diff --git "a/data_multi/mr/2020-40_mr_all_0205.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0205.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0205.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,777 @@ +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/happy-birthday-lata-mangeshkar/videoshow/65993190.cms", "date_download": "2020-09-25T04:41:29Z", "digest": "sha1:YZ5ZLAAHJPONH64S7TL7LBIXBSXYUR7A", "length": 9499, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबर्थडे स्पेशल: 'स्वर माऊली' लतादीदी\nभारतीय संगीतक्षेत्राला पूर्णत्व देणारं एक नाव म्हणजे लता मंगेशकर. भारताला, महाराष्ट्राला लाभलेलं अनमोल 'सूररत्न'..त्यांच्या कंठात साक्षात सरस्वती विराजमान झालीय, असं म्हणतात. गेली ७५ वर्षे त्यांच्या जादुई आवाजानं कोट्यवधी लोकांवर मोहिनी घातलीय. 'किती हसाल' या मराठी चित्रपटात १९४२ साली लतादीदींनी पहिलं गाणं गायलं.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nसूरज पांचोलीला कशी हवीय गर्लफ्रेंड\nसौरव किशनच्या निमित्ताने मोहम्मद रफी परत आले का\nमहेश बाबूच्या मुलींच्या तोंडून ऐका अस्सल मराठीत आरती...\nएनसीबीची आतापर्यंतची मोठी कारवाई, सेलिब्रिटींचा श्वास अ...\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिव...\nसेक्स करा, आनंदी रहा\nपुनम पांडेचे सेक्सी विडीओज...\nओली चिंब पूनम पांडेचा सेक्सी अवतार...\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २५ सप्टेंबर २०२०\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nअर्थबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nक्रीडाविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nमनोरंजनएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nमनोरंजनगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यूज\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nन्यूजफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nन्यूजउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nन्यूजफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nन्यूजप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nन्यूजएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nन्यूजमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nन्यूजसूरतमधील ओएनजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्टेंबर २०२०\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/english-agriblog/integrated-managment-of-pests-on-brinjal", "date_download": "2020-09-25T03:01:37Z", "digest": "sha1:BH4KDEMNKMJK5SA4I7L3XEFLZ46FARHL", "length": 7703, "nlines": 180, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "Integrated managment of pests on Brinjal – Patil Biotech Services", "raw_content": "\nवाटर सोल्युबल एनपीके फर्टिलायझर\nआय पी एम प्रोडक्ट\nचिकट सापळे वापरून उत्पादन खर्च करा कमी\nयलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप\nसी एम एस खते कोणती\nह्युमोल - एक श्रेष्ठ भुसुधारक\n४० टक्यापर्यंत उत्पादन वाढवणारी खते कोणती\nहुमणासुर चा परिणाम दिसतो स्पष्ट\nमायक्रोडील इज “डील ऑफ टाइम”\nरीलीजर चा वापर हवाच\nहुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nलागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन\nप्रार्थमिक पपई लागवड तंत्रज्ञान\nनिशिगंध लागवड एप्रिल, मे महिन्यात\nडाळींबाच्या बागेत फिरता फिरता\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nहळदी साठी वापरा पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nडाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजन (भाग २ रा)\nकापुस नियोजन (भाग १ ला)\nकपाशीच्या चांगल्या उत्पन्ना साठी निवडा: चाणक्य\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nबागायती कापसासाठी वापरा चाणक्य\nकापसातील सुतकृमिवर मिळवा नियंत्रण\nकल्पकतेतून व���ढवा टरबूजातील नफा\nदर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nहरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\n\"डीलर\" चा पत्ता/का पता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/alternate-to-love-arrange-marriage/", "date_download": "2020-09-25T04:41:11Z", "digest": "sha1:NQ46TWPYYFV4DAPPAFTWMEHYVKHSQAKL", "length": 19976, "nlines": 190, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "जोडीदाराची विवेकी निवड – निशा फडतरे – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nपीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार\nनको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी\nप्रजनन संस्थेतील वेगळेपण – भाग २\nलैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा लिंगसांसर्गिक आजार\nलॉकडाऊनच्या काळात जमलं नाही, आता सेक्स केलंं तर……\nपुरुष मित्रांनो, शीघ्रवीर्यपतनाचा त्रास होतोय हा उपाय करुन पहा… स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट\nजननेंद्रियांतील वेगळेपण – भाग १\nजोडीदाराची विवेकी निवड – निशा फडतरे\nजोडीदाराची विवेकी निवड – निशा फडतरे\n‘लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात’ असं एक गृहीतक च समाजात रूढ आहे. या बांधलेल्या गाठी मग कधी कच्च्या तर कधी पक्क्या अशा पण असतात का मनात सहज प्रश्न येतो, ज्या व्यक्तीला आपण पूर्णपणे ओळखत देखील नाही अशा व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचं मनात सहज प्रश्न येतो, ज्या व्यक्तीला आपण पूर्णपणे ओळखत देखील नाही अशा व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचं साहजिकच मोठ्यांच/पालकांचं म्हणणं पडतं की, पूर्वीपासून हेच चालत आलंय आणि आम्ही नाही का केलं साहजिकच मोठ्यांच/पालकांचं म्हणणं पडतं की, पूर्वीपासून हेच चालत आलंय आणि आम्ही नाही का केलं पण चुकीची गोष्ट पूर्वीपासून चालत आलेय म्हणून आपण तशीच करायची का पण चुकीची गोष्ट पूर्वीपासून चालत आलेय म्हणून आपण तशीच करायची का आपण सूज्ञ नागरिक म्हणून योग्य परिचय आणि पडताळणी करून लग्नाचा निर्णय घ्यायला नको का आपण सूज्ञ नागरिक म्हणून योग्य परिचय आणि पडताळणी करून लग्नाचा निर्णय घ्यायला नको का स्वतःचं करियर निवडताना अगदी लहानपणापासूनच तयारीला लागलेले आपण लग्नाचा निर्णय मात्र ‘वेळ आल्यावर पाहू’ इतकं निष्काळजी कसं काय असू शकतो \nसर्वसाधारणपणे आपल्या समाजात लग्न जुळवण्याच्या दोन पद्धती असतात अरेंज मॅरेज आणि लव मॅरेज.\nअरेंज मॅरेज पाहता यामध्ये पालकांचा सहभाग जास्त असतो. यात मुलामुलींना एकमेकांना ओळखायला फारसा वाव मिळत नाही. आणि मिळालाच तर तो कांदेपोहेच्या वेळी गच्चीत मिळालेली 10 मिनिटे. ड्रेस घेताना देखील तासंतास लावणारे लोक या १० मिनिटांत आयुष्याचा जोडीदार कसा बरं निवडू शकतील आणि मग इथंच खरी कसोटी लागते.\nलव मॅरेज, प्रेमविवाह हे ऐकायला गोड वाटत असेल पण यातही तितक्याच त्रुटी आढळतात. फक्त दोघांनीच यात विचार केलेला असतो. पालकांचा सहभाग कुठेच नसतो त्यामुळे पालकांची नाराजगी असतेच बऱ्याचदा. आणि अगदी विचार करून घेतलेला हा निर्णय असतोच असे नाही. कधी आकर्षणातून प्रेमात पडून सुद्धा हा निर्णय घेतलेला असतो. या प्रेमावर आम्ही चांगलं आयुष्य जगू शकू असं आधी वाटत राहतं. पण खऱ्या अडचणी लग्न झाल्यावर जाणवायला लागतात.\nआता या दोन्हींना देखील काही पर्याय आहे का लव मॅरेज आणि अरेंज मॅरेज या दोन्हींना एकत्र घेऊन पालक आणि मुलं यांना वेगळा काही मार्ग दाखवता येईल का लव मॅरेज आणि अरेंज मॅरेज या दोन्हींना एकत्र घेऊन पालक आणि मुलं यांना वेगळा काही मार्ग दाखवता येईल का जिथं पालकांचा आणि मुलांचा दोघांचाही सहभाग असेल जिथं पालकांचा आणि मुलांचा दोघांचाही सहभाग असेल हो. आणि याचं उत्तर मिळालं ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुरु केलेल्या जोडीदाराची विवेकी निवड या उपक्रमातून. परिचय विवाह हा उत्तम पर्याय आपल्याला या ठिकाणी भेटतो आणि यालाच आपण जोडीदार निवडण्याची विवेकी प्रक्रिया असं म्हणतो. गेली अनेक वर्षे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जोडीदाराची विवेकी निवड हा उपक्रम चालवते. गेली सव्वा वर्ष व्हाट्स अँप सारख्या प्रभावी मीडियाच्या माध्यमातून हा उपक्रम तरुणांच्या समोर आलाय. आरती नाईक ,सचिन थिटे आणि महेंद्र नाईक हे महाराष्ट्र अंनिस चे कार्यकर्ते व याच उपक्रमात सुरवातीपासून सहभागी असलेले दिक्षा काळे, सतीश उगले आणि निशा फडतरे अशी सम्पूर्ण टीम हा उपक्रम लग्नाळू तरुण तरुणींसाठी चालवत आहेत.\nउपक्रमातील म्हवत्वाची वैशिष्ट्ये :-\nलग्नाळू तरुण तरुणी व पालक यांच्यासाठी लग्न या विषयांवर संवादशाळा\nलग्नाळू तरुण तरुणींसाठी ऑनलाईन प्रशिक्षण व्हॉट्स अप च्या माध्यमातून.\nपालक आणि मुलं यांच्यासाठी सवांद केंद्रे.\nलग्न या विषयाला धरून पालक आणि मुलं यांच्यात सवांद असायला हवा म्हणून या उपक्रमाच्या माध्यमातून पालकांची आणि मुलांची सवांद शाळा घेतली जाते.\nयाशिवाय पारंपरिक गोष्टींना फाटा देऊन लग्नाबद्दल वेगळा विचार करू पाहणाऱ्या तरुणांसाठी व्हाट्स अप ग्रुप चालवला जातो. साधारण ५० दिवसांचा हा ग्रुप आहे. यामध्ये लग्न ,सहजीवन, स्वतःची ओळख अशा बऱ्याच विषयाला धरून प्रश्न विचारले जातात. रोज एक प्रश्न आणि त्या प्रश्नावर चर्चा असा हा तरुणांचा लाडका उपक्रम आहे. या उपक्रमातून लग्न जमवली जात नाहीत पण लग्न या विषयावर सर्वाना आपली मतं मांडण्यासाठी हा एक हक्काचा मंच आहे. जोडीदार हा पत्रिकेतील गुण पाहून न निवडता तुमचे विचार, आवडी निवडी, भविष्यातील स्वप्न अशा विषयांवर चर्चा होऊन निवडायला हवा असा हा मार्ग या उपक्रमाने दाखवला आहे.\nयासाठी एक आधुनिक कुंडली देखील आहे ती जुळणं अधिक महत्वाचं.\nकुंडलीतील क्रम:- परस्पर पसंती, जबाबदारी पेलण्याची क्षमता, हुंडा विरोधी आहे का, सवयी व्यसने, आवडी निवडी स्वभाव, परिपूर्ण माहिती, भविष्यातील स्वप्नं, वैद्यकीय तपासणी, आनुवंशिक रोग\nया आणि अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करून संपूर्ण परिचयातून झालेला असा ‘परिचय विवाह’ म्हणजे जोडीदाराची खरी विवेकी निवड असेल. “या उपक्रमात आल्यापासून आम्हाला आमची खरी ओळख झाली असं इथला प्रत्येक सहभागी आवर्जून सांगतो.” आणि अनेकांना याचा वैयक्तिक आयुष्यात खूप फायदा झाला. लग्नासारख्या विषयावर गप्प राहण्यात आणि मग नातं जोडण्यात काहीच अर्थ नाही. म्हणूनच ‘चुप्पी तोडो और रिश्ता जोडो’\nवरील उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क:\n(व्हाट्स अप उपक्रमात सहभागी होण्यासाठी फोनवर मुलाखत घेतली जाते आणि मगच या ग्रुपमध्ये प्रवेश मिळतो) –\nजोडीदाराची विवेकी निवड टीम\narrange marriageCover Storylovelove marriagemarriageअरेंज मॅरेजजोडीदाराची निवडजोडीदाराची विवेकी निवड\nआम्ही पण माणसं आहोत…\nमैत्रिणी नकार द्यायचाय पण देशील कसा\nमैत्रिणी प्रेमात पडलीयेस, सेक्सबद्द्ल काय विचार करतीयेस…\n हे पाहून घेशील एकदा \nपत्र: अठरावं पूर्ण झाल्यावरचं – मैत्रेयन\nकृपया निशा- 9922596158 या नंबरवर फोन करा आणि याविषयी विचारा.\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nअविवाहित मुलीने मोबाइल वापरल्यास वडिलांना होणार १.५ लाखांचा दंड\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/54515", "date_download": "2020-09-25T03:23:15Z", "digest": "sha1:XTRZF6UXAIDYGB2OZY6ZAQAYDS5HJWW3", "length": 3729, "nlines": 91, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तडका - गोडी शिक्षणाची,.. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तडका - गोडी शिक्षणाची,..\nतडका - गोडी शिक्षणाची,..\nशाळेत टोळी बसायला पाहिजे\nमात्र शिक्षण घेण्यासाठी सुध्दा\nमनी आवड असायला पाहिजे\nआता शिक्षणाची महती इथे\nअन् शिक्षणाची गोडी सदैव\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/tag/sanjay-centre-goa-recruitment-2020/", "date_download": "2020-09-25T03:58:41Z", "digest": "sha1:3XKV6CWFITZ26A7Z3ZGN5MP75JIKVAAQ", "length": 3467, "nlines": 73, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nसंजय सेंटर गोवा भरती २०२०\nसंजय सेंटर गोवा भरती २०२०\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १७३\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद स्टाफ नर्स गुणवत्ता यादी डाउनलोड\nबॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत 111 रिक्त पदांची भरती\nRTMNU येथे विविध पदांची भरती\nसोलापूर विद्यापीठ येथे स्थापत्य अभियंता पदाची भरती\nग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 288 (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे)…\nजिल्हा परिषद अकोला भरती अंतिम पात्रता यादी\nजिल्हा परिषद लातूर येथे विधिज्ञ पदाची भरती\nसार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथे विविध रिक्त पदांची भरती\nपंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त पदांची भरती सुरु\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-metro-services-briefly-disrupted/articleshow/72013000.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-25T04:41:46Z", "digest": "sha1:JN4P65WLHXPCD57ZF7FSRLZNT4QKWGJJ", "length": 16530, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ या 'मेट्रो ३'च्या कामामुळे माहीम येथील लक्ष्मी निवास इमारतीला धोका निर्माण झाला असून, या इमारतीमधील २५ कुटुंबांवर घर सोडण्याची वेळ आली आहे. काहींनी आपल्या नातेवाईकांकडे आश्रय घेतला असून, काहींची व्यवस्था मेट्रोने जवळच्या हॉटेलात केल्याचे सांगण्यात येते.\nरविवारी रात्री खचला इमारतीचा पाया\nअधिकाऱ्यांची इमारत रिकामी करण्याची सूचना\nतक्रारींकडे 'मेट्रो'ने दुर्लक्ष केल्याचा रहिवाशांचा आरोप\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ या 'मेट्रो ३'च्या कामामुळे माहीम येथील लक्ष्मी निवास इमारतीला धोका निर्माण झाला असून, या इमारतीमधील २५ कुटुंबांवर घर सोडण्याची वेळ आली आहे. काहींनी आपल्या नातेवाईकांकडे आश्रय घेतला असून, काहींची व्यवस्था मेट्रोने जवळच्या हॉटेलात केल्याचे सांगण्यात येते.\nमाहीम पॅराडाइज सिनेमा येथे 'मेट्रो ३'च्या शीतलादेवी स्थानकाचे बांधकाम सुरू आहे. लगतच खासगी मालकीची लक्ष्मी निवास ही इमारत आहे. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास इमारतीचा पाया काही प्रमाणात खचला. रहिवाशांनी हेल्पलाइनवर संपर्क साधल्यानंतर मेट्रोचे इंजिनीअर, म्हाडा तसेच पालिका वॉर्ड कार्यालयाचे अधिकारी व अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. एकूणच गांभीर्य लक्षात घेता, सर्वच कुटुंबांना इमारत रिकामी करण्यास सांगण्यात आले. काहींची व्यवस्था परिसरातील हॉटेलांमध्ये करण्यात आली, काहींनी आपल्या नातेवाईकांकडे धाव घेतली. काहींनी भाड्याचे घर देण्याची मागणी केली. अशांना भाड्याच्या घराची रक्कम देण्यात आली. का���ी कुटुंबांनी मात्र घर सोडण्यास नकार दिला. तळमजल्यावरील चार दुकानेही बंद करण्यात आली.\nअफजल मांडव्या हे याच इमारतीत राहतात. त्यांनी घर सोडण्यास नकार दिला. मेट्रोच्या कामामुळे इमारतीला हानी पोहोचत असल्याची तक्रार आम्ही मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. परंतु, अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. झफर खान यांची ७२ वर्षांची मेहुणी व तिची मुलगी याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहतात. 