे बुद्दू - मराठी विनोदी कथा\nChashme Buddu (Marathi) चष्मे बुद्दू - मराठी विनोदी कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/second-phase-of-corona-vaccination/", "date_download": "2021-06-17T03:13:10Z", "digest": "sha1:5ILGBKP5J7SOGV235QHQ2WAHHE2SOXLK", "length": 7323, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "second phase of corona vaccination Archives - बहुजननामा", "raw_content": "\nसामान्य जनतेला आजपासून दिली जाईल कोरोना लस, खासगी हॉस्पीटलमध्ये 250 रुपयांना पहिला डोस, जाणून घ्या कसे करायचे रजिस्ट्रेशन\nनवी दिल्ली : कोरोना व्हायरसविरूद्ध लसीकरण अभियानांतर्गत सामान्य जनतेला सोमवारपासून लस देण्यास सुरूवात होईल. सामान्य जनतेत 60 वर्षांपेक्षा जास्त आणि ...\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव त��ेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nसामान्य जनतेला आजपासून दिली जाईल कोरोना लस, खासगी हॉस्पीटलमध्ये 250 रुपयांना पहिला डोस, जाणून घ्या कसे करायचे रजिस्ट्रेशन\nमुंबईत पावसाळ्याच्या 4 महिन्यात ‘हे’ 18 दिवस धोक्याचे\n पुणे शहरात गेल्या 24 तासात 367 रुग्ण ‘कोरोना’मुक्त\n10 लक्षणांवरून जाणून घ्या मुलांना कोरोना झाला किंवा होणार आहे, लक्षणे समजताच ताबडतोब करा ‘ही’ 5 कामे\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची ‘ही’ सुविधा सुद्धा Free\nChhagan Bhujbal | ‘मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असतं, तो पंजाही मारू शकतो’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dpbooks.in/products/nivadak-paschimattya-shastradnya-ani-sanshodhak", "date_download": "2021-06-17T02:26:43Z", "digest": "sha1:D7EA5DD7UB2SD27GXNTIARV7BOCE7LG2", "length": 6925, "nlines": 81, "source_domain": "dpbooks.in", "title": "कुठलेही ज्ञान, कुठलीही घटना, कुठलाही नवा विचार, आचार, प्रगती ही वास्तव वैज्ञानिक कसोटीवर तपासून घेऊनच मिळालेला निष्कर्ष ग्राह्य धरणे, हीच चालू पिढीची विचारसरणी. जुन्या काळपासून ते अगदी आधुनिक काळापर्यंतची वैज्ञानिक प्रगती, वैज्ञानिक नवविचार हे कष्टसाध्यच ठरले आहेत. त्यांपैकीच काही निवडक पाश्‍चात्त्य वैज्ञानिकांच्या जीवनकथा येथे ठराविक घटनांच्या आधाराने कथारूपात मांडल्या आहेत. कथेचा कल्पनाविष्कार आणि वैज्ञानिकांचे सत्य अशा या रंजक आणि उद्बोधक समन्वयामागच कुठलेही ज्ञान, कुठलीही घटना, कुठलाही नवा विचार, आचार, प्रगती ही वास्तव वैज्ञानिक कसोटीवर तपासून घेऊनच मिळालेला निष्कर्ष ग्राह्य धरणे, हीच चालू पिढीची विचारसरणी. जुन्या काळपासून ते अगदी आधुनिक काळापर्यंतची वैज्ञानिक प्रगती, वैज्ञानिक नवविचार हे कष्टसाध्यच ठरले आहेत. त्यांपैकीच काही निवडक पाश्‍चात्त्य वैज्ञानिकांच्या जीवनकथा येथे ठराविक घटनांच्या आधाराने कथारूपात मांडल्या आहेत. कथेचा कल्पनाविष्कार आणि वैज्ञानिकांचे सत्य अशा या रंजक आणि उद्बोधक समन्वयामागचा हेतू हाच की मनोरंजनातूही व्हावे शिक्षण.ा हेतू हाच की मनोरंजनातूही व्हावे शि��्षण.र्ीं – Diamond Publications Pune", "raw_content": "\nनिवडक पाश्चात्य शास्त्रज्ञ आणि संशोधक\nकुठलेही ज्ञान, कुठलीही घटना, कुठलाही नवा विचार, आचार, प्रगती ही वास्तव वैज्ञानिक कसोटीवर तपासून घेऊनच मिळालेला निष्कर्ष ग्राह्य धरणे, हीच चालू पिढीची विचारसरणी.\nजुन्या काळपासून ते अगदी आधुनिक काळापर्यंतची वैज्ञानिक प्रगती, वैज्ञानिक नवविचार हे कष्टसाध्यच ठरले आहेत. त्यांपैकीच काही निवडक पाश्‍चात्त्य वैज्ञानिकांच्या जीवनकथा येथे ठराविक घटनांच्या आधाराने कथारूपात मांडल्या आहेत.\nकथेचा कल्पनाविष्कार आणि वैज्ञानिकांचे सत्य अशा या रंजक आणि उद्बोधक समन्वयामागच कुठलेही ज्ञान, कुठलीही घटना, कुठलाही नवा विचार, आचार, प्रगती ही वास्तव वैज्ञानिक कसोटीवर तपासून घेऊनच मिळालेला निष्कर्ष ग्राह्य धरणे, हीच चालू पिढीची विचारसरणी.\nजुन्या काळपासून ते अगदी आधुनिक काळापर्यंतची वैज्ञानिक प्रगती, वैज्ञानिक नवविचार हे कष्टसाध्यच ठरले आहेत. त्यांपैकीच काही निवडक पाश्‍चात्त्य वैज्ञानिकांच्या जीवनकथा येथे ठराविक घटनांच्या आधाराने कथारूपात मांडल्या आहेत.\nकथेचा कल्पनाविष्कार आणि वैज्ञानिकांचे सत्य अशा या रंजक आणि उद्बोधक समन्वयामागचा हेतू हाच की मनोरंजनातूही व्हावे शिक्षण.ा हेतू हाच की मनोरंजनातूही व्हावे शिक्षण.र्ीं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/what-is-maturity/", "date_download": "2021-06-17T02:23:52Z", "digest": "sha1:HSVEBAWHVWSYR46HRPGEU2MNHECBFITN", "length": 8973, "nlines": 97, "source_domain": "khaasre.com", "title": "मॅच्युरिटी म्हणजे नेमकं काय असते, नेमकं कुणाला म्हणायचं मॅच्युर ? - Khaas Re", "raw_content": "\nमॅच्युरिटी म्हणजे नेमकं काय असते, नेमकं कुणाला म्हणायचं मॅच्युर \nin जीवनशैली, नवीन खासरे, बातम्या\n समाजात माणसाच्या वागण्याबोलण्यावरुन एखादा माणूस मॅच्युर आहे का नाही ठरवले जाते. माणसामाणसातील नात्यांच्या संबंधाने मॅच्युरिटी हा शब्द अनेकदा आपल्याला वाचायला किंवा ऐकायला मिळतो. पण मॅच्युरिटी या शब्दाचा नेमका अर्थ कसा लावायचा हे अनेकदा स्पष्ट होत नाही.\nप्रौढ होणे म्हणजे मॅच्युर होणे असा गैरसमज आपल्याकडे आढळतो. परंतु वास्तवात मॅच्युरिटी किंवा परिपक्वता ही गोष्ट माणसाच्या वयावरुन नाही तर त्याच्या सामाजिक व्यवहारावरुन ठरवली जाते. त्यासाठी माणसाच्या वागण्याबोलण्यात काही गोष्टी असाव्या लागतात.\n१) माणूस जेव्���ा दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. २) माणूस जेव्हा जास्त बोलण्याऐवजी समोरच्याचे ऐकून घ्यायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. ३) माणूस त्याच्या समोरचे लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकारायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. ४) प्रत्येक माणसाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा स्वतःचा असा विशिष्ट दृष्टिकोन असतो हे समजायला लागते तेव्हा माणसाकडे मॅच्युरिटी येते.\n५) प्रत्येकवेळी आपणच शहाणे असल्याचा आविर्भाव आणणे माणूस जेव्हा बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. ६) माणूस काळानुसार बदल स्विकारुन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.\n७) माणूस आपल्याजवळ जे आहे त्यात आनंद मानून तक्रारी करणे बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. ८) माणूस जेव्हा जबाबदाऱ्या घ्यायला आणि चुकांमधून पुढे जायला शिकतो, तसेच आपल्या चुकांचे खापर इतरांवर फोडणे बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.\n९) माणूस इतरांवर जळण्याऐवजी स्वतःमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. १०) माणूस इतरांची स्वतःसोबत तुलना बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. ११) माणूस रागावर नियंत्रण ठेवून समजूतदारीने वागण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.\n१२) माणूस निर्णय घेतल्यानंतर चंचलपणे न वागता घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने उभे राहायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. परिपक्व असणे म्हणजेच प्रत्येक प्रसंगात समजूतदारीने निर्णय घेणे \nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nजाणुन घ्या पेट्रोल पंपावर ग्राहकांना कोणकोणते अधिकार मिळतात \nया व्यक्तीच्या निधनानंतर बदलावे लागेल जगातील ३५ देशांचे चलन\nया व्यक्तीच्या निधनानंतर बदलावे लागेल जगातील ३५ देशांचे चलन\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लाग��� होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/integrated-management-of-humani/", "date_download": "2021-06-17T01:44:24Z", "digest": "sha1:WYBDAQXECXJTJ5L36KPF4AVAJ7BOULNS", "length": 21827, "nlines": 127, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nहुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन\nसततच्या बदलत्या हवामानामुळे, उन्हाळ्यात पडणारा अवकाळी पाऊस यामुळे हुमणी या किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी प्रामुख्याने पीक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट आढळून येते. हुमणी ही अतिशय नुकसानकारक बहुभक्षी कीड असून उन्नी, उकरी, गांढर,खतातील अळी,मे-जून भुंगेरे, कॉकचाफर्स व मुळे खाणारी अळी या नावाने सुद्धा ओळखले जाते. ही कीड पिकांच्या मुळांवर उपजीविका करते. महाराष्ट्रात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, ऊस, अद्रक व हळद या पिकांवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीमुळे पिकाचे सरासरी 30 % ते 80 % आर्थिक नुकसान होते तर काही भागात 100 % पीक उध्वस्त होते.\nहुमणी ही एक भुंगेवर्गीय कीड असून होलोट्रीकिया सेरेटा होलोट्रीकिया फिसा ह्या प्रजाती मराठवाड्यात मुख्यतः आढळतात. हुमणीच्या प्रौढ, अंडी, अळी व कोष या चार अवस्था असतात.\nप्रौढ : हुमणीचा प्रौढ भुंगेरा लालसर किंवा गडद विटकरी रंगाचे असून समोरील पंख टणक व मागील पंखांची जोडी पातळ पारदर्शक असते. ते निशाचर असून उडतांना घुं घुं घुं असा आवाज करतात. मादी ही नारपेक्षा थोडी मोठी असते. एक मादी सरासरी ६0 अंडी घालते. अंडी घालण्याचा कालावधी पावसाळा सुरू होताच सुरू होतो.\nअंडी : अंडी पिवळसर पांढरी व आकाराने अंडाकृती असतात.\nअळी: अळीचे शरीर मऊ, पांढरे असून तिचे डोके मजबूत, पिवळसर लाल किंवा तपकिरी असते. पूर्ण वाढलेली अळी ३-५ से॰मी. असते. अळी जेव्हा विश्रांति करते तेव्हा ती इंग्रजी C अक्षरासारखी दिसते. अळीच्या मागील टोकाकडील शरीरातील माती दिसते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी ही अळी तीन वेळेस कात टाकते.\nकोष : कोषाची लांबी ३ से॰मी. व रुंदी १.२ से॰मी. , रंग तपकिरी असतो.\nअंडी घालण्याचे ठिकाण- जमिनीमध्ये\nअंडी अवस्थेचा कालावधी- ९ त��� २४ दिवस\nअळी अवस्थेचा कालावधी- ५ ते ९ महिने\nकोष अवस्थेचा कालावधी- १४ ते २९ दिवस\nकोष अवस्थेचे ठिकाण- जमिनीमध्ये\nअंडी, अळी, कोष व भुंगेरे या चार अवस्थातून या कीडीचा जीवनक्रम पूर्ण होतो. मान्सूनच्या पहिल्या पावसानंतर सुतावस्थेतिल भुंगेरे कडुनिंबाच्या झाडावर गोळा होतात. भुंगेरे २.५ किमी अंतरापर्यंत खाद्य शोधण्यास टप्प्याटप्प्याने जातात. जमिनीतून आधी मादी भुंगेरे येतात नंतर नर भुंगेरे येतात. झाडावर ५-१० मिनिटात मिलन होते व वेगवेगळे होऊन झाडाची पाने खाण्यास सुरवात करतात. सूर्योदयापूर्वी मादी जमिनीमध्ये ७ ते १0 सेंमी. खोलीवर अंडी घालते. एक मादी ५0 ते ७0 अंडी घालते. अंडी ९ ते २४ दिवसांमध्ये उबतात. त्यातून अळी बाहेर पडते. दोनदा कात टाकून ५ ते ९ महिन्यांमध्ये पूर्ण वाढते. जमिनीत कोशावस्थेमध्ये जाते. १४ ते २९ दिवसांनी प्रौढ मुंगे बाहेर पडतात. प्रामुख्याने नोव्हेंबरडिसेंबरमध्ये प्रौढ निघतात. हे प्रौढ जमिनीमध्ये सुतावस्थेत राहून मेजूनमधील पावसानंतर बाहेर निघतात.\nप्रौढ ४७ ते ९७ दिवसांपर्यंत या किडीचा अधिक प्रादुर्भाव होतो.\nमे, जून, जुलै : प्रौढ सुतावस्थेतून निघतात व मादी अंडी घालते.\nऑगस्ट ते नोव्हेंबर : अळी पिकांची मुळे कुरतडून उपजीविका करते.\nनोव्हेंबर : जमिनीत कोशावस्था. नोव्हेबर ते डिसेंबर: कोषातून प्रौढ भुगे निघतात.\nजानेवारी ते मे : प्रौढ भुगे जमिनीमध्ये सुसावस्थेत राहतात.\nअळी- अळी विविध पिकांच्या मुळा कुरतडून त्यावर उपजीविका करते जसे सोयाबीन,तूर, ज्वारी, बाजरी, गहू, मका, उस, भुईमूग, सूर्यफूल, मूग, मिरची, बटाटा, चवळी, टोमॅटो, कांदा, हळद, अद्रक, भाजीपाला पिके इत्यादी.\nप्रौढ भुंगेरे – बाभूळ व कडूलिंब\nहलकी जमीन, कमी पाण्याच्या ठिकाणी ही कोड जास्त प्रमाणात आढळते. शेणखताच्या माध्यमातून या किडीचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये होतो तसेच ही कोड जवळ-जवळ सर्व पिकांवर तसेच भाजीपाला पिकामध्ये जास्त प्रमाणात आढळून येत असल्यामुळे या किडीचा प्रसार जास्त प्रमाणात दिसून येतो.\nप्रथम अवस्थेतील हुमणीच्या अळ्या अंड्यातून बाहेर निघाल्यावर जमिनीतील कुजलेल्या सेंद्रीय पदार्थावर उपजीविका करतात. दुस-या व तिस-या अवस्थेतील अळ्या ऊस, सोयाबीन, कापूस, अद्रक व हळद या पिकांची मुळे खातात. त्यामुळे पिकांची पाने पिवळी पडून सुकतात आणि नंतर वळून जातात. ��्रादुर्भाव ग्रस्त झाडे सहज उपटली जातात.तसेच जोराचे वादळ आल्यास हि झाडे कोलमडून पडतात. या आळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने एका रेषेत दिसून येतो. एक आळी तीन महिन्यात तर दोन किंवा जास्त अळ्या एका महिन्यात संपूर्ण मुळया कुरतडून उसाचे बेट कोरडे करतात. उपद्रवीत झाड वाळल्याने शेतात खास प्रकारचे ठिपके आढळून येतात.प्रादुर्भाव जास्त झाल्यास संपूर्ण शेतात वेगवेगळ्या जागी मोठ्या प्रमाणात झाडे वाळून जातात. विशेषता ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ह्या किडीमुळे होणारे नुकसान जास्त आढळून येते. अळ्या जमिनीत ९0 ते १२0 सेंमी खोलवर कोष अवस्थेत जातात. कोषातून मुंगेरे निघून जमिनीतच राहतात आणि मे किंवा जूनच्या पहिल्या पावसात ते जमिनीतून बाहेर पडतात. सरासरी या किडीमेळे ५० टक्यापेक्षा ही जास्त नुकसान आढळून येते.\nएक अळी प्रती चौरस मीटर किंवा झाडांवर सरासरी २o अगर त्यापेक्षा जास्त मुंगेरे आढळल्यास, पावसाळ्यात कडुनिंब अथवा बाभळीची पाने अर्धचंद्राकृती खालेली आढळल्यास नियंत्रणाचे उपाय योजावेत.\nउन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी.\nमे-जून महिन्यांत पहिला पाऊस पडताच मुंगेरे सूर्यास्तानंतर जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ, कडुनिंब इ. झाडांवर पाने खाण्यासाठी व मीलनासाठी जमा होतात. झाडावरील मुंगेरे रात्री ८ ते ९ वाजता बांबूच्या काठीने झाडाच्या फांद्या हलवून खाली पाडावेत. ते गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. या प्रक्रिया प्रादुर्भाव प्रक्षेत्रातील शेतक-यांनी सामुदायिकपणे केल्यास अधिक फायदा होतो.\nजोपर्यंत जमिनीतून मुंगेरे निघत आहेत, तोपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवावा.\nभुगे गोळा करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. सापळ्यातील भुगे गोळा करून मारावेत. एक प्रकाश सापळा एक हेक्टर क्षेत्रास पुरेसा होतो. या उपायामुळे अंडी घालण्यापूर्वी मुंगेरेचा नाश होतो.\nनिंदणी आणि कोळपणीच्या वेळी शेतातील अळ्या वेचून नष्ट कराव्यात. शेतामध्ये वाहते पाणी द्यावे. त्यामुळे जमिनीतील अळ्या मरतील.\nजैविक नियंत्रणामध्ये परोपजीवी मित्रबुरशी मेटारायझीम अॅनीसोप्ली व सूत्रकृमी हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्यांचा वापर करून काही प्रमाणात हुमणीचे नियंत्रण करता येते.\nजमिनीतून फोरेट (१0 टक्के दाणेदार) किंवा फिप्रोनिल (0.३ टका दाणेदार) २५ किलो प्रति हेक्���र या प्रमाणात द्यावे. क्लोरपायरिफॉस (२0 टक्के प्रवाही) २५ ते ३0 मि.लि. प्रति १0 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nझाडांवर सरासरी २० अगर त्यापेक्षा जास्त मुंगेरे आढळल्यास किंवा झाडाची पाने खालेली आढळल्यास मे-जूनमध्ये क्लोरप्पायरिफॉस (२० टक्के प्रवाही) २५ ते ३० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी. फवारणीनंतर १० दिवस जनावरांना या झाडाची पाने खाऊ घालू नये.\nशेणखतामार्फत हुमनीच्या लहान अळ्या व अंडी शेतात जातात त्यासाठी एक गाडी खतात १ किलो ४ टक्के मॅलॅथीऑन भुकटी टाकावी.\nअरविंद तोत्रे*, अमृता जंगले, प्रवीण राठोड, वैशाली घुमरे\nपी.एच.डी.विद्यार्थी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी. जि.अहमदनगर\nhumani management of Humani हुमणी अळी हुमणी अळीचे व्यवस्थापन\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\n जाणून घ्या काय होतो याचा फायदा\n PH शब्द ऐकला का पण PH म्हणजे काय\nदुर्लक्षित झालेला बहुगुणी जवस, कोरडवाहू जमिनीतही बहरतो\nकरा विद्राव्य खतांचे योग्य व्यवस्थापन उत्पन्नात होईल वाढ\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर���भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/bawadhan-budruk/", "date_download": "2021-06-17T03:11:32Z", "digest": "sha1:XK5OHNUEDKJALYGSNO7VB6AMHXJLYHHZ", "length": 8275, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Bawadhan Budruk Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\nHinjewadi : वाढदिवसाचा फ्लेक्स काढल्याच्या रागातून टोळक्याकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण\nहिंजवडी (पुणे) : पोलीसनामा ऑनलाइन - वाढदिवसाचा फ्लेक्स काढल्याच्या रागातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला पाच जणांच्या टोळक्याने दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना बावधन बुद्रुक येथे घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.16) बावधन बुद्रुक येथील घुले…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\ndouble murder in pune today | पुण्याच्या धानोरीत राहणार्‍या…\nMaratha Reservation | अजित पवारांच्या वक्तव्याला…\n महापालिकेकडून निलेश राणे आणि…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nPune Crime News | हडपसर परिसरात दुचाकीचा पाठलाग करत डोळ्यात मिर्ची पुड…\nthree dead body in pune | पुण्यात वेगवेगळ्या भागातील कॅनॉलमध्ये आढळले…\nlooted youth in Katraj | कात्रज परिसरात हत्याराच्या धाकाने लुटले\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून विनयभंग, तरूणाला अटक\nmodi government cabinet reshuffle | केंद्रीय मंत्रिमंडळात तब्बल 23 जणांच्या समावेशाची शक्यता \nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/10/22/now-the-salary-of-mumbai-police-will-be-deposited-in-hdfc-bank/", "date_download": "2021-06-17T02:00:48Z", "digest": "sha1:KT7JT3O2HU7HRO7DIAC53TTKRBBIVQXI", "length": 6689, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आता एचडीएफसी बँकेत जमा होणार मुंबई पोलिसांचे पगार - Majha Paper", "raw_content": "\nआता एचडीएफसी बँकेत जमा होणार मुंबई पोलिसांचे पगार\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर / एचडीएफसी बँक, महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस / October 22, 2020 October 22, 2020\nमुंबई : आता एचडीएफसी बँकेत मुंबई पोलिसांचे पगार जमा होणार आहेत. त्याचबरोबर एचडीएफसी बँकेकडून पोलिसांना १ कोटी विमा कवच आणि इतर सुविधा मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात २०१५ साली अ‍ॅक्सिस बँकेत मुंबई पोलिसांचे पगार जमा करण्याबाबतचा करार करण्यात आला होता. ३१ जुलै २०२० रोजी या कराराची मुदत संपली आहे. त्यानंतर एचडीएफसी बँकेत पगार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.\nअ‍ॅक्सिस बँकेत फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या उच्च पदावर कार्यरत असल्यामुळे सरकारने २०१५ साली पोलीसांचे पगार अ‍ॅक्सिस बँकेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप तेव्हा विरोधकांनी केला होता. या पार्श्वभुमीवर अ‍ॅक्सिस बँकेंसोबतचा करार संपल्यानंतर नवी बँक निवडण्यासाठी पोलीस दलाने प्रस्ताव मागवले होते. एचडीएफसीने दिलेल्या प्रस्तावात पोलीसांना अधिक सुविधा मिळत असल्याने या बँकेची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एचडीएफसी बँक पोलिसांनी द१० लाख रुपयांचं विमा कवच देणार आहे.\nमुंबई पोलीस दलातील कर्मचारी, अधिकार्‍यांना एचडीएफसी बँक नैसर्गिक किंवा कोविडमुळे मृत्यू झाल्यास १० लाखाचे विमा संरक्षण, अपघाती मृत्यू आल्यास १ कोटींपर्यंत विमा कवच, अपघातात विकलांग झाल्यास ५० लाख विमा कवच, अपघाती मृत्यूनंतर दोन अपत्यांना १० लाख शिक्षणासाठी, रुग्णालयात उपचारांसाठी भरती झाल्यास ३० दिवसांपर्यंत प्रति दिन १ हजार रुपये मदत अशा सुविधा देणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/breakthechain-new-guideline-for-lockdown-and-rule-relaxation/", "date_download": "2021-06-17T03:00:55Z", "digest": "sha1:OTF6IPKDEA3JF4TDA7MPGTNGHCD3DXKM", "length": 31405, "nlines": 199, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "BreakTheChain नुसार असे राहणार जिल्हानिहाय लॉकडाऊन आणि निर्बंध शिथिल", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्���ू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nBreakTheChain नुसार असे राहणार जिल्हानिहाय लॉकडाऊन आणि निर्बंध शिथिल कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार\nब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत.\n२९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.\nपालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील\n२०११ च्या जणगणनेनुसार १० लाखापेक्षा जास्त लोकस���ख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील.\nपॉझिटीव्हीटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :\nवरील ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर १० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स ४० टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (१२ मे २०२१ ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील.\nसर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील.\nसर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा ( केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील.\nअशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील.\nदुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्या-जाण्यावर निर्बंध असतील.\nकोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचारी उपस्थिती निशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.\nकृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते\nपॉझिटीव्हीटी दर २० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :\nवरील ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत पॉझिटीव्हीटी दर २० टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे १२ मे २०२१ ब्रेक दि चेन आदेशातील निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील.\nअशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.\nउपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी १२ मे २०२१ चे ब्रेक दि चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील.\nदुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच १२ मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.\n१२ मे २०२१ चे ‘ब्रेक दि चेन’ चे आदेश\nØ कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त ४८ तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.\nØ यापूर्वी १८ एप्रिल आणि १ मे २०२१ रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.\nØ मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त ४८ तासापूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.\nØ स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. जर ‘डीएमए’ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाहीये, तर त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज बंद करण्याचा निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.\nØ दूध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दूध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.\nØ कोविड-19 व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्यांची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेले विमानतळ आणि बंदर सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल.\nØ स्थानिक डीएमए आपल्या अखत्यारीतील विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (एसडीएमए) द्यावी लागेल आणि हे निर्बंध लागू करण्याच्या ४८ तास अगोदर त्याची जाहीर घोषणा करावी लागेल.\nPrevious कोरोना: दिड महिन्यानंतर बाधितांची संख्या २० हजाराच्या खाली\nNext कोरोनासोबत नाहीतर कोरोनावर मात करून जगायचंय: गावं कोरोनामुक्त करा\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ शासनाने कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने बेमुदत आंदोलन सुरु ठेवण्याचा कृती समितीचा निर्णय\nशिवकिल्यांच्या संवर्धनात खारीचा वाटा उचलायचाय मग पाठवा सूचना राज्यातील दुर्गप्रेमी, गिर्यारोहकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन\n“आयडॉलॉजीकल करोना”च्या विरोधात गांव, वार्ड तिथे संविधान घर चाळीस विचारवंतांचे एकजुटीचे आवाहन गणेश देवी,आढाव, आंबेडकर, रावसाहेब कसबे, फादर दिब्रिटो यांचा सहभाग\nप्रशांत किशोर- शरद पवार यांची भेट: नव्या निवडणूक रणनीतीची नांदी पण काहीकाळ वाट पहावी लागणार\n‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ मध्ये भाग घ्यायचाय तर मग १५ जून पर्यत अर्ज करा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती\nआरोग्य विभागाची नवी भरती: २२०० हून अधिक पदे तातडीने भरणार ग्रामीण भागातील जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nशैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी, ध���र्मिकस्थळांसह याबाबत जिल्हापातळीवर निर्णय ‘ब्रेकिंग द चेनसाठी बंधनांचे विविध स्तर’ संदर्भात स्पष्टीकरण\nजाणून घ्या ब्रेक दि चेनअंतर्गत कोणते जिल्हे कोणत्या गटात सरसकट शिथिलता नाही, स्थानिक प्रशासन निकषानुसार निर्णय घेणार\nBreakTheChain: सोमवारपासून पाच टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये असे निर्बंध शिथील होणार दुकांनासह करमणूक पार्क, चित्रपटगृह, जिल्हातंर्गत प्रवास सुरू सरकारकडून आदेश\nफडणवीस आणि उध्दव ठाकरेंचे आवडते मोपलवार यांना चवथ्यांदा मुदतवाढ दोन आयएएस अधिकाऱ्यांना मुदतवाढ नाकारली\nअखेर बारावीच्या परीक्षा रद्द मंत्री वडेट्टीवारांची अर्धी घोषणा उतरली सत्यात शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडून अधिकृत घोषणा\nमोदी सरकार, लसीकरण धोरणाची संपुर्ण टिपणी-कागदपत्रे सादर करा सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश\nमराठा समाजाला दिलासा: ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ मिळणार आर्थिक दृर्बल घटकांसाठीच्या आरक्षण आदेशात सुधारणा- राज्य शासनाचा शासन निर्णय जारी\nदेवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट सदिच्छा भेट घेतल्याची फडणवीसांचा खुलासा\nमराठा आंदोलन: मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील एकास १५ जूनपर्यंत हजर करून घ्या एसटी महामंडळाकडून आदेश जारी\n#BreakTheChain आनंदाची बातमी: टप्प्याटप्प्याने निर्बंध उठविणार राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निर्देश\nकेंद्राच्या विरोधात WhatsApp ची दिल्ली उच्च न्यायालयात धाव गोपनियता, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याची भीती\nपदोन्नतीतील आरक्षण: न्यायालयाने दिली सरकारला दोन आठवड्यांची मुदत मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल\n#BreakTheChain अंतर्गत आता ही दुकानेही उघडी राहणार अत्यावश्यक प्रवर्गात समावेशाचे राज्य सरकारकडून आदेश जारी\nमुंबई : प्रतिनिधी १५ मे ते २० मे च्या दरम्यान झालेल्या वादळामुळे प्रभावित झालेल्या किंवा तोंडावर …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्य��तील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nashik-news-marathi/expensive-to-fight-with-a-snake-while-intoxicated-the-youths-condition-is-critical-nrab-100997/", "date_download": "2021-06-17T02:29:39Z", "digest": "sha1:76FYHNYLJFVCHFQLFUOWIBXAXYOCM4RE", "length": 12674, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Expensive to 'fight' with a snake while intoxicated; The youth's condition is critical nrab | मद्यधुंद अवस्थेत नागाशी ‘फाईट’ करणं पडले महागात ; तरुणाची प्रकृती अत्यवस्थ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nनाशिकमद्यधुंद अवस्थेत नागाशी ‘फाईट’ करणं पडले महागात ; तरुणाची प्रकृती अत्यवस्थ\nमद्यधुंद अवस्थेत आपण काय करतो याचे अनेकांना भान राहत नाही. अशीच एक घटना घडली आहे ती निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर येथे. मद्यपी मंगेश भाऊसाहेब गायकवाड या तरुणाने जिल्हा परिषद शाळेच्या आवारात नाग दिसताच त्याने नागाशी मस्ती सुरू केली.\nलासलगाव : निफाड तालुक्यातील नांदूरमध्येश्वर येथील तरुणांच्या अंगलट आल्याची घटना घडली आहे. चार वेळा नागाने चावा घेतल्याने या तरुणांची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर नाशिक येथे शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.\nमद्यधुंद अवस्थेत आपण काय करतो याचे अनेकांना भान राहत नाही. अशीच एक घटना घडली आहे ती निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर येथे. मद्यपी मंगेश भाऊसाहेब गायकवाड या तरुणाने जिल्हा परिषद शाळेच्या आवारात नाग दिसताच त्याने नागाशी मस्ती सुरू केली. यावेळी अनेक ग्रामस्थांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण हा तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याने कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. मंगेश याने अर्धनग्न अवस्थेत नागानशी मस्ती करत असताना नागानेे मंगेशला चार वेळा चावा घेतला. चावा घेतल्याच्या रागात मंगेशने नागाला हाताने ठेचून मारून टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंगेशला नागाने चार वेळा चावा घेतल्याने मंगेशची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला निफाड येथे प्राथमिक उपचार करून नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अद्यापही मंगेशची प्रकृतीही चिंताजनक असल्याने मंगेश हा मृत्यूशी झुंज देत आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/shetkryache-nashib-falfalale-jivapad-japlelya-bailala-milali-lakhonchi-kimmat-sj-64058/", "date_download": "2021-06-17T01:54:37Z", "digest": "sha1:OMLJVW373EHKKUXHUPQFIIVYOUHYX47U", "length": 15009, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "shetkryache nashib falfalale jivapad japlelya bailala milali lakhonchi kimmat sj | शेतकऱ्याचे नशीब फळफळले, जिवापाड जपलेल्या बैलाला मिळाली एवढ्या लाखांची किंमत | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nजिल्ह्यात उडाली एकच खळबळशेतकऱ्याचे नशीब फळफळले, जिवापाड जपलेल्या बैलाला मिळाली एवढ्या लाखांची किंमत\nअजाप्पा कुरी यांनी मायाक्का चिंचणी येथील यात्रेतून खिलारी जातीचे वासरू १ लाख १ हजार रूपयांना खरेदी केल होते. त्याची योग्य निगा राखून जोपासना केली. परिणामी त्याची चर्चा लोकांमार्फत मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वरच्या दत्ता गराडे यांच्यापर्यंत पोहोचली.\nबेळगाव : भारतात अजूनही कृषीप्रधान संस्कृती टिकून आहे. शेतीसाठी ट्रॅक्टरसह अन्य वाहने मदतीला असली तरी शेतकऱ्यांना आजही बैलाचा मोठा आधार आहे. तसेच बैलांना आता मोठ्या किंमती मिळत असल्याचेही प्रचंड उदाहरणे आहेत. असेच एक उदाहण रायबाग तालुक्यातील हारुगेरी येथील कुरुकोडीमध्ये घडले आहे. कुरुकोडीमधील शेतकरी अजाप्पा पद्माण्णा कुरी यांच्या खिलारी जातीच्या बैलाला तब्बल ५ लाख १५ हजार रुपयांची बोली लागली आहे.\nअजप्पा पद्माण्णा कुर�� यांच्याकडून खिलाडी जातीचा बैल मंगळवेढा तालुक्यातील दत्ता ज्ञानेश्वर गराडे यांनी खरेदी केला आहे. शेतकऱ्याला मिळालेल्या किंमतीवरुन तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. जनावरांच्या बाजारात अनेक जातीवंत जनावरांना लाखो रुपयांच्या किंमती आता मिळत आहेत. अनेक शेतकरी मोठ्या किंमतीत जनावरांची खरेदी करत असता.\nत्याने कुत्र्यासोबत असा केला प्रताप आणि त्यानंतर पुढे काय घडलं हे तुम्हीच वाचा\nअजाप्पा कुरी यांनी मायाक्का चिंचणी येथील यात्रेतून खिलारी जातीचे वासरू १ लाख १ हजार रूपयांना खरेदी केल होते. त्याची योग्य निगा राखून जोपासना केली. परिणामी त्याची चर्चा लोकांमार्फत मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वरच्या दत्ता गराडे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी हारूगेरीला भेट दिली. बैलाला पाहून तब्बल ५ लाख १५ हजार रूपयांना खरेदी केली. शुक्रवारी या बैलाला सजविले आणि सवाद्य मिरवणूकही काढली. यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.ॉ\nकुटुंब नियोजनाच्या सक्तीबाबत केंद्राचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र ; नागरिकांवर जबरदस्तीने निर्बंध लादले जाऊ शकत नाहीत\n“मायाक्का चिंचली यात्रेतून आणलेल्या वासराची आपणासह कुटुंबीयांनी १६ महिने निगा राखली. त्याला ५ लाख १५ हजाराची किंमत आली. त्यामुळे आपल्या कुटुंबीयांना समाधान वाटत आहे.” असे बैलाचे पूर्व मालक अजाप्पा कुरी यांनी सांगितले तर “आमचे शेतकरी कुटुंब असून गोठ्यात जातीवंत १३ बैल आहेत. त्यातील एका बैलजोडीची किंमत १२ लाखांवर आहे. उर्वरीत बैल त्या खालोखालच्या किंमतीचे आहेत. केवळ छंद असल्याने गोठा जनावरांनी भरला आहे. त्यातून मिळणारे समाधान वेगळेच असल्याचे नवीन मालक दत्ता गराडे, नंदेश्वर यांनी म्हटले आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद��र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2018/09/27/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AC/", "date_download": "2021-06-17T02:12:09Z", "digest": "sha1:X44IOTLWV6S4RBPXUFWJYZS4F2GH5VPR", "length": 21481, "nlines": 247, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी 22 हजार 265 घरे मंजूर", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nमहाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी 22 हजार 265 घरे मंजूर\nनवी दिल्ली, 27 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी 22 हजार 265 घरे मंजूर झाली आहेत. देशात एकूण 6 लाख 26 हजार 488 घरे मंजूर करण्यात आली आहेत.\nकेंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या बुधवारी झालेल्या 38 व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील विविध शहरांतील गरिबांसाठी 22 हजार 265 घरे मंजूर करण्यात आली आहेत.\nराज्याला 47 प्रकल्पांसाठी 328 .9 कोटीचा निधी\nमहाराष्ट्रातील एकूण 47 प्रकल्पांसाठी ही घरे मंजूर झाली असून त्यासाठी एकूण 709.9 कोटी खर्च येणार आहे, पैकी केंद्राकडून 328.9 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्यातील भागीदारी तत्वानुसार (एएचपी) करण्यात येणा-या बांधकामांच्या 27 प्रकल्पांसाठी एकूण 18 हजार 300 घरे मंजूर झाली असून याकरिता 504 .8 कोटी खर्च येणार आहे पैकी 274.5 कोटीचा निधी केंद्र शासनाकडून मंजूर झाला आहे.\nलाभार्थ्यांकडून वैयक्तिकरित्या करण्यात येणा-या बांधकामाच्या (बीएलसी) 17 प्रकल्पांसाठी एकूण 2 हजार 946 घरे मंजूर झाली असून याकरिता 169 .2 कोटी खर्च येणार आहे, पैकी 44.2 कोटींचा निधी केंद्र शासनाकडून मंजूर झाला आहे. तसेच, झोपडपट्टी पुनर्विकास कार्यक्रमांतर्गत (आयएसएसआर) राज्यातील 3 प्रकल्पांसाठी एकूण 1 हजार 19 घरे मंजूर झाली असून याकरिता 35 .9 कोटी खर्च येणार आहे पैकी 10.2 कोटीचा निधी केंद्राकडून मंजूर झाला आहे.\nराज्याला आतापर्यंत 6 लाख 12 हजार घरे मंजूर\nप्रधानमंत्री आवास योजना (शहरी )अंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्राला 273 प्रकल्पांसाठी 6 लाख 12 हजार घरे केंद्राकडून मंजूर झाली आहेत.\nदरम्यान, केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या 38 व्या बैठकीत महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, तामीळनाडू, ओडिशा, त्रिपुरा, मणिपूर, उत्तर प्रदेश आणि आंध्रप्रदेश या 11 राज्यांसाठी या बैठकीत एकूण 6 लाख 26 हजार 488 घरे मंजूर करण्यात आली आहेत.\nप्रधानमंत्री आवास योजना (शहरी )अंतर्गत केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीने आतापर्यंत देशभरात विविध राज्यांकरिता 60 लाख 28 हजार 608 घरांना मंजुरी दिली आहे.\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nपोषण अभियान अंतर्गत उत्कृष्ट अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्यसेविका, आशा स्वयंसेवीका यांचा सन्मान….\nज्येष्ठ नागरीकांना आता शिवशाहीमध्येही सवलत, पत्रकारांना शिवशाही मोफत ; परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28466", "date_download": "2021-06-17T02:45:41Z", "digest": "sha1:4MBVP3WMHIE6WJTBGJQ52RSUHKSHVIIM", "length": 22957, "nlines": 189, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\n३९. दक्षिण आफ्रिकेंत निग्रो लोक पुष्कळ आहेत. परंतु त्यांना फारशी बुद्धि नसल्यामुळें त्यांच्याकडून काम उत्तम रीतीनें पार पडत नव्हतें. यासाठीं तेथील इंग्रजी वसाहतवाल्यांनी मुदतीच्या करारानें इकडून पुष्कळ मजूर नेण्याचा सपाटा चालविला. त्या वेळीं राष्ट्रीय सभेची स्थापना झाली नसल्याकारणानें या वसाहतवाल्यांविरुध्द नुसती तक्रार देखील करण्याला कोणी हिंदी गृहस्थ पुढें आला नाहीं. त्याचा परिणाम असा झाला कीं, आफ्रिकेंत बरेच हिंदी मजूर गोळा झाले. पांच दहा वर्षांचा करार संपल्यावर त्यांपैकीं कांहीं जण लहान सहान व्यापार आणि शेती करून तिकडेच स्थायी झाले.\n४०. एका मुसलमान व्यापार्‍याचा खटला चालवण्यासाठीं प्रथमत: गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेले; व पुढें तेथेंच त्यांनी आपला वकीलीचा धंदा चालू ठेवला. ‘जे कां रंजले गांजले | त्यांसि म्हणें जो आपुले तोचि साधु ओळखावा ’ ह्या उक्तींत गोवलेला उदारपणा गांधीजींच्या अंगीं स्वाभाविकपणें असल्याकारणानें आपल्या निकृष्ट देशबांधवांचीं दु:खें त्यांना असह्य वाटूं लागलीं; व त्यांचा प्रतिकार करण्याला सत्याग्रहाच्या मार्गानें ते पुढें सरसावले.\n४१. गांधीजींच्या दक्षिण अफ्रिकेंतील सत्याग्रहाला यश आलें कीं नाहीं, या वादांत शिरण्याचें मुळींच कारण नाहीं. सर्वांना एवढें कबूल कराव लागेल कीं, राजकीय लढ्यांत सत्याग्रहाचा प्रवेश प्रथमत: गांधीजींनीच केला. त्यांच्या पूर्वी कौंट तॉलस्तॉय यांनी सत्याग्रहाची कल्पना विशद रीतीनें आपल्या ग्रंथांतून लोकांसमोर मांडलीच होती. परंतु ती गांधीजींशिवाय दुसर्‍या कोणालाहि व्यवहार्य वाटली नाहीं. गांधीजींनी तॉलस्तॉय यांच्या कल्पनेला मूर्त स्वरूप देऊन, ती व्यवहार्य आहे, असें सिद्ध करून दाखवलें आहे.\n४२. महायुद्धाला सुरुवात झाल्यावर गांधीजी स्वदेशीं परत आले. ‘सत्याग्रहाचा प्रयोग दक्षिण आफ्रिकेपुरता करून हिंदी लोकांचें दास्यविमोचन होणार नाहीं; हिंदुस्थानभर सत्याग्रह सुरू केला तरच हिंदुस्थानला स्वराज्य मिळेल व तेणेंकरून हिंदुस्थानची वसाहतींत आणि इतर राष्ट्रांत इभ्रत वाढेल,’ अशी त्यांची समजूत होणें साहजिक होतें. पण येथें आल्यावर सत्या��्रह सुरू करण्यास त्यांना बर्‍याच अडचणी दिसून आल्या, व कांहीं काळपर्यंत सर्व राजकीय वातावरणाचें नीट निरीक्षण करून मग प्रसंगानुसार सत्याग्रह सुरू करणें योग्य वाटलें.\n४३. सत्याग्रहाच्या कामीं मुख्य अडचण म्हटली म्हणजे हिंदुमुसलमानांची बेकी. १९१६ सालीं लखनौ येथें हिंदुमुसलमानांमध्ये कौन्सिलमधील जागांसंबंधानें तडजोड झाली. त्यामुळें हिंदुमुसलमानांच्या सख्याची आशा वाटूं लागली. महायुद्ध संपल्यानंतर तिकडे ग्रीक लोकांनी स्मर्नामध्यें शिरून तुर्क लोकांशीं युद्धाला सुरुवात केली. त्यांना इंग्रजांचें पाठबळ असल्यामुळें हिंदी मुसलमान इंग्रजांवर नाराज झाले, व त्यांनी खिलाफतची चळवळ सुरू केली. त्याच वेळीं इंग्रजांनी रौलॅट अ‍ॅक्ट पास करून येथल्या प्रागतिक पुढार्‍यांनाहि नाखुष केलें. अर्थात् ही संधि साधून गांधीजींनी सत्याग्रहाचा ओनामा घातला.\n४४. इ.स. १९२० सालीं एप्रिलच्या सहा तारखेला रौलॅट अ‍ॅक्टाविरुद्ध जिकडे तिकडे सभा झाल्या. त्यांत हिंदु-मुसलमानांनी मोठ्या सलोख्यानें भाग घेतला. त्याच वेळीं पंजाबांत कांहीं असंतुष्ट माणसांनी चार पांच इंग्रजांचे खून केले. हिंदु-मुसलमानांची एकी व इंग्रजांचे खून पाहिल्याबरोबर, १८५७ सालच्या बंडाची पुनरावृत्ति होते कीं काय, असें इंग्रज अधिकार्‍यांना भय वाटणें अगदीं साहजिक होतें. मनुष्य भयानें गांगरून गेला म्हणजे कोणते अपराध करील याचा नेम नाहीं, या सिद्धान्तानुसार पंजाबांत इंग्रज अधिकार्‍यांनी कहर मांडला. अमृतसर येथें जालियनवाला बागेंत नि:शस्त्र लोकांची जनरल डायर यानें केलेली कत्तल क्रूरतेचा आधुनिक नुमना म्हणून सर्व जगभर प्रसिद्ध झाली आहे. असेंच कांही क्रूर अधिकांर्‍यांकडून कोठें घडून आलें, तर त्याला दुसरें अमृतसर (The Second Amritsar) म्हणण्याचा प्रघात पडला आहे.\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस���कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - सं���्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/sanjay-rajput-decision/", "date_download": "2021-06-17T01:54:42Z", "digest": "sha1:EDQYMUJ34TC6X3E55IW6J5ZFLV4FXTIY", "length": 7973, "nlines": 93, "source_domain": "khaasre.com", "title": "पुलवामा हल्यातील शहीद संजय राजपूत यांचा हा निर्णय वाचून छाती अभिमानाने भरून येईल.. - Khaas Re", "raw_content": "\nपुलवामा हल्यातील शहीद संजय राजपूत यांचा हा निर्णय वाचून छाती अभिमानाने भरून येईल..\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारत देश हादरून निघाला आहे. आणि त्यामध्ये शहीद झालेल्या जवानांचा परिचय होत आहे. परंतु त्यांचे आयुष्य हे चित्रपटातील कथानका प्रमाणे आहेच आज असेच काही शहीद जवानांच्या गोष्टी आपण खासरे वर माहिती करून घेणार आहोत. यामध्येच बुलडाणा जिल्ह्यातील संजय राजपूत या जवानाला दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला.\nपरंतु संजय राजपूत यांची पडद्या मागील गोष्ट आज कळल्यावर डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही. संजय राजपूत बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथले आहेत. पत्नी व दोन छोटे चिमुकले असा त्यांचा संसार आहे. संजय आपल्या स्वभावामुळे सर्व मित्रात नेहमी प्रिय होता. लहानपणापासून त्यांना देशसेवेची आवड होती. त्यामुळे सैन्यात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.\nतर संजय राजपूत हे १९९६ ला सैन्यात भरती झाले आणि सेनेच्या करारानुसार त्यांच्या सेवेची २० वर्ष २०१६ला पूर्ण झाली होती. परंतु देशसेवा हि नसानसात भिनली असल्यामुळे त्यांना भारत मातेचे सरंक्षण करण्यापासून दूर जायचे नव्हते. म्हणून त्यांनी विशेष विनंती करून आपला सेवाकाळ ५ वर्षांनी वाढवून घेतला. पेन्शन घेऊन निवांत आयुष्य जगणे या जवानाच्या रक्तात नव्हते.\nपरंतु नियतीला हे मान्य नव्हते आणि हा कार्यकाळ संपण्याला 2 वर्ष उरली असतानाच दहशतवाद्यांच्या हल्ल्यात संजय राजपूत यांनी आपले प्राण गमावले. देशसेवेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे संजय राजपूत यांचा महाराष्ट्रातील नाहीतर देशातील सर्वांना अभिमान असणार हे नक्की आहे. हा हल्ला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.\nलवकरच यांचा बदला घेण्यात येईल अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपले लेख आपण आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता. योग्य ते लेख प्रसिद्ध करण्यात येतील.\nहजारो चीनी सैनिकांना पुरून उरला एकटा भारतीय जवान.. ७२ तासात पाठविले ३०० चीनी सैनिक यमसदनी पाठविले..\nशहीद होण्याच्या काही क्षणापूर्वी त्याने फोनवर कॉल केला होता आणि हि विचारपूस केली…\nशहीद होण्याच्या काही क्षणापूर्वी त्याने फोनवर कॉल केला होता आणि हि विचारपूस केली...\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/watermelon-seeds/", "date_download": "2021-06-17T02:18:08Z", "digest": "sha1:MB2L4VGBRATRNOIFQFLI54F2ZNW5X4CN", "length": 9974, "nlines": 152, "source_domain": "policenama.com", "title": "watermelon seeds Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\nटरबूजाच्या बिया मधुमेहाच्या रूग्णांसाठी खुपच फायदेशीर, जाणून घ्या खाण्याची योग्य पध्दत\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - उन्हाळ्यात टरबूजचे सेवन खूप चांगले आहे. टरबूजाच्या सेवनाने आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. आपल्याला माहिती आहे का की टरबूज बियाणे खाल्ल्याने बरेच फायदे होतात.. खरबूज बियाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. टरबूज…\nटरबूज, जवस आणि खरबुजाच्या बियांशिवाय तुमचा ‘डायट प्लॅन’ आहे अपूर्ण, त्यांचे फायदे आणि…\nपोलीसनामा ऑनलाईन : बर्‍याचदा लोक छोटी-छोटी भूक भागविण्यासाठी अनहेल्दी स्नॅक्स जसे की समोसे, भजे, पॅकेट फूड इत्यादींची निवड करतात. अशा परिस्थितीत त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच आपले आरोग्य चांगले…\nCovid And Winter Diet Tips : रोग प्रतिकारशक्ती वाढवून विषाणू, फ्लू, संसर्ग, ऍलर्जी यांच्या विरुद्ध…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - रोग टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे खूप महत्वाचे आहे. हे शरीरास रोगाशी लढण्यास मदत करते. हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते, म्हणूनच या हंगामात शरीराची प्रतिकारशक्ती राखणे महत्वाचे आहे. यासाठी…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nDilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा\nBuilder Avinash Bhosale | सरकारने जाहीर केलेल्या…\nPune Crime News | आयान अन् आलियाच्या खुनाचे गुढ…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन…\nAntilia Bomb Scare Case | अँटिलिया प्रकरणात NIA ने दोन जणांना केली…\nPune Crime News | हडपसर परिसरात दुचाकीचा पाठलाग करत डोळ्यात मिर्ची पुड…\nSwargate Police Station |अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; गळा दाबून जीवे मारण्याची दिली धमकी\nNew Variant ay1 | भारतात सापडला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट AY.1, पुन्हा वाढली चिंता\n10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी वेबिनार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/vinayak-mete-on-maratha-reservation/", "date_download": "2021-06-17T03:19:01Z", "digest": "sha1:NQN4NDWTYL2HZHFKOJTMV32H6EEE4GS4", "length": 7224, "nlines": 77, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates 'सगळंच केंद्र सरकार करणार मग तुम्ही काय करणार?'", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘सगळंच केंद्र सरकार करणार मग तुम्ही काय करणार\n‘सगळंच केंद्र सरकार करणार मग तुम्ही काय करणार\nपुणे : मराठा आरक्षण प्रकरणी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘केंद्राची भूमिका आरक्षणाच्या बाजूची आहे. असं असताना महाविकास आघाडी सरकार चुकीची माहिती देत होतं. काल सर्वोच्च न्यायालयात केंद्राने याचिका दाखल केल्यामुळे राज्य सरकार तोंडावर पडले आहे’, अशी टीका विनायक मेटे यांनी केली आहे.\n‘अशोक चव्हाणांनी केंद्राचे आभार मानायला पाहिजे. परंतु ते नाचत येईना अंगण वाकडे असे वागत आहेत. केवळ आरोप करत आहेत. आता ५० टक्के मर्यादेचा केंद्राने याचिकेत समावेश करावा असे म्हणतात. सगळंच केंद्र सरकार करणार मग तुम्ही काय करणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.’उद्धव ठाकरेंनी जे त्यांच्या हातात आहे ते करावं. सरकार तोंडावर कुलूप लावल्यासारखं गप्प बसलंय. सरकारमधील लोक नाकर्ते आहेत, ते फक्त खुर्च्या उबवत आहेत.’ अशी टीकासुद्धा त्यांनी केली आहे.\n‘आघाडी सरकारच्या मनात पाप आहे. मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही अशी त्यांची वृत्ती आहे. या सगळ्याला जेवढे अशोक चव्हाण जबाबदार आहेत, त्यापेक्षा जास्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. जर राज्य सरकार काही करत नसतील तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत.’ असं देखील विनायक मेटेंनी म्हटलं आहे.\nPrevious दूध दरात पुन्हा दोन रुपयांची कपात\nNext ‘यह पब्लिक है, यह सब जानती है\n‘भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू’\n‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\n‘भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू’\n‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.champavateepatra.in/3088/", "date_download": "2021-06-17T01:47:31Z", "digest": "sha1:3N7ILDZU5EJNWLPNDWNWRNJSEC5PC3FB", "length": 6529, "nlines": 25, "source_domain": "www.champavateepatra.in", "title": "कुटूंबवत्सल्य संपादक दादा ......... - चंपावतीपत्र", "raw_content": "\nकुटूंबवत्सल्य संपादक दादा ………\nदादा म्हटलंकी भीती पण येथे दादा यांच्या बाबतीत थोडे वेगळे ,भीती असते ती आदरयुक्त बीड जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रातील गुरु अनेकांचे मार्गदर्शक म्हणून चंपावतीपत्रचे संपादक नामदेवराव क्षीरसागर उर्फ दादा यांचा उल्लेख होतो एक विचाराशी ठाम असणारे संपादक म्हणून अनेक सामाजिक राजकीय नेते ,कार्यकर्ते त्यांचा उल्लेख करतात त्या पत्रकारितेचे जिल्ह्यातील भीष्माचार्य नामदेवराव क्षीरसागर उर्फ दादा यांचा आज(06/06) वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ….\nमाना कि अखबार कि लाईफ काम होती है मगर उसका असर सालो ताक चालता है . गेल्या ५४ वर्षांपासून अविरत आणि अखंड पणे दैनिक चंपावतीपत्र चे प्रकाशन होत आहे त्याला तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत माणसाचे वय जस दिवसात वर्षात मोजलं जात तस दैनिकाचे मोजतांच येणार नाही वर्तमानपत्र काढणं सोपं चालवणं अवघड आहे पण केवळ स्वभाव सर्वाशी सामंजस्य आपलेसे पण यामुळे ते दादांना शक्य झाले अगदी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील ते क���्मचाऱ्या प्रमाणे चे तर तो आपल्या कुटूंबातील सद्यस्य आहे याप्रमाणे वागतात त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना देखील हे दैनिक आपले हि भावना निर्माण होते एक कुटूंब वात्सल्य व्यक्तिमत्व म्हणून दादांचा उल्लेख होतो .त्यांना खोटे जमत नाही आणि सार्वजिक पण सर्वांच्या हिटाची एखादी बाब असेल तर त्याला पुरेपूर सहकार्य करण्याची त्यांची मानसिकता अनेकांना आवडते त्यांनी कधी आपल्या पत्रकारितेचा वापर स्वार्थासाठी केला नाही जनहिताचा प्राधन्य आज पर्यंत दिले गेले संपादक असताना आपल्या दैनिकातून जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावण्याचे काम बातम्यांच्या माध्यमातून तर चालूच असते पण जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर बीड रेल्वे मार्गाच्या मागणीत त्याचा वाटा आहे यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा यासह देवस्थान वाचनालय शैक्षणिक या कामात देखील ते पुढेच असतात त्याच्या हातून अनेक कामे होणे आहेत त्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईशवर चरणी प्रार्थना दादांना पुनश्च वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nबीडमध्ये मराठी पत्रकार परिषदेकडूनपत्रकारावरील हल्ल्याचा निषेध\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला :आरोपीला तात्काळ अटक करा-एस एम देशमूख\nकरोना: रुग्णांची संख्या ५० हजारांच्या खाली घसरली\nममता बॅनर्जी ५ मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ\nsham Garje on संतोष सोहनीच्या अन्नदानाच्या महायज्ञाला\nअनिल भले on सोमवारपासून राज्यात मोफत एसटी सेवा\nAnkush Jalindar Tupe on जिल्हयात अन जिल्हाबाहेर नागरिकासाठी ऑनलाईन पास..\nकपिल on उंदरावर केला पहिला प्रयोग यशस्वी….\nNavnath Bhagwan Gade on स्वच्छाग्रही व ग्राम रक्षकदलास जि. प तर्फे ऑनलाईन प्रशिक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/monsoon-has-arrived-ahead-of-schedule-in-various-parts-of-the-country-191-districts-receiving-above-average-rainfall/", "date_download": "2021-06-17T03:21:02Z", "digest": "sha1:43MHYU6O2YGO2O6NNVXIDZPML6NIYOXZ", "length": 10944, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "देशातील विविध भागात वेळेआधी आला मॉन्सून", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nदेशातील विविध भागात वेळेआधी आला मॉन्सून\nमॉन्सूनने देशातील ७० टक्के भागात धडक दिली आहे. दक्षिण आणि पुर्वेकडील राज्यात आपला रंग दाखवल्यानंतर मॉन्सून आता मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशाच्या पूर्वीकडील भागात सक्रीय झाला आहे. मॉन्सून���े या तीन राज्यात १४ जूनला प्रवेश केला होता. दोन दिवसात या भागात जोरदार पाऊस झाला. पुढील २४ तासात उत्तराखंडमध्ये प्रवेश करणार आहे. दरम्यान राजधानी दिल्ली, हरियाणा, पंजाब, आणि पश्चिमी उत्तरप्रदेशात पोहचण्यास दोन ते तीन दिवस लागणार आहेत. दरम्यान महाराष्ट्रातही मॉन्सूनने आपला रंग दाखवत कोकण आणि मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार बॉटिग केली.\nपूर्व मॉन्सून आणि मॉन्सूनमध्ये आतापर्यंत देशात किती झाला पाऊस -\nपुर्व मोसमी आणि मॉन्सूनमध्ये देशात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमध्ये सामान्यपेक्षा ६० टक्के अधिक पाऊस झाला. सुरुवातीच्या म्हणजेच १ जून ते २२ जून दरम्यान देशातील ६८१ जिल्ह्यामधून २८ टक्के म्हणजे १९१ जिल्ह्यात सामान्यपेक्षा ६० टक्के अधिक पाऊस झाला. २३ टक्के जिल्ह्यात २० ते ५९ पेक्षा जास्त पाऊस झाला. दक्षिण - पश्चिम मॉन्सून १ जूनला केरळमध्ये दाखल झाला. ४ ते १० जूनच्या दरम्यान कर्नाटक, तमिळनाडू, आणि आंध्रप्रदेशात पोहचला. पुढील पाच दिवसात म्हणजे १५ जूनपर्यंत मॉन्सूनने देशाचा निम्मे भाग व्यापला. दरम्यान मॉन्सूनचा आतापर्यंतचा वेग हा चांगला आहे.\nमध्य प्रदेश, आणि पुर्व उत्तर प्रदेशात पण आपल्या वेळेआधी म्हणजे एका आठवड्यापूर्वी धडक दिली. दरम्यान पुर्वेकडील राज्यात प्रवेश करण्यासाठी मॉन्सूनला ५ दिवस जास्त लागलेत. साधरण या भागातील राज्यांमध्ये ५ जून पर्यंत मॉन्सून पोहोचत असतो. दरम्यान मॉन्सून देशाच्या उत्तर पश्चिमी भागात पोहोचलेला नाही. येथे थांबून - थांबून पूर्व मॉन्सूनचा पाऊस होत आहे. आता उत्तराखंडमध्ये तारीख २३ जून म्हणजे आज दाखल होणार आहे. दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमध्ये मॉन्सून २४ ते २५ जूनच्या दरम्यान पोहचणार आहे. यासह जम्मू-काश्मीर, लदाख, हिमाचल प्रदेशाच्या काही भागात २५ जून पर्यंत मॉन्सून आपला रंग दाखवेल.\nMonsoon monsoon rain IMD forecast weather हवामान हवामान विभाग मॉन्सून मॉन्सूनचा पाऊस\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/plastic/", "date_download": "2021-06-17T02:20:03Z", "digest": "sha1:GRPZHJX3QNUXFUK5ZHZCBNW4Z4HQFW5A", "length": 11094, "nlines": 107, "source_domain": "mpcnews.in", "title": "plastic Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri News : पवना आणि इंद्रायणी नदीचे जीवचक्र नष्ट झाले आहे – क्रांतिकुमार कडूलकर\nएमपीसी न्यूज - पवना आणि इंद्रायणी नदीत वाढत्या प्रदुषणामुळे दोन्ही नद्या मरणासन्न अवस्थेत आहेत. पर्यावरण विभाग आणि प्रशासन देखील याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. एकेकाळी आरोग्यवर्धक असणाऱ्या या नद्या आज रोगराईचे उगमस्थान झाल्या आहेत. पवना…\nThergaon : प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'ग' कार्यालय प्रभाग क्रमांक 24 मधील दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एका हॉस्टेलमध्ये दोन किलो प्लास्टिक सापडले. त्यांना पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला ���हे.महाराष्ट्र सरकारने 23 मार्च…\nPune : ट्रेकिंग पलटण ग्रुपकडून कर्नाळा गडावर स्वच्छता\nएमपीसी न्यूज - सरत्या वर्षाला निरोप म्हणून पुण्यातील ट्रेकिंग पलटण ग्रुपने आज रविवारी (दि. २९) रायगड जिल्ह्यातील कर्नाळा गडावर स्वच्छता केली.गडावर प्लास्टिक बाटल्या परत आणणे बंधनकारक असून कडक तपासणी केली जाते. शिवाय डिपॉजिट सुद्धा घेतले…\nPimpri : प्लॅस्टिक तपासणी करणाऱ्या ‘आरोग्य’ विभागाच्या कर्मचा-यांना डांबून…\nएमपीसी न्यूज - बंदी असलेले प्लॅस्टिक तपासणीसाठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना पिता-पुत्राने दुकानात डांबून ठेऊन धक्काबुक्की केली. याप्रकरणी पिता-पुत्रावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 27…\nChinchwad : स्वच्छ पवनामाई अभियानात शुक्रवारी पवनामाईची महाआरती\nएमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या सांडपाणी मुक्त व जलपर्णीविरहित स्वच्छ, सुंदर पवनामाई अभियानाच्या तिसऱ्या पर्वास शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. त्यानिमित्त शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता पवनामाईची महाआरती केली जाणार आहे.मोरया…\nPimpri: उमेदवारांनो, प्लॅस्टिकचा वापर टाळा, अन्यथा होणार कारवाई; निवडणूक आयोगाचे आवाहन\nएमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारांनी प्लॅस्टिक बंदी पाळावी, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका आरोग्य विभाग लक्ष ठेवून असून प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या उमेदवारांना कारवाईला सामोरे…\nPimpri : प्रभातफेरी अन् पथनाट्याद्वारे दिला प्लॅस्टिक कॅरिबॅग निर्मुलनाचा संदेश\nएमपीसी न्यूज - स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता हीच सेवा उपक्रमांतर्गत शहरात प्लॅस्टिक कॅरिबॅग निर्मुलनासाठी रविवारी सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये नेहरूनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू कन्याशाळा क्र. २ च्या सुमारे २००…\nPune : दुधाच्या 1 कोटी प्लॅस्टिक पिशव्यांचा कचरा थांबवणे सहज शक्य -रामदास कदम\nएमपीसी न्यूज - राज्यातील प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतरही आपण रोजच्या वापरातील 30 टक्के प्लॅस्टिक वापर थांबवू शकलेलो नाही. सर्व दूध उत्पादकांच्या १ कोटी प्लॅस्टिक पिशव्यांचा कचरा दररोज तयार होत असतो. ग्राहकांकडून धुतलेल्या दूध पिशव्या परत…\nPimpri: प्लॅस्टिक वापरणाऱ्यावर धडक का���वाई; 40 व्यावसायिकांकडून दोन लाखाचा दंड वसूल\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आज (शनिवारी) प्लॅस्टिक बंदी अंतर्गत धडक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये तब्बल 40 व्यावसायिकांकडून सुमारे दोन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कारवाईस विरोध…\nChinchwad : अन्ननलिकेत प्लॅस्टिक अडकल्याने उपचाराविना कालवाडीचा रस्त्यात तडफडून मृत्यू\nएमपीसी न्यूज - प्लॅस्टिक अन्ननलिकेत अडकल्याने साडेतीन वर्षाच्या कालवाडीचा भर रस्त्यात तडफडून मृत्यू झाला. गोरक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांनी गायीला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, डॉक्टर वेळेत उपलब्ध न झाल्याने गायीचा मृत्यू…\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\nPimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dihub.co.in/tutors/asmita-1607686828", "date_download": "2021-06-17T02:57:36Z", "digest": "sha1:DHOBVU6CDJW7PVHIKR5ZMMLTIORBTIDH", "length": 3208, "nlines": 50, "source_domain": "www.dihub.co.in", "title": "Courses conducted by Dihub", "raw_content": "\nआपण नेहमी तज्ञ व्यक्तींकडून शिकावे. आपल्या प्रशिक्षक अस्मिता कालकुंद्रे ह्या क्षेत्रातल्या अनुभवी असून अगदी सहज आणि सोप्या मराठी भाषेत उत्कृष्ट शिकवू शकतात.\nअस्मिताचे स्वतःचे केक शॉप नसले तरी, त्यांनी स्वतः बनवलेले केक खूप लोकप्रिय आहेत. त्या घरूनच केक बनविण्याचा व्यवसाय करीत आहेत.\nअस्मिता स्वतः उच्चशिक्षित म्हणजे बी. ई. (E &T ) झालेल्या आहेत आणि ५ वर्षांपूर्वी केवळ आवडीमुळे त्यांनी फूड अँड बेकरी क्षेत्रात पदार्पण केले.\nसुंदर केक तेंव्हाच बनतो जेंव्हा तुम्ही आवडीने काम करता. तुम्ही सहज सोप्या टेक्निक्स मधून अतिशय सुंदर डिझाईन करू शकता. अशाच प्रकारच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून त्या आज लोकप्रियता आणि यश प्राप्त करू शकल्या आहेत.\nअस्मिता स्वतःची नोकरी करून हे काम करीत आहेत, आपल्या समाजातील महिला आत्मनिर्भर झ��ल्या पाहिजेत व कुटूंबातील पुरुषांबरोबर त्याही घरी आपला व्यवसाय सुरु करून घराला हातभार लावू शकतील हा तिचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/former-mla-sampat-pawar-patil-staunch-activists-pwd-car-story", "date_download": "2021-06-17T03:22:47Z", "digest": "sha1:BQ5SXSTOUKH6TFNDFDQ4BAWSHTFBHMHM", "length": 28919, "nlines": 234, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कार्यकर्त्यांचा हट्ट ५५५५ फिट्ट ; संपत पवार-पाटीलांची गोष्टच न्यारी", "raw_content": "\nसंपत पवार-पाटील यांचा वीस वर्षांपूर्वीं घेतलेल्या चारचाकीतूनच आजही जनसंपर्क\nकार्यकर्त्यांचा हट्ट ५५५५ फिट्ट ; संपत पवार-पाटीलांची गोष्टच न्यारी\nकोल्हापूर : संपत पवार-पाटील शेकापचे कट्टर कार्यकर्ते. सांगरूळ विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले. ‘बापू’ हे त्यांच टोपण नाव. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी झगडण्याचा त्यांचा बाणा आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यात मिसळण्यात ते कमी नाहीत. वयाच्या त्र्याहत्तरीतही त्यांची लढाऊ वृत्ती कायम आहे. वीस वर्षांपूर्वीं घेतलेल्या चारचाकीतून त्यांचा गावोगावचा दौरा आजही तुटलेला नाही. त्यांची जनसंपर्काची नाळ घट्ट आहे. त्यांच्या गाडीचा ५५५५ नंबर हा त्यांची ओळख बनलाय. बापू मुळात पुरोगामी विचारांचे. कार्यकर्त्यांच्या हट्टापायी त्यांनी हा नंबर घेतला. घरातील इतर गाड्यांवर तोच आहे.\nबापूंचे गाव सडोली खालसा. रा. बा. पाटील महाविद्यालयातून ते अकरावी उत्तीर्ण झाले. राजाराम महाविद्यालयातून त्यांनी बी. ए.ची पदवी मिळवली. चुलते दिनकर पवार-पाटील शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य. अख्ख पवार कुटुंबही शेतकरी वर्गातले. शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना जवळून माहीत. न्याय-हक्काच्या प्रश्‍नांवर चुलते नेहमी बोलायचे. शहरासह जिल्ह्यात त्या काळात शेकापचा बोलबाला होता. कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठेचा परिसर शेकापचा बालेकिल्ला होता. गावासह शहरात राहिलेल्या बापूंच्या कानावर शेतकऱ्यांचे प्रश्‍न पडायचे.\nराजकारणाचे अंग त्यांचे आपोआप तयार झाले. त्यांचे गावात कापड दुकान होते. त्या काळात त्यांनी मोटारसायकल खरेदी केली. कार्यकर्त्यांनी नंबरसाठी ५५५५ ला ग्रीन सिग्नल दिला. भोगावती साखर कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व मिळविण्यात बापूंचे नेतृत्व कामी आले. १९७३ ते ७८ व १९८५ ते ८९ दरम्यान कारखान्यावर त्यांचा करिश्��मा राहिला. उत्कृष्ट राजकीय कार्यकर्ता म्हणून त्यांच्या उदयाचा हा काळ होता.\nहेही वाचा- मिम्स मनोरंजनाची दुनिया विस्तारतेय\nपुढे जनसंपर्काचा वेग वाढविण्यासाठी १९९० मध्ये जीपची खरेदी झाली. तिच्याकरिता ५५५५ नंबर फायनल झाला. बापू १९९५ ला निवडणूक रिंगणात उभे राहिले. विजयाचा गुलाल त्यांच्या अंगावर पडला. दोन वर्षे जीपमधूनच त्यांचा मतदारसंघात दौरा होता. मग त्यांच्या सोबतीला सुमो आली. कार्यकर्त्यांनी ५५५५ नंबर कायम ठेवण्याची शिफारस केली. अधिवेशनाला जाताना गाडीचा कुर्डू-बार्शी मार्गावर अपघात झाला. गाडीचे नुकसान झाले. गाडी न वापरण्याची विनंती बापूंकडे झाली. ती दुरुस्त करून बापूंनी वापरली.\nहेही वाचा-कोरोना काळातही या परिसरात देशी-विदेशी दारूची विक्री साडेअठरा हजार लिटरने वाढली -\nबापूं १९९९ च्या निवडणुकीत पुन्हा विजयी झाले. सुमो गाडीची कुरकूर सुरू झाल्याने बोलेरोची खरेदी झाली. वीस वर्षे हीच गाडी बापूंच्या सोबतीला आहे. तिप्पट पाणीपट्टी, वीज दरवाढ, करवाढविरोधासह ऊस दरवाढ, दूध दरवाढीच्या समर्थनाथ कोणतेही आंदोलन असो, त्यांचा पुढाकार असतो. त्यांचे धाकटे बंधू मोहन पवार यांच्या बुलेटचा ५५५५ नंबर आहे. क्रांतिसिंहची जीप व करिझ्माचाही तोच नंबर आहे. बापू म्हणतात, ‘‘कार्यकर्ते नेत्यावर जीवापाड प्रेम करणारे असतात. त्यांच्या काही गोष्टी ऐकाव्या लागतात. माझ्या गाडीचा नंबर त्यांच्या प्रेमापोटीच नंबर प्लेटवर लिहिला गेलाय. तोच नंबर घेण्याचा त्यांचा आग्रह असतो.’’\nसंपादन - अर्चना बनगे\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होत��..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/maratha-reservation-what-did-pawar-do-when-he-was-chief-minister-4-times-criticism-of-narayan-rane-from-sambhaji-rajes-visit/", "date_download": "2021-06-17T03:15:17Z", "digest": "sha1:KPIZUA6TBSA2PKUTFJWWTT2PZPKYPAOL", "length": 16032, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "मराठा आरक्षण : पवार ४ वेळा मुख्यमंत्री होते काय केले? संभाजीराजेंच्या भेटीवरून नारायण राणेंची टीका - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\nमराठा आरक्षण : पवार ४ वेळा मुख्यमंत्री होते काय केले संभाजीराजेंच्या भेटीवरून नारायण राणेंची टीका\nमुंबई : संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करत आहेत. गुरुवारी त्यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) मुंबईत भेट घेतली. त्यानंतर मनसे (MNS Chief) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचीही भेट घेतली. खासदार आणि भाजपाचे नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी या भेटींवरून टीका केली आहे. तसंच मुख्यंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर गंभीर आरोपही केले आहेत.\nराणे म्हणालेत, संभाजीराजे ज्यांच्या दारी फिरत आहेत, त्यांनी काय केले. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी काय केले राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणासंदर्भात सांगणार का असा प्रश्न केला.\nमराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकार गंभीर नाही असे विधान संभाजीराजे यांनी केले होते. यावर, खासदारकी दिली त्यांच्या संदर्भात असे विधान बोलणे, योग्य नाही, असे नारायण राणे म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण भाजपा सरकारने दिले. पण ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत किती गंभीर आहे. स्वतः उद्धव ठाकरे हे मराठा समाज्याला आरक्षण द्यावे या मताचे नाहीत, असा आरोप नारायण राणेंनी केला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleसंभाजीराजे छत्रपती खासदारकीचा राजीनामा देणार का \nNext articleशिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये तुफान हाणामारी, मनसे नेत्याला दुखापत\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/ignoring-corona-symptoms-causes-dizziness-and-death-12430", "date_download": "2021-06-17T02:53:13Z", "digest": "sha1:Z7S37XOQQKAEUQJD2EU56P6EC77ZG4YC", "length": 10713, "nlines": 147, "source_domain": "www.saamtv.com", "title": "चिंताजनक ! कोरोना लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे चक्कर येऊन होत आहेत मृत्यू | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n कोरोना लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे चक्कर येऊन होत आहेत मृत्यू\n कोरोना लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे चक्कर येऊन होत आहेत मृत्यू\nमंगळवार, 27 एप्रिल 2021\nनाशिक मधून चिंताजनक बातमी समोर येत आहे. नाशिक मध्ये कोरोनाकाळात चक्कर येऊन मृत्यू होण्याच्या घटना सुरूच आहेत. आजही दिवसभरात सहा जणांचा अशाच पद्धतीने मृत्यू झाला आहे.\nनाशिक: नाशिक Nashik मधून चिंताजनक बातमी समोर येत आहे. नाशिक मध्ये कोरोनाकाळात Corona चक्कर येऊन मृत्यू होण्याच्या घटना सुरूच आहेत. आजही दिवसभरात सहा जणांचा अशाच पद्धतीने मृत्यू झाला आहे. Ignoring corona symptoms causes dizziness and death\nअचानक चक्कर Dizziness आल्याने आणि श्वास घेण्यास अडचण, त्रास होऊ लागल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पंधरा दिवसात अचानक चक्कर आल्याने आणि श्वास घेण्यास अडचण झाल्याने १९ जणांचा मृत्यू झाला होता. या १९ पैकी ११ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव Positive आला होता. कोरोना लक्षणांवर दुर्लक्ष करणे जीवावर कसे बेतू शकते हे, या निमित्ताने समोर येत आहे. यामुळे नाशिक मध्ये आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे.\nनाशिक मधील डॉक्टरांनी सांगितले कि, ज्या लोकांना आधीच लक्षणे जाणवत आहेत त्यांनी दुर्लक्ष करू नये. आजाराची काळजी घेतली नाही की माणसे चक्कर येऊन पडतात. त्यामुळे काही लक्षणे आढळून आली की त्वरित तपासणी करून घ्या. असा सल्ला डॉक्टरांनी आला आहे.\nपाच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटी नाहीच - संजय राऊत\nनाशिक : अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांची बदली होईल, या चर्चा केवळ अफवा असून पुढील...\nराज यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर 'मनसे'चे विविध उपक्रम\nमुंबई : मनसे MNS पक्षप्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांचा आज ५३ वाढदिवस...\nबहुप्रतिक्षित महापालिकेच्या शहर बस वाहतूक सेवेचा मुहूर्त ठरला\nनाशिक - नाशिकच्या Nashik बहुप्रतिक्षित महापालिकेच्या शहर बस Bus वाहतूक सेवेला...\nनाशिकनंतर ���रभणीतही अजब प्रकार लस घेतलेल्या व्यक्तीच्या अंगाला...\nपरभणी - नाशिक Nashik येथील 71 वर्षीय व्यक्तीच्या शरीराला कोरोनाची Corona...\nराष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी\nनारायणगाव - जुन्नर Junnar तालुका राष्ट्रवादी NCP पक्षाच्या वतीने आज नारायणगाव...\nBreaking: पिंपरीत रुग्णालयात oxygen गळती- नाशिकची पुनरावृत्ती टळली\nपिंपरी चिंचवड महापालिके तर्फे चालविल्या जाणार-या YCM रुग्णालयात हा प्रकार आत्ता काही...\nआजपासून अनलाॅक...जाणून घ्या तुमचं शहर, जिल्हात काय सुरु काय बंद\nमुंबई : राज्यात कोरोनाला Corona रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनचे निर्बंध...\nबॉम्ब शोधक व नाशक पथकातील लूसी या श्वानाची तब्येत खालावल्याने...\nधुळे- बॉम्ब शोधक bomb detective व नाशक destroyer पथकात तब्बल दहा...\nराज्यात काँग्रेसला आघाडीशिवाय पर्याय नाही -शिवाजीराव आढळराव पाटील\nपुणे - राज्यात महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची आघाडी अभ्यध्य असुन ती कायम रहाणार...\nराजीनामा देऊन जर आरक्षण मिळणार असेल तर उद्या देतो - छत्रपती...\nसोलापूर - मराठा आरक्षण Maratha Reservation सुप्रीम कोर्टाने Supreme Court...\nMucor mycosis; म्युकर मायकोसिस रुग्णांचा नागपुरात वाढतोय आकडा\nनागपूर: राज्यात १८ मे पर्यंत ९५० म्युकरमायकोसिस Mucor Mycosis आजाराच्या ...\nराजगुरुनगरमध्ये बेकायदेशीर देशी दारु अड्ड्यावर पोलीसांचा छापा\nराजगुरूनगर : कोरोनाच्या Corona पार्श्वभुमीवर दारुबंदी करण्यात आली आहे. मात्र...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/salman-gets-birthday-gift-9029", "date_download": "2021-06-17T03:01:14Z", "digest": "sha1:FEEAPITBNNSPAY6CH4C2LZU24CAJLQFU", "length": 12104, "nlines": 156, "source_domain": "www.saamtv.com", "title": "सलमानला मिळाल बर्थडे गिफ्ट | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसलमानला मिळाल बर्थडे गिफ्ट\nसलमानला मिळाल बर्थडे गिफ्ट\nसलमानला मिळाल बर्थडे गिफ्ट\nशनिवार, 28 डिसेंबर 2019\nअर्पिताला काल सकाळी ८च्या सुमारास हिंदुजा रुग्णालयाता दाखल करण्यात आले होते. आता तिने मुलीला जन्म दिला असल्याचे समोर आले आहे. यावेळी अर्पिताचा पती आयुष शर्मा आणि इतर कुटुंबीय रुग्णालयात हजर होते. अर्पिता दुसऱ्यांदा आई झाली असून तिला अहिल नावाचा एक लहान मुलगा आहे. अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा यांच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली आहे.\nबॉलिवूडचा दबंग खान सलमानचा काल ५४ वा वाढदिवस झाला. आणि आज त्यांच्या दुहेरी आनंद मिळाला आहे. कारण हा वाढदिवस साजरा करत असताना सलमानच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सलमानची बहिण अर्पित खानला कन्यारत्न झाल\nआपल्या अभिनयाच्या स्टाइलने तसेच पिळदार शरीरयष्टीमुळे लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे सलमान खान. सलमान खानला बॉक्स ऑफिस किंग, टागर ऑफ बॉलिवूड, भाईजान, सल्लू अशी अनेक विशेषणे त्याच्या नावापुढे लावण्यात येतात.\nअर्पिताला काल सकाळी ८च्या सुमारास हिंदुजा रुग्णालयाता दाखल करण्यात आले होते. आता तिने मुलीला जन्म दिला असल्याचे समोर आले आहे. यावेळी अर्पिताचा पती आयुष शर्मा आणि इतर कुटुंबीय रुग्णालयात हजर होते. अर्पिता दुसऱ्यांदा आई झाली असून तिला अहिल नावाचा एक लहान मुलगा आहे. अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा यांच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली आहे.\nसलमान त्याचा वाढदिवस पनवेल येथील फार्म हाऊसवर साजर करण्याऐवजी भाऊ सोहेल खानच्या मुंबईमधील वांद्रे येथील घरी साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. कारण सलमनाने त्याचा वाढदिवस तिच्या मुलांसोबत साजरा करावा अशी अर्पिताची इच्छा होती. त्यामुळे सलमान कुठेही न जाता त्याचा वाढदिवस घरीच साजरा करत आहे.\nदरम्यान, सलमानने यंदा वाढदिवस सेलिब्रेट करणार नसल्याचं सांगितलं जात होत. 'दबंग ३'चं प्रमोशन करत असताना त्याने ही माहिती दिली होती. \"यंदा माझ्या वाढदिवसाचा कोणताच प्लान आखलेला नाही. माझी बहिण अर्पिता प्रेग्नंट आहे. त्यामुळे मला माझ्या पूर्ण वेळ तिला द्यायचा आहे\", असं सलमानने सांगितलं.\nबॉलिवूड वाढदिवस birthday अभिनेता सकाळ लग्न पनवेल gift\nपासपोर्ट नूतनीकरण न करण्यावरुन कंगनाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल\nबॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला (Kangana Ranaut) आपल्या पासपोर्टच्या...\n बॉलिवूड आणि जाहिरातींमध्ये कामाची संधी शोधत असाल, तर ही...\nमुंबई : बॉलिवूड Bollywood आणि जाहिरातींमध्ये Advesrtising मध्ये काम देण्याच्या...\nदेव तारी त्याला कोण मारी; अर्धा तास बोरवेल��ध्ये पडून असलेले बाळ...\nथरकाप उडवणारी घटना रामटेक तालूक्यातील शिवनी भोंडकी येथे घडली. शिवारात खेळत असतांना...\nमनोज वाजपेयींचा 'द फॅमिली मॅन' तिसऱ्या सिझनमध्येही भेटणार\n‘द फॅमिली मॅन’(The Family Man)च्या पहिल्या सिझनच्या यशानंतर ‘फॅमिली मॅन 2’ (...\nदीपिका, प्रियंकाला मागे टाकत रिया चक्रवर्ती बनली 'मोस्ट डिझायरेबल'\nनवी दिल्ली - टाइम्स मोस्ट डिझायरेबल वूमन २०२० Times 50 Most Desirable...\nटायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी विरोधात गुन्हा दाखल...\nमुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ Tiger Shroff आणि अभिनेत्री दिशा पाटनी ...\nविद्या बालनच्या 'शेरनी'चा ट्रेलर झाला रिलीज....\nमुंबई - बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा नवीन चित्रपट शेरनीचा Sherani अखेर आज ट्रेलर...\nमुंबई महापालिकेची निवडणूक दोन वर्षांनी पुढे ढकलण्याचा कट शिवसेना...\nनवी मुंबई : मुंबई महापालिका निवडणूकीची चर्चा सुरू झाल्यापासून कोरोनाचे कारण...\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी नवीन ट्विस्ट\nमुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या Shushant shingh Rajput मृत्यूला Death...\nबॉलिवूड क्वीन कंगना रनौत कोरोना पॉझिटिव्ह\nनवी दिल्ली: कोरोना Corona व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले आहे. रोज...\nअभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट सस्पेंड\nमुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचे Kangana Ranaut ट्विटर अकाउंट ...\nकोरोनातून बरे झाल्यावर मिलिंद सोमणने केला प्लाझ्मा दान करण्याचा...\nमुंबई: आपल्या फिटनेस साठी ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण Milind Soman...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/shops-closed/", "date_download": "2021-06-17T02:38:23Z", "digest": "sha1:6JOPFC2RZQBBVQJZPK4CKNQTGKXVHIZK", "length": 10852, "nlines": 131, "source_domain": "bahujannama.com", "title": "shops closed Archives - बहुजननामा", "raw_content": "\nभिंतीतून येतेय दारु, सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल (व्हिडीओ)\nरायबरेली : वृत्तसंस्था - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये(Lockdown) अत्यावश्यक सेवा वगळता इतर ...\n40 दिवसांपासून दुकाने बंद लॉकडाऊन वाढल्याने व्यापारी आक्रमक, योग्य तोडगा काढावा अन्यथा…\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 15 मे पर्यं�� लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, या कालावधीत रुग्णसंख्या ...\nपुण्यात विकेंड Lockdown दरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकानंही बंद, केवळ मेडिकलची सेवा सुरू; नियमांचं उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई – सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले ...\nव्यावसायिकांचा संतप्त सवाल, म्हणाले – ‘कसले ब्रेक द चेन, इथे गळ्यातील चेन मोडायची वेळ आली\nनवी मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ब्रेक दि चेनच्या अंतर्गत 30 एप्रिलपर्यंत कडक ...\nपुण्यात व्यापार्‍यांचे आंदोलन, म्हणाले – ‘कोरोना से मरेंगे कम, लॉकडाऊन से मरेंगे हम’\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ब्रेक दि चेनच्या अंतर्गत 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध ...\nPune : पुण्यातील दुकाने शुक्रवारी उघडणार; पुणे व्यापारी महासंघ आक्रमक\nपुणे : बहुजननामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तर पुण्यात त्याहीपेक्षा ...\nLockdown बाबत उपनगरातील दुकानदारांमध्ये संभ्रम\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाचा ज्वर वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध जाहीर केले आहेत. त्यानंतर रात्री अत्यावश्यक सेवा वगळता ...\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दि��शीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nभिंतीतून येतेय दारु, सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल (व्हिडीओ)\nIAS संजीव जयस्वाल यांचा लेटर बॉम्ब, केला ‘गोल्डन गँग’ बाबत गौप्यस्फोट \nCM Uddhav Thackeray Give Promotion | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा काँग्रेसला आणखी एक धक्का, घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय\n होय, 74 % भारतीय कर्मचार्‍यांना आवडला ’वर्क फ्रॉम होम’ पर्याय\nWagle Estate | ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नाल्यात सापडले मगरीचे नवजात पिल्लू\nरोहित पवारांचे कट्टर विरोध राम शिंदेंसोबत अजित पवारांची बंद दाराआड ‘चर्चा’\n येणार आहेत व्याजाचे पैसे, घरबसल्या ‘या’ 4 पद्धतीने चेक करा बॅलन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/standing-committee/", "date_download": "2021-06-17T02:31:39Z", "digest": "sha1:Q2S2RN6FTZNV27MIZFLSYGIUEWGSRAQV", "length": 11449, "nlines": 131, "source_domain": "bahujannama.com", "title": "standing committee Archives - बहुजननामा", "raw_content": "\nनिवडणुकीच्या तोंडावर स्थायी समितीतील ‘आर्थिक’ बाजार ‘गरम’ आक्षेप घेत रद्द केलेली 6.50 कोटी रुपयांची निविदा आठवड्याभरात फेरविचार देत मंजुर\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - कामगारांना दोन महिन्यांपासून वेतन दिले नाही. त्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कमही न भरलेल्या ठेकेदाराला मिळालेली निविदा(Tender) ...\nरस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणारी कात्रज डेअरीची सिमाभिंत बांधण्यास 1 कोटी 6 लाख रुपये निधी देण्यास स्थायी समितीची मंजुरी\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - सातारा रस्त्याने कात्रज डेअरी येथून आंबेगाव पठार कडे जाणार्‍या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या अनेकवर्ष प्रलंबित कामाला गती ...\nकोरोना उपाययोजनांसाठी 10 % कपातीस स्थायी समितीकडून मान्यता\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णसंख्याही वाढताना ��िसत आहे. असे असताना यापैकी सर्वाधिक कोरोनाग्रस्त ...\nPune News : भाजपच्या हेमंत रासने यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी ‘हॅटट्रिक’ तर शिक्षण समिती अध्यक्षपदी मंजुश्री संदीप खर्डेकर\nपुणे : बहुजननामा ऑनलाइन - पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपने स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हातीच पुन्हा एकदा महापालिकेच्या ...\nमहापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षांसह शिक्षण समितीच्या निवडीबाबत भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीकांचं मोठं विधान, म्हणाले…\nबहुजननामा ऑनलाइन टीम - पुणे महापालिकेमध्ये शिक्षण समितीची स्थापना करण्यात येणार असून या समितीच्या अध्यक्षपदी नगरसेविकेची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच ...\n माजी नगरसेविकेच्या पतीची लॉ कॉलेज रोडवरील ऑफिसमध्ये आत्महत्या\nपुणे : बहुजननामा ऑनलाइन - माजी नगरसेविका नीता परदेशी-रजपूत यांच्या पतीने त्याच्या लॉ कॉलेज रस्त्यावरील ऑफिसामध्ये मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या ...\nपुणे मनपा स्थायी समिती सदस्यपदी हिमाली कांबळे\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुणे महानगरपालिकेत स्थायी समिती सदस्यपदी रिपब्लिकन पक्षाच्या नगरसेविका हिमाली कांबळे यांची नेमणूक झाली आहे. दिवंगत ...\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nनिवडणुकीच्या तोंडावर स्थायी समितीतील ‘आर्थिक’ बाजार ‘गरम’ आक्षेप घेत रद्द केलेली 6.50 कोटी रुपयांची निविदा आठवड्याभरात फेरविचार देत मंजुर\nबार-रेस्टॉरंट आणि पार्ट्या बंद होऊनही वाढली दारूची विक्री, जाणून घ्या कारण\n10 जून राशिफळ : आज सूर्यग्रहण, या 5 राशीवाल्यांनी राहावे सावध, इतरांसाठी असा आहे गुरुवार\n संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’\nLIC New Jeevan Shanti Policy | एकदाच करा गुंतवणूक, निवृत्तीनंतर भासणार नाही पैशांची चणचण\npimpri chinchwad police | न्यायालयात बनावट जामीनदार उभे करुन गुन्हेगारांना जामीन; 6 जणांना अटक\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन हंसराज झाला बेरोजगार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TOP-gunday-priyanka-ranveer-arjun-get-naughty-on-indias-got-talent-4504217-PHO.html", "date_download": "2021-06-17T03:12:32Z", "digest": "sha1:G24SCXAQ62HIIGRLRRX3VVFSEJYMRCFP", "length": 3940, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Gunday Priyanka, Ranveer, Arjun Get Naughty On India’S Got Talent | \\'इंडियाज गॉट टॅलेंट\\'मध्ये पोहोचले \\'गुंडे\\', पाहा रणवीर, अर्जुन आणि प्रियांकाची धमाल-मस्ती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'इंडियाज गॉट टॅलेंट\\'मध्ये पोहोचले \\'गुंडे\\', पाहा रणवीर, अर्जुन आणि प्रियांकाची धमाल-मस्ती\nबॉलिवूडच्या आगामी 'गुंडे' या सिनेमातील स्टारकास्ट अर्थातच रणवीर सिंह, अर्जुन कपूर आणि प्रियांका चोप्रा यांनी सध्या प्रमोशनचा धडाका लावला आहे. अलीकडेच 'गुंडे'ची ही स्टारकास्ट छोट्या पडद्यावर लवकरच दाखल होणा-या 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या सेटवर पोहोचली होती. या शोमध्ये तिघांनी केवळ तालच धरला नाही, तर परीक्षकांसह भरपूर धमालमस्ती केली.\nसिनेमाच्या शुटिंगदरम्यान अर्जुन कपूर आणि रणवीर सिंह यांच्यातील बाँडिंग उत्तम जुळून आली आहे. ती बाँडिंग या शोच्या सेटवर पाहायला मिळाली. यावेळी प्रियांका चोप्राने शोची परीक्षक मलायका अरोरा खानसह स��टेजवर ठुमके लावले.\nया शोमध्ये प्रियांकाने ब्लॅक टॉपवर स्टायलिश स्कर्ट परिधान केला होता. तर मलायका पिंक आणि ऑरेंज कलरच्या साडीत दिसली. या शोच्या परीक्षक किरण खेर ड्रेसिंगमध्ये या दोघींना मात देताना दिसल्या. किरण खेर यांनी प्रिंटेड यलो साडीसह कुंदन ज्वेलरी घातली होती.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या सेटवरील 'गुंडे' स्टार्सची धमाल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/paschim-maharashtra-news-marathi/new-containment-area-declared-in-pune-18394/", "date_download": "2021-06-17T03:14:48Z", "digest": "sha1:K5AWMHL2K2D2MT2ADNITX37O77F2W3WR", "length": 14070, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "New containment area declared in Pune | पुण्यात सूक्ष्मबाधित क्षेत्र जाहीर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\n‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nकोरोनापुण्यात सूक्ष्मबाधित क्षेत्र जाहीर\nपुणे : राज्यासह शहरात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. अनेक दिवसांच्या लॉकडाऊन नंतर देखील कोरोनाची ही साखळी तोडण्यास अपयश येत आहे. अशातच पुण्यातील ज्या ठिकाणांवर कोरोनाचा कहर वाढत चालला आहे अशी ठिकाणं कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्यातील ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे अशा ठिकाणी मायक्रो कंटेनमेंट झोन ��्हणजेच सूक्ष्मबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.\nपुणे : राज्यासह शहरात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. अनेक दिवसांच्या लॉकडाऊन नंतर देखील कोरोनाची ही साखळी तोडण्यास अपयश येत आहे. अशातच पुण्यातील ज्या ठिकाणांवर कोरोनाचा कहर वाढत चालला आहे अशी ठिकाणं कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्यातील ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे अशा ठिकाणी मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणजेच सूक्ष्मबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. पुण्यातील ही क्षेत्र पुढीप्रमाणे आहेत.\nसदाशिव पेठ, राजेंद्र नगर, मनपा कॉलनी, पर्वती, दत्तवाडी, गाडगीळ दवाखाना परिसर, कसबा पेठ, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, घोरपड़ी, पंचशीलनगर, आगवाली चाळ, कोरेगाव पार्क, कवड़ेवाडी, कात्रज, नवीन वसाहत, कात्रज गावठाण, बहिरट चाळ, महात्मा फुले नगर, लक्ष्मी नगर, गणेश पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, गुरुवार पेठ, महात्मा फुले पेठ, घोरपडी पेठ, शिवाजी नगर, पांडव नगर, हेल्थ कॅम्प, वडारवाडी, शिवाजीनगर, जनवाडी, गोखलेनगर, संगमवाडी टी.पी स्क्रीन फा, (प्लांट क्र. ७,८, २५, ५९, कस्तुरबा वसाहत), मुळा रस्ता, आदर्शनगर, औंध (७८,७९,८०), शिवाजीनगर, डेक्कन, पुलाची वाडी, पोलिस वसाहत-शिवाजीनगर, गणेशखिंड रस्ता, खैरेवाडी, वडगावशेरी (३०), लोहगाव (२४२, इंदिरानगर), खराडी-चंदनगर-विडी कामगार वसाहत, सिंहगड रस्ता, वडार वस्ती, वारजे रामनगर, कोथरुड-पोस्टमन कॉलनी, शास्त्रीनगर, पीएमसी कॉलनी, सागर कॉलनी, न्यू लोकमान्य वसाहत, पौड रस्ता, जयभवानी नगर, कोथरुड आदी ठिकाणी सूक्ष्म बाधित झोन घोषित करण्यात आला आहे.\nया सर्व ठिकाणी वेगळी नियमावली लावण्यात येत असून या नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/sickle-cell-is-a-genetic-genetic-disease-dr-shraddha-bhajipale/06191753", "date_download": "2021-06-17T02:49:59Z", "digest": "sha1:HOJSBSINA4FBUY3DK6ZCZJ3UP2S75FNO", "length": 8604, "nlines": 59, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "सिकलसेल हा एक जेनेटिक, अनुवांशिक आजार आहे- डॉ श्रद्धा भाजीपाले Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nसिकलसेल हा एक जेनेटिक, अनुवांशिक आजार आहे- डॉ श्रद्धा भाजीपाले\nकामठी :-सिकलसेल आजारामध्ये असामान्य हिमोग्लोबिन मुळे लाल रक्त पेशींचा आकार बदलतो या रक्तपेशींच्या बदलाला सिकलिंग असे म्हणतात तर सिकलसेल हा एक जेनेटिक व अनुवांशिक आजार असल्याचे मौलिक प्रतिपादन प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ श्रद्धा भाजीपाले ह्या आज 19 जून जागतिक सिकलसेल दिनानिमित्त शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आयोजित सिकलसेल तपासणी कार्यक्रमात व्यक्त केले.\nतसेच सिकलसेल रुग्णाकरिता इतर शासकीय सुविधा असुन संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 1000 रुपयांची मदत, महात्मा फुले जिवनदायो योजनेचा लाभ, सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षेच्यााावेळी प्रति तास 20 मिनिटे अतिरिक्त वेळ, महाविद्यालयीन तसेच बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी लेखनिकाची मदत , उपचारादरम्यान सिकलसेल रुग्ण व त्याच्या एका मदतनीसास मोफत एसटी प्रवास अशा सुविधा असल्याचे माहिती प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रतिभा कडू यांनी सांगितले .यावेळी शासकीय उपजिल्हा रुग्णालय तसेच गुमथी व गुमथळा या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा जागतिक सिकलसेल दिन साजरा करण्यात आला.\nया कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ श्रद्धा भाजीपाले, डॉ जयेश तांबे, डॉ चांदनखेडे, प्रतिभा कडू, अरुण नगराळे,सविता मेसरकर, दिलीप अडगुळकर, शंभरकर मॅडम, डॉ सबा , कपिल तराडे, अविनाश पूलकिल्लेवार, शारदा वाघमारे,वर्षा वानखेडे ,, आदींनी उपस्थिती दर्शवून विशेष वैद्यकीय सेवा पूरविली.\nअनाथ बालकांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी -जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे\nमहाविकास आघाडी सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरली-आ. डॉ. परिणय फुके यांचा आरोप\n‘मी नगरसेवक धर्मपाल मेश्राम’ पुस्तकाचे ना.नितीनजी गडकरी व देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते विमोचन\nमनपाच्या राज्य शासनाकडील प्रलंबित विषयांसाठी अधिकारी नियुक्त करा\nश्रुत पंचमी पर हुआ जिनवाणी का पूजन\nअनाथ बालकांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी -जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे\nमहाविकास आघाडी सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरली-आ. डॉ. परिणय फुके यांचा आरोप\n‘मी नगरसेवक धर्मपाल मेश्राम’ पुस्तकाचे ना.नितीनजी गडकरी व देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते विमोचन\nमनपाच्या राज्य शासनाकडील प्रलंबित विषयांसाठी अधिकारी नियुक्त करा\nगोंदिया:सड़क अर्जुनी में 100 बिस्तरों का सर्व सुविधा युक्त अस्पताल बनेगा\nJune 16, 2021, Comments Off on गोंदिया:सड़क अर्जुनी में 100 बिस्तरों का सर्व सुविधा युक्त अस्पताल बनेगा\nअनाथ बालकांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी -जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे\nJune 16, 2021, Comments Off on अनाथ बालकांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी -जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे\nबाबुलबन मैदान का होगा सौन्दर्यीकरण : महापौर\nJune 16, 2021, Comments Off on बाबुलबन मैदान का होगा सौन्दर्यीकरण : महापौर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/pune-criminal-shahrukh-sent-to-yerawada-jail/", "date_download": "2021-06-17T01:35:39Z", "digest": "sha1:ICLKPUOBPMMMXATHDP6SVMO7CM2LNXCN", "length": 11997, "nlines": 121, "source_domain": "bahujannama.com", "title": "मार्केटयार्ड परिसरात दहशत निर्माण करणार्‍या 'शाहरूख'ची रवानगी येरवडा कारागृहात - बहुजननामा", "raw_content": "\nमार्केटयार्ड परिसरात दहशत निर्माण करणार्‍या ‘शाहरूख’ची रवानगी येरवडा कारागृहात\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन – मार्केटयार्ड भागात सर्व सामान्य नागरिकांच्या मनात दहशत माजवणाऱ्या शाहरुखला पोलीस आयुक्तांनी एक वर्षांसाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.\nशाहरुख उर्फ चांग्या मेहबूब खान (वय 26, आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे.\nशहरातील गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कडक धोरण स्वीकारले आहे. गुन्हेगारांवर वचक बसविला जात असून, कडक कारवाईला प्राधान्य दिले जात आहे. तश्या सूचना सर्वांना देण्यात आले असून, गुन्हेगारांची गय करू नये असे स्पष्ट केले आहे.\nदरम्यान शाहरुख उर्फ चांग्या हा मार्केटयार्ड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तयाच्यावर घातक शस्त्र बाळगत त्याने अपहरण, जबरी चोरी, चोरी, घरफोड्या व हत्यार बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. त्याची या परिसरात दहशत होती. त्याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशती कृत्यामुळे येथील कायदा व सुव्यवस्था बाधा निर्माण झाली होती. तर त्याच्याविरुद्ध कोणी तक्रार देण्यास देखील पुढे येत नव्हते.\nत्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, पोलीस निरीक्षक सुविता ढमढेरे यांनी त्याला स्थानबद्ध करावे, असा प्रस्ताव परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी छाननीकरून प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी त्याच्यावर एमपीडीएनुसार कारवाई करत त्याला एक वर्षांसाठी स्थानबद्ध केले आहे.\nपोलीस आयुक्तांनी गेल्या सात महिन्यात 20 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीएनुसार कारवाई करत त्यांना 1 वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. तसेच, यापुढेही कडक कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे.\nTags: Marketyard PremisesShah RukhTerrorYerawada Jailदहशतमार्केटयार्ड परिसरायेरवडा कारागृहाशाहरूख\nसामनाचा ‘सामना’ कसा करायचा ते पुढे ठरवू : नाना पटोले\nभाजपचा संजय राऊतांवर निशाणा, म्हणाले – ‘अग्रलेखांचा बादशाह माहित होते, हे तर कोलांटउड्यांचे बादशाह निघाले’\nभाजपचा संजय राऊतांवर निशाणा, म्हणाले - 'अग्रलेखांचा बादशाह माहित होते, हे तर कोलांटउड्यांचे बादशाह निघाले'\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्य�� काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nमार्केटयार्ड परिसरात दहशत निर्माण करणार्‍या ‘शाहरूख’ची रवानगी येरवडा कारागृहात\nविप्रोचे चीफ एक्झीक्यूटिव्ह आहेत देशातील सर्वात महागडे अधिकारी, इतकी आहे त्यांची सॅलरी\n येणार आहेत व्याजाचे पैसे, घरबसल्या ‘या’ 4 पद्धतीने चेक करा बॅलन्स\n2022 मध्ये गुजरात विधानसभा निवडणूकीत ‘आम आदमी’ सर्व जागा लढवणार – अरविंद केजरीवाल\nPune Crime News | कोथरूडच्या परमहंसनगरमध्ये 23 वर्षीय महिलेच्या गळयातील 50 हजाराचे दागिने हिसकावले\nYoung writer and researcher Shashank Kulkarni | शशांक कुलकर्णी यांना कृषी धोरणांवरील संशोधनासाठी आंतराष्ट्रीय पुरस्कार जाहीर\nचीन आणि पाकिस्तान वाढवत आहेत अण्वस्त्रांचा साठा, भारताला नाही चिंता, जाणून घ्या कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/business-guidance-workshop-through-webinar-conducted-by-yaval-panchayat-samiti", "date_download": "2021-06-17T02:02:10Z", "digest": "sha1:R7W7SKELTB7EVPZL6IOPXA6IXKK5PLM4", "length": 4834, "nlines": 51, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Business guidance workshop through webinar conducted by Yaval Panchayat Samiti", "raw_content": "\nयावल पंचायत समितीने घेतली वेबिनार द्वारे व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा\nअरुण भांगरे यांचे लाभले मार्गदर्शन\nयावल - प्रतिनिधी Yaval\nजिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, जळगाव व शिक्षण विभाग पं.स.यावल यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन बाबत मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले. सदर सभेसाठी सरस्वती विद्यामंदिर, यावल, शारदा विद्यालय साकळी व भुवनेश्वरी माध्यमिक विद्यालय मनवेल शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.\nया सर्व विद्यार्थ्यांना डॉ नरेंद्र महाले सरस्वती विद्यामंदिर, यावल यांनी प्रास्तावीक मार्गदर्शनात विषयाचे महत्व समजवुन दिले.तर अरुण भांगरे संपर्क अधिकारी तथा अधिव्याख्याता डायट जळगांव यांनी विदयार्थाना व्यवसाय मार्गदर्शन व महाकरियर पोर्टल वर नोंदणी संदर्भात सूचना देवून मार्गदर्शन केले.\nमहेश जंगले समुपदेशक भारत विद्यालय न्हावी यांनी व्यवसाय निवडीच्या विविध अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांना परिचय करून देऊन महाकरियर पोर्टल वर विद्यार्थ्यांनी नोंदणी कशी करावी वआपली आवड कोणत्या अभ्यासक्रमात आहे हेओळखुन अभ्यासक्रमात अँडमिशन घ्यावे म्हणजे पुढील आयुष्य सुखकर होईल असे सखोल मार्गदर्शन केले .\nतसेच सभेच्या यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी नईमशेख ,शिविअ विश्वनाथ धनके ,केंद्रप्रमुख विजय ठाकूर, किशोर चौधरी व सर्व साधन व्यक्ती गट साधन केंद्र यावल यांनी उपस्थित राहून सभेला वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केले.\nसभेचे सूत्रसंचालन विजय वरटकर साधन व्यक्ती यांनी केले व आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख विजय ठाकूर यांनी केले. कार्यशाळेच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/bollywood-actor/", "date_download": "2021-06-17T02:54:42Z", "digest": "sha1:WMZGKX73O2SC5HUUHJF2YX3VQQSJVMR6", "length": 9430, "nlines": 113, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates BOLLYWOOD ACTOR Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nअभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण\nराज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे.दररोज कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतं आहे. तर, मृत्यूंच्या संख्येतही…\nज्येष्ठ अभिनेत्री शशिकला जवळकर यांचं निधन\nबॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला जवळकर यांचं आज निधन झालं.वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास…\n…म्हणून सलमानच्या डोक्यावर आहे इतक्या पैशांची उधारी\nकोट्यावधीच्या संपत्तीची मालकी असलेला अभिनेता सलमान खान हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. अनेक भुमिकांमधून त्याने…\nहाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 2 अभिनेत्रींना अटक\nमुंबई पोलिसांनी आज गोरेगावच्या एका पंचतारांकीत हॉटेल मध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. गोरेगावच्या…\nदिलखुलास – उर्मिला मातोंडकर\n#PMNarendraModiTrailer : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज\nआगमी लोकसभा निवडणुकांच्या काळात बहुप्रतिक्षित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिक रिलीज होत आहे. या सिनेमाचा…\nट्रेलरआधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार कलंकचे ‘हे’ गाणे\nनुकताच रिलीज झालेला बहुप्रतिक्षीत ‘कलंक’ सिनेमाचा टीजर प्रेक्षकांना प्रचंड आवडला. या टीजरनंतर प्रेक्षकांच्या नजरा ‘कलंक’च्या…\nबहुप्रतीक्षित ‘जंगली’ सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला\nअभिनेता विद्युत जामवालच्या बहुप्रतीक्षित जंगली सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. रिलीज झालेला ट्रेलर अॅक्शनपॅक्ड…\nअक्षय कुमारच्या ‘सुर्यवंशी’चा फर्स्ट लूक पाहिलात का \nबॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ सिनेमाची चाहत्यांमध्ये प्रंचड उत्सुकता होती. रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी या…\n#RAWTrailer: जॉन अब्राहमच्या ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर’चा ट्रेलर रिलीज\nबॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर (Raw)’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 1971…\n…म्हणून आई-वडील मधुबाला यांना घेऊन दिल्लीहून मुंबईत आले\n14 फेब्रुवारी म्हणजेच आज मुगल-ए-आझमची अनारकली मधुबाला यांचा आज 86 वा वाढदिवस आहे. योगायोग म्हणजे…\n#GlimpsesOfKesari: अक्षयच्या ‘केसरी’ची पहिली झलक पाहिलीत का \nबॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा 36 व्या शीख रेजिमेंटचे 21 सैनिक आणि 10 हजार अफगाण…\nकार्तिक म्हणतोय सैफची ‘ती’ अट पूर्ण केल्यावरच साराला डेटवर नेईन\nअभिनेत्री सारा अली खानने काही दिवसांपूर्वी अभिनेता कार्तिक आर्यनसोबत डेटवर जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती….\nमाधुरी-आमिरच्या ‘या’ सिनेमाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nबॉलिवूडमध्ये एकीकडे स्टारकिड्सच्या डेब्यूचे सत्र सुरु आहे तर दुसरीकडे सुपरहिट सिनेमांच्या रिमेकचा ट्रेंडही जोरात आहे….\n‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वा���दिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/difference-between-mens-and-womens-cricket/", "date_download": "2021-06-17T03:20:14Z", "digest": "sha1:HLZWA7AQRG7X7EKTMJBCLRUDFPSV2Q7Q", "length": 25792, "nlines": 405, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Marathi Sports News : पुरुष व महिला क्रिकेटमधील हे अंतर कोण व कसे दूर करणार?", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\nपुरुष व महिला क्रिकेटमधील हे अंतर कोण व कसे दूर करणार\nमहिलांचे क्रिकेट (Women’s Cricket) आणि पुरुषांचे क्रिकेट (Men’s Cricket) याची तुलना होऊ शकत नाही. दोघांत जमिन- अस्मानाचा फरक आहे हे मान्य आहे. पुरुषांच्या क्रिकेटसारखा पैसा व लोकप्रियता महिला क्रिकेटला नाही हेसुध्दा मान्य आहे पण पुरुषांच्या ‘सी’ ग्रेड खेळाडूला मिळणाऱ्या रकमेच्या निम्मेच रक्कम महिला क्रिकेटच्या टॉपच्या खेळाडूला मिळावी एवढाही फरक निश्चितच नाही आणि असेल तर त्याची जबाबदारी कुणाची, याचा जाब विचारण्याची वेळ आता आली आहे कारण महिला क्रिकेटचे घर हे पूर्वीसारखे वेगळे राहिलेले नाही तर ते आता एकाच छताखाली आले आहे आणि ते छत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) आहे पण जसे एका कुटुंबात मुलगा आणि मुलगी यांच्यात भेद करु नये असे म्हणतात आणि तो भेद बऱ्यापैक�� कमीसुध्दा झाला आहे. आता तेच बीसीसीआयला सांगायची वेळ आली आहे कारण उदाहरणे भरपूर आहेत.\nताजे उदाहरण बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंना दिलेल्या वार्षिक कराराचे (Annual Contract) आहे. पुरुषांमध्ये करार हे अनुक्रमे 7 कोटी, 5 कोटी, 3 कोटी आणि एक कोटी रुपयांचे दिले जातात. महिला क्रिकेटसाठी कराराच्या तीनच श्रेणी असून त्याची रक्कम अनुक्रमे 50 लाख, 30 लाख व 10 लाख रुपये आहे.\nयाच्याआधीची उदाहरणे बघायची तर पुरुष क्रिकेटपटूंच्या कोरोना चाचण्यांसाठी खास सोय, खास काळजी आणि महिला क्रिकेटपटूंना मात्र तुमची चाचणी तुम्ही स्वतःच करुन घ्या आणि रिपोर्ट सोबत बाळगा अशा सूचना, इंग्लंडला जाण्यासाठी पुरुष संघाला चार्टर्ड विमानसेवा आणि महिला संघाला मात्र साधारण विमानाने प्रवासाची सूचना अशा वावड्या उगाचच उठत नाहीत. आग लागल्याशिवाय धूर निघत नाही.\nएखादी महिला क्रिकेटपटू आई-बहिणीला कायमची मुकते पण तिच्या सांत्वनासाठी बाहेरच्या क्रिकेटपटूने आवाज उठवल्यावरच बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना वेळ मिळतो, दुःखात असलेल्या या क्रिकेटपटूला संघातून वगळण्यात येते पण तिला कळविण्याचे सौजन्य नाही, याचवेळी दुसरी एक महिला क्रिकेटपटू मात्र आईला कायमची गमावल्यावरसुध्दा दुसऱ्याच दिवशी संघासोबत बबलमध्ये दाखल होते, ज्या व्यक्तीच्या वर्तनाबद्दल गंभीर आक्षेप आणि त्यातून त्याची हकालपट्टी झालेली पण त्याचीच पुन्हा प्रशिक्षकपदी नियुक्ती असे पोषक(\nवर्ल्ड टेस्ट चॕम्पियनशीपचा (World Test Champion) अंतिम सामना 18 जूनला सुरू होणार असताना संघ बऱ्याच आधी जाहीर केला जातो आणि 16 तारखेला सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी महिलांचा संघ मात्र नंतर जाहीर होतो, पुरुष संघाचे वार्षिक करार एप्रिलच्या मध्यातच जाहिर केले जातात आणि महिलांचे करार मात्र महिनाभर उशिराने आणि तेसुध्दा दीड वर्षानंतर जाहीर केले जातात, एकीकडे एकाच वेळी पुरुषांच्या दोन- दोन संघांचे कार्यक्रम आखले जात आहेत पण महिलांना वर्ष-वर्षभर सामना खेळायला मिळत नाही, सात वर्षानंतर कसोटी सामना, दीड वर्षानंतर वन डे सामने आणि वर्षभरानंतर टी-20 सामना अशी ज्यांना संधी दिली जाते असा भेदाभेद स्पष्ट दिसतो तिथे वार्षिक करारात समानता बाळगण्याची अपेक्षाच व्यर्थ आहे.\nसतत सामने खेळत राहणाऱ्या आणि खोऱ्याने पैसे ओढून आणणाऱ्या आणि त्यायोगे बीसीसीआयला क्रिकेट जगतात सुपर पाॕवर बनवणाऱ्या पुरुष क्रिकेटपटूंना झुकते माप देण्यात काहीच गैर नाही पण महिलांनाही त्यांच्या मापाचे ते मिळावे, काटा मारुन त्यांची फसवणूक केली जाऊ नये अशी अपेक्षा बाळगणेही काही चुकीचे नाही.\nशेवटी महिला क्रिकेटपटूंना किती संधी द्यायची, कुठे खेळवायचे कुठे नाही हे ठरविणारे मंडळ आहे, महिला फारशा खेळत नाहीत त्यामुळे त्यांना बरोबरीने कमाई कशी होणार हा दावा समर्थनीय नाही. कारण त्याचे सामने, मालिका रद्द होत असतील तर त्या खेळाडू करत नाहीत.\nमहिला क्रिकेट संघ मंडळाचा खजिना भरत नसेल तर त्याची व्यावसायिकता वाढविण्याची, मार्केटींग करण्याची जबाबदारी मंडळाचीच आहे. पुरुषांच्या क्रिकेटप्रमाणेच त्याचे मार्गसुध्दा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शोधून काढले पाहिजे. दुर्देवाने आपण जिंकणार नाही, यशस्वी ठरणार नाही तोवर अधिक मानधन मागू नये अशा विचाराच्या काही महिला खेळाडू आहेत पण पुरुष संघसुध्दा नेहमीच यशस्वी ठरलाय असे झालेले नाही हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. आणि महिला क्रिकेटलाही योग्य मार्केटींग केले तर लोक येतात हे गेल्यावर्षीच्या आॕस्ट्रेलियातील विश्वचषक अंतिम सामन्याने दाखवून दिलेले आहे.\nबीसीसीआयने जे ताजे वार्षिक करार महिला क्रिकेटपटूंना दिले आहेत त्यातील खेळाडूंची संख्या 22 वरुन 19 अशी घटवली आहे. पुरुषांमध्ये बीसीसीआयने 28 खेळाडूंना करार दिलेला आहे.\nशेफाली वर्मा व पूनम राऊत यांना ‘ब’ श्रेणीत बढती देण्यात आली आहे. रिचा घोष हिला तिसऱ्या श्रेणीचा करार मिळाला आहे तर अलीकडेच आई आणि बहिणीला गमावलेल्या वेदा कृष्णमूर्तीसह एकता बिश्त, डी हेमलता व अनुजा पाटील यांना करारच देण्यात आलेला नाही.\nकसोटी, वन डे आणि टी-20 अशा तिन्ही प्रकारचे सामने खेळणाऱ्या हरमनप्रित कौर, स्मृती मानधना आणि पूनम यादव यांना वार्षिक 50 लाखांचा ‘अ’ श्रेणिचा करार देण्यात आला आहे. सप्टेंबर 2021 पर्यंतचे हे करार आहेत.\nपुरुष व महिला क्रिकेट करार\nश्रेणी—– पुरुष — महिला (रक्कम लाखात)\nए प्लस– 700 — श्रेणी नाही\nअ श्रेणी – 50 लाख रुपये\nहरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि पूनम यादव\nब श्रेणी – 30 लाख रुपये\nमिताली राज, झुलन गोस्वामी, दीप्ती शर्मा, पूनम राऊत, राजेश्वरी गायकवाड, शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, तानिया भाटिया आणि जेमिमा राॕड्रिग्ज\nक श्रेणी- 10 लाख रुपये\nमानसी जोशी, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकार, हरलीन देओल,प्रिया पुनिया आणि रिचा घोष\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleवॉचमनची लायकी नाही त्याला आमदार केला, त्रास भोगावाच लागेल; राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका\nNext article‘…तर हा संभाजी महाराज आडवा येईल ’ मराठा आरक्षणावरून संभाजीराजे कडाडले\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्य���ंना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/02/BTyuXT.html", "date_download": "2021-06-17T02:58:42Z", "digest": "sha1:DVJDAKVZKVXBUFNGMDDRZ337CBXZ4W7P", "length": 8702, "nlines": 59, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "‘समर्थवाडी’चे शिल्पकार सुमंत वासुदेव आठल्ये डॉक्टरेटने सन्मानित", "raw_content": "\nHome‘समर्थवाडी’चे शिल्पकार सुमंत वासुदेव आठल्ये डॉक्टरेटने सन्मानित\n‘समर्थवाडी’चे शिल्पकार सुमंत वासुदेव आठल्ये डॉक्टरेटने सन्मानित\n‘समर्थवाडी’चे शिल्पकार सुमंत वासुदेव आठल्ये डॉक्टरेटने सन्मानित\nविज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून स्थापना केलेल्या प्रसिद्ध समर्थवाडी या उपासना केंद्राचे शिल्पकार व संस्थापक सुमंत वासुदेव आठल्ये यांना बँकॉक येथील कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिवर्सिटीतर्फे ‘अध्यात्म’ या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले. हॉटेल बायोके स्काय बँकॉक, थायलंड येथे झालेल्या समारंभात डॉ, अनस अमातयाकुल, डॉ, मोहम्मद फहीम, डॉ. तासापोर्ण मोहम्मद, डॉ. प्रसेत सुक्सास्क्विन, श्री प्रेम सिंग गील यांच्या हस्ते ही पदवी प्रदान करण्यात आली अशी माहिती समर्थ वाडीचे ट्रस्टी प्रद्युम्न आठल्ये व डॉ. हेमंत जगताप यांनी दिली.\nया डॉक्टरेटसाठी जगभरातून साधारण २५०० प्रोफाइलचे विश्लेषण केले गेले, त्यापैकी काही निवडक जणांना डॉक्टरेटसाठी निश्चित करण्यात आले. श्री सुमंत वासुदेव आठल्ये या निवडक काही जणांपैकी एक आहेत. \"अध्यात्म\" या क्षेत्रात डॉक्टरेट प्राप्त करणारे आठल्ये हे महाराष्ट्रातील पहिलेच व्यक्तीमत्व आहे. कासगाव सारख्या दुर्गम परिसरातील वातावरणातील प्रदूषण लक्षात घेऊन विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची तसेच विविध वृक्षांची लागवड येथे केली आहे. पाण्याचे महत्त्व जाणून व येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचे महत्त्व पटविण्यासाठी प्रयत्नपूर्वक पाणी अडवा, पाणी जिरवा प्रकल्प राबवून ६०,००० घनलिटर क्षमतेचा प्रकल्प पूर्ण केला. शेततळ्यांची निर्मिती केली, सौर उर्जेची येणाऱ्या काळात गरज ओळखून सौर उर्जेवर चालणारी उपकरणे , सौर चूल यांसारखे प्रकल्प कार्यान्वित केले तसेच पवन चक्कीची उभारणी केली. तसेच परिसरातील आदिवासी साठी रोजगार उपलब्ध करून दिला याची दखल घेत आठल्ये यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. दरम्यान समर्थ वाडीची दखल शासनाने दखल घ्यावी अशी अपेक्षा स्थानिक गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://amolmd.wordpress.com/2010/11/20/%E0%A4%88-%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%8F%E0%A4%8F%E0%A4%8F%E0%A4%8Fsss/", "date_download": "2021-06-17T02:49:01Z", "digest": "sha1:GU5U5MTVK7SDQXPA55TCCCT2OMILALVH", "length": 8894, "nlines": 127, "source_domain": "amolmd.wordpress.com", "title": "ई भंगारवालेएएएएsss !! – ] अनमोल [", "raw_content": "\nवेळ सकाळी १०, office ला निघतच होतो आणि ह्या (फोटो मधल्या) इसमाचे दर्शन झाले. “भंगारवाला” असे बिरूद मिरवणारा हा, तुमच्या आमच्या\nदैनंदिन परीचयातला. विशिष्ट प्रकारे हेल देऊन(च) आपल्या आगमनाची सर्वांना तो जाणीव करून देतो. पत्रे, डबे, बाटल्या, लोखंडी वस्तू, रद्दी अशी नानाविध आभूषणे तो आपल्या रथामध्ये सामावून घेतो. काळानुरूप आता ह्याचा रथात जागा पटकावली आहे ती संगणक (computer) ह्या विजाणू उपकरणाने. खरच या IT युगात ती वेळ दूर नाही जेव्हा हा इसम त्याची आरोळी अशाप्रकारे देईल ….ई भंगारवालेएएएएsss तर हो पुढे, मी माझ्या bike ला kick मारतच होतो आणि एकदम डोक्यात त्याचा फोटो काढण्याचा विचार आला. लागलीच खिशातुन mobile काढला आणि फोटो घेण्यासाठी साठी पुढे सरसावलो.\nत्याच्याशी झालेला संवाद खालील प्रमाणे:\nमी: अरे मित्रा एक फोटो घेऊ दे\nतो: साहेब काय झालं\nमी: हे (कॉम्प्युटर) घेऊन चालायास ना, त्याचा फोटो हवे आहे\nतो: साहेब चुकलं का हे घेऊन जाणे चुकीच आहे का\nमी: (हसून) अरे बाबा त्यात चूक काही नाही मला फक्त फोटो हवा आहे.\nमी: इकडे बघू नकोस, समोर बघ…नुसता उभा नको, गाडी ढकलतोय असे दाखव\nतो: साहेब तुम्ही हा फोटो पेपरात देणार का\nतो: उद्याच्या पेपरात का\nतो: साहेब काही होणार नाही ना मला\nमी: (त्रासून) नाही रे…\nमी: (मनात) केवढे प्रश्न…देवा\n← हे वाचा… मराठीत ब्लॉग लिखाण, काही उपयुक्त सूचना\n2 thoughts on “ई भंगारवालेएएएएsss \nनोव्हेंबर 28, 2010 येथे 6:44 pm\nबिच्यार्याचे हातावरचे पोट त्याला नाही प्रसिद्धीचा सोस.\nनोव्हेंबर 20, 2010 येथे 3:39 pm\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nनविन पोस्ट ची माहीती ई-मेल द्वारे मिळवा\nखालील रकान्यात तुम्ही तुमचा ई-मेलचा पत्ता सुपुर्त करा. त्यानंतर तुमच्या ई-पत्यावर येणार्‍या मेलवरील दुव्यावर एक टिचकी मारुन तुमचे सबस्क्रिब्शन ऍक्टीव्ह करा. त्यानंतर ह्या ब्लॉगवर लिहील्या जाणार्‍या सर्व पोस्टची माहीती तुम्हाला तुमच्या ई-पत्यावर पोहोचवली जाईल.\nडिजीटल पिंपरी-चिंचवड काळाची गरज\nदाटली नीज या दिशातूनी, पाडसा निजतोस ना रे…\n‘सारथी’चे दिवस …माझ्या नजरेतून\nमहिला दिन विशेष – सुनिता देशपांडे\ngautam च्यावर प्रेम हे असे का असते…\nyogesh च्यावर माझी छकुली\nmahesh deshpande च्यावर महिला दिन विशेष – सुनिता…\nmahesh च्यावर महिला दिन विशेष – सुनिता…\nआर्चिव्ह्ज महिना निवडा डिसेंबर 2015 मार्च 2015 डिसेंबर 2013 मार्च 2013 डिसेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 जून 2012 एप्रिल 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 नोव्हेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा अनुभव आवाहन कविता कैफियत चारोळी प्रसंग प्रेरणा माहिती शायरी शुभेछा संदेश Manuscript Pics Tips Uncategorized\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/belief-in-winning-the-battle-of-corona-with-the-full-cooperation-of-the-people-chhagan-bhujbal/", "date_download": "2021-06-17T01:45:51Z", "digest": "sha1:LGYPFM6E3FOZEVVYD7UI2NFHH7MKXZIZ", "length": 11294, "nlines": 65, "source_domain": "janasthan.com", "title": "Belief in Winning The Battle of Corona : Chhagan Bhujbal", "raw_content": "\nजनतेच्या पूर्ण सहकार्याने कोरोनाची लढाई जिंकण्याचा विश्वास : ��ालकमंत्री छगन भुजबळ\nजनतेच्या पूर्ण सहकार्याने कोरोनाची लढाई जिंकण्याचा विश्वास : पालकमंत्री छगन भुजबळ\n१२ ते २३ मे दरम्यान जिल्ह्यात कडक लॉकडाऊन\nनाशिक – १५ मे पर्यंत जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या अंशत: लॉकडाऊनमुळे काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होत आहे. परंतू गेल्या तीन चार दिवसांपासून बाधितांची संख्या एका विशिष्ट मर्यादेला स्थिर झाली आहे. ही बांधितांची संख्या पुर्णत: कमी करण्यासाठी कठोर निर्णय घेवून १२ मे २०२१ रोजी दुपारी १२:०० पासून २३ मे २०२१ पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या कडक लॉकडाऊनच्या काळात जनतेच्या पूर्ण सहकार्याने कोरोना विरूद्धची जिंकण्याचा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केला आहे.\nपालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, रुग्णसंख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात १२ मेपासून १० दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात येत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतील कोरोना बाधितांच्या संख्यापेक्षा आताच्या परिस्थितीत बाधितांची संख्येत वाढ झाली आहे. यावर उपाय म्हणून राज्यात व जिल्ह्यात अंशत: कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात अनेक कारखानदार, बांधकाम व्यावसायिक यांनी तेथे काम करणाऱ्या कामगारांची तेथेच व्यवस्था करून त्यांच्या लसीकरणाची देखील सोय करण्यात यावी, असे पालकमंत्री श्री. भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी कारखान्यांचे मालक व बांधकाम व्यावसायिक यांना सूचित केले आहे.\nत्याचप्रमाणे या लॉकडाऊनच्या कालावधीत शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचे नुकसान होऊ नये आणि बाजारपेठांमध्ये गर्दी न करता त्यासाठी पर्यायी व्यवस्था करता येईल याबाबत बाजार समित्यांनी नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिल्या आहेत.\nअशंत: कडक निर्बंध लागू करण्यात आलेल्या काळात जिल्हा प्रशासनामार्फत आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. याअंतर्गत ऑक्सिजन पुरवठा, बेडस् उपलब्धता, औषधसाठा, मनुष्यबळ यासारख्या अडचणींवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत असून जिल्ह्यात सुरळीत ऑक्सिजन पुरवठ्याच्या अनुषंगाने २९ ठीकाणी ऑक्सिजन निर्मीती केंद्र येत��या महिनाभरात सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री श्री. भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ध्वनीचित्रफीतीच्या माध्यमातून दिली आहे.\nआजच्या परिस्थितीत कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस या आजाराचे प्रमाण वाढतांना दिसून येत आहे. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लहान मुलांना अधिक धोका असल्याचे वर्तविण्यात येत असल्याने त्यासाठी लहान मुलांसाठी स्वतंत्र उपचार कक्षांची निर्मीती करण्यात येत असून बालरोगतज्ज्ञांच्या बैठका घेवून नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत.\n१८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी जिल्ह्याभर नियोजन करण्यात येत आहे. परंतू लसीकरणाबाबत आदिवासी भागातील नागरिकांमध्ये काही प्रमाणात गैरसमज असल्याने आदिवासी बांधवांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. आदिवासी भागातील नागरिकांमध्ये कोरोना आजाराच्या उपचार विषयी जागृती होवून आदिवासी भागातील कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी तेथील लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री श्री. भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.\nकोरोनाला हरविण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात येत आहे. कोरोना विरुद्धची ही लढाई जिंकण्यासाठी जनतेने पूर्ण सहकार्य करून १२ मे २०२१ दुपारी १२:०० वाजेपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ध्वनीचित्रफीतीच्या माध्यमातून जनतेला केले आहे.\nराज्यातील पत्रकारांना तातडीने लस देण्यात यावी छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nनाशिक जिल्ह्यात रुग्ण संख्येत घट : आज २८३३ कोरोना मुक्त तर १८३५ नवे रुग्ण\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lions-club-pune/", "date_download": "2021-06-17T01:43:08Z", "digest": "sha1:UVF6NOJVS3GCVPGDGO7LTGLZWNBFW5ZH", "length": 3155, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lions club pune Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : तांत्रिक अडचणीनंतर कमला नेहरु रुग्णालयातील डायलिसिस सेवा पूर्ववत सुरू\nएमपीसी न्यूज- लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत पालिकेच्या सहकार्याने कमला नेहरु रुग्णालय येथे डायलिसिस केंद्र सवलतीच्या दरात शहरी गरीब रुग्णांसाठी 2015 पासून चालवले जाते. पब्लिक -प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर सेवाभावी…\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\nPimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/land-acquisition-issues/", "date_download": "2021-06-17T02:41:20Z", "digest": "sha1:S3NKTFNHOEFA5WGVUWCYFACLN6VYYHMU", "length": 3141, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "land acquisition issues Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: भूसंपादनाच्या विषयावरुन स्थायी समितीत राडा, सभाकामकाज रोखले\nएमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर, वाकड, सांगवी, चिखली, मोशी परिसरातील खासगी वाटाघाटीद्वारे भूसंपादनाच्या आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आयत्यावेळच्या प्रस्तावावरुन स्थायी समिती सभेत गदारोळ झाला. स्थायीचे सदस्य नसलेल्या भाजप नगरसेवकाने हा विषय…\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\nPimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pm-narendra-modi-responsibal/", "date_download": "2021-06-17T03:05:08Z", "digest": "sha1:H25FQL4K2CK5CSYS6V6EEU3U25C64X2Z", "length": 3272, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pm Narendra Modi Responsibal Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMumbai : कोरोनामुळे का��दा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पंतप्रधान मोदी जबाबदार : पृथ्वीराज…\nएमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असतील, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.कोरोनाच्या संकटामुळे…\nPimpri News : छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%B5-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-17T02:37:08Z", "digest": "sha1:RD4W5KMRFLDYGQ4OIQIOPH7RQJ3UPNWS", "length": 13633, "nlines": 113, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "उच्च व तंत्रशिक्षण मंत्री Archives - Majha Paper", "raw_content": "\nउच्च व तंत्रशिक्षण मंत्री\nबारावी बोर्ड निकालानंतर प्रथम वर्ष प्रवेशाचा तातडीने निर्णय घेऊ – उदय सामंत\nमुख्य, महाराष्ट्र / By माझा पेपर\nसांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 12 वी च्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 12 वी बोर्डाचे निकाल पुढील काही दिवसात …\nबारावी बोर्ड निकालानंतर प्रथम वर्ष प्रवेशाचा तातडीने निर्णय घेऊ – उदय सामंत आणखी वाचा\nनिलेश राणे यांच्या त्या गुप्त बैठकीच्या गौप्यस्फोटावर उदय सामंत यांनी सोडले मौन\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई – राज्याच्या राजकारणात माजी खासदार निलेश राणे यांनी एक ट्विट करत खळबळ उडवून दिली. निलेश राणे यांनी राज्याचे उच्च …\nनिलेश राणे यांच्या त्या गुप्त बैठकीच्या गौप्यस्फोटावर उदय सामंत यांनी सोडले मौन आणखी वाचा\nरत्नागिरीत उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट; ऑपरेशन लोटसची पुन्हा चर्चा\nमुख्य, महाराष्ट्र / By माझा पेपर\nसिंधुदुर्ग : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च ��� तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी …\nरत्नागिरीत उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट; ऑपरेशन लोटसची पुन्हा चर्चा आणखी वाचा\nउच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची १३ विद्यापीठांच्या परीक्षांसंदर्भात मोठी घोषणा\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई – नुकतेच कोरोना संदर्भातील नियम राज्य सरकारकडून लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार आज रात्रीपासून १ मे रोजी सकाळी ७ …\nउच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची १३ विद्यापीठांच्या परीक्षांसंदर्भात मोठी घोषणा आणखी वाचा\nऑफलाईनच होणार दहावी, बारावीची परीक्षा, बोर्डाचे आदेश\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये यांच्यावर परीक्षेबाबत काय निर्णय होणार याची टांगती तलवार विद्यार्थ्यांवर होती. राज्याचे उच्च …\nऑफलाईनच होणार दहावी, बारावीची परीक्षा, बोर्डाचे आदेश आणखी वाचा\nउद्या सुरू होणार नाहीत मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई : उद्या म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी राज्यातील महाविद्यालये सुरु होणार आहेत. पण उद्या मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालय सुरू होणार …\nउद्या सुरू होणार नाहीत मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये आणखी वाचा\n१५ फेब्रुवारीपासून सुरू होणार राज्यातील महाविद्यालये\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई : राज्यातील महाविद्यालये कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आली होती. पण आता तिच महाविद्यालये पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. …\n१५ फेब्रुवारीपासून सुरू होणार राज्यातील महाविद्यालये आणखी वाचा\nराज्यातील विद्यापीठे, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय 2-4 दिवसात तारीख जाहीर करू : उदय सामंत\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई : कोरोनामुळे जगासह देशाचे जनजीवन विस्कळीत झाले होते, पण आता ते हळूहळू पूर्वपदावर येत आहे. टप्प्याटप्प्याने शाळा देखील सुरु …\nराज्यातील विद्यापीठे, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय 2-4 दिवसात तारीख जाहीर करू : उदय सामंत आणखी वाचा\n…तोपर्यंत महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईनच – उदय सामंत\nपुणे, मुख्य / By माझा पेपर\nपुणे: कोरोनाची भीती जोपर्यंत सगळ्यांच्या मनातून जाऊन प्रत्यक्ष परीक्षा देण्याची मानसिकता तयार होत नाही, तोपर्यंत महाविद्यालयीन पर��क्षा या ऑनलाईन पद्धतीनेच …\n…तोपर्यंत महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईनच – उदय सामंत आणखी वाचा\nशासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई : शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण …\nशासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश आणखी वाचा\n२० जानेवारीपर्यंत घेतला जाईल राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई : राज्यातील महाविद्यालये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप बंद आहेत. शिक्षण आणि परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होत असल्या तरी प्रत्यक्षात महाविद्यालये सुरू …\n२० जानेवारीपर्यंत घेतला जाईल राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय आणखी वाचा\nविद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याचे उदय सामंत यांचे निर्देश\nमुख्य / By माझा पेपर\nमुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामगार कायद्याच्या नियमानुसार किमान वेतन देण्यात यावे, असे निर्देश उच्च …\nविद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याचे उदय सामंत यांचे निर्देश आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/kamthi-vidhan-sabha-constituency-withdrew-its-nomination-papers-of-three-independent-candidates/10072014", "date_download": "2021-06-17T03:09:33Z", "digest": "sha1:LBCFHXHU66FYORAJODBR4E45HXPKB5FJ", "length": 8125, "nlines": 59, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "कामठी विधानसभा मतदार संघ निवडणुकीत तीन अपक्ष उमेदवारांचे उमे��वारी अर्ज मागे Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nकामठी विधानसभा मतदार संघ निवडणुकीत तीन अपक्ष उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मागे\nकामठी : -आगामी 21 ऑक्टोबर ला होऊ घातलेल्या 58 कामठी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जाहीर निवडणूक कार्यक्रमानुसार काल 4 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या अंतिम मुदती पर्यंत 18 उमेदवारांनी 21 नामनिर्देशन पत्र सादर केले होते त्यातच 5 ऑक्टोबर ला निवडणूक विभागातर्फे झालेल्या अर्ज छाननीत तीन उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने 15 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले होते\nआज 7 ऑक्टोबर ला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत कांग्रेस चे कामठी तालुकाध्यक्ष पदावर असलेले अपक्ष उमेदवार नाना कंभाले यांनी कांग्रेस चे उमेदवार सुरेश भोयर यांच्या समर्थनार्थ उमेदवारी अर्ज मागे घेतले तसेच अपक्ष उमेदवार गणेश पाटील , अपक्ष उमेदवार सुलेमान अब्बास वल्द चिराग अली हैदरी या तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले यानुसार 12 उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत.\nयानुसार टेकचंद श्रावण सावरकर(भाजप), सुरेश यादवराव भोयर(कांग्रेस),प्रफुल आनंदराव मानके (बसपा),राजेश बापूराव काकडे (वंचित बहुजन आघाडी),शकीकुर रहमान अतिकुर रहमान(एमाईमआईम),गौतम नामदेव गेडाम उर्फ भन्ते धम्ममित्र (राष्ट्रीय जनसंभावना पार्टी),अशोक राजाराम रामटेके(आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया) आणि अपक्ष उमेदवारामध्ये मंगेश सुधाकर देशमुख, भीमा विकास बोरकर,, शुभम संजय बावंनगडे, ज्ञानेश्वर पन्नालाल कंभाले, रंगनाथ विट्ठल खराबे चा समावेश आहे.यानुसार 7 पक्षीय उमेदवार तर 5 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.\nअनाथ बालकांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी -जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे\nमहाविकास आघाडी सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरली-आ. डॉ. परिणय फुके यांचा आरोप\n‘मी नगरसेवक धर्मपाल मेश्राम’ पुस्तकाचे ना.नितीनजी गडकरी व देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते विमोचन\nमनपाच्या राज्य शासनाकडील प्रलंबित विषयांसाठी अधिकारी नियुक्त करा\nश्रुत पंचमी पर हुआ जिनवाणी का पूजन\nअनाथ बालकांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी -जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे\nमहाविकास आघाडी सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरली-आ. डॉ. परिणय फुके यांचा आरोप\n‘मी ��गरसेवक धर्मपाल मेश्राम’ पुस्तकाचे ना.नितीनजी गडकरी व देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते विमोचन\nमनपाच्या राज्य शासनाकडील प्रलंबित विषयांसाठी अधिकारी नियुक्त करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/education/cbse-announces-for-corona-positive-students-postpones-practical-exams-for-affected-students-428913.html", "date_download": "2021-06-17T02:07:46Z", "digest": "sha1:ADSJ4N2DX4DRM6WIMFRDDXMXQ6VIFPCX", "length": 19579, "nlines": 260, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nCBSE Board Exam 2021 : कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईची मोठी घोषणा, बाधित विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा पुढे ढकलणार\nसीबीएसईने असे म्हटले आहे की एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याला घरीच सेल्फ-आयसोलेशन करण्याचा सल्ला दिला जाईल. (CBSE announces for corona positive students, postpones practical exams for affected students)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बोर्ड परीक्षेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सीबीएसईच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूची लागण झालेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही वेळी प्रॅक्टिकल परीक्षा दिली जाऊ शकते. आता त्यांना प्रॅक्टिकल परीक्षेची चिंता करण्याची गरज नाही. सीबीएसईच्या म्हणण्यानुसार, ज्या उमेदवारांच्या चाचण्या कोरोना पॉझिटिव्ह (CBSE Practical Exam Date) आहेत, त्यांची प्रॅक्टिकल परीक्षा पुढे ढकलली जाईल आणि लेखी परीक्षा संपल्यानंतर घेण्यात येईल. तसेच, सीबीएसईने असे म्हटले आहे की एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याला घरीच सेल्फ-आयसोलेशन करण्याचा सल्ला दिला जाईल. (CBSE announces for corona positive students, postpones practical exams for affected students)\nविद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा\nएका अहवालानुसार सीबीएसई बोर्ड (CBSE Board) तर्फे या घोषणेमुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रॅक्टिकल परीक्षेच्या तारखा जवळ आल्या आणि दुसरीकडे कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत होती. त्याचबरोबर कोलकातामधील बर्‍याच शाळांमध्ये कोरोनाच्या काळातही 12 वीच्या प्रॅक्टिकल परीक्षा सुरू झाल्या आहेत, तर काही शाळा लवकरच प्रॅक्टिकल सुरू करणार आहेत.\nपरीक्षा केंद्रे बदलण्याचा पर्याय\nसीबीएसईच्या या घोषणेमुळे बर्‍याच शाळांना मोठा दिलासा मिळणार असून विद्यार्थ्यांवरील दबावही कमी होईल. नुकतीच सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र बदलण्याचा पर्याय जारी केला होता. सीबीएसईने नोटीस बजावून परीक्षा केंद्र बदलण्याची घोषणा केली. यात सीबीएसईने म्हटले होते की, कोरोना कालावधीत बरेच विद्यार्थी पालकांसह इतर शहरांमध्ये गेले आहेत. अशा परिस्थितीत ज्या विद्यार्थ्याला दहावी व बारावीच्या परीक्षेला हजेरी लावायची असेल त्यांना परीक्षा केंद्र बदलण्यासाठी पुरेशी शिथिलता मिळेल.\nपरीक्षा केंद्र कसे बदलावे\nउमेदवार कोरोना संक्रमित असल्यास किंवा कोरोनामुळे त्यांच्या शहरात नसल्यास प्रायोगिक आणि सैद्धांतिक परीक्षेचे केंद्र बदलू शकतात. यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. याशिवाय आपण आपल्याच शहरातील केंद्र बदलू इच्छित असाल तर अर्ज करू शकतात, परंतु अंतिम निर्णय सीबीएसई बोर्डाद्वारे घेतला जाईल. उमेदवारांना दोन्ही सैद्धांतिक आणि व्यावहारिक परीक्षांची केंद्रे बदलण्याची इच्छा असल्यास परीक्षा केंद्र वेगवेगळ्या शाळांमध्ये दिले जाईल. परीक्षा केंद्र बदलणार्‍या उमेदवारांचे गुण अपलोड करताना शाळेला ट्रान्सफर (T) लिहावे लागेल. सीबीएसईने सर्व संबंधित शाळांना दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेची प्रॅक्टिकल परीक्षा, अंतर्गत मूल्यांकन 1 मार्च ते 11 जून दरम्यान करण्यास सांगितले आहे. (CBSE announces for corona positive students, postpones practical exams for affected students)\nप्रधानमंत्री पीक विमा योजनेचा 52 लाख शेतकऱ्यांना फायदा, केंद्र सरकारकडून ‘या’ वर्षाची आकडेवारी जाहीर\nजुळलेल्या लग्नात नवरदेवाकडूनच विरजण, आधी नवरीवर बंधनं घातली, नंतर सासरच्या मंडळींवर गोळीबार\nनियम न पाळणे, गर्दी वाढल्यास तिसऱ्या लाटेला लवकर आमंत्रण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्र 11 hours ago\nकोरोना काळात महाविद्यालयीन फी कमी करा, 5000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या तक्रारींसह युक्रांदची मागणी\nकोरोनानंतर वास आणि चव घेण्याची क्षमता कमी झालीय मग, ‘या’ रेसिपी नक्की ट्राय कराच\nऔरंगाबादेत शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती\nAurangabad | औरंगाबादमध्ये शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्या��ी वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे2 mins ago\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nविसाव्या शतकातील बहुचर्चीत ‘सव्यसाची’ आता ऑडिओबुकमध्ये अभिनेत्री सीमा देशमुखांच्या आवाजात होणार रेकॉर्ड\nChanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\nमराठी न्यूज़ Top 9\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nLeo/Virgo Rashifal Today 17 June 2021 | गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा, अनावश्यक खर्च होऊ शकतो\nLibra/Scorpio Rashifal Today 17 June 2021 | उत्पन्नाचे स्रोत वाढतील, धनलाभही होऊ शकतो\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://yuvavarta.in/corona-services-available-in-several-hospitals-in-sangamner-taluka-learn-kovid-center-and-contact-2/", "date_download": "2021-06-17T03:05:38Z", "digest": "sha1:VL2XF5YFWC3VQSX3VVSXNUZS2QJXLJ3P", "length": 31642, "nlines": 218, "source_domain": "yuvavarta.in", "title": "रुग्णवाहिका चालकाकडून रुग्णांची लूट ; जास्त पैंशासाठी देतात थेट नकार - Daily Yuvavarta", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द प��त मिळवा\nE-Paper वाचण्यासाठी येथे Click कराE-Paper वाचण्यासाठी येथे Click करा\nसाप्ताहिक संगम संस्कृतीसाप्ताहिक संगम संस्कृती\nE-Paper वाचण्यासाठी येथे Click कराE-Paper वाचण्यासाठी येथे Click करा\nसाप्ताहिक संगम संस्कृतीसाप्ताहिक संगम संस्कृती\nकोरोना : दुसरी लाट ओसरतेय ; देशात सलग दुसऱ्या दिवशी एक लाखापेक्षा कमी रुग्णसंख्या\nनवी दिल्ली : देशातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी येताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या ही लाखाच्या...\nट्विटरला केंद्र सरकारची शेवटची ताकीद ; नव्या नियमावलींची अंमलबजावणी न झाल्यास परिणामांना तयार राहण्याचा इशारा\nवारंवार सांगून देखील योग्य ती अंमलबजावणी न केल्याबद्दल या नोटिशीमध्ये ट्विटरला समज देण्यात आली आहे. जवळपास तीन...\nदिलासादायक : देशात कोरोना लाट ओसरतेय; सलग सातव्या दिवशी तीन लाखाच्या आत रुग्ण\nनवी दिल्लीः देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळत आहेत. देशात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या नवीन रुग्णांची...\nअत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका बनल्या संतापाच्या केंद्रस्थानी ; नागरिकांना धडकी भरवतोय रुग्णवाहिकांचा आवाज\nकोरोना आणि हाॅस्पिटल हा सध्या सर्वांच्याच काळजीचा प्रश्न बनला आहे. हाॅस्पिटलमध्ये होणारी लूट व कोणाच्या आगीत तेल...\nडॉ. अमोल जंगम यांचे निधन\nअतिशय दु:खद व मनाला चटका लावणारी घटना संगमनेर (प्रतिनिधी)गेल्या एक वर्षापासूनपासून कोरोनाच्या या युद्धात...\nमहाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही\nगेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय...\nसंगमनेर मधील दुर्दैवी घटना ; मार्केट यार्डच्या वखार महामंडळाच्या गोडाऊनला भीषण आग ; संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी\nSangamner_Market_Yard_Firecatch संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणाऱ्या वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण आग लागली असून गोदामातील सर्व वस्तू...\nरुग्णवाहिका चालकाकडून रुग्णांची लूट ; जास्त पैंशासाठी देतात थेट नकार\nसंगमनेर (प्रतिनिधी)संपूर्ण मानवजातीवर कोव्हीडचे भिषण संकट आलेले असताना सामाजिक जाण व भान असलेले अनेक कार्यकर्ते आपले नातेवाईक...\nसंगमनेर तालुक्यात अनेक हॉस्पिटल मध्ये कोरोना सेवा उपलब्ध; जाणून घ्या कोविड सेंटर व संपर्क\nसंगमेनर शहर व तालुक्यात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुले वैद्यकीय सेवेला...\nमे आणि जून महिन्यात गरीबांना मोफत धान्य वाटप ; पीएम गरीब कल्याण योजने अंतर्गत केली जाणार मदत\nनवी दिल्ली : देशातील कोरोनाचे संक्रमण वाढत असताना काही राज्यांत अंशता वा पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला...\nसंगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांच्यावतीने रक्तदान शिबीर उत्साहात\nसंगमनेर (प्रतिनिधी) - कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संपूर्ण देशात रक्ताची कमतरता भासत असून रक्तदानाचे आवाहन शासनामार्फत करण्यात येत आहे....\nइंदोरीकर महाराजांना न्यायालयाचा दिलासा; खटला रद्द\nसमाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग...\nIPL 2021 : वेळापत्रक आले कोणताही संघ घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही\nमुंबई: आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलने रविवारी १४व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केली. करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असले तरी...\nकोरोनाचा उद्रेक : IPL आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह \nनवी दिल्ली: IPL 2021जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी काही दिवसांपूर्वीच मिनी लिलाव...\nनगर-औरंगाबाद रोडवर भीषण अपघातात पाच जण जागीच ठार\nअहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्यात श्री क्षेत्र देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी आराम बसच्या अपघातात पाच जण ठार...\nकोरोना : दुसरी लाट ओसरतेय ; देशात सलग दुसऱ्या दिवशी एक लाखापेक्षा कमी रुग्णसंख्या\nनवी दिल्ली : देशातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी येताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या ही लाखाच्या...\nट्विटरला केंद्र सरकारची शेवटची ताकीद ; नव्या नियमावलींची अंमलबजावणी न झाल्यास परिणामांना तयार राहण्याचा इशारा\nवारंवार सांगून देखील योग्य ती अंमलबजावणी न केल्याबद्दल या नोटिशीमध्ये ट्विटरला समज देण्यात आली आहे. जवळपास तीन...\nदिलासादायक : देशात कोरोना लाट ओसरतेय; सलग सातव्या दिवशी तीन लाखाच्या आत रुग्ण\nनवी दिल्लीः देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळत आहेत. देशात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या नवीन रुग्णांची...\nअत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका बनल्या संतापाच्या केंद्रस्थानी ; नागरिकांना धडकी भरवतोय रुग्णवाहिकांचा आवाज\nकोरोना आणि हाॅस्पिटल हा सध्या सर्वांच्याच काळजीचा प्रश्न बनला आहे. हाॅस्पिटलमध्ये होणारी लूट व कोणाच्या आगीत तेल...\nडॉ. अमोल जंगम यांचे निधन\nअतिशय दु:खद व मनाला चटका लावणारी घटना संगमनेर (प्रतिनिधी)गेल्या एक वर्षापासूनपासून कोरोनाच्या या युद्धात...\nमहाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही\nगेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय...\nसंगमनेर मधील दुर्दैवी घटना ; मार्केट यार्डच्या वखार महामंडळाच्या गोडाऊनला भीषण आग ; संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी\nSangamner_Market_Yard_Firecatch संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणाऱ्या वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण आग लागली असून गोदामातील सर्व वस्तू...\nरुग्णवाहिका चालकाकडून रुग्णांची लूट ; जास्त पैंशासाठी देतात थेट नकार\nसंगमनेर (प्रतिनिधी)संपूर्ण मानवजातीवर कोव्हीडचे भिषण संकट आलेले असताना सामाजिक जाण व भान असलेले अनेक कार्यकर्ते आपले नातेवाईक...\nसंगमनेर तालुक्यात अनेक हॉस्पिटल मध्ये कोरोना सेवा उपलब्ध; जाणून घ्या कोविड सेंटर व संपर्क\nसंगमेनर शहर व तालुक्यात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुले वैद्यकीय सेवेला...\nमे आणि जून महिन्यात गरीबांना मोफत धान्य वाटप ; पीएम गरीब कल्याण योजने अंतर्गत केली जाणार मदत\nनवी दिल्ली : देशातील कोरोनाचे संक्रमण वाढत असताना काही राज्यांत अंशता वा पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला...\nसंगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांच्यावतीने रक्तदान शिबीर उत्साहात\nसंगमनेर (प्रतिनिधी) - कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संपूर्ण देशात रक्ताची कमतरता भासत असून रक्तदानाचे आवाहन शासनामार्फत करण्यात येत आहे....\nइंदोरीकर महाराजांना न्यायालयाचा दिलासा; खटला रद्द\nसमाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वाद���्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग...\nIPL 2021 : वेळापत्रक आले कोणताही संघ घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही\nमुंबई: आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलने रविवारी १४व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केली. करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असले तरी...\nकोरोनाचा उद्रेक : IPL आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह \nनवी दिल्ली: IPL 2021जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी काही दिवसांपूर्वीच मिनी लिलाव...\nनगर-औरंगाबाद रोडवर भीषण अपघातात पाच जण जागीच ठार\nअहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्यात श्री क्षेत्र देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी आराम बसच्या अपघातात पाच जण ठार...\nरुग्णवाहिका चालकाकडून रुग्णांची लूट ; जास्त पैंशासाठी देतात थेट नकार\nसंपूर्ण मानवजातीवर कोव्हीडचे भिषण संकट आलेले असताना सामाजिक जाण व भान असलेले अनेक कार्यकर्ते आपले नातेवाईक तसेच समाजातील गरीब वंचित घटकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. तर दुसरीकडे कोवीड रुग्ण जणू सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असल्यासारखे डॉक्टर, मेडीकल चालक व आता रुग्णवाहिका चालक त्यांची आर्थिक लुटमार करत आहेत. रुग्ण सी.टी. स्कॅन साठी नेणे किंवा एका रुग्णालयातून दुसर्‍या रुग्णालयात हलविणे. रुग्णालयातून अंत्यविधीसाठी नेणे यासाठी प्रमाणापेक्षा जास्त पैसे मागून रुग्णांची अडवणूक केली जात आहे. जास्त पैसे मिळाले नाही तर थेट रुग्ण नाकारले जात आहेत. अशा अनेक तक्रारी येत असून रुग्णवाहिकांच्या या मनमानी कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.\nजिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसा मृत्यूदरही वाढत आहे. एकीकडे आपले प्रियजन सोडून जात असल्याचे दुःख सहन करत असताना दुसरीकडे मरणानंतरही त्या मयताला यातना दिल्या जात असल्याचे चित्र अनेकवेळा दिसुन येत आहे. अगोदरच कोरोना आजाराने व रुग्णालयातील उपचारामुळे रुग्ण व त्याचे नातेवाईक बेजार झाले आहेत. त्यात कमी की काय म्हणून काही रुग्णवाहिका चालकही या रुग्णांच आर्थिक पिळवणूक करत आहे. माणुसकी बाजूला ठेऊन केवळ नफाखोरी चालली आहे. शहरात रुग्ण ने आण करण्यासाठी किंवा रुग्ण थेट स्मशानभुमीत पोहचविण्यासाठी सध्या जणू या रुग्णवाहिका चालकांची ���ेस लागली आहे. अवैध वाळूच्या गाड्या जशा सुसाट वेगाने इकडून तिकडे पळत असताना तशाच वेगाने या रुग्णवाहिका पळताना दिसत आहेत.\nदरम्यान रुग्ण पॉझिटीव्ह आहे. त्यामुळे आम्हालाही भिती आहे. असे म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांना भिती दाखविली जाते. तसेच रुग्णवाहिका सॅनिटाईझ करावी लागते असे अनेक कारणे सांगून जास्त पैसे आकारले जात आहेत. केवळ सी.टी. स्कॅनला नेण्यासाठी 1 हजार ते 1200 रुपये, मृतदेह नेण्यासाठी 5 ते 6 हजार रुपये मागितले जातात. तसेच अत्यावश्यक म्हणून पुणे-नाशिक येथे रुग्ण नेण्यासाठी मनमानी पध्दतीने रुग्णवाहिका चालक पैसे घेतात.\nया रुग्णवाहिका चालकांवर सध्या कुणाचेही नियंत्रण असल्याचे दिसत नाही. रुग्णालयाचे बील भरतांना अनेक रुग्णांना नाकीनऊ येत असताना किंवा रुग्ण मृत्यू पावल्यानंतर बील भरणे, रुग्णवाहिका चालकांना अतिरिक्त पैसे देणे व स्मशानभुमीतही काही जण अंत्यविधीसाठी पैसे मागत असल्याने या संपूर्ण यंत्रणेबद्दल नागरिकांच्या मनात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. संकटकाळात किमान माणूसकी दाखवून प्रत्यक्ष मदत करता नाही आली तरी चालेल परंतू कुणाचीही लुटमार, फसवणुक करु नये अशी माफक अपेक्षा नागरिक करत आहेत.\nकोरोना महामारीत शासनाने आरोग्यसेवेला मोठ्या प्रमाणावर मोकळीक दिली आहे. नव्याने अनेक कोव्हीड सेंटर सुरु झाले आहेत. तसेच रुग्णसेवेसाठी मागेल त्या रुग्णवाहिकांना परवानगी दिली जात आहे. तर अनेक रुग्णवाहिका ह्या विनापरवाना रुग्णसेवा करत आहेत. शहरात किती रुग्णवाहिकांना परवानगी आहे. हा मोठा प्रश्‍न आहे. रुग्णवाहतुकीबरोबरच इतरही अवैध वस्तूंची ने आण होत असल्याचे कालच्या (दारु) घटनेवरुन आढळून आले. तर रुग्णांकडून प्रमाणापेक्षा जास्त पैसे उकळणार्‍या या रुग्णवाहिका चालकांना आळा घालणे गरजेचे बनले आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nपाच नंतर बंदचा निर्णय अखेर मागे : तहसील कार्यालयात व्यापार्‍यांचे ठिय्या आंदोलन; मनमानी निर्णय रद्दच्या मागणीसाठी एकवटलेल्या संगमनेरकरांचा विजय\nकाही मोजके व्यापारी आ���ि प्रशासकीय अधिकारी यांनी सर्वच संगमनेरकर नागरिकांना गृहीत धरून काल जनतेमध्ये संदेश पसरवला...\nसंगमनेरात पुन्हा निर्बंध : पाच वाजेपर्यंतच सुरु राहणार दुकाने; कोरोना नियंत्रणासाठी व्यापारी व प्रशासनाचा संयुक्त निर्णय\nसंगमनेर (प्रतिनिधी)तालुक्यात कोरोना काही प्रमाणात अटोक्यात आला असला तरी पुर्णपणे संपलेला नाही. आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी...\nदुर्दैवी : मुंबईमध्ये रहिवासी इमारत कोसळली ; अकरा जणांचा मृत्यू अनेक जखमी\nमुंबईच्या मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन...\nहॉस्पिटल व रूग्ण नातेवाईकांचे भांडण कुणाच्या हिताचे… वाणी हॉस्पिटल मधील प्रकारात चूक नेमकी कोणाची \nकोविडच्या दुसर्‍या लाटेने सर्वत्र हाहाकार उडविला. उपचारासाठी हॉस्पिटल शोधण्यापासून ते रेमडेशिवीर इंजेक्शन, ऑक्सीजन, व्हेंटिलेटर मिळविण्यासाठी लाखों...\nकोरोना : दुसरी लाट ओसरतेय ; देशात सलग दुसऱ्या दिवशी एक लाखापेक्षा कमी रुग्णसंख्या\nनवी दिल्ली : देशातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी येताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या ही लाखाच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/todays-stock-market-sensex-crosses-50000-again/", "date_download": "2021-06-17T03:09:56Z", "digest": "sha1:DDCGLEB3G26ETWMP2T4RIJKXFLJCJZWU", "length": 8161, "nlines": 82, "source_domain": "janasthan.com", "title": "Todays Stock Market : Sensex Crosses 50,000 Again", "raw_content": "\nशेअर बाजारात तेजी : सेन्सेक्स पुन्हा ५० हजार पार\nशेअर बाजारात तेजी : सेन्सेक्स पुन्हा ५० हजार पार\nजागतिक स्तरावरील सकारात्मक संकेत यांच्या आधारे सिंगापुर निफ्टी सकाळी 170 अंकांनी होते, त्याचेच पडसाद सकाळी (Todays Stock Market)भारतीय शेअर बाजारात बघायला मिळाले. सकाळी SENSEX जवळपास 400 अंकांनी सकारात्मक होता फक्त काही वेळ चढ-उतार बाजारात दिसले परंतु त्यानंतर बाजारात विविध क्षेत्रांमध्ये मागणी बघायला मिळाली.\nआजच्या सत्रात निफ्टी जवळपास 200 अंकांनी वधारले होते परंतु बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर (Todays Stock Market) बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक SENSEX तब्बल 612 अंकांनी वधारून 50193 या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी सुद्धा 185 अंकांनी वधारून 15108 ह्या पातळीवर स्थिरावला तर बारा बँकिंग शेअर्स मिळून तयार झालेला बँक निफ्ट��� 463 अंकांनी वधारून ते 33922 या पातळीवर बंद झाला.\nबाजारात येऊ घातलेले कंपन्यांचे तिमाही निकाल , करोणाची घसरती रुग्णसंख्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या चढ-उतारीचा परिणाम भारतीय शेअर बाजारात (Todays Stock Market) आपल्याला दिसत आहे.काल बाजाराला बँकिंग क्षेत्राने सांभाळले तर आज बाजारात संमिश्र विविध क्षेत्रांमध्ये मागणी बघायला मिळाली, सध्या बाजारात रिटेल गुंतवणूकदार यांची संख्या चांगल्या प्रकारे वधारली आहे त्याचाच परिणाम म्हणून NSE मध्ये होत असलेल्या टोटल टर्नओव्हरचा तब्बल 45 टक्के सौदे हे रिटेल गुंतवणूकदारांकडून होताना दिसत आहे.सध्या बाजारात गुंतवणूकदार सद्यःस्थितीचा विचार करता हे एकीकडे बहुतेक राज्यांमध्ये लोक डाउन ची परिस्थिती आहे आणि करोना आटोक्यात येईल की नाही यात शंका त्यांच्या मनात आहे त्यामुळे गुंतवणूकदार आपली गुंतवणूक डिलेव्हरीआणि ऑप्शन च्या माध्यमातून नोंदवताना दिसत आहे.\nबाजारातील गुंतवणूक तज्ञ असे सांगत आहे की, बाजारामध्ये सध्या गुंतवणुकीचे सकारात्मक वातावरण दिसत नसले तरी ज्या गुंतवणूकदारांना लांब वधीसाठी गुंतवणूक करायची असेल त्या गुंतवणूकदारांनी बाजारातील चांगल्या नफा देणाऱ्या क्षेत्रांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक ही टप्प्याटप्प्याने केलीच पाहिजे.\nNIFTY १५१०८ + १८५\nSENSEX ५०१९३ + ६१२\nआज निफ्टी वधारलेला शेअर्स (Todays Stock Market)\nआज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव (Todays Stock Market)\nयु एस डी आय एन आर $ ७३.१८००\nसोने १० ग्रॅम ४८४३७.००\nचांदी १ किलो ७३९६०.००\nNashik : १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांसाठी मनपा लस खरेदी करणार\nनाशिक जिल्ह्यात कोरोनाचे १०७३ तर शहरात ६३१ नवे रुग्ण\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/ganesh-visarjan-reason/", "date_download": "2021-06-17T01:41:57Z", "digest": "sha1:GPI4XWADZRA2RELPYVJTGLZIRKYVNHGE", "length": 8779, "nlines": 97, "source_domain": "khaasre.com", "title": "गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन का केले जाते हे माहित आहे का ? - Khaas Re", "raw_content": "\nगणपतीच्या मूर्तीचे विसर्जन का केले जाते हे माहित आहे का \n“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” म्हणत यंदा १२ सप्टेंबर रोजी आपल्या लाडक्या गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. दहा दिवस आपल्या घरात किंवा गावातील मंडळात गणपती बसवून तुम्ही त्याची पूजा केली असेल.\nदोन वेळ आरती केली असेल. सांस्कृतिक कार्यक्रम घेतले असतील. विविध उपक्रम राबवले असतील. दहा दिवस बघता बघता समोर आले. आता आपल्या लाडक्या गणरायाला भक्तिभावे निरोप देण्यासाठी आपली तयारीही सुरु झाली असेल. पण आपण आपल्या लाडक्या गणपतीचे विसर्जन का करतो माहित आहे का चला तर जाणून घेऊया…\nपुण्यातील क्रांतिकारक भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वप्रथम भारतात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला होता. दहा दिवस गणेशोत्सव आयोजित करून त्या माध्यमातून भारतीयांना एकत्र आणायचे आणि ब्रिटिश सत्तेविरोधात त्यांना जागे करायचे असा रंगारींचा विचार होता.\nत्यांची ही कल्पना बाळ गंगाधर टिळकांनाहा आवडली आणि त्यांनीही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. याचा परिणामही अगदी हवा तसाच झाला. लोक धार्मिक भावनेने ब्रिटिश सत्तेविरुद्ध एकत्र आले. स्वातंत्र्य लढ्यासाठी ही मोठी प्रेरणा ठरली.\nका केले जाते गणेश विसर्जन \nधार्मिक ग्रंथांनुसार वेद व्यासांनी गणेश चतुर्थीपासून सलग १० दिवस श्रीगणेशाला महाभारत कथा सांगितली होती. ती कथा श्रीगणेशाने अक्षरशः लिहून काढली. १० दिवसानंतर जेव्हा वेद व्यासांनी आपले डोळे उघडले, तेव्हा त्यांना आढळले की दहा दिवसांच्या अथक परिश्रमामुळे गणेशाचे तापमान खूप वाढले होते. ताबडतोब वेद ​​व्यास गणेशाला जवळच्या तलावात घेऊन गेले आणि त्याला थंड केले. म्हणूनच गणेशाची स्थापना करून चतुर्दशीला गणपतीला पाण्याने थंड केले जाते.\nपुढे याच कथेत असेही सांगितले आहे की, गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून वेद व्यासांनी गणपतीच्या शरीराला सुगंधित मातीचा लेप दिला होता. हा लेप सुकल्यानंतर गणपतीचे शरीर ताठ झाले. मातीही गळायला लागली. मग गणपतीला थंड तलावावर नेऊन पाण्यात उतरवण्यात आले.\nया दहा दिवसांदरम्यान वेद व्यासांनी गणपतीला आवडते भोजन दिले. तेव्हापासून प्रतिकात्मकरीत्या गणेशाची मूर्ती स्थापन करून दहा दिवस गणपतीला मोदकांचा प्रसाद चढवून दहा दिवसानंतर ��ाण्यात नेऊन विसर्जन करण्याची प्रथा पडली.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nतू कोणत्या वयात व्हर्जिनिटी गमावलीस चाहत्याच्या प्रश्नाला इलियानाचे सडेतोड उत्तर\nमाणसाला डास उगाच चावत नाहीत, डास चावण्यामागे असतात ही प्रमुख कारणे\nमाणसाला डास उगाच चावत नाहीत, डास चावण्यामागे असतात ही प्रमुख कारणे\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://new.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A5%A7%E0%A5%A6", "date_download": "2021-06-17T02:37:27Z", "digest": "sha1:EP4JOYEOO2HUVLZ3JX4JN77WOADIT2TA", "length": 4249, "nlines": 53, "source_domain": "new.m.wikipedia.org", "title": "अगस्ट १० - Wikipedia", "raw_content": "\nथ्व दिं ग्रेगोरियन पात्रोयागु दिं खः थ्व दिं खुनु जुगु ऐतिहासिक घटनातः थु कथलं दु:\nदंयागु ला व दिंत:\nज्यानुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nफेब्रुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ (२९) (३०)\nमार्च १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअप्रिल १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nमे १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nजुन १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलाई १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअगस्ट १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nसेप्टेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nअक्टोबर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nनोभेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १��� १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nडिसेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nविकिमिडिया मंका य् थ्व विषय नाप स्वापु दुगु मिडिया दु: 10 August\nLast edited on २७ ज्यानुवरी २०१४, at ०८:३०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/gram-panchayat-election-candidate-atmosphere-sangli-390539", "date_download": "2021-06-17T01:29:17Z", "digest": "sha1:OO42N6XYHJJ5KTPWS5RH47WLL5VR6IFX", "length": 16152, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सोळा गावांत उमेदवारांची धावपळ :कागदपत्रांसाठी होतेय दमछाक", "raw_content": "\nगावगाड्याचा मुखीया होण्याचा बहुमान मिळावा म्हणून स्थानिक पातळीवरील निवडणूक प्रतिष्ठेची केली जात आहे.\nसोळा गावांत उमेदवारांची धावपळ :कागदपत्रांसाठी होतेय दमछाक\nबोरंगाव (सांगली) : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कालावधी कमी राहिल्याने उमेदवारी अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी विसापूर (ता. तासगाव) मंडलातील धावपळ सुरू आहे. पॅनेल प्रमुखांची दमछाक होत आहे. गावावर राजकीय पकड मजबूत राहावी म्हणून राजकीय पक्ष ग्रामपंचायतीच्या निवडणुकांकडे लक्ष देतात. विसापूर मंडलात काही ग्रामपंचायती मोठ्या आहेत. तिथे सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षाची चढाओढ सुरु आहे.\nविसापूर मंडलात 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडू लागला आहे. ही रणधुमाळी महिनाभर सुरू असल्याने कडाक्‍याच्या थंडीतही राजकीय तापमान कमालीचे वाढले आहे. सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम जोराने वाजू लागले आहेत. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी धावपळ सुरू आहे. गावगाड्याचा मुखीया होण्याचा बहुमान मिळावा म्हणून स्थानिक पातळीवरील निवडणूक प्रतिष्ठेची केली जात आहे.\nहेही वाचा- गोव्यात हाऊसफुल्लची पाटी : थर्टीफस्टसाठी पर्यटक कोकणात, डिस्टन्सिंगचा फज्जा -\nविरोधक आणि सत्ताधारी यांच्यात कलगीतुरा रंगू लागला आहे. गावागावांत गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे. गावकारभारी निवडणुकीच्या कामात मश्‍गुल झालेले पहावयास मिळत आहेत.\nसरपंचपदाचे आरक्षण नंतर होणार असल्याने पॅनेल प्रमुखांना अंदाज लागत नसल्याने निवडणूक खर्चावर नियंत्रण असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत कार्यकर्त्यांचा म्हणावा तसा उत्साह दिसत नाही. काही हौशी जे होईल ते होईल या विचाराने निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत.\n लॉकडाउनमुळे अडकले 64 हजार 926 विस्थापित\nसोलापूर : देशात लॉकडाउनने राज्यात विविध जिल्ह्यांत अन्य राज्ये व जिल्ह्यांतील मजूर अडकले आहेत. त्यांच्या राहण्याची, जेवणाची अद्याप सोय करण्यात आलेली नव्हती. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सोमवारी (ता. 30) आपत्ती व्यवस्थापन समित\nआंब्याची आवक 25 टक्केच\nकोल्हापूर : आंब्याचा हंगाम सुरू होऊन एक महिना होत आला तरी अद्याप बाजारपेठेत आंब्याची आवक जेमतेमच आहे. गेल्या वर्षीपेक्षा 25 टक्केच आंबा अद्याप बाजारपेठेत आला असून भाव स्थिर असल्याने व्यापारीही हवालदिल झाले आहेत.\nशेजारील विजापूरमुळे जतला वाढला धोका\nजत : तालुक्‍याच्या सीमा लगतच असलेल्या कर्नाटकातील विजापूर मध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू तर सहा रुग्ण आढळल्याने जत तालुक्‍यात याचा धोका वाढला आहे. याचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्‍यता वर्तवली जात आहे. तालुक्‍यातील पंचाहत्तर टक्के अत्यावश्‍यक वस्तूसह इतर व्यवहार हे विजापूर येथून होतात. त्य\nशेतकरी हितविरोधी बांडगुळे आंदोलनात : सदाभाऊ खोत\nसांगली : कृषी विधेयकाविरोधातील दिल्लीतील आंदोलनात घुसलेले विरोधी पक्ष बांडगुळासारखे आहेत. ते स्वतःच्या कष्टावर जगत नाहीत. त्यांना शेतकरी आत्मनिर्भर व्हावा, असे वाटत नाही. शेतकरी गरिबीत राहिला तरच त्याच्यावर राज्य करता येईल, ही त्यांची धारणा आहे. त्याविरोधात जागृतीसाठी रयत क्रांती संघटना आण\nसांगोला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सराईत गुन्हेगारांना पकडले\nसांगोला (सोलापूर) : अंगावर सोन्याचे दागिने असलेले सावज हेरून त्यांची लुटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पकडून सांगोला पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे. उमदी येथे महिलेस लुटून पळून जाणाऱ्या कारचा पोलिसांनी सुमारे दोन तास फिल्मी स्टाइलने पाठलाग करून ग्रामस्थांच्या मदतीने तिघांपैकी महिल\nशेतकरी आत्महत्या झाल्या कमी गतवर्षीच्या तुलनेत यंदा 262 ने घटले प्रमाण\nसोलापूर : राज्यात दरवर्षी सरासरी तीन हजार शेतकरी आत्महत्या होतात. मागील वर्षी जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत दोन हजार 532 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर यंदा त्याचे प्रमाण घटले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या काळात राज्यात दोन हजार 270 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यंदा कोकणात एकही आ\nअकोला : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र येथील कमाल त���पमानात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असतानाच आता येथील बहुतांश ठिकाणांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. असे असले तरी कमाल तापमानाचा विचार करत गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील बहुतांशी जिल्हयांचे कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास न\nजिल्ह्यात वादळी पावसाची हजेरी; विदर्भासह राज्यभरात पावसाचे संकेत\nअकोला : हवामान विभागाने विदर्भासह राज्यभरात पावसाचे संकेत दिले असून, रविवारी (ता.१०) अकोल्यात वादळी पावसाने हजेरी लावली. तापमानातील चढ-उतार व वातावरण बदलाचा हा परिणाम असला तरी, हा बदल सर्वत्र असल्याने याला पूर्व मॉन्सूनची सुरुवात सुध्दा म्हणता येईल, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आह\nराज्यात अटी-शर्तीं शिवाय 'या' उद्योगांना परवानगी, 40 हजार एकर जमीन राखीव ठेवणार\nमुंबई : राज्यात नव्याने येणाऱ्या उद्योगांसाठी राज्यसरकारने 40 हजार एकर जमीन राखीव ठेवली असून ही जमीन भाडेतत्वावर उपलब्ध असेल. तसेच अटी आणि शर्थीच्या परवानगी काढण्याच्या जंजाळातून नवीन उद्योगांना सूट देण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात उद्योगांना आमंत्रण दिले. राज्य\nमहाबळेश्वरपाठोपाठ कोयनाही होणार पर्यटनाचे डेस्टिनेशन; गृहराज्यमंत्र्यांचा पुढाकार\nकऱ्हाड (जि. सातारा) : पर्यटनाबाबत सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हे एकमेकांवर अवलंबून आहेत. कोल्हापूर, सांगलीला धार्मिक, तर सातारला निसर्गपर्यटनाचा वारसा आहे. आता धार्मिक पर्यटक हे कोयनेच्या निसर्ग पर्यटनाकडे वळवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोयना पर्यटन विकसित केले जाणार आहे. गृहराज्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/luckiest-retired-ias-officer-radhyeshyam-mopalwar-gets-fourth-time-extension-from-cm-thackeray/", "date_download": "2021-06-17T03:04:09Z", "digest": "sha1:P2S464UDWIFYNYA4UPVU7RCHI532G3ZE", "length": 23617, "nlines": 178, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "फडणवीस आणि उध्दव ठाकरेंचे आवडते मोपलवार यांना चवथ्यांदा मुदतवाढ", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच ला��� आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या ��ीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nफडणवीस आणि उध्दव ठाकरेंचे आवडते मोपलवार यांना चवथ्यांदा मुदतवाढ दोन आयएएस अधिकाऱ्यांना मुदतवाढ नाकारली\nराज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची निवृत्तीनंतर एक वर्षासाठी समृध्दी महामार्गाच्या समितीवर नियुक्ती करत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे फडणवीस यांचे लाडके म्हणून मोपलवारांना ठाकरे सरकारने थेट चवथ्यांदा मुदतवाढ दिल्याने एकाबाजूला निवृत्त सनदी अधिकाऱ्यांना मुदतवाढ नाकारायची दुसऱ्याबाजूला निवृत्त मोपलवारांना चवथ्यांदा मुदतवाढ द्यायची यावरून फडणवीसांच्या काळातील लाडके मोपलवार उध्दव ठाकरे सरकारच्या काळातही लाडके कसे अशी चर्चा मंत्रालयात सुरु झाली आहे.\nयापूर्वी राज्याचे माजी मुख्य सचिव अजोय मेहता निवृत्त झाल्यानंतर त्यांना थेट आपले सल्लागार म्हणून ठाकरे सरकारने नियुक्त केले. त्यानंतर त्यांना सल्लागार पदावर पुन्हा मुदतवाढ दिली. याशिवाय मेहता यांच्याकडे सध्या रेरा प्राधिकरणाची जबाबदारी सोपविली असतानाही मंत्रालयात त्यांची सल्लागार पदी असलेले कार्यालय अद्यापही तसेच ठेवण्यात आले आहे. याशिवाय तत्कालीन मुख्य सचिव संजयकुमार यांनीही मुख्य सचिव पदी मुदतवाढ मिळावी म्हणून मागणी केली होती. परंतु त्यांना मुदतवाढ देण्यास ठाकरे सरकारने असमर्थता दर्शविली. त्यानंतर एमएमआरडीएचे आयुक्त ए.राजीव यांनीही आपल्याला किमान एक वर्षाची मुदतवाढ मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र त्यांनाही मुदतवाढ देण्यास ठाकरे सरकारने नकार दिला. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.ए.श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली.\nमोपलवार यांना फडणवीस यांनी एक वर्षाची दिलेली मुदतवाढ दिल्यानंतर ही मुदतवाढ २७ फेब्रुवारी २०१९ रोजी संपली. त्यानंतर ठाकरे सरकारने पुन्हा २८ फेब्रुवारी २०१९ ला एक वर्षाचा, तर २८ फेब्रुवारी रोजी तिसऱ्यांदा दिलेली मुद��वाढ ३१ मे २०२१ रोजी संपुष्टात आली. आता चवथ्यांदा ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत सहा महिन्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे एकाच समृध्दी महामार्गासाठी मोपलवार यांच्याशिवाय दुसरा कोणता अधिकारी समक्ष नाही का असा सवाल सार्वजनिक बांधकाम विभागात उपस्थित केला जात असून आधीच या विभागातील अनेक लायक अभियंत्यांना आणि अधिकाऱ्यांना योग्य संधी मिळत नसताना निवृत्त एकाच अधिकाऱ्यास कितीदा मुदतवाढ देणार असा खोचक सवालही काही अधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.\nफडणवीस यांच्या काळातील एका महिला आयपीएस अधिकारी आणि तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्तांमुळे महाविकास आघाडी सरकार यापूर्वीच अडचणीत आलेले असताना फडणवीसांच्या काळातील लाडक्या अधिकाऱ्यांना पुन्हा मुदतवाढ देवून स्वत:हून अडचणीत तर येत नाही ना अशी भीती मुंबईतील एका शिवसेनेच्या आमदाराने व्यक्त केली.\nPrevious मंत्री वडेट्टीवार आणि मुख्यमंत्री कार्यालयात केवळ वेळेचा अभाव\nNext मराठा आरक्षण प्रकरणी भोसले समितीने केली ही शिफारस\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ शासनाने कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने बेमुदत आंदोलन सुरु ठेवण्याचा कृती समितीचा निर्णय\nशिवकिल्यांच्या संवर्धनात खारीचा वाटा उचलायचाय मग पाठवा सूचना राज्यातील दुर्गप्रेमी, गिर्यारोहकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन\n“आयडॉलॉजीकल करोना”च्या विरोधात गांव, वार्ड तिथे संविधान घर चाळीस विचारवंतांचे एकजुटीचे आवाहन गणेश देवी,आढाव, आंबेडकर, रावसाहेब कसबे, फादर दिब्रिटो यांचा सहभाग\nप्रशांत किशोर- शरद पवार यांची भेट: नव्या निवडणूक रणनीतीची नांदी पण काहीकाळ वाट पहावी लागणार\n‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ मध्ये भाग घ्यायचाय तर मग १५ जून पर्यत अर्ज करा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती\nआरोग्य विभागाची नवी भरती: २२०० हून अधिक पदे तातडीने भरणार ग्रामीण भागातील जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nशैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी, धार्मिकस्थळांसह याबाबत जिल्हापातळीवर निर्णय ‘ब्रेकिंग द चेनसाठी बंधनांचे विविध स्तर’ संदर्भात स्पष्टीकरण\nजाणून घ्या ब्रेक दि चेनअंतर्गत कोणते जिल्हे कोणत्या गटात सरसकट शिथिलता नाही, स्थानिक प्रशासन निकषानुसार निर्णय घेणार\nBreakTheChain: सोमवारपासून पाच टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये असे निर्बंध शिथील होणार दुकांनासह करमणूक पार्क, चित्रपटगृह, जिल्हातंर्गत प्रवास सुरू सरकारकडून आदेश\nअखेर बारावीच्या परीक्षा रद्द मंत्री वडेट्टीवारांची अर्धी घोषणा उतरली सत्यात शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडून अधिकृत घोषणा\nमोदी सरकार, लसीकरण धोरणाची संपुर्ण टिपणी-कागदपत्रे सादर करा सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश\nमराठा समाजाला दिलासा: ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ मिळणार आर्थिक दृर्बल घटकांसाठीच्या आरक्षण आदेशात सुधारणा- राज्य शासनाचा शासन निर्णय जारी\nदेवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट सदिच्छा भेट घेतल्याची फडणवीसांचा खुलासा\nBreakTheChain नुसार असे राहणार जिल्हानिहाय लॉकडाऊन आणि निर्बंध शिथिल कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार\nमराठा आंदोलन: मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील एकास १५ जूनपर्यंत हजर करून घ्या एसटी महामंडळाकडून आदेश जारी\n#BreakTheChain आनंदाची बातमी: टप्प्याटप्प्याने निर्बंध उठविणार राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निर्देश\nकेंद्राच्या विरोधात WhatsApp ची दिल्ली उच्च न्यायालयात धाव गोपनियता, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याची भीती\nपदोन्नतीतील आरक्षण: न्यायालयाने दिली सरकारला दोन आठवड्यांची मुदत मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल\n#BreakTheChain अंतर्गत आता ही दुकानेही उघडी राहणार अत्यावश्यक प्रवर्गात समावेशाचे राज्य सरकारकडून आदेश जारी\nमुंबई : प्रतिनिधी १५ मे ते २० मे च्या दरम्यान झालेल्या वादळामुळे प्रभावित झालेल्या किंवा तोंडावर …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/indian-ambassador-meets-online-with-massachusetts-governor-discusses-key-areas-24354/", "date_download": "2021-06-17T02:52:31Z", "digest": "sha1:CHMOQBEHMJLOPRPDKLAIRD6WJQELKX3Q", "length": 13608, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Indian Ambassador meets online with Massachusetts Governor, discusses key areas | भारतीय राजदूतांची मॅसेच्युसेट्सच्या गव्हर्नरशी ऑनलाईन बैठक, महत्त्वाच्या क्षेत्रांबाबत चर्चा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nदेशभारतीय राजदूतांची मॅसेच्युसेट्सच्या गव्हर्नरशी ऑनलाईन बैठक, महत्त्वाच्या क्षेत्रांबाबत चर्चा\nभारतीय दूतावासानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की या चर्चेत दोन्ही देशांसाठी अर्थ, उच्च शिक्षण, आरोग्य सेवा, तंत्रज्ञान आणि नवीनता इत्यादींसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चा झाली.\nवॉशिंग्टन : अमेरिकेत भारताचे राजदूत तरनजितसिंग संधू(Taranjit Singh Sandhu) यांनी मंगळवारी मॅसेच्युसेट्सचे गव्हर्नर(Massachusetts Gover) चार्ली बेकर(Charlie baker) यांच्यासमवेत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी ऑनलाइन बैठक घेतली. भारतीय दूतावासानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की या चर्चेत दोन्ही देशांसाठी अर्थ, उच्च शिक्षण, आरोग्य सेवा, तंत्रज्ञान आण�� नवीनता इत्यादींसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चा झाली. ऑनलाइन बैठकीत संधू यांनी बाकेर यांच्या शिक्षण आणि तंत्रज्ञानातील लँडस्केपमधील अलीकडील धोरणातील घडामोडी सामायिक केल्या. कोविड -१९ पासून मुक्त झाल्यानंतर भारत-अमेरिका सहकार्य परस्पर वाढविण्याच्या क्षमता त्यांनी अधोरेखित केल्या. १८ व्या शतकापासून भारत आणि मॅसेच्युसेट्सचे हे मजबूत व्यापार आणि गुंतवणूकीचे भागीदार आहेत.\nभारत आणि मॅसेच्युसेट्सचे व्यापार २०१९ मध्ये वाढून ७२.९ दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचला. डेटामॅटिक्स, एचसीएल, इन्फोसिस, टीसीएस, सन फार्मा इत्यादी मोठ्या भारतीय कंपन्या येथे आहेत. चर्चेदरम्यान, संधू आणि बकरे यांनी इंडो-मॅसेच्युसेट्स संबंधांमध्ये भारतीय स्थलांतरितांचे महत्त्व देखील अधोरेखित केले. संधू म्हणाले की मोठ्या संख्येने भारतीय व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांनी मॅसाचुसेट्सला त्यांचे घर बनविले आहे. ते म्हणाले की ते मॅसाचुसेट्स एसटीईएम कर्मचार्‍यांचा महत्त्वाचा भाग आहेत आणि राज्याच्या नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्थेत हातभार लावत आहेत. भारतीय दूतावासाच्या निवेदनानुसार, संधू आणि बकरे यांनी परस्पर विकास आणि समृद्धीसाठी भारत-मॅसेच्युसेट्स संबंध निर्माण करण्यास सहमती दर्शविली.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/06/RLzdEL.html", "date_download": "2021-06-17T03:13:36Z", "digest": "sha1:E7FQAHWJNVKJ7QSGO76P75KBXNGNGSAV", "length": 10661, "nlines": 61, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "वाढदिवसानिमित्त १० हजार कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप", "raw_content": "\nHomeवाढदिवसानिमित्त १० हजार कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nवाढदिवसानिमित्त १० हजार कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nवाढदिवसानिमित्त १० हजार गोरगरीब कुटुंबाना अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nजिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ परिवारातर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. परंतु, सध्या महाराष्ट्र राज्याला कोरोनाच्या महाभयंकर विषाणूने विळखा घातला असून. राज्य प्रशासनाबरोबरच वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा कर्मचारी तसेच पोलीस जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. लॉकडाऊन मुळे गोरगरीब नागरिक आणि मजूर वर्ग यांचे रोजगार अभावी खाण्यापिण्याचे अतोनात हाल होत आहेत. अशा प्रसंगी, कोणत्याही प्रकारचा सोहळा साजरा न करता जिजाऊ संस्थेमार्फत एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाद्वारे शासनाला सहकार्य करण्याचा निश्चय निलेश सांबरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केला आहे.\nलॉकडाऊन मुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत होऊन जेवणाचीही भ्रांत पडली आहे. त्यामुळे भिवंडी ग्रामीण व शहरी भागातील १० हजार गोरगरीब कुटुंबाना अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी जिजाऊ संस्थेच्या ठाणे जिल्हाप्रमुख मोनिकाताई पानवे, यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते व जिजाऊ स्वयंसेवकांच्या मदतीने गावोगावी अन्नधान्य किट घरपोच वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील ५० दिवसापासून हा मदतीचा ओघ सुरू आहे. संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये १ लाख कुटुंबांना ही मदत दिली जाणार आहे. आत्तापर्यंत ७० हजारहुन अधिक कुटुंबांपर्यंत ही मदत पोहोचव���ण्यात आली आहे. भिवंडी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील जनतेला या उपक्रमाचा मोठा लाभ झाला आहे.\n\"कोरोनाचे संकट गंभीर असले तरी त्याचा सामना करण्यासाठी गोरगरिबांना आवश्यक ती मदत करणे अत्यंत गरजेचे असून अशा संकटकाळी जिजाऊ संस्था आपलं कर्तव्य बजावत असल्याने असंख्य कुटुंबाना दिलासा मिळाला आहे. यापुढेही जिजाऊ संस्था तळागाळातील गोरगरिबांच्या सेवेमध्ये उपलब्ध असेल \"असे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या ठाणे जिल्हा प्रमुख मोनिका मोहन पानवे यांनी बोलताना सांगितले.\nसंपुर्ण देशात सद्या कोरोनाने थैमान घातला असून आता शहरी भागासहित ग्रामीण भागात देखिल या विषाणुचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी शिफारस केल्याप्रमाणे होमिओपॅथिक ' अर्सेनिक अल्बम - ३०' या गोळ्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असून कोरोनाशी लढण्यास साहाय्य करते. म्हणूनच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांनी शहापुर तालुका अध्यक्ष हरेश पष्टे यांच्या मार्फत वासिंद मधील 300 कुटुंबांना अर्सेनिक अल्बम ३० यागोळ्यांचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापन���च्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/so-postmortem-of-the-body-is-not-done-after-evening/", "date_download": "2021-06-17T02:50:24Z", "digest": "sha1:LFFMJ2VLG4W354NO5WMTZPNK524PWMNP", "length": 10877, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "...म्हणून सायंकाळनंतर केलं जात नाही मृतदेहाचं पोस्टमार्टम - बहुजननामा", "raw_content": "\n…म्हणून सायंकाळनंतर केलं जात नाही मृतदेहाचं पोस्टमार्टम\nबहुजननामा ऑनलाईन – एखाद्याने आत्महत्या केली असेल, अपघातात मृत्यू झाला असेल किंवा हत्या झाली असेल तर त्याचे पोस्टमार्टम केले जाते. पण मृतदेहाचे पोस्टमार्टम सायंकाळनंतर केल जात नाही. कारण लाइटच्या प्रकाशात व्यवस्थितपणे परीक्षण करता येत नाही. कारण त्यावर कोर्टात अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. असे काही होऊ नये किंवा रिपोर्टमध्ये काहीच चूक राहू नये, म्हणून हे केले जाते.\nशवविच्छेदन म्हणजे एक प्रकारे ऑपरेशनच असते. याद्वारे मृतदेहाचे परीक्षण केल जाते. पोस्टमार्टम करून हे जाणून घेतले जाते की, व्यक्तीचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला. रिपोर्टनुसार,एखाद्याचा मृत्यू झाला तर 6 ते 10 तासांच्या आत पोस्टमार्टम करणे गरजेचे आहे. कारण उशीर झाला तर मृतदेहांमध्ये नैसर्गिक बदल होतात. तसेच सायंकाळनंतर मृतदेहाचं पोस्टमार्टम केले जात नाही, कारण लाइटच्या प्रकाशात व्यवस्थितपणे परीक्षण करता येत नाही. ट्यूबलाइट, एलईडी किंवा बल्बमध्ये जखमेचा रंग लालऐवजी जांभळा दिसतो. तर फॉरेन्सिक सायन्समध्ये या रंगाच्या जखमेचा काहीच उल्लेख नाही, असे मानले जात आहे की, जर जखमेचा रंग लालऐवजी अन्य कोणता दिसत असल्यास त्या रिपोर्टला कोर्टात आव्हान दिले जाऊ शकतो. त्यामुळे कधीही सायंकाळनंतर मृतदेहाचे पोस्टमार्टम केले जात नाही.\nTags: death in an accidentin the light of the lightLater in the eveningPostmortemsuicidethe corpseअपघातात मृत्यूआत्महत्यापोस्टमार्टममृतदेहाचंलाइटच्या प्रकाशातसायंकाळनंतर\nकेमिकल कंपनीमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू\nअजित पवारांची मोदी सरकारवर टीका, म्हणाले – ‘शेतीतील खतांच्या किमती वाढायला ‘केंद्र’च जबाबदार’\nअजित पवारांची मोदी सरकारवर टीका, म्हणाले - 'शेतीतील खतांच्या किमती वाढायला 'केंद्र'च जबाबदार'\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारा��च्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n…म्हणून सायंकाळनंतर केलं जात नाही मृतदेहाचं पोस्टमार्टम\nबनावट पॅन कार्ड, आधारकार्ड बनवून तरुणाच्या नावावर 8 फायनान्स कंपन्यांमधून घेतले कर्ज; 8 लाखाची फसवणूक\nModi Cabinet Expansion | मोदींच्या मंत्रिमंडळातून राज्यातील 2 मंत्र्यांना डच्चू ‘या’ दोघांना मिळणार संधी\nएकाच दिवशी ओपन होत आहेत तीन IPO, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या पूर्ण डिटेल्स\nKarnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक\nAjit Pawar | कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुपटीने वाढवा\nMaratha Reservation | अजित पवारांच्या वक्तव्याला संभाजीराजेंचे उत्तर; म्हणाले – ‘आधी तुम्ही सर्व एकत्र या मग मी चर्चेसाठी नक्कीच येईन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/sidbi-launches-msme-saksham-portal-for-small-entrepreneurs/", "date_download": "2021-06-17T01:22:34Z", "digest": "sha1:56ONFCCOO3ODUHPLOOG7SEKGUJVNOO2R", "length": 10703, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "छोट्या उद्योजकांसाठी SIDBI ने लॉन्च केली 'एमएसएमई सक्षम पोर्टल'", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nछोट्या उद्योजकांसाठी SIDBI ने लॉन्च केली 'एमएसएमई सक्षम पोर्टल'\nअनेक युवकांना व्यवसाय सुरू करायाची इच्छा असते पण पुरेसा पैसा आणि व्यावसायाची माहिती नसल्याने युवकांचे स्वप्न अपूर्ण राहत असते. तर काहींकडे पैसा असतो पण व्यावसायाची कल्पना नसते. व्यवसाय सुरू करण्यासाठी सकारच्या अनेक योजना असतात. पण त्या आपल्या पर्यंत पोहचत नसल्याने नव उद्योजकांना याची माहिती होत नाही. परंतु आता युवकांना शासकीय योजनांची माहिती आणि बँकेच्या सुविधा काय असतात याची कल्पना होणार आहे. भारतीय लघु उद्योग विकास बँकेने एक व्यासपीठ तयार केले आहे, ज्यातून युवकांना शासकीय योजनांची माहिती आणि बँकेच्या सुविधा याची माहिती मिळेल.\nसुक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योगांसाठी भारतीय लघु उद्योग विकास बँक (sidbi ) ने ट्रांस यूनियन सिबिलच्या सोबत एमएसएमई सक्षम पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये हे पोर्टल असणार आहे, यामुळे उद्योजकांना पोर्टलवर देण्यात आली आहे, ही माहिती त्यांना योग्य प्रकारे समजेल. या पोर्टलमध्ये छोट्या व्यावसायिकांना शासकिय योजनांची माहिती मिळेल. यासह पोर्टल उद्योजकांना बँकेत त्यांची क्रेडिट रेटिंग ठरण्यास मदत करेल. सिडबीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद मुस्तफा म्हणतात की, या पोर्टलचा उद्देश युवकांना व्यावसायासाठी प्रोत्साहित करणे आहे. आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या अंतर्गत एमएसएमईसाठी सुरू करण्यात आलेली आपातकाळीन क्रेडिट लाईन गारंटी स्कीम ही सर्वात चांगली सुविधा आहे. यात छोटे व्यावसायिकांना बँक कर्जाची सुविधा पुरवली जाते. सीआयडीबीआय (sidbi )\nच्या पोर्टल एमएसएमईएस च्या मदतीसाठी सुरु करण्यात आली आहे. यात केंद्र आणि राज्य सरकाच्या योजनांची माहिती देण्यात आली आहे. यासह व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत देखील यातून केली जाते. यासाठी इन्फोग्राफिक्स आणि व्हिडिओ उपलब्ध करण्यात आले आहेत. यामुळे छोटे व्यापारी सोप्या पद्धतीने दिलेली माहिती समजू शकतील.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/rss-sarsanghchalak-mohan-bhagwat-talking-on-corona-second-wave-in-india/", "date_download": "2021-06-17T03:21:15Z", "digest": "sha1:XR6T4RS7OO2IWAVGMAMJQMW3Q7CUI2CC", "length": 7763, "nlines": 79, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून कानपिचक्या", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nसरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून कानपिचक्या\nसरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून कानपिचक्या\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या इशाऱ्याकडे नागरिकांबरोबरच सरकारनेही दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोषारोप करण्याची ही वेळ नसल्याचे म्हटले आहे.\nपहिल्य�� लाटेनंतर सरकार, प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिक गाफील राहिल्याने सध्याची परिस्थिती उद्भवली आहे; पण सकारात्मकता, धैर्य, संघटित शक्तीने कोरोना संकटाचा मुकाबला करून आपण जगासमोर एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण ठेवू, असे आवाहन भागवत यांनी केले.\n‘डॉक्टरांनी पहिल्या लाटेनंतर इशारा देऊनही सर्वांनी पुरेशी दक्षता बाळगली नाही. त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. रोजगार, शिक्षण आणि अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे; पण घाबरण्याचे कारण नाही. वज्राप्रमाणे खंबीर राहून सकारात्मकतेने या संकटाचा मुकाबला केला पाहिजे. एकमेकांवर दोषारोप करण्याचा किंवा बोटे दाखविण्याचा हा काळ नाही’, असं मोहन भागवत म्हणाले. ‘दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनमध्ये वाईट परिस्थिती होती; पण पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या कार्यालयात एक प्रबोधन वाक्य लिहिले होते- ‘निराशावादी विचारांना आणि पराभवाच्या शक्यतांना येथे थारा नाही’ असा आशय त्यातून व्यक्त होत होता, असे भागवत यांनी नमूद केले.\nतसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल बोलताना भागवत यांनी, ‘आपण घाबरत आहोत का तिसरी लाट आलीच तर लाटा आदळणाऱ्या एखाद्या खडकासारखे आपण सज्ज असले पाहिजे’, असे म्हटले आहे.\nPrevious देशातील कोरोनाची स्थिती चिंताजनक\nNext तौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार\n‘भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू’\n‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\n‘भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू’\n‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त व��धानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/3001", "date_download": "2021-06-17T01:34:39Z", "digest": "sha1:32W7GMOHXZW2CHLJZC3MPV3HG427GZ3E", "length": 8530, "nlines": 216, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "तीन मुले | तीन मुले 98| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n ते बघ आई बाबांचे गलबत. आली लाट. बाबा, बाबा. अरे, कोठे आहे गलबत कोठे आहेत बाबा ते बघ, आई, ते बघ, लाटांतून हसत वर येत आहेत. खाऊ हातात आहे, चित्राचे पुस्तक आहे. ओहो, आले बाबा आले.’\nवातात असे तो काही बोले. मधुरी दु:खाने सारे ऐके.\nएके दिवशी बुधा एका वैद्याला घेऊन आला. मधुरी चपापली. तिने बसायला घातले.\n‘मधुरी, वैद्याला घेऊन आलो आहे.’ बुधा म्हणाला.\n‘तुला कोणी सांगितले सोन्या आजारी आहे म्हणून\nवैद्यबोवांनी परीक्षा केली. नाडी तपासली. जीभ पाहिली. डोळे पाहिले.\n‘लक्षण बरी आहेत. नाडी चांगली आहे. मात्र मुळी उठू द्यायचे नाही.’\n‘ताक द्यायचे. गोड अदमुरे ताक.’\n‘मी पुडया पाठवीन. त्या मधातून द्या. चाटवा.’\nवैद्य निघून गेले. बुधा तेथेच बसला होता. तो गंभीर होता. मुका होता. सोन्याचा हात हातात घेऊन बसला होता.\n‘तू एकटी किती जाग्रणे करणार दिवस, रात्र किती शुश्रूषा करणार\n‘आजीबाईलाही सध्या बरे नाही. नाहीतर म्हतारी आली असती. ती एक आमचा आधार. आकाशच आता फाटले आहे.’\n‘मी नाही का आधार मी नाही का आकाशाला थोडे ठिगळ लावणार मी नाही का आकाशाला थोडे ठिगळ लावणार मी नाही का तुझा कोणी मी नाही का तुझा कोणी मी आज आलो म्हणून का तुला वाईट वाटले मी आज आलो म्हणून का तुला वाईट वाटले\n‘बुधा, सांगायची काय जरुरी मला काय वाटले असेल ते तुला नाही का कळत मला काय वाटले असेल ते तुला नाही का कळत न बोलता नाही का कळत न बोलता नाही का कळत\n‘मी येऊ का पहारा करायला रात्री जागायला नाही तर तुझे आणखी आंथरूण घालावे लागले. तू नाही आजारी पडता कामा.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/land-owner/", "date_download": "2021-06-17T03:04:32Z", "digest": "sha1:33JVDM6IXAYLCRUQWVZE7TFPZ3W57UXN", "length": 3084, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Land owner Archives - MPCNEWS", "raw_content": "\nDehuroad : अतिक्रमण करून जागा मालकाला जागेत येण्यास मज्जाव\nएमपीसी न्यूज - जागेवर अतिक्रमण केले. त्यानंतर अतिक्रमण केलेल��या जागामालकाला त्याच्याच जागेत येण्यास मज्जाव केला. याबाबत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 22 जुलै रोजी रावेत येथे घडली.अतिश मोहन भालसिंग आणि त्याच्या दोन…\nPimpri News : छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://new.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A5%A7%E0%A5%A8", "date_download": "2021-06-17T01:20:59Z", "digest": "sha1:LGKWSKVFCOMIWKHMGC4V3YPO7EP5GHS6", "length": 13714, "nlines": 152, "source_domain": "new.m.wikipedia.org", "title": "अगस्ट १२ - Wikipedia", "raw_content": "\nथ्व दिं ग्रेगोरियन पात्रोयागु दिं खः थ्व दिं खुनु जुगु ऐतिहासिक घटनातः थु कथलं दु:\n१५०३ - क्रिस्टियन ३ डेनमार्क व नर्वेया (मदुगु १५५९)\n१५६६ - इन्फ्यान्टा इजाबेला क्लारा युजेनिया स्पेनमि (मदुगु १६३३)\n१६०४ - तोकोगुवा इमित्सु, जापानी शोगन (मदुगु १६५१)\n१६२९ - जार अलेक्सी १ रसियामि (मदुगु १६७६)\n१६४३ - जुजु अफोन्सो ६ पोर्चुगलमि (मदुगु १६८३)\n१६४४ - हेइन्रिच इग्नाज बाइबर, बोहेमियन कम्पोजर (मदुगु १७०४)\n१६४७ - योहान हेइन्रिक एकर, जर्मन च्वमि (मदुगु १७१९)\n१६८६ - जोह्न बाल्गै, अंग्रेजी दार्शनिक (मदुगु १७४८)\n१६९६ - मौरिस ग्रीन (कम्पोजर), अंग्रेजी कम्पोजर (मदुगु १७५५)\n१७२० - कोन्राड एक्होफ, जर्मन कलाकार (मदुगु १७७८)\n१७६२ - जुजु ज्योर्ज ४ संयुक्त अधिराज्यमि (मदुगु १८३०)\n१७७४ - रोबर्ट साउथे, अंग्रेजी चिनाखँमि व जीवनी च्वमि (मदुगु १८४३)\n१८३१ - हेलेना ब्लाभात्स्की, युक्रेनय् बुम्ह च्वमि (मदुगु १८९१)\n१८५६ - \"डायमन्ड जिम\" ब्र्याडी, अमेरिकन फाइन्यान्सियर (मदुगु १९१७)\n१८५९ - क्याथरिन ली बेट्स, अमेरिकन चिनाखँमि (मदुगु १९२९)\n१८६६ - यासिन्तो बेनाभेन्ते, स्पेनी च्वमि, नोबेल सिरपा त्यामि (मदुगु १९५४)\n१८६७ - एदिथ ह्यामिल्टन, जर्मन क्लासिसिस्ट (मदुगु १९६३)\n१८७६ - मेरी रोबर्ट्स रिनेहार्ट, अमेरिकन च्वमि (मदुगु १९५८)\n१८८० - र्‍याड्क्लीफ हल, बेलायती च्वमि (मदुगु १९४३)\n���८८० - क्रिस्टी म्याथ्युसन, अमेरिकन बेसबल कासामि (मदुगु १९२५)\n१८८१ - सेसिल बी. देमिल, अमेरिकन निर्देशक (मदुगु १९५९)\n१८९२ - Alfred Lunt, अमेरिकन कलाकार (मदुगु १९७७)\n१९०६ - Tedd Pierce, अमेरिकन animator (मदुगु १९७२)\n१९०७ - Joe Besser, अमेरिकन कलाकार and comedian (मदुगु १९८८)\n१९१० - Jane Wyatt, अमेरिकन actress (मदुगु २००६)\n१९११ - Cantinflas, Mexican कलाकार (मदुगु १९९३)\n१९१४ - गर्ड बुच्डाल, जर्मन दार्शनिक (मदुगु २००१)\n१९१९ - विक्रम सरभाइ, भारतीय भौतिकशास्त्री (मदुगु १९७१)\n१९२४ - मोहम्मद जिया-उल-हक, पाकिस्तानया नेता (मदुगु १९८८)\n१९२५ - George Wetherill, अमेरिकन वैज्ञानिक (मदुगु २००६)\n१९२६ - John Derek, अमेरिकन कलाकार (मदुगु १९९८)\n१९२६ - Joe Jones, अमेरिकन R&B singer (मदुगु २००५)\n१९२६ - Wallace Markfield, अमेरिकन च्वमि (मदुगु २००२)\n१९२७ - Porter Wagoner, अमेरिकन मेहालामि\n१९२८ - Charles Blackman, अस्ट्रेलियन कलाकार\n१९२९ - Buck Owens, अमेरिकन singer (मदुगु २००६)\n१९३५ - John Cazale, Italian-अमेरिकन कलाकार (मदुगु १९७८)\n१९३९ - George Hamilton, अमेरिकन कलाकार\n१९४९ - मार्क नफ्लर, बेलायती गिटारिस्ट (डायर स्ट्रेट्स)\n१९५० - Jim Beaver, अमेरिकन कलाकार व च्वमि\n१९५४ - Sam J. Jones, अमेरिकन कलाकार\n१९६५ - Peter Krause, अमेरिकन कलाकार\n१९६८ - Andras Jones, अमेरिकन कलाकार\n१९७५ - Casey Affleck, अमेरिकन कलाकार\nदंयागु ला व दिंत:\nज्यानुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nफेब्रुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ (२९) (३०)\nमार्च १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअप्रिल १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nमे १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nजुन १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलाई १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअगस्ट १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nसेप्टेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nअक्टोबर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nनोभेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nडिसेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nविकिमिड��या मंका य् थ्व विषय नाप स्वापु दुगु मिडिया दु: 12 August\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://new.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8_%E0%A5%AF", "date_download": "2021-06-17T02:28:07Z", "digest": "sha1:K4WJXGUPXVV2Z64GQJREUGVH752NTDJD", "length": 4177, "nlines": 53, "source_domain": "new.m.wikipedia.org", "title": "जुन ९ - Wikipedia", "raw_content": "\nथ्व दिं ग्रेगोरियन पात्रोयागु दिं खः थ्व दिं खुनु जुगु ऐतिहासिक घटनातः थु कथलं दु:\nदंयागु ला व दिंत:\nज्यानुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nफेब्रुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ (२९) (३०)\nमार्च १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअप्रिल १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nमे १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nजुन १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलाई १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअगस्ट १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nसेप्टेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nअक्टोबर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nनोभेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nडिसेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nविकिमिडिया मंका य् थ्व विषय नाप स्वापु दुगु मिडिया दु: 9 June\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://wd-mr.wikideck.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80:Community%20Portal", "date_download": "2021-06-17T03:13:51Z", "digest": "sha1:IYI2IKPULEPYJO7VX5ODZDHKV6SFK2PX", "length": 28618, "nlines": 443, "source_domain": "wd-mr.wikideck.com", "title": "विक्शनरी:Community Portal - Marathi Wiktionary", "raw_content": "\nnorsk nynorsk (नॉर्वेजियन न्योर्स्क)\nकॉशुर / کٲشُر (काश्मीरी)\nnorsk nynorsk (नॉर्वेजियन न्योर्स्क)\nकॉशुर / کٲشُر (काश्मीरी)\n२ करणे योग्य यादी\nविक्शनरीनगरीत आपले सहर्ष स्वागत आहे*कृपया, आपण इथे संदेश लिहू शकता.चर्चा पानावर विक्शनरीनगरी पानातील माहिती संदर्भातच लिहावे. आपली इतर मते विक्शनरी:चावडी येथे मांडावीत.\nमराठी विक्शनरी अद्यापि बाल्यावस्थेत, खरे म्हणजे अर्भकावस्थेत, आहे. आंतरजालाच्या अफाट व��श्वात उपलब्ध असलेली माहिती आणि ज्ञान ह्यांच्या मानाने सद्याच्या मराठी विकिपीडियामधली माहिती आणि ज्ञान केवळ कणमात्र आहेत. पण हेही खरे की आंतरजालाद्वारे भारतीय भाषांमध्ये माहिती आणि ज्ञान पोचवण्याच्या प्रयत्नांत मराठी विक्शनरी खचितच महत्वाची भूमिका पार पाडत आहे.\nविक्शनरीची व्याप्ती वाढविण्याकरता वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या जाणकार मंडळींच्या मदतीची नितांत गरज आहे. तुम्ही ह्या कामात मदत कराल अशी आम्ही आशा करतो. पुढे वाचा, चर्चा करा, ई मेल यादी\nविक्शनरी प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll\nमी (User:Mahitgar) मराठी विक्शनरीचा Administrator होवू इच्छितो. मी गेले काही महिने येथे नवीन लेख लिहिण्याचा, असलेले लेख संपादित करण्याचा व मराठी विकिपीडिया आणि विक्शनरी अधिकाधिक सुसंबद्ध करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे.\nमी मराठी भाषेचे व्याकरण या विषयाबाबतीत मराठी विकिपीडियावर भर घातली आहेच .येत्या काळात मराठी विकिपीडियास लागणाऱ्या भाषांतरांच्या संदर्भात विक्शनरीच्या सहकार्याची मोठी गरज भासणार आहे. यासंदर्भात माझ्याकडे पुरेशी पुस्तक स्वरूपात संसाधनेही उपलब्ध आहेत.\nमी मराठी विकिपीडियावर १००० पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.माझे मराठी विकिपीडियावरील योगदान(My contributions on Marathi Wikipedia)\nAdministrator rights मिळाल्यास हे काम अधिक सुकर होईल. विकिपीडियाच्या नियमांनुसार मी विकि stewardsना माझी विनंती http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_permissions येथे करणार आहे. आता फक्त आपली (विकिपिडीयन्सची) संमती मिळवायची आहे. तरी आपले मी Administrator होण्या बद्दलचे मत (होय/नाही) व त्याची कारणे दिल्यास माझ्या विनंतीवर stewards विचार करून होय/नाही उत्तर देतील.\nआशा आहे आपण लवकरच आपले मत Wiktionary:कौलयेथेच खाली stewards सोयी करिता इंग्रजीत नोंदवावे ही विनंती. क.लो.अ.\nमराठी विकिपीडिया अद्यापि बाल्यावस्थेत, खरे म्हणजे अर्भकावस्थेत, आहे. आंतरजालाच्या अफाट विश्वात उपलब्ध असलेली माहिती आणि ज्ञान ह्यांच्या मानाने सद्यःच्या मराठी विकिपीडियामधली माहिती आणि ज्ञान केवळ कणमात्र आहेत. पण हेही खरे की आंतरजालाद्वारे भारतीय भाषांमध्ये माहिती आणि ज्ञान पोचवण्याच्या प्रयत्नांत मराठी विकिपीडिया खचितच महत्वाची भूमिका पार पाडत आहे.\nविकिपीडियाची व्याप्ती वाढविण्याकरता वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या जाणकार मंडळींच्या मदतीची नितांत गरज आहे. तुम्ही ��्या कामात मदत कराल अशी आम्ही आशा करतो.\nहा/हे विक्शनरी पान किंवा विभाग सध्या विस्तारला / बदलला जात आहे.\nतरीही, आपण या प्रक्रियेस संपादन करुन मदत करू शकता. जर आपणास हा संदेश कोणी लिहिला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास कृपया या पानाचा इतिहास पहा. जर हे पान संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाका.\n'कोण कोण आलंय' हे कळावे म्हणून ही यादी आहे.या यादीतील् येतानाची नोंद करणे व जाताना नोंद वगळणे स्वतःची स्वतः करावयाची असल्यामुळे यादी अद्ययावत असेलच असे नाही. २ तासापेक्षा अधिक काळात संपादन न केलेल्या सद्स्याची नोंद वगळून यादी सतत अद्ययावत ठेवण्यास मदत करा.\nSr.No. मी आलोय ~~~~ माझे योगदान माझ्या चर्चा आज प्रकल्पात /वर्गीकरणात काम करण्याचा मानस आहे (Optional)\n२ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n३ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n४ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n५ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n६ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n७ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n८ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n९ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n१० Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n\"Ravikiran jadhav (चर्चा) १७:२२, २५ फेब्रुवारी २०१८ (UTC)\"\nतुम्ही मुख्यत्वे तीन प्रकारांनी मदत करू शकता\n१. माहिती आणि ज्ञान पुरवणे हे कोणत्याही ज्ञानकोशाचे उद्दिष्ट असते. तुमच्या क्षेत्रातले ज्ञान ह्या ज्ञानकोशाद्वारे तुम्ही लोकांना उपलब्ध करू शकता.\n२.इंग्लिश आणि इतरही भाषांमधली विविध क्षेत्रांतली माहिती मराठीत भाषांतरित करून ह्या मराठी ज्ञानकोशात तुम्ही भर घालू शकता.\n३. इतर लेखकांनी पुरवलेल्या माहितीत लहानमोठ्या चुका तुम्हाला आढळल्या तर त्या चुका तुम्ही दूर करू शकता. (अर्थात विकीच्या सर्वसाधारण तत्त्वांना धरून)\nमराठी विकिपीडियातील वाचनीय लेखांची सूची\nमराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजीराजे भोसले, पु. ल. देशपांडे\nसंगणक टंक, ऑपरेटिंग सिस्टिम, मायक्रोसॉफ्ट विंडोज, लिनक्स\nमहाराष्ट्र पर्यटन, भारत पर्यटन\n\"विकि महाराष्ट्र अभिमान गौरव निशाण\" मराठी विकिपीडिया वरील उत्कृष्ट योगदानाबद्दल , मराठी विकिपीडियाच्या तिसऱ्या वर्धापन दिनी देण्यात येत आहे. - Ganeshk (talk) 01:04, 25 September 2006 (UTC)\nमराठी विकिपीडिया प्रकल्प पाने\nविकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nमराठी विक्शनरीच्या प्रथमिकता :\nविक्शनरी: आदर्श मांडणी क्रम\nमराठी विकिपीडिया वरील उपयूक्त साहाय्य पानांची विक्शन्रीवर नक्कल पाने उतरवून त्यांचे विक्शनरीकरण करणे.\nश्री कोल्हापुरींनी सुचवल्या प्रमाणे , विकिपीडीयावरील कॉमन संचिकेचे मराठीकरण पूर्ण करणे‍. ज्यामुळे मराठी विक्शनरीचे मराठीकरण आपोआप पूर्ण होईल.\nमुखपृष्ठ धूळपाटी पानावर मराठी विकिपीडियाच्या तूलनेत तसेच इंग्रजी विक्श्नरीच्या तूलनेत चर्चा करणे.\nइंग्रजी विकिपिडीया प्रमाणे मराठी विकिपीडियाच्या 'अलीकडिल बदल' विशेषपृष्ठात विक्शन्रीच्या 'अलिकडील बदलचा' दुवा देणे.\nWikipedia वर शोध कसा घ्यावा\nविकिपीडिया:नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nविकिपीडिआ वर शोध कसा घ्यावा\nइंग्रजी विकिपीडियातून भाषांतर करण्या योग्य लेख\nमराठी विकिपीडिया संबधीत वाचनीय लेखांची सूची\nहा लेख अपूर्ण आहे, तो तुम्ही वाढवत रहावेत.\nया व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे\nइस सदस्य की मातृभाषा हिन्दी है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/kangana-ranut-tested-corona-positive/", "date_download": "2021-06-17T03:11:57Z", "digest": "sha1:UTJLUQNQW3E2OFOPE2KOKPH3NVACKVGO", "length": 16085, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "कंगना रणौतला कोरोनाची लागण ; स्वत: दिली माहिती - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\nकंगना रणौतला कोरोनाची लागण ; स्वत: दिली माहिती\nमुंबई : अभिनेत्री कंगना रणौत(kangana-ranut) देखील कोरोना पॉझिटिव्ह(Corona Positive) आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री कंगना रणौतने याबाबत स्वत: माहिती दिली आहे.\nकंगनाने करोना झाल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. स्वत:चा फोटो शेअर करत तिने ‘गेल्या काही दिवसांपासून माझ्या डोळ्यांची जळजळ होत होती आणि मला अशक्तपणा जाणवत होता. मी हिमाचलला जाण्याचा विचार करत होते म्हणून काल करोना चाच��ी करुन घेतली. आज सकाळी माझ्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.\nयापूर्वी अभिनेत्री आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, विक्रांत मेसी, कार्तिक आर्यन आणि इतर काही कलाकरांना करोना झाला होता. आता त्यांच्या पाठोपाठ अभिनेत्री कंगना रणौतला देखील कोरोना झाल्याचे समोर आले आहे.\nDisclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleवजनदार मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यासोबत इतर जिल्ह्यांचाही विचार करावा – देवेंद्र फडणवीस\nNext articleआवताडेंच्या विजयासाठी शिवसेनेचे अदृश्य हात, जिल्हाप्रमुखाने बांधले होते ‘समर्थ बंधन’\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्���ा विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/12/blog-post_493.html", "date_download": "2021-06-17T01:57:49Z", "digest": "sha1:RMNCNS2AMPRPPUESCSBVEGM4MNCC5WL6", "length": 8115, "nlines": 59, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "आदर्श आचारसंहिता सुरू असताना ग्रामीण भागात आर्थिक जनगणना", "raw_content": "\nHome आदर्श आचारसंहिता सुरू असताना ग्रामीण भागात आर्थिक जनगणना\nआदर्श आचारसंहिता सुरू असताना ग्रामीण भागात आर्थिक जनगणना\nकेंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयातर्फे सुरू असलेल्या सातव्या जनगणनेला नागरिकांचा अल्प प्रतिसाद, स्वयंसेवकांना होणारा विरोध व सध्याचे करोनाचे संकट या कारणांमुळे रखडली होती. ती गणना ग्रामपंचायतची आदर्श आचारसंहिता सुरू असताना ग्रामीण भागात ही जनगणना कशी केली जात आहे, याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सातव्या आर्थिक जनगणनेचे काम कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) ई-गव्हर्नन्सकडे देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच ही गणना पेपरलेस पद्धतीचे करण्यात येणार होती.\nमात्र सुरुवातीपासूनच या आर्थिक जनगणनेला विविध समस्यांनी ग्रासले आहे. देशभर लागू झालेल्या संचारबंदीमुळे हे काम ठप्प असल्याचे सांगितले गेले. तरी 'सीएससी'ला पूर्वीपासूनच जाणवत असलेल्या स्वयंसेवकांच्या तुटवड्यामुळे कामाने प्रत्यक्षात वेग पकडला नाही. केंद्र सरकारतर्फे या कामासाठी सहा महिन्यांची मुदत 'सीएससी'ला देण्यात आली होती. मात्र महाराष्ट्रासोबत बहुतांश राज्यातील गणना स्वयंसेवकांच्या कमतरतेमुळे यापूर्वीच ठप्प झाली होती. तरी देखील सीएससी मार्फत करण्याचा केंद्र सरकारने अट्टाहास सुरू आहे.\nशासना��े ठरवून दिलेल्या मुदतीत आर्थिक गणना पूर्ण झाली नाही. मात्र मनुष्यबळ नसलेल्या सीएससी मार्फत ही गणना होत आहे, राज्यस्तरावर याचा प्रचार, प्रसार नसल्याने गावात थेट गणना सहाय्यक जात असल्याने संभ्रम पसरत आहे. त्यात आचारसंहिता असताना ही गणना कशी सुरू आहे असा सवाल वंचीत बहूजन आघाडीचे राज्य प्रवक्ता तथा युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी उपस्थित केला आहे.याबाबत सरकारने खुलासा करावा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_416.html", "date_download": "2021-06-17T01:33:03Z", "digest": "sha1:R227CYYJLFCTNJ4SX5E55SJQ73C4OGX6", "length": 12135, "nlines": 83, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "शासनाने मंजूर केलेल्या केडीएमसीत नव्या सेवा भरती नियमावली व आकृती बंध मधील अन्यायकारक त्रुटीचा शासनाने पुनर्विचार करण्यासाठी भाजपा आमदारांचे आयुक्तांकडे साकडे - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / कल्याण / शासनाने मंजूर केलेल्या केडीएमसीत नव्या सेवा भरती नियमावली व आकृती बंध मधील अन्यायकारक त्रुटीचा शासनाने पुनर्विचार करण्यासाठी भाजपा आमदा��ांचे आयुक्तांकडे साकडे\nशासनाने मंजूर केलेल्या केडीएमसीत नव्या सेवा भरती नियमावली व आकृती बंध मधील अन्यायकारक त्रुटीचा शासनाने पुनर्विचार करण्यासाठी भाजपा आमदारांचे आयुक्तांकडे साकडे\nकल्याण , कुणाल म्हात्रे : शासनाने नुकताच मंजूर केलेल्या कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील नव्या नोकर भरती नियमावली व आकृती बंधा मुळे पालिकेच्या काही कर्मचाऱयांना त्याचा लाभ होणार आहे तर काहींवर अन्याय होणार असल्याने तसेच या आकृती बंधात पालिकेत समाविष्ठ केलेल्या २७ गावातील शेकडो भूमीपुत्रावर विचार न करता त्यांना डावलले गेले आल्याने त्याच्यावर होणाऱ्या अन्याया बाबत भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी पालिका आयुक्तांशी भेट घेत नव्या सेवा भरती नियमावली व आकृती बंध मधील अन्यायकारक त्रुटीचा शासनाने पुनर्विचार करण्यासाठी आयुक्तांकडे साकडे घातले.\nकल्याण डोंबिवली महानगर पालिकेसाठी शासनाने नुकताच नवीन सेवा भरती नियमावली व आकृती बंध मंजूर केला आहे या आकृती बंधा मुळे काही कामगार वर्गावर अन्याय होणार असून त्यांना सेवा निवृत्ती पर्यत पदोन्नती मिळणार नसल्याने या आकृती बंधातील अनेक त्रुटी बाबत भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी पालिकेतील भाजपाचे माजी नगरसेवक राहुल दामले,विकास म्हात्रे व अन्या माजी पदाधिकारी यांचा समवेत भाजपा शिष्ठमंडळाने पालिका आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी याच्यांची भेट घेतली व नवीन सेवा भरती नियमावली व आकृती बंध यातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या.\nआयुक्तांनी ही आमदारांनी केलेल्या सूचना गांभियाने लक्षात घेऊन फार मोठी असणारी आकृती बंद असल्यामुळे आपण सांगितलेल्या सूचनांचा विचार करून आणि येणाऱ्या काळात आवश्यक नुसार बदल करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.\nशासनाने मंजूर केलेल्या केडीएमसीत नव्या सेवा भरती नियमावली व आकृती बंध मधील अन्यायकारक त्रुटीचा शासनाने पुनर्विचार करण्यासाठी भाजपा आमदारांचे आयुक्तांकडे साकडे Reviewed by News1 Marathi on June 08, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परि���देच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%93%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87/", "date_download": "2021-06-17T02:14:13Z", "digest": "sha1:FTJFYAWVMF4HLDOAIAT5GS34FL2UOF2Z", "length": 7279, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "ओसवाल बंधू समाज संस्थे Archives - बहुजननामा", "raw_content": "\nTag: ओसवाल बंधू समाज संस्थे\nपुण्यात गरजुंसाठी फक्त 10 रुपयात भोजन थाळी, जाणून घ्या कुठं\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुण्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कालपासून सरकारने कठोर निर्बंध लागू केले ...\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणा��ा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nपुण्यात गरजुंसाठी फक्त 10 रुपयात भोजन थाळी, जाणून घ्या कुठं\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement\nAjit Pawar | स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार, पण…’, नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावर अजित पवारांचं ‘रोखठोक’ विधान\nराज्यातील पोलीस पाटलांसाठी दिलासादायक बातमी मानधनात होणार वाढ; मंत्रिमंडळ उपसमितीस प्रस्ताव सादर\nतुमच्या सोबत सुद्धा झाला आहे ‘फ्रॉड’ तर ‘इथं’ करा तक्रार, पूर्ण पैसे मिळतील परत; जाणून घ्या कसे\nऔरंगाबादमध्ये वीज कोसळून युवतीचा दुर्देवी मृत्यू, 1 जण गंभीर जखमी\nUddhav Thackeray and Sharad Pawar | ‘महाराष्ट्र आत्मनिर्भर व्हावा ही मुख्यमंत्री, शरद पवारांची इच्छा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/06/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%82-%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%82.html", "date_download": "2021-06-17T03:16:08Z", "digest": "sha1:W4EKEBTZCMIBYCRMJ35LMPZPTVE72CXV", "length": 11853, "nlines": 202, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "बारामतीत ठरलयं.. अखेर राजू शेट्टी राज्यपालनियुक्त आमदार..! - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nबारामतीत ठरलयं.. अखेर राजू शेट्टी राज्यपालनियुक्त आमदार..\nby Team आम्ही कास्तकार\nमुंबई | राष्ट्रवादीच्या कोट्यातून माजी खासदार राजू शेट्टी हे राज्यपालनियुक्त आमदार होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. शेट्टी यांनी आज बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. पवार व शेट्टी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार शेट्टी यांनी राष्ट्रवादीचा आमदारकीचा प्रस्ताव मान्य केला आहे. शेतकरी संघटनेचे बारामतीचे ज्येष्ठ नेते सतीश काकडे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यामध्��े सतीश काकडे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.\nबारामतीतील गोविंदबाग या पवार यांच्या निवासस्थानी राजू शेट्टी, सतीश काकडे, राजेंद्र ढवाण आदींची बैठक झाली. या बैठकीदरम्यान राजू शेट्टी यांनी आमदारकीचा प्रस्ताव मान्य केल्याचे काकडे यांनी सांगितले. खासदार सुप्रिया सुळे याही बैठकीस उपस्थित होत्या.\nदरम्यान आज खुद्द पवार यांनी बारामती पंचक्रोशीतील विविध शेतीचे प्रयोग, कृषी विज्ञान केंद्र, सेंटर ऑफ एक्स्लेन्स याची माहिती शेट्टी यांना दिली. जवळपास अडीच तासांहून अधिक काळ पवार यांनी स्वतःच्या गाडीतून शेट्टी यांना फिरवत या परिसरात सुरु असलेल्या नवीन शेतीच्या प्रयोगांबाबत माहिती दिली.\nदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकत्रितरित्या राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदारकी देण्याचे निश्चित केले आहे.\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nPrevious articleआधार सेंटरची फ्रॅंचायझी घ्या आणि करा चांगली आर्थिक कमाई; असा करा अर्ज\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nकोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता\nमेळघाटातील गावाला होणार सौरऊर्जेचा पुरवठा\nपावसाअभावी विदर्भात तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या\nयुवतीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत कॉन्सटेबलने केला बलात्कार; कोल्हापूर पोलिस दलात खळबळ\nकोल्हापूरातून सांगली, सातारा जिल्ह्यात ये-जा करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना ‘या’ठिकाणी मिळणार दैनंदिन पास\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nपं��प्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/rashi-bhavishya-today-todays-horoscope-tuesday-february-2-2021/", "date_download": "2021-06-17T03:20:49Z", "digest": "sha1:SNO5W6RYFTBSBVGDMTQF7EXKHO7PEADW", "length": 6834, "nlines": 74, "source_domain": "janasthan.com", "title": "आजचे राशिभविष्य मंगळवार, २ फेब्रुवारी २०२१ - Janasthan", "raw_content": "\nआजचे राशिभविष्य मंगळवार, २ फेब्रुवारी २०२१\nआजचे राशिभविष्य मंगळवार, २ फेब्रुवारी २०२१\nRashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०\n“आज चांगला दिवस आहे”\nटीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.\nमेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. आनंदी राहाल. मनासारखी कामे होतील.\nवृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) महत्वाचे करार आज नकोत. कामात अडथळे येऊ शकतात. काम करताना योग्य काळजी घ्या.\nमिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरात वेळ व्यतीत कराल. नात्यातून आनंद मिळेल.\nकर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. कामे मार्गी लागतील.\nसिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढवणारा दिवस आहे. आर्थिक नियोजन कोलमडेल. काळजी घ्या.\nकन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) छोटी सहल कराल. चैनीवर खर्च कराल. मन प्रसन्न राहील.\nतुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) काळजी वाढवणारा दिवस आहे. छंद जोपासा. मनाने खचू नका.\nवृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. आवडत्या व्यक्ती भेटतील. मनासारखी कामे होतील.\nधनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सौख्य लाभेल. अनामिक शांतीची अनुभूती मिळेल. दूरचे नातेवाईक भेटतील.\nमकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) राजकारणात जपून चला. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. अभ्यासात यश मिळेल.\nकुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. या काळात काळजी घेणे आवश्यक आहे.\nमीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) भावना व्यक्त कराल. मन मोकळे कराल. आनंदी राहाल.\n(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशी��ाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)\nकेंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटींची तरतुद\nसुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस् कलर्स मराठीवर \nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/announced-the-doordarshan-sahyadri-krishi-sanman-award-2019/", "date_download": "2021-06-17T03:17:19Z", "digest": "sha1:B4BYMIDXT6427AVIPOWFIZFANTYSENVX", "length": 12934, "nlines": 107, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2019 पुरस्कारांची घोषणा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nदूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2019 पुरस्कारांची घोषणा\nमुंबई: बाराव्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2019 च्या पुरस्कारांची घोषणा राज्याचे कृषीमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी मंत्रालयात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात केली. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी, तज्ञ, संस्था यांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात येतो. येत्या दि. 3 जुलै रोजी, सायंकाळी 6 वाजता मुंबई दूरदर्शन येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.\nमंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास आमदार प्रसाद लाड, दूरदर्शनचे अपर महासंचालक एम. एस. थॉमस, उपसंचालक नंदन पवार, सहायक संचालक जयू भाटकर, जावेद शेख यावेळी उपस्थित होते.\nसह्याद्री कृषी सन्मान 2019 पुरस्काराचे विजेते पुढीलप्रमाणे:\nजल व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य (Excellent Work in Water Management):\nश्री. हणमंतराव जनार्दन मोहिते (मु.पो. यशराज शेती फार्म, मोहित्यांचे वडगाव, ता. कडेगाव, जि. सांगली)\nकृषी क्षेत्रातील संशोधन किंवा अभिनव उपक्रमातील उल्लेखनीय कार्य (Excellent Research or Innovative Work in Agriculture):\nडॉ. पी. जी. पाटील, डॉ. एस. के. शुक्ला, डॉ. व्ही. जी. अरुडे, डॉ. व्ही. मगेश्वरन, डॉ. सुंदरमूर्थी, डॉ. पी. एस. देशमुख, डॉ. ए. के. भारीमल्ला (केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, सिरकॉट, भारतीय कृषी संशोधन परिषद, मुंबई)\nग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योगातील उ���्लेखनीय कार्य (Excellent Work in Rural-Agricultural Processing Field):\nपरांजपे एग्रो प्रोडक्टस इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (जी-१/१ मिरजोळे महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ क्षेत्र, जि. रत्नागिरी)\nपशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य (Excellent Work in Animal Husbandry & Dairy Development):\nश्री. पवन ताराचंद कटनकार (मु. सिंदपुरी, पो. सिहोरा, ता. तुमसर, जि. भंडारा)\nमत्स्य व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य (Excellent Work in fisheries Development):\nवच्छलाबाई महादेवराव गर्जे (मु.पो. मादणी, ता. बाभूळगाव, जि. यवतमाळ)\nश्री. यज्ञेश वसंत सावे (मु. ब्राम्हणगाव, झाई वोरीगाव, पो. वोर्डी, ता. तलासुरा, जि. पालघर)\nकृषी व सामाजिक वनीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य (Excellent work in social Forestry and Agro Forestry):\nश्री. श्रीकांत पाठक (भापोसे, समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट नं-७, दौंड)\nकृषीपूरक उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य (रेशीम, मधमाशापालन, गांडूळशेती,कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन, वराहपालन, कृषीपर्यटन आणि इतर संबंधित उद्योग) (Excellent Work in Agriculture Allied Industries like, Bee Keeping, Sericulture, Vermiculture, Poultry, Sheep & Goat Rearing, Piggeries, Agro Tourism etc.):\nश्री. अशोक दशरथ भाकरे (मु.पो. धामोरी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर)\nडॉ. प्रशांत बबनराव नाईकवाडी (बंगला नं-१, श्रमगाथा सोसायटी, एकता चौक, संगमनेर कॉलेजच्या पाठीमागे, संगमनेर, जि. अहमदनगर)\nकृषी मालाच्या पणन व्यवस्थेसंबंधी उल्लेखनीय कार्य (Excellent Work in Marketing of Agriculture Produce):\nश्री. मधुकरराव राजाराम सरप (मु.पो. कान्हेरी, सरप, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला)\nकृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी महिला शेतकरी (Excellent Work Women Farmer in Agriculture):\nमेघा विलासराव देशमुख (मु.पो. झरी, ता.जि. परभणी)\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारच�� जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_117.html", "date_download": "2021-06-17T02:52:52Z", "digest": "sha1:XSZTN7AVIDJLBXYGH5YG5RWAWCNCAXHB", "length": 10491, "nlines": 83, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "नालेसफाई करणार्‍या ठेकेदारांचे परवाने रद्द करण्याची मागणी - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / नालेसफाई करणार्‍या ठेकेदारांचे परवाने रद्द करण्याची मागणी\nनालेसफाई करणार्‍या ठेकेदारांचे परवाने रद्द करण्याची मागणी\nठाणे (प्रतिनिधी) - ठाणे पालिका हद्दीमध्ये नालेसफाई कशी कुचकामी झाली आहे. याची प्रचिती पहिल्याच पावसात आली आहे. ठाणे पालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदारांनी नालेसफाईच केलेली नसल्याने मुंब्रा-कौसा परिसरातील अनेक ठिकाणे जलमय झाले होते. त्यामुळे कामचुकारपणा करणार्‍या ठेकेदारांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी ठाणे परिवहन समिती सदस्य तथा राष्ट्रवादीचे कळवा-मुंबरा विधानसभाध्यक्ष शमीम खान यांनी केली आहे.\nशमीम खान यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, 9 जूनरोजी मुसळधार पावसामुळे मुंब्रा-कौसा परिसरातील सर्व नाले भरले व त्यातील सर्व कचरा सर्वत्र पसरला होता. जर, मुंबा-कौसा परिसरातील ठेकेदारांनी सर्व नाले साफ केले होते तर ही परिस्थीती कशी निर्माण झाली पहिल्याच पावसात शहर जलमय होत असेल तर पुढील चार महिने साचलेल्या पाण्यातच लोकांनी रहायचे का\nअसा सवाल करुन आता रस्त्यावर आलेल्या कचर्‍यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता ही नाकरता येत नाही. जे कोणी ठेकेदार आहेत त्यांना पुन्हा एकदा नाले साफ करण्याचे आदेश देण्यात यावेत; नव्याने नालेसफाई न केल्यास ठेकेदारांना त्यांचे बिल न देता त्यांचे परवाने रद्द करावेत; अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खान यांनी दिला आहे.\nनालेसफाई करणार्‍या ठेकेदारांचे परवाने रद्द करण्याची मागणी Reviewed by News1 Marathi on June 11, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_12.html", "date_download": "2021-06-17T01:16:17Z", "digest": "sha1:46GNYJYH2QWWN5IX3KC2I3GBWQKPMCEE", "length": 13571, "nlines": 85, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "ब्रह्मांड संगीत कट्टयाचा अध्यक्षांच्या जन्मदिनी आर. डी.व गुलजार यांचा संगीतमय नजराणा ! - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / ब्रह्मांड संगीत कट्टयाचा अध्यक्षांच्या जन्मदिनी आर. डी.व गुलजार यांचा संगीतमय नजराणा \nब्रह्मांड संगीत कट्टयाचा अध्यक्षांच्या जन्मदिनी आर. डी.व गुलजार यांचा संगीतमय नजराणा \nठाणे, प्रतिनिधी ; संगीतक्षेत्रात मनोरंजन तसेच शैक्षणिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर ब्रह्मांड संगीत कट्टा उभारण्यात व प्रगतीपथावर नेण्यात ज्यांचे मोलाचे योगदान आहे ते म्हणजे संगीत कट्टयाचे अध्यक्ष श्री.अरुण दळवी. कलेची आसक्ति बाळगणारा, वय व्याधी याची बंधने झुगारुन आजही रसिकांना ��पल्या कलेद्वारे आनंदी करण्यासाठी धडपडणारा , वडीलकीच्या मायेने संगीत कट्टयाच्या सर्व सदस्यांना प्रेमाच्या बंधनात एकत्र बांधुन ठेवणारा ज्ञानाचा स्त्रोत व चिरतरुण अवलिया म्हणजे श्री. दळवी. दळवी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ६ जून रोजी ऑनलाइन माध्यमाद्वारे 'शाम-ए- गुलज़ार पंचम' हा गुलज़ार व आर्. डी. बर्मन यांच्या अविस्मरणीय गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे संगीत कट्टयाची चतुरस्त्र गायक जोडी श्री. सचिन काकडे व सौ. शीतल बोपलकर यांनी दळवी यांना कट्टयाच्या वतीने मानवंदना दिली.\nकार्यक्रमाच्या सुरूवातीला ब्रम्हांड कट्टयाचे संस्थापक श्री. राजेश जाधव यांनी दळवी यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. निवेदक श्री. उमेश बोपलकर यांनी दळवी यांच्याशी सुसंवाद साधून त्यांचा जीवनपट उलगडला. यावेळी दळवी यांनी स्वरचित कविता सादर करुन आठवणींना वाट मोकळी करुन दिली. सर्वांचे तोंड गोड करुन गीतांच्या सुमधुर मेजवानीची सुरुवात झाली.\nसुरेल गळ्याची गायिका शीतल हिने आपल्या तरल आवाजातील 'आजकल पांव जमिंपर', 'तेरे बिना जिया जाए ना', 'छोटीसी कहानी से' या गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले तसेच ' रोज रोज डाली डाली', 'पिया बावरी' ही शास्त्रीय पाया असलेली गीतेदेखील तितक्याच ताकदीने सादर करुन सशक्त गायकीचे विविध पैलू उलगडले.\nसुरांचे बादशाह सचिन यांनी 'जाने क्या सोचकर', 'ओ मांझी रे', 'फिर वही रात है', 'मुसाफ़िर हूँ यारों', 'आनेवाला पल' या गीतांद्वारे सुरांप्रतिचा ध्यास तसेच भावनिक उत्कटता रसिकांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या आवाजातील प्रासादिकता वाखाणण्याजोगी होती. सचिन व शीतल यांनी रोमारोमात चैतन्य फुलवणारी 'इस मोड से जाते है', 'तेरे बिना जिंदगी से', 'आपकी आंखों मे', 'तुम आ गए हो', ' रोज़ रोज़ आंखो तले' ही बहारदार द्वंद्वगीते सादर करुन रसिकांच्या मनावर जादू केली.\nउमेश यांनी सूत्रसंचालनाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. अप्रतिम संवादकौशल्य व भाषाप्रभुत्व याने नटलेल्या माहितीपूर्ण व दर्जेदार निवेदनाने कार्यक्रमाला चारचांद लावले. अशाप्रकारे आपल्या या लाडक्या प्रेरणास्थानाला प्रेममयी सांगितिक शुभेच्छा देत रसिकांनी श्री. दळवी यांचा जन्मदिन सोहळा उत्साहात पार पाडला.\nब्रह्मांड संगीत कट्टयाचा अध्यक्षांच्या जन्मदिनी आर. डी.व गुलजार यांचा संगीतमय नजराणा \nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_315.html", "date_download": "2021-06-17T02:42:36Z", "digest": "sha1:5S4XIAIS7224TI6ENTFDPBBJUAAKHPTB", "length": 12746, "nlines": 85, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "इन्फिनिक्सने पुरस्कार विजेता 'नोट १० प्रो' आणि 'प्रीमियम नोट १०' लॉन्च केला - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / उद्योग विश्व / मुंबई / इन्फिनिक्सने पुरस्कार विजेता 'नोट १० प्रो' आणि 'प्रीमियम नोट १०' लॉन्च केला\nइन्फिनिक्सने पुरस्कार विजेता 'नोट १० प्रो' आणि 'प्रीमियम नोट १०' लॉन्च केला\n■पॉवरफुल गेमिंग अनुभव, उत्कृष्ट डिझाइन, स्मूथ डिस्प्ले, फास्ट बॅटरी चार्जिंगची सुविधा ~\nमुंबई, १० जून २०२१ : मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवलेल्या हॉट १० सीरीजनंतर इन्फिनिक्स या ट्रान्सशन ग्रुपमधील प्रीमियम स्मार्टफोन ब्रँडने आता त्यांची जागतिक पातळीवरील लोकप्रिय नोट १० सीरीज भारतात आणली आहे. इन्फिनिक्सच्या नोट सीरीजमधील नवे उत्पादन नोट १० प्रोने मोहक स्वरुपासाठी प्रतिष्ठीत आयएफ डिझाइन अवॉर्ड २०२१ जिंकला आहे. प्रीमियम आणि पॉवरफुल गेमिंग फोनमध्ये स्थान मिळवलेला हा सर्वात नवा नोट १० प्रो फ्लिपकार्टवर ८+२५६ व्हेरिएंटमध्ये प्री ऑर्डरवर १६,९९९ रुपयांत उपलब्ध आहे. तर नोट १० हा १०,९९९ रुपयांत ४+६४ व्हेरिएंटमध्ये आणि ११,९९९ रुपयांत ६+१२८ व्हेरिएंटमध्ये घेता येईल.\nआयएफ डिझाइन अवॉर्ड २०२१ मिळालेल्या नोट १० प्रो मध्ये, दोन्ही डिव्हाइसला ६.९५” ���फएचडी+ सुपर फ्लुएड डिस्प्ले आणि १८०एचझेड टच सँपलिंग रेट, अप्रतिम व्हिडिओ पाहण्याच्या अनुभवाकरिता डीटीएस सिनेमॅटिक ड्युएल स्पीकर्ससह. नोट १० प्रोचा रिफ्रेश रेट ९०एचझेड आहे. अँड्रॉइड ११ एक्सओएस ७.६ वर ऑपरेटिंग असलेल्या नोट १० प्रोमध्ये अल्ट्रा-पॉवरफुल हेलिओ जी९५ प्रोसेसरचे समर्थन असून नोट १० ला हेलिओ जी८५ प्रोसेसरचे समर्थन आहे. यात अप्रतिम गेमिंग अनुभवासाठी गेम बुस्टिंग डार-लिंक टेक्नोलॉजी आहे.\nनोट १० प्रो हा ८जीबी रॅम/ २५६ जीबी इंटरनल स्टोरेज आणि यूएफएस २.२ स्टोरेज टेक्नोलॉजी असलेला या श्रेणीतील पहिलाच स्मार्ट फोन आहे. तर नोट १० मध्ये ४जीबी रॅम/६४ जीबी आणि ६ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोरेज पर्याय आहेत. ५००० एमएएच बॅटरीचे बॅक अप, जवळपास ४९ दिवसांचा स्टँडबाय वेळ असलेल्या नोट १० प्रोमध्ये ३३व्हॉट्सची सेफ फास्ट चार्ज टेक्नोलॉजी असून नोट १० च्या बॅटरीला १८ व्हॉट्सच्या सेफ फास्ट चार्जिंगचे पाठबळ आहे. दोन्ही टीयूव्ही रीनलँडद्वारा प्रमाणित आहेत.\nनोट १० प्रो मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप असून त्यात एफ/१.७९ लार्ज अपार्चरसर ६४ एमपी रिअर कॅमेरा आहे. नोट १० मध्ये ४८ एमपी एआय ट्रिपल रिअर कॅमेरा असून त्यात एफ/१.७९ लार्ज अपार्चरची सुविधा आहे. या दोन्ही डिव्हाइसमध्ये १६ एमपी एआय सेल्फी कॅमेरा, एफ/२.० अपार्चरसह देण्यात आला आहे.\nइन्फिनिक्सने पुरस्कार विजेता 'नोट १० प्रो' आणि 'प्रीमियम नोट १०' लॉन्च केला Reviewed by News1 Marathi on June 10, 2021 Rating: 5\nउद्योग विश्व X मुंबई\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर ���ाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://yuvavarta.in/corona-services-available-in-several-hospitals-in-sangamner-taluka-learn-kovid-center-and-contact/", "date_download": "2021-06-17T02:39:43Z", "digest": "sha1:NC7KUPIHVQXSG5ETFVJUBMHSOWZCAGOL", "length": 29642, "nlines": 251, "source_domain": "yuvavarta.in", "title": "संगमनेर तालुक्यात अनेक हॉस्पिटल मध्ये कोरोना सेवा उपलब्ध; जाणून घ्या कोविड सेंटर व संपर्क - Daily Yuvavarta", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nE-Paper वाचण्यासाठी येथे Click कराE-Paper वाचण्यासाठी येथे Click करा\nसाप्ताहिक संगम संस्कृतीसाप्ताहिक संगम संस्कृती\nE-Paper वाचण्यासाठी येथे Click कराE-Paper वाचण्यासाठी येथे Click करा\nसाप्ताहिक संगम संस्कृतीसाप्ताहिक संगम संस्कृती\nट्विटरला केंद्र सरकारची शेवटची ताकीद ; नव्या नियमावलींची अंमलबजावणी न झाल्यास परिणामांना तयार राहण्याचा इशारा\nवारंवार सांगून देखील योग्य ती अंमलबजावणी न केल्याबद्दल या नोटिशीमध्ये ट्विटरला समज देण्यात आली आहे. जवळपास तीन...\nदिलासादायक : देशात कोरोना लाट ओसरतेय; सलग सातव्या दिवशी तीन लाखाच्या आत रुग्ण\nनवी दिल्लीः देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळत आहेत. देशात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या नवीन रुग्णांची...\nअत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका बनल्या संतापाच्या केंद्रस्थानी ; नागरिकांना धडकी भरवतोय रुग्णवाहिकांचा आवाज\nकोरोना आणि हाॅस्पिटल हा सध्या सर्वांच्याच काळजीचा प्रश्न बनला आहे. हाॅस्पिटलमध्ये होणारी लूट व कोणाच्या आगीत तेल...\nडॉ. अमोल जंगम यांचे निधन\nअतिशय दु:खद व मनाला चटका लावणारी घटना संगमनेर (प्रतिनिधी)गेल्या एक वर्षापासूनपासून कोरोनाच्या या युद्धात...\nपत्रकारांनाही ‘फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा देऊन त्यांचे तातडीनं लसीकरण करा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी;\nसंपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई संघटनेच्या वतीने ना. थोरातांचे आभार संगमनेर (प्रतिनिधी)...\nमहाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही\nगेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय...\nसंगमनेर मधील दुर्दैवी घटना ; मार्केट यार्डच्या वखार महामंडळाच्या गोडाऊनला भीषण आग ; संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी\nSangamner_Market_Yard_Firecatch संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणाऱ्या वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण आग लागली असून गोदामातील सर्व वस्तू...\nरुग्णवाहिका चालकाकडून रुग्णांची लूट ; जास्त पैंशासाठी देतात थेट नकार\nसंगमनेर (प्रतिनिधी)संपूर्ण मानवजातीवर कोव्हीडचे भिषण संकट आलेले असताना सामाजिक जाण व भान असलेले अनेक कार्यकर्ते आपले नातेवाईक...\nसंगमनेर तालुक्यात अनेक हॉस्पिटल मध्ये कोरोना सेवा उपलब्ध; जाणून घ्या कोविड सेंटर व संपर्क\nसंगमेनर शहर व तालुक्यात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुले वैद्यकीय सेवेला...\nमे आणि जून महिन्यात गरीबांना मोफत धान्य वाटप ; पीएम गरीब कल्याण योजने अंतर्गत केली जाणार मदत\nनवी दिल्ली : देशातील कोरोनाचे संक्रमण वाढत असताना काही राज्यांत अंशता वा पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला...\nसंगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांच्यावतीने रक्तदान शिबीर उत्साहात\nसंगमनेर (प्रतिनिधी) - कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संपूर्ण देशात रक्ताची कमतरता भासत असून रक्तदानाचे आवाहन शासनामार्फत करण्यात येत आहे....\nइंदोरीकर महाराजांना न्यायालयाचा दिलासा; खटला रद्द\nसमाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग...\nIPL 2021 : वेळापत्रक आले कोणताही संघ घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही\nमुंबई: आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलने रविवारी १४व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केली. करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असले तरी...\nकोरोनाचा उद्रेक : IPL आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह \nनवी दिल्ली: IPL 2021जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी काही दिवसांपूर्वीच मिनी लिलाव...\nनगर-औरंगाबाद रोडवर भीषण अपघातात पाच जण जागीच ठार\nअहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्यात श्री क्षेत्र देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी आराम बसच्या अपघातात पाच जण ठार...\nट्विटरला केंद्र सरकारची शेवटची ताकीद ; नव्या नियमावलींची अंमलबजावणी न झाल्यास परिणामांना तयार राहण्याचा इशारा\nवारंवार सांगून देखील योग्य ती अंमलबजावणी न केल्याबद्दल या नोटिशीमध्ये ट्विटरला समज देण्यात आली आहे. जवळपास तीन...\nदिलासादायक : देशात कोरोना लाट ओसरतेय; सलग सातव्या दिवशी तीन लाखाच्या आत रुग्ण\nनवी दिल्लीः देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळत आहेत. देशात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या नवीन रुग्णांची...\nअत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका बनल्या संतापाच्या केंद्रस्थानी ; नागरिकांना धडकी भरवतोय रुग्णवाहिकांचा आवाज\nकोरोना आणि हाॅस्पिटल हा सध्या सर्वांच्याच काळजीचा प्रश्न बनला आहे. हाॅस्पिटलमध्ये होणारी लूट व कोणाच्या आगीत तेल...\nडॉ. अमोल जंगम यांचे निधन\nअतिशय दु:खद व मनाला चटका लावणारी घटना संगमनेर (प्रतिनिधी)गेल्या एक वर्षापासूनपासून कोरोनाच्या या युद्धात...\nपत्रकारांनाही ‘फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा देऊन त्यांचे तातडीनं लसीकरण करा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी;\nसंपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई संघटनेच्या वतीने ना. थोरातांचे आभार संगमनेर (प्रतिनिधी)...\nमहाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही\nगेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय...\nसंगमनेर मधील दुर्दैवी घटना ; मार्केट यार्डच्या वखार महामंडळाच्या गोडाऊनला भीषण आग ; संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी\nSangamner_Market_Yard_Firecatch संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणाऱ्या वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण आग लागली असून गोदामातील सर्व वस्तू...\nरुग्णवाहिका चालकाकडून रुग्णांची लूट ; जास्त पैंशासाठी देतात थेट नकार\nसंगमनेर (प्रतिनिधी)संपूर्ण मानवजातीवर कोव्हीडचे भिषण संकट आलेले असताना सामाजिक जाण व भान असलेले अनेक कार्यकर्ते आपले नातेवाईक...\nसंगमनेर तालुक्यात अनेक हॉस्पिटल मध्ये कोरोना सेवा उपलब्ध; जाणून घ्या कोविड सेंटर व संपर्क\nसंगमेनर शहर व तालुक्यात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुले वैद्यकीय सेवेला...\nमे आणि जून महिन्यात गरीबांना मोफत धान्य वाटप ; पीएम गरीब कल्याण योजने अंतर्गत केली जाणार मदत\nनवी दिल्ली : देशातील कोरोनाचे संक्रमण वाढत असताना काही राज्यांत अंशता वा पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला...\nसंगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांच्यावतीने रक्तदान शिबीर उत्साहात\nसंगमनेर (प्रतिनिधी) - कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संपूर्ण देशात रक्ताची कमतरता भासत असून रक्तदानाचे आवाहन शासनामार्फत करण्यात येत आहे....\nइंदोरीकर महाराजांना न्यायालयाचा दिलासा; खटला रद्द\nसमाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग...\nIPL 2021 : वेळापत्रक आले कोणताही संघ घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही\nमुंबई: आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलने रविवारी १४व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केली. करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असले तरी...\nकोरोनाचा उद्रेक : IPL आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह \nनवी दिल्ली: IPL 2021जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी काही दिवसांपूर्वीच मिनी लिलाव...\nनगर-औरंगाबाद रोडवर भीषण अपघातात पाच जण जागीच ठार\nअहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्यात श्री क्षेत्र देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी आराम बसच्या अपघातात पाच जण ठार...\nसंगमनेर तालुक्यात अनेक हॉस्पिटल मध्ये कोरोना सेवा उपलब्ध; जाणून घ्या कोविड सेंटर व संपर्क\nसंगमेनर शहर व तालुक्यात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुले वैद्यकीय सेवेला मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी अनेक डॉक्टरांनी आता आपापल्या हॉस्पिटलचे कोव्हीड सेंटर मध्ये रूपांतर केले आहे. रुग्णांना जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी संगमनेर मधील डॉक्टर्स नेहमी तत्पर असतात.\nग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वाढल्याने या रुग्णांना उपचारासाठी संगमनेरात भटकंती करावी लागते किंवा योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो अशा ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही सेवा महत्वाची ठरणार आहे. संगमनेर तालुक्यात कोव्हीड उपचारासाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करावा.\nसंजीवन हॉस्पिटल, संगमनेर 7057590962\nवृंदावन हॉस्पिटल, संगमनेर 9890778891\nचैतन्य हॉस्पिटल, संगमनेर 9834764832\nकुटे हॉस्पिटल, संगमन���र 9922140353\nपाठक हॉस्पिटल, संगमनेर 9921044455\nमालपाणी हॉस्पिटल, संगमनेर 8605746138\nसिध्दी हॉस्पिटल, संगमनेर 9822206665\nधन्वंतरी हॉस्पिटल, संगमनेर 9822650111\nकानवडे हॉस्पिटल, संगमनेर 9822426778\nआरोटे हॉस्पिटल, संगमनेर 9850565449\nरसाळ हॉस्पिटल, संगमनेर 9890028820\nपोफळे हॉस्पिटल, संगमनेर 9503955777\nसाई सुमन हॉस्पिटल, संगमनेर 9096165752\nयुनिटी हॉस्पिटल, संगमनेर 9850846508\nनित्यसेवा हॉस्पिटल, संगमनेर 9822316990\nमंदना हॉस्पिटल, संगमनेर 9822709030\nमेडीकव्हर हॉस्पिटल, संगमनेर 8770056591\nमाऊली हॉस्पिटल, संगमनेर 9822267066\nओम गगनगिरी हॉस्पिटल, संगमनेर 9890308309\nशेवाळे हॉस्पिटल, संगमनेर 9822304638\nसुयश हॉस्पिटल, संगमनेर 9822493738\nवाणी हॉस्पिटल, संगमनेर 9975627475\nशिंदे हॉस्पिटल, वडगावपान 9881303593\nताम्हाणे हॉस्पिटल, संगमनेर 9764139607\nलाईफलाईन हॉस्पिटल, संगमनेर 9922993583\nपसायदान हॉस्पिटल, संगमनेर 9850264242\nसत्यम हॉस्पिटल, संगमनेर 9552893874\nइथापे हॉस्पिटल, संगमनेर 9322392035\nसेवा हॉस्पिटल, संगमनेर 9850788646\nगुरुप्रसाद हॉस्पिटल, घुलेवाडी 9850869767\nभंडारी हॉस्पिटल, घारगाव 9890276522\nशेळके हॉस्पिटल, संगमनेर 9822071948\nदत्तकृपा हॉस्पिटल, संगमनेर 9960942008\nघोलप हॉस्पिटल, संगमनेर 7588600938\nकान्हा बाल रुग्णालय, संगमनेर 9921575756\nसाई जनरल हॉस्पिटल, संगमनेर 7798950156\nविखे आर्थोपेडिक हॉस्पिटल, संगमनेर 8485803803\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nकोरोना नियम पाळा – घरपट्टी टाळा ; मंगळापूरच्या सरपंच व उपसरपंचाचे कोरोनामुक्तीसाठी प्रभावी पाऊल\nसंगमनेर (प्रतिनिधी)मागील काही दिवसामध्ये संगमनेर तालुक्यात कोरोना बाधीताच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत होती. ग्रामीण भागातील 16 हजार...\nट्विटरला केंद्र सरकारची शेवटची ताकीद ; नव्या नियमावलींची अंमलबजावणी न झाल्यास परिणामांना तयार राहण्याचा इशारा\nवारंवार सांगून देखील योग्य ती अंमलबजावणी न केल्याबद्दल या नोटिशीमध्ये ट्विटरला समज देण्यात आली आहे. जवळपास तीन...\nमाझी वसुंधरा स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे घवघवीत यश ; नगरपंचायत गटात शिर्डी राज्यात सर्वप्रथम तर कर्जत द्वितीय : मिरजगाव, लोणी बु. ग्रामपंचायत गौरव ; तर...\nअहमदनगर: राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्य��� वतीने घेण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियानात सन २०२०-२१ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या...\n…तर जागतिक प्रदुषण दूर होण्यास वेळ लागणार नाही – प्राचार्य अरुण गायकवाड ; संगमनेर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा\nसंगमनेरः वसुंधरेच्या पर्यावरणाची सुरक्षितता व प्रदुषरहीत वातावरण ठेवण्यास सर्व तरुणांनी सहभागी होणे आवश्यक आहे. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे,...\nरुग्णांना दिलासा : खासगी रुग्णालयातील कोरोना उपचारासाठी दर निश्चित ; जाणून घ्या कोणत्या शहरात किती शुल्क लागणार\nमुंबई - खाजगी रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांवर उपचारासाठी 80 टक्के खाटांसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार आणि उर्वरित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/pune-pm-modi-and-ups-cm-yogi-slandered-by-morphing-photos-fir-against-the-founding-president-of-holar-samaj-sanghatana-along-with-the-state-secretary-of-ncp-youth/", "date_download": "2021-06-17T01:53:25Z", "digest": "sha1:QMYYEXPZRRBMYEVDXWYDRBTZP2SBA4N5", "length": 12333, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "PM मोदी अन् UP चे CM योगी यांचे फोटो मॉर्फ करून बदनामी; राष्ट्रवादी युवकच्या प्रदेश सचिवासह होलार समाज संघटनेच्या संस्थापक अध्यक्षाविरूध्द FIR - बहुजननामा", "raw_content": "\nPM मोदी अन् UP चे CM योगी यांचे फोटो मॉर्फ करून बदनामी; राष्ट्रवादी युवकच्या प्रदेश सचिवासह होलार समाज संघटनेच्या संस्थापक अध्यक्षाविरूध्द FIR\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो मोर्फकरून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव व स्वाभिमानी होलार समाज संघटनेच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी पुण्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जेष्ठ नेते शरद पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी नुकताच 13 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.\nपुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव मोहसीन ए शेख आणि स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर यांच्या विरोधात IPC 469, 500 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विनीत भरत कुमार बाजपेयी (वय 38) यांनी तक्रार दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन शेख हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आहे. तर जावीर हे होलार समाज संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो आक्षेपार्हरीत्या मॉर्फ करून ते फेसबुक या सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. तसेच, घटनात्मक पदाचा व प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लोकविकास बाधा आणणारे सत्य जाणून-बुजून करून त्यांची बदनामी केली. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सायबर पोलिस करत आहेत.\nदरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बदनामी केल्या प्रकरणी 13 जणांवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.\nTags: Chief Minister Yogi AdityanathDefamationFounderNationalistPhoto MorphpresidentPrime Minister Narendra ModisecretarySocial organizationuttar pradeshyouthअध्यक्षाउत्तरप्रदेशपंतप्रधान नरेंद्र मोदीफोटो मॉर्फबदनामीमुख्यमंत्री योगी आदित्यनाथयुवकराष्ट्रवादीसंस्थापकसचिवासमाज संघटने\n दिल्लीतील रुग्णालयातील 80 डॉक्टर कोरोनाबाधित; एकाचा मृत्यू\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन\nमाजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nPM मोदी अन् UP चे CM योगी यांचे फोटो मॉर्फ करून बदनामी; राष्ट्रवादी युवकच्या प्रदेश सचिवासह होलार समाज संघटनेच्या संस्थापक अध्यक्षाविरूध्द FIR\n25 हजाराच्या लाच प्रकरणी शिक्रापूरच्या तलाठयासह खासगी व्यक्तीवर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा\n प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भूमिका हीच पक्षाची भूमिका, काँग्रेस स्वबळावर लढणार\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची ‘ही’ सुविधा सुद्धा Free\nDream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं आणि अ‍ॅग्रीकल्चर प्रापर्टीची विक्री, जाणून घ्या सविस्तर\nPune News | पुणे विभागात म्हाडाच्या घराला प्रचंड प्रतिसाद; 3 हजार घरांसाठी 57 हजार आले अर्ज\npune crime branch police | खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात गेल्या 7 वर्षापासून फरार असलेल्याला गुन्हे शाखेकडून अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/corona-update-today-324-new-patients-in-nashik-district/", "date_download": "2021-06-17T01:23:05Z", "digest": "sha1:G2LVO5QJLZQYP7POH4QANACSHZZHI3WP", "length": 8326, "nlines": 78, "source_domain": "janasthan.com", "title": "Corona Update : Today 324 new Patients in Nashik District", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ३२४ तर शहरात १०६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ३२४ तर शहरात १०६ नवे रुग्ण\nमागील २४ तासात : जिल्ह्यात ८८० कोरोना मुक्त : ८५७ कोरोनाचे संशयित तर २३ जणांचा मृत्यू : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१४ %\nनाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यातील कोरोना बाधितांमध्ये आज मोठ्याप्रमाणावर घट झाली आहे.नाशिक जिल्ह्यात आज ५८५ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.तर नाशिक शहरात १९४ नव्या रुग्णात वाढ झाली तर जिल्ह्यात आज ८८० जण कोरोना मुक्त झाले.नाशिक जिल्हा ब्रेक द चेन मध्ये तिसऱ्या स्तरावर गेला आहे त्याची अमलबजावणी उद्या पासून सुरु होणार आहे.\nजिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९७.१४ % झाली आहे.आज जवळपास ८५७ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण २३ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात १२ जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात ११ ,मालेगाव महापालिका हद्दीत ० रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.\nसायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात १०६ तर ग्रामीण भागात २०१ मालेगाव मनपा विभागात ०४ तर बाह्य १३ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९७.८० झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ६१६९ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २८२६ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ४६३ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.\nजिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update) – नाशिक ग्रामीण मधे ९६.२२ %,नाशिक शहरात ९७.८० %, मालेगाव मध्ये ९५.८९ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.७६ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.१४ %इतके आहे.\n(Corona Update) आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – २३\nनाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ४९४०\nनाशिक शहरात एकूण मृत्यू – २११३\nCorona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०७:३०वा पर्यंत)\n१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ७\n२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ७९३\n३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- २\n४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २०\n५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –३५\nजिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – ४६३\nनाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या\n(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)\nशाळा भरली, स्क्रीनच फुटली (बाल मानसशास्त्र व संगोपन लेख-५)\nसोमवार पासून नाशिक जिल्ह्यात अनलॉक असे राहणार : काय आहे आदेश जाणून घ्या\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/ministry-of-food-processing-industries-issues-guidelines-for-operation-greens/", "date_download": "2021-06-17T03:06:20Z", "digest": "sha1:H3M7OERQLOHROTZLYKHYFKQA3W7N47UD", "length": 11639, "nlines": 141, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून ऑपरेशन ग्रीन्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nअन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून ऑपरेशन ग्रीन्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी\nनवी दिल्ली: केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने आज ऑपरेशन ग्रीन्ससाठी कार्यान्वयन धोरण मंजूर केले आहे. 2018-19 च्या अर्थसंकल्पात टोमॅटो, कांदा आणि बटाटा (टॉप) पिकांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी तसेच वर्षभर स्थिर किमतीनुसार देशात संपूर्ण पिकांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 500 कोटी रुपये खर्च करून ऑपरेशन ग्रीन्सची घोषणा करण्यात आली होती.\n\"टॉप पिकांची अस्थिर किंमत नागरिकांसाठी संकट आहे. ही एक क्रांतिकारक योजना आहे जी सर्व हितधारकांशी निरंतर संवादानंतर विकसित झाली आहे तसेच टॉप पिकांच्या किमती स्थिर करण्यासाठी आणि वर्षभर देशांतील सर्व कुटुंबांना पिकांची उपलब्धता निश्चित करून देण्यासाठी आम्ही धोरण निश्चित केले आहे”, असे बादल यावेळी म्हणाल्या. टॉप पिकांचे उत्पादन आणि मूल्यवर्धित शृंखला वाढवण्यासाठी या योजनेअंतर्गत विशेष उपाययोजना आणि अनुदान सहायता देण्यात आली आहे असेही बादल यांनी नमूद केले.\nमंत्रालयाने ठरवलेल्या उपाययोजनांच्या मालिकेमध्ये या धोरणाचा समावेश असेल:\n1. अल्प मुदत किंमत स्थिरीकरण उपाय: किंमत स्थिरीकरण उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी नाफेड नोडल एजन्सी असेल.\nखालील घटकांवर मंत्रालय पन्नास टक्के सबसिडी देईल\nटोमॅटो कांदा बटाटा (टॉप) पीक उत्पादनाची उत्पादन ते साठवणूक जागेपर्यंत वाहतूक\nटॉप पिकांसाठी योग्य साठवणूक व्यवस्था करणे\n2. दीर्घकालीन एकात्मिक मूल्य श्रृंखला विकास प्रकल्प:\nएफपीओ आणि त्यांच्या संघटनेची क्षमता निर्मिती\nविपणन / खर्चाचे मुद्दे\nटॉप पिकांच्या मागणी आणि पुरवठा व्यवस्थापनासाठी ई-प्लॅटफॉर्मची निर्मिती आणि व्यवस्थापन.\nचित्तूर आणि अनंतपुर (खरीप आणि रब्बी)\nकोलार आणि चिक्काबल्लापूर (खरीप)\nमयूरभंज आणि केओंजर (रब्बी)\nगडग आणि धारवाड (खरीप)\nअ) आग्रा, फिरोजाबाद, हाथरस आणि अलीगड\nब) फारुकाबाद आणि कन्नुज\nहुगली आणि पुरबा बर्धमान\n* टॉप पिके म्हणजे: टोमॅटो, कांदा, बटाटा\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/hingoli-strict-implementation-five-day-curfew-city-hingoli-news-317274", "date_download": "2021-06-17T03:13:32Z", "digest": "sha1:2HMBLACTBPTLG5OFOHWRFH265FLFJH4O", "length": 19442, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हिंगोली : शहरात पाच दिवसाच्या संचारबंदीची कडक अंमलबजावणी", "raw_content": "\nपाच दिवसाची संचारबंदी लावण्यात आली असून सोमवारी (ता. सहा) पहिल्या दिवशी कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे.\nहिंगोली : शहरात पाच दिवसाच्या संचारबंदीची कडक अंमलबजावणी\nहिंगोली : शहरात कोर��नाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाच दिवसाची संचारबंदी लावण्यात आली असून सोमवारी (ता. सहा) पहिल्या दिवशी कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nहिंगोलीतील तलाब कट्टा, गांधी चौक, रिसाला बाजार, या भागात कोरोनाचे रूग्ण आढळून आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हिंगोली नगरपरिषदेच्या हद्दीत रविवारी (ता. पाच) सायंकाळी सात पासून ते शुक्रवार (ता. १०) पर्यंत या कालावधीत बंदी घालण्यात आली आहे. शहराच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. सदर सीमेतून कोणतेही वाहन अथवा व्यक्ती आत किंवा बाहेर जाण्यास प्रतिबंधीत केले आहे. या कालावधीत शहरातील राष्ट्रीय बँका केवळ शासकीय कामासाठी तसेच ग्रामीण भागात बँकेची रोकड घेऊन जाण्यासाठी सुरू होत्या.\nचोख बंदोबस्त ठेवण्यात आला\nदरम्यान, स़ंचारबंदीची कडक अंमलबजावणी शहरात सकाळपासून सुरु झाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील गांधी चौक, नांदेड नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, खटकाळी बायपास, अकोला बायपास आदी ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nहेही वाचा - खरिपाच्या पेरणीला मोसमी पावसाची साथसंगत\nसंचार बंदीच्या पहिल्याच दिवशी शहरातील सर्व दुकाने बंद\nशहरात पाच दिवसाच्या संचारबंदीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ बंद होती. जर विनाकारण\nशहरात फेरफटका मारणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी\nरुचेश जयवंशी यांनी दिला आहे. संचार बंदीच्या पहिल्याच दिवशी शहरातील सर्व दुकाने बंद आढळून आल्याने रस्त्यावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे रस्त्यावर पोलीसा शिवाय दुसरे कोणीही आढळून आले नाही.\nपाच दिवस संचार बंदीचे आदेश\nशहरी भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस संचार बंदीचे आदेश रविवारी काढले आहेत.शहरात रिसाला बाजार, गाडीपुरा परिसरात दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हा भाग कन्टेन्ट मेन्ट घोषित केला आहे.\nशहरातील कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे सिओ रामदास पाटील, पोलीस निरीक्षक शेख सय्यद आदी कडून शहरातील गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, जवाहर रोड, शिवाजी चौक, नांदेड नाका, रिसाला बाजार आदी मुख्य ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nयेथे क्लिक करा - अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर आता बोटीद्वारे करडी नजर\nसंचारबंदी काळात शासकीय कार्यालय, बँक, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद होत्या. जे नागरिक विनाकारण फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून सोडून देत होते. मात्र एकंदरीत पहिल्याच दिवशी बाजारपेठ पूर्णतः बंद होती. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहवयास मिळत होता. पोलीस अधीक्षक योगेशकुमार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.\nहिंगोलीत संचारबंदीच्या पहिल्या दिवशी कडकडीत बंद, जागोजागी पोलिस बंदोबस्त\nहिंगोली : जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सात दिवसाची संचारबंदी लागु केल्याने सोमवारी (ता. २९) पहिल्या दिवशी शहरातील रस्त्यावर शुकशुकाट होता. जागोजागी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nपंतप्रधान पीक बिमा योजनेत सहभागी होण्यासाठी पिकनिहाय मुदत\nअकोला : भारत सरकारद्वारे २०२० च्‍या रब्‍बी हंगामासाठी रायगड, धुळे, पुणे, औरंगाबाद, हिंगोली, अकोला, पालघर व भंडारा जिल्‍ह्यांमधील कर्जदार असलेल्‍या आणि नसलेल्‍या शेतकऱ्यांकरिता प्रधानमंत्री फसल बिमा योजना राबविली जात असून, योजनेची अंमलबजावणी करण्‍याचे अधिकार एचडीएफसी ॲर्गो जनरल इन्शुरन्स क\nसोयाबीन, कापूस, उडीद, ज्वारी, तूर, मूग पिकांसाठी पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा\nअकोला ः जिल्ह्यात खरिपासाठी पुनर्रचित हवामानावर आधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकारने खरिपासाठी अकोला, पालघर, रायगड, धुळे, पुणे, औरंगाबाद, हिंगोली आणि भंडारा या जिल्ह्यांतील कर्जदार आणि विनाकर्जदार शेतकऱ्यांसाठी एचडीएफ\nनांदेड : वाटमारी करणाऱ्या दरोडेखोरांना पोलिस कोठडी- पावणेपाच लाख जप्त, कुंटुर पोलीसांची कारवाई\nनायगाव ( जिल्हा नांदेड ) : अंडे विक्री केलेली रक्कम घेवून तेलंगणाकडे निघालेला टेंपो अडवून चार लाख ९४ हजाराची रोख रक्कम लुटल्याची घटना ता. १७ डिसेंबर रोजी पहाटे घडली होती. सदर प्रकरणी ता. २१ रोजी गुन्हा नो��दवण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची सुत्रे हलवून २४ तासात कुंटुर पो\nरेल्वे मार्ग विद्युतीकरणाच्या कामाने घेतला वेग, कुठे ते वाचा...\nहिंगोली ः अकोला ते पूर्णा रेल्‍वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामासाठी मागच्या काही दिवसांपासून हिंगोली रेल्‍वेस्‍थानकावर त्‍यासाठी लागणारे खांब आले आहेत. त्‍याची उभारणीदेखील लवकरच केली जाणार आहे. आता काही दिवसांनंंतर या मार्गावरून धावणारे डिझेल इंजिन बंद होऊन इलेक्‍ट्रिक इंजिन धावणार असल्\nएटीएमची अदलाबदल करून ग्राहकांना लुटणाऱ्या फौजीला उल्हासनगरमधून अटक\nलातूर : एटीएममधून पैसे काढता न येणाऱ्यांचा फायदा उठवून हातचालखीने एटीएम कार्डाची अदलाबदल करायची आणि त्यातून पैसे काढून लोकांची फसवणूक करायची. जिल्ह्यात घडलेल्या अशा दोन घटनांचा तपास लावण्यात सायबर व गांधी चौक पोलिसांना यश आले असून पोलिसांनी उल्हानगर (जि. ठाणे) येथून एकाला अटक केली आहे. गणे\nGram Panchayat Result : हिंगोली तालुक्यातील मतमोजणी सुरु, शहरात कडक बंदोबस्त\nहिंगोली : हिंगोली तालुक्यात ७८ ग्रामपंचायतीची मतमोजणी सकाळी दहा वाजता कल्याण मंडप येथे कडक बंदोबस्तात सुरू झाली आहे.\nजिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांना ‘ग्रहण’, तीन मार्गांचे कामांना सुरुवातच नाही\nअकोला ः जिल्ह्यातील तीन राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचे भिजत घोंगडे आहे. त्यात अमरावती-चिखली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा, अकोला-अकोट आणि अकोला-सांगारेड्डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ या मार्गांचा समावेश आहे. तीन महामार्गांवरील खड्ड्यांनी व खोदून ठेवलेल्या रस्त्यांनी वाहनधारक त्रस्त\nहिंगोली ः शहरातील सर्वच बँकांसह एटीएम केंद्रांत मंगळवारी (ता.१२) शेतकऱ्यांसह खातेदारांनी एकच गर्दी केली होती. बँक प्रशासनाने ग्राहकांसाठी सावलीचीदेखील व्यवस्‍था केली होती. बँकेसमोर मात्र पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते.\nहिंगोली जिल्ह्यात कर्जमुक्तीचे ९० हजार ४८८ शेतकऱ्यांच्या खात्यात\nहिंगोली : जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ ची अंमलबजावणी दोन वर्षापासून सुरू आहे. परंतु कोरोनाच्या संसर्गामुळे काही महिने ही योजना रखडली होती. आत्ता मात्र या योजनेची अमंलबजावणी सुरू झाल्याने आत्तापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आ��ार प्रमाणिकरण केले आहे. अशा शेतकऱ्यांच्या कर्जख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/unique-movement-deprived-throwing-flowers-pit-and-rolling-mud-nanded-news-348153", "date_download": "2021-06-17T02:24:14Z", "digest": "sha1:OF4BBN3JPZCM7RIQVOAUH5CWEWEN6E5L", "length": 20074, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | वंचितचे खड्ड्यात फूल टाकून आणि चिखलात लोळून अनोखे आंदोलन", "raw_content": "\nवंचित बहुजन आघाडीने लोहा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्डेमय रस्त्यासाठी ‘ फुल बरसावो आंदोलन ’ पुकारले. शुक्रवारी (ता. १८) कार्यकर्ते रस्त्यावर आले. ‘ बहारो फुल बरसावो’ या हिंदी गाण्याचे विडंबन करत आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या विरोधात. ‘ आमदार चुनके आया है ’ अशी टीका गाण्यातून करण्यात आली\nवंचितचे खड्ड्यात फूल टाकून आणि चिखलात लोळून अनोखे आंदोलन\nलोहा (जि. नांदेड ) : विधानसभा निवडणुकीनंतर लोहा- कंधारच्या इतिहासात पहिल्यांदाच असे हे आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांच्याकडून होणारी हेळसांड आणि मूलभूत सोयीसुविधांचा अभाव, रस्त्याची प्रचंड दुरावस्था याविषयी गेल्या दोन वर्षात जनसामान्यात प्रचंड रोष व्यक्त होत आहे. वंचित बहुजन आघाडीने लोहा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्डेमय रस्त्यासाठी ‘ फुल बरसावो आंदोलन ’ पुकारले. शुक्रवारी (ता. १८) कार्यकर्ते रस्त्यावर आले. ‘ बहारो फुल बरसावो’ या हिंदी गाण्याचे विडंबन करत आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या विरोधात. ‘ आमदार चुनके आया है ’ अशी टीका गाण्यातून करण्यात आली व खड्ड्यातील पाण्याने शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्यास आंघोळ घालण्यात आली. वंचितचे अनोखे आंदोलन शहर व तालुक्यात लक्षवेधी ठरले.\nलोहा शहरातील राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे झाले. एका महिन्यापूर्वी खड्डे बुजविण्याचे आमदार शिंदे व नगराध्यक्ष यांच्यात चढाओढ लागली होती. पूर्वी धूळ आता चिखलराडीतून वाहनांना हाकता येत नाही. या पूर्वीच्या वकिल महासंघ, कॉंग्रेस पक्षानेही यावर आंदोलन केले होते. खड्ड्यांमुळे वाहनधारक, पादचाऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अनेक अपघात होत आहेत. या अपघातात अनेक लोक जखमी झाले आहेत.\nया रस्त्यावरील खड्ड्यात फुल बरसावो आंदोलन वंचितचे जिल्हाअध्यक्ष शिवा नरंगले यांनी आंदोलन केले.\nहेही वाचा - Video- गोदावरीवरील विष्णुपुरी प्रकल्पाचे उघडले सहा दरवाजे\nकार्यकर्त���यांचे चिखलात लोळून आंदोलन\n\"आमदार चुनके आया है...की नोट दिया है...की नोट दिया है \" असे विडंबन गीत वाजत- गाजत शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या खड्ड्यात फुले टाकत कार्यकर्त्यांची रॅली निघाली. नरबा पाटील कॉम्प्लेक्स समोरील खड्ड्यात फुले टाकण्यात आली. दोन पुतळे या पाण्यात बुडवण्यात येत असताना पोलिसांनी एक पुतळा ताब्यात घेतला दुसऱ्या पुतळ्यास मात्र खड्ड्यातील पाण्याने अंघोळ घालण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी चिखलात लोळून आंदोलन केले.\nया कार्यकर्त्यांची होती उपस्थिती\nयावेळी वंचितचे श्याम कांबळे, सतीश आनेराव, संतोष पाटील, सदानंद धुतमल, शिवराज मुंडकर, सुशिल ढवळे, छगन हटकर, बाळू भोळे, शरद कापुरे, हमीद लदाफ, सुर्यकांत तिगोटे यांच्यासह आदी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nशहरातील मध्यभागी असलेला हा मुख्य रस्ता अतिक्रमणयुक्त\nलोहा शहरातील मध्यभागी असलेला हा मुख्य रस्ता अतिक्रमणयुक्त आहे. रस्त्याच्या दुतर्फा सांडपाण्याचे गटार होणे आवश्यक आहे. जोपर्यंत अंतर्गटार होत नाही, रस्त्यावरील अतिक्रमण हटत नाही आणि सिमेंटचा मजबूत रस्ता होत नाही तोपर्यंत या रस्त्याची अशीच दुरावस्था राहील. या भागातील खासदार, आमदार आणि बांधकाम विभाग, नगरपालिका विभाग यांच्या समन्वयातून हा तोडगा निघाला तरच लोहा शहराचे भवितव्य चांगले असेल.\"\n- प्रा. मनोहर धोंडे, अध्यक्ष, शिवा संघटना.\nनांदेड : मातंग समाजासाठी लोकसंख्येनुसार वर्गीकरण करावे- शिवराज दाढेल लोहेकर\nलोहा (जिल्हा नांदेड) : एक दिवसीय आंदोलनात मातंग समाजासाठी लोकसंख्येनुसार वर्गीकरण करण्यात यावे आण्णाभाऊ साठे विकास मंडळ सुरु करण्यात यावे या आणि इतर मागण्यासाठी लोह्यात सोमवारी (ता. आठ) तहसिल कार्यालयासमोर शिवराज दाढेल लोहेकर यांच्या नेतृत्वाखालील करण्यात आले.\nVideo - राजगृहावरील हल्ल्याचा नांदेडला विविध पक्ष, संघटनांकडून निषेध\nनांदेड : विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानावर मंगळवारी (ता. सात) सायंकाळी अज्ञातांनी हल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (ता. आठ) नांदेडात विविध पक्ष, सामाजिक संघटना यांच्या बुधवारी (ता. आठ) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध\nहाथरस प्रकरण : नांदेडात पडसाद, युपी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला\nनांदेड : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार व खून प्रकरणाच्या घटनेचे नांदेडातही बुधवारी (ता. ३०) पडसाद उमटले. आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मीच्यावतीने सायंकाळी आयटीआय चौकात महात्मा फुले पुतळ्यासमोर कॅन्डल मार्च काढून उत्तर प्रदेश सरकारचा पुतळा जाळण्यात आला. तर अन्य संघटनांनी जिल्\nनांदेड २०२ रुग्ण कोरोना मुक्त, २१६ जण पॉझिटिव्ह\nनांदेड : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होतेय असे वाटत असताना बुधवारी (ता. २६) प्राप्त झालेल्या ७३७ अहवालापैकी ५१४ जण निगेटिव्ह तर २१६ जणांचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर २०२ रुग्ण कोरोना मुक्त झाले व दिवसभरात पाच जाणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल\nनांदेडला रविवारी मोठा धक्का, ३०१ जण पॉझिटिव्ह; १२९ कोरोना मुक्त, पाच रुग्णांचा मृत्यू\nनांदेड : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. शनिवारी (ता.२९)घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी रविवारी (ता.३०) एक हजार ३५२ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ९६४ निगेटिव्ह तर ३०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे २४ तासात उपचारादरम्यान पाच को\n‘या’ समाजघटकांसाठी शासनातर्फे विशेष ‘समुपदेशकांची’ नियुक्ती\nनांदेड : ‘कोरोना’ विषाणुंच्या प्रादुर्भावामुळे बेघर, श्रमिकांना धीर देवून त्यांचे मानसीक व भावनिक समुपदेशन करण्‍यासाठी जिल्ह्यात समुपदेशकांची नियुक्‍ती जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन ईटनकर यांनी एका आदेशाद्वारे शनिवारी (ता.चार २०२०) एप\nसैन्यामध्ये नोकरीचे आमिष दाखवून ३६ लाखाचा गंडा\nनांदेड : आसाम रायफलमध्ये सैन्याची नोकरी लावतो असे म्हणून कंधार तालुक्यातील आठ बेरोजगारांना तब्बल ३६ लाखाचा गंडा घातला. या प्रकरणी माजी सैनिकाच्या तक्रारीवरुन माळाकोळी पोलिस ठाण्यात पांढरकवडा (जि. यवतमाळ) येथील चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा बुधवारी (ता. २२) दाखल करण्यात आला आहे. लोहा तालुक्\nनांदेड जिल्ह्यातील पहिली घटना : कंधार तालुक्यातील \" या \" गावची ग्रामपंचायत बिनविरोध, राजकीय नेत्यांना चपराक\nलोहा (जिल्हा नांदेड) : \"गाव करील ते राव काय करील\" असा प्रत्यय नुकताच भोजुचीवाडी (ता. कंधार ) येथील नागरिकांनी केला. येथील तरुणाईने एकत्र येऊन केली नव्या पर्वाला सुरवात. गावात तंटे वाढणार नाहीत, राजकारणातून जन्मोजन्मीचं वैर संपवण्यासाठी गाव गुण्यागोविंदाने एकत्र नांदला पाहिजे. गाव\nनांदेड - सोमवारी २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह\nनांदेड - काही दिवसांपासून दिवसाला एका कोरोना बाधिताचा मृत्यू होत असला, तरी सोमवारी (ता.२१) प्राप्त झालेल्या अहवालात २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, ३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सोमवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसून जिल्ह्यातील मृत्यूचा आकड\nनांदेड - कोरोना बाधितांची संख्या २१ हजारावर ; शनिवारी ५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, ३५ रुग्णांना सुटी\nनांदेड - शनिवारी (ता. १९) कोरोना अहवालानुसार ५५ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे २१ तर ॲँटिजेन किट्स तपासणीद्वारे ३४ बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या ३५ कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-corporation-clarck-post-interview-candidate-267876", "date_download": "2021-06-17T03:34:46Z", "digest": "sha1:B5TOTBQFFXOQRZAIY47CJO7O3EQYZXBK", "length": 18846, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बापरे...किती ही बेरोजगारी!", "raw_content": "\nदेशभरात भावनिक मुद्यांवरून राजकारण करणारे राजकारण करतात, त्यातून तणाव, दंगली उद्‌भवण्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. या भावनिक राजकारणाच्या गोंधळात बेरोजगारीच्या भीषण वास्तवाकडे मात्र डोळेझाक होत असल्याचे पाहायला मिळते.\nधुळे : महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर संगणक लिपीकपदाच्या 23 जागांसाठी आज उमेदवारांच्या मुलाखती होत्या. पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन ही प्रक्रिया आजच पूर्ण करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न होता. प्रत्यक्षात या 23 जागांसाठी तब्बल 822 उमेदवारांची महापालिकेत गर्दी उसळली. या गर्दीच्या निमित्ताने बेरोजगारीच्या भीषण दाहकतेचे चित्र अधोरेखित झाले.\nदेशभरात भावनिक मुद्यांवरून राजकारण करणारे राजकारण करतात, त्यातून तणाव, दंगली उद्‌भवण्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. या भावनिक राजकारणाच्या गोंधळात बेरोजगारीच्या भीषण वास्तवाकडे मात्र डोळेझाक होत असल्याचे पाहायला मिळते. बेरोजगाराची असेच वास्तव चित्र आज येथे महापालिकेतही पाहायला मिळाले. कुश�� मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे महापालिकेने सहा महिन्यांच्या करारावर संगणक लिपिक पदासाठी अर्ज मागविले. यात 23 जागांसाठी उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते.\nसंगणक लिपिक पदासाठी उमेदवारांची आज महापालिकेत गर्दी उसळल्याचे चित्र दिसले. 23 जागांसाठी तब्बल 822 उमेदवार अर्ज घेऊन आले. ही गर्दी पाहूनच प्रशासनाचे डोळे विस्फारले. त्यामुळे अर्ज जमा करण्यासाठी उमेदवारांना अक्षरशः रांगा लावाव्या लागल्या. अर्ज स्वीकारणे व आनुषंगिक कामासाठी प्रशासनाला अधिकचे मनुष्यबळ लावावे लागले.\nवास्तविक, आज उमेदवारांच्या थेट मुलाखती होत्या. प्रत्यक्षात उमेदवारांची गर्दी उसळल्याने प्रशासनाला ही प्रक्रिया बदलावी लागली. आता अर्ज स्वीकारल्यानंतर अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल, असे सांगण्यात आले.\nसंगणक लिपिक पदासाठी पदवीधर व मराठी, इंग्रजी टायपिंग, एमएस- सीआयटी अशी पात्रता होती. प्रत्यक्षात मात्र बीई, बीसीए, एमए यासह विविध उच्च पदव्या धारण केलेले उमेदवार मुलाखतीसाठी आले होते. धुळ्यासह नंदुरबार, नाशिक आदी विविध ठिकाणांहून उमेदवार मोठ्या अपेक्षेने आले होते. मुलींची संख्याही लक्षणीय होती.\nसंगणक लिपिक पदासाठी दहा हजार रुपये मानधन असून सहा महिन्यांसाठी ही भरती आहे. दरम्यान, महापालिकेत यापूर्वीच 19 संगणक लिपिक कंत्राटी पद्धतीवर काम करत असून त्यातील काहींचा करार संपला आहे, तर काहींचा संपण्यात आहे. भरण्यात येणाऱ्या 23 जागांमध्ये या 19 कर्मचाऱ्यांनी अर्ज केल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भरतीत नेमक्‍या किती नवीन उमेदवारांना संधी मिळते हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल.\nबारावीचा पेपर तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार\nपातोंडा (ता. अमळनेर) : वाढीव पदाच्या संदर्भात २००३ ते २०१९ या शैक्षणिक वर्षातील मंजुरीसाठी राज्यभरातील शिक्षक आजपासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास बसले आहे. जोपर्यंत ही पदे आर्थिक तरतुदी सहीत मंजूर होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील, असा निर्धार उपोषण ठिकाणी उपस्थित असलेल्या शिक्षकांन\nआदिवासींनी पिकवलेला तांदूळ महानगरातील ग्राहकांच्या दारी\nगणपूर (ता. चोपडा) : गेली अनेक वर्ष पारंपरिक पद्धतीने सुगंधित तांदूळ पिकवूनही बाजारात कमी भावात विकणाऱ्या साक्री तालुक्यातील आदिवासी बांधवांन��� सुकापूर येथील साल्हेर शेतकरी उत्पादक कंपनीने पुढाकार घेत महानगरातील ग्राहक मिळवून दिले आहेत. याच माध्यमातून जव्हार, मोखाडा, पेठ आणि सुरगाणा भागातील\nएकही सेंटर नसलेल्या धुळ्यात चक्क सहा डायलिसिस यंत्रांना मंजुरी..\nनाशिक : \"व्यथा डायलिसिसच्या रुग्णांची' ही मालिका \"सकाळ'ने प्रसिद्ध करून उत्तर महाराष्ट्रातील डायलिसिस सेंटर व तोडक्‍या यंत्रांबाबत ऊहापोह करण्यात आला होता. मालिका प्रसिद्ध होताच आरोग्य विभागाला खळबळून जाग आली. एकही सेंटर नसलेल्या धुळ्यात सहा डायलिसिस यंत्रांना मंजुरी देण्यात आली\nनाशिकमधील \"आधार\" धुळ्यात अपडेट\nधुळे : शासनाने विविध योजनांसाठी आधारकार्ड सक्‍तीचे केले. त्यातच \"एनआरसी\", \"सीएए\" कायद्याच्या भीतीपोटी नागरिकांनी युद्धपातळीवर अद्ययावतीकरण (अपडेट) सुरू केले. नाशिक जिल्ह्यातील आधार केंद्रांवर गर्दी होत असल्यामुळे तेथील नागरिक चक्क धुळे जिल्ह्यातील आधार केंद्रांवर रांगा\nदारू, गुटख्यातून होवू शकते कोरोनाची लागण...सिमावर्ती भागातून चोरटी वाहतूक\nमंदाणे : शहादा तालुक्‍याच्या पूर्व भागातील महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्य सीमेवरील भमराटा नाकासह अनेक चोरट्या मार्गाने मध्यप्रदेशातून दारूसह गुटख्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. पोलीस बंदोबस्त नसल्याने सर्रासपणे वाहतूक होत आहे. कोरोनाग्रस्त भागातून हा माल येत असल्याने महाराष्ट्राच्या\nमालेगावमध्ये संचारबंदीची होणार कठोर अंमलबजावणी..अतिरिक्त पोलिस, एसआरपी दाखल\nनाशिक / मालेगाव : कोरोना संसर्गाचा अटकाव व लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर शहरात संचारबंदीच्या कठोर अंमलबजावणीसाठी पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा दाखल झाला आहे. सोमवारी (ता. 13) रात्री उशिरा धुळे, नंदुरबार, मुंबई, जळगाव येथील कर्मचारी व पोलिस प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांसह साडेतीनशे अतिरिक्त पो\nसंचारबंदीत मिळेना दारू.. चोरट्यांची मजल पोहचली थेट एक्‍साइज कार्यालयावरच\nनाशिक / म्हसरूळ : लॉकडाउनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून दारूची दुकाने बंद असल्याने आपला कोरडा झालेला गळा ओला करण्यासाठी चोरट्यांनी आता राज्य उत्पादन शुल्क विभागालाच टार्गेट केले आहे. पेठ रोडवरील राज्य उत्पादन शुल्काचे विभागीय कार्यालयावर चोरट्यांनी डल्ला मारत साडेतीन लाख रुपयांची जवळपास 68 ब\nहरभरा खरेदीचे नवीन निकष जाहीर; शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे \nयावल (जळगाव) : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतीमालास मातीमोल भाव मिळत असून, शेतकरी नैसर्गिक आपत्तींसह कृत्रिम संकटांना तोंड देत असताना शासनाने हरभरा खरेदी केंद्रांवर जिल्हानिहाय उत्पादकतेचे नवीन निकष आज जाहीर केले आहे. त्यात जळगाव जि\nनंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या मध्यप्रदेश पाठोपाठ आता गुजरातमधून कोरोना नंदुरबार जिल्ह्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गुजरातच्या डेडियापाडा, सेलंबा गावाचा सीमेवर कडक सुरक्षा तैनात केली आहे.\nग्रामपंचायत निवडणुकीत कोरोनाचे नियम पाळा; नाशिक विभागातील दोन हजार ४७६ ठिकाणी रणधुमाळी\nनाशिक : दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे मत काही देशांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन करूनच विभागातील नाशिक, नगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पाडाव्यात, अशा सू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/3005", "date_download": "2021-06-17T01:52:44Z", "digest": "sha1:RTMUFJKKELCGKCLWAAG5ZLCIUXA4HCJU", "length": 7934, "nlines": 200, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "तीन मुले | तीन मुले 102| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n‘आजी, एखाद्या भुताचाच त्रास आम्हांला आहे का ग ते भूत बुधाला समुद्राकडे बोट करून दाखवी. त्याचा काय अर्थ ते भूत बुधाला समुद्राकडे बोट करून दाखवी. त्याचा काय अर्थ सोन्या आजारी पडला. माझे बाळंतपण तशा प्रकारचे झाले. काही तरी तोच प्रकार असेल सोन्या आजारी पडला. माझे बाळंतपण तशा प्रकारचे झाले. काही तरी तोच प्रकार असेल\n‘कसले भूत नि काय मला ७५ वर्षे झाली, मी कधी भूत\nपाहिले नाही. मनातल्या कल्पना. उगाच काही तरी मनात घेतलेस.’\n‘सारे चांगले होईल ना म्हण सारे चांगले होईल. तुझ्या शब्दांमुळे धीर येतो. तुझी वाणी म्हणजे देववाणी. सांग आजी, तुझ्या डोळयांना काय दिसते म्हण सारे चांगले होईल. तुझ्या शब्दांमुळे धीर येतो. तुझी वाणी म्हणजे देववाणी. सांग आजी, तुझ्या डोळयांना काय दिसते बघे, त्या समुद्राकडे बघ. दिसते का मंगाचे गलबत बघे, त्या समुद्राकडे बघ. दिसते का मंगाचे गलबत दिसते का त्याची मूर्ती दिसते का त्याची मूर्ती सांग. तुझ्या डोळयांना खरे तेच दिसेल. तू खरी भविष्य पाहणारी. पंचांग पहाण्यापेक्षा पवित्र व शुध्द माणसांचे मन सांगेल तेच खरे. सांग ना आजी. तुझे पाय धरावे असे वाटते.’\n‘वेडी पोर, काही तरी विचारतेस.’\n‘येईल हो मंगा, सारे छान होईल. पूस डोळे. रडत रडत नको जाऊस. पोरांना खेळव, हसव, वाढव. मुलांच्या देखत रडणे पाप आहे. मुलांच्या सभोवती आनंद पसरून ठेवावा. त्यांचे वाढते वय. या वेळेस शरीर वाढत असते. मन वाढत असते. या वेळेस आघात होता कामा नये. हसत जा. सारे भले होईल.’\n‘हसेन आजी. मी हसेन. मंगा लहानपणी मला रडूबाई म्हणे.’\n‘आता आल्यावर हसूबाई म्हणू दे. हसरी मधुरी हो.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmp-news/", "date_download": "2021-06-17T02:44:22Z", "digest": "sha1:AUE6TFDQE2SQDSCTM3ZEBKILZ5UBQ3V6", "length": 3089, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pmp News Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : पीएमपीएमएल बदली कामगारांना अन्नधान्य किटचे वाटप\nएमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'पीएमपीएमएल' कामगारांना न. ता. वाडी आगार सेवकांच्या वर्गणीतून सोमवारी अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. तसेच बदली सेवकांना प्राधान्याने कामावर रूजू करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल पुणे मनपाच्या विरोधी…\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\nPimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/ramesh-pokhriyal-admitted-to-hospital-xii-examination-will-now-be-taken-by-pm/", "date_download": "2021-06-17T02:59:14Z", "digest": "sha1:2TWHICG3JUMY2LC3CEXUKUJ6XBDFHC3O", "length": 16749, "nlines": 384, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल रुग्णालयात दाखल; बारावीच्या परीक्षेचा निर्णय आता पंतप्रधान घेणार?", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकां��ी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\nकेंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल रुग्णालयात दाखल; बारावीच्या परीक्षेचा निर्णय आता पंतप्रधान घेणार\nनवी दिल्ली :- केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल (Ramesh Pokhriyal) यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे आता बारावी परीक्षांसदर्भात होणारी घोषणा लांबण्याची शक्यता आहे. मात्र, या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडूनच महत्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.\nआज दिल्लीत बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार होती. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ही बैठक घेणार आहेत. ही बैठक आज होईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारावीची परीक्षा कशी घ्यायची, याबाबतच्या पर्यायांवर सर्व राज्यातील शिक्षणमंत्री आणि तज्ज्ञांशी चर्चा करतील. या बैठकीत काही महत्वाचा निर्णय घेणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.\nकेंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ जुलै आणि ऑगस्ट महिन्यादरम्यान दोन टप्प्यात बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याची शक्यता आहे. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार CBSE २४ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान परीक्षांचे आयोजन करू शकते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleराज्यात १२ खेळांची नवी ३६ प्रशिक्षण केंद्रे\nNext articleडॅमेज कंट्रोलची गरज भाजपला नव्हे तर ठाकरे सरकारला आहे; फडणवीसांचा दावा\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-17T01:18:54Z", "digest": "sha1:FQL6U267ACMDMXPXWRXZJFH3C24PN4YG", "length": 17479, "nlines": 137, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "गौतम गंभीर Archives - Majha Paper", "raw_content": "\nकोरोना संकटात औषधांचा साठा केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून गौतम गंभीरच्या चौकशीचा आदेश\nमुख्य, देश / By माझा पेपर\nनवी दिल्ली – दिल्ली उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीर याची चौकशी करण्याचे आदेश …\nकोरोना संकटात औषधांचा साठा केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून गौतम गंभीरच्या चौकशीचा आदेश आणखी वाचा\nगौतम गंभीरने सुरु केली ‘ जन रसोई’, १ रु. पोटभर जेवण\nक्रि��ेट, क्रीडा, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nफोटो साभार नवोदय टाईम्स टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि दिल्लीतील भाजप खासदार गौतम गंभीर याने गरजवंताना पोटभर, सकस, स्वच्छ जेवण …\nगौतम गंभीरने सुरु केली ‘ जन रसोई’, १ रु. पोटभर जेवण आणखी वाचा\nथरूर यांनी संजू सॅमसनची केली धोनीशी तुलना, गंभीरने दिले उत्तर\nक्रीडा, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper\nआयपीएल 2020 मध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करणाऱ्या संजू सॅमसनचे सर्वचजण कौतुक करत आहे. दिग्गज क्रिकेटपटूंच्या नंतर आता काँग्रेस खासदार …\nथरूर यांनी संजू सॅमसनची केली धोनीशी तुलना, गंभीरने दिले उत्तर आणखी वाचा\n‘धोनीचा ‘हा’ रेकॉर्ड कधीच मोडणार नाही’, गौतम गंभीरने लावली पैज\nक्रीडा, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper\nभारताचा दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तर त्याच्या …\n‘धोनीचा ‘हा’ रेकॉर्ड कधीच मोडणार नाही’, गौतम गंभीरने लावली पैज आणखी वाचा\nदेहविक्रय काम करणाऱ्या महिलांच्या 25 मुलींची जबाबदारी घेणार गौतम गंभीर\nदेश, मुख्य / By माझा पेपर\nनवी दिल्ली – संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत तर अनेकांच्या हाताला काम नाही. त्यातच समाजात …\nदेहविक्रय काम करणाऱ्या महिलांच्या 25 मुलींची जबाबदारी घेणार गौतम गंभीर\nमोदींचा डरपोक असा उल्लेख करणाऱ्या आफ्रिदीचा गौतमने घेतला गंभीरतेने समाचार\nमुख्य, देश / By माझा पेपर\nपुन्हा एकदा काश्मीर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने गरळ ओकली असून त्याचा हा …\nमोदींचा डरपोक असा उल्लेख करणाऱ्या आफ्रिदीचा गौतमने घेतला गंभीरतेने समाचार आणखी वाचा\n‘पैसे नको, पीपीई किट्स पाहिजे’, केजरीवालांचे गंभीरला उत्तर\nकोरोना व्हायरसशी लढण्यासाठी केंद्र फंड देत नसल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला होता. त्यानंतर भाजपचे खासदार गौतम गंभीर …\n‘पैसे नको, पीपीई किट्स पाहिजे’, केजरीवालांचे गंभीरला उत्तर आणखी वाचा\nकोरोनाग्रस्तांसाठी गौतम गंभीरची 1 कोटींची मदत\nक्रिकेट, कोरोना, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper\nकोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्हायरसशी लढण्यासाठी सर्व क्षेत्रातील सेलिब्रेटींनी मदतीचा हात …\nकोरोनाग्रस्तांसाठी गौतम गंभीरची 1 कोटींची मदत आणखी वाचा\nव्हिडीओ : जवानाने बनवली खास ‘हँड्रस फ्री सॅनिटायझिंग मशीन’\nजरा हटके, कोरोना, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper\nकोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी नागरिकांना वारंवार हात धुण्याचे व सॅनिटायजरचा वापर करण्यास सांगितले जात आहे. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने या व्हायरसपासून वाचण्यासाठी …\nव्हिडीओ : जवानाने बनवली खास ‘हँड्रस फ्री सॅनिटायझिंग मशीन’ आणखी वाचा\n…तर गौतम गंभीरला सोडावे लागेल खासदारकीवर पाणी\nमुख्य, क्रिकेट / By माझा पेपर\nनवी दिल्ली : 13 जानेवारीपर्यंत दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेला (डीडीसीए) नवीन अध्यक्षांची निवड करायची आहे. हे पद सध्या भारताचा …\n…तर गौतम गंभीरला सोडावे लागेल खासदारकीवर पाणी\nभाजप खासदाराला ‘गंभीर’ धमकी\nमुख्य, देश / By माझा पेपर\nनवी दिल्ली: माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर व त्याच्या परिवाराला कुटुंबीयांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात …\nभाजप खासदाराला ‘गंभीर’ धमकी आणखी वाचा\nधोनीवर गौतमचा ‘गंभीर’ आरोप\nक्रिकेट, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nनवी दिल्ली – २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अपूर्ण राहिलेल्या शतकाची भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने कहाणी सांगत ‘कॅप्टन कुल’ महेंद्रसिंह …\nधोनीवर गौतमचा ‘गंभीर’ आरोप आणखी वाचा\nदिल्लीत झळकले भाजप खासदार गौतम गंभीर गायब असल्याचे पोस्टर\nमुख्य, देश / By माझा पेपर\nनवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले असून सर्वसामान्यांचा श्वास दिल्लीतील हवेने घुसमटू लागला आहे. भाजप यासाठी …\nदिल्लीत झळकले भाजप खासदार गौतम गंभीर गायब असल्याचे पोस्टर आणखी वाचा\nप्रदुषणाबाबत गंभीर नसलेल्या गौतमचा जिलेबीवर ताव, ‘आप’ने केली टिका\nभाजपचे खासदार गौतम गंभीर प्रदुषणासंबंधित उच्च-स्तरीय बैठकीत गैरहजर राहिल्याने आम आदमी पक्षाने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याआधी गंभीर यांनी …\nप्रदुषणाबाबत गंभीर नसलेल्या गौतमचा जिलेबीवर ताव, ‘आप’ने केली टिका आणखी वाचा\nभारतात उपचारासाठी गंभीरने केली पाकिस्तानी मुलीची मदत\nमाजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने ह्रदय रोगाने ग्रस्त असलेल्या एका सहा वर्षीय पाकिस्तानी मुलीला भारतात उपचार घेता यावा …\nभारतात उपचारासाठी गंभीरने केली पाकिस्तानी मुलीची मदत आणखी वाचा\n१०० शहीद जवानांच्या मुलांचा खर्च उचलणार गौतम गंभीर\nदेश, मुख्य / By माझा पेपर\nपुन्हा एकदा आपले वेगळेपण भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपाच्या तिकीटावर लोकसभेत खासदार निवडून गेलेल्या गौतम गंभीरने सिद्ध केले आहे. …\n१०० शहीद जवानांच्या मुलांचा खर्च उचलणार गौतम गंभीर आणखी वाचा\n‘मी केले गंभीरच्या करिअरचे वाटोळे’, पाक क्रिकेटपटूचा दावा\nक्रिकेट, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper\nपाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने आपण भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचे करिअर संपवल्याचा दावा केला आहे. सध्या पाकिस्तानच्या संघातून बाहेर …\n‘मी केले गंभीरच्या करिअरचे वाटोळे’, पाक क्रिकेटपटूचा दावा आणखी वाचा\nश्रीलंकेच्या संघाला पाकिस्तानमध्ये देण्यात आलेल्या सुरक्षेची गंभीरने उडवली खिल्ली\nसर्वात लोकप्रिय, क्रिकेट / By Majha Paper\nभारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत श्रीलकेंच्या संघाला पाकिस्तानमध्ये देण्यात आलेल्या सुरक्षेबाबत खिल्ली उडवली आहे. …\nश्रीलंकेच्या संघाला पाकिस्तानमध्ये देण्यात आलेल्या सुरक्षेची गंभीरने उडवली खिल्ली आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/mva-government-declared-new-committee-for-marathi-literature-and-cultural-org/", "date_download": "2021-06-17T01:56:26Z", "digest": "sha1:ICUNBUKGFDYEY37ZGRM6T34R4PNAORIQ", "length": 18981, "nlines": 176, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापका���िरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फट���ार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nसाहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे ३० जणांचा समावेश\nराज्यातील महाविकास आघाडी सरकारने साहित्य व संस्कृती मंडळाची नवी समिती जाहिर केली असून संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ.सदानंद मोरे यांच्या अध्यक्षते पदी निवड करण्यात आली आहे. त्याच्यासह दलित साहित्यिक डॉ.प्रज्ञा पवार, फ.मु.शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिकांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.\nराज्य सरकारने जाहिर केलेल्या समितीत ज्येष्ठ साहित्यिक अरूण शेवते, डॉ.रणधीर शिंदे, श्रीमती नीरजा, प्रेमानंद गज्वी, डॉ.नागनाथ कोतापल्ले, प्रविण बांदेकर, मोनिका गजेंद्रगडकर, भारत ससाणे, डॉ.रामचंद्र देखणे, डॉ.रविंद्र शोभणे, योगेंद्र ठाकूर, प्रसाद कुलकर्णी, प्रकाश खांडगे, एल.बी.पाटील, पुष्पराज गावंडे, विलास सिंदगीकर, प्रा. प्रदीप यशवंत पाटील, डॉ.आनंद पाटील, प्रा.शामराव पाटील, दिनेश आवटी, धनंजय गुडसुरकर, नवनाथ गोरे, रविंद्र बेडकीहाळ, प्रा.रंगनाथ पठारे, उत्तम कांबळे, विनोद शिरसाट, डॉ.संतोष खेडलेकर आदींचा समावेश करण्यात आला आहे. या समितीची मुदत तीन वर्षांची राहणार आहे.\nPrevious तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना मिळणार वाढीव दराने आर्थिक मदत\nNext १० वी उत्तीर्णसाठी असे होणार मुल्यमापन; मात्र सीईटी द्यावी लागणार\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने शिवसेनाभवनासमोर भाजपा-शिवसैनिकात राडा\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास धोकादायक इमारतीत राहणाऱ्या लोकांसाठी ट्रान्झिट कॅम्प उभारण्याचेही महानगरपालिकांना निर्देश\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांची नालेसफाईवरुन सत्ताधाऱ्यांवर टीका\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या एमएमआरडीएच्या आयुक्त पदी श्रीनिवास तर गृहनिर्माण सचिव पदी म्हैसकर\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती\nमुंबईतल्या मच्छीमार बांधवांसाठी जीआर बदला पण मदत करा भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांची मागणी\nगुन्हे दाखल होवू लागल्याने सरकार विरोधात परमबीर सिंग पुन्हा न्यायालयात पोलिस महासंचालक संजय पांडे यांनाही ओढले न्यायालयात\nविरार आगीच्या चौकशीचे आदेश देत मृतक-जखमींसाठी मदत जाहिर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली घोषणा\nशरद पवार ब्रीच कँण्डीत दाखल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती\nदेशमुखावरील आरोपांची सीबीआय करणार गुन्हा दाखल न करता प्राथमिक चौकशी परमबीर सिंगांना खालच्या न्यायालयात पाठवत अॅड. पाटील यांच्या याचिकेवर न्यायालयाचा निर्णय\nनिर्मल नगर रहिवाशांनी विकासकाला दिली १५ दिवसाची मुदत अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा दिला इशारा\nमुंबईत राहणार नाईट कर्फ्यू महानगरपालिकेकडून ट्विटद्वारे माहिती\nराज्य सरकारने मंजूरी देवूनही प्रधान सचिवांचा मात्र विरोध पुणे विद्यापीठास पाली भवन उभारण्यासाठी निधी देण्यास नकार\nगृहमंत्री देशमुखांच्या विरोधात परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात निवासस्थानातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करा सीबीआय चौकशीची मागणी\nगर्दीच्या ठिकाणी अॅंन्टीजेन चाचणी कराच अन्यथा कारवाईला सामोरे जा मुंबई महापालिकेकडून आदेश जारी\nया कारणासाठी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीची झाली बत्तीगुल २० मिनिटासाठी मंत्रालय राहिले वीजेविना\nकोरोनाच्या काळात अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेचा अट्टाहास का\nमुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे तर परमबीर सिंग गृहरक्षक प्रमुख गृहमंत्री अनिल देशमुख यांची ट्विटरद्वारे माहिती\nराज्य सरकारमुळे म्हाडा बनली दात व नखे काढलेला वाघ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ८ कलमी अधिकाराचे विभागाला पत्र\nमुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सर्वसामान्य नागरीकांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने म्हाडाची …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई ��हानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/so-he-walked-450-km-not-four-or-five-because-when-they-understood-the-police-also-went-crazy-62300/", "date_download": "2021-06-17T01:36:03Z", "digest": "sha1:QGNFJSONTGFSAVPRND37SR3JMYHPTUAY", "length": 11996, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "so he walked 450 km, not four or five; Because when they understood, the police also went crazy | ...म्हणून त्याने चार पाच नाही तर तब्बल ४५० किमीची पायपीट केली; कारण समजल्यावर पोलिसही चक्रावले | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nएवढा राग बरा नव्हे…म्हणून त्याने चार पाच नाही तर तब्बल ४५० किमीची पायपीट केली; कारण समजल्यावर पोलिसही चक्रावले\nमुंबई : रागाच्या भरात एखादा माणूस काय करेल याचा काही नेम नाही. याची प्रचिती आणणार प्रकार इटलीत घडला आहे. आपला राग शांत करण्यासाठी एका व्यक्तीने थोडी थोडकी नाही तर ४५० किमीची पायपीट केली आहे. या मागचे कारण समजल्यावर पोलिसही चक्रावले.\nइटलीमध्ये ही अजब घटना घडली आहे. बायकोसोबत झालेल्या भांडणामुळे आपला राग शांत करण्यासाठी नवऱ्याने तब्बल ४५० किमीची पायपीट केली. ही व्यक्ती कोमा शहरात राहते. बायकोशी झालेल्या भांडणानंतर रागाच्या भरात तो चालत पह्नो शहरातील एड्रिऑटिक कोस्टजवळ पोहोचला.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यूचे उल्लंघन केल्यामुळे स्थानिक पोलिसांनी त्याला रात्री दोनच्या सुमारास ताब्यात घेतले. इतक्या लांब पायपीट करण्याचे कारण त्या व्यक्तीने सांगितल्यावर पोलीसदेखील चक्रावून गेले. यानंतर पतीच्या सुटकेसाठी पत्नी पह्नोला पोहोचली. नाईट कर्फ्यूचे उल्लंघन केल्याप्रकरणी या व्यक्तीला तब्बल ४०० युरो इतका दंड भरावा लागला. दंड भरून पत्नीने पतीची सुटका केली.\nचिकन आणि पनीरचं आमिष दाखवून रक्तदान शिबीर भरवण्याची वेळ ठाकरे सरकारव आलेय म्हणजे… राम कदमांची जहरी टीका\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/05/29/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97-%E0%A4%9C/", "date_download": "2021-06-17T03:24:45Z", "digest": "sha1:ERUBVDNPWXIJALQDTLR32NW2NMW3JNVM", "length": 21327, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "ट्रंपोलिंग आणि ट्रबलीग जिम्नॅस्टिक राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेत डोंबिवलीतील भोईर जिमखान्याचे सुयश..", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nट्रंपोलिंग आणि ट्रबलीग जिम्नॅस्टिक राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेत डोंबिवलीतील भोईर जिमखान्याचे सुयश..\nडोंबिवली : ( शंकर जाधव ) महाराष्ट्र जिम्नास्टिक असोसिएशनच्या वतीने दिनांक २५ ते २६ मे रोजी श्रवण स्पोर्ट्स अकॅडमी डोंबिवली येथे नववी ट्रंपोलिंग आणि ट्रबलीग जिम्नॅस्टिक राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये संपूर्ण भारतातून २०० खेळाडू सहभागी झाले होते.नेत्रदीपक अशा या खेळामध्ये सर्व संघांमध्ये एकेका गुणांनी चढाओढ होत होती. त्यामुळे ही स्पर्धा अधिक रंगतदार झाली. ट्रंपोलींग या खेळात डोंबिवलीतील भोईर जिमखाना येथील खेळाडूंनी तब्बल १९ पदकांची लयलूट करत महाराष्ट्राची शान वाढवली. तर ट्रंबलींग या खेळात सुद्धा ७ पदकांची कमाई करत पुन्हा एकदा महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय विजेतेपदावर कोरले.\nविजेत्यामध्ये सब ज्युनियर व जूनियर, सीनियर असे गट होते. सब ज्युनियर मुले यामध्ये आदित्य हिंगे याने वैयक्तिक एक रजत व एक सुवर्णपदक टीमसाठी मिळवले. तर सब ज्युनियर मुलींमध्ये राही पाखले हिने वैयक्तिक व टीमसाठी सुवर्णपदक पटकावले. ज्युनियर मुली मध्ये अक्षता हिंगे हिने वैयक्तिक व टीमसाठी सुवर्णपदक कमावले. तर ज्युनियर मुले या गटात विनायक ब्रीद याने वैयक्तिक व टीमसाठी सुवर्णपदकांची कमाई केली.तर आदर्श,प्रज्वल हिमांशू यांनी टीमसाठी सुवर्णपदक मिळवले.सीनियर मुली या गटात श्रद्धा गावडे हिने वैयक्तिक रजत व टीमसाठी सुवर्णपदक मिळवले.तर वैदेही व सिद्धी यांनी टीमसाठी सुवर्णपदकांची कमाई केली. सीनियर मुले या गटात टीमसाठी श्रेयस व सेहुल यांनी सुवर्णपदक मिळवले. ट्रमबलींग या चित्तवेधक खेळात ज्युनिअर गटात किमया फुल गावकर हिने वैयक्तिक व टीम साठी सुवर्णपदकांची कमाई केली. तर काव्या बापट हिने वैयक्तिक रौप्य व टीमसाठी सुवर्णपदक मिळवले तर सिनियर मुली कनिष्का भोईर हिने वैयक्तिक व टीमसाठी सुवर्णपदक मिळवले.सुवर्ण पदक विजेत्यांना आगामी वर्ल्डकप मध्ये खेळण्याची संधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे सदर खेळाडूंचे प्रशिक्षक,पालक व संपूर्ण भोईर जिमखाना येथे आनंद व्यक्त होत आहे.खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.या खेळाडूंना विशेष मार्गदर्शन माजी आमदार रमेश पाटील,मुकुंद भोईर, दिलीप भोईर, पॉल पेरापेरी व मुख्य प्रशिक्षक पवन भोईर यांनी केले\nसाहसी जलतरणपटू नील शेकटकरचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार\nफुटबॉल प्रशिक्षक शब्बीर शेख यांचे निधन\nकल्याणच्या ऋतुजा चे राष्ट्रीय स्पर्धेत यश\nयुरोपमध्ये होणार्‍या जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत बदलापूरचे संजय दाभोळकर यांची निवड\nडोंबिवलीतील भोईर जिमखान्यातील जिमनास्ट्सचे सुयश..\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/08/13/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A5%AF%E0%A5%A6-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-17T01:33:31Z", "digest": "sha1:5U66YSTK6LZSBJ3TJAJG62DRBMEJHISF", "length": 19599, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "दिवा शहरातील ९० टक्के पुरग्रस्त सरकारी मदतीपासून वंचित ….. सरकारवर नाराजी…", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्��ांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nदिवा शहरातील ९० टक्के पुरग्रस्त सरकारी मदतीपासून वंचित ….. सरकारवर नाराजी…\nडोंबिवली (शंकर जाधव) अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक शहरात पाणी शिरून नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.एकीकडे राज्य सरकार पूरग्रस्तांना मदत करण्यास कुठेही कमी पडत नसल्याचे सांगत असताना दुसरीकडे मात्र दिवा शहरातील ९० टक्के पूरग्रस्तांना सरकारी मदत मिळाली नाही.\nदिव्यात शहरात पुरस्थितीत २२ हजारापेक्षा जास्त कुटुंब बाधित झाली असल्याचे सर्वेक्षण महापालिकेतर्फे करण्यात आले. परंतु महापालिकेतर्फे फक्त अडीच हजार कुटुंबांनाच मदत आली असल्याचे प्रभाग समितीच्या वतीने सांगण्यात येते. त्यामुळे दिवा विभागातील ९० टक्के सरकारी मदतीपासून अजूनही वंचित आहेत. सरकारने दिव्यातील पूरग्रस्त वाऱ्यावर सोडल्याचे दिसत असल्यांने दिवावासीयांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.पूरग्रस्तांना ही तुटपुंजी मदत मिळवण्यासाठी ३ ते ४ चार किलोमीटरची पाययपीट करावी लागत आहे. त्यामुळे वयोवृद्ध नागरिक तसेच विशेषतः महिला वर्गाला याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.आधीच पुरामुळे संसाराचा कंबरडा मोडल्या नंतर मदत मिळवण्यासाठी जीवघेणी कसरत दिव्यातील पूरग्रस्तांना करावी लागत आहे. दिव्यातील सर्व पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी आयुक्तांची भेट घेऊ असल्याचे भाजपा दिवा शहर अध्यक्ष अँड. आदेश भगत यांनी सांगितले.\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्���ार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीतील गुंडप्रवृत्तीच्या रिक्षाचालकांंची महिलेस भररस्त्यात मारहाण… मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाला शोधण्यास पोलिसांसमोर आव्हान…..\nमनसे डोंबिवली महिला सेनेची मंगळागौर रद्द करून पुरग्रस्तांना सढळ हस्ते मदत…\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन व���चार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/08/26/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T02:45:05Z", "digest": "sha1:R6K6WP7UX55DTWMRYABB3KABMV27YAN2", "length": 21306, "nlines": 242, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणा-या वाहनांना टोल माफ – सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nगणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणा-या वाहनांना टोल माफ – सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील\nमुंबई दि २६ – गणेशोत्सवानिमित्त मुंबई – कोल्हापूर मार्गे कोकणात जाणा-या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.\nआज मंत्रालयात गणेशोत्सवापुर्वी ट्रॅफिक नियोजनासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री पाटील यांनी सांगितले. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, शोलय शिक्षण मंत्री आशिष शेलार, गृहनिर्माण राज्य मंत्री रविंद्र वायकर, गृह ग्रामीणचे राज्यमंत्री दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक, रस्ते विभागाचे सचिव सी.पी.जोशी, सार्वजनिक बांधकाम ईमारत विभागाचे सचवि श्री सगणे आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.\nमंत्री पाटील म्हणाले, यावेळी पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असली तरी, गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणा-या चाकरमान्यांना कोणताही त्रास सहन करावा लागू नये यासाठी, रस्ते सुस्थितीत करण्यात आले आहे. काही ठिकाणी किरकोळ काम सुरू असून, ते तात्काळ पुर्ण करण्यात येणार आहे. याचबरोबर मुंबई कोल्हापूर मार्गे जाणा-यांना टोल माफ करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.\nमुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर डायव्हर्जन बोर्ड, रोड स्ट्रीप्स, अपघात होऊ नये म्हणून सूचना करणारे बोर्ड, गावांची नावे, जंक्शन बोर्ड, रॅम्बलर पट्टी, गतीरोधक लावण्यात आले आहे. याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथील १४३ किलो मीटरच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. २०८ किमी चे रस्ते सुस्थितीत असून, १४.६० किमी च्या रस्त्यांचे काम सुरू असून, लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सायन-पनवेल, खारपाडा, इंदापूर, अशा विविध रस्तयांचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. असून, किरकोळ दुरूस्ती अनेक ठिकाणी सुरू आहे. तसेच सध्या पुलावरही दुरूस्तीचे काम सुरू असून, गणपतीपूर्वी सर्व रस्ते सुरळीत होणार असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी यावेळी दिली.\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nकोकणातील नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत – कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे\nमहाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या राज्य संघटन सचिव पदी श्री.अशोक पाटील\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस��वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2021-06-17T02:57:43Z", "digest": "sha1:4OFCNFBZQV5JK2APRD2ECMUL6YHGVG5A", "length": 13024, "nlines": 144, "source_domain": "bahujannama.com", "title": "दुकाने Archives - बहुजननामा", "raw_content": "\nमुंबईतील दुकाने सम-विषम फार्म्युल्याने दुपारी 2 पर्यंत सुरु राहणार, महापालिकेकडून वेळापत्रक जारी\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता नियंत्रणात आला असल्याने राज्य सरकारने काही ठिकाणी लॉकडाऊनमधील निर्बंध शिथील ...\nव्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास त्वरित परवानगी द्यावी – पुणे व्यापारी महासंघ\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने 1 जून पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, आता रुग्णांची संख्या ...\nपुण्यात शनिवार अन् रविवारच्या कडक निर्बंधामध्ये शिथीलता, सकाळी 7 ते 11 च्या दरम्यान उघडी राहणार ‘ही’ दुकाने\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत ...\n गरिबांना मोफत अन्न मिळण���यासाठी आठवड्याचे सातही दिवस सरकारी रेशन दुकाने उशीरापर्यंत उघडी ठेवा – केंद्राकडून राज्यांना निर्देश\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - केंद्राने रविवारी सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना महिन्याचे सर्व दिवस आणि उशीरापर्यंत रेशन दुकाने ...\nमनपाच्या अधिकाऱ्यांनी महादेवनगर रस्त्यावरील भाजीपाला दुकाने 9 वाजताच बंद करा असे सांगताच उडाला गोंधळ\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - राज्य शासनाने सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 7 ते 9 या वेळेत खरेदी विक्री करण्यासाठी ...\nलासलगावला 6 दुकाने सील\nलासलगाव : बहुजननामा ऑनलाईन - जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाने एकीकडे कडक निर्बंध लावलेले असून जीवनावश्यक सोडून इतर ...\nबारामती व्यापारी महासंघाचा 2 दिवसाच्या Lockdown पाठिंबा, पण सोमवारपासून….\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - सोमवारपासून बारामती शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या शिखर संस्था महाराष्ट्र चेंबर ...\nराज्यात आज संध्याकाळपासून विकेंड Lockdown जाणून घ्या काय चालू आणि काय बंद राहणार\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुन्हा एकदा राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर अत्यंत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. ...\nबिग ब्रेकिंग : अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद – मनपा आयुक्त विक्रम कुमार\nपुणे : बहुजननामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसचा प्रादुभाव शहरात झपाटयाने वाढत आहे. दरम्यान, राज्य सरकारने संपुर्ण राज्यात कडक निर्बंध लावण्याचे ...\nभस्मसात झालेल्या ‘फॅशन स्ट्रीट’ला अजित पवारांनी दिली भेट, दिले ‘हे’ आदेश\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुणे कॅम्प परिसरातील 'फॅशन स्ट्रीट'ला शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली होती. यामध्ये येथील सर्व दुकाने जळून ...\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nमुंबईतील दुकाने सम-विषम फार्म्युल्याने दुपारी 2 पर्यंत सुरु राहणार, महापालिकेकडून वेळापत्रक जारी\nगुन्हे शाखेकडून तडीपार गुंड शफ्या खानला येरवडा गावठाण परिसरातून अटक; शफिकवर 13 गंभीर गुन्ह्यांची नोंद\nMaratha Reservation | अजित पवारांच्या वक्तव्याला संभाजीराजेंचे उत्तर; म्हणाले – ‘आधी तुम्ही सर्व एकत्र या मग मी चर्चेसाठी नक्कीच येईन’\nसलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ 23 वेळा वाढले पेट्रोल डिझेलचे भाव, जाणून घ्या नवे दर\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून दुबईतून आणले होते ‘सोने’\nदारूचे दुकान उघडताच आनंदाने बेभान झाला ‘हा’ व्यक्ती, भररस्त्यात केली बाटलीची पूजा, व्हिडिओ वायरल\nPune News | शहरातील न्यायालयांचे कामकाज ‘या’ तारखेपासून दिवसभर पूर्ण क्षमतेने सुरू राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/06/04/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-17T02:41:04Z", "digest": "sha1:JTBXJGVFAPXS7YRLKNO3QDOD5BVYFDJ2", "length": 9608, "nlines": 53, "source_domain": "mahiti.in", "title": "दुसरे मुल जन्माला घालण्याआधी ट्विंकलने अक्षयच्या समोर ठेवली होती ही अट, वाचून धक्काच बसेल… – Mahiti.in", "raw_content": "\nदुसरे मुल जन्माला घालण्याआधी ट्विंकलने अक्षयच्या समोर ठेवली होती ही अट, वाच��न धक्काच बसेल…\nबॉलीवुडमध्ये विवाहीत जोडपी बरीच प्रसिद्ध आहेत पण अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची गोष्ट काही वेगळीच आहे. या दोघांचा जोडा शोभून दिसतो. ही जोडी कायम सोशल मिडिया आणि पब्लिक इवेंटमध्ये बरीच चर्चेत असते. यांची पहिली भेट फिल्म फेयरच्या एका फोटोशूट दरम्यान झाली होती. ट्विंकलला पाहताच अक्षय तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर जेव्हा त्या दोघांनी एकत्र ‘इंटरनेशनल खिलाड़ी’ मध्ये काम केले तेव्हा त्यांचे प्रेम अधिक दृढ झाले.\nअक्षय ला बनवले गेले १५ दिवसांपुरता बॉयफ्रेंड : एका इंटरव्यूमध्ये ट्विंकलने सांगितले होते की जेव्हा तिची आणि अक्षयची पहिली भेट झाली, तेव्हा तिचे एक ब्रेकअप झाले होते जे नाते दीर्घकाळाचे होते. त्यामुळे ते दुःख विसरण्यासाठी तिला कोणाचीतरी गरज होती ज्याच्याबरोबर ती चांगला वेळ मजेत घालवू शकेल. त्यावेळी तिने अक्षयला तात्पुरता १५ दिवसांचा बॉयफ्रेंड बनवला. पण झाले असे की त्या पंधरा दिवसात त्यांचे खरेच प्रेम झाले आणि दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला.\nलग्नाआधी ठेवली ही अट समोर: लग्नाआधी ट्विंकलने एक आगळीवेगळी अट समोर ठेवली होती. अक्षयला लवकर लग्न करायचे होते पण तिला मात्र थोडा वेळ हवा होता. त्यावेळी तिचे करीयर जोरात चालले होते. अक्षयला असे वाटत होते की ट्विंकलने लग्नानंतर चित्रपटात काम करू नये. एका अटीवर ती हे लग्न करण्यास तयार झाली. त्यावेळी तिचा “मेळा” चित्रपट रिलीज होणार होता. तिने असे सांगितले की हा चित्रपट जर फ्लॉप झाला तर ती लग्न करून संसार मांडेल. पुढे हा चित्रपट फ्लॉप ठरला आणि तिने त्याच्याशी लग्न केले. ठरल्याप्रमाणे लग्नानंतर तिने चित्रपटात काम करणे सोडून दिले. सध्या ती लेखिका आहे, काही पुस्तके तिने लिहिली आहेत.\nफैमिली बेकग्राउंड तपासली होती : एका इंटरव्यूमध्ये ट्विंकलने असे सांगितले आहे की तिने लग्नाच्या आधी अक्षयच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती मिळवली होती. तिने हेही तपासले होते की त्यांच्या कुटुंबात कोणाला एखादा गंभीर आजार तर नाही. हे यासाठी कारण तिला असे वाटत होते की भविष्यात तिच्या मुलांना कोणताही आजार होऊ नये.\nदुसरे मुल व्हायच्या आधी ठेवली होती ही अट : अक्षय जेव्हा दुसर्या मुलाचा विचार करत होते तेव्हा ट्विंकलने त्यांच्यासमोर एक अट ठेवली होती. खरेतर जेव्हा हे दोघे ‘कॉफ़ी विथ करण’मध्���े आले होते तेव्हा ट्विंकलने असे सांगितले होते की तिची ही अट आहे की जोपर्यंत तो दर्जेदार आणि उत्तम चित्रपट करत नाही, तोपर्यंत ती दुसरे मुल जन्माला घालणार नाही.\nसासू समजत होती “गे” : ट्विंकलने बोलताना एक मजेदार किस्सा सांगितला, तिची आई डिम्पल कपाड़िया आधी अक्षयला गे समजत असे. तेव्हा डिम्पलने ट्विंकलला हा सल्ला दिला की तिने लग्नाआधी अक्षयबरोबर एक वर्ष राहून त्याला ओळखावे.\nसध्या अक्षय-ट्विंकल त्यांची मुले आरव आणि नितारा यांच्याबरोबर खूष आहेत.\nबॉलिवूडच्या या ‘६’ अभिनेत्रींनी सर्जरी करून खराब केले थोबाड…\nमहेश भट्टच्या फॅमिलीचे काळे सत्य आले समोर डिलीट होण्याआधी जरूर वाचा…\nया कारणांमुळे नेहाने केले तिच्यापेक्षा ७ वर्षांनी लहान रोहनप्रित सिंघशी लग्न…\nPrevious Article नवऱ्याने बेडरूममध्ये चुकूनही करू नयेत या चुका, नाहीतर…\nNext Article इतिहासातील सर्वात सुंदर स्त्री, जिचे सुंदर रूपच बनले होते तिच्या मृत्यूचे कारण…\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-15-%E0%A4%B9.html", "date_download": "2021-06-17T01:42:09Z", "digest": "sha1:Y44TE4BZUABXTSTLPWC7JU3MUQ4MUT3T", "length": 12275, "nlines": 217, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "यूपीमधील शिक्षकांच्या 15 हजाराहून अधिक पदांसाठी भरती लवकरच अर्ज करा - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nयूपीमधील शिक्षकांच्या 15 हजाराहून अधिक पदांसाठी भरती लवकरच अर्ज करा\nby Team आम्ही कास्तकार\nयूपीएसएएसबी टीजीटी पीजीटी 2021: जर तुम्ही शिक्षण क���षेत्रात करिअर केले तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. वास्तविक, उत्तर प्रदेश मध्यम शिक्षण सेवा मंडळ, अलाहाबाद येथे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) आणि पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) पदासाठी भरती झाली आहे. पात्र व इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.\nयूपीएसईएसबी टीजीटी पीजीटी भरती अंतर्गत एकूण १19१ 8 posts पदे भरती करण्यात येतील, त्यापैकी १२60603 यूपी टीजीटीसाठी आणि २95 95. पदे पीपीटी पदांसाठी भरतीसाठी उपलब्ध आहेत.\nलेखी परीक्षेच्या आधारे निवड केली जाईल\nयूपीएसएएसबी टीजीटी पीजीटी पगार\nटीजीटी – 44900-142400 रुपये, वेतन पातळी 8, ग्रेड पे – 4600\nपीजीटी – 47600-151100 रुपये, वेतन पातळी 8, ग्रेड पे – 4800\nयूपीएसएएसबी टीजीटी पीजीटी महत्त्वाच्या तारखा\nनोंदणीची प्रारंभिक तारीख – 16 मार्च 2021\nनोंदणीची अंतिम तारीख – 11 एप्रिल 2021\nफी भरण्याची शेवटची तारीख – 13 एप्रिल 2021\nअर्ज सादर करण्याची अंतिम तारीख – 15 एप्रिल 2021\nटीजीटी – संबंधित विषयात बीएड किंवा समकक्ष पदवी\nपीजीटी – बीएडसह पदव्युत्तर पदवी\nयूपीएसएएसबी टीजीटी पीजीटी अर्ज कसा करावाद\nपात्र आणि इच्छुक उमेदवार pariksha.up.nic.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपुसा रुढीराच्या विविध प्रकारच्या गाजरांची पेरणी हा शेतक farmers्यांसाठी फायदेशीर सौदा आहे, प्रति हेक्टर २२5 क्विंटल उत्पादन मिळते.\nही दोन कृषी यंत्र शेतीची माती उलटण्यासाठी उपयुक्त आहेत, त्यांचे वैशिष्ट्य वाचा\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग��य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nधरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/sakal-media-group-celebration-womens-day-268791", "date_download": "2021-06-17T01:34:46Z", "digest": "sha1:XYCXBNAZQERCREUEVCIZ4XNCHYO6GOXR", "length": 33972, "nlines": 254, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Womens Day खबरदार..! छेडछाड कराल तर...", "raw_content": "\nहाविद्यालयीन विद्यार्थिनींबरोबरच विविध महिला संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्या एकवटल्या आणि हातात हात गुंफून त्यांनी स्त्री सन्मानाचा वज्रनिर्धार केला. निमित्त होते, सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या ‘दामिनी व्हा’ मानवी साखळीचे. दरम्यान, स्वसंरक्षणाच्या प्रात्यक्षिकांबरोबरच शाहिरीतून स्त्रीशक्तीला सलाम झाला.\nकोल्हापूर - ‘छेडछाड कराल तर खबरदार, आम्ही ताराराणींच्या वारसदार’ असा नारीशक्तीचा बुलंद आवाज आज ऐतिहासिक बिंदू चौकात दुमदुमला. महाविद्यालयीन विद्यार्थिनींबरोबरच विविध महिला संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्या एकवटल्या आणि हातात हात गुंफून त्यांनी स्त्री सन्मानाचा वज्रनिर्धार केला. निमित्त होते, सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या ‘दामिनी व्हा’ मानवी साखळीचे. दरम्यान, स्वसंरक्षणाच्या प्रात्यक्षिकांबरोबरच शाहिरीतून स्त्रीशक्तीला सलाम झाला.\nहे पण वाचा - होय; इथं मुलं शेकड्यात पुस्तकं वाचतात...\n‘चला, निर्भय होऊया, दामिनी बनूया’ असे आवाहन ‘सकाळ’ने चार दिवसांपूर्वी केले आणि मानवी साखळीत सहभागासाठी विविध संस्था व संघटनांनी उत्स्फूर्त नोंदणी केली. आज सकाळी सातपासूनच त्यांची मांदियाळी बिंदू चौकात अवतरू लागली. हातात विविध घोषवाक्‍यांचे फलक घेऊन महिला व मुलींचे जथ्थे येथे येऊ लागले. साडेआठच्या सुमारास सारा चौक गर्दीने तुडुंब भरून गेला आणि सर्वांच्या साक्षीने व्हाईट आर्मीच्या व्हाईट शॅडो टीमच्या स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांना प्रारंभ झाला. एकीकडे ही प्रात्यक्षिके सुरू असतानाच ‘राजमाता जिजाऊ- ताराराणी की जय’ अशा घोषणांनी सारा माहोल संमोहित झाला होता. याच माहोलात शाहिरा दीप्ती व तृप्ती सावंत यांच्या वीररसातील पोवाड्यांना प्रारंभ झाला. जिजाऊ आणि ताराराणींच्या पोवाड्यांबरोबरच त्यांनी स्त्री सन्मानाचा पोवाडा यावेळी सादर केला. त्यानंतर माऊंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी सज्ज झालेल्या करवीर कन्या कस्तुरी सावेकर हिने सर्वांना स्त्री सन्मानाची शपथ दिली. त्यानंतर एकमेकींना महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिला चळवळ आणखी नेटाने पुढे नेण्याचा संकल्प यावेळी झाला.\nहे पण वाचा - तो निसटला अन् पोलिस अडकले... शिंगटे पलायन प्रकरण\nव्हाईट आर्मीची स्वसंरक्षण प्रात्यक्षिके\nव्हाईट आर्मीच्या व्हाईट शॅडो टीमच्या वतीने स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. त्याशिवाय मानवी साखळीचे नेटके संयोजनही या टीमने केले. व्हाईट शॅडो टीममध्ये सुरक्षारक्षक, बाऊन्सरबरोबरच महिला ड्रायव्हर यांचा समावेश असून त्या मानवी साखळीत सहभागी झाल्या. टीमच्या प्रमुख कस्तुरी रोकडे, आकांक्षा पाटील, मीनाज्‌ हवालदार, स्नेहल चव्हाण, प्रेरणा यादव, धनश्री पोवार आदींच्या नेतृत्वाखाली संयोजन झाले.\nशाहीर दिलीप सावंत यांच्या कन्या शाहिरा दीप्ती व तृप्ती सावंत यांनी शाहिरातून स्त्री शक्तीला सलाम केला. त्यांना मारुती रणदिवे (झिलकरी), सुरेश कांडगावकर (ढोलकी), पोपट वाघे (हार्मोनियम) यांची साथसंगत होती. दीप्ती व तृप्ती यांनी सादर केलेला पोवाड्यातील काही भाग...\nराष्ट्रमाता जिजाऊ आना ध्यानी \n अशा किती शूर वीरांगनी हा जी जी जी\nमानव सेवीका मदर तेरेसा \n कणखर पतंप्रधान म्हणती इंदिरा गाधींना \nऐक सवाल स्त्रीशक्तीचा आज तुम्हा पुढे करते \nमला मारली नसता आजतर मी यातील ऐक असते\nज्या राष्ट्रात ज्या समाजात स्त्री महिला त्यात निर्माण होतात निर्माण होतात\nअशा अजून कित्येक महिला जगतात\nकरवीर कन्या कस्तुरी सावेकर माऊंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी सज्ज झाली असून लवकरच ती मोहिमेवर निघणार आहे. या ��ोहिमेसाठी कोल्हापूरकरांनी पाठबळ दिले आहे. महिला दिनाचे औचित्य साधून तिला राष्ट्रध्वज आणि भगवा ध्वज प्रदान करण्याचा कार्यक्रम उद्या (रविवारी) होणार आहे. वडणगे फाटा येथील गुरुकृपा सांस्कृतिक भवनात सायंकाळी साडेपाचला हा कार्यक्रम होणार असून सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तिने यावेळी केले.\nमहापौर निलोफर आजरेकर, गणी आजरेकर, नगरसेवक ईश्‍वर परमार यांचे उपक्रमासाठी विशेष सहकार्य मिळाले. आजरेकर परिवारातर्फे सर्वांसाठी चहाचा आस्वाद दिला गेला. तसेच ‘कॉमर्स’चे प्राचार्य डॉ. व्‍ही. ए. पाटील यांचेही सहकार्य लाभले.\nस्त्री सन्मानासाठी झालेल्या मानवी साखळीत सहभागी महाविद्यालयीन तरुणींनी शिस्त पाळली. साखळीनंतर उपस्थितांबरोबर सेल्फी सेलिब्रेशन करत एकमेकांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. वाहतूक पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीचे नियोजन झाले.\n‘नारी शक्ती देश सावरी, पुरुष शक्ती सदैव आभारी’, ‘आम्ही दामिनी, आम्ही रणरागिनी’, ‘सन्मान करा स्त्रियांचा, लौकिक वाढवा समाजाचा’, ‘महिलांना द्या सन्मान, देश बनेल महान’, अशा घोषणांनी बिंदू चौक दुमदुमून गेला.\nशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या संकटग्रस्त महिला निवारण केंद्राविषयी (सखी केंद्र) आनंदीबाई महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे प्रबोधन झाले. या केंद्रात महिलांवर होणारे शीारिक, मानसिक, लैंगिक, आर्थिक अशा प्रकारच्या अत्याचारांनी पीडित महिलांना निवाऱ्याची सोय दिली जाते.\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी स��स्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण ���ोणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/mithuns-daughter-in-law-madalasa-sharma-shared-photos-from-the-spa-parlor-473597.html", "date_download": "2021-06-17T03:17:51Z", "digest": "sha1:P567FKRLE2JFDL5IW7QE6XNBZLXIJU4F", "length": 15116, "nlines": 260, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPhoto : मिथुनची सून मदालसा शर्माची स्पा पार्लरमध्ये धमाल, अनघा भोसलेसोबत फोटो शेअर\nकमी वेळात मदालसानं स्वत:ची एक चांगली ओळख निर्माण केली आहे. नुकतंच तिनं स्पा पार्लरमधून काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.(Mithun's daughter-in-law Madalasa Sharma shared photos from the spa parlor)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मा सध्या अनुपमा या मालिकेत आपल्या धमाकेदार अभिनयानं चाहत्यांचं मन जिंकतेय. ही तिची पहिलीच मालिका आहे आणि पहिल्याच मालिकेतून तिनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. मदालसा तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट होते.\nकमी वेळात तिनं स्वत:ची एक चांगली ओळख निर्माण केली आहे. नुकतंच तिनं स्पा पार्लरमधून काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.\nतिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोंमध्ये नंदू म्हणजेच अनघा भोसले मदालसाबरोबर आहे. दोघी बाथरोबमध्ये दिसल्या आहेत. दोघांच्याही डोक्यावर गुलाबाचे फूल आहे.\nयाआधीही या दोघींचा डान्स व्हिडीओ चर्चेत होता, यात दोघीही 'पिया पिया' या लोकप्रिय गाण्यावर नाचताना दिसत होते. या व्हिडीओला चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.\nमालिकेतील तिच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलायचं झालं तर त्यामध्ये ती काव्याची भूमिका साकारत आहे. काव्या ही सुशिक्षित, स्वतंत्र आणि आधुनिक मुलगी आहे. शोमधील काव्याची व्यक्तिरेखा आत्मविश्वासपूर्ण आहे.\nमदालसा ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शीला शर्मा आणि दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे. गणेश आचार्य निर्मित 'एंजेल' चित्रपटात मादासानं बॉलिवूडमध्ये काम केले आहे.\nशरारा सेटमध्ये दिसला आदिती राव हैदरीचा किलर लूक, ड्रेसची किंमत तुम्हाला ठाऊक आहे का\nफोटो गॅलरी 6 days ago\nViral | लग्नाची मागणी घालण्यासाठी वापरली ‘ही’ खास ट्रिक, तरुणीचाही लगेच होकार, फोटो व्हायरल\nट्रेंडिंग 7 days ago\nPhoto : मिथुनची सून मदालसा शर्माची स्पा पार्लरमध्ये धमाल, अनघा भोसलेसोबत फोटो शेअर\nफोटो गॅलरी 7 days ago\nपुणे लॉकडाऊनच्या नियमावलीत बदल, सुरु झालेली कोणती दुकानं पुन्हा बंद राहणार\nPhoto : अनुपमा फेम मदालसाला मिळालं खास सरप्राईज, सेटवर कुटुंबियांची हजेरी\nफोटो गॅलरी 3 weeks ago\nWTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं\nRatnagiri Landslide | मुंबई-गोवा महामार्गातील निवळी घाटात दरड कोसळली, महामार्गावर वाहनांच्या रांगा\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक\nअभिनेत्याशी लग्न करून थाटला संसार, जाणून घ्या सध्या काय करतेय ‘मोहब्बतें’ गर्ल प्रीती झांगियानी…\nSwapna Shastra : तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात ही 2 स्वप्नं, यांच्याकडे दुर्लक्ष करु नका\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे43 mins ago\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nविसाव्या शतकातील बहुचर्चीत ‘सव्यसाची’ आता ऑडिओबुकमध्ये अभिनेत्री सीमा देशमुखांच्या आवाजात होणार रेकॉर्ड\nChanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका\nमराठी न्यूज़ Top 9\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nWTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे43 mins ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळ��ासून पावसाची दमदार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/special-story-why-is-the-small-farmer-shifting-from-agriculture-to-farm-labor-377705.html", "date_download": "2021-06-17T02:28:47Z", "digest": "sha1:Z5JZ64GEOOAPBCZLGGRIP4WOCF63MBWG", "length": 25101, "nlines": 272, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nSpecial Story : शेतीपेक्षा मजुरी बरी, दर तासाला 100 शेतकरी मजूर का होतात\nदेशभरात प्रति तासाला 100 शेतकरी भूमिहीन शेतमजूर किंवा असंघटीत क्षेत्रात शहरी मजूर बनत आहेत.\nसागर जोशी, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : रक्त गोठवणाऱ्या थंडीत गेल्या 2 महिन्यांपासून हजारो शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाला बसले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात त्यांचं आंदोलन सुरु आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये शुक्रवार (22 जानेवारी)पर्यंत चर्चेच्या 11 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र शेतकरी आणि सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही. कृषी कायद्याला घेऊन काही शेतकऱ्यांमध्ये आपली जमीन हिसकावली जाईल अशी भीती आहे. पण वास्तव हे आहे की, चालू वर्षात देशभरात प्रति तासाला 100 शेतकरी भूमिहीन शेतमजूर किंवा असंघटीत क्षेत्रात शहरी मजूर बनत आहेत.(Why is the small farmer shifting from agriculture to farm labor\nनिसर्गाचा लहरीपणा, उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च अधिक आणि कर्जबाजारीपणा यामुळे अनेक शेतकरी आपली जमीन विक्री काढत आहेत किंवा सावकाराच्या घशात तरी त्या जात आहेत. 1960च्या दशकात भारतात शेतकी संशोधन, विकास, तंत्रज्ञानाच्या मदतीनं कृषी उत्पादन वाढलं. हा काळ भारतातील हरित क्रांती म्हणून ओळखला जातो. मात्र, हरित क्रांती होऊनही आणि आज किमान आधारभूत किमतीचा गवगवा केला जात असतानाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत.\n20 वर्षात 4 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या\n1990 पासून शेतकरी आत्महत्येच्या बातम्या समोर येऊ लागल्या. महत्वाची बाब म्हणजे हे तेच वर्ष होतं. जेव्हा भारतात आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. पुढे 2000 सालानंतर तर शेतकरी आत्महत्येच्या बातम्या सामान्य आणि रोजच्या होऊ लागल्या. गेल्या 20 वर्षात 4 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे त्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या आहेत. छोटे शेतकरी भूमिहीन शेतमजूर बनल्याचे वास्तव आकडे 2021 च्या जनगणनेत समोर येत���ल. मात्र 2001 आणि 2011 च्या जनगणना आणि कृषी जनगणना 2015 – 16 चे आकडे सांगतात की प्रत्येक दिवशी 2 हजार 400 छोटे शेतकरी हे भूमिहीन होत आहेत.\n>> 2001च्या जनगणनेत 12 कोटी 73 लाख शेतकरी होते\n>> 2011 मध्ये ही संख्या घटून 11 कोटी 87 लाखांवर आली\n>> म्हणजे 10 वर्षात शेतकऱ्यांची संख्या 86 लाखांनी घटली.\n>> तर 2011 मध्ये भूमीहीन शेतमजूरांची संख्या वाढून ती 14 कोटी 83 लाखांवर पोहोचली.\n>> कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2001 मध्ये भूमीहीन भूमिहीन शेतमजूरांची संख्या 10 कोटी 87 लाख होती.\n>> म्हणजे प्रत्येक वर्षाला 8.6 लाख छोट्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली.\nशेती व्यवसाय अनिश्चिततेच्या भोवऱ्यात\nशेती व्यवसाय अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडला आहे. दिवसेंदिवस ग्रामीण भागातील जनता शहरांकडे स्थलांतर करीत आहे. त्याला कारणंही तशीत आहेत. भारतातील शेती जवळपास 60 टक्के पावसावर अवलंबून आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीट यामुळे शेतकऱ्याच्या हातात मर्यादित उत्पन्न सापडतं. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी हैराण झाला आहे. पावसानं साथ दिली तर खत-बियाण्यांची टंचाई. चांगलं पीक आलं शेतमालाचे भाव पडलेले. जगात असा एकमेव वर्ग आहे ज्याला आपण उत्पादित केलेल्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही. त्यात सरकारची शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती असलेली उदासीन भूमिका. त्यामुळे बळीराजा म्हणवणारा शेतकरी राजा नव्हे तर रंक बनलेला आपण पाहत असतो.\nउत्पादन कमी आणि खर्च अमाप\nशेतकरी आपल्या शेतात राब राब राबतो. त्याच अख्ख कुटुंबही शेतीकामात त्याची मदत करत असतं. रान नीट करण्यापासून, पेरणी, आंतरमशागत, काढणी ते मळणी/भरडणी पर्यंत एक शेतकरी कुटुंब शेतात काबाडकष्ट करतं. निसर्गाच्या अपवकृपेनं हाती लागलेलं थोडंथोडकं उत्पन्न तो बाजारात घेऊन जातो. पण त्याच्या शेतमालाला मिळालेल्या भाव त्याच्या कष्टाच्या मोलाइतकाही नसतो. त्यामुळे उत्पादन कमी आणि घरी खाणारी तोंडं जास्त. त्यात कधी कुणाचं औषध पाणी तर कधी मुलीचं लग्न. असा खर्च या शेतकऱ्यामुळे सातत्यानं सुरुच असतो. मग आधीच क्षेत्र कमी असणारा शेतकरी रोज चार पैसे मिळतात म्हणून मजूरीकडे वळला तर आश्चर्य वाटायला नको.\nताजच उदाहरण घ्यायचं झाल्यास निसर्गाच्या अवकृपेमुळं कोकण आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. निसर्ग चक्रीवादळानं कोकणातील भात पिकाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्या तोंडचा घास हिरावला गेला. तर अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचं कधीही भरुन न येणारनं नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस, भूईमूग, ऊसाच्या पिकाचं प्रचंड नुकसान तर झालंच. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीही खरडून गेल्या आहेत. त्यामुळे आता शेती करायची तरी कशी असा प्रश्न या शेतकऱ्यांपुढे आ वासून उभा राहिला आहे.\nनाही म्हणलं तरी सरकारनं मदतीची घोषणा केली खरी. पण या मदतीनं शेतकऱ्यांचे सुकलेले अश्रूही पुसले जाणार नाहीत आणि हे सरकारला चांगलच ठावूक आहे. दुसरीकडे केंद्र सरकारनं वरातीमागून घोडं नाचवल्याचंही आपण पाहिलं. कारण, अतिवृष्टीच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्राची पथकं तब्बल दोन महिन्यांनी मराठवाड्यात अवतरली होती. अशावेळी शेतकरी सरकारी अनास्थेचा बळी ठरत नसेल तरच नवल.\nम्हणून शेतीपेक्षा मजूरी बरी\nवरील कारणांचा विचार केला तर शेतीचं ज्ञान किंवा अभ्यास नसलेला व्यक्तीही शेती करण्यापेक्षा मजूरी बरी असं म्हणेल. कारण, रब्बी किंवा खरीपात साधारण 3 महिन्यांच्या कालावधी प्रचंड घाम गाळायचा आणि सरतेशेवटी हातात उत्पादन खर्चही नाही. अशावेळी दुसऱ्याच्या शेतात कष्ट करुन हातात रोज मजूरी मिळत असेल आणि त्यातून बायका-पोरांचं पोट भागत असेल तर छोटा शेतकरी आता शेती पेक्षा मजूरी करण्यात धन्यता मानत आहे. त्यामुळेच आता दर तासाला 100 शेतकरी मजूर होत असल्याचं आकडेवारीतून पाहायला मिळत आहे.\nअन्य स्पेशल स्टोरी :\nSpecial story: मोदी सरकारवर कृषी कायदे मागे घेण्याची नामुष्की ओढावणार\nSpecial story | ‘बचेंगे तो और भी लढेंगे’, पानिपतची लढाई ते शेतकरी आंदोलन, बुराडीचा रक्तरंजित आणि धगधगता इतिहास\nIncome Tax: या पद्धतीने गुंतवणूक केल्यास 2 लाख रुपयांपर्यंत कर बचत, कसं ते सविस्तर वाचा…\nअर्थकारण 4 hours ago\nMonsoon Update | राज्यात कुठे कसा असेल पाऊस काय सांगतं हवामान विभाग\nमका निर्यातीत पाकिस्तानचा भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न, कमी किमतीमध्ये मका निर्यात सुरु\nबहुजन समाजाला वेठीस धरणाऱ्या झारीतल्या शुक्राचार्यांचे पितळ उघडं करणार : ऊर्जामंत्री नितीन राऊत\nChhagan Bhujbal | समता परिषद आंदोलन हे ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश आंदोलन : छगन भुजबळ\nSwapna Shastra : तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात ही 2 स���वप्नं, यांच्याकडे दुर्लक्ष करु नका\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे23 mins ago\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nविसाव्या शतकातील बहुचर्चीत ‘सव्यसाची’ आता ऑडिओबुकमध्ये अभिनेत्री सीमा देशमुखांच्या आवाजात होणार रेकॉर्ड\nChanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nमराठी न्यूज़ Top 9\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे23 mins ago\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nLibra/Scorpio Rashifal Today 17 June 2021 | उत्पन्नाचे स्रोत वाढतील, धनलाभही होऊ शकतो\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_488.html", "date_download": "2021-06-17T02:46:05Z", "digest": "sha1:RWXHFDCPRKTTVA2F2HKXDJPJ2ZS4FHBQ", "length": 14312, "nlines": 85, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "केंद्रातील सरकारने वेळीच ओ.बी.सी.जनगणना करायला पाहिज�� होती ; भानुदास माळी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / केंद्रातील सरकारने वेळीच ओ.बी.सी.जनगणना करायला पाहिजे होती ; भानुदास माळी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग\nकेंद्रातील सरकारने वेळीच ओ.बी.सी.जनगणना करायला पाहिजे होती ; भानुदास माळी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग\nठाणे , प्रतिनिधी : केंद्र सरकारकडे वांरवांर मागणी करूनही ओ.बी.सी.ची जनगणना करण्यात आली नाही,दिवंगत खासदार राजीवजी सातव यांच्यासमवेत अनेक खासदारांनी संसदभवनात ओ.बी.सी.जनगणनेची मागणी केली होती,परतू केद्र सरकारने या कडे दुर्लक्ष केले आहे असे उद्गार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओ.बी.सी.चे अध्यक्ष भानुदास माळी यांनी ठाण्यात बोलताना सांगितले .\nमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष भानुदास माळी साहेब यांचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यांतील जिल्हास्तरीय दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.त्याचाच एक भाग म्हणून ठाणे शहरातील ओबीसी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी व ठाणे शहर व प्रदेश स्तरावरील नवीन पदाधिकारी निवडी संदर्भात चर्चा करण्यासाठी भानुदास माळी यांनी आज ठाणे काँग्रेस कार्यालयास ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण व प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भेट दिली.या प्रसंगी ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.\nया प्रसंगी बोलताना भानुदास माळी यानी ओबीसींच्या भविष्यातील वाटचालीबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत बोलताना सागितले की,केंद्र सरकारने वेळीच ओबीसींची जनगणना केली असती तर आरक्षणाचा प्रश्न इतका जटिल झाला नसता.ठाण्यात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे,काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाच्या माध्यमातून त्यांचापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न राहील व यामुळे ठाणे काँग्रेस मजबूत होईल असे यावेळी बोलताना माळी यांनी सांगितले.\nया वेळी ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी बोलताना ओबीसी समाजास असलेल्या विविध अडचणी,तसेच शासनाच्या विविध योजनांपासून अजूनही दुर्लक्षित राहिलेला आहे त्यांच्यासाठी काय केले पाहिजे हे सांगत त्यानी केलेल्या कार्याचा अहवाल सादर केला.\nयावेळी ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे, माजी नगरसेवक गटनेते संजय घाडीगावकर,ठाणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष सचिन शिंदे ,सेवादल काँग्रेस अध्यक्ष शेखर पाटील,प्रदेश ओ.बी.सी.चे उपाध्यक्ष सुरेश खेडे पाटील,काँग्रेस नेते रविंद्र आंग्रे,आदिवासी विभागाचे अध्यक्ष विश्वनाथ किरकिरे ब्लॉक अध्यक्ष संदीप शिंदे ,श्रीकांत गाडीलकर ज्येष्ठ नेते भालचंद्र महाडिक,विजय बनसोडे,रवींद्र आंग्रे,माजी नगरसेविका शीतल अहेर,रवि कोळी,मिलिंद कोळी,राकेश पूर्णेकर,सखाराम पाटील,पप्पू अठवाल,श्रीकांत कांबळे,गणेश गावडे,जालिंदर ससाणे,समिर शेख,शाहीदा मोमीन, यांच्यासह मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nकेंद्रातील सरकारने वेळीच ओ.बी.सी.जनगणना करायला पाहिजे होती ; भानुदास माळी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग Reviewed by News1 Marathi on June 11, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_565.html", "date_download": "2021-06-17T02:47:28Z", "digest": "sha1:62T6TMRJ2VCU5Y6U7655Y2INEBJWL2ML", "length": 10752, "nlines": 83, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना आमदार प्रमोद ( राजू) पाटील यांनी सुनावले.. - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / डोंबिवली / नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अ��िकाऱ्यांना आमदार प्रमोद ( राजू) पाटील यांनी सुनावले..\nनागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना आमदार प्रमोद ( राजू) पाटील यांनी सुनावले..\nडोंबिवली ( शंकर जाधव ) मुसळधार पावसामुळे पुन्हा नांदीवली स्वामी समर्थ मठाजवळील परीसरात कमरेपर्यंत पाणी साचले होते त्यासाठी पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी सदर ठिकाणी पाहणी करून घटनास्थळी बोलावले.अधिकारी वर्गाकडून नेहमीची थातुरमातुर उत्तरे मिळाल्यानंतर आमदार पाटील यांनी सर्व नागरीकांसमोर अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले.नालेसफाईचा बोजवारा उडाल्याचे आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना संगीतले.\nतसेच यावर तात्काळ उपाययोजना करण्यास सांगितले. आमदार पाटील यांनी निधीतून तात्पुरत्या स्वरूपातील कामांसाठी निधी दिला आणि कायमस्वरुपी नाले बांधण्यासाठी तब्बल १ कोटीचा निधी वर्ग करणार असल्याचे सांगितले.आपल्या समस्येकडे लक्ष दिल्याबद्दल परीसरातील नागरीकांनी आमदार पाटील यांचे आभार मानले.\nसदर पाहणी दौर्यात मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष तथा माजी नगरसेवक मनोज घरत,हर्षद पाटील महापालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदिश कोरे,किरण वाघमारे,ड्रेनेज विभागाचे माधगुंडी,लीलाधर नारखेडे,प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पवार व परिसरातील नागरीक उपस्थित होते.\nनागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना आमदार प्रमोद ( राजू) पाटील यांनी सुनावले.. Reviewed by News1 Marathi on June 10, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हा��स्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_642.html", "date_download": "2021-06-17T02:49:31Z", "digest": "sha1:QYDR65XBIC7ZHIGDY4K3UE5EA4OBP3JH", "length": 10158, "nlines": 82, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "श्याम मेटॅलिकने ओएफएस साइज २०० कोटींनी कमी केला आयपीओ साठी हे नकारात्मक आहे का? - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / उद्योग विश्व / मुंबई / श्याम मेटॅलिकने ओएफएस साइज २०० कोटींनी कमी केला आयपीओ साठी हे नकारात्मक आहे का\nश्याम मेटॅलिकने ओएफएस साइज २०० कोटींनी कमी केला आयपीओ साठी हे नकारात्मक आहे का\nमुंबई, ९ जून २०२१ : श्याम मेटॅलिक आयपीओ १४ जून २०२१ रोजी उघडणार आहे. यापूर्वी त्यांनी आयपीओची साइज ११०९ कोटींचा असून, फ्रेश इश्यू ६५७ कोटी रुपये आणि ४५२ कोटी रुपयांचे स्टॉक प्रमोटर्स किंवा शेअरहोल्डर्ससाठी विक्रीकरिता असल्याचे जाहीर केले होते. आयपीओच्या ९०० कोटी रुपयांच्या साइजला रिजेक्शन आल्याने, प्रमोटर ग्रुपकडून ऑफर फॉर सेल ४५२ कोटी रुपयांवरून कमी करून २५२ कोटी रुपये एवढी करण्यात आली असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी रिसर्च असोसिएट श्री यश गुप्ता यांनी सांगितले.\nप्रमोटर ग्रुप पातळीवर आरामदायी लिक्विडिटी पोझिशन दिसून आल्याने हा निर्णय घेण्यात आला. तसेच उद्योगासाठी अनुकूल अंदाज आल्याने विक्रीच्या भागाची ऑफर कमी करण्यास भाग पाडले असावे. या घटनेचा इश्युवर काही नकारात्मक परिणाम होईल, असे आम्हाला वाटत नाही. स्टील स्टॉकमधील वृद्धी आणि कंपनीची क्लीन बॅलेन्स शीट, यामुळे श्याममेटॅलिकच्या आयपीओसाठी आम्ही सकारात्मक असल्याचे ते पुढे म्हणाले.\nश्याम मेटॅलिकने ओएफएस साइज २०० कोटींनी कमी केला आयपीओ साठी हे नकारात्मक आहे का\nउद्योग विश्व X मुंबई\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/belgoan-election-devendra-fadnavis-proved-himself-traitor-maharashtra-says-subham-shelke/", "date_download": "2021-06-17T01:21:44Z", "digest": "sha1:6ENAY4XF4TAQV6CAJZYEIRAKJ5IAEKD5", "length": 12426, "nlines": 117, "source_domain": "bahujannama.com", "title": "देवेंद्र फडणवीसांनी स्वतःला महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिध्द केलयं - शुभम शेळके - बहुजननामा", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीसांनी स्वतःला महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिध्द केलयं – शुभम शेळके\nबेळगाव : बहुजननामा ऑनलाईन – बेळगाव लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुकीसाठी शनिवारी (दि. 17) मतदान होत आहे. निवडणुकीत महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक अशी लढत होत आहे. दरम्यान जे आमच्याविरोधात प्रचारासाठी बेळगावात आले त्यांनी स्वत:ला महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिध्द केल्याचा टोला महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. तसेच जोपर्यंत सीमावासियांचा प्रश्न सुटत नाही. त्यांच्यावरील अन्याय थांबत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समिती शर्थीचे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शेळकेंनी दिली आहे.\nशुभम शेळकेंनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेळके म्हणाले की, कर्नाटकात मराठी माणसांची गळचेपी होते. येथे भगव्या झेंड्याची विटंबना होते. त्यामुळे येथील सरकारविरोधात मराठी माणसात चीड आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सामील होणे हे आमचे ध्येय आहे. लाल पिवळ्या झेंड्याचा वचपा काढण्यासाठी भगवा झेंडा फडकावणे ही संधी निवडणुकीच्या माध्यमातून मराठी माणसाला मिळाल्याचे ते म्हणाले. बेळगाव प्रश्नाशी काँग्रेस अन् भाजपाला देणेघेणे नाही. तसेच ज्यावेळी महाराष्ट्रात फडणवीस सरकार होते. तेंव्हा आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी साडे चार वर्ष लागली. त्यामुळे फडणवीसांकडून आम्हाला अपेक्षा नाहीत. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समिती कधीही लोकसभेसाठी उमेदवार उभा करत नाही. सध्या त्यांच्या प्रचारात एकही जुने पदाधिकारी दिसत नाही. येथील मराठी माणूस भाजपाला मतदान करतो. ही मत कमी करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत समितीचा स्पॉन्सर्ड उमेदवार उभा करण्याचे काम काहीनी केल्याचा आरोप भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी केला होता.\nTags: BelgaumDevendra FadnavisLok Sabha constituencyMaharashtraShubham ShelkeSiddhaदेवेंद्र फडणवीसांबेळगावमहाराष्ट्रलोकसभा मतदार संघाशुभम शेळकेसिध्द\nपुणे बार असोसिएशनमधील ज्येष्ठ वकील विद्याधर कोशे यांचं निधन\nपुण्यात विकेंड Lockdown दरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकानंही बंद, केवळ मेडिकलची सेवा सुरू; नियमांचं उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई – सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे\nपुण्यात विकेंड Lockdown दरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकानंही बंद, केवळ मेडिकलची सेवा सुरू; नियमांचं उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई - सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nदेवेंद्��� फडणवीसांनी स्वतःला महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिध्द केलयं – शुभम शेळके\nwoman dead body found in pune | पुण्यात आणखी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ\n16 जून राशिफळ : ‘या’ 6 राशींसाठी दिवस खास, लाभ होईल, इतरांसाठी असा आहे बुधवार\nMega Recruitment Health Department | आरोग्य विभागाच्या मेगा भरतीला मुहूर्त सापडला; एसईबीसी प्रवर्गातील पदे ही खुल्या अथवा ईडब्ल्यूएसतुन भरण्याचा निर्णय\nVaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा कुणीही नव्हते सोबत, तेव्हा सतीश कौशिक यांनी दिला होता लग्नाचा प्रस्ताव\nकॉलसेंटरमध्ये नोकरीच्या बहाण्याने युगांडातून बोलवून लावले ‘वाम’ मार्गाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/recipes-naglichi-surali-vadi/", "date_download": "2021-06-17T03:07:19Z", "digest": "sha1:MMVIA3UKH3MPTNLZNFEL763NY7AE72YW", "length": 4969, "nlines": 62, "source_domain": "janasthan.com", "title": "Naglichi Surali Vadi", "raw_content": "\nआपण हरभरा पिठाची सुरळीची वडी नेहेमी करतो. आता ही नागलीची सुरळी वडी (Naglichi Surali Vadi) करून बघू. नाचणी (नागली) थंड असते. त्यात प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर असते. मग काय करून बघणार ना तुम्ही पण.\nसाहित्य : 1 वाटी नागलिपीठ, 1 वाटी ताक ( ताक आंबट हवे), 1 वाटी पाणी, मीठ चवीनुसार,खोबरे किस, कोथिंबीर, 1 टीस्पून मोहोरी, 2 टीस्पून जिरे, 1 टीस्पून हींग, 1 मिरची\nकृती : नागलीच्या पिठात, मीठ, ताक, पाणी, मिरची वाटून घालावी. हे नीट कालवून घ्यावे. गुठळी राहू देऊ नये. एक जाड बुडाचे पातेले किंवा एक कढई घेऊन त्यात हे पीठ घालून मध्यम आचेवर ढवळत राहावे. पीठ हळूहळू घट्ट व्हायला लागते. तोपर्यंत उपड्या ताटाना तेल लावून घ्यावे. चमच्याने पीठ बघून घ्यावे. पीठ असे चमच्यावरून सालीसारखे निघाले की झाले म्हणून समजावे. नंतर हे पीठ पातळसर असे ताटावर पसरावे. वरून कोथिंबीर, खोबरे पसरावे.\nफोडणी : तेल घेऊन ते तापले की त्यात जीरे, मोहोरी, हिंग टाकून ही फोडणी ह्या वड्यांवर टाकावी. मग चाकूने 1 इंची पट्टी कापून त्याची गुंडाळी करावी. वरून देखील तुम्ही कोथिंबीर, खोबरे टाकू शकतात.चला मग ह्या नविन सुरळीवडी (Naglichi Surali Vadi) करून बघू या आणि खाऊ या.\nसोशली डिस्कनेक्टेड राहून डिजिटली कनेक्टेड राहुया – सायली संजीव\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kathyakut.com/tag/entertainment/", "date_download": "2021-06-17T01:11:32Z", "digest": "sha1:YMATNXGGCPRZC2QEB33ANA53LIGFYUMF", "length": 7283, "nlines": 132, "source_domain": "kathyakut.com", "title": "entertainment - Kathyakut", "raw_content": "\nअनुराग केसमध्ये बदनामी: पायल घोष व कमाल खानची रिचा चढ्ढाकडे माफीची याचना\n सद्या बाॅलीवूडचे वाईट दिवस सुरू आहेत. सुशांतसिंग प्रकरणानंतर बाॅलीवूडमधील मोठ्या केस बाहेर येऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बॉलीवूड ...\nएका रात्रीत लोकप्रिय झालेली रानू मंडलची आज काय अवस्था झाली बघा, वाचून धक्का बसेल\nलॉकडाऊनच्या काही काळ आधी एका बाईचा व्हीडिओ व्हायरल झाला. त्यात ती गाणे गात होती. तो व्हीडिओ इतका व्हायरल झाला की, ...\n …अन् चौकशीदरम्यान दीपिका ढसाढसा रडली\nमुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यापासून या तपासातील गुंता अधिकच वाढला आहे. आता ...\nआशुतोष भाकरेच्या आत्महत्येचे कारण आले समोर; ‘या’ कारणामुळे होता डिप्रेशनमध्ये\nमुंबई | सध्या चित्रपट विश्वातून अनेक वाईट बातम्या येत आहेत. सुशांत सिंग राजपूतने १४ ला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या ...\nटाटा अंबानीकडे नसतील, पण साऊथच्या ‘या’ अभिनेत्याकडे आहेत तब्बल ३६९ कार\nसध्या साऊथ फिल्म इंडस्ट्री बॉलीवूडला चांगलीच टक्कर देत आहे. त्यामूळे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार बॉलीवूड कलाकारांपेक्षा खुप जास्त श्रीमंत ...\n‘या’ मराठी अभिनेत्रीने लग्नानंतर सुरु केला स्वतःचा क्लोथिंग ब्रँड\nबॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री अभिनयासोबतच स्वत: चा व्यवसाय देखील सांभाळतात. आत्ता ही गोष्ट मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील सुरु झाली आहे. क्रांती ...\n…म्हणून ‘भुतनाथ’ चित्रपटातील बंकू परत कोणत्याही चित्रपटात दिसला नाही\nबॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चनसोबत काम करण्यासाठी सर्वजण नेहमीच तयार असतात. त्यांच्यासोबत काम करणाऱ्याला खुप भाग्यशाली समजले जाते. बॉलीवूड नवीन येणाऱ्या ...\nशाहरुख खानची लाडली सुहाना खानच्या फोटोवरून तुमची नजर हटणार नाही\nबॉलीवूड किंग शाहरुख खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गेले अनेक वर्षे शाहरुख खान बॉलीवूडमध्ये राज्य करत आहे. ...\n…म्हणून इरफान खानने आपल्या पहिल्या पगारातून सायकल खरेदी केली होती\nआपल्या सर्वांसाठी आपला पहिला पगार खुपच खास असतो. पहिल्या पगारातून आपण आपल्यासाठी काहीतरी घेतो किंवा ती पगार आठवण म्हणून ठेवतो. ...\n…म्हणून माधुरी दीक्षित करिअरच्या टॉपवर असताना बॉलीवूड सोडून गेली होती\nअसे बोलले जाते आयुष्यात प्रत्येक गोष्ट वेळेवर व्हायला हवी. खास करुन लग्न. लोक बोलतात की, मुलींनी वेळेवरच लग्न केले पाहिजे. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/03/blog-post_655.html", "date_download": "2021-06-17T02:51:33Z", "digest": "sha1:5OUMN6O2JVHMEAC5Z6AWLKPJVPIIZYGC", "length": 11737, "nlines": 83, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "`ह`प्रभाग क्षेत्र हद्दीत दुकान दारांना कडून कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन पथक प्रमुख आणि कर्मचारी वर्गाची बारीक नजर - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / `ह`प्रभाग क्षेत्र हद्दीत दुकान दारांना कडून कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन पथक प्रमुख आणि कर्मचारी वर्गाची बारीक नजर\n`ह`प्रभाग क्षेत्र हद्दीत दुकान दारांना कडून कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन पथक प्रमुख आणि कर्मचारी वर्गाची बारीक नजर\nडोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असल्याने पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी निर्बंध लागू केले आहेत.सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशी दुकान सुरु ठेवण्याची परवानगी आहे.सायंकाळी सात नंतर दुकाने सुरु दिसल्यास त्या दुकानांच्या मालकावर कारवाई केली जाते.\nया नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पालिका अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग कारवाई करत आहेत. पालिका आयुक्त डॉ.सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार डोंबिवली पश्चिमेकडील `ह`प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख विजय भोईर, दिलीप ( बुवा ) भंडारी यांच्यासह कर्मचारी वर्ग डोंबिवली पश्चिमेकडील सर्व दुकाने सायंकाळी ७ नंतर बंद करण्याचे काम करतात.दुकानदारांकडून पालिका प्रशासनाला चांगला प्रतिसाद मिळत असून वेळेप्रमाणे दुकाने बंद केली जातात.\nयाबाबत पथकप्रमुख विजय भोईर म्हणाले,`ह`प्रभाग क्षेत्रात दुकानदार आपली दुकाने वेळेवर बंद करतात.आम्ही दररोज सायंकाळी ७ वाजता दुकाने बंद केली आहेत कि नाही ते पाहणी करतो.तर स्टेशनपरिसरात फेरीवाले बसत नाही.तर सायंकाळी स्टेशन बाहेरील १०० मीटर बाहेर बसलेल्या फेरीवाल्यांनाहि सायंकाळी ७ नंतर बसल्यास मनाई आहे.दुकानदार प्रशासनाला सहकार्य करत असून यापुढे त्यांनी अश्याचप्रकारे सहकार्य करावे असेही भोईर यांनी सांगितले.तर कॉग्रेसचे माजी नगरसेवक नंदू म्हात्रे यांनी प्रशासन योग्य कारवाई करत असून दुकानदारांनी आणि नागरिकांनी प्रशासनला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.\n`ह`प्रभाग क्षेत्र हद्दीत दुकान दारांना कडून कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन पथक प्रमुख आणि कर्मचारी वर्गाची बारीक नजर Reviewed by News1 Marathi on March 13, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-LCL-75-percent-voting-for-the-first-municipality-of-fulbari-5768748-PHO.html", "date_download": "2021-06-17T01:28:59Z", "digest": "sha1:NSRPYJ7GZD2TD3BX7OZLGIRB5VFZCIRC", "length": 6689, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "75 percent voting for the first municipality of Fulbari | फुलंब्री पहिल्या नगरपंचायतीसाठी 75 टक्के मतदान; सकाळी 10 वाजेपासून निकाल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nफुलंब्री पहिल्या नगरपंचायतीसाठी 75 टक्के मतदान; सकाळी 10 वाजेपासून निकाल\nफुलंब्री- फुलंब्री नगरपंचायतीच्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीसाठी चुरशीने ७५ टक्के मतदान शांततेत पार पडले. तीस महिन्यांपासून विविध कारणांमुळे रखडलेली न���वडणूक व्हावी, अशी फुलंब्रीकरांची इच्छा होती.\nफुलंब्री ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होऊन जवळपास तीस महिन्यांचा कालावधी होत आला. दरम्यान, यापूर्वी नगरपंचायतीची निवडणूक प्रशासनाने जाहीर केली होती. परंतु नगरपंचायत निवडणूक विविध कारणांनी रखडलेली होती. त्यानंतर निवडणूक जाहीर करण्यात आली.\nमतदान शांततेत पार पडले. सकाळी साडेसात वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी साडेपाचपर्यंत सुरू राहिले. या कालावधीत भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या फुलंब्री विकास आघाडीने मतदारांना आणून मतदान करवून घेण्यासाठी सर्व यंत्रणा राबवली होती. अगदी वयस्कर व्यक्तीला खबरदारी घेऊन उचलून आणून मतदान करवून घेण्यात आल्याचे चित्र दिसून आले. नगरपंचायतीची पहिली ऐतिहासिक निवडणूक प्रामुख्याने भाजप विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची फुलंब्री विकास आघाडी यांच्यात लढवली गेली.\nशहरात एकूण १७ प्रभाग असून एकूण मतदारांची संख्या १४,१२४ आहे. आज सायंकाळी साडेपाचपर्यंत १०६१६ इतके मतदान झाले. निवडणुकीसाठी सकाळच्या सत्रात चांगल्या प्रकारचा वेग मतदानाला राहिला होता. त्यानंतर मतदानाचा वेग दुपारी काहीसा मंदावला होता. मतदानादरम्यान पोलिस यंत्रणेने त्यांची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली. एकंदरीत शांतता व सुव्यवस्थेच्या वातावरणात मतदान यंत्रणा पार पडली. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून सुहास शिरसाठ व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या फुलंब्री विकास आघाडीकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे शिरसाठ व ठोंबरे यांच्यातील लढत चुरशीची ठरणार आहे. फुलंब्री नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदाचा पहिला मान कुणाला मिळतो, हे उद्याच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. उर्वरित १७ सदस्यांसाठी एकूण ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाल्याने त्यांची धाकधूक वाढली आहे. आज १० वाजेपासून निकाल जाहीर होणार आहे.\nपुढील स्‍लाइडवर पाहा, वाॅर्डनिहाय झालेले मतदान...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-ssc-duplicate-certificate-issue-in-aurangabad-maharashtra-4703039-NOR.html", "date_download": "2021-06-17T03:15:00Z", "digest": "sha1:E3M5WL47MGESW52FMGEPQXMBEOFFIEOF", "length": 3207, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ssc duplicate certificate issue in aurangabad maharashtra | दहावीचे बनावट प्रमाणपत्र तयार करणा-यास अटक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदहावीचे बनावट प्रमाणपत्र तयार करणा-यास अटक\nऔरंगाबाद - दहावी बोर्डाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून देणा-या रांजणगाव शेणपुंजीतील तरुणाला गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली. त्याच्याकडून संगणक, प्रिंटर जप्त करण्यात आले.\nवाळूजमधील सौरभ राजेंद्र वाघ (22 ) हा मथुरा फोटो स्टुडिओचा मालक आहे. तो दहावी बोर्डाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून देत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रभारी सहायक पोलिस आयुक्त अविनाश आघाव यांना मिळाली होती. यावरून त्यांनी सातवी पास असणा-या दत्ता रामनाथ लुटे (23) याला व एका पंचाला पाठवले होते. त्याच्याकडून एक हजार रुपये घेऊन सौरभने स्टुडिओतील संगणकात हुबेहूब महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेचे प्रमाणपत्र तयार करून दिले. त्याच वेळी पोलिसांनी छापा टाकून वाघला अटक केली. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DHA-oil-massage-and-hindu-rituals-news-marathi-5695042-PHO.html", "date_download": "2021-06-17T02:57:35Z", "digest": "sha1:UZOQYID57XLAMFWPJ2URYABOLJEZMBDE", "length": 2878, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "oil massage and Hindu rituals news marathi | या दिवशी मालिश केल्यास राहते मृत्यूची भीती, जाणून घ्या केव्हा करावी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nया दिवशी मालिश केल्यास राहते मृत्यूची भीती, जाणून घ्या केव्हा करावी\nभारतात पुरातन काळापासून शरीराची मालिश करण्याची परंपरा आहे. असे म्हटले जाते की, मालिशच्या या पद्धतीची निर्मिती आयुर्वेदातून झाली आहे. यामध्ये डोक्यासह मान आणि खांद्याचीही चांगल्या रीतीने मालिश केली जाते. नियमित मालिश केल्याने आपले शरीर तंदरुस्त राहते. मेंदूही व्यवस्थित कार्य करतो. आपली स्मरणशक्ती वाढते. रक्ताभिसरण देखील चांगल्याप्रकारे होते. थकवा दूर होऊन झोप चांगली लागते व त्वचा ताजीतवानी दिसते, वृद्धपणा दूर राहतो.\nपुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तेल मालिश कोणत्या दिवशी करावी आणि कोणत्या दिवशी करू नये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/maharashtra-received-11-national-water-awards/", "date_download": "2021-06-17T03:03:06Z", "digest": "sha1:ACH3EVLEPCCY4B64W7AJDW2JJGCYIDP2", "length": 17814, "nlines": 98, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "महाराष्ट्राला विविध 11 राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nमहाराष्ट्राला विविध 11 राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान\nनवी दिल्ली: महाराष्ट्राने संपूर्ण राज्यात 170 पुलवजा बंधारे बांधण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला असून या कामांमुळे महाराष्ट्राचे दुष्काळी चित्र पालटणार आहे, असा विश्वास केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी आज राष्ट्रीय जल पुरस्कार वितरण समारंभात व्यक्त केला. जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्राला पहिला राष्ट्रीय जल पुरस्कार श्री. गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय जलसंपदा, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय जल पुरस्कार वितरण समारंभात श्री. गडकरी बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय जलसंसाधन सचिव यू.पी. सिंह उपस्थित होते.\nयावेळी श्री. गडकरी म्हणाले, पाण्याचा अचूक वापर व योग्य नियोजन महत्त्वाचे बनले असून पाण्याच्या नियोजनवरच देशाचा विकास अवलंबून आहे. जलसंधारण क्षेत्रात जनजागृती करण्याच्या उद्देशाने जल पुरस्काराची सुरवात करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये जलसंधारण क्षेत्रात विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. राज्य शासनाने नुकतेच 170 पुलवजा बंधारे बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला असून यामुळे महाराष्ट्राचे चित्र पालटणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे या भागात पाण्याचे साठे निर्माण झाले आहेत. राज्य सरकारने तयार केलेली बळीराजा योजना शेतकऱ्यांच्या हिताची ठरत आहे असेही श्री. गडकरी यावेळी म्हणाले.\nमहाराष्ट्राला 11 राष्ट्रीय जल पुरस्कार\nदेशपातळीवरील पहिल्या राष्ट्रीय जल पुरस्कारासह महाराष्ट्राला विविध श्रेणींमध्ये 10 पुरस्कार आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये अहमदनगर, लातूर, बीड, वर्धा या जिल्ह्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.\nभूजल पुनरुज्जीवनात अहमदनगर देशात सर्वोत्कृष्ट जिल्हा\nजलयुक्त शिवार योजना व राज्य शासनाच्या जलसंधारण विषयक विविध कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीतून अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या भूजल पुनरुज्जीवनाच्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.\nसोलापूर जिल्ह्यातील महूद ग्रामपंचायत ठरली सर्वोत्तम\nसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील महूद ग्रामपंचायतीने केलेल्या जलसंधारणाच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. महूद ग्रामपंचायत देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत ठरली असून ग्रामपंचायत अंतर्गत ओढा खोलीकरण,पाझर तलावातील गाढ काढून केलेले पुनरुज्जीवन, विहिर पुनर्भरण, वनराई बंधारे आदी कामे जनसहभागातून व राज्याच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतून पार पडली. याच कामाची पावती म्हणून ग्रामपंचायतीला जलसंधारण क्षेत्रातील कामासाठी सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला. सरपंच बाळासाहेब ढाळे आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी हा पुरस्कार स्वीकारला.\nमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण देशात अव्वल\nराज्यात जलसंधारण विषयक विविध कार्यक्रमांचे प्रभावी नियमन करणारे राज्य शासनाचे पुणे स्थित महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण देशात सर्वोत्तम ठरले आहे. प्राधिकरणाला उल्लेखनीय कामासाठी आज सर्वोत्तम पुरस्काराने गौरविण्यात आले.\nसह्याद्री वाहिनीचा ‘जनता दरबार’ ठरला सर्वोत्तम टीव्ही शो\nजलसंधारण क्षेत्राविषयी जनजागृती व शासनाच्या जलसंधारण विषयक योजनांची प्रभावी माहिती देणारा टिव्ही शो म्हणून दूरदर्शन सह्याद्री जनता दरबार हा विशेष कार्यक्रम देशात सर्वोत्तम ठरला.\nमहासिंचन विकास पत्रिका आणि लोकमत ठरले सर्वोत्तम प्रादेशिक माध्यम\nजलसिंचन व जलसंधारण विषयक जनजागृतीसाठी प्रसार माध्यमांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक अशा तीन श्रेणीमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रादेशिक श्रेणीत दोन्ही पुरस्कारांवर महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांनी मुद्रा उमटवली. पुणे येथील महासिंचन विकास पत्रिकेला प्रथम पुरस्काराने तर दैनिक लोकमतला द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दैनिक लोकमतचे समूह संपादक विजय बावस्कर यांनी पुरस्कार स्वीकारला.\nलातूर येथील शासकीय निवासी शाळेचा सन्मान\nलातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील जाऊ येथील अनुसूचित जाती नवबौद्ध मुलींची निवासी शासकीय शाळेच्या जलसंधारण विषयक कामाची दखल राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी घेण्यात आली. शाळेच्या विद्यार्थिनी व शिक्षकांनी श्रमदानातून केलेल्या जलसंधारण विषयक कामामुळे भूजल स्तर वाढण्यात मोलाची मदत झाली. शाळेच्या या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन शालेय श्रेणीत द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हयाचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय मुखम यांनी हा पुरस्कार स्वीकारला.\nNational Water Award राष्ट्रीय जल पुरस्कार janata darbar Nitin Gadkari महूद mahud नितीन गडकरी जनता दरबार केंद्रीय जलसंसाधन नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालय Ministry of Water Resources River Development & Ganga जलयुक्त शिवार jalyukta shivar\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निव���णूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/leena-jain/", "date_download": "2021-06-17T02:12:57Z", "digest": "sha1:C5SCUQQHNIYUAQOUHZRG7GMUGTDKW23O", "length": 3032, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Leena jain Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : लीना जैन ‘सॅवी मिसेस इंडिया’ किताबची मानकरी\nएमपीसी न्यूज - लीना जैन सॅवी मिसेस इंडियामध्ये ‘फिट अँड फॅब’ या किताबाच्या विजेत्या ठरल्या आहे . ही स्पर्धा नुकतीच पार पडली. लीना यांनी यापूर्वी 2001 मध्ये बेस्ट कॉन्सिलर्स, 2010 मध्ये मिसेस स्वामिनीचा किताब पटकाविला तर 2018 मध्ये फेमिना…\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\nPimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87", "date_download": "2021-06-17T03:24:48Z", "digest": "sha1:LQN2ZDDO56WJB54KKVLVKC4NPFVD6HMA", "length": 4337, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:प्राचीन राज्ये - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ८ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ८ उपवर्ग आहेत.\n► ओस्मानी साम्राज्य‎ (२ क, ४ प)\n► पर्शियन साम्राज्य‎ (१ क, ६ प)\n► पवित्र रोमन साम्राज्य‎ (१ क, २ प)\n► बायझेंटाईन साम्राज्य‎ (१ क, ४ प)\n► भारतातील ऐतिहासिक राज्ये‎ (११ क, ६ प)\n► भारतातील प्राचीन राज्ये‎ (२ क, ३ प)\n► रोमन साम्राज्य‎ (४ क, १३ प)\n► साम्राज्ये‎ (४ क, ९६ प)\n\"प्राचीन राज्ये\" वर्गातील लेख\nएकूण ९ पैकी खालील ९ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन ख��ते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जानेवारी २००७ रोजी ०२:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.informationinmarathi.org/", "date_download": "2021-06-17T01:51:59Z", "digest": "sha1:BFPIXXZW5ZKR3LUB7PTVGAY7YADQHPQB", "length": 3446, "nlines": 58, "source_domain": "www.informationinmarathi.org", "title": "Information in Marathi - Marathi Encyclopedia", "raw_content": "\nBuffalo Information in Marathi म्हैस जगभरात पाळला जाणारा पाळीव प्राणी आहे. म्हैस बोविडे कुटुंबातील सदस्य आहे ज्यामध्ये याक, …\nSant Gadge Baba Information in Marathi संत गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे गाडगे महाराज हे भारतीय महाराष्ट्रातील एक …\nRose Flower Information in Marathi गुलाब हे एक अत्यंत लोकप्रिय फुल आहे. ते अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. पण …\nCrow Information in Marathi कावळा कॉर्व्हस या मध्यम ते मोठ्या आकाराच्या पक्ष्यांच्या प्रजातीतील पक्षी आहेत, ज्यात डोंबकावळा आणि …\nCoconut Tree Information in Marathi 2 सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केला जातो. नारळ हे …\nGodavari River Information in Marathi गंगा नदीनंतर गोदावरी ही भारतातील सर्वात लांब नद्यांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथे …\nTennis Information in Marathi टेनिस हा लोकप्रिय खेळांपैकी एक आहे जो एका प्रतिस्पर्धी (एकेरी) विरुद्ध किंवा दोन खेळाडूंच्या …\nSun Information in Marathi सूर्य हा पृथ्वीसाठी आणि सौर यंत्रणेतील इतर ग्रहांसाठी उर्जेचा सर्वात महत्वाचा स्रोत आहे. सूर्य …\nSparrow Information in Marathi चिमणी एक सुंदर लहान पक्षी आहे ज्याची लांबी 11-18 सेंटीमीटर दरम्यान असते. ते पेसेरिडी …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/ajit-pawar-criticises-girish-mahajan-for-dancing/", "date_download": "2021-06-17T02:01:25Z", "digest": "sha1:OC2WDPV5QSVYYNHMPSNB5YTO4ZOS65B4", "length": 7995, "nlines": 86, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates अजित पवार यांनी गिरीश महाजन यांची 'नाच्या'शी तुलना करत टीका!", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nअजित पवार यांनी गिरीश महाजन यांची ‘नाच्या’शी तुलना करत टीका\nअजित पवार यांनी गिरीश महाजन यांची ‘नाच्या’शी तुलना करत टीका\nजम्म��� काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्यसभेत घेतल्यावर देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. राज्यसभेत अमित शाह यांनी निर्णय जाहीर केल्यावर भाजप, शिवसेनेच्या नेत्यांनी कुठे पेढे वाटून तर कुठे नाचत गात आनंद साजरा केला. यामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हेदेखील मोठ्या जोषात नाचताना पाहायला मिळत होते. मात्र त्यांच्या या नाचण्यावर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘शिवस्वराज्य यात्रे’दरम्यान टीका केली आहे.\nकाय म्हणाले अजित पवार\nनाशिकमध्ये पूर आला आहे. अशा परिस्थितीत मंत्रीमहोदय नाचत आहेत.\nहे ‘नाच्या’चं काम तुमचं नाही मंत्री महोदय, अशा खरमरीत शब्दांत अजित पवार यांनी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.\nआज नाशिकमध्ये लोक अडचणीत आहेत. त्यांना मदतीची गरज आहे.\nजनता पुरात आहे, आणि मुख्यमंत्री प्रचारात आहेत, अशा प्रकारची टीका अजित पवार यांनी केली आहे.\nअजित पवार यांच्या या वक्तव्यावर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जामनेर येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना महाजन यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं.\nअजित पवारांना मला हे सांगायचं आहे गेले तीन दिवस मी नाशिक मध्ये तळ ठोकून होतो.\nकंबरभर पाण्यात फिरत होतो. पूरग्रस्त भागातील मी स्वतः फिरत होतो त्यामुळे आम्हाला परिस्थितीचे गांभीर्य होते.\nआपल्या सत्तेच्या काळात आपण किती गांभीर्य ओळखून होते, हे आम्हाला चांगलं माहिती आहे असा टोमणा गिरीश महाजन यांनी मारला.\nPrevious #Article370 राज्यसभेपाठोपाठ लोकसभेतही जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर\nNext #Article370 हटवण्यावरुन काँग्रेसमध्ये उभी फूट\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम साम���्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/who-on-corona-second-wave/", "date_download": "2021-06-17T03:17:52Z", "digest": "sha1:2JIGFWFEC43KZHP5CAROJAXQWHG4IL55", "length": 6223, "nlines": 77, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates जागतिक आरोग्य संघटनेकडून धोक्याचा इशारा", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nजागतिक आरोग्य संघटनेकडून धोक्याचा इशारा\nजागतिक आरोग्य संघटनेकडून धोक्याचा इशारा\nदेशात मागील एका वर्षापासून कोरोनाचं संकट कायम असून कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक राज्यांमध्ये कडक टाळेबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.\nकोरोना महामारीचं दुसरं वर्ष आणखी भयंकर असेल. पहिल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील. त्यामुळे हे वर्ष अधिक जीवघेणं असेल, असा धोक्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस अनाधोम यांनी दिला आहे. कोरोना महामारीचं स्वरुप अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे दुसऱ्या वर्षात कोरोनाचा विषाणू अधिक जीवघेणा होईल, असं टेड्रोस म्हणाले. श्रीमंत देशांनी आता सर्व लहानग्यांना लस टोचण्याऐवजी कोवॅक्सचे डोस दान करावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे.\nPrevious म्युकरमायकोसिसच्या संकटातूनही मार्ग निघाला\nNext स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बदनामी प्रकरणी ‘द वीक’चा माफीनामा\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\n‘भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू’\n‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविर���धात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/devendra-fadnavis-written-letter-to-cm-thackeray-and-alleged-mumbais-corona-picture-is-false/", "date_download": "2021-06-17T02:47:19Z", "digest": "sha1:F5SSL4UX5WL2JHAUJFAKPL52DDV7VSCO", "length": 31976, "nlines": 180, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "न्यायालयाच्या मुंबई कौतुकानंतरही फडणवीस म्हणतात हे तर आभासी चित्र", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nन्यायालयाच्या मुंबई कौतुकानंतरही फडणवीस म्हणतात हे तर आभासी चित्र पीआर यंत्रणांमार्फत जनतेची दिशाभूल नको हा खेळ थांबविण्याची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी\nकाही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच मुंबई महापालिकेचे मॉडेल म्हणून इतर महापालिकांनी वापरावे अशी सूचनाही न्यायालयाने केली. मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत कोरोना रूग्ण संख्येत फक्त आकड्यांचा खे‌ळ सुरु असल्याचा गंभीर आरोप करत हा खेळ थांबविण्याचे आदेश द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली.\nमुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.\nकोविडसंदर्भातील नोंदी ठेवण्यासंदर्भात जागतिक पातळीवर जागतिक आरोग्य संघटना आणि भारताच्या बाबतीत आयसीएमआर यांनी निश्चित अशी नियमावली आखून दिली आहे. या नियमावलीप्रमाणे कोविडच्या कारणामुळे होणारा प्रत्येक मृत्यू हा कोविडचाच मृत्यू म्हणून नोंदवायचा आहे. फक्त त्याला अपवाद अपघात, आत्महत्या, खून या कारणामुळे झालेले मृत्यू किंवा काही विशिष्ट बाबतीत एखाद्या ब्रेनडेड रूग्णाचा अथवा चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचा रूग्ण यांचा आहे. केवळ असेच मृत्यू हे ‘अन्य कारणांमुळे झालेले मृत्यू’ या रकान्यात नोंदवायचे आहेत. मुंबईतील मृत्यूदर अथवा सीएफआर कमी दाखविण्यासाठी नेमका किती भयंकर प्रकार होतो आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. उर्वरित महाराष्ट्रात एकिकडे अन्य कारणांमुळे होणारे मृत्यू नोंदण्याचे प्रमाण ०.७ टक्के असताना, मुंबईत मात्र कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेदरम्यान हे प्रमाण ३९.४ टक्के इतके आहे. पहिल्या लाटेत सुद्धा हे प्रमाण उर्वरित महाराष्ट्रात ०.८ टक्के तर मुंबईत १२ टक्के इतके होते. मार्च २०२० ते ३० एप्रिल २०२१ या काळात मुंबईत १५९३ इतके मृत्यू हे अन्य कारणांमुळे असे नोंदले आहेत, जे प्रमाण एकूण मृत्यूच्या १२ टक्के आहे. दुसर्‍या लाटेत तर १ फेब्रुवारी २०२१ ते ३० एप्रिल २०२१ या काळात १७७३ पैकी ६८३ मृत्यू हे अन्य कारणांमुळे नोंदले आहेत. हे प्रमाण ३९.४ टक्के इतके असल्याचा दावा त्यांनी पत्राद्वारे केला.\nकोरोनाच्या या दुसर्‍या लाटेत मुंबईतील संसर्ग दर कमी व्हावा, यासाठी कमी चाचण्या करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेच्यावतीने सातत्याने होतो आहे. मुंबईसारख्या शहरात जेथे आरटीपीसीआर चाचण्यांची क्षमता किमान १ ��ाख इतकी आहे, तेथे केवळ सरासरी ३४,१९१ इतक्याच चाचण्या प्रतिदिन केल्या जात आहेत. (गेल्या १० दिवसांतील सरासरी) आणि त्यातही ३० टक्के या रॅपीड अँटीजेन प्रकारातील आहेत. आयसीएमआरने ३० टक्के रॅपीड अँटीजेन चाचण्या मान्य केल्या असल्या तरी त्या केवळ जेथे आरटीपीसीआर चाचण्यांची पूर्ण क्षमता नाही अशा ठिकाणासाठी आहे. जेथे आरटीपीसीआरची पूर्ण क्षमता आहे, तेथे हे प्रमाण १० टक्क्यांच्या वर असता कामा नये. रॅपीड अँटीजेन चाचण्यांची कार्यक्षमता ही ५० टक्क्यांहून कमी असल्याने त्यामुळे चाचण्यांच्या संख्येत तर भर पडते व संसर्ग दर हा कृत्रिमपणे कमी होत जातो. ७ मे २०२१ रोजी एकूण ४५,७२६ इतक्या चाचण्या झाल्या, यातील रॅपीड अँटीजेन चाचण्या १४,४८० इतक्या होत्या. हे प्रमाण ३१.६७ टक्के इतके असताना मुंबईचा संसर्ग दर ७.६ टक्क्यांवर आला. ८ मे २०२१ रोजी एकूण चाचण्या ४३,९१८ इतक्या झाल्या. यातील १३,८२७ रॅपीड अँटीजेन चाचण्या होत्या. हे प्रमाण ३१.४८ टक्के इतके असताना संसर्ग दर हा ६.९ टक्क्यांवर आला होता, हि बाब त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.\nरॅपिड अँटीजेन चाचण्यांचे प्रमाण एकूण चाचण्यांमध्ये कमी असल्यास काय परिणाम होतो, हे सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी काही उदाहरणे दिली आहेत. ३ मे २०२१ रोजी एकूण चाचण्या २६,५८६ झाल्या, त्यात रॅपिड अँटीजेन चाचण्या ४४५३ होत्या. म्हणजे एकूण चाचण्यात रॅपीड अँटीजेनचे प्रमाण १७ टक्के. त्यादिवशी संसर्ग दर ११.३ टक्के होता. ४ मे २०२१ रोजी एकूण चाचण्या ३१,१२५ इतक्या झाल्या. त्यात रॅपीड अँटीजेन ७०७३. म्हणजे २२ टक्के. यादिवशी संसर्ग दर हा ९.१ टक्के इतका आला. म्हणजेच रॅपीड अँटीजेन कमी केल्या तर संसर्ग दर वाढतो आणि त्या वाढविल्या तर संसर्गाचे प्रमाण कमी होते. यातून हे अतिशय स्पष्ट होते की, संसर्ग कमी होतोय हे दाखविण्यासाठी चाचण्या सुद्धा नियंत्रित केल्या जात आहेत. कमी चाचण्यांमुळे संसर्गाचे प्रमाण तर वाढतेच, शिवाय मृत्यूदरही वाढतो. परंतु अशापद्धतीने बनवाबनवी केली जात असल्याने कोरोनाचे वास्तविक चित्र जनतेपुढे येत नाही. याशिवाय, अन्य कारणामुळे होणारे मृत्यू असे दाखवून त्यांचे कोविड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार न केल्यास त्यातून अकल्पित अशा असंख्य संकटांना वेगळेच तोंड द्यावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला.\nमुंबईतील प्रशासन आणि अधिकारी कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी करीत असलेले प्रयत्न मला अजीबात कमी लेखायचे नाहीत. किंबहूना त्याची मी नोंद घेतो आहे. मुंबईतील कोरोना संसर्गाचा आलेख स्थिरावतोय, (प्लाटू होतो आहे) ही आपल्यासाठी समाधानाची बाब आहे. परंतु, आयआयटी कानपूरचे प्रो. मणिंदर अग्रवाल यांनी सांख्यिकी अभ्यासाच्या आधारावर यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे मुंबईत कोरोना संसर्गाचे शिखर (पिकिंग) उर्वरित देशाच्या तुलनेत आधीच म्हणजे एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यातच गाठले व त्याच मॉडेलप्रमाणे आता तो स्थिरावताना दिसतो आहे आणि यानंतर तो कमी होईल, अशी अपेक्षा आहे. मुंबईमध्ये घडले त्याप्रमाणेच पुणे तथा नागपूर याही ठिकाणी प्लाटुईंगची स्थिती दिसून येते आहे. (अर्थात नागपूर या सरकारच्या नजरेतून दूर असताना देखील तेथेही हे घडते आहे) आता आपण म्हणतोय की, आपण तिसर्‍या लाटेसाठी सज्ज होतोय्, तर अशावेळी पीआर संस्थांमार्फत जे चित्र जनतेपुढे निर्माण केले जातेय, ते पूर्णत: दिशाभूल करणारे आणि कोरोनाविरोधातील राज्य सरकारच्या संघर्षाला कमकुवत करणारे आहे. ही बनवाबनवी आणि पीआर यंत्रणांमार्फत समाजाची, राज्यातील जनतेची केली जाणारी दिशाभूल तत्काळ बंद करण्याचे आदेश आपण द्यावेत, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.\nPrevious पदोन्नतीतील आरक्षित पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय मागे घ्या\nNext मराठा आरक्षणः मराठा उमेदवारांसाठी सर्व जिल्ह्यांत ‘विशेष कार्य अधिकारी’\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई राज्य सरकारचे सर्व खाजगी, अनुदानितसह सर्व शाळांना आदेश\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा करा\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार-शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल\nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भ��जपाचा धंदा दोन कोटींची जमीन काही मिनिटात १८.५ कोटींची कशी झाली \nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा आ. भातखळकर यांच्या जनहित याचिकेवर आदेश\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच अनिल गलगली यांच्या आव्हान अपिलावर सुनावणीत पुढे आली माहिती\nइंदू मिलमधील भारतरत्न डॉ. आंबेडकर स्मारकाच्या पुतळ्यासाठी नव्याने समिती सामाजिक न्यायमंत्र्यांनी घेतला स्मारकाच्या कामाचा आढावा\nLearning Driving Licence हवाय, मग आरटीओत जाण्याची गरज नाही ई-गर्व्हनन्स कार्यप्रणालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन\nकेंद्रीय मंत्री आठवलेंनी मिसळला फडणवीसांच्या सूरात सूर प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी \n‘One Earth One Health’ आरोग्य सेवेची चांगली संकल्पना परंतु मिळणार कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल\nपटोले म्हणाले, २०२४ च्या निवडणूकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ मंत्री नवाब मलिक यांची माहिती\nपवार-किशोर भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट, मलिक काय म्हणाले… प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती व अनुभव पवारसाहेबांसमोर मांडला\nमुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार म्हणाले, सरपंचांच्या कामातूनच चांगली माहिती मिळाली गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास\nअजित पवारांनी फेसबुकद्वारे साधला जनतेशी संवाद, दिली ही आश्वासने ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ या नव्या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nकोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच भाजपाचे योगी विरूध्द मोदीचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका\nचंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया\nपुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/05/SW0Cj4.html", "date_download": "2021-06-17T03:18:36Z", "digest": "sha1:UKYKC5WLEYJLRBZ6L46EZZR5D6U3FRZ7", "length": 9562, "nlines": 59, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "कम्युनिटी किचन आणि आरोग्य साहित्य खरेदीत झालेला घोटाळा उघड करण्याची मागणी", "raw_content": "\nHomeकम्युनिटी किचन आणि आरोग्य साहित्य खरेदीत झालेला घोटाळा उघड करण्याची मागणी\nकम्युनिटी किचन आणि आरोग्य साहित्य खरेदीत झालेला घोटाळा उघड करण्याची मागणी\nकम्युनिटी किचन आणि आरोग्य साहित्य खरेदीत झालेला घोटाळा उघड करण्याची मागणी\nकोरोना रुग्णांसाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर भाजपने विरोध केल्यानंतर महापौरांनी भाजपला राजकारण न करण्याची विनंती केली होती. भाजपने शिवसेनेवर पलटवार करीत रुग्णालयासाठी नगरसेवक निधी का द्यावा असा सवाल केला आहे. महापौरांनी केलेल्या प्रत्येक आरोपांचे खंडन भाजपने केले आहे. नगरसेवक निधी ऐवजी रुग्णालयासाठी \"आपला दवाखाना\"चा निधी पडून आहे, तो देण्यात यावा, अशी मागणी भाजपने लावून धरली आहे. आम्ही राजकारण करीत नसून आधी कम्युनिटी किचन आणि आरोग्य साहित्य खरेदीत जो काही घोटाळा झाला आहे, तो आधी महापौर म्हणून आपण उघड करावा असे आव्हान भाजपचे गटनेते संजय वाघुले यांनी महापौरांना दिले आहे.\nनगरसेवक निधी ऐवजी रुग्णालयासाठी आपला दवाखानाचा निधी पडून आहे, तो देण्यात यावा, अशी मागणी भाजपने लावून धरली आहे. हा निधी देऊ नये म्हणून तुमचे हात दगडाखाली अडकले आहेत का, कोणाला कमिटमेंट केली आहे का, कोणाला कमिटमेंट केली आहे का असे अनेक सवाल वाघुले यांनी उपस्थित केले आहे. दुसरीकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेली बैठक अनौपचारीक होती तर एमसीएचआयच्या आशर यांना का पाचरण करण्यात आले असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय जे ६० लाख मिळणार आहेत, त्यातून शहराच्या किंवा प्रभागाच्या विकासाची कामे होणार आहेत. परंतु सध्या जी काही कोरोनाची परिस्थिती ओढावली आहे, त्यात पालिकेच्या उत्पन्नावर देखील परिणाम झाला आहे, त्यामुळे नगरसेवक निधीही रुग्णालयासाठी दिला तर भविष्यात निधी बाबत अडचणी निर्माण होतील असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे राजकारण भाजपवाले नाही तर शिवसेना करीत असून शहरात जो आरोग्य साहित्य खरेदीचा आणि कम्युनिटी किचनचा घोळ उघडकीस आला आहे, त्याची आधी चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी अशी मागणीही वाघुले यांनी केली आहे.. त्यात सदर रुग्णालयाचा आराखाडा अद्याप समोर आलेला नाही, नगरसेवक निधी व्यतीरिक्त इतर किती निधी खर्च होणार याचाही माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्या कामी देण्यात येणार नगरसेवक निधी हा अपुरा आहे. त्यामुळे त्यासाठी आपला दवाखान्याचा निधी वर्ग करण्यात यावा अशी विनंतीही त्यांनी केली आहे..\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमा���ून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/all-results-pune-city-are-expected-12-noon-7547", "date_download": "2021-06-17T03:10:56Z", "digest": "sha1:D62JKTWET5O6MO4RZNWUW3QKLH2J3EIT", "length": 14448, "nlines": 174, "source_domain": "www.saamtv.com", "title": "पुणे शहरातील सर्व निकाल दुपारी 12 पर्यंत अपेक्षित | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे शहरातील सर्व निकाल दुपारी 12 पर्यंत अपेक्षित\nपुणे शहरातील सर्व निकाल दुपारी 12 पर्यंत अपेक्षित\nपुणे शहरातील सर्व निकाल दुपारी 12 पर्यंत अपेक्षित\nगुरुवार, 24 ऑक्टोबर 2019\nपुणे - पुणे शहरासह जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणी आज (गुरुवारी) सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. मतदान केंद्र आणि उमेदवारांची संख्या पाहता कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचा निकाल दहा वाजेपर्यंत लागण्याची शक्‍यता आहे. तर भोर मतदारसंघात सर्वाधिक मतदान केंद्र असल्याने या ठिकाणी निकालाला थोडा वेळ लागण्याची शक्‍यता आहे. साधारपणे दुपारी बाराच्या दरम्यान सर्व निकाल हाती येतील, असे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\nपुणे - पुणे शहरासह जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणी आज (गुरुवारी) सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. मतदान केंद्र आणि उमेदवारांची संख्या पाहता कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचा निकाल दहा वाजेपर्यंत लागण्याची शक्‍यता आहे. तर भोर मतदारसंघात सर्वाधिक मतदान केंद्र असल्याने या ठिकाणी निकालाला थोडा वेळ लागण्याची शक्‍यता आहे. साधारपणे दुपारी बाराच्या दरम्यान सर्व निकाल हाती येतील, असे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\nविधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 246 उमेदवार आहेत. शहरातील मतदानाचा टक्का घसरला आहे. तर ग्रामीण भागात मात्र मतदानाच्या टक्केवारी अधिक आहे. पुणे शहरातील कसबा पेठ, वडगावशेरी, पर्वती, हडपसर, पुणे कॅंटोन्मेट, कोथरूड, शिवाजीनर आणि खडकवासला या आठ मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदाम येथे होणार आहे. तर पिंपरी - चिंचवड शहरातील तीन मतदारसंघांतील मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुल येथे होणार आहे. ग्रामीण भागातील विधा��सभा मतदारसंघातील मतमोजणी संबंधित तालुक्‍याच्या ठिकाणी होणार आहे.\nमतमोजणीच्या सुरवातीला सकाळी सात वाजता प्रथम टपाली मतांची मोजणी केली जाणार आहे. टपाली मते मोजणीसाठी स्वतंत्र टेबल ठेवली जाणार आहेत. त्यानंतर आठ वाजता इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांवरील (इव्हीएम) मोजणी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात 14 ते 22 टेबल ठेवण्यात आली आहेत. या टेबलवर एकावेळी एक इव्हीएममधील मतांची मोजणी केली जाणार आहे.\nकसबा पेठ, शिवाजीनगर आणि पुणे कॅंटोन्मेट विधानसभा मतदारसंघात 14 टेबल असून मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहे. खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राची संख्या जास्त असल्याने याठिकाणी 23 फेऱ्या होणार आहेत. वडगावशेरी आणि पर्वतीमध्ये 22, कोथरुडमध्ये 21 फेऱ्या होणार आहेत.\nविधानसभा मतदारसंघाचे नाव - मतदान केंद्रांची संख्या- टेबलांची संख्या - एकूण फेऱ्या\nपुणे कॅंटोन्मेंट - 274 - 14 - 20\nपुणे सकाळ भोर प्रशासन administrations हडपसर कोथरूड kothrud खडकवासला यंत्र machine शिवाजीनगर नगर खेड शिरूर इंदापूर पूर floods मावळ maval pune\nपुण्यातील वेदीकाला दिले 16 कोटीचे इंजेक्शन\nपुणे - कोरोनासारख्या कठीण काळातही महाराष्ट्रांन माणुसकी जपली आणि एका चिमुकलीचा जीव...\nआमदार संजय शिंदे यांनी काढले १५०० शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज \nपुणे : पंजाब नॅशनल PNB बँकेसमोर Bank आज करमाळयामधील शेतकऱयांनी Farmers आक्रमक...\n१५ वर्षीय मुलाला धमकी देत करायला लावले, अनैसर्गिक कृत्य\nपुणे : अल्पवयीन मुलाला स्मशानभूमी Cemetery जवळच पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन तिथे गळा...\nपिरेडसमध्ये मूड स्वीग्स टाळण्यासाठी प्रत्येकीने करावे हे उपाय\nMood-Swings : स्त्रियांना मासिक पाली येणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. यामध्ये...\nYCM रुग्णालयातील स्टाफचे भरपावसात आंदोलन\nपुणे : दहा वर्षांहून Year अधिक काळ झाल तरीही आपल्याला मानधनावरच काम करावे लागत आहे....\nकोरोना विषाणूंना नष्ट करणारा मास्क भारतात विकसित\nपुणे : कोविड 19 विषाणूच्या साथीला सुरवात झाल्यापासून बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे...\n'ही' ठरली महाराष्ट्राची नंबर 1 मालिका, वाचा सविस्तर\nपुणे : नेहमीच प्रेक्षकांचे प्रेम मराठी मालिक आणि त्यांच्या कलाकारांना आणि...\n२४ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची विक्री बंद; हॉलमार्कशिवाय दागिने...\nपुणे : केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर ���ॉलमार्क अनिवार्य केल्यामुळे ...\n50 हजाराची लालसा सरकारी अधिकाऱ्याला चांगलीच भोवली\nपुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) मुख्य विधी अधिकारी एसीबीने (ACB)...\nज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्या प्रमुख पदी अँड विकास...\nपुणे - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या Dnyaneshwar Maharaj पालखी सोहळा पायी...\nदोन राजे भेटले; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर एकत्र लढणार\nपुणे - गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे Maharashtra लक्ष लागलेल्या...\nकर्मवीर सुमेध वानखडे यांच्या स्मृती दिनानिमित्त ऑनलाइन कवी संमेलन\nशेगाव येथे विदर्भ साहित्य संघ शाखा शेगावच्या वतीने ऑनलाइन कवीसंम्मेलन स्मृतीशेष...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/unique-agitation-petrol-pumps-behalf-congress-against-inflation-14026", "date_download": "2021-06-17T01:44:05Z", "digest": "sha1:33VEUREHLFKL2OLX364IAMPORSOFI75W", "length": 11419, "nlines": 149, "source_domain": "www.saamtv.com", "title": "काँग्रेसच्यावतीने पेट्रोल पंपावर गाजर आणि लॉलीपॉप देऊन अनोखे आंदोलन... | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाँग्रेसच्यावतीने पेट्रोल पंपावर गाजर आणि लॉलीपॉप देऊन अनोखे आंदोलन...\nकाँग्रेसच्यावतीने पेट्रोल पंपावर गाजर आणि लॉलीपॉप देऊन अनोखे आंदोलन...\nसोमवार, 7 जून 2021\nउल्हासनगर मध्ये महागाई विरोधात काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावर गाजर आणि लॉलीपॉप नागरिकांना देऊन, अनोखे प्रकारचे आंदोलन करण्यात आले आहे.\nउल्हासनगर : उल्हासनगर मध्ये महागाई विरोधात काँग्रेसच्या Congress वतीने पेट्रोल पंपावर गाजर Carrots आणि लॉलीपॉप Lollipop नागरिकांना देऊन, अनोखे प्रकारचे आंदोलन करण्यात आले आहे. 2013 मध्ये 430 रुपयात मिळणारा गॅस Gas सिलेंडर आता 850 रुपयात खरेदी करावा लागत आहे. Unique agitation at petrol pumps on behalf of Congress against inflation\nइंधन दरवाढी विरोधात 'दुचाकी भंगारात विकून' काँग्रेसचे आंदोलन\nमोदींनी अच्छे दिन म्हणून देशवासियांना आश्वासनांचे गाजर आणि लॉलीपॉप दिले आहे. आज अच्छे दिन नव्हे, तर वाईट वेळ देशवासीयांवर मोदी सरकारने आणली आहे. मोदी सरकारच्या काळात पेट्रोल Petrol, डिझेलची Diesel दरवाढ Rate शंभरी गाठल्याने देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांना पंतप्रधान मोदी Modi यांच्या प्रतिकात्मक व्यक्तीस विजयी कप देऊन उल्हासनगर काँग्रेस तर्फे सत्कार करण्यात आला आहे.\nतसेच यावेळी पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहन चालकांना मोदी सरकार Government देशवासीयांना दिलेल्या आश्वासनाचे उपहासात्मक लॉलीपॉप आणि गाजर आंदोलकाना देऊन मोदी सरकार विरोधात घोषणा देऊन आंदोलन केलं आहे. नागरिकांच्या दैनंदिन गरजांबाबत मोदींजींचे धोरण आणि त्यांच्या वर्तनाचा निषेध आणि त्यांचे हे रूप जनतेच्यासमोर आणण्यासाठी अशा पद्धतीने आंदोलन करण्यात आले, असे उल्हासनगर शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष रोहित साळवे यांनी सांगितले आहे.\nउल्हासनगर महापालिकेची तिजोरी भाजपच्या ताब्यात\nउल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणूकित शिवसेना भाजप आमने उभे...\nपासपोर्ट नूतनीकरण न करण्यावरुन कंगनाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल\nबॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला (Kangana Ranaut) आपल्या पासपोर्टच्या...\nजनहित शेतकरी संघटनेच्या प्रभाकर देशमुख यांना इंदापूरमध्ये अटक\nइंदापूरच्या (Indapur) बावीस गावांसाठी उजनीचे पाच टीएमसी पाणी मिळावे यासाठी ...\nनागपूरात वाढतेय मल्टिसिस्टीम इंल्फामेटरी सिंड्रोम आजाराची दहशत\nनागपूर: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता...\nवारकरी संघटनांचा पायदळ वारीचा निर्णय\nअकोला : पायी वारी व्हावी याकरिता वारकरी संघटनांनी पुढाकार घेत अखेर 100 वारकऱ्यांची...\nरस्त्यावर ट्रक पलटी होताच 70 लाखांचे मोबाईल, टीव्ही केले लंपास \nउस्मानाबाद: पैसे रस्त्यावर पडलेले दिसले, काही इतर मौल्यवान वस्तू दिसल्या कि माणूस...\nवाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे 'भजी' वाटप आंदोलन\nयवतमाळ : मागील जवळपास दीड वर्षांपासून कोरोना Corona महामारी व त्या अनुषंगाने...\nमाजलगावमध्ये इंधन दरवाढीच्या निषेधार्थ PRP चे अनोखे आंदोलन\nबीड - गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल Petrol, डिझेल Diesel, गॅस Gas व...\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत शिवसेनेचे...\nधुळे : शहरामध्ये देवपूर Devpur परिसरात काही दिवसांपासून सुरू असलेल्या भूमी अंतर्गत...\nआमदार संजय शिंदे यांनी काढले १५०० शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज \nपुणे : प���जाब नॅशनल PNB बँकेसमोर Bank आज करमाळयामधील शेतकऱयांनी Farmers आक्रमक...\nपाण्यासाठी सीओ कक्षात ठिय्या आंदोलन; नागरिकांचे पाण्याविना हाल...\nबुलढाणा - मोताळा शहराला नळगंगा धरणातून Nalganga Dam पाणी पुरवठा केला जातो...\nखाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्यात द्या, अन्यथा...\nबीड - राज्यात कोरोनाचे Corona संकट आल्यानंतर गेल्या पंधरा महिन्यांपासून...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/the-central-governments-big-announcement-for-farmers-benefits-with-new-employment/", "date_download": "2021-06-17T02:13:31Z", "digest": "sha1:M75J24YXLPAYXA34Y6TGXO4VUAWZYF5U", "length": 12208, "nlines": 99, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; नवीन रोजगारसह मिळतील फायदे", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकेंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; नवीन रोजगारसह मिळतील फायदे\nपीएलआय योजनेस केंद्राची मान्यता\nकेंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली.या नवीन गोष्टीमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि बऱ्याच प्रकारचे फायदे शेतकऱ्यांना मिळतील.\nकेंद्र सरकारने अन्न प्रक्रिया क्षेत्रातील पीएलआय योजनेस मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात आला.या योजनेमध्ये 10 हजार 900 कोटींची तरतूद आहे. जागतिक स्तरावर भारताला अन्न उत्पादन क्षेत्रात अग्रणी खानावर आणणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय खाद्यपदार्थांच्या ब्रँडला प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या बाबतीत माहिती देताना अन्न मंत्री पियुष गोयल म्हणाले की, हा निर्णय आपल्या शेतकऱ्यांसाठी आहे तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की यामुळे परकीय गुंतवणुकीत वाढ होऊन शेतकऱ्यांना वाजवी किंमत देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.\nहेही वाचा : प्रधानमंत्री किसान संपदा योजनेमुळे प्रत्यक्ष अन् अप्रत्यक्ष ५ लाख नोकऱ्यांची निर्मिती\nअन्न उत्पादन संबंधित युनिटला कमीतकमी निश्चित विक्री आणि प्रक्रिया क्षमता वाढवण्यासाठी किमान निश्चित गुंतवणुकीचे समर्थन देणे.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय उत्पादनांसाठी अधिक चांगली बाजारपेठ तयार करणे आणि त्यांचे ब्रँडिंग करणे.\nजागतिक स्तरावर अन्न क्षेत्राशी जोडलेल्या भारतीय युनिटला अग्रगण्य बनवणे.\nजागतिक स्तरावर निवडलेल्या भारतीय खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक स्वीकार इयत्ता बनवणे.\nकृषी क्षेत्राबाहेरील रोजगाराच्या संधी मध्ये वाढ करणे.\nकृषी उत्पादनांना योग्य मोबदला आणि शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न सुनिश्चित करणे.\nया योजनेतील प्रमुख मुद्दे\nखाद्यपदार्थांच्या उत्पादनास उत्तेजन देणे, ज्यामध्ये रेडी टू कुक, रेडी टू ईट भोजन, प्रक्रिया केलेली फळे, भाज्या, सागरी उत्पादने आणि मेजोरेला चीज यांचा समावेश आहे.\n2021 ते 22 आणि 2026 ते 27 या कालावधीत सहा वर्षाच्या कालावधीसाठी ही योजना लागू केली आहे.\nविदेशी भारतीय ब्रँडची विक्री करण्यासाठी कंपन्यांना प्रोत्साहित करणे तसेच या कामासाठी कंपन्यांना अनुदान देण्याची सुविधा आहे.\nशेतकऱ्यांना कसा मिळणार लाभ\nजर एखादा शेतकरी आंबा लागवड करीत असेल तर तो या योजनेअंतर्गत आंब्या पासून बनणाऱ्या उत्पादनासाठी प्रक्रिया युनिट लावू शकतो. या प्रक्रिया युनिटसाठी सरकार शेतकऱ्यांच्या उद्योगास चालना व प्रोत्साहन देण्याचे काम करेल. त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होऊन शेतकरी आपले उत्पन्न वाढवू शकतात.\ncentral government employment farmers केंद्र सरकार रोजगार पीएलआय योजना\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/childrens-gave-social-messeage-gudhi-273610", "date_download": "2021-06-17T01:18:58Z", "digest": "sha1:TXSDHC4ZPLQEDLIQHCELM2I2AUCHSQBU", "length": 18147, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | चर्चाच चर्चा; पुस्तकांच्या गावातील या गुढीचीच चर्चा", "raw_content": "\nगुढीपाडव्या निमित्त पारंपरिक पद्धतीने शहरांमध्ये तसेच गावा गावांमध्ये गुढ्या उभारल्या आहेत. देशहितासाठी आरोग्यदायी सशक्त संकल्पानेतून अनेकांनी गुढ्या उभारल्या आहेत.\nचर्चाच चर्चा; पुस्तकांच्या गावातील या गुढीचीच चर्चा\nमेढा, भिलार (जि. सातारा) : कोरोना व्हायरसच्या मुक्तीच्या संकल्पाने मराठी नववर्षाचे स्वागत करूया ,यावर्षीचा गुढीपाडवा, घरात राहून साजरा करूया. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून आरोग्याची काळजी घेऊ याच गुढीपाडव्याच्या सर्वांना आरोग्यदायी हार्दिक शुभेच्छा असे एकमेकांना सोशल मिडीयावरून संदेश दिले जात आहेत. कोरोनाच्या धास्तीने पाडव्याला राम राम करून नमस्कार करणारी मंडळी आता लांब लांब (काळजी घेत) राहताना पाहायला मिळत आहेत. ग्रामीण भागात कमालीच्या शांतता असली तरी घराघरात वेगळ्याच आनंदात दारामध्ये रांगोळी काढून देशहिताच्या नवसंकल्पाच्या, सशक्त आरोग्याच्या गुढया उभारल्या गेल्या आहेत.\nगुढीला वंदन करून या कोरोनाच्या संकटातून माझा गांव, तालुका, जिल्हा, राज्य, देश अन्‌ जग बाहेर पडू दे अश्‍या प्रार्थना करताना अनेकजण पाहायाला मिळत आहेत. राज्यातील गावांमध्येही लॉक डाऊन झाल्याने सातारा जिल्ह्यात देखील कमालीची शांतता पाहायाला मिळत आहे. गाव गावांमध्येही तेरी भी चूप मेरी भी चूप , प्रत्येक जण आपपल्या घरात आणि अंगणात सुरक्षित अंतर ठेवून राहत आहे. त्यामुळे गावांमध्ये कमालीचा सन्नाटा पाहायला मिळत आहे. गावातील विशेष करून मजूरी करणारा वर्ग, तसेच पारंपारीक व्यवसाय करणारे लोक तोंडावर बोट आणि हातावर घडी मारून गप्प बसले आहेत. शेतकरी वर्ग म्हणत आहे, गहू काढणीला आलाय, ज्वारी काटायला आलीय काय करायचं समजंत नाही. सगळीच म्हणता येत घरात बसा घरात बसा पिक काय वाया घालवचयं डोकंच चालना. आता करायचं तरी काय \nदरम्यान असे असतानाच गुढीपाडव्या निमित्त पारंपरिक पद्धतीने शहरांमध्ये तसेच गावा गावांमध्ये गुढ्या उभारल्या आहेत. देशहितासाठी आरोग्यदायी सशक्त संकल्पानेतून अनेकांनी गुढ्या उभारल्या आहेत. भिलार या गावातील नितीन भिलारे यांच्या कुटुंबियांनी काेराेनाच्या पार्श्वभुमीवर उभारलेले गुढीतून आराेग्यदायी संदेश देण्यात आला आहे. यामध्ये प्रशासनास सहकार्य करा. घरा बाहेर पडू नका. नाका ताेंडावर रुमाल बांधा. हात स्वच्छ साबणाने धुवा याचा समावेश आहे.\nमालक असावा तर असा ...त्यांचा गुढीपाडवा केला गाेड \n#WeVsVirus : ब्राॅडबॅंड कनेक्शनसाठी आम्हांला संपर्क साधा : बीएसएनएल\nआई जाण्याचे दुःख बाजूला ठेऊन त्यांनी बजावले कर्तव्य\nWeekend Lockdown : उदयनराजेंशी चर्चा करताना जिल्हाधिकाऱ्यांनी केली भुमिका स्पष्ट\nसातारा : विविध सण जवळ आले असून, सर्व व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरलेले आहेत. त्यामुळे सामाजिक अंतराची अट पाळून दुकाने व व्यावसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, दुकानातील कामगारांना लशीबाबत वयाची अट शिथिल करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. मात्र, सध्याचे मिनी लॉकडाउन (W\nगुढीपाडव्याचा सण साध्या पद्धतीने साजरा करा; जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन\nसातारा : जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी उद्या (मंगळवार) होणारा गुढीपाडव्याचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. कोणत्याही प्रकारच्या पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली व मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र न येता घरातच गुढी उभा\nगुढीपाडव्याचा मुहूर्तावरील उलाढाल यंदाही ठप्पच; पंढरपूरातील साखरेच्या गाठ्यांना साता-यात मागणी\nसातारा : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने शासनान केलेल्या मिनी लॉकडाउनमुळे सलग दुसऱ्या वर्षी नागरिकांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दुकानात जाऊन सोन्यासह अन्य वस्तू खरेदी करता येणार नाही. यावेळेस काही व्यावसायिकांनी ऑनलाइन नाेंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे तर बहुतांश व्यावसायिकांनी\n परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे : रामराजे नाईक - निंबाळकर\nसातारा : देशात, राज्यात काेराेनाचे रुग्ण वाढत आहेत. दिवसेंदिवस सातारा जिल्ह्यात देखील काेराेनाचे रुग्ण वाढत आहेत. तुमच्या सर्वांचे आराेग्य ठणठणीत राहाे, या संकटकाळात वाढदिवस साजरा करणे हे उचित ठरणार नाही. आपण सर्वांनी मास्क वापरावा, साेशल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि सुरक्षित राहावे, आपल्य\nगुढी पाडव्याच्या खरेदीसाठी साता-यात नागरिकांची गर्दी; क-हाडात 30 व्यापा-यांवर कारवाई\nसातारा : वीकेंड लाॅकडाउन संपल्यानंतर आज (साेमवार) साता-यातील बाजारपेठेत नागरिकांची विविध वस्तू घेण्यासाठी गर्दी झाली आहे. यामध्ये राजवाडा , माेती चाैक , पाेवई नाका परिसरात गुढी पाडव्याच्या पार्श्वभुमीवर गुढी उभारण्यासाठी आवश्यक असणारे कळक, साखरेची गाठी, फुलांच्या माळा खरेदीसाठी गर्दी हाेती\n\"किराणाची व्हॉटस्‌अपद्वारे यादी पाठवा.. जीवाशी खेळू नका\"\nनाशिक : महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने संपूर्ण राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. फक्त जीवनावश्‍यक वस्तूंची दुकानेच सुरू राहणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. सोमवारी (ता. 23) नाशिककरांनी बाजारपेठेत किराणा माल घेण्यासाठी गर्दी केली होती. वारंवार गर्दी न\nकोरोनामुळे चारशे वर्षांत प्रथमच गुढीपाडव्याला शनिदेवाला गंगास्नान नाही\nसोनई: शनिशिंगणापुर देवस्थानच्या चारशे वर्षाँच्या इतिहासात प्रथमच गुढीपाडव्याला स्वयंभू शनिमुर्तीवर कावडीचे पाणी पडणार नाही.\nकोरोना : ऐक्‍याची गुढी उभारु, संकटावर एकजुटीने मात करु\nसोलापूर : कोरोना व्हायरसमुळे यंदाचे गुढीपाडवा सण साध्या पध्दतीने साजरा केला जात आहे. त्यामुळे सोशल मिडियावर गुढीपाडव्यानिमित्त अनेक सामाजिक संदेश दिले जात आहे. कोरोना मुक्तीच्या संकल्पाने नववर्षाचे स्वागत करुया... ऐक्‍याची गुढी उभारु, आलेल्या संकटावर एकजुटीने मात करु... चला आरोग्याची गुढी\n\"मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतोय, तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका\" - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नागरिकांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला काही सूचना देखील केल्यात. काल पंतप्रधान नरेंद्र\nप्रथमच गुढीपाडव्याला सुवर्णनगरी बंद\nजळगाव : देशावर भीषण संकट घेऊन आलेल्या \"कोरोना' संसर्गाने इतिहासात प्रथमच गुढीपाडव्यासारखे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त वाया गेला. देशभरात प्रसिद्ध असलेली जळगावची सुवर्णनगरी आज बंद होती, त्यामुळे सोन्या-चांदीसह बाजारपेठेतील वीस कोटींचे व्यवहार आज ठप्प होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/maharashtra-shivsena-leader-sanjay-raut-on-pm-narendra-modi-and-bjp/", "date_download": "2021-06-17T02:59:42Z", "digest": "sha1:T6EQ3M5WIDQ5RUDWM7DPEXIHORYXOY6L", "length": 7204, "nlines": 78, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates 'मोदींच्या चेहऱ्यामुळे भाजपला यश'", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘मोदींच्या चेहऱ्यामुळे भाजपला यश’\n‘मोदींच्या चेहऱ्यामुळे भाजपला यश’\n‘पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे आणि देशाचे सर्वात मोठे नेते आहेत. मोदींच्या चेहऱ्यामुळेच गेल्या सात वर्षात भाजपाला यश मिळालं आहे हे नाकारता येणार नाही’, असं शिवेसनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. खासदार संजय राऊत उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.\n‘नरेंद्र मोदी हे संपूर्ण देशाचे नेते असून ज्या पक्षातून ते पुढे गेले आहेत त्यांना प्रत्येक निवडणूक त्यांच्या नावावरच जिंकावी असं वाटत असेल. अटलबिहारी वाजपेयींचाही फोटो सर्व ठिकाणी वापरला जात होता. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा आणि फोटोही कार्यकर्ते वापरत असतात. आदेश काढला म्हणून चेहरा वापरणं थांबत नाही’,असंदेखील राऊत म्हणाले.\nतसेच मोदींनी प्रचाराला जाताना पंतप्रधान म्हणून जाऊ नये आणि पंतप्रधानांनी राजकीय प्रचार करु नये ही शिवसेनेची भूमिका कायम आहे. मनमोहन सिंग किंवा इतर कोणीही असलं तरी पंतप्रधान म्हणून त्यांनी प्रचार करु नये. ते देशाचे पंतप्रधान असतात, असं देखी��� संजय राऊत यावेळी म्हणाले.\nभाजपकडून सुरु असणाऱ्या बैठकांबाबत विचारले असता, भाजपाने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हालचाली सुरु केल्या असतील तर हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. भाजपा राज्यातील प्रमुख आणि मोठा विरोधी पक्ष असून त्यांनी अशा बैठका घेणं अपेक्षित आहे’, असं राऊत म्हणाले आहेत.\nPrevious ‘मुंबईमध्ये नालेसफाईत एक हजार कोटींचा गैरव्यवहार’\nNext राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आज २२वा वर्धापन दिन\n‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\n‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/01/20/jonty-rhodes-is-fascinated-by-bollywoods-this-movie/", "date_download": "2021-06-17T02:51:29Z", "digest": "sha1:D22HZB46SIETPSV3CCBU3FCOPTPX5DHP", "length": 6841, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जॉन्टी ऱ्होड्सला बॉलिवूडच्या 'या' चित्रपटाची भूरळ - Majha Paper", "raw_content": "\nजॉन्टी ऱ्होड्सला बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटाची भूरळ\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / गली बॉय, जॉन्टी ऱ्होडस, दक्षिण अफ्रिका क्रिकेट / January 20, 2020 January 20, 2020\nमुंबई – बॉलिवूडच्या एका चित्रपटाची दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज क्षेत्रक्षक आणि क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सला भूरळ पडली आहे. जॉन्टी ऱ्होड्सने रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा अभिनय असलेला ‘गली बॉय’ हा चित्रपट पाहून अंगावर शहारे आले असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.\nया चित्रपटातील अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि जॉन्टी ऱ्होड्सची भेट झाल्यानंतर, या चित्रपटाची गाणी जॉन्टी ऱ्होड्सने ऐकली. मी गेल्या वर्षी सिद्धांत चतुर्वेदीला एका कार्यक्रमात भेटलो तेव्हापासून मी ‘गली बॉय’ ची गाणी ऐकत आलो आहे. मी काल रात्री अमिरातीहून भारतात आलो, तेव्हा हा संपूर्ण चित्रपट पाहिला. उपशीर्षकांबद्दल धन्यवाद. हसलो, ओरडलो आणि माझे केसदेखील उभे राहिले, असे जॉन्टी ऱ्होड्सने म्हटले आहे.\nझोया अख्तरने रॅपर्स नावेद शेख ( नेजी ) आणि विवियन फर्नांडिस ( डिवाईन ) यांच्या जीवनावर आधारित असेला ‘गली बॉय’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. पण या चित्रपटाची तुलना काहीजणांनी हॉलिवूडच्या ‘स्ट्रेट आउटा कॉम्पटॉन’ या चित्रपटाशी केली होती. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील एक तरुण आपल्या समस्या रॅपच्या माध्यमातून मांडतो, अशी याची कथा होती. या रॅपरची भूमिका रणवीर सिंहने साकारली होती. २०१९ च्या फेब्रुवारीत प्रदर्शित झालेल्या ‘गली बॉय’ने बॉक्स ऑफिसवरही कमाल केली होती. या चित्रपटाची भारताच्या वतीने ऑस्कर नामांकनासाठी निवड केली होती. पण ऑस्करच्या शर्यतीत ‘गली बॉय’ टिकू शकला नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/mva-government-will-start-government-hostel-for-sugarcane-cutting-workers-children/", "date_download": "2021-06-17T01:23:16Z", "digest": "sha1:NM3OQZOFZEFDBB6TPNDEU5MRMPTYZ7LI", "length": 21071, "nlines": 178, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आता शासकीय वसतीगृह", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आता शासकीय वसतीगृह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\nराज्याच्या विविध भागात असलेल्या साखर कारखान्यांच्या हद्दीतील ऊसांची तोडणी करण्यासाठी जाणाऱ्या कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकिय वसतीगृह योजना सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींचे शिक्षण आता विना व्यत्यय सुरु राहण्यास मदत होणार आहे.\nपहिल्या टप्प्यात मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र प्रत्येकी १० वसतीगृह सुरु करण्यात येतील. नवीन वसतिगृहे बांधण्यास कालावधी लागणार असल्याने सुरुवातीला ही वसतीगृह भाड्याच्या इमारतीत सुरु करण्यात येतील. एकंदर बीड, अहमदनगर, जालना, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नाशिक आणि जळगाव अशा १० जिल्ह्यांमधील ४१ तालुक्यांच्या ठिकाणी ही वसतिगृहे सुरु करण्यात येणार आहेत.\nमहाराष्ट्रात २३२ साखर कारखाने असून यामधून ८ लाख ऊस तोड कामगार काम करतात. या कामगारांचे जीवन अस्थिर व हलाखीचे असून त्यांचे राहणीमान उंचावणे गरजेचे आहे. मात्र, या कामगारांच्या स्थलांतराच्या वेळी मुलांचे शिक्षणाचे हाल होतात व शाळेतील गळतीचे प्रमाणही वाढते. त्यामुळे अशा प्रकारे शासकीय वसतीगृह योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nयासाठी येणारा खर्चापोटी स्व. गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार महामंडळाला साखर कारखान्यांकडून प्रती टन १० रुपये आणि राज्य शासनाकडून १० रुपये असे एकूण २० रुपये प्रमाणे प्राप्त होणाऱ्या निधीमधून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली.\nPrevious महा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nNext ग्रामस्थांनो गाव कोरोनामुक्तीचे प्रथम बक्षिस जिंकाचय, तर मग वाचा हे २२ निकष\nदाखला नसला तर��� प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई राज्य सरकारचे सर्व खाजगी, अनुदानितसह सर्व शाळांना आदेश\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा करा\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार-शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल\nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा दोन कोटींची जमीन काही मिनिटात १८.५ कोटींची कशी झाली \nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा आ. भातखळकर यांच्या जनहित याचिकेवर आदेश\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच अनिल गलगली यांच्या आव्हान अपिलावर सुनावणीत पुढे आली माहिती\nइंदू मिलमधील भारतरत्न डॉ. आंबेडकर स्मारकाच्या पुतळ्यासाठी नव्याने समिती सामाजिक न्यायमंत्र्यांनी घेतला स्मारकाच्या कामाचा आढावा\nLearning Driving Licence हवाय, मग आरटीओत जाण्याची गरज नाही ई-गर्व्हनन्स कार्यप्रणालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन\nकेंद्रीय मंत्री आठवलेंनी मिसळला फडणवीसांच्या सूरात सूर प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी \n‘One Earth One Health’ आरोग्य सेवेची चांगली संकल्पना परंतु मिळणार कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल\nपटोले म्हणाले, २०२४ च्या निवडणूकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ मंत्री नवाब मलिक यांची माहिती\nपवार-किशोर भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट, मलिक काय म्हणाले… प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती व अनुभव पवारसाहेबांसमोर मांडला\nमुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार म्हणाले, सरपंचांच्��ा कामातूनच चांगली माहिती मिळाली गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास\nअजित पवारांनी फेसबुकद्वारे साधला जनतेशी संवाद, दिली ही आश्वासने ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ या नव्या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nकोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच भाजपाचे योगी विरूध्द मोदीचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका\nचंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया\nपुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/ncp-criticize-pm-modi-on-his-advertising-strategy-instated-of-the-fight-against-the-corona/", "date_download": "2021-06-17T02:00:52Z", "digest": "sha1:QRG24IHPTNRQFWLPY6NOXL6CGWJCAN2S", "length": 22861, "nlines": 182, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "… नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार��य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र स��दर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\n… नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा पंतप्रधानांना टोला\nकोरोना परिस्थिती लक्षात घेता एक देश एक निती हा कार्यक्रम ठरवण्याची गरज असताना नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला लगावला.\nउत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये शव दाहिन्यांमध्ये जात नाहीय तर नदीमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत ही परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण देशात एक नीती बनवली नाही तर कोरोना देशातून हद्दपार होणार नाही अशी भीती व्यक्त करतानाच मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि नीती ठरवावी अशी मागणी त्यांनी केली.\nकेंद्र सरकारला कोरोना परिस्थिती हाताळता येत नाहीय याबाबत कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. देशातील सात हायकोर्टाने वेगवेगळे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टानेही टास्कफोर्स निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय. जी कामे केंद्र सरकारला करायची आहेत ती कामे होत नसल्याने न्यायालयाच्या आदेशाने होत आहेत. याचा अर्थ सरकार जबाबदारी पार पाडण्यात कमी पडतंय असा आरोपही त्यांनी केला.\nभाजपशासित उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कोरोना मॅनेजमेंट जाहिरातीमध्ये आहे. जितके पैसे जाहिरातीवर खर्च करताय तेवढे पैसे कोरोनावर खर्च केला असता तर प्रत्येक गावात लोकांचा मृत्यू झाला नसता असा टोलाही त्यांनी लगावला.\nनियोजनाची क्षमता नसेल तर जाहिराती करून निर्णय कशाला जाहीर करताय\nसाडेचार लाख लोकांना दुसरा डोस देता येत नाहीय… लस पुरवठा होत नाहीय… ठिकठिकाणी लोकं गर्दी करत आहेत… जबाबदारी स्वीकारल्यानंतर जबाबदारी पार पाडण्याची… नियोजनाची क्षमता नसेल तर जाहिराती करून निर्णय कशाला जाहीर करताय असा संतप्त सवालही त्यांनी केंद्र सरकारला विचारला.\nसाडेचार लाख लोकांना दुसरा डोस मिळत नाहीय. नवीन लोकांना डोस द्यायला लस उपलब्ध नाहीय. आधी जाहीर करायचं. लोकांमध्ये वेगळं वातावरण निर्माण करायचं आणि लोकांना लसच उपलब्ध नाही हा मोदी सरकारचा ढिसाळ कारभार असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.\nकेंद्राने तात्काळ सर्वपक्षीय बैठक बो���वावी व टास्कफोर्स निर्माण करावी. आपत्ती व्यवस्थापनसाठी एका नेत्याची निवड करावी त्याच्या माध्यमातून कोरोना परिस्थिती हाताळावी. जर असं केलं नाही तर देशातील परिस्थिती हाताबाहेर आणखी जाईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.\nPrevious मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सरकारी-निमसरकारी कर्मचारी दोन दिवसांचे वेतन देणार\nNext महासत्तेचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी दुसऱ्या देशासमोर हात पसरविण्याची वेळ आणली\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई राज्य सरकारचे सर्व खाजगी, अनुदानितसह सर्व शाळांना आदेश\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा करा\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार-शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल\nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा दोन कोटींची जमीन काही मिनिटात १८.५ कोटींची कशी झाली \nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा आ. भातखळकर यांच्या जनहित याचिकेवर आदेश\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच अनिल गलगली यांच्या आव्हान अपिलावर सुनावणीत पुढे आली माहिती\nइंदू मिलमधील भारतरत्न डॉ. आंबेडकर स्मारकाच्या पुतळ्यासाठी नव्याने समिती सामाजिक न्यायमंत्र्यांनी घेतला स्मारकाच्या कामाचा आढावा\nLearning Driving Licence हवाय, मग आरटीओत जाण्याची गरज नाही ई-गर्व्हनन्स कार्यप्रणालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन\nकेंद्रीय मंत्री आठवलेंनी मिसळला फडणवीसांच्या सूरात सूर प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी \n‘One Earth One Health’ आरोग्य सेवेची चांगली संकल्पना परंतु मिळणार कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल\nपटोले म्हणाले, २०२४ च्या निवडणूकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ मंत्री नवाब मलिक यांची माहिती\nपवार-किशोर भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट, मलिक काय म्हणाले… प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती व अनुभव पवारसाहेबांसमोर मांडला\nमुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार म्हणाले, सरपंचांच्या कामातूनच चांगली माहिती मिळाली गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास\nअजित पवारांनी फेसबुकद्वारे साधला जनतेशी संवाद, दिली ही आश्वासने ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ या नव्या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nकोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच भाजपाचे योगी विरूध्द मोदीचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका\nचंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया\nपुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/damage-onion-crop-due-unseasonal-rains-and-strong-winds-13066", "date_download": "2021-06-17T02:46:23Z", "digest": "sha1:5FKRCJE7LNGGHICX24E4NN6R5KF27Z5Z", "length": 11187, "nlines": 149, "source_domain": "www.saamtv.com", "title": "अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे कांद्याची चाळ जमीनदोस्त | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची न��टिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे कांद्याची चाळ जमीनदोस्त\nअवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे कांद्याची चाळ जमीनदोस्त\nसोमवार, 17 मे 2021\nतौत्के वादळाचा प्रभाव धुळ्यात देखील जाणवला आहे. या वादळाच्या पार्श्‍वभूमीवर काल दिवसभर धुळ्यामध्ये ढगाळ वातावरण सह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताना दिसून आल्या. परंतु संध्याकाळी अधिक वादळी वाऱ्याची तीव्रता वाढल्याचे दिसून आले.यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱयामुले कांद्याचे नुकसान झाले आहे.\nधुळे : तौत्के वादळाचा Tauktae storm प्रभाव धुळ्यात Dhule देखील जाणवला आहे. या वादळाच्या पार्श्‍वभूमीवर काल दिवसभर धुळ्यामध्ये ढगाळ वातावरण सह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताना दिसून आल्या. परंतु संध्याकाळी अधिक वादळी वाऱ्याची तीव्रता वाढल्याचे दिसून आले. यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. Damage to onion crop due to unseasonal rains and strong winds\nधुळे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी देखील कोसळल्या. परंतु धुळे तालुक्यातील नेर Ner परिसरामध्ये सुमनबाई माळी यांच्या मालकीच्या शेतात उभारलेली कांद्याची चाळ वाऱ्याचा जोर वाढल्याने जमीनदोस्त झाली. यामध्ये 15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.\nया कांद्याच्या चाळीमध्ये असलेला हजारो क्विंटल कांदा अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे खराब झाला. यावर कृषी विभागाने Agriculture department त्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.\nलाचखोर तलाठ्यासह सहकारी गजाआड; धुळे एसीबीची कारवाई\nधुळे : शेत जमिनीचे वाटणी प्रकरण तयार करुन तहसिलदारांकडे पाठविण्यासाठी तडजोडीअंती २५...\nराज्य सरकारच्या बेरोजगारी धोरण विरोधात भाजपाचे आंदोलन\nधुळे : राज्याच्या महाविकास आघाडी Mahavikas Aghadi सरकार तर्फे विविध क्षेत्रांमध्ये...\nगाईंचे अवैधरित्या वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात\nधुळे - धुळे शहरालगत असलेल्या मुंबई - आग्रा महामार्गावर मोहाडी पोलीस ठाण्याचे...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nशिवसेनेने रस्तारोको करताच, पालिका प्रशासनातर्फे खड्डे बुजविण्यास...\nधुळे - शहरातील खड्ड्यांबाबद शिवसेनेतर्फे Shivsena करण्यात आलेल्या रस्तारोकोला...\nशहरामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य वाढल्याने शिवसेनेतर्फे करण्यात आला...\nधुळे - धुळे शहरामध्ये Dhule city महानगरपालिकेच्या अंतर्गत Under the...\nगर्भवती महिलांना अमृत योजने अंतर्गत वाटप करण्यात आला पोषक आहार\nधुळे - गर्भावती महिलांना Pregnant women प्रसूतीपर्यंत आवश्यक तो पोषण आहार...\nभरदाव वेगात असलेल्या दोन दुचाकींचा अपघात\nधुळे : दोंडाईचा - नंदुरबार रोडवर रात्री 9 वाजता ऍक्टिव्हा व पॅशन प्रो या दोन...\nपहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांची बियाणांच्या दुकानावर बियाणे घेण्याची...\nधुळे : धुळे जिल्ह्यामध्ये यंदाच्या मोसमातील पहिल्या पावसाने जोरदार हजेरी...\nजिल्हा रुग्णालयात शिवसेनेमार्फत बाय प्याप मशीनचे वाटप..\nधुळे : धुळे Dhule जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेने...\nखान्देशी लोणचं बनविण्यासाठी पहिल्या पावसानंतर बहरला कैरींचा बाजार...\nधुळे : खान्देश म्हणले की, सर्वात प्रथम डोळ्यासमोर येतं ते तोंडात पाणी आणणार झणझणीत...\nधुळ्यात लाखो रुपयांच्या गुटख्यासह दोघांना अटक \nधुळे : बंदी असताना देखील विविध ठिकाणी अवैध तस्करी चालू असते. असाच एक अवैध तस्करीचा...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-dhule-monkeys%C2%A0attacking-people-dhule-7333", "date_download": "2021-06-17T02:05:01Z", "digest": "sha1:YFEEHEDBT2T5MTQE5OYVU7CXZUKN4IDB", "length": 13192, "nlines": 165, "source_domain": "www.saamtv.com", "title": "धुळे जिल्ह्यात माकडांचा हैदोस; माकडांचा बंदोबस्त कधी करणार वनविभाग? | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधुळे जिल्ह्यात माकडांचा हैदोस; माकडांचा बंदोबस्त कधी करणार वनविभाग\nधुळे जिल्ह्यात माकडांचा हैदोस; माकडांचा बंदोबस्त कधी करणार वनविभाग\nधुळे जिल्ह्यात माकडांचा हैदोस; माकडांचा बंदोबस्त कधी करणार वनविभाग\nरविवार, 13 ऑक���टोबर 2019\nधुळे : मर्कटलीला हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर... उच्छाद मांडून हैराण करणारी माकडांची टोळीच उभी राहते..\nत्यामुळे सर्वसामान्य या माकडांपासून दोन हात... नव्हे तर दोनशे फूट दूर राहणंच पसंत करतात..\nपण म्हणतात ना संकटांपासून जितकं दूर पळावं.. संकट तितक्याच वेगाने पाठीशी येतात..\nधुळे : मर्कटलीला हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर... उच्छाद मांडून हैराण करणारी माकडांची टोळीच उभी राहते..\nत्यामुळे सर्वसामान्य या माकडांपासून दोन हात... नव्हे तर दोनशे फूट दूर राहणंच पसंत करतात..\nपण म्हणतात ना संकटांपासून जितकं दूर पळावं.. संकट तितक्याच वेगाने पाठीशी येतात..\nसध्या धुळेकरांचीही काहीशी अशीच बिकट अवस्था झालीय.. आणि याला कारण ठरलीय ती हैदोस घालणारी माकडांची टोळी...\nहनुमानाचा अवतार.. संकटमोचक अशी ओळख असणाऱ्या या माकडांनीच स्थानिकांना संकटात टाकलंय... त्यामुळे कधी एकदाची ही ब्याद\nगावातून बाहेर जातेय, असं गावकऱ्यांना झालंय..\nएरव्ही मंदिरात किंवा पर्यटन स्थळी या माकडांना सहज खाद्य उपलब्ध होतं.. पण धुळ्यातल्या शेंदवडसारख्या ठिकाणी तशी सोय उपलब्ध नाही.. त्यामुळे\nभुकेलेल्या माकडांनी थेट एल्गार पुकारत आता, गावकऱ्यांवरच हल्लाबोल करण्यास सुरुवात केलीय... अन्नाच्या शोधात या माकडांनी\nघराची कुलपं, कवाडं, खिडक्या उचकटण्यास सुरुवात केलीय... एवढ्यावरच थांबतील तर ते माकडं कसली... त्यांनी तर थेट घरात घुसून मिळेल त्या\nगोष्टींवर ताव मारण्यास सुरुवात केलीय.. शिवाय घरात घुसून केलेली तोडफोड ती वेगळीच... यामुळे नागरिक भयानक त्रस्त झालेत..\nया माकडांचा हैदोस आवरण्यासाठी नागरिकांनीच उपाययोजना करण्यास सुरुवात केली.. पण माकडांना अटकाव करणं या ग्रामस्थांच्या अंगाशी आलंय..\nकुणाला माकडाने ओरबाडलं... तर कुणाच्या खांद्याचा, अंगाचा चावा घेतला... त्यामुळे माकडांची टोळी पाहताच ग्रामस्थ त्राहिमाम करत दुसऱ्या दिशेला\nकुणी देव पाण्यात ठेवलेत.. तर कुणी थेट वनविभागालाच नवस केलाय... त्यामुळे माकडांच्या या जीवघेण्या मर्कटलीलांमधून कधी सुटका होणार हे\nएकतर प्रशासनाला ठाऊक... नाही तर त्या 'हनुमानालाच'.. होऊ शकतं, वनविभागाआधीच ग्रामस्थांना हनुमान पावेल, अन् माकडं 'जय श्री राम'\nम्हणत कदाचित गावाची वेस ओलांडून जातीलही...\nधुळे dhule पर्यटन tourism तोडफोड प्रशासन administrations ओला\nलाचखोर तलाठ्यासह सहकारी गजाआड; धुळे एसीबीची कारवाई\nधुळे : शेत जमिनीचे वाटणी प्रकरण तयार करुन तहसिलदारांकडे पाठविण्यासाठी तडजोडीअंती २५...\nराज्य सरकारच्या बेरोजगारी धोरण विरोधात भाजपाचे आंदोलन\nधुळे : राज्याच्या महाविकास आघाडी Mahavikas Aghadi सरकार तर्फे विविध क्षेत्रांमध्ये...\nगाईंचे अवैधरित्या वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात\nधुळे - धुळे शहरालगत असलेल्या मुंबई - आग्रा महामार्गावर मोहाडी पोलीस ठाण्याचे...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nशिवसेनेने रस्तारोको करताच, पालिका प्रशासनातर्फे खड्डे बुजविण्यास...\nधुळे - शहरातील खड्ड्यांबाबद शिवसेनेतर्फे Shivsena करण्यात आलेल्या रस्तारोकोला...\nशहरामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य वाढल्याने शिवसेनेतर्फे करण्यात आला...\nधुळे - धुळे शहरामध्ये Dhule city महानगरपालिकेच्या अंतर्गत Under the...\nगर्भवती महिलांना अमृत योजने अंतर्गत वाटप करण्यात आला पोषक आहार\nधुळे - गर्भावती महिलांना Pregnant women प्रसूतीपर्यंत आवश्यक तो पोषण आहार...\nभरदाव वेगात असलेल्या दोन दुचाकींचा अपघात\nधुळे : दोंडाईचा - नंदुरबार रोडवर रात्री 9 वाजता ऍक्टिव्हा व पॅशन प्रो या दोन...\nपहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांची बियाणांच्या दुकानावर बियाणे घेण्याची...\nधुळे : धुळे जिल्ह्यामध्ये यंदाच्या मोसमातील पहिल्या पावसाने जोरदार हजेरी...\nजिल्हा रुग्णालयात शिवसेनेमार्फत बाय प्याप मशीनचे वाटप..\nधुळे : धुळे Dhule जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेने...\nखान्देशी लोणचं बनविण्यासाठी पहिल्या पावसानंतर बहरला कैरींचा बाजार...\nधुळे : खान्देश म्हणले की, सर्वात प्रथम डोळ्यासमोर येतं ते तोंडात पाणी आणणार झणझणीत...\nधुळ्यात लाखो रुपयांच्या गुटख्यासह दोघांना अटक \nधुळे : बंदी असताना देखील विविध ठिकाणी अवैध तस्करी चालू असते. असाच एक अवैध तस्करीचा...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_60.html", "date_download": "2021-06-17T03:12:50Z", "digest": "sha1:D275E6DUS3EPBSSTXEWLL42R2CPLKP5T", "length": 15651, "nlines": 86, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "निरंकारी मिशन पर्यावरण रक्षणार्थ दृढप्रतिज्ञ - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / कल्याण / निरंकारी मिशन पर्यावरण रक्षणार्थ दृढप्रतिज्ञ\nनिरंकारी मिशन पर्यावरण रक्षणार्थ दृढप्रतिज्ञ\nकल्याण , कुणाल म्हात्रे : जेव्हा आमच्या दूरदर्शी महापुरुषांनी ‘वसुधैव कुटुम्बकम’ या दोन अनमोल शब्दांचा उद्घोष केला तेव्हा त्यांनी निश्चितपणे मानवजात व प्रकृती यांच्या संयुक्त अस्तित्वाबाबत सकारात्मक दृष्टीकोन अंगिकारण्याचा सल्ला दिला, जो आपल्या अस्तित्वाचा आधार आहे. “विधात्याने निर्माण केलेल्या संपूर्ण सृष्टीची काळजी घेणे आमचे परम कर्तव्य आहे”. ही अनमोल वचने संत निरंकारी मिशनची आध्यात्मिक प्रमुख सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचा संदेश आहे जो पर्यावरणाच्या प्रति मानवी दृष्टीकोनामध्ये सतत परिवर्तन घडवून आणण्यासाठी सहाय्यक सिद्ध होत आहे.\nमिशनने आपली सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटबल फाउंडेशनच्या माध्यमातून मागील अनेक दशके वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि जल संरक्षण यांसारखे कित्येक उपक्रम राबवून जगभरात आपला ठसा उमटविला आहे. या वर्षी २३ फेब्रुवारी रोजी ‘बाबा हरदेवसिंहजी यांच्या ६७व्या जन्मदिनी संत निरंकारी मिशनने टाईम्स ऑफ इंडिया (TOI) समूहाबरोबर संयुक्तपणे संपूर्ण भारतभर १ लाखांहून अधिक वृक्षांची लागवड केली आहे. या अभियानाअंतर्गत सहभागी झालेल्या व्यक्तींनी त्यांनी लावलेल्या झाडाचे ती आत्मनिर्भर होईपर्यंत सलग तीन वर्षे पोषण व रक्षण करण्यासाठी प्रेरित केले गेले आहे.\nमिशन व मिशनच्या अनुयायांनी या अभियाना अंतर्गत रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल, नद्या, उद्याने यांच्या स्वच्छतेबरोबरच वृक्षारोपणामध्ये आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. परिणामी भारत सरकारने मिशनला आपल्या स्वच्छ भारत अभियानाचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. जल संचय, सौर ऊर्जेचा वापर, हरित इमारत मानकांचा अंगिकार करणे आणि मिशनकडून राबविले जाणारे अशा प्रकारचे कित्येक उपक्रम पर्यावरण रक्षणाच्या प्रति मिशनची गंभीरता दर्शविते. या व्यतिरिक्त संत निरंकारी मिशन रक्तदान, शिक्षण, मोफत आरोग्य शिबिरे, नैसर्गिक आपत्तीत आपदग्रस्तांना मदत आणि पुनर्वसन, गावे दत्तक घेणे, युवा व महिला सशक्तीकरण कार्यक्रम असे अनेक कल्याणकारी उपक्रम राबवून समाजाला सुविधा प्रदान करत आहे.\nकोविड-१९ च्या वैश्विक महामारीच्या काळात मिशनकडून हजारो गरज�� परिवारांची सेवा करण्यात येत आहे. याशिवाय सध्या संपूर्ण भारतातील संत निरंकारी सत्संग भवनं लसीकरण केंद्रांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्याबरोबरच कोरोना महामारीतून लोकांचा बचाव करण्यासाठी संत निरंकारी मिशनद्वारा सद्गुरु माताजींच्या आशीर्वादाने व दिल्ली सरकारच्या सहयोगाने कोविड-१९ हेल्थ सेंटरच्या रूपात १००० बेडचे हॉस्पिटल निर्माण करण्यात आले आहे. याशिवाय इतर राज्यांमध्ये तेथील सरकारी यंत्रणांच्या सहयोगाने अनेक भवनं कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात येत आहेत.\nया वर्षी विश्व पर्यावरण दिवसानिमित्त कोणताही उपक्रम राबविण्यासाठी देशभरात लॉकडाऊनमुळे अनेक मर्यादा पडत असल्याने नियमितपणे अखिल भारतीय अभियान राबविणे शक्य होत नाही; परंतु पर्यावरण समतोलाची पुन:स्थापना करण्याचा संदेश जो २०२१ मध्ये संयुक्त राष्ट्रांचा विषय आहे तो वर्चुअल रूपात सर्व निरंकारी भक्तगणांना अवगत करण्यात आलेला असून आपापल्या स्थानिक परिस्थितीबाबत जागरुक राहण्यासाठी प्रेरित केले आहे.\nसद्गुरु माता सुदीक्षाजी यांनी पर्यावरणाचा समतोल ठेवण्याच्या बाबतीत जागरुक होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या उद्घोषाचा पुनरुच्चार करताना म्हटले, की बाह्य प्रदूषण दूर करण्याबरोबरच आपल्या मनांमध्ये साठलेल्या घृणा, लालसा, अहंकार, अज्ञान यांसारख्या प्रदूषणालाही दूर करण्याची गरज आहे. यातूनच जगामध्ये शांतीपूर्ण व प्रेममय वातावरण स्थापित होऊ शकेल.\nनिरंकारी मिशन पर्यावरण रक्षणार्थ दृढप्रतिज्ञ Reviewed by News1 Marathi on June 05, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी ���िद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/bevaars-mii/olfggn7s", "date_download": "2021-06-17T02:49:31Z", "digest": "sha1:UIKX6U5CIAFLAI42ZSZJ22LXV2BVSK5U", "length": 19585, "nlines": 346, "source_domain": "storymirror.com", "title": "बेवारस मी | Marathi Tragedy Story | Mina Shelke", "raw_content": "\nबेवारस खडतर आयुष्य जन्म कचराकुंडी\n जन्म घेताच.... बेवारसीपणा नशिबी आला ,....कचराकुंडीत फेकणारी जन्मदात्री एवढी निष्ठूर का..... झाली ....जन्माचं स्वागत आनंद साजरा करुन वाजत गाजत होते म्हणे ....मग मलाच का ....जन्माचं स्वागत आनंद साजरा करुन वाजत गाजत होते म्हणे ....मग मलाच का .......किड्यामुग्यांचा, दुर्गंधीचा ....सहवासात सोडून दिलं ............किड्यामुग्यांचा, दुर्गंधीचा ....सहवासात सोडून दिलं ..... मासांचा गोळा समजून कुत्री मांजरी टपलेलीचं होती मला फाडून गिळायला .... कारण कुणीच नव्हते माझी देखभाल करण्यासाठी .... कारण मी अनैतिक संबधातून जन्माला आलेलो म्हणे ..... माझे आईबाप ( माहिती नसलेले ..) सामाजिक बंधनात नव्हते ....अन त्यांनी एका भावनिक वासनेच्या क्षणी , काहीही विचार न करता माझं बीज रूजलं गेलं ... खूप प्रयत्न करूनही त्यांना रूजू घातलेलं बीज निष्क्रिय नाही करता आले.....शेवटी नऊ मास कुशीत लाचार होऊन वाढलेले जितंजागत्या ईवलाश्या देहापासून मुक्ती मिळवली ... आणि मोकळे झाले . मला बेवारस सोडून ....\nकाय गुन्हा होता हो माझा असेलही तूमचे एकमेकावर प्रेम , असेलही भावनिक शारीरिक अवस्था , असतीलही मला नाका-याण्याची कारणं ....पण काय अधिकार होता तुम्हाला मला अन माझं आयुष्य बळी द्यायचा...\nतूमचा संयम , तूमचा सन्मान , तूमचा सद्वविवेक बुद्धी , मर्यादा , नैतिकता , तूमचं स्बबळ , आत्मभान ,कुठे हरवले होते ...याचे भान का नाही ठेवले .... जर माझा स्विकार करण्याची हिमंतचं नव्हती तर का नाही ठेवू शकलात स्वतःला काबूत कशाला झालात मदनात बेकाबू ....का परवड केलीतं माझी .....अन कशासाठी ...\nफक्त एका क्षणिक शारीरिक सुखासाठी तूम्ही माझ्या आयुष्याला डाग लावलात .... जेव्हा लोक बोलतात याचा / हिचा जन्म पापातून झाला तेव्हा निष्पाप मी ... खूप हळवा होतो आणि शरम वाटते स्वतःचीचं .... अश्वत्थामा सारखी भळभळती जखम सतत सोबत घेऊन जीवन जगतोयं मी ... देवाची कृपा म्हणून मला एका दात्याने जीवदान दिले , स्नेहालयात भरती केले त��मची माया तर माहिती नाही कशी असते ती ...पण येथे एक बेवारस जीव म्हणून खूप मायाममता मिळाली. परक्यांच्या दानधर्मातून जगलो मी , जगतोयं मी आणि वाढतोय .... शिकतोही आनंदी आहे मी ...अनाथालयात राहतो मी .......खंत एकचं कोणी जन्म दिला असेल मला , काय मजबूरी की मगरूरी असेल म्हणून मला बेदखल , निराधार केले असेलं... या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळणार नाहीत मला ....कारण आई तु फेकलेला मांसाचा गोळा .... हो मासाचा गोळाच न तुमच्यालेखी कारण मी एक हाडामासाचा कोवळा जीव होतो ग 😢...... जिवंत असेल की मेला असेल हा प्रश्न तुलाही नक्कीचं भेडसावत असेल आणि नकळतपणे अश्रूंची तिलांजली देत असशील तु माझ्यासाठी....😩😢\nकी..... तुझ्या सुखात विसरलीस मला पण ....मी नाही विसरलो ग ...कारण नऊ मास तरी तूझ्यासोबत होतो ना मी तू नाईलाजाने का होईना मला आसरा दिलेला त्या काळात ...दूर सारताना मला काहीच दुःख झाले नाही का ग तूला .... की हतबल होतीस तु ,नाईलाज होता तूझा की सुटका हवी होती तुला पापातून नेमकी काय भावना होती तुझी ....आई.......बाप तर हात झटकून मोकळाचं असेल ना त्या क्षणापासून .... तूचं तेवढी गुतंली नऊ मास .... तु तरी भान ठेवायचं ग ना आई अनैतिक संबध बेबंध करताना, तुमचा तो सुखाचा क्षण माझ्यासाठी एक शाप ठरला ग ...जन्मभर माथी डाग कोरला ग ..... निराधार , बेवारस ....\nबोडक्या कपाळी काळा बुक्का\nपाप्यांचं पोर म्हणून ,जग\nदेई निष्पाप जीवाला धक्का...\nबाप.... तर माझा फिरत असेल उजळ माथ्याने ,....आपण कुणाचेतरी आयुष्य कलंकित , असहाय्य , पदोपदी अहवेलना , बोचणा-या मनवेदना देऊन खूप पुरुषार्थ गाजवला म्हणून खुश असेल का माझे काय झाले असेल हा प्रश्न मनाला सतावत नसेल का ...स्वतःची शारीरिक गरज भागवताना ,....परीणाम माहिती नव्हते का माझे काय झाले असेल हा प्रश्न मनाला सतावत नसेल का ...स्वतःची शारीरिक गरज भागवताना ,....परीणाम माहिती नव्हते का तोंड लपवून ,पाठ फिरवून कसले पुरूषी सत्कर्म केलेस तू .... माझी भविष्य काय तोंड लपवून ,पाठ फिरवून कसले पुरूषी सत्कर्म केलेस तू .... माझी भविष्य काय सोयीस्करपणे विसरलास तू एक भ्याड पुरुष आहेस ....मौजमजेपायी मला पणाला लावलेस . ...एक सुखद वेदना .... आयुष्यभर मला यातना....😓\nकरुन , तू स्वतःला पुरुष समजतो...\nपतंग आणि त्याला उडवणाऱ्या मुलामधील भावनिक संवाद... पतंग आणि त्याला उडवणाऱ्या मुलामधील भावनिक संवाद...\nगोदाक्का नामक स्त्रिच्या आयुष्यातील अवचित प्रसं���ाचे चित्रण गोदाक्का नामक स्त्रिच्या आयुष्यातील अवचित प्रसंगाचे चित्रण\nएका इमानदार पोलिसाच्या इमान्दारीची गोष्ट आणि बैमानीच्या कर्माची फळे नमूद करणारी कथा एका इमानदार पोलिसाच्या इमान्दारीची गोष्ट आणि बैमानीच्या कर्माची फळे नमूद करणारी ...\nआजोबा आणि त्यांच्या नातवंडांनी त्यांना दिलेली वागणूक यातून डोळे उघडणारी कथा आजोबा आणि त्यांच्या नातवंडांनी त्यांना दिलेली वागणूक यातून डोळे उघडणारी कथा\nकोरोनातही सकारात्मक विचार करण्याचे सामर्थ्य देणारी कथा कोरोनातही सकारात्मक विचार करण्याचे सामर्थ्य देणारी कथा\nसरोगसी मदर सारख्या अलीकडील महत्त्वाचा विषय सरोगसी मदर सारख्या अलीकडील महत्त्वाचा विषय\nएखाद भाकड जनावर पोसायला जड जातंय , आणि त्याची रेखदेख करून सुद्दा उपयोग नसल्यामुळे जसे त्या जनावराची ... एखाद भाकड जनावर पोसायला जड जातंय , आणि त्याची रेखदेख करून सुद्दा उपयोग नसल्यामुळ...\nवैवाहिक संबंध संपुष्टात येण्याची वास्तविक कारणमीमांसा वैवाहिक संबंध संपुष्टात येण्याची वास्तविक कारणमीमांसा\nआयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे आयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे\nआजची सामाजिक परिस्थिती आणि जगण्याचा अवकाश चिंचोळा होणे यातील खंत आजची सामाजिक परिस्थिती आणि जगण्याचा अवकाश चिंचोळा होणे यातील खंत\nशाळेतल्या पहिल्या प्रेमाची मनाला चटका लावून जाणारी कथा शाळेतल्या पहिल्या प्रेमाची मनाला चटका लावून जाणारी कथा\nपत्नीला आलेल्या आत्मभानाचे चित्रण पत्नीला आलेल्या आत्मभानाचे चित्रण\nहमसुन हमसुन इथे रडतो रे पाण्याचा दुष्काळ मानवा काय पेरून ठेवलस रे, तू या पृथ्वीवर कश्याला आलास धरनीव... हमसुन हमसुन इथे रडतो रे पाण्याचा दुष्काळ मानवा काय पेरून ठेवलस रे, तू या पृथ्वीव...\nएकमेकांना म्हणतोय \"भिंत खचली चूल विझली… मोडला नाही कणा…iपैसे नको सर फक्त लढ म्हणा\" एकमेकांना म्हणतोय \"भिंत खचली चूल विझली… मोडला नाही कणा…iपैसे नको सर फक्त लढ म्हण...\nथांब रं माझ्या राजा, उलीसं थांब. यव्हढी भाकर भाजली की तुलाच देते बग आंदी. थांब रं माझ्या राजा, उलीसं थांब. यव्हढी भाकर भाजली की तुलाच देते बग आंदी.\nलहानपण आणि गरीबी याची विदारक कहाणी लहानपण आणि गरीबी याची विदारक कहाणी\nएका स्त्रीने लिहिलेले भावनिक आत्मचरित्र एका स��त्रीने लिहिलेले भावनिक आत्मचरित्र\nनैना अश्क़ ना हो...\nआज दहा महिन्यांनी तो परत येणार. अक्ख़ी रात्र तिची कड बदलुन बदलुन विस्तरली. ती पहाटेच उठली. अंगण रांग... आज दहा महिन्यांनी तो परत येणार. अक्ख़ी रात्र तिची कड बदलुन बदलुन विस्तरली. ती पह...\nएका स्त्रीच्या आयुष्याची परवडीचे लेखिकेने साहित्यात अधोरेखित केलेले शब्दचित्र एका स्त्रीच्या आयुष्याची परवडीचे लेखिकेने साहित्यात अधोरेखित केलेले शब्दचित्र\nअन् ती निबंधात नापास झाली...\nएका ग्रामीण वास्तवाची कथा विदारक सत्य सांगून जाते एका ग्रामीण वास्तवाची कथा विदारक सत्य सांगून जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87.html", "date_download": "2021-06-17T02:17:51Z", "digest": "sha1:B7DLJSKNZFKHNDNIEKVSZXFWYK2HEG7H", "length": 19472, "nlines": 231, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "वीजबिल माफी झालीच पाहिजे ; सांगलीत रास्ता रोको - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nवीजबिल माफी झालीच पाहिजे ; सांगलीत रास्ता रोको\nby Team आम्ही कास्तकार\nसांगली : महावितरण कंपनीच्या वीज जोडणी तोडणीच्या निषेधार्थ व आयर्विन पुलाला समांतर पूल व्हावा, या प्रमुख मागण्यासाठी सांगली-इस्लामपूर मार्गावरील लक्ष्मीफाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, रघुनाथ पाटील प्रणीत शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय रास्ता रोको शुक्रवारी (ता. १९) करण्यात आला.\nया वेळी वीजबिल माफी झालीच पाहिजे, आयर्वीनला समांतर पूल झालाच पाहिजे, आशा घोषणा देण्यात आल्या. वीजबिल माफीसाठी वेळोवेळी आंदोलने केली, मोर्चे काढले मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आरपारची लढाई करण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन केले होते.\nया आवाहनानुसार लक्ष्मीफाटा येथे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, जनता दलचे माजी आमदार शरद पाटील, रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्��ा रोको आंदोलन केले. एक तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.\nया वेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, ‘‘महावितरण कंपनीच्या वतीने वीज कनेक्शन तोडणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. वाढीव वीजबिलांमुळे सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. ऊर्जामंत्री यांनी कोरोना काळातील वीजबिल माफीचे आश्वासन दिले होते ते पाळावे. आयर्विन पुलाला समांतर पूल झाला पाहिजे अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल.’’\nमाजी आमदार शरद पाटील म्हणाले, ‘‘राज्य सरकारने सामान्य जनतेला वीजबिल माफीचे आश्वासन देऊन झुलवत ठेवले. थकीत वीजबिलापोटी कनेक्शन तोडण्याच्या सूचनाही दिल्या, यातून सरकारचा दुटप्पीपणा दिसून येतो आहे. सरकारने वीजबिल माफ करून दिलासा द्यावा.’’ रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘‘लॉकडाऊन काळातील घरगुती वीजबिल व शेतीपंपाचे वीजबिल माफ झाले पाहिजे. वाढीव बीले देऊन शेतकऱ्यांना लुबाडायचे काम हे सरकार करत आहे. वाढीव बिले देऊन त्यातून ५० टक्के सवलत देण्याचे नाटक करत आहे.’’ सर्वपक्षीय आंदोलनामुळे मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.\nवीजबिल माफी झालीच पाहिजे ; सांगलीत रास्ता रोको\nसांगली : महावितरण कंपनीच्या वीज जोडणी तोडणीच्या निषेधार्थ व आयर्विन पुलाला समांतर पूल व्हावा, या प्रमुख मागण्यासाठी सांगली-इस्लामपूर मार्गावरील लक्ष्मीफाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, रघुनाथ पाटील प्रणीत शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय रास्ता रोको शुक्रवारी (ता. १९) करण्यात आला.\nया वेळी वीजबिल माफी झालीच पाहिजे, आयर्वीनला समांतर पूल झालाच पाहिजे, आशा घोषणा देण्यात आल्या. वीजबिल माफीसाठी वेळोवेळी आंदोलने केली, मोर्चे काढले मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आरपारची लढाई करण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन केले होते.\nया आवाहनानुसार लक्ष्मीफाटा येथे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, जनता दलचे माजी आमदार शरद पाटील, रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन केले. एक तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.\nया वेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, ‘‘महावितरण कंपनीच्या वतीने वीज कनेक्शन तोडणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. वाढीव वीजबिलांमुळे सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. ऊर्जामंत्री यांनी कोरोना काळातील वीजबिल माफीचे आश्वासन दिले होते ते पाळावे. आयर्विन पुलाला समांतर पूल झाला पाहिजे अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल.’’\nमाजी आमदार शरद पाटील म्हणाले, ‘‘राज्य सरकारने सामान्य जनतेला वीजबिल माफीचे आश्वासन देऊन झुलवत ठेवले. थकीत वीजबिलापोटी कनेक्शन तोडण्याच्या सूचनाही दिल्या, यातून सरकारचा दुटप्पीपणा दिसून येतो आहे. सरकारने वीजबिल माफ करून दिलासा द्यावा.’’ रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘‘लॉकडाऊन काळातील घरगुती वीजबिल व शेतीपंपाचे वीजबिल माफ झाले पाहिजे. वाढीव बीले देऊन शेतकऱ्यांना लुबाडायचे काम हे सरकार करत आहे. वाढीव बिले देऊन त्यातून ५० टक्के सवलत देण्याचे नाटक करत आहे.’’ सर्वपक्षीय आंदोलनामुळे मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.\nमहावितरण कंपनी company वीज पूल इस्लामपूर आंदोलन agitation सरकार government आमदार रघुनाथदादा पाटील शेती farming नाटक पोलिस\nमहावितरण, कंपनी, Company, वीज, पूल, इस्लामपूर, आंदोलन, agitation, सरकार, Government, आमदार, रघुनाथदादा पाटील, शेती, farming, नाटक, पोलिस\nमहावितरण कंपनीच्या वीज जोडणी तोडणीच्या निषेधार्थ व आयर्विन पुलाला समांतर पूल व्हावा, या प्रमुख मागण्यासाठी सांगली-इस्लामपूर मार्गावरील लक्ष्मीफाटा येथे रास्ता रोको शुक्रवारी (ता. १९) करण्यात आला.\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nकोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nकोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता\nमेळघाटातील गावाला होणार सौरऊर्जेचा पुरवठा\nपावसाअभावी विदर्भात तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या\n‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची सूचना\nउन्हाळ्यात राबवा प्रभावी सिंचन उपाययोजना\nतुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशा��कीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nधरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/show-pothole-competition/", "date_download": "2021-06-17T02:10:09Z", "digest": "sha1:2KT64UBTW4D57FSZL5ALRXYWGW6264BQ", "length": 8471, "nlines": 97, "source_domain": "khaasre.com", "title": "खड्डे दाखवा पाचशे रुपये मिळवा स्पर्धा - Khaas Re", "raw_content": "\nखड्डे दाखवा पाचशे रुपये मिळवा स्पर्धा\nरस्त्यावरील खड्डे हा केवळ वाहनचालकांपुरता मर्यादित असलेला विषय नाही. राजकारणात त्याला अग्रक्रमाचे स्थान असते. जनतेला सगळ्यात आधी दिसणारा विकास म्हणजे चकाचक रस्ते तुम्ही इतर कितीही पायाभूत सुविधांचा विकास करा, पण तुमचे रस्तेच चांगले नसतील तर आपल्या घरी उसने पैसे न्यायला येणारे बाहेरगावचे नातेवाईकसुद्धा “काय तुमचे रस्ते” म्हणून नाक मुरडतात.\nरस्त्यांवरील खड्ड्यांमुळे कित्येकांचे जीव गेले आहेत. यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरतात. आंदोलने केली जातात. ठेकेदारावर कारवाईची मागणी केली जाते. रस्त्यांवरच्या खड्ड्यातच वृक्षारोपण करुन सत्ताधाऱ्यांच्या कारभाराची अब्रू काढली जाते. खड्ड्यांसोबत सेल्फी काढून लक्ष वेधले जाते.\nखड्डे दाखवा पाचशे रुपये मिळवा स्पर्धा\nखड्ड्यांच्या प्रश्नांमुळे सत्ताधाऱ्यांना केवळ विरोधकांचाच सामना करावा लागत नाही, त्यांना जनतेच्या मतांची देखील चिंता असते. खड्ड्यांमुळे सत्ता जाऊ शकते, हे नेत्यांना चांगले कळते. अशीच परिस्थिती मुंबईमध्ये आहे. मुंबई मनपाने खड्ड्यांच्या तक्रारींसाठी ऍप आणले, खड्डे पडू नयेत म्हणून रस्त्यांच्या कामात परदेशातील तंत्रज्ञान वापरले, पण खड्डे पडणे काय थांबले नाही.\nआगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विषयाचा फटका बसू नये यासाठी मुंबई मनपा सत्ताधाऱ्यांनी कम्बर कसली आहे. खड्ड्यांवर त्वरित उपाय करण्यासाठी १ नोव्हेंबर २०१�� पासून “खड्डे दाखवा पाचशे रुपये मिळवा” या स्पर्धेच्या माध्यमातून जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या खड्ड्यांची समस्या सोडवण्यासाठी मुंबई मनपा सरसावली आहे.\nकशी आहे स्पर्धा आणि त्यासाठी काय आहेत निकष \nखड्डे दाखवा पाचशे रुपये मिळवा या स्पर्धेसाठी मुंबई मनपा हद्दीतील तक्रारदारांनी आपल्या भागातील रस्त्यांवरच्या खड्ड्याची तक्रार करायची आहे. कमीत कमी एक फुट लांबीच्या आणि तीन इंच खोलीच्या खड्ड्यांचाच या स्पर्धेत विचार केला जाणार आहे.\nखड्ड्याची तक्रार केल्यापासून २४ तासांच्या आत मनपा कडून खड्डा बुजवला गेला नाही, तर तक्रारदाराला पाचशे रुपये दिले जाणार आहेत. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी ही घोषणा केली आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nपवार कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात दिसणाऱ्या ‘या’ आजीबाई कोण आहेत माहिती का\nफटाके निर्मितीत उतरलेले शिवकाशी गाव दरवर्षी करते २०००० कोटींची कमाई\nफटाके निर्मितीत उतरलेले शिवकाशी गाव दरवर्षी करते २०००० कोटींची कमाई\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/dog-bites-five-people-gulmandi-kumbharwadi-aurangabad-marathi-news-394733", "date_download": "2021-06-17T03:36:22Z", "digest": "sha1:5C4OUENFD34SXN227MU2WOK2G53QANUP", "length": 26513, "nlines": 235, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कुत्र्याने तोडले पाच जणांचे लचके; गुलमंडी, कुंभारवाडा भागात दहशत", "raw_content": "\nकुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी महापालिकेने निर्बीजीकरणाचे काम एका खासगी एजन्सीला दिले आहे. गेल्या काही वर्षांपासून काम सुरू आहे.\nकुत्र्याने तोडले पाच जणांचे लचके; गुलमंडी, कुंभारवाडा भागात दहशत\nऔरंगाबाद : शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत सुरूच आहे. बुधवारी (ता. सहा) मुख्य बाजारपेठेत गुलमंडी व कु���भारवाडा येथे कुत्र्याने धुमाकूळ घालून पाच जणांचे लचके तोडल्याची घटना घडली. त्यामुळे नागरिकांसह खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमध्ये काहीकाळ पळापळ झाली. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत कुत्र्याचा शोध घेतला पण कुत्रा सापडला नसल्याने या भागात दहशत कायम आहे.\nभाजपकडून औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराची मागणी; जलील म्हणाले, सुंदर शहर उद्धवस्त करु नका\nशहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून गाजत आहे. काही भागात मोकाट कुत्रे नागरिकांवर हल्ला करीत आहेत. त्यामुळे कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. कुत्रा चालवण्याने घाटी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात लहान मुलांची संख्या जास्त आहे. आठ दिवसांपूर्वी रोषणगेट भागात एका लहान मुलाच्या डोक्याला कुत्र्याने चावा घेतला होता. ही घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी गुलमंडी, कुंभारवाडा रस्त्यावर एका मोकाट कुत्र्याने धुमाकूळ घातला.\nCorona Update: औरंगाबादेत ८३ जणांना कोरोनाची लागण, दोन रुग्णांचा मृत्यू\nया कुत्र्याने पायी जाणाऱ्या चार ते पाच जणांना चावा घेतला. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. यातील तीन जणांनी तातडीने घाटी रुग्णालयात धाव घेत उपचार घेतले. दरम्यान, याबाबतची माहिती महापालिकेच्या पथकाला देण्यात आली. पथकप्रमुख शेख शाहेद यांनी तातडीने पथकाला गुलमंडी भागात पाठविले. पथकाने मोकाट कुत्र्याचा पाठलाग केला मात्र कुत्रा सापडला नाही.\nऔरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा\nशहरात ४० हजार कुत्रे\nकुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी महापालिकेने निर्बीजीकरणाचे काम एका खासगी एजन्सीला दिले आहे. गेल्या काही वर्षांपासून काम सुरू आहे. मात्र शहरातील कुत्र्यांची संख्या तब्बल ४० हजारांच्या घरात गेली आहे. दरम्यान, बेवारस कुत्र्यांच्या पिल्लांना दत्तक घेण्याचा उपक्रम देखील महापालिकेने सुरू केला आहे. असे असले तरी कुत्र्यांची संख्या वाढतच आहे.\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करण��� नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोक���हभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/celebrate-police-officers-birthday-fireworks-342217", "date_download": "2021-06-17T03:37:30Z", "digest": "sha1:TI4SCU63UKZCUJE6E5E7UBQVS5PQARXY", "length": 29709, "nlines": 240, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गावात एकच प्रश्न... आज काय आहे? काय झाले? अरेऽऽ साहेबांचा वाढदिवस आहे, वाचा सविस्तर", "raw_content": "\nकामात कसलाच कसूर ते सोडत नाही. पण आज वाळू माफियांच्या बाबतीत काही औरच आहे. नेहमी वाळूमाफिया घोंगावतांना लोकांच्या नजरेत खुपणारे झाले आहे. अरोली पोलिस ठाणे म्हणजे माफियांचा हब की काय असाही सवाल आहे. मात्र, अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर वचक लावण्यात अपयशी ठरले हे मात्र त्यांना पचवावे लागेल.\nगावात एकच प्रश्न... आज काय आहे काय झाले अरेऽऽ साहेबांचा वाढदिवस आहे, वाचा सविस्तर\nकोदामेंढी (मौदा, जि. नागपूर) : मागील पाच महिन्यांपासून कोरोनामुळे सण उत्सव आणि लग्न समारंभ धूम धडाक्यात करण्यावर बंदी घातली आहे. एखाद्या उत्सवाची मिरवणूक अथवा लग्नाची वरात बँड, डिजे आणि आतषबाजी विनाच निघाली. जणू सर्व आनंदावर विरजण पडल्यासारखे झाले. मात्र, मौदा तालुक्यात आतषबाजी झाली. गावात आज काय आहे काय झाले असे प्रश्न एकमेकांना विचारण्यात आले. तेव्हा पुढील उत्तर समोर आले...\n२३ फेब्रुवारी २०१९ ला अरोली पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारून विवेक सोनवणे यांनी जोरदार एंट्री मारली. ‘सिंघम’ नावाने नावलौक मिळविला. सिंघमची दबंगगिरी यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले. यामुळे आम जनतेला बरे वाटले. तसेही समाजाबाबत आणि सामाजिक कार्यात त्यांचा चांगला सहभाग असतो. या भागात वाळू माफियांचे मोठे रॅकेट सक्रिय आहे. यांच्यावर देखील लगाम लागेल असेही जणू वाटले होते.\nअधिक वाचा - ग्राहकांनो खुशखबर सोने- चांदीच्या भावात ��ब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन'\nमात्र, सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर झाले उलट. वाळू माफियांशी दर्दी दोस्ती. पूर्वी ट्रॅक्टरनी वाळूची वाहतूक चालायची ती आता ट्रकवर आली. एक दिवस पूर्वीपासून सोशल मीडियावर साहेबांवर शुभेच्छाचा वर्षांव सुरु होता तर काही माफियांनी प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आणि एक स्वीय प्रतिनिधी आभार धन्यवाद व्यक्त करीत होता.\nविशेष म्हणजे या दिवशी बऱ्याच माफियांची फेसबुक आणि व्हाट्सॲप डीपी तसेच स्टेट्स म्हणजे साहेबांचा वाढदिवस हेच होते. जल्लोषात साहेबांचा वाढदिवस म्हणजे माफियांचे भले होत असल्यानेच तितका प्रेम सहजच आहे. मोठा केक आणि इतर केक कापून बर्थडे सेलिब्रेट करण्याची मज्जा काही औरच.\nअधिक माहितीसाठी - भावी लष्करी अधिकार्यांच्या सुविधेसाठी लालपरी सज्ज, तब्बल एवढ्या फेर्या\nमात्र, याबाबतचे कसलेही फोटो सोशल मीडियावर वायरल न होण्याची खबरदारी त्यांच्या सहकार्यांनी बाळगली हे मात्र तितकेच विशेष म्हणावे लागेल. ठाणेदार यांचा वाढदिवस आतषबाजीने साजरा झाला. गावात आज काय आहे काय झाले अशा भ्रमात पडले. नंतर कुणीतरी सांगतो आज साहेबाचा वाढदिवस आहे.\nकामात कसलाच कसूर ते सोडत नाही. पण आज वाळू माफियांच्या बाबतीत काही औरच आहे. नेहमी वाळूमाफिया घोंगावतांना लोकांच्या नजरेत खुपणारे झाले आहे. अरोली पोलिस ठाणे म्हणजे माफियांचा हब की काय असाही सवाल आहे. मात्र, अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर वचक लावण्यात अपयशी ठरले हे मात्र त्यांना पचवावे लागेल.\nहेही वाचा - काय सांगता जर्मनीने युद्धात शस्त्र म्हणून केला होता डासांचा वापर; जाणून घ्या डासांबद्दलच्या माहिती नसलेल्या गोष्टी\nभंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील नायब तहसीलदार नवनाथ कातकडे आता मौदा येथील उपविभागीय कार्यालयात नायब तहसीलदारपदी कार्यरत आहेत. त्यांचा वाढदिवस जुलै महिन्यात वाळू माफियांनी नऊ केक कापून साजरा केल्याचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते आणि तशी बातमी देखील वृत्तपत्रात झळकली. माफियासाठी अधिकारी म्हणजे जणू देवदूतच समजावे. अशीच काही प्रचिती यातून दिसून येते.\nफटाके फुटलेच नाही. मी ठाण्यातच होतो. वाळुफाफिया नव्हते. चोरांशी कशाला जवळीक साधू. फेसबुकवर इतरांनी देखील शुभेच्छा दिल्या.\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी ���मितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मी���र जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्य���नंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/lata-tare-husband-died/", "date_download": "2021-06-17T02:57:54Z", "digest": "sha1:KA3V63IDGCLTW2LVG7V5IXXEE5VFYV4F", "length": 5426, "nlines": 77, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates ७२ वर्षीय धावपटू लता करे यांच्या पतीचं निधन", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n७२ वर्षीय धावपटू लता करे यांच्या पतीचं निधन\n७२ वर्षीय धावपटू लता करे यांच्या पतीचं निधन\nबारामती येथील ७२ वर्षीय धावपटू लता करे यांचे पती भगवान करे यांचे कोरोनामुळे निधन झाले. २०१३ मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत लता करे यांनी सहभाग घेतला होता. पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी या स्पर्धेत अनवाणी धावत प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या.\nलता करे यांच्या पतीला कोरोनाची लागण झाली होती. बारामती येथील रुग्णालयात त्यांच्या पतीवर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांच्या पतीचे निधन झाले.\nPrevious अमरावतीमध्ये कोरोनाचा उद्रेक\nNext बिसलेरीच्या ‘त्या’ जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी\n‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस��वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2021-06-17T01:20:48Z", "digest": "sha1:D7JJEDJOZDK3F2J5XNZCMIWTGG4OOX3Z", "length": 18203, "nlines": 137, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बायोपिक Archives - Majha Paper", "raw_content": "\nउच्च न्यायालयाने फेटाळली सुशांतच्या वडिलांची याचिका, रिलीज होणार बायोपिक\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nसंपूर्ण हिंदी सिनेसृष्टीत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे एकच खळबळ निर्माण झाली होती. सुशांतच्या आत्यहत्येमुळे बॉलिवूडमध्ये पडद्याआड घडणाऱ्या अनेक …\nउच्च न्यायालयाने फेटाळली सुशांतच्या वडिलांची याचिका, रिलीज होणार बायोपिक आणखी वाचा\nमहेश मांजरेकर करणार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बायोपिकचे दिग्दर्शन\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीदिनीच आज त्यांच्या आयुष्यावर आधारित एका मोठ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते महेश …\nमहेश मांजरेकर करणार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बायोपिकचे दिग्दर्शन आणखी वाचा\nमहिला दिनाच्या निमित्ताने परिणिती चोप्राच्या सायनाचा ट्रेलर रिलीज\nमनोरंजन, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक विजेती सायना नेहवालच्या बायोपिकची मागच्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. महिला दिनाच्या निमित्ताने अभिनेत्री परिणिती …\nमहिला दिनाच्या निमित्ताने परि��िती चोप्राच्या सायनाचा ट्रेलर रिलीज आणखी वाचा\nसायनाच्या बायोपिकचा टीझर रिलीज\nमनोरंजन, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nसध्या बॉलिवूडमध्ये बायोपिक चित्रपटांची चलती असून अनेक चर्चित, प्रसिद्ध, यशस्वी व्यक्तींवर आधारित कथा चित्रपटाच्या रुपात लोकांसमोर मांडण्यात येत आहे. अशाच …\nसायनाच्या बायोपिकचा टीझर रिलीज आणखी वाचा\nपरिणीती चोप्रा अभिनीत ‘सायना’चे पहिले पोस्टर रिलीज\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nसध्या आपल्या आगामी ‘गर्ल ऑन द ट्रेन’ या चित्रपटामुळे अभिनेत्री परिणीती चोप्रा चांगलीच चर्चेत आहे. परिणीतीच्या चित्रपटातील भूमिकेला चाहत्यांची मोठी …\nपरिणीती चोप्रा अभिनीत ‘सायना’चे पहिले पोस्टर रिलीज आणखी वाचा\nइंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारणार कंगना राणावत\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nदेशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या चरित्र चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत मुख्य भूमिका साकारणार आहे. याबाबतची माहिती कंगणाने …\nइंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारणार कंगना राणावत आणखी वाचा\nहॉकी जादूगार मेजर ध्यानचंद यांची बायोपिक बनणार\nक्रीडा, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nफोटो साभार झी न्यूज भारतीय हॉकीचे जादूगार अशी ओळख असलेले महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्यावर बायोपिक बनत असल्याची अधिकृत …\nहॉकी जादूगार मेजर ध्यानचंद यांची बायोपिक बनणार आणखी वाचा\nआता येणार ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदवर आधारित बायोपिक\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nविश्वविजेते दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची नुकतीच घोषणा करण्यात आली असून चित्रपट निर्माते आनंद एल राय या …\nआता येणार ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदवर आधारित बायोपिक आणखी वाचा\nOMG फेम उमेश शुक्लाने केली उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकची घोषणा\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\n26/11 हा दिवस मुंबईकरांसह संपूर्ण देशवासियांच्या लक्षात राहणार दिवस आहे. याच दिवशी मुंबईवर काही दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत शेकडो निष्पाप …\nOMG फेम उमेश शुक्लाने केली उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकची घोषणा आणखी वाचा\nहा अभिनेता साकारणार ‘मुथय्या मुरलीधरन’च्या बायोपिकमध्ये मुख्य भुमिका\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nआतापर्यंत भारतीय खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित बायोपिक आपण पहिले आहेत. त्यानंतर आता तुमच्या भेटीला श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांच्या जीवनावर …\nहा अभिनेता साकारणार ‘मुथय्या मुरलीधरन’च्या बायोपिकमध्ये मुख्य भुमिका आणखी वाचा\nसुशांतच्या आयुष्यावर आधारित ‘Suicide or Murder’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nबॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे ‘सुसाइड या मर्डर …\nसुशांतच्या आयुष्यावर आधारित ‘Suicide or Murder’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज आणखी वाचा\nसुशांतच्या बायोपिकचे पहिले पोस्टर रिलीज; हे आहे चित्रपटाचे नाव\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nमुंबईमधील वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. …\nसुशांतच्या बायोपिकचे पहिले पोस्टर रिलीज; हे आहे चित्रपटाचे नाव आणखी वाचा\nसुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी ‘हा’ अभिनेता तयार करणार चित्रपट\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nमुंबईमधील वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. …\nसुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी ‘हा’ अभिनेता तयार करणार चित्रपट आणखी वाचा\nआफ्रिदीला त्याच्या बायोपिकमध्ये हवे आमिर खान आणि टॉम क्रूज; नेटकरी म्हणाले, विकावा लागेल पाकिस्तान\nक्रिकेट, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nआपल्या वाकड्या तिकड्या वक्तव्य तसेच आणि अति शहाणपणामुळे पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी हा सोशल मीडियात बराच चर्चेत …\nआफ्रिदीला त्याच्या बायोपिकमध्ये हवे आमिर खान आणि टॉम क्रूज; नेटकरी म्हणाले, विकावा लागेल पाकिस्तान\nनेताजी मुलायमसिंग यांची बायोपिक येतेय\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nफोटो सौजन्य नवभारत टाईम्स राजकारणात नेताजी नावाने प्रसिद्ध असलेले उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे मुख्य मुलायमसिंग यादव यांची बायोपिक …\nनेताजी मुलायमसिंग यांची बायोपिक येतेय आणखी वाचा\nसौरव गांगुलीची बायोपिक ‘दादागिरी’ नावाने येणार\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nफोटो सौजन्य फ्लिपकार्ट बायोपिक बनवावी इतका मी कुणी महान नाही असे बीसीसीआय अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कप्तान सौरव गांगुली …\nसौरव गांगुलीची बायोपिक ‘दादागिरी’ नावाने येणार\nआता उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित बायोपिक तुमच्या भेटीला\nमुख्य, मनोरंजन / By माझा पेपर\nन्यायप्रणालीचा वकील हा एक महत्वाचा चेहरा असतो. त्यातच आपल्या सर्वांच्या ओळखीचे प्रख्यात विधीतज्ज्ञ आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर …\nआता उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित बायोपिक तुमच्या भेटीला आणखी वाचा\nमिथाली राजच्या बायोपिकाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nलवकरच रुपेरी पडद्यावर भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू आणि कर्णधार मिथाली राजचा बायोपिक झळकणार असून नुकतेच ‘शाब्बास मिथू’ असे शीर्षक …\nमिथाली राजच्या बायोपिकाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/fifty-two-bodies-were-cremated-five-young-men-13646", "date_download": "2021-06-17T02:45:46Z", "digest": "sha1:TLEXMWJZRAYR2MLZXAKKCCX6RJYB24VU", "length": 12857, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "पाच तरुणांनी केले तब्बल बावन्न मृतदेहावर अंत्यसंस्कार... | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाच तरुणांनी केले तब्बल बावन्न मृतदेहावर अंत्यसंस्कार...\nपाच तरुणांनी केले तब्बल बावन्न मृतदेहावर अंत्यसंस्कार...\nसोमवार, 31 मे 2021\nकोरोनाने मृत झालेल्यांचा अंत्यसंस्काराचा प्र���्न सगळीकडेच गंभीर बनलेला असताना सांगलीच्या आटपाडीत मात्र प्रसाद नलवडे आणि त्याची टीम कसलाही मोबदला न घेता अंत्यसंस्कार करीत आहेत.\nसांगली : कोरोनाने Corona मृत झालेल्यांचा अंत्यसंस्काराचा Funeral प्रश्न सगळीकडेच गंभीर बनलेला असताना सांगलीच्या Sangli आटपाडीत मात्र प्रसाद नलवडे आणि त्याची टीम कसलाही मोबदला न घेता अंत्यसंस्कार करीत आहेत. या तरुणाने जीवाची परवा न करता सामाजिक बांधिलकी Social commitment जपत तब्बल बावन्न मृतदेहावर अंत्यसंस्कार करून माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन झेडपीचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख Amar Singh Deshmukh यांनी या तरुणांची प्रत्येकी पाच लाखाचा विमा पॉलिसी काढून पोच पावती दिली आहे. fifty two bodies were cremated by five young men\nकोरोच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. आटपाडी तालुक्यातही रोज दीडशेवर रुग्ण सापडत आहेत. रुग्ण संख्या वाढल्यामुळे अनेकांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि उपचार मिळत नाही आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढला. तर कोरोनाने मृत पावलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्काराची समस्या गंभीर बनली आहे.\nहे देखील पहा -\nतालुक्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे त्यात अधिक भर पडली. रक्ताच्या नात्यानी आणि समाजाने पाठ फिरवली असताना आटपाडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी प्रसाद नलवडे या तरुणाने पुढाकार घेऊन नातेवाईकांच्या सहकार्याने मोफत अंत्यसंस्काराचे काम सुरू केले. त्याच्या सोबतीला सुरज जाधव, संदेश पाटील, प्रशांत पाटील आणि गणेश जाधव हे तरुण आले. आटपाडी, तासगाव, सांगली, मिरज येथे उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी हे तरुण पुढे येत आहेत.नातेवाईकांची अडवणूक न करता कसलाही मोबदला न घेता अंत्यसंस्कार करतात. fifty two bodies were cremated by five young men\n35 वर्षांपासुन पुरुष सेवक अंगणवाडीचे सांभाळ करत आहे\nमृतदेह गाडीतून बाहेर काढून चितेवर ठेवून स्वतःच्या हाताने चिता रचत शेवटी अग्नी देत. दोन महिन्यात पाच तरुणांनी तब्बल 52 मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत. कोविड मृतदेहावर अंत्यसंस्काराच्या मन हेलावून लावणाऱ्या घटना कानावर पडत असताना या तरुणांनी आटपाडीत अजून माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे.\nकोरोना corona sangli amar singh ऑक्सिजन व्हेंटिलेटर initiatives तासगाव\nनागपूरात वाढतेय मल्टिसिस्टीम इंल्फामेटरी सिंड्रोम आजाराची दहशत\nनागपूर: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता...\nवारकरी संघटनांचा पायदळ वारीचा निर्णय\nअकोला : पायी वारी व्हावी याकरिता वारकरी संघटनांनी पुढाकार घेत अखेर 100 वारकऱ्यांची...\nनको औषध नको उपचार कोरोनामुक्तीनंतर योगाचा करा विचार\nकोविड—१९ Covid वर मात केली आहे मात्र त्यानंतरही तुम्हाला दम लागतोय\nवेस्ट इंडिज दौऱ्याच्या संघातून ऑस्ट्रलियाच्या 7 स्टार खेळाडूंची...\nवेस्ट इंडीज दौर्‍यासाठी निवडलेल्या ऑस्ट्रेलियन (Australia tour of West Indies, 2021...\nपुण्यातील वेदीकाला दिले 16 कोटीचे इंजेक्शन\nपुणे - कोरोनासारख्या कठीण काळातही महाराष्ट्रांन माणुसकी जपली आणि एका चिमुकलीचा जीव...\nखाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्यात द्या, अन्यथा...\nबीड - राज्यात कोरोनाचे Corona संकट आल्यानंतर गेल्या पंधरा महिन्यांपासून...\nघरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होणार...\nहिंगोली : प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत Gharkul Awas Yojana सर्वांसाठी...\nकाळी, पांढरी आणि पिवळ्या बुरशीनंतर आता देशात 'हिरव्या' बुरशीचा...\nमुंबई : मागील दीड वर्षांपासून देशात कोरोना Corona विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे....\nकोरोनाच्या ३ महिन्यांच्या काळात 80 हजार वाहन धारकावर कारवाई\nबुलढाणा : कोरोनाच्या Corona या मागील तीन महिन्यात बुलढाणा Buldhana पोलिसांनी...\nजर्मनीत डॉक्टर असल्याचे सांगून वकील महिलेला 15 लाखांचा गंडा...\nसांगली - जर्मनीत germany डॉक्टर docto असल्याचे सांगत सोशल मीडियाच्या Social...\nएका कॉलवर मिळणार कोरोना लस; आता ऑनलाईन बुकिंगची गरज नाही\nनवी दिल्ली: कोरोना संक्रमणाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) थांबली आहे....\n मागेल त्या जिल्हाला आता मिळणार मेडिकल कॉलेज...\nभंडारा - राज्यात कोरोनाच्या Corona दोन्ही लाटेने निर्माण केलेली आरोग्य...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/india-vs-england-5th-t20i-captain-virat-kohli-five-star-performance-in-t20-cricket-422099.html", "date_download": "2021-06-17T01:54:25Z", "digest": "sha1:CVBDKIQREDC5545CU27HOCYZR5WEQDXV", "length": 14212, "nlines": 260, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPHOTO | कर्णधार कोहलीची टी 20 सीरिजमधील ‘फाईव्ह स्टार’ कामगिर���, पाहा फोटो\nविराट कोहलीने (Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या या टी 20 मालिकेतील (india vs england 5th t20i) 4 सामन्यांमध्ये एकूण 151 धावा केल्या आहेत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20 सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. कर्णधार विराट कोहली या मालिकेत चांगली कामगिरी करतोय. विराट इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरु शकतो. या निमित्ताने आपण विराटची टॉप 5 कामगिरी पाहुयात.\nविराट 2018 पासून डेथ ओव्हर्समध्ये सर्वाधिक सिक्सर मारणारा फलंदाज आहे. डेथ ओव्हर्स म्हणजे सामन्यातील 16-20 वी ओव्हर. या ओव्हरदरम्यान विराटने 30 षटकार खेचले आहेत.\nविराटने इंग्लंड विरुद्धच्या सुरु असलेल्या टी 20 मालिकेत सर्वाधिक म्हणजेच 75.50 च्या सरासरीने धावा चोपल्या आहेत. ही सरासरी इंग्लंडसाठी डोकेदुखी आहे.\nविराट या मालिकेत टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. विराटने 4 सामन्यात 2 अर्धशतकांसह 151 धावा केल्या आहेत.\nविराट टी 20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा एकमेव फलंदाज आहे. इतकच नाहीतर विराट सक्रीय खेळांडूपैकी सर्वाधिक अर्धशतक लगावणारा फलंदाज आहे.\nविराटने आपल्या नेतृत्वात आतापर्यंत टीम इंडियाला 125 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. या सामन्यांमध्ये विराट सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.\nIncome Tax: या पद्धतीने गुंतवणूक केल्यास 2 लाख रुपयांपर्यंत कर बचत, कसं ते सविस्तर वाचा…\nअर्थकारण 4 hours ago\nमका निर्यातीत पाकिस्तानचा भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न, कमी किमतीमध्ये मका निर्यात सुरु\nTaj Mahal: दोन महिन्यांनंतर पर्यटकांसाठी ताजमहल सुरू, पाहा काय आहेत नवे नियम\nBreaking | परदेशी जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस\n40 ओव्हरमध्ये 45 रन्स, संपूर्ण टीम ऑलआऊट, कसोटी नाही तर वनडे मॅचमध्ये असा संथ खेळ\nChanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nनव्याने नोकरी करत असाल तर ITR फायलिंगबाबत या 5 गोष्टी समजून घ्या, कर्जापासून विजा मिळण्यासही मदत\nआता कुलरला गवत लावण्याचा काळ संपला, या कागदाचा उपयोग केल्यानं AC सारखी हवा\nसर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच : उदयनराजे भोसले\nअन्य जिल्हे5 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\nAries/Taurus Rashifal Today 17 June 2021 | फसवणूक होऊ शकते, विचारांमध्ये सकारात्मकता ठेवा\nLeo/Virgo Rashifal Today 17 June 2021 | गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा, अनावश्यक खर्च होऊ शकतो\nLibra/Scorpio Rashifal Today 17 June 2021 | उत्पन्नाचे स्रोत वाढतील, धनलाभही होऊ शकतो\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/ms-dhoni-is-my-favourite-cricketer-says-rashmika-mandanna-459510.html", "date_download": "2021-06-17T02:12:52Z", "digest": "sha1:2OXNVE747HHET4MPQ5YVZR226QLDHM5D", "length": 15059, "nlines": 255, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPhoto : नॅशनल क्रश रश्मिका मंदानाने तोडलं RCB च्या चाहत्यांचं हृदय, आधी म्हणाली विराट माझा फेव्हरेट, आता म्हणते…\nरश्मिका मंदाना ही नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. रश्मिका तेलुगु आणि कन्नड इंडस्ट्रीमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींमध्ये एक आहे. (MS Dhoni is my Favourite Cricketer Says Rashmika Mandanna)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nयंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2021) बंगळुरुचा (RCB) संघ जिंकायला पाहिजे, असं लाजत लाजत सांगणाऱ्या आणि इशाऱ्या इशाऱ्यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) माझा आवडता खेळाडू आहे, अशी ‘मन की बात’ सांगितलेल्या नॅशनल क्रश रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) आता पलटी मारली आहे.\nआयपीएलद��म्यान एका इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनदरम्यान रश्मिका मंदनाच्या एका चाहत्याने, ‘तुझा आवडता आयपीएल संघ कोणता’, असा प्रश्न विचारला. त्यावर अभिनेत्रीने क्षणाचाही विलंब न लावता, ‘ई साला कप नमदे’, असं उत्तर दिलं. म्हणजेच विराटचा संघ जिंकायला हवा, असं ती म्हणाली होती. पण आता एम एस धोनी हा माझा हिरो आहे, असं सांगत रश्मिकाने आरसीबीच्या चाहत्यांना 440 व्होल्ट्सचा करंट दिलाय.\nनुकत्याच एका इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनदरम्यान रश्मिका म्हणाली, “धोनीची बॅटिंग, कॅप्टन्सी आणि विकेट कीपिंग खूपच शानदार आहे. तो मास्टर क्लास खेळाडू आहे आणि त्याचमुळे तो माझा हिरो आहे, आयडॉल आहे.”\nरश्मिका मंदाना ही नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. रश्मिका तेलुगु आणि कन्नड इंडस्ट्रीमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींमध्ये एक आहे. रश्मिका मंदानाने नुकतीच हिंदी चित्रपटसृष्टीतही प्रवेश केला आहे. अलीकडेच ती रॅपर बादशाह, युवा शंकर आणि उचना अमित यांच्या ‘टॉप टकर’ म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली.\nPhoto: ये बारिश भी कुछ कुछ तुम सी है… श्रृती मराठेचे चिंब पावसातील फोटो पाहिलेत का\nफोटो गॅलरी 5 days ago\nPHOTOS : 24 हजारांची साडी आणि स्लीवलेस ब्लाऊजमध्ये माधुरीच्या अदा, पाहा फोटो…\nफोटो गॅलरी 1 week ago\nPhotos : साक्षी मलिकचा बिकिनीतील हॉट अंदाज, फोटो पाहून चाहते घायाळ\nफोटो गॅलरी 2 weeks ago\nPHOTOS : हातात वाईन ग्लास, बाथटबमध्ये झोपून निकिता रावलच्या अदा, फोटो पाहून चाहते प्रेमात\nफोटो गॅलरी 2 weeks ago\nPHOTOS : अभिनेत्री इशिता दत्ताकडून बोल्ड फोटोशूट, हॉट फिगर पाहून चाहते घायाळ\nफोटो गॅलरी 2 weeks ago\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे7 mins ago\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nविसाव्या शतकातील बहुचर्चीत ‘सव्यसाची’ आता ऑडिओबुकमध्ये अभिनेत्री सीमा देशमुखांच्या आवाजात होणार रेकॉर्ड\nChanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत���र लढावं लागेल”\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\nमराठी न्यूज़ Top 9\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे7 mins ago\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nLibra/Scorpio Rashifal Today 17 June 2021 | उत्पन्नाचे स्रोत वाढतील, धनलाभही होऊ शकतो\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/officials/", "date_download": "2021-06-17T01:48:50Z", "digest": "sha1:V4NQ7XHTCXPX5R6M5G7YWZJXPAUBT3E7", "length": 12687, "nlines": 139, "source_domain": "bahujannama.com", "title": "officials Archives - बहुजननामा", "raw_content": "\nठराविक ‘पदाधिकार्‍यांच्या’ प्रस्तावांना मंजुरीवरून सत्ताधारी ‘नगरसेवकांमध्ये’ असंतोष असंतुष्ट नगरसेवकांची ‘आंदोलना’ची तयारी\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांमध्ये महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील ‘वित्तिय समितीच्या ’(Finance Committee) निर्णयावरून भलतीच खदखद सुरू आहे. ...\nनिवडणूक पुढे ढकलली जाणार केंद्रीय निवडणूक आयोगाची अधिकाऱ्यांसोबत बैठक, लवकरच होणार निर्णय\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची Mumbai Municipal Corporation पुढील वर्षी फेब्रुवारी ...\nपुणे जिल्हा परिषदेमधील अधिकारी 20 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, प्��चंड खळबळ\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - जिल्हा परिषदेत राष्ट्रीय आरोग्य अभियानातील लेखापालास 20 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) ...\nरेड लाईटमधील ‘त्या’ महिलांचे अनुदान लाटून घोटाळा केल्याप्रकरणी 5 जणांना अटक; ‘कायाकल्प’ संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी पैसे लाटले\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने देहविक्री करणाऱ्या महिलांच्या खात्यावर 15 हजार रुपये टाकण्याचे आदेश दिल्यानंतर त्यात मोठ्या ...\nपाकिस्तानचे पंतप्रधान आपल्याच अधिकाऱ्यांवर भडकले; म्हणाले – ‘जरा त्या भारतीयांकडून शिका’\nइस्लामाबाद : वृत्तसंस्था - भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणावाचे संबंध जगजाहीर आहेत. पण असे असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ...\nमनपाच्या अधिकाऱ्यांनी महादेवनगर रस्त्यावरील भाजीपाला दुकाने 9 वाजताच बंद करा असे सांगताच उडाला गोंधळ\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - राज्य शासनाने सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 7 ते 9 या वेळेत खरेदी विक्री करण्यासाठी ...\nमुंबई मेट्रो : ‘अधिकारी देताहेत चुकीची माहिती’; तर, तुमच्यावरही होईल संगनमताचा आरोप\nबहुजननामा ऑनलाइन टीम - ‘मेट्रो-3’च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट अगोदरच घातला आहे. त्यासाठी अगोदरच अहवाल तयार करून नवीन(Mumbai Metro) कमिटीचा निव्वळ ...\nमुरबाड : अधिकार्‍यांच्या बेजबाबदारपणामुळं नागरिकांना पत्करावा लागतोय उपोषणाचा मार्ग\nबहुजननामा ऑनलाइन टीम - रिपोर्टर अरुण ठाकरे; मुरबाड(Murbad ) मध्ये अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणा मुळे नागरिकांना उपोषणाचा मार्ग पत्करावा लागत असून ...\nआयकर विभागानं टाकला छापा, अधिकार्‍यांना सापडलं ‘घबाड’\nबहुजननामा ऑनलाइन टीम - 1) दिल्लीतील आयकर विभागाने ( Income Tax ) देशभरातील विविध ठिकाणी छापा ( Raid) मारला आहे. ...\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाट�� खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nठराविक ‘पदाधिकार्‍यांच्या’ प्रस्तावांना मंजुरीवरून सत्ताधारी ‘नगरसेवकांमध्ये’ असंतोष असंतुष्ट नगरसेवकांची ‘आंदोलना’ची तयारी\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव कोरोनामुळे 235 मुले झाली पोरकी, 2 हजारहून अधिक महिलांचा संसार उध्वस्त\nउपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले – ‘महाराष्ट्राच्या हिताची तडजोड होणारा कोणताही निर्णय घेणार नाही’\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात 351 रुग्ण ‘कोरोना’मुक्त\n10 कोटींचे पुरातन नाणे असल्याचे भासवून विक्री करण्याचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद\n मोदी सरकार(Modi Government) देत आहे 4000 रूपये मिळवण्याची संधी, पहा डिटेल\nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर 1 हजार रुपयांपेक्षा कमीमध्ये तुमच्या घरी येईल स्मार्ट अँड्रॉईड टीव्ही, पहा पूर्ण लिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2021-06-17T03:29:49Z", "digest": "sha1:YTKRFWPDT2GF3YFEZ4LCUQOMMKTM462C", "length": 16208, "nlines": 598, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गीकरणाचे मुख्य पान भाषा हे आहे.\nएकूण ७६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ७६ उपवर्ग आहेत.\n► अभिजात भाषा‎ (८ प)\n► भाषाशास्त्र‎ (२ क, २० प)\n► भाषेनुसार वर्ग‎ (१६ क)\n► भाषकत्वानुसार व्यक्ती‎ (२४ क)\n► अमराठी भाषा‎ (१ क)\n► अमेरिका खंडामधील स्��ानिक भाषा‎ (२ प)\n► अरबी भाषा‎ (२ क, ४ प)\n► अल्पसंख्य भाषा‎ (१ प)\n► असमिया भाषा‎ (१ क)\n► प्रोग्रॅमिंग भाषा‎ (२४ प)\n► आफ्रिकान्स भाषा‎ (१ क, १ प)\n► आसामी भाषा‎ (१ क, १ प)\n► इंग्लिश भाषा‎ (९ क, २ प)\n► इटालियन भाषा‎ (१ क)\n► उडिया भाषा‎ (१ क, १ प)\n► उर्दू भाषा‎ (१ क, ३ प)\n► कन्नड भाषा‎ (२ क, ३ प)\n► भाषाकुळे‎ (९ क, १० प)\n► कृत्रिम भाषा‎ (६ प)\n► कोकणी भाषा‎ (१ क, १ प)\n► कोश साहित्य‎ (११ प)\n► खंडानुसार भाषा‎ (१ क)\n► गुजराती भाषा‎ (४ क, २ प)\n► ग्रीक भाषा‎ (२ क)\n► चिनी भाषा‎ (३ क, ७ प)\n► जपानी भाषा‎ (३ क, १ प)\n► जर्मन भाषा‎ (१ क, ४ प)\n► ज्ञानकोश‎ (३ क, ९ प)\n► डच भाषा‎ (१ क)\n► डॅनिश भाषा‎ (१ क, २ प)\n► तमिळ भाषा‎ (२ क, १३ प)\n► तुळू भाषा‎ (१ क, ३ प)\n► तेलुगू भाषा‎ (३ क)\n► देशानुसार भाषा‎ (८ क)\n► निकोबारी भाषा‎ (१ प)\n► नेपाळी भाषा‎ (२ क, १ प)\n► नॉर्वेजियन भाषा‎ (१ क, १ प)\n► पंजाबी भाषा‎ (२ क, ३ प)\n► परिभाषा‎ (२ क)\n► पोर्तुगीज भाषा‎ (१ क, १ प)\n► प्राकृत भाषा‎ (१ क, ५ प)\n► प्राचीन भाषा‎ (१ क, ५ प)\n► फारसी भाषा‎ (३ क, २ प)\n► फिनलंडमधील भाषा‎ (२ प)\n► फिनिश भाषा‎ (१ क)\n► फ्रेंच भाषा‎ (३ क, २ प)\n► बंगाली भाषा‎ (२ क, १ प)\n► बोडो भाषा‎ (१ क)\n► बोलीभाषा‎ (२ क, ८ प)\n► भाषांची यादी‎ (२ प)\n► भाषांतर‎ (१३ क, ५६ प)\n► भाषाविज्ञान‎ (२ क)\n► भाषेचे अलंकार‎ (१ क, ४ प)\n► भौगोलिक प्रदेशानुसार भाषा‎ (१ क)\n► मराठी भाषा‎ (३० क, ५९ प)\n► मल्याळम भाषा‎ (३ क, ३ प)\n► महाराष्ट्री प्राकृत भाषा‎ (१ क, १ प)\n► मृत भाषा‎ (२ प)\n► मृत दुवे असणारे लेख‎ (४० प)\n► मैथिली भाषा‎ (१ क)\n► युरोपातील भाषा‎ (६ क, ३ प)\n► रशियन भाषा‎ (२ क, १ प)\n► रोमेनियन भाषा‎ (१ क)\n► लिपी‎ (१ क, ७ प)\n► व्याकरण‎ (१ क, १३ प)\n► शब्द‎ (१ प)\n► शब्दकोश‎ (२ क, ६ प)\n► संस्कृत भाषा‎ (६ क, १० प)\n► भाषाविषयक साचे‎ (३ क, १ प)\n► सिंधी भाषा‎ (१ क)\n► स्कॉट्स भाषा‎ (१ क, १ प)\n► स्पॅनिश भाषा‎ (१ क)\n► स्लाव्हिक भाषा‎ (३ क, १५ प)\n► स्लोव्हाक भाषा‎ (१ प)\n► स्वीडिश भाषा‎ (१ क, १ प)\nएकूण १२२ पैकी खालील १२२ पाने या वर्गात आहेत.\nविकिपीडिया:आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन - २००६\nआंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरण\nज्ञानभाषा मराठी (समाज माध्यमांवरील समूह )\nसाचा:जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या २० भाषा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०१८ रोजी १९:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट��रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/ahmednagar-crime-news-nagapur-burglary", "date_download": "2021-06-17T03:04:34Z", "digest": "sha1:ITFCD6TFHEB2DOGFDPRSLGEMNUZASM3P", "length": 2948, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नगर : नागापुरात घरफोडी", "raw_content": "\nनगर : नागापुरात घरफोडी\nनागापूर येथील बंगल्याचा दरवाजा तोडून चोरट्यांनी पाच तोळे सोने लंपास केले. आज मंगळवारी पहाटेच्यावेळी ही घटना घडली.\nसुनील कल्हापुरे यांच्या घरी ही चोरी झाली. चोरट्यांच्या मारहाणीत कल्हापुरे हे जखमी झाले आहेत. कल्हापुरे कुटुंब घरात झोपले असताना पहाटेच्या सुमारास पाठीमागील दरवाजाची कडीकोयंडा कटावणीने तोडून चोरटे घरात शिरले. कल्हापुरे यांनी जाग आल्याने त्यांनी प्रतिकार केला. त्याचा राग आल्याने चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात टॉमी मारली. त्यात ते जखमी झाले. चोरट्यांनी घरातील रोकड आणि पाच तोळे सोने लंपास केले.\nघटनेची माहिती पोलिसांना कळविली. त्यानंतर एमआयडीसी व एलसीबी पोलीस तेथे पोहचले. कल्हापुरे हे उपचारासाठी दवाखान्यात असल्याने पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/users-complainig-vodafone-and-idea-network-down-pune-359272", "date_download": "2021-06-17T03:34:01Z", "digest": "sha1:OQ4ZQKP5NRJB7UOM6JKJ3WS3XCRE6XE4", "length": 15954, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | व्होडाफोन आणि आयडियाच्या रेंजला ...", "raw_content": "\nसध्या पुण्यात व्होडाफोन आणि आयडिया म्हणजे VI च्या युजर्संना नेटवर्कमध्ये मोठी अडचण येत आहे.\nव्होडाफोन आणि आयडियाच्या रेंजला ...\nपुणे: सध्या पुण्यात व्होडाफोन आणि आयडिया म्हणजे VI च्या युजर्संना नेटवर्कमध्ये मोठी अडचण येत आहे. विषेश म्हणजे ट्विटरवर व्होडाफोन आयडिया नेटवर्क (Vodafone Idea network) डाऊन ट्रेंड्स सुरु आहे. इथे पुण्यातील VIचे युजर्स त्यांच्या नंबरसह कनेक्टिव्हिटीच्या समस्यांच्या तक्रारी करत आहेत. पुण्यासह गोवा, सांगली, मुंबई तसेच सातारा भागात VI च्या कनेक्टिव्हिटीला अजचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत.\nबुधवारी रात्रीपासूनच इंटरनेटचा वापर करण्यात अडचणी येत ���सल्याचे युजर्सनी सांगितले आहे. तसेच काही युजर्सनी रिचार्ज केला असून त्यांचे प्लॅन्स अजून ऍक्टीवेट झाले नसल्याच्या तक्रारीही ट्विटरवर VI युजर्स करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n'सध्या VI डाऊन आहे का कोणतेही पेमेंट होत नाहीये तसेच 199 किंवा 198 वर फोनही लागत नाही.' अशी तक्रार शौकत अली या युजर्सने ट्विटर केली आहे. महाराष्ट्रातील 416416 या भागातील व्होडाफोनची सुविधा रात्रीपासून विस्कळीत झाली आहे. लवकर नीट होईल अशी काही चिन्हे दिसत नाहीत, अशी माहिती डॉ. साळूंखे यांनी दिली आहे.\nज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास आहेत त्यांनाही नेटवर्कमध्ये मोठी अडचण येत आहे. तशी माहिती विद्यार्थी ट्विट करून देत आहेत. ' माझ्याकडे व्होडाफोनचे दोन सीम कार्ड दोन वेगवेगळ्या मोबाईलमध्ये आहेत. पण दोन्हीही बंद असल्याने मला ऑनलाईन क्लासमध्ये प्रचंड अडचणी येत आहेत', अशी माहिती विद्यार्थी यश लोखंडे याने दिली आहे.\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nसकाळपासूनच व्होडाफोन सिमला अडचणी येत आहेत. सिमकार्ड रजिस्टर नाही, असा यरर येत असल्याचे, सुयश अभ्यंकर यांना सांगितले आहे.\nमहाराष्ट्राला यावर्षीही महापुराचा धोका; श्रावणसरी बसरणारच नाहीत\nपुणे : श्रावण महिना म्हटला की रिमझिम पाऊस 20 जुलै 2020 पासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात रिमझिम पावसाचे हे चित्र मुसळधार पावसात बदलल्याचे अनेक ठिकाणी महाराष्ट्रात दिसू शकेल. परिणामी योग्य जलव्यवस्थापन झाले नाही, तर लवकरच महाराष्ट्राला देखील महापूराचा धोका होऊ शकतो, अशी माहिती हवामान तज्\nनाशिकमध्ये VIचे नेटवर्क बंद ग्राहक त्रस्त; स्टोअर्सही बंद\nनाशिक : आज (ता.१५) अचानक व्होडाफोन आणि आयडिया म्हणजे VI च्या युजर्संना नेटवर्कमध्ये मोठी अडचण येत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आज सकाळी नेटवर्क डाऊन असल्याने VI चे स्टोअर्सही बंद दिसले.\nनांद्रे येरळा नदीवरील रेल्वे पुलाचा भराव वाहून गेला; कोयना, महाराष्ट्र रद्द\nमिरज, भिलवडी (जि. सांगली) ः मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील नांद्रे (ता.मिरज) येथील येरळा नदीवरील रेल्वे पुला नजिकचा काही भाग पाण्याच्या अति प्रवाहामुळे वाहून गेल्याने कोल्हापुरातून सुटणारी कोल्हापूर-मुंबई कोयना, कोल्हापुर-गोंदिया ऐक्‍स्प्रस आज (ता.16 ते 19 पर्यंत रद्द केली. तर ��िजामद्दीन, यशव\nनिसर्गसंपन्न जिल्ह्यात चित्रपट मालिकांच्या शूटिंगला प्रारंभ; कलाकार आनंदले\nसातारा : कोरोना विषाणूच्या संकटामध्ये लॉकडाऊन झालेली चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा 'रोल, कॅमेरा, अॅक्‍शन..'साठी सज्ज झाली आहे. थांबलेल्या चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग आता पुन्हा सुरू होत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याने पुढाकार घेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काही नियम आणि अटींसह चित्रीकरणास पर\nCoronaUpdate : साता-यात काेराेनाचा थरार कायम; 40 मृत्यू\nसातारा : सातारा जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 732 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 40 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.\nअकोला : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र येथील कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असतानाच आता येथील बहुतांश ठिकाणांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. असे असले तरी कमाल तापमानाचा विचार करत गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील बहुतांशी जिल्हयांचे कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास न\nCoronaUpdate : सातारा जिल्ह्यातील 575 कोरोनाबाधित; 12 बाधितांचा मृत्यू\nसातारा : सातारा जिल्ह्यात 575 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 12 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.\nदिलासा.... लांब पल्ल्याच्या गाड्या ट्रॅकवर: रेल्वे धावणार कधीपासून ते वाचा\nमिरज (जि. सांगली) : भारतीय रेल्वेकडून संपूर्ण देशात 1 जूनपासून सुरू केल्या जाणाऱ्या दोनशे प्रमुख गाड्यांमध्ये गोवा ते निजामुद्दीन आणि यशवंतपूर ते निजामुद्दीन या दोन गाड्या बेळगाव, मिरज, कराड, सातारा, पुणे स्थानकावरून जाणार आहेत. त्यासाठीची तिकीट विक्री शुक्रवारी (ता. 21) सुरू झाली. मात्र,\nपरप्रांतीयांच्या घरवापसीसाठी धावल्या इतक्या रेल्वे\nमिरज (जि . सांगली) : कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात अडकून राहिलेल्या परप्रांतीय प्रवाशांसाठी मध्ये रेल्वेच्या पुणे विभागातून तब्बल 138 विशेष श्रमिक रेल्वे धावल्या. यातून सुमारे दीड लाख प्रवासी स्वराज्यात पोहोचू शकले. यामध्ये कोल्हापूर स्थानकातून 25 गाड्या, मिरज स्थानकातून 10\nCoronaUpdate : सातारा जिल्ह्यात 38 बाधितांचा मृत्यू\nसातारा : सातारा जिल्ह्यात गत चाेवीस तासांत 977 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 38 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराेनाबाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 48, सातारा शहरातील मंगळवार पे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-train-latest-updates-passenger-demand-start-general-passenger-train-marathi-live-news", "date_download": "2021-06-17T02:32:11Z", "digest": "sha1:FLSCTUT364UOYN627OQ5OTTLXQNURAW6", "length": 20195, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सर्वसामान्य प्रवाशांची पॅसेंजर गाडी सुरू करण्याची मागणी", "raw_content": "\nकोकणात, महाराष्ट्रात जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वे सुरू करून इतर एक्सप्रेसला जनरल अनारक्षित बोगी जोडण्याची मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात येत आहे.\nसर्वसामान्य प्रवाशांची पॅसेंजर गाडी सुरू करण्याची मागणी\nमुंबई : सर्वसामान्य प्रवाशांना परवडणाऱ्या पॅसेंजर गाड्या अद्याप सुरू केल्या नाहीत. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या अनेक पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद आहेत. इतर एक्सप्रेसला जनरल अनारक्षित बोगी नाही. त्यामुळे कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांचाच रेल्वे प्रवास होत आहे. तर, कोकणासह महाराष्ट्रात जाणाऱ्या रेल्वेची प्रतीक्षा यादी भली मोठी आहे. परिणामी, गरजू प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. कोकणात, महाराष्ट्रात जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वे सुरू करून इतर एक्सप्रेसला जनरल अनारक्षित बोगी जोडण्याची मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात येत आहे.\nकोकण रेल्वे मार्गावरून दोन्ही दिशेकडील अनारक्षित दैनंदिन आंतरराज्य रेल्वे पूर्ववत सूरू करण्यात याव्यात. गाडी क्रमांक 01003 तुतारी एक्सप्रेस, गाडी क्रमांक 50105 दिवा-मडगाव पॅसेंजर, गाडी क्रमांक 10103 मांडवी एक्सप्रेस, गाडी क्रमांक 50103 दादर-रत्नागिरी पॅसेंजर , गाडी क्रमांक 12133 मँगलोर एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 10111 कोकणकन्या एक्सप्रेसममध्ये अनारक्षित बोगी उपलब्ध करून द्याव्यात. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वे लवकरात लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघाकडून केली आहे.\nकोकण रेल्वेच्या मुंबई- मडगाव मार्गावर कोकणवासीयांच्या गर्दीचा भार आहे. यासह आरक्षित तिकिटांची कमी आहेत. त्यामुळे अनारक्षित दैनंदिन रेल्��े, एक्सप्रेसला अनारक्षित बोगी जोडण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. मात्र, या मागणीकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना तिकीट मिळत नसल्याने रस्ते मार्गांनी प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे कोकणवासीयांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे प्रमुख राजू कांबळे यांनी दिली.\nमुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा\nभुसावळ ते वर्धा, भुसावळ ते नरखेड, नागपूर ते वर्धा, नागपूर ते चंद्रपूर, भुसावळ ते नासिक-इगतपुरी, नरखेड ते काझीपेठ, वर्धा ते नागपूर या गाडीत बडनेरा वरून हजारो प्रवासी मुर्तिजापूर, अकोला इथे कामाला जातात, त्यांचेही फार हाल होत आहेत.\nसर्वसामान्य प्रवाशांना लाभदायक असलेली पॅसेंजर गाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाकडून करण्यात येत आहे.\nकोकण रेल्वे मार्गावर वसई ते सावंतवाडी पॅसेंजर / स्लो एक्सप्रेस सुरू करण्यासाठी वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने खासदार गोपाळ शेट्टी यांना निवेदन देण्यात आले. पश्चिम रेल्वेच्या वसई, नायगाव, नालासोपारा, विरार परिसरात कोकणातील लोकवस्ती ही साधारण एकूण लोकवस्तीच्या अर्धी आहे. त्यामुळे कोकणवासीयांची मागणी पूर्ण करावी, अशी भूमिका संघटनेकडून मांडण्यात आली. नायगाव - ज्यूचंद्र येथील पश्चिम व मध्य रेल्वेला जोडणाऱ्या फाटकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. या फाटकामुळे पश्चिम रेल्वेला कोकण रेल्वे व उर्वरित महाराष्ट्र जोडला जाईल, अशी मागणी प्रवासी संघटनेचे सचिव यशवंत जडयार यांनी केली.\nअकोला : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र येथील कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असतानाच आता येथील बहुतांश ठिकाणांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. असे असले तरी कमाल तापमानाचा विचार करत गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील बहुतांशी जिल्हयांचे कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास न\nWeather update : राज्यातील १५ जिल्ह्यात आज पावसाची शक्यता, रब्बीला फटका\nअकोला: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील हवामानात बदल झाले. डिसेंबर महिन्यातील ऐन थंडीमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसभर ढगाळ वातावर��� दिसून आले तर अनेक ठीकाणी पावसाने हजेरी लावल्याचं सुध्दा पाहायला मिळालं.\nतिरुअनंतपुरम्‌ ते हजरत निजामुद्दीन विशेष साप्ताहिक ट्रेन | कोकण - पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना फायदा\nमुंबई : कोकण रेल्वे मार्गावरून तिरुअनंतपुरम्‌ ते हजरत निजामुद्दीन विशेष साप्ताहिक ट्रेनचे नियोजन करण्यात आले आहे. गाडी क्रमांक 06083 तिरुअनंतपुरम्‌ ते हजरत निजामुद्दीन साप्ताहिक विशेष ट्रेन पुढील सूचना मिळेपर्यंत दर शनिवारी धावणार आहे. 9 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम्‌वरून मध्यरात्री 12.30\nजिल्ह्यात वादळी पावसाची हजेरी; विदर्भासह राज्यभरात पावसाचे संकेत\nअकोला : हवामान विभागाने विदर्भासह राज्यभरात पावसाचे संकेत दिले असून, रविवारी (ता.१०) अकोल्यात वादळी पावसाने हजेरी लावली. तापमानातील चढ-उतार व वातावरण बदलाचा हा परिणाम असला तरी, हा बदल सर्वत्र असल्याने याला पूर्व मॉन्सूनची सुरुवात सुध्दा म्हणता येईल, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आह\nपरमबीर सिंग यांचे थेट ‘भाजप कनेक्शन’; या दिग्गज नेत्याचे आहेत व्याही\nनागपूर : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्राद्वारे केलेल्या आरोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या हाच विषय महाराष्ट्रात चर्चेला जात आहे. गृहमंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटींच्या वसुलीचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा\nकौन बनेगा करोडपतीच्या फ्लॅटफॉर्मवर भावना वाघेलांनी रोवला कोकणी झेंडा अन् जिंकले ५० लाखांचे बक्षिस\nरत्नागिरी : येथील पालिकेच्या प्राथमिक शिक्षिकेने केबीसीच्या (कौन बनेगा करोडपती) फ्लॅटफॉर्मवर कोकणी झेंडा रोवत बाराव्या सिझनमध्ये ५० लाखांचे बक्षिस जिंकले. १ करोडच्या प्रश्‍नापर्यंत पोहोचलेली ही कोकण कन्या आहे, भावना प्रवीण वाघेला (रा. रत्नागिरी). १५ वा प्रश्‍न क्विट करत गेम सोडल्याने तिला\nजयंत पाटील यांचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत 'मोठं' आणि सूचक विधान, म्हणालेत...\nमुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस, गेल्या २१ वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २१ वा वर्धापन दिवस आहे. यानिमित्ताने मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करून आजचा वर्धापनदिन साजरा करण्यात\nमहाराष्ट्राच्या 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तब्ब्ल दोन महिने लांबणीवर..\nमुंबई : महाविकास आघाडीने शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला सुरवात केलीये. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारकडून १५ हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या जरी करण्यात आलेल्या. दरम्यान आज या संदर्भातील दुसरी यादी जाहीर करण्यात येणार आहे. मात्र या कर्जमाफीतुन तूर्तास काही जिल्ह्याना वगळण्यात आल\nतीन मेपासून राज्यात सुरु होणार ऊनसावलीचा खेळ\nऔरंगाबाद : वर्षातले दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी आपली सावली दिसत नाही. औरंगाबादकरांना हा अनुभव १९ मे २०२० रोजी अनुभवता येणार आहे. सध्या उत्तरायण सुरु असून मे महिनाचा कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरातही हा अनुभव दरदिवशी घेता येणार आहे.\n पाच दिवसांत वाढले पाच हजार रुग्ण; 'या' 11 महापालिकांभोवती वाढतोय कोरोनाचा विळखा\nसोलापूर : लॉकडाऊनची मुदत वाढवूनही राज्याभोवती पडलेला कोरोना विषाणूचा विळखा वाढतच चालला आहे. 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्यात 10‌ हजार 498 रुग्ण होते. पाच दिवसांत (5 मेपर्यंत) पाच हजार 42 रुग्णांची भर पडली आहे. लॉकडाऊनची मुदत आता 12 दिवस राहिली असताना, रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/nandeds-banana-iran-companys-initiative-read-and-see-nanded-news-311904", "date_download": "2021-06-17T03:25:26Z", "digest": "sha1:UBPLA7CORU7EQ4XZ6NC23ZDB5H5BV2IL", "length": 19234, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video - नांदेडची केळी इराणला, ‘या’ कंपनीचा पुढाकार, वाचा", "raw_content": "\nजिल्ह्यातील दोन कंटेनर इराणला पाठविण्यात आले. यंदाच्या हंगामातील पहिल्यांदाच दोन कन्टेनर पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. अर्धापूर येथील शंभुनाथ शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या पुढाकारातून ही निर्यात करण्यात आली आहे.\nVideo - नांदेडची केळी इराणला, ‘या’ कंपनीचा पुढाकार, वाचा\nअर्धापूर (जिल्‍हा नांदेड) : तालुक्यातील केळीने देशासह विदेशातही डंका लावला असून सध्याच्या अशांत व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दोन कंटेनर इराणला पाठविण्यात आले. यंदाच्या हंगामातील पहिल्यांदाच दोन कन्टेनर पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. अर्धापूर येथील शंभुनाथ शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या पुढाकारातून ही निर्यात करण्यात आली आहे. पुढील का���ात निर्यात दररोज होणार असून पॅकिंग, ब्रँडिंग यासह इतर कामासाठी पश्चिम बंगालमधून सुमारे दोनशे कामगार या ठिकाणी कार्यरत आहेत. गेल्या वर्षी एक हजार टन केळी निर्यात करण्यात आली होती.\nजिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, हदगाव, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी तालुक्यातील परिसरात केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्‍यात येते. या भागातील केळीला देशात व विदेशातही मोठी मागणी असल्यामुळे शेतकरी प्रोड्युसर कंपनी निर्यातीसाठी पुढे येत आहे. अर्धापूर येथील शंभुनाथ शेतकरी प्रोड्युसर कंपनी गेल्या काही वर्षापासून केळीची निर्यात करीत आहे. यापूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक या देशात निर्यात केली आहे.\nयेथे क्लिक करा - शाळा सुरू करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या - कुठे ते वाचा\nयंदाच्या हंगामातील पहिले दोन कंटेनर इराणला पाठविण्यात आले\nयंदाच्या हंगामातील पहिले दोन कंटेनर इराणला पाठविण्यात आले आहेत. केळीच्या झाडाची कापणी ते पूर्ण डबाबंद पॅकिंगसाठी विशेष काळजी घेण्यात येत असून यासाठी खास पश्चिम बंगालमधून कामगारांना बोलावण्यात आले आहे. केळीच्या फण्या कापणी, निर्जंतुकीकरण करणे, डब्यात पॅकिंग करणे, घडाला डाग लागू न देणे आदी कामे करावी लागतात. मालवाहतूक ट्रकद्वारे मुंबई येथील जवाहरलाल नेहरू बंदरातून ही केळी इराणला रवाना होणार आहे.\nहेही वाचा - बुधवारी दोन पॉझिटिव्ह रुग्णांची भर\nकंपनीचे सभासद करणे सुरू असल्याची माहिती- निलेश देशमुख\nशंभुनाथ शेतकरी प्रोड्युसर कंपनी निर्यातक्षम केळी उत्पादन करण्यासाठी पुढाकार घेत असून यंदा शंभर एकरावर विशेष लक्ष देऊन काम करण्यात येत आहे. यात घडाला आच्छादन करणे, समान लांबीची जाडीचे घड कापणे, खतांची मात्रा, फुल तोडणे, प्रमाणीकरण करणे, पॅकिंग आदीबाबत माहिती देऊन काम करण्यात येत आहे. यासाठी सुमारे २० लाख खर्च कंपनी करीत आहे. पुढील वर्षी अमर्याद शेतकरी या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. कंपनीचे सभासद करणे सुरू असल्याची माहिती निलेश देशमुख बारडकर यांनी दिली.\nरविवारी नांदेडला कोरोना बाधीत रुग्णांचा नवा उच्चांक\nनांदेड : मागील काही दिवसापासून जिल्ह्यात रोज नवे उच्चांक होत असून रविवारी (ता. दोन) तब्बल १७० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ��९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.\nनांदेड - शनिवारी ३७७ रुग्ण कोरोनामुक्त, पॉझिटिव्ह रूग्ण ३८४; आठ जणांचा मृत्यू\nनांदेड - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आकडे वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. शनिवारी (ता.१२) प्राप्त झालेल्या अहवालात ३८४ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहेत. दहा दिवसांच्या उपचारानंतर ३७७ रुग्ण औषधोपचारानंतर र\nनांदेडला खासगी रुग्णालयात ३९९ रुग्णांवर उपचार सुरु, गुरुवारी २६४ जण पॉझिटिव्ह, आठ जणांचा मृत्यू\nनांदेड - शहरातील शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णांचे बेड संपल्यामुळे नाइलाजास्तव कोरोना बाधित रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे. शहरासह विविध ठिकाणच्या खासगी रुग्णालयात ३९९ पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु असल्याची बाब गुरुवारी (ता. १७) प्राप्त झालेल्या आहवालातून स्पष्ट झाली आहे\nनांदेडला शनिवारी कोरोनाचा रेकॉर्डब्रेक , २६९ जण पॉझिटिव्ह; १७८ रुग्ण कोरोनामुक्त, तिन बाधित रुग्णाचा मृत्यू\nनांदेड - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग छपाट्याने पसरत आहे.शुक्रवारी (ता.२८) घेण्यात आलेल्या स्वॅबचा शनिवारी (ता.२९) अहवाल प्राप्त झाला. यात २६९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच १७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर उपचारादरम्यान तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्\n२१४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती गंभीर, गुरुवारी नऊ जणांचा मृत्यू, १४८ जण बाधित; १५४ रुग्ण कोरोना मुक्त\nनांदेड ः दिवसेंदिवस कोरोना आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. बुधावारी (ता.२६) घेण्यात आलेल्या स्वँबचा गुरुवारी (ता.२७) ४८० जणांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३१३ निगेटिव्ह, १४८ जण पॉझिटिव्ह आढळुन आले. तर दिवसभात १५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असली तरी, दुसरीकडे उपचारा दरम्यान नऊ जणा\nनांदेड - सत्तर टक्के कोरोना बाधितांना उपचारानंतर दिलासा,शुक्रवारी २८३ पॉझिटिव्ह; दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू\nनांदेड - कोरोनाबाधित रुग्णांची मागील दोन दिवसांपासून आकडेवारी कमी होत असून, शुक्रवारी (ता.१८) प्राप्त झालेल्या आहवालात २८३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, पाच रुग्णांचा उपचारादर���्यान मृत्यू आणि २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दहा दिवसाच्या उपचारानंतर सत्तर टक्के पॉझिटिव्ह रुग्ण बरे होत अ\nनांदेड तेरा हजार पार - शनिवारी ३३२ कोरोना पॉझिटिव्ह, सात रुग्णांचा मृत्यू\nनांदेड - मागील दोन दिवसाच्या आकडेवारीवरून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली असे वाटत असतानाच शनिवारी (ता.१९) पुन्हा ३३२ पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. यात सात जणांचा मृत्यू तर २९७ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याचे जिल्हा शिल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली.\nनांदेड : सोमवारी ५९ जण पॉझिटिव्ह; कोरोनावर १४७ रुग्णांची मात\nनांदेड : शहरातील रविवारी (ता.नऊ) प्रलंबित असलेल्या स्वॅब अहवालापैकी सोमवारी (ता. दहा) सायंकाळी ३६९ अहवाल प्राप्त झाले. यात २७४ निगेटिव्ह तर जिल्हाभरात केवळ ५९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. १४७ रुग्णांनी कोरोनावर यशस्विरित्या मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असल्याचे जिल्\nनांदेड जिल्ह्यात शंभरपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त; ११५ जण पाझिटिव्ह\nनांदेड : गुरुवारी (ता.१९) प्राप्त झालेल्या अहवालात २३० जण कोरोना बाधित आढळुन आले होते. तर सहा जणांचा मृत्यू झाला होता. मात्र गुरूवारी (ता.२०) ७३८ स्वॅब अहवाल प्राप्त झाले यातील ५५७ निगेटिव्ह तर ११५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले दुसरीकडे १०३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून\nनांदेडला सोमवारी ११८ पॉझिटिव्ह; दिवसभरात ११३ कोरोना मुक्त, पाच रुग्णांचा मृत्यू\nनांदेड : जिल्हा आरोग्य विभागाकडून सोमवारी (ता.२४) प्राप्त झालेल्या ५४५ अहवालापैकी ३५९ अहवाल निगेटिव्ह आले. ११८ स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले. शासकीय रुग्णालयातील तीन व जिल्हा रुग्णालयातील दोन अशा एकूण पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/school-collage-privet-classes-religion-places-sports-competition-political-rallies-ddma-will-take-decision/", "date_download": "2021-06-17T01:41:44Z", "digest": "sha1:5YFJELJ753UHOHHSFOCCLZJJAZ3G27UE", "length": 36870, "nlines": 194, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "शैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी, धार्मिकस्थळांसह याबाबत जिल्हापातळीवर निर्णय", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन��यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nशैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी, धार्मिकस्थळांसह याबाबत जिल्हापातळीवर निर्णय ‘ब्रेकिंग द चेनसाठी बंधनांचे विविध स्तर’ संदर्भात स्पष्टीकरण\n‘ब्रेकिंग द चेन’साठी शासनाने ४ जून, २०२१ रोजी प्रसृत केलेल्या आदेशांबाबत आणखी स्पष्टीकरण करणारे एक परिपत्रक आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागातर्फे जारी करण्यात आले आहे. लोकल रेल्वेने प्रवास करण्यावर बंधने घालण्यासंदर्भात आणखी स्पष्टीकरण या परिपत्रकात देण्यात आले आहे. या बंधनांसंदर्भात प्रशासन आणि सामान्यांच्या मनातील शंकांचे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात नऊ मुद्दयांचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार खाजगी शिकवणी वर्ग, प्रार्थनास्थळे, खेळांच्या स्पर्धा यासह काही सार्वजनिक गोष्टींबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले.\nया परिपत्रकानुसार ‘नियमित’ या संज्ञेचा अर्थ संबंधित संस्था/उपक्रम/आस्थापना यांमध्ये नियमित कामकाज असा आहे. येथे संबंधित प्राधिकाऱ्यांनी सामान्य परिस्थितीत विविध कायदे / नियम / उपनियम यांच्यानुसार निश्चीत केल्यानुसार कामकाज चालेल. परंतु कामकाजा दरम्यान आणि अन्य वेळेतही कोव्हिडसंबंधी नियमांनुसार वर्तणूक बंधनकारक राहील.\n२) शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था तसेच परीक्षा घेणे/प्रार्थनास्थळे/खासगी शिकवणी वर्ग/ कौशल्याचे वर्ग/ खेळांच्या स्पर्धा/हॉटेल्स/धार्मिक-सामाजिक-राजकीय सार्वजनिक कार्यक्रम याबाबत यात भाष्य केलेले नाही.\nशाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था तसेच परीक्षा घेणे/प्रार्थनास्थळे/खासगी शिकवणी वर्ग/ कौशल्याचे वर्ग / खेळांच्या स्पर्धा / हॉटेल्स / धार्मिक-सामाजिक-राजकीय सार्वजनिक कार्यक्रम याबाबत यात भाष्य केलेले नाही, अशी शंका आहे. त्याबाबत, सामान्य नियम म्हणून या आदेशाच्या अनुभाग III मधील तक्यात ज्या बाबी/वस्तू/कार्यक्रमांचा समावेश केलेला नाही, त्यांच्या बाबतीत ४ जूनला जी बंधने लागू होती तीच बंधने लागू राहतील. याअंतर्गत कोणत्याही कार्यक्रमासंदर्भात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्याने कोणतेही आदेश दिलेले नसतील तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी मार्गदर्शक अटी लागू करू शकतील, असे या परिपत्रकात म्हटले आहे.\n३)काही प्रशासकीय क्षेत्र कोव्हिडग्रस्त रुग्णांच्या संख्येनुसार एका स्तरावर आहे तर ऑक्सिजन बेडच्या वापरानुसार दुसऱ्या स्तरावर आहे. अशा परिस्थितीत कोणत्या स्तराची बंधने लागू करावीत\nकाही प्रशासकीय क्षेत्र कोव्हिडग्रस्त रुग्णांच्या संख्येनुसार एका स्तरावर आहे तर ऑक्सिजन बेडच्या वापरानुसार दुसऱ्या स्तरावर आहे. अशा परिस्थितीत कोणत्या स्तराची बंधने लागू करावीत, असा संभ्रम काही ठिकाणी आहे. याबाबत, बंधनांचा स्तर निश्चित करण्यासाठी दोन्ही निर्देशांक महत्त्वाचे आहेत. स्तर १ आणि २ साठी दोन निकषांचा एकत्रित विचारात घेतले पाहिजेत असे स्पष्ट सांगितलेले आहे (दोन निकष ‘आणि’ या शब्दाने जोडले आहेत) आणि दोन्ही निकष पूर्ण झाले तरच बंधनांचा स्तर १ किंवा २ घोषित करता येऊ शकेल. यापुढील ३, ४ आणि ५ या उच्च स्तरांसाठी दोन निकष ‘किंवा’ या शब्दाने जोडले आहेत आणि या दोन निकषांपैकी कोणताही एक सत्य असेल तर बंधनांचा तो स्तर लागू करावा, असे म्हटले आहे.\n4) एखाद्या प्रशासकीय क्षेत्रात बंधनाचा स्तर निश्चित करण्यासाठी कोणता ‘दैनिक पॉझिटीव्हीटी रेट’ ग्राह्य धरण्यात यावा\nएखाद्या प्रशासकीय क्षेत्रात बंधनाचा स्तर निश्चित करण्यासाठी कोणता ‘दैनिक पॉझिटीव्हीटी रेट’ ग्राह्य धरण्यात यावा, या शंकेबाबत, प्रत्येक गुरूवारी मागील सात दिवसांतील दैनंदिन पॉझिटीव्हिटी रेटची साप्ताहिक सरासरी ग्राह्य धरावी, असे म्हटले आहे. ही सरासरी आणि वापरात असलेले ऑक्सिजन बेड यांच्या गुरुवारच्या आकडेवारीच्या आधारे बंधनाचा स्तर शुक्रवारी घोषित करावा. या स्तराची अंमलबजावणी त्यापुढील सोमवारपासून आठवडाभर करावी. या नव्या स्तरासंबंधात सर्व नागरिकांना किमान ४८ तास आधी सूचना देणे आवश्यक राहील. एकदा एका स्तराची घोषणा झाल्यावर तो स्तर एका आठवड्यासाठी, किमान सोमवार ते रविवार या काळात लागू राहील. सामाजिक आणि आर्थिक कामकाजाला स्थिरता देण्यासाठी हे आवश्यक आहे.\n५) कोव्हिडशी संबंधित आवश्यक सेवा, लसीकरण, जनजागृती मोहीम यासारख्या बाबींसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे कामकाज.\nकोव्हिडशी संबंधित आवश्यक सेवा, लसीकरण, जनजागृती मोहीम यासारख्या कामासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांबाबत अशा कामासाठी स्वयंसेवी संस्थांनी स्थानिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्याकडून विशेष परवानगी घ्यावी, असे या परिपत्रकात म्हटले आहे.\n6) प्रशासकीय क्षेत्रासाठी एखाद्या विशिष्ट आठवड्यासाठी बंधनांच्या स्तराबाबत कोणी निर्णय घ्यावा\nप्रशासकीय क्षेत्रासाठी एखाद्या विशिष्ट आठवड्यासाठी बंधनांच्या स्तराबाबत कोणी निर्णय घ्यावा याविषयी बंधनाच्या स्तराबाबत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्याच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक प्रशासकीय क्षेत्रासाठी प्राधिकारी म्हणून निर्णय घेईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.\n७) संबंधित आदेशात घरगुती सहाय्यासाठी आरटी-पीसीआर/आरएटी चाचणी बंधनकारक करण्याबाबत कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. सदर चाचणी सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये बंधनकारक करण्यात यावी काय\nसंबंधित आदेशात घरगुती सहाय्यासाठी आरटी-पीसीआर/आरएटी चाचणी बंधनकारक करण्याबाबत कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. सदर चाचणी सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये बंधनकारक करण्यात यावी काय याविषयीही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. याबाबत यापूर्वीही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत आणि एक सामान्य नियम म्हणून हे पुन्हा निर्देशित करण्यात येत आहे की, तशाप्रकारच्या स्पष्ट निर्देशाशिवाय सदर चाचण्या निश्चित काळाने बंधनकारक करू नयेत. असे केल्यास निदानासंबंधीच्या स्रोतांवर विनाकारण ताण येईल आणि परिणामी काही वेळेस काही गंभीर रुग्णांचे अहवाल येण्यास विलंब होऊ शकेल. कोव्हिडची लक्षणे दिसत असतील अशा व्यक्तींसाठी कोणत्याही संस्था/गृहनिर्माण संस्थेत प्रवेशापूर्वी कोव्हिडची चाचणी करणे बंधनकारक राहील. तसेच सर्व अभ्यागतांचे थर्मल स्कॅनिंगही बंधकारक राहील.\n8) मॉलमध्ये असलेल्या उपाहारगृहांचे काय एखाद्या स्तरानुसार (उदा. स्तर 3) उपाहारगृह जर बंद ठेवणे बंधनकारक असेल परंतु पार्सल/घरी घेऊन जाण्याची परवानगी असेल, तर अशी उपाहारगृहे सुरू ठेवता येतील काय\nमॉलमध्ये असले���्या उपाहारगृहांचे काय एखाद्या स्तरानुसार (उदा. स्तर 3) उपाहारगृह जर बंद ठेवणे बंधनकारक असेल परंतु पार्सल/घरी घेऊन जाण्याची परवानगी असेल, तर अशी उपाहारगृहे सुरू ठेवता येतील काय एखाद्या स्तरानुसार (उदा. स्तर 3) उपाहारगृह जर बंद ठेवणे बंधनकारक असेल परंतु पार्सल/घरी घेऊन जाण्याची परवानगी असेल, तर अशी उपाहारगृहे सुरू ठेवता येतील काय एखाद्या मॉलमध्ये असलेली उपाहारगृहे (किंवा मल्टिप्लेक्सशी संलग्न असलेली उपाहागृहे) यांच्यासंदर्भात मॉलचे कामकाज आणि उपाहारगृहाचे कामकाज अशा दोन्हीसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे आणि या दोन्हीपैकी कोणत्याही मार्गदर्शक सूचनांनुसार बंद करणे बंधनकारक असल्यास उपाहारगृह बंद ठेवण्यात यावे.\n९) एखाद्या स्तरासाठी लागू केलेल्या बंधनांपेक्षा अधिक कठोर बंधने लागू करण्याबाबत संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी निर्णय घेऊ शकतील काय\nअनुभाग VI नुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्यांना, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीने वर उल्लेखित आदेशातील तक्त्यात उल्लेख केलेल्या बंधनांमध्ये बदल करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, संबंधित प्राधिकाऱ्यांनी या अधिकाराचा विचारपूर्वक पद्धतीने वापर करणे अपेक्षित आहे. उदाहरणार्थ, एखाद्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्याला असे वाटत असेल की, त्यांचे निकष सीमारेषेच्या किंचित खाली आहेत किंवा अनिश्चित स्तर/चढउतार दर्शवीत आहेत आणि त्यामुळे त्याचे आणखी बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे आणि ते खालच्या स्तरापर्यंत पूर्णपणे शिथील न करता ते वर उल्लेखित आदेशातील नियमांनुसार स्तर घोषित करण्यासोबतच (कोणत्याही तारतम्याविना) आणखी कठोर बंधने (दोन स्तरांच्या दरम्यान असतील अशी) लागू करण्याचे प्रस्तावित करीत असल्यास त्यांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्याच्या (लेखी किंवा अन्य कोणत्याही संवादमाध्यमाद्वारे) पूर्वपरवानगीने तसे करता येईल. अंतिमतः कोव्हिड -19 ला प्रतिबंध करणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्यांचे कर्तव्य आणि उत्तरदायित्व असून त्याचे पालन व्हायलाच हवे. सदर बंधने कामकाजावर निर्बंध लादून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्यांच्या जबाबदारीची केवळ ��ूर्तता करण्यासाठी नसून ती तर्कसंगत आणि जाहीरपणे निर्णय घोषित करण्यासाठी योग्य आराखडा निर्माण करण्यासाठी आहे, असे या परिपत्रकात म्हटले आहे.\nसदर परिपत्रक आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या मार्फत प्रसिध्दीस देण्यात आले आहे.\nPrevious कुठेही गर्दी, आरोग्याचे नियम तोडलेले चालणार नाही अन्यथा मोठे आव्हान\nNext शाळांकडून होत असलेल्या फी लुटमारीला बसणार चाप\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ शासनाने कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने बेमुदत आंदोलन सुरु ठेवण्याचा कृती समितीचा निर्णय\nशिवकिल्यांच्या संवर्धनात खारीचा वाटा उचलायचाय मग पाठवा सूचना राज्यातील दुर्गप्रेमी, गिर्यारोहकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन\n“आयडॉलॉजीकल करोना”च्या विरोधात गांव, वार्ड तिथे संविधान घर चाळीस विचारवंतांचे एकजुटीचे आवाहन गणेश देवी,आढाव, आंबेडकर, रावसाहेब कसबे, फादर दिब्रिटो यांचा सहभाग\nप्रशांत किशोर- शरद पवार यांची भेट: नव्या निवडणूक रणनीतीची नांदी पण काहीकाळ वाट पहावी लागणार\n‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ मध्ये भाग घ्यायचाय तर मग १५ जून पर्यत अर्ज करा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती\nआरोग्य विभागाची नवी भरती: २२०० हून अधिक पदे तातडीने भरणार ग्रामीण भागातील जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nजाणून घ्या ब्रेक दि चेनअंतर्गत कोणते जिल्हे कोणत्या गटात सरसकट शिथिलता नाही, स्थानिक प्रशासन निकषानुसार निर्णय घेणार\nBreakTheChain: सोमवारपासून पाच टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये असे निर्बंध शिथील होणार दुकांनासह करमणूक पार्क, चित्रपटगृह, जिल्हातंर्गत प्रवास सुरू सरकारकडून आदेश\nफडणवीस आणि उध्दव ठाकरेंचे आवडते मोपलवार यांना चवथ्यांदा मुदतवाढ दोन आयएएस अधिकाऱ्यांना मुदतवाढ नाकारली\nअखेर बारावीच्या परीक्षा रद्द मंत्री वडेट्टीवारांची अर्धी घोषणा उतरली सत्यात शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडून अधिकृत घोषणा\nमोदी सरकार, लसीकरण धोरणाची संपुर्ण टिपणी-कागदपत्रे सादर करा सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश\nमराठा समाजाला दिलासा: ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ मिळणार आर्थिक दृर्बल घटकांसाठीच्या आरक्षण आदेशात सुधारणा- रा��्य शासनाचा शासन निर्णय जारी\nदेवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट सदिच्छा भेट घेतल्याची फडणवीसांचा खुलासा\nBreakTheChain नुसार असे राहणार जिल्हानिहाय लॉकडाऊन आणि निर्बंध शिथिल कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार\nमराठा आंदोलन: मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील एकास १५ जूनपर्यंत हजर करून घ्या एसटी महामंडळाकडून आदेश जारी\n#BreakTheChain आनंदाची बातमी: टप्प्याटप्प्याने निर्बंध उठविणार राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निर्देश\nकेंद्राच्या विरोधात WhatsApp ची दिल्ली उच्च न्यायालयात धाव गोपनियता, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याची भीती\nपदोन्नतीतील आरक्षण: न्यायालयाने दिली सरकारला दोन आठवड्यांची मुदत मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल\n#BreakTheChain अंतर्गत आता ही दुकानेही उघडी राहणार अत्यावश्यक प्रवर्गात समावेशाचे राज्य सरकारकडून आदेश जारी\nमुंबई : प्रतिनिधी १५ मे ते २० मे च्या दरम्यान झालेल्या वादळामुळे प्रभावित झालेल्या किंवा तोंडावर …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/rice-pulses-production-decline-kharif-season-year%C2%A0-7107", "date_download": "2021-06-17T03:13:22Z", "digest": "sha1:UNPDBFAJXZX23U44OWJFOULV23F4MFZG", "length": 12828, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "खरीप हंगामात तांदूळ, डाळींच्या उत्पादनात घट? | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखरीप हंगामात तांदूळ, डाळींच्या उत्पादनात घट\nखरीप हंगामात तांदूळ, डाळींच्या उत्पादनात घट\nखरीप हंगामात तांदूळ, डाळींच्या उत्पादनात घट\nमंगळवार, 24 सप्टेंबर 2019\nनवी दिल्ली : उत्पादन आणि कापणी यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कृषी मंत्रालय चार अंदाज जारी करीत असते. पहिल्या अंदाजानुसार, २०१९-२० पीक वर्षांसाठी तांदळाचे उत्पादन १००.३५ दशलक्ष टन, म्हणजे यापूर्वीच्या वर्षांच्या १०२.३ दशलक्ष टनापेक्षा कमी होईल. डाळींचे उत्पादन गेल्या वर्षीच्या ८.५९ ऐवजी यंदा कमी, म्हणजे ८.२३ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरात, बिहार आणि आसामात जोरदार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती ओढवली होती. त्याचा फटका खरीप पिकांना बसला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात घट झाल्याचे सांगण्यात आले.\nनवी दिल्ली : उत्पादन आणि कापणी यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कृषी मंत्रालय चार अंदाज जारी करीत असते. पहिल्या अंदाजानुसार, २०१९-२० पीक वर्षांसाठी तांदळाचे उत्पादन १००.३५ दशलक्ष टन, म्हणजे यापूर्वीच्या वर्षांच्या १०२.३ दशलक्ष टनापेक्षा कमी होईल. डाळींचे उत्पादन गेल्या वर्षीच्या ८.५९ ऐवजी यंदा कमी, म्हणजे ८.२३ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरात, बिहार आणि आसामात जोरदार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती ओढवली होती. त्याचा फटका खरीप पिकांना बसला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात घट झाल्याचे सांगण्यात आले.\n२०१९-२०सालच्या खरीप हंगामात तांदूळ आणि डाळींच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्यामुळे, देशातील अन्नधान्याचे उत्पादन काहीसे कमी, म्हणजे १४०.५७ दशलक्ष टन होईल, असा अंदाज कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीत व्यक्त करण्यात आला आहे.\n२०१८-१९ सालच्या पीक वर्षांतील (जुलै ते जून) खरीप हंगामात देशातील अन्नधान्याचे उत्पादन १४१.७१ दशलक्ष टन होते. यंदा खरिपाच्या पिकांची लावणी जवळजवळ पूर्ण झाली असून त्यांची कापणी ऑक्टोबरपासून सुरू होईल.\nज्वारी, बाजरी, मका, नाचणी आदी तृणधान्यांच्या उत्पादनात मात्र थोडी वाढ होण्याचा अंदाज आहे. यंदाच्या खरीप हंगामात त्यांचे उत्पादन ३२ दशलक्ष टन होईल असे आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी याच हंगामात ३०.९९ ��शलक्ष टन तृणधान्यांचे उत्पादन झाले होते.\nमंत्रालय वर्षा varsha डाळ महाराष्ट्र maharashtra कर्नाटक केरळ गुजरात बिहार आसाम मात mate खरीप २०१८ 2018 तृणधान्य cereals rice pulses production kharif season\nघरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होणार...\nहिंगोली : प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत Gharkul Awas Yojana सर्वांसाठी...\nट्विटरकडून नव्या आयटी नियमांसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती\nवृत्तसंस्था : केंद्र सरकारच्या Central Government नव्या माहिती तंत्रज्ञान...\n150 रुपये प्रती डोस दराने कोव्हॅक्सिनचा पुरवठा फार काळ शक्य नाही :...\nनवी दिल्ली : केंद्र सरकारला कोव्हॅक्सिनची लस 150 रुपये प्रति डोस किमतीवर...\nकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार: अमित शहांनी घेतली भाजपच्या 25...\nवृत्तसंस्था : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या...\nलहान मुलांच्या संरक्षणसाठी : आयुष मंत्रालयाची नवीन मार्गरदर्शक सूचना\nकोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे लहान मुलांना आणि तरूणांना...\nअर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी; कृषी उत्पादनांच्या निर्यातीत 17...\nनवी दिल्ली: कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे (Corona Second Wave) कमकुवत झालेल्या...\nआता स्टँडर्ड हेल्मेटच घालावे लागणार : केंद्राच्या नव्या नियमांची...\nनागपूर - तुम्ही घालत असलेले हेल्मेट स्टँडर्ड standard helmet आणि मानांकित आहे का हे...\nसोनू सूदला भेटण्यासाठी चाहत्याची ३०० किलोमीटर पायी वारी \nसोलापूर: अभिनेता सोनू सूद Sonu Sood याने लॉकडाउनच्या Lockdown काळात अनेकांची...\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उपचारासाठी केंद्रीय आरोग्य...\nमुंबई : कोरोनाच्या Corona तिसऱ्या लाटेत Third Wave लहान मुलांना धोका असल्याची शक्यता...\nबालकांमधली कुपोषण....वाढता वाढता वाढे\nनवी दिल्ली : देशभरातील कुपोषित Malnutrition बालकांची Childrens ...\nकेंद्र सरकारकडून ट्विटरला शेवटची नोटीस\nनवी दिल्ली - नवीन आयटी नियमांबाबद ट्विटर Twitter आणि केंद्र सरकार Central Government...\nआषाढी वारीसाठी परवानगी न दिल्यास मंत्रालयासमोर आंदोलन....(पहा...\nपंढरपूर : वारकऱ्यांसाठी प्राणप्रिय असणाऱ्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्र सरकारने...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/ipl-2021-dc-vs-pbks-ipl-2021-today-match-delhi-capitals-vs-punjab-kings-head-to-head-records-440271.html", "date_download": "2021-06-17T01:38:36Z", "digest": "sha1:HXGORJ2GRSBOOHR2G22P6COXCBCN5UJE", "length": 14475, "nlines": 258, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nIPL 2021 DC vs PBKS Head to Head | दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने, हे 4 खेळाडू निर्णायक भूमिका बजावणार\nआयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 11 वा सामना दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nआयपीएलच्या 14 व्या पर्वात आजपासून डबल हेडर सामन्यांना सुरुवात झाली आहे. या डबल हेडरमधील दुसरा सामना दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. या सामन्यात विकेटकीपर कर्णधार रिषभ पंत आणि केएल राहुल यांच्यातही कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या सामन्यात 4 खेळाडूंची कामगिरी निर्णायक ठरणार आहे.\nउभयसंघ आतापर्यंत एकूण 26 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये पंजाब वरचढ राहिली आहे. पंजाबने दिल्लीवर 15 वेळा विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 11 वेळा पंजाबवर मात केली आहे.\nभारतात हे दोन्ही संघांचा एकूण 22 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये 9 वेळा दिल्लीने विजय मिळवला आहे. तर 13 वेळा पंजाबने दिल्लीचा धुव्वा उडवला आहे.\nदिल्ली विरुद्ध पंजाबचा कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक 137 धावा केल्या आहेत. तसेच मोहम्मद शमीने 8 विकेट्स पटकावल्या आहेत.\nतसेच पंजाब विरुद्ध दिल्लीचा 'गब्बर' शिखर धवनने सर्वाधिक 200 धावा केल्या आहेत. तर अमित मिश्राने 10 विकेट्स मिळवल्या आहेत.\nBaba Ka Dhaba | पुन्हा रस्त्यावर आलेल्या कांता प्रसादना फूड ब्लॉगर गौरवने केले माफ फोटो शेअर करत म्हणाला…\nट्रेंडिंग 2 days ago\nबायको नसताना फेसबुक फ्रेण्डला घरी बोलावलं, तासाभरात जे घडलं, त्याने तरुणच हादरला\nमित्राचा अपघात झाल्याचा बनाव, मदतीच्या बहाण्याने कारचालकांची लूट, महिलेसह तिघांना बेड्या\nवन रूपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुलेंच्या जिवाला धोका दिल्लीला स्थायिक होणार असल्याची माहिती\nPunjab Election 2022: अकाली दल आणि बसपाची आघाडी, 25 वर्षानंतर एकत्र; पंजाबमध्ये काँग्रेसच्या सत्तेला मोठं आव्हान\nराष्ट्रीय 5 days ago\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nनव्याने नोकरी करत असाल तर ITR फायलिंगबाबत या 5 गोष्टी समजून घ्या, कर्जापासून विजा मिळण्यासही मदत\nआता कुलरला गवत लावण्याचा काळ संपला, या कागदाचा उपयोग केल्यानं AC सारखी हवा\nIncome Tax: या पद्धतीने गुंतवणूक केल्यास 2 लाख रुपयांपर्यंत कर बचत, कसं ते सविस्तर वाचा…\nसर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच : उदयनराजे भोसले\nअन्य जिल्हे5 hours ago\nMonsoon Update | राज्यात कुठे कसा असेल पाऊस काय सांगतं हवामान विभाग\nअंगावर याल तर शिंगावर घेणारच, मुंबईतल्या राड्यावर महापौरांची प्रतिक्रिया\nमराठी न्यूज़ Top 9\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nउल्हासनगर महापालिकेत भाजप आणि टीम ओमी कलानीत राडा, आमदार रविंद्र चव्हाणांच्या समोरच गदारोळ\nसर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच : उदयनराजे भोसले\nअन्य जिल्हे5 hours ago\nAries/Taurus Rashifal Today 17 June 2021 | फसवणूक होऊ शकते, विचारांमध्ये सकारात्मकता ठेवा\nLeo/Virgo Rashifal Today 17 June 2021 | गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा, अनावश्यक खर्च होऊ शकतो\nLibra/Scorpio Rashifal Today 17 June 2021 | उत्पन्नाचे स्रोत वाढतील, धनलाभही होऊ शकतो\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/01/29/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-17T02:48:45Z", "digest": "sha1:TSNGHB7KBSH4533TBGZ2K2JWX5RAKEOX", "length": 18688, "nlines": 239, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "डोंबिवलीत फेरीवाले आणि रिक्षाचालकांत हाणामारी", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाह���नीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nडोंबिवलीत फेरीवाले आणि रिक्षाचालकांत हाणामारी\nडोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्वेकडील चिमणी गल्लीत फेरीवाले आणि रिक्षाचालकांमध्ये जागेवरून हाणामारी झाल्याची मंगळवारी दुपारच्या दरम्यान घटना घडली. या घटनेने संतप्त झालेल्या रिक्षाचालकांनी पालिकेच्या डोंबिवली कार्यालयात मोर्चा काढला. चिमणी गल्लीतील फेरीवाल्यांना हटवा अशी मागणी रिक्षाचालकांनी केली `ग`प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांची रिक्षाचालकांची भेट घेऊन घडलेल्या प्रकारची माहिती देऊन येथील फेरीवाल्यांना हटविण्याची मागणी करण्यात करण्यात आली. याबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ससाणे यांना विचारले असता केली असता अधिकृत- अनधिकृत रिक्षा थांब्यांबाबत अद्याप महापालीकेच्चे धोरण ठरले नसून पालिकेकडे थांब्यांची संपूर्ण यादी पाठविण्यात आली आली आहे. त्यामुळे पालिकेच्या निर्णयानंतर अधिकृत थांबे जाहीर केले जातील.\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\n��ूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nम्हसा याञेचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पञकारांना बंदोबस्तावरील होमगार्ड कडून मारण्याची धमकी , वरीष्ठआधिका-यांचे कारवाईचे आश्वासन\nऔद्योगिक क्षेत्रात काम करत असलेल्या कामगारांसाठी “रात्र निवारा व अद्यावत रुग्णालय बांधावे” * भटके विमुक्त सामाजिक संस्थेची मागणी\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचा�� मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://app.ewebinar.com/webinar/-1307", "date_download": "2021-06-17T02:14:54Z", "digest": "sha1:VE7QY23CX2HFWU76LH2YZ5XYEIVBZWBI", "length": 2108, "nlines": 14, "source_domain": "app.ewebinar.com", "title": "टॅरो कार्ड्स रिडिंग शिका...म��ाठीतून | Webinar Registration", "raw_content": "\nटॅरो कार्ड्स रिडिंग शिका...मराठीतून\n[>> \"शुभ टॅरो\" टॅरो कार्ड्स रिडिंग द्वारे भविष्य जाणून घ्या. Secret 1 टॅरो कार्ड्स मार्फत योग्य मार्गदर्शन मिळवून आपल्या आयुष्यातील स्वप्ने पूर्ण करा. Secret 2 आपले शारीरिक,आर्थिक,मानसिक स्थैर्य टॅरो कार्ड्स मार्फत कसे वाढवावे याचे ज्ञान मिळवा. Secrets 3 आपल्या आयुष्यातील दुसर्‍या व्यक्तींचे स्थान टॅरो कार्ड्स रिडिंग करून जाणून घ्या.\n\"शुभ टॅरो\" टॅरो कार्ड्स रिडिंग द्वारे भविष्य जाणून घ्या. Secret 1 टॅरो कार्ड्स मार्फत योग्य मार्गदर्शन मिळवून आपल्या आयुष्यातील स्वप्ने पूर्ण करा. Secret 2 आपले शारीरिक,आर्थिक,मानसिक स्थैर्य टॅरो कार्ड्स मार्फत कसे वाढवावे याचे ज्ञान मिळवा. Secrets 3 आपल्या आयुष्यातील दुसर्‍या व्यक्तींचे स्थान टॅरो कार्ड्स रिडिंग करून जाणून घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/3-thousand-815-posts-vacant-in-indian-council-of-agricultural-research/", "date_download": "2021-06-17T02:59:56Z", "digest": "sha1:7TLG2FARL25KNZAKDMGFZPTDHWPXYKDE", "length": 12133, "nlines": 90, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कृषी क्षेत्रात शास्त्रज्ञांची कमतरता; भारतीय कृषी संशोधन परिषदेत ३ हजार ८१५ पदे रिक्त", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकृषी क्षेत्रात शास्त्रज्ञांची कमतरता; भारतीय कृषी संशोधन परिषदेत ३ हजार ८१५ पदे रिक्त\nभारतीय कृषी संशोधन परिषदेत ३ हजार ८१५ पदे रिक्त\nशेती विकासामध्ये शेतकर्‍यांसह शास्त्रज्ञांचेही मोठे योगदान आहे. शास्त्रज्ञांच्या मदतीमुळे हरितक्रांती शक्य झाली आहे. कृषी क्षेत्रात सुरू असलेल्या संशोधनामुळे शेती करणे आणखी सोपे झाले आहे. परंतु सध्याच्या घडीला भारतीय कृषी संशोधन परिषदेत (आयसीएआर) शास्त्रज्ञ आणि तांत्रिक कर्मचार्‍यांची ३ हजार ८१५ पदे रिक्त आहेत. कृषी शास्त्रज्ञाची २२.८३ टक्के पदे तर तांत्रिक कर्मचाऱ्यांची ३४ टक्के पदे भरतीच्या प्रतीक्षेत आहेत.\nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. याच दृष्टिकोनातून ते या मोहिमेवर विशेष लक्ष देऊन आहेत. दुसरीकडे, शेतीवर संशोधन करणार्‍या लोकांची मोठी कमतरता आहे. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे की शास्त्रज्ञाशिवाय शेतीची प्रगती शक्य नाही. आयसीएआर ही शेतीसंबंधी संशोधन करणारी सर्वात मोठी संस्था आहे.\nदेशभर शास्त्रज्ञांची १५०४ रि��्त पदे\nदेशभर परिषदेशी संबंधीत १०३ संशोधन केंद्रे आहेत. त्यामध्ये ६ हजार ५८६ कृषी शास्त्रज्ञ असले पाहिजेत, परंतु केवळ ५०८२ लोक या केंद्रांची जबाबदारी सांभाळत आहेत. या केंद्रांमध्ये एकूण १५०४ पदे रिक्त आहेत.\nतांत्रिक पदांवरही कामाचा ताण\nआयसीएआरमध्ये तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता शास्त्रज्ञापेक्षा खूपच जास्त आहे. तांत्रिक संवर्गातील एकूण ६ हजार ७६६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २३११ (34.20 टक्के) पदे रिक्त आहेत. म्हणजेच केवळ ४ हजार ४४५ लोक तांत्रिक कामाची जबाबदारी सांभाळत आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले कि, पदे रिक्त होणे व त्याजागी भरती करणे ही एक सतत प्रक्रिया आहे. तेव्हा ते पद भरण्यासाठी परिषद सर्वतोपरी प्रयत्न करते. कृषी शात्रज्ञ भरती मंडळ हे काम करते. रिक्त पदावर पात्र उमेदवार उपलब्ध होईल, यादृष्टीने परिषद लक्ष देऊन असते.\nतोमर यांच्या मते, संस्थांच्या प्राधान्यक्रमातील संशोधन कार्यावर कोणताही परिणाम होऊ नये याकडे आयसीएआरने गांभीर्याने लक्ष ठेवले आहे. राष्ट्रीय गरजांची पूर्तता करण्याच्या हेतूने संशोधन कार्यास प्राधान्य देण्यासाठी आयसीएआरमध्ये मानवी संसाधनांच्या चांगल्या तैनातीसह प्रभावी पावले उचलली गेली आहेत.आयसीएआरमध्ये शास्रज्ञ होण्यासाठी पूर्वी एमटेक आणि एमएससी ही किमान पात्रता होती. म्हणजेच किमान पात्रता संबंधित विषयात मास्टर डिग्री होती. ही किमान पात्रता पीएच. डी.पर्यंत वाढवाण्यात आली आहे. या निर्णयानंतर शास्त्रज्ञांची रिक्त पदे भरणे सोपे राहिले नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळण��र बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/icc-wtc-point-table-team-india-2nd-position-after-winning-chennai-2-nd-test-england-slipped", "date_download": "2021-06-17T01:40:35Z", "digest": "sha1:KGHJMDSVBRUXABORGLWP3CPZC4JW4VW5", "length": 17628, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ICC WTC Point Table : विराट सेनेची 'टश्शन'; साहेबांच्या ताफ्यात 'टेन्शन'!", "raw_content": "\nएका स्थानासाठी तीन संघ सध्या स्पर्धेत आहेत. यात भारतीय संघाची दावेदारी अधिक भक्कम मानली जात आहे.\nICC WTC Point Table : विराट सेनेची 'टश्शन'; साहेबांच्या ताफ्यात 'टेन्शन'\nICC WTC Point Table Team India on 2nd Position : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅपियनिशप क्रमवारीत भारतीय संघाने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. चेन्नई कसोटीतील पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ चौथ्या स्थानावर पोहचला होता. मालिकेसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी टीम इंडियाला विजय मिळवणे गरजेचे होते. 317 धावांनी विजय नोंदवत भारतीय संघाने मालिकेत बरोबरी साधत वर्ल्ड टेस्ट्र चॅम्पियनशिपच्या शर्यतीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला मागे टाकले.\nन्यूझीलंडचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. एका स्थानासाठी तीन संघ सध्या स्पर्धेत आहेत. यात भारतीय संघाची दावेदारी अधिक भक्कम मानली जात आहे. पहिल्या पराभवान���तर भारतीय संघाने दिमाखदार कमबॅक करत क्रिकेटच्या पंढरीत खेळण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.\nINDvsENG: शतकी पंचसह घरच्या मैदानावर अश्विननं केली 'हवा'; कळलं का भावा\nभारत आणि इंग्लंड यांच्यातील निकालानंतर आयसीसीने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्रमवारीचा तक्ता शेअर केलाय. यात न्यूझीलंडचा संघा 5 मालिकेतील 7 विजयासह पहिल्या स्थानावर आहे.\nINDVvsENG अश्विनच्या मिम्सवर पत्नी झाली फिदा; ट्विट होतंय व्हायरल\nन्यूझीलंडच्या खात्यात 420 गुण असले तरी त्यांचे विनिंग पर्सेंटेज टीम इंडियापेक्षा अधिक म्हणजे 70 टक्के आहे. भारतीय संघाच्या खात्यात 460 गुण आहेत मात्र भारतीय संघ सहावी कसोटी मालिका खेळत असून त्यांची विनिंग पर्सेंटेज 69.7 इतके आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा संघ 69.2 विनिंग पर्सेंटेजसह तिसऱ्या स्थानावर असून इंग्लंडचा संघ 67.00 टक्के विजयासह चौथ्या स्थानावर पोहचला आहे. या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाला अधिक संधी उपलब्ध झाली आहे. दुसरीकडे इंग्लंडला पुढील सर्व सामने जिंकण्याचे मोठे आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलियाचा प्रवेश हा या मालिकेच्या निकालावर अवलंबून आहे.\nसर्वांमध्ये अवतरले रामदास आठवले आणि केल्या अश्या चारोळ्या, काय ही स्टाईल...\nनागपूर : केंद्रीय मंत्री रामदास आठवले तुमच्या लक्षात आहे ना... असणारच... हा कसा प्रश्‍न केला... असच काही उत्तर असेल तुमच... कारण, आठवले नेहमी आपल्या बोलण्याच्या पद्धतीमुळे चर्चेत असतात... त्यांची बोलण्याची पद्धत अनेकांना हसवून टाकते... महाराष्ट्रात कोरोना विषाणूने पाय पसरविल्यानंतर त्यांचा\n\"संधी हुकलीय, पण शिकलोय खूप\"; आयपीएल स्टार दर्शन नळकांडेच्या भावना\nनागपूर : आयपीएलसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूचे खेळण्याचे स्वप्न असते. मीदेखील याच अपेक्षेने दुबईला गेलो होतो. दुर्दैवाने यावेळीसुद्धा मला अकरामध्ये स्थान मिळू शकले नाही. स्पर्धेत एकही सामना खेळायला मिळाले नाही, याचे निश्चितच दुःख झाले. परंतु दोन-अडीच मह\nभारत बायोटेकच्या नेजल व्हॅक्सिनची ट्रायल सुरु ते कोरोनाकाळात रेल्वेची दरवाढ, ठळक बातम्या एका क्लिकवर\nभारतात दोन लशींचे डोस दिले जात आहे. यामध्ये सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. आता व्हॅक्सिनच्या बाबत आणखी एक यश भारताला मिळू शकतं. कोव्हॅक्सिन तयार करणाऱ्या हैदराबादच्या भारत बायोटेकच्या नेजल व्हॅक्सिनची ट्रायल सुरु झाली आहे.टिकटॉक स्टार पूजा चव्हाण यांच्या\nअखेर महिंद्रांना मिळाला अक्सर पटेलचा गॉगल; आज रात्री लुटणार सामन्याचा 'आनंद'\nप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Aanand Mahindra) यांना अखेर क्रिकेटपटू अक्सर पटेलचा (Axar Patel) तो लकी गॉगल मिळाला असून आज रात्री हाच गॉगल लाऊन ते भारत विरुद्ध इंग्लंडचा टी-२०चा सामना टीव्हीवर पाहत आनंद घेणार आहेत. महिंद्रा यांनी स्वतः हे भन्नाट ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटला नेटक\nमोदींनी विचारलं खरंच तुमचं वय 55 आहे का मिलिंद सोमणने दिलं उत्त\nनवी दिल्ली: 'तुमच्या वयाबद्दल काहीही म्हणा, पण मला एक प्रश्न आहे की तुमचं वय खरोखरच 55 आहे का त्यापेक्षा कमी आहे.' हा मजेदार प्रश्न केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता मिलिंद सोमण यांना. आज झालेल्या ‘फिट इंडिया ’मोहिमेच्या ' (Fit India Dialogue) पहिल्या वर्धापन दिनानिमित्त फिटनेसवि\nऑस्ट्रेलियाच्या कर्णधारासाठी कोण ठरले होते संताजी-धनाजी\nलंडन : संताजी-धनाची यांची पाण्यातही दिसणारी छबी मोघलाना दहशत बसवणारी होती. आताच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय कर्णधार ऍरॉन फिन्चसाठी विराट-रोहित हे जणू काही संताजी-धनाजीसारखेच आहेत. त्यांना कसे बाद करायचे, यासाठी त्याने आपल्याकडे विचारणा केली होती, अशी माहिती त्या वेळी मैदानावर अ\nटार्गेट २०२१: ‘घरगुती सामन्यांमध्ये धावा काढून कमबॅक करायचेय'; आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मोना मेश्रामचं ध्येय\nनागपूर : कोरोनामुळे अचानक लॉकडाउन लागल्यानंतर सुरुवातीला एक- दोन महिने खूप त्रास झाला. मात्र त्यानंतर हळूहळू सवय झाली. या काळात फिटनेसवर अधिकाधिक भर देऊन स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न केला. आता परिस्थिती 'नॉर्मल' होऊ लागल्याने मैदानावर हलका सराव सुरू केला आहे. त्यामुळे घरगुती सामन्या\nमहेंद्र सिंह धोनीला मोठा झटका; गुन्हा दाखल\nनवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. धोनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आम्रापाली समुहाच्या वादात पुन्हा एकदा धोनीचे नाव समोर आले आहे. मात्र आता धोनीच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यामुळं त्याच्या अडचणींमध्ये वाढ होण��याची\nFight with Corona : पाकमधील हिंदू-ख्रिश्चनांना शाहिद आफ्रिदीचा मदतीचा हात\nकराची : कोरोना व्हायरच्या फैलावामुळे जगभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. जवळपास सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन घोषित केल्यामुळे कष्टकरी, मजूर आणि गरिबांचे खूप हाल होत आहेत. अडचणीच्या काळात जगभरातील अनेक दानशूर व्यक्ती याकामी पुढे आल्या आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्\nवीज ग्राहकांना महावितरणचा झटका ते भारताचा ऑस्ट्रेलियाला धक्का; महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर\nदिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार सहभागी होणार असून याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत नवाब मलिक यांनी दिली आहे. संसदेत खासदारांना कँटिनमध्ये देण्यात येणारी सबसिडी आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील वाढीव वीजबील न भरलेल्या ग्राहकांन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai", "date_download": "2021-06-17T03:35:31Z", "digest": "sha1:RHCIJVB7GX3IHUDNVAFMDZPMG24JUXUC", "length": 19646, "nlines": 243, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुंबई बातम्या | Latest Mumbai News in Marathi | Today Mumbai Breaking News Stories Marathi | Live Lacal News in Marathi from Navi Mumbai City, Thane & Bombay", "raw_content": "\nट्रकचा अपघात, मुंबईच्या रस्त्यावर तडफडत होते मासे\nमुंबई: मुंबईच्या ईस्टर्न फ्री वे (Eastern Freeway Highway) वर बुधवारी मध्यरात्री माशांनी भरलेल्या ट्रकचा अपघात झाला. या दुर्घटनेत ट्रक पलटी झाला. त्यामुळे रस्त्यावर माशांचा खच पडला होता. (Maharashtra A tempo carrying loads of fish crashes on Eastern Freeway Highway in Mumbai)\nभाजप महिला कार्यकर्त्यावर हल्ला; ७ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल\nभाजप पदाधिकाऱ्यांवरही कोरोना नियमांच्या उल्लंघनाबाबत गुन्हा\nसेना भवन राडा: \"शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली\"\n\"बाबरप्रेमी पप्पू आणि पप्पूच्या मम्मीला...\"; भाजप नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया\nमाजी आमदार विवेक पाटील यांना 25 जूनपर्यंत ईडी कोठडी\nकर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी करण्यात आली अटक\nShare Market: निर्देशांक घसरले; अदानीमध्ये आजही जोरदार विक्री\nसेन्सेक्स 52 हजार 501 अंशांवर तर निफ्टी 15 हजार 767 अंशांवर बंद\nतर तुम्हालाही मिळू शकेल लोकल ट्रेनने प्रवास करण्याची सूट\nसध्या फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठीच लोकल प्रवासाची मुभा आहे\nशिवसेना-भाजप राडा; शिवसेनेच्या खासदाराचं रोखठोक मत\nसेना भवनासमोरच दोन्ही प���्षांचे कार्यकर्ते भिडले...\n\"मराठा आंदोलनाच्या ठिणगीचे जर वणव्यात रूपांतर झाले तर...\"\nभाजपचे आमदार प्रसाद लाड यांचा ठाकरे सरकारला इशारा\nजलपर्णीमुळे उल्हास नदीचा श्वास कोंडला;ड्रोनद्वारे औषध फवारणी\nमुंबई : जलपर्णीमुळे उल्हास नदीचा कोंडलेला श्वास काहीसा मोकळा होऊ लागला आहे. बदलापूरपासून मोहना बंधाऱ्या पर्यंतच्या परिसरात जलपर्णी नष्ट करण्यासाठी औषध फवारणी करण्यात आली आहे. या फवारणीनंतर परिसरातील जलपर्णी खाडीपर्यंत वाहत गेली आहे. कृषिरत्न चंद्रशेखर भडसावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्था\nम्युकरमायकोसिसच्या औषधवाटपात भेदभाव नाही; मुंबई हायकोर्टात केंद्राचे उत्तर\nमुंबई - म्युकरमायकोसिसच्या (Mucormycosis) औषध वाटपाबाबत (Drug Distribution) राज्यांमध्ये कोणताही भेदभाव (Discrimination) केला जात नाही, आणि ज्याप्रमाणे गरज असते त्याच प्रमाणात वाटप (Distribute) केले जाते, असा खुलासा केंद्र सरकारच्या (Central Government) वतीने आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumb\nआशावर्कर्सना वेतनवाढ, कोरोनाकाळात वाढीव मोबदला देण्यास नकार\nआरोग्यमंत्री राजेश टोपेंनी राज्याच्या आर्थिक परिस्थितीचे दिलं कारण\n'सेना भवनाकडे वाकडी नजर करु नका एवढीच अपेक्षा'\nमुंबई: भारतीय जनता युवा मोर्चाने आज थेट मुंबईत शिवसेना भवनावर (shivsena bhavan) 'फटकार मोर्चा' आयोजित केला होता. अयोध्येतील श्री राम मंदिर (ram mandir) बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत कागदपत्रे खोटी आणि बनावट असल्याचं वक्तव्य शिवसेनेकडून करण्यात आले तसेच, या जमिनीबाबत घोटाळा झाल्याचा संशय शिवस\nभाजप-शिवसेनेमध्ये तुफान राडा; शिवसेना भवनासमोर घडला प्रकार\nभाजपच्या फटकार मोर्चाला शिवसैनिकांकडून उत्तर; तुंबळ हाणमारी\nमुंबई काँग्रेस अध्यक्षांविरोधात हायकमांडकडे आमदाराची तक्रार\nमुंबई: मुंबई काँग्रेसमध्ये (Mumbai congress) सर्वकाही आलबेल नसून पक्षांतर्गत संघर्ष वाढत चालला आहे. गटबाजीने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. एकाबाजूला काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जातोय. पुढच्यावर्षीची मुंबई महापालिकेची (BMC) निवडणूक पूर्ण ताकतीने लढवण्याचे संकेत काँग्रेसने दिले आहेत. म\n डेक्कन चार्जर्सला ४,८०० कोटी देण्याची गरज नाही\nमुंबई: इंडियन प्रिमियर लीग (IPL) मधून डेक्कन क्रोनिकल होल्डिंग लिमिटेडला चुकीच्या प्रकारे स्पर्धेबाहेर (Illegal Termination) करण्यात आल्यामुळे बीसीसीआयने (BCCI) 4814 कोटी रुपये DCHL ला द्यावे, असा आदेश लवादाने (Arbitration) दिला होता. लवादाने दिलेला हा आदेश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने (\nलशींसाठी पालिकेची धावाधाव; उत्पादक कंपन्यांशी बोलणी सुरू\nमुंबई : येत्या २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण सुरु होणार आहे. याविषयीची माहिती केंद्र सरकाराकडून देण्यात आली होती. केंद्राने स्पष्ट केल्यानंतर महापालिकादेखील सज्ज झाली असून ५०० लसीकरण केंद्रांवर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. मात्र, ऐनवेळी पालिकेला लशींसाठी धावाधाव करावी\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा, शेलारांचा ठाकरे सरकारवर प्रहार\nमुंबई: मुंबई मेट्रो प्रकल्पावरुन भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार (asish shelar ) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. \"मुंबई मेट्रोचे काम ठप्प होणार असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे. गेले चार महिने जपान सरकार (japan govt) निधीचा चौथा टप्पा देण्यास तयार असतानाही ठाकरे सरकारने फंड नाक\nविवेक पाटील यांना ईडीच्या स्पेशल कोर्टात करणार हजर\nमुंबई: कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात काल रात्री माजी आमदार विवेक पाटील (vivek patil) यांना ईडीकडून (ed) अटक करण्यात आली. आरोपी माजी आमदार विवेक पाटील यांना आता ईडीने कोर्टात हजर करण्यासाठी नेले आहे. ईडीच्या स्पेशल कोर्टात पाटील यांना हजर केले जाणार आहे. कर्नाळा नागरी सहकारी बॅकेच्या (karnal\n'लसीच्या नावाखाली कांदिवलीतील रहिवाशांच्या शरीरात काय गेलं\nमुंबई: खासगी रुग्णालयांमार्फत खासगी सोसायट्यांमध्ये (Kandivali housing society) होत असलेल्या लसीकरण मोहिमेत मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार कांदिवलीच्या एका सोसायटीत उघड झाला आहे. या रहिवाशांना भलत्याच रुग्णालयांची व वेगळ्याच तारखेची लसीकरण (vaccination) प्रमाणपत्रे मिळाली आहेत. त्यामुळे अशा म\nमुंबईत प्रॉपर्टीच्या वादातून भावाची केली हत्या\nमुंबई: घराच्या मालकी हक्काच्या वादातून भावाची हत्या (murder) केल्याची घटना गोवंडीच्या (govandi) शिवाजीनगर परिसरात घडली आहे. अस्लम कुरेशी असे मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (Over property dispute elder brother killed younger brother in\nमुंबईत मुसळधार पाऊस, हिंदमाता परिसरात साचलं पाणी\nमुंबई: मुंबईत काल रात्रीपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला (heavy rain) सुरुवात झाली आहे. मागच्या आठवड्या अखेरीस शनिवार-रविवारी ऑरेंज आणि रेड अलर्ट देण्यात आला होता. पण तसा पाऊस झालाच नाही. काल रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. नेहमीप्रमाण\nलोकल सर्वसामान्यांना बंद पण डब्यात वाढली प्रवाशांची धक्काबुक्की\nमुंबई: लोकल प्रवासात (mumbai local) फक्त अत्यावश्यक सेवेतील, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी यांना प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र, लॉकडाऊनचे नियम शिथिल होत असताना लोकल प्रवासात अत्यावश्यक सेवेत सर्वसामान्य प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे. सकाळ आणि सायंकाळच्यावेळी लोकलमध्ये प्रवाशांची पूर्वीसार\nहिंदू नेत्याच्या हत्येचं कारस्थान, तिघांना सक्तमजुरीची सजा\nमुंबई: देशातील हिंदू नेत्यांची हत्या (hindu leader assassination plan) करण्याचे कारस्थान रचणाऱ्या पाकिस्तानमधील अतिरेकी संघटना लष्कर ए तैयबाच्या तीन हस्तकांना विशेष न्यायालयाने दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरीची सजा मंगळवारी सुनावली. (hindu leader assassination plan three accused imprisonmen\nशेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना 'इडी'कडून अटक\nVivek Patil Arrested: कर्नाळा बँक घोटाळ्यात मनी लाँडरिंगप्रकरणी राहत्या घरून घेतलं ताब्यात\nदादर, भिवंडीमध्ये NCBचा छापा; १७ किलो चरस जप्त\n१७ किलो चरस जप्त; ७ जणांवर कारवाई\nShare Market: निर्देशांक विक्रमी उंचीवर; अदानी शेअर्स नरम गरम\nइतिहासात पहिल्यांदाच निफ्टीची 15,850 पार मजल\n\"काँग्रेसमुक्त भारत सोडा; आम्ही भाजपमुक्त महाराष्ट्र केला\"\n'कॉफी विथ सकाळ'मध्ये यशोमती ठाकूर यांचा भाजपवर हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/12/blog-post_47.html", "date_download": "2021-06-17T01:21:27Z", "digest": "sha1:2VCCTME3V5Z4QRTFGSUQMAQHGSUUYKLG", "length": 11550, "nlines": 59, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "आता शेतकऱ्यांचा अंबानी इस्टेटवर मोर्चा", "raw_content": "\nHome आता शेतकऱ्यांचा अंबानी इस्टेटवर मोर्चा\nआता शेतकऱ्यांचा अंबानी इस्टेटवर मोर्चा\nमध्य प्रदेशातील रायसेन येथील शेतकरी संमेलनाला संबोधित करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषी कायद्यांचे जोरदार समर्थन केले आहे. या कायद्यांवर जवळ-जवळ सर्वच शेतकरी संघटनांनी चर्चा केली आहे. एसएसपी बंद करण्याची चर्चा करणे हे सर्वात मोठे असत्य असून एमएसपी बंद होणार नसल्याचे मोदी म्हणाले. सतत कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याची मागणी शेतकरी, शेतकऱ्यांच्या संघटना, कृषीतज्ज्ञ, कृषी अर्थतज्ज्ञ, कृषी वैज्ञानिक, आमच्याकडील सुधारणावादी शेतकरी करत आहेत. आपल्या ज्या पक्षांनी जाहीरनाम्यांमध्ये कृषी कायद्यात दु्रुस्तीचे वचन दिले होते, शेतकऱ्यांची जे मते घेत आले आहेत आणि ज्यांनी काहीच केले नाही आणि या मागण्या टाळत आले, अशा लोकांकडे खरेतर शेतकऱ्यांनी उत्तर मागितले पाहिजे. फायलींच्या ढिगाऱ्यात फेकून देण्यात आलेला स्वामीनाथन समितीचा अहवाल आम्ही बाहेर काढला आणि त्यातील शिफारशी लागू केल्या, शेतकऱ्यांना खर्चाच्या दीडपट एमएसपी दिल्याचेही मोदी पुढे म्हणाले.\nमात्र अडाणी यांनी शेतकरी बील येण्याआधीच प्रचंड जमिनीची खरेदी करून साठवण कोठारे निर्मिती करण्याचे काम कसे काय सुरु केले याबाबत मात्र प्रधानमंत्र्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. तसेच शासनाच्या सर्व कृषि विषयक योजना अंबानी यांच्या कंपन्यांना कशी काय या प्रश्नाचे उत्तरही अद्याप न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून २२ डिसेंबरला मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढावदेखील यावेळी उपस्थित होते. त्यांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे. “आंदोलनाची दखल केंद्र सरकार घेत नाही. तसंच ज्या अंबानी आणि अदानी यांच्यासाठी कृषी विधेयक आणले आहे, त्यांच्या निषेधार्थ २२ डिसेंबरला मुंबईतील उपजिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीमधील अंबानी इस्टेटवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मोर्चा काढला जाणार,” असं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.\nयावेळी राजू शेट्टी म्हणाले की, “दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटत असून जवळपास तीस शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर २० डिसेंबर रोजी संध्याकाळी प्रत्येक गावामध्ये मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यावेळी आंदोलन यशस्वी करण्याची शपथ घेतली जाणार आहे”. “त्याच्याच पुढच्या टप्प्यात २२ डिसेंबरला मुंबईतील उपजिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीमधील अंबानी इस्टेटवर मोर्चा काढला जाणार आहे. ज्या अंबानी आणि अदानी यांच्यासाठी कृषी विधेयक आणले आहे, त्या दोघांमधील अंबानी हे जगात पहिल्या पाच श्रीमंतांच्या यादीत येत आहे. त्यामुळे त्यांना आम्हाला एकच विचारायचे आहे की बाबा तुझी नेमकी भूक तरी किती आहे. हे एकदाचे सांगून तरी टाक हे आम्ही आंदोलनाच्या माध्यमातुन विचारणार आहोत. जे काही वैचारिक मतभेद असतील ते नंतर पाहू. पण आपल्या शेतकर्‍यांसाठी सर्वांनी एकत्र यावे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील आंदोलनामध्ये सहभागी व्हावे. त्यांचे स्वागत आहे”. प्रकाश आंबेडकर यांनीदेखील शेतकर्‍यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे. ते आंदोलन देखील करणार आहेत. अशी माहिती शेट्टी यांनी दिली.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-we-are-not-singham-defender-of-society-5033690-NOR.html", "date_download": "2021-06-17T03:23:07Z", "digest": "sha1:IF3RVBG7BKFP5BPHBXOHAMRBFVWW6TNB", "length": 8152, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "We are not singham, defender of society | आम्ही सिंघम नाही, समाजाचे रक्षणकर्ते - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआम्ही सिंघम नाही, समाजाचे रक्षणकर्ते\nऔरंगाबाद - पोलिस म्हणजे सिंघम अशी प्रतिमा बनली आहे. मात्र पोलिस म्हणजे नेमके काय याचा अनुभव घेण्यासाठी पोलिसांच्या जीवनात तुम्हाला डोकवावे लागेल. घरातला कर्ता माणू�� समाजसेवेसाठी तब्बल १८ तास घराबाहेर असतो, तरीदेखील त्या कुटुंबाची काहीही तक्रार नसते. कायद्याचे रक्षण करणारा हा कर्मचारी कायद्यात राहून समाजाचेही रक्षण करतो.\nपोलिसांची ही खरी प्रतिमा समाजासमोर पोहोचणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक संजीव दयाल यांनी व्यक्त केले. गुरुवारी एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात आयोजित \"द डायरेक्टर जनरल्स यूथ पार्लमेंट चॅम्पियनशिप'च्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते.\nपोलिसांची प्रतिमा खऱ्या अर्थाने समाजासमोर पोहोचण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला असून तो राज्यभरात राबविण्यात येणार आहे. तरुण शक्तीला योग्य मार्ग मिळावा, त्यांना समाजातील समस्यांची जाणीव व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे दयाल यांनी सांगितले.\nदयाल यांनी तरुणांना उद्देशून केलेले भाषण\nया पिढीकडून खूप अपेक्षा आहे. आज या ठिकाणी येऊन खूप आनंद होत आहे. ही माझी जुनी कर्मभूमी आहे. मराठवाड्यात तीन वेळेस काम करण्याची संधी मिळाली. औरंगाबादमध्ये जो येतो तो या शहराच्या प्रेमात पडतो. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मला या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. भारतात निरनिराळ्या सभ्यता, सोळाशेपेक्षा अधिक भाषा, प्रत्येक भाषेचे वेगळे स्वरूप, जाती-जमाती, धर्म वेगवेगळे आहेत. त्यामुळे आपल्याकडील आव्हानेही मोठी आहेत. त्यांना सामोरे जात आपल्याला पुढे जायचे आहे. समाजातील तरुण यासाठी एकमेव पर्याय आहे. पुढील बारा वर्षापर्यंत आपला देश तरुण होत जाणार आहे. ही जबाबदारी ओळखून देशाला पुढे न्यायचे आहे. त्यासाठी हा उपक्रम आहे. जिल्ह्यातील बारा शाळांचा समावेश या उपक्रमात करण्यात आला आहे. युवा पिढीला या माध्यमातून प्रोत्साहन मिळू शकते. तरुण पिढीने समाजातील समस्यांवर विचार करावा हा आमचा प्रयत्न आहे. जर, तुम्ही शासनात असता तर या समस्या कशाप्रकारे हाताळल्या असता ही या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना आहे. या अगोदर झालेल्या प्रयोगात नाथ व्हॅली आणि पोलिस पब्लिक स्कूल सहभागी झाले होते. यापुढे प्रत्येक तालुक्यात हा उपक्रम राबिवण्यात येईल. यातून तरुणांना प्रोत्साहन मिळेल. या पिढीकडून खूप अपेक्षा आहेत. स्वखुशीने विद्यार्थी आपले मत मांडण्यासाठी आले आहेत, याचा आनंद आहे. या शिवाय तरुणांसाठी पोलिस प्रशासनाक���ून इंटर्नशिप प्रोग्राम राबविला जाणार आहे. यात पोलिस कसे काम करतात, पोलिस म्हणजे सिंघम आहे असे सगळ्यांना वाटते पण कायद्यात तसे नाही, आम्ही कसे जगतो याचा अनुभव तरुणांना घेता येईल. ज्या वेळेस आम्ही अठरा तास काम करतो तेव्हा आमच्या कुटुंबाच्या भावना काय असतात हेदेखील या तरुणांना जाणून घेता येईल. पोलिस कशाप्रकारे आव्हाने स्वीकारतात याचा अनुभव येईल. आम्हाला विश्वास आहे आम्ही यात यशस्वी होऊ. सीआयआयने या उपक्रमासाठी मदत केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.जय हिंद, जय महाराष्ट्र.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-harvard-us-india-embodyindia-campaign-4763000-PHO.html", "date_download": "2021-06-17T01:24:23Z", "digest": "sha1:MPVASQKDDK5D2XBB64UNPG3R6ZDKRVPW", "length": 4447, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Harvard US India EmBODYindia Campaign | 'मुलींचे कपडे नव्हे, आपली मानसिकता बदला', हार्वर्डच्या विद्यार्थीनींचे कॅम्पेन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'मुलींचे कपडे नव्हे, आपली मानसिकता बदला', हार्वर्डच्या विद्यार्थीनींचे कॅम्पेन\nफोटो - कॅम्पेनच्या आयोजक दिशा वर्मा\nहे छायाचित्र टम्बलर या मायक्रो ब्लॉगिंग साइटवर सुरू असलेल्या एम्बॉडी इंडिया कॅम्पेनचे आहे. हॉर्वर्ड विद्यापीठात शिकणा-या भारतीय विद्यार्थ्यांनी याची सुरुवात केली आहे. या कँपेनद्वारे भारतात बलात्कार आणि लैंगिक शोषणासंदर्भातील मुद्यांवर चर्चेला एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.\nया कॅम्पेनद्वारे महिला आणि मुलींच्या वेशभुषेबाबत लोकांचा दृष्टीकोण बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. फोटो कॅम्पेनद्वारे कॉलेजचे डीन राकेश खुरानासह शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांची मते मांडली आहेत.\nकॅम्पेनमध्ये सहभागी असलेली हॉर्वर्डची विद्यार्थिनी उपासना शर्मा म्हणाली की, पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात महिलांच्या चारित्र्याबाबत त्यांच्या कपड्यांवरून अंदाज बांधला जातो. उपासनाने या मानसिकतेचा विरोध करच कॅम्पेनसाठी ''not needed: your value judgement'' (तुमच्या सल्ल्याची काही गरज नाही) च्या साइनसह फोटो पोस्ट केला. यात सहभागी होणा-या प्रत्येक विद्यार्थ्याचे मत असेच आहे. भारतात महिलांबाबत मानसिकता बदलण्याची गरज असल्याचेही उपासना म्हणाल्या. जगभरातील विद्यार्थ्यांना या कॅम्पेनमध्ये सहभागी करून घेत त्याला आणखी मो��े स्वरुप देण्याचा त्यांचा विचार आहे.\nपुढे पाहा : या कॅम्पेनसाठी काढण्यात आलेले PHOTO's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dpbooks.in/products/laingik-shikshan", "date_download": "2021-06-17T02:49:08Z", "digest": "sha1:YQTR7HF6ZZA7MSYQXUDSNAHUDHMRV4M3", "length": 3159, "nlines": 79, "source_domain": "dpbooks.in", "title": "लैंगिक शिक्षण – Diamond Publications Pune", "raw_content": "\nलैंगिक शिक्षणाचे आद्य प्रवर्तक प्रा. र. धों. तथा रघुनाथ धोंडो कर्वे यांनी तत्कालीन सनातनवाद्यांशी प्रखर लढा देऊन\n१९२३ मध्ये ‘संततिनियमन : विचार व आचार’ हे पुस्तक लिहून एक धाडसी प्रयत्न केला व समाजप्रबोधनाची एक दिशा दाखवली. त्या प्रयत्नाच्या एक पाऊल पुढे टाकून सद्य:स्थितीत तरुणांना अधिक सजग करण्यासाठी ‘लैंगिक शिक्षण’ या परिवर्तनशील पुस्तकात समाजहित डोळ्यांसमोर ठेवून, बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनातून उमलत्या तरुण पिढीला लैंगिक शिक्षण व त्यातील शास्त्रीय वास्तवता अधिक सोप्या पद्धतीने स्पष्ट केली आहे. प्रत्येक कुटुंबातील या विषयाचा सुसंवाद या पुस्तकामुळे सहजसाध्य होण्यास निर्विवादपणे मोलाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/08/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4.html", "date_download": "2021-06-17T01:44:00Z", "digest": "sha1:JCHVDMCMNZA3T7QKUFTUWMLTJM3Z3NLW", "length": 16749, "nlines": 229, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "परभणी, हिंगोली जिल्ह्यात चार हजार शेतकऱ्यांचे हरभऱ्याचे चुकारे थकले - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपरभणी, हिंगोली जिल्ह्यात चार हजार शेतकऱ्यांचे हरभऱ्याचे चुकारे थकले\nby Team आम्ही कास्तकार\nपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यात आजवर ५ हजार ५८७ शेतकऱ्यांना ७८ हजार ३६० क्विंटल हरभऱ्याचे ३८ कोटी २० लाख ६ हजार ७५४ रुपयाचे चुकारे अदा करण्यात आले. परंतु, अद्याप ४ हजार २३७ शेतकऱ्यांच्या ५३ हजार १२३ क्विंटल हरभऱ्याचे २५ कोटी ८९ लाख ७४ हजार ६२५ रुपयांचे चुकारे थकित आहेत.\nकिमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत राज्य सहकारी पणन महासंघाच्या १४ केंद्रावर ९ ह���ार ८२४ शेतकऱ्यांच्या १ लाख ३१ हजार ४८३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. २० हजार ८७८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.\nपरभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा या आठ केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी ११ हजार ६५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. पालम वगळता अन्य सात केंद्रांवर विहित मुदतीत ४ हजार २६८ शेतकऱ्यांचा ५१ हजार १५४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. आजवर २ हजार ४५ शेतकऱ्यांना २४ हजार ९९६ क्विंटल हरभऱ्याचे १२ कोटी १८ लाख ५७ हजार ११ रुपये एवढ्या रकमेचे चुकारे अदा करण्यात आले.\nअद्याप २ हजार २२३ शेतकऱ्यांचे चुकारे थकित आहेत. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार, सेनगाव, साखरा या सात केंद्रांवर ९ हजार ८१३ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेल्यांपैकी ५ हजार ५५६ शेतकऱ्यांच्या ८० हजार ३२८ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. आजवर एकूण ३ हजार ५४२ शेतकऱ्यांना ५३ हजार ३६४ क्विंटल हरभऱ्याचे २६ कोटी १ लाख ४९ हजार ७४३ रुपये एवढ्या रकमेचे चुकारे अदा करण्यात आले. अद्याप २ हजार १४ शेतकऱ्यांचे थकित आहेत.\nपरभणी, हिंगोली जिल्ह्यात चार हजार शेतकऱ्यांचे हरभऱ्याचे चुकारे थकले\nपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यात आजवर ५ हजार ५८७ शेतकऱ्यांना ७८ हजार ३६० क्विंटल हरभऱ्याचे ३८ कोटी २० लाख ६ हजार ७५४ रुपयाचे चुकारे अदा करण्यात आले. परंतु, अद्याप ४ हजार २३७ शेतकऱ्यांच्या ५३ हजार १२३ क्विंटल हरभऱ्याचे २५ कोटी ८९ लाख ७४ हजार ६२५ रुपयांचे चुकारे थकित आहेत.\nकिमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत राज्य सहकारी पणन महासंघाच्या १४ केंद्रावर ९ हजार ८२४ शेतकऱ्यांच्या १ लाख ३१ हजार ४८३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. २० हजार ८७८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.\nपरभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा या आठ केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी ११ हजार ६५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. पालम वगळता अन्य सात केंद्रांवर विहित मुदतीत ४ हजार २६८ शेतकऱ्यांचा ५१ हजार १५४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. आजवर २ हजार ४५ शेतकऱ्यांना २४ हजार ९९६ क्विंटल हरभऱ्याचे १२ कोटी १८ लाख ५७ हजार ११ रुपये एवढ्या रकमेचे चुकारे अदा करण्यात आले.\nअद्याप २ हजार २२३ शेतकऱ्यांचे चुकारे थकित आहेत. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोल��, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार, सेनगाव, साखरा या सात केंद्रांवर ९ हजार ८१३ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेल्यांपैकी ५ हजार ५५६ शेतकऱ्यांच्या ८० हजार ३२८ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. आजवर एकूण ३ हजार ५४२ शेतकऱ्यांना ५३ हजार ३६४ क्विंटल हरभऱ्याचे २६ कोटी १ लाख ४९ हजार ७४३ रुपये एवढ्या रकमेचे चुकारे अदा करण्यात आले. अद्याप २ हजार १४ शेतकऱ्यांचे थकित आहेत.\nपरभणी parbhabi वसमत साखर\nपरभणी, Parbhabi, वसमत, साखर\nपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यात अद्याप ४ हजार २३७ शेतकऱ्यांच्या ५३ हजार १२३ क्विंटल हरभऱ्याचे २५ कोटी ८९ लाख ७४ हजार ६२५ रुपयांचे चुकारे थकित आहेत.\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\n‘जायकवाडी’तील उपयुक्त पाणी ८० टक्क्यांवर\nसोलापुरातील भुसार आडत व्यापारी संघाचा बंद\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nधरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/political-news/election-strategist-prashant-kishor-ncp-chief-sharad-pawar-meet-in-mumbai", "date_download": "2021-06-17T01:27:50Z", "digest": "sha1:HYHLFKHOKCUTUTYMBKTHBUPOYUZITUSA", "length": 5443, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शरद पवारांच��या भेटीसाठी प्रशांत किशोर 'सिल्व्हर ओक'वर; कोणती रणनीती ठरणार?", "raw_content": "\nशरद पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर 'सिल्व्हर ओक'वर; कोणती रणनीती ठरणार\nराजकीय रणनितीकार प्रशांत किशोर हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या मुंबईतल्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी ही भेट सुरु आहे. अलीकडच्या घटनांच्या पार्श्‍वभूमिवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. या भेटीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल, तसेच ही भेट नेमकं कोणत्या कारणासाठी होत आहे याबाबत उत्सुकता आहे.\nदरम्यान, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात आगामी काळात महाविकासआघाडी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढवेल, असे म्हटले होते. त्यामुळे शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.\nप्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय रणनीतीकार म्हणून त्यांनी भूमिका बजावली होती. आपल्या कारकीर्दीत पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील मोठा विजय जमा केल्यानंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सगळ्यांनाच जोरदार धक्का देत निवडणूक व्यवस्थापनातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता.\nतसेच यूपीएच्या नेतृत्वाबाबत सध्या चर्चा सुरु आहे. यूपीएच्या नवीन नेतृत्वाचा शोध सुरु आहे. यात शरद पवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शरद पवारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी आणखी असाच प्रयोग केला जाऊ शकतो का याची चाचपणी केली जाण्याची शक्यता आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहे. यात पंतप्रधान मोदी आणि अमित शहा या जोडगोळीला टक्कर द्यायची असेल तर यूपीएची पुनर्रचना करण्याची गरज आहे. यासंबंधी या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/samvad-katta/will-overcome-the-crisis-with-the-cooperation-of-the-people", "date_download": "2021-06-17T03:16:35Z", "digest": "sha1:VTWBNDICGZVXQKEN376P4H4ORAKCD64B", "length": 2418, "nlines": 47, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जनतेच्या सहकार्याने संकटावर मात करणार", "raw_content": "\nजनतेच्या सहकार्याने संकटावर मात करणार\n‘सार्वमत संवाद’मध्ये आ.आशुतोष काळे यांचा विश्वास\nकरोनाच्या संकटामुळे सर्वच अडचणीत आले आहेत. आरोग्य व्यवस्था तर सक्षम कराव्याच लागतील. सोबतच शेतीचा हंगाम, लॉकडाऊननंतर बाजारपेठेला उभारी अशा आघाड्यांवरही काम करावे लागणार आहे. जनतेच्या सहकार्याने करोनावर मात करण्यासोबत नव्या उभारीसाठी प्रयत्न करून यशस्वी होऊ, असा विश्वास कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला. ‘सार्वमत संवाद’ कार्यक्रमात त्यांच्याशी झालेला संपूर्ण व्हिडिओ संवाद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/in/mr/about/uber-offerings/", "date_download": "2021-06-17T03:39:46Z", "digest": "sha1:SJGO67G64ZRRUAAKVOGVIBZRKNGCRRY7", "length": 11267, "nlines": 168, "source_domain": "www.uber.com", "title": "Uber अ‍ॅप्स, उत्पादने आणि ऑफरिंग्ज | Uber", "raw_content": "\nUber च्या तंत्रज्ञानाची ऑफर\nलोक राइड्सची विनंती कशी करू शकतात आणि बिंदू A वरून बिंदू B पर्यंत कसे जाऊ शकतात ही केवळ एक सुरुवात आहे.\nUber अ‍ॅप्स, उत्पादने आणि ऑफर करत असलेल्या इतर गोष्टी\nUber सह कमाई करा\nUber सह गाडी चालवा आणि डिलिव्हर करा\nशहरे प्रगती करत आहेत\nसार्वजनिक वाहतूक सुधारण्यात मदत करणे आणि त्याची आवश्यक असणार्‍या लोकांची काळजी घेणे.\nUber Freight आणि Uber for Business जगभरातील संस्थांना कशी मदत करतात ते पहा.\nUber चे सर्वात लोकप्रिय राईड पर्याय\nराईडची विनंती करा, बसा आणि जा.\nअधिक राईड पर्याय पहा\nघरोघरी किंवा थोडेसे पायी चालत जाऊन शेअर केलेल्या राइड्स\nअतिरिक्त लेगरूम असलेलल्या नवीन कार्स\nलक्झरी कार्समध्ये प्रीमियम राईड्स\nतुम्हाला तुमच्या शहरात फिरण्यात मदत करण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर्स\nव्हीलचेयर नेता येणार्‍या वाहनांमधील राइड्स\nतुमच्यासाठी मानसिक शांततेचा अनुभव डिझाइन केला आहे.\nसुरक्षेविषयी अधिक जाणून घ्या\n600+ विमानतळांवर राइड्सचा अ‍ॅक्सेस मिळवा.\nमागणीनुसार खाद्यपदार्थाची डिलिव्हरी करणे\nऑनलाइन किंवा Uber अ‍ॅपसह तुमच्या आवडत्या रेस्टॉरंट्समधून ऑर्डर करा. रेस्टॉरंट्स तुमची ऑर्डर तयार करतील आणि जवळपासची डिलिव्हरी करणारी व्यक्ती ती तुमच्या दारापाशी पोहोचवेल.\nUber Eats ला भेट द्या\nUber Eats तुमच्या रेस्टॉरंट व्यवसायासाठी खरोखर फायदेशीर ठरते. तुमचे खाद्यपदार्थ अ‍ॅपमध्ये दाखवले जातात तेव्हा नवीन ग्राहकांना त्यांची पहिल्यांदा माहिती मिळू शकते आणि निष्ठावंत ग्राहक त्यांचा जास्त वेळा आनंद घेऊ शकतात. Uber अ‍ॅप ��ापरून डिलिव्हरी करणारे लोक खाद्यपदार्थ जलद डिलिव्हर करतात ज्यामुळे खाद्यपदार्थाची गुणवत्ता सर्वात चांगल्या प्रकारे राखली जाते.\nUber Eats सोबत भागीदारी करा\nUber सह पैसे कमवा\nUber सह गाडी चालवा\nसक्रिय राइडर्सच्या सर्वात मोठ्या नेटवर्कद्वारे रस्त्यावर असताना जास्तीत जास्त फायदा मिळवा.\nगाडी चालवण्यासाठी साइन अप करा\nUber सह डिलिव्हर करा\nUber Eats अ‍ॅप वापरून लोकांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांच्या ऑर्डर्स आणि इतर पदार्थ डिलिव्हर करून पैसे कमवा—हे सर्व काही शहरात नवीन जागा पहात असताना करा.\nडिलिव्हरी करण्यासाठी साइन अप करा\nएकत्रितपणे शहरभरात पावले उमटवत आहोत\nसर्वांसाठी सार्वजनिक वाहतूक सुधारण्यात मदत करणे\nजगभरातील शहरांमध्ये सार्वजनिक परिवहन प्रवेशयोग्य, योग्य आणि कार्यक्षम बनवण्यास वचनबद्ध आहे.\nUber Transit बद्दल अधिक जाणून घ्या\nगरजू लोकांसाठी उपलब्ध करुन देणे\nआम्ही आरोग्य दक्षता संस्थेच्या सदस्य आणि रूग्णांना सोईस्कर राईड शेड्युल करण्याचे पर्याय देऊन त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्याशी भागीदारी केली आहे. आरोग्य दक्षता व्यावसायिक फक्त एका डॅशबोर्डवरून रूग्ण आणि त्यांची देखभाल करणार्‍यांसाठी अंतिम ठिकाणी जाण्यासाठी राइड्स शेड्युल करू शकतात.\nUber आरोग्य ला भेट द्या\nकर्मचारी प्रवास असो वा ग्राहकांची राइड्स असो, Uber for Business तुम्हाला तुमच्या रस्त्यावरील वाहतुकीच्या आवश्यकता व्यवस्थापित करण्याचा सोपा मार्ग देतो. कामासाठी तयार केले आहे, ते ऑटोमेटेड बिलिंग, खर्च आणि अहवालासह कर्मचार्‍याच्या ट्रिप अ‍ॅक्टिव्हिटी स्पष्टपणे पाहू देते.\nराईड करण्यासाठी साइन अप करा\nगाडी चालवण्यासाठी साइन अप करा\nमदत केंद्रास भेट द्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/04/25/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%82-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2021-06-17T01:47:29Z", "digest": "sha1:LJS6H4SX35QQYNENNAAJXA22X77TFN4I", "length": 7025, "nlines": 50, "source_domain": "mahiti.in", "title": "ताई माझं बाळ वाचवा… मी वर्षभर तुमच्याकडे कामाला येईल… – Mahiti.in", "raw_content": "\nताई माझं बाळ वाचवा… मी वर्षभर तुमच्याकडे कामाला येईल…\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, वेळ रात्री 1.45 मिनिटांची पुढे दिसणारा रस्ताच जणू अंधारलेल्या… या परिसरात असलेल्या साई सुर्या हॉस्पिटलच्या संचालिका आणि तनिष्का डॉक्टर स्कोरमच्या सदस्या डॉक्टर :- चंचलताई साबळे यांच्यापर्यंत ही वार्ता पोहोचली…. “परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तनिष्का भगिनी देवदूत बनून या मजूर कुटुंबाच्या मदतीला धावल्या”.\nअनेक ठिकाणी कोरोनाच्या भीतिने सर्वत्र चिंतेचे वातावरण असतानाही डॉक्टर चंचलाताई साबळे यांनी कसलेही रिपोर्ट अथवा फाईल रुग्णासोबत नसताना देखील यशस्वीपणे प्रसूति करत, कुटुंबाला मोठा आधार देत, सामाजिक बांधीलकी जपली आहे. त्या बाळाच्या आई डॉक्टरांना बोलल्या “ताई आज तुमच्यामुळे माझे बाळ वाचले मी वर्षभर तुमच्याकडे कामाला येऊन तुमचे बिल परत फेड करेन” असे बोलून त्या मोठ्याने रडत होत्या.\nनंतर डॉक्टरांमधील माणुसकी जोपासत कुठलीही फी न घेता मोफत सेवा दिल्याचे या कुटुंबाला कळाल्यावर मात्र मजूर कुटुंब हमसून हमसून रडले….. कुटुंबाच्या चेहऱ्यावर एका बाजूला बाळ जन्माला आल्याचे आनंदअश्रू आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टरांमधील देवदूत भेटल्याने मन अगदी भरून आले होते. व या वातावरणात तनिष्का भगिमी, डॉक्टर चंचलाताई साबळे यांनाही अश्रू आवरणे कठीण बनले होते. रात्री पाऊने दोन वाजता माणुसकीला जोपासणारा हा प्रसंग निषब्ध करून गेला, तनिष्का भगिनी देत असलेल्या सामाजिक योगदानाचा नेहमीच अभिमान वाटतो……\nअभिनंदन डॉक्टर चंचला ताई साबळे आणि सलाम तनिष्का….. मित्रांनो तुम्हाला या मदती बद्दल व डॉक्टर चांचालताई साबळे यांच्याबद्दल काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.\nएक ग्लास दुधाच्या बदल्यात या मुलाने मोठेपणी मुलीसोबत जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल\nरतन टाटांच्या अंगावर हवाई सुंदरी कडून ज्यूसचा ग्लास सांडला, पहा टाटा यांनी काय केलं…\nपुरुषांसाठी रंडीखाना ; मग बायकांसाठी काय.. शरीर सुखासाठी तडफडणाऱ्या बाईची गोष्ट…\nPrevious Article स्त्रियांनी हा 1 मिनिटाचा व्यायाम करून पोटावरील चरबी कमी करा…\nNext Article भारतातील सर्वात मोठ्या YouTube चॅनेलच्या मालकाची पत्नी आहे ह�� प्रसिद्ध अभिनेत्री….\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/redmi-note-10-from-amazon-instead-of-mouthwash/", "date_download": "2021-06-17T03:13:10Z", "digest": "sha1:TCKSSBUAF2WOVUBFGIMTCCRC4IJQTFFB", "length": 6145, "nlines": 77, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates अ‍ॅमेझॉनकडून माऊथवॉशऐवजी मिळाला रेडमी नोट 10", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nअ‍ॅमेझॉनकडून माऊथवॉशऐवजी मिळाला रेडमी नोट 10\nअ‍ॅमेझॉनकडून माऊथवॉशऐवजी मिळाला रेडमी नोट 10\nमुंबई: मुंबईतील एका व्यक्तीने अ‍ॅमेझॉनकडे माऊथवॉशसाठी ऑनलाईन ऑर्डर दिली होती. मात्र माऊथवॉशऐवजी या व्यक्तीला रेडमी नोट 10 हा मोबाईल मिळाला आहे. लोकेश डागा असं या व्यक्तीचं नाव असून लोकेश यांनी ट्विटरवर याबाबतचे ट्विट केले आहे आणि आपल्या ट्विटमध्ये या दोन्ही कंपन्यांना टॅग केले आहे.\nलोकेश यांनी १० मे रोजी चार कोलगेट माउथवॉशच्या बाटल्या मागितल्या होत्या ज्याची किंमत ३९६ रुपये इतकी होती. परंतु,ऑर्डर डिलिव्हरीमध्ये त्यांना १३ हजार रुपयांचा रेडमी नोट १० मिळाला आहे, असं लोकेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.\nउपभोग्य उत्पादनाचा परतावा प्रतिबंधित आहे आणि अ‍ॅपद्वारे परताव्याची विनंती करण्यास अक्षम आहे,असे लिहीत लोकेश यांनी ऑर्डरचे तपशील आणि मिळालेल्या स्मार्टफोनचा फोटो शेअर केला आहे.\nPrevious म्युकरमायकोसिसच्या संकटातूनही मार्ग निघाला\nNext काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन\n‘भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू’\n‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\n‘भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू’\n‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पह��ला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/12/blog-post_23.html", "date_download": "2021-06-17T01:46:38Z", "digest": "sha1:BSUOKE3PLKWLGE6DOO44CRUEMGEOAVVP", "length": 8262, "nlines": 62, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "अंबानी-अडानींचे मॉल, प्रोडक्ट आणि टोलचा बायकॉट", "raw_content": "\nHomeअंबानी-अडानींचे मॉल, प्रोडक्ट आणि टोलचा बायकॉट\nअंबानी-अडानींचे मॉल, प्रोडक्ट आणि टोलचा बायकॉट\nकृषी कायद्यावरुन सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतरही तोडगा निघू सकला नाही. शेतकऱ्यांनी आज मोदी सरकारचा प्रस्ताव फेटाळला असून, आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रमुख 10 मुद्द्यांपैकी सर्वात महत्वाची मागणी असलेल्या कृषी कायद्यास रद्द करण्यास नकार दिला. 5 मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले जाईल आणि 4 मुद्द्यांमध्ये बदल करण्यास तयार झाले. मंगळवारी गृहमंत्री अमित शाहंच्या भेटीनंतर बुधवारी सरकारने शेतकरी नेत्यांना प्रस्ताव पाठवला होता. पण, शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. या प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर शेतकर्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. यात शेतकऱ्यांनी 4 महत्त्वाच्या घोषणा केल्या..\n1. शेतकरी शनिवारी देशभरातील टोल प्लाजा फ्री करणार. दिल्ली-जयपूर हायवे बंद केला जाईल.\n2. देशभरातील सर्व जिल्हा मुख्यालयात आंदोलन केले जाईल. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि राजस्थानातील शेतकरी यात सामील होतील. ज्यांना या आंदोलनात सामील होता आले नाही, ते शेतकरी दिल्लीकडे जातील.\n3. अंबानी-अडानींचे मॉल, प्रोडक्ट आणि टोलचा बायकॉट केला जाईल. जियोचे प्रोडक्ट्सदेखील बायकॉट केले जाणार.\n4. भाजप नेत्यांचा नॅशनल लेव्हलवर बायकॉट केला जाईल. त्यांचे बंगले आणि कार्यालसांसमोर आंदोलन केले जाईल.\nविरोधी नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली\n20 राजकीय पक्ष शेतकरी आंदोलनाचे समर्थन करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारसह विरोधी पक्षातील 5 नेत्यांनी बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यात माकपा महासचिव सीताराम येचुरी, सीपीआई के डी. राजा आणि डीएमकेचे एलंगोवन सामील होते.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T02:22:50Z", "digest": "sha1:PJHA7SOORNVBM65CZ2QHVMDXXENBH5XS", "length": 9607, "nlines": 123, "source_domain": "bahujannama.com", "title": "आयोगा Archives - बहुजननामा", "raw_content": "\nमाजी गृहमंत्री देशमुख, परमबीर सिंग यांच्यासह 5 जणांना आयोगाची नोटीस\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या ...\nराष्ट्रवादीचे निवडण��क आयोगाला पत्र, फेरनिवडणुकीची केली मागणी\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना १ लाख ९ ...\nग्राहक आयोगातील तक्रारींवर थेट जूनमध्ये होणार सुनावणी; कोरोनामुळे दिल्या जाताहेत पुढील तारखा\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनामुळे राज्यातील न्यायालयीन कामकाजाबाबत लागू करण्यात आलेल्या नियमांचा ग्राहक आयोगातील तक्रारींच्या सुनावणींवर मोठा परिणाम झाल्याचे ...\nHC कडून निवडणूक आयोगाची कानउघाडणी; म्हणाले – ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला केवळ तुम्ही जबाबदार’\nमद्रास : वृत्तसंस्था - मागील वर्षापेक्षा यंदाची कोरोनाची लाट अधिक तीव्र दिसत आहे. दैनंदिन बाधितांचा आकडा अधिक वाढत आहे. अशा ...\nप्लँटची बुकिंग रक्कम परत न करणार्‍या बिल्डरला ‘दणका’; एक लाख रुपये व्याजासह ग्राहकाला परत करावे लागणार\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - सदनिकेचे बुकिंग रद्द केल्यानंतरही टोकन रक्कम परत न करणा-या एका बांधकाम व्यावसायिक कंपनीला अतिरिक्त जिल्हा ...\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nमाजी गृहमंत्री देशमुख, परमबीर सिंग यांच्यासह 5 जणांना आयोगाची नोटीस\n होय, 74 % भारतीय कर्मचार्‍यांना आवडला ’वर्क फ्रॉम होम’ पर्याय\n भरधाव कार खड्ड्यात कोसळल्याने चौघा शिक्षकांचा मृत्यू, हिंगोली जिल्ह्यातील घटना\n14 जून राशीफळ : आज पुष्ययोग, ‘या’ 7 राशींना होणार धनलाभ, इतरांसाठी असा आहे सोमवार\nPune News | पुणे विभागात म्हाडाच्या घराला प्रचंड प्रतिसाद; 3 हजार घरांसाठी 57 हजार आले अर्ज\nPost Office च्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा केवळ 95 रुपये आणि मिळतील 14 लाख, जाणून घ्या कसे\nसुरक्षेत ‘आत्मनिर्भर’ होणार रेल्वे दोन ट्रेनची धडक रोखणार्‍या ‘स्वदेशी’ प्रणालीला सरकारची मंजूरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/banana-growers-in-jalgaon-are-worried-due-to-rising-temperatures/", "date_download": "2021-06-17T03:07:46Z", "digest": "sha1:MGC5S3HOEIP4SRCEJQAPW7VCFFPULIO6", "length": 10654, "nlines": 87, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "वाढत्या तापमानामुळे जळगावमधील केळी उत्पादक चिंतेत", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nवाढत्या तापमानामुळे जळगावमधील केळी उत्पादक चिंतेत\nवाढत्या उष्णतेचा केळी पिकाला फटका\nराज्यात उष्णतेचा पारा वाढत असून उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान ही उष्णता पिकांसाठीही परिणामकारक आहे. दरम्यान भावी हवामान बदलाचे परिदृश्य महाराष्ट्र, पश्चिम भारत या शीर्षकाखाली हवामानाविषयी अभ्यास करण्यात आला आहे. खानदेशातही काही दिवस पावसाळी वातावरण होते, आता उष्णता वाढली आहे. गेले दोन दिवस उष्णता सतत वाढली आहे.\nयाचा फटका लहान व निसवलेल्या केळी बागांना बसत आहे. पिकांचा बचाव सिंचन, बागेभोवती उष्णता, वाऱ्यापासून बचावसाठी हिरवी जाळी लावणे, नैसर्गिक वारा अवरोधक याबाबतची कार्यवाही शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या वर्षी मे, जूनमध्ये लागवडीच्या बागांमध्ये निसवण पूर्ण झाली असून, अनेक बागांची काढणी सुरू आहे. या बागांमध्ये उष्णतेमुळे घड सटकणे, उष्ण वाऱ्यामुळे झाडे मोडून पडणे, अशी समस्या तयार झाली आहे. गेले दोन दिवस खानदेशातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक रा���िले आहे.\nयातच अनेक भागात वीज तोडणी मोहिमेने सिंचनाला फटका बसला आहे. तसेच काही भागात वादळी पाऊस झाल्याने रोहित्रांची यंत्रणा नादुरुस्त झाली आहे. यामुळे सिंचनासंबंधीची कार्यावाही संथ आहे. या स्थितीत या बागांना वाचविण्यासाठी अनेक शेतकरी ट्रॅक्टरचलित यंत्रणेद्वारे वीज उपलब्ध करुन घेत असून सिंचन करीत आहेत. नवती किंवा काढणीवरील केळी बागा जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारमधील तळोदा, अक्कलकुवा व शहादा भागात अधिक आहेत.\nतर लहान बागा किंवा ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये लागवडीच्या बागा जळगावमधील चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, धुळे, शिरपूर भागात आहेत. काढणीवर आलेल्या किंवा सुरू असलेल्या नवती बागा खानदेशात सुमारे ४५ हजार हेक्टरवर आहेत. इतर बागा सुमारे १३ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात आहेत. जाणकरांच्या मते केळी बागांना ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान प्रतिकूल ठरत असते. लहान बागांमध्ये पश्चिम व दक्षिण भागातील झाडे होरपळण्यास सुरुवात झाली आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\n��र्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/fake-fertilizers-pesticides-seed-control-laws-will-be-more-strict/", "date_download": "2021-06-17T02:16:56Z", "digest": "sha1:R6SLFFOYYVJ5E6S56EPCCBO3ELQRX2YI", "length": 11968, "nlines": 88, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "बनावट खते, किटकनाशके, बी-बियाणे नियंत्रण कायदा अधिक कडक करणार", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nबनावट खते, किटकनाशके, बी-बियाणे नियंत्रण कायदा अधिक कडक करणार\nमुंबई: शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी बनावट खते, किटकनाशके व बी-बियाणे नियंत्रण संदर्भातील कायदा अधिक कडक करून त्याचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेते व उत्पादकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच नमुना तपासणीमध्ये वारंवार बनावट व निकृष्ट दर्जाची खते, किटकनाशके विक्री करत असल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करून परवाने रद्द करण्यात यावेत असे निर्देश देऊन नमुना तपासणी प्रक्रिया अधिक जलद व सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी येथे सांगितले. मंत्रालयात बनावट खते, किटकनाशके व बी-बियाणे यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कायदा अधिक कडक करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.\nनमुना तपासणी प्रक्रिया अधिक जलद व सक्षम\nखते व किटकनाशकांचा पहिला नमुना पंधरा दिवसांमध्ये तपासून अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात येईल. त्याचबरोबर पहिला नमुना गुणवत्तेनुसार अपात्र ठरल्यास दुसरी नमुना तपासणी व अहवाल प्रक्रिया साठ दिवसांमध्ये पूर्ण करणे बंधनकारक राहील. यांमध्ये दोन्ही नमुना तपासणी प्रक्रियांमध्ये निर्देशित टक्केवारीनुसार गुणवत्तेमध्ये त्रुटी आढळून आल्यास उत्पादन व्यवस्थापक व जबाबदार व्यक्तीवर निरीक्षकाद्वारे (इन्स्पेक्टर) गुन्हा दाखल करण्यात येईल.\nहा गुन्हा दाखल करण्यासाठी कृषी सहसंचालकांना पंधरा दिवसांच्या आत परवानगी देणे बंधनकारक करण्यात येईल. नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यासाठी व तपासणी प्रक्रिया सुलभ व जलद होण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रे तसेच कृषी विद्यापीठांना अधिसूचित करण्याबाबत प्रस्ताव सादर करा, असे निर्देशही कृषीमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.\nडॉ. बोंडे म्हणाले, प्रथम गुणवत्ता नमुना तपासणी शुल्क हा कंपनी परवाना नोंदणीवेळी आकारण्यात येणार आहे. खतांच्या व किटकनाशकांच्या पाकिटावर नमूद केलेल्या व प्रत्यक्षातील वजनामध्ये तफावत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विक्रेत्यांना इलेक्ट्रॉनिक वजनकाटा ठेवणे सक्तीचे करण्यात येणार आहे. बिगर नोंदणीकृत खते व किटकनाशकांची विक्री करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी व त्यांना गुणवत्तापूर्ण खते, किटकनाशके व बी-बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.\nया बैठकीस, कृषी आयुक्त सुहास दिवसे, कृषी सहसचिव गणेश पाटील, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे संचालक श्री. घावटे, तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रि���ीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-counseling-and-mental-strength-to-the-citizens-by-coronafree-police/", "date_download": "2021-06-17T01:56:13Z", "digest": "sha1:QQIQSDIJFDCNBZMNS6YHOV5CBTUU52DH", "length": 14130, "nlines": 156, "source_domain": "policenama.com", "title": "पुण्यात 'कोरोना'मुक्त झालेल्या पोलिसांकडून नागरिकांना समुपदेशन अन् मानसिक बळ | pune : Counseling and mental strength to the citizens by coronafree police", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\nपुण्यात ‘कोरोना’मुक्त झालेल्या पोलिसांकडून नागरिकांना समुपदेशन अन् मानसिक बळ\nपुण्यात ‘कोरोना’मुक्त झालेल्या पोलिसांकडून नागरिकांना समुपदेशन अन् मानसिक बळ\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या भयंकर आजारात पुणेकरांच मन प्रसन्न ठेवण्यासोबत त्यांना खंबीर बनविण्यासाठी आता पुणे पोलिसांनी अभिनव उपक्रम हाती घेतला असून, कोरोनामधून मुक्त झालेले पोलीस पुणेकरांना समुपदेशन करत त्यांना मानसिक बळ देणार आहेत. काही दिवसात हा उपक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आलेले दडपण कमी होण्यास मदत होईल.\nकोरोनाचा कहर सुरू असून, शहरातील प्रत्येक भागात पोलिस चोख कामगिरी बजावत आहेत. नाकाबंदी, पेट्रोलिंग, वाहन तपासणी, वाहतूक नियमन, कोरोना जनजागृतीला प्राधान्य दिले जात आहे. त्याशिवाय परराज्यातील अडकून पडलेल्या नागरिकांना अन्नधान्य, मास्क व सॅनीटायझर वाटप केले जात आहे. कर्तव्य बजावत असताना सव्वा दोनशे पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर दोनशेच्या जवळपास कर्मचारी यातून बरे झाले आणि त्य��ंनी पुन्हा एकदा कर्तव्य बजावण्यास सुरुवात केली आहे. पण या काळात प्रत्येकावर एक मानसिक दडपण आले आहे. मग ते कोरोनाचे असेल किंवा मग व्यावसायिक व नोकरीचे असेल. त्यामुळे अनेकजण खचून गेले आहेत. हीच अडचण ओळखून आता पुणे पोलिसांनी मानसिक आधार देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यापार्श्वभूमीवर पुणे पोलीसांमध्ये कोरोनातून मुक्त झालेले कर्मचारी पुढे आले असून, ते आता पुणेकरांना समुपदेशन करणार आहेत. पहिल्या टप्प्यातील ५० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे कर्मचारी नागरिकांचे समुपदेशन करतील. कोरोना बाधितांचे मानसिक आत्मबल उंचावण्याचा प्रयत्न करणार आहेत.\nकोरोनामुक्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने पोलिस नियंत्रण कक्षातून नागरिकांना फोन करुन कोरोनाबाबात जनजागृती केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांनी अनुभवलेला कोरोना, याबाबतही नागरिकांना माहिती दिली जाईल. तर त्यांना काय खबरदारी घ्यावी याचे आवाहन केले जाणार आहे. पुणेकर नागरिकांना आधार देउन त्यांचे मनोबल उंचावण्यात येईल.\nकोरोनामुक्त झालेल्या कर्मचारी नागरिकांना समुपदेशन करतील. पहिल्या टप्प्यात ५० कर्मचाऱ्यांकडून समुपदेशनाची जबाबदारी पार पाडली जाणार आहे. सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, विनाकारण प्रवास, सॅनिटायझरचा वापर, सुरक्षितता बाळगण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. कोरोनाची जनजागृती करण्यास पोलिसांकडून भर दिला जात आहे.\nडॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त,\nचाहत्यानं कपिल शर्माच्या नावावरून ठेवलं मुलीचं नाव ‘कॉमेडीयन’नं ‘असं’ केलं React\nअमरनाथ यात्रेपूर्वी जम्मूमध्ये ‘लष्कर’च्या दहशतवादी फंडिंग ‘मोड्यूल’चा पर्दाफाश\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनल��� मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700 रु. सबसिडी,…\nCovid Update : 76 दिवसानंतर आढळल्या कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24…\nराज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यांत कोरोनाचा धोका कायम; वैद्यकीय…\nOBC Reservation | ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ मैदानात, उद्यापासून…\n संभाजीराजेंचा नवा खुलासा; म्हणाले – ‘त्या’ दिवशी अजित पवारांचा फोन आला…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी एकमेकांना केली जोरदार शिवीगाळ, हाणामारीपर्यंत पाळी\nAhmednagar Gram Panchayat member | ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार, हल्लेखोरांनी 5 गोळया झाडल्या; अहमदनगर जिल्ह्यात प्रचंड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/cyclone-tauktae-273-workers-stranded-at-sea-175-km-from-mumbai", "date_download": "2021-06-17T01:43:31Z", "digest": "sha1:TGHBVJGEGIOAOWDIF5H7SJFABRFJXOWV", "length": 3779, "nlines": 47, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Cyclone Tauktae : 273 workers stranded at sea 175 km from Mumbai", "raw_content": "\n तौक्ते चक्रीवादळात मुंबईपासून 175 किमी दूर भर समुद्रात 273 कर्मचारी अडकले\nसुटकेसाठी नौदलाच्या दोन लढाऊ युद्धनौका रवाना\nमुंबई - तोक्ते चक्रीवादळाच्या परिसरात मुंबईपासून भर समुद्रात 175 किमी दूर मुंबई हाय फील्डवर 273 कर्मचारी अडकले आहेत. हीरा तेल विहीरीच्या जवळ असलेल्या एका बार्जमध्ये हे सारे अडकले असून सर्वांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांची सुटका करण्यासाठी नौदलाने दोन लढाऊ युद्धनौका आयएनएस तलवार आणि आयएनएस कोच्ची पाठवल्या आहेत.\nया युद्धनौका सायंकाळपर्यंत त्या कर्मचार्‍यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. तसेच आपत्कालीन मदतीसाठी नौदलाने अन्य जहाजे आणि विमानांनाही तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. चक्रीवादळाच्या परिसरात अडकलेल्या या कर्मचार्‍यांना बचावासाठी आणि शोधासाठी लवकरात लवकर मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यांची सुखरुप सुटका करण्यासाठी वेगवान वारे आणि अजस्त्र लाटांच्या मध्ये नौदलाने बचाव कार्य सुरु केले आहे.\nदरम्यान, तोक्ते चक्रीवादळामुळे हाहाकार उडाला असून या वादळाचा जोरदार तडाखा कोकण किनारपट्टीसह मुंबईला बसला आहे. अनेक भागात सकाळपासून वीजपूरवठा खंडीत झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/gram-panchayat-election-results-kishor-pawar-win-chapaner-aurangabad-news", "date_download": "2021-06-17T02:35:29Z", "digest": "sha1:DDTBLWXNYKIKXDDYO2J5KWT7SOUVVFI7", "length": 25758, "nlines": 232, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बबनराव लोणीकरांच्या जावयांची हॅट्ट्रीक, चापानेवर ग्रामपंचायतीत किशोर पवारांच्या पॅनलचा पाचव्यांदा विजय", "raw_content": "\nवडिलांचा वारसा जोपासत जनतेची सेवा करत आणि केलेल्या कामाच्या बळावर या निवडणुकीत पुन्हा किशोर आबा पवार पॅनलचे उमेदवार निवडणुकीत उतरले होते.\nबबनराव लोणीकरांच्या जावयांची हॅट्ट्रीक, चापानेवर ग्रामपंचायतीत किशोर पवारांच्या पॅनलचा पाचव्यांदा विजय\nचापानेर (जि.औरंगाबाद) : चापानेर(ता.कन्नड) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांचे जावई जिल्हा परिषद सदस्य किशोर आबा पवार यांचे खोलेश्वर ग्रामविकास पॅनल सलग पाचव्यांदा विजयी मिळविला आहे. खोलेश्वर ग्रामविकास पॅनलमधील ११ पैकी दहा उमेदवार विजयी झाले असून एकूण उमेदवार अपक्ष निवडून आले आहे. चापानेर ग्रामपंचायत किशोर पवार यांच्या वडिलांच्या ही सलग वीस वर्षे ताब्यात होती.\nअडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंची परळीत दिसली ‘पावर’, भाजपने जिंकला ‘भोपळा’\nवडिलांचा वारसा जोपासत जनतेची सेवा करत आणि केलेल्या कामाच्या बळावर या निवडणुकीत पुन्हा किशोर आबा पवार पॅनलचे उमेदवार निवडणुकीत उतरले होते. त्यांनी केलेली कामे पाणीपुरवठा विभागामार्फत पाच कोटीची पाईप लाईन, गावातील सिमेंट रस्ते, चापानेर गावात उभारलेले भव्य दिव्य अशी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत, पाण्याच्या टाक्या स्मशानभूमी अशा अनेक विकासात्मक कामाच्या जोरावर त्यांनी यावेळी जनतेला आवाहन करून मतदान मागितले होते.\nकेंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का, मात्र मुलीने राखला गड\nमतदारांनी देखील आजचा निकालात स्पष्ट बहुमत देत खोलेश्वर ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य किशोर आबा पवार यांनी मतदारांची जाहीर आभार व���यक्त केले. मतदारांनी निवडून दिल्याबद्दल हा विजय माझा एकट्याचा किंवा पॅनलचा नसून सर्व नागरिकांचा आहे. या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.\nसंपादन - गणेश पिटेकर\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अ���तर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/02/G6NX1-.html", "date_download": "2021-06-17T02:01:53Z", "digest": "sha1:YVKQB6RAXKTD3ET5NLESDEYMZCJ5OXZ7", "length": 9562, "nlines": 61, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "पावसाळ्यापूर्वी जोगीला तलाव पुनर्जीवित होणार", "raw_content": "\nHomeपावसाळ्यापूर्वी जोगीला तलाव पुनर्जीवित होणार\nपावसाळ्यापूर्वी जोगीला तलाव पुनर्जीवित होणार\nमहापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली पाहणी\nऐतिहासिक जोगीला तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून तलावाच्या गॅबियन भिंतीचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून येत्या पावसाळ्यामध्ये तलावात पाणी साठवले जाईल असा विश्वास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जोगीला तलावाच्या पाहणी दौऱ्यानिमित्त व्यक्त केला. दरम्यान तलावाच्या मागील बाजूस प्रस्तावित डीपी रस्त्यामधील व तलावालगत असलेल्या वस्त्यांचे बायोमेट्रिक सर्वे करून त्यांचे पुनर्वसन कसे करता येईल याबाबत नियोजन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.\nआज १५ फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी जोगिला तलावाच्या कामाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यास नगरसेवक सुधीर कोकाटे, अतिरिक्त आयुक्त(2) समीर उन्हाळे, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रविंद्र खडताळे, उप नगर अभियंता विनोद गुप्ता, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड आदी उपस्थित होते.\nजोगिला तलावाच्या जागेवर वसलेल्या वसाहतीमधील जवळपास 350 कुटुंबाचे पुनर्वसन करून बीएसयूपी योजनांतर्गत त्यांना घरे देण्यात आली आहेत. यासोबतच तलावाच्या मागील बाजूस प्रस्तावित डीपी रस्त्यामधील व तलावालगत असलेल्या वस्त्यांचे बायोमेट्रिक सर्वे करून त्यांचे पुनर्वसन त्याच जागी कसे करता येईल याबाबत नियोजन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तलावाच्या बाजूला असणारी मूळ तलावाची जास्तीत जास्त जागा यामध्ये कशी सामावून घेता येईल याबाबतचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पहिल्या टप्प्यात पावसाळ्यापूर्वी या तलावाच्या गॅबियन भिंतीचे बांधकामाचे काम पूर्ण करून पावसाळ्यानंतर तलावाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले जाणार आहे.\nजोगिला मार्केट येथील सिमेंट काँक्रीटमध्ये निद्रिस्त झालेल्या जोगिला तलावाच्या पुनरूज्जीवनाचे काम युध्यपातळीवर सुरु आहे. तलावात अस्तित्वात असलेले सर्व नैसर्गिक स्रोत पुनर्जीवित झाले असून २४ तास पाण्याचा प्रवाह सुरु आहे. या प्रवाहातून येणारे पाणी स्वच्छ असून आज महापालिका आयुक्त श्री.जयस्वाल यांनी स्वतः पाण्याचे निरीक्षण केले. नैसर्गिक तलाव संरक्षित करून अशा पद्धतीने पुनरूज्जीवित करण्यात येणारे हे देशातील पहिले उदाहरण ठरणार आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, ��नेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/six-doses-pfizer-covid-vaccine-mistakenly-given-italian-woman-12874", "date_download": "2021-06-17T02:09:25Z", "digest": "sha1:EKEMS2VBEF3EQYPDZMU64VTVBZZXI5OD", "length": 11909, "nlines": 150, "source_domain": "www.saamtv.com", "title": "एका इटालियन महिलेला दिले फायझर कोविड लसीचे सहा डोस ! | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएका इटालियन महिलेला दिले फायझर कोविड लसीचे सहा डोस \nएका इटालियन महिलेला दिले फायझर कोविड लसीचे सहा डोस \nमंगळवार, 11 मे 2021\nकोविडच्या या पर्वात घडणाऱ्या काही अनैतिक घटनांच्या मालिकेत एक कधीच न ऐकलेली गोष्ट समोर आली आहे. एका 23 वर्षीय इटालियन महिलेने अलीकडेच फायझर-बायोटेन टेक लसीचे सहा डोस घेतले आहेत.\nकोविडच्या Covid 19 या पर्वात घडणाऱ्या काही अनैतिक घटनांच्या मालिकेत एक कधीच न ऐकलेली गोष्ट समोर आली आहे. लसीसंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक सामान्य प्रश्न विचारले जातात. म्हणजे दोन डोस पुरेसे आहेत की नाही वेगवेगळ्या कंपन्यांचे डोस मिसळले जाऊ शकतात की नाही वेगवेगळ्या कंपन्यांचे डोस मिसळले जाऊ शकतात की नाही आणि एक डोस किती प्रभावी आहे आणि एक डोस किती प्रभावी आहे परंतु या इटालियन महिलेमुळे कदाचित यापुढील सर्व लसी संदर्भात प्रश्नांची उत्तरे देण्यास समर्थ बनली आहे. एका 23 वर्षीय इटालियन Italy महिलेने अलीकडेच फायझर-बायोटेन टेक Pfizer-Biotin Tech लसीचे सहा डोस घेतले आहेत. Six doses of Pfizer covid vaccine mistakenly given to an Italian woman\nहे देखील पहा -\nबातमी एजन्सी एजीआयने सोमवारी दिलेल्या वृत्तानुसार महिलेला चुकून डोस प्राप्त झाला होता. सुदैवाने, लसच्या सहा पूर्ण डोस घेतल्यानंतर महिलेला कोणत��ही दुष्परिणाम Side Effects झाला नाही. तिला अति प्रमाणात लस मिळाल्यानंतर लवकरच तिची स्तिथी सुनिश्चित करण्यासाठी तिला पाणी आणि पॅरासिटामोल देण्यात आले.\nपरबांच्या चौकशीची सोमय्यांची मागणी पूर्ण करण्याची तयारी - सत्तार\nएका नर्सने चुकून डोसऐवजी लसीची संपूर्ण कुपी इंजेक्शन मध्ये भरली आणि तेव्हा लस देण्यात चूक झाली. ज्याचे प्रमाण लसच्या सहा डोस इतके आहे. यापूर्वी प्रमाणापेक्षा जास्त लस अशी कोणतीही घटना यापूर्वी घडली नव्हती. आतापर्यंत नोंदविलेल्या फायझरसाठी सर्वात जास्त प्रमाणात चार डोसची नोंदणी झालेली आहे.\nएएफपीने AFP देशाच्या औषध नियामकांना या घडलेल्या घटनेची माहिती कळविली आहे. इस्रायल, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जर्मनीसह अनेक देशांनी फायझर लसीच्या अतिरेकाची नोंद केली आहे.\nचिराग पासवान यांचे लोकसभेच्या सभापतींना पत्र\nपटना: लोक जनशक्ती पक्षात Lok Janshakti Party फुट पडल्याने बिहारच्या Bihar...\nचालकाने प्रसंगावधान दाखवत परिसरातील नागरिकांच्या मदतीने विझवली आग\nधुळे : लखनऊ Lakhanau हून मुंबई Mumbai कडे आंबे Mango भरून घेऊन जाताना, धुळ्यातील...\nसागर राणा हत्याकांड: छत्रसाल स्टेडियमवर सुशील कुमारच्याच हत्येचा...\nनवी दिल्ली : पैलवान सागर राणा Sagar Rana खून प्रकरणातील एक नवीन खुलासा समोर...\nमंदिरात चोरी केल्यानंतर चोरटे तासाभरात पोलिसांच्या जाळयात\nकल्याण : कल्याण Kalyan पूर्वेतील चक्की नाका परिसरात दोन चोरट्यांनी Thieves...\nआंबोली घाटात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न\nआंबोली: आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आंबोली बसस्थानकावरून एका युवतीने...\nमोहगव्हान येथे लाखोंच्या गावठी दारू सह मोह सडवा पोलिसांनी केला नष्ट\nवाशिम : वाशिम Washim तालुक्यातील मोहगव्हाण येथे मोठया प्रमाणात गावठी दारूची...\nजिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्यू ; एक गंभीर जखमी\nयवतमाळ - शेतातील झाडावरील फांद्या तोडण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्यांचा विजेच्या...\nखंबाटकी घाटात आढळला; युवतीचा अर्धवट जळालेल्या मृतदेह\nसातारा : जिल्ह्यातील खंडाळा khandala तालुक्या मध्ये युवतीचा खून करून पुरावा, नष्ट...\nमुंबईत बेकरीच्या नावाखाली सुरू होता ड्रग्जचा पुरवठा; दोघांना अटक\nमुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने NCB मुंबई Mumbai मध्ये आणखी एक मोठी कारवाई...\nपुढील विधानसभा निवडणुका कॉंग्रेस एकट्यानेच लढवेल; नाना पटोले\nमुंबई : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणूकीपासूनच राजकीय उलथापालथ सुरू...\nनागपूरात 245 इमारती धोकादायक; 139 इमारतींमध्ये नागरिकांचा वावर\nनागपूरात 245 इमारती जीर्ण झाल्या असून धोकादायक स्थितीत आहेत. यातील 139 इमारती तर...\nनाल्यात वाहून जाणाऱ्या वृद्धाला न वाचवता लोक व्हिडीओ करण्यात मग्न \nनांदेड - नांदेड Nanded जिल्ह्यात मागील दोन दिवस जोरदार पाऊस Rain झाल्याने नदी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/2919", "date_download": "2021-06-17T01:43:19Z", "digest": "sha1:WZ7BIFAUXQZIGEHTE43VZUIR24IBNEAH", "length": 9193, "nlines": 207, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "तीन मुले | तीन मुले 16| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n‘काही म्हणा, परंतु असतात. बेडी लोखंडाची असली काय व सोन्याची असली काय; बेडी ती बेडीच.\n‘आज तुम्ही गरिबाकडे कोठे आलात\n‘काही तरी नाही, थट्टा-मस्करी नाही. गंभीरपणेच मी बोलत आहे. तुमच्या मुलीला मागणी घालण्यासाठी मी आलो आहे. करीन लग्न तर मधुरीशीच अशी त्याची प्रतिज्ञा आहे.’\n‘ती प्रतिज्ञा तुम्हांसही मान्य आहे का\n‘मान्य नसली तरी मुलासाठी सारे करावे लागते.\n‘आम्ही गरीब मजूर. तुम्ही श्रीमंत. सोयरीक कशी जमणार लोक तुम्हांला हंसतील. मलाही म्हणतील की, मुलीचे पैसे घेतले असतील.’\n‘खरे आहे तुमचे म्हणणे.’\n‘माझी मधुरी श्रीमंताकडे मी कधीही देणार नाही.’\n‘तुम्ही आपण होऊन श्रीमंताकडे देण्यासाठी जाऊ नका. परंतु श्रीमंत आपण होऊन तुमच्याकडे मागणी घालण्यासाठी आला तर त्याला नाही म्हणू नका.’\n‘श्रीमंतांचा तुम्हाला इतका का तिटकारा\n‘तुम्हीच त्याचे उत्तर द्या.’\n‘सारे श्रीमंत का वाईट असतात\n‘बहुतेक असतात. गरिबांना ते तुच्छ मानतात. त्यांना दूर बसवितात. श्रीमंतांच्या कुत्र्याइतकीही आम्हांला किंमत असत नाही. नको. माणुसकी मारणारी श्रीमंती नको. उपाशी ठेवणा-या गरिबीत मी आनंदाने राहीन. परंतु गर्वांध करणारी श्रीमंती मी स्वीकारणार नाही. माझी मुलगी श्रीमंताकडे दिली तर न जाणे तीही गरिबांचा अपमान करु लागेल. कदाचित माझ्याकडे यायलाही ती लाजेल. गरीब आईबापांना भेटायलाही उद्या तिला संकोच वाटेल. नको. माझी मधुरी मी एखाद्या गरिबाला देईन.’\n‘परंतु तुम्ही मधुरीला कधी विचारले आहे का\n‘तिलाही ���्रीमंती आवडत नाही.’\n‘परंतु माझ्या मुलाची ती बाळमैत्रीण होती. दोघे समुद्रावर एकत्र खेळत. एका हाती पतंग उडवीत. हात धरुन घसरत हातात हात घेत. पाण्यात जात. तुम्ही मधुरीला विचारा. तुम्ही तिच्या कलाने घेण्याचे ठरविले आहे ना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yuvavarta.in/thorat-co-operative-sugar-factory-to-produce-oxygen-the-oxygen-project-will-be-operational-in-a-fortnight/", "date_download": "2021-06-17T01:40:12Z", "digest": "sha1:S3QIGNTSBUH6OGFQTHAGSKSI54NFE53U", "length": 33305, "nlines": 222, "source_domain": "yuvavarta.in", "title": "थोरात सहकारी साखर कारखाना करणार ऑक्‍सिजन निर्मिती ; पंधरा दिवसात ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वित होणार - Daily Yuvavarta", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nE-Paper वाचण्यासाठी येथे Click कराE-Paper वाचण्यासाठी येथे Click करा\nसाप्ताहिक संगम संस्कृतीसाप्ताहिक संगम संस्कृती\nE-Paper वाचण्यासाठी येथे Click कराE-Paper वाचण्यासाठी येथे Click करा\nसाप्ताहिक संगम संस्कृतीसाप्ताहिक संगम संस्कृती\nट्विटरला केंद्र सरकारची शेवटची ताकीद ; नव्या नियमावलींची अंमलबजावणी न झाल्यास परिणामांना तयार राहण्याचा इशारा\nवारंवार सांगून देखील योग्य ती अंमलबजावणी न केल्याबद्दल या नोटिशीमध्ये ट्विटरला समज देण्यात आली आहे. जवळपास तीन...\nदिलासादायक : देशात कोरोना लाट ओसरतेय; सलग सातव्या दिवशी तीन लाखाच्या आत रुग्ण\nनवी दिल्लीः देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळत आहेत. देशात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या नवीन रुग्णांची...\nअत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका बनल्या संतापाच्या केंद्रस्थानी ; नागरिकांना धडकी भरवतोय रुग्णवाहिकांचा आवाज\nकोरोना आणि हाॅस्पिटल हा सध्या सर्वांच्याच काळजीचा प्रश्न बनला आहे. हाॅस्पिटलमध्ये होणारी लूट व कोणाच्या आगीत तेल...\nडॉ. अमोल जंगम यांचे निधन\nअतिशय दु:खद व मनाला चटका लावणारी घटना संगमनेर (प्रतिनिधी)गेल्या एक वर्षापासूनपासून कोरोनाच्या या युद्धात...\nपत्रकारांनाही ‘फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा देऊन त्यांचे तातडीनं लसीकरण करा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी;\nसंपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई संघटनेच्या वतीने ना. थोरातांचे आभार संगमनेर (प्रतिनिधी)...\nमहाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही\nगेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय...\nसंगमनेर मधील दुर्दैवी घटना ; मार्केट यार्डच्या वखार महामंडळाच्या गोडाऊनला भीषण आग ; संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी\nSangamner_Market_Yard_Firecatch संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणाऱ्या वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण आग लागली असून गोदामातील सर्व वस्तू...\nरुग्णवाहिका चालकाकडून रुग्णांची लूट ; जास्त पैंशासाठी देतात थेट नकार\nसंगमनेर (प्रतिनिधी)संपूर्ण मानवजातीवर कोव्हीडचे भिषण संकट आलेले असताना सामाजिक जाण व भान असलेले अनेक कार्यकर्ते आपले नातेवाईक...\nसंगमनेर तालुक्यात अनेक हॉस्पिटल मध्ये कोरोना सेवा उपलब्ध; जाणून घ्या कोविड सेंटर व संपर्क\nसंगमेनर शहर व तालुक्यात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुले वैद्यकीय सेवेला...\nमे आणि जून महिन्यात गरीबांना मोफत धान्य वाटप ; पीएम गरीब कल्याण योजने अंतर्गत केली जाणार मदत\nनवी दिल्ली : देशातील कोरोनाचे संक्रमण वाढत असताना काही राज्यांत अंशता वा पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला...\nसंगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांच्यावतीने रक्तदान शिबीर उत्साहात\nसंगमनेर (प्रतिनिधी) - कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संपूर्ण देशात रक्ताची कमतरता भासत असून रक्तदानाचे आवाहन शासनामार्फत करण्यात येत आहे....\nइंदोरीकर महाराजांना न्यायालयाचा दिलासा; खटला रद्द\nसमाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग...\nIPL 2021 : वेळापत्रक आले कोणताही संघ घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही\nमुंबई: आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलने रविवारी १४व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केली. करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असले तरी...\nकोरोनाचा उद्रेक : IPL आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह \nनवी दिल्ली: IPL 2021जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी काही दिवसांपूर्वीच मिनी लिलाव...\nनगर-औरंगाबाद रोडवर भीषण अपघातात पाच जण जागीच ठार\nअहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्यात श्री क्षेत्र देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी आराम बसच्या अपघातात पाच जण ठार...\nट्विटरला केंद्र सरकारची शेवटची ताकीद ; नव्या नियमावलींची अंमलबजावणी न झाल्यास परिणामांना तयार राहण्याचा इशारा\nवारंवार सांगून देखील योग्य ती अंमलबजावणी न केल्याबद्दल या नोटिशीमध्ये ट्विटरला समज देण्यात आली आहे. जवळपास तीन...\nदिलासादायक : देशात कोरोना लाट ओसरतेय; सलग सातव्या दिवशी तीन लाखाच्या आत रुग्ण\nनवी दिल्लीः देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळत आहेत. देशात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या नवीन रुग्णांची...\nअत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका बनल्या संतापाच्या केंद्रस्थानी ; नागरिकांना धडकी भरवतोय रुग्णवाहिकांचा आवाज\nकोरोना आणि हाॅस्पिटल हा सध्या सर्वांच्याच काळजीचा प्रश्न बनला आहे. हाॅस्पिटलमध्ये होणारी लूट व कोणाच्या आगीत तेल...\nडॉ. अमोल जंगम यांचे निधन\nअतिशय दु:खद व मनाला चटका लावणारी घटना संगमनेर (प्रतिनिधी)गेल्या एक वर्षापासूनपासून कोरोनाच्या या युद्धात...\nपत्रकारांनाही ‘फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा देऊन त्यांचे तातडीनं लसीकरण करा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी;\nसंपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई संघटनेच्या वतीने ना. थोरातांचे आभार संगमनेर (प्रतिनिधी)...\nमहाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही\nगेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय...\nसंगमनेर मधील दुर्दैवी घटना ; मार्केट यार्डच्या वखार महामंडळाच्या गोडाऊनला भीषण आग ; संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी\nSangamner_Market_Yard_Firecatch संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणाऱ्या वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण आग लागली असून गोदामातील सर्व वस्तू...\nरुग्णवाहिका चालकाकडून रुग्णांची लूट ; जास्त पैंशासाठी देतात थेट नकार\nसंगमनेर (प्रतिनिधी)संपूर्ण मानवजातीवर कोव्हीडचे भिषण संकट आलेले असताना सामाजिक जाण व भान असलेले अनेक कार्यकर्ते आपले नातेवाईक...\nसंगमनेर तालुक्यात अनेक हॉस्पिटल मध्ये कोरोना सेवा उपलब्ध; जाणून घ्या कोविड सेंटर व संपर्क\nसंगमेनर शहर व तालुक्यात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुले वैद्यकीय सेवेला...\nमे आणि जून महिन्यात गरीबांना मोफत धान्य वाटप ; पीएम गरीब कल्याण योजने अंतर्गत केली जाणार मदत\nनवी दिल्ली : देशातील कोरोनाचे संक्रमण वाढत असताना काही राज्यांत अंशता वा पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला...\nसंगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांच्यावतीने रक्तदान शिबीर उत्साहात\nसंगमनेर (प्रतिनिधी) - कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संपूर्ण देशात रक्ताची कमतरता भासत असून रक्तदानाचे आवाहन शासनामार्फत करण्यात येत आहे....\nइंदोरीकर महाराजांना न्यायालयाचा दिलासा; खटला रद्द\nसमाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग...\nIPL 2021 : वेळापत्रक आले कोणताही संघ घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही\nमुंबई: आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलने रविवारी १४व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केली. करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असले तरी...\nकोरोनाचा उद्रेक : IPL आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह \nनवी दिल्ली: IPL 2021जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी काही दिवसांपूर्वीच मिनी लिलाव...\nनगर-औरंगाबाद रोडवर भीषण अपघातात पाच जण जागीच ठार\nअहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्यात श्री क्षेत्र देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी आराम बसच्या अपघातात पाच जण ठार...\nथोरात सहकारी साखर कारखाना करणार ऑक्‍सिजन निर्मिती ; पंधरा दिवसात ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वित होणार\nसंगमनेर ( प्रतिनिधी ) राज्यातील जनसामान्यांचे नेते व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ५०० बेडचे अद्यावत कोवीड केअर सेंटर सुरू केले असून या कोविड सेंटर करिता व इतर रुग्णालयांत करिता लागणा-या ऑक्सिजनसाठी कारखान्याच्या वतीने तातडीने तैवान येथून स्कीड माऊंटेड ऑक्सिजन प्लांटची खरेदी करण्यात आली असून येत्या पंधरा दिवसात हा ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.\nयाबाबत अधिक माहिती देताना ओहोळ म्हणाले की, राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी कोरोना संकटात जनसामान्यांना सातत्याने मोठी मदत केली आहे. त्यांच्यावर राज्यात प्रशासनाची मोठी जबाबदारी असतानाही अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यातील प्रत्येक नागरिकाची काळजी घेताना कोरोना रुग्णांना औषधे, ऑक्सीजन याचबरोबर चांगल्या सुविधा देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. ही कोरोणा वाढ कमी करण्यासाठी तालुक्यात घरोघर तपासणी अभियान सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील व जिल्ह्यातील ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी राज्य पातळीवरील वरिष्ठ स्तरावरून त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून ऑक्सिजन मिळवला आहे.\nनगर रोडवरील विघ्नहर्ता लॉन्स येथे थोरात कारखान्याने ५०० बेडचे अद्यावत कोवीड केअर सेंटर सुरू केले असून या केअर सेंटर करिता व इतर रुग्णालयांकरीता लागणारा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होणेसाठी कारखान्याच्या व्यवस्थापनाने तैवान येथून स्किड माऊंटेड ऑक्सीजन प्लांट खरेदी करण्याचा दूरदृष्टीने निर्णय घेतला आहे. या ऑक्‍सिजनच्या प्लांट वर 7 घनमीटर क्षमतेची दैनंदिन 85 ऑक्सिजन सिलिंडर भरले जाऊ शकणार आहे. यातून दररोज १ टन १९० किलो ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. यामुळे कोवीड केअर सेंटर तसेच इतर रुग्णालयांकरता होणारा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होणार आहे. हा उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरणार आहे.\nनामदार बाळासाहेब थोरात यांनी या कोरोना संकटात कृतिशीलतेतून अनेक धोरणात्मक निर्णय घेताना नागरिकांना दिलासा दिला आहे. याचबरोबर स्वतःचे एक वर्षाचे मानधन सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहे. तसेच अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांमधील सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्चही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला जाणार आहे. तालुक्‍यातील ऑक्सिजनची गरज भागवण्याकरीता विविध ऑक्सिजन रिफिलिंगच्या समस्या सोडवत मोठी मदत करून ऑक्सिजन मिळवला आहे.\nकोरोना संकटात कारखान्याने ऑक्सिजन निर्मितीसाठी अत्यंत तातडीने तैवान येथून या प्लंटची खरेदी केली असून येत्या पंधरा दिवसात हा प्लंट उभा करून यातून ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. हा उपक्रम राज्याला आदर्शवत ठरणार असून कारखान्याच्या या निर्णयाबद्दल कारखान्याचे मार्गदर्शक नामदार बाळासाहेब थोरात, अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे,सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचे तालुक्यातील नागरिकांमधून अभिनंदन होत आहे.\nदैनिक युवावार्ताने बुधवारी (दि. २८) संगमनेरला गरज ऑक्सिजन प्लांट व मोठ्या हॉस्पिटलची ; संगमनेरकरांनो आपणच होऊ आपले रक्षक अशा आशयाचे आवाहन केले होते. त्यास संगमनेरमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आता थोरात कारखाना ऑक्सिजन प्लांट उभारणार असल्याने संगमनेकरांना दिलासा मिळाला आहे. आणि आनंदही व्यक्त केला जात आहे.\nसंगमनेरला गरज ऑक्सिजन प्लांट व मोठ्या हॉस्पिटलची ; संगमनेरकरांनो आपणच होऊ आपले रक्षक\nसंगमनेरला गरज ऑक्सिजन प्लांट व मोठ्या हॉस्पिटलची ; संगमनेरकरांनो आपणच होऊ आपले रक्षक\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nमुख्‍यमंत्री महाआरोग्‍य योजनेअंतर्गत मोफत कौशल्‍य प्रशिक्षणाची संधी ; युवक-युवतींसाठी 11 जून रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन\nअहमदनगर - अहमदनगर जिल्‍ह्यातील बेरोजगार युवक / युवतींसाठी मोफत प्रशिक्षण, कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकिय...\n५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा शिथील करावी; मुख्यमंत्र्यांची मोदींकडे मागणी; उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण यांनी दिल्लीत घेतली मोदींची भेट\nमोदींसोबत व्यवस्थित चर्चा झाली असून त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. राज्याचे जे विषय मांडले आहेत...\nसंगमनेर तालुक्यातील निमगाव बुद्रुकच्या सरपंचांनी उलगडला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर गावाच्या कोरोनामुक्तीचा पट\nअहमदनगर: 'साहेब, कोरोनाचं संकट वाढत होत आणि गावात निवडणूक लागली. पण हे संकट ओळखून गावकऱ्यांनी निवडणूक बिनविरोध...\nगोरगरिबांवर लादलेली भाववाढ तातडीने कमी करावी – आ.डॉ.सुधीर तांबे ; संगमनेर काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात तालुकाभर आंदोलन\nसंगमनेर (प्रतिनिधी)मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या भरमसाठ किमती वाढवून देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले...\nआजपासून लालपरी पुन्हा धावतेय रस्त्���ावर ; दोन महिन्यांच्या ब्रेक नंतर एस.टी. पुन्हा सुसाट\nसंगमनेर (प्रतिनिधी)मागील 64 दिवसांपासून कोरोना निर्बंधाच्या ब्रेकमुळे थांबलेली एसटी ‘प्रवाशांच्या सेवेसाठी जिल्हयांतर्गत व अंतर जिल्हयासाठी आजपासून धावू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/gangster-arif-shah-stabbed-to-death/", "date_download": "2021-06-17T03:11:54Z", "digest": "sha1:CGURDVPYNYNAAICTEZB3EJT4KE3A5PKI", "length": 10259, "nlines": 118, "source_domain": "bahujannama.com", "title": "गँगस्टर अरिफ शहा याचा चाकूने भोसकून खुन - बहुजननामा", "raw_content": "\nगँगस्टर अरिफ शहा याचा चाकूने भोसकून खुन\nयवतमाळ : बहुजननामा ऑनलाईन – खुन, अपहरण, खंडणी, वाटमारी, धमकाविणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला गँगस्टर अरिफ शहा याच्यावर चाकूने हल्ला करुन त्याचा खुन करण्यात आला आहे. यवतमाळ शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील भाजी मार्केटच्या मागील मैदानात सोमवारी रात्री सव्वादहा वाजता ही घटना घडली.\nअरिफ शहा याने गेल्या काही वर्षापासून स्वत:ची टोळी निर्माण केली होती. त्याचा शहरात दबदबा होता. त्याचवेळी प्रविण दिवटे याची टोळी सक्रीय झाल्याने गेल्या काही वर्षांपासून अरिफ शहा याचे साम्राज्य विठ्ठलवाडी पुरते मर्यादित झाले होते. त्यात गेल्या काही दिवसांपासून तो व्यसनाच्या आहारी गेला होता.\nअरिफ शहा हा सोमवारी रात्री भाजी मार्केटमागील मैदानात गेला होता. त्यावेळी तिघांनी त्याच्यावर चाकूने हल्ला करुन त्याचा खुन केला. शहा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तिघे हल्लेखोर पळून गेले. नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी शहा याला जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता़ पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.\nएन. के. साम्राज्य टोळीच्या गुंडाला दिल्लीमधून अटक; शिरूरमध्ये केला होता भरदिवसा गोळीबार\n100 कोटी रुपये वसुली प्रकरणात ED कडून मनी लाँड्रिग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल\n100 कोटी रुपये वसुली प्रकरणात ED कडून मनी लाँड्रिग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्राद���र्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nगँगस्टर अरिफ शहा याचा चाकूने भोसकून खुन\nSuicide Case | ट्रक चालकाच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, हातावर ‘मैं चोर नहीं हूं’ असा उल्लेख\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\nPune News | पाणी पिण्याच्या वादातून ‘गोवा एक्सप्रेस’ मधून फेकलं, एकचा जागीच मृत्यू\npimpri chinchwad police | न्यायालयात बनावट जामीनदार उभे करुन गुन्हेगारांना जामीन; 6 जणांना अटक\nकेवायसी अपडेट करण्याच्या बहाण्यानं 42 वर्षीय महिलेला अडीच लाखाचा गंडा\nThane News | ठाणे पोलिसांची कारवाई शेकडो कोटींच्या युएलसी घोटाळा प्रकरणी तिघांना अटक; मुख्य संशयित घेवारे अद्यापही फरारच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/state-restrictions-have-not-been-lifted/", "date_download": "2021-06-17T02:22:40Z", "digest": "sha1:QFCOSLCJD6YQONIZOHPVAOKOIHFZQY4I", "length": 5465, "nlines": 58, "source_domain": "janasthan.com", "title": "State Restrictions have not been Lifted", "raw_content": "\nराज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन\nराज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत नव्या नियमांचा प्रस्ताव ���जून विचाराधीन\nमुंबई : कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही.ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ‘ब्रेक दि चेन’ मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील.\nअशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल. तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल.\nआजचे राशिभविष्य गुरूवार,३ जून २०२१\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ५२३ तर शहरात १७० नवे रुग्ण\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/golden-sweet-in-nashik/", "date_download": "2021-06-17T02:40:41Z", "digest": "sha1:I42ZKAGWUCRDPI6VKQMMFXZDKKUMO3JO", "length": 8057, "nlines": 95, "source_domain": "khaasre.com", "title": "नाशिकमध्ये मिळतेय खऱ्याखुऱ्या सोन्याची मिठाई! प्रतिकिलोचा भाव ऐकून थक्क व्हाल.. - Khaas Re", "raw_content": "\nनाशिकमध्ये मिळतेय खऱ्याखुऱ्या सोन्याची मिठाई प्रतिकिलोचा भाव ऐकून थक्क व्हाल..\nin नवीन खासरे, बातम्या\nश्रावण महिना चालू आहे. श्रावण महिना सणांचा महिना मानला जातो. या महिन्‍यात नागपंचमी, रक्षाबंधन हे सण येतात. अन सण म्हणलं कि गोड पदार्थ आलेच. गोडधोड पूर्वी घरात बनवले जायचे. विविध प्रकारचे गोड पदार्थ पूर्वी घरोघरी बनवले जायचे. आजकालहि ते बनवले जातात. पण आजच्‍या धावपळीच्‍या जगात लोक रेडिमेट मिठाईला पहिली पसंदी देतात.\nत्यामुळेच आजकाल ग्राहकांची आवड लक्षात घेऊन मार्केटमध्ये विविधप्रकारचे स्वीट मिळतात. ग्राहकांची आवड लक्षात घेउन बाजारात वेगवेगळ्‍या फ्‍लेवरच्‍या मिठाई बनविल्‍या जातात. यामध्ये आता एक नवीन भर पडली आहे. ती म्हणजे सोन्याची मिठाई. होय खऱ्याखुऱ्या चोवीस कॅरेट सोन्यापासून बनवलेली मिठाई.\nहि आगळीवेगळी मिठाई मिळत आहे नाशिकमध्ये. नाशिकमध्ये सध्या या गोल्डन मिठाईची चांगलीच चर्चा आहे. नाशिकमधील सागर स्वीट्स यांनी राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर ग्राहकांसाठी हि खास मिठाई उपलब्ध करून दिली आहे. या मिठाईची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. पण नाशिकमध्ये हि मिठाई विकली जात आहे.\nया मिठाईची किंमत आहे ९००० रुपये प्रतिकिलो. रक्षाबंधन निमित्ताने हि वेगळी मिठाई सध्या सागर स्वीट्समध्ये ठेवण्यात आली आहे. या मिठाईला गोल्डन राखी असे नाव ठेवण्यात आले आहे. या मिठाईचा आकार देखील राखीसारखाच बनवण्यात आला आहे. गोल्डन राखीसोबत गोल्डन स्पेशल, गोल्डन बदाम कतली आणि गोल्डन बिस्कीट अशा चार प्रकारच्या मिठाई येथे ठेवण्यात आल्या आहेत.\nनाशिकराना अशाप्रकारची गोल्डन मिठाई बघण्याचा योग पहिल्यांदाच आला असून त्यामुळे नाशिकमध्ये चांगलीच चर्चा आहे. हि मिठाई घेऊन भावाचं तोंड गोड करणं थोडं महागात पडू शकतं.हि मिठाई २४ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आलेली असून तिला सोन्याचा वर्ख लावण्यात आलेला आहे.\nमागच्या रक्षाबंधनला सुरतच्या मॅजिक दुकानामध्ये अशाच प्रकारची मिठाई ठेवण्यात आली होती. हि सर्वात महाग मिठाई तेव्हापासूनच भारतात लोकप्रिय ठरली होती.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nज्या पोलिसाने बुडण्यापासुन वाचवले त्यानेच अतिवेगाबद्दल दंड आकारला\nऔषधांच्या पाकिटावर मोकळ्या जागा का असतात \nऔषधांच्या पाकिटावर मोकळ्या जागा का असतात \nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी ��ायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95", "date_download": "2021-06-17T02:28:11Z", "digest": "sha1:5AUPJBAG7O3RMHBS4ZLPFWXJEORNYHIG", "length": 45191, "nlines": 353, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मराठी लोक - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nहा लेख मराठी भाषक समाजाला उद्देशून वापरले जाणारे समूहवाचक नाव याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मराठी (निःसंदिग्धीकरण).\nछ. शिवाजी महाराज • डॉ. बाबासाहेब आंबेडकर •\nज्योतिबा फुले • बाळ गंगाधर टिळक •\nधुंडिराज गोविंद फाळके • संत तुकाराम •\nसचिन तेंडुलकर • माधुरी दीक्षित • रजनीकांत\nआठ ते नऊ कोटी\nहिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन, यहुदी\nमराठी लोक (महाराष्ट्रीय) हा गट मूळचा भारतीय उपखंडातील असून, दक्षिण भारताच्या दख्खन/डेक्कन प्रांत किंवा सध्याचे महाराष्ट्र राज्य, ह्या ठिकाणी या लोकांचे मूळ निवासस्थान आहे. मराठी ही त्यांची मातृभाषा असून, ती इंडो-आर्यन दक्षिण विभाग समूहातील एक प्रमुख भाषा आहे. मराठी माणसांचा लष्करी इतिहास हा असामान्य आहे. इंग्रजांच्या भारताच्या प्रवेशापूर्वी मराठा साम्राज्य हे भारतीय उपखंडात पसरले होते. मराठे हे द्रविडी परंपरेतले असून, बळीवंशातील ते मूळनिवासी आहेत.\n२.१ प्राचीन ते मध्ययुगीन इतिहास कालखंड\n२.२ सन १६०० पूर्वीचा मराठ्यांचा इतिहास (छत्रपती शिवाज�� महाराजांच्या उदयापूर्वीचा)\n४ जाती आणि समाज\n५ महाराष्ट्राबाहेरील मराठी लोक\n५.१ भारताच्या दुसऱ्या राज्यात\nमराठी माणसे महाराष्ट्रीय या नावानेही ओळखली जातात. महाराष्ट्रीय माणसांना मराठी माणूस म्हणण्याचे कारण म्हणजे त्यांची भाषा मराठी ही आहे. महाराष्ट्र आणि मराठी या शब्दांच्या उत्पत्तीबाबत वेगवेगळी माहिती उपलब्ध आहे. एका माहितीनुसार मराठी लोकांचे पूर्वज असलेल्या दख्खन प्रांतातील लोकांना राजा सम्राट अशोकांच्या काळात \"राष्ट्रिक\" म्हणून संबोधले जात होते. महाराष्ट्री प्राकृत भाषा ही या लोकांशी संबंधित असून मराठी या शब्दाचा उगम हा महाराष्ट्री या शब्दापासून झाला आहे.\nमहाराष्ट्री प्राकृत ही भाषा सातवाहन काळातील अधिकृत भाषा होती. मात्र या माहितीमध्ये राष्ट्रिक या शब्दाचे मूळ व राष्ट्रिक शब्द व दख्खनचे लोक यातील संबंध कोठेही दिलेला नाही. संस्कृत शब्द \"राष्ट्र\" हा सध्या देश या अर्थाने वापरला जातो. मात्र काही शतकांपूर्वी हा शब्द कोणत्याही एका प्रशासकीय घटकासाठी वापरला जात असावा. दुसऱ्या माहितीनुसार मराठी आणि राष्ट्री यांचा संबंध \"रट्ट\" या शब्दाशी जोडला जातो. रट्ट हा राष्ट्रकूट शब्दाचा अपभ्रंश आहे. राष्ट्रकूट घराणे हे आठव्या ते दहाव्या शतकामध्ये दख्खन प्रांतावर राज्य करत होते. मात्र सम्राट अशोकांच्या काळातील लेख हे राष्ट्रकूटांपेक्षा बरेच पुरातन असल्यामुळे दोन्ही लेखांचा पडताळा घेणे अवघड आहे.\nमराठी ही यादव राजवटीमध्ये राजभाषा होती.यादव राजा सिंघण हा त्याच्या दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध होता. त्याच्या दानशूरपणाबद्दलची माहिती ही मराठी शिलालेखांच्या स्वरूपात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात पहायला मिळते. हेमाद्रीसारख्या विद्वान व्यक्तींच्या रचनाही मराठीत उपलब्ध आहेत. हेमाद्री यांची हेमाडपंती मंदिरांची रचना प्रसिद्ध आहे.\nमराठीतील शिलालेख हे रायगडमधील आक्षी, पाटण, पंढरपूर वगैरे ठिकाणी आहेत. या शिलालेखांपैकी सर्वांत लोकप्रिय शिलालेख हा कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या (बाहुबली) पायाशी आहे. हा लेख खालीलप्रमाणे आहे.\nचामुंडराये करवियले, गंगाराये सुत्ताल करवियाले....\nया शिलालेखामधून पुतळ्याचे शिल्पकार व तत्कालीन राजाबद्दल माहिती मिळते. हा पुतळा श्रवणबेळगोळ\nप्राचीन ते मध्ययुगीन इतिहास का��खंड[संपादन]\nइ.स.पू. २३० साली महाराष्ट्रात सातवाहन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता.\nसन १६०० पूर्वीचा मराठ्यांचा इतिहास (छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वीचा)[संपादन]\nउपलब्ध असलेल्या सर्वांत पुरातन माहितीनुसार हल्ली महाराष्ट्र या नावाने ओळखला जाणारा प्रदेश पूर्वी \"दंडकारण्य\" म्हणून ओळखला जात होता. दंडकारण्य या शब्दाचा अर्थ \"कायद्याचे राज्य असलेले अरण्य\" असा आहे.\nइसवी सन पूर्व ६०० मध्ये महाराष्ट्र हा प्रदेश हे एक महाजनपद होते. मात्र आर्यांच्या प्रवेशापूर्वी या प्रदेशाचे नागरिकीकरण झाले होते की नाही. ही माहिती अज्ञात आहे. सम्राट अशोकानंतर हा प्रदेश मौर्य साम्राज्याचा भाग झाला व त्याचे आर्यीकरण झाले.\nइसवी सन पूर्व २३० मध्ये स्थानिक राजघराणे सातवाहन हे महाराष्ट्रात सत्तेवर आले. पुण्याजवळील जुन्नर येथील या घराण्याने पुढे उत्तर कर्नाटक व आंध्र प्रदेशातील विजयानंतर एक मोठे साम्राज्य स्थापन केले.\nआजचे बहुतेक मराठी लोक हे या साम्राज्याचे वंशज आहेत, असे मानण्यात येते. हे साम्राज्य गौतमपुत्र सत्कर्णी उर्फ शालिवाहन याच्या काळात उत्कर्षाला पोचले. शालिवाहन राजाने नवीन दिनदर्शिका व कालगणना सुरू केली. शालिवाहन शक नावाची ही कालगणना मराठी माणसांकडून आजही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. या साम्राज्याचा अस्त इसवी सन ३०० च्या आसपास झाला. मराठीच्या पूर्वीची भाषा असलेल्या महाराष्ट्री भाषेचा वापर सातवाहन काळात सुरू झाला. सातवाहन काळानंतर या प्रदेशावर अनेक लहान लहान राजघराण्यांनी राज्य केले. हा प्रदेश पुढे आठव्या शतकात राष्ट्रकूट घराण्याने जिंकून आपल्या राज्याला जोडला. राष्ट्रकूट घराण्याच्या पाडावानंतर येथे देवगिरीच्या यादवांचे राज्य आले. त्यांनी मराठी ही अधिकृत भाषा बनवली. त्यांचे राज्य १३व्या शतकापर्यंत चालले. पुढे हा प्रदेश मुस्लिम साम्राज्यांतर्गत आला. दख्खनच्या सुलतानीच्या अमलाखाली महाराष्ट्र सुमारे तीन शतके होता.\nमुख्य पान: मराठा साम्राज्य\nमराठा साम्राज्याचा विस्तार इ.स.१७६०, ज्या काळात मराठा साम्राज्य आपल्या शिखरावर होते.(पिवळ्या रंगाने दर्शविले आहे)\n१७व्या शतकाच्या मध्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. अनेक विजय व असामान्य कामगिरीनंतर शिवाजी महाराजांचे १६८० मध्ये ��िधन झाले. शिवाजी महाराजांकडून अनेक वेळा पराभव झालेल्या मोगलांनी १६८१ मध्ये महाराष्ट्रावर आक्रमण केले. शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी हा एका छोट्या लढाईनंतर महाराष्ट्राचा राजा झाला. तुलनेने अधिक बलवान शत्रूशी लढा देताना संभाजीने मराठ्यांचे उत्कृष्ट नेतृत्व केले. संभाजी एकही किल्ला किंवा प्रदेश हरला नाही. मात्र १६८९ मध्ये फितुरीमुळे औरंगजेबाच्या हाती सापडल्यानंतर संभाजीची क्रूरपणाने हत्या करण्यात आली. आपल्या नेत्याच्या मृत्यूमुळे निर्नायकी व निराश झालेल्या मराठ्यांचे नेतृत्व संभाजीचा धाकटा भाऊ राजाराम याने केले. त्याच्या मृत्यूनंतर साम्राज्याची सूत्रे पत्नी ताराराणीने घेतली. आपल्या अज्ञान मुलांच्या नावाने स्वतः राज्य कारभार पाहिला. पण त्याच वेळी औरंगजेबाच्या कैदेत असणाऱ्या शाहू यांनी मोर्चेबांधणी करून ताराराणीविरुद्ध बंड केले. मराठा सरदारांनी मध्यस्थी करुन ताराराणीस कोल्हापूरची व शाहूस सातारची गादी दिली. पुढे शाहूने पेशवाई निर्माण करून बाळाजी विश्वनाथ यास पहिला पेशवा केले. त्यानंतर राज्य चालविण्याची जबाबदारी पेशव्यांच्या डोक्यावर आली. पहिला बाजीराव आणि बाळाजी बाजीराव यांनी मोठा साम्राज्यविस्तार केला. त्यांच्या काळखंडात संपूर्ण उपखंडावर मराठ्यांची सत्ता होती. पुणे हे सत्तेचे केंद्र झाले होते. मात्र पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर हे साम्राज्य छोट्या छोट्या प्रदेशात विभागले गेले. ब्रिटिशांनी दुसऱ्या बाजीरावाचा पराभव करेपर्यंत महादजी शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे हे प्रदेश एकत्र होते.\nबहुसंख्य मराठी लोक हे हिंदू आहेत.[१] अल्पसंख्यकात बौद्ध, जैन, ख्रिश्चन, मुस्लिम आणि यहूदी यांचा समावेश होतो.[१]\nब्रिटिश शासनाच्या आधी, महाराष्ट्र प्रदेश अनेक राजस्व विभागात विभागला गेला. एक काउंटी किंवा जिल्हा मध्ययुगीन परगणासमतुल्य होते. परगणा प्रमुखांना देशमुख असे म्हटले गेले आणि रेकॉर्ड कपाट्यांना देशपांडे असे म्हटले गेले. गाव हे सर्वात कमी प्रशासकीय एकक होते. मराठी भागातील ग्रामीण समाज, पाटील किंवा गावाचे प्रमुख, महसूल गोळा करणारा आणि गावाचे रेकॉर्डकीपर कुलकर्णी हे गावकरी गणले जात. अशी वंशानुगत स्थिती होती. गावात बलुते नावाचे बारा वारसा सेवक देखील असत. बलुते यंत्रणा कृषी क्षेत्राला पाठिंबा देणारी हो��ी. या प्रणालीच्या अंतर्गत शेतकरी शेतकऱ्यांना आणि गावाच्या आर्थिक व्यवस्थेला सेवा प्रदान करीत. या प्रणालीचा आधार जात होता. नोकर त्यांच्या जातींसाठी विशिष्ट कार्यांसाठी जबाबदार होते. बारा बलुते यांच्यामध्ये बारा प्रकारचे नोकर होते; हे जोशी (ब्राह्मण जातीचे गावचे पुजारी आणि ज्योतिषी), सोनार (दवाईदान्या जातीचे सुवर्ण), मातंग (दोरखंड तयार करणे), सुतार (सुतार), गुरव (देवळाचे पुजारी), न्हावी , परीट (वॉशरमन), कुंभार (कुंभार), चांभार (काॅबलर), धोर, कोळी (मच्छीमार किंवा जलवाहक), चौगुले (पाटलाचे साहाय्यक) आणि महार (गावचे चौकीदार आणि इतर कार्ये).\nमराठी लोक लोक भाषा, इतिहास, सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथा, सामाजिक संरचना, साहित्य आणि कला यांसारख्या दृष्टीने इतरांपेक्षा वेगळे आहेत[२]\nआगरी - हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवीमुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे. भातशेती हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. आगरी लोक खाऱ्या पाण्यापासून मीठ बनवतात.\nचांभार – जनावरांच्या कातडीपासून वस्तू बनवणे हा यांचा परंपरागत व्यवसाय आहे. हा समाज अनुसूचित जातीत मोडतो. २०११ मध्ये यांची लोकसंख्या १२ लाख होती.\nमाळी -माळी ही भारतात आढळून येणारी एक व्यावसायिक जात आहे. हा समाज पारंपरिकपणे मळे लावणारा किंवा मळेवाला म्हणून काम करत होता. माळी समाज हा मुखत्वे शेती करणारा कुणबी समाजाशी साम्य असलेला समाज आहे. काही ठिकाणी हा समाज बलुतेदार आहे तर काही ठिकाणी अलुतेदार आहे.\nचांद्रसेनीय कायस्थ प्रभु – हा उच्च-विद्याविभूषित क्षत्रिय समाज आहे.\nभोई - अहिराणी भाषा बोलणाऱ्या २२ उप-जातींपैकी एक हा समाज आहे.\nलोणारी - हा कोळसे तयार करणारा समाज आहे हा \"कुणबी\"या जातसमूहातील एक उपजातसमूह आहे. हे प्राचीन भारताच्या महाजनपदातील \"मल्लवंशीय\" आहेत. सद्या महाराष्ट्रात त्यांचा ओ.बी.सी.वर्गात समावेश आहे.\nधनगर – हा मेंढ्या पाळणारा समाज आहे. महाराष्ट्रात भटक्या विमुक्त जातीत यांचा समावेश होतो.\nकासार - हा समाज तांब्याची भांडी बनविणारा व विकणारा तसेच बांगड्या विकणारा समाज आहे.\nगुरव – हा समाज हिंदू मंदिरात पाहिला जातो कारण पुजारी ह्यांचा परंपरागत व्यवसाय आहे.\nकोळी – हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध��ये वास्तव्य करून आहे. भातशेती व मासेमारी हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे.\nकुणबी — हा शेती करणारा समाज आहे. उच्चवर्णीय मराठा समाज याला स्वतःचीच उपजाती मानतो. याची राज्यात १५% संख्या आहे. हा ओबीसी प्रवर्गात मोडतो.\nमातंग – झाडे व त्यांच्या पानांपासून दोर, झाडू इत्यादी वस्तू बनवणे ह्या समाजाचा परंपरागत व्यवसाय आहे. गावातील विविध समारंभात दफडी वाजवणे, दवंडी देणे सुद्धा ह्या समाजाचा व्यवसाय आहे. हा समाज अनुसूचित जातीमध्ये मोडतो. २०११ मध्ये यांची संख्या २१ लाख आहे.\nमराठा – हिंदू वर्णव्यवस्थेमध्ये हा समाज पहिल्यापासून उच्चवर्गीय क्षत्रिय वर्गात गणला गेला आहे. महाराष्ट्रात यांची संख्या १५% आहे.\nमहार – हा समाज महाराष्ट्राच्या लोकसंख्येत १०% आहे.[३] बहुतेक सर्व महार समाजाने सन १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुकरण करत बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. दलितांच्या हक्कांसाठी हा समाज सर्वाधिक संघर्ष करीत असतो.[४][५] हा अनुसूचित जातीत मोडतो.\nपाठारे प्रभु (सोमवंशीय क्षत्रिय पाठारे) – गेल्या अनेक शतकांपासून हा समाज मुंबईत राहतो. मुंबईतील मूळ शासनकर्ता क्षत्रिय समाज हाच आहे.\nवंजारी — काही शतकांपूर्वी पासून राजस्थानमधून महाराष्ट्रात, त्यातही मराठवाड्यात स्थलांतरित झालेला हा समाज आहे.\nवाणी – हा व्यापार करणारा समाज आहे.\nआरे, आर्य क्षत्रिय - सैनिकांचा आणि शेतकऱ्यांचा हा समाज आहे. हा समाज मूळ तेलुगू भाषिक प्रांतातील असून तीनशे हून अधिक वर्षापासून महाराष्ट्रात स्थायिक झालेला आहे.\nगवळी - हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे. भातशेती हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. गवळी लोक जोडधंदा म्हणून पशुपालन आणि दुग्धोत्पादन करतात.\nकामाठी : जुन्या मुंबईतील बहुसंख्य इमारती, मुंबई-पुणे रेल्वे लाईन आण बोगदे या जमातीतील लोकांनी बांधले.\nतेली समाज: हा समाज विदर्भामध्ये जास्त प्रमाणात आढळतो.पूर्वीच्या काळात तेल काढणार्यास/विकनार्यास तेली म्हणायचे.हा समाज १८ पगड जातीपैकी एक होता.हा समाज (OBC) अनुसूचित जाती प्रवर्गात मोडतो.\nनाभिक/वारिक: हा समाज केस कापन्याचा व्यवसाय करतो.\nजसे मराठा साम्राज्य भारतभरात पसरले तसतसे मराठी लोक त्यांच्या शासकांच्या बरोबर महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित झाले. जेव्हा पेशवे, होळकर, सिंधिया आणि गायकवाड या वंशाच्या नेत्यांनी महाराष्ट्राबाहेरील नवीन जागा जिंकल्या, तेव्हा ते त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने मराठी प्रशासक, कारकून, पुजारी, सैनिक, व्यापारी आणि कामगार घेऊन गेले.१८व्या शतकापासून हे लोक आपल्या शासकासोबत भारताच्या विविध भागामध्ये स्थायिक झाले आहेत. २०० वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांचे महाराष्ट्राबाहेर वास्तव्य असले तरीही या गटांतील अनेक कुटुंबे ठरावीक जुन्या मराठी परंपरेचे पालन करतात.\n१९व्या शतकात मोठ्या संख्येने भारतीय लोक मॉरिशस, फिजी, दक्षिण आफ्रिका, त्रिनिदाद आणि टोबॅगो, गयाना, सुरिनाम , आणि जमैका येथे ऊसलागवडीसाठी काम करण्यासाठी वेठबिगार मजूर म्हणून नेले गेले. बहुतेक स्थलांतरित हिंदुस्थानी भाषा बोलणारी किंवा दक्षिण भारतीय होती, तथापि, मॉरिशसला स्थलांतरित करणाऱ्या माणसांमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी लोक होते.\nपानिपतात लढलेले बलुची सन्य हे वेगवेगळ्या बलुची जमातींनी बनलेले होते. त्यामुळे मराठे युद्धकैदीही पानिपतात लढलेल्या निरनिराळ्या बलुची जमातींना विभागून देण्यात आले. मराठा युद्धकैद्यांची संख्याही बरीच मोठी होती. आणि सगळ्या मराठय़ांना एकाच ठिकाणी ठेवण्यात मोठा धोकाही होता. त्यामुळे या युद्धकैद्यांना विभागण्याचा निर्णय मीर नासीर खान नुरी याने घेतला.\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nThe Maharajas of Thanjavur सरस्वती महाल ग्रंथालय,तंजावुरची अधिकृत संकेतस्थळ.\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nराजधानी: मुंबई उपराजधानी: नागपूर\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआयएसबीएन जादुई दुवे वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ एप्रिल २०२१ रोजी ०५:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/senior-minister-chhagan-bhujbal/", "date_download": "2021-06-17T01:27:57Z", "digest": "sha1:5OJ7JFJ66OT4MB7LJVVGAZAYPAWX7ZAA", "length": 8467, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Senior Minister Chhagan Bhujbal Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\n म्हणाले – ‘PM मोदींनी छगन भुजबळांपेक्षा वेगळं काय…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट झाला आहे. यामुळे काही राज्यांनी परिस्थितीनुसार आपल्या राज्यात कठोर निर्बध लागू केले आहे. यानुसार महाराष्ट्रात सुद्धा कठोर निर्बध लागू करण्यात आले आहे. तर लॉकडाऊन वरून देशाचे…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात 351…\nCovid-19 ने संक्रमित झालेल्या लोकांसाठी कोरोना व्हॅक्सीनचा…\nPune Traffic | सारसबाग येथील वाहन पार्किंगमध्ये बदल\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रि��ा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\ncentral government employees news | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी…\nसंसदीय स्थायी समितीचे ‘ट्विटर’ला समन्स; 18 जून रोजी संसद भवनात हजर…\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार…\n मोदी सरकार देत आहे 4000 रूपये मिळवण्याची…\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी एकमेकांना केली जोरदार शिवीगाळ, हाणामारीपर्यंत पाळी\nWagle Estate | ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नाल्यात सापडले मगरीचे नवजात पिल्लू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/reliance-officer-answered-parent-minister-balasaheb-patil-about-satara-pune-toll", "date_download": "2021-06-17T03:27:53Z", "digest": "sha1:TMT5GFUKZZ5PQUZPQVCAXHTPY7CSKO22", "length": 22771, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ब्रेकिंग : सातारकरांना टाेलमाफ हाेणार ? पालकमंत्र्यांचा पुढाकार", "raw_content": "\nशिरवळनजीक जिल्ह्यात आणखी एक टोलनाका आणण्याचा घाट घातला जात आहे; पण हा टोल नाका होऊ देणार नाही, अशी भूमिका सर्वांनी मांडली. 15 मार्चपर्यंत रस्ते व्यवस्थित करून नागरिकांना सुविधा द्या आणि त्याचा अहवाल 15 मार्चलाच द्या, असे रिलायन्सच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुनावले.\nब्रेकिंग : सातारकरांना टाेलमाफ हाेणार \nसातारा ः प्रवाशांना, वाहनचालकांना आणि नागरिकांनी सोयीसुविधा देता येत नसतील तर टोल बंद करा, तसेच टोलनाक्‍यापासूनच्या 20 किलोमीटर अंतरातील रहिवाशांना टोल माफी असते हे जाहीर करा आणि कोणत्याही परिस्थिती जिल्ह्यात आणखी टोल नाका येऊ देणार नाही, अशा शब्दात आज पालकमंत्र्यांसह खासदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी रोखठोक भूमिका मांडली. दरम्यान, महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत 15 मार्चपर्यंत रस्ते व्यवस्थित करून नागरिकांना सुविधा द्या आणि त्याचा अहवाल त्याच दिवशी द्या, अशी सूचना रिलायन्सच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली.\nमहामार्गावरील समस्यांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थि��ीत नुकतीच बैठक झाली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार मकरंद पाटील, महेश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, महामार्गाचे अधिकारी आणि रिलायन्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिरवळनजीक जिल्ह्यात आणखी एक टोलनाका आणण्याचा घाट घातला जात आहे; पण हा टोल नाका होऊ देणार नाही, अशी भूमिका सर्वांनी मांडली. खंडाळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी अनेक प्रकल्पांसाठी जमिनी दिल्या आहेत. टोलनाका आला, की अनेक प्रश्‍न निर्माण होतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत टोलनाका होऊ दिला जाणार नाही, अशी भूमिका आमदार मकरंद पाटील यांनी मांडली, तसेच महामार्गावरील समस्या चित्रफितीद्वारे रिलायन्स कंपनीच्या प्रतिनिधींच्या लक्षात आणून देण्यात आल्या. त्यावर रिलायन्सचे अधिकारी व्यवस्थित उत्तरे देऊ शकले नाही. खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, \"\"लोक सुविधांचे पैसे देतात. मात्र, त्याकडे राजरोस दुर्लक्ष केले जात आहे. टोलनाक्‍यावरील लोक वाहनचालकांशी उद्धटपणे वागतात. लोकांचा अपमान करून मारहाण होते. हे योग्य नाही. लोकांचा अपघातात नाहक जीव जात आहे. त्याचे गुन्हे तुमच्यावर दाखल केले पाहिजेत.''\nहेही वाचा : सातारकरांनाे सावधान जे शनिवारात घडलं ते तुमच्या बराेबरही घडेल\nबाळासाहेब पाटील म्हणाले, \"\"नागरिकांचा प्रवास सुरक्षितच झाला पाहिजे. त्यासाठी रिलायन्सने तातडीने पावले उचलली पाहिजेत. टोलनाके मुळातच चुकीच्या पद्धतीने उभारले आहेत. जिल्ह्याच्या प्रारंभास नाके उभारले गेले पाहिजे होते. केवळ कंपनीच्या फायद्यासाठी जिल्ह्यात मध्येच टोलनाके उभारले आहेत.'' आवश्‍यक तेथे ओव्हरब्रीजही तातडीने उभारावेत, अशी सूचना मकरंद पाटील यांनी केली. 15 मार्चपर्यंत रस्ते व्यवस्थित करून नागरिकांना सुविधा द्या आणि त्याचा अहवाल 15 मार्चलाच द्या, असे रिलायन्सच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुनावले.\nजरुर वाचा : आता खुले मतदानच घ्या\nवाचा : बारावीची प्रश्‍नपत्रिका जेव्हां मोबाईलवरून वर्गाबाहेर जाते...\nमहाबळेश्‍वर ते धामणेर, धामणेर ते विटा असे रस्ते केले जात आहेत. त्या रस्त्याबाबतच्या तक्रारी पालकमंत्री पाटील, आमदार महेश शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी मांडल्या. या रस्��्यांच्या कामासाठी सर्वत्र खोदकाम केले आहे. तेथेच खोदलेली माती टाकली आहे. पावसाने ती पुन्हा रस्त्यावर येणार आहे, तसेच धुळीचा त्रास होत असूनही त्यावर पाणी मारले जात नाही, रस्त्यावरील खड्डे बुजविले नाही, असे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले. त्याबाबत आता योग्य ती कार्यवाही करू, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nटोलनाक्‍यानजीकच्या गावातील लोकांना टोल माफ असतो. त्याबाबतचा नियम काय आहे ते सांगण्याची सूचना पालकमंत्र्यांनी करताच रिलायन्सच्या प्रतिनिधींनी टोलनाक्‍यापासून 20 किलोमीटर अंतरातील नागरिकांना टोलमाफ असतो, असे सांगितले. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचे आमदार पाटील यांनी लक्षात आणून दिले. हा नियम तातडीने सर्वांना कळावा, यासाठी प्रसिद्धीस द्यावा, अशी सूचना या वेळी पालकमंत्र्यांनी केली.\nनक्की वाचा : खेड शिवापूर टोल नाका बंदची शिफारसच नाही\nपवारांच्या पावसतल्या सभेतील 'त्या' कार्यकर्त्यास विधान परिषेदत संधी \nकोरेगाव (जि.सातारा) : विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे पुन्ह\nत्यांनी पळून गेलेल्या आमदारांना आणलं होतं पकडून... आज झालं चीज\nकोरेगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधानपरिषदेसाठी कामगार नेते व माजी मंत्री शशिकांत शिंदे व अमोल मिटकरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. सोमवारी (ता. ११) राष्ट्रवादीचे हे दोन्ही उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.\nपुणे-मिरज-लोंढा रेल्वे कामात अधिकाऱ्यांचा मुजोरपणा; साताऱ्यासह कोरेगावातील शेतकऱ्यांची तक्रार\nशिवथर (जि. सातारा) : पुणे- मिरज-लोंढा रेल्वे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण प्रकल्पाच्या कामाच्या अंमलबजावणीत रेल्वे प्रशासन मुजोरपणा करत असल्याची तक्रार सातारा तालुक्‍यातील शिवथर, क्षेत्र माहुली, बोरखळ, वडूथ, आरफळ, सोनगाव संमत निंब, कोरेगाव तालुक्‍यातील तारगाव, देऊर, पळशी, पिंपोडे येथील शेतकऱ्\nVideo पाहा : साहेब आता मुख्यमंत्री होताहेत, काळजी नाही आता; सेना नेत्याच्या वक्तव्याने राजकीय कार्य���र्त्यांत खळबळ\nसातारा : मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) सातत्याने राज्य सरकारला धारेवर धरणा-या शिवसेनेचे नेते नरेंद्र पाटील (Shivsena Leader Narendra Patil) यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर येथे खा\nपक्ष मजूबत करा; 'राष्ट्रवादी'च्या बैठकीत नेत्यांकडून सदस्यांची कानउघडणी\nसातारा : गेल्या चार वर्षांतील कामगिरी समाधानकारक नाही, अशा सदस्यांची बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कानउघडणी केली. कोरोनामुळे अनेक सदस्यांना गटनिहाय विकासकामांना अपेक्षाप्रमाणे निधी मिळाला नसल्याच्या तक्रारी झाल्या. जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांच्या खांदेपालटाबाबत नेत्यांनी नकारात्मकता दर्\nवळसे-कागल महामार्गाचे टेंडर दिवाळीनंतर; खासदारांनी उठविला लोकसभेत आवाज\nसातारा : वळसे ते कागल सहापदरीकरणाच्या कामाची पुन्हा टेंडर प्रक्रिया होणार आहे. मागील वेळी केलेली टेंडर प्रक्रिया मागे घेण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी महामार्गावर काही ठिकाणी पुराचे पाणी आले होते. त्यामुळे महामार्ग बंद ठेवावा लागलेला होता. त्यामुळे अशा ठिकाणी पुलांची उंची वाढविणे, सखल भा\nखूप बाेलण्याची इच्छा असलेल्या पवारांनी बाळासाहेबांची कमिटमेंट पाळली\nसातारा : खूप काही बोलावे अशी तुमची इच्छा आहे, मात्र मला मुंबईला जायचे आहे. तिथे लोक माझी वाट पाहत आहेत. तिथे गेल्यानंतर सर्वकाही नीटनेटके करणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. तुम्हाला एक विनंती करतो मुंबईतील नीटनेटके केल्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील यांना आपल्या कामातून मोकळे करा, असे आवाहन\nगट-तट, पक्षीय भूमिका बाजूला ठेवत ग्रेड सेपरेटरचा ताबा घ्या; रामराजेंचे सातारा पालिकेस आवाहन\nसातारा : ग्रेड सेपरेटरचे काम केंद्र, राज्य शासनाच्या 76 कोटींच्या निधीतून पूर्ण झाले आहे. त्याचे उद्‌घाटन कोणी केले, का केले, कसे केले, हा प्रश्‍न राजकीय आहे. काम करून घेणे आणि राजकारण कमी करणे हा विषय महत्त्वाचा असून, आज या कामाचे अधिकृत उद्‌घाटन माझ्या हस्ते झाले आहे. सातारा पालिकेने गट-\nसिक्कीमच्या धर्तीवर पाचगणीत पार्किंग व्यवस्था करणार; खासदार श्रीनिवास पाटलांची ग्वाही\nभिलार (जि. सातारा) : पाचगणी हे पर्यटनस्थळ जगभर प्रसिद्ध असल्याने शहरानेही काळानुसार बदल स्व���कारणे गरजेचे असल्याचे मत खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.\nखासदार श्रीनिवास पाटील यांच्याविषयी 'परिवर्तन'नं व्यक्त केली दिलगिरी\nपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेतील सहा चर्चांमध्ये सहभाग नोंदविलेला आहे. लोकसभेच्या वेबसाईटवरील माहिती अद्ययावत नसल्यामुळे चूक झाली असून, त्याबद्दल 'परिवर्तन' या संस्थेने दिलगिरी व्यक्त केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/06/blog-post_69.html", "date_download": "2021-06-17T03:17:57Z", "digest": "sha1:NVSMU75225A7ITSJQYNRISUESKLKLSYB", "length": 9631, "nlines": 57, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "एस.व्ही.आर श्रीनिवास मागील कित्ता गिरवणार की एमएमआरडीएत नाविन्य आणणार", "raw_content": "\nHomeएस.व्ही.आर श्रीनिवास मागील कित्ता गिरवणार की एमएमआरडीएत नाविन्य आणणार\nएस.व्ही.आर श्रीनिवास मागील कित्ता गिरवणार की एमएमआरडीएत नाविन्य आणणार\nएमएमआरडीए आयुक्‍त ए.राजीत हे निवृत्त झाल्याने त्यांच्या ठिकाणीं गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर श्रीनिवास यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. गृहनिर्माण विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव एस.व्ही.ए. श्रीनिवास यांनी गृहनिर्माण विभागात असताना मंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीतील माहिती किंवा गृहनिर्माण दिभागाच्या धोरणात्मक बाबी कधीही कनिष्ठ अधिकाऱ्यांशी शेअर करत नव्हते. तसेच अनेक फाईलींतर परस्पर निर्णय घेवून फाईली पाठवित असत. त्यामुळे गृहनिर्माण विभागातील अनेक अधिकाऱ्यांना विभागात बसून काप काम करापचे याचा अंदाजच येत नव्हता. आता याच पध्दतीचे काम श्रीनिवास हे एमएमआरडीएतत करणार की त्यात पुन्हा नाविन्य आणणार याबाबतचे उत्तर आगामी काळात मिळणार आहे. विशेष म्हणजे एमएमआरडीएमध्ये धरीनिवास हे यापूर्वी अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केलेले आहे. त्यात आता ते आयुक्त म्हणून जात असल्याने त्यांच्या काम करण्याच्या परथ्दतीमुळे एमएमआरडीए पुन्हा आपल्या प्रकल्पात पुढाकार घेणार कि मागे राहणार याची चर्चा सध्या एमएमआरडीएच्या वर्तुळात रंगली आहे.\nकोरोना काळात बदल्या न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु आयुक्‍त ए.राजीत हे निवृत्तीमुळे या बदल्यांचा निर्णय घेण्यात आला. गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव पंदी वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैस���र यांची नियुक्‍ती करण्यात आली आहें. त्याचबरोबर आयएएस अधिकारी लोकेश चंद्रा, प्रधान सचित र.व का. यांची नियुक्‍ती महाव्यवस्थापक, बेस्ट, मुंबई पदावर करण्यात आली आहे. तर विकास चंद्र रस्तोगी यांची नियुक्ती प्रधान सचिव (र.व का.) सामान्य प्रशासन विभाग पदावर करण्यात आली असून सिकॉमचे व्यवस्थापकिय संचालक बी वैणुगोपाल रेड्डी यांची नियुक्‍ती प्रधान सचिव वने या पदावर करण्यात आली आहे. सुमंत भांगे, व्यवस्थापकीय संचालक महारा राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ यांची नियुक्‍ती सचिव,सा.वि.स. आणि वि.चौ.अ.(2) या पदावर करण्यात आली असून पासंबधीचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून जारी देण्यात आले. तर संध्याकाळी उशीरा आयएएस अधिकारी श्रीकर परदेशी यांची सिकॉमच्या व्यवस्थापकिय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. तर गोंदियाचे जिल्हाधिकारी दिपककुमार मीना यांची बहुजन कल्याण आणि ओबीसी विभागाच्या उपसचिव पदी नियुरक्ती करण्यात आली.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/assam-election-2021-4-officers-suspended-after-receiving-evm-machine-in-private-car-re-polling-at-booth-430116.html", "date_download": "2021-06-17T02:53:05Z", "digest": "sha1:MFX47HZB7EBDYBCHUZI46USJYDJ2V2FS", "length": 18321, "nlines": 262, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n 4 अधिकारी निलंबित, पुन्हा मतदान होणार\nएका खासगी गाडीत EVM मशीन मिळाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करत 4 अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nदिसपूर : आसाममध्ये एका खासगी गाडीत EVM मशीन मिळाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करत 4 अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. याप्रकरणात निवडणूक आयोगाने सांगितलं की, अधिकाऱ्यांनी एका कारमध्ये लिफ्ट घेतली होती. त्यानंतर या कारची ओळख पटवली असता कारचा मालक भाजपचा उमेदवार निघाला. या प्रकारानंतर निवडणूक आयोगाने कडक पाऊल उचलले आहे.(4 officers suspended after receiving EVM machine in private car)\nतपास केल्यानंतर कारमध्ये EVM मशीनसह BU, CU आणि VVPAT मशीनही आढळले आहेत. दरम्यान, EVM मशीलसोबत कुठल्याही प्रकारची छेडछाड झालेली नाही. सीलबंद अवस्थेत ती मिळून आल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. त्यानंतर ही मशीन स्ट्राँग रुममध्ये जमा करण्यात आली आहे. एक मतदान अधिकारी काल गायब झाला होता. त्याचाही तपास घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी उशिर झाल्याचंही निवडणूक आयोगाने सांगितलं.\nबूथवर पुन्हा मतदान होणार\nनिवडणूक आयोगाने या संपूर्ण प्रकरणात पीठासीन अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. तर परिवहन प्रोटोकॉलचं उल्लंघन केल्या प्रकरणी एक PO आणि अन्य 3 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. EVM मशीन मात्र सीलबंद अवस्थेत मिळून आली आहे. असं असलं तरी इंदिरा एमव्ही स्कूल पोलिंग बूथवर पुन्हा एकदा मतदान घेतलं जाणार आहे. स्पेशल ऑब्जर्व्हरकडूनही या बाबत अहवाल मागवण्यात आला आहे.\nनिवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार NH8 हा एकमेव असा रस्ता आहे जो करीमगंजपर्यंत जोडलेला आहे. 6 वाजता मतदान पूर्ण झालं. सर्व गाड्या पोलिंग बूथवरुन करीमगंजला परतत होत्या. 9 वाजता पोलिंग पार्टीला घेऊन परतणारी गाडी खराब झाली. ट्राफिकमुळे ही गाडी आपल्या ताफ्यातून बाजूला झाली. पोलिस पार्टीच्या लोकांनी सेक्टर अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आणि स्वत: एक गाडीची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरुन ते वेळेवर पोहोचतली.\nरात्री 9 वाजून 20 मिनिटांनी पोलिंग पार्टीतील लोक दुसऱ्या गाडीत बसले. पुझे लोकांनी त्यांना अडवलं आणि दगडफेक केली. नंतर माहिती मिळाली की दुसरी गाडी भाजपचे उमेदवार कृष्णेंदु पॉल यांची होती. रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी लोकांनी ती गाडी ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. यावेळी EVM मशीनसोबत छेडछाड करण्यात येत होती. 10 वाजेच्या आसपास SP करीमगंज घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षकांनी हवेत गोळीबार करुन लोकांना बाजूला केलं. त्यानंतर EVM मशीन ताब्यात घेण्यात आलं.\nWest Bengal Election 2021 : ममता बॅनर्जींचा राज्यपालांना फोन, नंदीग्राममध्ये गोंधळाची स्थिती, ममता कोर्टात जाणार\n‘निवडणुकीत फटका बसेल या भीतीपोटीच मोदी आणि शाहांनी एका रात्रीत ‘तो’ निर्णय फिरवला’\n“विनामास्क दिसेल त्याचं तिकीट कट, सगळं ऐकता, मग दादाचं ‘हे’ का ऐकत नाही,” सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना सुनावले\nSpecial Report | घाटकोपरमध्ये विहिरीत पडलेल्या ‘त्या’ कारचं पुढे काय झालं\nVideo: काढायला गेले कार, सापडला मासा, मुंबईकरांच्या सुट्टीला असाही तडका\nपटोले म्हणतात, नोव्हेंबरपासून निवडणुका, तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अंगावरही जातील \nमहाराष्ट्र 3 days ago\n“काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा निवडणुकही स्वबळावर लढवावी”\nWTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं\nRatnagiri Landslide | मुंबई-गोवा महामार्गातील निवळी घाटात दरड कोसळली, महामार्गावर वाहनांच्या रांगा\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक\nअभिनेत्याशी लग्न करून थाटला संसार, जाणून घ्या सध्या काय करतेय ‘मोहब्बतें’ गर्ल प्रीती झांगियानी…\nSwapna Shastra : तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात ही 2 स्वप्नं, यांच्याकडे दुर्लक्ष करु नका\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे47 mins ago\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nविसाव्या शतकातील बहुचर्चीत ‘सव्यसाची’ आता ऑडिओबुकमध्ये अभिनेत्री सीमा देशमुखांच्या आवाजात होणार रेकॉर्ड\nChanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका\nमराठी न्यूज़ Top 9\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक\nश���वसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nWTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे47 mins ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/cm-uddhav-thackeray-will-take-a-review-meeting-about-covid-19-474297.html", "date_download": "2021-06-17T01:28:30Z", "digest": "sha1:3L5JBP3443FLJ4ZOFVHWOSGYYG3E4H3E", "length": 13629, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nCM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार कोव्हिड आढावा बैठक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना आढावा आणि लसीकरणाबाबत संवाद करणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाहून दूरदृश्यप्रणालीद्वारे ही बैठक होणार आहे. आज दुपारी साडेतीन वाजता ही बैठक होणार आहे | CM Uddhav Thackeray Will Take A Review Meeting About COVID-19\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nआज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोव्हिड आढावा संदर्भात बैठक घेणार आहेत. या बैठकीला औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागातील सरपंचही सहभागी होणरा आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना आढावा आणि लसीकरणाबाबत संवाद करणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाहून दूरदृश्यप्रणालीद्वारे ही बैठक होणार आहे. आज दुपारी साडेतीन वाजता ही बैठक होणार आहे | CM Uddhav Thackeray Will Take A Review Meeting About COVID-19\nनियम न पाळणे, गर्दी वाढल्यास तिसऱ्या लाटेला लवकर आमंत्रण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्र 52 mins ago\nकोरोना काळात महाविद्यालयीन फी कमी करा, 5000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या तक्रारींसह युक्���ांदची मागणी\nकोरोनानंतर वास आणि चव घेण्याची क्षमता कमी झालीय मग, ‘या’ रेसिपी नक्की ट्राय कराच\nऔरंगाबादेत शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती\nAurangabad | औरंगाबादमध्ये शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती\nनाल्यात पडून बाईकस्वाराचा मृत्यू, कुटुंबियांस दहा लाखांचे अर्थसाह्य द्या, राष्ट्रवादीची मागणी\nSSC Result: दहावीच्या निकालसंदर्भात मोठी बातमी, विद्यार्थ्यांना ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण मिळण्याचा मार्ग मोकळा\nकेंद्रानं इंपेरिकल डाटा द्यावा, राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार- छगन भुजबळ\nVideo | इकडे पतीने पत्नीला मिठीत घेतलं, तिकडे कुत्रा रुसला, पाहा व्हायरल व्हिडीओ\nबहुजन समाजाला वेठीस धरणाऱ्या झारीतल्या शुक्राचार्यांचे पितळ उघडं करणार : ऊर्जामंत्री नितीन राऊत\nSpecial Report | शिवसैनिकांची महिलांना मारहाण, सेनेच्या श्रद्धा जाधवांसह 7 जणांवर गुन्हा दाखल\nजळगावच्या केळीचा जगभरात डंका, भारत केळी उत्पादनात अग्रेसर, वर्षभरात 619 कोटींची निर्यात\nMumbai Fatkar Morcha | शिवसैनिक-भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा, अक्षता तेंडुलकर-श्रद्धा जाधव यांची लाईव्ह प्रतिक्रिया\nVideo : शिवसेना भाजप वाद; किशोरी पेडणेकरांकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्वीट करत भाजपला इशारा\nVideo | पत्नी चहा द्यायला आली अन् भलतंच घडलं, पतीही चांगलाच संतापला, पाहा मजेदार व्हिडीओ\nमराठी न्यूज़ Top 9\nSSC Result: दहावीच्या निकालसंदर्भात मोठी बातमी, विद्यार्थ्यांना ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण मिळण्याचा मार्ग मोकळा\nVideo : शिवसेना भाजप वाद; किशोरी पेडणेकरांकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्वीट करत भाजपला इशारा\nविवेक पाटलांनी बोगस खात्यांद्वारे कोट्यवधीचं लोन स्वत:च्या संस्थेत वळवले, ईडीच्या तपासात धक्कादायक माहिती उघड\nमुंबई क्राईम1 hour ago\nएक्सप्रेस आंबिवली रेल्वे स्टेशनवर थांबली, अभिनेत्री फोनवर बोलत दरवाज्यावर आली, चोरट्याने संधी साधली, अखेर बेड्या\nमुंबई क्राईम2 hours ago\nकेंद्रानं इंपेरिकल डाटा द्यावा, राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार- छगन भुजबळ\nVideo | प्रसिद्धी मिळवण्याची तरुणाला भारीच हौस, समोरुन दुचाकी येताच थेट तलावात पडला, पाहा व्हिडीओ\nVideo | इकडे पतीने पत्नीला मिठीत घेतलं, तिकडे कुत्रा रुसला, पाहा व्हायरल व्हिडीओ\nMaharashtra News LIVE Update | भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात जोरदार पाऊस, पुलावरून पाली वाहत असल्याने रस्ते बंद\nMaharashtra Coronavirus LIVE Update : लसीकरणात नागपुरकरांची भरारी, राज्यात तिसऱ्या क्रमांकावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/04/08/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2021-06-17T02:18:57Z", "digest": "sha1:XRQMXQQH2UXNLJQJ2DX3NWD3ZIHOLADX", "length": 22434, "nlines": 242, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "बारावी अभ्यासक्रमाचे साहित्य आता बालभारतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nबारावी अभ्यासक्रमाचे साहित्य आता बालभारतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध\nमुंबई, दि. 