'इमारत धोकादायक वाटल्याने त्या दोघीही घाबरून गेल्या. या दोघींनाही मी माझ्या घरी घेऊन आलो', असे झफर यांनी सांगितले. दरदिवशी प्रतिव्यक्ती निवासासाठी एक हजार रुपये तर जेवणासाठी ५०० रुपये 'मेट्रो'ने देऊ केले आहेत. 'हे पैसे एनएफटीच्या माध्यमातून बँक खात्यांमध्ये जमा केले जाणार आहेत', असे त्यांनी सांगितले.\nलक्ष्मी इमारतीच्या शेजारीच असलेल्या 'मेहेर मंझिल' इमारतीलाही तडे गेल्याचा आरोप इमारतीतील लैला डायस यांनी केला. 'आमची इमारत ८० वर्षे जुनी आहे. त्यामुळे काम हळू करा, असे सांगूनही आमचे एकले जात नाही', अशी तक्रार त्यांनी केली.\nशीतलादेवी स्थानकाच्या बांधकामादरम्यान झालेली गळती थांबली आहे. लक्ष्मी निवास इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू असून दोन दिवसांत अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर इमारतीची डागडुजी केली जाईल. दरम्यानच्या काळात इमारतीतील रहिवाशांचे अन्यत्र स्थलांतर करण्यात आले आहे, असे मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे सांगण्यात आले.\nलक्ष्मी निवासमधील जवळपास सर्व रहिवाशांनी आपल्या नातेवाईकांचा आधार घेतला आहे. हॉटेलमध्ये किती कुटुंबे राहिली आहेत याची माहिती 'मेट्रो'कडून मिळाली नाही. 'हॉटेल माहीम पॅलेस'मध्ये एक कुटुंब वास्तव्यास आल्याचे कळल्यानंतर म.टा. प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते बाहेर गेल्याचे सांगण्यात आले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nAshalata Wabgaonkar: आशालता यांच्या निधनामुळं फुटलं नव्...\nSanjay Raut: 'शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना किंमत देत ...\nSharad Pawar: 'मला इन्कम टॅक्सची नोटीस आलीय, आमच्यावर त...\nकंगना राणावत प्रकरण: हायकोर्टाने महापालिकेला सुनावले खड...\nआरोपी परिसरातच घुटमळत होता\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nदेशकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान देणार, 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nपुणेऑक्सिजनवरील रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या; एफडीएची रुग्णालयांना तंबी\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nमुंबई'बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय'\nमुंबईडबेवाले राज ठाकरेंना भेटले; इंग्रजी शाळांबाबत केली 'ही' तक्रार\nदेशLIVE भारत बंद : कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावर\nविज्ञान-तंत्रज्ञानसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nफॅशनदेबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/bcci-made-clear-that-one-condition-to-be-apply-for-the-sponsorship-on-ipl-2020/articleshow/77468522.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-25T03:22:03Z", "digest": "sha1:LXG2SYM6FT5HR7ZD5J43DNTFZVJSK7EB", "length": 15321, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्लेयर ऑफ द डे\nआयपीएलच्या स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआयने ठेवली आता महत्वाची अट\nआयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी आता बऱ्याच कंपन्या शर्यतीमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता नेमक्या कोणत्या कंपनीची निवड करायची, हा प्रश्न बीसीसीआयपुढे आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी बीसीसीआयने एक महत्वाची अट ठेवल्याचे पाहायला मिळत आहे.\nचीनच्या विवो या कंपनीने आयपीएलचे या वर्षीचे प्रायोजकत्व काढून घेतले आहे. त्यामुळे आयपीएल तोंडावर आल्यावर बीसीसीआयपुढे मोठा प्रश्न पडला आहे. आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी आता काही कंपन्यांची नावे पुढे येत आहेत. पण आता कोणत्या कंपनीला प्रायोजकत्व द्यायचे, यासाठी बीसीसीआयने आता एक महत्वाची अट ठेवल्याचेही पाहायला मिळत आहे.\nवाचा-नरेंद्र मोदींच्या एका घोषणेमुळे पंतजलीला मिळू शकते आयपीएलचे प्रायोजकत्व....\nचीनच्या विवो या कंपनीने आयपीएल रद्द केल्यावर आयपीएलसाठी या वर्षी अमेझॉन, ड्रीम ११, बायजूज, रिलायन्स जिओ आदी कंपन्या स्पर्धेत असल्याचे समजते. आता या कंपन्यांसोबत योगगुरू रामदेव बाबा यांची पतंजली कंपनीचा देखील समावेश असल्याचे कळते. कंपनीने स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार या वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही पतंजलीला जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचा विचार करत आहोत. त्यामुळेच आयपीएलचे प्रायजोकत्व मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पतंजलीचे प्रवक्ता एस के तिजारावाला यांनी सांगितले.\nआता नेमक्या कोणत्या कंपनीला आयपीएलचे प्रायोजकत्व द्यायचे, याबाबत बीसीसीआयने काही नवीन नियम बनवले आहेत. त्याचबरोबर एक महत्वाची अटही ठेवलेली असल्याचे पाहायला मिळत आहे. जर चीनच्या कोणत्या कंपनीने पुन्हा एकदा प्रायोजकत्व मिळवलं तर आयपीएलवरून लोकांचा विश्वास उठेल, असे म्हटले जात आहे. त्यासाठी बीसीसीआयने एक महत्वाची अट आता ठेवलेली आहे.\nवाचा- आयपीएलचे प्रायोजकत्व मिळवून रामदेव बाबांना कसा होऊ शकतो मोठा नफा, पाहा...\nआयपीएलच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटे��� यांनी सांगितले की, \" विवो या कंपनीने आयपीएलबरोबरचा करार रद्द केला आहे. पण या गोष्टीचा कोणताही विपरीत परीणाम आयपीएलवर होणार नाही. कारण बीसीसीआय आणि आयपीएल यांनी आपले नाव कमावलेले आहे. त्यामुळे आयपीएलला हा करार रद्द केल्याचा कोणताही परीणाम होणार नाही. यावर्षी आयपीएलचे प्रायोजकत्व कोणत्या कंपनीकडे असेल, हे लवकरच सर्वांपुढे येईल.\"\nवाचा- आयपीएलच्या मार्गातील अडथळे दूर, आता आली ही गूड न्यूज\nआयपीएलच्या प्रायोजकत्वाबाबत बीसीसीआयने एक नवीन अट ठेवली आहे. ज्या कंपनीचा टर्नओव्हर हा ३०० कोटींपेक्षा जास्त असेल त्याच कंपनीला आता आयपीएलच्या प्रायोजकत्वाच्या शर्यतीत कायम राहता येणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआय समोरील काही प्रश्न सुटल्याचे पाहायला मिळत असून येत्या काही दिवसांतच आयपीएलचा नवा प्रायोजक कोण असेल, हे सर्वांसमोर येणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकिमान समोरुन लढायला तरी शिक; गंभीरने धोनीला फटकारलं...\nचेन्नईला धक्का; पुढील दोन सामने खेळणार नाही 'हा' खेळाडू...\nदिल्ली-पंजाब सामन्याचा निकाल बदलला; सेहवाग म्हणाला, या ...\nMI vs CSK: धोनीने खेळला माइंड गेम; जाणून घ्या कुठे चुकल...\nकोहलीच्या सामन्यापूर्वी अनुष्का शर्माने पोस्ट केलला हॉट...\nविवोनंतर आयपीएलमधील दोन चीनी कंपन्यांही होऊ शकतात 'आऊट' महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nदिल्ली कॅपिटल्स की किंग्ज इलेव्हन पंजाब\nपुणेऑक्सिजनवरील रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या; एफडीएची रुग्णालयांना तंबी\nनागपूरजागतिक संततिप्रतिबंधक दिन; राष्ट्रीय कुटुंब पाहणीत राज्यातील जळजळीत वास्तव उघड\nदेशभारतात पुस्तके निर्जंतूक करणाऱ्या यंत्राचा शोध\nमुंबईभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे; धनंजय मुंडेंची टोलेबाजी\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nमुंबईडबेवाले राज ठाकरेंना भेटले; इंग्रजी शाळांबाबत केली 'ही' तक्रार\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nफॅशनदेबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/fatehabad", "date_download": "2020-09-25T05:16:36Z", "digest": "sha1:RYHZFTRDVR7L6UAT3YLRKIYSXQD6ATVQ", "length": 4757, "nlines": 71, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nधसकट जाळल्याप्रकरणी हरयाणातील ११५ शेतकऱ्यांविरोधात एफआयआर\nहरयाणा: 'निवडून आल्यास मोटार वाहन कायद्यातील दंड रद्द करणार'\nआग्रा-लखनऊ महामार्गावर भीषण अपघात, ८ मृत्यूमुखी\nइंदूर:लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी इंदूर-दिल्ली ट्रेनला दाखविला हिरवा झेंडा\nहरयाणाः शेतातील पिकं वाचवल्याने पोलिसांना बक्षीस\nफतियाबाद येथील शेतकऱ्यांचे वेट अॅण्ड वॉच\nशाळेतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nहरियाणा:रुग्णवाहिका अडवल्याने रुग्णाचा मृत्यू; भाजप नेत्यावर कारवाई नाही\nहरयाणात बसमध्ये झालेल्या स्फोटात १२ जखमी\nहरियाणा येथे बसमध्ये झालेल्या स्फोटात १२ जण जखमी\nफतेहाबाद: दोन बहीणींचा संशयास्पद मृत्यू\nपोलीस अधिक्षकांवरील कारवाईमुळे इतर अधिकाऱ्यांना 'धडा'\nहरयाणाच्या मंत्र्यांसोबत भांडलेल्या महिला पोलीस अधिक्षकाची बदली\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेम��जिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/other/devotees-also-shuddered-at-the-sight-of-corona", "date_download": "2020-09-25T02:21:12Z", "digest": "sha1:25X7JBACU7DQNMEBZVDSEMNWQL6CDI2R", "length": 7985, "nlines": 96, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | सोशल डिस्टन्सिंग राखतच कन्हैय्या जन्मले | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nसोशल डिस्टन्सिंग राखतच कन्हैय्या जन्मले\nसोशल डिस्टन्सिंग राखतच कन्हैय्या जन्मले\nश्रावणातील वद्य अष्टमीची रात्र म्हणजे तमाम श्रीकृष्ण भक्तांसाठी एक आनंदाची पर्वणीच असते.कारण दरवर्षीप्रमाणे या दिवशी मध्यरात्री सार्‍यांचा लाडका कान्हा,कन्हैय्या,नंदकिशोर अशी विविध नामधारण करुन पृथ्वीवर वावरणार्‍या भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव.गेली अनेक शतके मोठ्या भक्तीभावाने साजरा होणार्‍या या कृष्णजन्मोत्सवाचा सोहळा यावर्षी रंगलाच नाही. कोरोनाच्या धास्तीने कृष्ण कधी जन्मला हे कुणालाच कळलेच नाही.\nकोरोनाचा सर्वत्र कहर झालाय.दररोज शेकडोजणांचे प्राण जात असून,हजारोजण बाधित होत आहेत.त्या पार्श्‍वभूमीवर सरकारने सर्वच धार्मिक सण,उत्सवांवर बंदी घातली आहे.फक्त परंपरा जपण्यासाठी मोजक्याच उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत सण,उत्सव साजरे करण्यास अनुमती दिली आहे.यामुळे मार्चपासून देशातील सर्वच धर्मियांचे सण,उत्सव साधेपणाने साजरे होत आहेत.त्यामुळे यावेळी श्रीकृष्ण जन्मोत्सवही असाच साधेपणाने साजरा झाला.ना कुठे कान्हाची ती प्रेमळ गीते कानावर पडली ना,कुठे भजनाचे स्वर कुठल्याच मंदिरात घुमले.केवळ परंपरा जोपासण्यासाठी जन्मोत्सवाचा सण साधेपणाने साजरा करण्यात आला.अनेक मंदिरात जन्मोत्सवानिमित्त दहीहंड्या फोडण्याची परंपरा आहे.पण यावेळी ती सुद्धा खुंटली.\nआता बुधवारी साजरा होणारा दहीहंडीचा उत्सवही असाच शांतपणे साजरा केला जाणार आहे. ना गोविंदाची धामधूम कुठे पहावयास मिळणार, ना उंच हंड्याच थरार नसणार.केवळ औपचारिकता म्हणून हंड्या बांधून त्या फोडल्या जातील.\nआशासेविकेचा कोरोनाने बळी; जिल्हा प्रशासन मात्र अनभिज्ञ\nजिल्ह्यात 528 तर अलिबाग तालुक्यात 47 नवे कोरोना रुग्ण\nकांदळवनाचा र्‍हास करणार्‍या जेएसडब्ल्यूवर कारवाई होणार...\nऊसतोड महिलां कामगा��ांची परवड थांबवा बाबा आढाव यांची मागणी...\nपेण अर्बन बँक घोटाळा ठेवीदार, खातेदार संघर्ष समितीतर्फे...\nएकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nकृषी विधेयकावरुन काँग्रेसची आंदोलनाची तयारी\nचौलमध्ये माझं कुटूंब माझी जबाबदारी मोहीम\nपेण अर्बन बँक घोटाळा ठेवीदार, खातेदार संघर्ष समितीतर्फे...\nकृषी विधेयकावरुन काँग्रेसची आंदोलनाची तयारी\nचौलमध्ये माझं कुटूंब माझी जबाबदारी मोहीम\nमाझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान\nमहाराष्ट्राच्या सुपुत्राला काश्मिरमध्ये वीरमरण\nटीव्ही चॅनेलच्या पत्रकाराची मुंबईच्या पत्रकारांकडून धुलाई\nशिक्षकांना शोधायचे तरी कुठे\nहयातीच्या दाखल्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/07/blog-post_691.html", "date_download": "2020-09-25T03:13:21Z", "digest": "sha1:N6U574TOGALE3FXK3MH2OOQEDLM7X2KQ", "length": 2933, "nlines": 56, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "राज्यपालांची राजभवन देवी मंदिराला भेट", "raw_content": "\nराज्यपालांची राजभवन देवी मंदिराला भेट\nbyMahaupdate.in मंगळवार, जुलै ०७, २०२०\nमुंबई, दि ७ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी राजभवन येथील प्राचीन देवी मंदिर येथे जाऊन देवीची आरती केली.\nयावेळी राज्यपालांनी लोकांच्या सुख, समाधान व उत्तम आरोग्याकरिता प्रार्थना केली. अनेक वर्षांपासून आषाढ महिन्यात या दिवशी येथे विशेष पूजा होत असते.\nमात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी देवी मंदिर प्रवेश नियंत्रित करण्यात आला. राजभवन येथील देवी ही सागरमाता, साकळाई तसेच श्री गुंडी या नावाने ओळखली जाते.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/bjp-maintains-a-burning-fire/articleshow/71767051.cms", "date_download": "2020-09-25T04:18:42Z", "digest": "sha1:NZWTOQDLK3NQLEPPMW2RRB563WCCK7BZ", "length": 20641, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टि��ाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजालन्याचा गड भाजपने राखला\nसुरेश कुलकर्णी, जालना जिल्ह्य़ातील राजकारणात तीन विधानसभा मतदारसंघात असलेली शिवसेनेची ताकद संपली असून काँग्रेसला जालन्यातील विजयाने नवसंजीवनी ...\nजिल्ह्य़ातील राजकारणात तीन विधानसभा मतदारसंघात असलेली शिवसेनेची ताकद संपली असून काँग्रेसला जालन्यातील विजयाने नवसंजीवनी मिळाली आहे. घनसावंगीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संकट बोटावर निभावले असून भाजपने परतूर, भोकरदन व बदनापूर हे गड शाबूत ठेवले आहेत.\nलोकसभेच्या निवडणुकीत पसंतीचा निकष जालना विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी बदलल्याने शिवसेनेचे मोठे नुकसान झाले. मे महिन्यात भाजप-सेनेचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या पारड्यात ९७ हजार १२४ मते टाकणाऱ्या जालनेकरांनी अवघ्या चार महिन्याच्या अंतरावर आक्टोंबरमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपचे उमेदवार खोतकर यांना ६६ हजार ४९७ मते दिली आहेत. याच तुलनेत लोकसभेच्या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांना ५५ हजार ३०९ मते देणाऱ्या जालना विधानसभेच्या क्षेत्रातील मतदारांनी गोरंट्याल यांना ९१ हजार ८३५ मते म्हणजे ३६ हजार ५२६ अधिक पसंतीची मते गोरंट्याल यांच्या पारड्यात टाकली आहेत.\nखोतकर यांच्या झालेल्या पराभवाची कारणमिमांसा याच मतांच्या गणिताच्या उत्तरात दडलेली आहे. खोतकरांनी विधानसभेच्या निवडणुकीची जय्यत बांधणी केली होती. कागदावरील त्यांनी केलेली विरोधी मतांच्या विभागणीची रचना अजोड होती. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. खोतकरांच्या पराभवातून जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बसलेला धक्का जिल्ह्यातील राजकारणात गंभीर परिणाम उमटण्याची शक्यता आहे. गोरंट्याल यांना जालना शहरातील सर्व वार्डातून सरासरी मिळालेल्या मताधिक्याने काँग्रेसला संजीवनी मिळाली.\nबदनापूरमध्ये भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी यावेळी स्वबळावर विधानसभा जिंकून जिल्ह्यातील राजकारणात स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. लोकसभा निवडणुकीत दानवे यांना मिळालेल्या एक लाख २१ हजार मतांची कुचे यांनी एकट्यानेच बरोबरी करून भाजपच्या अंतर्गत राजकारणात एक चांगला दबदबा निर्माण केला. भाजपच्या अंतर्गत स्पर्ध���कांसोबत दोन हात करताना मतदारसंघातील राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बबलू चौधरी यांच्यशी कुचे यांना लढावे लागले यात अनेकदा त्यांची मोठी दमछाक झाली. अंबड, जामखेड, रोहीलागड, वाकुळणी आणि बदनापूर भागात कुचे यांच्या कार्यशैलीवर नाराज झालेल्या भाजपच्याच कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर रान उठवले होते. शेवटच्या दोन दिवसांत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मोठे लक्ष घातले आणि दाभाडी, हसनाबाद आणि राजूर या भाजपच्या बालेकिल्ल्यात व्हीप काढला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बबलू चौधरी यांनी अक्षरशः एकाकी लढत दिली.\nपालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या परतूर मंठा मतदारसंघात त्यांनी केलेल्या विविध विकास कामांचा झपाटा त्यांच्या विजयाचे मुख्य कारण ठरला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परतुर मंठा विधानसभेच्या मतदारसंघातून शिवसेना-भाजपला मिळालेल्या १८ हजार मताधिक्यात लोणीकर यांनी २६ हजाराची वाढ करून मतदारसंघात एक लाख ६ हजार ३२१ एवढी विक्रमी मते मिळवून एक नवा विक्रम स्थापन केला. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांना मिळालेली ८० हजार ३९७ मते देखील लक्षणिय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परतूर येथील सभेचा मोठा प्रभाव निर्माण झाला.\nभोकरदनमध्ये भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी मिळवलेल्या एक लाख १८ हजार ५३९ मतांनी त्यांचे वडील केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या एक लाख २३ हजार मतांची जवळपास बरोबरी साधली. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांना मिळालेली ८६ हजार ४९ मते महत्त्वाची मानली जातात. जाफराबाद शहरातील मुस्लिम बहुल भागातून आमदार संतोष दानवे यांना प्रथमच अधिकची १३०० मते मिळाली आहेत. रावसाहेब दानवे यांना या भागातून दोनशेपेक्षा अधिक मते कधीही मिळाली नाहीत या पार्श्वभूमीवर हे एक वेगळेच वैशिष्ट्य समजले जाते.\nसर्वाधिक चुरशीची लढत घनसावंगी मतदारसंघामध्ये झाली मतमोजणीच्या एकीसव्या फेरीच्या अखेरीपर्यंत शिवसेनेचे उमेदवार डॉ. हिकमत उढाण आघाडीवर होते. मात्र बाविसाव्या फेरीपासून टोपे यांच्या परंपरागत ऊसाच्या राजकारणाचा सकारात्मक प्रतिसाद त्यांना मिळाला. शहागड, गोंदी, साष्टपिंपळगाव आणि पाथरवाला या सगळ्या गोदावरीच्या काठावर असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिंब्याने आमदार राजेश टोपे तरले. शरद पवार यांच्या टोपे यांच्या प्रचारार्थ झालेल्या दोन सभा घनसावंगीच्या वातावरणात फार काही चमत्कार घडवू शकल्या नाहीत. टोपे यांच्या शिस्तबद्ध प्रचार यंत्रणेला शिवसेनेचे उमेदवार डॉ. हिकमत उढाण यांनी दिलेल्या लढतीचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत होते.\nटोपे यांना २०१४ मध्ये मिळालेल्या मतांमध्ये साधारणपणे दहा हजार मते वाढली. शिवसेनेला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या २४ हजाराचे मताधिक्य राखता आले नसले तरी उढाण यांना मिळालेली एक लाख ४ हजार ४४० मते लक्षणिय आहेत. टोपे यांना मिळालेल्या ३ हजार ४०० मताधिक्याने ते विजयी झाले असले तरी घनसावंगी विधानसभा निवडणुकीतील बदललेले वातावरण त्यांना राजकीय चिंता निर्माण करणारे असल्याचे सांगितले जाते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCovid Care Center: करोनाचे संकट; पिंपरी-चिंचवड पालिकेने...\nपुण्याच्या जंबो कोव्हिड सेंटरमधून तरुणी बेपत्ता; रुग्णा...\nMai Dhore: भाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आ...\nपुण्यातील बेकायदा बांधकामांच्या तक्रारीसाठी चित्रपट निर...\nपनवेलमध्ये नोटा तिसऱ्या क्रमांकावर १२ हजार ३७१ महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\n मेट्रोच्या पाहणीसाठी सकाळी सहा वाजताच पोहोचले\nमुंबईएकनाथ शिंदेंना करोना; आदित्य ठाकरे यांनी केलं 'हे' ट्वीट\nमुंबईडबेवाले राज ठाकरेंना भेटले; इंग्रजी शाळांबाबत केली 'ही' तक्रार\nदेशLIVE भारत बंद : कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावर\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nऔरंगाबाद'ड्युटीवर वर्दीसह डोक्यावर टोपी अन् हातात काठी आवश्यक'\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nविज्ञान-तंत्रज्ञानसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20527/", "date_download": "2020-09-25T03:51:48Z", "digest": "sha1:ZPFVXADPSA3BPKQXJFOKLAAVW5ZRBKQI", "length": 15785, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पर्ल, रेमंड – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपर्ल, रेमंड : (३ जून १८७९–१७ नोव्हेंबर १९४०). अमेरिकन जीववैज्ञानिक आणि जीवविज्ञान व मानवी वैद्यक या विषयांत सांख्यिकीतील तत्त्वांचा उप���ोग [→ जीवसांख्यिकी] करणारे आद्य प्रवर्तक. त्यांचा जन्म फार्मिंग्टन (न्यू हँपशर) येथे झाला व त्यांचे शिक्षण मिशिगन (अन आर्बोर) विद्यापीठ व लाइपसिक, नेपल्स व लंडन येथे झाले. लंडन येथे कार्ल पीअर्सन यांच्याबरोबर अध्ययन करीत असताना आकारवैज्ञानिक फरक आणि मानव व इतर प्राणी यांच्यातील सहसंबंध यांवर संशोधन करून त्यांनी जीवसांख्यिकीतील कार्याचा प्रारंभ केला. या विषयावरील संशोधन त्यांनी मेन ॲग्रिकल्चरल एक्सपेरिमेंट स्टेशन येथे चालू ठेवले. तेथे ते १९०७–१८ या काळात जीववैज्ञानिक आणि जीवविज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून काम पहात होते. या अवधीत त्यांनी पाळीव कोंबडीच्या प्रजोत्पादनाच्या शरीरक्रियाविज्ञानाविषयी मूलभूत संशोधन केले. १९१७–१९ मध्ये ते अमेरिकेच्या अन्न-प्रशासनाच्या सांख्यिकी विभागाचे प्रमुख होते.\nबॉल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने नव्यानेच स्थापन केलेल्या स्कूल ऑफ हायजीन अँड पब्लिक हेल्थमधील वैद्यकीय सांख्यिकी व जीवसांख्यिकी विभागांची उभारणी करण्यासाठी १९१८ मध्ये पर्ल यांना पाचारण करण्यात आले होते. १९२५ मध्ये त्या संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायॉलॉजिकल रिसर्चचे संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांनी आपले संशोधन प्रजोत्पादनक्षमता व लोकसंख्येची वाढ, मानवातील दीर्घायुष्य, तसेच आरोग्य व रोग यांचा शरीराशी असलेला संबंध यांवर केंद्रित केले.\nक्वार्टर्ली रिव्ह्यू ऑफ बायॉलॉजी (१९२६) व ह्यूमन बायॉलॉजी (१९२९) ह्या दोन नियतकालिकांचे ते संस्थापक होते. त्यांनी विपुल लेखन केलेले असून त्यात ७०० लेख व अनेक ग्रंथ आहेत. त्यांतील इन्ट्रोडक्शन टू मेडिकल बायोमेट्री अँड स्टॅटिस्टिक्स (१९२३), स्टडीज इन ह्यूमन बायॉलॉजी (१९२४), अल्कोहॉल अँड लाँजिव्हिटी (१९२६), द नॅचरल हिस्ट्री ऑफ पॉप्युलेशन (१९३९) हे फार महत्त्वाचे आहेत. ते हर्शी येथे मृत्यू पावले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22804/", "date_download": "2020-09-25T04:00:42Z", "digest": "sha1:PROFGVOEFDSPNVG5C5KBSMHBA57QSJS4", "length": 15546, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कीटक्षोद – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेक���\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकीटक्षोद : (लँ. पायरेथ्रम कुल-कंपॉझिटी). हे कीटकांना मारण्याकरिता उपयुक्त असलेले चूर्ण ज्या वनस्पतींच्या फुलांपासून काढतात त्यांच्या वंशाला पूर्वि लॅटिन भाषेत पायरेथ्रम नावाने ओळखतात, परंतु हल्ली त्या सर्व वनस्पतींचा समावेश ख्रिसँथिमम वंशात केला जातो. ग्रीक भाषेत ख्रिसँथिममचा अर्थ ‘सुवर्णपुष्प’ असा आहे. या वंशातील वनस्पती ओषधीय [→ ओषधि] असून त्यांच्या सूक्ष्म दातेरी पानांच्या झुबक्यातून लहान दांड्यांवर सुगंधी फुलांची विविधरंगी स्तबके [→ कंपॉझिटी पुष्पबंध] येतात. या वनस्पती बागेत शोभेकरिता वाफ्यांच्या कडेने लावतात व फुलांचे स्तबक फुलदाणीत ठेवतात. त्या मूळच्या नैर्ऋत्य आशियातील असून कीटक्षोद चूर्णाकरिता विशिष्ट जातींची लागवड मुख्यत: आफ्रिका, जपान, अमेरिका, भारत (आसाम, काश्मीर, निलगिरी व वायव्य हिमालय) इ. प्रदेशांत केली जाते. त्यांना सामान्य प्रतीची पण उत्तम निचऱ्याची जमीन व भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असून वसंत ऋतूत बिया पेरल्यावर एक वर्षाने फुले येतात.\nख्रि. कॉक्सिनियम (पेंटेड लेडी) ची स्तबके गर्द गुलाबी व केंद्रबिंब पिवळे असते. ही जाती व ख्रि.\nॲनेथिफोलियम ह्यांच्यापासून इराणी कीटक्षोद हे कीटकनाशक चूर्ण मिळते. ख्रि. सिनेरॅरिफोलियम व ख्रि. मार्शलीपासून डाल्मेशियन कीटक्षोद मिळते. ही दोन्ही चूर्णे तीव्र आहेत. यांमध्ये पायरेथ्रीन १ व २ आणि सिनेरीन १ व २ ही क्रियाशील द्रव्ये असतात. कीटक्षोद स्पर्श- विष असून त्याच्यामुळे वनस्पतींना व अनियततापी (परिसराच्या तापमानावर ज्यांच्या शरीराचे तापमान अवलंबून असते अशा) पृष्ठवंशीय (पाठीच्या कणा असलेल्या) प्राण्यांना अपाय होत नाही. ते घरामध्ये तसेच गुराढोरांवर व खाद्य वनस्पतींवर फवारण्यास फार उपयुक्त असते. गुलदौडी हे (ख्रि.कॉरोनॅरियम, सं. शेवंतिका) कॅमोमाइलऐवजी एक सुगंधी, कडू व दीपक (भूक वाढविणारे) औषध म्हणून देतात.\nपहा : कीटकनाशके शेवंती.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘��ंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/30328/", "date_download": "2020-09-25T04:03:32Z", "digest": "sha1:TGWR3O7O7EXEPI74TUVUZTHCU2D5QM3P", "length": 17687, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "मुळगांवकर, हृषीकेश – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमुळगावकर, हृषीकेश : (१४ ऑगस्ट १९२०– ). भारताचे भूतपूर्व वायुसेनाध्यक्ष. जन्म मुंबई येथे. प्रख्यात शल्यतज्ञ शामराव हे त्यांचे वडील आणि आई सुलोचनाबाई. त्यांच्या पत्नी, ताराबाई या मुलांच्या विकासकार्यात विशेषरस घेणाऱ्या समाजसेविका आहेत. मुळगावकरांचे शिक्षण द मेलबर्न कॉलेज, लंडन व सेंट झेवियर महाविद्यालय. मुंबई येथे झाले. शिक्षण सुरू असतानाच डिसेंबर १९४० मध्ये रॉयल इंडियन एअर फोर्ससाठी विमानचालक म्हणून त्यांची निवड झाली. त्याच सुमारास संरक्षण सेवा महाविद्यालय, वेलिंग्टन (तमिळनाडू) येथून ते पदवीधर बनले, तसेच लढाऊ विमानचालक-प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी प्राविण्य प्राप्त केले.\nदुसऱ्या महायुद्धकाळात [⟶ महायुद्ध दुसरे] व १९४४–४५ च्या सुमारास मुळगावकर यांनी ब्रह्मदेश आघाडीवर हरिकेन विमानचालक व स्पिटफायर लढाऊ विमानचालक म्हणून काम केले होते. त्याचप्रमाणे ⇨ भारत-पाकिस्तान संघर्षाच्या वेळी (१९४८–४९) काश्मीर खोऱ्यातील युद्धप्रसंगी विमान हल्ले, वाहतूक व निरीक्षण इ. कामे त्यांच्याच नियंत्रणाखाली चालत असत. त्यावेळच्या कार्यांबद्दल त्यांना महावीर चक्र प्रदान करण्यात आले होते. जगातील पन्नासांपेक्षाही जास्त जातींची लढाऊ विमाने त्यांनी चालवली आहेत. ते स्वनातीत वेगाने लढाऊ विमाने चालविणारे पहिले भारतीय विमानचालक होत. भारतीय वायुदलात मिस्टियर नॅट आणि कॅनबरा या विमानांचा तसेच एस्. ए. ७५ या जमिनीवरून विमानवेधी अस्त्राचा समावेश होण्यापूर्वीच्या अभ्यासगटांत त्यांचा समावेश झाला होता. ते वरिष्ठ सभासद असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग त्या गटांना चांगला झाला होता. भारतातच निर्माण होणाऱ्या ए. व्ही. आर्. ओ. आणि मरुत या विमानांच्या अभ्यासगटाचेही ते एक व्यासंगी तसेच अभ्यासू सभासद आणि १९६८–७१ या काळात हवाईदलाच्या मध्य वायु कमानचे ते प्रमुख होते. त्यांच्या त्यावेळच्या कार्याबद्दलही त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक हा बहुमान देण्यात आला होता. राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय, नवी दिल्ली या सर्वोच्च रक्षाविषयीच्या संस्थेचे ते दोन वर्षे संचालकही होते. त्यानंतर १९७६ मध्ये ते भारतीय वायुसेनेचे अध्यक्ष-एअर चीफ मार्शल-म्हणून नेमले गेले आणि १ सप्टेंबर १९७८ या दिवशी जवळजवळ ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकालानंतर ते निवृत्त झाले.\nमुळगावकरांची शस्त्रांविषयीची आवड निवृत्तीनंतरही कायम असून तंत्रज्ञानाचीही त्यांना उत्तम जाण आहे. योगासने व अति पोहणे हे त्यांना फार प्रिय आहेत. सध्या ते बजाज टेम्पो या भारतीय आणि फेरान्टी या एडिंबरो येथील इलेक्ट्रॉनिक फॅक्टरीचे तंत्रविषयक सल्लागार असून कायनेटिक होण्डा अणि अवन्ती मायनिंग टूल्स अँड मशिन्स या संस्थांच्या संचालक मंडळावर संचालक म्हणून काम पहातात. त्यांचे वास्तव्य पुण्यालाच असते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nइंजिनियर, एअर मार्शल ॲस्पी मेरवान\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.goodknight.in/marathi/campaign/valentines-day/", "date_download": "2020-09-25T02:26:44Z", "digest": "sha1:ZWQMONCFFYHODWYDZX5X63N3G7VGQN7P", "length": 4205, "nlines": 88, "source_domain": "www.goodknight.in", "title": "व्हॅलेंटाईन डे | Goodknight", "raw_content": "\nगुडनाइट गोल्ड फ्लॅश सिस्टम New\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nगुडनाइट गोल्ड फ्लॅश सिस्टम New\nडेंग्यूपासून आपल्या मुलांचे संरक्षण करा – 5 आवश्यक गोष्टी\nमुलांसाठी नैसर्गिक मॉस्किटो रिपेलंटस\nगुडनाइट फॅब्रिक रोल-ऑन कसा वापरावा हे लक्षात ठेवण्याचे मनोरंजक मार्ग\nमच्छरांपासून मुक्त कसे व्हावे\nमुलांमधिल डेंग्यू ताप – बचाव, लक्षणे आणि उपचार\nनैसर्गिक मॉस्किटो रिपेलंट ना समजून घेणे – सिट्रोनेला आणि नीलगिरी तेल\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nनॉन इलेक्ट्रिक मॉस्किटो रिपेलंट\nमॉस्किटो पॅचेस फॉर बेबिज\n© गुडनाइट. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/06/blog-post_95.html", "date_download": "2020-09-25T03:33:34Z", "digest": "sha1:CAQNE2GBWOMX3JAQZJPOFCTBNS3ZEZYZ", "length": 15982, "nlines": 118, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "थोड्याच वेळात चांपा येथे पीक कर्ज वाटप मेळाव्याला सुरवात - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर थोड्याच वेळात चांपा येथे पीक कर्ज वाटप मेळाव्याला सुरवात\nथोड्याच वेळात चांपा येथे पीक कर्ज वाटप मेळाव्याला सुरवात\nनागपुर जिल्ह्यात पीक कर्ज वाटपासाठी जिल्हा प्रशासनाने थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा अभिनव प्रयोग सुरु केला असून शनिवारी ता १५ रोजी सकाळी १० वाजता पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत चांपा ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले जाणार आहे.\nउमरेड तालुक्यातील चांपा येथे खरीप पीक कर्ज वाटप मेळावा घेतला जाणार आहे. या मेळाव्यामध्ये सर्व बँकांचे, महसूल विभागाचे, सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असून त्याच ठिकाणी पीक कर्ज मंजूर केले जाणार आहे. या मेळाव्याला शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चांप्याचे सरपंच अतिश पवार यांनी केले आहे .\nनागपुर जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपासाठी जिल्हा प्रशासनाने थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा अभिनव प्रयोग सुरु केला असून शनिवारी उमरेड तालुक्यातील चांपा गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात खरीप पीक कर्ज वाटप मेळावा घेतला जाणार आहे. या मेळाव्यामध्ये सर्व बँकांचे, महसूल विभागाचे, सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित र���हणार असून त्याच ठिकाणी पीक कर्ज मंजूर केले जाणार आहे. या मेळाव्याला शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच अतिश पवार यांनी केले आहे .\nशनिवारी चांपा येथील परिसरातील चांपा , उटी , हळदगाव , परसोडी , तिखाडी , उमरा, दुधा , सायकी , ड्व्हा खापरी , फूकेश्वर , सुकळी , मांगली , खापरी कुरडकर , हेटि , या सर्व गावातील शेतकऱ्यांनी चांपा ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी मेळावा होणार आहे.