8 : बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘लर्न फ्रॉम होम’ म्हणजेच घरी असतांनाही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता यावा, यासाठी बारावी अभ्यासक्रमाचे साहित्य पीडिएफ स्वरुपात http://www.ebalbharati.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी नुकतीच राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची झूम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन बैठक घेऊन सूचना दिल्या होता.\nनवे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी नवी पुस्तके विद्यार्थ्यांना दुकानांमधून उपलब्ध होत असतात. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी असल्यामुळे विद्यार्थी व पालकांना घराबाहेर निघणे शक्य होत नाही. या कालावधीत अभ्यासक्रमाचे ई साहित्य बालभारतीच्या वेबसाईटवर उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता येणार आहे. याच बरोबर रेडिओ, टिव्हीच्या माध्यमातून अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करुन देण्याबाबत देखील पडताळणी सुरु आहे.\nऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये मराठी. हिंदी, संस्कृत या सोबतच गणित, विज्ञान, तर्कशास्त्र. माहिती व तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. या सर्व पुस्तकांची यादी खालील प्रमाणे आहे.\nयुवकभारती मराठी (मराठी), संस्कृत – अल्हाद (संस्कृत), पाली-पकासो (मराठी), अर्धमागधी- प्राकृत (मराठी), महाराष्ट्रीय प्राकृत (मराठी), युवकभारती – हिंदी (हिंदी), युवकभारती – बंगाली (बंगाली), युवकभारती – इंग्रजी (इंग्रजी) युवकभारती – गुजराती (गुजराती), युवकभारती – उर्दू (उर्दू), युवकभारती– सिंधी (अरेबिक), युवकभारती – सिंधी (देवनागरी), युवकभारती- कन्नड (कन्नड) युवकभारती – तेलुगू (तेलुगू), शिक्षणशास्र (मराठी, इंग्रजी), पर्शियन – गुल्हा ए फारशी (उर्दू), अरेबिक- हिदायतुल अरेबिया (उर्दू), तर्कशास्र (इंग्रजी), बालविकास (इंग्रजी), भौतिकशास्र (इंग्रजी), रसायनशास्र (इंग्रजी), जीवशास्र (इंग्रजी), गणित व संख्याशास्र (कला व विज्ञान भाग 1) (इंग्रजी), गणित व संख्याशास्र (कला व विज्ञान भाग 2) (इंग्रजी), गणित व संख्याशास्र (वाणिज्य भाग 1) (इंग्रजी), गणित व संख्याशास्र (वाणिज्य भाग 2 ) (इंग्रजी), पुस्तपालन व लेखाकर्म (मराठी, इंग्रजी), सहकार (मराठी, इंग्रजी), वाणिज्य संघटन व व्यवस्थापन (मराठी, इंग्रजी), चिटणीसाची कार्यपद्धती (मराठी/इंग्रजी), अर्थशास्र (मराठी/इंग्रजी), जलसुरक्षा व पर्यावरण शिक्षण (मराठी/ इंग्रजी), इतिहास (मराठी), राज्यशास्र (मराठी/इंग्रजी), माहिती तंत्रज्ञान – विज्ञान (इंग्रजी).\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nराज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ११३५ ; कोरोना बाधित ११७ रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nअप्रमाणित पीपीई किट व एन ९५ मास्कचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणार\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://amolmd.wordpress.com/2011/07/22/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-17T02:53:39Z", "digest": "sha1:GQGER5X3ONP7GS3SK5V3PKKGHX5HBYYS", "length": 9379, "nlines": 109, "source_domain": "amolmd.wordpress.com", "title": "स्पंदन… एक नवा ध्यास, नवे स्वप्न – ] अनमोल [", "raw_content": "\nस्पंदन… एक नवा ध्यास, नवे स्वप्न\nहो स्पंदन चा पहिला ठोका पडला सुद्धा… तुम्ही ऐकला नाही का\nबरं… थोडक्यात सांगतो… ‘स्पंदन‘ ह्या नावाखाली आम्हा मित्रांनी काही तरी विधायक कामे करण्याचे ठरवले आहे. त्याचीच सुरवात म्हणून १७ जुलै २०११ रोजी आम्ही आमच्या शाळेत (ज्ञान प्रबोधिनी, निगडी) आमच्या निवृत्त शिक्षकांचा कृतज्ञता सत्कार आणि शाळेच्याच जैव-तंत्रज्ञान प्रकल्पाला छोटीशी भेट देऊ करण्याचा कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रम अतिशय सुंदररीत्या पार पडला त्याबद्दल सर्व मित्रांचे आभार, सर्वांच्या परिश्रमातून नियोजनातून सुरवात तर चांगली झाली आता पुढे…\n केलेला काव्यात्मक स्पष्टीकरणाचा प्रयत्न…\nस्पंदन… एक नवा ध्यास … नवे स्वप्न\nस्पंदन म्हणजे मातीशी जोडणारी नाळ\nस्पंदन म्हणजे विश्वास आणि मैत्रीतला दुवा\nस्पंदन म्हणजे निसर्गाशी जोडलेले नाते\nस्पंदन म्हणजे समाजसेवेची गवसलेली दिशा\nस्पंदन… एक यज्ञ … एक पर्व\n१७ जुलै २०११ ला पार पडलेला कार्यक्रम हा गौरी पाठक (आमच्याच शाळेतली विद्यार्थिनी) हिच्या त्रितीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केला होता. तिच्यामुळेच खर तर आम्हाला अस काही करू शकू याची प्रेरणा मिळाली. तिच्या विषयी काही तरी लिहायचे होते, ४-५ दिवस प्रयत्न करत होतो पण शब्दांची आणि आशयाची जुळवाजुळव काय होत नव्हती. अखेर ओळी सुचल्या त्या अश्या…\nसांजवेळी मावळताना सूर्याने ठेविला अंधार मागे\nबरसताना जलधारा उरे रिक्त आकाश मागे\nअश्याच जाण्याने तुझ्या राहिल्या त्या आठवणी मागे\nअंधारही सरेल आता नव्या दिवसाच्या स्वागतासाठी\nरिक्त आकाशही भरेल उद्या पुनश्च बरसण्यासाठी\nआठवणीत राहील अश्या कामाला सुरवात करण्यासाठी\nस्पंदन विषयी सविस्तर माहितीसाठी इथे facebook.com/spandan.pratishthan टिचकी मारा.\nकविता माहितीकृतज्ञता सत्कार गौरी पाठक ज्ञान प्रबोधिनी स्पंदन jpnv social service spandan pratishthan\nकहीं दूर जब दिन ढल जाए →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nनविन पोस्ट ची माहीती ई-मेल द्वारे मिळवा\nखालील रकान्यात तुम्ही तुमचा ई-मेलचा पत्ता सुपुर्त करा. त्यानंतर तुमच्या ई-पत्यावर येणार्‍या मेलवरील दुव्यावर एक टिचकी मारुन तुमचे सबस्क्रिब्शन ऍक्टीव्ह करा. त्यानंतर ह्या ब्लॉगवर लिहील्या जाणार्‍या सर्व पोस्टची माहीती तुम्हाला तुमच्या ई-पत्यावर पोहोचवली जाईल.\nडिजीटल पिंपरी-चिंचवड काळाची गरज\nदाटली नीज या दिशातूनी, पाडसा निजतोस ना रे…\n‘सारथी’चे दिवस …माझ्या नजरेतून\nमहिला दिन विशेष – सुनिता देशपांडे\ngautam च्यावर प्रेम हे असे का असते…\nyogesh च्यावर माझी छकुली\nmahesh deshpande च्यावर महिला दिन विशेष – सुनिता…\nmahesh च्यावर महिला दिन विशेष – सुनिता…\nआर्चिव्ह्ज महिना निवडा डिसेंबर 2015 मार्च 2015 डिसेंबर 2013 मार्च 2013 डिसेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 जून 2012 एप्रिल 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 नोव्हेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा अनुभव आवाहन कविता कैफियत चारोळी प्रसंग प्रेरणा माहिती शायरी शुभेछा संदेश Manuscript Pics Tips Uncategorized\n« मे ऑगस्ट »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lawsuits-filed/", "date_download": "2021-06-17T02:51:59Z", "digest": "sha1:LBO4GVP4AIXLUJ4AFJJGHYBEVFD3IRUG", "length": 3139, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lawsuits filed Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad crime News : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 187 जणांवर खटले\nएमपीसी न्यूज - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मंगळवारी (दि. 8) पिंपरी चिंचवड पोलिसांनी 187 जणांवर कारवाई करत त्यांच्यावर खटले दाखल केले आहेत. मागील दोन…\nPimpri News : छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmrda-president-suhas-divase/", "date_download": "2021-06-17T02:46:58Z", "digest": "sha1:T22QTN6H4AES7Q5B6QGJST52SRCYMANH", "length": 3185, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "PMRDA President Suhas Divase Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: नेहरुनगर, बालनगरीतील कोविड सेंटरच्या कामाची विभागीय आयुक्तांकडून ��ाहणी\nएमपीसी न्यूज - कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने नेहरूनगर व बालनगरीमध्ये कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. या कामाची विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज (बुधवारी) पाहणी केली. तसेच काम वेळेत पूर्ण करण्याच्या…\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\nPimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95_%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80", "date_download": "2021-06-17T03:07:17Z", "digest": "sha1:JFTQKXVLEUWLV72KA3T6T7KVYVKC7JNE", "length": 3610, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "फ्रीडरीक फॉन स्पी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nफ्रीडरीक फॉन स्पी (२५ फेब्रुवारी, इ.स. १५९१:कैसरवर्थ, जर्मनी - ७ ऑगस्ट, इ.स. १६३५:ट्रियेर, जर्मनी) हे जर्मन कवी होते. ते आपल्या काळातील पहिले विचारवंत होते कि ज्यांनी जर्मनीत यातनांना विरोधात दर्शवला\n२५ फेब्रुवारी, इ.स. १५९१\n७ ऑगस्ट, इ.स. १६३५\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ मे २०१७ रोजी ०२:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/big-her-doll/", "date_download": "2021-06-17T02:25:11Z", "digest": "sha1:QON6WOTPWVZJOJFCC4HGJCUDLSC4WYRK", "length": 36414, "nlines": 94, "source_domain": "janasthan.com", "title": "Big her Doll", "raw_content": "\n��दिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)\n“ए , किती वेळा सांगु तुला मला ऑफिसला जाताना नको अडवत जाऊ.” स्वराचा आवाज अचानक मोठा झाल्याने माझं लक्ष गेलं तर बाईसाहेब बाहुलीशी (Doll) बोलत होत्या. तिचं असं रागावून बोलणं तिच्या एकदंरीतच लाघवी स्वभावाच्या विरूद्ध असल्याने मी तिच्या हालचाली निरखून पाहत होते. बाहुलीला एका हाताने बाजूला करत दुसऱ्या हाताने हवेतच हात हलवुन लिपस्टिक निवडली आणि तर्जनी ओठांवरुन फिरवत परत बडबडली, “सारखी पायापायात येऊ नकोस गं बरं, आज लवकर येईन ओके बरं, आज लवकर येईन ओके”अच्छा, म्हणजे स्वरा तिच्या मम्मीच्या भुमिकेत होती आणि तीने बाहुलीला (Doll) स्वराची भुमिका दिली होती.\nस्वरा अगदी दिड वर्षांची असल्यापासून माझ्या कडे येते. वयाच्या मानानं इतर मुलांपेक्षा ती खूप स्पष्ट बोलणारी, विचारांमध्ये सुसुत्रता असणारी आणि अतिशय आनंदी मुलगी आहे. स्वराचं हे असं रागावून बोलणं, चिडचिड करणं मला नविनच होत. त्या दिवसापासुन पुढचे काही दिवस मी स्वराला रोज बाहुली (Doll) देऊ लागले. तीचा आणि त्या बाहुलीचा ‘एकतर्फी’ संवाद म्हणजे स्वराची अलिखीत रोजनिशी होती. ती कधी बाहुलीला (Doll) मिठीत घेऊन “सॉरी पिल्लू” म्हणायची तर कधी बाहुलीला खोटं खोटं आइस्क्रीम, चॉकलेट देऊन खुश करायची. स्वराचा स्वभाव सुद्धा अगदी लाघवी म्हणावा तसा आहे, साधारणतः कुणी नवं माणुस दिसलं तर मुलं बोलायला लाजतात, ही मात्र सगळ्यांना आपल्या क्युट दिसण्याची, चमकदार डोळ्यांची, आपल्या गोड आवाजाची आणि हजरजबाबीपणाची मोहिनी घालते. कुणीही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं स्वरा इतकी सुसंबद्ध कशी देते याचं मला कायमच कोडं पडतं.\nअशा सर्वगुणसंपन्न स्वराने बाहुलीला (Doll) अशी वागणूक का द्यावी काय चाललंय तिच्या मनात काय चाललंय तिच्या मनात ह्या तिच्या वागण्याचा तिच्या पुढील आयुष्यावर नेमका काय परिणाम होईल ह्याची तिच्या पालकांना जाणीव आहे का ह्या तिच्या वागण्याचा तिच्या पुढील आयुष्यावर नेमका काय परिणाम होईल ह्याची तिच्या पालकांना जाणीव आहे का स्वराच्या बाबतीत नेमकं काय घडतंय याचा अंदाज मी मनाशी बांधला आणि तिच्या पालकांना भेटायला बोलावलं.स्वरा आणि घडलेले प्रसंग तसं बघायला गेलं तर लहान आहेत, पण याची मानसिक व्याप्ती मोठी आहे , म्हणुनच पालकांशी बोलुन त्यांना यात सहभागी करून घेणं खूप महत्वाचं होतं.\nस्वर��चे पालक येतांनाच १५ मिनीटांचा अल्टीमेटम घेऊन आले. याआधी माझ्याशी दिलखुलास विशेषतः घड्याळाचं बंधन नसणाऱ्या गप्पा मारणारी स्वराची आई वारंवार घड्याळ पहात होती. स्वराचे वडिल हातातल्या मोबाईलला सारखं अनलॉक करून पहात होते. याचाच अर्थ या अशा मानसिकतेत त्या दोघांशी १५ मिनीटेच काय १५ तास जरी बोलले असते तरी काहीच फरक पडला नसता. मी त्यांची कामाच्या दिवशी गैरसोय झाल्याने माफी मागितली आणि सुट्टीच्या दिवशी थोडा वेळ काढून भेटायला येण्याची विनंती केली. त्यांनीही लगेच तयारी दाखवली, शेवटी त्यांनाही त्यांच्या लेकीची काळजी होतीच पण त्यासाठी वेळ काढणं अवघड दिसत होतं. मम्मी- पप्पांना स्कूल मध्ये आलेलं पाहुन स्वरा मात्र बेहद्द खुश होती. पप्पाऽऽ अशी हाक मारत तिने चिमुकल्या हातांनी त्यांना मिठी मारली, त्यांनी तिचं ‘पार्सल’ तिच्या आईकडे शिफ्ट केलं आणि ते तिघं निघाले. एकत्रपणे जाणाऱ्या त्या पाठमोऱ्या तिघांकडे मी बघत तर होते मात्र आता मला ते एकत्र दिसत नव्हते, तीन स्वतंत्र व्यक्ती तिन दिशेला जातांना मला दिसत होते.\nनाही, हे असं होऊन चालणार नाही. मुलांचं बालपण होरपळतं, त्यांचा भावनिक विकास खुंटतो. स्वरासारख्या हुशार आणि चुणचुणीत मुलीवर दिवसेंदिवस परिणाम होतो आहे, हे थांबायला हवं. मी आता लवकरात लवकर स्वरा व तिच्या पालकांना भेटण्याचा विचार मनात पक्का केला होता.\nत्या भेटीनंतर मी स्वराशी मुद्दाम जरा जास्त बोलायला सुरुवात केली. डबा कुणी बनवला, वेणी कुणी घातली, आजचा फ्रॉक छानच आहे तुझा, कुणी घेतला या सारख्या प्रश्नांची आधी मिळणारी उत्तर, आधीचा उत्साह आणि आधीचे चेहऱ्यावरचे हावभाव सगळंच बदललं आहे हे माझ्या लक्षात आलं.\nअखेर स्वराचे आई-बाबा वेळ काढून भेटायला आले. मी स्वराची तक्रारच करायला बोलावलं असणार याची त्यांना खात्रीच होती.\n“स्वरा स्कूल मध्ये पण विचीत्र वागते का हल्ली” स्वराच्या आईने मला सरळ सवाल टाकला. एका मोस्ट अवेटेड भेटीची सुरुवात अशी व्हावी याचा मला खेद वाटला. “विचित्र नाही पण जरा वेगळी वागते आहे ती हल्ली” स्वराच्या आईने मला सरळ सवाल टाकला. एका मोस्ट अवेटेड भेटीची सुरुवात अशी व्हावी याचा मला खेद वाटला. “विचित्र नाही पण जरा वेगळी वागते आहे ती हल्ली” मी म्हणाले, “वेगळं म्हणजे विचित्र नाही मॅम. स्वरा , तु जा बरं तुझी स्वरा (बाहुली) (Doll) तुझी कधीची वाट बघतेय” मी स्वराने तिथुन जावं म्हणून तिला सांगीतलं, तेवढ्यात “नो मॅम, तिला ऐकुच द्या तिच्या तक्रारी” असं म्हणत तिच्या आईने हात पकडून तिला जबरदस्तीने बसवलं.\nही शाळा स्वराची होती, इथे तिला मोकळेपणा मिळतो, इथे ती तिच्या मर्जीने बागडते, उड्या मारते, खेळते, गाते, नाचते तिच्या या जगात आज तिच्या मनाविरुद्ध घटना घडली होती. मुक्त होऊ पहाणाऱ्या एका फुलपाखराला उडण्याची मनाई होत होती. स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. यापुढे सुत्र मला हातात घेणं भाग होतं. ” अरे, काय झालं माझ्या स्वराला तिच्या या जगात आज तिच्या मनाविरुद्ध घटना घडली होती. मुक्त होऊ पहाणाऱ्या एका फुलपाखराला उडण्याची मनाई होत होती. स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. यापुढे सुत्र मला हातात घेणं भाग होतं. ” अरे, काय झालं माझ्या स्वराला इकडे ये” डोळ्यातलं पाणी तिने कसबसं अडवलं होतं त्या मिनिटाला मला तिच्या धोरणीपणाचं कोण कौतुक वाटलं. देव इतकं गुणी लेकरु देतो तेव्हा पालकांची जबाबदारी वाढलेली असते. ती जवळ आल्यावर मी हलकेच तिच्या गालाला स्पर्श केला, तशी ती खुदकन हसली. ” अहो, मी काही तक्रारी सांगायला नाही बोलावलंय तुम्हाला” मी तिला अलगद मांडीत घेतलं, ” मी तर तीचं कौतुक करायला बोलावलं आहे. हो ना बेटा इकडे ये” डोळ्यातलं पाणी तिने कसबसं अडवलं होतं त्या मिनिटाला मला तिच्या धोरणीपणाचं कोण कौतुक वाटलं. देव इतकं गुणी लेकरु देतो तेव्हा पालकांची जबाबदारी वाढलेली असते. ती जवळ आल्यावर मी हलकेच तिच्या गालाला स्पर्श केला, तशी ती खुदकन हसली. ” अहो, मी काही तक्रारी सांगायला नाही बोलावलंय तुम्हाला” मी तिला अलगद मांडीत घेतलं, ” मी तर तीचं कौतुक करायला बोलावलं आहे. हो ना बेटा ” ती मानेनेच हो म्हटली आणि तिची बाहुली (Doll) आणायला पळाली.\nआमचं विषयाला धरून काही बोलणं चालु असतांना माझं पुर्ण लक्ष समोरच्या सीसीटीव्ही स्क्रीनवरच होतं. मला जे अपेक्षित होतं ते लवकरच झालं स्वराचा चिडलेला आवाज आला आणि मी तिच्या पालकांना सीसीटीव्ही स्क्रीनवर पहायला सांगीतलं. स्वराने तिच्या बाहुलीचे (Doll) दोन्ही हात एकाच हातात धरले होते , दुसऱ्या हाताने ती बाहुलीला (Doll) धमकावत होती, ” आता आपण तुझ्या स्कुलमध्ये चाललोय, तुझ्या टिचरला मी सगळं सांगणार आहे. त्यांनी सांगीतलंय मला तु किती त्रास देतेस स्कुलमध्ये ते स्वराचा चिडलेला आवाज आला आणि ���ी तिच्या पालकांना सीसीटीव्ही स्क्रीनवर पहायला सांगीतलं. स्वराने तिच्या बाहुलीचे (Doll) दोन्ही हात एकाच हातात धरले होते , दुसऱ्या हाताने ती बाहुलीला (Doll) धमकावत होती, ” आता आपण तुझ्या स्कुलमध्ये चाललोय, तुझ्या टिचरला मी सगळं सांगणार आहे. त्यांनी सांगीतलंय मला तु किती त्रास देतेस स्कुलमध्ये ते खबरदार तिथे जाऊन काही आगाऊपणा केलास तर….”सगळीकडे शांतता होती, स्वराने नकळत शाळेत येण्याआधी घरी पार पडलेला अध्याय वाचुन दाखवला होता. तिचे पालक ओशाळले होते, नजर चोरत होते. आम्ही थोडावेळ शांतच बसलो. मग कुणीतरी सुरुवात करावी म्हणुन मी म्हटलं ” हेच सांगायचं होतं मला. स्वराचं बाहुलीशी (Doll) बोलणं, तिला रागावणं, मारणं, तिच्यावर वैतागणं हे तिचे विचार नाहीत, ही तिला घरी मिळणारी वागणूक आहे. हे मला तुमच्याकडुन अजिबात अपेक्षित नव्हतं.” स्वराचे बाबा तिच्या आईला ओरडुन म्हणाले, “तरी तुला सांगत होतो, स्वरा ५ वर्षांची होईपर्यंत घरात रहा, मला तुझ्या पैशांची गरज नाही, तिला वेळ दे पण तु ऐकशील तर ना खबरदार तिथे जाऊन काही आगाऊपणा केलास तर….”सगळीकडे शांतता होती, स्वराने नकळत शाळेत येण्याआधी घरी पार पडलेला अध्याय वाचुन दाखवला होता. तिचे पालक ओशाळले होते, नजर चोरत होते. आम्ही थोडावेळ शांतच बसलो. मग कुणीतरी सुरुवात करावी म्हणुन मी म्हटलं ” हेच सांगायचं होतं मला. स्वराचं बाहुलीशी (Doll) बोलणं, तिला रागावणं, मारणं, तिच्यावर वैतागणं हे तिचे विचार नाहीत, ही तिला घरी मिळणारी वागणूक आहे. हे मला तुमच्याकडुन अजिबात अपेक्षित नव्हतं.” स्वराचे बाबा तिच्या आईला ओरडुन म्हणाले, “तरी तुला सांगत होतो, स्वरा ५ वर्षांची होईपर्यंत घरात रहा, मला तुझ्या पैशांची गरज नाही, तिला वेळ दे पण तु ऐकशील तर ना\nस्वराची आई आता रडवेली झाली होती. त्यांना नव्यानेच नौकरी लागली होती. ” मॅम, आमचं खरंच चुकलं. स्वराच्या जन्माआधी मी नौकरी करत होते, मग स्वराचा जन्म झाला म्हणून मी नौकरी सोडली. तिचं बालपण पुन्हा मिळणार नाही, ते पुर्ण एन्जॉय करायचं असं आम्ही ठरवलं होतं. ती आत ३ वर्षांची आहे ती पहिलीत गेली की मग नौकरी शोधायची हे पक्कं ठरलं पण या कोरोना काळात संसाराची गाडी एका चाकावर नाही चालणार, दुसरं चाकंही फिरायला हवं या विचाराने जरा नाईलाजाने नौकरी पत्करली. स्वरासाठी सासुबाई स्वतः पुढे आल्या. मला सगळंच एकटीने करायला ��ागु नये म्हणून त्या खुप मदत करताय मात्र मी अजुनही आई म्हणून कमी पडतेय याचा गिल्ट(न्युनगंड) घेऊन जगते आहे. स्वराच्या जन्मापासून ती माझं विश्व झाली होती, आणि तिला थोडं समजायला लागल्यापासून मीच तिचं विश्व आहे. तिच्या बाबांशीही तिचं छान जमतं, पण बाबांना ऑफिसलाही जावं‌ लागतं त्यामुळे बाबा ठराविक वेळीच भेटणार याची तिला सवय आहे. मी २४ तास तिच्या सोबत असायचे ,आता नेमकं तेच होत नाहीये. मी निघाले की ती माझ्या पाया-पायात घुटमळते, माझ्या वस्तु लपवते, मुद्दाम पसारा काढून बसते. तिला स्कुलला सोडुन मला पुढे जायचं असतं पण आधीसारखी पटकन तयारच होत नाही. या सगळ्याचा त्रागा मग तिच्यावरच निघतो.”\nस्वराची आई अगतिक होऊन सांगत होती. एक स्त्री म्हणून मला तिची वेदना समजत होती, ओढाताण जाणवत होती, तिने तडजोड तर केली होती पण तिला ती झेपत नव्हती.स्वरा आता ३ वर्षांची आहे. इतरांचं निरीक्षण करून व त्यांच्या प्रमाणे वागण्यामधून समाजात कसं मिसळावं हे या वयात मुलं शिकतात तसंच कशा प्रकारची वागणूक स्वीकारली जाते आणि कुठल्या प्रकारची वागणूक नाकारली जाते हे देखील त्यांना या वयात समजायला लागतं. मुलांच्या वागण्या बोलण्याला आणि व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे महत्त्वाचे घटक म्हणजे त्यांच्या आजूबाजूची माणसं अर्थात समाज \nमोठ्या माणसांचं आणि वयाने मोठ्या मुलांचं वागणं हे या वयातील मुलांसाठी एक प्रकारचा आदर्श असतो. स्वराच्या वयाची मुलं त्यांच्या वागण्याचं अनुकरण करायला शिकतात. लोक जे सांगत आहेत ते त्यांना ऐकायचं नसतं पण लोक जसं वागत आहेत त्याचे अनुकरण मात्र या मुलांना नक्की करायचं असतं.\nपालकांनी आरडाओरडा किंवा मारहाण केली तर ही मुले तसेच वागायला शिकतात. जर घरातले मोठे इतरांशी सौजन्याने वागले, आदराने आणि संयमाने वागण्याचं उदाहरण त्यांनी मुलांना दिलं तर ही मुलं त्यांचं अनुकरण करतात.\nया वयाच्या मुलांना दुसऱ्यांची भूमिका वठवणं किंवा ढोंगीपणा अर्थात नाटक करायला आवडतं आणि हे त्यांना करू द्यावं कारण यामधूनच त्यांना इतरांची विचारसरणी समजून घ्यायला आणि ती स्वीकारायला किंवा नाकारायलाही मदत मिळते.\nस्वराच्या आई-बाबांना आता स्वराच्या वागण्याचा अर्थ थोडा थोडा समजायला लागला होता. अलीकडेच नोकरी लागल्यामुळे स्वराच्या आईचा स्वभाव बदलला होता. आईच्या वागण्यातला बदल स्वरानी अचूक टिपला होता. तिच्याशी कायम कनेक्टेड असणारी आई आता बदलली होती आणि त्याचाच परिणाम स्वरावर होत होता. स्वरासाठी तिची आजी आली होती पण याआधी स्वरा आणि तिची आजी इतका वेळ कधी एकत्रच नव्हत्या. त्यामुळे स्वराला तिच्या आजीची सवयच नव्हती. अचानक आलेल्या आजीने स्वराचा ताबा घेतला होता. सकाळी उठल्यापासून स्वराला आंघोळीला जा ,चल मी तुझा दूध बनवून ठेवलंय ,हे मी तुला कपडे घालून देते, या सगळ्या आईने करायच्या गोष्टी आता आजी का करते या प्रश्नाचे उत्तर स्वराला सापडत नव्हतं. अचानक गोंधळलेल्या मनस्थितीत आता ‘मी आईकडे जाऊ की आजीकडे जाऊ या प्रश्नाचे उत्तर स्वराला सापडत नव्हतं. अचानक गोंधळलेल्या मनस्थितीत आता ‘मी आईकडे जाऊ की आजीकडे जाऊ’ याचा निर्णय सुद्धा स्वराला घेता येत नव्हता. या छोट्या छोट्या गोष्टींमधून स्वराज्याच्या स्वभावावर परिणाम व्हायला लागला होता.\nस्वरा च्या बाबतीत मी केलेलं निरीक्षण आणि त्यातून काढलेला निष्कर्ष हा बऱ्याच अंशी बरोबर होता. स्वराच्या आईला आता खूप प्रश्न पडत होते. स्वरा तीन वर्षाची झाली म्हणजे नक्की तिची काय प्रगती असायला हवी तिला काय काय यायला हवं तिला काय काय यायला हवं तिला त्यातलं काय काही येत नाही तिला त्यातलं काय काही येत नाही अशा प्रश्नांची सरबत्तीण त्यांनी माझ्यावर केली.\nखरं तर असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील म्हणूनच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता फक्त स्वराच्या आई-बाबांना नाही तर मी तुम्हा सगळ्यांना देते. आपलं मूल जेव्हा तीन वर्षाचं होतं त्यावेळेला त्यांची प्रगती कशी ओळखायची याच्या काही टिप्स मी तुम्हाला देते.\nया तीन वर्षे वयाच्या मुलांना कुठल्या कुठल्या गोष्टी करता आल्या पाहिजेत \n@ सहज आणि मोकळं चालता आलं पाहिजे\n@ जिना चढणे, धावणे, लाथ मारणे, उड्या मारणे अश्या शारीरिक क्रिया त्यांना सहजरीत्या करता आल्या पाहिजेत.\n@ चित्रातील किंवा प्रत्यक्ष सामानातील वस्तू बोट दाखवून ओळखता यायला हव्या.\n@ दोन किंवा तीन शब्दांची छोटी वाक्य बनवून बोलता यायला हवं.स्वतःचं नाव आणि वय सांगता यायला हवं.\n@ रंगांची नावे सांगणे\n@खेळतांना खोट्या वस्तूंचा वापर करून त्यांच्याशी संवाद साधणे.\n@ स्वतःच्या हाताने जेवण्याखाण्याची सवय या वयात मुलांना लावायला हवी.\nया वयाची मुलं आपले प्रेम व्यक्त करू शकतात आणि म्हणूनच मुला���नी आपल्यावर प्रेम करावं असं वाटत असेल तर आपल्या मुलांबरोबर पुस्तक वाचा, पुस्तक पहा, त्यामधली चित्र मुलांना दाखवा आणि त्या चित्रांवर चर्चा करा. मुलांना गोष्टी सांगा, गाणी आणि छोटी छोटी बालगीतं, बगबडगीतं शिकवा. नुसता मोबाईल देऊन त्याच्यावर वेगवेगळे कार्टून किंवा वेगवेगळ्या गोष्टी लावून दिल्या तर मुलं तुमच्याशी जोडली जाणार नाहीत.\nमुलांना खाण्यासाठी त्यांची स्वतःची ताट वाटी वेगळी द्या. त्यांना स्वतंत्रपणे खाऊ द्या. त्यासाठी त्यांना जास्त वेळ लागला तरी चालेल. स्वतःचे कपडे स्वतः घालणे, हात स्वच्छ धुणे, स्वच्छतागृहाचा अर्थात टॉयलेटचा वापर करणे या सगळ्या गोष्टी मुलांना शिकवा आधी मुलांची थोडी मदत करा मग आपोआपच ते या सगळ्या गोष्टी स्वावलंबनाने करायला शिकतील.\nकधी कधी आपली मुलं वेगळंच वागायला लागतात आणि सुरवातीला आपल्या लक्षातच येत नाही कारण कधी कधी आपण एवढ्या लहान मुलांकडे काय लक्ष द्यायचं म्हणून त्यांच्या अनेक गोष्टी दुर्लक्षित करतो पण जर तुमच्या मुलाचं खेळण्यावरून मन उडालं असेल , चालताना तो सारखा पडत असेल किंवा छोट्या-छोट्या वस्तू त्याच्या हातातून निसटत असतील, तुम्ही जे काय सांगताय ते त्याच्या लक्षात येत नसेल, साध्या सूचना त्याला समजत नसतील , नीट जेवण करत नसेल आणि त्याला माहीत असलेले शब्द वापरून सुद्धा त्याला जर बोलता येत नसेल तर मात्र काहीतरी घडतंय , त्याचं काहितरी बिनसलंय\nया सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला अगदी जाणीवपूर्वक बघावं लागेल. त्याच्या वागण्याबोलण्यात हा फरक का येतोय आपल्या कुटुंबातील छोटे छोटे बदल तपासून बघा, आपल्या दैनंदिन जीवनात काही वेगळं घडतंय का, आपल्या प्रतिक्रिया बदलल्याने हे होतंय का याचा विचार करा. अलीकडच्या काही दिवसांमध्ये कोणी नवीन व्यक्ती आपल्या संपर्कात आहे का आपल्या कुटुंबातील छोटे छोटे बदल तपासून बघा, आपल्या दैनंदिन जीवनात काही वेगळं घडतंय का, आपल्या प्रतिक्रिया बदलल्याने हे होतंय का याचा विचार करा. अलीकडच्या काही दिवसांमध्ये कोणी नवीन व्यक्ती आपल्या संपर्कात आहे का आपलं मूल नक्की कोणा कोणाकडे जाते, त्या घरातली माणसं कशी आहेत त्या घरातल्या माणसांचा त्यांच्या मुलांशी असलेला संवाद कसा आहे ,आपली मुले तिथे गेल्यानंतर त्याला वागणूक कशी मिळते, या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे तुम्हाला जाणीवपूर्वक बघायला हवं.\nमुलांच्या वयाची पहिली आठ वर्षे अतिशय महत्त्वाची असतात. त्यातही पहिली तीन वर्षे जास्त महत्त्वाची मानली जातात, कारण त्यांच्या पुढील आयुष्यात येणाऱ्या सर्वांगीण विकासाचा पाया याच वर्षांमध्ये घातला जातो. या कालावधीमध्ये मुलांच्या शिकण्याचा वेग सर्वाधिक असतो. वयाच्या पहिल्या आठ वर्षांमध्ये मुलांना प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन आणि मानसिक पातळीवर चालना मिळाली तर ही मुले उत्साहाने शिकतात आणि मग आयुष्यात कुठेही, कोणाच्याही मागे राहत नाहीत.\nस्वराची आई आणि बाबा हे ऐकून बऱ्यापैकी सावरले होते. स्वरा त्यांची आवडती लेक आहेच, आता तिच्या बाबतीत नक्की काय करायचं हे त्यांना कळलं होतं आणि खरंच पुढच्या आठ दिवसांतच मला स्वराच्या वागण्यामध्ये परत बदल दिसायला लागला होता. हसरी खेळकर आणि अगदी मनस्वी बडबड करणारी स्वरा आता मला परत मिळाली होती. स्वराच्या छोट्याशा जगात, तिच्या आनंदात, तिच्या प्रगतीमध्ये कुठेतरी माझा हातभार लागला हे माझं भाग्य समजते ,पण माझ्या आजूबाजूला अशी कित्येक मुलं आहेत ज्यांना माझी गरज असेलही पण त्यांच्या पर्यंत मी पोहोचू शकत नसेल किंवा त्यांना माझ्या पर्यंत पोहोचता येत नसेल. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या मुलांच्या स्वभावात होणाऱ्या बदलांसाठी किंवा त्यांच्या प्रगतीमध्ये मी काही करू शकेल तर माझ्याशी नक्की बोला. मी खाली माझा मेल आयडी देत आहे त्याच्यावर तुम्ही ई-मेल करू शकता किंवा मला व्हाट्सअप करून तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह\nआदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)\nसंचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.\nविवाहबाह्य संबंधात चूक कोणाची \nनाशिक महानगर पालिका उभारणार लहानमुलांसाठी १०० बेडचे हॉस्पिटल\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/todays-stock-market-stock-market-profit-taking-session-sensex-fell-by-746-points/", "date_download": "2021-06-17T02:25:50Z", "digest": "sha1:OUW62OX2W43KU6RJM4Q3ULMWMWDUQECZ", "length": 7185, "nlines": 83, "source_domain": "janasthan.com", "title": "शेअर बाजारात नफा वसुलीचे सत्र : SENSEX 746 अंकांनी घसरला - Janasthan", "raw_content": "\nशेअर बाजारात नफा वसुलीचे सत्र : SENSEX 746 अंकांनी घसरला\nशेअर बाजारात नफा वसुलीचे सत्र : SENSEX 746 अंकांनी घसरला\n(Todays Stock Market) कालच्या 50000 हजाराच्या उच्चांकानंतर आज सकाळी आंतरराष्ट्रीय संकेतांच्या आधारे भारतीय शेअर बाजार नकारात्मक बंद झाले .पण आज संपूर्ण सत्र खूप मोठ्या प्रमाणात VOLATILE सत्र राहीले. आज सर्वात जास्त SELLING आणि नफा वसुली दिसली ती BANKING आणि FINANACE क्षेत्रात, करण काल बाजाराने नवीन उच्चांक गाढला होता परंतु काल सुद्धा बाजारात वरच्या स्तरावरून SELLING बघायला मिळाली होती .\nसकाळी बाजार काही प्रमाणात सकारात्मक होते परंतु दुपारपासून VOLATILE पण नफा वसुली झाली त्याचाच परीणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX 746 अंकांनी घसरुन 48878 ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नासा समभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा 218 अंकांनी घसरून 14372 ह्या पातळीवर बंद झाला त्याच बरोबरच सर्वात जास्त ज्या क्षेत्रात होते त्यांचा INDEX BANK NIFTY 1019 अंकांनी घसरून 31167 ह्या पातळीवर स्थिरावला.\nपुढे दोन दिवस सुट्टी आणि 26 जानेवारीला परत भारतीय शेअर बाजार बंद असणार आहे त्याच बरोबर 1 तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यामुळे BUDGET मध्ये काय येणार या कडे सर्वांचे लक्ष आहे.\nआज आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात सुद्धा नकारात्मक वातावरण होते ,त्याचा परीणाम भारतीय शेअर बाजारात दिसला , त्याच बरोबर दिग्गज कंपन्यांचे निकाल सुद्धा आज होते त्याचा संमिश्र परीणाम बाजारात दिसले.\nबाजाराचे जाणकार सांगत आहेत की, यापुढे बाजारात VOLATILITY मोठ्या प्रमाणात दिसेल करण 50 हजाराच्या SENSEX ला 1% म्हणजे 500 POINTS ने बाजार खाली वर तर होणारच त्यामुळे गुंतवणूकदारांनी ही सवय अंगी बाळगावी व बाय ऑन डीप हे तंत्र नेहमी लक्ष्यात ठेवावे. (Todays Stock Market)\nNIFTY १४३७२ – २१८\nSENSEX ४८८७८ – ७४६\nआज निफ्टी मधील वधारलेला शेअर्स\nआज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव\nयु एस डी आय एन आर $ ७३.०३२५\nसोने १० ग्रॅम ४८८७०.००\nचांदी १ किलो ६५८५०.००\nNashik News : नाशिक महानगर पालिकेत भरती होणार \nस्पृहा जोशीने केलं नाशिकच्या शेतक-याचं कौतुक\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/06/07/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T02:28:45Z", "digest": "sha1:GR2X4BZVHKSNEQOHWLMM4BLQK426UQ4M", "length": 7901, "nlines": 51, "source_domain": "mahiti.in", "title": "आंघोळीच्या पाण्यात घाला रोज एक चमचा मीठ, होतील हे जबरदस्त फायदे.. – Mahiti.in", "raw_content": "\nआंघोळीच्या पाण्यात घाला रोज एक चमचा मीठ, होतील हे जबरदस्त फायदे..\nसाधारणपणे सगळे लोक आंघोळ करताना साधे किंवा कोमट पाणी वापरतात पण नुसत्या पाण्याने सगळे जीवाणू आणि किटाणू मरत नाहीत त्यासाठी पाण्यात काही वेगळे घालण्याची गरज असते जेणेकरून पाणी निर्जंतुक होईल. जर तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यात एक चमचा मीठ घातलेत तर त्याचे बरेच फायदे आहेत. हे सगळे फायदे ऐकून तुम्ही थक्कच व्हाल. चला पाहूया काय काय फायदे आहेत ते….\nरोज अंघोळीच्या पाण्यात तुम्ही एक चमचा मीठ घातलेत तर त्याने तुमचे बरेच फायदे आहेत. याने सर्दी खोकल्यासारखे आजार दूर होतील आणि तुमचे आरोग्य चांगले राहील. तुमची जर एक चमचा मीठ रोजच्या आंघोळीच्या पाण्यात घातलेत तर तुमची त्वचा मुलायम होईल. याने त्वचेचे विकार होणार नाही. जर तुमच्या त्वचेला नेहमी खाज येत असेल तर नक्की याचा वापर करा म्हणजे तुमचा नक्की फायदा होईल. याने तुमच्या त्वचेला चमकही येईल. यांमुळे त्वचेच्या सुरकुत्या कमी होतील, त्वचेचा काळपटपणा दूर होऊन तुमच्या त्वचेला एक नैसर्गिक चमक येईल.\nयाने तुमची त्वचा स्वच्छ होईल कारण यांत बरेच महत्वाचे घटक असतात जे त्वचेला साफ करतात आणि त्वचेला नैसर्गिक उजाळाही देतात. यामुळे त्वचेचा संसर्ग रोखला जाईल तसेच हाडांचे दुखणे दूर होईल. मांसपेशी किंवा सांधेदुखी असेल तर ती दूर होईल आणि यांमुळे तुमचा थवा दूर होऊन तुम्हाला नवीन उत्साह वाटेल आणि ताजेतवाने वाटेल.\nयांमुळे त्वचेची छिद्रे स्वच्छ होतात आणि मळ दूर होतो. याने त्वचा साफ होते आणि त्वचेला एक तजेला आणि चमक प्राप्त होते. फक्त त्वचेचे आरोग्यच नाही तर मेंदूच्या आरोग्यासाठीसुद्धा हे खूप उत्तम आहे. आंघोळीच्या पाण्यात एक चमचा मीठ जर रोज घातले तर तुमच्या मेंदूला ताजेतवाने वाटेल आणि ताणतणाव दूर होतील. याने मन शांत राहाते. याने फ्रेश वाटते. हाडांच्या दुखण्यासाठी हे खूप गुणकारी आहे. याने त्वचेवरील डाग दूर होतात तसेच त्वचा मऊ होते. याने त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होऊन थकवा जातो. याने त्वचेला एक प्रकारची नैसर्गिक चमक येते आणि त्वचा तरुण दिसण्यास मदत होते.\nजर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात मीठ घातलेत तर तुमचा खूप फायदा होईल. असे रोज करा आणि निरोगी राहा.\nनवीन लग्न झालेल्या मुली हमखास लपवतात नवऱ्यापासून या 5 गोष्टी….\nशरीराच्या या महत्त्वाच्या भागावर चुकूनही लावू नका साबण, आताच पहा..\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nPrevious Article कशामुळे होतो नागीण आजार जाणून घ्या त्यावरचे घरगुती उपचार….\nNext Article खिशात लसूण ठेवण्याने होतात हे जबरदस्त फायदे, एकदा नक्की हे करून पहा\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/mns-chief-raj-thackeray-critisize-indirectly-shivsena/", "date_download": "2021-06-17T03:21:44Z", "digest": "sha1:YH45X42GZQIBMYTXJGFUZJG2ASVBOHMD", "length": 7922, "nlines": 85, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही, शिवसेनेवर टीका", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nरंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही, शिवसेनेवर टीका\nरंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही, शिवसेनेवर टीका\nराज ठाकरेंनी गुरुवारी महाअधिवेशनात सरकारवर सडकून टीका केली. रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी नाव न घेता शिवसेनेवर टीका केली.\nराज ठाकरेंनी झेंड्याचा रंग बदलला म्हणजे राज ठाकरे बद��ला असे होत नाही. मी तोच आहे जो पूर्वी होतो.\nराज ठाकरेंनी झेंड्याचा रंग बदलला म्हणजे राज ठाकरे बदलला असं होत नाही. मी तोच आहे जो पूर्वी होतो, माझी मत तीच आहे जी पूर्वीपासून आहे. रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही #महाअधिवेशन #RajThackeray\nमाझी मतंही तीच आहे जी पूर्वीपासून होती, असे सांगताना,रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाव न घेता शिवसेनेला गुरूवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात लगावला.\nया अधिवेशनात मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले गेले.\nअधिक वाचा : …म्हणून पक्षाचा झेंडा बदलला – राज ठाकरे\nझेंड्याचा रंग बदलला म्हणजे राज ठाकरे बदलला असे होत नाही. मी तोच आहे जो पूर्वी होतो,माझी मत तीच आहे जी पूर्वीपासून आहे.रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचे नाव न घेता टोला लगावला.\nदरम्यान बाहेरील देशातील घुसखोर मुस्लिमांना देशातून हाकलण्यासाठी मनसे ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढणार आहे.\nसंबंधीत बातम्या : …तर पदावरुन हकालपट्टी करण्यात येईल – राज ठाकरे\nPrevious …म्हणून पक्षाचा झेंडा बदलला – राज ठाकरे\nNext आंगणेवाडीच्या जत्रेसाठी रेल्वे प्रशासनाकडून जादा एक्सप्रेस\n‘भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू’\n‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\n‘भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू’\n‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/mns-protest-against-bmc-hawkers-policy-in-mumbai/", "date_download": "2021-06-17T01:17:31Z", "digest": "sha1:VFZA3SODFOSV3IDSACES5HQDJOI2F2BH", "length": 9323, "nlines": 101, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates मुंबई महापालिकेच्या फेरीवाला धोरणाविरोधात मनसेचा मोर्चा", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमुंबई महापालिकेच्या फेरीवाला धोरणाविरोधात मनसेचा मोर्चा\nमुंबई महापालिकेच्या फेरीवाला धोरणाविरोधात मनसेचा मोर्चा\nमनसेच्या वतीने आज फेरीवाला धोारणाविरोधात मोर्चा काढण्यात आला. मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मनसेचे मुख्यालय असलेल्या राजगड ते जी वॉर्डपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.\nराजगड या मनसेच्या मुख्यालयापासून या मोर्च्याला सुरुवात झाली.\nया मोर्च्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक आणि मनसैनिकांची उपस्थिती होती. राजगड या मनसेच्या मुख्यालयापासून या मोर्च्याला सुरुवात झाली.\nयासाठी काढण्यात आला मोर्चा \nमुंबई महानगरपालिकेच्या फेरीवाला धोरणाविरोधात मनसेने हा मोर्चा काढला. महापालिकेच्या फेरीवाला धोरणानुसार महापालिकेने फेरीवाल्यांसाठी काही अनेक ठिकाणं ठरवण्यात आली.\nयामध्ये राजगड या मनसेच्या कार्यालयासमोरील फुटपाथचाही समावेश आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या धोरणानुसार फेरीवाल्यांना राजगड समोरील फुटपाथवर बसण्याची मुभा मिळाली आहे. या विरोधात मनसेने हा मोर्चा काढला.\nमनसे सुरुवातीपासूनच फेरीवाल्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. एलफिन्सटन दुर्घटनेनंतर मनसेने दादर रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांविरोधात मनसेने आंदोलन छेडले होते.\nजो पर्यंत या निर्णयावर तोडगा निघत नाही, तेव्हा पर्यंत फेरीवाल्यांना बसू देणार नाही. अशी ठाम भूमिका मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी घेतली. तसेच महापालिकेने फेरीवाला धोरण लागू केलं तर, मोठा संघर्ष होईल, असं ही मनसेतर्फे सांगण्यात आलं.\nफेरीवाले या ठिकाणी बसणार\nधारावी 60 फूट रोड\nमाहीम सुनावाला अग्यारी रोड\nपंडित सातवडेकर मार्ग : 100 फेरीवाले\nदरम्यान राज ठाकरे गुरुवारपासून ३ दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत.\nतसेच अवघ्या काही दिवसांपूर्वी मनसेने पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात महामोर्चा काढला होता. याचा परिणाम पाहिला मिळाला. विरारमध्ये बेकायदेशीररित्या राहणाऱ्या एकूण २३ जणांना अटक करण्यात आली.\nPrevious कोरोना व्हायरसमुळे मोबाईल उद्योग ‘हॅंग’\nNext भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची फेरनियुक्ती\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/shivsenas-mp-mlas-demanded-cm-uddhav-thackeray-to-dont-implemented-centers-rent-act-in-maharashtra/", "date_download": "2021-06-17T01:37:34Z", "digest": "sha1:CWBK2IOUQXGQGP7IFYOE4H53C67KM2UR", "length": 24616, "nlines": 180, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "शिवसेना खासदार-आमदार म्हणाले मुख्यमंत्रीजी \"हा कायदा आपल्या राज्यात नको\"", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत ��्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nशिवसेना खासदार-आमदार म्हणाले मुख्यमंत्रीजी “हा कायदा आपल्या राज्यात नको” केंद्राचा आदर्श भाडेकरू कायदा राज्यात नको\nभाडेकरू नियंत्रण कायदा हा राज्य सरकारच्या अखत्यारीत असताना केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती. तसेच केंद्र सरकारचा हा भाडेकरू कायदा राज्यात लागू केला तर २५ लाखाहून अधिक नागरीक रस्त्यावर येतील अशी भीती शिवसेनेच्या आमदारांनी व्यक्त करत हा कायदा राज्यात लागू करू नका अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटून खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली.\nराज्यात मुंबईसह इतर जिल्ह्यामध्ये काही घरे रिकामे आहेत म्हणून नवीन भाडे नियंत्रण कायदा आणावा या मुद्याला काही अर्थ नाही. मुंबईकरीता नव्या भाडेकरू कायद्याची गरज नाही. मुंबईसाठी बॉम्बे रेंट अॅक्ट आणि महाराष्ट्र भाडेकरू नियंत्रण कायदा सक्षम व परिपूर्ण असल्याची बाब शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास निवेदनाच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिली.\nघरमालक आणि भाडेकरू यांमध्ये करार असणे आवश्यक आहे. परंतु अटी व शर्ती पूर्णपणे घरमालक ठरविणार व तसेच या कायद्यामध्ये पागडीचा कुठेही उल्लेख नाही. पागडी घेवून घर विकत घेणाऱ्यांच्या अधिकाराबाबत उल्लेख नाही. वास्तविक भाडेकरूंसाठी बनविलेल्या कुठल्याही कायद्यामध्ये भाडेकरूंना दिलं जात. कारण भांडवलदार घरमालक हा त्याच्या जागेवर अमर्याद नियंत्रण ठेवून भाडेकरूला नामोहरण करून स्वत:च्या मर्जीने त्याला बाहेर काढत जागा बळकाविण्यासाठी तत्पर असतो. त्यामुळे रेंट अॅक्ट हा भाडेकरू धार्जिणा असला पाहिजे. याउलट प्रस्तावित केंद्राचा कायदा आहे.\nया कायद्यात केंद्र सरकारशी संबधित असणारी संस्था पोर्ट ट्रस्ट, रेल्वे, बँक, एलआयसी व वक्फ बोर्ड ह्या इमारतीत राहणाऱ्या भाडेकरूंचा कायद्यात कोणताही उल्लेख नाही. करारनामा संपल्यानंतर सदनिका घरमालकाच्या ताब्यत देणे क्रमप्राप्त आहे. नाहीतर करारनाम्याची मुदत संपल्यापासून दुप्पट भाडे, दोन महिन्यापेक्षा अधिक वेळ घेतल्यास चौपट भाडे आकारण्याची तरतूद असून याशिवाय घरमालकाला वेळोवेळी वाटेल तेवढे घरभाडे वाढविण्याचा सोय देण्यात आली आहे.\nमुंबईत लागू असलेल्या कायद्यानुसार भाडेकरूला उपकराच्या माध्यमातून जमा झालेले पैसे इमारतीच्या डागडुजीकरीता मुंबई घरदुरूस्ती व पु्र्नबांधणी मंडळामार्फत वापरता येतात. त्यामध्ये शासनामार्फत देखील निधी दिला जातो. त्याचा नवीन कायद्यांमध्ये कुठेही उल्लेख नाही. निवासी व अनिवासी जागेसाठी बाजारभावानुसार भाडे आकारण्याची मुभा घरमालकाला देण्यात आली आहे.\nघरमालकाला जर भाडेकरूंची खोली खाली करून घ्यायची असेल यासाठी अनेक तरतूदी या कायद्यामध्ये केल्या आहेत. तसेच इमारत दुरूस्तीच्या नावाखाली भाडेकरूंना घर खाली करून खोलीचा ताबा घरमालक घेवू शकतो व त्याच्या संमतीनेच पुन्हा भाडेकरूंना रहात असलेल्या घरात येण्याचे कायद्यात स्पष्ट आहे. त्यामुळे राज्यातील कायदा सक्षम असल्याने केंद्राचा कायदा राज्यात लागू करू नये अशी मागणी शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, मंत्री अनिल परब, विधानसभेतील प्रतोद सुनिल प्रभू, खासदार अरविंद सावंत, आशिष चेंबूरकर, सदा सरवणकर, पांडुरंग सपकाळ आदींनी मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी केली.\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nNext ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ मध्ये भाग घ्यायचाय तर मग १५ जून पर्यत अर्ज करा\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई राज्य सरकारचे सर्व खाजगी, अनुदानितसह सर्व शाळांना आदेश\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा करा\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार-शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल\nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा दोन कोटींची जमीन काही मिनिटात १८.५ कोटींची कशी झाली \nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा आ. भातखळकर यांच्या जनहित याचिकेवर आदेश\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची या��ी राज्यपालांकडेच अनिल गलगली यांच्या आव्हान अपिलावर सुनावणीत पुढे आली माहिती\nइंदू मिलमधील भारतरत्न डॉ. आंबेडकर स्मारकाच्या पुतळ्यासाठी नव्याने समिती सामाजिक न्यायमंत्र्यांनी घेतला स्मारकाच्या कामाचा आढावा\nLearning Driving Licence हवाय, मग आरटीओत जाण्याची गरज नाही ई-गर्व्हनन्स कार्यप्रणालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन\nकेंद्रीय मंत्री आठवलेंनी मिसळला फडणवीसांच्या सूरात सूर प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी \n‘One Earth One Health’ आरोग्य सेवेची चांगली संकल्पना परंतु मिळणार कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल\nपटोले म्हणाले, २०२४ च्या निवडणूकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ मंत्री नवाब मलिक यांची माहिती\nपवार-किशोर भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट, मलिक काय म्हणाले… प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती व अनुभव पवारसाहेबांसमोर मांडला\nमुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार म्हणाले, सरपंचांच्या कामातूनच चांगली माहिती मिळाली गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास\nअजित पवारांनी फेसबुकद्वारे साधला जनतेशी संवाद, दिली ही आश्वासने ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ या नव्या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nकोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच भाजपाचे योगी विरूध्द मोदीचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका\nचंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया\nपुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतव���ढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/pune-bjp-file-complaint-against-journalist-girish-kuber-over-controversial-claim-in-book-463889.html", "date_download": "2021-06-17T03:22:14Z", "digest": "sha1:Z6P3QHTRL24ROUYO4BYLBR6Q2ESPVMNG", "length": 17084, "nlines": 258, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nगिरीश कुबेर यांच्या विरोधात पोलिसात पहिली तक्रार, पुण्यात भाजपकडून तक्रार अर्ज दाखल\nभाजपा युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष महेश पवळे यांनी गिरीश कुबेर यांच्या विरोधात आज (26 मे) वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे (BJP file complaint against journalist Girish Kuber over controversial claim in book).\nअश्विनी सातव-डोके, टीव्ही 9 मराठी, पुणे\nपुण्यात भाजप युवा मोर्चाची गिरीश कुबेर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार\nपुणे : पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’(Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra) या पुस्तकावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती प्रकाशित करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणी राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपा युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष महेश पवळे यांनी गिरीश कुबेर यांच्या विरोधात आज (26 मे) वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे (BJP file complaint against journalist Girish Kuber over controversial claim in book).\nमहेश पवळे यांनी तक्रारीत नेमकं काय म्हटलंय\n“नामवंत इतिहासकारांनी खोटी माहिती खोडून काढीत संभाजी महाराजांचा सत्य जाज्वल्य इतिहास जगासमोर आणला हे सर्वश्रुत आहे. मग संभाजी महाराजांबद्दल अस्सल ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध असताना गिरीश कुबेर यांनी खोटी माहिती आपल्या ग्रंथात समाविष्ट का केली\n“महापुरुषांविषयी खोटी माहिती देणे समाजात असंतोष निर्माण करू शकते हे एका जेष्ठ पत्रकाराला का समजू नये कि त्यांनी ते जाणीवपूर्वक केले आहे कि त्यांनी ते जाणीवपूर्वक केले आहे याबाबत सखोल तपास होण्याकरीता लेखक गिरीश कुबेर व पुस्तकाचे प्रकाशक यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई होणे समाजहिताचे आहे”, असे महेश पवळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.\nगिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावर संभाजी ब्रिगेड संघटनेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, भाजप आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी आक्षेप घेतलाय. यात लेखकाने छत्रपती संभाजीराजे यांच्यावर हत्येचा आरोप करुन त्यांची बदनामी केल्याचं या संघटना आणि पक्षांचं म्हणणं आहे. यासाठी लेखक कुबेरांनी महाराष्ट्राची माफी मागवी आणि राज्य सरकारने तातडीने या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात येत आहे.\n‘गिरीश कुबेरांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही’, वादग्रस्त पुस्तकावरुन संभाजी छत्रपती संतप्त\nपत्रकार गिरीश कुबेरांच्या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर, राष्ट्रवादी, भाजप, संभाजी ब्रिगेड आक्रमक, बंदीची मागणी\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nसर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच : उदयनराजे भोसले\nअन्य जिल्हे 7 hours ago\nअंगावर याल तर शिंगावर घेणारच, मुंबईतल्या राड्यावर महापौरांची प्रतिक्रिया\nमराठवाडा वॉटर ग्रीड योजना संकटात, योजनाला सिंचन विभागाचा तीव्र विरोध\nन्यूड चॅटचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, तरुणांना फसवणाऱ्या तिघा विद्यार्थ्यांना अटक\nVideo : रत्नागिरीत कोसळधार, गुहागरमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांना पूर, चिपळूण शहरात पूरसदृश्य परिस्थिती\nअन्य जिल्हे11 mins ago\nVIDEO | मुंबई एक्सप्रेस फ्री वेवर माशांनी भरलेला टेम्पो उलटला, मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी\nSkin Care Tips | त्वचेचा पोत जाणून निवडा नैसर्गिक घटक आणि उत्पादने, जाणून घ्या अधिक…\nKolhapur Rain | कोल्हापुरात धरणक्षेत्रात पावसाचा जोर, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ\nदेवासमोर दिवा का लावला जातो जाणून घ्या यामागील कारण आणि फायदे\nWTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं\nRatnagiri Landslide | मुंबई-गोवा महामार्गातील निवळी घाटात दरड कोसळली, महामार्गावर वाहनांच्��ा रांगा\nमराठी न्यूज़ Top 9\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nVideo : रत्नागिरीत कोसळधार, गुहागरमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांना पूर, चिपळूण शहरात पूरसदृश्य परिस्थिती\nअन्य जिल्हे11 mins ago\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\nन्यूड चॅटचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, तरुणांना फसवणाऱ्या तिघा विद्यार्थ्यांना अटक\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nVIDEO | मुंबई एक्सप्रेस फ्री वेवर माशांनी भरलेला टेम्पो उलटला, मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2018/11/03/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A5%A8%E0%A5%A8-%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-17T03:09:40Z", "digest": "sha1:FQGU4HQGX4WRQKKJGMFURL6WZXTGL6HW", "length": 20826, "nlines": 245, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "राजभवन येथे २२ टन वजनाच्या जुळ्या तोफा सापडल्या; तोफांचे जतन करण्याची राज्यपालांची सूचना", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nराजभवन येथे २२ टन वजनाच्या जुळ्या तोफा सापडल्या; तोफांचे जतन करण्याची राज्यपालांची सूचना\nमुंबई, दि. 3 : राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या मुंबईतील राजभवन येथे प्रत्येकी २२ टन वजनाच्या दोन ब्रिटीशकालीन तोफा सापडल्या असून आज दोन्ही तोफा क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्या. या तोफा अनेक दशके दुर्लक्षित अवस्थेत मातीखाली दबून होत्या.\nराज्यपाल विद्यासागर राव यांनी आज संध्याकाळी, क्रेनच्या मदतीने तोफा उचलण्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचे परिरक्षण करण्याची सूचना केली आहे.\nया तोफांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन राज्यपालांनी नौदलाच्या तज्ञांची मदत घेऊन तोफांची तांत्रिक माहिती घेण्याचे तसेच तोफांचे जुने अभिलेख असल्यास तपासण्याची सूचना राजभवनच्या अधिकाऱ्यांना केली आहे.\nया जुळ्या तोफा राजभवनातील जल विहार (बँक्वे हॉल) समोर दर्शनी भागात ठेवण्याची देखील राज्यपालांनी सूचना केली आहे. त्यामुळे लोकांना तसेच इतिहासप्रेमींना या तोफा पाहता येणार आहेत.\nराजभवन येथे प्रवेश केल्यावर सुरुवातीलाच असलेल्या हिरवळीजवळ समुद्राच्या दिशेने तळाशी काही महिन्यांपूर्वी वृक्षारोपण सुरु असताना कर्मचाऱ्यांना मातीमध्ये दबलेल्या दोन वजनदार तोफा दिसल्या. अनेक वर्षे या तोफा पडून राहिल्या असल्याने त्या बव्हंशी झाकल्या गेल्या होत्या.\nया तोफांचे वजन प्रत्येकी २२ टन असून, लांबी ४.७ मीटर तर अधिकतम व्यास १.१५ मीटर इतका आहे. आज दोन्ही तोफा क्रेनच्या मदतीने ५० मीटर उंच उचलण्यात आल्या व त्यानंतर राजभवनाच्या हिरवळीवर ठेवण्यात आल्या.\nसन २०१६ साली राज्यपालांच्या निवासस्थानाखाली सापडलेल्या भूमिगत बंकरच्या परिरक्षणाचे काम एका तज्ज्ञ वास्तूविशारद फर्मच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून हे काम झाल्यानंतर त्याठिकाणी संग्रहालय निर्माण करून बंकर जनतेसाठी खु��े करण्याचे राज्यपालांनी यापूर्वीच सूचित केले आहे.\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nमैत्रेय समूह’ आर्थिक फसवणूक प्रकरणात ३० गुन्हे दाखल… ठेवीदारांनी ठेवींच्या मागणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/01/30/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-17T02:43:04Z", "digest": "sha1:DZFPRW4S7MTRSHYXB2FUEKSZXJZWX3PR", "length": 18809, "nlines": 241, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "परराष्ट्र निती व पब्लिक रिलेशन या विषयावरील कार्यशाळेसाठी पायल कबरे यांची निवड", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nपरराष्ट्र निती व पब्लिक रिलेशन या विषयावरील कार्यशाळेसाठी पायल कबरे यांची निवड\nअंबरनाथ दि. ३० (नवाज अब्दुलसत्तार वणू)\nइंडिया फाऊंडेशन आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने कौटिल्य फेलोज प्रोग्राम अंतर्गत परराष्ट्र निती व पब्लिक रिलेशन या विषयावर १० दिवसीय कार्यशाळा १८ ते २८ फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे.\nया कार्यशाळेसाठी तब्बल ५५ देशातील विद्यार्थी व संशोधक यांनी अर्ज केले असून राज्यशास्त्राच्या पदवीधर असलेल्या अंबरनाथच्या पायल कबरे यांची निवड करण्यात आली आहे.पायल कबरे या भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून जबाबदारी सा���भाळत आहेत. नवी दिल्ली येथे होणाऱ्या या कार्यशाळेत अनेक खासदार, केंद्रीयमंत्री, फाँरेन डिप्लोमँट यांचे मोलाचे मार्गदर्शन होणार आहे. त्यात विशेष म्हणजे राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे, केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू ते थेट परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांचेही मार्गदर्शन मिळणार आहे.\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चन्द्रशेखर टिळक यांना यंदाचा डॉ. पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार जाहीर\nठाणे मनपा व कॅनेटिंग हुमॅनिटी यांच्या वतीने फेरीवाल्यांना कागदी पिशव्यांचे वाटप\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्���प्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच���या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/munde-votes-in-nathra/", "date_download": "2021-06-17T02:45:47Z", "digest": "sha1:DIF3LUCOHV4RN3WFVJ73E7S6KNAFTVXH", "length": 9574, "nlines": 98, "source_domain": "khaasre.com", "title": "पंकजा आणि धनंजय मुंडेंचं गाव नाथ्रा मध्ये कोण भरलं भारी, कोणाला किती मते मिळाली? - Khaas Re", "raw_content": "\nपंकजा आणि धनंजय मुंडेंचं गाव नाथ्रा मध्ये कोण भरलं भारी, कोणाला किती मते मिळाली\nपरळी मतदारसंघातून भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा तब्बल ३० हजारांच्या मताधिक्याने राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी पराभव करून या मतदारसंघावर आपले वर्चस्व निर्माण केले. मुंडे बहीण-भावाच्या लढतीत पहिल्या फेरीपासूनच धनंजय यांची आघाडी कायम राहिली.\nराज्याचे लक्ष लागलेल्या परळी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, उदयनराजे भोसले यांच्यासह अनेकांनी सभा घेतल्या. मात्र, राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एकहाती प्रचार करत मतदारसंघात तब्बल ३० हजाराच्या मताधिक्याने विजय मिळवला.\nमुंडे बहीण-भावातील लढत प्रचारात अटीतटीची दिसत असली तरी प्रत्यक्षात पहिल्या फेरीपासूनच धनंजय यांनी आघाडी घेत शेवटपर्यंत भाजपला धोबीपछाड देत विजय मिळवला.\nया बहिण-भावामध्ये निवडणुकीच्या तोंडावर मोठा वाद उफाळून आला होता. दोन्ही नेत्यांकडून प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आणि दसरा मेळाव्यानिमित्त झालेली गृहमंत्री अमित शाह यांची प्रचारसभा यांचाही विशेष परिणाम मतदारांवर झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nया मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा परळी ३० वर्षांपासून गड होता. मुंडे बहीण भावांचं गाव असलेल्या नाथ्रा गावात धनंजय मुंडेंचं वर्चस्व राहीलं आहे.\nयावेळेस देखील धनंजय मुंडे यांनी आपल्या गावात सुद्धा पंकजा मुंडेंना धोबीपछाड दिली आहे. त्यांचं मूळ गाव नाथ्रामध्ये राष्ट्रवादीला ३५० मतांची आघाडी मिळाली. याशिवाय गोपीनाथगड असलेल्या पांगरी गावातही धनंजय मुंडेंनी 800 मतांची आघाडी घेतली.\nजिल्ह्यत राष्ट्रवादीने जिंकल्या चार जागा-\nबीड जिल्ह्यातील विधानसभेच्या सहाही मतदारसंघातील निकाल धक्कादायक ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसने चार मतदारसंघ मिळवत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. पंकजा यांच्याशिवाय बीडमध्ये शिवसेनेत गेलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी पराभवाचा धक्का दिला.\nआष्टी मतदारसंघातही राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांनी भाजपचे आमदार भीमराव धोंडे यांचा २५हजार ३८५ मतांनी दारुण पराभव केला तर माजलगाव मतदारसंघात माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी पुन्हा मतदारसंघ आपल्या ताब्यात आणला. गेवराई मतदारसंघात भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी अटीतटीच्या लढतीत यश मिळवले. तर केज मतदारसंघात ऐनवेळी भाजपात गेलेल्या नमिता मुंदडा यांनी मोठा विजय मिळवला.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nविधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ‘हे असंख्य’ नातेवाईक विधानसभेत जाणार\nरामदेव बाबाच्या आश्रमात झाले त्यांना प्रेम, खासदार-आमदार राणा यांची लव्हस्टोरी..\nरामदेव बाबाच्या आश्रमात झाले त्यांना प्रेम, खासदार-आमदार राणा यांची लव्हस्टोरी..\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/latest-news-update/", "date_download": "2021-06-17T01:27:34Z", "digest": "sha1:6LJ4QOLJCHFLD7OHS42JVW64KFRMLXCD", "length": 9047, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "latest news update Archives - MPCNEWS", "raw_content": "\nBhosari : कासारवाडी येथे 16 हजारांची घरफोडी\nएमपीसी न्यूज - कासारवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 16 हजार 640 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 29) सकाळी उघडकीस आली आहे.नदीम गुलाम रसूल शेख (वय 40, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…\nPimpri : महिला सूत्रधार असलेली ‘ही’ टोळी डॉक्टरांना एकांतात गाठून ब्लॅकमेल करायची, पुढे…\nएमपीसीन्यूज - रुग्णालयात बनावट रुग्ण पाठवून डॉक्टरला ब्लॅकमेल करून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पाच जणांच्या या टोळीची मुख्य सूत्रधार एक महिला आहे. या टोळीत दोन महिलांसह एक पोलीस कर्मचारी, एक पत्रकार आणि आणखी एका…\nDehuroad : कर्जाचा हप्ता देण्यासाठी बोलावून घेऊन महिलेला मारहाण; एकाला अटक\nएमपीसी न्यूज - कर्जाचा हप्ता देण्यासाठी महिलेला बाहेर बोलावून घेतले आणि मारहाण केली. तसेच महिलेचा मोबईल फोन हिसकावून नेला. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 1) मामुर्डी येथे घडली. पोलिसांनी…\nFuel Price Hike: पेट्रोलियम कंपन्यांचा दणका, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ\nएमपीसी न्यूज- कोरोना विषाणूमुळे भीतीच्या छायेत असलेल्या नागरिकांना आता दुसरा झटका बसला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम भारतातील पेट्रोलियम कंपन्यांवरही झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात दरवाढ न करणाऱ्या…\nPune: दगडूशेठ गणपती मंदिर 30 जूनपर्यंत बंदच राहणार\nएमपीसी न्यूज- पुण्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. दररोज रुग्णसंख्येत मोठ्याप्रमाणात भर पडत आहे. त्यामुळे शासनाने सार्वजनिक ठिकाणे व मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर शासन…\nPimpri Corona Update: स्वॅबची तपासणी तीन दिवस वेटिंगवर; क्वारंटाईन रुग्णांमध्ये संसर्गाचा धोका\nएमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संशयित नागरिकांच्या स्वॅबची तपासणी सुरु आहे. मात्र, तपासणीला पाठविलेल्या स्वॅबचा तपासणी अहवाल येण्यास तीन ते चार…\nLonavala: ‘निसर्ग’चा लोणावळ्याला फटका; सिंहगड महाविद्यालय, एमटीडीसीचे मोठे नुकसान\nएमपीसी न्यूज- निसर्ग चक्रीवादळामुळे कुसगाव लोणावळा येथील डोंगरभागात असलेल्या सिंहगड महाविद्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वार्‍यांमुळे महाविद्यालय‍च्या वसतीगृहावर बसविलेले सोलर पॅनल उडून गेले. इमारतींची छते उडाली, 15…\nPune: वनराई संस्थेच्या सचिवपदी अमित वाडेकर यांची निवड\nएमपीसी न्यूज- पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया य��ंनी स्थापन केलेल्या आणि देशभर कार्यविस्तार असलेल्या ‘वनराई’ संस्थेच्या सचिवपदी अमित वाडेकर यांची नुकतीच निवड झाली आहे.अमित वाडेकर यांनी समाजशास्त्र आणि पत्रकारिता या विषयांमध्ये पदव्युत्तर…\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\nPimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-06-17T01:32:59Z", "digest": "sha1:BNICMZLIGO4XETS5PWUCX4COTYGBHSYN", "length": 2585, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:ब्रिटिश संगीतकार - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ब्रिटिश संगीतकार\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on १० डिसेंबर २०११, at ०८:१९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १० डिसेंबर २०११ रोजी ०८:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/dayanand-sopate-mla-news-mandre/", "date_download": "2021-06-17T02:16:17Z", "digest": "sha1:34QYVLBGDFYESOJQITYJAJQK6YQ7OGIP", "length": 10890, "nlines": 158, "source_domain": "rashtramat.com", "title": "'कोरोनावर मात करत विकासाची वाट धरूया' - Rashtramat", "raw_content": "\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nऍड उदयसिंह पाटील उंडाळकरांचा संस्थांपक पॅनेलला पाठिंबा\nशिपायाचा कारनामा; गावच्या विहिरीत टाकली पोताभर ‘टीसीएल’\n‘राम मंदिरा’वरुन शिवसेना – भाजपा आमने-सामने\n‘शापोरा’ बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित\n‘आप देणार घरपोच जीवनावश्यक सुविधा’\nHome/गोवा /‘कोरोनावर मात करत विकासाची वाट धरूया’\n‘कोरोनावर मात करत विकासाची वाट धरूया’\nसर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यास तुम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी समर्थ आहे . मुलभूत गरजा प्रत्येकाच्या दारात पोचवण्यासाठी राज्य सरकार , सरकारातील मंत्री आमदार कार्यरत आहे , आम्हाला आमचे तुमचे जीवन सुरक्षित ठेवून कोरोनावर मात करून विकास करायचा आहे असे प्रतिपादन मांद्रेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळ चेअरमन दयानंद सोपटे यांनी पार्से येथील नाला दुरुस्ती कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते .\nमधलावाडा पार्से येथील रमेश कांबळी निवास्थान शेजारील पारंपारिक नाल्याचे बांधकाम शुभारंभ ८ रोजी करताना पार्से सरपंच प्रगती सोपटे , उपसरपंच अजित मोरजकर , पंच प्रेमनाथ कानोलकर , पंच सदस्या ममता सातर्डेकर आदी उपस्थित होते .एकूण चार चार लाख ९८ हजार खर्च करून काम केले जाणार आहे .\nया वेळी आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना कोरोना काळात कामे करताना अडचणी येतात मात्र राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि जलसिंचन खात्याचे मंत्री फिलीप नेरी यांच्या सहकार्यातून हि कामे सुरु आहेत . सध्या १२ कामांचा शुभारंभ केला आहे . काम सुरु असताना नागरिकांनी आपल्याला हवे तसे करून घ्यावे . ठेकेदाराला हवे तसे काम नको तर जनतेला हवी तशी कामे करायला हवी ,असे सांगून मान्सून पूर्व कामाना स्थानिक पंचायतीने प्राधान्य द्यायला हवे असे सोपटे म्हणाले .\nसरपंच प्रगती सोपटे यांनी बोलताना आमदार दयानंद सोपटे यांच्या नैतृत्वाखाली मतदार संघात विकासाची कामे जोरात चालू आहे , विकास पंचायत पातळीवरून करताना स्थानिकनागरिक जमीनदार यांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे सांगितले .\nमे महिन्यात दीड कोटी भारतीय बेरोजगार\nएंजेल ब्रोकिंगची विक्रमी कामगिरी; वार्षिक ३०० टक्क्यांची वाढ\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\n‘शापोरा’ बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित\n‘आप देणार घरपोच जीवनावश्यक सुविधा’\n‘आमदारांनी केला फक्त स्वतःचा विकास; मतदारसंघाचा नाही’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय ���ेले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/all-should-come-together-without-doing-yours-is-mine-sambhaji-raje-met-devendra-fadnavisnrpd-134909/", "date_download": "2021-06-17T03:18:03Z", "digest": "sha1:R23W5LVWORN7YV5XKOWMD2MZAPWTSVX6", "length": 12526, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "All should come together without doing 'yours is mine'; Sambhaji Raje met Devendra Fadnavisnrpd | 'तुझे माझे' न करता सर्वांनी एकत्र यावे; संभाजी राजेंनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\n‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nमुंबई‘तुझे माझे’ न करता सर्वांनी एकत्र यावे; संभाजी राजेंनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट\nहा समाज दु:खी आहे. त्याला आता न्याय मिळाला नाही, तर जे काही होईल त्याला माझ्यासकट सर्व नेते मंडळी जबाबदार असतील. त्यामुळे या बाबतीत तुझे माझे न करता सर्वांनी एकत्र यावे\nमुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. हा समाज दु:खी आहे. त्याला आता न्याय मिळाला नाही, तर जे काही होईल त्याला माझ्यासकट सर्व नेते मंडळी जबाबदार असतील. त्यामुळे या बाबतीत तुझे माझे न करता सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन मी देवेंद्र फडणवीस यांना केले आहे, अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठीच्या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे यांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांचीही भेट घेतली.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक सुरू\nछत्रपती संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक सुरू. यावेळी मंत्री अशोकराव चव्हाण, महाधिवक्ता कुंभकोनी आदी लोक उपस्थित आहेत.\nमुंबईत झालेल्या या भेटीनंतर संभाजीराजे यांनी माध्यमांसमोर या भेटीत झालेल्या चर्चाची माहिती दिली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/12/blog-post_51.html", "date_download": "2021-06-17T01:43:29Z", "digest": "sha1:AWGSJ5JM6ORUQC4WTNO7FMH2VRCI2HI6", "length": 10738, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "कोरोना रुग्णालयाकरिता घेतलेल्या नवीन साहित्याची दुरावस्था", "raw_content": "\nHomeकोरोना रुग्णालयाकरिता घेतलेल्या नवीन साहित्याची दुरावस्था\nकोरोना रुग्णालयाकरिता घेतलेल्या नवीन साहित्याची दुरावस्था\nकोरोना महामारीचा उपयोगही राज्यकर्त्याँनी आणि ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना स्वत:च्या फायद्याकरिता केला असल्याचे उघडकीस येत आहे. काही महिन्यापूर्वी सेन्ट्रल किचनचा घोटाळा उघडकीस आला मात्र अद्यापही त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण महापालिकेने दिलेले नाही. त्यानंतर कोरोना किटच्या व्यवहारातही घोटाळा झाल्याची चर्चेत होती. आणि आता तर कोरोना रुग्णालयाकरिता घेतलेले साहित्य शेकडो नवे कोरे बेड आणि इतर विविध वस्तू शाळांच्या बाहेर पडून असल्याचे निदर्शनास आले आहे. एकीकडे कोट्यावधी रुपयांचा महसूल सर्वसामान्य नागरिकांकडून वसूल करून त्याचा अशा तऱ्हेने वापर होत असल्याने ठाणेकरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.\nठाणे महापालिकेने कोरोना सेंटरसाठी विविध साहित्य खरेदी केले. महासभेपुढे सादर करण्यात आलेल्या गोषवाऱ्यानुसार महापालिकेने आतापर्यंत २७ हजार उशी कव्हर, २१ ��जार बेडशीट, २१ हजार टॉवेल, १८ हजार नॅपकीन, १४ हजार बादल्या, ३ हजार कचऱ्याची सुपडी आदी साहित्यांबरोबर बेड व मॅट्रेस खरेदी केल्या आहेत. मात्र, या साहित्याचा उपयोग न करता ते पडून असल्याच्या तक्रारी होत्या. त्याबाबत अधिक माहिती घेतली असता कोरोना हॉस्पिटल व क्वारंटाईन सेंटरसाठी खरेदी करण्यात आलेले शेकडो नवे कोरे बेड शिवसमर्थ विद्यालयाच्या मैदानात पडून असल्याचे उघडकीस आले. तर वीर सावरकरनगरमधील शाळेतही रुग्णांसाठी खरेदी केलेल्या विविध वस्तू वापराविना आढळल्या आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी हा प्रकार उघड करून कोरोना आपत्तीत केलेली विविध साहित्याची जम्बो खरेदी कोणाचे पोट भरण्यासाठी केली होती, असा सवाल केला. त्याचबरोबर या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे\nगडकरी रंगायतनसमोरील शिवसमर्थ विद्यालयात क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येणार होते. मात्र, तेथे क्वारंटाईन सेंटर उभारले गेले नाही. परंतु, त्याठिकाणी पाठविण्यात आलेले नवे कोरे बेड मैदानात पडून आहेत. ऊन-पावसामुळे काही बेडला गंजही लागला आहे. महापालिकेच्या वीर सावरकर नगर येथील शाळा क्र. १२० मध्येही कोविड रुग्णांसाठीचे साहित्य वापराविना पडून आहे. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी आज हा प्रकार उघड केला.\nकोरोनाची आपत्ती लक्षात घेऊन महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी अनिर्बंध खरेदी केली. आवश्यकतेनुसार वस्तू खरेदी करण्याची गरज होती. मात्र, केवळ लूट करण्यासाठी साहित्याचे आकडे फुगविण्यात आले, असा आरोप नगरसेवक नारायण पवार यांनी केला. संबंधित कंत्राटदारांना बेडच्या आवश्यकतेनुसार कार्यादेश देण्याची गरज होती. विविध साहित्य साठविण्यासाठी महापालिकेकडे गोदामही नव्हते. मात्र, एकाच वेळी साहित्य खरेदीचा अट्टाहास का करण्यात आला, असा सवाल नारायण पवार यांनी केला. या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्याची मागणी पवार यांनी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले ���श\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/12/blog-post_95.html", "date_download": "2021-06-17T01:52:34Z", "digest": "sha1:KDB4AMNO66A4XTKCIWJGTABQPCO4U3YW", "length": 7757, "nlines": 58, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन", "raw_content": "\nHomeउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन\nवारकरी साहित्य परिषदेतर्फे मुंबईच्या हॉटेल नोव्हेटेल, जुहू येथे ९ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन दिनांक २१ आणि २२ डिसेंबर २०२०पार पडणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असून या सोहळ्याला उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, आणि माजी राज्यपाल डी.वाय.पाटील हे उपस्थित असणार आहेत. तर दिनांक २२ डिसेंबर रोजी सांगता सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. तर माजी मंत्री दिवाकर रावते हे स्वागताध्यक्ष असतील.\n२१ डिसेंबरला सकाळी ८ वाजता दिंडी सोहळ्याने संमेलनाची सुरूवात होईल. उदघाटन सोहळ्यानंतर मावळते संमेलनाध्यक्ष ह.भ.प. अमृतमहाराज जोशी यांच्याकड��न नवे संमेलनाध्यक्ष ह.भ.प चकोरमहाराज बावीसकर हे संमेलनाची सूत्र स्विकारतील. स्वागतानंतर पहिल्या सत्रात दु.२ ते ४ या कालावधी दरम्यान संप्रदायाच्या परंपरेची जोपासना या विषयावर चर्चासत्र पार पडेल. तर सायं. ४ ते ६ दरम्यान प्रदुषण या विषयावर चर्चासत्र पार पडेल. कार्यक्रमाच्या अखेरीस ह.भ.प. डॉ. रामकृष्ण लहावितकर हे आभार प्रदर्शन करतील. तरी सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/07/24/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-17T02:31:29Z", "digest": "sha1:AZXFBMXUKIA5SU445KSYIRUPYMO4SOB3", "length": 18565, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "पुणे-मुंबई सिंहगड व प्रगती एक्सप्रेस रेल्वे ८ दिवस बंद राहणार !", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : ���मचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nपुणे-मुंबई सिंहगड व प्रगती एक्सप्रेस रेल्वे ८ दिवस बंद राहणार \nमुंबई : तांत्रिक दुरुस्ती व अन्य कामांसाठी २६ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळं पुण्याहून मुंबईला येणाऱ्या सिंहगड व प्रगती एक्स्प्रेस या गाड्या आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. याशिवाय, अन्य १३ गाड्या पुण्यापर्यंत तसंच, पुण्यापासून पुढे धावणार आहेत.\nलोणावळा ते कर्जतदरम्यान हे दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मुंबईहून सुटणाऱ्या कोयना, सह्यादी, महालक्ष्मी एक्स्प्रेस पुण्याहून सुटणार आहेत. त्यामुळं या आठ दिवसांत प्रवाशांनी मुंबईत येण्या-जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nठाणे विकास प्रकल्पांबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा\nशासनाच्या डीएसोओ स्पर्धेमध्ये सीबीएससी (CBSE) व आयसीएसई (ICSE) बोर्डाच्या खेळाडूंची घुसखोरी\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2020/03/27/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81/", "date_download": "2021-06-17T03:03:04Z", "digest": "sha1:FG4TO74YBQDI6H5A7XTQKTFXZ4YFHM3Z", "length": 23364, "nlines": 247, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "गावोगावी पोलिसांचे ‘दंडुके’ पोहोचले, डॉक्टरांचे ‘स्टेथेस्कोप’ पोहोचणार कधी?", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nगावोगावी पोलिसांचे ‘दंडुके’ पोहोचले, डॉक्टरांचे ‘स्टेथेस्कोप’ पोहोचणार कधी\nघरोघरी जात ‘कोरोना’ संशयितांना शोधण्याची गरज\nजंतूनाशक फवारणीची अनेक गावांची मागणी\nकोरोना : ग्रामीण भागाला सापत्न वागणूक\nनवी मुंबई [ योगेश मुकादम ] : मुंबई, ठाणे, नवी मुंंबईलगतचा पनवेल परिसर, रायगड जिल्ह्याला ‘कोरोना’चा सर्वाधिक धोका आहे. या जीवघेण्या संकटापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी शहरी भागामध्ये उपाययोजना करण्यात येत आहेत. ‘कोरोना’ संशयितांना शोधून काढण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी घरोघरी जात नागरिकांच्या आरोग्याची चौकशी करत आहेत. मात्र, पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये फक्‍त पोलिसांचे दंडुकेच ग्रामस्थांवर पडत आहेत. अनेक गावांमध्ये अद्याप जंतुनाशक फवारणी देखील झालेली नाही. घरोघरी जात ‘कोरोना’ संशयित शोधण्याची गरज आहे. ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागाला सापत्न वागणूक मिळत असल्याची नाराजी नागरिकांमध्ये स्पष्टपणे जाणवत आहे._\nरायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत २६ जण संशयित आढळले असून त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाली होती. रायगड जिल्हा हा मुंबईला लागून असल्याने नागरिकांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने पनवेलसारख्या शहरी भागामध्ये पावले उचलली गेली. मात्र, पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आरोग्य विभाग अजून पोहोचलेला नाही. कोरोनाबाबत उपाययोजना करण्यासाठी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींचा उत्पन्न पुरेसा नाही. तरीही अनेक ग्रामपंचायतींकडून आपापल्या परीने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. रिक्षाला भोंगा लावून जनजागृतीसाठी ओरडून कोरोनापासून मुक्‍ती मिळणार नाही. प्रत्येक गावामध्ये नागरिकाच्या घरापर्यंत रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पोहोचणे काळाची गरज आहे.\nपाच कोटी ३४ लाखांचा तुटपुंजा निधी\n_रायगड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी ५ कोटी ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासाठी ४६ लाख रूपये तर उर्वरित ४ कोटी ८८ लाख रूपये जिल्हा सरकारी रुग्णालयांसाठी देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा नियोजन विभागाकडून देण्यात आली. रायगड जिल्ह्याच्या अंतर्गत १५ तालुके येतात. मागील जनजगणनेनुसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २६,३४,२०० एवढी होती. त्यामुळे हा निधी अपुरा पडणार आहे. कोरोनाला पळवून लावण्यासाठी सरकारने रायगडकरांसाठी विशेष निधी देण्याची गरज आहे.\nप्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचले तरच‘लॉकडाऊन’ला यश\n_जागतिक आरोग्य संघटनेच्या सुचनेनुसार देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून प्रत्येकाची तपासणी झाली तरच हे २१ दिवसांचे लॉकडाऊन यशस्वी होऊ शकेल. या काळावधीमध्ये जंतुनाशक फवारणी व इतर उपाययोजना देखील होणे अपेक्षित आहेत. अन्यथा ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थेच होऊ शकते. ग्रामीण भागामध्ये गावागावांत फक्‍त पोलिसच दिसत आहेत. आरोग्य कर्मचारी प्रत्यक्ष पोहोचणार कधी असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्ह�� वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nनवी मुंबईतील सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये तात्पुरते कोव्हीड रुग्णालय ; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय\nकोरोना इफेक्ट : लग्नघटिका गेली दूर….गर्दी जमवल्यास कायदेशीर कारवाई\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AB%E0%A5%AF%E0%A5%AC", "date_download": "2021-06-17T03:33:25Z", "digest": "sha1:5VS343D6HC53KXQ5RD6C3ZASIQUJDTWF", "length": 5010, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ५९६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ७ वे शतक - पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक\nदशके: पू. ६१० चे - पू. ६०० चे - पू. ५९० चे - पू. ५८० चे - पू. ५७० चे\nवर्षे: पू. ५९९ - पू. ५९८ - पू. ५९७ - पू. ५९६ - पू. ५९५ - पू. ५९४ - पू. ५९३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ५९० चे दशक\nइ.स.पू.चे ६ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/06/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B0.html", "date_download": "2021-06-17T01:19:22Z", "digest": "sha1:JXX6W6UA5F2EIHUVYN4YXB3IB6XBN5IH", "length": 10578, "nlines": 200, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "शरद पवार यांची नवीन खेळी ? राजू शेट्टींना दिली ऑफर - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nशरद पवार यांची नवीन खेळी राजू शेट्टींना दिली ऑफर\nby Team आम्ही कास्तकार\nकोल्हापूर : महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा कालावधी संपणार आहे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रत्येकी चार चार जागा वाटुन घेणार असल्याची प्राथमिक माहिती मिळेली आहे. आणि प्रत्येक पक्षाने आपल्या वाटयातील एक जागा मित्र पक्षाला द्यावी असे पन सांगण्यात आले आहे आणि त्या साठीच राष्टवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांना खुली ऑफरचं देऊन टाकली आहे.\nयासाठी काल राष्टवादी काँग्रेस चे नेते आणि ठाकरे सरकार मधील प्रमुख मंत्री जयंत पाटील यांनी राज��� शेट्टी यांची भेट घेतली आणि त्याना शरद पवार यांचा निरोप दिला. आता पाहिचे हेच आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी ही ऑफर स्वीकार करता की नाही. आणि जर त्यानी ही ऑफर स्वीकारली तर राष्टवादी काँग्रेस ला याचा फायदा होईल का\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nकोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता\nPrevious articleयेत्या चोवीस तासात मान्सून महाराष्ट्रात… चांगल्या पावसाचे संकेत, खरीपास पोषक\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nकोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता\nमेळघाटातील गावाला होणार सौरऊर्जेचा पुरवठा\nपावसाअभावी विदर्भात तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या\n‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची सूचना\n गर्दी टाळा-शिस्त पाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nचांगल्या आरोग्यासाठी गूळ खावा की साखर, घ्या जाणून.......\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nधरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/covid-cases-in-amaravati/", "date_download": "2021-06-17T02:46:06Z", "digest": "sha1:RQPOBCXO7OELXP456YDIKOMHJ23JSYY5", "length": 5607, "nlines": 76, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates अमरावतीमध्ये कोरोनाचा उद्रेक", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nअमरावती: अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यात टाळेबंदीची अंमलबजावणी होत नसल्याने कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.\nअमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत आहे,त्यामुळे सर्व तालुका स्तरावर कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात येत असून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.\nPrevious मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निराश करणारा – अजित पवार\nNext ७२ वर्षीय धावपटू लता करे यांच्या पतीचं निधन\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/in-kulbhushan-jadhav-case-pakistan-accepted-the-international-court-order-nrsr-140852/", "date_download": "2021-06-17T02:20:34Z", "digest": "sha1:GCNXIGMOZEOCFTIPXQGI2S7ILHD4U3R4", "length": 16099, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "in kulbhushan jadhav case pakistan accepted the international court order nrsr | कुलभूषण जाधव प्रकरणात भारताचे प्रयत्न ठरले यशस्वी, पाकिस्तानला करावा लागला आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयाचा अध्यादेश मंजूर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्���ा\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nअखेर पाकला नमतं घ्याव लागलंचकुलभूषण जाधव प्रकरणात भारताचे प्रयत्न ठरले यशस्वी, पाकिस्तानला करावा लागला आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयाचा अध्यादेश मंजूर\nपाकिस्तानने(Pakistan) आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयाच्या ( पुनर्विचार ) अध्यादेशाला मंजूरी(International Court Order) दिली आहे. यामुळे आता कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने दिलेल्या शिक्षेविरोधात कोणत्याही उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येणार आहे.\nइस्लामाबाद : कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांच्याप्रकरणी अखेर पाकिस्तानला झुकाव लागलं आहे. पाकिस्तानने(Pakistan) आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयाच्या ( पुनर्विचार ) अध्यादेशाला मंजूरी(International Court Order) दिली आहे. यामुळे आता कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने दिलेल्या शिक्षेविरोधात कोणत्याही उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येणार आहे.\nपाकिस्तानच्या(Pakistan) संसदेने गुरुवारी आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयासंबंधी कुलभूषण जाधव यांना शिक्षेविरोधात दाद मागण्याचा अधिकार देण्यासाठी कायदा मंजूर केला आहे. कुलभूषण सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानला आपल्या निर्णयाचे पुनरावलोकन आणि पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले होते.\nमायारूपी प्रतिक्षाच्या ‘इश्काचा नादखुळा’, ‘नवराष्ट्र’सोबत शेअर केला अनुभव\nकुलभूषण जाधव यांच्यावर एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तानी सैन्य न्यायालयाने गुप्तहेरी आणि दहशतवादाचा आरोप ठेवत मृत्यूची शिक्षा दिली होती. भारताने जाधव यांच्या मृत्यूच्या शिक्षेला आव्हान देत पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली होती. तेव्हा आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानला दणका दिला होता. कोर्टाने पाकिस्तानला त्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा आणि जाधव यांना तत्काळ काऊंसलर उपलब्ध करुन देण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाने दिलेला आदेश लागू करावा यासाठी भारत पाकिस्तानसोबत संपर्क साधून होता.\nआंतरराष्ट्रीय न्यायालयाने आपल्या ४२ पानी आदेशात कुलभूषण जाधव यांना दिलेल्या मृत्यूच्या शिक्षेवर स्थगिती देण्यास सांगितले होते. तसेच याबाबत पुनर्विचार करण्यास सांगितले होते. मात्र पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची आणि जाधव यांना सोडण्याची मागणी पाकिस्तानने मान्य केली नव्हती. पाकिस्तानने जाधव यांच्या प्रकरणी कोणत्याही तडजोडीस नकार दिला होता. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर संविधानात असलेल्या तरतुदीनुसार पाऊल उचलले जाईल, असंही पाकिस्तानने म्हटलं होतं. पण, आता संसदेत कायदा मंजूर करुन पाकिस्तानने नमतं घेतलं.\nकुलभूषण जाधव २०१६ पासून पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. पाकिस्तानच्या गुप्तचर एजन्सीने कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण केले होते. भारत पूर्वीपासूनच सांगत आला आहे की, कूलभूषण जाधव माजी नौदल अधिकारी होते. इराणमध्ये ते एक बिजनेस डील करण्यासाठी गेले होते. येथे त्यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांना पाकिस्तान आर्मीच्या ताब्यात देण्यात आले. पाकिस्तानने आरोप केलाय की, कुलभूषण एक गुप्तहेर आहेत आणि त्यांनी पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवड��ूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28475", "date_download": "2021-06-17T03:03:11Z", "digest": "sha1:ZDQVIM3L2M4C4CBP766UXCZFZ2H7WNZJ", "length": 19841, "nlines": 186, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\n१०. पण जेव्हां हे मागसलेले लोक सुधारलेल्या लोकांच्या संस्कतींत दाखल होऊ इच्छीत नाहींत, किंवा त्यांचा एक नवीनच धर्मपंथ असतो, तेव्हां मात्र जित लोकांवर भयंकर संकट गुदरतें. पहिल्या प्रकारचे लोक म्हटले म्हणजे झेंधिश खान व त्याचे वंशज मोंगल. ह्या लोकांनी मध्य-एशिया व पूर्व-युरोप काबीज केलें, परंतु मुसलमानांची किंवा ख्रिस्ती लोकांची संस्कृति त्यांनी स्वीकारली नाहीं. त्यामुळें समरकंद, बुखारा वगैरे मध्य एशियांतील संस्थानें व रशिया यांची अत्यंत अवनति झाली. या प्रदेशांतील संस्कृति जवळ जवळ नष्ट्रप्राय होऊन गेली.\n११. दुसर्‍या प्रकारच्या लोकांचें उदाहरण मुसलमानांचें होय. अल्लाप्रणीत धर्म घेऊन जेव्हां ते दुसर्‍या देशांत शिरत, तेव्हां तेथील संस्कृतीविषयीं त्यांना अणुमात्रहि आदर रहात नसे. इजिप्त आणि पर्शिया या देशांतील उत्कृष्ट संस्कृति त्यांनी नष्ट करून टाकली. हिंदुस्थानची संस्कृति त्यांना निखालस नष्ट करतां आली नाहीं, तरी त्यांच्या कारकीर्दींत ती केवळ मृतप्राय होऊन राहिली; हिंदूंच्या हालांना तर सीमाच राहिली नाहीं.\n१२. साम्राज्याचा दुसरा दोष हा कीं, त्याच्या छत्राखालीं असलेले लोक बुद्धिमंद होऊन जातात. राजाशिवाय चालावयाचेंच नाहीं अशी त्यांचीं ठाम समजूत होऊन जाते. राजा म्हणजे परमेश्वराचा अवतार; तो जें कांहीं करील तें सहन करून त्याची मनधरणी करावी लागते. त्याचा देव महादेव अ���ला तर त्याची पूजा, जर वासुदेव असला तर त्याची पूजा करून मोठेपणा मिळवण्याला ब्राह्मण देखील पुढें सरसावतात. अशा तर्‍हेनें बुद्धिमांद्य उत्पन्न झाल्यावर जर मुसलमानांसारखें परचक्र आलें, तर त्याच्याखालीं हे लोक सांपडून बिलकूल किंकर्तव्यतामूढ होऊन बसतात.\n१३. साम्राज्याचा सर्वांत मोठा दुष्परिणाम म्हटला म्हणजे बहुसंख्याक जनतेला दास्यांत राबावें लागतें हा होय. राजाच्या मर्जीला येईल तो त्यानें देव करावा, सरदारांनी त्या देवाची पूजा करावी, पुजार्‍यांनी (ब्राह्मणांनी किंवा मौलवी इत्यादिकांनी) दक्षिणा कमावून रिकामपणांत काळ घालवावा, व बाकीच्या लोकांनी या आयतखाऊ ब्राह्मणांचें आणि क्षत्रियांचें दास्य करतां करतां काबाडकष्टांत दिवस कंठावे, अशी परिस्थिती साम्राज्याच्या योगानें उत्पन्न होते; आणि तिच्यामुळें दाबले गेलेले कष्टाळू लोक स्वदेशाविषयीं आणि आपल्या भवितव्यतेविषयीं अगदींच उदासीन बनतात. स्वराज्य झालें काय किंवा परराज्य झालें काय, एवीं तेवीं आमच्या कपाळांतील दास्य कांहीं जात नाहीं, अशी त्यांची खात्री होते. बाहेरून एकजुटीनें हल्ला करणार्‍या लोकांना असलें हें साम्राज्य सहज पादाक्रांत करतां येतें.\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग त���सरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/lockdown-in-maharashtra-new-lockdown-rules-announced/", "date_download": "2021-06-17T02:44:35Z", "digest": "sha1:J3PA72ULD2ST275T2FV3LSLXP3DUONRN", "length": 12717, "nlines": 130, "source_domain": "bahujannama.com", "title": "लॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर, जाणून घ्या - बहुजननामा", "raw_content": "\nलॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर, जाणून घ्या\nin ताज्या बातम्या, मुंबई\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात रुग्णांची संख्या नियंत्रणात येत नसल्याने 15 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. या कालावधीत रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, दैनंदिन रुग्णसंख्या 50 हजारांच्या जवळपास आढळून येत आहे. त्यामुळे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील लॉकडाऊन वाढण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन 1 जून पर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केली. याबाबतची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.\nब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 1 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलचा आदेश काढण्यात आला आहे. 31 मे पर्यंत कठोर निर्बंध वाढवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता यामध्ये आणखी एका दिवसाची भर पडली आहे.\nया कालावधीत दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. तसेच घरपोच सेवा विक्रीसाठी देखील परवानगी कायम ठेवण्यात आली आहे. तसेच इतर राज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी 48 तास आधी कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट आवश्यक करण्यात आली आहे. परराज्यातून माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये आता दोन जणांना प्रवास करण्याची परवानगी असेल. त्यासाठी देखील आरटीपीसीआर टेस्ट गरजेची असणार आहे.\nकाय सुरु काय बंद \n1. किराणा दुकाने – सकाळी 7 ते 11\n2. भाजीपाला विक्री – सकाळी 7 ते 11\n3. दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री – सकाळी 7 ते 11\n4. फळे विक्री – सकाळी 7 ते 11\n5. कृषी संबंधित सर्व सेवा/दुकाने – सकाळी 7 ते 11\n6. अंडी, मटण, चिकन, मासे, विक्री – सकाळी 7 ते 11\n7. पशूखाद्य विक्री – सकाळी 7 ते 11\n8. बेकरी मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने – – सकाळी 7 ते 11\n9. पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने – सकाळी 7 ते 11\n10. येणाऱ्या पावसाळ्याशी संब��धित वस्तूंची दुकाने – सकाळी 7 ते 11\nलॉकडाऊन लागू केल्याने मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या शहरात कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागला आणि रुग्णपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील इतर भागांतील कोरोना विषणूची साखळी तोडण्यासाठी हे कठोर निर्बंध आणखी 15 दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.\nTags: Chief Minister Uddhav ThackerayLockdownnew rules announcedजाहीरनवीन नियमावलीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेलॉकडाऊन\nलोकांनी ’ऑक्सीजन’ घेण्यासाठी शोधून काढला देशी उपाय, 2000 रुपयात मिळतोय ताजा ’प्राणवायु’\nपुण्यात पाळणा घर चालविणार्‍या महिलेच्या 18 वर्षीय मुलाकडून 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, वानवडीत FIR\nपुण्यात पाळणा घर चालविणार्‍या महिलेच्या 18 वर्षीय मुलाकडून 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, वानवडीत FIR\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nलॉ���डाऊनची नवीन नियमावली जाहीर, जाणून घ्या\nAjit Pawar | यंदाही पायी वारी अन् विठ्ठल दर्शन नाहीच; देहु-आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी, अजित पवार यांची माहिती\nDigital Signature | डिजीटल स्वाक्षरी म्हणजे काय ती कशी जनरेट केली जातेय ती कशी जनरेट केली जातेय, जाणून घ्या प्रोसेस\n महापालिकेकडून निलेश राणे आणि संजय काकडे यांना नोटीस; थकवली तब्बल 83 लाखांची पाणीपट्टी\nराज्यातील पोलीस पाटलांसाठी दिलासादायक बातमी मानधनात होणार वाढ; मंत्रिमंडळ उपसमितीस प्रस्ताव सादर\n प्रियकराच्या मित्रांनी शरीसंबंधांसाठी केली जबरदस्ती, नकार देताच तरुणीचा चाकूने भोसकून केला खून\nआता गर्दीत कोरोना रुग्ण असल्यास वाजणार कोविड अलार्म, UK च्या संशोधकांनी लावला शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2021-06-17T01:38:51Z", "digest": "sha1:U2WEQJH2SE33OUXIVRAQBXRIQSO7UBMH", "length": 7401, "nlines": 268, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: mk:Ниобиум\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: br:Niobiom\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: pa:ਨਿਓਬੀਅਮ\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: am:ኒዮቢየም\nr2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: bs:Niobij\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ka:ნიობიუმი\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: be-x-old:Ніоб\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ia:Niobium\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: ne:नायोबियम\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: an:Niobio\nसाचा:माहितीचौकट मूलद्रव्य पॅरामीटर रिप्लेसमेंट using AWB\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: mrj:Ниобий\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: war:Niobyo\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kv:Ниобий\nr2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: hif:Niobium\n[r2.5.2] सांगकाम्याने वाढविले: cv:Ниоби\nNew page: (अणुक्रमांक ४१) रासायनिक पदार्थ. Category:मूलतत्त्व\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/mns-sandeep-deshpande-on-maharashtra-corona-patient-decrease/", "date_download": "2021-06-17T01:46:31Z", "digest": "sha1:TCRK6YPL644V2QGEXHNIBX7N4DSFOZC5", "length": 17158, "nlines": 389, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "MNS : रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचे यश, अशी दुटप्पी भूमिका का?", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\nरुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचे यश, अशी दुटप्पी भूमिका का\nमुंबई :- राज्यात गेल्या 24 तासात 37 हजार 326 कोरोना (Corona) रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे फेब्रुवारीपासून वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला काहीसा ब्रेक लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र यावरुन मनसेने (MNS)राज्य सरकारवर निशाणा साधला . महाराष्ट्रातील रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश अशी दुटप्पी भूमिका का असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला आहे.\nआज महाराष्ट्रातील (Maharashtra) रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे त्याच श्रेय मुंबई मॉडेल,मुख्यमंत्री पालकमंत्री सगळेच घेत आहेत. म्हणजेच रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश. अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यम कशी घेऊ शकतात असा सवाल संदीप देशपांडेंनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.\nआज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे त्याच श्रेय मुंबई मॉडेल,मुख्यमंत्री पालकमंत्री सगळेच घेत आहेत .म्हणजे रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यम कशी घेऊ शकतात\nDisclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘कोविडॉलॉजिस्ट’, त्यांचे हात मजबूत करणे प्रत्येकाचे कर्तव्य; शिवसेनेने केले अग्रलेखातून कौतुक\nNext articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहिले राष्ट्रपतींना पत्र ; राज्यपालांची घेणार भे��\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/shankarrao-kolheni-appreciated-the-work-of-fadnavis/", "date_download": "2021-06-17T03:09:59Z", "digest": "sha1:JZ3GU3QIP63OHM472VNNGOBPLLKRMXN6", "length": 17052, "nlines": 384, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Kopargaon News : Shankarrao Kolhe appreciated the work of Fadnavis | Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\nफडणवीसांच्या कामाचे शंकरराव कोल्हेनी केले कौतुक\nकोपरगाव :- कोरोनाच्या साथीच्या काळात माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis)राज्यभर फिरून जनजागृती करत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, या शब्दात संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक शंकरराव कोल्हे (Shankarrao Kolheni) यांनी फडणवीसांची प्रशंसा केली.\nदेवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी कोपरगाव परिसराला भेट देऊन संजीवनी केअर सेंटरची (Sanjeevani Care Centre) पाहणी केली. समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यावर आजवर आलेल्या प्रत्येक संकटात कोपरगावकर आपले कुटुंब मानून केलेल्या मदतीची माहिती दिली. संजीवनी फाउंडेशनने केलेल्या मदत कार्याची माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूटचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी दिली. जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी करोना व अन्य सामाजिक कामात निर्माण होणाऱ्या अडचणी कशा सोडवायच्या याबाबत चर्चा केली.\nशंकरराव कोल्हे म्हणालेत की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संकटकाळात प्रशासनावर नजर ठेवून त्यांना जागे करीत, सामान्य माणसांचे जीव वाचवण्यासाठी राज्यभर दौरे करून काम करत आहेत. आमच्या काळात महापूर, पाणी प्रश्न, दुष्काळ, गारपीट, कुपोषण, आदी प्रश्न मोठे होते, पण सध्या कोरोनाची साथ मोठे संकट आहे. ही वेळ एकमेकावर करण्याची नाही. केंद्र व राज्य सरकारमध्ये अशावेळी समन्वय असणे गरजेचे आहे.\nआयुर्वेदात कोरफडीचे महत्त्व सांगितले जाते, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पचनासह इतर शारीरिक लाभ कोरफडीने होतात म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून आपण मी कोरफड खातो आहे, असे शंकरराव कोल्हे यांनी सांगितले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना दरमहा 1500 कायम प्रवासभत्ता\nNext articleमोदी सरकारने खतांवरील अनुदान वाढवले; शेतकऱ्यांना मिळणार जुन्या किमतीत\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/virat-kohli-and-anushka-sharma-donate-2-crores-over-corona-crises/", "date_download": "2021-06-17T03:31:55Z", "digest": "sha1:BCHZBN62PJE4TKI3YPHNENW6HIBAEZV6", "length": 15757, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Covid-19 : Virat Kohli and Anushka Sharma donate Rs 2 crore for Corona battle", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\nविरुष्काची कोरोना लढाईसाठी दोन कोटींची मदत\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma). यांनी कोविड- १९ (Covid-19) मदतनिधीला दोन कोटींची देणगी जाहीर केली आहे. कोविड-१९ मदतनिधीसाठी सात कोटी निधी जमवण्याच्या एका मोहिमेत त्यांनी हे दोन कोटींचे योगदान दिले आहे. हे दोघे केट्टो या समुदाय निधी संकलन व्यासपीठाद्वारे हा सात कोटींचा निधी जमवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी आपले स्वतःचे दोन कोटी रुपये देऊन सुरुवात केली आहे. ‘केट्टो’वर सात दिवस ही निधी संकलन मोहीम चालणार आहे.\nत्यानंतर हा निधी एसीटी ग्रांटस यांच्याकडे वळविण्यात येईल. एसीटी ग्रांटसच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा, मनुष्यबळ, लसीकरण जनजागृती आणि टेलिमेडिसिन सेवांसाठी मदत करण्यात येणार आहे. विराट कोहलीने म्हटले आहे की, देशाच्या इतिहासात अभूतपूर्व अशा संकटातून आपण जात आहोत. आपण सर्वांनी एकजुटीने काम करून जेवढे प्राण वाचवता येतील तेवढे वाचवणे गरजेचे आहे. गेल्या वर्षापासून लोकांचे हाल व पीडा पाहून मी व अनुष्का अतिशय दुःखी आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nसमुदाय निधी संकलन व्यासपीठ\nPrevious article‘ठाकरे’ सरकाराच्या वजनदार मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यात लसी पळवल्या, निलेश राणेंचा आरोप\nNext article‘कोरोना म्यूटेशन ट्रॅक’ करण्याचा दिला सल्ला; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी मह���पौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/11/12/bank-employees-will-get-15-salary-increase/", "date_download": "2021-06-17T02:20:08Z", "digest": "sha1:MBFJU22XIEDUN4AY2VKD7XWH3ZQDD6NK", "length": 7674, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बँक कर्मचार्‍यांना मिळणार १५% टक्के वेतनवाढ - Majha Paper", "raw_content": "\nबँक कर्मचार्‍यांना मिळणार १५% टक्के वेतनवाढ\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर / खासगी बँक, बँक कर्मचारी, वेतनवाढ, सार्वजनिक बँक / November 12, 2020 November 12, 2020\nनवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कर्मचाऱ्यांसह खाजगी बँकांमधील कर्मचारी आणि काही विदेशी बँकांमधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाशी निगडित प्रोत्साहनाबरोबरच १५% वेतनवाढ मिळणार आहे. ही वेतनवाढ कर��मचाऱ्यांमधील स्पर्धेची भावना निर्माण करण्यासाठी आणि चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या कामगिरीबाबत प्रथमच प्रतिफळ देण्यासाठी निश्चित केली आहे.\nयासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार भारतीय बँक असोसिएशनने बँक कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत १५% वेतनवाढीचा मार्ग मोकळा करून देणाऱ्या द्विपक्षीय वेतनाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. चालू आर्थिक वर्षात ही वेतनवाढ प्रभावी ठरेल. दरम्यान इंडिविज्युअल लेंडर्सच्या ऑपरेटिंग प्रॉफिट/ नेट प्रॉफिटवर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील पीएलआय योजना अवलंबून असेल, तर खासगी आणि विदेशी बँकांसाठी पर्यायी असेल.\nदर पाच वर्षांनी पगाराच्या नुतनीकरणासाठी हा करार बँक कर्मचार्‍यांना उपयुक्त ठरेल. पगाराव्यतिरिक्त कर्मचार्‍यांसाठीचे विविध फायदे आणि सर्व्हिस कंडिशन्समधील बदल वेतन करारामध्ये समाविष्ट आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, बँकांचे ९० च्या दशकात संगणकीकरण वेतन कराराच्या माध्यमातून शक्य झाले. कर्मचार्‍यांच्या फायद्यांचा करारामध्ये समावेश आहे. २०१७ मध्ये मागील कराराचा कार्यकाळ संपुष्टात आला असला तरी, दीर्घकाळ झालेल्या वाटाघाटीमुळे आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या कराराला विलंब झाला.\nया वेतनवाढीचा अर्थ असा की बँकांसाठी अतिरिक्त वार्षिक खर्च ७८९८ कोटी रुपये असेल. बँक वेतन करार सार्वजनिक व इतर क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठीही महत्त्वपूर्ण आहे, त्याचबरोबर हा करार एलआयसी आणि अन्य सरकारी मालकीच्या विमा कंपन्यांसह, आरबीआय आणि नाबार्डसारख्या सार्वजनिक वित्तीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठीसुद्धा महत्वाचा आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28476", "date_download": "2021-06-17T02:49:21Z", "digest": "sha1:SE7SXOAB3SGT5WQDSADXQJFKUEWYMJ73", "length": 21498, "nlines": 187, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\n१४. व्यापारी क्रान्ति होऊन जिकडे तिकडे मध्यमवर्गाचें वर्चस्व स्थापन होऊं लागलें, तेव्हां ह्या पिळून निघणार्‍या कष्टाळू लोकांना एक प्रकारें हायसें वाटलें. व्यापाराला शांतता पाहिजे होती. त्यामुळें वारंवार दंगेधोपे होणें बंद झालें; जाळपोळ होती ती होईनाशी झाली; आणि शेतकरी व कारागीर वर्गाला आपले धंदे सुखरूपपणें चालवण्याला मोकळीक मिळाली. याशिवाय त्या वर्गांतील हुशार माणसांना स्वत: भांडवलवाले बनतां येऊं लागलें. केवढा हा फरक ज्या देशांत व्यापारी क्रान्ति झाली तेथल्या लोकांनाच नव्हे, तर हिंदुस्थानसारख्या जित देशांनाहि हा फरक फारच मानवला. ‘इंग्रजांच्या राज्यांत काठीला सोनें बाधून काशीपासून रामेश्वरापर्यंत जावें ज्या देशांत व्यापारी क्रान्ति झाली तेथल्या लोकांनाच नव्हे, तर हिंदुस्थानसारख्या जित देशांनाहि हा फरक फारच मानवला. ‘इंग्रजांच्या राज्यांत काठीला सोनें बाधून काशीपासून रामेश्वरापर्यंत जावें’ हें जें वाक्य आबालवृद्धांच्या तोंडीं झालें होतें, त्याचें कारण हेंच होय. ब्राह्यसमाजाचें पुढारी तर ह्या फरकाला ईश्वरी व्यवस्था (Divine Dispensation ) म्हणूं लागले.\n१५. लोकांचा हा भ्रम दूर होण्याला फारसा काळ नको होता. शंभर वर्षांच्या आंतच या नव्यापद्धतीचे दोष सामान्य जनतेच्या निदर्शनास येऊं लागले. इकडे कांही लोक चैनींत पडून राहिलेले, तर तिकडे कांहीं लोक जेमतेम पोटाची खळी भरण्यासाठीं सारा दिवस राबणारे, अशी एकाच शहरांतील भिन्न केंद्रांमध्ये परिस्थिती उत्पन्न झाली. पूर्वयुगांत शेतकरी वर्गाला निदान मोकळी हवा तरी मिळत असे, ती पण या नवीन दासांना मिळणें शक्य नव्हतें. सध्या आपण मुंबईसारख्या शहरांत मजुरांच्या वस्तींत जाऊन पाहिलें, तर पन्नास साठ वर्षांमागें इंग्लंड, जर्मनी वगैरे देशांतील मजुरांची, व गेल्या राज्यक्रान्तीपूर्वी रशियन मजुरांची स्थिति काय होती याची बरोबर कल्पना करतां येते.\n१६. पूर्वीं राजे लोक जुगार खेळून आपली संपत्ति उधळीत असत. पण त्यांच्याबरोबर जुगार खेळणारे त्यांच्याच वर्गापैकीं सरद��र वगैरे थोडेच लोक असावयाचे. परंतु ह्या व्यापारी युगांत सट्टयाच्या रूपानें आणि घोड्यांच्या शर्यतींच्या रूपानें वाटेल त्याला जुगार खेळतां येतो. धर्मराजानें जुगारांत द्रौपदीला पणाला लावलें, तसें ह्या जुगारांत स्त्रियांना पणाला लावतां येत नाहीं खरें, परंतु त्यांचे हाल मात्र कधीं कधीं द्रौपदीपेक्षां जास्त होतात. एकाद्या मजुरानें महिन्याची मजुरी शर्यतींत घालवली आणि त्यामुळें पठाण दारांत येऊन बसला म्हणजे त्याच्या स्त्रीवर काय प्रसंग येत असेल, याची कल्पनाच केलेली बरी याप्रमाणें भयंकर जुगाराचें व्यसन सार्वजनिक करण्याच्या कामीं व्यापारी युगाचा चांगला उपयोग झाला आहे.\n१७. युरोपांतील मजुरांना बेकारीच्या भत्याच्या रूपानें जेमतेम पोटापुरतें तरी वेतन मिळत असतें. पण मागसलेल्या व जिंकलेल्या मुलुखांतील लोकांचे जे या भांडवलशाहीच्या अमलांत हाल होतात, त्यांना सीमाच राहिली नाहीं. लहानसा दुष्काळ पडला, तरी लाखो लोक अन्नान्न करून मरतात; आणि अत्यंत सुभिक्षतेच्या काळींहि मोठा जनसमूह अर्ध्या पोटींच असतो. अशा रीतीनें वर्षांची वर्षें दारिद्र्यांत खिचपत पडण्यापेक्षां हे लोक मरून गेले तर बरें होईल, असें वाटावयास लागतें. आणि जणूं काय त्याचसाठीं इन्फ्लुएंझा, पटकी, फ्लेग वगैरे सांथी त्यांच्यावर वारंवार कोसळतात. पण त्यामुळें हा प्रश्न सुटत नाहीं. म्हातार्‍याकोतार्‍यांपेक्षां चांगले धट्टेकट्टे तरुण या सांथींना बळी पडतात; व बाकी राहिलेले पूर्वीपेक्षांहि बिकट स्थितींत जातात.\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग ��ाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-17T01:59:16Z", "digest": "sha1:TJTB3P36KP5ZQAZYPVUPTTXCYOGLLV27", "length": 10117, "nlines": 123, "source_domain": "bahujannama.com", "title": "खासगी हॉस्पीटल Archives - बहुजननामा", "raw_content": "\n विनाकारण घराबाहेर पडाल तर खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याचा आरोग्यमंत्री टोपेंचा इशारा\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन - नागरिकांकडून होणाऱ्या नियमांच्या उल्लंघनामुळे कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. कडक निर्बंध लागू केले ...\nपुण्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर उच्चस्तरीय बैठक सुरू; अजित पवार म्हणाले – ‘मी पण लॉकडाऊनच्या विरोधात आहे, पण…’ मोठा निर्णय थोडयाच वेळात\nपुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर पुण्यात सध्या उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. बैठकीत मोठा निर्णय होण्याची ...\nसामान्य जनतेला आजपासून दिली जाईल कोरोना लस, खासगी हॉस्पीटलमध्ये 250 रुपयांना पहिला डोस, जाणून घ्या कसे करायचे रजिस्ट्रेशन\nनवी दिल्ली : कोरोना व्हायरसविरूद्ध लसीकरण अभियानांतर्गत सामान्य जनतेला सोमवारपासून लस देण्यास सुरूवात होईल. सामान्य जनतेत 60 वर्षांपेक्षा जास्त आणि ...\nदारूड्या नवर्‍याने भांडणानंतर दाताने तोडली पत्नीची जीभ, प्रकृती गंभीर\nलखनऊ : एक व्यक्तीने पती-पत्नीच्या नात्यात क्रुरतेचा कळस गाठला. पती जेव्हा नशेत घरी आला, तेव्हा पत्नीशी त्याचे कडाक्याचे भांडण झाले. ...\nपुण्यात 10 दिवसांच्या कडक लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम, असं बदललं शहर\nपुणे : बहुजननामा ऑनलाइन - पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काही दिवसांपूर्वी शहरात कडक लॉकडाऊन करण्यात ...\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n विनाकारण घराबाहेर पडाल तर खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याचा आरोग्यमंत्री टोपेंचा इशारा\nRatan Tata | 28 वर्षाच्या तरुणाकडून चक्क रतन टाटा घेतात ‘सल्ला’\nFive Police Officer Suspended | दोन पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस तडकाफडकी निलंबित; केली होती महाराष्ट्रातील भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीर तपासणी\nशरद पवारांनी केलं आरोग्यमंत्री टोपेंचं कौतुक; पक्षांतर करणाऱ्यांचा उल्लेख करत म्हणाले…\n अपहरण करुन 15 वर्षांच्या मुलाची हत्या, नागपूरात प्रचंड खळबळ\nPune Crime News | सिंहगडावर पार्टीला जाण्यासाठी कोयत्याने धाक दाखवत पैशांची मागणी\n मोदी सरकार मुलींच्या लग्नासाठी देतंय 51,000 रुपयांची भेट; जाणून घ्या कसा घ्यावा फायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://app.ewebinar.com/webinar/beauty-parlour-1225", "date_download": "2021-06-17T01:31:22Z", "digest": "sha1:TDA6TLLYQH6AHORPUSIIM3FDCBSQVBBK", "length": 1623, "nlines": 15, "source_domain": "app.ewebinar.com", "title": "स्वतःचे BEAUTY PARLOUR सुरु करा | Webinar Registration", "raw_content": "\n[>>आपण या वेबिनारमध्ये काय शिकणार आहे 1)सरकारमान्य Beauty Parlour certificate 2]घरात राहून ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण कसे घ्यायचे 3] ब्युटीपार्लर क्षेत्रात काय काय करिअर करता येईल 3] ब्युटीपार्लर क्षेत्रात काय काय करिअर करता येईल 4]JOB INTERVIEW कसा द्यायचा 5] या कोर्समध्ये काय शिकवले जाणार आहे 6]घरात बसून ब्युटीपार्लर कसे सुरु करावे 6]घरात बसून ब्युटीपार्लर कसे सुरु करावे 7) Useful Skin Care Tips 8] ब्युटीपार्लर बरोबर आपल्याला अजून काय करता येईल ज्यामुळे आपला इन्कम वाढेल 7) Useful Skin Care Tips 8] ब्युटीपार्लर बरोबर आपल्याला अजून काय करता येईल ज्यामुळे आपला इन्कम वाढेल 8 ] अजून बरेच काही ...\nफ्री वेबिणार साठी Register NOW BUTTON क्लिक करावे\nघरात राहून 30 दिवसांत स्वताचे ब्युटी पार्लर सुरु करा\nघरात राहून 30 दिवसांत स्वताचे ब्युटी पार्लर सुरु करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/crusader-of-terrorist/", "date_download": "2021-06-17T03:21:47Z", "digest": "sha1:VNRBRPYKDUVNK34YIWLNMXD4TFXV5FDH", "length": 8613, "nlines": 95, "source_domain": "khaasre.com", "title": "आतंकवाद्याचा यमराज, आजपर्यंत इसीसचे १५०० अतेरिकी केले आहे ठार… - Khaas Re", "raw_content": "\nआतंकवाद्याचा यमराज, आजपर्यंत इसीसचे १५०० अतेरिकी केले आहे ठार…\nजगभरात दहशत पसरवणारे जर स्वतःचा मृत्यूला घाबरत असतील तर याचा अर्थ त्यांना पण भीती वाटतेच. एक एकटाच जिगरबाज व्यक्ती पूर्ण आयसिसला घाबरवत आहे. तुम्हाला प्रश्न पडेल कोण आहे हा व्यक्ती आणि का जगातील सर्वात घातक संघटना त्याला घाबरत आहे\nती व्यक्ती आहे अयुब फलेह उर्फ अबू अजरेल ज्याला लोक ‘मौत का फरिस्था’ म्हणून ओळखतात. आयसिसचे आतंकवादी सुद्धा त्याला याच नावाने ओळखू लागले आहेत. आयसिस भलेही इराक आणि सीरिया मध्ये प्रचंड दहशत पसरवत असला तरी अबू अजरेल त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देत आहेत. अबू अजरेल आयसिसच्या आतंकवाद्यांसाठी चलता फिरता मृत्यू आहे. यामुळेच आयसिस चे आतंकवादी त्याला प्रचंड घाबरतात. तो इराक मध्ये आयसिस साठी दहशतीचे दुसरं नाव बनला आहे.\nछातीवर बुलेट प्रूफ जॅकेट, एका हातात असॉल्ट रायफल तर दुसऱ्या हातात कुऱ्हाड आणि निशाण्यावर आयसिसचे आतंकवादी. अबू अजरेल ला काही याच अंदाजामध्ये इराकमधील विविध शहरात आयसिसच्या आतंकवाद्याविरोधात लढताना पाहिले जाऊ शकते.\nसूत्रांच्या माहितीनुसार ४० वर्षाचा अयुब फलेह इराणचा नागरिक आहे. तो तिथं एका युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर होता. एवढेच नव्हे तर अबू अजरेल आपल्या देशात तायक्वांदो चॅम्पियन सुद्धा राहिला आहे. इराकमध्ये आयसिसच्या आतंकवाद्यांकडून केला जात असलेला मृत्यूचा खेळ बघून त्याने आपली नोकरी सोडली आणि तो इमाम अली ब्रिगेड मध्ये सामील झाला. इमाम अली ब्रिगेड हा शिया मिलीशीया ग्रुप आहे जो इराकमध्ये आयसिसच्या विरोधात लढत आहे. अबू अजरेल या ग्रुपचा कमांडर बनला. लोकांचा दावा आहे की त्याने एकट्यानेच आतापर्यंत १५०० आयसिसच्या आतंकवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.\nअबू अजरेल एक नारा बुलंद करतो. ‘इल्लाह तालिन’ म्हणजेच धुळीशीवाय काहीच नाही उरणार. त्याने शपथ घेतली आहे की जोपर्यंत तो इराकमध्ये आयसिसच्या आतंकवाद्यांना कंठस्नान नाही घालणार तो पर्यंत तो आयसिसच्या विरोधात लढत राहणार आहे.\nफक्त इराकमध्येच नव्हे तर जगभरातील लोकं अबू अजरेलच्या हिमतीचे फॅन बनले आहेत. अबू अजरेल च्या फॅन्सनी त्याच्या नावाने फेसबुकवर अनेक क्लब कम्युनिटी आणि पेज बनवले आहेत, ज्यावर अबू अजरेल च्या बहादुरीचे किस्से पोस्ट केलेले आहेत. अबू अजरेल हा फक्त खाडीच्या देशातच नव्हे तर इंग्लंड, फ्रांस आणि अमेरिकेत सुद्धा चर्चेचा विषय बनला आहे.\nमाहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nकुठे आहेत छत्रपती शिवरायांची अस्सल चित्रे \nयामुळेच रविकांतभाऊ तुपकरांचं नेतृत्व काळजात घर करतं..\nयामुळेच रविकांतभाऊ तुपकरांचं नेतृत्व काळजात घर करतं..\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/tribute-soliders/", "date_download": "2021-06-17T03:05:42Z", "digest": "sha1:CQSV5WZOCTOCNU7LM7C3S43BE4PJJDDG", "length": 3147, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Tribute soliders Archives - MPCNEWS", "raw_content": "\nBhoshari: दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजल���\nएमपीसी न्यूज - पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पुणे महानगर परिवहन मंडळाच्या कामगारांनी श्रद्धांजली वाहिली.भोसरीतील बीआरटी बसस्थानकामध्ये आज (रविवारी) जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी महापौर राहुल जाधव,…\nPimpri News : छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/salman-khan-radhe-movie-review/", "date_download": "2021-06-17T01:43:33Z", "digest": "sha1:7AVCZKTOFZRSNDD2EC2EDYWKICDGC4DS", "length": 12574, "nlines": 196, "source_domain": "rashtramat.com", "title": "सलमान भाईंनी आणलेली एक नवीन महामारी! - Rashtramat", "raw_content": "\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nऍड उदयसिंह पाटील उंडाळकरांचा संस्थांपक पॅनेलला पाठिंबा\nशिपायाचा कारनामा; गावच्या विहिरीत टाकली पोताभर ‘टीसीएल’\n‘राम मंदिरा’वरुन शिवसेना – भाजपा आमने-सामने\n‘शापोरा’ बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित\n‘आप देणार घरपोच जीवनावश्यक सुविधा’\nHome/सिनेनामा/सलमान भाईंनी आणलेली एक नवीन महामारी\nसलमान भाईंनी आणलेली एक नवीन महामारी\n– शितल ​जांबोटकर – खोकले\nसलमान भाई उर्फ राधे पोलिस खात्यात कोणत्यातरी पदावर परत येतात.\nत्यांना एक काम सोपवण्यात येतं.\nमग भाऊ टपोरींचा वेष परिधान करून कामाला लागतात.\nकार्यालयातही तोच टपोरी वेष.\nमनात आलं तेव्हा पोलिस होतात.\nमनात आलं तेव्हा रोमिओ होतात.\nमनात आलं तेव्हा नाचगाणं करतात.\nआपल्याला हसवण्याचा अटोकाट प्रयत्न करतात.\nपण कुठेच यशस्वी होत नाहीत.\nकाच हा त्यांचा आवडता विषय.\nते दार किंवा खिडकी काढून कधीच येत नाहीत.\nकाचेचा चुराडा करूनच ते आत प्रवेश करतात.त्यांच्या जोडीला दिशा ���टानी आहेत.\nसलमान जिथे जिथे जातो तिथे त्या पोहोचतात.\nअभिनयाच्या बाबतीत तर दोघेही माशा अल्लाहसगळ्यात मोठा गुंड म्हणून आपल्याला रणदीप हुडा दिसतात राणाच्या भूमिकेत.\nरणदीप हुडाने चांगला अभिनय केलाय पण त्या रोलमध्ये काही करण्यासाठी भाईंनी ठेवलंच नाही त्यांच्यासाठी.\nकॅमेरा या राणावरून थोडासाही हटला की हा राणा गायब होतो.\nपोलिसही त्याला शोधण्याच्या भानगडीत पडत नाहीत.\nपुन्हा येईल तेव्हा पाहता येईल.\nअजून एक दोन गुंड आहेत त्यांना बिगबॉस रोजगार हमी योजनेअंतर्गत यात काम मिळालय.\nजॅकी श्रॉफ सारखा अभिनेता यात पाहताना खूप त्रास होतो.\nत्यांना करायला लावलेला अभिनय पाहताना कोरोना परवडला असा भास होतो.\nप्रविण तरडेंचा थोडा रोल आहे पण तो का आहे आणि प्रविण तरडेंनी त्यात काय केलंय कदाचित त्यांनाही समजलं नसेल.\nसिद्धार्थ जाधवला यात का रोल दिला समजलं नाही.\nदोन सीनमध्ये तो येतो.\nदोन्ही सीनमध्ये तो हसवून मात्र जातो.\nपण तो हॉटेलचा मालक असून बंदूक घेऊन मारायला का जातो हे प्रभू देवा कधी सापडला तर मी त्याला थांबवून विचारणार आहे.\nयात काय दाखवायचय हे कदाचित ते स्वतःच विसरलेत.\nएका सीनमध्ये तर रणदीप हुडा जो स्वतः राणा आहे तो\nकॉलवर ‘राणा उद्या हेलिकॉप्टर घेऊन ये’ म्हणतोय.\nकदाचित मी लस घेतल्यामुळे माझाच काहीतरी गोंधळ होतोय असं समजून हे सगळं मी मोठ्या मनाने स्विकारलं.\nपण खरं सांगतो, लस घेतल्यावर पहिल्या दिवशी बराच ताप आला होता.\nतो आज कमी झाला आणि लगेच हे प्रकरण मी पाहिलं.\nपरत ताप आला आणि आता पॅरासिटॅमॉल घेऊन मी झोपणार आहे.\nदोष लसीचा आहे असं म्हणून मी स्वतःची समजूत काढतोय.\nसिनेमा पाहा पण दुसरी महामारी सहन करण्याची ताकद असेल तरच.\nप्रभूदेवा आणि सलमान दादांना दंडवत 🙏🙏\n''पीएम केअर'मधून दिलेले व्हेंटिलेटर निकृष्ट'\n'आप'च्या वतीने कोरोना विशेष हेल्पलाईन सेवा\n​का होतोय ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेंड\n‘हि’ वाहिनी ठरली ​पदार्पणातच अव्वल\n​’सैराट’च्या गाण्यांच्या ‘झिंगाट’ विक्रम\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/accident-of-fighter-plane-group-captain-dead-nrsr-103672/", "date_download": "2021-06-17T02:25:35Z", "digest": "sha1:XP2J6C6DMVUW23BDBEANXEXYXNIR2XYC", "length": 11402, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "accident of fighter plane group captain dead nrsr | लढाऊ विमान अपघातग्रस्त,ग्रुप कॅप्टन शहीद | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाई��� App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nधक्कादायकलढाऊ विमान अपघातग्रस्त,ग्रुप कॅप्टन शहीद\nभारतीय वायुसेनेच्या (आयएएफ) मिग -२१ बायसन विमानाचा बुधवारी सकाळी अपघात(accident of fighter plane) झाला. यात आयएएफचे एक ग्रुप कॅप्टन शहीद(group captain dead) झाले आहेत.\nदिल्ली: भारतीय वायुसेनेच्या (आयएएफ) मिग -२१ बायसन विमानाचा बुधवारी सकाळी अपघात(accident of fighter plane) झाला. यात आयएएफचे एक ग्रुप कॅप्टन शहीद(group captain dead) झाले आहेत. एअरफोर्सच्या सेंट्रल इंडिया बेस येथे मिग -२१ विमान लढाऊ प्रशिक्षण घेण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. अपघातात शहीद झालेल्या ग्रुप कॅप्टनचे नाव ए. गुप्ता यांना सांगितले जात आहे. या अपघातामागील कारण शोधण्यासाठी आयएएफने कोर्ट ऑफ इन्क्वायरी (तपास) स्थापन केली आहे.\nवऱ्हाड गेलेलं जयपूरला आमंत्रण दिलं कोरोनाला, ९ जण कोरोनाग्रस्त – पालघरमध्ये रुग्णांची संख्या वाढण्याची भीती\nवायुसेनेने या अपघातात शहीद कॅप्टन ए गुप्ताबद्दल शोक व्यक्त केला आहे. आयएएफने म्हटले आहे की या दु:खाच्या घटनेत आम्ही त्यांच्या कुटुंबासमवेत उभे आहोत. प्राथमिक माहितीनुसार हवाई दलाच्या ग्वाल्हेर तळावर कॉम्बॅट प्रशिक्षण सुरू होते.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जू��� १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/effect-of-bharat-bandh-in-the-general-meeting-of-the-municipal-corporation-61934/", "date_download": "2021-06-17T02:49:07Z", "digest": "sha1:47RVAYRE53WB36WHFVJ3WQS2JCXYPQCY", "length": 14660, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Effect of Bharat Bandh in the general meeting of the Municipal Corporation | भारत बंदचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nपुणेभारत बंदचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत\nपिंपरी : शेतकरी व कामगार कायद्याच्या विरोधात मंगळवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंद चे पडसाद आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत ही पहायला मिळाले. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ आणि माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी शेतकरी व कामगार विरोधी कायदे करणा-या केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्त काळा पोषाख परिधान करून सभागृहात प्रवेश केला\nपिंपरी : शेतकरी व कामगार कायद्याच्या विरोधात मंगळवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंद चे पडसाद आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत ही पहायला मिळाले. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ आणि माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी शेतकरी व कामगार विरोधी क���यदे करणा-या केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्त काळा पोषाख परिधान करून सभागृहात प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी देखील केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभागृहात प्रवेश केला आणि सरकार चा निषेध व्यक्त केला.\nशेतकरी विरोधी कायदे करणा-या केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात देशभरातील शेतक-यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिल्याने देशभरातील बहुतांश राजकीय, सामाजिक, कामगार संघटनांनी बंदला पाठिंबा दर्शविला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी देखील काळ्या फिती लावून कामावर हजर राहत भारत बंदला पाठिंबा घोषित केला आहे.\nविरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, राष्ट्रवादीच्या नगरसेविका वैशाली काळभोर, प्रज्ञा खानोलकर, नगरसेवक राजू बनसोडे, माजी महापौर मंगला कदम आदी नगरसेवक, पदाधिका-यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत महासभेला सुरुवात होण्यापूर्वी सभागृहात प्रवेश केला. त्यामुळे ज्या कारणासाठी भारत बंद घोषीत केला त्या शेतकरी व कामगार काद्याच्या विरोधाचे पडसाद आज महासभेत देखील उमटल्याचे पहायला मिळाले.\nसभेत विरोधी पक्षनेते मिसाळ म्हणाले की, केंद्र सरकारने केलेले कायदे शेतकरी व कामगारांना मान्य नाहीत. त्यांनी या कायद्याला जाहीरपणे विरोध दर्शविला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज भारत बंदची घोषणा केली आहे. सर्वच क्षेत्रातून भारत बंदला पाठिंबा मिळत असताना आपण देखील सर्वसाधारण सभा तहकूब ठेवणे योग्य ठरेल. तरी, आजची सभा तहकूब करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे केली.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू क��ू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/how-to-register-for-corona-vaccine/", "date_download": "2021-06-17T01:38:59Z", "digest": "sha1:ODDEDFGYCWIS6CPJKEDDPFRYIL2ZG72B", "length": 7603, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "how to register for corona vaccine Archives - बहुजननामा", "raw_content": "\nसामान्य जनतेला आजपासून दिली जाईल कोरोना लस, खासगी हॉस्पीटलमध्ये 250 रुपयांना पहिला डोस, जाणून घ्या कसे करायचे रजिस्ट्रेशन\nनवी दिल्ली : कोरोना व्हायरसविरूद्ध लसीकरण अभियानांतर्गत सामान्य जनतेला सोमवारपासून लस देण्यास सुरूवात होईल. सामान्य जनतेत 60 वर्षांपेक्षा जास्त आणि ...\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nसामान्य जनतेला आजपासून दिली जाईल कोरोना लस, खासगी हॉस्पीटलमध्ये 250 रुपयांना पहिला डोस, जाणून घ्या कसे करायचे रजिस्ट्रेशन\nAhmednagar Gram Panchayat member | ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार, हल्लेखोरांनी 5 गोळया झाडल्या; अहमदनगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ\nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स\nमोबाइलमध्ये सरकारविरोधी आंदोलनाचा फोटो; 26 वर्षीय युवकाला फाशीची शिक्षा\nCovid Update : 76 दिवसानंतर आढळल्या कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात 2726 रूग्णांचा झाला मृत्यू\nराज्यातील पोलीस पाटलांसाठी दिलासादायक बातमी मानधनात होणार वाढ; मंत्रिमंडळ उपसमितीस प्रस्ताव सादर\nMaratha Reservation | उपमुख्यमंत्री अजित पवार-शाहू महाराज भेटीवर खा. छत्रपती संभाजीराजेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://kathyakut.com/the-health-benefits-of-spinach-that-you-may-not-have-heard-of/", "date_download": "2021-06-17T03:24:46Z", "digest": "sha1:TMVDLLL7GF4HNZRBAC2P2HR57RCQZMN4", "length": 9873, "nlines": 102, "source_domain": "kathyakut.com", "title": "पालकच्या भाजीचे असेआरोग्यदायी फायदे जे तुम्ही कधी ऐकले नसतील - Kathyakut", "raw_content": "\nपालकच्या भाजीचे असेआरोग्यदायी फायदे जे तुम्ही कधी ऐकले नसतील\nपालेभाज्या म्हणटलं की मेथी सोडली तर दुसऱ्या पालेभाज्या जास्त कोणाला आवडत नाहीत. पण आपल्याला हे माहित आहे का की पालकमध्ये शारिरीक विकासाठी लागणारी सर्व पोषक तत्वे असतात. मिनरल्स, व्हिटामिन आणि अनेक पोषकतत्वांनी पालकाची भाजी भरलेली असते.\nपालकमध्ये व्हिटामिन ए,सी,ई, के आणि बी कॉम्पेलक्स मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय मँगनीज, कॅरोटीन, आर्यन, आयोडिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम,सोडियम, फॉस्फरस आणि आवश्यक अमिनो अॅसिड असते. आपल्या शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक पालकमध्ये असतात.\nअ जीवनसत्त्वाने परिपूर्ण अशी पालक भाजी खाल्ल्याने डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात. तसेच रातांधळेपणा या विकारांवर पालक हे एक उत्तम परिपूर्ण औषध आहे.\nज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा शाकाहारी जेवण करायचे असेल, त्यांनी पालक खायला हवी. आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टीने शाकाहार करणाऱ्या व्यक्तींनी पालकच्या भाजीचे नियमित सेवन करावे. कारण मटन, चिकन, अंडी, मासे, यांच्या मासांतून जेवढय़ा प्रमाणात प्रथिने मिळतात, अगदी तेवढय़ाच प्रमाणात पालकाच्या भाजीतून मिळतात.\nपालकच्या भाजीत लोह व तांब्याचा (कॉपर) अंश असल्याने रक्ताल्पता (अ‍ॅनिमया) या आजारावर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे. हिच्यामध्ये रक्तवर्धक गुणधर्म असल्याने रक्तकण निर्माण होण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते. तसेच पालक रक्त शुद्ध करतो व हांडाना मजबूत बनविण्याचे काम करतो.\nपालकमध्ये फॉलिक अ‍ॅसिड असल्यामुळे गर्भवती स्त्रियांनी व मातांनी आहारामध्ये पालक नियमित वापरावा. पालकमध्ये असणाऱ्या फॉलिक अ‍ॅसिडमुळे गर्भाची वाढ चांगली होते व त्यामुळे गर्भपात टाळता येतो.\nपालक, टोमॅटो, काकडी, कांदा यांचे सॅलड किंवा कोिशबीर बनवून त्यात थोडेसे लिंबू पिळावे. लिंबामध्ये असणाऱ्या क जीवनसत्त्वामुळे पालक भाजीमध्ये असणारे लोह संपूर्णपणे शरीरात शोषले जाण्याची प्रक्रिया होते.\nअनेक गर्भवती स्त्रियांमध्ये थकवा वाटणे, धाप लागणे, वजन कमी होणे, जुलाब लागणे ही लक्षणे जाणवतात. असे होऊ नये म्हणून गर्भवती स्त्रीने पोषक आहार म्हणून पालकाचा नियमितपणे वापर करावा.\nपालकच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो. पालकामध्ये रक्तशोधक गुणधर्म असल्यामुळे यकृताचे विकार, कावीळ, पित्तविकार यामध्ये उपयुक्त आहे.\nपालकमध्ये अनेक सत्वाबरोबरच फोलेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. विशेषत: पालकमधील फोलेट हा महिलांसाठी जास्त उपयुक्त असतो. त्याने ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करता येतो.\nपालक हे शरिरात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांपासून लढण्यास मदत होते. यामुळे टीबी सारख्या आजारांवरदेखील मात करता येते.\nमोबाईल जास्त वापरण्याचे ‘हे’ आहेत दुष्परिणाम; भविष्यातही होऊ शकतो ‘या’ गोष्टींचा त्रास\nकोरडा खोकला येत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय व ताबडतोब व्हा ठणठणीत\nतुम्हाला हे देखील आवडेल\n‘करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक होते ‘हे’ क्रिकेटर, पण आता स्वतःचे पोट भरणेही झाले अवघड’\nपंढरपूरच्या विठूरायाची मुर्ती तब्बल दहा ते पंधरा वर्षे पंढरपूरातून गायब होती; कारण..\nसुशांत सिंग राजपूतसारखेच ‘या’ दक्षिणात्य अभिनेत्याने नैराश्यातून संपवले होते आयुष्य\n८५ वर्षांच्या मेंढपाळाने बकऱ्या सांभाळत खोदले तब्बल १४ तलाव; सोबतच लावली २ हजार झाडे\nअभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटर व्हिवीयन रिचर्डस यांची लव्ह स्टोरी\nस्वराज्य वाचवण्यासाठी पोटच्या गोळ्यासह शत्रुच्या छावनीत तब्बल १९ वर्षे कैदेत राहीलेली राणी येसुबाई\nकोरडा खोकला येत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय व ताबडतोब व्हा ठणठणीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/the-agriculture-minister-directly-visit-to-farmer-field/", "date_download": "2021-06-17T02:25:49Z", "digest": "sha1:LUKZZK6MNFI2SOYD3FP5J73DHLDU6M55", "length": 10301, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कृषिमंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकृषिमंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर\nमुंबई: शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ‘कृषिमंत्री एक दिवस शेतावर’ हा उपक्रम राबविण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी 7 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी आठवडाभराच्या आतच कृषिमंत्र्यांनी केली असून त्यांनी मालेगाव तालुक्यातील वळवाडे, अजंग-वडेल, झोडगे आणि माळमाथा भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावात कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक येतात का, अशी विचारणाही यावेळी कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केली.\nशेतकऱ्यांना कृषी उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन देतानाच त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता एक दिवस शेतावर हा उपक्रम कृषीमंत्री श्री. भुसे यांनी सुरु केला असून कृषी सचिव, आयुक्त यांनी 15 दिवसातून एकदा तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा, अशा सूचना केल्या आहेत. या भेटीत पीक नियोजन, उत्पादन क्षमता याबाबत चर्चा करतानाच उपलब्ध बाजारपेठ आणि विविध कृषी योजनांविषयी शेतकऱ्यांना माहिती द्यावी, असेही कृषिमंत्री भुसे यांनी विभागाला सूचना दिल्या आहेत.\nनागपूर येथील शेतकरी पुरस्कार सोहळ्यामध्ये ही घोषणा करुन कृषिमंत्र्यांनी आजपासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरु के���ी. मालेगाव तालुक्यातील वळवाडे येथील शांताराम गवळी या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पीक विमा योजना, कांदा उत्पादन याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तुमच्या समस्या जाणून घेण्याकरिता कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी तुमच्याकडे येतात का, अशी विचारणाही कृषिमंत्र्यांनी यावेळी केली. श्री. भुसे यांनी आज दिवसभरात अजंग-वडेल, झोडगे व माळमाथा भागातील गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन संवाद साधला.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दरा��ाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/tag/march/", "date_download": "2021-06-17T02:18:24Z", "digest": "sha1:Y4MWRRV4DJYL2ZGWQFOALGL7GKDMMSSP", "length": 4243, "nlines": 59, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates march Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n…अजून किती काळ गाफील राहणार, व्हिडिओद्वारे मनसेचा सवाल\nभारतात असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी मनसे ९ फेब्रुवारीला मोर्चा काढणार आहे. याच…\n‘या’ मार्गावरुन निघणार मनसेचा मोर्चा\nमनसेतर्फे काढण्यात येणाऱ्या मोर्च्याचा मार्गाचा तिढा अखेर सुटला आहे. मनसेचा मोर्चा ९ फेब्रुवारीला काढण्यात येणार…\nचॅनल निवडण्यासाठी ट्रायची 31 मार्चपर्यंत मुदतवाढ\nआता प्रेक्षकांना आवडीचे टीव्ही चॅनल निवडण्यासाठी ट्रायने 31 मार्चपर्यंत मुदतवाढ केली आहे. यामुळे प्रेक्षकांना दीड…\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/bjp-demanded-mva-government-must-help-mumbais-tauktae-cyclone-affected-fisherman/", "date_download": "2021-06-17T02:11:44Z", "digest": "sha1:PH2SWUOLX5LVMJHK3OF5MUXF52SY4SRM", "length": 24479, "nlines": 183, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "मुंबईतल्या मच्छीमार बांधवांसाठी जीआर बदला पण मदत करा", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुर���, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतल्या मच्छीमार बांधवांसाठी जीआर बदला पण मदत करा भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांची मागणी\nतौक्ते वादळाने नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांचा आक्रोश सरकारने समजून घेऊन सध्याच्या जीआर मध्ये बदल करून मच्छिमार बांधवांना मदत करणे आवश्यक आहे, असे मत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज येथे व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ देऊन हा मच्छीमारांचा आक्रोश समजून घेणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.\nचक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या किनारपट्टीचा भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार आणि भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी दोन दिवसाचा दौरा केला. पहिल्या दिवशी वसई डहाणू, सातपाटी या पालघर मधील परिसराची पाहणी केली. तर आज त्यांनी ससून डॉक, वरळी माहीम, वर्सोवा, मढ या बंदरांना भेटी देऊन मच्छीमार बांधवांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच मच्छिमार बांधवांची संवाद साधला.\nससून डॉक येथील सुमारे ५५ बोटींचे नुकसान झाले असून मासेमारीचे साहित्य, जाळी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्याच्या जीआर नुसार आम्हाला मदत मिळू शकत नाही. कृपया सरकारने आमचे नुकसान समजून घेऊन मदत करावी अशी विनंती येथील ससून डाँक फिशरमेन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली.\nत्यानंतर वरळी येथील कोव्हलँन्ड जेटीला आमदार अॅड आशिष शेलार यांनी भेट दिली असता येथे दोन बोटींचे प्रचंड नुकसान झाले असून जेटीही फुटली आहे. मात्र अद्याप या ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे आमच्या नुकसानीचे पंचनामे करा अशी विनंती कोळी बांधव करीत होते.\nमाहिम रेतीबंदर कोळीवाडा गावठाण रहिवासी संघ येथे आमदार आशिष शेलार यांनी भेट देऊन मच्छिमार बांधवांशी संवाद साधला तेव्हा त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. सहाहून अधिक बोटींचे नुकसान झाले असून खलाशी ही बुडाले आहेत. त्यामुळे आम्हाला तातडीने भरीव मदत द्य���, अशा मागणीचा टाहो हे बांधव फोडत होते. आमचा पोटापाण्याचे साधनच हिरावून घेतले आहे. त्यामुळे मच्छीमार महिलां आक्रोश करीत होत्या.\nत्यानंतर वर्सोवा येथील बोटींचे नुकसा तर झालेच शिवाय जाळी आणि अन्य साहित्य वाहून गेले आहे. तर मढ येथील कोळी बांधवांचे सर्वात जास्त नुकसान झाले असून ४० हून अधिक बोटी फुटल्या, बुडाल्या आहेत. जाळी वाहून गेली. काही बोटींच्या इंजिनमध्ये पाणी शिरले व ना दुरुस्त झाले आहे.\nमढ येथील कोळी महिला तर रडून आपले दु:ख सांगताना आपले आता कसे होणार आम्ही कसे पोट भरणार आम्ही कसे पोट भरणार आम्ही पोराबाळांना काय खायला घालणार आम्ही पोराबाळांना काय खायला घालणार असा आक्रोश करुन मदतीसाठी आर्जव करीत होत्या. असेच नुकसान खार दांडा येथील बोटींचे झाले आहे. या वादळाचा फटका खार दांडा बंदराला ही मोठा बसला आहे.\nदरम्यान आमदार अॅड आशिष शेलार यांनी त्यांना धीर देऊन शासन मदत करेल. आपला आवाज आम्ही सरकार पर्यंत पोहचवू. राज्य शासनाचा सध्याचा मदतीचा जीआर तोकडा असून त्यामध्ये बदल करुन बोटींचे नुकसान, नादुरुस्त इंजिन, जाळी, मच्छीचे ट्रै या सगळ्या बाबींचा समावेश करुन मदत देणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने जीआर बदलने आवश्यक आहे. आम्ही सरकारला त्याबाबत विनंती करु. दोन दिवस पालघर पर्यंतच्या मच्छीमारांना भेटून आम्ही जे पाहिले, निवेदने स्विकारली आहेत त्यातील सर्व बाबींचा समावेश करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देऊन आम्ही शासनाला ही दाहकता लक्षात आणून देऊ , असे आश्वस्त केले. तसेच भाजपा तर्फे ही प्राथमिक स्वरूपात मदत करु असे आश्वस्त केले.\nया दौऱ्यात आमदार राहुल नार्वेकर, भारती लव्हेकर, नगरसेविका शितल म्हात्रे, विनोद शेलार, कमलाकर दळवी, अक्षता तेंडुलकर, आर. यु. सिंग, सुनील कोळी यांच्यासह भाजपा स्थानिक पदाधिकारी आपापल्या विभागात उपस्थितीत होते.\nPrevious सर्वसामान्यांमध्ये जाताना नवे बूट खरेदी करावे लागणे यासारखे आश्चर्य नाही\nNext फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होवू लागलेय\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने शिवसेनाभवनासमोर भाजपा-शिवसैनिकात राडा\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास धोकादायक इमारतीत राहणाऱ्या लोकांसाठी ट्रान्झिट कॅम्प उभारण्याचेही महानगरपालिकां��ा निर्देश\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांची नालेसफाईवरुन सत्ताधाऱ्यांवर टीका\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या एमएमआरडीएच्या आयुक्त पदी श्रीनिवास तर गृहनिर्माण सचिव पदी म्हैसकर\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती\nसाहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे ३० जणांचा समावेश\nगुन्हे दाखल होवू लागल्याने सरकार विरोधात परमबीर सिंग पुन्हा न्यायालयात पोलिस महासंचालक संजय पांडे यांनाही ओढले न्यायालयात\nविरार आगीच्या चौकशीचे आदेश देत मृतक-जखमींसाठी मदत जाहिर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली घोषणा\nशरद पवार ब्रीच कँण्डीत दाखल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती\nदेशमुखावरील आरोपांची सीबीआय करणार गुन्हा दाखल न करता प्राथमिक चौकशी परमबीर सिंगांना खालच्या न्यायालयात पाठवत अॅड. पाटील यांच्या याचिकेवर न्यायालयाचा निर्णय\nनिर्मल नगर रहिवाशांनी विकासकाला दिली १५ दिवसाची मुदत अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा दिला इशारा\nमुंबईत राहणार नाईट कर्फ्यू महानगरपालिकेकडून ट्विटद्वारे माहिती\nराज्य सरकारने मंजूरी देवूनही प्रधान सचिवांचा मात्र विरोध पुणे विद्यापीठास पाली भवन उभारण्यासाठी निधी देण्यास नकार\nगृहमंत्री देशमुखांच्या विरोधात परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात निवासस्थानातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करा सीबीआय चौकशीची मागणी\nगर्दीच्या ठिकाणी अॅंन्टीजेन चाचणी कराच अन्यथा कारवाईला सामोरे जा मुंबई महापालिकेकडून आदेश जारी\nया कारणासाठी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीची झाली बत्तीगुल २० मिनिटासाठी मंत्रालय राहिले वीजेविना\nकोरोनाच्या काळात अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेचा अट्टाहास का\nमुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे तर परमबीर सिंग गृहरक्षक प्रमुख गृहमंत्री अनिल देशमुख यांची ट्विटरद्वारे माहिती\nराज्य सरकारमुळे म्हाडा बनली दात व नखे काढलेला वाघ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ८ कलमी अधिकाराचे विभागाला पत्र\nमुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सर्वसामान्य नागरीकांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार��े म्हाडाची …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/05/who.html", "date_download": "2021-06-17T02:17:43Z", "digest": "sha1:7QXA7ZXXDVGY2RKLZ6BGY4KDQM6I5UEA", "length": 11282, "nlines": 62, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "निवडणुका आणि कुंभ मेळा देशात वाढत असलेल्या कोरोना महामारीला जबाबदार- W.H.O.", "raw_content": "\nHomeनिवडणुका आणि कुंभ मेळा देशात वाढत असलेल्या कोरोना महामारीला जबाबदार- W.H.O.\nनिवडणुका आणि कुंभ मेळा देशात वाढत असलेल्या कोरोना महामारीला जबाबदार- W.H.O.\nदेशात मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोरोनामागे मागच्या महिन्यात झालेल्या निवडणुका आणि कुंभ मेळा आहे. हे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) रिपोर्टमधून सिद्ध झाले आहे. कोरोनाबाबत WHO कडून बुधवारी जारी अपडेटमध्ये सांगण्यात आले की, भारतात कोरोना पसरण्यामागे अनेक कारणे आहेत. WHO ने ठराविक एखाद्या धार्मिक किंवा राजकीय आयोजनाचे नाव घेतले नाही.\nपण, म्हटले की, अनेक धार्मिक आणि राजकीय आयोजनांमध्ये जमा झालेली गर्दी संक्रमण वाढवण्याचा कारणांपैकी एक आहे. त्या आयोजनांमध्ये नियमांचे पालन करण्यात आले नाही. WHOने हेदेखील म्हटले की, संक्रमण वाढण्यामागे या आयोजनांची किती टक्के भूमिका आहे, हे अद्याप सांगू शकत नाही. पण, या कारणांना नाकारता येत नाही. WHO चे म्हणणे आहे की, भारतात कोरोनाचा B.1.617 व्हेरिएंट पहिल्यांदा ऑक्टोबर 2020 मध्ये समोर आला होता. दरम्यान, भारतात पुन्हा वाढत असलेल्या कोरोना संसर्ग आणि मृत्यूमागे कोरोनाचे B.1.617 आणि B.1.1.7 सारखे नवे व्हेरिएंट असण्याची शक्यता आहे.\nजागतिक आरोग्य संगटनेच्या वीकली अपडेटमध्ये म्हटले आहे की, कोरोना व्हेरिएंटची माहिती जाणून घेण���यासाठी भारतातील कोरोना पॉझिटिव्ह सँपलपैकी 0.1% सँपलला ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन शेअरिंग ऑल इन्फ्लूएन्जा डेटा (GISAID) वर सीक्वेंस केले होते. यात समजले की, B.1.1.7 आणि B.1.612 सारख्या व्हेरिएंटमुळे कोरोना पसरला. WHO ने सांगितल्यानुसार, एप्रिलच्या अखेरपर्यंत भारतात कोरोनाच्या 21% रुग्णांमध्ये B.1.617.1 आणि 7% रुग्णांमध्ये B.1.617.2 व्हेरिएंट आढळला. इतर व्हेरिएंटच्या तुलनेत या दोन व्हेरिएंटचा संसर्ग जास्त आहे.\nदेशात कोरोनाचं संकट असतानाच काही दिवसांपूर्वी कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कुंभमेळ्यामुळे कोरोना संसर्ग झाल्याच्या अनेक घटना या समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आलीं आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कुंभमेळ्याला भेट दिलेल्या एका कोरोनाग्रस्त महिलेमुळे बंगळुरुमध्ये आणखी 33 जणांना कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे.\nटाईम्स ऑफ इंडियाने या संदर्भात दिलेल्या वृत्तानुसार, ६७ वर्षीय महिलेने उत्तराखंड येथे पार पडलेल्या कुंभमेळ्यामध्ये सहभाग घेतला होता. त्यानंत तिने अनेकांना संक्रमित केलं आहे. पश्चिम बंगळुरुमधील स्पंदना हेल्थकेअर आणि रिहॅबिलिटेशन सेंटरमधील 13 जणांचाही यामध्ये समावेश आहे. उपचारानंतर सर्व जण बरे झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. कुंभमेळ्यावरुन परतल्यानंतर महिलेने कोविड चाचणी केली होती. ती पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर तिच्या पतीची आणि सुनेची चाचणी देखील पॉझिटिव्ह आली होती. स्पंदना हेल्थकेअरमध्ये मानसोपचार तज्ज्ञ असणाऱ्या वृद्ध महिलेच्या सूनेला देखील कोरोनाची लागण झाली होती. सूनेची चाचणी पौझिटिव्ह आली असली तरी कोणतीही लक्षणे नसल्याचे तिने सांगितले. याची माहिती मिळताच बीबीएमपी येथील अधिकाऱ्यांनी हे प्रकरण आपल्या हातात घेतले आणि कॉन्टॅक्ट टेसींग करण्यास सुरुवात कैली. स्पंदना रुगणालयातील त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात आली.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28479", "date_download": "2021-06-17T02:08:37Z", "digest": "sha1:SVRWVMTBG6J4IM3ICBM4Y5JTECGYKUUA", "length": 21167, "nlines": 202, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "हिन्दी संस्कृति आणि अहिंसा | विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\n२५. “भिक्षुको, कामोपभोगांची आसक्ति सोडून देण्यानेंच मनुष्य त्यांपासून मुक्त होतो. ( केवळ बाह्यात्कारी कामोपभोगांचा त्याग केला, तर त्यांपासून मुक्ति मिळते असें नाहीं.)”\n२६. त्यानंतर दुसरें एक महत्त्वाचें ‘कामसुत्त’ नांवाचें सुत्त सुत्तनिपातांत आहे. तें बरेंच प्राचीन असून त्याच्यावर महानिद्देसांत विस्तृत टीका केलेली आढळते. यासाठीं तें समग्र येथें देण्यांत येत आहे.\nकामं कामयमानस्स तस्स चे तं समिज्झति \nअद्धा पीतिमनो होति लद्धा मच्चो यदिच्छति \nतस्स चे कामयानस्स छन्दजातस्स जन्तुनो \nते कामा परिहायन्ति सल्लविद्धो व रुप्पति \nयो कामे परिवज्जेति सप्पस्सेव पदा सिरो \nसोमं विसत्तिकं लोके सतो समतिवत्तति \nखेत्तं वत्थुं हिरञ्ञं च गवस्सं दासपोरिसं \nथियो बन्धू पुथू कामे यो नरो अनुगिज्झति \nअबला नं बलीयन्ति मद्दन्ते नं परिस्सया \nततो नं दुक्खमन्वेति नावं भिन्नमिवोदकं \nतस्मा जन्तु सदा सतो कामानि परिवज्जये \nते पहाय तरे ओघं नावं सित्वा व पारगूति \n( विषयांची इच्छा करणार्‍याची जर ती इच्छा तृप्त झाली, तर इच्छित वस्तूचा लाभ झाल्यामुळें त्याला खरोखरच आनन्द होतो १ पण व��षयोपभोगांत त्या प्राण्याची वासना दृढमूल झाली, आणि त्या उपभोग्य वस्तु नष्ट झाल्या, तर तो बाणानें विद्ध झाल्याप्रमाणें दु:ख पावतो २ सर्पमुखापासून जसा आपला पाय आपण दूर ठेवतों, तसा जो दूरूनच कामोपभोग वर्ज्य करतो, तो स्मृतिमान् इहलोकीं तृष्णेला जिंकतो ३ शेत, बागबगीचे, धन, गाई आणि घोडे, दास आणि नोकर, स्त्रिया आणि बंधु, अशा प्रकारच्या अनेक कामोपभोगांची जो मनुष्य हांव धरतो, त्याचे अबल प्रतिस्पर्धी बलवान् होतात; व त्याला अनेक विघ्नांची बाधा होते. त्यामुळें फुटलेल्या नावेंत जसें पाणी, तसें त्यांच्या अन्त:करणांत दु:ख शिरतें ४-५ म्हणून प्राण्यानें सदोदित सावधानपणें कामोपभोग वर्जावे. नावेंत शिरलेलें पाणी काढून जसे पार जातात, त्याप्रमाणें कामोपभोग सोडून त्यानें ओघ तरून जावें ६\n२७. मनुष्याच्या अन्त:करणांत तृष्णेचे अंकूर फुटूं लागतात, तेव्हां ते अत्यंत सुंदर दिसतात; पण तृष्णेचें जंगल माजून जेव्हां तें त्याच्या अन्त:करणाला पछाडतें, तेव्हां त्याच्या जीविताचा समूळ विध्वंस होतो. यासंबंधीं एक उत्कृष्ट उपमा मज्झिम-निकायांतील चूळधम्मसमादान सुत्तांत सांपडते, ती अशी :- “ग्रीष्म ऋतूच्या अखेरीस मालुवा १ लतेला फळें आलीं, व एक फळ फुटून त्याचें बीज एका शालवृक्षाखालीं पडलें. त्या शालवृक्षावर रहाणारी देवता २ भयभीत झाली. तेव्हां तिच्या आप्तमित्र वनदेवता गोळा होऊन म्हणाल्या कीं, ‘तूं भिऊं नकोस. कदाचित् हें बीज मोर किंवा मृग खाऊन टाकील, अग्नि जाळील, वनरक्षक तें वाढूं देणार नाहींत, वाळवी तें खाईल, किंवा तें फोल निघेल.’\n१ ही लता हिमालयाच्या पायथ्याशीं उगवते, व ती ज्या वृक्षावर चढते त्या वृक्षाचा समूळ नाश करते, अशी समजूत होती.\n२ देवता हा शब्द जरी स्त्रीलिंगी असला तरी त्याचा अर्थ देव किंवा देवी असा होऊं शकतो. वृक्षाधिष्ठित देवता म्हणजे त्या वृक्षाचा आत्माच म्हणाना. येथें देवता देववाचक आहे.\nहिन्दी संस्कृति आणि अहिंसा\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 1\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 2\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 3\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 4\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 5\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 6\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 7\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 8\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 9\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 10\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 11\nविभाग पहि��ा - वैदिक संस्कृति 12\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 13\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 14\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 15\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 16\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 17\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 18\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 19\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 20\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 21\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 22\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 23\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 24\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 25\nविभाग पहिला - वैदिक संस्कृति 26\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23\nविभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68\nविभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15\nविभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20\nविभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://dpbooks.in/products/vyavasayik-samajkarya", "date_download": "2021-06-17T03:07:36Z", "digest": "sha1:WPLI64I7CHCKBTS3WIR3PIIF76HAQH3X", "length": 4818, "nlines": 87, "source_domain": "dpbooks.in", "title": "व्यावसायिक समाजकार्य (शिक्षण व व्यवसाय) Vyavasayik Samajkarya Dr Devanand Shinde डॉ. देवानंद शिंदे – Diamond Publications Pune", "raw_content": "\nव्यावसायिक समाजकार्य (शिक्षण व व्यवसाय)\nप्रस्तुत पुस्तक समाजकार्य व्यवसायाचे शिक्षण घेणार्‍या व घेतलेल्या समाज-कार्यकर्त्यांसाठी खर्‍या अर्थाने मार्गदर्शक ठरणार आहे.\n१.\tआधुनिक दृष्टिकोन, तंत्रे व आजच्या परिस्थितीत समाजकार्याची वाटचाल\n(अगदी जून २०१० हॉंगकॉंग येथे पार पडलेल्या समाजकार्य शिक्षक,\nधोरणकर्ते व कार्यकर्त्यांच्या जागतिक परिषदेपर्यंत) कशी असायला हवी\n२.\tसमाजकार्य शिक्षणाच्या अनुषंगाने स्थानिक ते जागतिक पातळीवरील समाजकार्य शिक्षणाचा आढावा.\n३.\tसमाजकार्य शिक्षणातील पारंपरिक दृष्टिकोनाबरोबरच आधुनिक दृष्टिकोनाचा समावेश.\n४.\tसमाजकार्य शिक्षणाचा अविभाज्य भाग असलेल्या क्षेत्रकार्यातील अनौपचारिकता घालवून त्यात अधिक औपचारिकता आणण्यासाठी नवीन काही तंत्रांचा (जसे KRA, Zero Pendency) समाजकार्य शिक्षणात अगदी नव्यानेच समावेश.\n५.\t‘समाजकार्य व्यवसाय’ हा विषय देशातील, विशेषत: महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांत ‘मूलभूत विषय’ असल्याने विद्यार्थ्यांना सहज तसेच अधिक आकलन होण्यासाठी पुस्तकामध्ये विविध संकल्पना अधिक स्पष्ट करण्याचा व किमान एक तरी व्याख्या इंग्रजीमध्ये जाणीवपूर्वक देण्याचा प्रयत्न.\n६.\tसमाजकार्य : एका दृष्टिक्षेपात हे विशेष प्रकरण.\n७.\tपुस्तकाच्या शेवटी दिलेले नमुनाप्रश्‍न, महत्त्वाच्या शब्दांचा अर्थ व संदर्भसूची यामुळे हे पुस्तक वाचकांस सहज वाचनीय ठरेल अशी आशा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/todays-stock-market-is-volatile-throughout-the-day/", "date_download": "2021-06-17T01:58:27Z", "digest": "sha1:2SYBVAZWDL2PALZ7BO45AR4UOZCERZ7F", "length": 7672, "nlines": 81, "source_domain": "janasthan.com", "title": "Todays Stock Market is Volatile Throughout the Day", "raw_content": "\nशेअर बाजारातील तेजीला ब्रेक : आज दिवसभर बाजार अस्थिर\nशेअर बाजारातील तेजीला ब्रेक : आज दिवसभर बाजार अस्थिर\nभारतीय शेअर बाजारात (Todays Stock Market) आज एक संथ ,संमिश्र व VOLATILE सत्र बघायला मिळाले,जागतिक स्तरावरील सर्वच शेअर बाजार संमिश्र असे बंद झाले होते, त्याचाच परिणाम म्हणून सकाळी मुंबई शेअर बाजाराचा (Todays Stock Market) निर्देशांक नाकारात्मक उघडला परंतु दिवसभर बाजार एकदम संथ राहिला,कारण बाजारामध्ये ठराविक क्षेत्रांच्या समभगांमधे हलकीशी खरेदी बघायला मिळाली.\nपरंतु वरच्या स्तरावर आपल्याला विक्री सुद्धा बघायला मिळत होती ,त्यामुळेच बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी हे दोघेही हलक्या स्वरूपामध्ये नकारात्मक बंद झाले त्याच बरोबर काही प्रमाणात PSU बँकिंग क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदी दिसत होती, त्यामुळे बँक निफ्टी हा निर्देशांक 36 अंकांनी वधारून 35 373 या पातळीवर बंद झाला.\nबाजारामध्ये सध्या वरच्या स्तरावर नफा वसुली बघायला मिळत आहे बाजारामध्ये जे नवीन मार्जिन नियम लावण्यात आलेले आहे त्यांचासुद्धा परिणाम सध्या दिसत आहे परंतु गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक चांगल्या प्रतीच्या आणि विविध क्षेत्रांच्या समभागांमध्ये बाय या तंत्राचा अवलंब करून सातत्यपूर्ण गुंतवणूक करत राहणे योग्य राहील.\nबाजारातील जाणकार सांगत आहेत की ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या देशांच्या अर्थव्यवस्थेला व जनतेला मदत व्हावी म्हणून काही प्रोत्साहनपर पॅकेज प्रपोज करण्यात आलेले आहेत त्याच प्रमाणे भारतात सुद्धा करण्यात येऊ शकतात हानी सरकारी कंपन्यांची विक्रीची प्रोसेस संथ झाली होती. त्याला गती मिळण्याची शक्यता वर्तवली ज���त आहे त्यामुळे बाजार खाली आला तरी सुद्धा गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सातत्यपूर्ण आणि आपल्याला जेवढे शक्य आहे त्याप्रमाणात करत राहणे उचीत ठरेल.\nNIFTY १५५७६ + १\nSENSEX ५१८४९ – ८५\n(Todays Stock Market)आज निफ्टी वधारलेला शेअर्स\nआज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव\nयु एस डीआय एन आर $ ७३.३९७५\nसोने १० ग्रॅम ४८९९९.००\nचांदी १ किलो ७१९००.००\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ६७८ तर शहरात २७५ नवे रुग्ण\n“तो”निर्णय मागे : आता नाशिकच्या खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरु होणार\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/02/02/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%AE/", "date_download": "2021-06-17T03:15:06Z", "digest": "sha1:IQK2A34SQQI5VS7NNQBACV7MZJO2TUI7", "length": 13355, "nlines": 54, "source_domain": "mahiti.in", "title": "चांगल्या माणसांसोबत नेहमी वाईट का घडते? स्वामींनी दिले याचे उत्तर… – Mahiti.in", "raw_content": "\nचांगल्या माणसांसोबत नेहमी वाईट का घडते स्वामींनी दिले याचे उत्तर…\nआपल्या प्रत्येकाच्या मनात येते की मी कोणाचे वाईट केले नाही तरी माझ्या सोबत येवढे वाईट का होते मी तर नेहमी देवावर विश्वास ठेवतो, त्याची सेवा करतो, चांगल्या मार्गावर चालतो चांगली कर्म करतो तरी माझ्या सोबत सगळे वाईट का होते, असे भरपूर विचार तुमच्या आमच्या अनेक लोकांच्या मनात येतच असतात. अशा सर्व प्रश्नांचे उत्तर स्वामी समर्थांनी दिले आहेत व तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.\nएकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले की, हे वासुदेवा…. नेहमी चांगल्या व खऱ्या माणसासोबत वाईट का होते. या प्रश्ना वरती श्री कृष्णाने अर्जुनाला एक गोष्ट सांगितली या गोष्टीमध्ये सर्व मनुष्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. ते बोलतात की एका नगरामध्ये दोन मनुष्य राहत होते, त्यातील पहिला व्यापारी होता व तो चांगला माणूस होता तो खूप धार्���िक वृत्तीचा होता. त्याबरोबरच प्रामाणिक देखील होता. तो प्रामाणिक पणे आपला काम धंदा करून, आनंदात आपले जीवन व्यतीत करत होता. रोज मंदिरात जाणे, देवांची पूजा आरती करणे, व त्यानंतर आपल्या दिवसांची सुंदर सुरुवात करत होता, हा त्याचा रोजचा दिनक्रम होता.\nदुसरा माणूस खूप दुराच्यारी होता, त्याला दुसऱ्यांना त्रास देण्यातच आनंद वाटत असे. लोकांचा छळ करणे, त्यांना लुटणे हेच त्याचे काम होते. तो असुरी प्रवृत्तीचा होता. तो देवतांना मानत नसे. तो देवतांचे नाव देखील कधीही घेत नसे. परंतु तो अधून मधून मंदिरात जात असे. कारण त्याला मंदिरातील पैसे चोरायचे होते. एकदा त्या गावात खूप पाऊस पडत होता. कोणीही घराबाहेर गेले नाही, सगळीकडे चिखल झाला होता. या संधीचा फायदा घेऊन तो चोर त्या मंदिरात गेला, व मंदिरातील दानपेटी फोडून पैसे घेऊन पळून गेला. थोडया वेळात तो व्यापारी रोजच्या प्रकारे मंदिरात आला. व्यापारी आत गेला त्याच्या पाठोपाठ पुज्यारीही आत गेला. दानपेटी फोडलेली आहे आणि त्यात काहीही नाही. हे बघून पुजारी जोरात ओरडला, पुजारीचा आवाज ऐकून सर्व लोक तिथे जमा झाले. व व्यापाऱ्यांवर संशय घेऊन त्याला बोलू लागले. त्या व्यापाऱ्याने त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे कोणी ही ऐकून घ्यायला तयार नव्हते.\nव्यापाऱ्याला खूप वाईट वाटले. तो व्यापारी मंदिरातून बाहेर पडला. रस्ताने जात असताना त्याला एका गाडीने धडक दिली व त्याला खूप लागले. त्याचे अंग दुखू लागले. तो तसाच उठून चालू लागला. तर दुसरीकडे तो चोर पैसे घेऊन पळत होता, व वाटेत त्याला रस्त्यात एक पैशाचे गाठोडे सापडले. तो खूप खुश झाला व पळू लागला आणि म्हणाला की, आजचा दिवस खूप लकी आहे, मंदिरातील दानपेटीतील इतके पैसे मिळाले, आणि आता रस्त्यात गाठोडे सापडले….मी तर आज करोड पती झालो. हे व्यापाऱ्याच्या कानावर पडले. त्याला खूप वाईट वाटले. आपण भगवंताची खूप पुजा आरती करतो. सर्व कामे खूप प्रामाणिक पणे करतो. कोणाविषयी काही वाईट बोलत नाही याचे आपल्याला असे फळ मिळाले का हा प्रश्न त्याला सतवू लागला. आणि तो घरी निघून गेला.\nघरातील देवाचे सर्व मूर्ती व फोटो काढून टाकले. त्याचा देवावरील विश्वास डगमगळला बरीच वर्षे गेली कालांतराने दोघांचा मृत्यू झाला. यमराज दोघांना बरोबर घेऊन जात असताना, व्यापाऱ्याने यमराज यांना विचारले, मी तर नेहम�� चांगलेच कार्य केले काहीही वाईट केले नाही तरीही माझ्यासोबत असे का घडले. आणि हा माणुस तर नेहमी दुसऱ्याचे वाईट करत असे, नेहमी चोरी, लबाडी करत असे तरी देखील त्याला गाठोडी आणि मला दुःख का तेव्हा यमराज ने त्यांना सांगितले, त्या दिवशी तुझ्या सोबत जी दुर्घटना घडली तो दिवस तुझ्या मृत्यूचा दिवस होता, परंतु तुझे वागने आणि देवावरचा विश्वास त्यामुळे तुझा मृत्यू टाळला. त्यातून तू सुखरूप बाहेर पडला आणि हा जो चोर आहे याचा त्याच दिवशी राजयोग होता. परंतु त्याचे वाईट वागणे व भगवंताला न मानने यामुळे त्याचा राजयोग थोड्या पैशांमुळे थांबला. त्याला पैसे मिळाले पण राजयोग कधीही मिळाला नाही. हे ऐकल्यानंतर व्यापारी मनातल्या मनात हसू लागला.\nश्रीकृष्ण सांगतात की आपण केलेले चांगले व वाईट काम याचे फळ आपल्याला अवश्य मिळते. देव आपल्याला कोणत्या रुपात काय देईल हे सांगता येत नाही.\nतर मित्रांनो तुमच्या सोबत काही वाईट घटना किंवा कोणती संकटे येत असतील तर असे समजूनका की देव तुमच्या सोबत नाही आणि त्यामुळे तुमच्या सोबत वाईट होत आहे. त्याऐवजी असा विचार करा की आपल्या सोबत ह्या पेक्षा वाईट घडले असते परंतु आपल्या चांगल्या वागण्यामुळे किंवा आपली देवावरती जी श्रद्धा आहे त्यामुळे हे थोडक्यात निभावले. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \nबेशरम होऊन करा हे काम सफलता अवश्य मिळेल – चाणक्यनिती…\nजर तुम्हाला हे ९ संकेत मिळत असतील, तर तुम्ही कोणी साधारण मनुष्य नाही- श्रीकृष्ण संकेत\nPrevious Article शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रबखानाचा अंत कसा व कोणत्या मराठी सरदाराने केला..\nNext Article राजा राणीची गं जोडी मालिकेतील संजीवनी बद्दल बरंच काही\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/plastic-ban-drive/", "date_download": "2021-06-17T03:11:02Z", "digest": "sha1:5TSHDKCOFJSQTNJZQV6KUFUYBNLTRXHG", "length": 9935, "nlines": 102, "source_domain": "mpcnews.in", "title": "Plastic ban drive Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala : लोणावळा शहरात 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक वापरावर बंदी\nएमपीसी न्यूज- लोणावळा शहरात 50 मायक्राँनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरावर सम्रग बंदी घालण्यात आली असून बेकायदेशीरपणे प्लास्टिक वापरणे अथवा विक्री करणे असे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश…\nPimpri : प्लॅस्टिक वापरणा-यांकडून 25 हजारांचा दंड\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या चार दिवसांमध्ये विविध भागांमध्ये प्लॅस्टिकचा वापर करणा-यांकडून 25 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.“अ’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत प्रभाग क्रमांक 10 मधील…\nPimpri : प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांकडून 25 हजार रुपये दंड वसूल\nएमपीसी न्यूज- बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्या पाच दुकानदारांवर कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई ग प्रभाग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अशोक सोसायटी काळेवाडी फाटा, तापकीर चौक परिसर याठिकाणी बुधवारी (दि. 18)…\nPimpri : पिंपरी-चिंचवड शहरात 11 सप्टेंबरपासून प्लास्टिक विरोधात “स्वच्छता ही सेवा ” मोहीम\nएमपीसी न्यूज- स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे प्लास्टीक बंदी जनजागृती, श्रमदान व प्लास्टीक मुक्त दिवाळी उपक्रमाद्वारे केंद्र शासनाच्या निर्देशनानुसार शहरात 11 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबर 2019…\nAkurdi : रस्त्यावर राडारोडा टाकणा-याकडून दोन हजार रुपयांचा दंड वसूल\nएमपीसी न्यूज - आकुर्डीतील रेल्वेलाईनजवळील मोकळ्या जागेत राडारोडा टाकणा-या ट्रॅक्टर चालकाकडून दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला. राडारोडा उचलून ट्रॅक्टरमध्ये भरुन घेतला. तसेच प्लॅस्टिक वापरणा-यांकडून 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.…\nPimpri: प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून दहा हजार रुपये दंड वसूल\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या वतीने चिखली परिसरात राबविण्यात आलेल्या मोहिमेत सुमारे दोन किलो प्लास्टिक जप्त करुन दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.