\nशेतकºयांना २०१९ या वर्षीच्या खरीप पीक कर्ज वाटपामध्ये कुठलीही अडचण जाऊ नये, बँक व अन्य यंत्रणांकडून पूर्ण सहकार्य मिळावे, यासाठी संपूर्ण प्रशासन आता शेतकºयांच्या भेटीला सज्ज असणार आहे.\nशनिवारी चांपा ग्रामपंचायत कार्यालयात शेतकºयांना आवश्यक असणारे पीक कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया चांपा ग्रामपंचायत कार्यालयातच पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकºयांनी चांपा ग्रामपंचायत कार्यालयात येताना सातबारा (अद्ययावत) गाव नमुना ८-अ, आधार कार्ड, निवडणूक कार्ड, दोन पासपोर्ट छायाचित्र घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.\nया मेळाव्याला तहसील कार्यालयामध्ये संबंधित तालुक्यातील अधिकारी, संबंधित तालुक्याचे तहसीलदार, सहायक निबंधक, संवर्ग विकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे गट सचिव, तालुक्यातील संबंधित सर्व राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, सेवा सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या सर्व यंत्रणेवर जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी स्वत: लक्ष घालणार असून शेतकºयांना कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. आज होणाºया मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने शेतकºयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच अतिश पवार यांनी केले आहे.\nनागपुर जिल्ह्यातील खरीप पीक कर्जवाटपासाठी शनिवारी चांपा ग्रामपंचायतच्या ठिकाणी होणाºया मेळाव्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उमरेडचे तहसिलदार प्रमोद कदम यांनी केले आहे. नागपुर जिल्हा प्रशासनाने हा अभिनव प्रयोग केला असून त्यांनी घेतलेल्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे येत प्रतिसाद द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.\nशेतकऱ्यांना या हंगामामध्ये सक्रियपणे आर्थिक मदत व्हावी, योग्य ते पीक घे���्याची त्यांना सुलभता व्हावी, यासाठी नागपुर जिल्हा प्रशासनाने हा पुढाकार घेतला आहे. त्यामुळे चांपा गावाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकºयांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून खरीप पीक कर्जवाटपाचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.\nटीप :- शेतकऱ्यांनी मेळाव्यात येतेवेळी आवश्यक कागदोपत्री उदा.जमीनीचा सातबारा ,नमूना आठ, बँक पासबुक ,आधारकार्ड सोबत आणावे .\nमहत्वाचे ज्या शेतकऱ्यांजवळ बँकेचे पासबुक नसेल अश्या शेतकऱ्यांनी आधारकार्ड , तिन फोटो , ग्रामपंचायत रहिवासी दाखला सोबत आणावे .जणेकरून चांपा परिसरातील सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाव्यात लाभ देता येईल याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी ही विनंती .\nसर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध संपर्क :९१७५९३७९२५\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (194) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/editorpage/the-rush-of-corona-vaccines", "date_download": "2020-09-25T03:00:13Z", "digest": "sha1:VTD26KVWDHEOQHBSZUFTPMFOLFH3DV5G", "length": 20748, "nlines": 98, "source_domain": "www.krushival.in", "title": "लसीची लगीनघाई | संपादकीय: मराठी लेख, Editorial News in Marathi | Marathi Articles | Krushival Editorial Articles", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nकोरोनाचं आगमन झाल्यावर महिन्याभरातच जगभरातल्या विविध औषधनिर्मात्या कंपन्यांनी औषध आणि लस काढण्याचे दावे केले आहेत. भारतातही 15 ऑगस्टपूर्वी लस बाजारात आणण्याचा दावा भारतीय वैद्यक संशोधन परिषदेनं केला होता. त्यावर साथरोगतज्ज्ञांसह अन्य अनेकांनी टीकेचा सूर लावला, तेव्हा मग विज्ञान मंत्रालयानं लसनिर्मितीची कोणतीही तारीख ठरवली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. त्याअगोदर जागतिक आरोग्य संघटनेच्या वैद्यकीय दूतांनी लस बाजारात कधी येईल, याची निश्‍चित तारीख ठरवता येत नाही. अगोदर प्राण्यांवर चाचण्या, नंतर पिग्मी चाचण्या, क्लिनिकल चाचण्यांचे निष्कर्ष, तीनदा चाचण्या आदी बाबी पूर्ण कराव्या लागतात. शिवाय, चाचण्या किती लोकांवर घेतल्या, त्याचे निष्कर्ष काय हे वैज्ञानिक कसोटीवर उतरावं लागतं. त्यासाठी पुरेसा वेळ लागतो. अमुक तारखेलाच हे निष्कर्ष येतील, असंही काही नसतं. कोरोनाचा जगात फैलाव व्हायला लागल्यापासून अमेरिका, इस्त्रायल, चीन, ब्रिटन आदी देशांनी कोरोनाची लस बाजारात आणण्याचे अनेक वायदे केले; परंतु रशिया वगळता अन्य कोणत्याही देशाला कोरोनाची लस बाजारात आणता आली नाही. त्यातच रशियाच्या लसीबाबतही अजून शंका घेतल्या जात आहेत. काही वैद्यकीय तज्ज्ञांनी तर लस यायला वर्ष-दीड वर्ष लागण्याची शक्यता आहे, असं मत व्यक्त केलं. या पार्श्‍वभूमीवर रशियाची लस बाजारात आली, तर पुण्याच्या सिरम या संस्थेची लस डिसेंबरच्या पहिल्या आठव���्यात बाजारात आणण्याचं अदर पूनावाला यांनी जाहीर केलं आहे.\nकोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लस लवकरात लवकर यावी ही अपेक्षा करणं चांगलं आहे; मात्र या लसीच्या निर्माणकार्यात उपयुक्ततेबरोबर सुरक्षिततेचाही विचार केला गेला पाहिजे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं भारत बायोटेक कंपनीसोबत करार केला असून त्यांच्या कोवॅक्सीन या लसीच्या मानवी चाचण्यांना परवानगी दिली आहे. हैदराबादस्थित कंपनीनं ही लस पुणे इथल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेबरोबर संयुक्तपणे विकसित केली आहे. संपूर्ण देशात विविध संस्थांमध्ये मानवी चाचण्या करून त्याचं एकत्रित विश्‍लेषण करूनच लस केव्हा बाजारात येईल, हे कळू शकेल. माणूस आशावादी असतो त्यामुळे लस बाजारात लवकर येईल, या आशेवर कोटयवधी जनता वाट पहात आहे. या लसीच्या मानवी चाचण्या करण्यासाठी देशातल्या बारा संस्थांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या नागपूर इथलीही एक संस्था आहे. या संस्थेचं नाव गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल. निवड करण्यात आलेल्या संस्थांनी या चाचणीसाठी स्वतःहून इच्छुक असणार्‍या आणि कोणताही आजार नसणार्‍या निरोगी व्यक्तींची निवड करायची आहे. निवड झालेल्या संस्थानी मानवी चाचणी करण्यासाठी लागणारी कागदपत्रं देऊन परिषदेकडून परवानगी घेणं अपेक्षित आहे.\nकोरोनावर उपयुक्त ठरणार्‍या लसीच्या चाचणीचं काम जगातल्या सुमारे 130 कंपन्या करत आहेत. भारतात पहिली क्लिनिकल चाचणी झाली असून दुसर्‍या चाचणीचं काम सुरू केलं गेलं आहे. या चाचणीत 18 ते 55 या वयोगटातली निरोगी व्यक्ती सहभागी असणं अपेक्षित आहे. कोरोनासारख्या साथरोगाच्या चाचण्या सुरक्षित असतात. त्यामुळे तर विश्‍वास वाटावा म्हणून रशियातल्या शास्त्रज्ञांनी स्वतःवर चाचण्या करून घेतल्या. रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी स्वतःच्या मुलीला स्पुटनिक या नव्या लसीचा डोस दिला. या चाचणीदरम्यान कुणा व्यक्तीस काही झाल्यास त्यांच्यावर सर्व उपचार मोफत केले जातात. त्यांचा इन्शुरन्स काढून ठेवलेला असतो. तो किती असावा आणि काय असावा याबाबत वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळा निर्णय घेत असतात. चाचणीचे दोन-तीन टप्पे असतात. एकदा त्या व्यक्तीवर चाचणी केली, की 15 दिवसांनी निकाल तपासले जातात. अपेक्षित असे निकाल आल���यास दुसर्‍या टप्प्याला सुरवात होते. लस बनवण्यासाठी किंवा त्यावरील क्लिनिकल ट्रायल झाल्यानंतर मानवी चाचण्या करणं, हा खरा तर महत्त्वाचा टप्पा मनाला जातो. कारण, त्या चाचण्यांचा मानवी शरीरावर कशा पद्धतीने परिणाम होतो, चाचण्यांचे काय निकाल येतात, यावरच त्या लसीचं यश अवलंबून असतं.\nजगभरात लस विकसित करण्याची ठराविक पद्धत अवलंबली जाते. एखाद्या आजारावरची लस बनवताना त्याचे काही साईड इफेक्ट्स तर नाहीत ना हे तपासलं जातं. एखाद्या लसीचे मानवी शरीरावर चाचण्या करण्याचे काही निकष ठरलेले असतात, ते त्या पद्धतीनेच केले जातात. त्यामध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही, कारण त्या लसीचा उपयोग अंतिमतः आजारी नागरिकांना बरं करण्यासाठी होत असतो. त्यामुळे त्याची सुरक्षितता आणि उपयुक्तता निश्‍चितपणे तपासली पाहिजे. ही लस विकसित करून बाजारात आणण्यासाठी सुरु असलेल्या धावपळीचं चीज व्हावं, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.\nजगात कोरोनाग्रस्तांची संख्या दोन कोटींपेक्षा जास्त झाली आहे. कोरोनानं सात लाखांहून अधिक जणांचे बळी गेले आहेत. या व्याधीमुळे लागू केल्या गेलेल्या टाळेबंदीनं जगाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे. कोरोनाचा विस्तार ज्या गतीनं होत आहे, ते पाहता त्यावर सामाजिक अंतरभान, मुखपट्टी, चाचण्या आणि उपचार हेच पर्याय उरले आहेत. विविध देशांमध्ये 160 लसींवर संशोधन सुरू आहे. त्यांच्या मानवी चाचण्या सुरू झाल्या आहेत. चीन, अमेरिका, ब्रिटन या देशांमध्ये कोणाची लस अगोदर येणार, याची जणू स्पर्धा लागली आहे. या सर्वांपासून दूर राहून रशियानं मात्र आपली लस बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं रशियाच्या लसीबाबत शंका घेतली आहे. तरीही रशियाच्या आरोग्य मंत्रालयानं कोरोना विषाणूच्या आजारावर विकसित करण्यात आलेल्या लसीला मंजुरी दिली आहे. कुठल्याही सरकारच्या आरोग्य मंत्रालयाची मंजुरी मिळवणारी ही जगातली पहिली लस ठरली आहे. पुतीन यांनी या लसीची माहिती जगाला दिली. रशियाच्या ङ्गगामालिया इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीफनं ही लस विकसित केली आहे. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत या लसीच्या मानवी चाचण्या झाल्या. लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी अंतिम फेजच्या क्लिनिकल चाचण्या सुरू राहणार असल्या, तरी सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nअमेरिका, चीन, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांच्या आधी रशियाला कोरोना विषाणूवरील लसीची निर्मिती करायची होती. त्या दृष्टीनं जोरदार प्रयत्न सुरू होते. सप्टेंबर आणि ऑक्टोबरपासून या लसीची निर्मिती करण्याचा रशियाचा मानस आहे. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत या लसीच्या मानवी चाचण्या झाल्या आहेत; मात्र या लसीविरोधात आता काही प्रश्‍न उपस्थित होत आहेत. या लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाल्याचा दावा करणार्‍या इन्स्टिट्यूटनं अद्याप दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यांची माहिती जाहीर केलेली नाही. लस शोधताना हे दोन टप्पे अत्यंत महत्त्वाचे असतात. शोधण्यात आलेली लस किती सुरक्षित आहे, हे या दोन टप्प्यांमध्ये तपासलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे की, रशियानं पहिल्या टप्प्यात झालेल्या चाचणीचेच आकडे दिले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं रशियाला लसीसाठी घालून देण्यात आलेले नियम पूर्ण करण्याची विनंती केली आहे. रशियाने तयार केलेल्या लसीबद्दल काहीशी चिंता वाटत असल्याचंही म्हटलं आहे. ही लस फक्त असुरक्षितच नाही तर परिणाम न साधणारीही असू शकते असं म्हणत लॉरेन्स गॉस्टिन यांनीही चिंता व्यक्त केली आहे. गॉस्टिन हे जॉर्जटाउन विद्यापीठातले ग्लोबल पब्लिक हेल्थ एक्स्पर्ट म्हणून कार्यरत आहेत. या सर्वांच्या आक्षेपांना पुतीन यांनी स्वतःच्या मुलीला डोस देऊन उत्तर दिलं. आता या लसीच्या परिणामकारकतेकडे अवघं जग डोळे लावून बसलं असल्यास नवल नाही.\n‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’\nमातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी चिरनेर जंगल\nचटका लावून गेलास मित्रा\n पाच राजकीय विचारांचा आरसा\nपेण अर्बन बँकेचे दशकपूर्ती श्राद्ध\nपेण अर्बन बँक घोटाळा ठेवीदार, खातेदार संघर्ष समितीतर्फे...\nकृषी विधेयकावरुन काँग्रेसची आंदोलनाची तयारी\nचौलमध्ये माझं कुटूंब माझी जबाबदारी मोहीम\nमाझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान\nमहाराष्ट्राच्या सुपुत्राला काश्मिरमध्ये वीरमरण\nटीव्ही चॅनेलच्या पत्रकाराची मुंबईच्या पत्रकारांकडून धुलाई\nशिक्षकांना शोधायचे तरी कुठे\nहयातीच्या दाखल्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/06/Cwc-2019-shikhar-dhavan.html", "date_download": "2020-09-25T03:20:42Z", "digest": "sha1:6LLRPJDGHCBR5SHTSL7HSJY67PQD7M36", "length": 6032, "nlines": 39, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "शिखर धवन विश्वचषक स्पर्धेमधून बाहेर, पंतला संधी", "raw_content": "\nशिखर धवन विश्वचषक स्पर्धेमधून बाहेर, पंतला संधी\nवेब टीम : लंडन\nभारतीय संघातील सलामीवीर फलंदाज शिखर धवन हा अंगठ्याच्या दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यामुळं भारतीय संघास मोठा धक्का बसला आहे. शिखर धवन याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यास फ्रॅक्‍चर असल्याचे निष्पन्न झाले असून दुखापतीमुळे त्याला विश्वचषक स्पर्धेतून माघार घ्यावी लागत आहे. त्याच्याजागी आता ऋषभ पंत याचा संघात समावेश करण्यात आला आहे\nऑस्ट्रेलियाविरूध्द झालेल्या सामन्यात त्याने तडाखेबाज शतक टोलविले होते.त्याने 109 चेंडूत 117 धावा केल्या होत्या. त्यामुळेच भारताला 50 षटकांमध्ये साडेतीनशे धावांचा पल्ला ओलांडता आला होता. याच सामन्यात नॅथन कोल्टिअर नील याचा उसळता चेंडू त्याच्या डाव्या हाताच्या अंगठयावर जोरात बसला. त्यामुळे त्याला संपूर्ण वेळ क्षेत्ररक्षण करता आले नव्हते. त्याच्या जागी रवींद्र जडेजा याने क्षेत्ररक्षणाची जबाबदारी सांभाळली होती.\nत्यानंतर संघाचे फिजिओ पॅट्रिक फऱ्हार्ट यांनी धवनच्या दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला आणखी दोन सामने खेळता येणार नाही असा सल्ला दिला आहे. त्यामुळे धवन हा न्यूझीलंड व पाकिस्तानविरूध्दच्या सामन्यांमध्ये तो खेळू शकला नव्हता.\nभारताचा सलामीवीर शिखर धवन जायबंदी झाल्यानंतर विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंत इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. भारत-पाकिस्तान संघांमधील सामन्यापूर्वी भारतीय संघाने कसून सराव केला. या सरावात ऋषभही सहभागी झाला होता. मात्र त्यांच्या निवडीची घोषणा झाली नव्हती. मात्र शिखर धवनची दुखापत गंभीर असल्याचे निष्पन्न झाल्याने ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2020-09-25T03:37:07Z", "digest": "sha1:4RKRTW63IIQC6JL2GXB7RT4XVIEHOK2M", "length": 11521, "nlines": 90, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "म्युन्शेन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(म्युनिक या पानावरून पुनर्निर्देशित)\nम्युनिक अथवा म्युनशेन (मराठी लिखाण म्युनिच) हे जर्मनीतील प्रमुख शहर आहे. बायर्न राज्याची राजधानी असलेल्या ह्या शहरात १९७२ च्या ऑलिंपिक स्पर्धा पार पडल्य��� होत्या. या शहराची एकूण लोकसंख्या १३ लाख इतकी असून जर्मनीतील बर्लिन व हॅंम्बुर्गनंतर तिसरे मोठे शहर आहे. बव्हेरियन आल्प्स च्या पायथ्याशी हे शहर वसले आहे व इसार नावाची नदी शहराच्या मध्यभागातून वाहते. निसर्ग सौदर्यांने नटलेल्या म्युनिचजवळ अनेक पर्यटन स्थळे आहेत. तसेच अनेक घटनांचा साक्षिदार असलेल्या या शहरात अनेक ऐतिहासीक स्थळे व राजवाडे आहेत. तसेच हे शहर संग्रहालयांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. ड्यॉईचे वस्तूसंग्रहालय , विमानांचे संग्रहालय ही काही येथील प्रसिद्ध संग्रहालये आहेत. जगप्रसिद्ध वाहन निर्माते बी.एम.डब्ल्यू या कंपनीचे माहेरघर म्युनिकच आहे. जर्मनीने दुसर्‍या महायुद्धानंतर केलेल्या प्रगतीचे म्युनिच हे प्रतीक मानले जाते.\nस्थापना वर्ष इ.स. ११५८\nक्षेत्रफळ ३१० चौ. किमी (१२० चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १,७०३ फूट (५१९ मी)\n- घनता ४,३७० /चौ. किमी (११,३०० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nजर्मनीमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nम्युनिच हे शहर आल्पस पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे व समुद्रसपाटीपासूनची उंची साधारणपणे ५५० मी इतकी आहे. परंतु शहराचा बहुतेक भाग हा सपाट आहे. शहरातील कोणत्याही उंच इमारतीवरून दक्षिणेकडच्या आल्प्सच्या उंच रांगा पहायला मिळतात.\nम्युनिचचे हवामान हे पश्चिम युरोपीय हवामानप्रकारात मोडते. परंतु आल्प्सचे सानिध्य असल्याने उत्तरेकडून येणारे वारे या ठिकणी अडतात त्यातून येणार्‍या बाष्पामुळे म्युनिचमध्ये जर्मनीतील इतर शहरांपेक्षा सरासरीपेक्षा २०० ते ३०० मीमी जास्त पाउस पडतो. तसेच हिवाळ्यात बर्फाचे प्रमाणही इतर शहरांपेक्षा अधिक असते. डिसेंबर ते मार्च हे महिने हिवाळ्यात गणले जातात जानेवारी हा सर्वांत कडक थंडीचा महिना असतो व सरासरी तापमान उणे ४ ते अधिक २ ते ३ अंश असते.\nम्युनशेन हे दक्षिण जर्मनीमधील एक प्रमुख औद्योगिक केंद्र समजले जाते. बीएमडब्ल्यू या जगप्रसिद्ध वाहननिर्माण कंपनीचे म्युनिच हे माहेरघर आहे. याचे मुख्य कार्यालयाची इमारत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे.\nम्युनिच येथील तांत्रिक विद्यापीठ (टी.यू म्युनशेन) हे जर्मनीतील अग्रणी विद्यापीठ आहे. जागतिक स्तरावरही या विद्यापीठाची गणना पहिल्या शंभर विद्यापीठांत होते.\nजर्मनीमधील इतर शहरांप्रमाणेच फुटबॉल हा येथील सर्वांत लोकप्रिय क्रीडाप्रकार आहे. बायर्न म्युनशेन (Bayern München) हा इथला स्थानिक फुटबॉल संघ 'बुन्डेसलिगा' या जर्मनीमधील सर्वोत्तम फुटबॉल क्लब आहे . सर्वाधिक वेळा राष्ट्रीय विजेत्या तसेच अनेक वेळा युरोपीय विजेत्या ठरलेल्या या संघाने केवळ जर्मन फुटबॉल नव्हे तर जगाला महान फुटबॉलपटूंचा वारसा दिला आहे.याचे मुख्य स्टेडियम उपनगरामधील अलायंझ अरेना या स्टेडियममध्ये आहे.\nफुटबॉलप्रमाणेच इतर क्रीडा स्पर्धांकरताही हे शहर प्रसिद्ध आहे. १९७२ च्या ऑलिंपिक स्पर्धा भरवण्याचा मान या शहराने मिळवला. ही स्पर्धा इस्रायली क्रीडापटूंवर झालेल्या अतिरेकी हल्यासाठी कायमची लक्षात राहील. या हल्यात सहा इस्रायली खेळांडूंचा व पोलिस अधिकार्‍यांचा म्रुत्यू झाला.\nLast edited on २१ सप्टेंबर २०२०, at २०:१३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०२० रोजी २०:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sakhinewslive.in/?p=255", "date_download": "2020-09-25T04:44:08Z", "digest": "sha1:ZJPOVEJVOP6E5GYRSO2JKQ4557YMM2LR", "length": 6995, "nlines": 56, "source_domain": "sakhinewslive.in", "title": "दत्ता काका साने कुटुंबाला सांत्वनाभेटी पाेहचले पवार कुंटुब | SakhiNewsLive", "raw_content": "\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nदत्ता काका साने कुटुंबाला सांत्वनाभेटी पाेहचले पवार कुंटुब\nराष्ट्रवादी पक्षाचे खासदार शरद पवार साहेब आज नुकतीच चिखली, साने वस्ती येथील दिवंगत दत्ता साने यांच्या घऱी सांत्वनभेटी पोहचले. तिथे त्यांनी दत्ता साने यांच्या पत्नी, आई, भाऊ व मुलांची भेट घेतली. पव���र यांनी त्यांच्या आईशी संवाद साधत त्यांना काळजी घेण्यास सांगितले.\nत्यानंतर दुपारी बारा वाजता शरद पवार यांचा ताफा भोसरी, लांडेवाडी येथील माजी आमदार विलास लांडे यांच्या घरी पोहचला. पितृशोक झालेल्या विलास लांडे यांना त्यांनी धीर दिला. तसेच कुटुंबातील सदस्यांची विचारपूस केली. यावेळी पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेविका मंगला कदम व पदाधिकारी उपस्थित होते.\nत्यानंतर दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी देखील साने कुटुंबायांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला आहे.\nयावेळी साने कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.\n← यूपीएससीची तयारी : स्त्रियांचे सक्षमीकरण\nकाेराेना संक्रमणाच्या बचावासाठी मी मास्क वापरतो,नागरिकांनी वापरावे -महापालिका आयुक्तांचे शहरवासीयांना आवाहन →\nमहापालिका शिक्षण विभागाच्या वतीने राबवणार १५ जुन पासुन ई-साहित्य निर्मिती उपक्रम\nतारांगण घरात : मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करा..\nनिवासी हॉटेल, व्यापारी संकुले आजपासून सुरू\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपिंपरी प्रतिनिधी sakhi news live ‘कोरोना’च्या लढ्यासाठी प्रकाशमहाराज बोधले स्थापित ‘अखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्यावतीने 1 लाख 11\nपिंपरी चिंचवड पुणे बातम्या\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/column/health/maintain-the-health-in-the-monsoon/articleshow/64941288.cms", "date_download": "2020-09-25T05:14:38Z", "digest": "sha1:TLGEVHWYHPBDD4B52HDH52DMT5SH43IP", "length": 15667, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसुरुवातीला हवाहवासा वाटणारा पाऊस मात्र काही दिवसांनी नकोसा वाटू लागतो. कारण साथीच्या आजारांमुळे सर्वसामान्य जेरीस येतात. पावसाळ्यातील आजारांचे मूळ कारण म्हणजे दूषित पाणी, खराब अन्न व आजूबाजूला असणारी अस्वच्छता.\n- डॉ. रॉय पाटणकर, पोटविकार तज्ज्ञ\nसुरुवातीला हवाहवासा वाटणारा पाऊस मात्र काही दिवसांनी नकोसा वाटू लागतो. कारण साथीच्या आजारांमुळे सर्वसामान्य जेरीस येतात. पावसाळ्यातील आजारांचे मूळ कारण म्हणजे दूषित पाणी, खराब अन्न व आजूबाजूला असणारी अस्वच्छता. बरेचदा ताप, थंडी, खोकला, कावीळ, उलटी, जुलाब या आजारांनी लहान मुले, वृद्धांना त्रास होतो. सुरुवातीला साधा वाटणाऱ्या सर्दी-खोकला, तापाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर मलेरिया, डेंग्यूच्या तापाचेही निदान होऊ शकते. त्यामुळे योग्य तपासणी करून आजाराबाबत वेळीच खातरजमा करावी अन्यथा सर्दी-पडसे समजून अंगावर काढणे महागात पडू शकते.\nपावसाळ्यात होणारे आजार -\n१. डेंग्यू - पावसाळ्यात सर्रास दिसून येणारा आजार. दरवर्षी येणाऱ्या रुग्णांपैकी २०-२५ साथीच्या रुग्णांमध्ये या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांचे प्रमाण दिसून येते. डेंग्यूची लक्षणे सहज ओळखता येतात. अतिताप, रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होणे, अंगावर चट्टे ही प्राथमिक लक्षणे दिसून आल्यास त्वरीत डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे. घरात अथवा कार्यालयात डासांसाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक.\n२. चिकनगुनीया - साचलेलं पाणी, एसी, कुलरप्लाण्टमधून होणारा पाण्याचा निचरा, पाण्याची पाइपलाइन तसेच भांडी आदीवर घोंगावणारे मच्छर यांमुळे चिकनगुनिया होऊ शकतो. हे डास फक्त रात्रीच नव्हे तर दिवसाही तुम्हाला दंश करू शकतात त्यामुळे अशा जमा झालेल्या पाण्याच्या जवळपास न गेलेलेच बरे. बरेचदा लहान मुलं पावसाळ्यात अशा साचलेल्या पाण्यात मस्ती करताना आपण पाहतो. चिकनगुनीया आजाराची सांधेदुखी व ताप ही दोन प्रमुख लक्षणं दिसून येतात. चिकनगुनीया होऊ नये म्हणून प्राथमिक काळजी म्हणजे आपल्या घरात भांड्यांमध्ये पाणी जास्त दिवस साठवून ठेऊ नये.\n४. अतिसार अर्थात जुलाब - बाहेरील उघड्यांवरील अन्नपदार्थ खाल्याने तसेच पाणी प्यायल्याने अतिसाराची लागण होऊ शकते. अतिसार सहज बरा करता येऊ शकतो फक्त योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अतिसाराचे दोन प्रकार आहेत. एक तीव्र तर दुसरा दीर्घकाळ सुरु राहणाऱ्या प्रकारचा. पाणी उकळून प्यायल्यास व घरगुती अन्नपदार्थ खाल्यास अतिसार होण्याची शक्यता कमी. पावसाळ्यात बरेचदा आपल्याला बाहेरील खाण्याचा मोह होतो. अशावेळी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. बरेचदा मोठमोठ्या सोसायट्या किंवा वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांची योग्य प्रकारे साफसफाई न झाल्याने दूषित पाणीपुरवठा होऊ शकतो. अशावेळी पाणी शुद्ध करणारे फिल्टर्स तसेच कॅन्डल्स नियमित साफ करणे किंवा पाणी उकळून पिणे महत्त्वाचे आहे.\n५. टायफॉइड - अस्वच्छ व घाणीच्या साम्राज्यामुळे हा आजार पसरतो. अस्वच्छ ठिकाणी खाद्यपदार्थ शक्यतो टाळा. ताप, डोकेदुखी, थकवा, घशाला खवखव होणे ही टायफॉइडच्या आजाराची लक्षणे आहेत. त्यामुळे नेहमीच सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत. रस्त्यावरील खाणे टाळावे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nवेळेतच ओळखा करोनाची लक्षणे...\nमुतखडा : उपचार आणि प्रतिबंध...\nकरोनाचा सामना करताना काय चुकतंय\nआरोग्यमंत्र : प्रोस्टेट ग्रंथींचा त्रास...\nआरोग्यमंत्र: टायफॉइडसाठी आरोग्यतपासण्या महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nदेशकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान देणार, 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार\nदेशभारतात पुस्तके निर्जंतूक करणाऱ्या यंत्राचा शोध\nविदेश वृत्तचीनने पहिल्यांदा सांगितले, गलवानमध्ये भारताने किती सैन्य ठार केले\nगुन्हेगारीठाण्यातील शिवसेना नगरसेवकाच्या मुलाची गोळ्या घालून केली हत्या\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nमुंबई'बॉलिवूडवाले घर��त गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय'\nपुणेऑक्सिजनवरील रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या; एफडीएची रुग्णालयांना तंबी\nदेशLIVE भारत बंद : ट्रॅक्टरवर स्वार होऊन तेजस्वी यादव यांची रॅली\nमोबाइलनोकियाचे २ स्मार्टफोन येताहेत, इतकी असेल किंमत\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nकार-बाइकपुन्हा महाग झाली BS6 Renault Triber, जाणून घ्या नवी किंमत\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t6891/", "date_download": "2020-09-25T04:25:12Z", "digest": "sha1:7QXMIY6QONMT22QQVKD364XDECB5UMN5", "length": 2616, "nlines": 70, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-वारा", "raw_content": "\nवाटते मला मी पण वारा बनूनी फिरावे\nतुझ्या नाजूक चेहऱ्यावरती स्मिथ हास्य फुलवावे.\nकरताच स्पर्श तुझ्या अंगी रोमांच उभा राहावा\nतुझ्या गुलाबी ओठांचा हळूच स्पर्श व्हावा.\nदेण्यास आलिंगन हात तुझे पुढे यावेत\nआनंदाचे क्षण मिठ्ठीत तुझ्या घालवावेत.\nहळूहळू मिठ्ठी तुझी सैल होताना\nअश्रू येतात डोळ्यात मी दूर जाताना.\nघडेल का असे आवचित कधीतरी\nबनूनी वारा मी फिरावे तुझ्या संगती...\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/1290", "date_download": "2020-09-25T04:47:01Z", "digest": "sha1:M4ZMIV4UQATV6UK4Z5TG4G7G4ZDVH6H3", "length": 14135, "nlines": 112, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "जेजुरी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nपुण्याजवळचं जेजुरी हे महाराष्ट्रातलं महत्त्वाचं दैवत आहे. जेजुरीच्या खंडोबाला मनोकामना पूर्ण होण्यासाठी, विशेषतः पुत्रप्राप्तीसाठी नवस करतात. तो नवसाला पावतो अशी अनेकांची मान्यता आहे. दैत्यांचा पराभव करण्यासाठी शंकराने मल्हारी मार्तंड हा अवतार घेतला.\nया पाय-यांवर वाद्य वाजवून देवाची आळवणीही केली जाते.चित्रात लहान मुलगी तुणतुणं वाजवते आहे.आणि टोपी घातलेला माणूस संबळ वाजवत आहे. मी लहान असताना माझ्या आतेभावाच्या लग्नानिमित्त्य घातलेल्या गोंधळात तुणतुणे आणि संबळ ऐकली ह��ती. तेव्हा या वाद्यानं वेड लावलं होतं.आजही ती कोणी\nवाजवत असलं तर तिथ थांबल्याशिवाय चैन पडत नाही. मी नंतर तबला वाजवायला शिकलो. तबला ऎकतोही खूप संबळ वाजवायला शिकायची इच्छा आहे पण तिचे क्लास नसतात. सनईबरोबर वाजवला जाणारा चौघडा तिच्यापेक्षा मोठा असतो.तो बसून वाजवावा लागतो. संबळ गळयात अडकवून वाजवता येते.\nगळयात घालून वाजवण्याची वाद्ये अनेक राज्यांत आढळतात. केरळातील कालीकतला पाहिलेले हे 'चेंडा' नावाचे वाद्य वाजवणारे वादक. वाद्य खोल आणि मोठे असल्याने ताशापेक्षा गंभीर वाजते.\nकोणी तीच ती गोष्ट सांगत असला तर 'काय तुणतुणं लावलंयस' म्हणून हेटाळणी केली जाते. पण तुणतुण्याची तार खुंटीनं पिळून एका बोटाने गाणा-याच्या सुरात वाजवायला लागलं की याचा अवर्णनीय संतत नाद ऐकत राहावासा वाटतो. अवर्णनीय प्रकृतीनं लहान वाटणारं हे गुणी वाद्य आहे.एकच तार असल्यानं इतर तंतुवाद्यांप्रमाणे यातून वेगवेगळे आवाज काढता येत नाहीत. ती त्याची मर्यादा आहे.\nदीपमाळ आणि हळद म्हणजे भंडारा. त्याची उधळण हे जेजुरीचे वैशिष्टय. तसं दुसरीकडे पाहायला मिळत नाही. काळा दगड आणि हळद यांच्या संगतीत झेंडूची फुले आणि दैत्याची लाल मूर्ती डोळयांत भरतात. चिरेबंदी कमानीतून दिसणारे मंदिराचे रूप.\nजेजुरीचे दुसरे महत्त्व असे, की तेथे शिवाजी व शहाजी यांची भेट झाली होती. तेव्हा त्यांनी मोगलांच पारिपत्य कस करावे याबाबत खल केला होता. मुसलमानही या दैवताला मानतात. मंदिराच्या मुख्य घुमटाच्या चार बाजूंना असलेल्या लहान घुमटींमध्ये विजापूर शैलीची छाप दिसते.खंडोबा हा देव, विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातील लोकांना जवळचा वाटतो. दर्शनासाठी जाऊ पाहाणा-या भक्तांच्या लांबलचक रांगेची झलक.\nजेजुरीला जाऊन आल्यावर .फक्त हळद .भव्य दगडी दीपमाळा. वाटेवर बसलेले लोक आणि डोंगरावरून दिसणारा परिसर इतक्याच गोष्टी लक्षात राहातात. खंडोबा आठवत नाही. याचं कारण त्याच्या दर्शनासाठी लावलेली लांबलचक रांग. त्यानंतर झालेलं ओझरतं दर्शन. ते झाले, की जो तो पायऱ्या उतरून परततो. देवाचं तसंच असतं .गर्दीत देव नसतो.मग तुम्ही तिरूपतीला जा नाहीतर पंढरपूरला जा.\n'सुंदर ते ध्यान उभे विटेवरी' आपल्यासाठी नसतं.ते सुंदर ध्यान पाहायला सवड मिळत नाही. देव म्हणजे गौडबंगाल आहे देव आहे हे सांगणारे त्याला दाखवू शकत नाहीत. नाह�� म्हणणारे पटवून देऊ शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही आम्ही देव आहे की नाही या फंदात न पडलेलं बरं. मग आपल्या हाती काय उरतं तो आहे असं मानणारे त्याला अशा स्वरूपात उभा करतात की वाटतं कल्पनांमधे का होईना देव आहे. रम्य आविष्कारात तो इथे तिथे भेटतो.मग तो खंडोबा असो की वेरूळचा कैलास.\nप्रकाश पेठे यांचा जन्‍म अमरावतीचा. ते बडोदा येथे स्‍थायिक आहेत. त्‍यांनी 'सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर' मुंबर्इ येथून शिक्षण पूर्ण केले. पेठे यांनी १९६४ साली 'मराठी विश्‍वकोशा'साठी पंधरा जगप्रसिध्द वास्तुकलाकारांच्या चरित्र नोंदींचे लेखन केले. त्‍यांनी १९६५ मध्‍ये वास्तुकलेतील नव्या प्रवाहाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याच्या ओढीने अहमदाबाद व चंदिगडची दीर्घ सफर केली. त्‍यांचा वडोदरा महानगरपालिकेसाठी शहराचा पहिला विकास आराखडा व नगर रचना योजना बनवण्यात सहभाग होता. त्‍यांनी १९८९ मध्‍ये संगीत विशारद ही पदवी मिळवली. ते १९९८ मध्‍ये नगर विकास अधिकारी या पदावरून निवृत्त झाले.