तसेच उघड्यावर शौचालायास…\nPimpri: प्लास्टिक वापरणा-यांकडून 13 ���ाखाचा दंड वसूल\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक एप्रिल ते 28 ऑक्टोबर 2018 दरम्यान प्लास्टिक वापरणा-या 263 दुकानदारांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 13 लाख 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, दहा हजार 511 किलो प्लास्टिक, थर्माकोल जप्त करण्यात…\nPimpri: प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई\nएमपीसी न्यूज - प्लास्टीक बंदी असतानाही व्यावसायिक उपयोगासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या व्यावसायिकांचे प्रबोधनाबरोबरच दंडात्मक कारवाईची मोहीम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ…\nPimpri: प्लास्टिक वापरणा-यांकडून 15 हजारांचा दंड वसूल\nएमपीसी न्यूज - प्लास्टीक बंदी असतानाही व्यावसायिक उपयोगासाठी प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणा-या व्यावसायिकांच्या प्रबोधनाबरोबरच दंडात्मक कारवाईची मोहीम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असून 'क' क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य…\nPimpri News : छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/4-women-candidates-have-caught-attention-voters-bihar-assembly-elections-2020-367481", "date_download": "2021-06-17T01:57:39Z", "digest": "sha1:7QP662R4HRV7CCCYTWNK7FR7RVPKRRZF", "length": 20154, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Bihar Election 2020 : भल्याभल्यांना टक्कर देताहेत 'या' चार महिला उमेदवार!", "raw_content": "\nदिग्गज नेत्यांच्या या मुलींकडे संपूर्ण बिहारची नजर आहे.\nBihar Election 2020 : भल्याभल्यांना टक्कर देताहेत 'या' चार महिला उमेदवार\nBihar Election 2020 : यंदा बिहार निवडणुकीत नेत्यांच्या मुलांबरोबर त्यांच्या मुलींनीही मैदान गाजवण्यास सुरवात केली आहे. सर्वसाधारणपणे राजकारणाच्या मैदानात आधी मुलांना संधी देणाऱ्या नेत्यांनी यंदा मात्र मुलींना संधी दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री जयप्रकाश नारायण यादव, दिवंगत माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह, जेडीयूचे दिनेश सिंह आणि विनोद चौधरी यांच्या मुली निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.\nया निवडणुकीत पटनाच्या बंकीपूर मतदारसंघातून पुष्पम प्रिया चौधरी, तारापूर विधानसभा मतदारसंघातून दिव्या प्रकाश, गायघाट मतदारसंघातून कोमल सिंह आणि जमुई मतदारसंघातून श्रेयसी सिंह यांना उमेदवारी मिळाली आहे. दिग्गज नेत्यांच्या या मुलींकडे संपूर्ण बिहारची नजर आहे.\n- राजकारण सोडेन पण भाजपसोबत जाणार नाही; मायावतींचे स्पष्टीकरण​\nकोमल सिंहचे वडील नितीश यांचे निकटवर्ती तर आई एलजेपीची खासदार\nएमबीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या कोमल सिंह गायघाट मतदारसंघातून रिंगणात उतरल्या आहेत. २७ वर्षीय कोमल जेडीयूच्या महेश्वर यादव यांना टक्कर देणार आहे. कोमलचे वडील दिनेश सिंह हे नितीशकुमार यांच्या जवळचे मानले जातात, पण त्यांनी आपल्या मुलीसाठी अजूनपर्यंत प्रचार सुरू केला नाही. तर आई वीणा देवी या एलजेपीच्या खासदार आहेत. वीणा देवी यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आरजेडीच्या रघुवंश प्रसाद सिंह यांना पराभूत केले होते.\n- राज्यसभेत 10 उमेदवार बिनविरोध; भाजपची 8 जागांवर बाजी​\nश्रेयसी सिंह जमुईमध्ये कमळ फुलवणार\nबिहारच्या राजकारणातील दिग्गज दिवंगत नेते दिग्विजय सिंह यांची कन्या श्रेयसी सिंह राजकीय वातावरणातच लहानाची मोठी झाली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारी २९ वर्षीय श्रेयसी जमुई मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. २८ ऑक्टोबरला जमुईमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. श्रेयसीचे वडील आणि आई पुतुल देवी दोघेही खासदार राहिले आहेत. श्रेयसी अपक्ष उमेदवार अजय प्रताप सिंह आणि आरजेडीच्या विजय प्रकाश यांना आव्हान देत आहे.\nदिव्या प्रकाशही निवडणुकीच्या रिंगणात\nमाजी केंद्रीय मंत्री जयप्रकाश नारायण यादव यांची मुलगी दिव्या प्रकाश या निवडणुकीत पहिल्यांदाच तारापूर विधानसभा मतदारसंघात नशीब आजमावत आहे. २८ वर्षीय दिव्या विवाहित असून आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. दिव्याची एक बहीण सर्वोच्च न्यायालयात वकील आहे. तारापूर विधानसभा मतदारसंघातही पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून दिव्या जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांना टक्कर देत आहे.\n- केंद्राने राज्यांना दिला सहा हजार कोटींचा 'जीएसटी'चा दुसरा हप्ता​\nपुष्���मच्या एन्ट्रीने बिहारमध्ये खळबळ\nजेडीयू नेते आणि विधान परिषदेचे सदस्य विनोद चौधरी यांची मुलगी पुष्पम प्रिया चौधरीच्या राजकारणातील एन्ट्रीने बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. मूळच्या दरभंगा येथील असलेल्या पुष्पमने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. पुष्पम प्लूरल्स पार्टीची संस्थापक अध्यक्ष आहे. बांकीपूरमधून निवडणूक लढवणाऱ्या पुष्पमपुढे तगडे आव्हान आहे. भाजप नेते नितीन नवीन आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव्ह सिन्हा यांचा सामना करावा लागणार आहे.\n- देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nBihar Election - शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा पिछाडीवर; ट्विट करून म्हणाला,'भाजप सत्तेसाठी काहीही करेल'\nपाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Election 2020) मतमोजणी सुरू असून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार एनडीए (NDA) आघाडीवर दिसत आहे. भाजपनंतर (BJP) राज्यात राजदला (RJD) आघाडी मिळत आहे. तर काँग्रेसला (Congress) जेमतेम २० जागांवर आघाडी घेता आली आहे. काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughn S\nजगात दोघांना शोधणं कठीण, एक मोदींचा क्लासमेट आणि दुसरा...शत्रुघ्न सिन्हांचा टोला\nनवी दिल्ली Bihar Election 2020- माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी टि्वटरवर दोन क्लिप्स शेअर केले असून त्यात त्यांनी म्हटले की, पृथ्वीवर दोन लोकांना शोधणं अशक्य आहे. एक मोदींचा वर्गमित्र आणि दुसरा तो ग्र\nBihar Election: 'हा काही शेवट नाही', पराभवानंतर शत्रुघ्नपुत्र लव सिन्हांची प्रतिक्रिया\nपाटणा : बिहार निवडणुकीचा निकाल 10 तारखेला लागला. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची ठरली. मतमोजणीपूर्व अंदाजात महागठबंधनच्या बाजूने कौल होता, मात्र प्रत्यक्ष निकालात पुन्हा एकदा एनडीएच्याच बाजूने जनमत दिसून आले. मात्र, तेजस्वी यादवांनी नितीश यांना कडवी झुंज दिली आणि जेरीस आणलं हे स्पष्ट दिसून आलं.\nनितीश, मोदींनी बिहारला लुटले : राहुल गांधी\nकिशनगंज - बिहारमधील किशनगंज येथे आयोजित सभेत बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांना चांगलेच धारेवर धरले. नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांनी एकत्र येऊन बिहारची लूट केली आहे, असा आरोप त���यांनी केला.\nBihar Election - मोफत लसीच्या आश्वासनाने आचारसंहितेचा भंग झाला का निवडणूक आयोगानं दिलं उत्तर\nपाटणा : बिहार निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. या निवडणुकीत येनकेन प्रकारे बाजी मारण्यासाठी आश्वासनांची खैरात मांडली जात आहे. या निवडणुकीला कोरोना प्रादुर्भावाची पार्श्वभूमी आहे. कोरोना काळात देशांत होणारी ही पहिलीच निवडणुक आहे. कोरोनाने देशात हाहाकार माजवलेला असताना अद्याप यावर लस उपलब\nबिहार निवडणूक - माजी DGP गुप्तेश्वर पांडेंवर भारी पडला माजी पोलिस कॉन्स्टेबल\nबिहार निवडणूक पाटणा - Bihar Election 2020 बिहारच्या निवडणुकीत तिकीट मिळविण्यात एका माजी पोलिस कॉन्स्टेबलने राज्याचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्‍वर पांडे यांच्यावर मात करून उमेदवारी मिळविली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या\nबिहारमध्ये एनडीएचं जागावाटप ठरलं; जदयू 122 तर भाजप 121 जागांवर लढणार\nपाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रालोआमध्ये (एनडीए) जागा वाटप झाले आहे. 243 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत जदयूला 122 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये जदयू आपल्या कोट्यातून जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाला 7 जागा देणार आहे. त्यामुळे स्वतः जदयू 115 जागांवर निवडणूक लढणार आहे.\nBihar Election : काँग्रेसचे 'ब्राह्मण' कार्ड तर 'सुशांत'च्या चुलत भावाला भाजपकडून तिकीट\nपाटणा : बिहार विधानसभेची निवडणुक ही अत्यंत चुरशीची निवडणुक मानली जाते. या निवडणुकीत जातीय समीकरणांचे गणित ज्या पक्षाला नीटपणे सोडवता येते, तो पक्ष सत्तेच्या राजकारणात बाजी मारण्यात यशस्वी ठरतो, असं म्हणतात. जात हा घटक बिहारच्या राजकारणात प्रभावी ठरणारा महत्त्वपूर्ण घटक असल्याचे आजवर दिसून\nBihar Election:भाजपच्या आश्वासनावर, राहुल गांधींचा जबरदस्त टोला\nनवी दिल्ली - बिहारमध्ये निवडणूक (Bihar Election 2020) प्रचाराची रंगत वाढली असून आता विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याशिवाय राजकीय पक्षांकडून जनेतला आश्वासनांची खैरातही करण्यात येत आहे. यातच भाजपने (BJP) त्यांच्या जाहीरनाम्यात फ्री कोरोना व्हॅक्सिन देण्याचं आश्वासन दिलं आहे. यान\nभाजपने दोन विद्यमान आमदारांसह 7 जणांची केली हकालपट्टी\nपटना - बिहारच्या निवडणुकीची (Bihar Election 2020) रंगत आता वाढत चालली आहे. अखेरच्या टप्प्��ात निवडणूक आली असतानाच आता भाजपने (BJP) मोठा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच दोन विद्यमान आमदारांसह सात नेत्यांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. बिहार भाजपचे अध्यक्ष संजय जयस्वाल य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/state-news-marathi/congress-working-president-and-minister-yashomati-thakur-said-dont-criticize-congress-high-command-if-you-want-stable-government-sr-60406/", "date_download": "2021-06-17T03:03:21Z", "digest": "sha1:TL4HXUWWFNWAPK7GGMSAPXIH6RX2SOMB", "length": 13380, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "congress working president and minister yashomati thakur said dont criticize congress high command if you want stable government sr | सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर काँग्रेस नेतृत्वावर टीका करु नका, काँग्रेस मंत्री यशोमती ठाकूर यांचा इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\n‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nआघाडी धर्माचे व्हावे पालनसरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर काँग्रेस नेतृत्वावर टीका करु नका, काँग्रेस मंत्री यशोमती ठाकूर यांचा इशारा\nराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. त्यानंतर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर(yashomati thakur) यांनी या विषयावर भाष्य केलं आहे. “सरकार स्थिर राहावं असे वाटत असेल तर काँग्रेस नेतृत्त्वावर बोलणं टाळावं,” असं ट्विट त्यांनी केलं आहे.\nकाँग्रेस नेते राहुल गांधी(rahul gandhi) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार(sharad pawar) यांनी भाष्य केले. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे समजते. काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर(yashomati thakur) यांनी या विषयावर भाष्य केलं आहे. “सरकार स्थिर राहावं असे वाटत असेल तर काँग्रेस नेतृत्त्वावर बोलणं टाळावं,” असं ट्विट त्यांनी केलं आहे.\nकाँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे.@INCIndia @INCMaharashtra @RahulGandhi @kcvenugopalmp @HKPatil1953 @bb_thorat\nयशोमती ठाकूर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की,“आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आले आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्ष म्हणून मी आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटते असेल तर काँग्रेसच्या नेतृत्त्वावर टीका-टिप्पणी करणं टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं. काँग्रेसचं नेतृत्त्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे.”\nकिम जोंग उनने पुन्हा दिला विक्षिप्तपणाचा दाखला, कोरोना नियम मोडणाऱ्यांना म्हणे थेट गोळ्या घाला\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-sanjay-raut-says-udayanraje-should-buy-proof-descendants-shivaji-maharaj-9288", "date_download": "2021-06-17T01:18:59Z", "digest": "sha1:H7NC4DD2ZCH3LJOHP3OPYZ3I3VC53FQK", "length": 13159, "nlines": 155, "source_domain": "www.saamtv.com", "title": "उदयनराजेंनीही छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत - संजय राऊतांची मागणी | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउदयनराजेंनीही छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत - संजय राऊतांची मागणी\nउदयनराजेंनीही छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत - संजय राऊतांची मागणी\nउदयनराजेंनीही छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत - संजय राऊतांची मागणी\nबुधवार, 15 जानेवारी 2020\nपुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार छत्रपती उदयनराजे यांच्यावर जोरदार प्रहार केला असून उदयनराजे यांनी आपण छत्रपतींचे वंशज असल्याच पुरावे आणावेत, अशी मागणी केली. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले.\nशिवाजी महाराजांची जेम्म लेनने बदनामी केली तेव्हा शिवसेना कुठे होती \nपुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार छत्रपती उदयनराजे यांच्यावर जोरदार प्रहार केला असून उदयनराजे यांनी आपण छत्रपतींचे वंशज असल्याच पुरावे आणावेत, अशी मागणी केली. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले.\nशिवाजी महाराजांची जेम्म लेनने बदनामी केली तेव्हा शिवसेना कुठे होती \nछत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना केल्यावरून वाद पेटला होता. भाजपने केलेल्या या प्रकारावर आता छत्रपतींच्या वंशजांनी बोलावे आणि खुर्च्या सोडाव्यात, अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना उदयनराजे यांनी पवारांच्या दारातील कुत्रा, अशा शब्दांत राऊतांचे नाव न घेता संभावना केली होती. तसेच शिवसेना हे नाव वापरण्यासाठी छत्रपतींच्या वंशजांची परवा��गी घेतली होती का, असाही सवाल उदयनराजे यांनी विचारला होता. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही राऊत यांचे तोंड आवरायला सांगा, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोशल मिडियातून मांडली होती.\nजाणते राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजच : उदयनराजे https://t.co/MhJ4chM6xL\nशिवसेनेची स्थापना झाली तेव्हा शिवसेना हे नाव वापरण्यासाठी परवानगी घेतली नाही, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता राऊत म्हणाले की उदयनराजे यांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत. शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे श्रद्धास्थान आहेत. आपण गणपतीची पूजा करतो तेव्हा परवानगी घेत नाही, असा युक्तिवाद केला. शरद पवार हे जाणते राजे असल्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला.\nपुणे खासदार संजय राऊत sanjay raut उदयनराजे शिवाजी महाराज shivaji maharaj नरेंद्र मोदी narendra modi वन forest संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare गणपती शरद पवार sharad pawar sanjay raut\nपुण्यातील वेदीकाला दिले 16 कोटीचे इंजेक्शन\nपुणे - कोरोनासारख्या कठीण काळातही महाराष्ट्रांन माणुसकी जपली आणि एका चिमुकलीचा जीव...\nआमदार संजय शिंदे यांनी काढले १५०० शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज \nपुणे : पंजाब नॅशनल PNB बँकेसमोर Bank आज करमाळयामधील शेतकऱयांनी Farmers आक्रमक...\n१५ वर्षीय मुलाला धमकी देत करायला लावले, अनैसर्गिक कृत्य\nपुणे : अल्पवयीन मुलाला स्मशानभूमी Cemetery जवळच पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन तिथे गळा...\nपिरेडसमध्ये मूड स्वीग्स टाळण्यासाठी प्रत्येकीने करावे हे उपाय\nMood-Swings : स्त्रियांना मासिक पाली येणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. यामध्ये...\nYCM रुग्णालयातील स्टाफचे भरपावसात आंदोलन\nपुणे : दहा वर्षांहून Year अधिक काळ झाल तरीही आपल्याला मानधनावरच काम करावे लागत आहे....\nकोरोना विषाणूंना नष्ट करणारा मास्क भारतात विकसित\nपुणे : कोविड 19 विषाणूच्या साथीला सुरवात झाल्यापासून बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे...\n'ही' ठरली महाराष्ट्राची नंबर 1 मालिका, वाचा सविस्तर\nपुणे : नेहमीच प्रेक्षकांचे प्रेम मराठी मालिक आणि त्यांच्या कलाकारांना आणि...\n२४ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची विक्री बंद; हॉलमार्कशिवाय दागिने...\nपुणे : केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य केल्यामुळे ...\n50 हजाराची लालसा सरकारी अधिकाऱ्याला चांगलीच भोवली\nपुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) मुख्य विधी अधिकारी एसीबीने (ACB)...\nज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्या प्रमुख पदी अँड विकास...\nपुणे - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या Dnyaneshwar Maharaj पालखी सोहळा पायी...\nदोन राजे भेटले; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर एकत्र लढणार\nपुणे - गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे Maharashtra लक्ष लागलेल्या...\nकर्मवीर सुमेध वानखडे यांच्या स्मृती दिनानिमित्त ऑनलाइन कवी संमेलन\nशेगाव येथे विदर्भ साहित्य संघ शाखा शेगावच्या वतीने ऑनलाइन कवीसंम्मेलन स्मृतीशेष...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-114-years-old-russian-ship-historical-commodities-5585795-NOR.html", "date_download": "2021-06-17T01:27:16Z", "digest": "sha1:D3TWD6444JLTVSBGDPEYETQHGJQMXHJO", "length": 3551, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "114 Years Old Russian Ship Historical Commodities | 114 वर्षांपूर्वीचे रशियन जहाज ऐतिहासिक वस्तूंचे दालन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n114 वर्षांपूर्वीचे रशियन जहाज ऐतिहासिक वस्तूंचे दालन\nरशियातील प्रसिद्ध ‘अरोरा’ क्रूझर हे आता पुराण वस्तुसंग्रहालय म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. सेंट पीटर्सबर्गमधील नेवा नदीवर हे जहाज थांबवण्यात आले आहे. हे जहाज ११४ वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते. अशा प्रकारची तीन जहाजे रशिया-जपान युद्धात वापरण्यात आली होती. १९०४-१९०५ मध्ये सशिमाच्या युद्धात अरोरा जहाज सुरक्षितरीत्या अमेरिकी संरक्षणात फिलिपाइन्सला आणण्यात आले. नंतर बाल्टिक सागरात आणले गेले. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात हे जहाज वापरण्यात आले होते. आज सेंट पीटर्सबर्गमधील प्रसिद्ध स्थळांमध्ये या जहाजाचा समावेश आहे. दोन वर्षांच्या डागडुजीनंतर काही दिवसांपूर्वी ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले.\n- रशियात मोठ्या जहाजांना राजांची नावेच दिली जातात. यात वर्याग, बोगात्यर, बोयारिन, पोल्कन, नेपच्यून, निकोलस द्वितीय इत्यादींचा समावेश आहे. अरोरा या एकाच जहाजाला ग्रीक देवीचे नाव देण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/blog/blog-on-shortage-of-corona-vaccine-in-state", "date_download": "2021-06-17T03:23:31Z", "digest": "sha1:TXLETLTWOUG2QAGZW4QAXGQIWUQ2CRJW", "length": 22314, "nlines": 74, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Blog on shortage of corona vaccine in state", "raw_content": "\nविशेष ब्लॉग : लस देता का लस\n- एन. व्ही. निकाळे\nकरोनाविरुद्धच्या लढाईत जनसुरक्षेसाठी केवळ औषधोपचार पुरेसे नाहीत. लसीचे सुरक्षाकवच देऊन नागरिकांची प्रतिकारक्षमता वाढवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. लसीकरण हाच त्यावरचा रामबाण उपाय आहे. त्यावर भर देऊनच करोनाला थोपवणे व निष्प्रभ करणे शक्य आहे. मात्र त्याकडेच दुर्लक्ष होत आहे.\nआरंभशौर्यतेप्रमाणे भारतीय लसीकरणाची अवस्था झाली आहे. लसीकरणाची सुरूवात झाली खरी, पण लसीकरण कार्यक्रम परिपूर्ण होऊन देशातील सर्व नागरिक पूर्णत: सुरक्षित कधी होणार सत्तापती राष्ट्रीय नेते त्याबद्दल काहीच बोलू इच्छित नाहीत. महामारी काळात ‘लस देता का लस सत्तापती राष्ट्रीय नेते त्याबद्दल काहीच बोलू इच्छित नाहीत. महामारी काळात ‘लस देता का लस’ असे म्हणण्याची वेळ कोट्यवधी भारतीयांवर लसीकरणाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आली आहे.\nमहाभारतातील महायुद्धाचा दाखला देऊन करोनाविरुद्धची लढाई एकवीस दिवसांत जिंकण्याच्या गमजा गेल्या वर्षी मोठ्या तोर्‍यात मारल्या गेल्या होत्या. प्रत्यक्षात गेले वर्षभर ही लढाई सुरूच आहे. दुसरे वर्ष सुरू झाले तरी करोना मागे हटायला तयार नाही. त्याविरुद्धची लढाई सांगण्यापुरती तरी आजही अखंड सुरू आहे.\nनव्या वर्षारंभी भारतात करोना बर्‍याच प्रमाणात नियंत्रणात आला होता.\nत्याला हद्दपार करण्यासारखी स्थितीही निर्माण झाली होती. मात्र त्यावेळी सत्ताधार्‍यांनी गाफीलपणा दाखवला. संसर्ग नियंत्रणाची जबाबदारी राज्यांवर ढकलली. मात्र करोनाचा उत्पात देशात दुसर्‍या आडोशाने कसा वाढेल, याची पुरेपूर काळजी बंगाल व उत्तराखंडमध्ये केंद्रीत झाली. तोच गाफीलपणा देशाच्या चांगलाच अंगाशी आला आहे.\nभारतावर नव्या दमाने चाल करून आलेल्या करोना संसर्गाच्या लाटांवर लाटा उसळत आहेत. देशपातळीवर टाळेबंदी लागू करण्याची मागणी देशभरातून होत आहे. केंद्र सरकार मात्र त्या मन:स्थितीत नाही.\nमहाराष्ट्रासह नवी दिल्ली, कर्नाटक, पंजाब, उत्तर प्रदेश, केरळ, बिहार आदी अनेक राज्यांनी करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लागू केलेली टाळेबंदी, संसर्ग टाळण्यासाठी लावलेले कठोर निर्बंध, नव्या रुग्णांवर उपचार आणि उपलब्धतेनुसार लसीकरण असे सगळे चालू असले तरी करोना त्याला दाद द्यायला तयार नाही. संसर्ग हाताबाहेर जात आहे. त्याविरुद्धची लढाई जिंकण्याचे नारे देण्याचा छंद आता सगळेच विसरले आहेत.\nकरोनाविरुद्धच्या लढाईत जनसुरक्षेसाठी केवळ औषधोपचार पुरेसे नाहीत. नागरिकांना लसीचे सुरक्षाकवच देऊन त्यांची प्रतिकारक्षमता वाढवणेही महत्त्वाचे आहे. लसीकरण हाच त्यावरचा रामबाण उपाय आहे. त्यावर भर देऊनच करोनाला थोपवणे व निष्प्रभ करणे शक्य आहे. मात्र हाच विचार दुर्लक्षिला जात आहे.\nआरंभशौर्यतेप्रमाणे भारतीय लसीकरणाची अवस्था झाली आहे. लसीकरणाची सुरूवात झाली खरी, पण लसीकरण कार्यक्रम परिपूर्ण होऊन देशातील सर्व नागरिक पूर्णत: सुरक्षित कधी होणार सत्तापती राष्ट्रीय नेते त्याबद्दल काहीच बोलू इच्छित नाहीत. ‘नटसम्राट’ नाटकातील नायक ‘घर देता का घर सत्तापती राष्ट्रीय नेते त्याबद्दल काहीच बोलू इच्छित नाहीत. ‘नटसम्राट’ नाटकातील नायक ‘घर देता का घर’ अशी आर्त साद घालतो. महामारी काळात मात्र ‘लस देता का लस’ अशी आर्त साद घालतो. महामारी काळात मात्र ‘लस देता का लस’ असे म्हणण्याची वेळ कोट्यवधी भारतीयांवर लसीकरणाबाबतच्या नियोजनशून्य कारभारामुळे आली आहे.\nयावर्षी 16 जानेवारीपासून भारतात जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची सुरूवात बरीच वाजत-गाजत झाली.\nसध्या भारतात जे काही घडत आहे; त्यामुळे भारताला जागतिक पातळीवर नंबर एकचे स्थान मिळत आहे हे सांगण्याची भारी चढाओढ माध्यमांतून लागली आहे. लस उपलब्ध होत नसली तरी भारत हा सर्वात वेगवान लसीकरण करणारा देश बनल्याचेही सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारचा सुरूवातीचा जोश आभाळाला गवसणी घालणारा होता.\nआता आभाळच फाटले; तेथे केंद्र तरी काय करणार महामारीच्या संकटाला संधी समजून आत्मनिर्भर होण्यासाठी जागतिक संधींचा लाभ उठवा, असे आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केले होते. लस निर्मितीत भारत आत्मनिर्भर बनला खरा, पण लोकसंख्येत जगात दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या भारतातील नागरिकांचे लसीकरण वेगाने पूर्ण व्हावे याकडे पुरेशा गांभीर्याने लक्ष न देता ती लस ‘जगाच्या कल्याणा...’ पाठवण्याची तत्परता जगात नावाजली जात आहे.\nदेशाला ‘विश्वगुरू’ बनवण्याच्या अट्टाहासापोटी प्रारंभी अनेक देशांना लसपुरवठा करण्याला प्राधान्य दिले गेले. केंद्र सरकार त्याबाबत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून अभिमानाने सांगत आहे. मात्र ‘वसुधैवकुटुंबकम’चा हा विचार अनुसरताना देशातील लसीकरण कार्यक्रम पूर्णत: कोलमडला याकडे लक्ष पुरवण्याची गरज मात्र सरकारला वाटली नाही. लसीकरणात जगात भारत तिसर्‍या क्रमांकावर असल्याची ताजी माहिती नीती आयोगाने दिली आहे.\nकरोनाप्रतिबंधक लसींबाबत नागरिकांच्या मनात वेगवेगळे समज-गैरसमज निर्माण झाले होते.\nत्यामुळे सुरूवातीच्या काळात लसीकरणाला नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. समाज माध्यमे आणि प्रसार माध्यमांनी केलेल्या जनजागृतीचा मात्र होकारात्मक परिणाम झाला. लस नसली तरी लसीकरणाला आता सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकारी लसीकरण केंद्रांवर तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा पाहावयास मिळत आहेत.\nलसीची पहिली मात्रा घेतलेले नागरिक दुसर्‍या मात्रेसाठी उत्साहाने पुढे येत आहेत. तथापि अनेक केंद्रांवर लसच उपलब्ध नसल्याने त्यांचा हिरमोड होत आहे. नोंदणी करूनही नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. महिनाभरापासून देशभर हेच चित्र दिसत आहे. काही खासगी रुग्णालयांमध्ये अव्वाच्या सव्वा पैसे आकारून लोकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा उचलला जात असल्याच्या बातम्या माध्यमांत येत आहेत.\nअशा खासगी रुग्णालयांवर कोणाचेही नियंत्रण नाही का देशाच्या राजधानीत केंद्रसत्तेचे काही पाईक आवश्यक औषधांचा काळा बाजार राजरोसपणे करताना आढळले आहेत. नियोजनशून्यतेमुळे कूर्मगतीने चाललेले लसीकरण पाहता अपेक्षित उद्दिष्ट गाठायला देशाला नेमका किती काळ लागेल ते सरकार तरी सांगू शकेल का\nलसीकरणात देशात महाराष्ट्र आतापर्यंत आघाडीवर आहे. केंद्र सरकारकडून लसपुरवठ्यात सातत्य आणि गांभीर्याचा अभाव असल्याने त्याचा लसीकरणावर परिणाम झाला आहे. लस मिळत नसल्याने लसीकरण केंद्रांवरील सेवक आणि नागरिकांमध्ये खटके उडत आहेत. नागरिकांना निष्कारण लसीकरण केंद्राचे हेलपाटे पडत आहेत.\n18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केवळ लस नसल्याने स्थगित करण्याची वेळ राज्याच्या आरोग्य खात्यावर आली आहे. लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांना दुसरी मात्रा देणे आवश्यक आहे. अन्यथा पहिला डोस प्रभावी ठरणार नाही, असा इशारा महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.\nपुरेसा लससाठा मिळेपर्यंत लसीकरणाला गती देता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे लसीकरणाचा फज्जा उडणार असेल ��र लसीकरणात महाराष्ट्र पिछाडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राची लसीकरणातील आघाडी कोणाच्या तरी डोळ्यांत खुपत असेल का\nविविध निर्बंध, दिवसाची जमावबंदी, रात्रीची संचारबंदी, शनिवार-सोमवारची टाळेबंदी आणि आताची पूर्ण टाळेबंदी आदी उपायांमुळे गेल्या महिन्यात वेगाने वाढणारे रुग्णसंख्येचे आकडे आता काहीसे घसरत आहेत. आही घसरण कायम होत राहून रुग्णालेख सपाट व्हायचा असेल तर लसीकरणावर भर देणे हाच त्यावरचा एकमेव प्रभावी उपाय आहे या इशार्‍याचे गांभीर्य केंद्र सरकारला कधी पटणार\nलसीकरणातील सावळागोंधळ सुरू असताना काही विदेशी लसीही भारतात येऊ घातल्या आहेत. अमेरिकेतून ‘स्फुटनिक-व्ही’ या लसीची पहिली खेप भारतात नुकतीच आली आहे. या लसीचे भारतात उत्पादन करण्यासाठी औषध महानियंत्रकांनी एका भारतीय कंपनीला मान्यताही दिली आहे. ऑगस्ट-डिसेंबरदरम्यान 216 कोटी लसमात्रा देशात उपलब्ध होतील, असा विशाल आशावादी वायदा केंद्र सरकारने केला आहे.\nनव्या लसींबाबतच्या बातम्या दिलासादायी आहेत, पण तोपर्यंत लोकांनी काय करायचे त्यांनी करोनाच्या भयछायेतच दिवस आणि रात्री काढाव्यात का त्यांनी करोनाच्या भयछायेतच दिवस आणि रात्री काढाव्यात का जगभर सर्वात मोठ्या लसीकरणाचा डंका पिटूनसुद्धा देशातील 130 कोटींपैकी आतापर्यंत जेमतेम सुमारे 18 कोटी लोकांचेच लसीकरण होऊ शकले आहे. या वेगाने भारतातील लसीकरण मोहीम केव्हा पूर्णत्वास जाणार\nलसीच्या दोन मात्रांमध्ये नेमके किती दिवसांचे अंतर असावे याचा भरपूर उहापोह सुरू आहे. त्याचे नेमके उत्तर अद्याप मिळालेले नाही.\nअशावेळी ‘कोविशील्ड’च्या दोन मात्रांमधील अंतर केंद्र सरकारने 6 ते 8 आठवड्यांवरून थेट 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढवले आहे. कदाचित तेही अनिश्चित काळ वाढणार का वाढवले जाणार का लस तुटवड्यावरील उपायांपैकी हाही एक उपाय असेल का अमेरिकेसह जगात प्रौढ व्यक्तींपेक्षा लहान मुले करोनाबाधित होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. तेथे उभे ठाकलेले हे नवे संकट भारतात जास्त संभवते. भारतीय तज्ञांनी तशी शक्यता यापूर्वीच वर्तवली आहे. त्याची वेळीच दखल घेण्याची तत्परता दाखवली जाईल, अशी अपेक्षा भारतीय जनतेने करावी का\nकरोनाविरुद्ध खंबीरपणे लढणार्‍या महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर कौतुक होत आहे. मुंबई मनपा आणि महाराष्ट्राने राबवलेल्���ा अभिनव प्रयत्नांची पंतप्रधान, नीती आयोग, केंद्रीय आरोग्य मंत्रालय व आता केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनीसुद्धा दखल घेऊन मुक्तकंठाने स्तुती केली आहे. महाराष्ट्राचा रुग्णवाढीचा दर देशात सर्वात कमी म्हणजे एक टक्क्याच्या खाली आहे.\nमहाराष्ट्रातील परिस्थिती सुधारत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे. यामागे ‘अंतरे कोडपि हेतु:’ असण्याची शक्यतासुद्धा काही विघ्नसंतोषी व्यक्त करीत आहेत. राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाच्या स्तुतीकडे पाठ फिरवली आहे. टीकेचे तुणतुणे वाजवण्यातच ते मश्गूल आहेत. करोनाविरुद्धच्या लढाईत राज्याला पाठबळ देण्याची गरज त्यांना का वाटत नसावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/26/youtube-set-to-take-on-tiktok-by-bringing-a-short-video-format-on-android-ios-news/", "date_download": "2021-06-17T01:45:24Z", "digest": "sha1:6KISDHT5GPDSGUDEUECNT2UIY4X7HHLW", "length": 6488, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "टीक-टॉकला टक्कर देणार युट्यूब, लवकरच लाँच करणार हे भन्नाट फीचर - Majha Paper", "raw_content": "\nटीक-टॉकला टक्कर देणार युट्यूब, लवकरच लाँच करणार हे भन्नाट फीचर\nतंत्र - विज्ञान, मुख्य / By Majha Paper / टीक-टॉक, फीचर, युट्यूब, शॉर्ट व्हिडीओ / June 26, 2020 June 26, 2020\nकाही दिवसांपुर्वी युट्यूब विरुद्ध टीक-टॉक हे प्रकरण चांगलेच गाजले होते. या वादात टीक-टॉकचे प्ले स्टोरवरील रेटिंग देखील कमी झाले होते. आताच या पार्श्वभूमीवर युट्यूब आपल्या नवीन फीचरवर काम करत असल्याचे समोर आले आहे. हे नवीन फीचर युट्यूब मोबाईल अ‍ॅपसाठी आहे. या फीचरद्वारे युजर्स टीक-टॉकप्रमाणे 15 सेंकदांचे शॉर्ट व्हिडीओ अपलोड करू शकतील. सध्या या फीचरचे टेस्टिंग सुरू असून, मोजक्याच लोकांसाठी हे फीचर उपलब्ध आहे. लवकरच सर्व युजर्ससाठी हे फीचर रोलआउट केले जाणार आहे. या आधी देखील माहिती समोर आली होती की, कंपनी या फीचरला ‘युट्यूब शॉर्ट्स’ असे नाव देणार आहे.\nकंपनीने या फीचरची माहिती देताना सांगितले की, या फीचरच्या मदतीने क्रिएटर्स युट्यूब मोबाईल अ‍ॅपद्वारे थेट व्हिडीओ क्लिप रेकॉर्ड करून अपलोड करू शकतील. व्हिडीओ जर 15 सेंकदांपेक्षा कमी असल्यास आपोआप प्लॅटफॉर्मवर अपलोड होईल. जर 15 सेंकदांपेक्षा जास्त असल्यास व्हिडीओला फोन गॅलेरीमधून अपलोड करावे लागेल.\nहे फीचर्स अँड्राईड आणि आयओएस युजर्ससाठी उपलब्ध असेल. या फीचरमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी फिल���टर, इफेक्ट्स, म्यूझिक आणि अन्य कोणते टूल्स मिळतील याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, युजर्स युट्यूब स्टोरिज अर्थात युट्यूब रिल्सद्वारे देखील शॉर्ट व्हिडीओ अपलोड करू शकतात.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/bollywood-actress-disha-patani-shares-glamours-look-on-social-media-393420.html", "date_download": "2021-06-17T02:16:06Z", "digest": "sha1:DXFVK76H4FCY3QQVDBAQSKWRIPXAJ4WP", "length": 17478, "nlines": 271, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nFashion Tips | दिशा पाटनीने सोशल मीडियावर शेअर केला ग्लॅमरस लूक, तुम्हीही ट्राय करू शकता ‘हा’ मेकअप\nबॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती दररोज सोशल मीडियावर आपले फोटो ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती दररोज सोशल मीडियावर आपले फोटो ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे इंस्टाग्राम अकाऊंट ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे. अलीकडेच दिशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे (Bollywood Actress Disha Patani shares glamours look on social media).\nया फोटोत दिशा एका वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहे. या चित्रात दिशा पाटनी ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली आहे. आपला मेकअप लूक दाखवण्यासाठी तिने हा फोटो शोषल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा मेकअप तिच्या चेहऱ्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.\nया फोटोत दिशाने तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसण्यासाठी एक सुंदर नेक पीस आणि इअर पीस कॅरी केला आहे. दिशा या सुंदर दागिन्यांमध्ये आणखी चमकत आहे. एमराल्ड ग्रीन रंगाच्या दागिन्यांमध्ये दिशा खूपच सुंदर दिसत आहे.\nतिच्या ज्वेलरीच्या लूकशी आपला मेकअप जुळण्यासाठी दिशाने तिच्या डोळ्यावर ग्रीन कलरच्या आय शेडो लावला आहे. याशिवाय आपला लूक पूर्ण करण्यासाठी दिशाने न्यूड लिपस्टिक परिधान केली आहे. तसेच, तिने आपले केस मोकळे ठेवले आहेत, ज्यामुळे तिचा लूक आणखी ग्लॅमरस बनत आहे (Bollywood Actress Disha Patani shares glamours look on social media).\nलवकरच झळकणार मोठ्या चित्रपटांत\nदिशाचा हा फोटो लोकांना फार आवडला आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, दिशा लवकरच सलमान खानसमवेत ‘राधे’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात सलमान-दिशासह रणदीप हूडा देखील दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा यांनी केले आहे. ईदच्या निमित्ताने हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.\nदिशा लवकरच तिच्या पुढच्या ‘एक व्हिलन 2’ चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. मोहित सूरी हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. 2020 मध्ये आलेल्या ‘मलंग’ चित्रपटात तिने मोहित सूरीबरोबर काम केले होते. याशिवाय एकता कपूर निर्मित चित्रपटासह दिशाकडे आणखीही अनेक चित्रपट आहेत. ज्यात दिशा पाटनी अक्षय ओबेरॉय आणि सनी सिंगसोबत दिसणार आहे.\nऑफिसची मिटिंग असो वा डिनर डेट, स्टायलिश दिसण्यासाठी ट्राय करा ‘साऊथ स्टार’ समांथाचे लूक\nत्वचेचा रंग आणि लिप्स्टिक\nगॅस सिलेंडरबाबत नवे नियम\n‘हे’ पदार्थ एकत्र खाऊ नका\nबाळाची निगा राखण्यासाठी खास टिप्स\nघर बांधताना हे लक्षात ठेवा\n, ‘या’ पाच ब्लू जीन्स बघाच\nफोटो गॅलरी 3 days ago\nPHOTOS : 24 हजारांची साडी आणि स्लीवलेस ब्लाऊजमध्ये माधुरीच्या अदा, पाहा फोटो…\nफोटो गॅलरी 1 week ago\nPHOTOS : सनी लियोनीचा वीकेंड पार्टी मूड, हटके हॉल्टर-नेक गाऊन आणि स्ट्रॅपी हील्समध्ये जलवा\nPHOTOS : उन्हाळ्यासाठी बेस्ट जान्हवीचे स्टायलिश ड्रेस, किंमत रुपये …\nPhoto : अदिती राव हैदरीचं स्टनिंग लूक, तुम्हीही ट्राय करू शकता हे समर कलेक्शन\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे10 mins ago\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nविसाव्या शतकातील बहुचर्चीत ‘सव्यसाची’ आता ऑडिओबुकमध्ये अभिनेत्री सीमा देशमुखांच्या आवाजात होणार रेकॉर्ड\nChanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\nमराठी न्यूज़ Top 9\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे10 mins ago\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nLibra/Scorpio Rashifal Today 17 June 2021 | उत्पन्नाचे स्रोत वाढतील, धनलाभही होऊ शकतो\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://amolmd.wordpress.com/2012/01/14/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%A4%E0%A5%82/", "date_download": "2021-06-17T01:54:30Z", "digest": "sha1:4VXOBHEOUOTCNEJCFCUYG4UWFEGZRKAS", "length": 8138, "nlines": 118, "source_domain": "amolmd.wordpress.com", "title": "माझ्यासाठी कोण आहेस तू? – ] अनमोल [", "raw_content": "\nमाझ्यासाठी कोण आहेस तू\nअथांग समुद्राचा निळाशार पसारा तू,\nमाझ्या जीवनाच्या कश्तीला मिळालेला किनारा तू… (उगीचच प्रेम वेडा बिडा)\nहरभजन ने चुकून टाकलेला दुसरा तू,\nनो बॉल वर विकेट घेणारा नेहरा तू… (कधी कधी चुकून मटका लागतो ना…)\nखोलवर मनामध्ये साठवलेली आठवण तू,\nत्याच आठवणींच्या गुंत्यात ठेवलस जखडून तू… (सस्पेन्स, गूढ किंवा रहस्यमय)\nत्या रात्री मला पडलेलं सुंदर स्वप्न तू,\nत्या स्वप्नाची कधीच संपू न वाटणारी रात्र तू…(परत प्रेम वेडा… नाही, सकाळी उठून कामावर जायचा घोर कंटाळा 😉 )\nका अशी माझ्यापासून गेलीस दूर तू\nजगण्याचा आधारच जणू हिरावलास तू… (विरह 😦 )\nखिन्न रात्री माझ्या अन उमेदीचे शब्द दिलेस तू,\nआता कसा छान वाटतंय Thanks to you… (आनंदी आनंद चहूकडे 🙂 )\nखवळलेल्या समुद्रावर स्वार होऊन मार्गस्थ जहाज तू,\nतर कधी त्याच्या रौद्रावताराला भिक न घालता स्थितप्रज्ञ किनारा तू… (Balance Personality)\nदुनोळ्या हा काव्यप्रकार दीपक परुळेकर याच्या ‘मनाचे बांधकाम’ या ब्लॉग मध्ये पहिल्यांदा पाहिला आणि मग माझा पण एक प्रयत्न घुसडण्याचा 😉 वरील प्रयत्न केला…\nफुल टू भारी दुनोळ्या येथे वाचा\nतुम्ही पुण्यातले नाही वाटतं →\n2 thoughts on “माझ्यासाठी कोण आहेस तू\nजानेवारी 29, 2012 येथे 10:54 सकाळी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nनविन पोस्ट ची माहीती ई-मेल द्वारे मिळवा\nखालील रकान्यात तुम्ही तुमचा ई-मेलचा पत्ता सुपुर्त करा. त्यानंतर तुमच्या ई-पत्यावर येणार्‍या मेलवरील दुव्यावर एक टिचकी मारुन तुमचे सबस्क्रिब्शन ऍक्टीव्ह करा. त्यानंतर ह्या ब्लॉगवर लिहील्या जाणार्‍या सर्व पोस्टची माहीती तुम्हाला तुमच्या ई-पत्यावर पोहोचवली जाईल.\nडिजीटल पिंपरी-चिंचवड काळाची गरज\nदाटली नीज या दिशातूनी, पाडसा निजतोस ना रे…\n‘सारथी’चे दिवस …माझ्या नजरेतून\nमहिला दिन विशेष – सुनिता देशपांडे\ngautam च्यावर प्रेम हे असे का असते…\nyogesh च्यावर माझी छकुली\nmahesh deshpande च्यावर महिला दिन विशेष – सुनिता…\nmahesh च्यावर महिला दिन विशेष – सुनिता…\nआर्चिव्ह्ज महिना निवडा डिसेंबर 2015 मार्च 2015 डिसेंबर 2013 मार्च 2013 डिसेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 जून 2012 एप्रिल 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 नोव्हेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा अनुभव आवाहन कविता कैफियत चारोळी प्रसंग प्रेरणा माहिती शायरी शुभेछा संदेश Manuscript Pics Tips Uncategorized\n« नोव्हेंबर फेब्रुवारी »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/rashi-bhavishya-today-rashi-bhavishya-marathi-todays-horoscope-saturday-january-16-2021/", "date_download": "2021-06-17T01:50:15Z", "digest": "sha1:JGTUNRSKXPRPKFXNRC4YODOGBRMS6R7A", "length": 7102, "nlines": 74, "source_domain": "janasthan.com", "title": "आजचे राशिभविष्य शनिवार,१६ जानेवारी २०२१ - Janasthan", "raw_content": "\nआजचे राशिभविष्य शनिवार,१६ जानेवारी २०���१\nआजचे राशिभविष्य शनिवार,१६ जानेवारी २०२१\nRashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०\n“आज प्रतिकूल दिवस आहे, विनायकी चतुर्थी आहे.”\nचंद्रनक्षत्र – शततारका (सकाळी ६.०९ पर्यंत)\nटीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.\nमेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चांगला लाभ होईल. उत्तम आर्थिक आवक होईल. मन प्रसन्न राहील.\nवृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. विनाकारण वाद होऊ शकतात. प्रतिष्ठा पणाला लागेल.\nमिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा)ग्रहमान संमिश्र आहे. मन अस्वस्थ राहील. अचानक धनलाभ संभवतो.\nकर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) ग्रहमान फारसे अनुकूल नाही. मन शांत ठेवा. उपासना करा. मन दोलायमान होईल.\nसिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) भ्रमंती घडेल. आरोग्य सांभाळा. उपासना करण्यास अनुकूल कालावधी आहे.\nकन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा. लाभ होतील.\nतुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) महत्वाची कामे सध्या नकोत. कामात अडथळे येतील. नियोजन बिघडेल. वास्तूत अशांतता निर्माण होऊ देऊ का.\nवृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल कालावधी आहे. प्रयत्न केल्यास उत्तम फळ मिळेल. काळजी करू नका.\nधनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. महत्वाची कामे आज पूर्ण करा.\nमकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) खर्च वाढू शकतात. शब्दात अडकू नका. विचारपूर्वक कृती करा.\nकुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अध्यात्मिक लाभ होतील. जीवनाचा अर्थ समजेल. दीर्घकालीन निर्णय होतील.\nमीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मनावर ताबा ठेवा. आर्थिक नियोजन करा. तूर्त महत्वाचे करार नकोत.\n(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)\nसुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र\n… तो दिवस उजाडला : जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला देशात सुरुवात\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ ��वे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/online-registration-of-17-thousand-farmers-at-17-centers-grains", "date_download": "2021-06-17T03:01:12Z", "digest": "sha1:2PMC7727P4RKSVM7O4ZCT76CKF65YWD6", "length": 7970, "nlines": 78, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Online registration of 17 thousand farmers at 17 centers grains", "raw_content": "\nभरड धान्य खरेदीची प्रतीक्षा\nजिल्ह्यातील 17 केंद्रांवर 17 हजार शेतकर्‍यांची ऑनलाइन नोंदणी\nरब्बी हंगाम 2020- 21 अंतर्गत जिल्हा मार्केट फेडरेशनकडून खरेदी होणार्‍या ज्वारी,मका, गहू या भरड धान्यांसाठी जिल्ह्याभरातून 17 हजार 329 शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे.\nऑनलाइन नोंदणी करण्याचे सांगितले होते. जिल्ह्यातील 17 केंद्रांवर शेतकर्‍यांनी 30 एप्रिलपर्यंत ऑनलाइन नोंदणी केली असून आता शासनाच्या आदेशानंतर लवकरच भरड धान्य खरेदीला सुरुवात होईल.\nगजानन मगरे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जळगाव\nजिल्ह्यातील 17 केंद्रांवर शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी करण्याची मुदत दिलेली होती. आता 30 एप्रिलपर्यंत ऑनलाइन नोंदणीची मुदत संपली आहे.\nमात्र, अजूनपर्यंत शासनाने भरड धान्य खरेदीसंदर्भात कोणतेही आदेश काढलेले नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एक महिना उशिरा नोंदणी झाली असून आता शासनाकडून भरड धान्य खरेदीची प्रतीक्षा शेतकर्‍यांना लागून आहे.\nरब्बी हंगाम 2020- 21 अंतर्गत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भरड धान्य विक्रीसाठी जळगाव जिल्ह्यात 17 केंद्रांवर शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील 17 हजार 329 शेतकर्‍यांनी भरड धान्य विक्रीसाठी नोंदणी केली आहे.\nयात ज्वारी 10 हजार 679, मका 6 हजार 574, गहू 76 यांचा समावेश आहे. रब्बी हंगाम काढून दोन महिने उलटले आहेत.\nअनेक शेतकर्‍यांच्या घरात धान्य पडून आहे. शासनाकडून अद्यापही भरड धान्य खरेदीबाबत शेतकर्‍यांना दिलासा मिळेल, असा कोणता निर्णय घेतला जात नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.\nशेतकर्‍यांचा माल शासन खरेदी करेल, याबाबतचीही शाश्वती शासनाकडून देण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील अनेक नोंदणी केंद्रांवर राज्य शासनाकडून फलक लावण्य���त आले असून या फलकावर ज्या शेतकर्‍यांनी नोंदणी केलेली आहे. त्या शेतकर्‍यांचे धान्य खरेदी करणे हे शासनाला बंधनकारक नसल्याचे सांगितले आहे. यामुळे 17 हजार शेतकर्‍यांची ऑनलाइन नोंदणी झाली असली तरी शेतकर्‍यांच्या मालाची खरेदी होईलच याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका घेतलेली नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे.\nदरवर्षी मार्च महिन्यात भरड धान्याची विक्रीसाठी ऑफलाइन नोंदणी केली जाते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 30 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्यात आली. जिल्ह्यात एकूण 17 केंद्र मजूर असून भरड धान्य अंतर्गत ज्वारी,मका, गहू या धान्याची खरेदीसाठी शासनाकडून आदेश पारित न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कोरोनामुळे शेतकर्‍यांचा माल विक्री न झाल्यामुळे बी-बियाण्यांसाठी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागणार आहे.\nखरेदी केंद्र - ज्वारी - मका - गहू - एकूण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/congress-mp-rajeev-satav-dies-of-post-covid-complications/", "date_download": "2021-06-17T02:45:30Z", "digest": "sha1:3JSKZAQQW233NZIDNMZAAGVIP5QYP2J4", "length": 7585, "nlines": 79, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकाँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन\nकाँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन\nकाँग्रेस खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भात माहिती दिली. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान राजीव सातव यांचं निधन झालं. काही दिवसांच्या उपचारानंतर सातव यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला, त्यानंतर मात्र त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला होता.\nगेल्या २३ दिवसांपासून राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज सुरु होती.आज सकाळी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राजीव सातव यांच्या निधनाची दुःखद बातमी अधिकृतपणे ट्वीट करुन दिली. काँग्रेसचे अभ्यासू नेते म्हणून राजीव सातव यांना ओळखलं जायचं. सामान्य कार्यकर्त्यापासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी त्यानंतर पक्षानं दिलेलं महाराष्ट्र युवक काँग्रेसचं अध्यक्षपद, दोन वेळा खासदारकी आणि काँग्रेस पक्षाची सर्वोच्च वर्किंग कमिटीचे ते सदस्य होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तींयांपैकी ते एक होते.\nगेल्या काही वर्षांच्या काँग्रेसच्या प्रवासात राजीव सातव यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या.राजीव सातव हे सध्या कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार होते. त्यांच्याकडे सध्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं गुजरात प्रभारी पद होतं. तसेच काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे ते निमंत्रक होते.\nखासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी हिंगोलीतील कळमनुरी या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.\nPrevious स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बदनामी प्रकरणी ‘द वीक’चा माफीनामा\nNext मुंबई सुरक्षित नाहीच\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/chandrakant-patil-slams-ajit-pawar-on-early-morning-making-government/", "date_download": "2021-06-17T01:48:11Z", "digest": "sha1:WYM4BCA4VAVCQ7LJW2FSL5YANFXEHPZB", "length": 26954, "nlines": 182, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "चंद्रकांत पाटील म्हणाले अजित पवारांना माहिताय झोपेत सरकार कशी करतात ते", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nचंद्रकांत पाटील म्हणाले अजित पवारांना माहिताय झोपेत सरकार कशी करतात ते अजित पवारांना दिले प्रतित्तुर\nराज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावलेल्या टोल्याला प्रतित्तुर देत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, अजित पवारांना झोपेत सरकार कशी करतात ते माहिती आहे. पण टिकवता येत नाही. ५४ आमदारांच्या सह्यांच पत्र ड्रावरमधून कोणी काढलं राज्यपालांना कुणी सांगितलं की ५४ आमदारांचा पाठिंबा आहे, अशाप्रकारे सरकार बनविणाऱ्यांनी खरं तर जपून बोलल पाहिजे असा खोचक टोला लगावत उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रतित्तुर दिले.\nभाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील आणि प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.\nमागील काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडण्यावरून सतत इशारा देत होते. तसेच रात्रीतून सरकार कोसळेल असे भाकितही केले होते. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भाकितांचा समाचार घेताना म्हणाले की, मी रोज झेपेतून उठून बघतो की, सरकार पडलं की काय मग हे चॅनल लाव, ते चॅनल लाव करतो. आता कितीदा सांगयच की हे तीन नेते एकत्र आहेत. तोपर्यत कोणता मायचा लाल सरकार पाडू शकत नाही असे सांगत पाटील यांना शुक्रवारी जोरदार टोला लगावला होता.\nमहाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी ८० तासांचं सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी फडणवीस आणि अजितदादा यांचा पहाटेच्या वेळी शपथविधी पार पडला होता. मात्र, बहुमत नसल्यानं हे सरकार टिकू शकलं नाही.\nदरम्यान, मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी फेरविचार याचिका राज्य सरकारने ��ाखल करण्याची मुदत काल संपली. मराठा आरक्षण किंवा ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार सतत चालढकल का करत आहे, असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.\nसर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल ५ मे रोजी दिल्यानंतर एक महिन्यात ४ जूनपर्यंत त्याला आव्हान देणारी फेरविचार याचिका दाखल करणे गरजेचे होते. केंद्र सरकारने १०२ व्या घटनादुरुस्तीविषयी तातडीने फेरविचार याचिका दाखल केली. परंतु राज्य सरकारने मात्र दिरंगाई केली आणि मुदत संपेपर्यंत फेरविचार याचिका दाखल केली नाही. महाविकास आघाडी सरकारने न्यायालयीन प्रक्रियेत दिरंगाई केल्यामुळे गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. या सरकारने चालढकल करून पंधरा वेळा तारखा मागितल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षण किंवा ओबीसींचे राजकीय आरक्षण याबाबत सतत चालढकल का करत आहे असा सवालही त्यांनी केला.\nमराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने निवृत्ती न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. आम्ही सातत्याने ज्या मागण्या करत होतो, तसेच मुद्दे या समितीने मांडले आहेत. मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिका दाखल करा, मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करण्यासाठी मागासवर्ग आयोगामार्फत प्रक्रिया सुरू करा, मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत शैक्षणिक फी, होस्टेल, अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत व्यवसायासाठी सवलतीचे कर्ज अशा देवेंद्र फडणवीस सरकारप्रमाणे सवलती द्या, असा मागण्या आम्ही केल्या. तसेच मुद्दे भोसले समितीने मांडले आहेत. आता तरी महाविकास आघाडी सरकारने त्यानुसार कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.\nमराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिका दाखल करण्याची मुदत संपल्यामुळे महाविकास आघाडी सरकार विनंती अर्ज करणार असल्याचे समजले. मराठा आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयातील खटल्यात चालढकल केल्यानंतर आता फेरविचार याचिकेच्या बाबतीतही आघाडी सरकारने वेळ का वाया घालवला असा आमचा सवाल आहे. मराठा समाज मागास असल्याचे सांगणारा गायकवाड आयोगाचा अहवाल रास्त आहे आणि पन्नास टक्क्यांच्यावर जाऊन मराठा स��ाजाला आरक्षण देण्यासारखी असाधारण स्थिती आहे, हे सिद्ध करण्यासाठी राज्य सरकारनेच फेरविचार याचिका दाखल करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी मांडले.\nPrevious … तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल\nNext जाणून घ्या ब्रेक दि चेनअंतर्गत कोणते जिल्हे कोणत्या गटात\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई राज्य सरकारचे सर्व खाजगी, अनुदानितसह सर्व शाळांना आदेश\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा करा\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार-शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल\nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा दोन कोटींची जमीन काही मिनिटात १८.५ कोटींची कशी झाली \nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा आ. भातखळकर यांच्या जनहित याचिकेवर आदेश\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच अनिल गलगली यांच्या आव्हान अपिलावर सुनावणीत पुढे आली माहिती\nइंदू मिलमधील भारतरत्न डॉ. आंबेडकर स्मारकाच्या पुतळ्यासाठी नव्याने समिती सामाजिक न्यायमंत्र्यांनी घेतला स्मारकाच्या कामाचा आढावा\nLearning Driving Licence हवाय, मग आरटीओत जाण्याची गरज नाही ई-गर्व्हनन्स कार्यप्रणालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन\nकेंद्रीय मंत्री आठवलेंनी मिसळला फडणवीसांच्या सूरात सूर प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी \n‘One Earth One Health’ आरोग्य सेवेची चांगली संकल्पना परंतु मिळणार कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल\nपटोले म्हणाले, २०२४ च्या निवडणूकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणि��� कर्जासाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ मंत्री नवाब मलिक यांची माहिती\nपवार-किशोर भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट, मलिक काय म्हणाले… प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती व अनुभव पवारसाहेबांसमोर मांडला\nमुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार म्हणाले, सरपंचांच्या कामातूनच चांगली माहिती मिळाली गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास\nअजित पवारांनी फेसबुकद्वारे साधला जनतेशी संवाद, दिली ही आश्वासने ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ या नव्या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nकोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच भाजपाचे योगी विरूध्द मोदीचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका\nचंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया\nपुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/09/17/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95/", "date_download": "2021-06-17T02:48:21Z", "digest": "sha1:O4ZRB4UDETI7O47NOYRVLPHJHAIMDPFB", "length": 6299, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पेमेंट करू शकणारे हायटेक घड्याळ टायटनने केले सादर - Majha Paper", "raw_content": "\nपेमेंट करू शकणारे हायटेक घड्याळ टायटनने केले सादर\nजरा हटके, युवा, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / एसबीआय, घड्याळ, टायटन, पिन, पेमेंट / September 17, 2020 September 17, 2020\nदेशातील नामवंत कं���नी टायटनने हायटेक रिस्ट वॉच बाजारात आणली आहेत. या घड्याळांची खासियत अशी की याच्या माध्यमातून युजर पिन न देता कॉन्टॅक्टलेस पेमेंट करू शकणार आहेत. देशात प्रथमच अशी घड्याळे बाजारात आली असून टायटनने अशी पाच घड्याळांची मालिका सादर केली आहे. त्यातील तीन घड्याळे पुरुषांसाठी तर दोन महिलांसाठी आहेत.\nही पॉवरवॉच टॅप करून पीओएस मशीनवर कॉन्टॅक्टलेस पेमेंट करता येते. सध्या ही सुविधा फक्त एसबीआय कार्ड होल्डर युजर्स साठी उपलब्ध केली गेली आहे. या माध्यमातून दोन हजारापर्यंत पेमेंट करायचे असेल तर युजरला पिन देण्याची आवश्यकता नाही. मात्र त्यापेक्षा अधिक पेमेंट करायचे असेल तर पिन एन्टर करावा लागेल. रिस्टवॉच मधले पेमेंट फंक्शन खास सिक्युअर सर्टीफाईड नियरफिल्ड कम्युनीकेशन चीपच्या सहाय्याने काम करेल आणि ही चीप घड्याळ्याच्या स्ट्रॅप मध्ये लावली गेली आहे.\nटायटन पे फिचर योनो एसबीआयने पॉवर्ड असून जेथे पीओएस म्हणजे पॉइंट ऑफ सेल मशीन असेल त्याच जागी काम करेल. या सिरीज मधील पुरुषांसाठीची घड्याळे २९९५,३९९५ व ५९९५ रुपये किमतीची आहेत तर महिलांसाठीची घड्याळे ३८९५ व ४३९५ रुपये किमतीत उपलब्ध आहेत. या घड्याळांना ब्लॅक व ब्राऊन लेदर स्ट्रॅप दिले गेले असून त्यामुळे ती अधिक आकर्षक बनली आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/06/INB0oi.html", "date_download": "2021-06-17T01:55:38Z", "digest": "sha1:P4IH44CQ3RAHKC5TCYRZJHPBFL2OTAOO", "length": 12710, "nlines": 62, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "केंद्र आणि राज्य सरकारसह ठामपाची फसवणूक", "raw_content": "\nHomeकेंद्र आणि राज्य सरकारसह ठामपाची फसवणूक\nकेंद्र आणि राज्य सरकारसह ठामपाची फसवणूक\nकेंद्र आणि राज्य सरकारसह ठामपाची फसवणूक\nअधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा - अजित पाटील यांची मागणी\nकेंद्��� व राज्य सरकार तसेच ठाणे महानगरपालिका यांची फसवणूक करून निविदा प्रक्रिया करण्राया अधिक्रायांवर तत्काळ फौजदारी कारवाई करण्याची मागणी जनशक्ती बहुउद्देशीय संस्थेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अजित पाटील यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, प्रभारी नगर अभियंता, रवींद्र खडताळे यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.\nठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा बायपास ते खारेगाव टोलनाका रस्ता नजीक खाडीकिनारी चौपाटी विकसित करणे व नागलाबंदर खाडीलगत (पॅकेज-1), कावेसर-वाघबीळ व कोलशेत खाडीलगत (पॅकेज-2), साकेत- बाळकुम व कळवा शास्त्राrनगर व य्ोळ्dरद्वााह्नञ्च् (पूर्व) खाडीलगत (पॅकेज-3) वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट करणे या वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पांचे कामाचा समावेश ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी पॅकेज 1 ते 3 साठी अनुक्रमे रुपये 44,96,55000/-, 49,55,96,200/- व 42,02,83,800/- एकूण 1,36,55,35,000/- रुपयांचे टेंडर काढण्यात आलेले होते. सदर टेंडर कामाचा कालावधी पावसाळासह एक वर्षाचा होता. हे सर्व प्रकल्प खाडीकिनारी राबविण्यात येणार होते. खाडीकिनारची बहुतांश जागा हि शासकीय आहे. या जागेचा ताबा सद्यस्थितीत जिल्हाधिकारी, ठाणे यांच्याकडे आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिकेतील कलम 251 नुसार काम सुरु करण्यापूर्वी जागेची मालकी महापालिकेची असणे आवश्यक आहे. तसेच शासन परिपत्रक क्र. लोलेस/2016/प्र.क्र.167/रस्ते-2 दि. 19/08/2016 नुसार ज्या ठिकाणी काम करणे आहे ती जमीन संबंधित अधिक्रायाच्या ताब्यात असल्याशिवाय निविदा बोलवू नये असे स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. मात्र या महत्वाच्या नियमाकडे ठामपाच्या संबंधित अधिक्रायांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून निविदा प्रक्रिया पूर्ण केली. तसेच कार्यकारी अभियंता मोहन कलाल यांनी परिशिष्ठ `अ' मध्ये जागेची मालकी ठाणे महानगरपालिकेची असल्याचे नमूद केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.\nजागेची मालकी ठाणे महानगरपालिकेची नसताना शेकडो कोटींची करण्यात आलेली निविदा प्रक्रिया व काम संपूर्णत: नियमबाह्य आहे. सदर कामाच्या जागेच्या मालकीबाबत लेखाविभागाने वारंवार सूचना दिलेली असतानाही सदर सूचनेकडे दुर्लक्ष करून संपूर्ण प्रक्रिया करण्यात आली. सदर कामासाठी आवश्य�� असण्राया विविध शासकीय परवानग्या निविदा प्रक्रियेपूर्वी घेणे आवश्यक असताना या सर्व परवानग्या ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आल्यानंतर घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. मात्र या सर्व ठिकाणी संबंधित अधिक्रायांनी जागेची मालकी ठाणे महानगरपालिकेचीच असल्याचे दाखवून दिले आहे. जागा ताब्यात नसताना प्रस्ताव तयार करणे, निविदा काढणे, ठेकेदाराला कार्यादेश देणे त्यानंतर शासकीय परवानगी घेणे, त्यासाठी मालकी ठाणे महापालिकेची असल्याचे खोटे सांगणे तसेच ठेकेदाराला नियमबाह्य बिले अदा करणे व त्यानंतर जिल्हाधिकारी, ठाणे यांना जागेची मागणी करण्यात येत आहे.\nपरिणामी ठेकेदाराला विनाकारण दोन वेळा मुद्दतवाढ देण्यात येत आहे. यामुळे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकल्पासाठी ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत काम करण्यात येत असून या ठिकाणी जास्तीत जास्त निधी हा केंद्र सरकार व राज्य सरकार यांचा आहे. त्यामुळे या सर्व प्रकल्पामध्ये संबंधित अधिक्रायांनी केंद्र व राज्य शासनाची तसेच ठाणे महापालिकेची फसवणूक केलेली आहे. तरी या कामाशी संबंधित स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पापळकर, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, महेश अमृतकर यांच्यावर फसवणुकीबद्दल तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून झालेले नुकसान त्यांच्याकडून वसूल करण्यात यावे अशी विनंती पाटील यांनी शेवटी केली आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानप��्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/corona-update-670-new-patients-in-nashik-district/", "date_download": "2021-06-17T03:03:08Z", "digest": "sha1:XQ34SBVNV2UULKFNEMNFR2CORA2AKKH7", "length": 8774, "nlines": 79, "source_domain": "janasthan.com", "title": "Corona Update : 670 New Patients in Nashik District", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ६७० तर शहरात २३४ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ६७० तर शहरात २३४ नवे रुग्ण\nमागील २४ तासात : जिल्ह्यात १००३ कोरोना मुक्त : १०९६ कोरोनाचे संशयित तर २९ जणांचा मृत्यू : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१६ %\nनाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज ६७० कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.तर नाशिक शहरात २३४ नव्या रुग्णात वाढ झाली तर जिल्ह्यात आज १००३ जण कोरोना मुक्त झाले.\nजिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९६.१६ % झाली आहे.आज जवळपास १०९६ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण २९ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात २० जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात ०८ ,मालेगाव महापालिका हद्दीत १ रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.\nसायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात २३४ तर ग्रामीण भागात ४०१ मालेगाव मनपा विभागात ११ तर बाह्य २४ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९७.०४ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण १०,१३३ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ४६१७ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ९४६ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.\nजिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update) – नाशिक ग्रामीण मधे ९५.३५ %,नाशिक शहरात ९७.०४ %, मालेगाव मध्ये ८९.४४ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९६.८७ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.१६ %इतके आहे.\nआज शहराची स्थिती (Corona Update) – शहरात ६१२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण १६१० क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत २,१९,��५२ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी २,१०,६७१ जण कोरोना मुक्त झाले तर ६९८४ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली.\n(Corona Update) आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – २९\nनाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ४६६६\nनाशिक शहरात एकूण मृत्यू – १९८७\nCorona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०७:३०वा पर्यंत)\n१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ६\n२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ९९७\n३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ५\n४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २०\n५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –६८\nजिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – ९४६\nनाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या\n(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)\nनाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत १० हजार ४९५ रुग्णांवर उपचार सुरू : बरे होण्याची टक्केवारी ९६.०७ %\nकोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/union-budget-2019-20/", "date_download": "2021-06-17T02:32:33Z", "digest": "sha1:5IRLVIT3HOCBJ3WNB6N26I72OM5FMVQE", "length": 18145, "nlines": 141, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "वर्ष 2019-20 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nवर्ष 2019-20 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर\nनवी दिल्ली: वर्ष 2019-20 साठी मांडण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात 2022 पर्यंत देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येकाला घर देणे आणि प्रत्येक घरात वीजपुरवठा देण्याची योजना आखण्यात आली आहे. वर्ष 2022 पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे, ‘जल जीवन योजनें’तर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आणि ‘प्रधानमंत्री क��्मयोगी मानधन योजनेंतर्गत’ 3 कोटी छोट्या दुकानदारांना निवृत्तीवेतन देण्याची योजना आहे. देशाच्या पूर्णवेळ पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत वर्ष 2019-20 साठी 27 लाख 86 हजार 349 कोटींचा अर्थसंकल्प मांडला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य आणि लोकसभेचे सदस्य यावेळी सदनात उपस्थित होते.\nपंतप्रधान आवास योजनेतंर्गत 1 कोटी 95 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत आतापर्यंत देशातील दिड कोटी घरे बांधण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत वर्ष 2022 पर्यंत 1 कोटी 95 लाख घरे बांधण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.\n‘जलजीवन’ योजनेंतर्गत ग्रामीण भागात पिण्याचे पाणी\nपिण्याच्या पाण्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र शासनाने जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केली आहे. या मंत्रालयाच्या वतीने ‘जलजीवन’ ही योजना आखण्यात आली असून या माध्यमातून देशातील 1 हजार 592 ब्लॉक मध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीतून 2024 पर्यंत चिन्हित ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उज्ज्वला आणि सौभाग्य या योजनांमुळे ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाचे जीवन आमूलाग्र बदलले असून, त्यांची जीवन सुलभ झाले आहे. 2022 पर्यंत सर्व ग्रामीण इच्छुक कुटुंबांना विद्युत पुरवठा आणि स्वच्छ स्वयंपाक बनवण्याच्या सोयी पुरविणार\nशेतकरी कल्याणासाठी महत्वपूर्ण योजना\nवर्ष 2022 पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट असून यासाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत. शेतीपूरक मत्स्य व्यवसायविकासासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मत्स्योद्योग विभाग, मत्स्योद्योग व्यवस्थापनासाठी एक मजबूत आराखडा उभा करणार आहे. याद्वारे पायाभूत सोयी, आधुनिकीकरण, उत्पादन व उत्पादकता वाढवणे आणि गुणवत्ता नियंत्रण यासारख्या मूल्य साखळीतील कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न केला जाणार असून वर्ष 2019-20 मध्ये 100 नवीन क्लस्टर उभारण्यात येणार आहे.\nघर खरेदी सूट तर गृह कर्जावरील व्याजदरातही सूट\n45 लाखांपर्यंतचे घर खरेदी करणाऱ्या लोकांना दीड लाख रुपयांची सूट देण्यात येणार. तसेच गृह कर्जावरील व्याजदरात मिळणारी सूट 2 ला��ांहून 3.5 लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचसोबत इलेक्ट्रीक कार खरेदी करणाऱ्यांनाही करात विशेष सूट देण्यात आली आहे.\nअनिवासी भारतीयांना (एनआरआय) 180 दिवसांत आधार कार्ड देणार\nज्या एनआरआयकडे भारतीय पासपोर्ट आहे, त्यांना भारतात येताच आधार कार्ड दिले जाईल. 180 दिवसांसाठी थांबावे लागतं असा नियम आहे, पण आता त्याची गरज राहणार नाही.\nस्वच्छ भारत अभियानाची व्याप्ती वाढणार\n‘स्वच्छ भारत अंतर्गत’ 9 कोटी 6 लाख शौचालय मागील पाच वर्षात बांधण्यात आली. जवळपास 5 लाख 6 हजार गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. स्वच्छ भारत अभियानाची व्याप्ती वाढविण्यासाठी सॉलिड वेस्ट मॅनजमेंट प्रत्येक गावांमध्ये राबविण्यात येणार आहे.\n35 कोटी एलईडी बल्ब वितरित करणार\nप्रत्येक घरात वीज देण्यासाठी उजाला योजनेंतर्गत 35 कोटी एलईडी बल्ब वितरित करण्यात येतील. वर्षाला एलईडी बल्बमुळे 18 हजार 340 कोटी रुपयांची बचत होत आहे.\nपंतप्रधान कर्मयोगी मानधन योजना जाहीर; छोट्या व्यापाऱ्यांना निवृत्ती वेतन\nकिरकोळ व्यापारी व छोट्या दुकानदारांसाठी प्रधानमंत्री कर्मयोगी मानधन ही निवृत्तीवेतन योजना तयार करण्यात आली आहे. वार्षिक उलाढाल दीड कोटींच्या आत असणाऱ्या देशातील तीन कोटी किरकोळ व्यापारी व लहान दुकानदारांना याचा फायदा होणार आहे.\nअर्थसंकल्पात प्रमुख विषयांवर होणारा खर्च\nनिवृत्ती वेतन: 1 लाख 74 हजार 300 कोटी\nसंरक्षण: 3 लाख, 5 हजार 296 कोटी\nअनुदान: खते (79 हजार 996 कोटी), अन्न (1 लाख 84 हजार 220 कोटी), पेट्रोलियम (37 हजार 478 कोटी)\nकृषी व कृषी पूरक योजना: (1 लाख 51 हजार 518 कोटी)\nउद्योग व वाणिज्य: 27 हजार 43 कोटी\nशिक्षण: 94 हजार 854 कोटी\nऊर्जा: 44 हजार 438 कोटी\nग्रामीण विका: 1 लाख 40 हजार 762 कोटी\nशहरी विकास: 48 हजार 32 कोटी\nसामाजिक कल्याण: 50 हजार 850 कोटी\nदळणवळण: 1 लाख 57 हजार 437 कोटी\nवित्त: 20 हजार 121 कोटी\nआरोग्य: 64 हजार 999 कोटी\nगृह खाते: 1 लाख 3 हजार 927 कोटी\nमाहिती व तंत्रज्ञान, दूरसंचार: 21 हजार 783 कोटी\nव्याजापोटी: 6 लाख 60 हजार 471 कोटी\nयोजना व सांख्यिकी: 5 हजार 814\n20 पैसे. उधार परतावा\n21 पैसे. नगर पालिका/परिषद कर\n4 पैसे. सीमा शुल्क\n8 पैसे. केंद्रीय उत्पादन शुल्क\n19 पैसे. वस्तू व सेवा कर (जीएसटी)\n9 पैसे. अन्‍य महसूल कर्ज व अन्य भांडवली मिळकत\n9 पैसे. केंद्र प्रायोजित योजना\n13 पैसे. केंद्र शासनाच्या योजना\n18 पैसे. व्याजाचा परतावा\n7 पैसे. वित्त आयोग व अन्य अंतरण\n23 पैसे. कर व शुल्कांमध्ये राज्यांचा हिस्सा\n5 पैसे. निवृत्ती वेतन\n8 पैसे. अन्य खर्च\nकेंद्रीय अर्थसंकल्प 15 लाख 9 हजार 754 कोटी वित्तीय तुटीचा असून ही तूट खालीलप्रमाणे आहे.\nआर्थिक तूट: 7 लाख 3 हजार 760 कोटी\nमहसूल तूट: 4 लाख 85 हजार 19 कोटी\nप्रभाव पाडणारी तूट: 2 लाख 77 हजार 686\nप्राथमिक तूट: 43 हजार 289 कोटी\nunion budget 2019-20 budget केंद्रीय अर्थसंकल्प अर्थसंकल्प Nirmala Sitharaman निर्मला सीतारामण जल जीवन योजना jal jeevan mission\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/there-are-many-benefits-to-including-sesame-seeds-in-the-diet-466387.html", "date_download": "2021-06-17T03:10:06Z", "digest": "sha1:VTWBMIL6X6ZE3BNZAB5RTHF2A3M6MJ6K", "length": 19125, "nlines": 270, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nHealth Benefits of Sesame : दररोजच्या आहारात तिळाचा समावेश करा ‘हे’ फायदे होतील \nतीळ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच तिळामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडेंट्सचा स्रोत आहेत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : तीळ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच तिळामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडेंट्सचा स्रोत आहेत. तसेच तिळातील पॉलिसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स, ओमेगा-6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक शरीरासाठी पोषक असतात. तिळात सेसमीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. त्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्यात नाहीत. त्यामुळे फुफ्फुस, पोट, गर्भाशय, स्तन, रक्त यांचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी करतात. (There are many benefits to including sesame seeds in the diet)\nहाडांसाठी फायदेशीर – तिळामध्ये विशेषतः कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्ये पोषक घटक असतात. हे खनिजे नवीन हाडे तयार करण्यात आणि हाडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. तीळ भाजून किंवा कच्चे देखील खाल्ले जातात. तिळात अँटीऑक्सिडेंट नावाचे घटक असतो. जो बर्‍याच रोगांच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे.\nउच्च कोलेस्ट्रॉल – एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, नियमितपणे तीळ खाल्यास खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराइड कमी करण्यास मदत होते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.\nउच्च रक्तदाब – तिळामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते. हे रक्तदाब कमी करण्यास मदत करते. संशोधनात असे दिसून आले आहे की, तिळात लिग्निन, व्हिटॅमिन ई आणि इतर अँटीऑक्सिडेंट्ससारखे अनेक घटक आढळतात. ज्यामुळे निरोगी रक्तदाब नियंत्रणात राहतो.\nआजारांपासून सुटका – तिळात सेसमीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. त्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्यास अवरोध होतो. त्यामुळे फुफ्फुस, पोट, गर्भाशय, स्तन, रक्त (ल्युकेमिया) यांचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी करतात. याशिवायही तीळ बहुगुणी आहे.\nमधुमेह – तिळात प्रथिने, निरोगी चरबी आणि फायबर असते. हे सर्व रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. यात पिनोरेसिनॉल आहे. हे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. म्हणूनच मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही तिळाचा समावेश आहारात करा\nतणावापासून मुक्ती मिळवा – आजकाल धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकालाच वेगवेगळ्या प्रकारचे तणाव असतात. तिळाच्या सेवनाने तुमच्या मेंदूची ताकद वाढण्यास मदत होते. लिपोफोलिक अँटीऑक्सिडंटमुळे वयवाढीचा मेंदूवर परिणाम होत नाही.\nहृदयाचे स्नायू तंदुरुस्त राखा – तिळात आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, सेलेनियम यासारखे घटक असतात. त्यामुळे हृदयाचे स्नायू सक्रिय राहण्यास मदत होते.\nत्वचेसाठी फायदेशीर – तिळामध्ये अँटीऑक्सिडेंट, प्रतिजैविक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे त्वचेसाठी फायदेशीर आहे. तसेच तिळाचे तेल त्वचेच्या पेशींचे प्रदूषण आणि अतिनील किरणांपासून होणारे नुकसानपासून संरक्षण करते. जखमेच्या उपचार, वृद्धत्व यासाठी देखील तिळाचे तेल वापरले जाऊ शकते. केसांसाठी देखील तिळाचे तेल फायदेशीर आहे.\n(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)\n ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो\nHealth | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक\nत्वचेचा रंग आणि लिप्स्टिक\nगॅस सिलेंडरबाबत नवे नियम\n‘हे’ पदार्थ एकत्र खाऊ नका\nबाळाची निगा राखण्यासाठी खास टिप्स\nघर बांधताना हे लक्षात ठेवा\nकोरोनानंतर वास आणि चव घेण्याची क्षमता कमी झालीय मग, ‘या’ रेसिपी नक्की ट्राय कराच\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांनी कालमर्यादेत बियाणे तपासणी अहवाल द्यावा: कृषीमंत्री दादाजी भुसे\nकाळे तीळ आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक \nWeight loss : सकाळी सकाळी उठा अन् व्यायामाला लागा, वजन घटेल, फिट वाटेल\nफोटो गॅलरी 2 days ago\nशेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग, महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची कमतरता, बीडच्या परळीसाठी 450 बॅगा उपलब्ध\nVIDEO | मुंबई एक्सप्रेस फ्री वेवर माशांनी भरलेला टेम्पो उलटला, मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी\nKolhapur Rain | कोल्हापुरात धरणक्षेत्रात पावसाचा जोर, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ\nदेवासमोर दिवा का लावला जातो जाणून घ्या यामागील कारण आणि फायदे\nWTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं\nRatnagiri Landslide | मुंबई-गोवा महामार्गातील निवळी घाटात दरड कोसळली, महामार्गावर वाहनांच्या रांगा\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक\nअभिनेत्याशी लग्न करून थाटला संसार, जाणून घ्या सध्या काय करतेय ‘मोहब्बतें’ गर्ल प्रीती झांगियानी…\nSwapna Shastra : तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात ही 2 स्वप्नं, यांच्याकडे दुर्लक्ष करु नका\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे1 hour ago\nमराठी न्यूज़ Top 9\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nWTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nVIDEO | मुंबई एक्सप्रेस फ्री वेवर माशांनी भरलेला टेम्पो उलटला, मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2018/12/05/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2021-06-17T02:03:59Z", "digest": "sha1:UXG7AYDZLQ6UICKEVTXCYPVXF2WJ46AY", "length": 19281, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "शाश्वत स्वच्छतेचा संदेश देणारी एलईडी व्हॅन फिरणार गावोगावी….,,जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी दाखवला व्हॅनला झेंडा", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nशाश्वत स्वच्छतेचा संदेश देणारी एलईडी व्हॅन फिरणार गावोगावी….,,जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी दाखवला व्हॅनला झेंडा\nठाणे दि ५ डिसेंबर २०१८ : संत गाडेगाबाबांचा एकच मंत्र, स्वच्छतेचा जाणा तंत्र असं म्हणत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाश्वत स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी एलईडी व्हॅन फिरणार असून या व्हॅनला जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव आणि उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी आज जिल्हा परिषद आवारात हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ केला.\nठाणे जिल्हा परिषद स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हा उपक्रम राबवला जात आहे. जिल्ह्यातील मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, कल्याण या पाच तालुक्यातील १५० गावात ही व्हॅन फिरणार आहे. गावातील महत्वाच्या ठिकाणी या व्हॅनला उभं करून स्वच्छतेबाबत असणारी गाणी, जिंगल नागरिकांना ऐकवली जाणार असून यामुळे गावकऱ्यांना गावात शाश्वत स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी उपयोग होणार आहे. या शुभारंभा प्रसंगी प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( स्वच्छता व पाणी ) छायादेवी शिसोद तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार र��पाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nपालिका कार्यालयात एजंटच्या मध्यस्थीने होतेय विवाह नोंदणी … भाजप नगरसेवक मुकुंद पेडणेकरांचा आरोप\nविभागात स्वच्छता राखून पाण्याचेही नियोजन करा… नगरसेवक रमेश म्हात्रे यांचे नागरिकांना आवाहन\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्ह��� वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/rishi-kapoor-suffering-from-cancer/", "date_download": "2021-06-17T01:18:32Z", "digest": "sha1:OCFWZ64DN7CUMMLJXRR376RX6I2U2IMA", "length": 9622, "nlines": 96, "source_domain": "khaasre.com", "title": "सोनाली बेंद्रे, इरफान खान पाठोपाठ आता या मोठ्या अभिनेत्याला देखील झाला कॅन्सर! - Khaas Re", "raw_content": "\nसोनाली बेंद्रे, इरफान खान पाठोपाठ आता या म���ठ्या अभिनेत्याला देखील झाला कॅन्सर\nबॉलीवूड मधील अनेक कलाकारांना सध्या कॅन्सरने ग्रासले आहे. यामध्ये आता जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे नाव जोडले गेले आहे. अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये उपचार चालू आहेत. पण त्यांना नेमका कुठला आजार झाला याचा खुलासा कपूर कुटुंबीयांकडून करण्यात आला नव्हता.\nआता मात्र त्यांची पत्नी नीतू सिंग यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन ऋषी कपूर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा देत असल्याचे समोर आले आहे. नीतू यांनी स्पष्टपणे ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याचे सांगितलेले नाही, मात्र त्यांनी कॅप्शनमध्ये जे लिहिले आहे त्यावरून ऋषी कपूर याना कॅन्सरसारखा गंभीर आजार झाल्याचे स्पष्ट होते.\nऋषी कपूर मागील तीन महिन्यांपासून अमेरिकेत आहेत. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ते 29 सप्टेंबरला तिथे रवाना झाला होते. त्यांनी सोशल मीडियावर याची माहिती देताना लिहिले होते, “सगळ्यांना नमस्कार, उपचारांसाठी अमेरिकेला जातोय. मी माझ्या चाहत्यांना विनंती करतो, की उगाच कुठलाही अंदाज बांधू नका. मी गेल्या 45 वर्षांहून अधिकचा काळ इंडस्ट्रीत कार्यरत आहे. तुमच्या प्रार्थना आणि प्रेमाच्या बळावर लवकरच परतेल.”\nऋषी कपूर अमेरिकेला रवाना झाल्यानंतर दोन दिवसांनीच म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी त्यांच्या 87 वर्षीय मातोश्री कृष्णा राज कपूर यांचे निधन झाले होते. पण ऋषी कपूर अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकले नव्हते. त्यांची पत्नी आणि मुलगाही अमेरिकेत त्यांच्यासोबत असल्याने ते भारतात आले नव्हते. तेव्हा देखील ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण त्यांचे थोरले भाऊ रणधीर कपूर यांनी या बातम्यांचे खंडन केले होते.\nपण आज नीतू यांनी पती ऋषी, मुलगा रणबीर आणि त्याची गर्लफ्रेंड आलिया भट, मुलगी रिद्धिमा, जावई भरत साहनी आणि नात समारासोबत न्यूयॉर्क येथे न्यू इयर सेलिब्रेट केल्याचे फोटो पोस्ट केले आहेत.\nफॅमिलीचा सेलिब्रेशन करतानाचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर करुन सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “2019 च्या शुभेच्छा. कुठलाही संकल्प नाही, यावर्षी फक्त एकच इच्छा आहे, ती म्हणजे पोल्युशन आणि ट्रॅफिक कमी व्हावी. आशा करते की, भविष्यात कॅन्सर फक्त एक राशी (कर्क) राहील. तिरस्कार करायला नको, गरीबी कमी होईल, प्रेम आणि आनंदासोबतच सगळे स्वस्थ राहो.”\nनीतू यांच्या या ट्वीटनंतर ऋषी कपूर न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत असल्याचे बोलले जातेय. बॉलीवूड आणि त्यांच्या चाहत्यांना मात्र या ट्विटनंतर मोठा धक्का बसला आहे. नीता यांनी पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये ऋषी कपूर यांची तब्येत खूपच खालावलेली दिसत आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\n..अन शेतकऱ्याने मुलीचे बुलेटवरून लग्नमंडपात येण्याचे स्वप्न पूर्ण केले\nआचरेकर सरांच्या त्या एका थापडी मुळे घडला सचिन वाचा काय आहे तो प्रसंग..\nआचरेकर सरांच्या त्या एका थापडी मुळे घडला सचिन वाचा काय आहे तो प्रसंग..\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/letter-to-vice-president/", "date_download": "2021-06-17T01:46:01Z", "digest": "sha1:5C4GLEKQQQX6HH7KBCGQAEKFII7CTHTQ", "length": 3203, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "letter to Vice President Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMumbai: राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्षांना पत्र; शपथेबाबत केली…\nएमपीसी न्यूज - नव्याने निवडून आलेले काही संसदसदस्य तसेच विधानमंडळ सदस्य शपथ घेताना निर्धारित प्रारुपातील शपथ न घेता त्यामध्ये आपल्या पक्षाचे नेते तसेच आदर्श व्यक्तींची नावे जोडून शपथ घेत असल्याचे नमूद करतात. त्यामुळे या संदर्भात सर्व…\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\nPimpri News: जिजा���ाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/districts-result-12th-standard-examination-8466-percent-parbani-news-322065", "date_download": "2021-06-17T03:34:07Z", "digest": "sha1:WZYJNXLLIFMHQ5ZLSADPTX6VILDT4P6B", "length": 18076, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | परभणी : बारावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा निकाल 84.66 टक्के", "raw_content": "\nया वर्षी पुन्हा एकदा निकालात मुलींनी बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 91.15 टक्के तर मुलांच्या 80.43 टक्के आहे.\nपरभणी : बारावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा निकाल 84.66 टक्के\nपरभणी ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल गुरुवारी (ता.16) जाहिर झाला असून जिल्ह्याच्या एकूण निकालाची टक्केवारी 84.66 टक्के आहे. या वर्षी पुन्हा एकदा निकालात मुलींनी बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 91.15 टक्के तर मुलांच्या 80.43 टक्के आहे.\nजिल्ह्यातील विज्ञान, कला, वाणिज्य व एमसीव्हीसी शाखेच्या 23 हजार 134 नियमित विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. तर 22 हजार 849 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी 19 हजार 345 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची ही टक्केवारी 84.66 टक्के आहे.या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली. नऊ हजार 26 मुलींनी ही परीक्षा दिली त्यापैकी आठ हजार 227 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या. ही टक्केवारी 91.15 टक्के आहे. तर 13 हजार 823 मुलांपैकी 11 हजार 118 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी 80.43 टक्के आहे.\nहेही वाचा - नांदेड जिल्हा आरोग्य विभागाचा असाही कारभार, स्वॅब अहवालास प्रचंड विलंब\nविज्ञान शाखेचा निकाल 92 टक्के\nया परीक्षेत सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा लागला. नऊ हजार 55 पैकी आठ हजार 349 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.\nही टक्केवारी 92.20 टक्के आहे. त्यामध्ये विशेषप्राप्त 460, प्रथमश्रेणी तीन हजार 125, द्वितीय क्षेणी चार हजार 564, पासश्रेणीत 200 विद्यार्थी उत्तीर्णझाले. कला शाखेच्या 10 हजार 694 पैकी आठ हजार 245 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी 77.10 टक्के आहे. विशेषप्राविण्य प्राप्त 639 विद्यार्थी अशून तीन हजार 731 जणांनी प्रथम, तीन हजार 652 जणांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली. 223 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा निकाल 91.51 टक्के लागला. दोन हजार 531 पैकी दोन हजार 316 विद्यार्थी उ���्तीर्ण झाले. त्यामध्ये विशेष प्राविण्यप्राप्त 497, प्रथमश्रेणी 974, द्वितीय श्रेणी 815 तर तृतीय श्रेणीतील 30 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.\nएमसीव्हीसी अभ्यासक्रमाचे 569 पैकी 435 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आठ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, प्रथमश्रेणीत 264, द्वितीय श्रेणीत 163 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.\nतालुक्यात सेलूचा निकाल सर्वाधिक\nजिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये सेलू तालुक्याने सर्वाधिक 89.79 टक्के निकाल दिली. गंगाखेड (87.65), पाथरी\n(85.15), परभणी (85.39), पालम (84.68), जि्ंतुर (84.00), मानवत (80.65), सोनपेठ (79.00) व पुर्णा तालुक्याचा 78.6 टक्के निकाल लागला.\nपरभणी जिल्ह्याभरात नऊ हजाराच्यावर उमेदवार रिंगणात\nपरभणी ः राजकीय क्षेत्रात नशीब आजमवणाऱ्या तरुण नेत्याच्या राजकीय क्षेत्राची सुरुवात ही सहसा ग्रामपंचायत निवडणुकीपासून सुरु होत असते. सध्या जिल्ह्यात ग्रापंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु झाली आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील 566 ग्रामपंचायतीमधील चार हजार 300 जागेसाठी तब्बल नऊ हजाराच\nपरभणी : ग्रामीण भागात आजपासून प्लास्टिक वेचणी मोहीम- शिवानंद टाकसाळे\nपरभणी ः मोकळ्या जागेवर प्लास्टिकचा कचरा पडल्याने त्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत. त्यामुळे यावर अंकुश बसविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वाडी, वस्ती, पंचायत समिती, कार्यालये याठिकाणी प्लास्टिक कचरा वेचण्याची व्यापक मोहिम ता. 21 व 26 जानेवारी रोजी राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा\nपरभणी जिल्ह्यात पदवीधर मतदानाचा टक्का वाढला\nपरभणी ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यातून ६७.४३ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदानासाठी पदवीधर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दिवसभरात जिल्ह्यातील ७८ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया अत्यंत शांततेने पार पडली. सुरुवातीपासून मतदानाची प्रक्रिया संथगतीनेच होत असल्याचे दिसून आले. पर\nपरभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१ जागांसाठी ८५ अर्ज वैध\nपरभणी ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या २१ जागांठी ८५ उमेदवारी अर्ज वैध ठरले तर १६ उमेदवारी अर्ज विविध कारणांनी अवैध ठरले. अपेक्षेप्रमाणे अनुक्रमे पाथरी व जिंतुर विविध कार्यकारी सेवा सहकारी व धान्यकोष मतदार संघासाठी आमदार बाबाजानी दुर्राणी व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यां\nपरभणी : एक हजार ८४३ कृषिपंप ग्राहक झाले थकबाकी मुक्त; महा कृषी ऊर्जा अभियानात भरघोस सवलत\nपरभणी : महा कृषी ऊर्जा अभियान २०२० च्या माध्यमातून महावितरणच्या परभणी मंडळा अंतर्गत असलेल्या ९६ हजार ८७० कृषिपंप ग्राहकांना वीजबिल कोरे करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या ग्राहकांकडे सद्यस्थितीत १ हजार ३८६ कोटी रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे एकूण ५७४ कोटी\nवेळेवर झालेल्या पावसाने दोन लाख ७१ हजार हेक्टरवर पेरणी\nपरभणी ः जिल्ह्याच्या काही भागात वेळेवर पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. आतापर्यंत दोन लाख ७१ हजार ७९ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. एकूण ५२.४२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी अद्याप निम्या क्षेत्रावर पेरणी शिल्लक राहिली आहे. दरम्यान, पाऊस गायब झाल्याने काही भ\nपरभणीत साडेतीन लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण\nपरभणी : पावसाच्या हलक्या सरीवर शेतकऱ्यांनी पेरण्यांना वेग दिला आहे. आतापर्यंत तीन लाख ६७ हजार ९४७ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरणी झाली आहे. अजूनही दीड लाख हेक्टरवरील क्षेत्र पेरणीविना आहे. एकूण ७१.१५ टक्के पेरणी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने दिली आहे. जिल्ह्\nपरभणीत पूर्वमोसमी पावसाची जोरदार सलामी\nपरभणी : जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाला सुरवात झाली असून रविवारी (ता. ३१) रात्री सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडला असून मशागतीच्या अंतिम कामांना सोयीचे झाले आहे. एकूण १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.\nपरभणी : मुळ जिल्ह्याचे रहिवासी असणारे आणि कामानिमीत्त देशाच्या विविध भागात राहणारे भुमीपुत्र परतण्याचा वेग कमी होताना दिसुन येत नाही. आतापर्यंत ग्रामीण भागात 925 गावात तब्बल 54 हजार 183 लोक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंध अंतर्गत आशा स्वंयसेविका या खऱ्या अर्\nऊसतोड कामगारांचे प्रश्न मार्गी लावणारच - आमदार सुरेश धस\nजिंतूर, पाथरी, गंगाखेड (जि. परभणी) - ऊसतोड कामगार, मुकादम यांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही आमदार सुरेश धस यांनी जिंतूर येथील एका कार्यक्रमात बोलताना शनिवारी (ता. तीन) दिली. त्याचबरोबर आमदार धस यांनी परभणी जिल्ह्यातील पाथरी आणि गंगाखेड येथेही बैठका ��ेऊन ऊसतोड क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/elephant-yam-blooms-in-patan-satara-this-rare-plant-is-shaped-like-ganesh-idol/", "date_download": "2021-06-17T01:16:19Z", "digest": "sha1:JEOSVCAVFFKGWZ3YLQRAOZQ3XKKS6PE3", "length": 5496, "nlines": 76, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates या दुर्मिळ वनस्पतीचा आकार हा गणेशमूर्ती सारखा", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nया दुर्मिळ वनस्पतीचा आकार हा गणेशमूर्ती सारखा\nया दुर्मिळ वनस्पतीचा आकार हा गणेशमूर्ती सारखा\nसाताऱ्यातील पाटणमध्ये जंगली सुरण अर्थात एलिफन्ट वाम ही दुर्मिळ वनौषोधी आढळली आहे. पाटण येथे फुललेल्या या वनस्पतीला गणेशमूर्तीचा आकार प्राप्त झाला असून या वनस्पतीचा फोटो हा अतिशय सुंदर आहे. महत्त्वाचं म्हणजे या वनस्पतीची फुलं विविध आकारात फुलत आहेत. त्यामुळे ही वनस्पती विशेष लक्ष वेधून घेते आहे. या दुर्मिळ वनस्पतीचा भारतीय औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो. ही माहिती वनस्पती संशोधकांनी दिली आहे.\nPrevious वृद्धापकाळात होणाऱ्या घरगुती अपघातांपासून स्वतःला कसे वाचवाल….\nNext दक्षिण आशियातील लाओस देशातील ‘रहस्यमय’ दगडी भांडी, आतापर्यंत वैज्ञानिकही उलगडू शकले नाही गुपित\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2018/12/29/3534/", "date_download": "2021-06-17T02:50:06Z", "digest": "sha1:XJSEXP27GN4T3P4MK3PCQJB7SVXYZM7U", "length": 21701, "nlines": 242, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "दादर परिसरात प्लास्टिकचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई; ३५ हजाराचा दंड, १४४ किलो प्लास्टिक जप्त", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nदादर परिसरात प्लास्टिकचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई; ३५ हजाराचा दंड, १४४ किलो प्लास्टिक जप्त\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाची कामगिरी\nमुंबई, दि. 29 : दादर परिसरात असलेल्या फूल आणि भाजी मार्केटमध्ये प्लास्टिक पिशव्या,प्लास्टिक वेस्टन आणि नॉन वोवन बॅग्ज वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज धडक कारवाई करुन 35 हजार रुपयांचा दंड वसूल करुन 144 किलो प्लास्टिकचा माल जप्त केला.\nप्लास्टिक बंदीअंतर्गत फुलांची सजावट, बुके, यांच्या वेष्टनासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी असूनदेखील मुंबई शहरातील दादर परिसरात पहाटे सुरु होणाऱ्या घाऊक फूल बाजारात प्लास्टिक पिशव्यांचा,प्लास्टिक वेष्टन, नॉन वोवन बॅग्ज व नॉन वोवन याचा सर्रास वापर केला जात असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाला मिळाली. त्याचबरोबर दादर पश्चिमच्या भाजी मार्केटमध्येदेखील प्लास्टिक बंदीच्या नियमाचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाने पहाटे ५ वाजता दादरच्या फूल मार्केट व भाजी मार्केटमध्ये धडक मोहीम हाती घेऊन विक्रेत्याकडून ३५ हजार रुपयांचा दंड व 144 किलो प्लास्टिकचा माल जप्त केला.\nमुंबई शहरातील दादरचे फूल मार्केट व भाजी मार्केट हे घाऊक मार्केट म्हणून ओळखले जाते. या मार्केटमध्ये सकाळी ५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत लाखो रुपयांच्या फुलांची व भाजीची घाऊक विक्री होत असते. राज्य शासनाने प्लास्टिक बंदीअंतर्गत फूल बाजारात व भाजी बाजारातप्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक वेष्टन,नॉन वोवन बॅग्ज व नॉन वोवन यांच्या वापरावर मार्च २०१८ पासून बंदी आणली आहे. तरीदेखील या मार्केटमध्ये याचा सर्रास वापर केला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. ही कारवाई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी देविदास कोपरकर, क्षेत्र अधिकारी दर्शन म्हात्रे, संदीप पाटील व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे निरीक्षक रमेश घाडगे यांनी संयुक्तरित्या केली. अशा प्रकारची धडक कारवाई हे भरारी पथक मुंबई शहरात अन्य ठिकाणीसुद्धा करणार आहे.\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nप्रवासादरम्यान रेल्वेत विसरलेले 6 लाखांचे दागिने महिलेला परत केले\nअसामान्य धैर्य दाखविणाऱ्या धैर्यवानांचे मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्याकडून कौतुक\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/vaccination-campaign-at-30-vaccination-centers-in-nashik-city/", "date_download": "2021-06-17T01:24:58Z", "digest": "sha1:WAOPM3EWQNBBHBH6UYC734PUGIUTWCSV", "length": 4778, "nlines": 59, "source_domain": "janasthan.com", "title": "Vaccination Campaign at 30 Vaccination Centers in Nashik city", "raw_content": "\nआज नाशिक शहरातील ३० लसीकरण केंद्रावर सुरु असणार लसीकरण मोहीम\nआज नाशिक शहरातील ३० लसीकरण केंद्रावर सुरु असणार लसीकरण मोहीम\nनाशिक – नाशिक शहरात आज ३० लसीकरण केंद्रात (Vaccination Centers in Nashik city) लस उपलब्ध होणार असून ४५ वर्षावरील नागरिकांना व हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंट लाईन वर्कर्स यांना खालील २७ लसीकरण केंद्रात कोविशील्डची लस मिळणार आहे ७० टक्के नागरिकांना पहिला डोस मिळणार असून ३० टक्के नागरिकांना दुसरा डोस मिळणार आहे.प्रत्येक लसीकरण केंद्रावर (Vaccination Centers in Nashik city) लसीचे फक्त दोनशे डोस उपलब्ध होणार आहेत असे नाशिक महानगर पालिके तर���फे कळविण्यात आले आहे.\nतसेच उर्वरित १ लसीकरण केंद्रावर ४५ वर्ष वरील नागरिकांना व हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंट लाईन वर्कर्स यांना को-व्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणार आहे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजे पर्यंत लसीकरण सुरु राहणार आहे.अशी माहिती नाशिक महानगर पालिके तर्फे देण्यात आली आहे.\nकोविशील्डची लस मिळणारे लसीकरण केंद्र खालील प्रमाणे\nको-व्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणारे लसीकरण केंद्र खालील प्रमाणे\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १०९३ तर शहरात ४०३ नवे रुग्ण\nकारल्याचे आरोग्यास फायदे – (आहार मालिका क्र – २५)\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kathyakut.com/portugal-still-preserves-the-body-of-a-criminal-who-died-in-1841-you-will-be-surprised-to-hear-the-reason/", "date_download": "2021-06-17T03:33:50Z", "digest": "sha1:B4N5K4FSMGTN33E2PRG32K3KWKIVEE5X", "length": 9213, "nlines": 103, "source_domain": "kathyakut.com", "title": "पोर्तुगालने १८४१ मध्ये मेलेल्या गुन्हेगाराचे शरीर आजही ठेवले आहे जतन करून; कारण ऐकून हैरान व्हाल - Kathyakut", "raw_content": "\nपोर्तुगालने १८४१ मध्ये मेलेल्या गुन्हेगाराचे शरीर आजही ठेवले आहे जतन करून; कारण ऐकून हैरान व्हाल\nविज्ञान क्षेत्रात शिक्षण घेत असताना, अनेक वेळा आपण प्रयोगशाळेत साप, उंदीर, बेडुक, मानवी सापळ्याचे अवशेष पाहिले असतील. एवढेच काय तर इजिप्त मध्ये मनुष्य शरीर जतन करून ठेवल्याच्या बातम्याही ऐकल्या असतील.\nमात्र याही पूर्वी १८४१ साली पोर्तुगाल विद्यापीठाने एका मनुष्याचे शीर सुरक्षित जतन करून ठेवले आहे. हा मनुष्य म्हणजे दिओगो ॲल्वेस.\nॲल्वेसचा जन्म गॅलिसिया स्पेनमध्ये १८१० मध्ये झाला होता. मात्र बालपण जस-जसे सरत गेले तसा तो कामासाठी आपले राहते शहर सोडून लीस्बोनला गेला.\nलीस्बोनला आल्या नंतर ॲल्वेसने तिथे छोटी-मोठी कामेही करायला सुरुवात केली. मात्र ही कामे करत असतानाच त्याने छोटे-मोठे गुन्हे देखील करायला सुरवात केली.\nपुढे जाऊन हे गुन्हे करत असतानाच पैसे कमावण्याचा सर्वात सोप्पा मा��्ग म्हणजे गुन्हेगारी, हे लक्षात येताच शेतकऱ्यांना लुटणे आणि लुटून त्यांना पुलावरून तलावात फेकून देणे. असा दिनक्रम त्याने चालू केला. त्यावेळेस पोलिसांनी या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत असे समजून या घटनांकडे दुर्लक्षित केले.\nया गुन्हेगारीत त्याने जवळपास ७० पेक्षा अधिक लोकांना मारले होते. मात्र अचानक ग्रह-दिशा बद्दलल्यासारखे ॲल्वेसने ३ वर्षानंतर गुन्हे करणे बंद केले.\nपुढे जाऊन पुन्हा त्याने एक समूह बनवून त्या समूहाच्या मदतीने लोकांच्या घरात दरोडे टाकायला सुरवात केली.\nएके दिवशी ॲल्वेसने एका डॉक्टरच्या घरी घुसून, त्या डॉक्टराची हत्या केली. पुढे या लूटमार व हत्येच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी ॲल्वेसला अटक केली.\nअटक केल्यानंतर कोर्टाने १८४१ मध्ये ॲल्वेसला फाशीची शिक्षा सुनावली.\nमात्र ज्यावेळी ॲल्वेसला फासावर लटकवण्यात आले त्यावेळी Phrenology म्हणजेच डोक्याच्या कवटीच्या सहाय्याने माणसाचा स्वभाव जाणून घेणे. हा एक लोकप्रिय विषय म्हणून पुढे आला होता. यामध्ये माणसांच्या स्वभावाबरोबरच त्याचा अंतरील भागावरही अभ्यास करण्यात येत होता.\nआणि याच विषयाचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी ॲल्वेस याचे शीर धडापासून वेगळे करून ते पोर्तुगाल विद्यापीठामध्ये जतन करून ठेवले होते. जे शीर आजही पोर्तुगाल विद्यापीठातील प्रयोगशाळेत सुरक्षित आहे.\nसहा वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यातील पुर्ण गावच्या गाव रात्रीतून गायब झाले होते\nआशुतोष भाकरेच्या आत्महत्येचे कारण आले समोर; ‘या’ कारणामुळे होता डिप्रेशनमध्ये\nतुम्हाला हे देखील आवडेल\n‘करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक होते ‘हे’ क्रिकेटर, पण आता स्वतःचे पोट भरणेही झाले अवघड’\nपंढरपूरच्या विठूरायाची मुर्ती तब्बल दहा ते पंधरा वर्षे पंढरपूरातून गायब होती; कारण..\nसुशांत सिंग राजपूतसारखेच ‘या’ दक्षिणात्य अभिनेत्याने नैराश्यातून संपवले होते आयुष्य\n८५ वर्षांच्या मेंढपाळाने बकऱ्या सांभाळत खोदले तब्बल १४ तलाव; सोबतच लावली २ हजार झाडे\nअभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटर व्हिवीयन रिचर्डस यांची लव्ह स्टोरी\nस्वराज्य वाचवण्यासाठी पोटच्या गोळ्यासह शत्रुच्या छावनीत तब्बल १९ वर्षे कैदेत राहीलेली राणी येसुबाई\nआशुतोष भाकरेच्या आत्महत्येचे कारण आले समोर; ‘या’ कारणामुळे होता डिप्रेशनमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/most-expensive-places-to-live/", "date_download": "2021-06-17T02:30:38Z", "digest": "sha1:UMQKHXUGB5OWXGV323GDRNRH4P3BL7MH", "length": 9475, "nlines": 99, "source_domain": "khaasre.com", "title": "'या' भागात आहेत देशातील सर्वात महागडी घरं! १ स्क्वेअर फूटची किंमत ऐकून व्हाल थक्क - Khaas Re", "raw_content": "\n‘या’ भागात आहेत देशातील सर्वात महागडी घरं १ स्क्वेअर फूटची किंमत ऐकून व्हाल थक्क\nin जीवनशैली, नवीन खासरे, बातम्या\nशहरांमध्ये मिळणाऱ्या सुखसुविधा आणि राहणीमानाच्या उच्च दर्जाचे आकर्षण सर्वांनाच असते. चांगल्या पगाराची नोकरी किंवा चांगली कमाई देणारा व्यवसाय असल्यास शहरात आपला स्वतःचा एखादा तरी फ्लॅट असावा असं कुणाला नाही वाटणार आता शहरातील घरांचे दर गावाकडच्या घरांच्या दरापेक्षा कित्येक पटीने जास्त असतात हे नवीन सांगायला नको.\nशहरात तर सगळे पैसेवालेच असतात, त्यामुळे घरांसाठी स्पर्धा आहे. निवासी क्षेत्र चांगले असेल तर मग तिथल्या घरांच्या किमती आकाशाला भिडणाऱ्याच असतात. एनरॉक नावाच्या प्रॉपर्टी अ‍ॅडव्हायझरी कंपनीने देशातील अशाच सर्वात महाग निवासी क्षेत्रांची यादी जाहीर केली आहे. चला तर पाहूया किती आहेत त्या भागातल्या घरांचे दर…\nमहाराष्ट्र्रात सर्वाधिक महाग घरे\nएनरॉकने जाहीर केलेल्या यादीनुसार महाराष्ट्राच्या दक्षिण मुंबईमधील ताडदेव हे देशातील सर्वात महाग निवासी क्षेत्र आहे. येथे उपलब्ध असणाऱ्या घरांची किंमत सरासरी ५६००० रुपये पर स्क्वेअर फूट इतकी मोठी आहे. मुंबईतील सर्वात जुन्या भागांपैकी हा एक भाग आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर मुंबई महानगर प्रदेशातील वरळी आणि महालक्ष्मी हे निवासी क्षेत्र असून त्या भागात घरांचे दर अनुक्रमे पर स्क्वेअर फूट सरासरी ४१५०० आणि ४०००० रुपये आहेत.\nतामिळनाडू मध्येही आहेत महाग घरे\nमहाग निवासी क्षेत्रांच्या यादीत महाराष्ट्रानंतर तामिळनाडूतील राज्यातील चेन्नई शहराचा नंबर लागतो. महाग निवासी क्षेत्रांच्या यादीत चेन्नईच्या नुंगमबक्कम क्षेत्राचा चौथा क्रमांक लागतो. इथे घरांचे दर सरासरी १८००० रुपये पर स्क्वेअर फूट आहेत.\nत्यांनतर पाचव्या क्रमांकावर चेन्नई मधीलच एग्मोर क्षेत्र तर सातव्या क्रमांकावर अण्णानगर हे क्षेत्र आहे. तिथल्या घरांचे दर सरासरी अनुक्रमे १५१०० रुपये आणि १३००० रुपये पर स्क्वेअर फूट इतके आहेत.\nभारतातील इतर महाग निवासी प्रदेश\nएनरॉकच्या यादीत पुण्यातील कोरेगाव पार्क भाग आठव्या स्थानावर असून इथे सरासरी १२५०० रुपये पर स्क्वेअर फूट दराने घरे मिळतात. दिल्लीतील करोलबाग निवासी क्षेत्र सहाव्या स्थानी असून इथे घरांचा दर सरासरी १३५०० रुपये प्रति चौरस फूट आहे.\nदहाव्या स्थानी असणाऱ्या कोलकाताच्या अलीपूर भागात घरांचे दर सरासरी ११८०० रुपये पर स्क्वेअर फूट आहेत. मर्यादित जागा आणि निवासी क्षेत्रातील दळणवळण सेवा, हॉटेल्स, रेस्टोरंटस, शिक्षण आणि आरोग्य सेवा असे अनेक घटक घरांच्या किमतीवर प्रभाव टाकतात.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, सेवन करण्याने होतात सर्व आजार दूर\nतामिळनाडूत सीबीएसई परीक्षेत विचारलेल्या दलित-मुस्लिमांबद्दलच्या प्रश्नामुळे खळबळ\nतामिळनाडूत सीबीएसई परीक्षेत विचारलेल्या दलित-मुस्लिमांबद्दलच्या प्रश्नामुळे खळबळ\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/nana-patekar-farmhouse-in-khadakwasla/", "date_download": "2021-06-17T01:23:40Z", "digest": "sha1:JUFFR6WQRXQZCHTBX5DCTTSVTOJLE6CP", "length": 8932, "nlines": 104, "source_domain": "khaasre.com", "title": "नाना पाटेकरांचे २५ एकरात आहे आलिशान फार्महाऊस, जगतात साध्या पद्धतीने जीवन.. - Khaas Re", "raw_content": "\nनाना पाटेकरांचे २५ एकरात आहे आलिशान फार्महाऊस, जगतात साध्या पद्धतीने जीवन..\nआज नाना पाटेकर यांचा वाढदिवस. नानांनी मकरंद अनासपुरेंना सोबत घेऊन नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नानांनी शेतकऱ्यांसाठी मोठी चळवळ उभी केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात सरसावणाऱ्या आणि त्यांच्यात सामान्यांप्रमाणे मिसळणाऱ्या नाना पाटेकर यांनी त्यांच्या कमाईतील ९० टक्के रक्कम समाजसेवेसाठी खर्च करतात.\nनाना पाट��कर हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. नुकतेच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ताने मराठमोळे अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर छेडछाड आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. या आरोपांमुळे नाना मोठ्या वादात सापडले होते.\nआपला दमदार अभिनयाने रसिकांची मने जिंकणाऱ्या आणि एक उत्तम माणूस असणाऱ्या नाना यांच्यावरील या आरोपात त्यांच्या चाहत्यांना मात्र तथ्य वाटलं नाही. नाना हे सर्वसामान्यांना हवेहवेशे वाटणारे अभिनेते आहेत सोबतच ते एकदम साध्या पद्धतीने देखील जीवन जगतात.\nकोट्यवधींचे धनी तरी जगतात साधं जीवन-\nनाना यांच्या नावावर कार, फार्महाउस आणि इतर कोट्यवधीच्या संपत्तीचा समावेश आहे. पण नाना हे अत्यंत साधेपणाने जीवन जगतात. नाना सामान्य आयुष्य जगणे पसंत करतात. नानांना शहरातील गर्दी फारशी आवडत नाही. त्यांना शहराच्या गर्दीपासून जेव्हा दूर जायचं असतं तेव्हा ते आपल्या फार्महाउसवर जातात.\nनाना पाटेकर यांचे पुण्याच्या खडकवासलामध्ये २५ एकरांमध्ये पसरलेले शानदार फार्महाऊस आहे. काही चित्रपटांचं शूटिंग देखील या फार्महाउसवर झालं आहे. सात खोल्यांच्या या फार्महाऊसमध्ये एक मोठा हॉल आहे. फर्निचर आणि टेराकोटा फ्लोरने नाना यांचं हे फार्महाऊस सजलं आहे. याशिवाय नाना यांच्याकडे ८१ लाख रुपयांची ऑडी-Q7 कार आहे. तसंच १० लाखांची महिंद्रा स्कॉर्पियो आणि दीड लाख रु. किंमतीची रॉयल इनफिल्ड क्लासिक-३५० आहे.\nनानांना शेतीची आहे आवड-\nफर्निचर आणि टेराकोटा फ्लोरने नाना यांचं हे फार्महाऊस सजलेलं आहे. नाना आपल्या या फार्महाऊसवर धान्य, गहू आणि हरभऱ्याचीही शेती करतात. याशिवाय तिथे मोठ्या प्रमाणात गायी-म्हशी देखील आहेत.\nत्यामुळेच आलिशान जीवन न जगता अत्यंत साधेपणाने आपल्या आईसोबत राहतात. नाना त्यांच्या आईंसोबत ७२० चौ. फुटाच्या वन बीएचके फ्लॅटमध्ये राहतात.\nनानांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nनाना पाटेकर यांचे सिनेमातील काही अप्रतिम डायलॉग नक्की वाचा…\n२०१८ मध्ये सर्वात जास्त वेळा बघितलेले हे २ व्हिडीओ तुम्ही बघितले का\n२०१८ मध्ये सर्वात जास्त वेळा बघितलेले हे २ व्हिडीओ तुम्ही बघितले का\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2021-06-17T02:54:20Z", "digest": "sha1:FJ6TBOPITSWSSRQY56UIX3J64LOIRYJP", "length": 11150, "nlines": 107, "source_domain": "mpcnews.in", "title": "मावळ बातमी Archives - MPCNEWS", "raw_content": "\nVadgaon Maval : तालुक्यात रविवारी नववधू-वर सूचक पालक मेळावा\nएमपीसी न्यूज - मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ आयोजित मावळ तालुक्यात प्रथमच नववधू / वर सूचक पालक मेळावा रविवारी (दि 8) सकाळी 10:00 वाजता साईबाबा सेवाधाम कान्हे फाटा येथे आयोजित करण्यात आला आहे.मावळ तालुक्यातील सुसंस्कृत समाज…\nMaval : सातत्यपूर्ण कष्टासह योग्य मार्गदर्शन मिळाल्यास व्यवसाय व रोजगार निर्मिती शक्य -सुधाकर शेळके\nएमपीसी न्यूज - “सातत्यपूर्ण कष्ट केले व योग्य मार्गदर्शन मिळाल्यास व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी खूप मोठा उपयोग होतो, असे प्रतिपादन मावळचे उद्योजक सुधाकर शेळके यांनी केले आहे.तळेगाव दाभाडे येथील रुडसेट संस्था यांच्यावतीने मोबाईल दुरुस्ती…\nMaval : आई-वडिलांना साक्ष ठेवून सुनील शेळके यांनी घेतली आमदारकीची शपथ\nएमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी आज प्रथमच शपथ घेतली. पण, शेळके यांनी शपथ वेगळ्या पद्धतीने घेतली. शेळके यांनी ईश्वर साक्ष शपथ न घेता आई-वडिलांची साक्ष ठेऊन आमदारकीची शपथ घेतली. त्यांची…\nMaval : पक्षासोबतच राहणार – आमदार सुनील शेळके\nएमपीसी न्यूज - मला कोणतीही कल्पना नव्हती. मुंबईला अजितदादांनी बोलविले म्हणून मी आलो होतो. आपल्याला सरकार स्थापन करायचे असून ही पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, सुप्रियाताईंनी व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवल्यानंतर मला हा पक्षाचा…\nMaval : जिल्हा परिषद अध्यक्षपदी शोभा कदम यांना संधी देण्याची मागणी\nएमपीसी न्यूज - पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले असून या प्रव��्गातील मावळातील राष्ट्रवादीच्या कार्यक्षम सदस्या शोभाताई कदम यांच्या रूपाने अध्यक्षपदाची संधी मावळला मिळावी यासाठी राष्ट्रवादीच्या…\nTalegaon Dabhade : आमदार सुनील शेळके यांना मंत्रीमंडळात संधी देण्याची मागणी\nएमपीसी न्यूज - मावळच्या गतिमान विकासासाठी नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके यांना मंत्रीमंडळात संधी देण्यात यावी अशी मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे यांनी केली.सुनिल शेळके यांची आमदारपदी निवड…\nTalegaon : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ग्रामदैवत डोळसनाथ महाराज मंदिरात नेत्रदीपक भव्य दीपोत्सव\nएमपीसी न्यूज - त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळवारी (दि.19) सायंकाळी ६.३० वा. डोळसनाथ महाराज मंदिरात विविध फुलांच्या आकर्षक सजावटीसह सामाजिक संदेश देणाऱ्या विविध रांगोळ्या काढून नयनरम्य सजावट करण्यात आली होती.जागृत ग्रामदैवत डोळसनाथ…\nVadgaon maval : बुधवारपासुन तुलसी रामायण कथा सोहळा\nवडगाव मावळ - श्री पोटोबा, महादेव, मारूती, दत्त देवस्थान संस्थान वडगाव मावळ आयोजित श्री कालभैरवनाथ कार्तिकी जन्माष्टमी उत्सवानिमित्त श्री तुलसी रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळा बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत श्री तुलसी रामायण…\nMaval: कामशेत उड्डाणपूलाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा -आमदार सुनील शेळके\nएमपीसी न्यूज - पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कामशेत येथे सुरू असलेले उड्डाणपुलाचे गेल्या वर्षभरापासून रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करावा, असे आदेश मावळचे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके यांनी संबंधित अधिकारी आणि…\nMaval : परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीची खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून पाहणी\nएमपीसी न्यूज - मावळ परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीची खासदार बारणे यांनी पाहणी केली. प्रशासनाने बाधित शेतीचे तात्काळ पंचनामे करून सर्व बाधित शेतक-यांना मदत करण्याच्या सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रशासनाला दिल्या.…\nPimpri News : छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिका��ी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2021-06-17T02:58:12Z", "digest": "sha1:JB6OJA5GXMJ2JKC3PEYQBDNNQC4QSLUI", "length": 9738, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्र - विकिपीडिया", "raw_content": "दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्र\n6 - दक्षिण मध्य रेल्वे\nदक्षिण मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९६६ साली स्थापन झालेल्या दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय हैदराबादच्या सिकंदराबाद रेल्वे स्थानक येथे असून महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक व आंध्र प्रदेश ह्या राज्यांचे काही अथवा पूर्ण भाग दक्षिण मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतात.\nहैदराबाद महानगरामधील हैदराबाद एम.एम.टी.एस. ही जलद परिवहन प्रणाली दक्षिण मध्य रेल्वेद्वारे चालवली जाते.\nदक्षिण मध्य रेल्वेचे सहा विभाग आहेत.\nरेल्वे मंत्रालय • रेल्वे बोर्ड‎‎\nउत्तर • उत्तर पश्चिम • उत्तर पूर्व • उत्तर पूर्व सीमा • उत्तर मध्य • दक्षिण • दक्षिण पश्चिम • दक्षिण पूर्व • दक्षिण पूर्व मध्य • दक्षिण मध्य • पश्चिम • पश्चिम मध्य • पूर्व • पूर्व तटीय • पूर्व मध्य • मध्य • कोकण\nभारतीय कंटेनर निगम लिमिटेड • डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया • इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन • इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन • इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड • कोकण रेल्वे कॉर्पोरेशन • मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण • रेल विकास निगम लिमिटेड • रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया • राइट्स लिमिटेड\nबनारस रेल्वे इंजिन कारखाना • चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा • डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना • इंटिग्रल कोच कारखाना • रेल डबा कारखाना • रेल चाक कारखाना • रेल स्प्रिंग कारखाना\nदिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग • दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग • दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग • दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग • हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग • हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग • हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग • मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग\nचेन्नई उपनगरी रेल्वे • दिल्ली उपनगरी रेल्वे • हैदराबाद एम.एम.टी.एस. • कोलकाता उपनगरी रेल्वे • कोलकाता मेट्रो • मुंबई उपनगरी रेल्वे\nगतिमान एक्सप्रेस • शताब्दी एक्सप्रेस • राजधानी एक्सप्रेस • हमसफर एक्सप्रेस • दुरंतो एक्सप्रेस • संपर्क क्रांती एक्सप्रेस • जन शताब्दी एक्सप्रेस • विवेक एक्सप्रेस • राज्यराणी एक्सप्रेस •\nदार्जिलिंग हिमालय रेल्वे • निलगिरी पर्वतीय रेल्वे • कालका-सिमला रेल्वे • पॅलेस ऑन व्हील्स • डेक्कन ओडिसी • गोल्डन चॅरियट\nआंध्र प्रदेशमधील रेल्वे वाहतूक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०१८ रोजी १९:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/world-day-against-child-labour", "date_download": "2021-06-17T02:13:35Z", "digest": "sha1:TIAH5BSVWBMTASLDVNXS33Y3MKQGKPL5", "length": 8608, "nlines": 54, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "World Day Against Child Labour", "raw_content": "\nजागतिक बालकामगार विरोधी दिवस - चिमुकले हात का करतात काम\n जागतिक बालकामगार विरोधी दिवस. कृती करा आणि बालकामगार प्रथा संपवा अशी यावर्षीची कल्पना (थीम) आहे. या प्रश्नाची तीव्रता वर्षानुवर्षे कायम आहे. ही प्रथा संपावी आणि मुलांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांचा शिक्षणाचा हक्क अबाधित राहावा यासाठी अनेक कायदे आहेत. अनेक सामाजिक संस्थाही काम करतात. तथापि बालकामगारांची संख्या मात्र वाढतच जाते. असे का घडते\nभाजीपाला विकणे, चहाची टपरी, छोटी हॉटेल्स, दुकाने, रस्त्यावर सामान विकणे अशा अनेक ठिकाणी मुले मजुरी करतात. सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली की अशा ठिकाणी धाडी पडतात. पण काही दिवसांनी परिस्थिती जैसे थे होते. असे का घडते\nकुठून येतात ही मुले शाळा शिकण्याच्या वयात त्यांना मजुरी का करावी लागते शाळा शिकण्याच्या वयात त्यांना मजुरी का करावी लागते घरची गरिबी, घराला आर्थिक हातभार ल��वणे हेच मुख्य कारण सांगितले जाते. ज्यांचे पालक व्यसनाधीन आहेत त्यांच्या मुलांवर देखील मजुरी करण्याची वेळ येते. असे का घडते घरची गरिबी, घराला आर्थिक हातभार लावणे हेच मुख्य कारण सांगितले जाते. ज्यांचे पालक व्यसनाधीन आहेत त्यांच्या मुलांवर देखील मजुरी करण्याची वेळ येते. असे का घडते प्रयत्न करूनही बालमजुरी का संपत नाही\nकारणांचा शोध घ्यायला हवा\nखूप लोकांना रोजगार नसतो आणि घरात खाणारी तोंडे जास्त असतात. काही वेळा मुलांना पटकन काम मिळते. मोठ्यांना तितके पटकन मिळत नाही. लहान मुले लवचिक असतात. त्यांना हक्कांची आणि कायद्याची फारशी जाणीव नसते. त्यांना फक्त स्वतःची आणि घरच्यांची भूक कळते. म्हणूनही त्यांना काम दिले जाते आणि मोठ्या माणसांना कामापासून वंचित ठेवले जाते.\nकाही मुले अनाथ असतात. काहींना एकच पालक असतो. अशा मुलांकडे काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. ज्यांचे पालक सतत कोणत्या ना कोणत्या ताणात असतात अशांचीही मुले लवकर कामाकडे वळतात. आई बरोबर मुलीही मोठ्या प्रमाणात काम करतांना आढळतात. आपली मुलगी आपल्याबरोबर सुरक्षित या भावनेनेही काम करणार्‍या काही आया मुलींना बरोबर घेऊन जातात. अशा मुली हळूहळू काम शिकतात आणि नंतर करायलाही लागतात. मोठ्या माणसांना रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे बालमजुरीचे बांडगुळ पोसले जाते. बालमजुरीमागच्या अशा अनेक कारणांचा शोध घेऊन त्यांची उत्तरे शोधल्याशिवाय बालमजुरी कशी थांबेल असे मत सामाजिक कार्यकर्त्या राजश्री दामले यांनी व्यक्त केले.\nहे मुख्य कारण असते. काही मुलांचे आईवडील दोघेही मजुरी किंवा अन्य काम करण्यासाठी सकाळपासून बाहेर पडतात. आपल्यामागे मुले एकटी घरी राहिली तर त्यांना वाईट वळण लागेल अशी भीती त्या पालकाना वाटते. त्यापेक्षा त्याने काम केलेले काय वाईट अशी त्यांची भावना असते असेही आम्हाला काहीवेळ आढळले. अनेकांच्या आजूबाजूला शिक्षणाचे वातावरण नसते. काय करणार आहेस शाळेत जाऊन असे विचारणारेच खूप असतात. अशी मुले मग काम करतात.\nकाहींवर चित्रपटाचा प्रभाव असल्याचेही आढळले. चित्रपटातील हिरो काम करून मोठा होतो. मग काही मुलांनाही तसेच वाटू लागते. तेही छोटेमोठे काम करतात. मोठ्यांना जास्त पगार द्यायला लागतो आणि मुलांना कमी दिला तरी चालतो. अशी अनेक कारणे यामागे असतात. समाजात जनजागृती व्हावी आणि त्यांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करणारे उपाय योजले जायला हवेत असे मत जिल्हा चाईल्डलाईन नवजीवन फाउंडेशनचे केंद्र समन्वयक प्रवीण आहेर यांनी व्यक्त केले. तात्पुरत्या उपाययोजना करून बालमजुरी संपुष्टात येणार नाही. त्यासाठी दीर्घकालीन उपाय योजले जायला हवेत असेच मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/our-fight-is-not-against-the-government-only-for-the-right-to-justice-sambhaji-rajes-explanation/", "date_download": "2021-06-17T02:53:59Z", "digest": "sha1:EWMJ7ZRICQYSDJKKLUROFL6LN73TO5CS", "length": 19170, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "आमची लढाई सरकारविरोधात नाही, केवळ न्याय हक्कासाठी; संभाजीराजेंचे स्पष्टीकरण - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\nआमची लढाई सरकारविरोधात नाही, केवळ न्याय हक्कासाठी; संभाजीराजेंचे स्पष्टीकरण\nकोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून खासदार संभाजीराजे यांनी आज मराठा आरक्षणासाठी रायगडावरून आंदोलनाची घोषणा केली. त्यानंतर संभाजीराजे यांनी सकल मराठा संघटनेच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. आमची चळवळ अराजकीय आहे. कोणत्याही पक्षाचा आमच्या लढ्याशी संबंध नाही. आमचा लढा सरकारविरोधात नाही. केवळ समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे, संभाजी छत्रपती यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.\nते पुढे म्हणाले, आमचा कुणालाही विरोध नाही. आमच्या मागण्याही अगदी रास्त आहेत. त्यावर मी काही उपाय सुचवले आहे. आम्ही पाच मागण्या केल्या आहेत. त्याच भोसले समितीने केल्या आहेत. आम्ही सांगितलेल्या पाच मागण्यापूर्ण करण्यासाठी कोर्टात जाण्याची आवश्यकता नाही. त्या सरकारने लागू कराव्यात. आमचा लढा सरकारविरोधात नाही. केवळ समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे. आमच्या आंदोलनात यायला कोणालाही बंधन असणार नाही. आमची अराजकीय चळवळ आहे. ��राठा समाजाला न्याय मिळून देण्याचा आमचा उद्देश आहे. यापेक्षा कोणताही उद्देश नाही, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.\nराजकीय पक्ष स्थापन करण्याबाबत तुमची काही चर्चा झाली आहे का असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले, पक्ष आणि संघटना स्थापन करण्याचा प्रश्नच नाही. या बैठकीत पक्ष, संघटना स्थापन करण्यावर कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. त्या दिवशी पत्रकारांनी विचारलं म्हणून मी त्याला उत्तर दिलं. यावेळी त्यांना शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंबाबत प्रश्न विचारला असता संभाजीराजेंनी या प्रश्नावर थेट उत्तर दिलं. त्या व्यक्तिबाबत मला का विचारता असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले, पक्ष आणि संघटना स्थापन करण्याचा प्रश्नच नाही. या बैठकीत पक्ष, संघटना स्थापन करण्यावर कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. त्या दिवशी पत्रकारांनी विचारलं म्हणून मी त्याला उत्तर दिलं. यावेळी त्यांना शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंबाबत प्रश्न विचारला असता संभाजीराजेंनी या प्रश्नावर थेट उत्तर दिलं. त्या व्यक्तिबाबत मला का विचारता. माझी त्यांच्याशी तुलना का करता. माझी त्यांच्याशी तुलना का करता मराठा समाजासाठी कुणी आंदोलन करत असेल तर त्यांचं कौतुकच आहे. पण त्या मला का ओढता मराठा समाजासाठी कुणी आंदोलन करत असेल तर त्यांचं कौतुकच आहे. पण त्या मला का ओढता, असा उलटप्रश्न त्यांनी केला.\nयावेळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दोन्ही राजे एकच आहेत. त्यात वेगळेपण नाही. दोन्ही राजे देखणे आहेत, असं सांगतानाच उदयनराजेंशी भेटून चर्चा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून खासदार राहुल शेवाळे हे माझ्या संपर्कात होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून फोन आला होता. अजित पवार यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती मला देण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांना मॅसेज करुन आमच्या मागण्या कळविल्या आहेत. त्यामुळे पुन्हा काय चर्चा करायच्या म्हणून अजितदादांना भेटलो नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमहाराष्ट्रात यंदा विक्रमी शेतीचे उत्पादन; विश्वजीत कदम यांचा विश्वास\nNext articleलोकप्रियता ओसरल्यास संघाकडून मोदीजींचा अडवाणी होईल \nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/its-raining-be-careful/06091928", "date_download": "2021-06-17T02:06:47Z", "digest": "sha1:GIWTEQDQ77LOLTJ6QYPBWR5YF4OEQNRO", "length": 10916, "nlines": 74, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "पावसाळा आला, काळजी घ्या... Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nपावसाळा आला, काळजी घ्या…\nस्वच्छतेचे प��लन करा, दूषित पाणी, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा\nनागपूर : लवकरच पावसाचे आगमन होणार आहे. राज्यात येत्या काही दिवसात मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने वैयक्तीक स्वच्छतेसह आपल्या परिसरातही स्वच्छता राहिल याची काळजी घ्यावी. शुद्धीकरण न केलेले बोअरवेल किंवा विहिरीचे पाणी तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.\nपावसाळ्यात पिण्याचे पाणी काही कारणाने दुषित झाल्यास कॉलरा, विषमज्वर, गॅस्ट्रो, हगवण अशा आजारांचा प्रादुर्भाव होतो. तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थावर माश्या बसून ते दुषित झाल्यास उलट्या, जुलाब, कावीळ असे आजार होतात. याबाबत काही लक्षणे आढळल्यास त्वरीत मनपाच्या किंवा शासकीय दवाखान्यात डॉक्टरांचा सल्ला घेउन उपचार सुरू करावेत, असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे.\nपावसाळ्यात उद्भवणारे आजार टाळण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे सूचना दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी या दिशानिर्देशांचे पालन करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.\n– मनपाच्या नळाद्वारे पुरवठा होणा-या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा\n– पिण्याचे पाणी उकळून थंड झाल्यावर शक्य असल्यास त्यात क्लोरिन गोळ्यांचा वापर करून पिण्यास वापरावे\n– अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत\n– उलट्या, जुलाब, कावीळ, गॅस्ट्रो, विषमज्वर झाल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेउन उपचार सुरू करावेत. मनपा व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचाराची सोय उपलब्ध आहे\n– ताप, मळमळ, चक्कर, उलटी, हगवण आदी गॅस्ट्रोची लक्षणे आढळल्यास रुग्णाला त्वरीत ओ.आर.एस. पाजावे व त्वरीत डॉक्टरांकडे जाउन उपचार घ्यावे\n– मनपाच्या आयसोलेशन रुग्णालयामध्ये गॅस्ट्रोवर मोफत उपचाराची सोय उपलब्ध आहे\n– सर्व खाजगी वैद्यकीय रुग्णालयांमध्ये उपचारास आलेल्या अशा रुग्णांची माहिती रुग्णालय प्रशासनाने मनपाला द्यावी\n– प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे\n– नागरिकांनी आपल्या घरातील व सभोवतालचा परिसर स्वछ ठेवावा\n– शुद्धीकरण न केलेल्या बोअरवेल, विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरू नये\n– शिळे किंवा उघड्यावरचे माश्या बसलेले अन्��पदार्थ खाउ नये\n– हातगाड्यांवर उघड्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ खाउ नये\n– ताप, मळमळ, चक्कर, उलटी, हगवण आदी गॅस्ट्रोची लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये\nअनाथ बालकांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी -जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे\nमहाविकास आघाडी सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरली-आ. डॉ. परिणय फुके यांचा आरोप\n‘मी नगरसेवक धर्मपाल मेश्राम’ पुस्तकाचे ना.नितीनजी गडकरी व देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते विमोचन\nमनपाच्या राज्य शासनाकडील प्रलंबित विषयांसाठी अधिकारी नियुक्त करा\nश्रुत पंचमी पर हुआ जिनवाणी का पूजन\nभोसलेवाडी लष्करिबागेत ३०० सफाई कामगारांचा सत्कार\nअनाथ बालकांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी -जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे\nमहाविकास आघाडी सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरली-आ. डॉ. परिणय फुके यांचा आरोप\n‘मी नगरसेवक धर्मपाल मेश्राम’ पुस्तकाचे ना.नितीनजी गडकरी व देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते विमोचन\nमनपाच्या राज्य शासनाकडील प्रलंबित विषयांसाठी अधिकारी नियुक्त करा\nगोंदिया:सड़क अर्जुनी में 100 बिस्तरों का सर्व सुविधा युक्त अस्पताल बनेगा\nJune 16, 2021, Comments Off on गोंदिया:सड़क अर्जुनी में 100 बिस्तरों का सर्व सुविधा युक्त अस्पताल बनेगा\nअनाथ बालकांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी -जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे\nJune 16, 2021, Comments Off on अनाथ बालकांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी -जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे\nबाबुलबन मैदान का होगा सौन्दर्यीकरण : महापौर\nJune 16, 2021, Comments Off on बाबुलबन मैदान का होगा सौन्दर्यीकरण : महापौर\nगोंदिया: ब्लड बैंक में नहीं होने दी जाएगी रक्त की कमी\nJune 16, 2021, Comments Off on गोंदिया: ब्लड बैंक में नहीं होने दी जाएगी रक्त की कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/07/-vbWly.html", "date_download": "2021-06-17T02:23:17Z", "digest": "sha1:POL2CFZXW3EADLK5XEZACAY2HHIN35JM", "length": 12316, "nlines": 63, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "वंचित युवकांना त्यांचं स्वत्व सापडण्याचा क्षण ही संस्था देते- निरजा", "raw_content": "\nHomeवंचित युवकांना त्यांचं स्वत्व सापडण्याचा क्षण ही संस्था देते- निरजा\nवंचित युवकांना त्यांचं स्वत्व सापडण्याचा क्षण ही संस्था देते- निरजा\nवंचित युवकांना त्यांचं स्वत्व सापडण्याचा क्षण ही संस्था देते. त्यांची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जडणघडण करण्याचा प्रयत्न सतत २८ वर्षे करणे, हे अतिशय कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार जेष्ठ कवियत्री, लेखिका निरजा यांनी संस्थेचे अभिनंदन करतांना व्यक्त केले. समता विचार प्रसारक संस्थेच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्ता आयोजित केलेल्या झूम मेळाव्यात त्या बोलत होत्या. कोरोना काळात सतत संस्थेच्या वतीने मदत कार्यात अग्रेसर असणारा कोरोना योद्धा आणि संस्थेचा युवा कार्यकर्ता अजय भोसले यांनी या मेळाव्याचे संयोजन केले होते. संस्थेच्या जेष्ठ सहकारी आणि संस्थापक लतिका सु. मो. अध्यक्षस्थानी होत्या. तर प्रमुख पाहुण्या म्हणून मेधा पाटकर होत्या\n” वंचितांचा रंगमंचचे प्रणेते दिवंगत जेष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी आणि त्यांच्या कन्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि साहित्यिक सुप्रिया विनोद यांनी संस्थेला शुभेच्छा देऊन संगितले की, रत्नाकर मतकरी यांकडे वंचितांचा रंगमंच अर्थात नाट्य जल्लोषचे कार्य पुढे नेण्यासाठी त्या सर्वतोप्रकारे मदत करतील.\nसर्वांचे स्वागत करून प्रस्तावना करताना संस्थेचे संस्थापक विश्वस्त आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे नव निर्वाचित अध्यक्ष, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय मंगला गोपाळ यांनी संस्थेच्या स्थापनेचे उद्दीष्ट तसेच संस्थेची आजपर्यंतची वाटचाल याबद्दल माहिती दिली.\n” संस्थेच्या संस्थापक निशा शिरूरकर यांनी संस्था स्थापन करतानाच्या वेळेचे वातावरण, त्यामागचा विचार आणि त्यासाठी केलेले प्रयत्न यांची माहिती दिली. संस्थेचे विश्वस्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी, लॉकडाऊनच्या काळात श्रमिकांच्या आणि युवकांच्या रोजगाराचे, डिजिटल शिक्षणाच्या नावाने येत असलेल्या शैक्षणिक विषमतेचे, महिलांवरील कौटुंबिक अत्याचाराचे अनेक प्रश्न नव्याने, नवीन स्वरुपात पुढे येत आहेत हे नमूद केले आणि समता संस्थेने जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वयाशी जोडून घेत, हे विषय कोरोंनाच्या काळातही निर्भयपणे हाती घेतले पाहिजेत,असे आवर्जून संगितले.\nसंस्थेच्या अध्यक्ष मनीषा जोशी यांच्या श्रीवर्धन येथील घराचे आणि एकंदरीत त्या गावाचे आणि परिसराचे ‘निसर्ग’ वादळाने किती भयंकर नुकसान केले त्या विध्वंसाच्या स्वतः पाहिलेल्या स्वरूपाचे वर्णन त्यांनी केले. संस्थेच्या कार्यकर्त्या मीनल उत्तुरकर यांनी वंचितांचा रंगमंच म्हणजेच नाट्यजल्लोष याच्या पुढील कार्यक्रमांबद्दल माहिती दिली. संथेच्या कार्यवाह हर्षलता कदम यांनी संस्थेच्या वर्षभरात झालेल्या उपक्रमांची, कार्यक्रमांची माहिती दिली.\nसंस्थेच्या उपाध्यक्ष आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लतिका सु. मो यांनी समारोप करतांना, एकलव्य सक्षमीकरण योजना आणि नाट्यजल्लोष हे उपक्रम चालवताना आलेले अनुभव कथन केले. शैलेश मोहिले, राजेंद्र बहाळकर आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. संजय निवंगुणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.\nया वेळी प्रा. विनय र.र., प्रा. शिवाजी गायकवाड, दादासाहेब रोंगे, हेमंत जगताप, ऍड. अरविंद तापोळे, शुभांगी आणावकर, अजित पाटील, सुप्रिया कर्णिक, जयंत कुलकर्णी, सिरत सातपुते, उत्तम फलके, उषा मेहता, जीवराज सावंत, वासंती दामले, मंगल व सुरेंद्र दिघे, निलेश मयेकर, दर. प्रेरणा राणे आदी मान्यवर उपस्थित होते. फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून प्रक्षेपित केलेल्या या कार्यक्रमात सुमारे ७०० लोकांनी सहभाग नोंदवल्याची माहिती कार्यक्रमाच्या डिजिटल बाबी सांभाळणाऱ्या प्रकेत ठाकुरने सांगितले.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्��ा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_37.html", "date_download": "2021-06-17T01:23:02Z", "digest": "sha1:AFOY3WUX6YZYHQFCR5V4BHJFG2HCTIYQ", "length": 15528, "nlines": 86, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "एन.सी.एल.ए.टी न्यायालयाने एनआरसी जागेच्या मूल्यांकना बाबत फटकारले जागेचे सरकारी मुल्यांकन किती, केला सवाल - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / कल्याण / एन.सी.एल.ए.टी न्यायालयाने एनआरसी जागेच्या मूल्यांकना बाबत फटकारले जागेचे सरकारी मुल्यांकन किती, केला सवाल\nएन.सी.एल.ए.टी न्यायालयाने एनआरसी जागेच्या मूल्यांकना बाबत फटकारले जागेचे सरकारी मुल्यांकन किती, केला सवाल\nकल्याण , कुणाल म्हात्रे : रेयॉन उत्पादनात आशिया खंडात अग्रेसर असलेली कंपनी २००९ साली बंद पडली. सुमारे ३८०० कामगारांच्या देण्यांचा विषय प्रलंबित असून एनआरसी कंपनी विरोधात एन.सी.एल.ए.टी न्यायालयात कामगार संघटनेचा लढा सुरू असून कामगारांना अदानी उद्योग समूहाने ११० कोटी रुपये दिल्याचे न्यायालयाला सांगितले असता जागेचे सरकारी मूल्यांकन किती आहे याची विचारणा करून सुरू असल्याच्या खटल्याचा निकाल न देता पुढील माहितीची तारीख दिली आहे.\nएनआरसी कारखान्याने ताब्यात असलेली तीनशे पन्नास एकर जमीन अदानी समूहाला विकली होती. साडेतीन ते चार हजार कायमस्वरूपी काम करीत असणारा कामगार वर्गाला कारखाना बंद पडल्याने त्यांच्या देणे दिले नसल्याने गेल्या अकरा वर्षांपासून कामगार संघटना आंदोलन करीत असल्याने तुटपुंजी रक्कम घेण्यास कामगार वर्गाने नकार दिला आहे. सहा महिन्यापासून कामगार वसाहतीत जुन्या चाळी, इमारती, बंगले, क्लब आदी पडीक झालेल्या अदानी समूहाकडून बुलडोजर चालवून तोडक कारवाईचा सपाटा सुरू ठेवला होता. यामुळे कामगार वसाहतीत प्रचंड असंतोष निर्माण होत पोलिसांसमवेत मोठ्या प्रमाणात हमरीतुमरी झाल्याने संघर्षमय वातावरण निर्माण झाले होते. या विरोधात रस्ता रोको करून ठिय्या आंदोलन देखील केले होते.\nठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे, वंचित आघाडीचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार राजू पाटील व अन्य राजकीय पुढाऱ्यांनी आंदोलन कर्त्या कामगारांची भेट घेतली होती. मंत्रालयात कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी कामगार नेते तसेच समूहाची देणी संदर्भात बैठक ही लावली होती मात्र या मधून कामगार वर्गाच्या हाती काहीच लागले नाही.\nआजच्या सरकारी बाजार भावात जमिनीचे हजारो करोड रुपयांची मूल्यांकन असून अदानी समूह साडेतीन ते चार हजार कामगारांना केवळ ११० कोटी रुपये वाटप करीत असल्याने कामगारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. महाराष्ट्र जनरल कामगार युनियन चे अध्यक्ष भूषण सामंत, आयटकचे उदय चौधरी व स्टाफ युनियन याबाबत अदानी विरोधात न्यायालयात लढा देत आहेत.\nएप्रिल व मे महिन्याच्या दरम्यान एन सी एल ए टी न्यायालयाने विकास गुप्ता यांना एनआरसी कारखान्याच्या जागेचे सरकारी दराने मूल्यांकन सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र अदानी समूहाने दोन मे रोजी न्यायालयात सरकारी मूल्यांचे सादरीकरण न केल्याने न्यायालयाने त्यांना चांगलेच फटकारले अदानी समूहाच्या वकिलाने ११० कोटी रुपयांपैकी काही रक्कम कामगारांनी स्वीकारली असल्याचे न्यायालयाला सांगून बाकी रक्कम बँकेत जमा असल्याचे सांगताच न्यायालयाने जागेची किंमत किती आहे अशी विचारणा करून निर्णय रोखून धरत येत्या २८ जून ची तारीख देण्यात आली आहे.\nएनआरसी मध्ये कार्यरत असणाऱ्या आयटक युनियन तसेच महाराष्ट्र जनरल कामगार युनियन भूमिपुत्र संघर्ष समिती महिला मंडळ आदींनी अदानी उद्योग समूहाच्या भूलथापांना कामगार वर्गाने बळी पडू नये असे आवाहन केले आहे.एनआरसी मधील जागेचा सरकारी मुल्यांकन किती याबाबत एन.सी.एल.ए.टी न्यायालयाने फटकारल्याने कामगार युनियनची भूमिका रास्त असल्याचे दिसून येत असून यामुळे कामगारांना आशेचा किरण दिसत असल्याची प्रतिक्रिया कामगार प्रतिनिधी रामदास वळसे पाटील यांनी दिली.\nएन.सी.एल.ए.टी न्यायालयाने एनआरसी जागेच्या मूल्यांकना बाबत फटकारले जागेचे सरकारी मुल्यांकन किती, केला सवाल Reviewed by News1 Marathi on June 05, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभा��तीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/mimi-chakraborty-dashaphal.asp", "date_download": "2021-06-17T03:39:46Z", "digest": "sha1:OHOATLHII2OKRZMVRXNRR77WPSAMXNI5", "length": 21284, "nlines": 319, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "मिमी चक्रवर्ती दशा विश्लेषण | मिमी चक्रवर्ती जीवनाचा अंदाज Actress", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » मिमी चक्रवर्ती दशा फल\nमिमी चक्रवर्ती दशा फल जन्मपत्रिका\nरेखांश: 88 E 50\nज्योतिष अक्षांश: 26 N 30\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nमिमी चक्रवर्ती प्रेम जन्मपत्रिका\nमिमी चक्रवर्ती व्यवसाय जन्मपत्रिका\nमिमी चक्रवर्ती जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nमिमी चक्रवर्ती 2021 जन्मपत्रिका\nमिमी चक्रवर्ती ज्योतिष अहवाल\nमिमी चक्रवर्ती फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nमिमी चक्रवर्ती दशा फल जन्मपत्रिका\nमिमी चक्रवर्ती च्या भविष्याचा अंदाज जन्म पासून तर July 29, 1992 पर्यंत\nतुमच्या फिरण्याच्या आंतरिक इच्छेमुळे तुम्ही या काळात चंचल असाल. तुम्हाला एका कोपऱ्यात बसणे आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल. धार्मिक कार्यांकडे तुमचा ओढा असेल आणि तुम्ही तीर्थ पर्यटन कराल. हा काळ तुमच्यासाठी स्फोटक असेल आणि कारकीर्दीत दबाव निर्माण होईल. तुमचे मिमी चक्रवर्ती ्तेष्ट आणि नातेवाईक यांच्याशी असलेल्या नात्यात दुरावा निर्माण होईल. रोजच्या कामाकडे नीट लक्ष द्या. तुमच्या कुटुंबियांच्या अपेक्षा पूर्ण करणे कठीण होईल. कोणत्याही प्रकारच्या उद्योगात शिरण्याची ही वेळ नव्हे. तुमच्या आईसाठी हा कसोटीचा काळ असणार आहे.\nमिमी चक्रवर्ती च्या भविष्याचा अंदाज July 29, 1992 पासून तर July 29, 2012 पर्यंत\nएखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. तुमचं वागणं रोमँटिक आणि प्रभावशाली असेल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या ओळखीच्या माणसांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास आणि ज्यांना तुम्ही ओळखत नाही, अशांशी संपर्क साधण्यास मदत होईल. तुमची थोडीफ��र इच्छापूर्ती होईल. म्हणजेच एखाद्या व्यवहारातून तुम्हाला आर्थिक लाभ होईल अथवा कामच्या ठिकाणी बढती मिळेल. वाहनखरेदी अथवा मालमत्तेची खरेदी कराल. एकूणच हा काळ अत्यंत अनुकूल असा आहे.\nमिमी चक्रवर्ती च्या भविष्याचा अंदाज July 29, 2012 पासून तर July 29, 2018 पर्यंत\nहा कालावधी मिश्र घटनांचा राहील. तुम्ही काही प्रभावशाली व्यक्तिमत्वांना आकर्षित करू शकाल, आणि त्या व्यक्ती तुमच्या योजना आणि प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सहाय्य करण्यास तयार असतील. तुमच्या कष्टांचे चीज होण्यासाठी तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही. तुमच्या भावंडांमुळे काही समस्या किंवा तणावाचे प्रसंग उद्भवतील. तुमच्या पालकांच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्याकडे अधिक लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे. काही धार्मिक कार्य होण्याची शक्यता. आर्थिक बाबींचा विचार करता हे वर्ष लाभदायी असले.\nमिमी चक्रवर्ती च्या भविष्याचा अंदाज July 29, 2018 पासून तर July 29, 2028 पर्यंत\nपैशाचा अपव्यय होईल. प्रेम, रोमान्स आणि आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हा फार प्रोत्साहनपर असणार नाही. आय़ुष्यात येणाऱ्या विविध प्रसंगांना शांतपणे आणि समजूतदारपणे सामोरे जावे, हाच सल्ला आहे. कोणत्याही क्षेत्रात केवळ अंदाजावरून काम करू नका, त्यामुळे ते टाळणेच योग्य राहील. डोळे, प्लीहा या अवयवांशी निगडीत विकार उद्भवण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या काळात निरुत्साही असण्याची शक्यता आहे. असत्य वागणूकीमुळे तुम्ही स्वत:ला संकटात टाकण्याची शक्यता आहे.\nमिमी चक्रवर्ती च्या भविष्याचा अंदाज July 29, 2028 पासून तर July 29, 2035 पर्यंत\nआत्मसंतुष्टता आणि उथळ वागणे टाळणे गरजेचे आहे. तुमच्या स्वभावातील दिखाऊपणा कमी करून कष्ट करा, तरच तुम्हाला यश मिळेल. आर्थिक दृष्ट्या हा थोडा कठीण समय आहे. या कालावधीत चोरी, घोटाळे आणि वाद होतील. कामाच्या ठिकाणी वाढीव दबाव आणि जबाबदारीची पातळी वाढेल. तुमच्या आरोग्यासाठी हा थोडा वाईट कालावाधी आहे. डोळ्यांचे आणि कानाचे विकार संभवतात. तुमच्या जोडीदाराला आरोग्याच्या समस्या भेडसावतील. तुमची मन:शांती ढळलेली राहील.\nमिमी चक्रवर्ती च्या भविष्याचा अंदाज July 29, 2035 पासून तर July 29, 2053 पर्यंत\nहा काळात तुम्ही तुमच्या कारकीर्दीत मोठी झेप घ्याल. तुमचे सहकारी/भागिदारांकडून तुम्हाला लाभ होईल. अनैतिक मार्गाने पैसा कमावण्याकडे तुमचा कलजाईल. तुमची स्वयंशिस्त, स्वयंनिरीक्षण आणि स्वयंनियंत्रण हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. वरिष्ठ आणि अधिकारी व्यक्तींशी तुमचे मैत्रीपूर्ण संबंध राहतील आणि त्याचप्रमाणे तुमचे औद्योगिक वर्तुळ वाढेल. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुमची मन:शांती ढळेल.\nमिमी चक्रवर्ती च्या भविष्याचा अंदाज July 29, 2053 पासून तर July 29, 2069 पर्यंत\nअध्यात्मिक बाजूकडे लक्ष दिल्यास तुमच्या व्यक्तिगत इच्छा पूर्ण होतील आणि तात्विक बदल जो घडेल त्याचा थेट संबंध तुमच्या वाढीशी असणार आहे. तुम्ही जो अभ्यासक्रम शिकत होतात तो यशस्वीपणे पूर्ण कराल. तुमच्या आत जे काही बदल घडत आहेत, ते उघडपणे व्यक्त करण्याची हीच वेळ आहे. तुमचे तत्वे व्यक्तिगत पातळीवर आणि सामाजिक पातळीवर राबविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचे बाह्यरूप सकारात्मक राहील आणि तुमचे शत्रू अडचणीत येतील. तुमच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवाल तेव्हा तुम्हाला आर्थिक लाभ होईल. तुम्ही सरकार आणि प्रशासनासोबत काम कराल आणि त्या कामात तुम्हाला यशही मिळेल. तुमच्या व्यापारात वृद्धी होईल आणि तुम्हाला कामात बढती मिळेल. कौटुंबिक सुख लाभेल.\nमिमी चक्रवर्ती च्या भविष्याचा अंदाज July 29, 2069 पासून तर July 29, 2088 पर्यंत\nया कालावधीची सुरुवात काहीशी कठीणच होईल. तुमच्या कामात आणि संधीमध्ये कपात होईल, पण अनावश्यक कामे मात्र वाढतील. नवीन गुंतवणूक किंवा धोके पत्करणे टाळावे कारण नुकसान संभवते. नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन गुंतवणूक करू नका. तुमच्या वरिष्ठांशी आक्रमकपणे वागू नका. इतरांकडून मदत घेण्यापेक्षा स्वत:च्या क्षमतांचा वापर करा. चोरी किंता तत्सम कारणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. एखाद्या मृत्यूची बातमी मिळू शकते.\nमिमी चक्रवर्ती च्या भविष्याचा अंदाज July 29, 2088 पासून तर July 29, 2105 पर्यंत\nअनेक अडचणी आणि कष्टप्रद काळानंतरचा हा काळ खूप चांगला आहे आणि अखेर तुम्ही थोडीशी विश्रांती घेऊ शकता आणि यशाची चव चाखू शकता आणि या आधी जे कष्ट केलेत त्याचे झालेले चीज उपभोगू शकता. शंकास्पद सट्टेबाजीचे व्यवहार टाळलेत तर आर्थिक बाबतीत तुमचे नशीब उत्तम असेल. प्रवासात चांगले मित्र मिळतील. राजकीय आणि महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींशी जवळीक वाढेल. तुमच्या कुटुंबात मुलाचा जन्म ह��ईल.\nमिमी चक्रवर्ती मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nमिमी चक्रवर्ती शनि साडेसाती अहवाल\nमिमी चक्रवर्ती पारगमन 2021 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/nashik-news-guardian-minister-chhagan-bhujbal-as-the-swagatadhaksha-of-sahitya-sammelan/", "date_download": "2021-06-17T02:44:11Z", "digest": "sha1:CUKSFF6HDTR734K6MEHZUFMHZXQAENSD", "length": 5934, "nlines": 65, "source_domain": "janasthan.com", "title": "Nashik News : साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ - Janasthan", "raw_content": "\nNashik News : साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ\nNashik News : साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ\nनाशिक – (Nashik News) नाशिक मध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे. तर संमेलनाच्या उपाध्यक्षपदी डॉ. मो.स.गोसावी,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ ,ना.दादा भुसे, आणि डॉ.प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.\nअशी माहिती लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त आमदार हेमंत टकले यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nनाशिकच्या कॉलेज रोड वरील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात २६ ते २८ मार्च २०२१ ला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे,\nसंमेलनाध्यक्ष – डॉ. जयंत नारळीकर\nस्वागताध्यक्ष – पालकमंत्री छगन भुजबळ\nउपाध्यक्ष – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषीमंत्री दादा भुसे, डॉ. मो. स. गोसावी, प्रा. प्रशांत पाटील\nकार्याध्यक्ष – हेमंत टकले, अॅड. विलास लोणारी\nनिमंत्रक – लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर\nसल्लागार समिती – महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, जिल्हा परिषद सीईओ लीना बनसोड, महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायूनंदन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर\nआजचे राशिभविष्य सोमवार,२५ जानेवारी २०२१\nमराठी साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान – छगन भुजबळ\nआजचे राशिभविष्य गु���ूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/todays-stock-market-sensex-rises-by-848-points/", "date_download": "2021-06-17T01:45:01Z", "digest": "sha1:OWZ6LKYULBWUTOYFZERYKVUSR5K45S6H", "length": 8943, "nlines": 83, "source_domain": "janasthan.com", "title": "Todays Stock Market : Sensex Rises by 848 points", "raw_content": "\nशेअर बाजारात तेजी : सेन्सेक्स ८४८ अंकांनी वधारला\nशेअर बाजारात तेजी : सेन्सेक्स ८४८ अंकांनी वधारला\nमागील काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमिश्र हलचाली बघता त्याचे पडसाद भारतात सुद्धा बघायला मिळाले आहेत. भारतामध्ये सध्या करोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील दिसत आहे ,आता याचे परिणाम केव्हा येतील हे जरी वेळ ठरवत असली तरी लवकरच आपण या संकटातून सर्व बाहेर येणार असा सकारात्मक विचार भारतीय शेअर बाजार (Todays Stock Market) करताना दिसत आहे.\nसध्या भारतात लसींचा तुटवडा भासत आहे परंतु दुसरीकडे फार्मा कंपनी मोठ्या प्रमाणात यासंबंधी प्रयत्नशील दिसत आहे.आजच्या बाजाराचा विचार केला तर भारतीय शेअर बाजार (Todays Stock Market) सकाळी सकारात्मक उघडला. काही काळ बाजारामध्ये थोड्या प्रमाणात चढ-उतार बघायला मिळाले परंतु शेवटच्या सत्रात बाजारामध्ये बँकिंग फायनान्स मेटल या क्षेत्रांमध्ये चांगली मागणी बघायला मिळाली आणि त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक SENSEX तब्बल 848 अंकांनी वधारून 49 580 या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा 245 अंकांनी वधारून 14923 या पातळीवर बंद झाला तर 12 बँकिंग समभागांचा निर्देशांक NIFTY BANK तब्बल 1289 एवढ्या अंकांनी वधारून ते 33 459 या पातळीवर स्थिरावला.\nआजच्या सत्रात खऱ्या अर्थाने बँकिंग आणि फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात मागणी दिसली. सध्या बाजारात गुंतवणूकदार द्विधा स्थितीमध्ये दिसत आहे कारण भारतामध्ये कोविडची रुग्ण संख्या काही प्रमाणात नियंत्रणात येत असती तरी सामान्य माणसांमध्���े भीतीचे वातावरण आहे परंतु एकदा लसीकरण योग्य पद्धतीने झाले तर भारतीय शेअर बाजारात (Todays Stock Market) पुन्हा एकदा तेजीचे वातावरण आपणास बघायला मिळू शकते परंतु सध्या गुंतवणूकदार गुंतवणूक करायला पुढे येताना दिसत नाही त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये बाजारामध्ये संमिश्र वातावरण आपणास बघायला मिळाले आहे.\nजर गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायची असेल तर आपली गुंतवणूक ही विविध क्षेत्रातील सर्व भागांमध्ये केली पाहिजे त्यासाठी कोणत्या गोष्टींचा परिणाम कोणत्या शेअर्स वर होत असतो याचा अभ्यास असणे आवश्यक आहे.आता सध्या जरी गुंतवणूकदार संभ्रमात असला तरी गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक करत असताना बाय ऑन डीप चे तंत्र अवलंबणे आवश्यक आहे म्हणजेच आपली गुंतवणूक विविध क्षेत्रात विभागून टप्प्याटप्प्याने करायला हवी.\nNIFTY १४९२३ + २४५\nSENSEX ४९५८० + ८४८\nआज निफ्टी वधारलेला शेअर्स\nआज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव\nLT १३८८ – २%\nयु एस डी आय एन आर $ ७३.४४७५\nचांदी १ किलो ७१८८०.००\nनविन बिटको रुग्णालयातील अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा शशीभाई उन्हवणे यांची मागणी\nऑनलाईन स्ट्रीमर्सकरिता जेएल स्ट्रीमचे खास सुविधा\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95_%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-06-17T03:28:44Z", "digest": "sha1:2Q4F4JJ6O76TQBBKGE624LVMUCQGXVVK", "length": 4287, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बंद पडलेल्या विमानवाहतूक कंपन्या - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:बंद पडलेल्या विमानवाहतूक कंपन्या\n\"बंद पडलेल्या विमानवाहतूक कंपन्या\" वर्गातील लेख\nएकूण १६ पैकी खालील १६ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जु���ै २००८ रोजी ०८:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/construction-related-and-rain-related-shops-will-open-under-the-break-the-chain/", "date_download": "2021-06-17T01:31:34Z", "digest": "sha1:5UFNM7VBR44GNUX6F5IKJY2ACRZGDNYG", "length": 21259, "nlines": 177, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "#BreakTheChain अंतर्गत आता ही दुकानेही उघडी राहणार", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\n#BreakTheChain अंतर्गत आता ही दुकानेही उघडी राहणार अत्यावश्यक प्रवर्गात समावेशाचे राज्य सरकारकडून आदेश जारी\n१५ मे ते २० मे च्या दरम्यान झालेल्या वादळामुळे प्रभावित झालेल्या किंवा तोंडावर आलेल्या पावसाळ्यात प्रभावित होण्याची शक्यता असणाऱ्या बांधकामांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची दुरुस्ती / मजबुतीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याशी संबंधित दुकाने / व्यवसाय यांचा समावेश अत्यावश्यक प्रवर्गात करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या प्रसाराची शृंखला तोडण्यासाठी राज्य शासनाने १३ एप्रिल २०२१ रोजीच्या ‘ब्रेक द चेन’ आदेशाद्वारे विहित केलेल्या निर्बंधान्वये खालील बाबींचा अत्यावश्यक प्रवर्गांत समावेश केला आहे.\nआगामी पावसाळी मोसमाच्या विविध साहित्याच्या उत्पादनात गुंतलेले व्यवसाय, छत्र्या, प्लास्टिकच्या शिट्स, ताडपत्र्या, पावसाळी पोशाख इत्यादी बाबींची विक्री / दुरुस्ती करणारी दुकाने व व्यवसाय जिल्हा आपत्ती व��यवस्थापन प्राधिकरणाच्या मतानुसार कोणत्याही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात प्रभावीपणे मदत करू शकतील अशा साहित्यांची दुकाने व व्यवसाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आवश्यक वाटल्यास सदर दुकाने व व्यवसाय यांच्या वेळा या अन्य अत्यावश्यक व्यवसायांसाठी लागू वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ वाढवून देता येतील.\nसंबंधित सर्व व्यक्तींनी कोव्हिड यथायोग्य वर्तणुकीचे पालन करणे बंधनकारक आहे याची पुनरुक्ती करण्यात येत असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व संस्थेस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून रु १०,००० दंड ठोठावण्यात येईल व कोव्हिड 19 महामारीची आपत्तीची अधिसूचना अस्तित्वात असेपर्यंत संबंधित व्यवसाय व दुकाने बंद ठेवण्यात येतील, असे नमूद करण्यात आले आहे.\nPrevious आंतरराष्ट्रीय बाजारातून म्युकरमायकोसीसवरील ६० हजार इंजेक्शन्स होणार उपलब्ध\nNext प्रियांका, कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अवमान\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ शासनाने कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने बेमुदत आंदोलन सुरु ठेवण्याचा कृती समितीचा निर्णय\nशिवकिल्यांच्या संवर्धनात खारीचा वाटा उचलायचाय मग पाठवा सूचना राज्यातील दुर्गप्रेमी, गिर्यारोहकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन\n“आयडॉलॉजीकल करोना”च्या विरोधात गांव, वार्ड तिथे संविधान घर चाळीस विचारवंतांचे एकजुटीचे आवाहन गणेश देवी,आढाव, आंबेडकर, रावसाहेब कसबे, फादर दिब्रिटो यांचा सहभाग\nप्रशांत किशोर- शरद पवार यांची भेट: नव्या निवडणूक रणनीतीची नांदी पण काहीकाळ वाट पहावी लागणार\n‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ मध्ये भाग घ्यायचाय तर मग १५ जून पर्यत अर्ज करा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती\nआरोग्य विभागाची नवी भरती: २२०० हून अधिक पदे तातडीने भरणार ग्रामीण भागातील जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nशैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी, धार्मिकस्थळांसह याबाबत जिल्हापातळीवर निर्णय ‘ब्रेकिंग द चेनसाठी बंधनांचे विविध स्तर’ संदर्भात स्पष्टीकरण\nजाणून घ्या ब्रेक दि चेनअंतर्गत कोणते जिल्हे कोणत्या गटात सरसकट शिथिलता नाही, स्थानिक प्रशासन निकषानुसार निर्णय घेणार\nBreakTheChain: सो���वारपासून पाच टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये असे निर्बंध शिथील होणार दुकांनासह करमणूक पार्क, चित्रपटगृह, जिल्हातंर्गत प्रवास सुरू सरकारकडून आदेश\nफडणवीस आणि उध्दव ठाकरेंचे आवडते मोपलवार यांना चवथ्यांदा मुदतवाढ दोन आयएएस अधिकाऱ्यांना मुदतवाढ नाकारली\nअखेर बारावीच्या परीक्षा रद्द मंत्री वडेट्टीवारांची अर्धी घोषणा उतरली सत्यात शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडून अधिकृत घोषणा\nमोदी सरकार, लसीकरण धोरणाची संपुर्ण टिपणी-कागदपत्रे सादर करा सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश\nमराठा समाजाला दिलासा: ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ मिळणार आर्थिक दृर्बल घटकांसाठीच्या आरक्षण आदेशात सुधारणा- राज्य शासनाचा शासन निर्णय जारी\nदेवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट सदिच्छा भेट घेतल्याची फडणवीसांचा खुलासा\nBreakTheChain नुसार असे राहणार जिल्हानिहाय लॉकडाऊन आणि निर्बंध शिथिल कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार\nमराठा आंदोलन: मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील एकास १५ जूनपर्यंत हजर करून घ्या एसटी महामंडळाकडून आदेश जारी\n#BreakTheChain आनंदाची बातमी: टप्प्याटप्प्याने निर्बंध उठविणार राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निर्देश\nकेंद्राच्या विरोधात WhatsApp ची दिल्ली उच्च न्यायालयात धाव गोपनियता, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याची भीती\nपदोन्नतीतील आरक्षण: न्यायालयाने दिली सरकारला दोन आठवड्यांची मुदत मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल\nमुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेतील मागासवर्गीय कर्मचारी-अधिकाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्याप्रश्नी राज्य सरकारने ७ मे आणि …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\n��ंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathishayari.com/2020/01/blog-post_59.html", "date_download": "2021-06-17T03:17:20Z", "digest": "sha1:D6BCQTYSKTJ37PVXLQIRXTW75RLSCVWV", "length": 10423, "nlines": 178, "source_domain": "www.marathishayari.com", "title": "Dipawali marathi shayari | दीपावली मराठी शायरी", "raw_content": "\nगरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय, काळी काय,\nमहागाईने पिचलेल्याला होळी काय, दिवाळी काय…\nपोटास दिवाळी घडली..अमित वाघ.\nचिडली की, स्मशान होते माझे अंगण\nतू हसली की, सडा सारवण, रंग दिवाळी...\nइच्छांच्या फुलबाज्या अन् तोरण स्वप्नांचे\nकधी दिवाळी कधी साजरा दसरा होतो..\nसुखाला पाहिले नाही दिवाळी बोलते माझी\nनका देऊ शुभेच्छांना तयाने ठार मी झालो...\nअवेळी फटाके उडवसी कशाचे\nदिवाळी न करती दिवे एकट्याचे...\nअंगास लावले मी उटणे पहाट काळी\nमाझ्या घरात आली ही कोवळी दिवाळी...\nनंतर गरीब दिवाळी करतो….\nआली पुन्हा दिवाळी कर साजरी नव्याने\nतू ओत आसवे अन् पेटव दिवे दिव्याने ...\nभरवसा कोठे तसाही कोणत्या विस्तवाचा\nतशी होळी की दिवाळी सांगता येत नाही. ….\nआली पुन्हा दिवाळी घेऊन तारकांंना,\nआजन्म जोडलेल्या साऱ्याच माणसांना\nसजवून ठेवले मी अंगण सूरेख माझे\nतुमची जणू प्रतिक्षा दारातल्या दिव्यांना...\nघरात यंदा कशी साजरी करू दिवाळी\nउभ्या पिकांवर अवकाळीची छाया काळी...\nघरट्यातल्या पिलांची आई निघून गेली\nकसली अता दिवाळी हा पाडवा कशाला \nचंद्रा घरी दिवाळी, ताऱ्यांघरी दिवाळी\nमी सूर्य, पण तरीही, माझीच रात काळी...\nतुझ्या एकाच कवितेने सजवले रंग होळीचे..\nदिवाळी साजरी केली तुझ्या एकाच शेरावर...\nघरी तू पाहिजे होतीस यंदाही दिवाळीला\nतुझे चोरून मी सारे फटाके फोडले असते....\nपिढ्यांचा द्वेष हा जाऴा..गडे हो या दिवाऴीला...\nखरा माणूस ओवाळा...गडे हो या दिवाळीला..\nतमाने मागणी केली,दिव्यांना एक होण्याची....\nदिव्यांची वाटणी टाळा...गडे हो या दिवाळीला...\nरोजला आशा नका ठेवू दिवाळीची\nराहुद्या लक्षामधे संक्रांत येते ती…\nदिव्याखाली खरी खोटी दिव्याची सावली असते\nजिथे अंधार नसतो ना, तिथे दीपावली असते.....\nदिवाळी वरी मी जरी शेर लिहिला तरी खर्च नाही कमी व्हायचा\nउभा जन्म गेला फटाक्या प्रमाणे धमाका क्षणार्धात संपायचा .\nपंचमी दसरा दिवाळी अष्टमी कोजागिरी\nमाणसांवाचुन कसे हे साजरे करणार ���ण \nदिवाळीची सफाई होत राहिल\nमनातिल जळमटे काढू अगोदर ...\nयेते तशीच जाते होळी असो दिवाळी\nआता इथे सणांची उरली कुठे नवाई..\nनको लावूस वाती कालच्या फुसक्या फटाक्यांना\nकधी होतात का उत्सव शिळ्या निर्जीव नात्यांचे...\n© सदानंद बेंद्रे 'मुसाफ़िर'\nदररोज साजरी तो करतो पहा दिवाळी\nदररोज काढतो अन् त्याची वरात पैसा...\nकाल एकदा गहाण पडला पुन्हा सातबारा\nत्यामुळेच तर घरात आली आमच्या दिवाळी...\nतुला पाहून धीराने दिवाळी साजरी केली\nतुझा आधार असल्याने दिवाळी साजरी केली\nतुझ्याविण संपलो होतो कधीचा मी जगासाठी\nतुझा होऊन जगल्याने दिवाळी साजरी केली....\nदीप चेतव अंतरी तू\nही खरी असते दिवाळी...\nहोळीत रंगला ना माझ्यासवे कधी तू\nकरशील जी दिवाळी अपुल्याच अंगणी कर...\nसख्या भेटला तू मला ज्या क्षणाला\nक्षणालाच त्या काल झाली दिवाळी\nदिवस सारखे सर्व गरिबास वाटे\nकधी सांग त्याला मिळाली दिवाळी...\nधर्माचा सूर्य बुडावा एखाद्या सायंकाळी\nएकाच तिथीला यावी,यंदाची ईद-दिवाळी....\nदिवे दोन नयनी तुझ्या पाहिले मी\nअता रोज होते जिवाची दिवाळी...\nबांधावरी सुखाची पणती जळेल तेंव्हा\nराज्यामधे दिव्यांच्या होईल रे दिवाळी...\n[ Suresh bhat ] [ सुरेश भट यांचे सर्वाधिक प्रसिद्ध शेर ] ========…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/police-arrest-naik-for-carrying-voice-recorder", "date_download": "2021-06-17T01:46:31Z", "digest": "sha1:IQVOWUXMF63P6MZY33W5IVWX4T6AJLIH", "length": 6263, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Police arrest Naik for carrying voice recorder", "raw_content": "\nव्हाईस रेकॉर्डर घेऊन पसार झालेला पोलीस नाईक अटकेत\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई : अमळनेरला कारवाईदरम्यान झाला होता फरार\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई दरम्यान विभागाचे व्हॉइस रेकॉर्डर घेऊन धरणगाव पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक विलास बुधा सोनवणे हा फरार झाला होता. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. या फरार पोलीस नाईक विलास सोनवणे याला लाचुलचपत प्रतिबंधक विभागाने आज गुरुवारी सायंकाळी जळगाव शहरातील बहिणाबाई उद्यानाजवळून अटक करण्यात आली.\nधरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील भारत छगन पाटील यांच्याविरुद्ध भगवान हरी पाटील यांनी धरणगाव पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता त्यात ते जामिनावर सुटले होते. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करायचे आहे, तुला निर्दोष सुटायचे असे��� तर मला 19 हजार रुपये दे अन्यथा कोर्टात कडक रिपोर्ट पाठवेल असा दम पोलीस नाईक विलास बुधा सोनवणे यांनी भारत पाटील यांना दिला होता. भारत पाटील यांनी 5 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.\nविलास सोनवणे याने भारत पाटील यांना पैसे देण्यासाठी 6 मार्च रोजी संध्याकाळी अमळनेर बसस्टँड जवळ बोलावले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंच घेऊन भारत पाटील यांच्या गळ्यात व पॅन्टच्या खिश्यात व्हॉइस रेकॉर्डर ठेवून 6 मार्च रोजी रात्री 10 वाजता बाजार समितीच्या गेट जवळ सापळा रचला होता. भारत पाटील याने काही रक्कम कमी करा असे सांगितले तेव्हा विलास ने तुम्हाला जे द्यायचेते द्या असे नाराजीने सांगितले. यादरम्यान विलास सोनवणे यास संशय आल्याने त्याने भारतच्या छातीस हात लावून तपासणी केली असता सरकारी व्हॉइस रेकॉर्डर हाती लागले होते. विलास झटापट करून हे व्हॉइस रेकॉर्डर हिसकावून पसार झाला होता.\nपथकाने विलासचा शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही म्हणून निरीक्षक नीलेश लोधी यांनी अमळनेर पोलिसात तक्रार दिली होती. त्यावरुन गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान फरार असलेला संशयित विलास सोनवणे हा आज जळगाव शहरातील बहिणाबाई उद्यानाजवळ असल्याची गोपनीय माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे दिनेशसिंग पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहकार्‍यांना सोबत घेत विलास सोनवणे यास अटक केली. पुढील तपास पोलीस निरिक्षक निलेश लोधी करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur", "date_download": "2021-06-17T02:37:21Z", "digest": "sha1:KBWN4L3HWZ5F75S2IDUCXE7O4P35MPUF", "length": 25461, "nlines": 243, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Solapur Latest News Updates in Marathi from City and Gramin Area | eSakal", "raw_content": "\nरेनवॉटर हार्वेस्टींगः श्रीपूरच्या 'ब्रिमासागर'ने एकाच पावसात केली कमाई\nश्रीपूर (सोलापूर) : रेनवॉटर हार्वेस्टींगच्या माध्यमातून येथील 'ब्रिमासागर' (brimasagar) महाराष्ट्र डिस्टीलरीने एका दिवसात सुमारे पंचवीस लाख लिटर पाणी (Water) मिळविले आहे. यंदा 15 मे पासून आज अखेर येथे सुमारे पाच इंच पाऊस पडला असून, त्यातून 'ब्रिमासागर'ने सुमारे पन्नास लाख लिटर पाण्याची कमाई केली आहे. (brimasagar of Sripur has got 25 lakh liters of water in a one day)\nविठ्ठला, जग कोरोनामुक्त कर.. 40 किलोमीटर दंडवत; वारकऱ्याची अनोखी भक्ती\nपंढरपूर (सोलापूर) : कोरोनामुळे (Corona) अख्खं जग वेठिला धरलं गेलं आहे. यात मंदिरेही सुटली नाहीत. अनेक मंदिरे गेल्या वर्षापासून भाविकांन\nपंढरपूरच्या सोमनाथची इस्रोत भरारी\nकरकंब (सोलापूर) : आई-वडील आणि एक भाऊ दुसऱ्याच्या शेतात जाऊन मोल मजुरी करत असतानाही सरकोली (ता.पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सोमनाथ नंदू म\nबिग ब्रेकिंग : कोल्हापूर मराठा क्रांती मोर्चात प्रकाश आंबेडकर होणार सहभागी\nसोलापूर : छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात, ऐतिहासिक राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळी उद्या होत असलेल्या 'मराठा क्रांती मूक आंदो\nमुख्यमंत्र्यांच्या आषाढीच्या महापुजेला धनगर समाजाचा विरोध\nपंढरपूर (सोलापूर) : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने राज्य सरकारच्या विरोधात राज्यभरात आंदोलनाची हाक दिलेली असतानाच आता धनगर समाजही\nउस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष निरीक्षकपदी रमेश बारसकर\nमोहोळ (सोलापूर) : राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस तथा ओबीसी राज्य समन्वयक रमेश नागनाथ बारसकर (Ramesh baraskar) यांची उस्मानाबाद जिल्ह्याच्य\n'अँटीबॉडी कॉकटेल'नं कोरोनाचा खात्मा बार्शीतील डॉक्टराने केला यशस्वी प्रयोग\nसोलापूर : महाराष्ट्रात कोरोना (Corona) नियंत्रणात येत असल्याच चित्र असलं तरी तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच आता कोरोनाच\nअक्कलकोट-सोलापूर महामार्ग पाच महिन्यात होणार पूर्ण, लवकरच टोलही सुरू\nअक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट ते सोलापूर (akkalkot-solapur) या भारतमाला योजनेतून होत असलेल्या 38 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग (National Highways) तसेच अक्कलकोट शहराजवळील बाह्यवळण रस्ता याचे एकूण काम 84 टक्के इतके पूर्ण झाले आहे. उर्वरित उड्डाण पूल तसेच इतर छोटी मोठी पुलांचे व इतर का\nबार्शीत साकारतेय सह्याद्री वृक्ष बँक वृक्षसंवर्धन समिती राबवणार उपक्रम\nबार्शी (सोलापूर) : दरवर्षी उन्हाळ्याचा तीव्र तडाख्याने वाढणारे तापमान, प्रचंड प्रदूषणापासून मुक्ती मिळावी. तसेच पशू-पक्ष्यांसह नागरिकांना वृक्षांचा आसरा मिळावा, या उदात्त हेतू मनामध्ये ठेवून दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या वृक्षसंवर्धन समितीने देशी वाणाची दहा हजार रोपे तयार करुन सह्याद्री\nबार्शीत नऊ तोळे सोने, रोख 35 हजार रुपये लुटले\nबार्शी (सोलापूर) : शहरातील वाणी प्लॉट येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या घरी पाचजणांनी काठीने मारहाण करुन व चाकूचा धाक दाखवले. तसेच जीव�� ठार मारण्याची धमकी देत दरोडा टाकला असून सोने- चांदीच्या दागिन्यासह रोख 35 हजार रुपये असा पाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. बार्शी शहर पोलिसांत दरोड्याचा गु\nतेल्या जगू देईना व कुजवा मरु देईना\nसलगर बुद्रुक (सोलापूर) : येथील युवा शेतकरी आकाश शिंदे (Akash shinde) यांच्या डाळींब (Pomegranate) बागेतील डाळींबाचे तेल्या व कुजवा या रोगामुळे शंभर टक्के नुकसान (Damage) झाले आहे. त्यामुळे डाळींबाची कच्ची फळे तोडून टाकण्याशिवाय पर्याय नाही. (Pomegranate oil and rot have caused damage)\nगुंठेवरीला दोन महिन्यांची मुदतवाढ महापालिका प्रशासनाने घेतला निर्णय\nसोलापूर : शहरातील हद्दवाढ भागात गुंठेवारीच्या मोठ्या प्रमाणावर जागा असून त्याला परवानगी न दिल्याने महापालिकेच्या उत्पन्नात मोठा फरक पडत असल्याच्या तक्रारी अनेक नगरसेवकांनी केल्या. या पार्श्‍वभूमीवर अतिरिक्‍त आयुक्‍त विजय खोराटे यांनी गुंठेवारीला रितसर परवानगी घेण्यासाठी दोन महिन्यांची मुदत\nरुग्णवाहिका वितरणात मोहोळ ग्रामीण रुग्णालयाला पुन्हा ठेंगा\nमोहोळ (सोलापूर) : शासनाकडून आलेल्या नवीन 9 रुग्णवाहिका वितरणात पुन्हा एकदा मोहोळ शहरातील ग्रामीण रुग्णालयाला ठेंगा मिळाल्याने शहरवासीयांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कुठल्या कर्माची फळे शहरवासीयांना भोगावी लागत आहे अशी कुजबूज आता सुरू झाली आहे. याकडे ना लोकप्रतिनिधीचे लक्ष ना अन\nटॅम्पिंग मशिनद्वारे तीन हजार किमी रेल्वे रुळाची देखभाल\nसोलापूर : रेल्वेने प्रवासी वाहतूक (Passenger transport) आणि मालवाहतूक या दोन्हीमध्ये अधिक गती मिळविण्यासाठी देखभालीची अत्याधुनिक साधने स्वीकारली आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापूर रेल्वे विभागात टॅम्पिंग मशिनद्वारे (Tamping machine) मागील वर्षभरात तीन हजार किलोमीटरचे रुळांच्या देखभाल दुरुस्ती\nभीमा नदीत बुडालेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबियांना 51 हजारांची मदत\nसोलापूर : लवंगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील भीमा नदीत वाहून गेलेल्या चार चिमुकल्यांच्या कुटुंबियांना शहर युवासेनेने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 51 हजारांची मदत देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. (51 thousand help to the families of chimukalya who dro\nऔरंगाबादनंतर सोलापुरात घडला प्रकार\nसोलापूर : येथील न्यू पाच्छा पेठेतील एसबीआय बॅंकेच्या औद्योगिक शाखेतून चोरट्याने कोणत्याही कार्डचा वापर न करता, एटीएम सेंटरवर न जाता सहा लाख 30 हजारांची रोकड लंपास केली आहे. त्यासाठी समोरील व्यक्‍तीने (कार्ड क्र. 4013472300473988) तब्बल 63 वेळा ट्रान्झेक्‍शन करून शुक्रवारी (ता. 11) रक्‍कम क\nकाय सुरु, काय बंद : जाणून घ्या सोलापुरातील स्थिती\nसोलापूर : अनलॉकच्या (Unlock) निकषांप्रमाणे शहरातील रुग्णसंख्या व उपलब्ध ऑक्‍सिजन बेडची (Oxygen bed) संख्या पुरेशी असल्याने शहरातील निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्याचा निर्णय रविवारी महापालिका आयुक्‍तांनी घेतला. त्यानुसार हॉटेल, रेस्टॉरंट, क्रीडा, मनोरंजन, मॉर्निंग वॉक, अंत्यसंस्कार पूर्वीप्रमा\n सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख रुग्णांनी कोरोनाला हरविले\nसोलापूर : शहर-जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण 94 हजार 913 पुरूषांना तर 62 हजार 729 महिलांना कोरोनाची (Corona) बाधा झाली आहे. त्यापैकी चार हजार 265 जणांचा मृत्यू (Died) झाला असून सद्यस्थितीत दोन हजार 885 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे, जिल्हाभरातील तब्बल एक लाख 50 हजार\nपालकमंत्री बदलण्याच्या चर्चेमुळे सोलापुरातील धनगर समाज नाराज\nपंढरपूर (सोलापूर) : वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांची सोलापूर जिल्हाच्या पालकमंत्री पदावरून उचलबांगडी होण्याची चर्चा सुरू आहे. तसे संकेत राष्ट्रवादीकडून दिले जात आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजामधून (Dhangar community) नाराजी व्यक्त केली जात आहे. या चर्च\nमहेश कोठेंचा मंगळवारी राष्ट्रवादीत प्रवेश\nसोलापूर : महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेसह इतर पक्षातील विद्यमान 14 ते 15 नगरसेवक सोबत येतील. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत (municipal elections) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किमान निवडणुकीत 35 ते 40 नगरसेवक निवडून आणतो, असा विश्वास महेश कोठे (Mahesh Kothe) यांनी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठीं\nबावची, सलगर खुर्दमध्ये लांडग्याचा थरार\nमंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यातील बावची व सलगर खु परिसरामध्ये काल (शनिवारी) दुपारी चार वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत लांडग्याने (wolf) थरार माजवल्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. दरम्यान लांडग्याने केलेल्या हल्ल्यात 9 नागरिकासह कुत्र्यांना जखमी केल्याची प्राथमिक माहिती असून ज\nलस घेतल्यानंतर शरीराला नाणी चिकटण्याची घटना घडली पंढरपुरातही\nपंढरपूर (सोलापूर) : कोरोना (Corona) प्रतिबंधक लस घेतल्यानंतर अंग��ला नाणी, स्टीलचे चमचे चिटकवण्याची घटना नाशिक येथे निदर्शनास आली होती. तसाच अनुभव पंढरपूर येथील सेवानिवृत्त तलाठी नरहरी कुलकर्णी (Retired Talathi Narhari Kulkarni) यांना आला. (Retired Talathi Narhari Kulkarni from Pandharpur h\nपंढरपुरात अज्ञाताचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nपंढरपूर (सोलापूर) : शहरातील एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केला. या घटनेची माहिती घरातील लोकांना समजली नाही. ती मुलगी गरोदर राहिली आणि त्यातून शनिवारी तीचे सोलापूर येथे सिझरीन करावे लागले. त्या मुलीस मुलगा झाला असून या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोेधात पंढरपूर श\nरूग्ण घटल्याने 22 हजार बेड शिल्लक\nसोलापूर : शहरातील कोरोनाची (Corona) दुसरी लाट पूर्णपणे आटोक्‍यात आली असून ग्रामीणमधील रूग्णसंख्याही घटू लागली आहे. रूग्णसंख्या घटल्याने सद्यस्थितीत जिल्हाभरात तब्बल 22 हजार 295 बेड शिल्लक आहेत. सध्या शहरातील 198 तर ग्रामीणमधील दोन हजार 827 रूग्णांवर विविध रूग्णालयातून उपचार सुरू आहेत. शहरा\nखासदारांच्या जात दाखल्याचा तपास अंतिम टप्प्यात\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांच्या बनावट जात प्रमाणपत्राचा तपास अंतिम टप्प्यात असून, शहर गुन्हे शाखेने दाखल्यासंदर्भात सर्वच ठिकाणी जाऊन सखोल चौकशी केली आहे. त्यासंदर्भातील स्वतंत्र अहवाल तयार केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दरम्यान,\nSolapur University : 60 हजार विद्यार्थी देणार ऑनलाइन परीक्षा\nसोलापूर : शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील विद्यार्थ्यांची कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे द्वितीय सत्र परीक्षा घेता आली नाही. आता कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी झाला असून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमही पूर्ण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने (Punya\n संख्याशास्त्राच्या स्पर्धेत पंढरपूरचा प्रशांत ननवरे भारतात दुसरा\nपंढरपूर (सोलापूर) : भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वय मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय संख्याशास्त्राच्या स्पर्धेत (In the Indian Statistics Competition) भंडीशेगाव (ता.पंढरपूर) मधील प्रशांत विजय ननवरेने (prashant nanaware) भारतामध्ये द्वितीय क्रमांक मिळव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/21273-new-patients-registered-in-the-state-how-many-patients-grew-in-which-district-nrvk-134685/", "date_download": "2021-06-17T03:12:53Z", "digest": "sha1:YCN2KI2SBCOQIKDYFJDMZ7LETX76VZQE", "length": 15035, "nlines": 182, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "21,273 new patients registered in the state; How many patients grew in which district? nrvk | राज्यात २१,२७३ नवीन रुग्णांची नोंद तर ४२५ रुग्णांचा मृत्यू; कोणत्या जिल्ह्यात किती रुग्णांचा मृत्यू? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\n‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nCorona Updateराज्यात २१,२७३ नवीन रुग्णांची नोंद तर ४२५ रुग्णांचा मृत्यू; कोणत्या जिल्ह्यात किती रुग्णांचा मृत्यू\nगुरुवारी राज्यात २१,२७३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५६,७२,१८० झाली आहे. आज ३४,३७० रुग्ण बरे होऊन घरी गेली. राज्यात आजपर्यंत एकूण ५२,७६,२०३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.०२% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,०१,०४१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.\nमुंबई: गुरुवारी राज्यात २१,२७३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५६,७२,१८० झाली आहे. आज ३४,३७० रुग्ण बरे होऊन घरी गेली. राज्यात आजपर्यंत एकूण ५२,७६,२०३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.०२% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,०१,०४१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.\nदरम्यान राज्यात आज ४२५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आले. आज नोंद झालेल्या एकूण ४२५ मृत्यूंपैकी २६७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४५९ ने वाढली आहे.\nहे ४५९ मृत्यू, पुणे- १०३, वर्धा- ५६, ठाणे- ५५, रत्नागिरी- ३९, नागपूर- ३५, भंडारा- २८, अहमदनगर- २७, सातारा- २२, सांगली- २१, सोलापूर- १८, नाशिक- १२, वाशिम- ८, बीड- ७, कोल्हापूर- ५, बुलढाणा- ४, नांदेड- ४, रायगड- ४, नंदूरबार- ३, चंद्रपूर- २, लातूर- २, यवतमाळ- २, पालघर- १ आणि परभणी- १असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४०,८६,११० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,७२,१८० (१६.६४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,१८,२७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १९,९९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nमुंबईत दिवसभरात १२५८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७०१५९८ एवढी झाली आहे. तर ३६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १४७२० मृत्यूची नोंद करण्यात आली.\nलॉकडाऊनबाबात अत्यंत महत्वाची बातमी\nवसुलीबाबत CID ला धक्कादायक कबुली\nकाँग्रेस ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार\nआघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर; सरकारने 'तो' निर्णय रातोरात घेतला मागे\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_13.html", "date_download": "2021-06-17T01:51:53Z", "digest": "sha1:HKSQVBAPOM52FB6ZIJVHLO2LX2WJDYLG", "length": 12301, "nlines": 84, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमीपुत्रां कडून मानवी साखळी - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / कल्याण / नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमीपुत्रां कडून मानवी साखळी\nनवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमीपुत्रां कडून मानवी साखळी\nकल्याण , कुणाल म्हात्रे : नवी मुंबईत होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव दिले जावे यासाठी भूमीपुत्रांकडून 'मानवी साखळी आंदोलना'ची हाक दिली आहे. येत्या गुरुवारी 10 जून रोजी कल्याण शिळ, कल्याण मलंगगड आणि मुंब्रा पनवेल मार्गावर ही मानवी साखळी होणार असल्याची माहिती सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीतर्फे देण्यात आली. प्रस्तावित आंदोलनाची माहिती देण्यासाठी डोंबिवलीत झालेल्या या पत्रकार परिषदेला शिवसेना वगळता इतर सर्व पक्षीय नेते उपस्थित होते.\nनवी मुंबईत सिडकोच्या जमिन संपादनानंतर भूमिहीन झालेल्या स्थानिकांना न्याय देण्यासाठी दि.बा. पाटील यांनी अभूतपूर्व असा लढा उभारला. आणि त्याद्वारे भूमीपुत्रांना साडेबारा टक्के जमीन परत मिळवून दिली. त्याचबरोबर 27 गावांचा प्रश्न, प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर, मिठागर कामगार अशा सर्वानाच त्यांनी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला आहे. यासाठी नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव देण्याची एकमुखी मागणी यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आली.\nत्यासाठीच येत्या 10 जुन रोजी सकाळी 10 वाजल्यापासून (कल्याण शिळ मार्गावर) पिसवली ते शिळफाटा, (कल्याण मलंगगड मार्गावर) नेवाळी चौक ते तिसगाव चक्की नाका आणि (मुंब्रा -पनवेल मार्गावर) दहिसर ते शिळफाट्यापर्यंत ही मानवी साखळी उभी करणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे नेते गुलाब वझे यांनी दिली. शासनाला इशारा देण्यासाठी आम्ही अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेच्या मार्गाने आम्ही हे आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यामध्ये वारकरी संप्रदायही मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असून कल्याण डोंबिवलीत ठिकठिकाणी याचे होर्डींगही झळकत आहेत.\nया पत्रकार परिषदेला माजी मंत्री जगन्नाथ पाटील, गंगाराम शेलार, संतोष केणे, अर्जुन चौधरी, गजानन मांगरुळकर, दत्ता वझे, भास्कर पाटील आणि नंदू म्हात्रे आदी नेतेमंडळी उपस्थित होती.\nनवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमीपुत्रां कडून मानवी साखळी Reviewed by News1 Marathi on June 07, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/06/2t5hC5.html", "date_download": "2021-06-17T01:37:30Z", "digest": "sha1:APYDRWQTMBITMSKVGMV5FTHMAGCXKQQZ", "length": 8263, "nlines": 59, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "ठाण्यातील कोरोना रुग्णांची खरी आकडेवारी जनतेसमोर आणावी", "raw_content": "\nHomeठाण्यातील कोरोना रुग्णांची खरी आकडेवारी जनतेसमोर आणावी\nठाण्यातील कोरोना रुग्णांची खरी आकडेवारी जनतेसमोर आणावी\nठाण्यातील कोरोना रुग्णांची खरी आकडेवारी जनतेसमोर आणावी\nठाणे शहरातील वाग���े इस्टेट, लोकमान्यनगर-सावरकरनगर आणि मुंब्रा प्रभाग समिती हॉट स्पॉट ठरले आहेत. त्याचबरोबर अन्य प्रभाग समितीतही रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, ठाणे महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाकडून कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेतले जात नाही. किंबहूना बाधीत रुग्णांची संख्या लपविण्याकडे सत्ताधारी आणि प्रशासनाचा कल असावा, असा संशय व्यक्त करीत राज्य सरकारचा आरोग्य विभाग आणि ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या संख्येत तब्बल १ हजार १५५ रुग्णांची तफावत आहे, याबाबत चौकशी करून खरी आकडेवारी जनतेसमोर आणावी, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी पत्राद्वारे व्यक्त केला आहे.\nठाणे महापालिकेतर्फे दररोज सायंकाळी रुग्णांचे मृत्यू, बाधीत रुग्ण आणि कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जाहीर केली जाते. त्याचबरोबर राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फेही वेबसाईटवर बाधीत रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या प्रकाशित केली जाते. मात्र, या आकडेवारीत तफावत दिसते. ठाणे महापालिकेतर्फे १५ जून रोजी सायंकाळी कोरोनामुळे १६३ मृत्यू आणि ५०५६ बाधीत असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, राज्य सरकारतर्फे त्याच दिवशी रात्री १० वाजता जाहीर केलेल्या यादीत १६७ मृत्यू आणि ६ हजार २११ रुग्ण बाधीत असल्याचे दिसते. त्यातून मृत्यूचा संख्येत ४ आणि बाधीतांच्या संख्येत तब्बल १ हजार १५५ रुग्णांचा फरक आढळत आहे. त्यामुळे ठाणे शहरात कोरोना रुग्णांची आकडेवारी लपविली जात आहे का, याची चौकशी करावी. तसेच कोरोनाबाधीतांची खरी संख्या जाहीर करावी, अशी मागणी नारायण पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे पाठविलेल्या पत्रात केली आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या ��ाळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-mumbai-huge-mob-gathers-august-kranti-maidan-protest-against-citizen-amendment-act-8874", "date_download": "2021-06-17T02:42:00Z", "digest": "sha1:A7BKT3UP5NYESUN2I64GSWWO5X54BUHM", "length": 14836, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Mumbai | #CAA विरोधात ऑगस्ट क्रांती मैदानात होणार आंदोलन | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nMumbai | #CAA विरोधात ऑगस्ट क्रांती मैदानात होणार आंदोलन\nMumbai | #CAA विरोधात ऑगस्ट क्रांती मैदानात होणार आंदोलन\nMumbai | #CAA विरोधात ऑगस्ट क्रांती मैदानात होणार आंदोलन\nगुरुवार, 19 डिसेंबर 2019\nगेले काही दिवसांपूर्वी CAA म्हणजेच सुधारित नागरिकत्त्व कायदा देशाच्या संसदेत पारित करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर देशभरात तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळतायत. सर्वात आधी ईशान्य भारतातील राज्यांमधून तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. त्या पाठोपाठ पश्चिम बंगाल दिल्ली मुंबई सगळीकडेच CAA ( Citizen Amendment Act) सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात अतिशय तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळालेत.\nगेले काही दिवसांपूर्वी CAA म्हणजेच सुधारित नागरिकत्त्व कायदा देशाच्या संसदेत पारित करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर देशभरात तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळतायत. सर्वात आधी ईशान्य भारतातील राज्यांमधून तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. त्या पाठोपाठ पश्चिम बंगाल दिल्ली मुंबई सगळीकडेच CAA ( Citizen Amendment Act) सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात अतिशय तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळालेत.\nयाच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपूर्वी मुंब�� विद्यापीठात देखील आंदोलनं करण्यात आलं. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात CAA विरोधात एक आंदोलन आयोजित करण्यात आलं. यावर बॉलीवूड अभिनेते देखील यावर आपला उठवताना पाहायला मिळतायत. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ऑगस्ट क्रांती मैदानाकडे जाणारे सगळे रस्ते बंद केलेत. मुंबई पोलिसांनी याबद्दल ट्विटरून माहिती दिली आहे..\nगुरुवार दि. १९-१२-२०१९ रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे नवीन नागरिकत्व कायदा विरोधात आंदोलना निमित्ताने वाहतूक सुरळीत राखण्याकरिता वाहतूक पोलीसांकडून खालीलप्रमाणे वाहतुकीचे निर्बंध १२.०० वा. ते २२.०० वा. पर्यंत लागू करण्यात आले आहेत. pic.twitter.com/yUakiDJRKM\nमुंबई पोलिसांच्या या ट्विटर पोस्टनंतर बॉलीवूड अभिनेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला सुरवात केलीये.\nमोठ्या प्रमाणात मुंबईकर ऑगस्ट क्रांती मैदानात दाखल झालेत. अजूनही लोकं इथे येतायत आणि CAA बद्दल मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात येतेय. दरम्यान आज होणाऱ्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील इंटरनेट सुविधा देखील देखील बंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर येताना दिसतेय. मात्र याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. दरम्यान ऑगस्ट क्रांती मैदानावरील केम्स कॉर्नर ते नाना चौक पर्यंतचा मार्ग तात्पुरता पूर्णतः बंद ठेवण्यात आलाय. त्यामुळे आता ईशान्य भारतातून पेटलेली आंदोलनाची ही ठिणगी मुंबईत देखील पेटण्याची शक्यता आहे.\nलखनौमध्ये आंदोलनाला हिंसक वळण :\nCAA च्या विरोधात लखनौमध्ये आंदोलन करणयात आलंय. या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. परिसरात दगडफेकीच्या घटना घडल्या. परिसरात 144 कलम लावण्यात आलंय लखनऊमध्ये हिंसक आंदोलन. आंदोलनामुळं हरियाणातील रस्त्यांवरील वाहतूक जाम\nनागपुरात मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर\nCAA | नागरिकत्वविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले...\nनागपुरात नागरिकत्व कायद्याविरोधात मुस्लिम नागरिकांनी जोरदार निदर्शनं केली. मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडून नये यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nकर्नाटकमध्ये डाव्या संघटना रस्त्यावर\nकर्नाटकमध्येही नागरिकत्व कायद्याविरोधात डाव्या संघटना रस्त्यावर उत���ल्यात. बंगळुरुमध्ये मात्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय. यावेळी आंदोलन करणारे इतिहासकार रामचंद्र गुहा यांनाही ताब्यात घेण्यात आलंय.. शहराच्या मैसूर बँक सर्कल परिसरात आंदोलकांना ताब्यात घेतलंय.. तसंच शहरात कलम 144 लागू करण्यात आलंय..\nनागरिकत्त्व सुधारणा कायद्याविरोधात मालेगावात हजारो नागरिकांनी आंदोलन सुरु केलंय. इथल्या दस्तुर ए हिंद बचाव कमिटीच्या वतीनं हे आंदोलन पुकारण्यात आलंय. शहराच्या मुख्य भागातून या नागरिकांनी रॅली काढली. मात्र त्यांना शहिदो की यादगार या ठिकाणी पोलिसांनी अडवलं. त्यामुळं शहराला जनसागराचं रुप आलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे संपूर्ण शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केलाय.\ncaa ईशान्य भारत भारत पश्चिम बंगाल मुंबई mumbai amendment act मुंबई विद्यापीठ आंदोलन agitation mumbai mumbai police police ट्विटर मैदान ground twitter zakir khan लखनौ दगडफेक मुस्लिम mob protest\nCAA | धर्म, नागरिकता आणि राजकारण...\nदेशात आज काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आझादी.. आझादी....च्या घोषणा ऐकू याऊ...\nBreaking | Parbhani | पक्षविरोधी भूमिकेचा फटका नगराध्यक्षांवर...\nपरभणी - सीएएच्या विरोधात ठराव पास केल्यामुळे परभणीच्या पालम नगरपरिषदेतील...\nदिल्ली हिंसाचार : भाजप नेत्यावर गुन्हा; गंभीरही म्हणाला कारवाई...\nनवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) दिल्लीत रविवारी रात्री आणि आज (...\nVIDEO | CAA, NRC विरोधात आज भारत बंद\nनागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि NRC, EVMला विरोध करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा...\nनागरिकत्व कायद्याबद्दल मोदी काय म्हणतायत वाचा...\nकोलकता : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन (CAA) अफवा पसरवून देशातील तरुणांच्या मनात...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/01/10/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%B5-%E0%A4%96/", "date_download": "2021-06-17T02:09:15Z", "digest": "sha1:N2EPYUIGPG5MM7NBA4OWKW63VXHG4F6Y", "length": 20395, "nlines": 242, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "प्रामाणिक रिक्षा चालक व खेरवाडी पोलिसांमुळे पुणे – मुंबई प्रवासादरम्यान गहाळ झालेले 1 लाखांचे दागिने महिलेला मिळाले परत", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागर��� समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nप्रामाणिक रिक्षा चालक व खेरवाडी पोलिसांमुळे पुणे – मुंबई प्रवासादरम्यान गहाळ झालेले 1 लाखांचे दागिने महिलेला मिळाले परत\nठाणे : रिक्षा चालक चांगले नसतात, उद्धटपणे वागतात, हा समज सय्यद आखिल जाफर यांच्या प्रामाणिकपणामुळे चुकीचा ठरला. जाफर यांच्या प्रामाणिकपणामुळे पुणे – मुंबई प्रवासादरम्यान 1 लाख रुपयांच्या दागिन्यांची गहाळ झालेली बॅग महिलेला परत मिळाली. प्रामाणिकपणे बॅग खेरवाडी पोलिसांना आणून दिल्याने पोलिसांनी महिलेचा शोध घेऊन बॅग परत केली.\n8 जानेवारी 2019 रोजी पुण्यातील कोथरुड येथे राहणाऱ्या रत्ना श्रीराम वैद्य (५७) अंधेरीत राहणारी मुलगी प्रियंका वैद्य हिला भेटण्यासाठी नीता ट्रॅव्हल्सच्या बसने मुंबईत येत होत्या. वांद्रे येथील कलानगर येथे काही प्रवासी बसमधून उतरले. त्यावेळी त्या प्रवाशांच्या बॅग काढताना वैद्य यांची बॅग बसच्या डिकीतून काढली गेली. गडबडीत ती बॅग तेथेच विसरून बस अंधेरीच्या दिशेने निघून गेली. दरम्यान, ती बॅग रिक्षा चालक सय्यद आखिल जाफर (४८, रा.ठि. इंदिरानगर, रुम न . बि/ ५०६ स्टे��न रोड, वांद्रे पूर्व) यांच्या निदर्शनास पडली. त्या बॅगेत सोने-चांदीचे दागिने होते. सय्यद यांनी ती बॅग खेरवाडी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक महादेव भोसले यांच्याकडे आणून दिली.\nपोलीस उपनिरीक्षक महादेव भोसले, पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी तात्काळ नीता ट्रॅव्हल्सच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून वैद्य यांचा शोध घेऊन रिक्षाचालक सय्यद जाफरी व पोलीस अधिकाऱ्यांनी बॅग परत केली.\nगहाळ झालेली दागिन्याची बॅग परत मिळाल्याने वैद्य यांनी रिक्षा चालक सय्यज जाफर व खेरवाडी पोलिसांचे आभार मानले.\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nआरोग्य विभागातील रिक्त पदे कालमर्यादेत भरून शेवटच्या घटकाला अपेक्षित सेवा द्या – पहिल्या आढावा बैठकीत आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन\nबेस्टच्या संपातून शिवसेनेची माघार\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोक��दायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/04/02/%E0%A5%A9%E0%A5%A7-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2021-06-17T01:47:50Z", "digest": "sha1:BQHN3LVCXYMKVPXE6NCWTS2PLPRXH6EL", "length": 23272, "nlines": 240, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "३१ मार्च अखेर पालिकेची विक्रमी वसुली", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n३१ मार्च अखेर पालिकेची विक्रमी वसुली\nकल्याण ( प्रतिनिधी ) : मालमत्ता, पाणीपट्टी आणि नगररचना करवसूलीच्या माध्यमातून पालिकेच्या ���िजोरीत यंदा कोट्यवधींची भर पडली असून यंदा 31 मार्च अखेर 632 कोटी 83 लाख रुपयांची वसूली केली आहे.विशेष म्हणजे तिन्ही विभागाची आतापर्यंत ची विक्रमी वसुली केल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.\nप्रशासनाला करवसुलीचे उद्दीष्ट गाठता आल्याने पालिका आयुक्तांसह प्रशासनाने करवसुलीसाठी चार महिन्यांपासून घेतलेली मेहनत फळाला आली आहे.कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत्र असलेल्या मालमत्ता कर वसुलीवर पालिकेच्या उत्पन्नाची भिस्त असते. मागच्या वर्षी महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी ३०६ कोटी रुपये जमा झाले होते. यंदा मालमत्ता कर वसूलीचे लक्ष्य ३५० कोटी रुपये ठरविण्यात आले होते. हे लक्ष गाठण्यासाठी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी सातत्याने साप्ताहिक आढावा बैठका घेत थकबाकीदारांवर कठोर कारवाईचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते . कर वसूलीचे लक्ष्य गाठण्याकरीता आयुक्तांनी कर थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करने, मालमत्ता जप्त करण्याची नोटिस बजावने, नोटिसला प्रतिउत्तर न देणा:यांना अंतिम नोटिस बजावून त्यांच्या मालमत्ता लिलावात काढण्याची कारवाई करने , त्यासाठी लिलावाचे आयोजन करने आदी कार्यवाही केली.३१ मार्च अखेर महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी ३८ कोटी ६३ लाख त्यामध्ये महापालिकेने ६९ मालमत्तांचा लिलाव केला. त्यापैकी २६ मालमत्ता महापालिकेने लिलावातून ताब्यात घेतल्या. या ताब्यात घेतलेल्या मालमत्ता ३९ कोटी ८८ लाख रुपये इतक्या रक्कमेच्या आहे. या रक्कमेसह मालमत्ता कराची वसूली ३७८ कोटी ५१ ख रुपये झाली अहे. . मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाची मालमत्ता कराची वसूली ३२ कोटी २९ हजार रुपयांनी जास्तीची वसूली झाली आहे. लिलावात घेतलेल्या मालमत्तांच्या रक्कमेमुळे महापालिकेने मालमत्ता वसूलीचा ३५० कोटीचा आकडा पार केला आहे. पाणी पट्टी वसूलीचे लक्ष्य ६० कोटी रुपये ठरवून दिले गेले. महापालिकेच्या पाण्या खात्याने वसूलीची मोहिम राबविण्यासाठी पाणी पट्टी थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करण्याची मोहीम हाती घेतली. पोलिस कॉलनी, पंचायत समिती, तहसील कार्यालय, टेलिफोन एक्सचेंज या सरकारी कार्यालयाचा पाणी पुरवठाही पाणी बिल थकविल्याने खंडीत करण्यात आला. त्यामुळे यंदाच्या वर्षी पाणीपट्टीपोटी मह���पालिकेच्या तिजोरीत ६५ कोटी ८५ लाख रुपये जमा झालेले आहेत. महापालिकेच्या नगररचना विभागाने मागच्या वर्षी करवसूलीचे १२० कोटीचे लक्ष्य ठेवूनही प्रत्यक्षात १११ कोटी २८ लाख रुपयांची वसूली झाली होती. यंदाच्या वर्षी नगररचना विभागातून विकास कराच्या पोटी १८८ कोटी ४७ लाख रुपयांची विक्रमी वसूली झाली आहे. आयुक्तांनी लिलाद्वारे ताब्यात आलेल्या मालमत्तेवर महापालिकेचे नाव गाव नमुना ७/१२ चढवण्याकरिता तहसीलदार यांना कळवण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिलेआहेत .तसेच 31मार्च पर्यंत मालमत्ता कराची थकबाकीची रक्कम न भरणाऱ्या थकबाकीदारावर कठोर कारवाई सुरुच ठेवन्याचे तसेच प्रलंबित प्रकरणाचा जलद निपटारा करण्याचे आदेश दिलें आहेत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nलोकसभा निवडणूक 2019ः खर्च निरीक्षकांनी घेतला आढावा\nठाणे लोकसभा मतदार संघाचे खर्च निरीक्षक डॉ. नलीनकुमार श्रीवास्तव दाखल\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री ���िजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च �� तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/09/17/%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-06-17T02:53:03Z", "digest": "sha1:LVTEUO4DRQXJDG7M55UM4RDZJYWLNJRR", "length": 9869, "nlines": 53, "source_domain": "mahiti.in", "title": "वृद्ध माणसे बहुधा रात्री केळी खाण्याचा सल्ला का देत नाहीत? हे आहे त्यामागचे कारण… – Mahiti.in", "raw_content": "\nवृद्ध माणसे बहुधा रात्री केळी खाण्याचा सल्ला का देत नाहीत हे आहे त्यामागचे कारण…\nकेळे हे शरीर स्वास्थ्यासाठी खूपच फायदेशीर आहे. त्याचे फायदे सुपर फूड प्रमाणे आहेत. परंतु, रात्रीच्या वेळी केळ्याचे सेवन केले पाहिजे की नाही यावर डाएट एक्स्पर्टस वेगवेगळे विचार मांडतात. आयुर्वेदानुसार, केळ्याचे सेवन रात्री करू नये. तुमचा प्रश्न हाच असेल, की केळ्याचे सेवन रात्री करावे की नाही यावर डाएट एक्स्पर्टस वेगवेगळे विचार मांडतात. आयुर्वेदानुसार, केळ्याचे सेवन रात्री करू नये. तुमचा प्रश्न हाच असेल, की केळ्याचे सेवन रात्री करावे की नाही तर तुम्हाला केळ्याचे फायदे आणि नुकसान याचबरोबर केळ्याचे सेवन कधी केले पाहिजे, हे पण जाणून घेणे जरूरी आहे. चला तर मग बघूया एक्स्पर्ट्स काय म्हणतात ते:\nकेळे हे तब्येतीसाठी खूप फायदेशीर आहे. शरीराच्या पोषणासाठी केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, पोटॅशियम, आणि ऊर्जा असते. ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी केळे उपयोगी आहे. केळ्यामध्ये हेल्दि फायबर असल्यामुळे ते भूक नियंत्रित करते. पचनसंस्था सुरळीत काम करण्यासाठी केळे फायदेशीर आहे.\nशरीरास लवकर ऊर्जा मिळण्यासाठी केळे हे सुपर फूड प्रमाणे आहे. रोज केळ्याचे सेवन केल्यामुळे पचंनाबरोबरच चयापचय क्रिया उत्तम रीतीने काम करते. उत्तम चयापचय क्रिया ही वजन कमी करण्यास मदत करते. केळे खाण्यामुळे गोड खाण्याच्या सवयीपासून सुटका होते.\nडाएट एक्स्पर्टच्या मते रात्री केळ्याचे सेवन हे नुकसानकारक नाही, पण तरी रात्री केळे खाण्यापासून स्वत:ला सांभाळा. कारण रात्री केळे खाल्ल्यामुळे सर्दी, खोकला यासारखे आजार होऊ शकतात. केळे पचण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे रात्री केळ्यासारख्या जड पदार्थांचे सेवन करू नये.\nज्या लोकांना वारंवार सर्दीचा त्रास असतो, त्यांनी केळ्याचे सेवन रात्री करू नये. तसेच, रात्री शरीराला खूपच कमी ऊर्जेची जरूर असते, आणि केळ्यामध्ये बरेच पोषण तत्वे आणि खूप ऊर्जा असते, म्हणून रात्री केळ्याचे सेवन करू नये. काही डाएट एक्स्पर्ट्सचे असे म्हणणे आहे, की तुम्हाला जर कोणताही आजार नसेल, तर तुम्ही कोणतेही फळ कोणत्याही वेळी खाऊ शकता. परंतु, यावर आयुर्वेद असे म्हणतो, की केळ्यात कफ तयार करण्याचा गुणधर्म आहे, त्यामुळे, थंडीच्या दिवसात रात्री केळे खाणे शरीरास अपायकरक आहे. त्यामुळे तुम्हाला स्वस्थ झोप लागणार नाही.\nकेळे कधी सेवन केले पाहिजे : यासंबंधी आयुर्वेद तसेच डाएट एक्स्पर्ट्सचे असे मत आहे, की केळ्यामध्ये फायबर आणि कॅल्शियम बरोबरच पॉटाशियमची मात्रा जास्त असते. सकाळी न्याहारीच्या वेळी केळे खाणे अत्यंत फायदेशीर आहे. सकाळी न्याहारीच्या वेळी केळ्याचे सेवन केल्यामुळे शरीरास पूर्ण दिवस ऊर्जा किंवा एनर्जि मिळते. त्याशिवाय, शरीरास जरूरी असलेले पोषणसुद्धहा केळ्यामुळे मिळते.\nरात्री झोपण्यापूर्वी गोड फळांचे सेवन करू नये. म्हणूनच, हे योग्य आहे, की रात्री झोपताना केळ्याचे सेवन करू नये. केळ्याचा जर खरच फायदा करून घ्यायचा असेल, तर ते सकाळी न्याहरीत किंवा दुपारी जेवताना सेवन करावे. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\nPrevious Article लवकरात लवकर दातातील कीड नाहीशी करणारा आणि वेदना कमी करणारा सर्वोत्तम उपाय\nNext Article या कारणामुळेच तुमच्या घरात पैसा टिकत नाही – आर्य चाणक्य\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2020/12/08/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AC/", "date_download": "2021-06-17T02:59:13Z", "digest": "sha1:KGV3ON7LCBNR4QSUPV7AMWYWA4YQL3XF", "length": 11516, "nlines": 55, "source_domain": "mahiti.in", "title": "प्रत्येक दिवशी पत्नीबरोबर हे कराच, नाहीतर पुढे पश्चाताप करायची वेळ येईल… – Mahiti.in", "raw_content": "\nप्रत्येक दिवशी पत्नीबरोबर हे कराच, नाहीतर पुढे पश्चाताप करायची वेळ येईल…\nआज आम्ही तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी काय केले पाहिजे याविषयी माहिती देणार आहोत. मित्रांनो, जर आपण असे केल्याशिवाय झोपी जाल आणि जर आपल्याला ह्याची सवय लागली, तर आपल्याला जीवनात पश्चाताप करायची वेळ येईल. जर तुम्ही काही वर्षे मागे वळून पाहाल, तर तुम्हाला नक्कीच वाईट वाटेल. म्हणूनच, मित्रांनो, आपण ही माहिती बघणार आहोत, की रात्री आपण असे का केले पाहिजे.\nमित्रांनो, तुम्ही कोणतेही काम करीत असाल किंवा तुम्ही नौकरी, स्वत:चा व्यवसाय करीत आहात, तुमचे काम कोणतेही असुदे, त्याने काहीच फरक पडत नाही, पण कोणती सवय तुम्ही लावून घेतली पाहिजे, त्याबद्दल जाणून घेऊया. तरीसुद्धहा, एका व्यक्तिचा मालक होणे, किंवा मालकी मिळविणे अद्याप सरासरी व्यक्तीच्या आवाक्याबाहेरचे आहे. मित्रांनो, माझा मुद्दा असा आहे की आपण कितीही व्यस्त असलात तरीही आपण यासाठी वेळ काढला पाहिजे.\nमित्रांनो, रात्री झोपताना आपल्या पत्नीवर प्रेम करणे अतिशय आवश्यक आहे. मित्रांनो जर तुम्ही हे काम करत नसाल, किंवा तुम्ही तुमच्या कामात खूप व्यस्त असाल, जर तुम्हाला ताणतणाव, काम इत्यादी गोष्टींचा त्रास होत असेल, तर हेच कारण आहे, की तुम्ही तुमच्या पत्नीवर प्रेम करू शकत नाही. मित्रांनो, तुम्ही त्यांचे वेदना किंवा दू:ख लवकरात लवकर जाणून घेऊ शकता. तर मित्रांनो, आपण कितीही व्यस्त असलात तरीही तुम्ही तुमच्या पत्नीवर प्रेम केल्याशिवाय झोपू नका किंवा तुम्ही तुमच्य�� पत्नीला झोपेच्यावेळी कमीतकमी अर्धा तास द्यायला पाहिजे.\nमित्रांनो, तुम्ही जर योग्य वेळ दिलात, तर तो वेळ पती-पत्नीमधील नात्याला अधिक दृढ करतो. त्या दोघांच्या नात्यामधील कोणताही गैरसमज दूर होतो. परंतु जर आपण वेळच दिला नाही, आपल्या पत्नीवर प्रेम केले नाही तर मित्रांनो, तुम्हाला ते दू:ख खूप त्रास देते. याचा अर्थ असा आहे की आपले नातेसंबंध तुटू शकतात आणि आपले नातेसंबंध बिघडू शकतात. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या कामात कितीही व्यस्त असलात, तरी झोपण्यापूर्वी पत्नीला वेळ जरूर द्या, त्याशिवाय तुम्ही झोपू नका.\nबेडरुममध्येही चुकूनही या गोष्टी करू नका. न बोलता झोपायला जाणे: बेडरूममध्ये न बोलता झोपायला जाऊ नका. त्यापूर्वी आपल्या जोडीदाराबरोबर थोडक्यात गप्पा मारा. दिवसभरातील घटनांची चर्चा करा. असे करण्यात जर तुम्ही अयशस्वी झालात तर तुमच्या जोडीदारास वाईट किंवा एकटे वाटू शकते आणि तुमच्या नात्यात अडथळा येऊ शकतो. थोड्या संवादाची आवश्यकता नक्कीच आहे. तुम्ही आपुलकीने विचारपूस केल्यास पत्नीला नक्कीच आनंद वाटेल.\nकामाच्या ऑर्डर सोडणे : कधीही आपल्या पत्नीला बसल्या जागी कामाच्या ऑर्डर सोडून नये, तसे केल्यास तिला राग येऊ शकतो. लहान सहान कामे तुमची तुम्ही करत जा. पाणी आण किंवा कपडे ठेव अशी लहान सहान कामे सारखी सांगितल्याने नात्यातील तणाव वाढू शकतो.\nअव्यवस्थित खोली: तुमची खोली कायम व्यवस्थित असू द्या. अव्यवस्थित खोली असली तर चिडचिड होते आणि त्याने तुमच्या नात्यात दरी निर्माण होऊ शकते. याने रोमान्स करण्याची इच्छा होणार नाही, यांमुळे एक नेगेटिव उर्जा तयार होईल ज्याने भांडणे होण्याची शक्यता वर्तवते. म्हणून खोली नेहमी नीटनेटकी ठेवा.\nरात्री मित्रांसह गप्पा मारणे: रात्री उशीरा मित्रांबरोबर फोन कॉलवर मारणे ह्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू शकते किंवा त्याला आपण कमी महत्वाचे आहोत असे वाटू शकते. म्हणून योग्य वेळ त्यांना देऊन उरलेल्या वेळात मित्रांशी संपर्क ठेवा.\nपती पत्नीतील नाते उत्तम ठेवायचे असेल तर या काही महत्वाच्या गोष्टी जरूर लक्षात ठेवा आणि त्यांचा अवलंब करा. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.\nप्रत्येक स्त्रीची असते अपेक्षा की मनातील ‘या’ इच्छा न सांगताही पतीला समजाव्यात…\nनिर्लज्जपणे केली पाहिजेत ही ३ कामे, नाहीतर जीवनात तुम्ही काहीच करू शकणार नाही…\nS अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती अशा असतात स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये…\nPrevious Article ही लक्षणे दिसताच डॉक्टर ना दाखवा नाहीतर भोगावे लागतील वाईट परिणाम….\nNext Article निर्लज्जपणे केली पाहिजेत ही ३ कामे, नाहीतर जीवनात तुम्ही काहीच करू शकणार नाही…\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/this-year-the-country-will-be-self-sufficient-in-pulses-production/", "date_download": "2021-06-17T02:20:24Z", "digest": "sha1:MAVNZWONW53FAMOUHFXTCTKTGX5H5UPK", "length": 9224, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "यावर्षी देश डाळींच्या उत्पादनात होणार स्वयंपूर्ण", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nयावर्षी देश डाळींच्या उत्पादनात होणार स्वयंपूर्ण\nसरकारतर्फे यावर्षी २.५६ कोटी टनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट मागच्या वर्षीपेक्षा ११.२% ने जास्त आहे. यंदा खरिपामध्ये देशातील एकजण डाळींच्या उत्पादनापैकी ३०% एवढी लागवड झाली आहे. त्यामुळे एकूण उत्पादनामध्ये २०% वाढ होण्याचा अंदाज केंद्रीय कृषी खात्याने वर्तवला आहे.\nतसेच यावर्षी भारतात एकूण खरिपाखालील लागवडीमध्ये २१% वाढ झाली आहे. यावर्षी वेळेवर आलेला मॉन्सून आणि धरणामध्ये असलेल्या अतिरिक्त साठ्यामुळे यंदा १७ जुलैपर्यंत खरिपाचा पेरा मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्ब्ल २१% नी वाढला आहे. मागच्या वर्षी याचा कालावधीत ५७०.८६ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड झाली होती. यावर्षी १७ जुलैपर्यंत ६९१.८६ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड झाली आहे.\nभारत हा डाळीचे उत्पादन देश आहे. मागच्या काही वर्षात सालीच्या उत्पादन कमी झाल्याने देशात डाळींचा तुटवडा निर्माण झाला होता. २०१६-१७ च्या दरम्यान डाळींचे भाव गगनाला भिडले होते. महाराष्ट्रात तूरडाळीचा भाव पर प्रतिकिलो २०० रुपये पर्यंत पोहचला होता. केंद्र सरकारने या परिस्थितीचा विचार करून डाळींच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या माध्यमातून उत्तेजन दिले होते. त्याचाच हा परिणाम म्हणून डाळीच्या लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे.आजमितीला देशात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. येथून पुढे पावसाची वाटचाल कशी राहणार यावर उत्पादन अवलूंबून राहणार आहे.\n#डाळींचे उत्पादन वाढणार #dal #pulses\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/aap-supports-the-goa-government/", "date_download": "2021-06-17T01:29:52Z", "digest": "sha1:GV7QHLXWFFRVA2SABLUTIR3ZCJC5M2KI", "length": 10385, "nlines": 159, "source_domain": "rashtramat.com", "title": "'आप'ने दिला राज्य सरकारला पाठिंबा - Rashtramat", "raw_content": "\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nऍड उदयसिंह पाटील उंडाळकरांचा संस्थांपक पॅनेलला पाठिंबा\nशिपायाचा कारनामा; गावच्या विहिरीत टाकली पोताभर ‘टीसीएल’\n‘राम मंदिरा’वरुन शिवसेना – भाजपा आमने-सामने\n‘शापोरा’ बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित\n‘आप देणार घरपोच जीवनावश्यक सुविधा’\nHome/गोवा /‘आप’ने दिला राज्य सरकारला पाठिंबा\n‘आप’ने दिला राज्य सरकारला पाठिंबा\n31 मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाशी सहमती दर्शवत आम आदमी पक्षाने आज मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना पुन्हा एकदा गोयंकरांना दिलासा देण्याचे आवाहन केले. अखेर लॉकडाऊनची मुदतवाढ करण्याची मागणी मान्य केल्याचे पक्षाने निदर्शनास आणून दिले.\nआपच्या गोव्याचे संयोजक राहुल म्हांबरे यांनी लॉकडाऊन वाढीच्या निर्णयाशी सहमती दर्शवताना मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे मागणी केली की त्यांनी या विषाणूमुळे पीडित लोकांना मदत करण्याच्या केजरीवाल मॉडेलचे अनुसरण करावे आणि दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी याआधी पुरविल्या गेलेल्या सुविधा गोयंकरांना देखील द्याव्यात​ अशी मागणी केली​.\n​त्याचप्रमाणे राज्यातील मोटारसायकल चालक, लहान व्यवसायिक आणि विक्रेत्यांच्या अडचणींचा विचार करून त्यांनाही सरकारने दिलासा देण्याचे आवाहन म्हांबरे यांनी यावेळी केले.\n“शिवाय गृहाधार देयके देखील रखडली आहेत, हे ही लक्षात घेतले पाहिजे. पेट्रोलच्या वाढत्या 91 रुपयांच्या किंमतीमुळे गोयंकरांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. गृहाधारांच्या देयकाकडे दुर्लक्ष करणे आणि आणखी त्यात पेट्रोलच्या किंमतीत वाढ करून ​नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळणे, हे मुख्यमंत्र्यांच्या असंवेदनशीलपणाचे लक्षण आहे.” असे आप गोव्याच्या उपाध्यक्षा अ‍ॅड प्रतिमा ​कुतिन्हो म्हणाल्या.​​\n'हळदोणे कॉंग्रेस'ने केले फळे, पाणी आणि मास्क वितरण\n'मातृभूमी सेवा प्रतिष्ठान' देणार कोविड रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\n‘शापोरा’ बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित\n‘आप देणार घरपोच जीवनावश्यक सुविधा’\n‘आमदारांनी केला फक्त स्वतःचा विकास; मतदारसंघाचा नाही’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/11/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%A2.html", "date_download": "2021-06-17T02:27:34Z", "digest": "sha1:R2X6YEGUBAXCB74M5K5H5ETMA4452MKF", "length": 17260, "nlines": 231, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "नाशिकमध्ये कांदा दरात चढ-उतार सुरूच - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nनाशिकमध्ये कांदा दरात चढ-उतार सुरूच\nby Team आम्ही कास्तकार\nनाशिक : दिवाळीचा सण आणि रब्बी हंगामासाठी पैसा उभारण्यासाठी शेतकरी साठवलेला कांदा बाजारात आणत आहेत. तसेच काही नवीन खरीप कांदा बाजारात येण्यास प्रारंभ झाला आहे. शनिवारी (ता.७) कांदा दर काहीसे कमी होते. मात्र सोमवारी (ता.९) जिल्ह्यात सरासरी ५०० रुपयांपर्यंत दरात वाढ झाली. परंतु मंगळवारी (ता.१०) दरात पुन्हा किंचित घसरण झाली. त्यामुळे बाजारात चढ-उतार सुरूच आहेत.\nदिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कांदा बाजार आवारातील कामकाज बुधवारपासून (ता. ११) बंद होत आहे. व्यवहार पुढील ८ दिवस बंद राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी साठवलेला शिल्लक उन्हाळ कांदा बाजारात आणायला सुरुवात केली आहे. मात्र सोमवारी दरात सुधारणा झाल्यानंतर पुन्हा काही ठिकाणी आवक वाढतीच असल्याने दरात पुन्हा काही अंशी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.\nमालेगाव बाजार समितीच्या मुंगसे उपबाजार आवारात दरात मात्र सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. बाजारात कांद्याला गुणवत्तेनुसार बाजारात दर मिळत आहेत. मात्र असे असताना सध्या भारतीय कांद्यालाच ग्राहक पसंती देत असल्याने दरात वाढ होत आहे. त्यातुलनेत आयात केलेला कांदा व्यापारी अन् ग्राहकांनी नाकारल्याने उन्हाळ कांद्याची मागणी टिकून आहे. तर अद्यापही लाल कांद्याची आवक होत नसल्याने अजूनही बाजारातील मागणी पुरवठा या आवकेवर पूर्ण होत नसल्याची स्थिती आहे.\nसप्ताहाच्या सुरुवातीला दरात सुधारणा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दरात घसरण झाली. त्यामुळे आवक वाढवून दर पाडण्याचा प्रकार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याविषयी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.\nनाशिकमध्ये कांदा दरात चढ-उतार सुरूच\nनाशिक : दिवाळीचा सण आणि रब्बी हंगामासाठी पैसा उभारण्यासाठी शेतकरी साठवलेला कांदा बाजारात आणत आहेत. तसेच काही नवीन खरीप कांदा बाजारात येण्यास प्रारंभ झाला आहे. शनिवारी (ता.७) कांदा दर काहीसे कमी होते. मात्र सोमवारी (ता.९) जिल्ह्यात सरासरी ५०० रुपयांपर्यंत दरात वाढ झाली. परंतु मंगळवारी (ता.१०) दरात पुन्हा किंचित घसरण झाली. त्यामुळे बाजारात चढ-उतार सुरूच आहेत.\nदिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कांदा बाजार आवारातील कामकाज बुधवारपासून (ता. ११) बंद होत आहे. व्यवहार पुढील ८ दिवस बंद राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी साठवलेला शिल्लक उन्हाळ कांदा बाजारात आणायला सुरुवात केली आहे. मात्र सोमवारी दरात सुधारणा झाल्यानंतर पुन्हा काही ठिकाणी आवक वाढतीच असल्याने दरात पुन्हा काही अंशी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.\nमालेगाव बाजार समितीच्या मुंगसे उपबाजार आवारात दरात मात्र सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. बाजारात कांद्याला गुणवत्तेनुसार बाजारात दर मिळत आहेत. मात्र असे असताना सध्या भारतीय कांद्यालाच ग्राहक पसंती देत असल्याने दरात वाढ होत आहे. त्यातुलनेत आयात केलेला कांदा व्यापारी अन् ग्राहकांनी नाकारल्याने उन्हाळ कांद्याची मागणी टिकून आहे. तर अद्यापही लाल कांद्याची आवक होत नसल्याने अजूनही बाजारातील मागणी पुरवठा या आवकेवर पूर्ण होत नसल्याची स्थिती आहे.\nसप्ताहाच्या सुरुवातीला दरात सुधारणा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दरात घसरण झाली. त्यामुळे आवक वाढवून दर पाडण्याचा प्रकार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याविषयी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.\nदिवाळी रब्बी हंगाम खरीप मका मालेगाव बाजार समिती भारत व्यापार\nदिवाळी, रब्बी हंगाम, खरीप, मका, मालेगाव, बाजार समिती, भारत, व्यापार\nदिवाळीचा सण आणि रब्बी हंगामासाठी पैसा उभारण्यासाठी शेतकरी साठवलेला कांदा बाजारात आणत आहेत. तसेच काही नवीन खरीप कांदा बाजारात येण्यास प्रारंभ झाला आहे.\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nनाशिक जिल्ह्यात दोन हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी\nरानातल्या कामातच जाईल यंदाचा दिवाळसण\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरम���ा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nधरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/chetan-sakariyas-patriarchal-service-failed-his-father-died-by-corona/", "date_download": "2021-06-17T03:13:23Z", "digest": "sha1:WHOLGCSCFXFQY2J4TAVTGJIM4ZT7ZWC4", "length": 16139, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "चेतन सकारियाची पितृसेवा निष्फळ, त्याच्या वडिलांचे कोरोनाने निधन - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\nचेतन सकारियाची पितृसेवा निष्फळ, त्याच्या वडिलांचे कोरोनाने निधन\nआयपीएल (IPL) संपल्या संपल्या सौराष्ट्र व राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) चा जो क्रिकेटपटू पितृसेवेत व्यस्त झाला त्या चेतन सकारिया (Chetan Sakariya)चे वडिल कांजीभाई सकारिया यांचे कोरोनामुळे रविवारी भावनगर येथील एका दवाखान्यात निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. सौराष्ट्र क्रिकेट संघटनेने त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.\nआयपीएल मध्येच संपल्याने घरी लवकर परतलेल्या चेतनने परतल्या परतल्या दवाखान्याच्या फेऱ्या सुरू केल्या होत्या आणि तो सकाळी 9 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत वडील दाखल असलेल्या दवाखान्याबाहेरच थांबून असायचा. वडीलांना मधूमेह आणि त्यात कोरोना असल्याने तो अधिकच चिंतीत होता.\nतो आयपीएलमध्ये व्यस्त असतानाच गेल्या आठवड्यात त्याचे वडील कोरोना पाॕझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते आणि त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले होते. कांजीभाई हे रिक्षा (ट��म्पो) चालवायचे.\nचेतनवर अतिशय कमी वयात नियतीचा हा दुसरा आघात आहे. आयपीएलचा करार मिळण्याआधीच त्याला अतिशय प्रिय असलेला त्याचा लहान भाऊ देवाघरी गेला होता. आपल्या भावासाठी आपण काहीच करू शकलो नाही याचे दुःख त्याला आहेच, त्यात आता वडिलांना गमावल्याच्या दुःखाची भर पडली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article‘त्यांच्याकडे लक्ष देत नाही, आणि आम्ही सामनाही वाचत नाही’, काँग्रेसने राऊतांना सुनावले\nNext articleराज्यासाठी दिलासा; आज दिवसभरात ६० हजार २२६ रूग्णांनी करोनावर मात\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने क��रोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/the-first-laboratory-of-hindutva-was-not-gujarat-but-the-by-election-of-89-in-mumbais-vile-parle/", "date_download": "2021-06-17T03:31:39Z", "digest": "sha1:F5GVJI3KDOSHVKB5XXTCHYN7O3MAO6WU", "length": 24807, "nlines": 387, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "हिंदूत्त्वाची पहिली प्रयोगशाळा गुजरात नसून ८९ ची मुंबईतल्या विलेपार्लेची पोटनिवडणूक होती! - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\nहिंदूत्त्वाची पहिली प्रयोगशाळा गुजरात नसून ८९ ची मुंबईतल्या विलेपार्लेची पोटनिवडणूक होती\nभारताच्या राजकारणात अनेक राजकीय प्रयोग झाले. अनेक पक्ष बनले आणि विसर्जितही झाले. भारताच्या राजकारणाला ७० च्या दशकातील उत्तरार्धात ‘हिंदूत्त्वानं’ (Hindutav)भुरळ घातली आणि हा समान दुआ पकडून शिवसेना आणि भाजप एकत्र आले; परंतू हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य होईल दोघांच्याही राजकारणाची सुरुवातीला हिंदूत्त्वाचा विशेष काहीसा आधार नव्हता. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना आणि भ्रष्टाराचा मुद्दा उचलून कॉंग्रेसला(Congress) टक्कर देणारं जनता दल जे परत भाजप झालं या दोघांना हिंदूत्त्वाच्या वाटेवर आणलं काश्मिरनं.\nकाश्मिरचा मुद्दा आणि ब्रिटनमधलं अपहरण\nइंदिरा गांधींनी(Indira Gandhi) भारतात आणबाणी लादल्यानंतर काळ, वर्ष १९८४, इंदिरांची हत्या झाली. आणीबाणीला पाठिंबा दिल्यामुळं जनतेनं बाळासाहेबांचा पाठिंबा काढून घ्यायला सुरुवात केली होती. ७० च्या दशकाच्या उत्तरार्धात बाळासाहेबांवर ‘कागदी वाघ’ अशी टीका होऊ लागली. त्याकाळात शिवसेना(Shivsena) राजकीय उभारी घेण्यासाठी मजबूत विचाराच्या शोधात होती. शिवसेनेनं मराठी मुद्द्यावर चांगला डाव ��ेळला होता. मुंबई मनपा जिंकली होती. आता तो मुद्दा जवळपास निकालात निघाल्याचं चित्रं होतं.\nया सर्व कोड्याला कलाटणी दिली ती भारतापासून हजारो मैल दुर असलेल्या ब्रिटनमध्ये झालेल्या एका अपहरणानं. फेब्रुवारी १९८४ ला ब्रिटनच्या बर्मिंघममध्ये भारतीय राजदूत ‘रविंद्र म्हात्रे’ यांच अपहरण झालं. कार्यालायातून घरी जात असताना त्यांच अपहरण करण्यात आलं. हे खंडणीसाठी झालेलं अपहरण नव्हतं. या घटनेला घडवून आणलं होतं, ‘काश्मिर लिब्रेशन आर्मी’ या संघटनेनं. १९७१ ला एअर इंडीयाचं अपहरण करणाऱ्या मकबुल भट्टच्या सुटकेसाठी म्हात्रेंच अपहरण करण्यात आलं. यानंतर ३ च दिवसात त्यांची हत्या करण्यात आली. इंदिरा गांधींनी मकबुलला फाशी दिली.\nशिवसेनेच्या राजकारणालाप पुढची दिशा देण्यासाठी नव्या मुद्द्याच्या शोधा असलेल्या बाळासाहेबांची प्रतिक्षा या बातमीसह संपली. त्यांनी मराठी माणूस आणि मुस्लीमविरोधी राजकारणाला हिंदूत्त्वाच्या धाग्यात ओवलं. मराठी माणसासोबत हिंदूत्त्वाचा मुद्दा घेऊन शिवसेना पहिल्यांदा पुढं आली असं मतं जेष्ठ पत्रकार सुजाता आनंदन त्यांच्या पुस्तकातून व्यक्त करतात.\nहिंदूत्त्वाचा मुद्दा आणि युती\nसामनाच्या संपादकीय पानावरुन वारंवार हिंदूत्त्वाची मांडणी होऊ लागली. हा मुद्दा जनमत आपल्याकडे खेचू शकतो का हे तपासणं शिवसेनेसाठी महत्त्वाचं बनत चाललं होतं. याची संधी सेनेला मिळाली एप्रिल १९८९ मध्ये. विलेपार्ले पोट निवडणूकीत बाळासाहेबांनी हिंदूत्त्वाचा मुद्दा प्रखर्शाने मांडला. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदूत्त्वाला केंद्रस्थानी ठेऊन प्रचार सुरु होता. कॉंग्रेसच्या प्रभाकर कुंटेंचा पराभव झाला आणि शिवसेनेला एक आमदार आणि सोबतच पुढच्या राजकारणाचा मार्ग मिळाला जो त्यांना भाजपच्या(BJP) दिशेने नेणार होता.\nहिंदूत्त्वाची पहिली प्रयोगशाळा गुजरात नसून विलेपार्ले असल्याचं अनेक जण सांगतात. निवडणूकी दरम्यान बाळासाहेबांनी केलेल्या जहाल भाषणांवर फारसं लक्ष देण्यात आलं नाही. कॉंग्रेसाला विलेपार्ले जिंकण्याची खात्री होती शिवाय जनता अशा द्वेषपुर्ण विचारांना समर्थन देणार नाही हा देखील कॉंग्रेसी नेत्यांचा समज होता तो निवडणूकीच्या निकालानं खोटा ठरवला. पराभूत कुंटेंनी कोर्टाची पायरी चढली. विलेपार्लेच्या निवडणूकीत भ��जपचा पाठिंबा जनसंघाला होता. तोपर्यंत हिंदूत्त्वाचा मुद्दा त्यांच्या अजेंड्यावर नव्हता.\nशिवसेनेच्या विजयानंतर मात्र हिंदूत्त्वाची राजकीय व्याप्ती आणि त्याआधारे शक्य असलेलं जनमत परिवर्तनाबद्दलची खात्री नंतरच्या काळात भाजपला झाली. भाजपलाही ठोस भूमिका घेण्यासाठी वाजवी मुद्द्याची गरज होती. ती गरज राममंदिराच्या मुद्दा हातात घेतल्यानंतर पुर्ण झाली. १९८९च्या भाजपच्या पालनपुर अधिवेशनात संमिश्र प्रतिक्रिया आल्या परंतू भाजपानं हिंदूत्त्वाला कवटाळण्याची तयारी दर्शवली.\nयानंतर भाजपच्या बड्या नेत्यांनी बाळासाहेबांची भेटगाठ घेण्याचं सत्र सुरु केलं. परिणाम स्वरुप दोन्ही पक्षात युती झाली. यात प्रमोद महाजनांनी महत्त्वपुर्ण भूमिका निभावली. बाळासाहेबांचा लहरीपणा सांभाळण्यापासून दोन्ही पक्षांचा एकाच दिशेनं नेण्यात त्यांनी भूमिका महत्त्वपुर्ण होती. युती झाल्यानंतर बाळासाहेबांचा योग्य आदर राखला जाईल ही जबाबदारी महाजन यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. असं राजकीय विश्लेष्क सांगतात.\nमराठवाड्यातला असंतोष कधीच मुंबई आणि दिल्लीपर्यंत पोहचत नव्हता. ते पोहचवण्याचं काम शिवसेना भाजप युतीनं केलं. मराठवाड्यातल्या जातीवादी समीकरणाला छेद देत निझामाच्या राज्यात हालअपेष्टा सहन करणाऱ्या जनतेला हिंदूत्व हा मुद्दा जात विसरायला लावणारा वाटला. १९९०च्या विधासभेत याचा फायदा झाला. मुंडेंनी शरद पवारांच्या निर्विवाद वर्चस्वाला आव्हान दिलं, सत्ता आली नाही परंतू विरोधी पक्ष मिळालं. मुंडेंनी ती जाबबदारी लिलया पेलली. यानंतर ९२ ला बाबरी मश्जिद पडली आणि मुंबईतले साखळी बॉम्बस्फोट यानंतर शिवसेना- भाजप १९९५ला सत्तेत आली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article“ते ट्विट मी केले नव्हते” – किशोरी पेडणेकर\nNext article‘उद्या अब्रू घालवण्यापेक्षा आजच राजीनामा देऊन टाका’, नितेश राणेंचा अनिल परबांना टोला\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दा��ल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/3016", "date_download": "2021-06-17T03:10:56Z", "digest": "sha1:TBV2TV4IQB5WT45VAV23C4BFZ2QWV6ZR", "length": 8886, "nlines": 212, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "तीन मुले | तीन मुले 113| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n‘आणि तुझ्या उशीवर मी माझे तोंड ठेवले होते.’\n‘आणि जिन्यात आपण क्षणभर थांबलो आणि तू खांद्यावर मान ठेवून रडलीस.’\n‘हो. त्या दिवशी दिले होतेस फूल.’\n‘हो, आठवले, आणि बुधा, तू एकदा रस्त्यातही मला फूल दिले होतेस. मी व मंगा एकत्र राहण्यापूर्वी; आणि बाबा आले. ते तुला बोलले. तुझे फूल त्यांनी कुस्करिले त्या कुस्करलेल्या फुलांच्या पाकळया मी गोळा केल्या. तुझे कुस्करलेले प्रेम मी गोळा करून घेतले. आठवते\n‘हो आठवते. अ���ा त्या आठवणींवर तर मी जगतो. पुन्हा\nपाकळया साधून त्यांचे फूल होईल. नाही होणार मधुरी\n‘प्रत्येक मनुष्य, मधुरी, जादूगार आहे. तो कोणाच्या ना कोणाच्या तरी जीवनातला जादूगार बनतो, तो तेथे चमत्कार करतो, ओसाड जागा फुलवतो. अंधाराचा प्रकाश करतो. हसतेस काय मधुरी बरे, मी आता जातो. आणीन फूल व वाहील तुला.’\n‘घालीन हो तुझ्यासाठी मी क्षणभर ते माझ्या केसांत.’\n‘आणि बुधा गेला. मधुरी त्याच्याकडे झोपडीच्या दारातून पहात होती. त्याने वळून पाहिले. दोघांचे डोळे भेटले.’\nआणि आता मुले आली.’\n‘आई, हा मला का\n‘हा मला नीट होईल.’\nत्या मुलांनी आपापले कपडे ओळखून घेतले. त्यांनी अंगात घातले.\n‘आई, बाबांकडून का ग हे आले दुरून त्यांनी पाठवले\n‘मनी कुठे आहे सोन्या\n‘तो बाहेर आहे. मी तिला उचलून आणले. परंतु अंगणातील फुले पाहून उतरली.’\n‘आई, ही फुले घाल माझ्या केसांत.’ मनी येऊन म्हणाली.\nमधुरीने मनीला नवीन कपडे घातले. तिने ती फुले तिच्या केसांत घातली. मनी नाचू लागली. सोन्या व रुपल्याही नाचू लागले आणि मधुरीचेही मन जरा नाचत होते.\n‘आई, तू नेस ना हे लुगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/thief-stolen-jewelry-from-mahavira-temple-at-mumbai-5976141.html", "date_download": "2021-06-17T01:31:41Z", "digest": "sha1:2A4DQSI5XHJGIGW6NGI7P2HM2NKARN7R", "length": 3397, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Thief stolen jewelry from Mahavira temple at mumbai. | चोरट्यांनी मूर्तीवरील दागिन्यांसह दानपेटी केली लंपास, चोरी CCTVमध्ये झाली कैद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचोरट्यांनी मूर्तीवरील दागिन्यांसह दानपेटी केली लंपास, चोरी CCTVमध्ये झाली कैद\nमुंबई : घटना आहे नवी मुंबई येथील वाशी परिसरातील एका जैन मंदिरामधील चोरीची . ही घटना कैद झालेली आहे सीसीटीव्ही कॅमेरात. आपण पाहू शकता कश्या प्रकारे दोन चोरट्यांनी मंदिराची दानपेटी, भगवान महावीरांच्या मूर्तीवर असणारे दागिने लंपास केले. फुटेज नुसार लवकरात लवकर आरोपींवर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली .\nही घटना गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहू शकता की, कसे दोन चोर लोखांडी रॉड ने मूर्तीवरील दागिने काढत आहेत. मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार एक दानपेटी, मूर्तीवरील काही रत्न, चांदीचे शिक्के आणि मूर्तीवरील ६५ हजारांची दागदागिने चोरट्यांनी पळवली.\nसीसीटीव्ही फुटेज नुसार त्यांची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी सांगितली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/hritik-roshan-first-income/", "date_download": "2021-06-17T03:17:25Z", "digest": "sha1:RDDJSXQE6FNUFT5PGLUEMFJUPZQBMAJA", "length": 7918, "nlines": 96, "source_domain": "khaasre.com", "title": "अभिनेता हृतिक रोशनची पहिली कमाई किती होती माहिती आहे का? - Khaas Re", "raw_content": "\nअभिनेता हृतिक रोशनची पहिली कमाई किती होती माहिती आहे का\nअभिनेता हृतिक रोशनचा परिवार फिल्मी जगताशी जुडलेला आहे. त्याचे आजोबा संगीतकार होते तर वडील हे सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. १० जानेवारी १९७४ रोजी पंजाबी परिवारात जन्मलेल्या हृतिकला त्यामुळे अभिनय क्षेत्राचा मोठा वारसा मिळाला. त्यांच्या कुटुंबाला आपण बॉलीवूड कुटुंब देखील म्हणू शकतो.\nहृतिक रोशनची एंट्री देखील एवढी धमाकेदार होती कि त्यावेळचा बादशाह सुद्धा हादरला होता. कारण या मुलाने रातोरात भारतीय तरुणांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. तेच स्थान १७ वर्षांनंतरही कायम आहे म्हणलं तरी चालेल. तो दिसण्यातच भारी नसून अभिनयात देखील त्याच दमाचा आहे.\nज्यावेळी हृतिकने बादशाह अकबरचा रोल केला तेव्हा तो हुबेहूब बादशाह अकबर दिसला. आणि परदेशातील सुपरहिरोंसारखा भारताला क्रिशच्या रूपाने मोठ्या पडद्यावर पहिला सुपरहिरो देखील दिला. पण हृतिक रोशनची पहिली कमाई किती आहे माहिती आहे का\nहृतिक एवढ्या मोठ्या कुटुंबातून येतो म्हणल्यावर साहजिकच आपण समजू कि त्याची कमाई देखील तेवढीच मोठी असेल. पण नाही हृतिकची कमाई तुम्ही विचार करताय तेवढी नव्हती. १९८० मध्ये अभिनयातून हृतिकची पहिली कमाई आशा सिनेमातुन मिळाली होती. या सिनेमात जितेंद्र सोबत डान्स करण्याचं काम त्याला मिळालं होतं. यासाठी त्याला १०० रुपये ओमप्रकाश यांनी दिले होते.\nहृतिकने अनेक हिट सिनेमे आतापर्यन्त दिले आहेत. त्यामध्ये खासकरून ‘कहो ना… प्यार है’ या पदार्पणाच्या चित्रपटामधील रोहित आणि राजचा डबल रोल प्रेक्षकांना खूप आवडला होता. ‘कभी खुशी कभी गम’,’कोई… मिल गया’ आणि ‘क्रिश’यासह अनेक सिनेमे सुपरहिट ठरले.\nहृतिकने टोपण नाव तुम्हाला माहिती आहे का\nह्रतिकला लहानपणी डुग्गु नावाने ओळखले जायचे. त्याला हे नाव त्याच्या आजीने दिले होते. त्याच्या वडिलांना गुड्डू या नावाने बोलले जायचे. त्यामुळे डुग्गु हे मिळतेज���ळते नाव त्याला दिले होते.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nबाळासाहेबांच्या या द्विअर्थी जोक ने वाजपेयींची झाली होती भरसभेत पंचाईत\n‘ठाकरे’चे दिग्दर्शक अभिजित पानसेंना स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान अपमानास्पद वागणूक..\n'ठाकरे'चे दिग्दर्शक अभिजित पानसेंना स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान अपमानास्पद वागणूक..\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nचहा प्रेमींनी ‘या’ गोष्टी कायमच लक्षात ठेवाव्यात ; अन्यथा रोगाला निमंत्रण देऊ शकता\nकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात पुन्हा लागू होणार हे कडक नियम\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/chief-minister-uddhav-thackeray/", "date_download": "2021-06-17T02:30:10Z", "digest": "sha1:HCANVD2ZZF2AYTW2HULLBBECOWTE6RV2", "length": 7185, "nlines": 107, "source_domain": "mpcnews.in", "title": "Chief Minister Uddhav Thackeray Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMumbai News : गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सूचना पाठवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nPimpri News : एकात्मिक शहर विकासासाठी प्राधिकरण बरखास्तीचा निर्णय योग्य : राहुल कलाटे\nPune News : मोफत लसीकरण; मोदी सरकारचे जाहीर आभार – गिरीश बापट\nएमपीसी न्यूज : देशातील 18 वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. एकरकमी धनादेश देऊन लसखरेदी करण्याची तयारी दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने वाचलेल्या सात हजार…\nPune News : आधी तुम्ही पेट्रोल डिझेलवरील कर कमी करा, मग केंद्राकडे मागणी करा : चंद्रकांत पाटील\nएमपीसी न्यूज - शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीने राज्यातील कर कमी करून पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करावी आणि मग केंद्राकडे तशी मागणी करावी, असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी…\nPimpri News: ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर निवडणुकांना विरोध; भाजप ओबीसी मोर्चाचा इशारा\nएमपीसी न्यूज - आरक्षण जाहीर करताना राज्यातील ओबीसी आरक्षणाला धक्का लावला. तर, आगामी काळात राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाने दिला आहे.भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने…\nCorona Treatment Rate : खासगी रुग्णालयांसाठी कोरोना उपचारांचे दर निश्चित\nMumbai News: लहान मुलांना कोरोना संसर्गापासून प्रतिबंध करण्यासाठी 14 बालरोग तज्ज्ञांचे टास्क फोर्स…\nShivbhojan News : उद्योगनगरीतील गरिबांना मिळतोय ‘शिवभोजना’चा आधार ; 11 केंद्रांवर दररोज…\nPune Vaccination News : खासगी लसीकरणाचे दर निश्चित करा : महापौर मोहोळ\nPimpri Corona News : ‘गृहविलगीकरणास बंदी’च्या निर्णयाचा फेरविचार करावा : महेश लांडगे\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\nPimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/01/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D.html", "date_download": "2021-06-17T03:14:16Z", "digest": "sha1:Y32C2KATLDF4ROVMSF6LGRTOGH3C6OLL", "length": 35019, "nlines": 297, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "प्रशिक्षण, निविष्ठा विक्रीसाठी योजना - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nप्रशिक्षण, निविष्ठा विक्रीसाठी योजना\nby Team आम्ही कास्तकार\nin कृषी सल्ला, पीक व्यवस्थापन, बातम्या, शासन निर्णय, शेतीविषयक योजना\nमहाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी उत्पादक कंपनी /महिला बचत गट यांचे सभासदांसाठी नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित सशुल्क स्वरूपात पाच किंवा तीनदिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतात. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत कृषी, सहकार, प्रक्रिया, सेंद्रिय शेती, शेतकरी उत्पादक कंपनी, पशुसंवर्धन, कृषी विपणन अशा विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.\nशेतकरी उत्पादक कंपनी /महिला बचत गटासाठी प्रशिक्षण\nमहाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी उत्पादक कंपनी /महिला बचत गट यांचे सभासदांसाठी नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित सशुल्क स्वरूपात पाच किंवा तीनदिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम.\nमहाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत कृषी, सहकार, प्रक्रिया, सेंद्रिय शेती, शेतकरी उत्पादक कंपनी, पशुसंवर्धन, कृषी विपणन अशा विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.\nप्रशिक्षणाच्या कामकाजाच्या यशस्वितेच्या आधारे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाअंतर्गत कृषी कौशल्य परिषद (ASCI) प्रशिक्षण यंत्रणा म्हणून महामंडळाची संलग्न संस्था म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. नाबार्डमार्फत रिसोर्स स्पोर्ट एजन्सी म्हणून महामंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे.\nशेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मूल्यवर्धन व उत्पन्नाचे स्रोत वाढवणे.\nग्रामीण भागात उद्यमशीलता व कौशल्य विकासाच्या संधी निर्माण करणे.\nसहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट यांचे आर्थिक बळकटीकरण व रोजगारनिर्मिती.\nसहकारी प्रक्रिया उद्योगांना कर्ज व गुंतवणुकीच्या स्वरूपात वित्तपुरवठ्याबाबत मार्गदर्शन. कृषिमालाची निर्यातवृद्धीबाबत मार्गदर्शन.\nकृषी निविष्ठा विक्री व्यवस्थापन\nराज्यातील सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून त्यांचे सभासद शेतकरी यांच्यासाठी “कृषी निविष्ठा पुरवठा व्यवस्थापन” उपक्रम राबविण्यात येत आहे.\nउपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासन, कृषी विभाग यांच्यामार्फत कृषी निविष्ठा (खते) पुरवठ्याचा परवाना प्राप्त झाला आहे. तसेच इफ्को आणि आरसीएफ यांच्यामार्फत महामंडळास कृषी निविष्ठा (खते) पुरवठ्यासाठी “राज्य वितरक” म्हणून मान्यता आहे.\nसहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून थेट शेतकरी सभासदांपर्यंत कृषी निविष्ठा उपलब्ध करण्याचा महामंडळाचा मानस आहे.\nमहामंडळाचे सामाजिक विकासातील योगदान\nसहकारी संस्थांचा विकास व्हावा, यामधून सभासद / शेतकरी तसेच संबंधित सर्व घटकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न .\nशेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी, दर्जेदार उत्पादनासाठी तसेच उत्पादनाच्या काढणीनंतर होणारे नुकसान कमी होण्यासाठी महामंडळामार्फत विविध उपक्रम, योजना, प्रकल्प व कार्यक्रम राबवले जात आहेत.\nराज्यात नाबार्डच्या सौजन्याने ३० शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची क्षमता बांधणी करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रास्त दरात रासायनिक खते व कृषिमालाच्या विक्री बाबत बाजार जोडणी.\nपुणे, मुंबई, ठाणे येथील गृहनिर्माण संस्थामध्ये भाजीपाला विक्री व्यवस्था विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दर मिळत आहेत.\nसहकारी संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी / महिला बचत गट यांचे कडधान्य, डाळी, तसेच प्रक्रियाकृत पदार्थांच्या विक्रीसाठी क्रॉपशॅाप (सहकारी भांडार) हे शहरातील मोठ्या गृहनिर्माण संस्थामध्ये स्थापन करण्यात आले आहे. त्याचा फायदा उत्पादक व ग्राहकांना होत आहे.\nस्मार्ट प्रकल्पाअंतर्गत १० सहकारी संस्थांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या गोदाम नूतनीकरणाचा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झालेली आहे. या माध्यमातून गोदाम पावती योजना राबविण्यात येणार आहे. २१ शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून मूल्यसाखळी विकास.\nग्रामीण भागातील युवकांना रोजगारांच्या संधी निर्मिती करण्यासाठी व यांत्रिकीकरणाचा वापर वाढविण्यासाठी जलसमुद्धी योजनेअंतर्गत एकूण ३१८ जेसीबीचे वाटप करण्यात आले.\nशेतकरी उत्पादक कंपनीची क्षमता बांधणीपासून त्यांच्या मालाची विक्री उत्पादन व्यवस्थेसाठी मार्केट लिंकेजेस विकसित करण्याचे काम.\nसहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्या माध्यमातून विविध पायाभूत सुविधा व खेळत्या भांडवलाची उपलब्धता.\nविविध कार्यकारी सहकारी संस्था व गृहनिर्माण संस्थाचे डिजिटायझेशन.\nसमुदाय आधारित संस्थांच्या कृषी उत्पादनासाठी साखर संकुल येथे मध्यवर्ती भांडार उभारणी करणे.\nसाखर संकुल येथे शेतकऱ्यांच्या कृषिमालासाठी क्रॉपशॉपची उभारणी.\nसहकारी गृहनिर्माण संस्थामध्ये मोबाईल व्हॅनद्वारे शेतकरी बाजार विकसित करणे.\nसहकारी संस्थांसाठी सिबील क्रेडिट रेटिंगचा उपक्रम राबविणे.\nसहकारी संस्थांच्या गोदामांचे डिजिटायझेशन करणे.\nमॅग्नेट प्रकल्पाच्या माध्यमातून सहकारी संस्थांची पायाभूत उभारणी.\nसहकारी संस्थासाठी ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जसे की एनसीडीएक्स, ई-नाम, स्टार ॲग्रो.\nसंपर्क- हेमंत जगताप, ८२७५३७१०८२\n(लेखक महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय\nप्रशिक्षण, निविष्ठा विक्रीसाठी योजना\nमहाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी उत्पादक कंपनी /महिला बचत गट यांचे सभासदांसाठी नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित सशुल्क स्वरूपात पाच किंवा तीनदिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतात. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत कृषी, सहकार, प्रक्रिया, सेंद्रिय शेती, शेतकरी उत्पादक कंपनी, पशुसंवर्धन, कृषी विपणन अशा विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.\nशेतकरी उत्पादक कंपनी /महिला बचत गटासाठी प्रशिक्षण\nमहाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी उत्पादक कंपनी /महिला बचत गट यांचे सभासदांसाठी नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित सशुल्क स्वरूपात पाच किंवा तीनदिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम.\nमहाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत कृषी, सहकार, प्रक्रिया, सेंद्रिय शेती, शेतकरी उत्पादक कंपनी, पशुसंवर्धन, कृषी विपणन अशा विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.\nप्रशिक्षणाच्या कामकाजाच्या यशस्वितेच्या आधारे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाअंतर्गत कृषी कौशल्य परिषद (ASCI) प्रशिक्षण यंत्रणा म्हणून महामंडळाची संलग्न संस्था म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. नाबार्डमार्फत रिसोर्स स्पोर्ट एजन्सी म्हणून महामंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे.\nशेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मूल्यवर्धन व उत्पन्नाचे स्रोत वाढवणे.\nग्रामीण भागात उद्यमशीलता व कौशल्य विकासाच्या संधी निर्माण करणे.\nसहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट यांचे आर्थिक बळकटीकरण व रोजगारनिर्मिती.\nसहकारी प्रक्रिया उद्योगांना कर्ज व गुंतवणुकीच्या स्वरूपात वित्तपुरवठ्याबाबत मार्गदर्शन. कृषिमालाची निर्यातवृद्धीबाबत मार्गदर्शन.\nकृषी निविष्ठा विक्री व्यवस्थापन\nराज्यातील सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून त्यांचे सभासद शेतकरी यांच्यासाठी “कृषी निविष्ठा पुरवठा व्यवस्थापन” उपक्रम राबविण्यात येत आहे.\nउपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासन, कृषी विभाग यांच्यामार्फत कृषी निविष्ठा (खते) पुरवठ्याचा परवाना प्राप्त झाला आहे. तसेच इफ्को आणि आरसीएफ यांच्यामार्फत महामंडळास कृषी निविष्ठा (खते) पुरवठ्यासाठी “राज्य वितरक” म्हणून मान्यता आहे.\nसहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून थेट शेतकरी सभासदांपर्यंत कृषी निविष्ठा उपलब्ध करण्याचा महामंडळाचा मानस आहे.\nमहामंडळाचे सामाजिक विकासातील योगदान\nसहकारी संस्थांचा विकास व्हावा, यामधून सभासद / शेतकरी तसेच संबंधित सर्व घटकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न .\nशेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी, दर्जेदार उत्पादनासाठी तसेच उत्पादनाच्या काढणीनंतर होणारे नुकसान कमी होण्यासाठी महामंडळामार्फत विविध उपक्रम, योजना, प्रकल्प व कार्यक्रम राबवले जात आहेत.\nराज्यात नाबार्डच्या सौजन्याने ३० शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची क्षमता बांधणी करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रास्त दरात रासायनिक खते व कृषिमालाच्या विक्री बाबत बाजार जोडणी.\nपुणे, मुंबई, ठाणे येथील गृहनिर्माण संस्थामध्ये भाजीपाला विक्री व्यवस्था विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दर मिळत आहेत.\nसहकारी संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी / महिला बचत गट यांचे कडधान्य, डाळी, तसेच प्रक्रियाकृत पदार्थांच्या विक्रीसाठी क्रॉपशॅाप (सहकारी भांडार) हे शहरातील मोठ्या गृहनिर्माण संस्थामध्ये स्थापन करण्यात आले आहे. त्याचा फायदा उत्पादक व ग्राहकांना होत आहे.\nस्मार्ट प्रकल्पाअंतर्गत १० सहकारी संस्थांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या गोदाम नूतनीकरणाचा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झालेली आहे. या माध्यमातून गोदाम पावती योजना राबविण्यात येणार आहे. २१ शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून मूल्यसाखळी विकास.\nग्रामीण भागातील युवकांना रोजगारांच्या संधी निर्मिती करण्यासाठी व यांत्रिकीकरणाचा वापर वाढविण्यासाठी जलसमुद्धी योजनेअंतर्गत एकूण ३१८ जेसीबीचे वाटप करण्यात आले.\nशेतकरी उत्पादक कंपनीची क्षमता बांधणीपासून त्यांच्या मालाची विक्री उत्पादन व्यवस्थेसाठी मार्केट लिंकेजेस विकसित करण्याचे काम.\nसहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय स���कार विकास निगम यांच्या माध्यमातून विविध पायाभूत सुविधा व खेळत्या भांडवलाची उपलब्धता.\nविविध कार्यकारी सहकारी संस्था व गृहनिर्माण संस्थाचे डिजिटायझेशन.\nसमुदाय आधारित संस्थांच्या कृषी उत्पादनासाठी साखर संकुल येथे मध्यवर्ती भांडार उभारणी करणे.\nसाखर संकुल येथे शेतकऱ्यांच्या कृषिमालासाठी क्रॉपशॉपची उभारणी.\nसहकारी गृहनिर्माण संस्थामध्ये मोबाईल व्हॅनद्वारे शेतकरी बाजार विकसित करणे.\nसहकारी संस्थांसाठी सिबील क्रेडिट रेटिंगचा उपक्रम राबविणे.\nसहकारी संस्थांच्या गोदामांचे डिजिटायझेशन करणे.\nमॅग्नेट प्रकल्पाच्या माध्यमातून सहकारी संस्थांची पायाभूत उभारणी.\nसहकारी संस्थासाठी ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जसे की एनसीडीएक्स, ई-नाम, स्टार ॲग्रो.\nसंपर्क- हेमंत जगताप, ८२७५३७१०८२\n(लेखक महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय\nमहाराष्ट्र maharashtra विकास कंपनी company प्रशिक्षण training शेती farming मका maize भारत कौशल्य विकास मंत्रालय रोजगार employment कर्ज उपक्रम कृषी विभाग agriculture department उत्पन्न पुणे मुंबई mumbai ठाणे कडधान्य डाळ साखर मोबाईल ई-नाम e-nam लेखक\nमहाराष्ट्र, Maharashtra, विकास, कंपनी, Company, प्रशिक्षण, Training, शेती, farming, मका, Maize, भारत, कौशल्य विकास, मंत्रालय, रोजगार, Employment, कर्ज, उपक्रम, कृषी विभाग, Agriculture Department, उत्पन्न, पुणे, मुंबई, Mumbai, ठाणे, कडधान्य, डाळ, साखर, मोबाईल, ई-नाम, e-NAM, लेखक\nमहाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी उत्पादक कंपनी /महिला बचत गट यांचे सभासदांसाठी नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित सशुल्क स्वरूपात पाच किंवा तीनदिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतात. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत कृषी, सहकार, प्रक्रिया, सेंद्रिय शेती, शेतकरी उत्पादक कंपनी, पशुसंवर्धन, कृषी विपणन अशा विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nअमेरिकेत सोयाबीन उत्पादनात घट\nशेतकरी मागण्यांवर ठाम; ट्रॅक्टर रॅलीही काढणार; आज पुन्हा बैठक\nनियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे…\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87.html", "date_download": "2021-06-17T01:27:25Z", "digest": "sha1:ONLLLIZEQILMMNUBBDJXSJVASHTCM4JK", "length": 18433, "nlines": 222, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "खानदेशातील बाजारांमध्ये मक्याची आवक घटली - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nखानदेशातील बाजारांमध्ये मक्याची आवक घटली\nby Team आम्ही कास्तकार\nजळगाव : खानदेशात बाजारात मक्याची आवक मध्यंतरी वाढली. पण मक्याचे दर हमीभावापेक्षा कमी असून, किमान ११०० व कमाल १३०० रुपये प्रति क्विंटलचा दर आहे. दरवाढीची प्रतीक्षा व कमी लागवड यामुळे बाजारातील आवक कमी होत आहे. दरात क्विंटलमागे ८० ते १०० रुपयांची वाढ झाली आहे. शेतकरी दरवाढीची प्रतीक्षा करीत असून, किमान जागेवर १५०० ते १६०० रुपये दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.\nमक्याची लागवड खानदेशात कमी झाली होती. ही लागवड सुमारे ४१ हजार हेक्टरवर झाली आहे. जळगाव जिल्ह्यात ५० ते ५१ हजार हेक्टरवर ���का लागवड केली जात होती. पण लष्करी अळीचा प्रकोप, कमी दर, वाढलेला उत्पादन खर्च, मजूर टंचाई आदी कारणांमुळे लागवड कमी झाली. मका मळणी मार्चच्या अखेरीस सुरू झाली. मळणीला वेग आला आहे. यात आगाप लागवडीच्या मक्याची मळणी पूर्ण झाली आहे. तर अनेक शेतकऱ्यांचा मका पुढील पाच ते सात दिवसांत मळणीवर येईल. बाजारात आगाप लागवडीच्या मक्याची मळणी पूर्ण होऊन आवक सुरू झाली होती. पण त्याचे दर ११०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल एवढे होते.\nमक्याची आवक धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, अमळनेर व जळगाव या बाजारात वाढत होती. पण ही आवक गेल्या चार दिवसांत चोपडा व अमळनेरात घटली आहे. कारण दर कमी मिळत आहेत. मका साठवून ठेवणे शक्य आहे. दरवाढ झाल्यानंतर बाजारात त्याची विक्री करू, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nजळगाव, चोपडा, अमळनेर येथील बाजार मक्यासाठी प्रसिद्ध आहे. या बाजारात मक्याची आवक मार्चच्या अखेरीस प्रतिदिन सरासरी दोन हजार क्विंटल एवढी होती. पण गेले चार दिवस ही आवक प्रतिदिन सरासरी १६०० क्विंटल, एवढी झाली आहे. दर टिकून असून, प्रतिक्विंटल कमाल १३०० रुपये दर आहे. यंदा लागवड कमी झाली आहे.\nउत्पादन एकरी किमान २५०० ते २८०० क्विंटल एवढे येत आहे. काही शेतकरी यापेक्षा अधिक उत्पादन घेत आहेत. पण उत्पादन खर्च एकरी किमान १३ ते १४ हजार रुपये एवढा आला आहे. त्यात अनेकांना वीजबिल भरावे लागले असून, हा खर्चही वाढला आहे. यामुळे शेतकरी दरवाढीची प्रतीक्षा करीत आहेत.\nखानदेशातील बाजारांमध्ये मक्याची आवक घटली\nजळगाव : खानदेशात बाजारात मक्याची आवक मध्यंतरी वाढली. पण मक्याचे दर हमीभावापेक्षा कमी असून, किमान ११०० व कमाल १३०० रुपये प्रति क्विंटलचा दर आहे. दरवाढीची प्रतीक्षा व कमी लागवड यामुळे बाजारातील आवक कमी होत आहे. दरात क्विंटलमागे ८० ते १०० रुपयांची वाढ झाली आहे. शेतकरी दरवाढीची प्रतीक्षा करीत असून, किमान जागेवर १५०० ते १६०० रुपये दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.\nमक्याची लागवड खानदेशात कमी झाली होती. ही लागवड सुमारे ४१ हजार हेक्टरवर झाली आहे. जळगाव जिल्ह्यात ५० ते ५१ हजार हेक्टरवर मका लागवड केली जात होती. पण लष्करी अळीचा प्रकोप, कमी दर, वाढलेला उत्पादन खर्च, मजूर टंचाई आदी कारणांमुळे लागवड कमी झाली. मका मळणी मार्चच्या अखेरीस सुरू झाली. मळणीला वेग आला आहे. यात आगाप लागवडीच्या मक्याच�� मळणी पूर्ण झाली आहे. तर अनेक शेतकऱ्यांचा मका पुढील पाच ते सात दिवसांत मळणीवर येईल. बाजारात आगाप लागवडीच्या मक्याची मळणी पूर्ण होऊन आवक सुरू झाली होती. पण त्याचे दर ११०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल एवढे होते.\nमक्याची आवक धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, अमळनेर व जळगाव या बाजारात वाढत होती. पण ही आवक गेल्या चार दिवसांत चोपडा व अमळनेरात घटली आहे. कारण दर कमी मिळत आहेत. मका साठवून ठेवणे शक्य आहे. दरवाढ झाल्यानंतर बाजारात त्याची विक्री करू, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nजळगाव, चोपडा, अमळनेर येथील बाजार मक्यासाठी प्रसिद्ध आहे. या बाजारात मक्याची आवक मार्चच्या अखेरीस प्रतिदिन सरासरी दोन हजार क्विंटल एवढी होती. पण गेले चार दिवस ही आवक प्रतिदिन सरासरी १६०० क्विंटल, एवढी झाली आहे. दर टिकून असून, प्रतिक्विंटल कमाल १३०० रुपये दर आहे. यंदा लागवड कमी झाली आहे.\nउत्पादन एकरी किमान २५०० ते २८०० क्विंटल एवढे येत आहे. काही शेतकरी यापेक्षा अधिक उत्पादन घेत आहेत. पण उत्पादन खर्च एकरी किमान १३ ते १४ हजार रुपये एवढा आला आहे. त्यात अनेकांना वीजबिल भरावे लागले असून, हा खर्चही वाढला आहे. यामुळे शेतकरी दरवाढीची प्रतीक्षा करीत आहेत.\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nकोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nकोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता\nमेळघाटातील गावाला होणार सौरऊर्जेचा पुरवठा\nपावसाअभावी विदर्भात तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या\n‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची सूचना\nविदर्भात आज उष्णतेची लाट; शुक्रवारपासून राज्यात अवकाळीचा अंदाज\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सु��ू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nधरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/special-daily-train-service-nanded-mumbai-nanded-news-357177", "date_download": "2021-06-17T01:25:38Z", "digest": "sha1:WAD77OWZS3MIMP3X3BY3LO5LW7SVBG3W", "length": 18044, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नांदेडहून मुंबईसाठी आता दररोज विशेष रेल्वे", "raw_content": "\nप्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नांदेडहून दररोज सायंकाळी मुंबईसाठी विशेष रेल्वे सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे.\nनांदेडहून मुंबईसाठी आता दररोज विशेष रेल्वे\nनांदेड : सहा महिन्यांपासून बंद असलेली रेल्वे सेवे पुन्हा टप्याटप्याने पूर्वपदावर येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारपासून (ता.१२) नांदेडहून मुंबईला जाण्यासाठी दररोज विशेष रेल्वे सोडली जाणार आहे. नियमित रेल्वे सेवा सुरुहोईपर्यंतच ही विशेष गाडी चालवली जाणार असल्याचे रेल्वे विभागाच्या वतीने कळविले आहे.\nप्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून रेल्वेची बंद असलेली सुविधा हळूहळू सुरु होत आहे. सद्यस्थितीत फक्त आरक्षण केलेल्यांनाच रेल्वेमधून प्रवास करता येत आहे. नांदेडहून मुंबईला व मुंबईहून नांदेडला सुरु झालेल्या विशेष रेल्वेमध्ये फक्त आरक्षण (रिझर्व्हेशन) केलेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. रविवारपासून (ता.११) गाडी क्रमांक ०११४१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून नांदेडसाठी सायंकाळी चार वाजून ३५ मिनिटांनी सोडण्यात येणार आहे. ही गाडी मनमाड, औरंगाबाद मार्गे पहाटे साडेपाच वाजता नांदेडला पोचेल.\nहेही वाचा - पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट, शुक्रवारी २२२ जण कोरोनामुक्त, १७० पॉझिटिव्ह\nतसेच गाडी संख्या ०११४२ हुजूर साहेब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ही गाडी सोमवारपासून (ता.१२) नांदेड रेल्वे स्थानकावरून दररोज सायंकाळी पाच वाजता सुटून मुंबईला सकाळी साडेपाच वाजता पोहचेल. या दोन्ही गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी आणि पूर्णा येथे थांबा असणार आहे. या विशेष गाडीला वातानुकूलित द्वितीय श्रेणी, वातानुकूलित तृतीय श्रेणी, द्वितीय श्रेणी आरक्षित आणि आरक्षित सीटिंग डब्ब्यांची सुविधा असेल.\nहे देखील वाचलेच पाहिजे - सार्वजनिक ग्रंथालय चालकांच्या अडचणीत वाढ\nसूचनांचे पालन करणे आवश्यक\nमार्च महिन्यापासून बंद असलेली रेल्वे सेवा आता हळूहळू सुरु होत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळत आहे. नांदेडहून अमृतसरसाठी सचखंड एक्सप्रेस सुरु झाल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात परभणीहून नांदेडमार्गे हैदराबादसाठी रेल्वे सुरु झाली आहे. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये नांदेडहून मुंबईसाठी दररोज विशेष रेल्वे सोमवारपासून सुरु करण्यात येत आहे. प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड -१९ संसर्गासंदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.\nगुड न्यूज : मुंबई- नांदेड- मुंबई विशेष रेल्वेचा विस्तार किनवटपर्यंत\nनांदेड : प्रवाशांच्या सुविधेकरिता मुंबई- नांदेड- मुंबई विशेष रेल्वे ता. ११ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेचा विस्तार किनवटपर्यंत करण्यात आला आहे. ही रेल्वे संपूर्ण आरक्षित आहे. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही.\nनांदेड-मुंबई विशेष रेल्वेने ३६९ प्रवासी रवाना, पहिल्याच दिवशी शंभर टक्के प्रतिसाद\nनांदेड ः रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानूसार मुंबई मुख्यालयाने नांदेड-मुंबई विशेष रेल्वेला परवानगी दिली. ही रेल्वे सोमवारपासून (ता.१२) सुरु करण्यात आली. पहिल्याच दिवशी सोशल डिस्टंन्सिंगसह अन्य नियमांचे पालन करत ३६९ प्रवासी नांदेडहून मुंबईसह विविध गावाला जाण्यासाठी आरक्षण करुन प्रवासाला निघाले\nParbhani Breaking ; सहा पॉझिटिव्ह रुग्णांची पडली भर, रुग्ण संख्या ७५\nपरभणी ः परभणी जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २९) दिवसभरात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये जिंतूर तालुक्यातील वाघी बोबडे येथील एका साठ वर्षीय व्यक्तीचा अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आला तर रात्री नऊच्या सुमारास सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ज्य��त पूर्णा येथील दोन, गंगाखेड एक, मानवत एक, सेलू ताल\nएकीकडे शॉर्टसर्किने तर दुसरीकडे आगीमुळे ऊस जळून खाक\nपाथरी ः शॉर्टसर्किट झाल्याने दोन शेतकऱ्यांचा चार एक्कर ऊस जळून खाक झाल्याची घटना (ता.सहा) रोजी पोहेटाकळी शिवारात घडली. तालुक्यातील पोहेटाकळी येथील शेतकरी दिनकर गंगाधर बागल यांच्या गट नं १७२ मधील तीन एकर तर भागवत जनार्दन बागल यांच्या गट नं १७० मधील एक एकर ऊस शॉटसर्किट झाल्याने जळून खाक झाला\nपरभणी जिल्ह्याभरात नऊ हजाराच्यावर उमेदवार रिंगणात\nपरभणी ः राजकीय क्षेत्रात नशीब आजमवणाऱ्या तरुण नेत्याच्या राजकीय क्षेत्राची सुरुवात ही सहसा ग्रामपंचायत निवडणुकीपासून सुरु होत असते. सध्या जिल्ह्यात ग्रापंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु झाली आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील 566 ग्रामपंचायतीमधील चार हजार 300 जागेसाठी तब्बल नऊ हजाराच\nपरभणी जिल्ह्यात गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या\nदेवगावफाटा: सततची नापिकी, डोक्यावर कर्जाचा डोंगर, कुटुंबाच्या उदरनिर्वाहचा प्रश्न असाह्य झाल्याने शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.१२) दुपारी साडेतीनच्या सुमारास देवगावफाटा (ता.सेलू) येथे घडली.\nपरभणी जिल्ह्यात पदवीधर मतदानाचा टक्का वाढला\nपरभणी ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यातून ६७.४३ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदानासाठी पदवीधर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दिवसभरात जिल्ह्यातील ७८ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया अत्यंत शांततेने पार पडली. सुरुवातीपासून मतदानाची प्रक्रिया संथगतीनेच होत असल्याचे दिसून आले. पर\nपरभणी जिल्ह्यातील दोन लाखाच्यावर बालकांना आज देणार पोलिओचा डोस\nपरभणी ः पोलिओ मुक्त भारत करण्यासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ता. 31 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणा सक्षमपणे तयार असून तब्बल दोन लाख 14 हजार 43 बालकांना पोलिओचा डोस दिला जाणार आहे. त्यासाठी एक हजार 757 बुथ तयार करण्यात आले असून तीन हजार 942 कर्मचारी तैनात\nवेळेवर झालेल्या पावसाने दोन लाख ७१ हजार हेक्टरवर पेरणी\nपरभणी ः जिल्ह्याच्या काही भागात वेळेवर पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. आतापर्यंत दोन लाख ७१ हजार ७९ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. एकूण ५२.४�� टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी अद्याप निम्या क्षेत्रावर पेरणी शिल्लक राहिली आहे. दरम्यान, पाऊस गायब झाल्याने काही भ\nहलक्याने काही होईना अन् मोठा पाऊस येईना\nपरभणी : परभणी जिल्ह्यात शनिवारी (ता. २०) रात्री काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, अद्यापही मोठा पाऊस होत नसल्याने पेरणीचा खोळंबा झाला आहे. काही भागात दररोज केवळ हलका पाऊस हजरी लावत असून या पावसावर पेरणी करणे शक्य नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मागी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/12/02/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B9/", "date_download": "2021-06-17T01:51:23Z", "digest": "sha1:IFTKJHH5YKCR3UDYBN6QMHOGDB63TOKO", "length": 7631, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "काय आहे इस्त्रायलचे नवे हत्यार स्मॅश हॉपर गन? - Majha Paper", "raw_content": "\nकाय आहे इस्त्रायलचे नवे हत्यार स्मॅश हॉपर गन\nआंतरराष्ट्रीय, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / अणुशास्त्रज्ञ, इराण, इस्रायल, मोसाद, स्मॅश हॉपर गन, हत्त्या / December 2, 2020 December 2, 2020\nफोटो साभार नवभारत टाईम्स\nइराणच्या अणु प्रकल्पाचे तज्ञ अणुशास्त्रज्ञ मोहसीन फार्वारी जाहेद यांची नुकतीच झालेली हत्या इस्रायलच्या गुप्तचर संस्थेने म्हणजे मोसादने केली असल्याचा दावा इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी आणि धर्मगुरू आया खमनेई यांनी केला आहेच पण ही हत्या इस्त्रायलच्या अत्याधुनिक बंदुकीच्या सहाय्याने केली असल्याचेही त्यांचे म्हणजे आहे.\nइराणच्या दाव्यामुळे चर्चेत आलेली ही बंदूक नक्की काय आहे याची अनेकांना उत्सुकता आहे. ही बंदूक ऑटोमॅटिक आहेच पण ती रिमोट कंट्रोलने नियंत्रित करता येते. ही बंदूक स्वतःच टार्गेट लोकेट करून लॉक करते आणि दुरवर बसलेला माणूस टॅब्लेट सारख्या बिनतारी डिव्हाईसचा वापर करून ती हवी तेव्हा फायर करू शकतो. यात बंदूक चालविण्यास प्रत्यक्ष शुटरची आवश्यकता नसते. विशेष म्हणजे या बंदुकीतून बुलेट प्रूफ वाहने सुद्धा टार्गेट करता येतात.\nइस्त्रायलच्या स्मार्ट शुटर या कंपनीने जुलाई मध्ये मॅन पोर्टेबल ऑटोमेटीक बंदूक लाँच केली होती. स्मॅश हॉपर गन किंवा लाईट रिमोट कंट्रोल वेपन स्टेशन असे तिचे नाव आहे. संगणकीकृत गनसाईट, माउंट मिळून बनलेल्या ट्रायपोड वर ती जमीन किंवा वाहनाच्या टपावर बसवि���ा येते. ही बंदूक स्वतः लक्ष्य शोधते आणि दुरवर बसलेल्या माणसाकडून रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने फायर करता येते.\nइराणमध्ये ज्या पद्धतीने जाहेद यांची हत्या झाली त्यावेळी ते ज्या मार्गाने शहरात येणार होते तेथे अगोदरच एक ट्रक गोलाकार भागात उभा केला गेला होता. जेव्हा जाहेद यांची बुलेटप्रूफ गाडी ट्रकच्या टप्प्यात आली तेव्हा अचानक जोरदार फायरिंग झाले आणि नंतर स्फोट होऊन ट्रक संपूर्ण जळून गेला. त्यामुळे सर्व पुरावे नष्ट झाले. शिवाय त्या जागी अगोदर कुणीही माणूस नजरेस पडला नव्हता. यामुळे ही हत्या इस्त्रायलच्या या नव्या शस्त्रानें केली असा दावा केला जात आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/nawab-malik-criticize-modi-government-on-handling-of-corona-situation-and-vaccine-supply/", "date_download": "2021-06-17T03:16:55Z", "digest": "sha1:I7T5RT75HABKAMZAFSGYESRQHIBLERTE", "length": 21122, "nlines": 179, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी आणि हतबलही", "raw_content": "\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nमहा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ���यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी\nआशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे \nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा\nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच\nकोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी आणि हतबलही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यां��ा आरोप\nआजच्या घडीला देशामध्ये दरदिवशी ४ लाख कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. ही कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहेच, शिवाय हतबलही झाल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.\nसुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने कोरोना परिस्थितीसंदर्भात आदेश देऊन केंद्र सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली. मात्र केंद्र सरकार यामध्ये हतबल झाल्याचे दिसून येत आहे. राज्यांना ऑक्सिजन साठा निश्चित केल्यानंतरही दिला जात नसल्याची सत्यपरिस्थिती आहे. दोन दिवसापासून कर्नाटकच्या प्लांटमधून येणारा ५० टँकचा कोटा राज्याला मिळेनासा झाला आहे. रेमडेसिवीरचा साठा देऊनही वेळेत वितरीत करता येत नसल्याचा आरोप त्यांनी केला.\nलसीकरणाचा कार्यक्रम ठप्प झाला आहे. पहिला डोस घेतलेले साडेचार लाख लोक आहेत. ते दुसरा डोस घेण्यास पात्र असताना डोस देता येत नाहीय. शिवाय राज्य सरकारने ठरवलेल्या कार्यक्रमासाठी कंपन्यांकडून लस नसल्याची टीका त्यांनी केली.\nमोदी सरकार फक्त भाषणे आणि घोषणा करणे व वेळकाढूपणा करणे ही भूमिका घेत आहे. आम्हाला ऑक्सिजन मिळत नाहीय, रेमडीसीवीर वेळेत पुरवठा होत नाहीय, आता साडेचार लाख लोकांना दुसरा डोस देता येत नाहीय. जाणूनबुजून केंद्र सरकार अन्याय करतेय की, केंद्राला काम करता येत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.\nदरम्यान लवकरात लवकर लस द्या, ५० टन ऑक्सिजन कोटा पडून आहे. शिवाय रेमडेसिवीरचा साठा तात्काळ द्या अशी मागणीही त्यांनी केली.\nPrevious मराठा आरक्षणः मराठा उमेदवारांसाठी सर्व जिल्ह्यांत ‘विशेष कार्य अधिकारी’\nNext मराठा आरक्षणाबाबत अजूनही सरकारची टाळाटाळ\nदाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई राज्य सरकारचे सर्व खाजगी, अनुदानितसह सर्व शाळांना आदेश\nमुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा करा\nशिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार-शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड\nकैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार सामाजिक न्य��य मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती\nआशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल\nपुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा दोन कोटींची जमीन काही मिनिटात १८.५ कोटींची कशी झाली \nउच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा आ. भातखळकर यांच्या जनहित याचिकेवर आदेश\nमहाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच अनिल गलगली यांच्या आव्हान अपिलावर सुनावणीत पुढे आली माहिती\nइंदू मिलमधील भारतरत्न डॉ. आंबेडकर स्मारकाच्या पुतळ्यासाठी नव्याने समिती सामाजिक न्यायमंत्र्यांनी घेतला स्मारकाच्या कामाचा आढावा\nLearning Driving Licence हवाय, मग आरटीओत जाण्याची गरज नाही ई-गर्व्हनन्स कार्यप्रणालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन\nकेंद्रीय मंत्री आठवलेंनी मिसळला फडणवीसांच्या सूरात सूर प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी \n‘One Earth One Health’ आरोग्य सेवेची चांगली संकल्पना परंतु मिळणार कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल\nपटोले म्हणाले, २०२४ च्या निवडणूकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ मंत्री नवाब मलिक यांची माहिती\nपवार-किशोर भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट, मलिक काय म्हणाले… प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती व अनुभव पवारसाहेबांसमोर मांडला\nमुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार म्हणाले, सरपंचांच्या कामातूनच चांगली माहिती मिळाली गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास\nअजित पवारांनी फेसबुकद्वारे साधला जनतेशी संवाद, दिली ही आश्वासने ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ या नव्या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nकोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच भाजपाचे योगी विरूध्द मोदीचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका\nचंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया\nपुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता …\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2018/09/10/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-06-17T02:26:10Z", "digest": "sha1:V5OYVXGD6WMHXWLQZTOG6JWKMBL4IUDB", "length": 20243, "nlines": 243, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर टपाल तिकिटाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\nश्री सिद्धिविनायक गणपती मंदिर टपाल तिकिटाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण\nमुंबई, दि. 10 : भारतीय डाक विभागातर्फे ‘माय स्टॅम्प’ या योजनेंतर्गत प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट तयार करण्यात आले. या तिकिटाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.\nयावेळी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, आमदार सदा सरवणकर,आमदार अनिल परब, कोषाध्यक्ष सुमंत घेसास यांच्यासह सर्व विश्वस्त,खासदार राहुल शेवाळे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव एन. जे. जमादार, श्रीमती रश्मी ठाकरे, मिलिंद नार्वेकर शिवसेना सचिव, आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री म्हणाले, श्री सिद्धिविनायक हे तमाम मुंबई आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणात भक्तगण येतात. मी श्री सिद्धिविनायक चरणी महाराष्ट्रावरची सर्व संकटे दूर करण्याची प्रार्थना केली आहे. श्री सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने महाराष्ट्र सातत्याने प्रगती करीत राहिल. हे तिकीट सर्वांच्या घरी शुभवार्ता घेऊन जाईल.\nयावेळी पोस्ट विभाग व श्री सिद्धिविनायक न्यास संस्थेचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.\nया योजनेंतर्गत भक्तांना आपला स्वतःचा, परिवाराचा, मित्रांचा,नातेवाईक यांचा फोटो श्री सिद्धिविनायक मंदिर टपाल तिकिटाच्या अर्ध्या बाजूला प्रिंट करुन मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nरेल्वे प्रवासात विसरलेले लाखो रुपयांचे दागिने वडाळा लोहमार्ग पोलिसांमुळे महिलेला मिळाले परत\nचाकूच���या धाकावर रेल्वे प्रवाशांना लुटणारा अट्टल चोरट्याला ठोकल्या बेड्या ; 12 इंच लांब चाकू जप्त ; अनेक गुन्ह्यांची होणार उकल\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/detail-of-vaccination-and-registration/", "date_download": "2021-06-17T02:32:57Z", "digest": "sha1:JDMILN43U3BUYYJGYBOTHK2WIR3KDDAZ", "length": 7618, "nlines": 107, "source_domain": "bahujannama.com", "title": "detail of vaccination and registration Archives - बहुजननामा", "raw_content": "\nसामान्य जनतेला आजपासून दिली जाईल कोरोना लस, खासगी हॉस्पीटलमध्ये 250 रुपयांना पहिला डोस, जाणून घ्या कसे करायचे रजिस्ट्रेशन\nनवी दिल्ली : कोरोना व्हायरसविरूद्ध लसीकरण अभियानांतर्गत सामान्य जनतेला सोमवारपासून लस द��ण्यास सुरूवात होईल. सामान्य जनतेत 60 वर्षांपेक्षा जास्त आणि ...\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nसामान्य जनतेला आजपासून दिली जाईल कोरोना लस, खासगी हॉस्पीटलमध्ये 250 रुपयांना पहिला डोस, जाणून घ्या कसे करायचे रजिस्ट्रेशन\nSambhajiraje Meets Uadayanraje | ‘दम असेल तर अधिवेशन बोलवावं, आधी राज्याने धाडस करावं, केंद्राचं मी बघतो’; उदयनराजे संतापले (व्हिडीओ)\nNew Variant ay1 | भारतात सापडला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट AY.1, पुन्हा वाढली चिंता\nGangrape | रात्री ओली पार्टी अन् सकाळी गँगरेपचा आरोप करत तरुणीची आत्महत्या\nThane News | ठाणे पोलिसांची कारवाई शेकडो कोटींच्या युएलसी घोटाळा प्रकरणी तिघांना अटक; मुख्य संशयित घेवारे अद्यापही फरारच\nचंदनचोरी सारख्या गंभीर गुन्ह्यात गेल्या 14 वर्षापासून फरार असलेल्या वानवडी पोलिसांकडून अटक\nपुण्याच्या चतुःश्रृंगी, खडकी आणि हडपसर परिसरा��ील 3 फ्लॅट फोडले, चोरट्यांकडून 8 लाखाचा ऐवज लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AKO-the-bharatiya-janata-party-spread-akot-area-5532872-NOR.html", "date_download": "2021-06-17T01:39:22Z", "digest": "sha1:IX2XMPEZ7UVAXCE5JO77GKBZ3TYONC56", "length": 9003, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The Bharatiya Janata Party spread Akot Area | अकोला: भाजप उमेदवाराच्या घरातून पोलिसांनी रोकड केली जप्त - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअकोला: भाजप उमेदवाराच्या घरातून पोलिसांनी रोकड केली जप्त\nअकोला - भारतीय जनता पक्षाच्या अकोट फैल परिसरातील प्रभाग क्रमांक च्या अधिकृत उमेदवार अनिता राजेश चौधरी यांच्या घरातून प्रचार संपण्याच्या पाच तासांपूर्वी रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास पोलिसांनी लाख १५ हजार रुपयांची रोकड जप्त केली. मतदारांना पैसे वाटप होत असल्याच्या संशयावरून अकोट फैल पोलिसांनी कारवाई केली.\nकारवाईनंतर भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी अकोट फैल पोलिस ठाण्यात धाव घेतली. या वेळी आमदार सावरकर पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. सावरकर यांनी पोलिसांना धमकी दिल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.\nरविवारी सकाळी आमदार गोवर्धन शर्मा भाजपचे पदाधिकारी उमेदवार अनिता राजेश चौधरी यांनी प्रचार रॅली काढली होती. दुपारी रॅली संपल्यानंतर उमेदवार त्यांच्या घरी गेल्या.\nदरम्यान, त्यांच्या घरी मतदारांना प्रलोभन दाखवून पैसे वाटप होत असल्याची गोपनीय माहिती गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळाली. माहितीवरून ठाणेदार तिरुपती राणे, महिला पोलिस उपनिरीक्षक छाया वाघ यांच्यासह पोलिसांचे पथक भाजपच्या उमेदवार अनिता राजेश चौधरी यांच्या घरी पोहोचले. घरात पोलिसांना १२ ते १५ मतदार दिसून आले.\nघराची झडती घेतली असता पोलिसांनी घरातून लाख १५ हजार ताब्यात घेतले. पोलिस कारवाईला उमेदवाराने विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दबावाला बळी पडता कारवाई केली. त्यानंतर भाजपचे आमदार सावरकर यांच्यासह पक्षातील पदाधिकाऱ्यांना कारवाईची माहिती दिल्यानंतर आमदार रणधीर सावरकर पोलिस ठाण्यात पोहोचले. भाजप उमेदवाराच्या घरी कारवाईसाठी कुणाची परवानगी घेतली. तुमच्याकडे सर्च वारंट आहे काय असे म्हणून पोलिसांचा पानउतारा केला. पोलिसांनी कायदा समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता आमदार चिडले या वेळी ते पोलिस���ंना परिणाम भोगण्याचेही सांगायला विसरले नाहीत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्दी उतरवण्यापर्यंत विषय गेल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक उमेश माने पाटील ठाण्यात पोहोचले होते.\nआमदार ठाण्यात पोहोचले तेव्हा ते पोलिसांवर गरम झाले. कारवाई कायदेशीर असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर तुम्ही कुणाशी बोलता..., असे म्हणून तुम्ही चुकीची कारवाई केली. तुम्ही कारवाईपूूर्वी स्टेशन डायरीत नाेंद टाकली काय, असे म्हणून डायरी न्याहाळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आमदार साहेबांनी इंग्रजीतून संभाषण केल्याचेही प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. याबाबत आमदार सावरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.\nपोलिसांनी केले कारवाईचे चित्रीकरण\nपोलिसांनी कारवाई करताना पारदर्शीपणा ठेवला. या वेळी त्यांनी चित्रिकरणही केले आहे. उमेदवाराच्या घराचे पूर्ण चित्रीकरण पोलिसांनी केले. कारवाईदरम्यान कुठलाही अतिरेक झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.\nपोलिसांचे आयकर विभागाला पत्र\nरोकड ताब्यात घेतल्यानंतर चौकशीसाठी आयकर विभागाला पोलिसांनी पत्र दिल्याची माहिती आहे. आयकर विभाग या पैशाबाबत चौकशी करेल. समाधानकारक कागदपत्र मिळाल्यानंतर उमेदवाराला ती परत करण्यात येणार अाहे.\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-20-interesting-facts-about-sex-romance-5218279-PHO.html", "date_download": "2021-06-17T02:36:34Z", "digest": "sha1:5DLIRBMJ7ZZ5JBPZ5FDLDXB7V7LOHLCG", "length": 3422, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "20 interesting facts about sex romance | प्रणयाशी संबधित हे 20 रोचक तथ्य कदाचित माहिती नसतील तुम्हाला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रणयाशी संबधित हे 20 रोचक तथ्य कदाचित माहिती नसतील तुम्हाला\nसेक्स, प्रणय, रोमान्स मनुष्य जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. या गोष्टीशिवाय आपण संपूर्ण जीवनाची कल्पनाही करू शकत नाही असे म्हटले तर ती अतिशोक्ती ठरणार नाही. परंतु याच्याही संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला माहिती नसतात. यामागचे एक कारण हे सुद्धा आहे की, वेळोवेळी सेक्स संबंधित पैलूंवर शोध होत राहतात. आज आम्ही तुम्हाला या विषयाशी संबंधित शोध आणि अध्यायनाचे रोचक 20 निष्कर्ष सांगत आहोत. यामुळे तुमचे सेक्स संबंधित ज्ञान वाढेल आणि तुमचे वैवाहिक आयुष्यसुद्धा सुखी होईल.\n1. आठवड्यातून दोन ते तीन वेळेस सेक्स केल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.\n2. प्रत्येक पुरुष प्रत्येक सात सेकंदात सेक्सचा विचार अवश्य करतो.\n3. जास्त सेक्स करणाऱ्या पुरुषांची दाढी अपेक्षेपेक्षा जास्त लवकर वाढते.\nपुढे जाणून घ्या, सेक्सशी संबंधित इतर 17 रोचक खास गोष्टी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/watergrid-everyone-loves-the-capital-intensive-project-1568088484.html", "date_download": "2021-06-17T02:49:18Z", "digest": "sha1:E2KBHZZVU3KQEGRYVHRZMS2DDWJDVH4O", "length": 14111, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Watergrid : Everyone loves the capital-intensive project | भांडवलसघन प्रकल्प आवडे सर्वांना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभांडवलसघन प्रकल्प आवडे सर्वांना\nमराठवाड्यातील दुष्काळाच्या झळा तेथील नागरिक अनेक दशके सोसत आहेत. त्यातून तयार होणारे आर्थिक मागासलेपण गंभीर आहेच, पण तेथून नियमितपणे येणाऱ्या मानवी दुःखाच्या कहाण्या पिळवटून टाकणाऱ्या असतात. त्यामुळे मराठवाड्याला दुष्काळमुक्त, टँकरमुक्त करण्याचे उद्दिष्ट असणाऱ्या 'मराठवाडा एकात्मिक पाणीपुरवठा' (वॉटरग्रीड) प्रकल्पाचे तत्त्वतः स्वागत व्हायला हवे. पण कोणतीच राजकीय अर्थव्यवस्था 'निरागस'पणे चालवली जात नाही. म्हणून प्रत्येक मोठ्या प्रकल्पाची सार्वजनिक शहानिशा व्हावयास हवी. कारण त्यात जनतेचे हजारो कोटी रुपये खर्ची पडणार असतात. या लेखाचा तोच विधायक हेतू आहे. वॉटरग्रीड प्रकल्पांतर्गत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत बांधलेली ११ धरणे एकमेकांशी छोट्या-मोठ्या पाइपलाइन्सद्वारे जोडण्याचा प्रस्ताव आहे. त्यातून भविष्यात पिण्याचे पाणी, शेती व उद्योगांना पाणीपुरवठा होणार आहे. प्रकल्पाचा अंदाजित खर्च २५,००० कोटी रुपये आहे. इस्रायली कंपनी 'मेकोरेट'ला प्रकल्पासंबंधातील निरनिराळे अहवाल तयार करण्याचे कंत्राट दिले आहे, तर राज्य सरकारचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हा प्रकल्प 'पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप'च्या प्रारूपात राबवेल. यासाठी लागणारे भांडवल 'हायब्रीड अँन्युइटी मॉडेल (हॅम)' राबवून उभारले जाईल. औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांतील कामासाठी राज्य सरकारने ४२९३ कोटी रुपये मंजूरदेखील केले आहेत. प्रकल्पावरची विधायक टीका : मराठवाड्यातील लोकांना, कार्यकर्त्यांना, पाणीतज्ञांना तेथील पाणीटंचाई लवकर संपवण्याचे महत्त्व सांगण्याची गरज नाही. ते स्वतःच ते भोगत असतात. वॉटरग्रीड प्रकल्पातील त्रुटी जनतेसमोर मांडण्यासाठी त्यांनी मागच्या महिन्यात जालन्यात एक परिषद आयोजित केली. राज्यकर्ते नवनवीन योजना जाहीर करताना आधीच्या योजनांचे फलित काय, त्यावर खर्च झालेले सार्वजनिक पैसे कारणी लागले की नाही यावर स्पष्टपणे बोलत नाहीत. उदा. जलयुक्त शिवार प्रकल्पाचा गेली पाच वर्षे गाजावाजा केला गेला. त्यातून जर खरेच हजारो गावांना फायदा झालाच असेल तर राज्यभर तो प्रकल्प राबवावा. मग वॉटरग्रीडसारखा महागडा प्रकल्प राबवायची पाळीच येणार नाही. प्रत्येक गावात गावतळे बांधणे, मृद्संधारणाचे प्रकल्प राबवणे, लघु-मध्यम आकाराचे अपूर्णावस्थतील अनेक पाटबंधारे प्रकल्प तडीस नेणे अशा अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यासारख्या पाणीटंचाई असणाऱ्या प्रदेशात खरेतर साखर कारखान्यांना, अानुषंगिक ऊस लागवडीला परवानगी देणे कधीच शहाणपणाचे नव्हते. चितळे आयोगापासून अनेकांनी मराठवाड्यातील साखर कारखाने बाहेर हलवण्याची शिफारस केली आहे. त्यावर कृती करून बरेच पाणी उपलब्ध करून देता येईल. वॉटरग्रीडसारख्या प्रकल्पावर खर्च होणारे हजारो कोटी रुपये मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी वापरता येतील. हा प्रकल्प पीपीपी प्रारूपात राबवला गेल्यामुळे त्यात भांडवल गुंतवणूक करणाऱ्या खासगी कंपनीला आकर्षक परतावा मिळवून द्यावा लागणार. आकर्षक परताव्याची शाश्वती नसेल तर कोणीच खासगी उद्योजक पुढे येणार नाहीत. या परताव्यासाठी कुटुंबे, शेतकरी, उद्योग यांना द्याव्या लागणाऱ्या पाणीपट्टीत बरीच वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. देशात पाणीक्षेत्रात जेथे पीपीपी मॉडेल राबवले गेले आहे तेथे लाभार्थींनी भरावयाच्या पाणीपट्टीत लक्षणीय वाढ झाल्याचा अनुभव आहे. राजकीय अर्थव्यवस्थेचा बॅकड्रॉप : आपण देशात राबवल्या जाणाऱ्या मोठ्या प्रकल्पांच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचतो. उदा. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, पाच महाकाय औद्योगिक कॉरिडॉर्स, स��गरमाळा प्रकल्प इत्यादी. आपल्याला असा प्रश्न पडला पाहिजे की, या विविध प्रकल्पाच्या आयडियाज मुळात जन्माला कशा येत असतील म्हणजे मुंबई-अहमदाबादच्या नागरिकांनी निवेदने देऊन मागणी केली की, आम्हाला बुलेट ट्रेन हवी आणि सरकारने तो प्रकल्प राबवला तर समजू शकते. पण तसे काही नव्हते. उलटपक्षी दररोज ५० लाख प्रवासी वाहतूक करणाऱ्या मुंबई उपनगरीय रेल्वेवर भरपूर भांडवली खर्च करण्याची मागणी काही दशके केली जात आहे. त्याकडे दुर्लक्ष आणि अचानक मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प येऊन थडकतो म्हणजे मुंबई-अहमदाबादच्या नागरिकांनी निवेदने देऊन मागणी केली की, आम्हाला बुलेट ट्रेन हवी आणि सरकारने तो प्रकल्प राबवला तर समजू शकते. पण तसे काही नव्हते. उलटपक्षी दररोज ५० लाख प्रवासी वाहतूक करणाऱ्या मुंबई उपनगरीय रेल्वेवर भरपूर भांडवली खर्च करण्याची मागणी काही दशके केली जात आहे. त्याकडे दुर्लक्ष आणि अचानक मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प येऊन थडकतो राज्य एसटी महामंडळाला कितीतरी भांडवलाची गरज आहे, गावागावांना जोडणारे रस्ते नीट करायचे तर भांडवल हवे. पण त्यासाठी भांडवल उपलब्ध नसते, तर समृद्धी महामार्गासाठी असते. भांडवली प्रकल्प नकोतच, असे आपण म्हणत नाहीत. आपला मुद्दा भांडवली खर्चाचे प्राधान्यक्रम कसे ठरवायचे हा आहे. मराठवाड्याचे उदाहरण पुढे चालवूया. वर उल्लेख केलेल्या मृदसंधारण, छोटे-मध्यम पाटबंधारे प्रकल्प, शेततळ्यांसारख्या कल्पना वर्षानुवर्षे मांडल्या जात आहेत. त्यांना भांडवल कमी लागते, ते थोड्या काळात पूर्णत्वास नेता येतात, त्याचे फायदे लगेचच मिळतात, छोटे असल्यामुळे व्यवस्थापन व गव्हर्नन्स स्थानिक नागरिकांच्या आवाक्यात राहू शकते. पण या कल्पनांना कोणी वाली नाही. त्याऐवजी अचानक वॉटरग्रीड प्रकल्प पुढे रेटला जातो. देशातील भांडवलसघन प्रकल्पांची यादी आपण बघितली. महाराष्ट्रात वॉटरग्रीडच नाही, अनेक भांडवलसघन प्रकल्प राबवले जात आहेत. कितीतरी शहरात मेट्रोचे जाळे, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, नवीन विमानतळ इत्यादी. यावर लाखो कोटी रुपये खर्च होत आहेत. याच्यामागील ढकलशक्ती आहे जागतिक व भारतातील कॉर्पोरट भांडवलशाही. जागतिक भांडवलाला आपले भांडवल रिचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलसघन (कॅपिटल इंटेन्सिव्ह) प्रकल्प हवे असतात. भांडवली ���र्चाचे प्रकल्प सतत वाहत राहण्यात देशातील, राज्यातील राजकीय नेतृत्व, नोकरशहा, मोठ्या कंपन्या, कंत्राटदार, कर्जे देणाऱ्या बँका, भांडवली बाजार या सर्वांचे 'हितसंबंध'देखील गुंतलेले असतात हे आपण जाणतोच. संजीव चांदोरकर अध्यापक, टीस, मुंबई chandorkar.sanjeev@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/bhuvneshwar-kumar/", "date_download": "2021-06-17T02:00:49Z", "digest": "sha1:VD53H7OXUXKU3QYIES7AQJUYOV2I5C64", "length": 15119, "nlines": 179, "source_domain": "policenama.com", "title": "Bhuvneshwar Kumar Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\nटीम इंडियाच्या ‘या’ लोकप्रिय खेळाडूला पितृशोक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्या वडिलांचे आज (गुरुवार) निधन झाले. मेरठ येथील गंगासागर सी पॉकेट येथील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 63 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते…\nBCCI : भारतीय संघासाठी वार्षिक काँट्रेक्टची घोषणा; पाड्यांचे प्रमोशन, जाणून घ्या कोणत्या खेळाडूंना…\nनवी दिल्ली: वृत्तसंस्था- BCCI ने गुरुवारी ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठी भारतीय संघासाठी(सिनियर मेन) एनुअल काँट्रेक्टची घोषणा केली आहे. या काँट्रेक्टमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली, गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा…\nInd vs Eng : शार्दुल ठाकुरला ‘मॅन ऑफ द मॅच’ न मिळाल्याने कोहलीने व्यक्त केले आश्यर्च,…\nनवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वनडे सीरीजच्या शेवटच्या मॅचमध्ये वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुरला मॅन ऑफ द मॅच न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले. एवढेच नव्हे, कोहलीने भुवनेश्वर कुमारला मॅन ऑफ द सीरीज न मिळाल्याने सुद्धा आश्चर्य…\nIND vs ENG : हार्दिकनं हात जोडून मागितली सर्वाची माफी, जाणून घ्या नेमकं काय घडल\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडसमोर विजयासाठी 330 धावाचे आव्हान दिले होते. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली होती. भुवनेश्वर कुमारने सामन्याच्या…\nInd vs Eng : शतक हुकल्यानंतर बेन स्टोक्सनं आभा��ाकडं पहात वडिलांना म्हंटलं Sorry , पाहा व्हिडीओ\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात 650 हून अधिक धावा केल्या गेल्या. इंग्लंडच्या फलंदाजांनी 337 धावांचे लक्ष्य पूूर्ण केले. जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्ससमोर भारतीय गोलंदाज असहाय्य दिसत…\nतिसर्‍या एकदिवसीय सामन्यात कसा असेल भारताचा ‘संघ’ , ‘या’ खेळाडूला नाही…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - भारतीय संघ पुण्यात रविवारी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेच्या निर्णायक सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. दरम्यान शुक्रवारी दुसर्‍या वनडे सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय संघातील प्लेइंग इलेवनमध्ये बदल होण्याची…\n‘या’ 5 योद्ध्यांच्या बळावर भारतीय संघाने जिंकला सामना, पाचवा टी -20 जिंकून बनला चॅम्पियन\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 36 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाचवा टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका 3-2 ने जिंकली. या…\nIND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; पहा कोणत्या नवीन चेहऱ्यांना…\nIndia vs England : कर्णधार विराट कोहलीने केले कन्फर्म, पहिल्यांदा टी20 मध्ये रोहित शर्मासोबत केएल…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या टी20 मॅचपासून विराट कोहलीने भारताच्या ओपनिंग जोडीच्या नावाचा खुलासा केला आहे. कोहलीने सांगितले की, पहिल्यांदा टी20 स्पर्धेत रोहित शर्मासोबत केएल राहुल ओपनिंग करताना दिसेल. विराटने हे…\nटी-20 मध्येही वाढणार इंग्लंडचे टेन्शन, गेल्या 5 सामन्यात भारताचे वर्चस्व कायम\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nयोगी सरकारचा मोठा निर्णय ज्येष्ठाला मारहाण व दाढी…\nसोसायटीचा रस्ता वापरण्यास विरोध \nPetrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्���ाची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\nTheur Road Accident in Pune | थेऊर रस्त्यावर दाम्पत्याच्या दुचाकीला…\nNashik – Pune railway line | पुणे रेल्वे मार्गातील शेतकऱ्यांना 5…\nLIC New Jeevan Shanti Policy | एकदाच करा गुंतवणूक, निवृत्तीनंतर भासणार…\nचीन आणि पाकिस्तान वाढवत आहेत अण्वस्त्रांचा साठा, भारताला नाही चिंता,…\n संजय राऊतांचं रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘आमच्याकडे चावी…\nanti corruption bureau pune | वेल्हा येथील तलाठी 8 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात\nNew Variant ay1 | भारतात सापडला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट AY.1, पुन्हा वाढली चिंता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/all-shops-should-be-allowed-to-start-from-june-1-demand-of-traders-association", "date_download": "2021-06-17T02:52:28Z", "digest": "sha1:LLT2OQ4AA3JSLTWUQUOAN3OB5XZKEHCD", "length": 4860, "nlines": 47, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "All shops should be allowed to start from June 1 : Demand of Traders Association", "raw_content": "\n1 जूनपासून सर्व दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी\nपुणे (प्रतिनिधि) - पुणे शहरातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यामुळे येत्या 1 जूनपासून जीवनावश्यक वस्तूंबरोबरच इतर सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पुणे शहर भाजप व्यापारी आघाडी, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन, गणपती चौक व्यापारी असोसिएशनच्या वतीने महापालिकेकडे केली आहे.\nपुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर तुळशीबाग व्यापारी असोसिएशन व गणपती चौक व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त विक्रम कुमार आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासणे यांना निवेदन दिले आहे. याप्रसंगी भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेंद्र व्यास, प्रसिद्धी प्रमुख संजीव फडतरे, रविंद्र सारुक, अमर देशपांडे, सुनील गेहलोत, केतन अढिया, तुळशी��ाग व्यापारी संघटनेचे नितीन पंडीत आदी उपस्थित होते. येत्या दोन ते तीन दिवसांत यासंबंधी निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी देण्यात आले.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुणे शहरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. आता कोरोनाची लाट ओसरते आहे. व्यापारी वर्गाने कोरोनाचा संसर्ग जास्त होत असताना लॉकडाऊन करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयास सहकार्य केले. खरं तर, व्यापारी वर्गाचे प्रचंड आर्थिक नुकसान याकाळात झाले आहे. त्यास पुन्हा उभारी घेण्यासाठी आता दुकाने सुरु करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे येत्या १ जूनपासून इतर व्यवसायाची दुकाने व व्यापार सुरु करण्यास महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडी, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन व गणपती चौक व्यापारी आघाडीने यावेळी ही मागणी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/give-support-society-jayant-patils-appeal-workers-354650", "date_download": "2021-06-17T02:52:57Z", "digest": "sha1:PBEJPEMLSNMEK6ZVL4YS4GUALCI4ABGI", "length": 17874, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | समाजाला धीर व आधार द्या : जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन", "raw_content": "\nजवळची माणसं जाताना पाहून जीव तुटतो. स्वतः व कुटुंबाची काळजी घ्या. समाजाला धीर व आधार द्या, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.\nसमाजाला धीर व आधार द्या : जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nइस्लामपूर (जि. सांगली) : जवळची माणसं जाताना पाहून जीव तुटतो. स्वतः व कुटुंबाची काळजी घ्या. समाजाला धीर व आधार द्या, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.\nत्यांनी राजारामनगर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस, महिला राष्ट्रवादी व शहर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकार्त्यांशी संवाद साधला. जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, बाळासाहेब पाटील, ऍड. चिमण डांगे, महिला जिल्हाध्यक्षा छाया पाटील, तालुकाध्यक्ष विजय पाटील, सुस्मिता जाधव, युवक तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, संजय पाटील, सभापती ऍड. विश्वासराव पाटील उपस्थित होते.\nश्री. पाटील म्हणाले,\"\"कार्यकर्त्यांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घेत समाजात जागृतीस वेळ द्यावा. आजार अंगावर काढू नका. लवकर उपचार केल्यास निश्‍चित बरे होऊ शकता. रोगप्रतिकारशक्ती वाढवा. व्यायामास वेळ द्या. भिऊ नका, असे सांगा. जे बरे होवून घरी आलेत, त्यांनाही धीर द्या.''\nतालुकाध्यक्ष विजय पाटील, महिला तालुकाध्यक्षा सुस्मिता जाधव, शहराध्यक्षा रोझा किणीकर, नगरसेविका सुनीता सपकाळ, उषा मोरे, मेघा पाटील, कमल पाटील, शैलजा जाधव, मनीषा पाटील, माया जाधव, उदय पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आढावा घेताना सूचना केल्या.\nराज्य चिटणीस भीमराव पाटील, अरुण कांबळे, आनंदराव पाटील, वैभव पाटील, दादासो मोरे, प्रशांत पाटील, भास्कर पाटील, प्रकाश कांबळे, सुवर्णा जाधव, पुष्पलता खरात, सुनंदा साठे उपस्थित होते.\nनगरसेविका श्रीमती सुनीता सपकाळ म्हणाल्या,\"\"प्रभागातील नागरिकांना शक्‍य तेवढे सहकार्य व मदत केली. मी व कुटुंबातील सदस्य पॉझिटीव्ह आलो. तेंव्हा लोक कामे सांगत. मात्र तब्येतीची चौकशी केली नाही. तेंव्हा वाईट वाटले. त्यांची कैफियत व त्यांनी सांगितलेला किस्सा ऐकून \"कोरोनाने माणुसकी कमी केली' अशी भावना मंत्री पाटील यांनी व्यक्त केली.\nसंपादन : युवराज यादव\nभ्रमात राहू नका... जयंत पाटील यांचे आवाहन\nइस्लामपूर : प्रचंड प्रगत देशात कोरोना व्हायरसमुळे हजारो बळी जात आहेत. त्यामुळे आपल्याला काही होणार नाही या भ्रमात राहू नका. पोलिसांना सहकार्य करून सरकारच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमा\n...तर त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार : जयंत पाटील यांचा इशारा\nइस्लामपूर - इस्लापूरातील कोरोनाबाधित कुटुंबीय इस्लामपूरात कधी दाखल झाले याची मला कल्पनाही नाही. त्यांच्या टेस्ट ज्यावेळी पॉझिटीव्ह निघाल्या तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी इस्लामपूरात ४ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे मला कळवले. माझ्याविरोधातील काही स्थानिक राजकारण्यांना घेऊन मला व राष्ट्रवादी काँग्रेस\nनिवडणुकीत स्थानिक नेत्यांच्या आघाड्यांना समर्थकांचे पक्षीय लेबल; पक्ष, चिन्ह विरहित निवडणुका\nसांगली ः ग्रामपंचायत निवडणूकीत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते प्रत्यक्ष काम आणि निवडणुक लढवत असले तरी राजकीय पक्षांची चिन्हे निवडणुकीत प्रत्यक्ष नसतात. स्थानिक पातळ्यांवर पक्ष विरहित निवडणूक असली तरी सबंधित स्थानिक नेत्यांच्या आघाड्यांना पक्षीय लेबल हे मिळते. अगदीच अपवादात्मक परस्थितीत एखाद्या\nजयंतरावांची ऑफर अन्‌ वैभवरावांचं मौन; कारभारी मात्र अ��्वस्थ\nआष्टा (जि. सांगली) ः राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष स्व. विलासरावजी शिंदे यांचे चिरंजीव वैभव शिंदे यांना पुन्हा राष्ट्रवादीत येण्याची ऑफर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्याच्या चर्चा आहेत. आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी ही जयंतनीती असली तरी वैभवरावांचे या\nमिरज तालुक्‍यात प्रस्थापितांच्या डोळ्यांत अंजन; 22 ग्रामपंचायतींचे निकाल\nमिरज (जि. सांगली) : मिरज तालुक्‍यातील बावीस गावांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणुकांमधील जनतेचा कल हा बदलाचा असल्याचे संकेत निवडणूक निकालावरून मिळाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने म्हैसाळ येथे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या सासरवाडीत राष्ट्रवादीचा झालेला दारुण पराभव यासह पूर्व भागात\nचंद्रकांत गुडेवारांना परत पाठवा; सांगली जिल्हा परिषद सभेत सदस्यांचा गदारोळ\nसांगली : जो ठराव झालाच नाही, त्याच्या आधारे जिल्हा परिषदेच्या बरखास्तीचा ठराव पाठवल्याचा आरोप करत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांना आज जिल्हा परिषद सदस्यांनी घेरले. गुडेवार यांना शासनाने परत बोलवून घ्यावे, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, त्यांना चालू सभागृहात ब\nमिरज पंचायत समीती सभापतींचा राजीनाम्यास नकार\nमिरज (जि. सांगली) : मिरज पंचायत समीतीच्या सभापती सुनिता पाटील यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. भाजपा नेत्यांकडुन आपल्यावर अन्याय झाल्याची सभापती गटाची धारणा आहे. एकुणच राजीनाम्याचा विषय पंचायत समीतीसह स्थानिक नेत्यांच्या हातुन निसटल्याने हे राजीनामा प्रकरण खासदार संजय पाटील यांनीच हा\nग्रा. पं. निवडणुका : महाविकास आघाडी, भाजप समर्थकांतच लढाई; जमवाजमव सुरू\nसांगली ः कोरोनामुळे लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पक्षीय पातळ्यांवर या निवडणुका होत नसल्या तरीही स्थानिक नेत्यावर पक्षांचा शिक्का असतो. पर्यायाने त्याच पक्षाची ग्रामपंचायतीवर पकड नव्हे तर सत्ता असे मानले जाते.\nआघाडीकडून महापौरपदाचा उमेदवार कोण\nसांगली : महापालिकेतील विरोधी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा न झाल्याने त्यांनी महापौर, उपमहापौरपदासाठी स्वतंत्र अर्ज दाखल केले. कॉंग्रेसकडून विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर यांचा महापौर पदासाठी, तर उमेश पाटील यांचा उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला.\nसांगली महापौर निवड : चंद्रकांतदादांची आज सांगलीत खलबते\nसांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रविवारी सांगलीत जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर सांगलीच्या नव्या महापौरपदाबाबतची खलबते करणार आहेत. या बैठकीत झेडपीच्या नव्या अध्यक्ष निवडीबाबतही चर्चा होऊ शकते. मात्र आधी लगीन महापौरपदाचे हाच उद्याच्या बैठकीचा मुख्य अजेंडा असेल. सर्वांचेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tutorialcup.com/mr/%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8/1-%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A4%A8-htm-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2021-06-17T03:35:13Z", "digest": "sha1:IL5DKPJZTXGEHPATZGHT7N2GBEH67OLE", "length": 9229, "nlines": 150, "source_domain": "www.tutorialcup.com", "title": "1 डी अ‍ॅरे लीटकोड सोल्यूशन ट्यूटोरियलकपचा चालणारा योग", "raw_content": "\nघर » लीटकोड सोल्युशन्स » 1 डी अ‍ॅरे लीटकोड सोल्यूशनचा योग चालू आहे\n1 डी अ‍ॅरे लीटकोड सोल्यूशनचा योग चालू आहे\nवारंवार विचारले अडोब ऍमेझॉन सफरचंद ब्लूमबर्ग उबेर\n1 डी अ‍ॅरे लीटकोड सोल्यूशनच्या रनिंग योगासाठी सी ++ प्रोग्राम\n1 डी अ‍ॅरे लीटकोड सोल्यूशनच्या रनिंग योगासाठी जावा प्रोग्राम\n1 डी अ‍ॅरे लीटकोड सोल्यूशनच्या चालू योगाकरिता जटिलता विश्लेषण\nचालू रकमेमध्ये 1 डी अॅरे समस्या आम्हाला एक अ‍ॅरे क्रमांक देण्यात आला आहे ज्यासाठी आम्हाला अ‍ॅरे परत करावी लागेल जिथे निकालाच्या अ‍ॅर मधील प्रत्येक निर्देशांकासाठी मी [i] = बेरीज (संख्या [0]… संख्या [i]).\nया समस्येमध्ये आपल्याला एक अ‍ॅरे तयार करावी लागेल जिथे निर्देशांकातील घटकाचे मूल्य 1 पासून ते ith अनुक्रमित घटकापर्यंत दिलेल्या अ‍ॅरे मधील घटकांच्या बेरीज होईल.\nयासाठी आपण दिलेल्या अ‍ॅरे साईझच्या समान आकाराचा अ‍ॅरे बनवू शकतो. नंतर for for लूपमधील प्रत्येक घटकासाठी आपण लूपसाठी दुसरा वापरून इंडेक्स 0 ते इंडेक्स i मध्ये मूळ अ‍ॅरे मध्ये घटक जोडू शकतो. या अल्गोरिदमची वेळ जटिलता ओ (एन ^ 2) असेल.\nआम्ही एकच समस्या वापरुन या समस्येची वेळ गुंतागुंत कमी करू शकतो लूप.\nक्रमांक दिलेला अ‍ॅरे असू द्या आणि रेस अ‍ॅरे बनू ज्यामध्ये आपण चालू बेरीज संचयित करत आहोत, तर मग रेस [i] खालीलप्रमाणे मोजू शकतो.\nरेस [i] = रेस [आय -१] + क्रमांक [i].\nउदाहरणः क्रमांक = [1,2,3,4] खाली दिलेल्या आकृतीत दर्शविले आहे,\nम्हणून प्रत्यय पुन्हा काढण्यासाठी लूप चालवण्याची गरज नाही कारण आधीच्या रेस अ‍ॅरेच्या आधीच्या अनुक्रमणिकेमध्ये मी अनुक्रमणिका संचयित करेपर्यंत आधीपासूनच बेरीज करतो.\n1 डी अ‍ॅरे लीटकोड सोल्यूशनच्या रनिंग योगासाठी सी ++ प्रोग्राम\n1 डी अ‍ॅरे लीटकोड सोल्यूशनच्या रनिंग योगासाठी जावा प्रोग्राम\n1 डी अ‍ॅरे लीटकोड सोल्यूशनच्या चालू योगाकरिता जटिलता विश्लेषण\nओ (एन): जेथे एन दिलेली अ‍ॅरेचा आकार आहे. जसे आपण केवळ एका पळवाटसाठी चालत आहोत, त्यामुळे वेळ गुंतागुंत रेषात्मक होईल.\nओ (एन): येथे आपण n च्या आकाराचा रिझल्ट अ‍ॅरे बनवत आहोत. म्हणून अवकाश अवघडपणा देखील रेषात्मक असेल.\nश्रेणी लीटकोड सोल्युशन्स टॅग्ज अडोब, ऍमेझॉन, सफरचंद, अरे, ब्लूमबर्ग, सोपे, उबेर पोस्ट सुचालन\nअंतिम शब्द लीटकोड सोल्यूशनची लांबी\nस्ट्रिंग ग्रेट लीटकोड सोल्यूशन बनवा\n© ट्यूटोरियलअप 2021 | फीड्स | गोपनीयता धोरण | अटी | आमच्याशी संपर्क साधा | संलग्न | आमच्या विषयी\nअव्वल मागे स्क्रोल करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/3018", "date_download": "2021-06-17T03:18:37Z", "digest": "sha1:MV2LJ3WU547KFLRF63UTK7R64B253TNT", "length": 7502, "nlines": 213, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "तीन मुले | तीन मुले 115| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nतिने त्याला भरपूर पाणी दिले. बुधाचे मंगलस्नान झाले.\n‘असे स्नान बारा वर्षांत केले नाही. मंगलस्नान.’\n‘रासन्हाण्यात दोघे एकदम न्हायला बसतात.’\n‘आणि एकमेकांच्या अंगावर चुळा फेकतात.’\n‘तू त्या गोष्टी थोडयाच अनुभवल्यास मंगा व तू लग्नसोहळा थोडाच केलात मंगा व तू लग्नसोहळा थोडाच केलात\n‘आता फराळ करतोस का रांगोळया काढ. मुलांना बोलाव.’\nबुधाने सुंदर रांगोळया घातल्या. पाने मांडली. मुले आली. फराळाला बसली सारी.\n‘तुमच्या घरी कोणी नाही\n‘केवढे आहे तुमचे घर\n‘त्या घरात तुम्ही एकटे राहता\n‘तुम्हाला भीती नाही वाटत\n‘वाटते. परंतु दुसरे कोण येणार\n‘आम्ही येऊ तुमच्याकडे राहायला मोठया घरात राहायला\n‘तुम्हाला आवडेल का माझे घर\n‘ही झोपडीसुध्दा आम्हाला आवडते. मग का तुमचा बंगला आवडणार नाही आणि तुमची बाग आहे. होय ना हो आणि तुमची बाग आहे. होय ना हो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/corona-update-today728-new-patients-in-nashik-district/", "date_download": "2021-06-17T01:13:47Z", "digest": "sha1:BEZCKI322SZ56NXOKIQIVPV7B3WSQ77L", "length": 7866, "nlines": 79, "source_domain": "janasthan.com", "title": "Corona Update : Today,728 New Patients in Nashik District", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७२८ तर शहरात ३२५ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७२८ तर शहरात ३२५ नवे रुग्ण\nमागील २४ तासात : जिल्ह्यात १११७ कोरोना मुक्त : १२८२ कोरोनाचे संशयित तर ३६ जणांचा मृत्यू : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१६ %\nनाशिक – (Corona Update) (२७ मे ) नाशिक जिल्ह्यात आज ७२८ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.तर नाशिक शहरात ३२५ नव्या रुग्णात वाढ झाली तर जिल्ह्यात आज १११७ जण कोरोना मुक्त झाले.\nजिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९५.१६ % झाली आहे.आज जवळपास १२८२ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ३६ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात १६ जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात २० ,मालेगाव महापालिका हद्दीत ० रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.\nसायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ३२५ तर ग्रामीण भागात ३९७ मालेगाव मनपा विभागात ०६ तर बाह्य ००अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९६.४८ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण १३,९७२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ५८७९ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे एकूण २८६२ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.\nजिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update) – नाशिक ग्रामीण मधे ९३.५१ %,नाशिक शहरात ९६.४८ %, मालेगाव मध्ये ८९.५१ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.०५%आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.१६ %इतके आहे.\n(Corona Update) आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ३८\nनाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ४५५०\nनाशिक शहरात एकूण मृत्यू – १९४७\nCorona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०७:३०वा पर्यंत)\n१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ५\n२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ११४०\n३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ८\n४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ३२\n५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –९७\nजिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – २८६२\nनाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या\n(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)\nशनिवारी नाशिक शहरात “या” विभागात पाणी पुरवठा बंद\nशनिवारी नाशिक शहरात “या” विभागात पाणी पुरवठा बंद\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/coronavirus-vaccine-filed-in-nashik-for-vaccination-vaccination-will-start-from-january-16/", "date_download": "2021-06-17T03:08:36Z", "digest": "sha1:D3U6TMOXNAZNZEWYN3WYZ4QNVJZKXLGP", "length": 10913, "nlines": 80, "source_domain": "janasthan.com", "title": "Coronavirus Vaccine लसीकरणासाठी नाशिकमध्ये दाखल - Janasthan", "raw_content": "\nCoronavirus Vaccine लसीकरणासाठी नाशिकमध्ये दाखल\nCoronavirus Vaccine लसीकरणासाठी नाशिकमध्ये दाखल\n(Coronavirus Vaccine) प्रशासनाची तयारी पूर्ण : १६ जानेवारी पासून सुरु होणार लसीकरण\nनाशिक- कोरोनाची लस कधी येणार याची नाशिककर वाट बघत होते अखेर आता प्रतीक्षा संपली असून पुण्यावरून सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीची कोविडशील्ड लस (Coronavirus Vaccine) आज नाशिकमध्ये दाखल झाली आहे.\nमहाराष्ट्र साठी एकूण नऊ लाख ३६ हजार पन्नास डोसेस (Coronavirus Vaccine) उपलब्ध करण्यात आले असून त्यापैकी नाशिक जिल्ह्या करिता ४३ हजार ४४० डोस मिळाले आहेत. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शना नुसार लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून कोरोनाच्या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी नाशिकचे प्रशासन आता सज्ज झाले आहे. १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.\nनाशिक जिल्ह्यामध्ये महानगरपालिका व ग्रामीण भाग मिळून एकूण १६ ठिकाणी लसीकरण केंद्रांना मंजुरी मिळाली आहे.पहिल्या फेरीत जिल्ह्यातील शासकीय खाजगी संस्थांमधील आरोग्‍य कर्मचारी यांना प्राधान्याने लसीकरण देण्‍यात येणार असून नाशिक जिल्ह्यात एकूण १८१३५ शासकीय आरोग्य क��्मचारी १२४८० संस्थांमधील आरोग्य कर्मचारी यांची नोंद करण्यात आलेली आहे जिल्ह्यात आत्तापर्यंत त् १०२९ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे हे जिल्ह्यात लसीकरण मोहिमे अंतर्गत २१० आय एल आर उपलब्ध आहेत\nअशी होणार लसीकरण मोहिमेला सुरुवात \nलसीकरण केंद्रावर पहिल्या रूममध्ये वेटिंग रूम म्हणून संबोधण्यात येईल या ठिकाणी टोकन नुसार लाभार्थ्याला सहा फुटाच्या अंतरावर सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करून बसण्याची व्यवस्था केलेली असेल.याच रूममध्ये सुरूवातीला येणाऱ्या प्रत्येक लाभार्थीचे तपमान घेण्यात येईल येईल तसेच सँनीटाईज केले जाईल प्रत्येक रूममध्ये प्रवेश करताना लस घेणाऱ्याला पूर्णवेळ मास्क वापरणे बंधनकारक असेल.\nदुसऱ्या रूम ला वँक्सिंन रूम म्हणून संबोधण्यात येईल येईल त्याच रूम मध्ये लसीकरण करण्यात येणार असून लाभार्थी या रूम मध्ये आल्यावर सर्वप्रथम ओळख पत्रानुसार ओळख निश्चित करण्यात आल्यावर सी ओ विन ॲप मध्ये नोंद करण्यात येईल लाभार्थ्यांना लसी विषयी संपूर्ण कल्पना दिल्यावर लसीकरण केले जाईल.\nतिसऱ्या रूम आँबजर्वेशन रूम म्हणून तिला संबोधण्यात येईल यामध्ये लस घेऊन आलेल्या व्यक्तीला तीस मिनिटे बसणे अनिवार्य असणार आहे हे तेथेदेखील लसघेण्याऱ्या व्यक्तींना सोशल डिस्टंसिंगचे पालन करून सहा फुटाचे अंतर ठेऊन बसण्याची व्यवस्था केलेली आहे. लसीकरणानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीचे चे निरीक्षण करण्यासाठी सदर रूम मध्ये लाभार्थींना बसवले जाणार आहे\nलसीकरण केंद्र पुढील प्रमाणे\n1 जिल्हा रुग्णालय नाशिक\n2 सामान्य रुग्णालय मालेगाव\n3 उपजिल्हा रुग्णालय कळवण\n4 उप जिल्हा रुग्णालय निफाड\n5 उपजिल्हा रुग्णालय चांदवड\n6 उपजिल्हा रुग्णालय येवला\n7 ग्रामीण रुग्णालय दिंडोरी\n8 प्राथमिक आरोग्य केंद्र सय्यद पिंपरी\n9 इंदिरा गांधी हॉस्पिटल नाशिक\n10 शहरी आरोग्य केंद्र सातपूर\n11 शहरी आरोग्य केंद्र नवीन बिटको नाशिक\n12 शहरी आरोग्य केंद्र जेडीसी बिटको नाशिक\n13 शहरी आरोग्य केंद्र निमा 1 मालेगाव\n14 शहरी आरोग्य केंद्र रमजान पुरा मालेगाव\n15 शहरी आरोग्य केंद्र सोयगाव मालेगाव\nया ठिकाणी लसीकरण (Coronavirus Vaccine) मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी आज सदर संस्थांना जिल्हा मार्फत लसी साठी लागणारे नियोजित तापमान दोन अंश ते आठ अंश राखून लस वितरित करण्यात येणार आहे.प्रत्येक केंद��रावर नोडल अधिकारी देखील निश्चित करण्यात आलेले असून प्रत्येक संस्थानिहाय पाच अधिकारी व कर्मचारी यांची एक टीम तयार करण्यात आली आहे संपूर्ण टीमने मास्क व ग्लोज वापरणे बंधनकारक आहे. १६ तारखेला सकाळी १० वाजता प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे.\nZee Marathi : अग्गबाई सासूबाई मालिकेत आसावरीचा हटके लुक\nNashik News : उमराणे सह खोंडामळी ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-06-17T03:32:27Z", "digest": "sha1:IINI7EBSCDYP4YQIAJYGUK4TPFKRPIRK", "length": 7812, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रोमन आर्मेनिया - विकिपीडिया", "raw_content": "\nरोमन साम्राज्याचा एक प्रांत\nरोमन आर्मेनिया (लॅटिन: Provincia Armenia, आर्मेनियन: Հռոմեական Հայաստան) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता.\nरोमन साम्राज्याचे इ.स. ११७ च्या वेळचे प्रांत\n†डायाक्लिशनच्या सुधारणांपूर्वी इटली हा रोमन साम्राज्याचा प्रांत नसून त्यास कायद्याने विशेष दर्जा देण्यात आला होता.\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ डिसेंबर २०१९ रोजी १८:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/ajay-bellam/", "date_download": "2021-06-17T02:21:36Z", "digest": "sha1:5KIHF6TOCOHAMWKERRY6GLVK3K4YNZDL", "length": 8296, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Ajay Bellam Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\nPune : मित्राच्या बहिणीला शिवीगाळ केल्यावरून तरूणावर कोयत्याने सपासप वार, चतुःश्रृंगी परिसरातील घटना\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मित्राच्या बहिणीला शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात अजय बेल्लम (वय 25, रा. जनवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राकेश…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nTheur Road Accident in Pune | थेऊर रस्त्यावर दाम्पत्याच्या…\n‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण…\nमोबाइलमध्ये सरकारविरोधी आंदोलनाचा फोटो; 26 वर्षीय युवकाला…\nMaratha Reservation | हसन मुश्रीफांची गर्जना, म्हणाले-…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\nCongress Leader | काँग्रेस नेत्याचा PM मोदीवर ‘हल्लाबोल’,…\npune crime branch police | खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात गेल्या 7…\nCovid Update : 76 दिवसानंतर आढळल्या कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24…\nPune Crime News | सिंहगडावर पार्टीला जाण्यासाठी कोयत्याने धाक दाखवत पैशांची मागणी\npimpri chinchwad police | न्यायालयात बनावट जामीनदार उभे करुन गुन्हेगारांना जामीन; 6 जणांना अटक\nSwargate Police Station |अल्पवयी��� मुलावर अनैसर्गिक अत्याचार; गळा दाबून जीवे मारण्याची दिली धमकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A5%A7%E0%A5%A7-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A5%AA%E0%A5%AA%E0%A5%AD-%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F.html", "date_download": "2021-06-17T02:40:14Z", "digest": "sha1:RM4EPF25XAYH4XSDN5FBB5VW3CLSOANW", "length": 13179, "nlines": 215, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "लातूर : ११ हजार ४४७ क्‍विंटल हरभऱ्याची ‘नाफेड’कडून खरेदी - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nलातूर : ११ हजार ४४७ क्‍विंटल हरभऱ्याची ‘नाफेड’कडून खरेदी\nby Team आम्ही कास्तकार\nलातूर : जिल्ह्यात १६ खरेदी केंद्रांत ‘नाफेड’तर्फे ११ हजार ४४७ क्‍विंटल हरभऱ्याची किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली. ७१३ शेतकऱ्यांचा हा हरभरा असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी यादव सुमठाणे यांनी दिली.\nजिल्ह्यात ५१०० रुपये प्रतिक्‍विंटल या किमान आधारभूत किमतीने हरभऱ्याच्या खरेदीसाठी १६ केंद्रे सुरू करण्यात आली. त्यामध्ये लातूर, उदगीर, औसा, चाकूर, अहमदपूर, रेणापूर, हलकी, भोपानी, हलसी, लोणी, शिरूर ताजबंद, साताळा, सेलू, देवणी, शिंदगी व खरोळा या केंद्राचा समावेश आहे.\nया सर्व केंद्रांत आतापर्यंत १४ हजार ५५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी ७२७१ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठी एसमएस पाठविण्यात आले. तर ६७८४ शेतकऱ्यांना अजूनही संदेश पाठविणे बाकी आहे. ७१३ शेतकऱ्यांचा ११४४७ क्‍विंटल ६० किलो हरभरा खरेदी करण्यात आला. देय्य रक्‍कम ५ कोटी ८३ लाख ८२ हजार ७६० रुपये इतकी होते. त्यापैकी १ कोटी ४० लाख रुपयांची देय रक्‍कम प्राप्त झाली आहे. त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू असल्याचे सुमठाणे म्हणाले.\nऔरंगाबाद जिल्ह्यात ७ केंद्रे सुरू करण्यात आली. तेथून २४६ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी ५ शेतकऱ्यांना खरेदीसाठीचा संदेश पाठविला. परंतु एकाही केंद्रावर प्रत्यक्ष खरेदीला प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती औरंगाबादच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. के. पांडव यांनी दिली.\nजालन्यात २३६३ क्‍विंटल खरेदी\nजालना जिल्ह्यात हरभऱ्याच्या खरेदीसाठी ९ केंद्रे सुरू करण्यात आली. यापैकी ७ केंद्रांत ३८५५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी १७४७ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठी एसएमएस पाठविण्यात आले. त्यापैकी १७० शेतकऱ्यांकडील २३६३ क्‍विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. ही खरेदी मंठा व भोकरदन या दोन केंद्रांत झाली, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी विमल वाघमारे यांनी दिली.\nलातूर : ११ हजार ४४७ क्‍विंटल हरभऱ्याची ‘नाफेड’कडून खरेदी\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nकोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता\n3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार\nकोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता\nपावसाअभावी विदर्भात तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या\n‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची सूचना\nपीककर्ज वाटपाचे ‘लक्ष्यांक’ सुधारा\nमराठवाड्यात उपयुक्‍त पाण्यात दोन महिन्यांत १९ टक्‍के घट\nशेतकऱ्यांची ८५ हजार अवजारे बेपत्ता\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nधरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/bollywood-vicky-kaushal-secretly-came-to-meet-katrina-kaif-this-video-caused-panic-surface/", "date_download": "2021-06-17T03:02:59Z", "digest": "sha1:7VYAXNLOXL4WHC357MKXSEGDBFINRVFL", "length": 9303, "nlines": 68, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates कतरिना कैफच्या घरी भेटायला गुपचूप पोहोचला विकी कौशल,व्हिडीओ होतोय व्हायरल", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकतरिना कैफच्या घरी भेटायला गुपचूप पोहोचला विकी कौशल,व्हिडीओ होतोय व्हायरल\nकतरिना कैफच्या घरी भेटायला गुपचूप पोहोचला विकी कौशल,व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या अफेअरच्या चर्चा बी टाऊनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. तसेच या दोघांचं नातं ऑफिशिअली मान्य झालं नसली तरीही सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक चर्चा होतात. सध्याला विक्की आणि कतरिना हे त्यांच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आले आहे. या व्हिडिओत विक्की कतरिनाच्या घरून निघत असताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच कतरिना आणि विक्की बॉलिवूडच्या काही पार्ट्यांमध्येही एकत्र दिसतात. ई-टाइम्सनं विकी कौशलचा हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत विकी कौशल सोमवारी दुपारी कतरिनाला भेटायला तिच्या घरी पोहोचला होता. त्यानंतर काही तासांनी विकी कौशलची कार कतरिनाच्या आपार्टमेंटमधून निघत असताना कॅमेऱ्यात कैद झाली. विकीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी कधीही त्यांचं नातं मान्य केलेलं नाही. किंबहूना हे दोघंही कोणत्याही मुलाखतीत आपल्या नात्याविषयी बोलणं टाळताना दिसतात. मात्र ‘कपिल शर्मा शो’ मध्ये सूर्यवंशीच्या प्रमोशन दरम्यान करण जोहरनं कतरिनाला विकीच्या नावानं चिडवलं होतं. ‘पाहा यांच्या घरी सर्व कौशल मंगल चाललंय’ असं त्यानं कतरिना उद्देशून म्हटलं होतं. त्यानंतर देखील कतरिना आणि विक्रीच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. कतरिना ही लवकरच ‘फोन भूत’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर हे देखील दिसणार आहे. तसेच कतरिना ही अक्षय कुमारसोबत ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात देखील झळकणार आहे. याशिवाय तिच्याकडे सलमान खानचा ‘टायगर ३’ हा चित्रपटही आहे. विकी कौशलच्या कामाबद्दल बोलायचं गेलं तर तो सुजीत सरकारच्या ‘सरदार उधम सिंह’ आणि आदित्य धरच्या ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे सॅम मानेकशॉ यांचा बबायोपिकही तो झळकणार आहे.\nPrevious अभिनेत्री करीन�� आता होणार ‘सीता’; भूमिकेसाठी मागितली एवढे कोटी रुपयाची रक्कम…\nNext या मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\nअभिनेत्री नाइरा शाहला बर्थ डे पार्टी पडली महागात\nया अभिनेत्रीने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोपडा यांच्या पतीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली\n‘श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/farmers-loss-due-to-the-use-of-google-translate-in-sangli/", "date_download": "2021-06-17T02:24:26Z", "digest": "sha1:KY6ZEZ7QXCTQDY6ZFLYOR5QSL5CPDJCJ", "length": 8376, "nlines": 87, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates शेतकऱ्यांना बसला गुगल ट्रान्सलेटरचा फटका", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nशेतकऱ्यांना बसला गुगल ट्रान्सलेटरचा फटका\nशेतकऱ्यांना बसला गुगल ट्रान्सलेटरचा फटका\nसांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गुगल ट्रान्सलेटरचा फटका बसला आहे.\nइंग्रजीत नावांचा भलताच अर्थ निघाल्याने वाळवा तालुक्यातील बावची गावातील ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने’च्या यादीमध्ये तब्बल 628 शेतकऱ्यांना लाभच मिळाला नाही.\nत्यामुळे शेतकऱ्यांना नावे दुरुस्ती करण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागत आहे.\nवाळवा तालुक्यातील बावची गावात पतंप्रधान सन्मान योजनेमधून काही शेतकऱ्यांना दोन हजाराचा पहिला हप्ता मिळाला.\nपण दुसरा हप्ता का मिळाला नाही म्हणून चौकशी केली असता अधिकाऱ्यांच्या गोंधळामुळे शेतकऱ्यांना लाभ तर मिळालाच नाही पण स्वतःची नावं दुरुस्ती करण्यासाठी काम धंदा सोडून दिवसभर रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे.\nशेतकऱ्यांची नावाची यादी तात्काळ मागवली गेली. तेव्हा संगणकावर भरताना गुगल ट्रान्स्लेटरमुळे नावात आणि स्पेलिंगमध्ये चुका झाल्या.\nमराठी किंवा इंग्रजी कच्चं असणाऱ्यांसाठी गुगलने भाषांतराची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याद्वारे मराठीचं इंग्रजीत किंवा इंग्रजीचं मराठीत भाषांतर करता येतं.\nमात्र, हे भाषांतर अगदीच प्राथमिक आणि क्वचित प्रसंगी अतिचुकीचं असू शकतं, याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला आहे.\nपण सांगलीमधल्या काही शेतकऱ्यांना या गुगल ट्रान्सलेटर भाषांतराचा मोठा फटका बसला आहे.\n‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजने’चा लाभ मिळण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांची नोंदणी संगणकात करण्यात आली. पण शेतकऱ्यांच्या मराठी नावांची संगणकात इंग्रजीत नोंदणी केली गेली आणि तिथेच मोठा घोळ झाला.\nशेतकऱ्यांची नावंच या इंग्रजीकरणाच्या प्रक्रियेमध्ये बदलल्यामुळे ते शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत.\nयामुळे सध्या गावात शासकीय अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कामा संबधी चांगलीच चर्चा रंगली आहे.\nPrevious तुमच्या नेत्यांनाही लगाम घाला – रोहित पवार\nNext देवेंद्र फडणवीस यांनीही मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केली होती- सचिन सावंत\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोर��ना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/decide-on-maratha-reservation-otherwise-take-to-the-streets-from-june-7-sambhaji-rajes-ultimatum/", "date_download": "2021-06-17T02:12:57Z", "digest": "sha1:J3XQC3RUHXHNXOVYB2RQVUS22SSGZAMV", "length": 24815, "nlines": 402, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्या, अन्यथा ७ जूनपासून रस्त्यावर उतरू; संभाजीराजेंचा अल्टिमेटम", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\nमराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्या, अन्यथा ७ जूनपासून रस्त्यावर उतरू; संभाजीराजेंचा अल्टिमेटम\nमुंबई :- गेल्या काही दिवसांपासून भाजपा (BJP) खासदार संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Bhosale) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून महाराष्ट्राचा दौरा केला. या दरम्यान त्यांनी राज्यातील प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली. यावेळी संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट करत आंदोलनाचा इशारा दिला. मराठा आरक्षणासाठी सरकारला तीन पर्याय देत आहोत. ६ जूनपर्यंत दिलेल्या तीन पर्यायांवर ठोस कार्यवाही झाली नाही तर कोरोना (Corona) विसरून रायगडावरून आंदोलनाला सुरुवात करू असा थेट इशारा संभाजीराजे यांनी दिला. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.\nमराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची अनेक मराठा नेत्यांनी मागणी केली आहे. त्यांची ही भूमिका असू शकते. पण ओबीसींमध्ये नवे प्रवर्ग करणे शक्य आहे का हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीच सांगावं, असं आवाहन खासदार संभाजी छत्रपती यांनी केलं.\nया पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच मराठा आरक्षण टिकवण्यासाठी पर्यायही सांगितले. ओबीसीमध्ये नवीन प्रवर्ग तयार करणं शक्य आहे का हे पाहावं. ते मी नाही सांगणार. ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं. वंचितांना आरक्षण मिळावं या मताचा मी आहे. शाहू महाराजांनी वंचितांना मुख्य प्रवाहात आणलं होतं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांचीही भूमिका होती, असंही त्यांनी सांगितलं.\nमराठा आरक्षण टिकवण्यासाठी संभाजी छत्रपती यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसमोर तीन पर्याय दिले आहेत. हे तिन्ही पर्याय त्यांनी मान्य केले आहेत. नंतर त्यांनी हे तीन पर्याय मान्य केले नाही तर त्याला तेच जबाबदार असतील असं ते म्हणाले. मराठा आरक्षण ही राज्य आणि केंद्राची जबाबदारी आहे. तुझं-माझं करून चालणार नाही. इथं नवरा-बायको म्हणूनच राहावं लागणार आहे. मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर कुटुंबासारखं वागावं लागेल. आता शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून व्हेटो काढावा लागेल. पण तो पूर्वीसारखा व्हेटो नसणार. तर व्हेटो म्हणजे गोड बोलून एकत्र येण्याचं काम करावं लागणार आहे, असं ते म्हणाले.\nमला सगळ्या मराठा समाजाला सांगायचंय की न्यायमूर्ती गायकवाडांचा अहवाल अवैध ठरला आहे. आपला कायदा रद्द झाला आहे. आपण एसईबीसीमध्ये मोडत नाहीत. आपण सामाजिक मागास राहिलो नाहीय. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आपल्याला फॉरवर्ड क्लास, डॉमिनेटिंग क्लास असं म्हटलंय. आपण त्याला आव्हान देऊ शकत नाही. आम्ही दु:खी झालो. तेव्हा मी म्हणालो की, उद्रेक कुणी करू नका, कोरोनाचं संकट समोर आहे. आपण जगलो तर लढू शकतो. अनेकांना वाटलं की संभाजी छत्रपतींची ही मवाळ भूमिका का म्हणून मला सांगायचंय की, छत्रपतींच्या घरात माझा जन्म झाला म्हणून मी तशी भूमिका घेतली. पण लगेच दोन दिवसांत दोन्ही पक्षांकडून आरोप सुरू झाले. सत्ताधारी म्हणतात पूर्वीचा कायदा खराब होता, विरोधी पक्ष म्हणतो यांनी बाजू नीट मांडली नाही म्हणून आमचं नुकसान झालं. पण समाजाला तुमच्या भांडणात रस नाही. आमचं एकच मागणं आहे की, मराठा समाजाला तुम्ही न्याय मिळवून द्या. तुम्ही लोकांना वेठीला धरू नका. माझ्यासकट सर्व खासदार, आमदार, मंत्र्यांनी समाजाला काय दिलं, असं संभाजीराजे म्हणाले.\nयावेळी संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपाय म्हणून तीन पर्याय सुचवले आहेत. तसेच, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकत्रपणेच यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, असंदेखील यावेळी नमूद केलं.\nपहिला पर्याय – रिव्ह्यु पिटिशन फाईल करायला हवी. ती फाईल करताना उगीच लोकांना दाखवण्यासाठी नको. फुलप्रूफ पिटिशन हवी. हे राज्य सरकारनं करावं.\nदुसरा पर्याय – जर रिव्ह्यु पिटिशन टिकली नाही तर क्युरेटिव्ह पिटिशनचा दुसरा पर्याय आहे. जो अपवादात्मक परिस्थितीत करायचा असतो. शेवटचा पर्याय. पण राज्य सरकारला पूर्ण तयारीनिशी पिटिशन करावी लागेल.\nतिसरा पर्याय – कलम ३४२ अच्या माध्यमातून राज्य सरकार आपला प्रस्ताव केंद्र सरकारला देऊ शकतं. राज्यपालांच्या माध्यमातून तो दिला जाऊ शकतो. पण राज्यपालांना भेटायचं म्हणजे पूर्ण डाटा पुन्हा उभा करावा लागेल. गायकवाड समितीच्या अहवालातील त्रुटी दूर कराव्या लागतील. त्यासाठी पाच-सहा महिने जातील. राज्यपालांच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाईल, तिथून ते केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे जाईल, तिथून ते केंद्रीय मंत्रिमंडळाकडे जाईल.\nही बातमी पण वाचा : माझं तुझं न करता समाजासाठी एकत्र येऊ, संभाजीराजेंची फडणवीसांना विनंती\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleपंतप्रधान आणि राज्यपालांना बॅनर्जींची पाहावी लागली अर्धा तास वाट; ‘यास’ चक्रीवादळग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर\nNext articleसरकारची विशिष्ट प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न; परराष्ट्रमंत्र्यांचा आरोप\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्य��ंची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/state-restrictions-have-not-been-lifted-proposals-for-new-rules-are-still-under-consideration/", "date_download": "2021-06-17T03:25:06Z", "digest": "sha1:RQYCZ6PI7HOQXX6U7HYSJ3BFHRCPJ3DF", "length": 16347, "nlines": 384, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Breaking News : राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा…\nराज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन\nमुंबई : कोरोनाचा (Corona) संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भाग���त काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ‘ब्रेक दि चेन’मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. यापुढे जाताना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासननिर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील.\nअशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleराज्यात २०२४ मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल : नाना पटोले\nNext articleगोंधळलेले सरकार : आधी वडेट्टीवारांकडून अनलॉकची घोषणा; नंतर मुख्यमंत्री कार्यालयाचा नकार\nगेल्या २४ तासात राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n…तर शिवसैनिकांनी कानाखाली काडकन आवाज काढला पाहिजे, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nपरिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार- प्रवीण दरेकर\nशिवसेनाभवनाबाहेर कसा झाला राडा, पुढे काय होणार\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची चर्चेची वेळ मिळावी यासाठी आंदोलन होतं का\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार हो�� आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\nआमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेच टाळ उघडल ; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराष्ट्रवादीत दुसऱ्या दिवशीही इनकमिंग; नंदूरबारच्या विविध पक्षांतील नगरसेवकांचा प्रवेश\nभाजप कार्यकर्त्यांना मारहाण : अखेर शिवसेनेच्या माजी महापौरांसह सात जणांवर गुन्हा...\nशिवसेनेने अखेर औरंगजेबी वृत्ती दाखवलीच; शेलारांची शिवसेनेवर टीका\nमराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रयत्न केलेच नाही; प्रकाश आंबेडकरांचा आरोप\nकाँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, भाजप नेत्याचे विधान\nकेंद्र सरकारच्या सतत प्रयत्नाने कोरोनाचा प्रसार होत आहे : राहुल गांधी\nराष्ट्र्वादीत इनकमिंग सुरुच, सांगोल्यातील आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश\nचेहरा भोळा अन् भानगडी सोळा कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांना भाजपाचा टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/rohit-pawar-criticizes-ram-shinde-on-sharad-pawar-statement-401471.html", "date_download": "2021-06-17T03:13:47Z", "digest": "sha1:BBZB3MKCLSCNIKJTW7NORAKMXX3LJX6L", "length": 19142, "nlines": 257, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n…तर विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावं म्हणत रोहित पवारांचा भाजपला टोला, आजोबांच्या सल्ल्याचाही दिला दाखला\nस्वत:च्या हितासाठी कोणी राजकीय टीका करत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करावं असं बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं आहे, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार लगावला. ( Rohit Pawar Ram Shinde Sharad Pawar)\nकुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर\nरोहित पवार आणि राम शिंदे\nअहमदनगर : “स्वत:च्या हितासाठी कोणी राजकीय टीका करत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करावं असं बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं आहे,” असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना उद्देशून लगावला. अहिल्याबाई होळकर पुतळा अनावरण प्रकरणावर बोलताना शरद पवारांच्या वक्तव्यामधून अहिल्याबाईंचा अपमान आणि नातवाविषयी प्रेम, दिसून येतं अशी खरमरीत टीका राम शिंदें यांनी केली होती. या टीकेविषयी विचारले असता रोहित पवार यांनी वरील शब्दात उत्तर दिले. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. (Rohit Pawar criticizes Ram Shinde on Sharad Pawar statement)\n“स्वतःच्या हितासाठी कोणी राजकीय टीका करत असेल तर तर त्याकडे दुर्लक्ष करावं, असं बऱ्याच अभ्यासू लोकांनी आम्हाला सांगितलं आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात लढाण्याचे निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यावेळी बोलताना, जामखेड तालुक्यात चौंडी जे गाव आहे. त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्म ठिकाण आहे. त्यामुळे त्या भूमीत एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रतिनिधित्व करण्याची तुला लोक देणार आहेत. ते तुझ्यासाठी भाग्याचं आहे, असं मला शरद पवार यांनी सांगितलं होतं,” असं रोहीत पवार म्हणाले. तसेच, ज्या थोर व्यक्तीने प्रशासनावर, पाण्यावर आणि अध्यात्माविषयी ज्या पद्धतीने काम केलं त्या गोष्टी तू आत्मसात कर. सर्वसामान्यांच्या हितासाठी तू लढ असा सल्लाही शरद पवार यांनी दिला होता, असेही रोहित पवार म्हणाले.\nभाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नियोजित वेळे आधी जेजुरी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र, त्याआधीच पडळकर यांनी मेंढपाळाच्या हस्ते अहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण केले. या प्रकरणावर बोलताना “अहमदनगर जिल्ह्यातून जामखेड तालुक्यातून जिथून राष्ट्रवादीचे रोहित पवार आमदार म्हणून विधानसभेवर जातात ज्या मतदारसंघातल्या चौंडीला अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला”, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर अहिल्याबाईंच्या जन्माचं ठिकाण सांगण्याकरिता रोहित पवारांचं आणि त्यांच्या मतदारसंघाचं नाव घेण्याची खरंच गरज होती का असा प्रश्न विचारला जाऊ लागला.\nत्यानंतर “अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी शरद पवारांनी जे नातवाच्या प्रेमापोटी वक्तव्य केलं त्या वक्तव्याने अहिल्यादेवींचा अपमान झालाय. पवारांची ही गंभीर चूक आहे. त्यांच्या बोलण्यातून अहिल्यादेवीपेक्षा नातवाचा मतदारसंघ श्रेष्ठ आणि त्यांच्या मतदारसंघात अहिल्यादेवीचा जन्म झाला आहे, असं सूचित करणारं पवारांचं वक्तव्य होतं. जे अतिशय गंभीर होतं. पवारांची ही गंभीर चूक आहे,” अशी टीका राम शिंदे यांनी केली होती.\nराम श���ंदे यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवार यांनी स्वत:च्या हितासाठी कोणी राजकीय टीका करत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करावं असं बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं असल्याचं म्हटलंय.\nVirat Kohli | कोहलीचा ‘विराट’ कारनामा, अर्धशतकी खेळीसह रेकॉर्ड ब्रेक\nRohit Sharma | ‘हिटमॅन’ रोहितचा धमाका, मार्टिन गुप्टीलचा रेकॉर्ड ब्रेक, विक्रमाला गवसणी\nPHOTO : रामच नाही तर रावणासह रामायण आणि महाभारतातील ‘या’ पात्रांचाही भाजप प्रवेश\nChennai Test Report : इंग्लंडविरोधात ‘मिशन 420’, टीम इंडियासाठी पाचवा दिवस ‘मंगल’ ठरणार\nजयंतरावांच्या मुख्यमंत्री महत्वकांक्षेवर काय म्हणाले रोहित पवार\nVideo : रत्नागिरीत कोसळधार, गुहागरमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांना पूर, चिपळूण शहरात पूरसदृश्य परिस्थिती\nअन्य जिल्हे2 mins ago\nVIDEO | मुंबई एक्सप्रेस फ्री वेवर माशांनी भरलेला टेम्पो उलटला, मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी\nKolhapur Rain | कोल्हापुरात धरणक्षेत्रात पावसाचा जोर, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ\nदेवासमोर दिवा का लावला जातो जाणून घ्या यामागील कारण आणि फायदे\nWTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं\nRatnagiri Landslide | मुंबई-गोवा महामार्गातील निवळी घाटात दरड कोसळली, महामार्गावर वाहनांच्या रांगा\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक\nअभिनेत्याशी लग्न करून थाटला संसार, जाणून घ्या सध्या काय करतेय ‘मोहब्बतें’ गर्ल प्रीती झांगियानी…\nSwapna Shastra : तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात ही 2 स्वप्नं, यांच्याकडे दुर्लक्ष करु नका\nमराठी न्यूज़ Top 9\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nVideo : रत्नागिरीत कोसळधार, गुहागरमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांना पूर, चिपळूण शहरात पूरसदृश्य परिस्थिती\nअन्य जिल्हे2 mins ago\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीम���गून वार करण्याच्या तयारीत\nVIDEO | मुंबई एक्सप्रेस फ्री वेवर माशांनी भरलेला टेम्पो उलटला, मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/weather-alert-heavy-rain-in-next-five-days-in-maharashtra-474594.html", "date_download": "2021-06-17T02:52:31Z", "digest": "sha1:GU74EBLD6SPOVREFDW6CHBRNXLINSPOP", "length": 12609, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमुंबई, ठाणे, पालघरला रेड अलर्ट, 11 ते 15 जून, संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा\nमुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण महाराष्ट्रात 11 ते 15 जून या कालावधीत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे (weather alert heavy rain in next five days in Maharashtra).\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण महाराष्ट्रात 11 ते 15 जून या कालावधीत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढच्या काही तासांमध्ये या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे (weather alert heavy rain in next five days in Maharashtra).\nMonsoon Update | राज्यात कुठे कसा असेल पाऊस काय सांगतं हवामान विभाग\nअंगावर याल तर शिंगावर घेणारच, मुंबईतल्या राड्यावर महापौरांची प्रतिक्रिया\nVideo: त्याचा फटकन आवाज आला तर आपला काडकन आवाज आला पाहिजे, बाळासाहेबांचा तो व्हिडीओ पुन्हा व्हायरल\nजखमी व्यक्ती पोलीस ठाण्यात आल्यास आधी रुग्णालयात न्या, मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश\nVideo | मुसळधार पावसामुळे पूल पाण्याखाली, रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावला जीव, व्हिडीओ व्हायरल\nअन्य जिल्हे 5 hours ago\nIncome Tax: या पद्धतीने गुंतवणूक केल्यास 2 लाख रुपयांपर्यंत कर बचत, कसं ते सविस्तर वाचा…\nसर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच : उदयनराजे भोसले\nअन्य जिल्हे2 hours ago\nUdayanraje Bhosale | ‘मराठा समाजाच्या मागण्या आधी मान्य करा’, उदयनराजेंचं मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम\nपेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमागे गौडबंगाल, पेट्रोलियम मंत्र्यांची चौकशी करा : चंद्रकांत खैरे\nThane | शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हरवले आहेत ठाण्यात पोस्टरबाजी, चर्चेला उधाण\nAquarius/Pisces Rashifal Today 17 June 2021 | इतरांच्या समस्यांमध्ये अडकू नका, नुकसान होऊ शकते\nSagittarius/Capricorn Rashifal Today 17 June 2021 | अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या, जमिनीसंबंधित वाद मिटण्याची शक्यता\nLibra/Scorpio Rashifal Today 17 June 2021 | उत्पन्नाचे स्रोत वाढतील, धनलाभही होऊ शकतो\nमका निर्यातीत पाकिस्तानचा भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न, कमी किमतीमध्ये मका निर्यात सुरु\nLeo/Virgo Rashifal Today 17 June 2021 | गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा, अनावश्यक खर्च होऊ शकतो\nमराठी न्यूज़ Top 9\nVideo : भाजपच्या पदाधिकारी अक्षता तेंडुलकरांचा चप्पल दाखवतानाचा व्हिडीओ समोर\nउल्हासनगर महापालिकेत भाजप आणि टीम ओमी कलानीत राडा, आमदार रविंद्र चव्हाणांच्या समोरच गदारोळ\nSSC Result: दहावीच्या निकालसंदर्भात मोठी बातमी, विद्यार्थ्यांना ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण मिळण्याचा मार्ग मोकळा\nGemini/Cancer Rashifal Today 17 June 2021 | प्रॉपर्टी खरेदीसंबंधित कामे काळजीपूर्वक करा, दिखाव्यासाठी कर्ज घेऊ नका\nAries/Taurus Rashifal Today 17 June 2021 | फसवणूक होऊ शकते, विचारांमध्ये सकारात्मकता ठेवा\nLeo/Virgo Rashifal Today 17 June 2021 | गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा, अनावश्यक खर्च होऊ शकतो\nLibra/Scorpio Rashifal Today 17 June 2021 | उत्पन्नाचे स्रोत वाढतील, धनलाभही होऊ शकतो\nSagittarius/Capricorn Rashifal Today 17 June 2021 | अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या, जमिनीसंबंधित वाद मिटण्याची शक्यता\nAquarius/Pisces Rashifal Today 17 June 2021 | इतरांच्या समस्यांमध्ये अडकू नका, नुकसान होऊ शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_85.html", "date_download": "2021-06-17T03:19:15Z", "digest": "sha1:Q3WXAAUO4DDPLCD2WYPL44VSB4QBXV4P", "length": 11216, "nlines": 83, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "नानभाऊ पटोले यांचा वाढदिवस पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाच्या माध्य मातून वृक्षारोपण करून साजरा - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / नानभाऊ पटोले यांचा वाढदिवस पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाच्या माध्य मातून वृक्षारोपण करून साजरा\nनानभाऊ पटोले यांचा वाढदिवस पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाच्या माध्य मातून वृक्षारोपण करून साजरा\nठाणे, प्रतिनिधी ; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले साहेब यांचा वाढदिवस ठाणे शहरामध्ये विविध उपक्रमांद्वारे साजरा केला गेला.ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनीही मिठबंदर रोड ठाणे,पूर्व येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.\nमहाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी यांच्या मार्गदर्शनाने व ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी मनोज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी ठाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भालचंद्र महाडिक ,ठाणे इंटकचे अध्यक्ष सचिन शिंदे ब्लॉक अध्यक्ष निलेश अहिरे, प्रवक्ते गिरीश कोळी, रवी कोळी ,स्वप्नील कोळी,मधुकर पाटील, शिवाजी पिंगळे,मनीषा कदम,योगेश मयेकर आदी शहर पदाधिकारी उपस्थित होते.\nयावेळी राहुल पिंगळे यांनी सर्वांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.या कोवीड -19 च्या कालावधीत आपण पाहिले की वेळप्रसंगी आँक्सीजन ची किती गरज भासली .आपल्याला हे नैसर्गिक आँक्सीजन झाडांच्या माध्यमातून मिळत असतो. झाड असेल तिथे समृद्धी व चैतन्य असते तिथले वातावरण हे उत्साहवर्धक असते.आपणही त्याचे संगोपन करुन त्याची निगा राखली पाहिजे असे बोलताना त्यानी याप्रसंगी सांगितले\nनानभाऊ पटोले यांचा वाढदिवस पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाच्या माध्य मातून वृक्षारोपण करून साजरा Reviewed by News1 Marathi on June 05, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/the-rates-of-chemical-fertilizers-will-increase-in-the-new-financial-year/", "date_download": "2021-06-17T01:59:20Z", "digest": "sha1:73CDFQUQUFQKWZVTEJCAFSA25ESKIUJW", "length": 8381, "nlines": 87, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "नवीन आर्थिक वर्षात रासायनिक खतांचे दर वधारणार", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nनवीन आर्थिक वर्षात रासायनिक खतांचे दर वधारणार\nरासायनिक खतांचे दर वधारणार\nनवीन आर्थिक वर्षात रासायनिक खतांच्या दर गगनाला पोहोचण्याचे संकेत खत कंपन्यांनी विक्रेत्यांना दिले आहेत. एक एप्रिल पासून रासायनिक खतांचे दर वाढतील अशी शक्यता आहे. डीएपी खताचा शॉर्ट आतापासून दिसत आहे.\nडीएपी या रासायनिक खताचे दर हे गोणीला 550 रुपये पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर एकटा खरीप हंगामात 1 लाख 89 हजार टन खत जिल्ह्यासाठी लागते. या परिस्थितीत जर खतांचे दर वाढले तर कमीतकमी 50 कोटीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.\nसध्या तर उन्हाळी हंगाम संपत आला आहे तसेच साखर कारखान्यांचा हंगाम देखील संपत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस लागवड मोठ्या प्रमाणात होत असते आणि ऊस वाढीसाठी स्फुरद घटक महत्त्वाचा असतो.\nहा घटक डीएपी मध्ये असल्याने डीएपी खताला मागणी जास्त असते.. डीपी चा तुटवडा आधीच झाला असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे शेतकरी युरियाची मागणी मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे.\nfinancial year chemical fertilizers नवीन आर्थिक वर्ष रासायनिक खतांचे दर\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmc-environmental-report/", "date_download": "2021-06-17T01:34:51Z", "digest": "sha1:BIEV7F4JWUSFUWB2V3EV6V32TDDXQ54E", "length": 3141, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "PMC environmental report Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : अपारंपरिक उर्जास्त्रोतांच्या वापरांस पुणेकरांचे प्राधान्य\nएमपीसी न्यूज- सोलर वॉटर हिटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडुळखत आदी अपारंपरिक उर्जास्त्रोतांचा वापर करणार्‍या नागरिकांना पुणे महापालिकेतर्फे मिळकत करामध्ये 5 ते 10 टक्क्यांची सूट दिली जाते. पुणे शहरातील तब्बल 86 हजार 836 मिळकतींनी या योजनेचा…\nPune Crime News : भर रस्त्यात फिटनेस ट्रेनर तरुणीचा विनयभंग, पुण्यातील घटना\nPune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा – जिल्हाधिकारी\nMaval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज\nMaval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा\nPune News : औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यवधींची उलाढाल\nPimpri News: जिजामाता हॉस्पिटलला सीमाभिंत बांधणार; 67 लाखांचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/book-launch-laxman-jagtaps-aatmaprerana-done-baramati-262819", "date_download": "2021-06-17T03:30:31Z", "digest": "sha1:6BBMPXETRP65EAWHYT65CNZC5UJXRL2U", "length": 19498, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बारामतीत लक्ष्मण जगताप यांच्या \"आत्मप्रेरणा\" पुस्तकाचे प्रकाशन", "raw_content": "\nगावकुसातल्या लेखकांमुळेचं साहित्यातला आत्मा कायम - हनुमंत चांदगुडे\nबारामतीत लक्ष्मण जगताप यांच्या \"आत्मप्रेरणा\" पुस्तकाचे प्रकाशन\nबारामती - ग्रामीण भागातल्या लेखकामुळे आज आपल्या समाजामध्ये नवीन लेखक निर्माण होण्याचं सातत्य कायम आहे, अनेकवेळा लेखकांना चांगली संधी मिळत नाही. त्यातून चांगला लेखक समोर येत नाही, अशी खंत व्यक्त करत गावकुसातल्या लेखकांमुळेचं आज साहित्यातला आत्मा कायम आहे असे मत सुप्रसिध्द कवी हनुमंत चांदगुडे यांनी व्यक्त केले. बारामती येथे लक्ष्मण जगताप यांच्या \"आत्मप्रेरणा\" या पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते.\nया कार्यक्रमास पत्रकार संदीप काळे आणि पत्रकार सु. ल. खुटवड यांची प्रमुख उपस्थिती होती. तर लेखक व व्याख्याते कुंडलिक कदम, सुप्रसिध्द कवी हनुमंत चांदगुडे, माधव जोशी आणि हेमचंद्र शिंदे इत्यादी मान्यवर यावेळी होते.\nमोठी बातमी - AirTel ने जमा केले दहा हजार कोटी रुपये...\nनिराश झालेल्या लोकांना प्रेरीत करणा-या पुस्तक असून प्रत्येक क्षेत्रात नैराश्य येणा-या तरूणांपासून वयोवृध्दापर्यंतच्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला हवे. मुळात ग्रामीण भागातल्या तरूणाला एखाद्या शहरात गेल्यानंतर अधिक मेहनत घ्यावी लागते, असाच या \"आत्मप्रेरणा\" पुस्तकात आशय असल्याचं कवी हनुमंत चांदगुडे यांनी सांगितलं\nआईच्या सत्काराने भारावले सारे...\n\"आत्मप्रेरणा\" पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लेखक लक्ष्मण जगताप यांच्या आई कमल जगताप यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार सुरू असताना उपस्थित लेखक, वाचक आणि नातेवाईक भारावून गेले.\n\"आरोग्य आणि शिक्षण हीच आपली खरी संपत्ती असून त्याची जपणूक करायला हवी. वारंवार मुलं आणि पालकांमधील संबंध दुरावल्याची विविध उदाहरणे उघडकीस येत आहे. त्यामुळे आपण मुलांवरती संस्कार करायला कमी पडतोय की, काय असा प्रश्न मला नेहमी पडतो.\" असं पत्रकार संदीप काळे यांनी मत व्यक्त केलं तसेच \"जगताप सरांसारखे शिक्षक जर वर्गात शिकवत असतील, तर त्या माध्यामातून घडणारे विद्यार्थी सुध्दा आत्मप्रेरणा घेऊन जागणारे असतील\", हेही त्यांनी आवर्जुन सांगितले.\nमोठी बातमी - २५ फेब्रुवारीपासून भाजपचा सरकार विरोधात एल्गार, ४०० ठिकाणी करणार आंदोलन...\nप्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला अजिनाथ वाघमारे, नवनाथ वाघमारे, भारत पवार, बाबासाहेब ढोबळे, प्रदीप परकाळे, प्रकाशक गिरीश भांडवलकर इत्यादी श्रोते उपस्थित होते.\n\"आप��� लिहिलेलं कुणीतरी वाचावं अशा लेखकांसाठी सकाळ माध्यम फायदेशीर ठरलं. त्यामुळे कागदावर लहिणा-या लेखकांचे लेख वर्तमानपत्रात छापून आले आणि लेखक लिहित राहिले ही गोष्ट सांगताना अभिमान वाटतो. त्यानंतर हे पुस्तक तरूणासाठी असून अधिक तरूणांनी हे पुस्तक वाचायला हवं - लेखक व व्याख्याते कुंडलिक कदम\nकाही लोकांमध्ये नेहमी नकारात्मक भावना असते, मी खासकरून लहान मुलं आणि तरूणांच्यावरती विचार आणि चिंतन करू लागलो. या चिंतनातून एकादं पुस्तक तयार व्हायला हवं असं मला नेहमी वाटतं होतं. त्या प्रेरणेतून हे पुस्तक घडलं आहे. प्रत्येक निराश झालेल्या व्यक्तीने हे पुस्तक वाचायला हवे - लेखक व सर, लक्ष्मण जगताप\n\"निराश झालेल्या प्रत्येक व्यक्तीने ते पुस्तक वाचायला हवे, ज्याला जे पाहिजे ते त्यामध्ये मिळेल. आत्मप्रेरणा हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या आयुष्यातील मळभ नक्की दूर होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं - पत्रकार सु. ल. खुटवड\nपोलिस अधीक्षक संदीप पाटलांची धडक कारवाई; तीन पोलिस बडतर्फ\nबारामती - आरोपींना गुन्हा दाखल झाल्याची माहिती देणे व फिर्यादीवर दबाव आणून प्रतिज्ञापत्रावर सह्या घेतल्याप्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बडतर्फ केले. अभिजित एकशिंगे (भिगवण पोलिस ठाणे), तात्या विनायक खाडे व भगवान उत्तम थोरवे (दोघेही बारामती शहर पोलिस ठ\n सोलापूर- पुणे इंटरसिटी शनिवारी रद्द\nसोलापूर : मध्य रेल्वेतील दौण्ड- पुणे सेक्‍शनमधील दौण्ड- पाटस स्थानकादरम्यान सब-वे बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कॉर्ड लाइन येथे ऍप्रोच रोड कनेक्‍ट करण्यासाठी 7 मार्चला साडेसहा तासांचा (सकाळी 11.40 ते सायंकाळी 18.10) ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (7 मार्च) धावणारी\nअक्कलकोटच्या महिलांनी घडविला राजकीय इतिहास\nसोलापूर : अक्कलकोट तालुक्‍याने सोलापूर जिल्ह्याला पहिल्या महिला मंत्री दिल्या आहेत. 1962 मध्ये मुरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात अक्कलकोटच्या निर्मलाराजे भोसले यांनी मंत्रिपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर जिल्ह्यातील दुसऱ्या महिलामंत्री म्हणून अक्कलकोटच्या पार्वतीबाई मलगोंडा यांनी 1982 ते 19\nपुणे-सोलापूर मार्गावर मेगाब्लॉक: 'या' चार गाड्या शनिवारी रद्द\nपुणे : मध्य रेल्वेच्या दौंड- पुणे विभागात भुयारी मार्ग तयार करण्यासाठी दौंड- पाटस स्थानकांदरम्यान काम होणार असल्यामुळे येत्या शनिवारी (ता. 7) साडेसहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील पुणे- दौंड- पुणे पॅसेंजर आणि सोलापूर इंटरसिटी एक्‍स्प्रेस शनिवारी रद्द करण्यात आली आ\nVideo : अजित पवार हात जोडून करताहेत नमस्कार; कारण...\nबारामती : कोरोनापासून जागरुकता राखण्याचा प्रयत्न जसे नागरिक करीत आहेत. तशीच जागरुकता आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दाखविली. बारामतीत झालेल्या आज विविध कार्यक्रमांदरम्यान अजित पवार यांनी एकाही व्यक्तीच्या हातात हात न देता हात जोडून नमस्कार करणेच पसंत केले.\nमाळेगाव कारखान्याची सूत्रे अजित पवारांकडे; कट्टर समर्थकांकडे अध्यक्ष, उपाध्यक्षपद\nमाळेगाव (पुणे) : माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब पाटील तावरे यांची आज बिनविरोध निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदी तानाजी तात्यासाहेब कोकरे यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळाली. नवनिर्वाचित अध्यक्ष तावरे व उपाध्यक्ष कोकरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर\nअजित पवार गुंतले शिवसृष्टी उभारणीच्या कामात; अधिकाऱ्यांना सूचना\nबारामती (पुणे) : तालुक्यातील कण्हेरी येथील 25 एकरांच्या भूखंडावर भव्य शिवसृष्टी साकारणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच उभा केला जाणार आहे. आज स्वतः अजित पवार यांनी या ठिकाणी भेट देत अधिका-यांना अनेक सूचना केल्य\nCoronavirus : कोरोनाबाबत आता अजित पवार यांनीही केलं आवाहन\nबारामती : कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक रक्तपेढ्यांना रक्ताचा तुटवडा भासत आहे. या संकटसमयी गर्दी टाळून रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.\nCoronavirus : आता 'लालपरी'वर होणार बंद\nबारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केलेले असल्याने रविवारी (ता. 22) बारामतीतून एकही एसटी बस रस्त्यावर येणार नसल्याची माहिती बारामती आगाराचे आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी दिली.\nआज रात्रीपासूनच बारामतीत 'जनता कर्फ्यू' लागू; एसटी बंद\nबारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन के��ेले असल्याने रविवारी (ता. 22) बारामतीतून एकही एसटी बस रस्त्यावर येणार नसल्याची माहिती बारामती आगाराचे आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/celebration-of-savitri-utsav-on-birth-anniversary-of-savitribai-phule-in-maharashtra-361982.html", "date_download": "2021-06-17T02:14:50Z", "digest": "sha1:2UQ5CPGL6MDWBDNFUIIQPRJW3LWK7TJP", "length": 21525, "nlines": 264, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n‘दारासमोर रांगोळी, घरावर आकाश कंदील आणि उंबऱ्यावर ज्ञानाची पणती’, महाराष्ट्रात घरोघरी सावित्री उत्सव साजरा\nभारतात महिलांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात घरोघरी 'सावित्री उत्सव' साजरा करण्यात आला.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nप्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : भारतात महिलांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात घरोघरी ‘सावित्री उत्सव’ साजरा करण्यात आला. दारासमोर रांगोळी, दरवाज्याला फुलांचे तोरण, दारात आकाश कंदील, उंबऱ्यावर ज्ञानाची एक पणती आणि घरात गोडधोड करून हा उत्सव साजरा केला गेला. यात मंत्री, कलाकार, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनीच सहभाग घेतलेला पाहायला मिळाला (Celebration of Savitri Utsav on Birth Anniversary of Savitribai Phule in Maharashtra).\nराष्ट्र सेवा दलाकडून मागील 8 वर्षांपासून 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस नव्या वर्षातला पहिला सण म्हणून साजरा केला जातो. याला सावित्री उत्सव असं नाव देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्था, संघटना हा दिवस सावित्री उत्सव म्हणून साजरा करतात. हा दिवस समाज सुधारक यांच्या जयंती पुरता मर्यादित न राहता त्याला सण म्हणून उत्सव म्हणून स्वरूप आलं आहे.\nसावित्रीबाईंनी शेणा दगडांचा मारा झेलला म्हणून सर्वांची वाट प्रशस्त\nशेणा दगडांचा मारा झेलत सावित्री बाई खडतर वाट चालत राहिल्या म्हणूनच आपली साऱ्यांची वाट प्रशस्त झाली ही भावना आज वाढीस लागली आहे, असं मत मुंबई राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष आणि सावित्री उत्सवाचे समन्वयक शरद कदम यांनी व्यक्त केलं. विशेष म्हणजे यंदा महिला व बाल कल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील त्यांच्��ा विभागाच्या वतीने हा सावित्री उत्सव साजरा करण्याचं आश्वासन दिलं होतं.\nया उत्सवाचे वैशिष्ट म्हणजे हा उत्सव स्वतःच्या घरापासून सुरू झाला आणि शहरातल्या एका ठिकाणी त्याचा समारोप झाला. या समारोपाच्या कार्यक्रमात ‘सावित्रीच्या लेकी’ हा पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण मुलींना देण्यात आला. राज्यभरात विविध ठिकाणी असे पुरस्कार सोहळे संपन्न झाले. या सर्व उपक्रमात तरुण मुलींची उपस्थिती लक्षणीय होती.\nआतापर्यंत या सावित्री उत्सवात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, चिन्मयी सुमीत, सुहिता थत्ते, मुक्ता दाभोलकर, सिरत सातपुते आणि इतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी कपाळावर सावित्री बाईंप्रमाणे आडवी चिरी लावून त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. तसेच इतरांनाही चिरी लावण्याचे आवाहन केलं. त्याला महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला.\n‘सावित्री आता घरोघरी,जोतिबाचा शोध जारी’\nयंदा ‘सावित्री आता घरोघरी, जोतिबाचा शोध जारी’ हा उपक्रम राबवण्यात आला. यात सामान्य स्त्रियांपासून तर अगदी सेलिब्रेटींपर्यंत सर्वांनी सावित्रीबाईंप्रमाणे आपल्या आयुष्यात आलेल्या ज्योतिबांविषयी (पुरुष सहकारी) विविध माध्यमातून आपले अनुभव व्यक्त केले. यात त्यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या पुरुषाचा मग तो नवरा, वडील, मुलगा, मित्र किंवा सहकारी असो यांची माहिती दिली. त्यांनी विवेकी नाते जपत, संवादी वातावरण राखत, दोघांच्याही फुलण्यासाठी अवकाश निर्माण केल्याची माहिती दिली.\nएखाद्या प्रसंगी केलेली मोलाची मदत, आपल्या मतासाठी, स्वातंत्र्यासाठी घेतलेली भूमिका, पुढे जाण्यासाठी केलेली निरपेक्ष मदत आणि सर्वांच्याच आनंदी जगण्याला साथ दिली आहे अशा पुरुषांबद्द्ल या उपक्रमात अनेक अनुभव शेअर करण्यात आले. यातील अनेक स्त्रिया UPSC चा अभ्यास करत आहेत, डॉक्टर आहेत, प्राध्यापक आहेत, काही पत्रकार आहेत आणि अनेक जणी उच्च शिक्षित असून परदेशात नोकरी करताहेत.\nया उपक्रमामुळे इतर लोकांनाही आपल्या आजूबाजूला अनुकरणीय वाटेल असे अनेक जोतिबा असल्याची जाणीव होईल. त्यामुळे आनंदी समाजाच्या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल पुढे पडेल आणि सावित्री उत्सवाच्या निमित्ताने याची सुरुवात होईल, अशी भावन शरद कदम यांनी व्यक्त केली.\nSpecial story | आजच���या भाषेत सावित्रीबाई फुले याच पहिल्या ‘प्लेग योद्धा’: हरी नरके\nमहात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या त्यागामुळेच राज्यात शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक परिवर्तनाची नांदी : उद्धव ठाकरे\nक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शाहीर सचिन माळी, शितल साठेंचं अभिवादन\nMonsoon Update | राज्यात कुठे कसा असेल पाऊस काय सांगतं हवामान विभाग\nबहुजन समाजाला वेठीस धरणाऱ्या झारीतल्या शुक्राचार्यांचे पितळ उघडं करणार : ऊर्जामंत्री नितीन राऊत\nChhagan Bhujbal | समता परिषद आंदोलन हे ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश आंदोलन : छगन भुजबळ\n“भाजपा, काँग्रेसने आधीपासूनच आरक्षणासाठी प्रयत्न केले नाहीत” Prakash Ambedkar यांचा टोला\nRatnagiri मध्ये स्वॅब टेस्ट न करणाऱ्यांवर कारवाई होणार, पोलीस अधीक्षकांची माहिती\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे9 mins ago\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nविसाव्या शतकातील बहुचर्चीत ‘सव्यसाची’ आता ऑडिओबुकमध्ये अभिनेत्री सीमा देशमुखांच्या आवाजात होणार रेकॉर्ड\nChanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\nमराठी न्यूज़ Top 9\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे9 mins ago\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं लागेल”\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nLibra/Scorpio Rashifal Today 17 June 2021 | उत्पन्नाचे स्रोत वाढतील, धनलाभही होऊ शकतो\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/03/blog-post_478.html", "date_download": "2021-06-17T01:54:27Z", "digest": "sha1:JSXC5V246JYRTEVY2Q3MWWPQDW3GHHYU", "length": 9331, "nlines": 82, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "अनधिकृत बांध कामावर पालिकेची कारवाई सुरूच - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / अनधिकृत बांध कामावर पालिकेची कारवाई सुरूच\nअनधिकृत बांध कामावर पालिकेची कारवाई सुरूच\nकल्याण , कुणाल म्हात्रे : महापालिका आयुक्त, डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार व विभागीय उप आयुक्त उमाकांत गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली अ प्रभाग क्षेत्रातील वासूंद्री रोड येथील रामेश्वर पाटील यांच्या २ टप-या तसेच रेल्वे फाटक, टिटवाळा ते अभिलाषा पार्क रस्त्यामध्ये बाधित ३ गोडाऊन आणि टिटवाळा येथील ॲसिड कंपनी जवळ रिंगरोडमध्ये बाधित रुम निष्कासनाची धडक कारवाई आज करण्यात आली.\nसदर कारवाई अ प्रभागक्षेत्र अधिकारी सुधिर मोकल यांचे अतिक्रमण विरोधी पथक तसेच महापालिकेचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने व १ जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली. ई प्रभागातही प्रभागक्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे यांच्या पथकाने भोपर रोडवरील डि मार्ट समोरील दिपक पाटील यांचे ३ अनधिकृत गाळे निष्कासित करण्याची कारवाई जेसीबीच्या सहाय्याने केली.\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभ��रतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2021-06-17T02:18:10Z", "digest": "sha1:77CR6ZY2NNTUGAC6ZNGUF3DQEMYX3TQA", "length": 11022, "nlines": 131, "source_domain": "bahujannama.com", "title": "हानिकारक Archives - बहुजननामा", "raw_content": "\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nबहुजननामा ऑनलाईन - अशा अनेक वस्तू असतात ज्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत असे आपल्याला वाटते, पण प्रत्यक्षात त्या हानिकारक असतात. कारण ...\nदातांना चमक आणण्यासाठी दाबाने आणि गतीने ब्रश करणे अत्यंत हानिकारक, जाणून घ्या\nबहुजननामा ऑनलाइन टीम - जर आपल्यालाही जास्त दाबाने दररोज ब्रश करण्याची सवय असेल तर मग ते आपल्यासाठी हानिकारक कसे आहे ...\nSanitizer Side Effects : सॅनिटायझर एक शस्त्र असूनही शरीरास आहे फारच ‘घातक’, जाणून घ्या\nबहुजननामा ऑनलाईन - कोरोना विषाणूच्या युद्धामध्ये सॅनिटायझर एक शस्त्र आहे. परंतु, सॅनिटायझर्सचे बरेच दुष्परिणाम आहेत त्वचेसह शरीराच्या अनेक अवयवांसाठीदेखील ते ...\nउच्च रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी चुकून देखील ‘या’ 5 गोष्टींचे सेवन करू नये, होऊ शकतं मोठं नुकसान\nबहुजननामा ऑनलाइन टीम - आजच्या धावपळीच्या आयुष्यात, तरुणांपासून वृद्धापर्यंत, बहुतेक सर्वजण उच्च रक्तदाब आजाराने वेढलेले आहेत. अशा परिस्थितीत बरीच महागड्या ...\nलहान मुलांपासून अगदी प्रौढ अन् ज्येष्ठांना प्रदुषणाचा धोका, एक्सपर्टकडून जाणून घ्या रिस्क आणि उपचार\nबहुजननामा ऑनलाइन टीम - आपण नेहमीच असे म्हणणे ऐकले असेल की जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आपले आयुष्य आहे. या श्वासावर ...\nजेवणाची कोणती पद्धत हानिकारक शास्त्रात जेवणाबद्दल काय आहेत सूचना शास्त्रात जेवणाबद्दल काय आहेत सूचना \nबहुजननामा ऑनलाइन टीम - भारतीय परंपरेनुसार अन्नाला देवाचा दर्जा आहे. असे म्हणतात की, जर जेवण योग्य प्रकारे केले गेले तर ...\nजाणून घ्या आहारात कोणते पदार्थ एकत्र घेणे आरोग्यासाठी हान���कारक\nबहुजननामा ऑनलाईन : खाण्यापिण्याच्या बाबतीत कंजूसी क्वचितच कोणी करत असेल, परंतु हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल कि, इतके पैसे खर्च ...\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू\nपिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या...\nHealth Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना\nMaratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\n पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त\nCBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला\nPune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\n‘नवीन नेतृत्व तयार झालंय, राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही’ – शरद पवार\n ‘वादग्रस्त’ भाषण प्रकरणी मिथुन चक्रवर्तींची पोलिसांकडून वाढदिवसाच्या दिवशीच चौकशी\nLIC New Plan | केवळ 10000 रुपयांची गुंतवणूक, ‘ही’ योजना तुमच्या मुलाला बनवेल ‘लखपती’\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या गुंतवणुकीबाबत काय म्हणत आहेत एक्सपर्ट\nAjit Pawar | पोलीस मुख्यालयात अजित पवार यांच्या कामाचा धडाका पाहून अतिवरिष्ठ ‘अवाक’; उपमुख्यमंत्री म्हणाले – ‘मला अशा कामाच्या पाहणीला बोलवलं तर मी लई बारीक बघत अस��ो, माझ्या भाषेतच सांगायचं तर हे ‘छा-छु काम’ आहे’\n… म्हणून शनिवारी बोट क्लब रोड, ताडिवाला रोड, ढोले पाटील रोड परिसरातील वीज बंद राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/06/blog-post_287.html", "date_download": "2021-06-17T03:00:55Z", "digest": "sha1:UBGX3LF4BREWMRREVY2X2JS22BWYUIYA", "length": 11528, "nlines": 84, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "हिंदू महासभेचे प्रमोद जोशी यांची महिना भराच्या उपचारा नंतर कोरोनावर मात - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / कल्याण / हिंदू महासभेचे प्रमोद जोशी यांची महिना भराच्या उपचारा नंतर कोरोनावर मात\nहिंदू महासभेचे प्रमोद जोशी यांची महिना भराच्या उपचारा नंतर कोरोनावर मात\nकल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण पश्चिमेत राहणारे हिंदू महासभेचे राष्ट्रीय पदाधिकारी प्रमोद जोशी यांनी महिनाभर उपचार घेत कोरोनावर मात केली आहे.\nकल्याण डोंबिवली शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्या बहुतांशी कमी झाली आहे. राज्यसरकारच्या वतीने लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन केल्याने कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीत कोरोनाची दुसरी लाट तेजीत असताना कल्याण पश्चिमेत राहणारे हिंदू महासभेचे ५८ वर्षीय पदाधिकारी प्रमोद जोशी (गुरुजी) यांना मागील महिन्यात ८ मे ला कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती जास्त खालवल्याने त्यांना उपचारासाठी कल्याण पश्चिमेतील लाल चौकी येथील मनपाच्या आर्ट गॅलरी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.\nप्रमोद जोशी यांना याठिकाणी दाखल केले तेव्हा त्यांची ऑक्सिजन लेवल ७० च्या आसपास असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. हॉस्पिटलमधील डॉ. संदीप इंगळे, डॉ. अशोक, डॉ. अतिक आणि डॉ. अजहर यांच्या देखरेखीखाली त्यांना वेंटीलेटर एनआयवी सपोर्टवर ठेवण्यात आले. हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी एक महिन्याहून अधिक वेळ लागला.\nप्रमोद जोशी १० जून रोजी पूर्णपणे बरे होत कोरोनामुक्त झाल्याने त्यांना आर्ट गॅलरी कोविड सेंटरमधून घरी सोडण्यात आले आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतांना त्यांनी आर्ट गॅलरी कोविड सेंटरमधील सर्व डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यासह पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांचे आभार मानत डॉक्टर देवाचे दुसरे रूप असतात ह�� मी अनुभवलं असल्याची प्रतिक्रिया दिली.\nहिंदू महासभेचे प्रमोद जोशी यांची महिना भराच्या उपचारा नंतर कोरोनावर मात Reviewed by News1 Marathi on June 11, 2021 Rating: 5\nसरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी\nभिवंडी, दि. १६ - पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://dpbooks.in/products/adhunik-rajakiya-vicharpranali", "date_download": "2021-06-17T02:54:04Z", "digest": "sha1:VF6HLBK5S5MJNRF7A7QE6JAGYN5LGAZN", "length": 3545, "nlines": 78, "source_domain": "dpbooks.in", "title": "आधुनिक राजकीय विचारप्रणाली Modern Political Ideologies – Diamond Publications Pune", "raw_content": "\nआधुनिक राजकीय विचारप्रणाली' हा विषय महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिकवला जातो. नेट/सेट, संघ आणि लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा यांच्या अभ्यासाक्रमात या विषयाशी निगडित अनेक संकल्पनाचा समावेश आहे. त्यामुळे हे पुस्तक स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयात अध्यापन करणारे अध्यापक यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरेल.\nसदर पुस्तकात एकूण बारा प्रकरणांचा समावेश आहे. उदारमतवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, लोकशाही-समाजवाद, सर्वंकषवाद इत्यादी पारंपरिक संकल्पनांबरोबरच नव-मार्क्सवाद, बहुसंस्कृतिवाद, समुदायवाद, नागरी समाज आदी आधुनिक आणि नवीनतम संकल्पनांविषयीही या पुस्तकात सविस्तर लेखन केलेलं आहे. पुस्तकात समाविष्ट संकल्पना समजण्यासाठी सुकर व्हाव्यात, म्हणून अनेक उदाहरणांचा समावेश केलेला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9D", "date_download": "2021-06-17T02:24:03Z", "digest": "sha1:KMUD7LHOK2M2X5UIH6WERC5RZEMVC46G", "length": 2836, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हेन्रिक रोझ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहेन्रिक रोझ (ऑगस्ट ६ १७९५ - जानेवारी २७ १८६४) हे प्रसिद्ध जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि खनिज तज्ज्ञ होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १०:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-06-17T03:04:14Z", "digest": "sha1:T6IIGO53WOXL2LDSX4IF7IVZNRS7FPNS", "length": 9079, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "आशिष येचुरी Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\nSitaram Yechury : ‘तुम्ही काहीच करु शकत नसाल तर खुर्ची का नाही रिकामी करत’\nपोलीसनामा ऑनलाइन - कोरोनामुळे देशात भयावह स्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजन, औषधांचा आणि बेड्सचा तुटवडा, लसीकरणासंदर्भातील गोंधळ याचा संदर्भ देत कम्युनिस्ट पार्टी इंडिया (एम) चे महासचिव सीताराम येचुरी यांनी चिंता व्यक्त करत ट्विटरद्वारे मोदी…\nCPM नेते सीताराम येचुरींच्या मुलाच्या निधनावर BJP नेत्याचे आक्षेपार्ह ट्विट, म्हणाले…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचा मुलगा आशिष येचुरी (वय 35) याचे गुरुवारी (दि. 22) सकाळी कोरोनाने निधन झाले. त्याच्या निधनानंतर सर्वजण शोक व्यक्त करत आहेत. मात्र भाजप मृत्यूवरही…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nLearning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही,…\n संजय राऊतांचं रावसाहेब दानवे…\n आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\nPetrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले…\nकोरोनाने संक्रमित लोकांवर व्हॅक्सीनचा वेगळा परिणाम, शास्त्रज्ञांनी…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nChhatrapati Shahu Maharaj | ‘….हे असं चालणार नाही’; मोदींचा उल्लेख करत शाहू महाराजांनी दिला…\nCoronavirus in India | देशात 24 तासात सापडल्या 62224 कोरोना केस, 2542 रूग्णांचा मृत्यू\nSwargate Police Station |अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; गळा दाबून जीवे मारण्याची दिली धमकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/business/", "date_download": "2021-06-17T02:13:09Z", "digest": "sha1:ZU6V4Z4LPDGHYSYRG6ONCU36DPK3IYWP", "length": 11932, "nlines": 174, "source_domain": "policenama.com", "title": "Business Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700 रु. सबसिडी, आता इतक्या रुपयांना मिळेल खत\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारने (Modi Government) बुधवारी शेतकर्‍यांच्या (Farmers,) हितासाठी मोठा निर्णय घेतला आहे. कॅबिनेटने DAP फर्टिलायजरवर सबसिडी (Subsidy) रेटवर 700 रुपये प्रति बॅग वाढ केली आहे. आता डीएपीच्या प्रति गोणीची क��ंमत…\nmodi government schemes | सुरू करा ‘हा’ दमदार नफा देणारा बिझनेस, होईल 9 लाखांपर्यंत…\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - modi government schemes |प्लॅस्टिकवर बॅन असल्याने सध्या पेपर कप बिझनेसला खुप डिमांड आहे. या बिझनेसमध्ये कमी पैशात जास्त नफा आहे. पेपर कप मॅन्युफॅक्चरिंग युनिट लावण्यासाठी सरकार सुद्धा मुद्रा योजनेंतर्गत मदत करत…\nPUBG गेम्स बनवणारी कंपनी पुढील आठवड्यात आणतेय 11 वर्षातील सर्वात मोठा IPO जाणून घ्या याच्या खास…\nतुमच्याकडे सुद्धा आहे गोल्ड ज्वेलरी तर अशाप्रकारे कमवा जास्त पैसा; जाणून घ्या काय करावे लागेल\nRatan Tata | यशस्वी होण्यासाठी लक्षात ठेवा रतन टाटा यांच्या ‘या’ 6 गोष्टी \nनवी दिल्ली : वृत्त संस्था - Ratan Tata | प्रत्येकाला भरपूर पैसा कमवायचा आहे, यशस्वी व्हायचे आहे, परंतु ते मिळवण्यासाठी कोणत्या मार्गावरून जावे हे फार थोड्या लोकांना माहित असते. जर तुम्ही तुमचा उद्योग सुरू करत आहात किंवा अगोदरपासून बिझनेस…\n होय, बारामतीच्या चहावाल्याने थेट पंतप्रधानांना पाठवली 100 रूपयांची मनी ऑर्डर, म्हणाले…\nRBI कडून कोटयावधी छोट्या व्यावसायिकांना (MSME) मोठा दिलासा \nजर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय तर ‘हा’ सर्वोत्तम पर्याय, मोदी सरकार देखील…\nPune : पुण्यातील बड्या व्यावसायिकाला हवा होता पैशांचा पाऊस; पठ्ठ्यानं तब्बल 52 लाख मोजले पण…\nमोदी सरकारचा भाडेकरूंसाठी मोठा निर्णय नवीन कायद्यानुसार पहिल्यांदाच मिळणार ‘हे’…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nचीन्यांना भारतीयांनी दिले सडेतोड उत्तर; 43 % लोकांनी खरेदी…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\ndouble murder in pune today | पुण्याच्या धानोरीत राहणार्‍या आई अन्…\nराज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nGold Price Today | सोनं 8000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर\nCovid Update : 76 दिवसानंतर आढळल्या कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24…\nWagle Estate | ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नाल्यात सापडले मगरीचे नवजात पिल्लू\nChhatrapati Shahu Maharaj | ‘….हे असं चालणार नाही’; मोदींचा उल्लेख करत शाहू महाराजांनी दिला…\nNational Pension Scheme | पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर आता NPS मधून पूर्ण पैसे काढू शकता, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://rashtramat.com/success-in-solving-the-problem-of-kukadi-dam-project/", "date_download": "2021-06-17T01:54:58Z", "digest": "sha1:XLGDKQMA3XYC3LJZULFQKNTXOJGR45KG", "length": 10704, "nlines": 160, "source_domain": "rashtramat.com", "title": "​कुकडी प्रकल्पाचा पेच सोडवण्यात यश - Rashtramat", "raw_content": "\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nऍड उदयसिंह पाटील उंडाळकरांचा संस्थांपक पॅनेलला पाठिंबा\nशिपायाचा कारनामा; गावच्या विहिरीत टाकली पोताभर ‘टीसीएल’\n‘राम मंदिरा’वरुन शिवसेना – भाजपा आमने-सामने\n‘शापोरा’ बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित\n‘आप देणार घरपोच जीवनावश्यक सुविधा’\nHome/महाराष्ट्र/​कुकडी प्रकल्पाचा पेच सोडवण्यात यश\n​कुकडी प्रकल्पाचा पेच सोडवण्यात यश\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली माहिती\nमुंबई ​(अभयकुमार देशमुख) :​\nकुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपासंदर्भातचा पेच सोडवण्यात यश आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिली.\nपिंपळगाव जोगे धरणाच्या लाभ क्षेत्रातील काही शेतकरी उच्च न्यायालयात गेले होते. त्यामुळे कुकडीच्या पाणी आवर्तनाला स्थगिती मिळाली होती. यासंबंधी शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी अबाधित राहील असे आश्वासित केलेलं आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.\nकुकडी प्रकल्पाच्���ा पाणी वाटपाचे फेरनियोजन करून सगळ्यांची काळजी कायमची मिटेल असा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगतानाच कुकडी प्रकल्प हा महाराष्ट्रातील जुना प्रकल्प आहे. आदरणीय शरद पवारसाहेबांच्या दूरदृष्टीने हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. परंतु आता ३० ते ४० वर्षांनंतर पाण्याच्या मागणीनुसार काही बदल करणे आवश्यक आहे. या कामासाठी या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभले. ही महाविकास आघाडी सरकारची महत्वाची उपलब्धी ठरेल असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.​\nआज कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपासंदर्भातचा पेच सोडवण्यात यश आले आहे. पिंपळगाव जोगे धरणाच्या लाभ क्षेत्रातील काही शेतकरी उच्च न्यायालयात गेले होते. यामुळे कुकडीच्या पाणी आवर्तनाला स्थगिती मिळाली होती. या संबंधी शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी अबाधित राहील, असे आश्वासित केलेलं आहे.\n'भाजपने कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी'\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\n‘राम मंदिरा’वरुन शिवसेना – भाजपा आमने-सामने\n‘बुथ कमिट्या मजबूत करण्यावर भर द्या’\n‘मराठा समाजाने स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे’\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘कोक’ला ४ बिलियन डॉलरला…\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\nफेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक\nकोरोना लसीकरणासाठी खा. शेवाळेंनी दिले महिन्याचे वेतन\n‘मोदी सरकारने ‘तो’ निर्णय कशाच्या आधारावर घेतला\nकराडमध्ये होणार कॅन्सरवर मोफत उपचार\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\n‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले\nजिल्हाधिकारी साहेब, ही खरीपच्या हंगामाची ‘ब्रेक द चेन’ आहे \nकोरेगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकोरोनामुळे आयपीएल झाली रद्द\nरोनाल्डोची ‘ती’ कृती पडली ‘को��’ला ४ बिलियन डॉलरला…\nप्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन\n‘भारताला कोविडची लस मोफत मिळालीच पाहिजे’\nबजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा\n‘‘काळीज उसवलां’मध्ये मानवतेचा स्वर’\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/latest-marathi-news-versha-gaikwad-rose-day-uttarakhand-glacier-flood-farmer-rihanna-406707", "date_download": "2021-06-17T03:24:07Z", "digest": "sha1:V2RBPEPNMM6ZPDDOFJ7VGFT3OY6K2MVT", "length": 16664, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | उत्तराखंडमध्ये महापूराचा प्रलय ते वर्षा गायकवाडांची कचखाऊ भूमिका; ठळक बातम्या एका क्लिकवर", "raw_content": "\nदिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी येथे वाचा\nउत्तराखंडमध्ये महापूराचा प्रलय ते वर्षा गायकवाडांची कचखाऊ भूमिका; ठळक बातम्या एका क्लिकवर\nउत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला आहे. धक्कादायक म्हणजे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेकांच्या मनात हा विचार येत असेल की आपल्या पार्टनरला नक्की कोणत्या रंगाचा गुलाब द्यावा प्रत्येक रंगाच्या गुलाबाला वेगळा अर्थ आहे. अमेरिकेच्या बायोमेडिकचे विद्यार्थी आणि सिडनी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी सर्जिकल ग्लुचा एक भन्नाट शोध लावला आहे. त्यांच्या या शोधामुळे अवघ्या काही सेंकदात जखम भरण्यास मदत होणार आहे.शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांचं आंदोलन, शेतकऱ्यांना पॉप सिंगर रिहानाने दिलेला पाठिंबा आणि त्यावरून भारतीय सेलिब्रिटीजनी केलेले ट्विट यावरून संजय राऊत यांनी रोखठोक सदरात भाष्य केलं आहे.\n-Uttarakhand Glacier Flood LIVE: 150 लोक वाहून गेल्याची शक्यता; मुख्यमंत्री घटनास्थळी रवाना. वाचा सविस्तर-\n-Valentine Week: 'रोज डे'निमित्त जोडीदाराला गुलाब देण्यापूर्वी हे नक्की वाचा. वाचा सविस्तर-\n-'कधी रद्द होणार काळे कृषी कायदे' गळफास घेत शेतकऱ्याची टिकरी बॉर्डरवर आत्महत्त्या..वाचा सविस्तर-\n-संजय राऊतांचा रोखठोकमधून केंद्र सरकारवर घणाघात..वाचा सविस्तर-\n-'भाडिपा' फेम सारंग साठ्येची प्यारवाली लव्हस्टोरी\n-Video: जखम भरुन निघणार अवघ्या काही सेंकदात; वैज्ञानिकांचा क्रांतीकारी शोध\n-वर्षा गायकवाड यांची शुल्कासाठी पुन्हा कचखाऊ भूमिका, पालक आक्रमक...वाचा सविस्तर-\n-रिहानाच्या ट्विटवर 'लक्ष्मण' भडकला, म्हणाला...वाचा सविस्तर-\n-मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, वेब सीरिजच्या नावावर अभिनेत्री करत होती 'हे' काळेधंदे..वाचा सविस्तर-\n-मानखुर्द आग: बेकायदा गोदामांचे ऑडिट होणार महापौरांनी दिले संकेत..वाचा सविस्तर-\nVideo : 'मला तुमच्यात देव दिसतो,' असं म्हणताच मोदींना अश्रू अनावर\nनवी दिल्ली : जगातील प्रभावशाली नेत्यांमध्ये गणना होणाऱ्या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपण नेहमीच धडाडी आणि कणखर भूमिकांमध्येही पाहतो. मात्र, इतर माणसांसारखे तेदेखील भावूक होतात, हे आज आणखी एकदा पाहायला मिळाले. मोदी भावूक झाल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात ट्रेंडिंग आहे.\nअहवाल नसेल तर, दिल्लीत ‘नो एन्ट्री’\nमहाराष्ट्रासह पाच राज्यांतून येणाऱ्यांसाठी कडक नियम नवी दिल्ली - इतर राज्यातील नागरिकांनी दिल्लीला येण्याचे बेत तूर्तास स्थगित केलेलेच बरे. कारण महाराष्ट्रासह पाच राज्यांतून सार्वजनिक वाहतुकीने दिल्लीत येणाऱ्या प्रवाशांना त्यांचा ७२ तासांपर्यंतचा कोरोना चाचणीचा ‘निगेटिव्ह’ अहवाल दाखवला तरच\nदेशातील ५९ जिल्हे कोरोनामुक्त; नियमभंगाप्रकरणी केरळ सरकारची कानउघडणी\nनवी दिल्ली : कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत असताना काही ठिकाणी कोरोनाला आळा घालण्यात यशही येत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाच्या १५५३ नवीन केसेस पुढे आल्या असून आतापर्यंत ३६ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या १७२६५ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य\nवडिलांचा होता अत्यसंस्कार मात्र, लॉकडाउनमुळे जाणे शक्य नव्हते म्हणून त्याने...\nमाझोड (जि. अकोला) : लॉकडाउमुळे विविध बाके प्रसंग निर्माण झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. तर कुठे भावनिक व्‍यथाही पुढे येत आहे. अशात येथील उत्तराखंड येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या सैनिक मुलाला लाकडाउमुळे त्यांच्या वडिलांचे अखेरचे दर्शनही घेता आले नाही. शुक्रवारी (ता.17) त्याला\nतरुणांनाही लाजवेल अशी साठवर्षीय नागराजची कामगिरी\nत्र्यंबकेश्‍वर (जि.नाशिक) : अक्षरश: तरुणांनाही लाजवेल अशी साठवर्षीय नागराज यांची कामगिरी सर्वांनाच भावतेय. नागराज यांना समाजसेवा व पर्यावरणबाबत आस्था असल्याने त्यांच्या ��ा कार्याचे कौतुक होतयं\nटी 20 मध्ये हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय खेळाडू कोण अन् 12 लाख गेले\nमुंबई - देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाड के असे म्हटले जाते. कौन बनेगा करोडपती हा शो असा आहे ज्यात अनेकांनी आपले नशीब आजमावले आहे. या शो चे वैशिष्ट्य म्हणजे त्यात नशीबाबरोबरच तुमच्याकडे सामान्यज्ञान भरपूर हवे. अनेकदा साध्या प्रश्नांची उत्तरेही न देता आलेल्यांना लाखो रुपये गमावल्याची उद\nभारतातील रहस्यमय असा..हाडांचा सांगाड्यांचा रुपकुंड तलाव; संशोधनातून या गोष्टी आल्या समोर\nजळगाव ः भारतामधील हिमालयाच्या शिखरांच्या मधोमध एक वसलेले रूपकुंड तलाव हा रहस्यमय आहे. हा तलावाच्या बाबत अनेक कथांसाठी प्रसिध्द त्याच सोबत सांगाड्याचा तलाव देखील याची ओळख आहे तर मग जाणून घेवू या तलावाचे रहस्य..\nबापरे, कोरोना मृत्युदरात झाली वाढ; मेघालय एक नंबर तर महाराष्ट्र...\nपुणे : राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात मागील दोन दिवसांपूर्वीच्या तुलनेत सोमवारी (ता.२७) पुन्हा किंचित वाढ झाली आहे. सध्या हा मृत्युदर ४.२४ टक्के एवढा आहे. तरीही हे प्रमाण गुजरात आणि मध्यप्रदेशच्या तुलनेत कमीच आहे.\nरविवारी खंडग्रास 'सूर्यग्रहण' पाहण्याची संधी, ही असेल वेळ\nठाणे : रविवारी (ता. 21) भारतीयांना सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. यात महाराष्ट्रातील नागरिकांना खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. तर राजस्थान, पंजाब, हरियाणा व उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरीत भारतात मात्र खंडग्रास स्थितीतील सूर्य\nहवामानबदल : हा तर सुबत्तेचा मार्ग\nहवामानबदलाविरूद्धच्या लढाईत राज्यांचे कृती आराखडे किती महत्त्वाचे आहेत हे आपण पाहतो आहोत. दुर्दैवाने यातील बरेचसे निव्वळ पर्यावरण खात्याने सांगितले म्हणून केले गेले होते. गेल्या काही वर्षांत मात्र काही राज्यांनी त्याचे गांभीर्य ओळखून त्यात सुधारणा करणे सुरू केले आहे. नशिबाने महाराष्ट्र हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-17T02:32:49Z", "digest": "sha1:JHHAG24JPFG2PLCX5YWDHCQ6XLG7WKU6", "length": 8225, "nlines": 93, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "लातूर Archives - Majha Paper", "raw_content": "\nकोरोनाकाळात अचानकपणे वीजपुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्या – अमित देशमुख यांच�� निर्देश\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात कोविड-19 बाधित रुग्ण शासकीय तसेच खाजगी रुग्णालये आणि कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत आहेत. …\nकोरोनाकाळात अचानकपणे वीजपुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्या – अमित देशमुख यांचे निर्देश आणखी वाचा\nवृध्द आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 टक्क्यांची कपात\nमहाराष्ट्र, मुख्य / By माझा पेपर\nलातूर – जे पालक आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात, त्यांचे पालनपोषण आपली पदरमोड करुन करतात. अशा पालकांचा वृद्धापकाळात सांभाळ करणारे …\nवृध्द आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 टक्क्यांची कपात आणखी वाचा\n13 ऑगस्टपासून शिथिल होणार लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन – पालकमंत्री अमित देशमुख\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर\nमुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या 13 ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार …\n13 ऑगस्टपासून शिथिल होणार लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन – पालकमंत्री अमित देशमुख आणखी वाचा\nबळीराजाने सहा एकरात साकारला ‘जाणता राजा’\nयुवा, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nमहाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या काहीना काही गोष्टी सतत सोशल मीडियात व्हायरल होत असतात. त्यात त्यांनी केलेले पराक्रम …\nबळीराजाने सहा एकरात साकारला ‘जाणता राजा’ आणखी वाचा\nलातूर जवळ वसलेले एचआयव्ही, हॅपी इंडिअन व्हिलेज\nयुवा, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nमहाराष्ट्राच्या लातूर जवळ वसविले गेलेले एक गाव विशेष वेगळे असून याचे नाव एचआयव्ही म्हणजे हॅपी इंडियन व्हिलेज असे ठेवले गेले …\nलातूर जवळ वसलेले एचआयव्ही, हॅपी इंडिअन व्हिलेज आणखी वाचा\nलातूरचे आणखी एक रॅकेट\nविशेष, लेख / By माझा पेपर\nलातूर या शहराचे नाव काही ना काही निमित्ताने बातम्यांत येत आहे. गेला उन्हाळाभर लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला. असा …\nलातूरचे आणखी एक रॅकेट आणखी वाचा\nविशेष, लेख / By माझा पेपर\nलातूर येथील एका ऑईल मिलच्या टाकीची सफाई चालू असताना त्यातून बाहेर पडलेल्या विषारी वायूमुळे गुदमरून ९ कामगारांचा मृत्यू झाला. ही …\nसुरक्षिततेचा अभाव आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्र��िद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/virallook.html", "date_download": "2021-06-17T01:47:11Z", "digest": "sha1:NKH73C3RDGBAILQYVXGAQZPQDWBITZNU", "length": 4813, "nlines": 74, "source_domain": "zeenews.india.com", "title": "virallook News in Marathi, Latest virallook news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nमल्लिका शेरावतने व्हाइट बिकिनीमध्ये लावली आग, चर्चा तर होणारच...\nमल्लिका तिच्या बोल्ड स्टाईलची जादू चाहत्यांच्यावर कायम ठेवते. अशा परिस्थितीत मल्लिकाने पुन्हा एकदा आपला हॉट अंदाज शेअर करुन चर्चेचा विषय बनली आहे.\nमोनोकिनीमध्ये जान्हवी कपूरचा हॉट अंदाज, जान्हवीची ग्लॅमरच स्टाईल पाहून तुम्हालाही लागेल वेड\nजान्हवी कपूरने मालदीव गाठलं आणि आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. जान्हवी कपूर आपल्या फ्रेंन्डसोबत मालदीवमध्ये पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांत बरेच सेलिब्रिटी मालदीवमध्ये सुट्टयांचा आनंद घेण्यासाठी जात आहेत\nलॉकडाऊनचा मार, आई झाली भार, म्हणून माऊली वृद्धाश्रमात\n आई पाठोपाठ 9 व्या दिवशी मुलीचाही कोरोनाने मृत्यू, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअंगावर आले तर शिंगावर घेऊ - शिवसेना\nCORONA: दोन लसीतला गॅप वाढवला ही चूक ; NTAGI च्या तज्ज्ञांचा दावा\nICC Test Ranking | कसोटी क्रमवारीत ही विराटचा जलवा कायम...\nCORONA ALERT : 'स्वत: डॉक्टर बनू नका' केंद्र सरकारकडून नवी गाईडलाईन्स जारी\nसाहब 'वॅक्सीन' से नही 'सुई' से डर लगता है...असं का म्हणतायत या प्रगत देशाचे लोक\nकोरोनाचे औषध घ्या.. अन् कोरोना मृत्यू टाळा\n तिने 56 व्या वर्षी मिळवली पदवी आणि 4 सुवर्णपदकं\nEPF धारकांनो ऑफरचा लाभ घ्या, नाहीतर अकाऊंट होईल लॉक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://aapaleshaharnews.com/2019/03/27/%E2%AD%95%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6/", "date_download": "2021-06-17T03:11:26Z", "digest": "sha1:FPHGPKFRDZAN7QX4VHF4EOZPTECBC77V", "length": 18912, "nlines": 249, "source_domain": "aapaleshaharnews.com", "title": "⭕ब्रेकिंग – वीज दरवाढीचा शॉक; वीजदरात 6 टक्क्यांनी वाढ", "raw_content": "सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आमचे व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nडोंबिवलीकर प्रवाश्यांनो बेसावध राहू नका…डोंबिवली रेल्वे स्थानकात मोबाईल चोरटा अटकेत\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n⭕ब्रेकिंग – वीज दरवाढीचा शॉक; वीजदरात 6 टक्क्यांनी वाढ\nमुंबई : सर्वसामान्यांना वीजदरवाढीचा फटका बसणार, वीजदरात 6% वाढ होणार, नवे दर 1 एप्रिल 2019 पासून लागू होणार आहे.\nऐन उन्हाळ्यात आणि निवडणूकीच्या तोंडावर वीज दरवाढ करण्यात आल्यामुळे सर्वसामन्य नागरिक होरपळून निघणार,\n▪ राज्य वीज आयोगाने गेल्या वर्षी 12 सप्टेंबरला राज्यातील वीज वितरण कंपन्यांच्या नव्या वीजदरांना मान्यता दिली होती. त्यानुसार महावितरण, अदानी, टाटा पॉवर यांचे वीजदर वाढले.\n▪ महावितरणला 8,268 कोटी रुपयांची दरवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे 1 एप्रिल 2019 पासून नव्या आर्थिक वर्षांतही पुन्हा या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसणार आहे.\n*महावितरण वीज दर* :\n▪ 100 युनिट : 16 पैशांनी वाढून 5.46 रुपये मोजावे लागणार\n▪ 101 ते 300 युनिट – वीजदर : 15 पैशांनी वाढणार I स्थिर आकार : 10 रुपयांनी वाढून 80 वरुन 90 रुपये होणार\n*अ��ानी कंपनी वीजदर* :\n▪ 100 युनिट : वीजदर – 27 पैशांनी वाढून 4.77 रुपये प्रति युनिट होणार\n▪ 300 युनिटपर्यंत : वीजदर – 26 पैशांनी वाढून 7.90 रुपये प्रति युनिट होणार\n▪ 300-500 युनिटपर्यंत : वीजदर – 9.08 रुपयांवरुन 9.29 रुपये प्रति युनिट होणार\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nमुंबईकर वय अवघं २१ वर्षे… परंतु गुगल कडून १- २० कोटीचे पँकेज…\nमहाआघाडीची पहिली महत्त्वपूर्ण संयुक्त पत्रकार परिषद ; विखे पाटील गैरहजर\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी\nस्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील\n‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार रिपाइंच्या जन-आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी\nदि.बा. पाटील यांच्या नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र येणे हि राज्यातील ऐतिहासिक क्रांतीकारक घटना – दशरथ पाटील यांचे प्रतिपादन\nजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरवात\nमच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nधोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा\nठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना\nघाटकोपर मध्ये कामगार नेते कै. दत्ताजी साळवी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना ��्यावी\nरामवाडी – पाच्छापूर येथील श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळाच्यावतीने कोव्हीड साहित्याचे वाटप\nशिमगोत्सव साजरा करून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात 25 जण जखमी.\nसमतेसाठी जनसामान्यांची बंडखोर भूमिका ठरणार निर्णायक.. प्रबोधन विचार मंच समन्वयक- श्रीकांत जाधव,\nशासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराम मंदिर भाविकांसाठी खुले\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nनिवृत्त पोलीस वडिलांचा मुलांवर दिवसाढवळ्या गोळीबार ; दोन जण जखमी\nमाहिती जनसंपर्क सचिवांनी घेतली कोकणातील अतिवृष्टीची माहिती\nगुन्हे वृत्त • नवी मुंबई\nमॅट्रिमोनिअल साइटवरून लग्नाळू मुलींशी संपर्क गंडवणाऱ्या उच्चशिक्षित भामट्याला अटक\nऐरोलीमधील यश पॅरडाइज सोसायटीतील कोविड केंद्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन\nकोकण भवनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक लसीकरण\nहे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुन्हेविषयक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा मानस व संकल्प आहे. त्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nसंपादक, आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुह\nडोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….\nडोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा १५ कोटीचा गंडा … दुबईला गुंतवणूक\nडोंबिवलीत बॅगेत सापडलेल्या मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nमनमोहन सिंह ने लिखा पीएम मोदी को पत्र\nकांग्रेस सेवादल ने की आरएसएस की तारीफ\nमहाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यास प्राधान्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nपागडी इमारतीतील रहिवाश्यांवर पालिकेचा अन्याय..डोंबिवली भेटीत रहिवाशांची आयुक्तांना तक्रार\nअतिधोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ\nसा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहात आपले सहर्ष स्वागत आहे....आपल्या विभागातील नागरी समस्या आमच्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीमध्ये प्रकाशित व प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला संपर्क साधा : आम��े व्हाटस्अँप क्र . + 91 8097297678 व +91 92208 62555 तसेच ई मेल : dmunde4444@gmail.com / ashaharanama9@gmail.com...धन्यवाद .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/2923", "date_download": "2021-06-17T02:36:56Z", "digest": "sha1:NIA4IWSPBOLEOPNMME5JDRCHQBVKJEUC", "length": 7482, "nlines": 211, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "तीन मुले | तीन मुले 20| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nबाप बोलला नाही. तो खाटेवर पडला. दांतओठ खात होता. अद्याप त्याचा राग शांत झाला नव्हता. मधुरी बापाजवळ बसली होती. ती त्याचे डोके दाबीत होती. ती दु:खाने त्याच्याकडे बघत होती. आता बाप जरा शांत झाला. मधुरीने पुन्हा प्रश्न केला.\n‘काय म्हणत होता मंगाचा बाप\n‘म्हणत होता की मधुरीला विकणार आहेत.’\n‘हो. मला राग आला. शेवटी भांडण झाले. मी त्याच्या अंगावर धावून गेलो. त्याने मला आपटले. डोक्याला लागले.’\n‘तुमच्या मदतीला कोणी धावून नाही आले\n‘मंगा आला धावत. त्यानेच शेवटी मारामारी सोडविली.’\n‘हो. माझा मंगा. मला आवडतो बाबा. त्यानेच सोडविले तुम्हांला\n‘मधुरी, मंगाचे नाव पुन्हा काढू नकोस. ज्याच्या बापाने माझा अपमान केला त्याचे नाव नको. माझ्या घरात तरी नको.’\n‘परंतु मंगाचा काय अपराध काय दोष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%82_%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2021-06-17T01:49:10Z", "digest": "sha1:CHHAS4N6LOX4DK3YVYJ3STOH5W7PXIJ5", "length": 3096, "nlines": 62, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:उर्दू कवी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"उर्दू कवी\" वर्गातील लेख\nएकूण २१ पैकी खालील २१ पाने या वर्गात आहेत.\nमिर्झा मुहम्मद रफी सौदा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/ira-khan/", "date_download": "2021-06-17T01:28:56Z", "digest": "sha1:7SLMROFEYYT4FK2FOBMHPP6YHWSFGXDU", "length": 12912, "nlines": 176, "source_domain": "policenama.com", "title": "ira khan Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत…\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून…\n राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन…\nबॉयफ्रेंडसोबत शेअर केला Ira Khan ने फोटो, लॉकडाउनमध्ये झाले दोघेही रोमँटीक\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान नेहमीच तिच्या फोटोमुळे चर्चेत असते. आमिर खानचा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसह असेल्या अफेअरमुळे रोज इरा खानच्या चर्चा रंगलेल्या असतात. इरा तिच्या बॉयफ्रेंडसह सध्या लिव्ह इन…\nआमिर खानची मुलगी इरा खानने काढली भरती; आवश्यक आहेत 25 प्रशिक्षणार्थी उमेदवार, पगार देणार ‘एवढा’\nबॉयफ्रेंडसाठी हेअरस्टाइलिस्ट बनली आमिर खानची मुलगी इरा खान, शेअर केला मजेदार फोटो\nशेअर करताच तुफान व्हायरल झाले आमीर खानच्या लाडक्या इराचे फोटो स्वीमिंग पूलमध्ये दिसला Bold अवतार\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूड स्टार आमीर खान (Aamir Khan) ची लाडकी लेक इरा खान (Ira Khan) नेहमीच आपल्या फोटोंमुळे चर्चेचा हिस्सा बनताना दिसत असते. लाईमलाईटपासून दूर असणारी इरा आपला वेळ आपले मित्र, कुटुंबीय किंवा अशा कामात घालवते जे…\nआमीर खानची लाडकी इरा फिटनेस कोचला करतेय डेट समोर आले ‘हे’ Photos\n‘सूरज पे मंगल भारी’ पाहण्यासाठी इरासोबत थिएटरमध्ये गेला आमीर खान \nपोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरस लॉकडाउनमुळं (Coronavirus Lockdown) बंद असणारे सिनेमा हॉल आता 8 महिन्यांनंतर खुले करण्यात आले आहेत. सूरज पे मंगल भारी (Suraj Pe Mangal Bhari) हा सिनेमाही रिलीज करण्यात आला आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी आमीर खान…\nVideo : ‘आमिर’ची लाडकी इरा खानचा मोठा खुलासा, म्हणाली – ‘वयाच्या 14 व्या…\nगेल्या 4 वर्षांपासून नैराश्याशी लढा देतेय आमिर खानची मुलगी इरा, व्हिडीओ शेयर करून म्हणाली…\nIra Khan Workout Pics : आमिर खानची मुलगी ‘इरा खान’नं केलं ‘शीर्षासन’, फोटो…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - आमिर खानची मुलगी इरा खानला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत असते. ती वारंवार तिच्या चाहत्यांना तिच्या वर्कआउटच्या व्हिडिओ आणि फोटोंनी टीज करते. आता इराने तिच्या इंस्टाग्रामवर शीर्षासन करतानाचा स्वत:चा एक फोटो शेअर…\nसुशांतच्या निधनानंतर ‘नेपोटीजम’वरून वाद सुरू असतानाच बॉलिवूड डेब्युसाठी तयार…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाहीचा मुद्दा जोरा��र आहे. करण जोहरसह अनेक स्टार किड लोकांच्या निशाण्यावर आहेत. यात आलिया भट, सोनाक्षी सिन्हा असे अनेक स्टार किड आहेत. अशात असेही काही स्टार…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nमोबाइलमध्ये सरकारविरोधी आंदोलनाचा फोटो; 26 वर्षीय युवकाला…\ndouble murder in pune today | पुण्याच्या धानोरीत राहणार्‍या…\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त;…\n मोदी सरकारने DAP वर वाढवली 700…\n‘… तर निर्बंध कडक करण्याची वेळ’,…\nदुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी\nPune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWatch Video : पाकिस्तानची संसद बनली मासळी बाजार; खासदारांनी…\nMumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद…\nUP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे…\n मोदी सरकार मुलींच्या लग्नासाठी देतंय…\nSelfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या…\nPune Crime News | आयान अन् आलियाच्या खुनाचे गुढ ‘गडद’च, पण…\nPune News | पाणी पिण्याच्या वादातून ‘गोवा एक्सप्रेस’ मधून…\n संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी…\npimpri chinchwad police | न्यायालयात बनावट जामीनदार उभे करुन गुन्हेगारांना जामीन; 6 जणांना अटक\n16 जून राशिफळ : ‘या’ 6 राशींसाठी दिवस खास, लाभ होईल, इतरांसाठी असा आहे बुधवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/jalgaon-corona-update-news-250", "date_download": "2021-06-17T03:12:36Z", "digest": "sha1:I4UJI2XOCEK7S7UJN5BNS6BXQUQQJJBV", "length": 4526, "nlines": 52, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "jalgaon corona update news", "raw_content": "\nजिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या दुप्पट\nदिवसभरात 405 नवे रुग्ण तर 878 करोनामुक्त; 9 जणांचा मत्यू\nजळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :\nजिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तसेच मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील कमी झाली आहे.\nआज दिवसभरात जिल्हाभरात करोनाचे 405 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तसेच 9 जणांचा मृत्यू झाला असून 878 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. बाधितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या दुप्पट असल्याने जिल्ह्यात करोनाचा कहर मंदावतोय असे दिसून येत आहे.\nजिल्ह्यात आज 22 मे रोजी दिवसभरात 405 नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या 1 लाख 37 हजार 951 एवढी झाली आहे. तर दुसरीकडे 878 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून मुक्त होणार्‍यांची संख्या ही 1 लाख 27 हजार 167 इतकी झाली आहे.\nनवे आढळून आलेल्या बाधितांमध्ये जळगाव शहर 16, जळगाव ग्रामीण 8, भुसावळ 31, अमळनेर 23, चोपडा 36, पाचोरा 32, भडगाव 2, धरणगाव 14, यावल 22, एरंडोल 25, जामनेर 48, रावेर 31, पारोळा 17, चाळीसगाव 55, मुक्ताईनगर 16, बोदवड 23 आणि इतर जिल्ह्यातील 10 असे एकूण 405 नवे रुग्ण आढळून आले आहेत.\nमृत्यू होणार्‍यांची संख्या घटली\nगेल्या काही महिन्यांपासून मृत्यू होणर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मात्र आता मृत्यू होणार्‍यांची संख्या कमी होत असून शनिवारी जिल्ह्यात 9 बाधितांचा मृत्यू झाला आहे. रावेर तालुक्यातील 3, जामनेर, मुक्ताईनगर तालुक्यातील प्रत्येकी दोन तर जळगाव शहर व यावल तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आतपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 2 हजार 478 इतकी झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/no-proof-of-fraud-by-srinivas-gambhir-and-others-says-delhi-police-to-hc-sgy-87-2472963/lite/", "date_download": "2021-06-17T03:30:30Z", "digest": "sha1:64PF4RR4XPEZD3O5UTFLNUAXOMEKN4CZ", "length": 10186, "nlines": 125, "source_domain": "www.loksatta.com", "title": "No proof of fraud by Srinivas Gambhir and others says Delhi Police to HC sgy 87 | करोना संकटात गौतम गंभीरकडून घोटाळा?; दिल्ली पोलिसांनी हायकोर्टाला दिली महत्वाची माहिती | Loksatta", "raw_content": "\nकरोना संकटात गौतम गंभीरकडून घोटाळा; दिल्ली पोलिसांनी हायकोर्टाला दिली महत्वाची माहिती\nकरोना संकटात गौतम गंभीरकडून घोटाळा; दिल्ली पोलिसांनी हायकोर्टाला दिली महत्वाची माहिती\nकरोना संकटात नेत्यांकडून काळाबाजार तसंच बेकायदेशीरपणे औषधांचं वाटप केल्याच्या आरोप\nजाणून घ्या : Paytm वरुन लसीकरणासाठी स्लॉट बुकिंग कसं करावं\nCoronavirus : राज्यात दिवसभरात १० हजार ५६७ रूग्ण करोनामुक्त; १० हजार १०७ नवीन करोनाबाधित\n“…तोपर्यंत शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी नाही”, मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nकरोना संकटात अनेक नेत्यांकडून काळाबाजार ���संच बेकायदेशीरपणे औषधांचं वाटप केल्याच्या आरोप होत असून दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी हायकोर्टात प्राथमिक तपास अहवाल सादर केला आहे. आरोप झालेल्या नेत्यांमध्ये अखिल भारतीय युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास, आमचे आमदार दिलीप पांडे आणि भाजपा खासदार गौतम गंभीर यांच्यासह इतरांचा समावेश होता. पोलिसांकडून या सर्वांची चौकशी करण्यात आल्यानंतर कोर्टात अहवाल सादर करण्यात आला. यावेळी पोलिसांनी हे सर्वजण स्वेच्छेने आणि कोणताही भेदभाव न करता मदत करत होते असं सांगितलं आहे.\n“आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात औषधांचा काळाबाजार केल्याचा आरोप झालेले हे सर्वजण लोकांना औषधं, ऑक्सिजन, प्लाझ्मा आणि हॉस्पिटल बेडच्या स्वरुपात वैद्यकीय मदत मिळवून देत होते. यावेळी त्यांनी मदत केलेल्यांकडून एक रुपयाही घेतला नाही, यामुळे त्यांच्यावर होणारा घोटाळ्याचा आरोप चुकीचा आहे. वाटप किंवा मदत ही कोणताही भेदभाव न करता सुरु होती,” अशी माहिती क्राइम ब्रांचने कोर्टाला दिली आहे.\nदिल्ली कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती ज्याममध्ये मेडिकल माफिया आणि राजकारण्यांमध्ये संबंध असून अवैधपणे औषधांचं वाटप केलं जात असल्याचा आरोपा करण्यात आला होता. यानंतर क्राइम ब्रांचकडून श्रीनिवास, गंभीर यांच्यासह इतरांची चौकशी करण्यात आली. ४ मे रोजी कोर्टाने सीबीआय चौकशीची मागणी फेटाळत याचिकाकर्ता दीपक सिंग यांना पोलिसांकडे जाण्यास सांगितलं. कोर्टाने यावेळी पोलिसांना स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचाही आदेश दिला.\nदरम्यान प्राथमिक तपास अहवाल सादर करताना पोलिसांनी कोर्टाकडे तपास पूर्ण करण्यासाठी अजून वेळ मागितला. पोलिसांनी सविस्तर तपास करण्यासाठी आणि अंतिम रिपोर्ट सादर करण्यासाठी सहा आठवड्यांचा वेळ मागितला आहे.\nपोलिसांनी रिपोर्टसोबत श्रीनिवास, गंभीर, पांडे, दिल्ली काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चौधरी अनिल कुमार, माजी काँग्रेस आमदार मुकेश खुराना, दिल्ली काँग्रेसचे उपाध्यक्ष अली मेहदी, काँग्रेस नेते अशोक बघेल आणि माजी खासदार शाहीद सिद्धीकी यांचे नोंदवण्यात आलेले जबाबही सादर केले आहेत.\n१४ मे रोजी गौतम गंभीरने जबाब नोंदवताना दिलेल्या माहितीनुसार, “गौतम गंभीर फाऊंडेशनने २२ एप्रिल ते ७ मे दरम्यान करोनाशी लढा देणाऱ्या लोकांसाठी मोफत मेडिकल कॅम्प आयोजित केला हो��ा. गर्ग रुग्णालयाचे डॉक्टर मनिष यांच्या नेतृत्वाखाली हा कॅम्प सुरु होता. डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शननुसार, औषधांची खरेदी करत रुग्णांना मोफत वाटण्यात आले. लोकांना शक्य ती मदत आमच्याकडून केली जात असून सध्याच्या संकटात कर्तव्य म्हणून केलं जात आहे”.\n भक्तांना तिवारीसाठी अन्सारीचीही बाजू घेऊन लढावं लागतंय -जितेंद्र आव्हाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/ad-sulekhatai-kumbhare-directs-the-security-department-to-the-police-department-on-the-backdrop-of-dhammachakra-enforcement-day/10012150", "date_download": "2021-06-17T03:29:21Z", "digest": "sha1:G7D23NWXQTKJZT7G7IPT3XYTAL5DFRTY", "length": 8012, "nlines": 59, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पाश्वरभूमीवर ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी पोलीस विभागाला दिले चोख सुरक्षा व्यवस्थेचे निर्देश Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nधम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पाश्वरभूमीवर ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी पोलीस विभागाला दिले चोख सुरक्षा व्यवस्थेचे निर्देश\nकामठी :- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी येथे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन वाहण्यास येणारे लाखोंच्या संख्येतील अनुयायी दिक्षाभूमीवरून कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देत असतात\nयाच पाश्वरभूमीवर यावर्षीसुद्धा 4 लाख पेक्षा अधिक अनुयायी ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला येणार असल्याने या अनुयांयाच्या सुरक्षित ते संदर्भात पोलीस विभागाने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी असे स्पष्ट निर्देश राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दिले.तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला बस ने प्रवास करणाऱ्या रमानगर रेल्वे क्रॉसिंग जवळील मार्गच्या दुरावस्थेत सुव्यवस्था करीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाने गांभीर्याने लक्ष पुरविण्याचे निर्देश दिले. दरम्यान ड्रॅगन पॅलेस टेम्पल तसेच या परिसरातील विपश्यना केंद्र व डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्रातील परिसराची पाहणी करीत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे निर्देश दिले.\nयाप्रसंगी कामठी चे सहाय्यक पोलीस आयुक्त राजरतन बन्सोड, पोलीस निरीक्षक संतोष बाकल, वाहतूक पोलीस निरीक्षक रोशन यादव, वाहतूक पोलीस उपनिरीक्षक रामकीरण पांडे, गुप्त विभागा���े मयूर बन्सोड प्रामुख्याने उपस्थित होते\nअनाथ बालकांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी -जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे\nमहाविकास आघाडी सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरली-आ. डॉ. परिणय फुके यांचा आरोप\n‘मी नगरसेवक धर्मपाल मेश्राम’ पुस्तकाचे ना.नितीनजी गडकरी व देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते विमोचन\nमनपाच्या राज्य शासनाकडील प्रलंबित विषयांसाठी अधिकारी नियुक्त करा\nश्रुत पंचमी पर हुआ जिनवाणी का पूजन\nअनाथ बालकांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी -जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे\nमहाविकास आघाडी सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरली-आ. डॉ. परिणय फुके यांचा आरोप\n‘मी नगरसेवक धर्मपाल मेश्राम’ पुस्तकाचे ना.नितीनजी गडकरी व देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते विमोचन\nमनपाच्या राज्य शासनाकडील प्रलंबित विषयांसाठी अधिकारी नियुक्त करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/12/blog-post_28.html", "date_download": "2021-06-17T01:12:09Z", "digest": "sha1:S7UQI6A2WZQBXZDTGXVVEXDYSPNINIQN", "length": 10020, "nlines": 60, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "या निकालाविरुद्ध री पिटिशन दाखल करू. वेळ प्रसंगी रस्त्यावर देखील उतरू", "raw_content": "\nHomeया निकालाविरुद्ध री पिटिशन दाखल करू. वेळ प्रसंगी रस्त्यावर देखील उतरू\nया निकालाविरुद्ध री पिटिशन दाखल करू. वेळ प्रसंगी रस्त्यावर देखील उतरू\nसर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आम्हाला मान्य नसून या निकालाविरुद्ध री पिटिशन दाखल करू. वेळ प्रसंगी रस्त्यावर देखील उतरू, अशी भूमिका गोंदिया जिल्ह्यातील गोवारी बांधवानी घेतली आहे. गोवारी समाज हा आदिवासी नसून त्यांना अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात सामील करण्याचा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा 14 ऑगस्ट 2018 चा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला. यामुळे गोवारी समाजाने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या आदेशामुळे गोवारी समाजाला मोठा धक्का बसला आहे. या समाजाला आता अनुसूचित जमाती प्रवर्गातर्गत लाभ घेता येणार नाही.\n23 नोहेंबर 1994 ला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर राज्यातील गोवारी समाजाने गोवारी हे आदिवासी असून सरकारने ते मान्य करावे या मागणीसाठी विधान भवनावर मोर्चा काढला होता. मात्र, त्यावेळी झालेल्या लाठीचार्जमध्ये राज्यातील 114 गोवारी बांधव शहीद झाले होते. तेव्हापासून हा लढा सुरु असून मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंड���ीठात याचिका दाखल केली होती. सोबतच जातीचे पुरावे दिल्याने न्यायालयाने निकाल गोवारी बांधवांच्या बाजूने दिला. मात्र, शुक्रावारी (18 डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयाने हे फेटाळून लावल्याने गोवारी समाजाला मोठा धक्का बसला आहे.\nस्वातंत्र्यापूर्वी गोवारी समाजाची नोंद आदिवासी म्हणून होती. मात्र, 1950 ला भारताची आदिवासींची सूची तयार करण्यात आली. त्यामध्ये नाव सुटल्यामुळे 1953 मध्ये गठीत करण्यात आलेल्या काका साहेब कार्लेकर आयोगाने देखील गोवारी हे सुद्धा आदिवासी असल्याचे हे नमूद केले होते. मात्र, 1956 मध्ये गोंड गोवारी हा शब्द प्रयोग केला आहे. तसेच न्यायालयीन व्हिडियो डिबेटमध्ये इंटर पिटिशन करण्यात आली नसल्याने बाजू मांडायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे निकाल गोवारी समजा विरुद्ध लागला असल्याचे मत गोवारी नेत्यांनी व्यक्त केले.\nगोंदिया जिल्हा हा गोंड राजाचा जिल्हा असून गोंड राज्याचे गुरे चारण्याचे काम हे गोवारी समाज आधीपासून करीत आहे. गोवारी समाजाचा मुख्य व्यवसाय गुरे चारणे हा असून हा आमचा मूळ पुरावा आहे, अशी माहिती गोवारी नेत्यांनी दिली. तर आमच्या न्यायिक हक्कांसाठी नागपुरात ज्या 114 गोवारी बांधवानी आपला बळी दिला. त्यात गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील 45 गोवारी बांधवांचा समावेश आहे. ते व्यर्थ जाऊ देणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल विरुद्ध रस्त्यावर उतरू आणि री पिटिशन दाखल करू, अशी माहिती गोवारी नेत्यांनी दिली आहे. गोवारी समाजात न्यायालयाच्या निकाला विरुद्ध रोष निर्माण झाला आहे.\nबुद्धपौर्णिमा कार्यक्रम... प्रज्ञा प्रतिष्ठान... धारावी\nठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण\nसरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे - सर्वोच्च न्यायालय\nपदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश \nजखमी तरस पकडण्यात वनविभागाला आले यश\nशहापूरला कोणीही वाली नसल्याने, शासनाने दहा मीटरच्या रस्त्याचे तरी काँक्रीटीकरण करण्याची संतप्त नागरिकांची मागणी\n१९९८ च्या सहा डिसेंबर रोजी प्रजासत्ताक या नावाने विशेष अंकाची सुरुवात झाली. मग सुरु झला नियमित प्रवास मात्र मधल्या काळात अनेक आंबेडकरी दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनेक अनियतकालिकं बंद झाली. मात्र २०१० साली प्रजासत्ताक जनता या नावाने रजिस्ट्रेशन मिळाल्याने १ मे पासून साप्ताहिकाच्या रुपाने मागील ११ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता हे वर्तमानपत्र तसेच मागील दोन वर्षापासून JANATA xPRESS हे News portal माध्यम आपल्या सेवेत आहे. यापुढेही हे माध्यम अखंडीतपणे सुरु रहावे यासाठी आपल्या आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे (वैयक्तिक, आरथापनाच्या तसेच संस्था/संघटनांच्या) जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य करावे. ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/corona-update-today-1887-new-cases-of-corona-in-nashik/", "date_download": "2021-06-17T01:39:05Z", "digest": "sha1:JBZAJ75IJXOSNYC4WTVYUH2T3RISPWYG", "length": 8518, "nlines": 79, "source_domain": "janasthan.com", "title": "Corona Update : Today 1887 New Cases Of Corona in Nashik", "raw_content": "\nआज नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे १८८७ तर शहरात ९६५ नवे रुग्ण\nआज नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे १८८७ तर शहरात ९६५ नवे रुग्ण\nमागील २४ तासात जिल्ह्यात २०५७ कोरोना मुक्त : २३३८ कोरोनाचे संशयित : ३६ जणांचा मृत्यू ,रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.३१ %\nनाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यातील वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या गेले काही दिवसापासून कमी होते आहे असे चित्र दिसायला लागले आहे. आज बऱ्याच दिवसानंतर जिल्ह्यातील एका दिवसांचा कोरोना बधितांचा आकडा 2 हजाराच्या खाली आला आहे आज जिल्ह्यात १८८७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.तर नाशिक शहरात ९६५ नव्या रुग्णात वाढ झाली आहे. जिल्ह्यात आज २०५७ जण कोरोना मुक्त झाले हि नाशिकरांसाठी दिलासादायक बाब आहे.\nजिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९३.३१ % झाली आहे.आज जवळपास २३३८ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ३६ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात २० जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात १३ ,मालेगाव महापालिका हद्दीत ३ रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.\nसायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ९६५ तर ग्रामीण भागात ९१५ मालेगाव मनपा विभागात ७ तर बाह्य ००अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९४.३२ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण २०४८७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १०४९० जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ४५४२ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.\nजिल्हयात रुग्ण ब��े होण्याची टक्केवारी (Corona Update) – नाशिक ग्रामीण मधे ९२.१८ %,नाशिक शहरात ९४.३२ %, मालेगाव मध्ये ८६.६७ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९६.०८ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९३.३१ %इतके आहे.\n(Corona Update) आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ३६\nनाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ४०४०\nनाशिक शहरात एकूण मृत्यू – १७२२\nCorona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०८:३०वा पर्यंत)\n१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ५\n२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २१११\n३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- १६\n४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २७\n५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१७९\nजिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – ४५४२\nनाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या\n(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)\nकोरोना महामारीच्या या संकटकाळी मनसे नाशिककरांच्या सेवेत सदैव तत्पर-अंकुश पवार\nआजचे राशिभविष्य शनिवार,१५ मे २०२१\nआजचे राशिभविष्य गुरूवार, १७ जून २०२१\nशेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१६ तर शहरात १३३ नवे रुग्ण :…\nशेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम\nआजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१\nसेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५५ तर शहरात ९१ नवे रुग्ण :…\nआजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/bkt-scores-global-agreement-with-spanish-football-league-laliga/", "date_download": "2021-06-17T02:39:52Z", "digest": "sha1:MQDXIAINBQU7M6ZAW4H4TA2SVQWZBGZM", "length": 18075, "nlines": 94, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "बीकेटीने स्पॅनिश फूटबॉल लीग लालिगाशा केला जागतिक करार", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nबीकेटीने स्पॅनिश फूटबॉल लीग लालिगाशा केला जागतिक करार\nमुंबई: बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (बीकेटी) या भारतातील आघाडीच्या ऑफ-हायवे टायर उत्पादकाने “लालिगाचा अधिकृत जागतिक भागीदार” म्हणून करार केला आहे. बीकेटीने एखाद्या खेळाप्रमाणे, कोणत्याही मर्यादांविना कामगिरी करायचे उद्दिष्ट ठेवले आहे. आणि लिगा दे फुटबॉल प्रोफेशनल (लालिगा) प्रमा���े बीकेटी जागतिक स्तरावर कार्यरत आहे. यामुळेच नव्या भागीदारीसाठी अनुकूल स्थिती निर्माण होते. ही नवी भागीदारी तातडीने अमलात येणार आहे आणि 2021/2022 हंगामाच्या अखेरीपर्यंत, म्हणजे तीन वर्षे सुरू राहणार आहे.\n“लालिगा हे उत्कृष्टकतेचे प्रतिक आहे आणि कॅपिटल ‘एफ’सह फूटबॉलसाठी समानार्थी आहे,” असे बीकेटीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार यांनी सांगितले. ते म्हणाले, “आजपासून, आम्ही स्पॅनिश फूटबॉल विश्वामध्ये नव्या मार्केटिंग उपक्रमाचा अवलंब करणार आहोत, आणि याचा मला अतिशय आनंद व अभिमान आहे. लालिगा हा उत्कृष्ट मूल्य असणारा ब्रँड आहे. त्यासोबत काम करणे गौरवास्पद आहे.”\n“बीकेटी आणि क्रीडा विश्व किंबहुना संपूर्ण फूटबॉल जगत यांच्यातील नाते आम्ही अधिक गहिरे करू शकतो, ही आनंदाची बाब आहे. निश्चय व जिंकण्याची ईर्षा याबरोबरच, फूटबॉल जगतातील नियम व वैशिष्ट्ये आमच्या मूल्यांसारखीच आहेत, असे आम्हाला वाटते,” असे पोद्दार यांनी नमूद केले.\nब्रँडविषयी जागृती वाढवण्यासाठी बीकेटी करत असलेल्या वाटचालीतील हे निर्णायक उद्दिष्ट आहे. कम्युनिकेशन व प्रसिद्धी यांचा विचार करता, कंपनी अत्यंत सक्रियपणे कार्यरत असून, हे कंपनीचे उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. बीकेटीचे जागतिक स्तरावरील कार्य अधोरेखित करण्यासाठी क्रीडा हे आदर्श साधन आहे. याचे श्रेय लालिगाच्या काही ठळक वैशिष्ट्यांना जाते, जसे न्याय्य खेळ, स्पर्धा, धोरण व स्पर्धकांचा आदर.\nलालिगा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जोस अँटोनिओ कॅकझा यांनी सांगितले, “बीकेटीने आपल्या प्रमुख भागधारकांशी संवाद साधत असताना नेहमी खेळांची क्षमता ओळखली आहे. लालिगाप्रमाणेच मूल्य असणाऱ्या बीकेटीचे पुढील तीन वर्षांसाठी भागीदार म्हणून सहर्ष स्वागत आहे. एकत्रितपणे आम्ही लालिगाला जगभरातील चाहत्यांच्या आणखी जवळ आणू शकू, तसेच आमचा ब्रँड जागतिक स्तरावर प्रगती करत राहील, याची खात्री आहे.”\nबीकेटी जगभर विविध क्रीडा उपक्रमांसाठी पाठिंबा देत असताना, त्यामध्ये लालिगाचा अधिकृत जागतिक भागीदार बनण्याचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमांमध्ये, बीकेटी टायर लावलेले भव्य माँस्टर ट्रक थरारक स्टंट करतात त्या माँस्टर जॅम सर्किट या अमेरिकन मोटरस्पोर्टबरोबरचा 2014 करार; इटालियन सेकंड लीग चॅम्पिअनशिपची प्रशासकीय संघटना असण��ऱ्या लेगा नाझीओनेल प्रोफेशनिस्ती बीबरोबर प्रायोजकत्व करार, जो गेल्या वर्षी करण्यात आला व जून 2021 पर्यंत लागू राहणार आहे व त्याचे नाव “सेरी बीकेटी” असे करण्यात आले आहे.\nया भागीदारीविषयी, लालिगा अम्बेसिडर डिएगो फोरलान यांनी सांगितले, “भारतात फूटबॉल अतिशय लोकप्रिय आहे आणि जागतिक फूटबॉल बनण्यासाठी प्रचंड क्षमता आहे. भारतात असताना मी भारतीय फूटबॉल खेळाडूंशी, इच्छुक खेळाडूंशी व देशात फूटबॉलसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी गुंतवणूक केलेल्या अन्य संबंधित घटकांशी संवाद साधला. अधिक जागृती करण्यासाठी बीकेटीसारखा भारतीय ब्रँड लालिगाशी सहयोग करत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे.”\nयाबरोबरच, बीकेटीने जून 2024 पर्यंत फ्रेंच “कूप दे ला लिग बीकेटी” ही फूटबॉल स्पर्धाही प्रायोजित केली आहे, तसेच केएफसी बिग बॅश लीगसह ऑस्ट्रेलियन क्रिकेट चॅम्पिअनशिपबरोबरही भागीदारी केली आहे आणि ही भागीदारी आणखी दोन वर्षांसाठी आहे. स्थानिक स्तरावर, बीकेटीसाठी स्पेन ही मोक्याची व प्रामुख्याने शेती क्षेत्रातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. विविध विशेष क्षेत्रांत वापरले जाणारे टायर बीकेटी उपलब्ध करते. तरीही, बीकेटीने सुरुवात शेती क्षेत्रापासून केली, आणि कंपनीने हे क्षेत्र खरेच गाजवले आहे. बीकेटी ब्रँड प्रामुख्याने स्पॅनिश युजर्समध्ये लोकप्रिय आहे. युजर्स व ब्रँड यांच्यातील नाते अधिक घट्ट करण्याची ही योग्य वेळ आहे. त्यासाठी खेळापेक्षा चांगला पर्याय दुसरा असू शकतो का\nबाळकृष्ण इंडस्ट्रीज लि. (बीकेटी) ही भारतातील टायर उत्पादक आहे. बीकेटी समूहाने शेती, औद्योगिक, अर्थमूव्हिंग, खाणकाम, एटीव्ही व गार्डनिंग या क्षेत्रांसाठी नेहमी मोठ्या प्रमाणातील ऑफ-हायवे टायर्स उत्पादने उपलब्ध केली आहेत व नेहमी त्यात आवश्यक बदल केले आहेत. वैविध्यपूर्ण युजरच्या निरनिराळ्या गरजांसाठी तयार केलेल्या नावीन्यपूर्ण उत्पादनांमध्ये जगभरातील 160 देशांत विक्री केल्या जाणाऱ्या 2,700 उत्पादनांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी पाहा वेबसाइट www.bkt-tires.com.\n1984 मध्ये स्थापन झालेली, लालिगा (लिगा दे फुटबॉल प्रोफेशनल) ही क्रीडा संघटना असून त्यामध्ये 42 संघांचा समावेश आहे व हे संघ स्पेनमधील प्रोफेशनल फूटबॉलचे पहिल्या व दुसऱ्या डिव्हिजनचे संघ आहेत. लालिगा संतंदेर व लालिगा स्मार्टबँक यांची जबाबदारी माद्रिदमधील लालिगाची असून 2018/19 हंगामामध्ये संघटनेने जगभरातील 2.7 अब्जाहून अधिक लोकांपर्यंत हे खेळ पोहोचवले. संघटनेचे एक फौंडेशनही आहे आणि हे जगातील पहिले प्रोफेशनल फूटबॉल लीग आहे. त्यामध्ये बुद्धिमत्तेच्या बाबतीत आव्हान पेलणाऱ्या फूटबॉलपटूंचा समावेश आहे: लालिगा जेन्युइन संतंदेर.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/dhule-news/dhule-corona-update-news-193", "date_download": "2021-06-17T02:21:25Z", "digest": "sha1:VUPLCIGIL4AMWWY2VCQN2CF2T2KHKSED", "length": 5055, "nlines": 55, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "dhule corona update news", "raw_content": "\nकरोना लसीकरण करण्यापुर्वी नोंदणी प्रक्रिया आवश्यक\nआयुक्त अजीज शेख यांची माहिती\nधुळे - Dhule - प्रतिनिधी :\n18 ते 44 या वयोगटातील नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी सद्य:स्थितीत शहरातील प्रभातनगर, देवपूर, मनपा दवाखाना येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आलेले आहे.\nलसीकरणासाठी आवश्यक नियोजन व पुर्व तयारी महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत शासनाकडून उपलब्ध होणार्‍या डोसेसनुसार केंद्रांवर लसीचे वाटप करण्यात येणार आहे.\nतसेच 45 च्या वरील वयोगटातील नागरिकांसाठी लसीच्या उपलब्धतेनुसार शहरातील विविध केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात येईल. यासाठी लसीकरण करण्यापुर्वी नोंदणी प्रक्रिया करणे आवश्यक आहे. अशी माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.\nसद्य:स्थितीत लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून यामुळे कर्मचारी व यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय व अडचण निर्माण होत आहे.\nतसेच गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा प्रसार वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी लसीकरण केंद्रावर जाण्यापुर्वी नागरिकांनी www.cowin.gov.in या साईटवर जावून नोंदणी करणे आवश्यक आहे.\nनोंदणी केल्यानंतर प्रत्येक दिवशी स्टॉल बुक करणे, त्यामध्ये केंद्र, दिनांक व वेळ याची प्रक्रिया करावी. संबंधित नागरिकाला लसीकरणासाठी निश्चित करण्यात आलेले केंद्र व दिनांक याबाबत मोबाईलवर संदेश आल्यानंतर संबंधित लसीकरण केंद्रावर दिलेल्या वेळेत लसीकरणासाठी उपस्थित राहणे अपेक्षीत आहे.\nत्यामुळे केंद्रावरील विनाकारण होणारी गर्दी कमी होवून नागरिकांचीही गैरसोय होणार नाही. याबाबत नागरिकांनीही या सूचनांचे पालन करावे व कोरोना संभाव्य प्रसार कमी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त शेख यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/womens-day-meeting-literature-march-8-nanded-news-268533", "date_download": "2021-06-17T03:31:28Z", "digest": "sha1:RLVUYADJDG3RUM7DHJCVBSTIL5N26HDC", "length": 18304, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Womens day- आठ मार्च रोजी अक्षरोदय साहित्य संमेलन", "raw_content": "\nदरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंडळाकडून जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (ता. आठ) मार्च रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहावाजेपर्यंत येथील नरहर कुरुंदकर सभागृह पीपल्स कॉलेज याठिकाणी साहित्य संमेलन घेण��यात येत आहे.\nWomens day- आठ मार्च रोजी अक्षरोदय साहित्य संमेलन\nनांदेड : येथील लोकप्रिय असलेली व सतत कार्यरत असलेली साहित्य संस्था म्हणून नावारूपाला आलेली एकमेव साहित्य संस्था अक्षरोदय साहित्य मंडळ महाराष्ट्र मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंडळाकडून जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (ता. आठ) मार्च रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहावाजेपर्यंत येथील नरहर कुरुंदकर सभागृह पीपल्स कॉलेज याठिकाणी साहित्य संमेलन घेण्यात येत आहे.\nसंमेलनाची सुरुवात ग्रंथ प्रभात फेरी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला वंदन करून पीपल्स कॉलेज संमेलनाच्या ठिकाणी जाईल. संमेलनास सुरुवात होईल या संमेलनाच्या नगरीचे नाव प्रमोद दिवेकर ठेवण्यात आलेला असून कवित्री पूजा मेटे प्रवेशद्वार व विद्या बाळ विचारपीठ ठेवण्यात आलेली आहे. साहित्य संमेलनासाठी उद्घाटक म्हणून माननीय प्राध्यापक जगदीश कदम हे राहणार असून संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक संध्या रंगारी भूषवणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर व देविदास फुलारी हे राहणार आहेत.\nहेही वाचा - अर्थसंकल्प : औंढा नागनाथ, नरसी नामदेव तीर्थक्षेत्रासाठी मिळणार निधी\nमहिला गौरव पुरस्कार, साहित्य पुरस्कार\nया संमेलनाचे प्रमुख पाहुणे प्रा. महेश मोरे असून विशेष निमंत्रित म्हणून या संमेलनामध्ये डॉ. मुकुंदराज पाटील व विमल शेंडे या उपस्थित राहणार आहेत. या साहित्य संमेलनामध्ये महिला गौरव पुरस्कार साहित्य पुरस्कार परिसंवाद कथाकथन कवी संमेलन व समारोपीय सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांवर होणारे अत्याचार कारणे व उपाय या विषयावर परिसंवाद घेण्यात येणार आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी हे राहणार असून सहभाग मध्ये डॉ. संगीता अवचार, मारुती मुंडे, रत्नमाला व्यवहारे हे राहणार आहेत.\nकथाकथन घेण्यात येणार आहे\nपुढील सत्रामध्ये कथाकथन घेण्यात येणार आहे कथाकथन या सत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक बालाजी पेटेकर हे राहणार असून सहभाग मध्ये राम तरटे, स्वाती कानेगावकर, शंकर पाटील यांचा सहभाग राहणार आहे. या संमेलनाचे उद्घाटकीय सूत्रसंचालन शरद चंद्र हे करणारा असून प्रास्ताविक सदानंद सपकाळे हे करणार आहेत.\nयशोदा माता पुरस्कार सोहळ्यात काय म्हणाले पालकमंत्री अशोक चव्हाण - वाचा\nनांदेड : महापुरुष, महानायिका व समाजसुधारकांचे महिला अधिकारांसाठी मोठे योगदान आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा पाया रचणाऱ्या महाराष्ट्राने देशाला प्रेरणा दिली. काँग्रेसच्या शासन काळात महिलांना पन्नास टक्के आरक्षण लागू करण्यात आले. त्यामुळे आज ग्रामपंचायतीपासून मंत्रालय व\nपुण्याच्या रश्मी ऊर्ध्वरेषे यांना मिळाला ‘नारीशक्ती’ पुरस्कार\nनवी दिल्ली/पुणे : वाहन उद्योग क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात 'एआरएआय'च्या संचालक रश्मी उर्द्धरेषे यांना ‘नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड\nवुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडियाच्या यादीत राजश्री पाटील\nनांदेड : देशाच्या अर्थव्यवस्थेला गतीमान करण्यासाठी आणि महिला उद्योग, व्यवसाय व उपक्रमांना चालना देऊन औद्योगिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या महिलांची निवड नीती आयोग हा महिला उद्योजकता व्यासपीठांतर्गत वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या पुरस्कारासाठी करत असतो.\nआम आदमी पक्षाकडून‘ही’घोषणा; उतरणार मैदानात...\nकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी कल्याणमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रभागनिहाय अध्यक्ष निवडीसह जनतेच्या समस्यांवर आंदोलन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.\nमहिला दिनाच्या निमित्तानं स्वप्निल जोशीचा 'आत्मसन्मान'\nमुंबई - मराठीतील प्रख्यात अभिनेता स्वप्निल जोशी, तृप्ती पाटील आणि मंजुषा पैठणकर यांच्या एकत्रित व्यवस्थापनाखाली एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गोवा येथील महिलांना अनोखी अशी संधी प्राप्त होणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिलांच्या सबलीकरणाच्या\nॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती; महिला आयोगाची विभागीय कार्यालये महिलादिनी होणार कार्यान्वित\nअमरावती : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची सहा विभागस्तरीय कार्यालये जागतिक महिला दिनी म्हणजे आठ मार्च र���जी कार्यान्वित होत आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली. ही कार्यालये महिला व बालविकास विभागीय उपायुक्त कार्यालयात सुरू होत आहेत.\nजागतिक महिला दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महिलांना दिल्या शुभेच्छा\nमुंबई: आज ८ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन. या दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना संकट काळात घरा-घरातल्या स्त्री शक्तीनेच कुटुंबांना आधार दिला. कठीण काळात न डगमगता सगळ्यांना सावरले. कोविड योद्धा म्हणूनही त्या आघाडीवर होत्या. या लढ्यातील\nWomen's day 2021 : छोरी छोरों से कम है के\nWomen's day 2021 : भारतातील महिला कुस्ती म्हणजे हरियाना आणि हरियानातून अन्य संस्थात गेलेल्या महिलांतच विजेतेपदासाठी चुरस असे मानले जाते. त्यामुळेच नंदिनी साळोखेचे राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक जास्त मोलाचे ठरते. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील दहापैकी नऊ सुवर्णपदके हरियानात तयार झा\nनवनीत राणा यांचा २५ श्रेष्ठ खासदारांमध्ये समावेश; आशिया पोस्ट फेम इंडियाचा सर्व्हे\nनागपूर : फेम इंडिया मासिक व आशिया पोस्ट सर्व्हेक्षणात भारतातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या २५ महिलांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या सर्व्हेक्षणसाठी देशभरातील विविध प्रदेशातून सल्ला घेण्यात आला. महिला सशक्तीकरण, फेम इंडिया मासिक, आशिया पोस्ट, सामाजिक स्थिती, प्रतिष्ठा, प्रतिमा,\nयापुढे जन्मास येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे दोन हजारांची एफडी \nवाळूज (सोलापूर) : अलीकडे महिलांवरील अत्याचार, मुलगी नको मुलगा हवा म्हणून होणारी स्त्री-भ्रूणहत्या अशा विकृत घटनांच्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला दिन जगभरात साजरा करण्यात आला. मात्र भोयरे (ता. मोहोळ) या गावात, यापुढे जन्मास येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे दोन हजार रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/congress-state-president-and-bjp-mp-travel-together/", "date_download": "2021-06-17T02:33:03Z", "digest": "sha1:J6LQTGTVZA2I64RBAUH3OBS36FCXFH5D", "length": 7380, "nlines": 85, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि bjp चे खा. डॉ. सुजय विखे विमानात एकत्र!", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळ��साहेब थोरात आणि bjp चे खा. डॉ. सुजय विखे विमानात एकत्र\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि bjp चे खा. डॉ. सुजय विखे विमानात एकत्र\nकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात आणि भाजपाचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी शिर्डी ते दिल्ली प्रवास योगायोगानेएकाच विमानाने केला. त्यांच्या या प्रवासाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.\nसोमवारी सकाळी शिर्डी विमानतळावरून सकाळी साडेदहा वाजता विमानाने ते दिल्लीकडे रवाना झाले.\nप्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर थोरात यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.\nकेंद्रीय नेत्यांशी त्यांची बैठक आहे.\nतसंच ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.\nतर खा. सुजय विखे- पाटील आपल्या नियोजित कामांसाठी दिल्लीकडे रवाना झाले.\nसोमवारी सकाळी दोघांनी एकाच विमानातून प्रवास केला. विशेष म्हणजे प्रवास सुरू होण्याआधी दोघे शेजारीशेजारी बसलेले पाहून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. काहींनी त्यांचे फोटोही काढले.\nथोरात आणि विखे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.\nनुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी एकमेकांविरोधात आरोपांची राळ उडवली होती.\nदोघांनी संपूर्ण प्रवास शेजारी बसूनच झाला की नाही, या प्रवासात दोघांत राजकीय चर्चा झाली की अन्य मुद्यांवर विचारांचे आदानप्रदान झाले, याची माहिती मात्र समजू शकली नाही.\nPrevious अवघ्या 2 आठवड्यांत 3 सुवर्णपदकं… हीमा दासची शानदार कामगिरी\nNext नांदेडमध्ये पोलिस ठाण्यासमोरच व्यापाराने घेतले पेट’वून\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n१२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणी यशस्वी\nदेशात ट्विटरविरोधात पहिला गुन्हा दाखल\nमहाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेचा आज वाढदिवस\n‘संभाजीराजेंशी बोलण्याची सरकारची तयारी आहे’\n ‘लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या’\nमुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरणनिवासी संकुलाचा खळबळजनक दावा\nकोल्हापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा \nआशा सेविकांच्या मागणीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष\nराज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच\nमुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट\nठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू\nराहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच\nकोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…\n‘या’ विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-06-17T03:09:54Z", "digest": "sha1:IZ5SHWHCTINX6J6TH3QEG4ROQOTSRXFC", "length": 12035, "nlines": 113, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "हत्ती Archives - Majha Paper", "raw_content": "\nआता हत्तीही शोधणार स्फोटके\nमुख्य, युवा, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nकुत्र्यांची घाणेंद्रिये म्हणजे नाक अतिशय तीक्ष्ण असते आणि त्यामुळे वासावरून वस्तू शोधणे, सुरूंग शोधणे, चोरांचा तपास लावणे यासारखी कामे कुत्र्यांना …\nआता हत्तीही शोधणार स्फोटके आणखी वाचा\nयेथे चक्क हत्तींसाठी उघडली जिम, पण का \nजरा हटके, मुख्य, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper\nकोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मागील 3-4 महिन्यांपासून जिम बंद आहेत. अनेक लोक जिम उघडण्याची वाट पाहत आहेत. मात्र दुसरीकडे …\nयेथे चक्क हत्तींसाठी उघडली जिम, पण का \nबिहारच्या या व्यक्तीने केली हत्तींच्या नावावर कोट्यावधींची संपत्ती\nजरा हटके, मुख्य, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper\nकाही दिवसांपुर्वी देशातील सर्व साक्षर राज्य असलेल्या केरळमध्ये अमानवीयरित्या फटाके असलेले अननस खाल्ल्याने गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला होता. मात्र आता …\nबिहारच्या या व्यक्तीने केली हत्तींच्या नावावर कोट्यावधींची संपत्ती आणखी वाचा\nहत्तीला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वापरला ‘आर्किमिडीजचा सिद्धांत’\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper\nझारखंड येथे एका विहिरीत पडलेल्या हत्तीला वाचवण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचे सध्या सर्वत्र कौतूक होत आहे. अधिकाऱ्यांनी हत्तीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी …\nहत्तीला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वापरला ‘आर्किमिडीजचा सिद्धांत’ आणखी वाचा\nपारदर्शी पॉड्समधून घेता येणार जंगलातील प्राणी पाहण्याचा आनंद\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper\nउत्तर थायलंडच्या चियांग सायेन येथील अनंतरा गोल्डन ट्राइंगल एलिफंट कॅम्प अँड रिसॉर्टमध्ये जगातील पहिले ट्रांसपरंट (पारदर्शी) पॉड्स बनविण्यात आले आहेत. …\nपारदर्शी पॉड्समधून घेता येणार जंगलातील प्राणी पाहण्याचा आनंद आणखी वाचा\nVideo : चक्क धावत्या कारवर बसला हत्ती, पुढे बघा काय झाले\nजरा हटके, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper\nथायलंडच्या खाओ नॅशनल पार्कमध्ये अशी घटना घडली की, ते बघून सर्वच जण हैराण झाले. पार्कमध्ये एक हत्ती चक्क धावत्या कारवरच …\nVideo : चक्क धावत्या कारवर बसला हत्ती, पुढे बघा काय झाले आणखी वाचा\nश्रीलंकेतील सर्वात मोठ्या हत्तीचे रक्षण करणार सशस्त्र सैनिक\nआंतरराष्ट्रीय, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nश्रीलंकेतील सर्वात मोठा गजराज आता सशत्र सैनिकांच्या संरक्षणाखाली असेल असे श्रीलंका सरकारने जाहीर केले आहे. ६५ वर्षीय नुन्द्नगमुवा राजा असे …\nश्रीलंकेतील सर्वात मोठ्या हत्तीचे रक्षण करणार सशस्त्र सैनिक आणखी वाचा\nपिसाळलेल्या हत्तीविरुद्ध एफआयआर दाखल\nयुवा, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nहत्ती हा प्राणी एरवी शांत मानला जातो. अतिशय बुद्धिमान असा हा प्राणी कधीतरी पिसाळतो आणि मग त्याच्यावर नियंत्रण करणे फार …\nपिसाळलेल्या हत्तीविरुद्ध एफआयआर दाखल आणखी वाचा\nमाणसाच्या आवाजात बोलणारा हत्ती\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nही काही लहान मुलांच्या गोष्टीतली हकीकत नाही. बालवाङमयात असे बोलणारे प्राणी, झाडे, पक्षी असतात हे खरे असले तरी दक्षिण कोरियातील …\nमाणसाच्या आवाजात बोलणारा हत्ती आणखी वाचा\nहत्तींच्या पिलांना मिळते आजीची माया\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nज्यांचे बालपण आजीसोबत गेले असेल त्या नातवंडांना आजीची माया म्हणजे काय याची पुरेपूर जाण असते. आजी आपल्या या नातवंडांची किती …\nहत्तींच्या पिलांना मिळते आजीची माया आणखी वाचा\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nतिरुअनंतपुरम्म : केरळातील रुग्णालयात आजारी आणि जखमी हत्तींना पोचविण्यासाठी रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. उत्तर केरळातील …\nकेरळात हत्तींसाठी रुग्णवाहिका आणखी वाचा\nनष्ट होण्याच्या मार्गावर गेंडे, हत्ती, गोरिला\nपर्यटन, मुख्य, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nवॉशिंग्टन : अनेक कारणांनी जगभरातील तृणभक्षक प्राण्यांची संख्या कमी होत असून वन्य जीवन नष्ट होत आहे. वन्य प्राण्यांची संख्या नष्ट …\nनष्ट होण्याच्या मार्गावर गेंडे, हत्ती, ग��रिला आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/ipl-2021-csk-vs-srh-ravindra-jadeja-and-manish-pandey-have-a-chance-to-set-a-record-446628.html", "date_download": "2021-06-17T02:47:38Z", "digest": "sha1:5U5SFG56ZXCS7PE7JIV466Q6MO6ECW2D", "length": 15051, "nlines": 256, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nIPL 2021 | ‘सर’ रवींद्र जाडेजाला मोठ्या विक्रमाची संधी, मनिष पांडेही किर्तीमान रचणार\nआयपीएलच्या 14 व्या मोसमातील 23 वा सामना चेन्नई विरुद्ध हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात (Ravindra Jadeja) रवींद्र जाडेजा आणि मनिष पांडेला (Manish Pandey) किर्तीमान करण्याची संधी आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nआयपीएलच्या 14 व्या मोसमातील 23 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सामन्यात चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा आणि हैदराबादच्या मनिष पांडेला किर्तीमान करण्याची संधी आहे.\nजाडेजाला टी 20 क्रिकेटमध्ये षटकारांचं शतक झळकावण्यासाठी 2 सिक्सची आवश्यकता आहे. जाडेजाने आतापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये 98 सिक्स लगावले आहेत. जाडेजाने या सामन्यात 2 सिक्स लगावताच त्याच्या नावे 100 सिक्सची नोंद होईल.\nमनिष पांडेला मागील 2 सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही. त्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने निवड समितीला काही प्रश्न विचारले होते. त्यानंतर या सामन्यात पांडे खेळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनिष पांडेला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास त्याचा हा आजचा आयपीएल कारकिर्दीतील 150 वा सामना ठरेल.\nआयपीएलमध्ये आतापर्यंत 4 विकेटकीपर्सने 1 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. जॉनी बेयरस्टोला विकेटकीपर बॅट्समन म्हणून अशी कामगिरी करण्याची संधी आहे. यासाठी त्याला 71 धावांची आवश्यकता आहे. बेयरस्टो 71 धावा करताच तो 5 वा विकेटकीपर फलंदाज ठरेल.\nBCCI ची मोठी घोषणा, आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या तारखा ठरल्या, इंग्लंड दौऱ्यानंतर थरार रंगणार\nPhoto : दीपक चहरचा शॉर्ट हेअर लूक पाहिलात का\nस्पोर्ट्स फोटो 1 week ago\nIPL 2021 सुरु होण्यापूर्वीच युजवेंद्र चहलकडून मोठा खुलासा, म्हणतोय ‘या’ संघाकडून खेळाचंय\nIPL 2021 | आयपीएलचे उर्वरित सामने ‘या’ देशात होणार, बीसीसीआयच्या बैठकीत निर्णय\nIPL in UAE : बीसीसीआयने तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं, आता कमी दिवसात 31 सामने खेळवण्याचं चॅलेंज\nWTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं\nRatnagiri Landslide | मुंबई-गोवा महामार्गातील निवळी घाटात दरड कोसळली, महामार्गावर वाहनांच्या रांगा\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक\nअभिनेत्याशी लग्न करून थाटला संसार, जाणून घ्या सध्या काय करतेय ‘मोहब्बतें’ गर्ल प्रीती झांगियानी…\nSwapna Shastra : तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात ही 2 स्वप्नं, यांच्याकडे दुर्लक्ष करु नका\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे42 mins ago\nनागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द\nविसाव्या शतकातील बहुचर्चीत ‘सव्यसाची’ आता ऑडिओबुकमध्ये अभिनेत्री सीमा देशमुखांच्या आवाजात होणार रेकॉर्ड\nChanakya Niti | या 4 गोष्टींचा उल्लेख कधीही कुठल्या जवळच्या व्यक्तीसमोरही करु नका\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\nमराठी न्यूज़ Top 9\nडॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक\nशिवसेना भाजप राडा : शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त\nWTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं\nतुमचा उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय, नितेश राणेंचा घणाघात\n“काँँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढ��वं लागेल”\nWTC फायनलपूर्वी विराटला धक्का, आपल्याच टीमचा खेळाडू पाठीमागून वार करण्याच्या तयारीत\nआई पाठोपाठ मुलीचाही कोरोनाने मृत्यू, मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत\nअन्य जिल्हे42 mins ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण\nMaharashtra News LIVE Update | दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2019/12/20/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-17T02:40:21Z", "digest": "sha1:I66HFLDQJ6TWA2MSNUCJLT25OY7KENFB", "length": 10532, "nlines": 55, "source_domain": "mahiti.in", "title": "महान सम्राट अशोक यांच्या बद्दलच्या ‘या’ रोचक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ? – Mahiti.in", "raw_content": "\nमहान सम्राट अशोक यांच्या बद्दलच्या ‘या’ रोचक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का \nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला सम्राट अशोक संबंधित काही तथ्य सांगणार आहोत, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सम्राट अशोक हे मौर्य घराण्याचे चक्रवर्ती राजा होते आणि त्यांचा जन्म इ.स.पू. 304 मध्ये झाला होता. भारताच्या इतिहासात, सम्राट अशोक यांना आपल्या जीवनात एक महान योद्धा आणि राजा मानला जातो. आज आम्ही आपल्याला सम्राट अशोकाशी संबंधित तथ्य सांगणार आहोत, ज्याबद्दल आपण यापूर्वी कधीही ऐकले नाही –\nसम्राट अशोकाशी संबंधित तथ्य – 1. सम्राट अशोकाचे पूर्ण नाव देवनांप्रिय अशोक मौर्य होते. 2. सम्राट अशोका लहानपणापासूनच लष्करी विषयात खूप हुशार होते.\n3. अशोक यांचे वडील बिंदूसारा यांची सर्वात प्रिय राणी धर्मा ह्या अशोकच्या आई होत्या. 4.राजा अशोक यांचा राजकाळ इ.स.पू. 273 ते 232 पर्यंत होता. 5. बौद्ध धर्माचा प्रचार आणि चांगले प्रशासन यामध्ये सम्राट अशोक यांची मोठी भूमिका मानली जाते. 6. सम्राट अशोक हे इतके शूर योद्धा होते की त्यांना त्यांच्या पूर्ण जीवनात कोणीही पराभूत करु शकले नाही. 7. अशोक एक महान राजा तर होतेच पण त्याच बरोबर ते एक तत्त्वज्ञ देखील होते.\n8. सम्राट अशोक हे शिक्षणाला फार महत्वाचे मानत असे आणि त्यांनी आपल्या आयुष्यात 20 पेक्षा जास्त विद्यापीठे स्थापन केली होती. 9. सम्राट अशोक यांचे अशोक चिन्ह आज भारत राष्ट्राचे प्रतीक आहे. 10. बौद्ध धर्मात जर गौतम बुद्धांनंतर कुणाचे नाव येत असेल तर ते सम्राट अशोक यांचे येते. 11. आपल्या कलिंग युद्धामुळे सम्राट अशोक यांचा विचार बदलला यामुळे त्यांनी अहिंसा स्वीकारली आणि बौद्ध धर्माकडे त्यांचा प्रभाव पडला. 12. सम्राट अशोक यांची तुलना जागतिक इतिहासाच्या महान नेते आणि राज्यकर्त्यांशी केली जाते.\n13. महान सम्राट अशोक यांनी अहिंसाचा अवलंब केला आणि जगभर बौद्ध धर्माचा प्रचार केला. 14. राजा अशोक यांच्या कारकिर्दीला सुवर्णकाळ म्हणून ओळखले जाते.\n15. अशोक यांनी आपल्या तत्वांचे नाव धम्म ठेवले. हे फार कमी लोकांना माहित आहे, परंतु सिंहासनासाठी अशोक यांनी आपल्या बर्‍याच भावांचा वध केला होता. 16. अशोक यांचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांनी श्रीलंकेत बौद्ध धर्माचा उपदेश केला. 17. अशोक यांच्या सर्व राण्यांपैकी, त्यांना महाराणी देवी ह्या सर्वात प्रिय होत्या आणि फक्त त्यांना साथीदार मानले जात असे. 18. जर मौर्य घराण्यातील एखाद्याने सर्वात जास्त काळ राज्य केले असे सांगायचे झाले तर ते म्हणजे सम्राट अशोक होते.\n19. अशोक स्तंभातून घेतलेले अशोक चक्र आज देखील आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजात सामील आहे. 20. अशोक हे पहिला सम्राट होता ज्यांनी युद्धात कलिंगाचा पराभव केला आणि आपल्या आजोबा चंद्रगुप्त मौर्य यांचे स्वप्न पूर्ण केले ज्यांना संपूर्ण भारतात मौर्य शासन पहायचे होते. 21. सम्राट अशोक यांचा मृत्यू इ.स.पू. 232 मध्ये झाला असे म्हणतात.\nसम्राट अशोकाशी संबंधित हे तथ्य आहेत – भारताच्या इतिहासात आतापर्यंत अशोक हे सर्वात महान राजा राहिले आहेत. सम्राट अशोक यांच्या जीवनाशी संबंधित या काही न ऐकलेल्या गोष्टी आहेत. जर तुम्हाला भारतीय इतिहासातील इतर कोणत्याही महान योद्धाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.\nएक ग्लास दुधाच्या बदल्यात या मुलाने मोठेपणी मुलीसोबत जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल\nरतन टाटांच्या अंगावर हवाई सुंदरी कडून ज्यूसचा ग्लास सांडला, पहा टाटा यांनी काय केलं…\nपुरुषांसाठी रंडीखाना ; मग बायकांसाठी काय.. शरीर सुखासाठी तडफडणाऱ्या बाईची गोष्ट…\nPrevious Article ह्या कारणामुळे अक्षय कुमार नेहमीच आपल्या मुलीचा चेहरा लपवतो …\nNext Article मुलीच्या लग्नाच्या वेळी अमिताभ यांनी असे काही केले जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल…\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2021-06-17T02:11:50Z", "digest": "sha1:6OBTRXNPWQINWB6TCD7YQJEQ4W2NGBRQ", "length": 5042, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लेसोथोचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वीकार ४ ऑक्टोबर इ.स. २००६\nलेसोथो देशाचा ध्वज निळ, पांढऱा व हिरवा ह्या तीन रंगांच्या आडव्या पट्ट्यांचा बनला आहे. मधील पांढऱ्या पट्ट्याच्या मधोमध काळ्या रंगाने सोथो लोकांची पारंपारिक टोपी काढली आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मे २०१९ रोजी ११:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/09/%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97.html", "date_download": "2021-06-17T02:34:58Z", "digest": "sha1:UOF6336DC7VKFS2K75XVDL3XK43323MD", "length": 15483, "nlines": 229, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "धुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यांची मागणी - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nधुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यांची मागणी\nby Team आम्ही कास्तकार\nin नगदी पिके, बातम्या\nधुळे : जिल्ह्यात या आठवड्यात झालेल्या वादळी पावसात पिकांसह शेडनेट, पॉलिहाऊस, पशुधनाच्या गोठ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. पंचनामे तातडीने करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.\nसाक्री तालुक्यात वादळी पावसात उंभरे, देगाव, दिघावे, शेवडीपाडा, उंभर्टी आदी भागात कांदा, कापूस, मका, सोयाबीन व इतर खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले. काही घरांचे नुकसानही झाले. उंभरे येथील शेतकरी विलास पाटील यांच्या शेडनेटमध्येही मोठी हानी झाली. प्रवीण अहिरे, भीमराव अहिरे यांच्या पपई बागांना फटका बसला. या\nनुकसानीची पाहणी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. हिना गावीत यांनी केली.\nधुळे जिल्हा परिषदेतील सदस्या सुमित्राबाई गांगुर्डे, विजय ठाकरे, वसंत घरटे, उत्पल नांद्रे, सुधीर अकलाडे, मनोज चौरे, शेलेंद्र आजगे, प्रकाश अकलाडे, बन्सी ठाकरे आदी उपस्थित होते. तर पिंपळनेर, उमरे भागातही कांदा, शेडनेट आदींचे नुकसान झाले आहे. पंचनामे तातडीने करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव यांनी केली.\nधुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यांची मागणी\nधुळे : जिल्ह्यात या आठवड्यात झालेल्या वादळी पावसात पिकांसह शेडनेट, पॉलिहाऊस, पशुधनाच्या गोठ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. पंचनामे तातडीने करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.\nसाक्री तालुक्यात वादळी पावसात उंभरे, देगाव, दिघावे, शेवडीपाडा, उंभर्टी आदी भागात कांदा, कापूस, मका, सोयाबीन व इतर खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले. काही घरांचे नुकसानही झाले. उंभरे येथील शेतकरी विलास पाटील यांच्या शेडनेटमध्येही मोठी हानी झाली. प्रवीण अहिरे, भीमराव अहिरे यांच्या पपई बागांना फटका बसला. या\nनुकसानीची पाहणी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. हिना गावीत यांनी केली.\nधुळे जिल्हा परिषदेतील सदस्या सुमित्राबाई गांगुर्डे, विजय ठाकरे, वसंत घरटे, उत्पल नांद्रे, सुधीर अकलाडे, मनोज चौरे, शेलेंद्र आजगे, प्रकाश अकलाडे, बन्सी ठाकरे आदी उपस्थित होते. तर पिंपळनेर, उमरे भागातही कांदा, शेडनेट आदींचे नुकसान झाले आहे. पंचनामे तातडीने करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव यांनी केली.\nधुळे dhule ऊस पशुधन कापूस सोयाबीन पपई papaya नंदुरबार nandurbar लोकसभा लोकसभा मतदारसंघ lok sabha constituencies खासदार\nधुळे, Dhule, ऊस, पशुधन, कापूस, सोयाबीन, पपई, papaya, नंदुरबार, Nandurbar, लोकसभा, लोकसभा मतदारसंघ, Lok Sabha Constituencies, खासदार\nधुळे : जिल्ह्यात या आठवड्यात झालेल्या वादळी पावसात पिकांसह शेडनेट, पॉलिहाऊस, पशुधनाच्या गोठ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. पंचनामे तातडीने करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nखानदेशात रब्बी हंगामासाठी अनुकूल वातावरण\nजळगावातील मका विक्रीसाठी खरेदी केंद्रांचाच पर्याय\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nधरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/we-believe-victory-chief-minister-gehlot-congress-meeting-324347", "date_download": "2021-06-17T01:21:02Z", "digest": "sha1:VRMD3UPYJSVBMTJRC242GZB6HZJTUO7O", "length": 18314, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | फक्त ठाम राहा, विजय आपलाच;कॉंग्रेसच्या बैठकीत मुख्यमंत्री गेहलोत यांचा विश्वास", "raw_content": "\nसध्या दे���ात काय सुरू आहे हे आपण सर्वचजण पाहत आहोत. पर्वतासारखे उभे राहिलो तर विजय आपलाच होईल. भाजप असो अथवा कॉंग्रेस आजच्या घडीला निवडणुका कोणालाच नको आहेत असे गेहलोत यांनी यावेळी बोलताना नमूद केले.\nफक्त ठाम राहा, विजय आपलाच;कॉंग्रेसच्या बैठकीत मुख्यमंत्री गेहलोत यांचा विश्वास\nजयपूर - राजस्थानातील राजकीय नाट्य रोज नवी वळणे घेत असताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मात्र त्यांचा बालेकिल्ला मजबूत ठेवलेला दिसून येतो. कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत गेहलोत यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. मागील दहा दिवसांतील ही कॉंग्रेसची चौथी बैठक आहे. सध्या देशात काय सुरू आहे हे आपण सर्वचजण पाहत आहोत. पर्वतासारखे उभे राहिलो तर विजय आपलाच होईल. भाजप असो अथवा कॉंग्रेस आजच्या घडीला निवडणुका कोणालाच नको आहेत असे गेहलोत यांनी यावेळी बोलताना नमूद केले.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nलोकांच्या मनातील तुमच्याप्रतीचा आदर हा कैकपटीने वाढला असून ही काही सामान्य बाब नाही. आजही तुमच्या सगळ्यांकडे फोन असून आपल्या पक्षात कुणावरही कसल्याही प्रकारचा दबाव टाकण्यात आलेला नाही, असेही गेहलोत यांनी स्पष्ट केले. या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्ष प्रभारी उपस्थित होते. यामध्ये अविनाश पांडे, के.सी.वेणुगोपाल, अजय माकन, रणदीप सुरजेवाला, विवेक बन्सल आदींचा समावेश होता.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nगेहलोत यांच्या सहाय्यक अधिकाऱ्याची चौकशी\nनवी दिल्ली : पोलिस अधिकारी विष्णूदत्त विष्णोई यांच्या आत्महत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे विशेष सहाय्यक अधिकारी देवाराम सैनी यांची कसून चौकशी केली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे एक विशेष पथक सध्या जयपूरमध्ये तळ ठोकून असून याबाबत आधीच काही लोकांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत. राजस्थानातील अस्थिर अशा राजकीय पार्श्वभूमीवर या सगळ्या घटना घटना घडत असल्याने संशय व्यक्त होतो आहे. याप्रकरणी सोमवारी कॉंग्रेसचे आमदार कृष्णा पुनिया यांचीही तब्बल तीन तास चौकशी करण्यात आली होती.\nपक्षाचा विश्वासघात करणारे लोकांना सामोरे जाऊ शकत नाहीत. राज्यात आमचे सरकार पाडण्याचे कार��्थान आखण्यात आले होते परंतु आम्ही ते हाणून पाडले. काही लोकांची वर्तणूक ही मुळातच निषेधार्ह आणि अस्वीकारार्ह आहे.\nअशोक गेहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान\nज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्यामुळे कमलनाथ, दिग्विजयसिंहांचा डाव फसला\nनवी दिल्ली : ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडानंतर मध्य प्रदेशातील १ वर्ष आणि ८४ दिवसांचे कमलनाथ सरकारचे अस्तित्व संपुष्टात आल्यात जमा आहे. कॉंग्रेसने शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी केली असली ती निरर्थक आहे. शिंदे यांनी राजकीय हिशोब पूर्ण मांडूनच ही चाल खेळलेली असल्\nसर्व शाळांमधून सावरकरांचा फोटो हटविणार; राज्य सरकारचा निर्णय\nनवी दिल्ली : काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच आता राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारने राज्यातील सरकारी शाळांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे फोटो काढून टाकण्या\n\"भिलवाडा'चा धडा आणि गावांपुढची आव्हाने\nकोरोना आपत्तीविरोधात राजस्थानातील भिलवाडा जिल्ह्यात राबवलेल्या मॉडेलची सध्या सोशल मीडियासह मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये मोठी चर्चा आहे. हे मॉडेल म्हणजे रॉकेट सायन्स नाही तर उपलब्ध साधनसामग्री-मणुष्यबळात या आपत्तीला कसे प्रभावीपणे सामोरे जाता येईल याचा धडा आहे. सध्या गावागावांमध्ये रस्ते\nएक हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणी केंद्रीय मंत्र्यासह 14 जणांना नोटीस\nजोधपूर - राजस्थान उच्च न्यायालयाने संजीवनी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणी केंद्रीय मंत्र्यांसह 14 जणांना नोटीस पाठवली आहे. केंद्रीय जलउर्जा मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि त्यांची पत्नी नोनद कंवर यांच्याकडूनही नोटीसीला उत्तर मागितलं आहे. गेल्या दोन वर्षात राजस्थानच्या राजकारणात या प्रक\n''लव्ह जिहादच्या शब्दांतून भाजप रचतोय देश तोडण्याचा डाव\"\nजयपूर : गेल्या काही दिवसांपासून देशा 'लव्ह जिहाद' बाबत सातत्याने चर्चा होताना दिसतेय. मध्यप्रदेश पाठोपाठ आता उत्तर प्रदेश सरकारनेही लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी कडक कायदा करण्यासंदर्भातल्या हालचाली सुरु केल्या आहेत. यावर आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी टीका केली आहे. त्यांनी म\n'तुम्ही प्रेम करणाऱ्यांना संपवू शकता पण प्रेमाला नाही, तो एक धर्म'\n'लव्ह जिहाद'च्या मुद्यावरुन सध्या देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक या भाजपशासित राज्यांमध्ये 'लव्ह जिहाद'ची चर्चा सुरू आहे. या राज्यांत 'लव्ह जिहाद' विरोधात कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरु आहेत.\nकाँग्रेस शोधतेय राहुल गांधींना पर्याय; अध्यक्षपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ नेता\nनवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अद्यापही काँग्रेसला अध्यक्षपदासाठी उमेदवार मिळालेला नाही. त्यामुळे सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेतली. अध्यक्ष निवडण्यासाठी अनेक बैठका घेण्यात आल्या पण त्यातून काहीच\n 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला 26 दिवसांत मृत्यूदंड\nजयपूर- POCSO विशेष कोर्टाने राजस्थानमधील एका बलात्कार प्रकरणात आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. राजस्थानच्या झुनझहुनू Jhunjhunu जिल्ह्यातील एका व्यक्तीने 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे गुन्हाच्या 26 दिवसांनतर आरोपीला शिक\nकोरोना नियंत्रणासाठी 3 गोष्टींवर भर द्या; केंद्रीय गृहमंत्री शहांकडून राज्यांना सूचना\nदेशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करुन त्या-त्या राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्षवर्षन यांच्याशिवाय राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पश्च\nराजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेसला धक्का, पायलट यांच्यासह दिग्गजांच्या मतदारसघात पराभव\nजयपूर- राजस्थानमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांनी सर्वांनाच धक्का बसला आहे. दिवसभर आघाडीवर असलेल्या काँग्रेसवर सायंकाळी भाजपने बाजी मारल्याचे दिसून आले. रात्री उशिरापर्यंत आलेल्या निकालांनुसार 4051 पंचायत समिती सदस्यांचे निकाल जाहीर झाले. यात काँग्रेसने 1718 जागांवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/sharad-pawars-big-statement-parth-pawar-and-cbi-investigation-sushant-singh-case-332927", "date_download": "2021-06-17T02:09:22Z", "digest": "sha1:P67GNIYXDEOUZAMXNRI6HN7AQYDUOH3D", "length": 19350, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | VIDEO : शरद पवारांनी सुनावलं, म्हणालेत \"माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही\"", "raw_content": "\nमाझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही, ते इमॅच्युअर आहेत. परंतु मात्र CBI ची चौकशी कुणाला करायची असेल तर मी स्पष्टपणे सांगतो की, माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर शंभर टक्के विश्वास आहे.\nVIDEO : शरद पवारांनी सुनावलं, म्हणालेत \"माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही\"\nमुंबई : काही वेळापूर्वी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांच्यात एक भेट झाली. या भेटीनंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये शरद पवार यांना सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबाबत पत्रकारांनी काही प्रश्न विचारले, यावर शार पवारांनी थेट उत्तरं दिली आहेत.\nयाबाबत बोलताना शरद पवार म्हणालेत की, मुंबई पोलिसांवर माझा विश्वास आहे. या प्रकरणाला आपण तितकंसं महत्त्व देत नाही, हे प्रकरण माझ्यासाठी तितकं महत्त्वाचं नाही.\nमोठी बातमी : वाढीव वीज बिलांबाबत आज 'मोठा' निर्णय होण्याची शक्यता, वीज बिल होणार माफ \nशेतकऱ्यांने आत्महत्या केली तर ती बातम्यांमध्ये दाखवली जात नाही. मात्र सुशांतच्या आत्महत्येच्या बातम्या थांबत नाहीत याबद्दल मला एका शेतकऱ्याने विचारल्याचं शरद पवारांनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणात कुणाला काय चौकशी करायची आहे, हा राज्य सरकार आणि CBI चा हा विषय आहे, मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. मात्र, मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. एवढं करूनही कुणाला वाटत असेल तर CBI किंवा आणखीन कोणती एजन्सी वापरायची असेल तर मी काही त्याबाबत बोलणार नाही, असं पवार म्हणालेत.\nप्रश्न : या प्रकरणात तुमचे नातू पार्थ पवार यांनी स्वतः CBI तपासणीची मागणी केली आहे, तुमचं यावर काय मत \nउत्तर : माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही, ते इमॅच्युअर आहेत. परंतु मात्र CBI ची चौकशी कुणाला करायची असेल तर मी स्पष्टपणे सांगतो की, माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर शंभर टक्के विश्वास आहे. पण कुणाला असं वाटत असेल की CBI ची चौकशी करावी, त्यांनाही काही विरोधाचं कारण नाही.\nमोठी बातमी : सुशांतच्या परिवाराने दिलेल्या अल्���िमेटमवर संजय राऊतांचं 'मोठं वक्तव्य, म्हणालेत...\nसुशांत सिंह राजपूत प्रकरणाची CBI चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवारांचे सुपुत्र आणि शरद पवारांचे नातू पार्थ पवारांनी केलेली. त्याबाबत त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही एक पत्र दिलं होतं. गेले काही दिवस पार्थ पवार सातत्याने पक्षविरोधात भूमिका घेत असल्याचं समोर येतंय. अशात या प्रकरणात शरद पवारांनी आता मौन सोडलंय. माझ्या नातवाच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय.\nINSIDE NEWS : काल पार्थ पवार सिल्व्हर ओक वर गेल्यावर तिथं घडलं काय \nमुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येचे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे अशी मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्यानंतर पार्थ यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी धाव घेतली, यावेळी त्यांनी अजाणतेपणी चूक झाल्याची\nमोठी बातमी : \"अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची शक्यता\", राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहतायत हे जाणणाऱ्या नेत्याने केली सूचक कमेंट\nमुंबई : मुंबईतल्या धुवाधार पावसात मुंबईतील राजकीय वातावरण प्रचंड तापलंय. अर्थात याला कारण म्हणजे, शरद पवार यांनी आपलेच नातू पार्थ पवारांच्या सुशांत सिंह राजपूत प्रकरणात केलेल्या CBI चौकशीच्या मागणीवर केलेलं भाष्य. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय परिघात आता चर्चांना उधाण आलंय. दरम्यान\nब्रेकिंग : शरद पवारांसोबतची अजित दादा आणि जयंत पाटलांची बैठक संपली, पार्थ पवारांबद्दल पाटील म्हणालेत...\nमुंबई : आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरलाय. कारण राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः आपले नातू पार्थ पवार यांच्यावर आपलं रोखठोक मत मांडलं. शरद पवारांच्या पार्थ यांच्याबद्दलच्या मतानंतर आज संध्याकाळी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी\nराष्ट्रवादी काँग्रेसचं नवं मिशन, 'या' बड्या नेत्यांकडे सोपवली जबाबदारी\nमुंबईः शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलाच वाद उफाळून आला आहे. सरकार स��थापन झाल्यापासून भाजपकडून ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार फोडण्यासाठी भा\nअजित पवार यांचा पुन्हा रात्रीस खेळ काय घडले\nमुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सकाळपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले अजित पवार रात्री पावणे बाराच्या सुमारास घरातून बाहेर पडले. नाट्यमयरित्या देवेद्र फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनी आज दिवसभर जणू अज्ञातवासात राहणेच पसंत केले होते. त्यांचे बंधू श्रीनिव\nमराठा आरक्षणाला पाठिंबाच, पण केंद्राची भूमिकाही महत्त्वाची : शरद पवार\nपुणे : मराठा आरक्षणाला राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे; परंतु हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. असे असले तरी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आग्रही भूमिका मांडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही तीच\nआजोबांनी नातवाला फटकारल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात, तो त्यांच्या...\nमुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांना जाहिररित्या फटकारले. पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर शरद पवार यांनी भाष्य करत माझ्या नातवाच्या बोलण्याला\nसर्वात मोठी राजकीय बातमी : शरद पवारांच्या भेटीसाठी अजितदादा 'सिल्व्हर ओक'वर\nमुंबई : आज मुंबईत एक मोठी राजकीय घडामोड घडलीये. अर्थात मोठी घडामोड म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याचेच नातू पार्थ पवार यांना सुनावलेले खडेबोल. पार्थ पवारांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात CBI चौकशीची मागणी केलेली. त्याबाबतचे पत्रही पार्थ पवार यांनी\nतटकरे, मुंडे वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या भेटीला, मुंबईत राजकीय खलबतं जोरात\nमुंबई : मुंबईत गेले तीन दिवस मोठया राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतायत. बुधवारी दुपारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपलेच नातू पार्थ पवार यांना उद्देशून अत्यंत महत्त्वाची कमेंट केली. त्यामध्ये शरद पवार यांनी पार्थ पवारांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात केलेल्या CBI चौकशीच्या मा\nआजोबांच��या वक्तव्यावरून दुखावलेले पार्थ पवार लवकरच घेणार मोठा निर्णय\nमुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याविरोधात वक्तव्य केल्यानंतर राजकारण ढवळून निघालं आहे. आजोबांच्या वक्तव्यानंतर पार्थ पवार कमालीचे अस्वस्थ असून काही मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता पार्थ पवार पुण्याच्या दिशेनं रवाना झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/7-km-trek-without-water-fortunately-the-rain-saved-her-grandmothers-life-nrvk-139872/", "date_download": "2021-06-17T02:00:52Z", "digest": "sha1:DJASE7GRN73MP3OCQTSUN7PPLF3ZCQ6E", "length": 13696, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "7 km trek without water; Fortunately, the rain saved her grandmother's life nrvk | 7 किमी पाण्याविनाच पायी प्रवास; सुदैवाने पाऊस पडल्याने तिच्या आजीचा जीव वाचला | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nपाच वर्षांच्या मुलीचा पाण्याविना तडफडून मृत्यू7 किमी पाण्याविनाच पायी प्रवास; सुदैवाने पाऊस पडल्याने तिच्या आजीचा जीव वाचला\nहोरपळणाऱ्या उन्हात आजीसोबत पायी चालत जाणाऱ्या एका पाच वर्षांच्या मुलीचा पाण्याविना तडफडून मृत्यू झाल्याची घटना राजस्थानात घडली आहे. सुदैवाने पाऊस पडल्याने तिच्या आजीचा जीव वाचला आहे. मृत मुलीच्या आजीचे नाव सुखीदेवी असे आहे. ती आपल्या नातीसोबत राजस्थानातील रायपूर येथ�� गेली होती. तिथून सकाळी दोघीही जणी निघाल्या. सकाळी वातावरणात गारवा असल्याने त्या दोघींनी पायीच चालत जाण्याचे ठरविले.\nजयपूर : होरपळणाऱ्या उन्हात आजीसोबत पायी चालत जाणाऱ्या एका पाच वर्षांच्या मुलीचा पाण्याविना तडफडून मृत्यू झाल्याची घटना राजस्थानात घडली आहे. सुदैवाने पाऊस पडल्याने तिच्या आजीचा जीव वाचला आहे. मृत मुलीच्या आजीचे नाव सुखीदेवी असे आहे. ती आपल्या नातीसोबत राजस्थानातील रायपूर येथे गेली होती. तिथून सकाळी दोघीही जणी निघाल्या. सकाळी वातावरणात गारवा असल्याने त्या दोघींनी पायीच चालत जाण्याचे ठरविले.\n10 ते 12 किलोमीटरचा प्रवास करून त्या दोघी चालत आल्या. दरम्यान, दुपारी ऊन डोक्यावर आल्याने दोघींना त्रास होऊ लागला. निघताना त्यांनी पाण्याची बाटलीसोबत घेतली नव्हती. जिथून त्या दोघींचा प्रवास सुरू होता, तो रस्ता वाळवंटातील कच्चा रस्ता होता. त्यामुळे पाणी मिळण्याची कोणतीही सोय तिथे उपलब्ध झाली नाही. अखेर तीव्र ऊन आणि पाण्याच्या अभावामुळे त्यांना त्रास असह्य झाला आणि त्या बेशुद्ध पडल्या.\nखूप वेळाने तिथून जाणाऱ्या एका गुराखी महिलेने त्यांना पाहिले आणि ताबडतोब गावच्या सरपंचांना फोन केला. सरपंच पोलिसांसह तिथे हजर झाले. त्या दोघींना उठवण्याचा प्रयत्न केला असता मुलीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. सुदैवाने त्या दोघी बेशुद्ध पडल्यानंतर काही वेळाने पावसाची हलकी सर येऊन गेल्याने आजीचा जीव वाचला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nतुमची बर्थ डेट काय आहे\nअशी मौत कुणाला येऊ नये\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/kalyan-truck-terminal-market-6385/", "date_download": "2021-06-17T02:33:44Z", "digest": "sha1:UTH3IQFOGFOISSCARK57K776YDZSPRHY", "length": 11926, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "कल्याणच्या ट्रक टर्मिनलजवळचे फळे व कांदा बटाटा मार्केट बंद, एपीएमसीच्या गाळ्यांमध्ये ठराविक वेळेत होणार विक्री | कल्याणच्या ट्रक टर्मिनलजवळचे फळे व कांदा बटाटा मार्केट बंद, एपीएमसीच्या गाळ्यांमध्ये ठराविक वेळेत होणार विक्री | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "गुरुवार, जून १७, २०२१\nसोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत \nमाजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या\nनाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून ४७ कोटींचे कंत्राट देणार\nराणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा\nमोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार\nराज्यात पुढील पाच दिवस पाऊस, मुंबई कोसळणार मुसळधार, कोकणात पडणार अतिवृष्टी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nस्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड\nHDFC Bank : तांत्रिक समस्या झाली दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर\nगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nठाणेकल्याणच्या ट्रक टर्मिनलजवळचे फळे व कांदा बटाटा मार्केट बंद, एपीएमसीच्या गाळ्यांमध्ये ठराविक वेळेत होणार विक्री\nकल्याण : कोरोना साथीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरणारा फळे व कांदा बटाटा मार्केट हे दुर्गाडीपूल बंदर नाका येथील महाप��लिकेच्या ट्रक टर्मिनलवरील जागेतील गाळयात\nकल्याण : कोरोना साथीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरणारा फळे व कांदा बटाटा मार्केट हे दुर्गाडीपूल बंदर नाका येथील महापालिकेच्या ट्रक टर्मिनलवरील जागेतील गाळयात स्थलांतरीत करण्यात आले होते. सदर जागेवरील गाळयामध्ये एक दिवसाआड सम तारखेस फळे व कांदा बटाटा मार्केट सुरु करण्यात आलेले होते तथापि महापालिकेच्या ट्रक टर्मिनलवर होणाऱ्या गर्दीचा विचारात घेता ट्रक टर्मिनल येथील फळे व कांदा बटाटा मार्केट बंद करण्यात येत असून हा बाजार आजपासून पूर्वीप्रमाणेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळयामध्ये फक्त सकाळी ७.०० ते सायंकाळी ५. ०० वाजेपर्यंत चालू ठेवण्यात यावा, असे आदेश पालिका आयुक्त, डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.\nव्हिडिओ गॅलरीटीआरपीच्या शर्यतीत ही मालिका जिंकली\nVideoलतिकाने केली दौलत आणि कामिनीची जबरदस्त नक्कल\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nरामाच्या नावाने चांगभलंयेथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक\nहा तर म्हातारचळच म्हणावा लागेलयाला वेसण घालणार कोण कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nगुरुवार, जून १७, २०२१\nकपिल सिब्बल यांनी काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे हा पुन्हा दिलेला सल्ला काँग्रेस गांभीर्याने घेईल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2021/05/16/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B9-2/", "date_download": "2021-06-17T02:43:48Z", "digest": "sha1:YH5XPMVHBZM2FPGK5QMB75MX2PXUR6K7", "length": 8744, "nlines": 54, "source_domain": "mahiti.in", "title": "नवीन लग्न झालेल्या मुली हमखास लपवतात नवऱ्यापासून या 5 गोष्टी…. – Mahiti.in", "raw_content": "\nनवीन लग्न झालेल्या मुली हमखास लपवतात नवऱ्यापासून या 5 गोष्टी….\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, असे म्हणतात कि, वैवाहिक जीवनात पती आणि पत्नी ने सर्व गोष्टी आणि सुख दुःख ऐकमेकांशी शेयर करायला हवे आणि हे बरोबर आहे कारण याने संसारिक जीवन सुखमय बनते पण काय तुम्हाला माहिती आहे का की प्रत्येक बायको आपल्या नवऱ्यापासून काही 5 गोष्टी लपवतात.\nकाही स्त्रिया ह्या गोष्टी नवऱ्याबरोबर शेयर करणे हे योग्य समजत नाहीत. तर चला आपण जाणून घेऊ की अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या बहुतेक बायका त्यांच्या नवऱ्या पासून लपवून ठेवतात. 1. जून प्रेम : पुरुषांन प्रमाणेच प्रत्येक स्त्रीच्या जीवनात कुणी ना कुणी नक्कीच आलेल असते.\nत्यांच्या आयुष्यात नवरा येण्यापूर्वी कुणाशी ना कुणाशी तरी प्रेम झालेले असतेच पण स्त्रिया ही गोष्ट कोणालाही सांगणे योग्य समजत नाहीत. कोणती ही बायको आपल्या पहिल्या प्रेमाविषयी आपल्या पतीला सांगत नाही कारण त्यांना ही भीती असते कि त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात काही प्रॉब्लम येऊ नयेत.\n2. मनातली इच्छा : बऱ्याचदा संसारामध्ये पती आणि पत्नीमध्ये ऐखाद्या गोष्टीवर सहमत होत नाही. किंवा विचार पटत नाहीत तेव्हा अश्या वेळी त्या दोघांपैकी ऐक जनाला माघार घ्यावी लागते आणि ही माघार शक्यतो बायकाच घेतात. आपल्या नवऱ्याची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी त्या आपल्या मनाविरुद्ध ऐखादी गोष्ट करतात पण त्यासाठी त्या मनाने तैयार झालेल्या नसतात.\n3. आजार : बऱ्याच स्त्रिया आपला आजार किंवा आपले रोग किंवा दुखणे हे नवऱ्यापासून लपवून ठेवतात, कारण लहान सहान गोष्टीवरून आपला नवरा परेशान होऊ नये आणि त्याचे काम व्यवस्थित चालवे त्याला ताणतणावाला समोर जावे लावू नये यासाठी बऱ्याच स्त्रिया आपला आजार, अनियंत्रिक रोग हे आपल्या नवऱ्यापासून लपवून ठेवतात.\n4. पैसे : बऱ्याच स्त्रिया आपल्या नवऱ्यापासून काही पैसे लपवून साठवून ठेवतात या पाठिमागचे कारण असे असते कि भविष्यात ज्या वेळी खूप आवश्यकता असते त्यावेळी हे पैसे उपयोगाला यावे. आणि ज्यावेळी अशी अडचण खरोखरच येते त्यावेळी स्त्रिया पैशानी त्या अडचणी वरती मात करतात.\n5. मैत्रिणी बरोबर काही रहस्य शेयर करण : प्रत्येक स��त्री आपल्या मैत्रिणी बरोबर काही रहस्य शेयर करत असते तिची काही सिक्रेट असतात कि जि तिला पतीपेक्षा मैत्रिणी बरोबर शेअर करणे योग्य वाटते. म्हणून मैत्रिणीला सांगितलेली काही रहस्य ह्या बायका आपल्या पतीपासून लपवून ठेवतात.\nतर मित्रानो ह्या होत्या 5 गोष्टी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.\nशरीराच्या या महत्त्वाच्या भागावर चुकूनही लावू नका साबण, आताच पहा..\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\nPrevious Article झोप न येण्यावर अतिशय प्रभावी आयुर्वेदिक उपाय, 1 मिनिटात येईल झोप…\nNext Article स्त्रियांचे हे अंग असतील मोठे तर असतात त्या भाग्यशाली…\nअस्वच्छ पिवळ्या दातांना मोत्यांसारखे चमकवा, याला म्हणतात पिवळसर दात पांढरेशुभ्र करणे….\nजेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा तुकडा खा, कसलाही पदार्थ पचुन जाईल पोटाची चरबी, मूळव्याध, केसगळती पित्त बंद…\nदररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…\n१ रुपयाचा कापूर काळे डाग, डोळ्याखालील वर्तुळे, वांग ३ दिवसांत गायब…\nनवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dpbooks.in/products/vaintey", "date_download": "2021-06-17T03:01:59Z", "digest": "sha1:R6DRAC2WOVDBNM5PFHBGW3ZCQVVRZ5BN", "length": 6705, "nlines": 78, "source_domain": "dpbooks.in", "title": "‘’..त्या कर्कश शिट्टया..ते विचित्र आवाज..ती खिडकी..तिनं भीत भीत त्या खिडकीकडे एक नजर टाकली..तिला हळूहळू आठवत गेलं काल रात्री तिनं काय पाहिलं ते. तिनं घाबरल्या नजरेनं वैनतेयकडे पाहिलं. अंधारात स्पष्ट काही दिसत नव्हतं. पण जे काही दिसलं त्यानं तिला भयचकित केलं. वैनतेयची गादी ठिकठीकाणी फाटली होती. त्याच्या अंगावरची चादर त्याच्या पायांत गुंतली होती आणि..आणि जिथे जिथे ती फाटली होती त्यातून लांब, तीक्ष्ण, वाकडी नखं दिसत होती..आणि त्याच्या हाताच्या मागच्या बाजूने पंख दिसत होते..’’ वैनतेय! अलौकिक शक्ती लाभलेला एक चिमुरडा अनाथ मुलगा! एक गरुड योद्धा! मनुष्य आणि सुवर्ण-गरुडांचे गुणधर्म असणाऱ्या वैनतेयच्या आयुष्यात पावलोपावली संकटं आहेत. सर्प विश्वातील सर्प आणि कापालिक गुरू शतचंडी तर त्याच्या जीवावर उठले आहेत. एका लहान मुलाचा अतिम���नव होईपर्यंतचा हा प्रवास विलक्षण आहे. थक्क करणारा आहे. सर्प आणि गरुड-मानवांमधिल प्राचीन संघर्षाची हि अद्भूत कथा वाचकाला पानोपानी खिळवून ठेवते. प्रतिक पुरी या नव्या दमाच्या लेखकाने त्याच्या लेखणीतून साकारलेले हे अद्भुत विश्व लहानथोर प्रत्येकानेच वाचावे असे आहे. – Diamond Publications Pune", "raw_content": "\nवैनतेय - एक गरुड योद्धा\n‘’..त्या कर्कश शिट्टया..ते विचित्र आवाज..ती खिडकी..तिनं भीत भीत त्या खिडकीकडे एक नजर टाकली..तिला हळूहळू आठवत गेलं काल रात्री तिनं काय पाहिलं ते. तिनं घाबरल्या नजरेनं वैनतेयकडे पाहिलं. अंधारात स्पष्ट काही दिसत नव्हतं. पण जे काही दिसलं त्यानं तिला भयचकित केलं. वैनतेयची गादी ठिकठीकाणी फाटली होती. त्याच्या अंगावरची चादर त्याच्या पायांत गुंतली होती आणि..आणि जिथे जिथे ती फाटली होती त्यातून लांब, तीक्ष्ण, वाकडी नखं दिसत होती..आणि त्याच्या हाताच्या मागच्या बाजूने पंख दिसत होते..’’\n अलौकिक शक्ती लाभलेला एक चिमुरडा अनाथ मुलगा एक गरुड योद्धा मनुष्य आणि सुवर्ण-गरुडांचे गुणधर्म असणाऱ्या वैनतेयच्या आयुष्यात पावलोपावली संकटं आहेत. सर्प विश्वातील सर्प आणि कापालिक गुरू शतचंडी तर त्याच्या जीवावर उठले आहेत. एका लहान मुलाचा अतिमानव होईपर्यंतचा हा प्रवास विलक्षण आहे. थक्क करणारा आहे. सर्प आणि गरुड-मानवांमधिल प्राचीन संघर्षाची हि अद्भूत कथा वाचकाला पानोपानी खिळवून ठेवते. प्रतिक पुरी या नव्या दमाच्या लेखकाने त्याच्या लेखणीतून साकारलेले हे अद्भुत विश्व लहानथोर प्रत्येकानेच वाचावे असे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/find-options-for-disposal-of-milk-bags-in-two-months/", "date_download": "2021-06-17T03:01:13Z", "digest": "sha1:V37242Q2HJW7KFIJALZ3NR32BXGTIWHE", "length": 10248, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "दूध पिशव्यांच्या विल्हेवाटीसाठी दोन महिन्यात पर्याय शोधा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nदूध पिशव्यांच्या विल्हेवाटीसाठी दोन महिन्यात पर्याय शोधा\nमुंबई: दुधाच्या पिशव्यांवर बंदी घातलेली नसून दूध पिशव्यांच्या विल्हेवाटीसाठी दोन महिन्यापर्यंत पर्याय शोधण्याचे आवाहन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज मंत्रालयात आयोजित दूध व्यावसायिकांच्या बैठकीत केले. यावेळी पदुममंत्री महादेव जानकर, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, पदुम राज्यमंत्री अर्��ुन खोतकर उपस्थित होते.\nश्री. कदम म्हणाले, महाराष्ट्रात दररोज दीड ते दोन कोटी दुधाच्या पिशव्या कचऱ्यात,रस्त्यावर फेकल्या जातात. या पिशव्या नदी-नाल्यात अडकून पाणी तुंबते. पर्यावरणाची हानी होते. प्रत्येकाने दुधाच्या पिशव्या कुठेही टाकल्या जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दोन महिन्यापर्यंत वेळ घेऊन उपाय सुचवावेत. तसेच दुधाच्या पिशव्यांवर पर्यावरण विभागाने बंदी घातलेली नाही. त्याबाबतीत माध्यमातून येणारे वृत्त चुकीचे आहे. पॉलिथिन पिशव्या उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. जे कारखाने प्लास्टिकच्या पिशव्या उत्पादित करतात त्यांच्यावर बंदी आहे. दूध पिशव्यांवर कोणतीही बंदी नसल्याने दुधाच्या किंमती वाढविण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे दूध व्यावसायिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. त्यांनी या पिशव्यांच्या योग्य विल्हेवाटीसाठी उपाययोजना सुचवाव्यात.\nयावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व आमदार अजित पवार यांनी दूध पिशव्यांच्या संकलनासाठी तसेच उपाययोजना करण्यासाठी सहा महिन्यांची वेळ देण्याची मागणी केली. नागरिक आणि दूध उत्पादकांची, विक्रेत्यांची मानसिकता बदलण्यासंदर्भात वेळ द्यावा, असेही बैठकीत सुचविले. त्यानंतर सर्वानुमते दोन महिन्यात पर्याय शोधण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी दूध उत्पादक संघटनेचे प्रतिनिधी, पर्यावरण विभागाचे व दुग्धविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nmilk bag दूध पिशवी रामदास कदम ramdas kadam\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nडिजीटल शेतीला चालना मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालय अॅग्रीबजारच्या मदतीने तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट\nहरियाणा सरकार देईल शेतकऱ्यांना सोलर पंपावर 75 टक्के अनुदान\n तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज\nहरियाणा सरकारची जबरदस्त योजना, सरकारकडून ���ेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/09/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%AE.html", "date_download": "2021-06-17T01:23:37Z", "digest": "sha1:7FEIJ6KB5BSXCCX2KX3NGW6OTE5P3PVA", "length": 16191, "nlines": 231, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "औरंगाबादमधील तुर्काबाद मंडळात अतिवृष्टी - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nऔरंगाबादमधील तुर्काबाद मंडळात अतिवृष्टी\nby Team आम्ही कास्तकार\nऔरंगाबाद : अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर काही मंडळांत शुक्रवारी (ता.४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पाऊस झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील तुर्काबाद मंडळात अतिवृष्टी झाली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर, इतर जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये हलका पाऊस झाला.\nमराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील ३७ , जालन्यातील ३, बीडमधील ३०, लातूरमधील २५, हिंगोलीतील पाच, नांदेडमधील २१, उस्मानाबादमधील ३३, तर परभणीतील १२ मंडळांत तुरळक पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ३ मंडळांत पावसाची तुरळक हजेरी लागली. बीड जिल्ह्यातील ३० मंडळांत तुरळक ते हलका पाऊस झाला.\nअंबाजोगाई तालुक्यातील देवळा परिसरात गुरुवारी (ता.३) दुपारी साडेचार वाजता जोराचा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे उभा ऊस आडवा पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.\nलातूर जिल्ह्यातील २५ मंडळांत पावसाची हजेरी लागली. रेणापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. या तालुक्यातील पळशी मंडळात सर्वाधिक ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातील पाच मंडळांत तुरळक पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील २१ मंडळांत तुरळक ते हलक्‍या पावसाची हजेरी लागली. उस्मानाबाद जिल्ह्यातील केशेगाव मंडळात सर्वाधिक ४०.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परभणी जिल्ह्यात हलका पाऊस झाला.\nऔरंगाबादमधील तुर्काबाद मंडळात अतिवृष्टी\nऔरंगाबाद : अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर काही मंडळांत शुक्रवारी (ता.४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पाऊस झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील तुर्काबाद मंडळात अतिवृष्टी झाली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर, इतर जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये हलका पाऊस झाला.\nमराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील ३७ , जालन्यातील ३, बीडमधील ३०, लातूरमधील २५, हिंगोलीतील पाच, नांदेडमधील २१, उस्मानाबादमधील ३३, तर परभणीतील १२ मंडळांत तुरळक पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ३ मंडळांत पावसाची तुरळक हजेरी लागली. बीड जिल्ह्यातील ३० मंडळांत तुरळक ते हलका पाऊस झाला.\nअंबाजोगाई तालुक्यातील देवळा परिसरात गुरुवारी (ता.३) दुपारी साडेचार वाजता जोराचा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे उभा ऊस आडवा पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.\nलातूर जिल्ह्यातील २५ मंडळांत पावसाची हजेरी लागली. रेणापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. या तालुक्यातील पळशी मंडळात सर्वाधिक ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातील पाच मंडळांत तुरळक पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील २१ मंडळांत तुरळक ते हलक्‍या पावसाची हजेरी लागली. उस्मानाबाद जिल्ह्यातील केशेगाव मंडळात सर्वाधिक ४०.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परभणी जिल्ह्यात हलका पाऊस झाला.\nऔरंगाबाद aurangabad ऊस पाऊस बीड beed लातूर latur तूर हिंगोली नांदेड nanded उस्मानाबाद usmanabad परभणी parbhabi पूर floods\nऔरंगाबाद, Aurangabad, ऊस, पाऊस, बीड, Beed, लातूर, Latur, तूर, हिंगोली, नांदेड, Nanded, उस्मानाबाद, Usmanabad, परभणी, Parbhabi, पूर, Floods\nऔरंगाबाद : अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर काही मंडळांत शुक्रवारी (ता.४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पाऊस झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील तुर्काबाद मंडळात अतिवृष्टी झाली.\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nकपाशीवरील रस शोषक किडींचे एकात्मिक व्यवस्थापन\nपश्‍चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्‍यता\nलिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द\nजन धन खातेदार 18004253800 किंवा 1800112211 वर मिस कॉल करतात, माहित का\nशेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार डॉ. अमोल कोल्हे\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nई-एनएएम मंडीमध्ये या भागातील गहू 4 3,al० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला, कारण काय आहे ते जाणून घ्या\nऑक्सिजन सिलिंडर व्यवसाय लाखोंची कमाई करेल, अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा\nधरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/congress-mla-kailash-gorantyal-accuses-mahavikas-aghadi-government-336223", "date_download": "2021-06-17T03:30:26Z", "digest": "sha1:WGAON4MRMV3TU6PTEGJYH42VI3JSE2SB", "length": 17069, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | काँग्रेसची सत्ता असलेल्या पालिकांना निधी दिला जात नाही : आ. गोरंट्याल यांचा सरकारला घरचा आहेर", "raw_content": "\nराज्याच्या नगर विकास खात्याकडून काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकांना निधी दिला जात नाही, असा आरोप काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी शुक्���वारी (ता.२१) केला आहे.\nकाँग्रेसची सत्ता असलेल्या पालिकांना निधी दिला जात नाही : आ. गोरंट्याल यांचा सरकारला घरचा आहेर\nजालना : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडीत काँग्रेसकडून सतत नाराजीचे सुरू निघत आहेत. राज्याच्या नगर विकास खात्याकडून काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकांना निधी दिला जात नाही, असा आरोप काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी शुक्रवारी (ता.२१) केला आहे.\nपाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं\nजालना शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यांच्या कामांसाठी निधीची गरज आहे. मात्र, नगर विकास खात्याकडून काँग्रेसच्या आमदारांच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकाना निधी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर इतर पक्षांच्या ताब्यात असलेल्या नगरपंचायतीना कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जात आहे, असा भेदभाव का होतो, असा आरोप काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला.\nराष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा\nया बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा केली असून पक्षश्रेठींनाही याबाबत माहिती दिली आहे. ही बाब काँग्रेसच्या अकरा आमदारांसोबत झाली आहे, असा आरोप ही काँग्रेसचे आमदार कैसाल गोरंट्याल यांनी केला आहे.\nवडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश\nआ. गोरंट्याल यांच्या या आरोपानंतर महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत राजकारण पुन्हा चव्हाट्यावर येऊ लागले आहे. कॉंग्रेस आमदारांबद्दल होणार दुजाभाव पुन्हा दिसू लागला आहे.\nमोठी बातमी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल...\nमुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचा अर्ज दाखल केला. फॉर्म भरताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.\nशिवसेनेने दिलेला शब्द पाळला; सेना अधिक बळकट होईल, कोणी व्यक्त केला हा विश्वास\nयवतमाळ : तेरा वर्षांनंतर झालेली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक महाविकास आघाडीने लढविली होती. संजय देरकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी दिली आणि उपाध्यक्षपदही देण्यात आले. शिवसेनेने दिलेला शब्द पाळला. वणी विधानसभा मतदारसंघात सेना अधिक बळकट होईल, असा विश्‍वास माजी आमदार विश्‍वास नांदे\nवणीचे माजी नगराध्यक्ष संजय देरकरांनी बांधलं शिवबंधन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nयवतमाळ : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष व वणीचे माजी नगराध्यक्ष संजय देरकर यांनी आज, बुधवारी (ता. सहा) मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दुपारी साडेबारादरम्यान मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल\nबीड जिल्ह्यात तीस हजारांवर शेतकरी पीक कर्जमाफीच्या प्रतिक्षेत\nबीड : महाविकास आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी महत्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या घोषणेला आता वर्ष संपले आहे. मात्र, यानंतरही जिल्ह्यातील ३० हजारांवर शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे. आतापर्यंत दोन लाख ५७ हजारांवर शेतकऱ्यांना १४३९ कोटी रुपयांची पीक कर्जमाफी मिळाली असली तरी\nशिवसेनेच्या खेळीने भाजप घायाळ माजी आमदार नितीन पाटील यांनी बांधले शिवबंधन\nऔरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष, माजी आमदार नितीन पाटील यांनी गुरुवारी (ता.एक) मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. नितीन पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याने अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, अंबादास दानवे यांनी जिल्हा बँकेत भाजपला दुसरा धक्का दिल\nकर्जमाफीत राष्ट्रीयकृत बॅंकांचा अडथळा; शेतकऱ्यांची यादीच सादर केली नसल्याची माहिती\nनागपूर : वर्षभराचा कालावधी होत असताना राष्ट्रीयकृत बॅंकांनी कर्जदार शेतकऱ्यांची यादीच सहकार विभागाला सादर केली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माफीची लाभ मिळाला नसल्याचे सांगण्यात येते.\nमध्यवर्ती बँक निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का, आता लक्ष अध्यक्ष निवडीकडे\nयवतमाळ : सहकार क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या व तब्बल 12 वर्षांनंतर झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल अपेक्षेनुसार महाविकास आघाडीच्या बाजूने लागला. मात्र, मध्यवर्तीत घुटमळत असलेल्या प्रस्थापित प्रमुख उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आता नवनियुक्त अध्यक्ष कोण होणार, य\n'व्हॅलेंटाई�� डे'लाच का भेटले राणा जगजीतसिंह आणि तानाजी सावंत\nउस्मानाबाद : परस्परांचे राजकारणातील कट्टर विरोधक अशी ओळख असलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील आणि शिवसेनेचे प्रा. तानाजी सावंत यांनी व्हॅलेंटाईन डे च्या मुहूर्तावर आपल्या विरोधकांना आणि समर्थकांनाही बुचकळ्यात टाकले. ते आज पुण्यात भेटले आणि परस्परांचे स्वागतसत्कार केल्यामुळ\nबॅकलॉग भरणारे अख्खे वर्षच इलेक्शन फीव्हरचे स्थानिक नेत्यांचा लागणार कस, लाभणार नवे चेहरे\nयेवला (जि.नाशिक) : येणाऱ्या २०२१ या अख्ख्या वर्षात जिल्हाभर इलेक्शनचा फीव्हर अनुभवावयास मिळणार आहे. जिल्हा बँक, तालुका व्यापारी बँका, ग्रामपंचायती, पालिका, बाजार समित्या आदी सर्वच महत्त्वाच्या संस्थांच्या निवडणुका या वर्षात होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण वर्ष गावकीच्या भावकीचे, गटबाजीचे अन्‌\nयवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता; अध्यक्षपदी टिकाराम कोंगरे\nयवतमाळ : तब्बल तेरा वर्षांनंतर पार पडलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. अध्यक्षपदाची निवडप्रक्रिया सोमवारी (ता. चार) पार पडली. अध्यक्षपदी काँग्रेसचे टिकाराम कोंगरे, उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या कोट्यातून संजय देरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत घुईखेडकर यांची व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487626465.55/wet/CC-MAIN-20210617011001-20210617041001-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}