\nगुजराती श्रीमंत का असतात\nसंदर्भ: बनारस, महाराष्ट्रातील वाडे, लोकजीवन\nगुजरातमधील कुटुंबसंस्था आणि कुटुंबकबिला हरवला\nतिंतल तिंतल लितिल ताल \nसंदर्भ: आकाश, तारा, पंचमहाभूत, पिरॅमिड, सूर्य, पंचांग\nपुणे येथील तुळशीबाग श्रीराम मंदिर (Tulshibaug Shreeram Mandir)\nलेखक: भरत नारायण तुळशीबागवाले\nसंदर्भ: राम मंदिर, महाराष्‍ट्रातील मंदिरे, पुणे, शिवाजी महाराज, रामेश्वर मंदिर\nनीरा-भीमेच्या संगमावरील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान\nसंदर्भ: नद्यांचा संगम, देवस्‍थान, महाराष्‍ट्रातील मंदिरे, नरसिंह मंदिर, पर्यटन स्‍थळे\nबाळ भैरवनाथाचा हवामानाचा अंदाज\nसंदर्भ: चांदेकसारे, कोपरगाव तालुका, महाराष्‍ट्रातील मंदिरे, भैरवनाथ, जोगेश्‍वरी देवी, दंतकथा-आख्‍यायिका, गुढीपाडवा, Ahmadnagar, Kopargaon Tehsil, Chandekasare Village, Bhairavnath, देवस्‍थान, भैरव\nदिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी – जीवन साधे जगण्याचा प्रयोग (Dilip And Paurnima Kulkarni - Environmentalist)\nसंदर्भ: वाद्य, पारंपरिक गीत\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2020/09/17/the-need-to-increase-investment-in-education-kesari-editorial-sandeep-wakchaure-article/", "date_download": "2020-09-25T04:52:52Z", "digest": "sha1:YLUD24RRWMFQVCMYFNFXTJBFSDHOQ2L6", "length": 37604, "nlines": 193, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "शिक्षणावरील गुंतवणूक वाढण्याची गरज - Kesari", "raw_content": "\nघर संपादकीय शिक्षणावरील गुंतवणूक वाढण्याची गरज\nशिक्षणावरील गुंतवणूक वाढण्याची गरज\nऐसपैस शिक्षण : संदीप वाकचौरे\nदेशात कोरोनाचा संसर्ग झाला आणि देशाच्या आरोग्य व्यवस्थेचे वास्तव चित्र समोर आले. त्यापूर्वी कधीकाळी आरोग्याच्या संदर्भाने फारसा विचार राष्ट्रीय आणि राज्यपातळीवर केला गेला नाही. देशातील आरोग्य संस्था, सुविधांचा विचार गंभीरपणे केला गेला नसल्याचे वास्तव स्वीकारावे लागले. आपल्यालाच देशासाठी आपल्याच नागरिकांसाठी आरोग्याची किती वेगाने सुविधा उपलब्ध करून देण्याचे गरज असल्याचे चित्र समोर आले. सुविधेअभावी अनेकांना जीव गमवावा लागत आहे. कोरोना आल्याने सर्वांनाच आरोग्याचा विचार करावा लागला आहे. अशी संकटे आली तरच त्या त्या विभागाच्या गरजा पूर्ण होणार आहेत का असा प्रश्न पडतो. समस्या निर्माण झाल्यावरच त्या विभागाच्या संदर्भाने विकासाची गरज वाटते. त्याप्रमाणे शिक्षणासाठी देखील असेच एखादे संकटाची आपण वाट पाहायला हवी का\nआपल्या देशात आरोग्य सुविधा आणि त्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची गरज अधोरेखित झाली. त्यानंतर आरोग्यासाठी आपण काहीसे प्रयत्न सुरू केले. अर्थात संकटाच्या काळात का होईना आरोग्याची गरज अधोरेखित झाली. त्यामुळे येत्या काही वर्षाच्या अर्थसंकल्पात आरोग्यावरची गुंतवणूक वाढेल अशी अपेक्षा करता येईल. यावर्षी मोठया प्रमाणावर आरोग्यासाठीच्या खर्चासाठी सरकार पुढे आले आहे. त्याप्रमाणे शिक्षणासंदर्भात देखील गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. असे संकट आल्यावरच विचार करण्याची वृत्ती राष्ट्रीय विकासासाठी निश्चित धोकादायक आहे. आरोग्य आणि शिक्षण हे विकासाचे केंद्रबिंदू आहेत. त्या विकासासाठी येथील खर्चाकडे गुंतवणूक म्हणून पाहायला हवे.\nकोरोनाच्या काळात लोकांना उपचारासाठी आवश्यक सुविधा मिळविण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यावेळी सरकारी व्यवस्था झोकून काम करीत असल्याची बाब समोर आली. वारंवार ज्या खाजगीकरणाचा उदोउदो करत होतो त्या व्यवस्थेने कोरोनाच्या काळात नागरिकांशी केलेले अर्थव्यवहार समोर आले आहेत. सामान्य जनतेला न परवडणारा भार नागरिकांवर लादला जात होता. त्याचवेळी शासकीय व्यवस्था आहे त्या परिस्थितीत सामान्य जनतेकरीता धावाधाव करीत होती. सर्वाधिक जीव ओतून त्या व्यवस्थेने काम केले आहे हे कोणीच नाकारण्याची हिम्मत करणार नाही. अशा परिस्थितीत सरकारी व्यवस्था कशी कामी येते हे अनेकांनी अनुभवले आहे. त्यामुळे व्यवस्थेत सरकारी शिक्षण आणि सरकारी आरोग्य सुविधांमध्ये अधिक गुंतवणुकीची गरज अधोरेखित झाली आहे.\nसरकारी शिक्षणाच्या व्यवस्थेला देखील अधिक उंचावण्याकरीता गुंतवणुकीची गरज आहे. एका संकटाने आपल्याला उघडे पाडले आहे. भविष्यात शिक्षणांच्या क्षेत्रात अशी संकटे आली, तर आपली शिक्षण व्यवस्था ते पेलू शकणार आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. जगाची शिक्षणाची व्यवस्था आणि आपली वर्तमानकालीन व्यवस्था याची तुलना करून अभ्यास करण्याची नितांत गरज व्यक्त होत आहे. जगाचा संशोधनावरील खर्च, त्या संदर्भाने शिक्षणात असलेला दृष्टीकोन, शिक्षणासंदर्भाने जगाचे असलेले लक्ष आणि त्यासाठीची प्रयोगशीलता अत्यंत महत्त्वाची आहे. आज आपला देश सर्वाधिक तरूणांचा आहे. त्यामुळे त्या तरूणांच्या देशात शिक्षण देखील तितके सशक्त असण्याची अपेक्षा आहे. तरूणांच्या क्षमतांना आव्हान देणारे, या देशातील नागरिकांच्या गरजा भागविणारी असायला हवे. शिक्षणाने भविष्याचा वेध घेणारी मानसिकता आणि सर्व क्षेत्राचे आव्हाने पेलण्याची हिम्मत दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षणाने राष्ट्र व समाजाच्या गरजा भागविण्याचे आव्हान पेलण्याची गरज आहे.\nनव्या शैक्षणिक धोरणात आपल्याला 2025 पर्यंत अंकीय आणि भाषिक साक्षरता पेलण्याच्या आव्हानाची भाषा आहे. धोरणातील या भाषेचे स्वागत व्हायला हवेच. आपण ते आव्हान देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात देखील पेलू शकलेलो नाही. अजूनही शंभर टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकलेले नाहीत हे वास्तव आहे. जी शाळेत आली आहेत त्यातील पाच कोटी मुले आताही शाळाबाहेर आहेत. अशा गंभीर परिस्थितीत गुणवत्तेचे आव्हान पेलावे लागणार आहे. परिस्थिती फार गंभीर नसली तरी भविष्यासाठी पावले आतापासून उचलावी लागणार आहे. जगप्रसिध्द अर्थशास्त्रज्ञ डॉ.जेफ्री साच हे भारताच्या दौर्‍यावरती आले होते. त्यांनी भारत फिरून पाहिला. त्या काळात त्यांनी येथील शाळाही पाहिल्या. भारताने प्राथमिक शिक्षणांच्या गुणवत्तेकरीता आखलेल्या योजना ��णि त्या ग्रामीण भागात कुठपर्यंत पोहचल्या आहेत याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी काही शाळा पाहिल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या काही मित्रांशी संवाद साधतांना काढलेले उद्गगार फारच विचार करायला लावणारे आहेत. भारतातील शाळा पाहिल्यावर भारतात बदल दिसत आहेत. मात्र तरीसुध्दा शिक्षणाच्या क्षेत्रात भारताला अजूनही खूप काम करावे लागणार आहे. त्यासाठी मात्र पुरेसा वेळ उरलेला नाही. यातील चिंता वर्तमानात देखील महत्त्वाची आहे. आपण त्या दिशेने कधी प्रवास करणार आहोत. त्यासाठी धोरण कधी घेणार आणि घेतलेल्या धोरणाची अंमलबजावणी कधी करणार हा खरा प्रश्न आहे.\nजगाच्या पाठीवर अनेक देश विकासाचे चक्र गतीने फिरवत आहेत. वर्तमान परिस्थितीत आपण देखील दीर्घकालीन धोरण घेण्याची नितांत गरज आहे. जगातील अनेक देशातील सत्ताधारी आणि विरोधक हे एकत्र येऊन विचारमंथन करीत देशाचे शिक्षण धोरण राबवत आहेत. एकत्रित विकासाची चक्रे गतीने फिरण्यासाठी व्यक्तिगत आणि राजकीय मतभेद दूर सारत केवळ राष्ट्रहित लक्षात घेऊन एकमताने भूमिका घेतली जाते. धोरणावर एकमत झाल्याने ते धोरण दीर्घकालीन अंमलबजावणीत राहते. कारण त्या धोरणात राजकारणापेक्षा राष्ट्रहिताला अधिक प्राधान्य राहते. त्यामुळे सत्ता बदलत गेली आणि कोणीही सत्तेवर आले तरी शिक्षणाच्या धोरण प्रक्रियेत बदल करण्याची गरज वाटत नाही. जेव्हा राष्ट्र व समाज हे केंद्रस्थानी राहाते तेव्हा एकमत होणे साहजिक असते. त्यामुळे आपल्या देशात देखील अशा स्वरूपात एकमत व्हायला हवे. आपल्याला येणार्‍या काळात जगातील स्पर्धेला तोंड द्यायचे आहे. त्यासाठी आपण शिक्षणातून तयारी करायला हवी. आपण त्यासाठी खरेच आपण तयार आहोत का याचा विचार करण्याची गरज आहे.\nआपल्या देशात शिक्षणाच्या गुणवत्तेचा प्रश्न आहे. व्यापक अर्थाने गुणवत्ता म्हणजे काय या बाबत निश्चित भूमिका नाही. गुणवत्तेची व्याख्या नाही. त्यामुळे समान पातळीवर गुणवत्तेच्या संदर्भाने विचार होतांना दिसत नाही. आजही गुणवत्तेची व्याख्या सापेक्ष असल्याचे दिसते. ज्या शिक्षकाला आपला वर्ग गुणवत्तेचा आहे असे वाटते तोच वर्ग क्षेत्रीय अधिकार्‍यांना वाटेलच असे नाही. अगदी कौशल्याबाबत देखील एकमत नाही. वर्गात लिहिता वाचता येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या शंभर टक्के आहे असे सांगणार्‍या शिक्षकांचे वर्गातील विद्यार्थी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात तितकासा प्रतिसाद देत नाहीत. विद्यार्थी अक्षर, शब्द, उतारे वाचतो; पण त्यातील आकलन न होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. जेव्हा दोन वाक्यांतील अर्थ विद्यार्थी जाणत नाही तेव्हा तो केवळ अक्षरे वाचतो तेव्हा ते वाचन गुणवत्तेच्या व्याख्येत कसे बसणार हा प्रश्न आहे. अनेकदा मुले तांत्रिक पध्दतीने गणित करतात. त्यांना मार्क मिळतात; पण गणिताचा व्यावहारिक पातळीवर उपयोजनाच्या क्षमता हरवून बसतात. अनेकदा मुलांना भाषिक क्षमता प्राप्त नसतात, भाषेच्या मूल्यमापनात ते कमी मार्क मिळवितात आणि गणितात मात्र अधिक मार्क मिळवितात. जेथे भाषा येत नाही तेथे इतर विषयात मिळणारे मार्क म्हणजे आकलन युक्त शिक्षण आहे का असा प्रश्न आहे. त्यामुळे शिकूनही शहाणपण न येणे. शिक्षणाची उददीष्टे साध्य न होणे यासारखे प्रकार घडत जातात. त्या अर्थाने शिक्षण गुणवत्तायुक्त आहेत का असा प्रश्न आहे. त्यामुळे शिकूनही शहाणपण न येणे. शिक्षणाची उददीष्टे साध्य न होणे यासारखे प्रकार घडत जातात. त्या अर्थाने शिक्षण गुणवत्तायुक्त आहेत का अशा प्रश्न पडतोच. त्यामुळे राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाची गुणवत्ता आणि दहावीच्या निकालाची गुणवत्ता यात प्रचंड अंतर पडते दोन्ही परीक्षांना एकच विद्यार्थी सामोरे जातो आणि गुणवत्तेत मात्र फरक पडतो. आता या दोन्ही परीक्षांचे उद्दिष्टे भिन्न असले, तरी देखील शिक्षण म्हणून अपेक्षित केलेल्या क्षमताची साध्यता न होणे ही देशासाठी धोकादायक आहेच. शिक्षणातून अपेक्षित केलेली गुणवत्ता प्राप्त करून देणे. त्यासाठी भूमिका धोरणात येणे महत्वाचे आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने देखील शाळा महाविद्यालयांमध्ये सुविधा निर्माण करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.\nशाळा महाविद्यालयांना ग्रंथालय असायला हवे. त्यात मुबलकता असायला हवी. प्रत्येक शाळेत प्रयोगशाळा असायला हवी. खेळाचे साहित्य पुरेसे असायला हवे. खेळाचे मैदान असायला हवे. पुरेशा शैक्षणिक साहित्याची गरज असते. माहिती तंत्रज्ञान सुविधाची उपलब्धता हवी. उत्तम भौतिक सुविधा हव्यात. उत्तम दर्जाचे शिक्षक हवेत. आता या परिस्थितीत या सुविधा देशातील किती शाळांना परिपूर्ण उपलब्ध आहेत याचेही वास्तव आहे. एकीकडे आपण ऑलिंपिकला पदके मिळविण्याच प्रयत्न करतो आहोत. छोटे देश किती पदके मिळवितात हे आपण पाहातो. त्याच वेळी आपण कोठे आहोत हे ही आपणास माहीत आहे. याचा अर्थ क्रीडा, साहित्य, संशोधन या सारख्या विविध क्षेत्रांत आपण आजही कितीतरी मागे आहोत. इतका मोठा देश असूनही पदके, पुरस्कारात मागे आहोत. याचे कारण त्यासाठीच्या सुविधा आणि मार्गदर्शनाची गरज आहे, ती भागविली जात नाही. मग त्या-त्या वेळी प्रश्न निर्माण झाले, की आपण तात्पुरत्या स्वरूपात प्रश्नाची उत्तरे शोधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो; पण त्या अल्पशा प्रयत्नाने आपल्याला फारशे यश मिळत नाही. कारण शिक्षणातून ते सातत्याने पेरावे लागेल. ते न पेरता तात्पुरती मलमपट्टीने केवळ उपाय ठरतो. त्यामुळे आपण जगाच्या दृष्टीने देश मोठा असूनही आपण ठसा उमटवण्यात कमी पडत आहोत हे मान्य करावे लागेल. केवळ शाळा सुरू ठेऊन आणि शिक्षक देऊन प्रश्न सुटणार नाही. गुणवत्तेसाठी लागणार्‍या सुविधा आणि शिक्षकांसाठी आधार ठरणार्‍या प्रशिक्षण संस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे. शिक्षकांसाठी अधिक सक्षम, आधार ठरणारे संदर्भ ग्रंथालय, तज्ज्ञ मार्गदर्शकांची आणि त्याचवेळी सातत्यपूर्ण संशोधनाची व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. या दृष्टीने अधिक सक्षमता आणण्याची गरज भविष्यात भासणार आहे. जग वर्तमानात ज्ञानाधारित अर्थव्यवस्था उभी करू पाहात आहे. अनेक देश त्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत अशावेळी आपणही त्या दिशेने पावले टाकण्यासाठी गुंतवणूक वाढविण्याबरोबर एका दिशेचा प्रवास सुरू ठेवण्याची गरज आहे. हा प्रवास आपल्याला भविष्यातील प्रकाशाची वाट दाखवेल. अन्यथा प्रवास सुरू राहील; पण विषमतेच्या बिजांनी पुन्हा एकदा हिंसेची वाट धरली जाण्याचा धोकाही लक्षात घ्यायला हवा.\nपुढील लेखसरकारी निवेदन (अग्रलेख)\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nविचारणारे कोणी नाही (अग्रलेख)\nमुलांचे अनुभवविश्व समृद्ध करणारी ‘गोष्ट’\nपाच कोटी विद्यार्थी जर शाळाबाह्य असतील तर ही परिस्थिती फारशी गंभीर नाही ,असे कसे म्हणता येईलहे प्रवाहाबाहेरील विद्यार्थी उद्या चर्या भारताचे भावी आधारस्तंभ असून शकतील काहे प्रवाहाबाहेरील विद्यार्थी उद्या चर्या भारताचे भावी आधारस्तंभ असून शकतील काकी समाजव्यवस्था पोखरणारा , दहशतवादी गट म्हणून कार्यान्वित होऊ शकत नाही काकी समाजव्यवस्था पोखरणारा , दह��तवादी गट म्हणून कार्यान्वित होऊ शकत नाही काप्रवाहाबाहेर राहिला म्हणून या घटकांवर अन्याय झाला असे म्हणत असतानाच,जो प्रवाहात आहे त्याला जर क्वालिटी एज्युकेशन मिळाले नाही तर नेमके कशा प्रकारचे मनुष्यबळ तयार होणार आहेप्रवाहाबाहेर राहिला म्हणून या घटकांवर अन्याय झाला असे म्हणत असतानाच,जो प्रवाहात आहे त्याला जर क्वालिटी एज्युकेशन मिळाले नाही तर नेमके कशा प्रकारचे मनुष्यबळ तयार होणार आहेहाही एक प्रश्नच आहे.दर्जेदार मनुष्यबळ निर्मिती म्हणजेच सुजाण , सुसंस्कृत, आदर्श नागरिकत्वाचा पायाच नव्हे का\nश्री. सीताराम म. फापाळे ओतूर (पुणे) September 18, 2020 at 9:10 am\nशिक्षण क्षेत्रातील अभ्यासक श्री.संदिप वाकचौरे यांच्या”ऐस-पैस शिक्षण”या लेख मालिकेतील ‘शिक्षणावरील गुंतवणूक वाढण्याची गरज’ या लेखात त्यांनी मांडलेल्या शिक्षण क्षेत्रातील समस्या, अडीअडचणी, शिक्षणाचा दर्जा, व्यवहारीक क्षमता,उद्दीष्टेपूर्तीच्या उणीवा इ.बाबींशी मी सहमत आहे.निव्वळ माणूस साक्षर झाला म्हणजे सुशिक्षित-सुसंस्कृत झाला असं नाही.शिकण्याने बुद्ध्यांक वाढला म्हणजे त्यांत व्यवहार चातुर्य आले असे समजणे चूक ठरेल.म्हणून शिक्षण असे असावे की जागतिक स्पर्धेत तो तरला पाहिजे, अनेक आव्हाने पेलवण्याची हिंमत त्यात आली पाहिजे.असे दर्जेदार, माणूस घडविणारे शिक्षण अभिप्रेत आहे.\nपर्यायाने यासाठी शासनाने शिक्षणाकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे.प्रचलीत शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल होणे आवश्यक आहे आणि तद्नुसंगानेच शासनाचे पहिले पाऊल नविन आकृतीबंधाच्या स्वरुपात पडते आहे.ही काळाची गरज आहे.यासाठीच शिक्षणावरील गुंतवणूक वाढवण्याची गरज आहे नव्हेतर अपेक्षीतच आहे.धन्यवाद\nशिक्षण क्षेत्रातील अभ्यासक श्री संदिप वाकचौरे यांच्या “शिक्षण भवताल”या लेख मालिकेतील”शिक्षणातून सत्याची पाऊलवाट”या लेखातून शिक्षणाविषयी मांडलेले विचार स्तूत्य आहेत.खरोखर शिक्षण हे सत्याचा प्रकाश दाखविणारेसत्याची साधना करणारे असावे.पण आज सत्याची कास धरूनचालणे\nकठीण आहे.सत्याने सर्व हिताला बाधा येते.प्रसंगी अनेकांची मने दुखावली जातात.या स्वार्थीजगात सत्यवादी माणूस एकांडी पडतो हेही सत्यच आहे.\nशिक्षण हे सत्य आहे,सत्य हे शिव असते,शिव हे सुंदर असते आणि हे सत्य आपणास शिक्षणातून मिळते.सत्यातून जाणा���ा मार्ग प्रकाशमान असतो,तेच शिक्षणातून साध्य करायचे असते.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nरुग्णालायाच्या बिलाविराेधात ५५ दिवसांत आल्या १४४७ तक्रारी\nपडताळणी समितीने ६५.२९ लाख रुपये बिल केले कमी\nसाेलापूर जिल्ह्यात बाधितांची संख्या ३० हजार पार\nसोलापूर जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ३० हजार पार झाली आहे.\nवाढत्या प्रतिसादामुळे किसानरेल्वे सेवेत डिसेंबरपर्यंत वाढ\nशेती माल व जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणाऱ्या सर्व घटकांची वाहतूक करण्याकरिता रेल्वे बोर्डाने किसान रेल्वेची नव्याने संकल्पना\nउमर खालिदला २२ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nदिल्ली हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) माजी विद्यार्थी उमर खालिदला\nशेअर बाजार गडगडला ;\nमुंबई शेअर बाजारात गुरूवारी सकाळी मोठी घसरण झाली.\nआयुक्तांनी साधला कोरोनाबाधित पोलिसांशी संवाद\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nविनामास्क बसलेल्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aarambh.bookstruck.app/page46/", "date_download": "2020-09-25T02:33:26Z", "digest": "sha1:F3NKR5447O7CHSHZMDW6XRE6XR2JLCD7", "length": 3369, "nlines": 17, "source_domain": "aarambh.bookstruck.app", "title": "| आरंभ Page 46 of 46 for आरंभ : मराठी साहित्यातील आधुनिक ई मासिक | आधुनिक धाटणीचे मराठी साहित्य ! नवोदित आणि अनुभवी लेखक लेखिकांचे हक्��ाचे व्यासपीठ आणि हजारो मराठी वाचकांच्या प्रेमास पात्र असे १००% ऑनलाईन प्रकाशन. भयकथा, विनोदी, ललित, विज्ञान कथा, कविता , प्रवास वर्णने, व्यंगचित्रे, कॅरियर मार्गदर्शन, आरोग्य, विज्ञान आणि अनेक नानाविध विषयांवरील लेखन इथे वाचा. आपले लेख पाठवा !", "raw_content": "\nआधुनिक धाटणीचे मराठी साहित्य नवोदित आणि अनुभवी लेखक लेखिकांचे हक्काचे व्यासपीठ आणि हजारो मराठी वाचकांच्या प्रेमास पात्र असे १००% ऑनलाईन प्रकाशन. भयकथा, विनोदी, ललित, विज्ञान कथा, कविता , प्रवास वर्णने, व्यंगचित्रे, कॅरियर मार्गदर्शन, आरोग्य, विज्ञान आणि अनेक नानाविध विषयांवरील लेखन इथे वाचा. आपले लेख पाठवा \nसर्व वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा\nसंपादकीयच्या माध्यमातून दर वेळेस मी आपल्याशी संवाद साधत असतो. प्रस्तुत अंकामध्ये आपण अक्षर प्रभू देसाई आणि आशिष कर्ले यांच्या लेखणीमधून संपादकीय वाचणार आहोत. हा अंक मी या दोघांसह आमचे प्रुफरीडर्स...\nवर्ष १, अंक ८\nसंपादक : अभिषेक ज्ञानेश्वर ठमके\nआरंभ : दिवाळी अंक २०१८ (20) आरंभ : फेब्रुवारी २०१९ (16) आरंभ: मार्च 2019 (19) आरंभ: जून २०१९ (36) आरंभ: सप्टेंबर २०१९ (57) आरंभ: डिसेंबर २०१९ (54) आरंभ : मार्च २०२० (30) आरंभ साठी लिहा (1) Notice (3) लॉकडाऊन लेखन स्पर्धा विशेषांक (29)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/bcci-made-clear-that-one-condition-to-be-apply-for-the-sponsorship-on-ipl-2020/articleshow/77468522.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2020-09-25T04:39:35Z", "digest": "sha1:L64ZZB6FGNZFLLVTFX5L3T5NSZQ6XOFH", "length": 15229, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्लेयर ऑफ द डे\nआयपीएलच्या स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआयने ठेवली आता महत्वाची अट\nआयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी आता बऱ्याच कंपन्या शर्यतीमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता नेमक्या कोणत्या कंपनीची निवड करायची, हा प्रश्न बीसीसीआयपुढे आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी बीसीसीआयने एक महत्वाची अट ठेवल्याचे पाहायला मिळत आहे.\nचीनच्या विवो या कंपनीने आयपीएलचे या वर्षीचे प्रायोजकत्व काढून घेतले आहे. त्यामुळे आयपीएल तोंडावर आल्यावर बीसीसीआयपुढे मोठा प्रश्न पडला आहे. आ��पीएलच्या प्रायोजकत्वासाठी आता काही कंपन्यांची नावे पुढे येत आहेत. पण आता कोणत्या कंपनीला प्रायोजकत्व द्यायचे, यासाठी बीसीसीआयने आता एक महत्वाची अट ठेवल्याचेही पाहायला मिळत आहे.\nवाचा-नरेंद्र मोदींच्या एका घोषणेमुळे पंतजलीला मिळू शकते आयपीएलचे प्रायोजकत्व....\nचीनच्या विवो या कंपनीने आयपीएल रद्द केल्यावर आयपीएलसाठी या वर्षी अमेझॉन, ड्रीम ११, बायजूज, रिलायन्स जिओ आदी कंपन्या स्पर्धेत असल्याचे समजते. आता या कंपन्यांसोबत योगगुरू रामदेव बाबा यांची पतंजली कंपनीचा देखील समावेश असल्याचे कळते. कंपनीने स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार या वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही पतंजलीला जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचा विचार करत आहोत. त्यामुळेच आयपीएलचे प्रायजोकत्व मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पतंजलीचे प्रवक्ता एस के तिजारावाला यांनी सांगितले.\nआता नेमक्या कोणत्या कंपनीला आयपीएलचे प्रायोजकत्व द्यायचे, याबाबत बीसीसीआयने काही नवीन नियम बनवले आहेत. त्याचबरोबर एक महत्वाची अटही ठेवलेली असल्याचे पाहायला मिळत आहे. जर चीनच्या कोणत्या कंपनीने पुन्हा एकदा प्रायोजकत्व मिळवलं तर आयपीएलवरून लोकांचा विश्वास उठेल, असे म्हटले जात आहे. त्यासाठी बीसीसीआयने एक महत्वाची अट आता ठेवलेली आहे.\nवाचा- आयपीएलचे प्रायोजकत्व मिळवून रामदेव बाबांना कसा होऊ शकतो मोठा नफा, पाहा...\nआयपीएलच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले की, \" विवो या कंपनीने आयपीएलबरोबरचा करार रद्द केला आहे. पण या गोष्टीचा कोणताही विपरीत परीणाम आयपीएलवर होणार नाही. कारण बीसीसीआय आणि आयपीएल यांनी आपले नाव कमावलेले आहे. त्यामुळे आयपीएलला हा करार रद्द केल्याचा कोणताही परीणाम होणार नाही. यावर्षी आयपीएलचे प्रायोजकत्व कोणत्या कंपनीकडे असेल, हे लवकरच सर्वांपुढे येईल.\"\nवाचा- आयपीएलच्या मार्गातील अडथळे दूर, आता आली ही गूड न्यूज\nआयपीएलच्या प्रायोजकत्वाबाबत बीसीसीआयने एक नवीन अट ठेवली आहे. ज्या कंपनीचा टर्नओव्हर हा ३०० कोटींपेक्षा जास्त असेल त्याच कंपनीला आता आयपीएलच्या प्रायोजकत्वाच्या शर्यतीत कायम राहता येणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआय समोरील काही प्रश्न सुटल्याच��� पाहायला मिळत असून येत्या काही दिवसांतच आयपीएलचा नवा प्रायोजक कोण असेल, हे सर्वांसमोर येणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकिमान समोरुन लढायला तरी शिक; गंभीरने धोनीला फटकारलं...\nचेन्नईला धक्का; पुढील दोन सामने खेळणार नाही 'हा' खेळाडू...\nदिल्ली-पंजाब सामन्याचा निकाल बदलला; सेहवाग म्हणाला, या ...\nMI vs CSK: धोनीने खेळला माइंड गेम; जाणून घ्या कुठे चुकल...\nकोहलीच्या सामन्यापूर्वी अनुष्का शर्माने पोस्ट केलला हॉट...\nविवोनंतर आयपीएलमधील दोन चीनी कंपन्यांही होऊ शकतात 'आऊट' महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nदिल्ली कॅपिटल्स की किंग्ज इलेव्हन पंजाब\nपुणेऑक्सिजनवरील रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या; एफडीएची रुग्णालयांना तंबी\nसिनेन्यूजलाइफ सपोर्टवर एसपी बालसुब्रमण्यम, तब्येत पुन्हा खालावली\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nदेशबिहार विधानसभा निवडणूक : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता\nमुंबईएकनाथ शिंदेंना करोना; आदित्य ठाकरे यांनी केलं 'हे' ट्वीट\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nमुंबईभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे; धनंजय मुंडेंची टोलेबाजी\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nविज्ञान-तंत्रज्ञानसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nफॅशनदेबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2020-09-25T05:03:37Z", "digest": "sha1:UMXFCSU6SBZXWE2XHIA3T5UO3JXWUQIQ", "length": 4034, "nlines": 56, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "दुसरा जॉर्ज, ग्रेट ब्रिटन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nदुसरा जॉर्ज, ग्रेट ब्रिटन\n(जॉर्ज दुसरा, इंग्लंड या पानावरून पुनर्निर्देशित)\nजॉर्ज दुसरा (जॉर्ज ऑगस्टस; इंग्लिश: George II of Great Britain; नोव्हेंबर १०, इ.स. १६८३ - ऑक्टोबर २५, इ.स. १७६०) हा ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडचा राजा; हानोफरचा ड्युक व पवित्र रोमन साम्राज्यामधील एक युवराज होता.\nग्रेट ब्रिटन व आयर्लंडचा राजा\n२२ जून १७२७ – २५ ऑक्टोबर १७६०\n१० नोव्हेंबर १६८३ (1683-11-10)\n२५ ऑक्टोबर, १७६० (वय ७६)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nदुसरा जॉर्ज, ग्रेट ब्रिटन\nजॉर्ज दुसरा - बीबीसीवरील पान\nजॉर्ज दुसरा - ब्रिटिश राजेशाही\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २०:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sakhinewslive.in/?p=301", "date_download": "2020-09-25T04:10:11Z", "digest": "sha1:YL5M2ZAKS23RLRNNT23FHWYR34EVXHH6", "length": 26824, "nlines": 69, "source_domain": "sakhinewslive.in", "title": "गर्जा मराठीचा जयजयकार : ‘‘मराठी पक्की, तर इंग्रजी कठीण नाही!’’ | SakhiNewsLive", "raw_content": "\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nगर्जा मराठीचा जयजयकार : ‘‘मराठी पक्की, तर इंग्रजी कठीण नाही\nमुग्धा बखले-पेंडसे / शुभांग��� जोशी-अणावकर – Jayjaykar20@gmail.com\n‘‘घरातली भाषा आणि शाळेची भाषा एक असली की अभ्यास सोपा होतो. पण त्याच वेळी बोलीभाषा आणि प्रमाणभाषा असा भेद करून मुलांच्या चुका काढण्यावर भर देऊ नये. त्याऐवजी मुलांची भाषा समजून घेऊन ती प्रमाणभाषेशी जोडून घेतली गेली पाहिजे. अशा रीतीनं मराठी भाषा पक्की झाली, तर इंग्रजी शिकणं मुळीच कठीण जाणार नाही.’’ सांगताहेत मानसोपचारतज्ज्ञ आणि अभ्यासविषयक प्रशिक्षक अरुण नाईक मुलाखतीच्या या दुसऱ्या भागात.\nप्रश्न: इंग्रजीकडे बघण्याचा पालकांचा दृिष्टकोन कसा असतो\nअरुण नाईक : अस्खलित इंग्रजी न येणाऱ्या काही पालकांना वाटतं, की आपण मराठी माध्यमातून शिकल्यामुळे आपल्यालाओघवती इंग्रजी येत नाही. हे टाळण्यासाठी ते आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालतात. पण ती का येत नाही याचं कारण शोधलं तर असं लक्षात येतं, की त्यांच्या काळीसुद्धा शाळेत भाषा ज्या पद्धतीनं शिकवली गेली पाहिजे तशी ती शिकवली गेलेली नाही. आपल्याला माहीत आहे, की आपण आपली मातृभाषा शाळेत जायच्या आधी बोलायला लागलो होतो. आज एखाद्या लहान मुलाच्या अवतीभवती चार-पाच भाषा बोलल्या जात असतील तर ते मूल त्या चार-पाच भाषा बोलू शकतं. हे कसं शक्य होतं ते लक्षात घेऊया. भाषा शिकण्याचे चार टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे श्रवण- म्हणजे ऐकून शिकणं. दुसरा टप्पा- संभाषण म्हणजे बोलून शिकणं. जे ऐकतो ते बोलतो. मग तिसरा टप्पा आहे तो म्हणजे वाचन, कारण त्यामुळे आपली शब्दसंपत्ती वाढते. आणि लेखन हा चौथा टप्पा आहे. पण आपलं काय झालं, तर आपण नेमकं उलट केलं. आपण इंग्रजी भाषा शिकायची सुरुवात लेखनापासून केली. पहिले टप्पे पार केलेच नाहीत. मी शब्द, त्यांची स्पेलिंग्ज आणि अर्थ शिकलो, पण मला त्या शब्दांचा वाक्यामधला वापर कळलाच नाही. म्हणून बोलण्याचा सराव झाला नाही आणि संभाषणात्मक इंग्रजीमध्ये माझी अडचण झाली. हे मूळ कारण न कळल्यामुळे पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमात घातलं. त्यामुळे मुलांना संभाषणात्मक इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास आला तरी ती संकल्पनात्मक पद्धतीनं मांडता येऊ लागली का याचं कारण शोधलं तर असं लक्षात येतं, की त्यांच्या काळीसुद्धा शाळेत भाषा ज्या पद्धतीनं शिकवली गेली पाहिजे तशी ती शिकवली गेलेली नाही. आपल्याला माहीत आहे, की आपण आपली मातृभाषा शाळेत जायच्या आधी बोलायला लागलो होतो. आज एखाद्या ��हान मुलाच्या अवतीभवती चार-पाच भाषा बोलल्या जात असतील तर ते मूल त्या चार-पाच भाषा बोलू शकतं. हे कसं शक्य होतं ते लक्षात घेऊया. भाषा शिकण्याचे चार टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे श्रवण- म्हणजे ऐकून शिकणं. दुसरा टप्पा- संभाषण म्हणजे बोलून शिकणं. जे ऐकतो ते बोलतो. मग तिसरा टप्पा आहे तो म्हणजे वाचन, कारण त्यामुळे आपली शब्दसंपत्ती वाढते. आणि लेखन हा चौथा टप्पा आहे. पण आपलं काय झालं, तर आपण नेमकं उलट केलं. आपण इंग्रजी भाषा शिकायची सुरुवात लेखनापासून केली. पहिले टप्पे पार केलेच नाहीत. मी शब्द, त्यांची स्पेलिंग्ज आणि अर्थ शिकलो, पण मला त्या शब्दांचा वाक्यामधला वापर कळलाच नाही. म्हणून बोलण्याचा सराव झाला नाही आणि संभाषणात्मक इंग्रजीमध्ये माझी अडचण झाली. हे मूळ कारण न कळल्यामुळे पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमात घातलं. त्यामुळे मुलांना संभाषणात्मक इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास आला तरी ती संकल्पनात्मक पद्धतीनं मांडता येऊ लागली का तर नाही. कारण इंग्रजीतून अभ्यास केला तरी इंग्रजीतून विचार मांडता येणं, व्यक्त होता येणं, हे झालं नाही. ज्या मुलांना ती भाषा आत्मसात करता आली ते महाविद्यालयात गेल्यावर जुळवून घेऊ शकले. पण बहुतांश मुलांना- मग त्यांचं माध्यम कोणतंही असो, अडचण आली. त्यामुळे भाषा शिकवण्याच्या पद्धतीत बदल होणं गरजेचं आहे. एक भाषा चांगली शिकली जाते तेव्हा दुसरी कोणतीही भाषा शिकणं सोपं जातं. जेव्हा एका भाषेचे बारकावे, त्यातलं सौंदर्य समजायला लागतं, तेव्हा दुसऱ्या भाषेतलं सौंदर्य समजणंही सोपं जातं.\nप्रश्न: यासाठी शालेय स्तरावर भाषा कशी शिकवली गेली पाहिजे\nअरुण : कोणताही अभ्यासक्रम हा एकावर एक असा रचलेला असतो, आणि त्याची काठिण्य पातळी व खोली वर्षांनुरूप वाढवत नेलेली असते. मूर्त ते अमूर्त संकल्पना समजण्यासाठी शालेय स्तरावर सहावी-सातवीपर्यंत मुलांच्या भाषेच्या विकासावर भर देणं गरजेचं आहे. भाषा ही मनातले विचार, संकल्पना व्यक्त करण्यासाठी असते, हे लक्षात घेऊन शालेय शिक्षणात भाषेच्या लिपीबरोबरच विचार करणं व ते मांडता येणं, याला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. तसंच दर दहा कोसांवर भाषा आणि बोलण्याची पद्धत बदलते. मुलं घरात भाषा ऐकून बोलायला शिकतात. शाळेतली प्रमाणभाषा अनेक मुलांसाठी त्यापेक्षा खूप वेगळी असते. पण बोली भाषा अशुद्ध आणि प्रमाणभाषा शुद्ध मानून या मुलांना कमी लेखू नये. तुम्ही कच्चे, मागासलेले, असं दाखवून त्यांचं खच्चीकरण होता कामा नये. कारण यातून न्यूनगंड निर्माण होतो. शिक्षणातून असा न्यूनगंड तयार न होता आत्मविश्वास निर्माण व्हायला हवा. बोली भाषा बोलणाऱ्या मुलांना प्रमाण भाषेशी जोडून घ्यायला मदत करायला हवी.\nप्रश्न: हे कसं करता येईल\nअरुण : या संदर्भात न्यूझीलंडमधल्या सिल्व्हिया अ‍ॅपस्टर या शिक्षिकेचं ‘टीचर’ हे पुस्तक वाचलं पाहिजे. तिथल्या शाळेतली ‘माओरी’ या आदिवासी जमातीतील मुलं परीक्षेत नापास होत असत. सिल्व्हियाला यामागचं कारण भाषा आहे हे लक्षात आलं. त्या मुलांना इंग्रजी पुस्तकातलं वातावरण, शब्द, काहीच परिचयाचं नसल्यामुळे ती त्या गोष्टींशी स्वत:ला जोडून घेऊ शकत नव्हती, ती भाषा आत्मसात करू शकत नव्हती, आणि परिणामी त्यांच्यावर ‘नापास’चा शिक्का बसत होता. एकाच इयत्तेत दोन-तीन वर्षं घालवून ही मुलं पुढे जाईपर्यंत मोठी झालेली असत. मग वर्गात वयानं लहान असणारी, चांगलं इंग्रजी बोलणारी गोरीगोमटी युरोपियन मुलं बघून त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होत असे, आणि ती सातवीतच शाळा सोडून देत असत. ही गळती थांबवण्यासाठी सिल्व्हियानं माओरी मुलांना इंग्रजी भाषा कळावी यासाठी नवीन तंत्र विकसित केलं. तिनं त्यांच्या अनुभवातील, वातावरणातील शब्दांतून इंग्रजी भाषा त्यांच्यापर्यंत पोहोचवली. उदाहरणार्थ- तिनं मुलांना कशाची भीती वाटते ते विचारलं. एक मुलगा पोलिसांची भीती वाटते, असं म्हणाल्यावर तिनं त्याचं कारण विचारलं. मग त्याच्या उत्तराच्या अनुषंगानं तिनं मारणे, पळणे हे शब्द शिकवून ते त्यांच्या परिचयाचे केले. असं जाणीवपूर्वक भान ठेवून भाषेसाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. सिल्व्हियानं माओरी मुलांच्या अनुभवविश्वाचा वापर करून पुस्तकं तयार केली. आपल्याकडे ‘कोरकू’ या आदिवासी भाषेत पुस्तकं लिहिली जात आहेत. असे प्रयत्न आणखी मोठय़ा प्रमाणावर व्हायला हवेत.\nप्रश्न: बोली भाषेत शैक्षणिक पुस्तकं लिहिली जाणं हे उत्तम आहेच. परंतु मग ही मुलं इंग्रजी भाषा कशी शिकतील\nअरुण : मी तुम्हाला नवी मुंबईतल्या ऐरोलीमधल्या एका महानगरपालिकेच्या शाळेचं उदाहरण देतो. या शाळेतल्या मुलांना गणित शिकवण्याच्या ध्येयानं रुपेश जेसोटा काम करतो आहे. तो त्यांना गणितातली आयती उत्तरं न देता ती शोधायला ल��वतो, कारण त्याला या मुलांना गणिती पद्धतीनं विचार करायला शिकवायचं आहे. कधी तो गणिताशी संबंधित इंग्रजी भाषेतले व्हिडीओ त्यांना दाखवतो. इंग्रजी भाषेचं फारसं वातावरण नसलेली ही मुलं व्हिडीओ बघताना जेव्हा अडखळतात, आणि आम्हाला हे कळलं नाही म्हणतात, तेव्हा तो त्यांना ‘परत लावून बघूया’ म्हणतो, आणि समजेपर्यंत परत परत व्हिडीओचा तो भाग लावतो. मग ती मुलं नीट लक्ष देतात आणि त्यात काय म्हटलं असेल याचा विचार करत व्हिडीओ समजून घेतात. एकमेकांशी बोलून चर्चा करतात, डोक्यात पक्कं करत जातात, आणि या प्रक्रियेतून शिकत जातात. म्हणजे मुलांमध्ये ही क्षमता आहे. पण आपण त्यांना विचार करायची, या प्रकारे चर्चा करून शिकण्याची संधीच देत नाही. यातून आपल्याला कळतं, की जर अशी सवय लागली तर मुलं नवीन असलेली भाषासुद्धा शिकू शकतात. म्हणून जर एक भाषा व्यवस्थित तयार झाली, तर पुढे इंग्रजीतून शिकताना फारसं अवघड जाणार नाही.\nप्रश्न: मग शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं\nअरुण: शिक्षणाचं माध्यम मातृभाषाच असावं, कारण त्या भाषेचे शब्द आपल्याला आधी माहीत असल्यानं त्यातून आपल्याला परिसराचं ज्ञान चांगलं होतं. त्यामुळे संकल्पनांकडे जाणं जास्त सोपं होतं. पण त्याच वेळी आपण बोलीभाषा ही सुद्धा एक भाषा आहे, प्रमाणभाषेची गरज ही लिखाणाच्या वेळी लागते, याचं भान ठेवून शिकवणं महत्त्वाचं आहे. आपण शिक्षण देताना चुका काढण्यावर भर देतो. त्याऐवजी मुलांची भाषा समजून घेऊन प्रमाणभाषेशी ती भाषा जोडून घेतली गेली पाहिजे. ते जर झालं, तर एक भाषा पक्की झाल्यानं दुसरी भाषा शिकणं फारसं कठीण जात नाही. मग मराठी माध्यमातून शिक्षण घेतलं तरी इंग्रजी भाषा आत्मसात होणं अवघड होत नाही. घरातली भाषा आणि शाळेची भाषा एक असली की अभ्यास सोपा होतो.\nप्रश्न: तुम्ही मुलांसाठी अभ्यासविषयक कार्यशाळा घेता. त्या संदर्भात मराठी आणि इंग्रजी माध्यमातल्या मुलांबद्दल काही तुलनात्मक निरीक्षणं आहेत का अभ्यासाचा ताण, अडचणी, इत्यादींविषयी\nअरुण: इंग्रजी माध्यमातल्या मुलांना जर ती भाषा आत्मसात करणं जमत नसेल तर त्यांना अभ्यास करणं अवघड जातं. त्या मानानं मराठी माध्यमातली मुलं चांगल्या स्थितीत असतात, कारण ती भाषा त्यांच्या ओळखीची असते. प्रथम आपली भाषेशी, शब्दांशी ओळख झाली की मग आपण अक्षरांकडे येतो. कारण ती आपल्याला लिहिण्या-वाचण्यासाठी लागतात. अक्षरं म्हणजे आपल्या उच्चारांची चित्रलिपी. हे जर समजावून सांगितलं तर अक्षरं, शब्द यांच्याशी मैत्री होते. ती मैत्री झाली की मग आपल्याला वाचावंसं वाटतं. वाचनाची सवय आपल्याला समृद्धतेकडे नेते. त्यामुळे वाचनाची सवय निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या मुलांमध्ये वाचनाची सवय विकसित झाली आहे त्यांना अभ्यासात कमी अडचणी येतात.\nप्रश्न: मुलांच्या शिक्षणाचा, माध्यम निवडण्याचा निर्णय सर्वस्वी पालकांचा असतो. तुम्ही या बाबतीत पालकांना काय मार्गदर्शन कराल\nअरुण: आजचे पालक गोंधळून जाण्याचं एक कारण आहे ते म्हणजे शैक्षणिक संस्था खूप मोठय़ा प्रमाणावर जाहिराती करत आहेत. आज शिक्षण ही एक विक्रीयोग्य गोष्ट म्हणून पाहिली जाते, आणि ती विकत घेण्यामागे ‘स्टेटस्’ नावाची गोष्ट आली आहे. अशा वेळी पालकांनी शांतपणे स्वत:चा आणि मुलांचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे. बदली होणाऱ्या, तसंच जगभर काम करणाऱ्या पालकांनी बदलीनंतरही मुलांचं शिक्षण सुरू राहील अशा शिक्षण मंडळाची (बोर्डाची) निवड केली पाहिजे. पण एकाच ठिकाणी राहणाऱ्या पालकांनी मुलांना मातृभाषेतून शिकण्याची संधी दिली पाहिजे. दहावीनंतर ती जगभरात कुठेही गेली तरी अभ्यासक्रम पेलण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झालेली असेल. जरी पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं तरी ते मुलांमध्ये मराठी भाषेचा विकास घडवून आणू शकतात. त्यासाठी पालकांनी जागरूक राहिलं पाहिजे.\nपु. ल. देशपांडे परदेशातील एका भाषणात म्हणाले होते, की तुमच्या मुलांना इथल्या भाषेतलं उत्तम साहित्य वाचण्याची, इथल्या उत्कृष्ट कलांचा आस्वाद घेण्याची सवय लावा. भाषा फक्त शिक्षणाचं माध्यम म्हणून बघता कामा नये. म्हणूनच भाषेच्या विकासाकडे जर पालकांनी आणि शिक्षकांनी लक्ष दिलं, तर ते मूल कोणत्या माध्यमात शिकतं आहे यानं फारसा फरक पडत नाही. हे भान पालकांमध्ये येणं गरजेचं आहे.\n← SSC Result : यावर्षीही मुलींचीच बाजी\n‘सिंधू’ कडून प्रत्येक स्त्रीनं शिकायला हव्यात या सात गोष्टी →\n‘सिंधू’ कडून प्रत्येक स्त्रीनं शिकायला हव्यात या सात गोष्टी\n‘तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन’, महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\nखुशखबर – ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’��ाठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपिंपरी प्रतिनिधी sakhi news live ‘कोरोना’च्या लढ्यासाठी प्रकाशमहाराज बोधले स्थापित ‘अखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्यावतीने 1 लाख 11\nपिंपरी चिंचवड पुणे बातम्या\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/nanded-coronas-new-high-248-corona-free-408-positive-days-wednesday-four-people-died-nanded", "date_download": "2020-09-25T03:46:46Z", "digest": "sha1:2QVYXR5AID2OYKGAVGYLWHWTUX62RU5R", "length": 18794, "nlines": 320, "source_domain": "www.esakal.com", "title": "नांदेडला कोरोनाचा नवा उच्चांक; बुधवारी तब्बल ४०८ पॉझिटिव्ह दिवसभरात २४६ कोरोनामुक्त; चार जणांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nनांदेडला कोरोनाचा नवा उच्चांक; बुधवारी तब्बल ४०८ पॉझिटिव्ह दिवसभरात २४६ कोरोनामुक्त; चार जणांचा मृत्यू\nबुधवारी (ता. नऊ) आतापर्यंत सर्वात जास्त ४०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, २४६ रुग्ण कोरोनातून मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली\nनांदेड - कोरोनाबाधितांचे रोज नवे आकडे समोर येत आहेत. बुधवारी (ता. नऊ) आतापर्यंत सर्वात जास्त ४०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, २४६ रुग्ण कोरोनातून मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.\nजिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय, कोविड सेंटर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी भरुन गेले आहेत. मंगळवारी (ता. आठ) घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी बुधवारी (ता.नऊ) एक हजार ४६१ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ९९० निगेटिव्ह आले तर ४०८ जण पॉझिटिव्ह आढळून आले. विशेष म्हणजे यात कारागृहातील ८० कैद्यांना देखील समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंत जिल्ह्��ात नऊ हजार ९८६ रुग्णसंख्या झाली आहे.\nहेही वाचा- राहाटीचा (ता.नांदेड) लोकसेवक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात ​\nसहा हजार ३६६ रुग्ण कोरोनामुक्त\nश्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात नऊ, पंजाब भवन कोविड सेंटरला १३३, मुखेडला १५, देगलूरला दहा, कंधारला तीन, धर्माबादला दहा, नायगावला ११, मुदखेडला ११, किनवटला सहा, माहूरला एक, हदगावला ११, लोहा कोविड सेंटरला २२ यासह खासगी रुग्णालयातील दहा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत सहा हजार ३६६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.\n३९ रुग्णांची प्रकृती गंभीर\nबुधवारी २४ तासात नांदेडला किशोरनगर महिला (वय ५२), विजयगड कंधार पुरुष (वय ६५), वाडी (बुद्रुक) नांदेड महिला (वय ४८) आणि गणेशनगर नांदेड महिला (वय ७२) या चार रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत २८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या तीन हजार २८३ कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरु असून, त्यापैकी ३९ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. ५२३ संशयितांच्या स्वॅबचा अहवाल येणे बाकी आहे.\nहेही वाचा- नांदेड - घरांची मागणी वाढण्याला लॉकडाउन कारणीभूत, कसे ते वाचा...\nइथे सुरु आहेत उपचार\nउपचार सुरु असलेल्यापैकी शासकीय रुग्णालयात २७६, एनआरआय पंजाब भवन व महसूल भवन येथे एक हजार ५२ बाधितांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात ९२, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय ५१, नायगाव १३२, बिलोली १००, मुखेड १४३, देगलूर ५०, लोहा ११७, हदगाव १४३, भोकर १५, कंधार ५२, किनवट १२८, अर्धापूर ३९, मुदखेड ५०, माहूर ५१, धर्माबाद ४५, उमरी ५६, हिमायतनगर १३, बारड पाच, खासगी रुग्णालय ३३४, औरंगाबाद येथे संदर्भित सात, निजामाबाद दोन, मुंबई एक, हैदराबाद चार आणि लातूर येथे एक रुग्ण संदर्भित करण्यात आला आहे.\nमंगळवारी आरटीपीसीआर व अँन्टीजन टेस्ट किटच्याद्वारे तपासणी करण्यात आली होती. यात नांदेड महापालिका हद्दीत १६१, नांदेड ग्रामीण २१, अर्धापूरला सहा, देगलूरला चार, हिमायतनगरला नऊ, किनवटला १३, लोह्यात २३, उमरीत २०, बिलोलीत १४, नायगावला ५४, मुखेडला ३२, धर्माबादला दोन, भोकरला आठ, हदगावला तीन, कंधारला तीन, मुदखेडला २९, माहूरला सहा, परभणीत एक, बीड एक, लातूर एक असे ४०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.\nबुधवारी पॉझिटिव्ह - ४०८\nबुधवारी कोरोनाम��क्त - २४६\nबुधवारी मृत्यू - चार\nएकुण बाधीत रुग्ण- नऊ हजार ९८६\nआतापर्यंत बरे झालेले रुग्ण - सहा हजार ६३६\nआतापर्यंत मृत्यू - २८०\nसध्या उपचार सुरु - तीन हजार २८३\nसध्या गंभीर रुग्ण - ३९\nअहवाल बाकी - ५२३\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदादरकर काळजी घ्या, कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ\nमुंबई : कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुंबई पुन्हा एकदा कोरोना व्हायरसनं डोकं वर...\nपुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता. 24) 3521 नवे कोरोना रुग्ण: मृत्यूचा आकडा ६००० पार\nपुणे - पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता. 24 ) दिवसभरात एकूण 3 हजार 521 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 1 हजार 512 जण आहेत...\nरेमडेसिव्हिरवर निर्बंध;ऑक्‍सिजनवरील रुग्णांनाच इंजेक्‍शन देण्याच्या \"एफडीए'च्या सूचना\nपुणे - रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन आता फक्त ऑक्‍सिजनवर (मॉडिरिट कंडिशन) असलेल्या रुग्णास देण्याच्या स्पष्ट सूचना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)...\nदहा दिवसांत ॲक्टिव्ह रुग्णांत हजाराने घट\nजळगाव : जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संसर्गात गेल्या काही दिवसांपासून प्राप्त होणारे आकडे थोडा दिलासा देणारे आहेत. गेल्या आठ- दहा दिवसांत...\nखाणावळी, वसतिगृहे लॉकडाउनच; स्पर्धा परीक्षार्थींची प्रतीक्षा\nपुणे - \"घरात गेल्या 18 वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी खाणावळ (मेस) चालवत आहे. लॉकडाउन लागले आणि खानावळ जवळपास बंदच झाली. काही मोजकेच विद्यार्थी...\nदोन्ही मुलींना होती बाबांची प्रतीक्षा, पण घडले धक्कादायकच \nहिंगणा (जि.नागपूर): त्यांचे निवासस्थान हिंगणा मार्गावरील वैशालीनगर येथे आहे. पत्नी प्रमिला, मृणाल (२२) व प्रज्ञा (२०) या दोन मुलींसह या ठिकाणी राहतात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/i-will-come-to-pune-and-take-the-blessings-of-the-five-ganesha-says-cm-1529180/", "date_download": "2020-09-25T04:52:45Z", "digest": "sha1:4O3B2DMKTGKHUFBBZ5N26UR64QSESR2Q", "length": 15338, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "I will come to Pune and take the blessings of the five Ganesha says CM | लोकमान्य टिळकांनी देव्हाऱ्यातला गणपती उत्सवात आणला-मुख्यमंत्री | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nलोकमान्य टिळकांनी देव्हाऱ्यातील गणपती उत्सवात आणला-मुख्यमंत्री\nलोकमान्य टिळकांनी देव्हाऱ्यातील गणपती उत्सवात आणला-मुख्यमंत्री\nपुण्यात झालेल्या कार्यक्रमात बैलगाडीतून अवतरले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nपुण्यातील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री\nलोकमान्य टिळकांनी देव्हाऱ्यातील गणपतीला उत्सवाचं स्वरूप दिलं असं म्हणत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण गणेशोत्सवात पुण्यात येऊन मानाच्या पाचही गणपतींचं दर्शन करणार असल्याचंही पुण्यात जाहीर केलं. आपल्या संपूर्ण भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘भाऊ रंगारी आणि टिळक’ या वादावर भाष्य करणं टाळलं.\nगणेशोत्सव हा फक्त धार्मिक नाही तर तो सामजिक उत्सव आहे २०२२ मध्ये आपला भारत हा नवभारत असणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे त्या दृष्टीनं गणेशोत्सवात काय देखावे सादर करता येतील याकडे मंडळांनी लक्ष द्यावं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.\nदरम्यान गणेशोत्सव काळात पुण्यातल्या काही मंडळांमधील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले असतात, ते मागे घेण्यात यावे अशीही मागणी सातत्यानं होत असते, यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की गणेश मंडळं आणि कार्यकर्ते आपलेच आहेत त्यांच्याशी प्रेमानं वागा. मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना सल्ला देताच कार्यकर्त्यांनी शिट्ट्या वाजवून मुख्यमंत्र्यांना दाद दिली. मात्र त्याचवेळी तुम्हीही कायद्यानं वागा असा सल्ला कार्यकर्त्यांना द्यायला मुख्यमंत्री विसरले नाहीत.\nपुण्यातल्या गणेशोत्सवाचं हे शतकोत्तरी रौप्यमहोत्सवी वर्ष आहे, त्यानिमित्तानं पुणे महापालिकेच्या वतीनं शनिवार वाड्याच्या प्रांगणात एका मह���त्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री बैलगाडीतून आले तेव्हा ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमात ढोल वाजविण्याचा मोह मुख्यमंत्र्यांनाही आवरला नाही.\nआज झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ढोल वाजवताना\nया कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट,पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला,महापौर मुक्ता टिळक,उपमहापौर सिद्धार्थ धेंडे,स्थायी समिती अध्यक्ष मुरूलीधर मोहोळ,सभागृह नेते श्रीनाथ भिमाले,महापालिका आयुक्त कुणाल कुमार,जिल्हाधिकारी सौरभ राव आणि महापालिकेतील सर्व पक्षीय उपस्थित होते.\nपुण्यात वाद होत असतात टेन्शन घेऊ नका\nलोकमान्य टिळकांपासुन भाऊ रंगारींपर्यंत अनेकांचं गणेशोत्सवामध्ये योगदान असून पुण्यात चर्चा, वाद सुरुच असतात. या वादांचं टेन्शन मुख्यमंत्र्यांनी घेऊ नये.आम्ही गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करू.अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांना पालकमंत्री गिरीश बापट यांनी देत वादावर पडदा टाकण्याचे काम केले.\nयावेळी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की,सार्वजनिक गणोशोत्सवाचे जनक कोण त्याचप्रमाणे कुणाचा फोटो लावायचा आणि कुणाचा नाही. यावरून गेले काही दिवस सुरु असलेल्या वादाला पूर्णविराम देऊया. तसेच गणेशोत्सव असो वा शिवजयंती हे उत्सव सुरु करण्यामध्ये लोकमान्य टिळक आणि त्यांच्या तत्कालिन सहकार्यांचं योगदान मोठं असून भाऊ रंगारी गणपती मंडळानं सामाजिक कार्य समजून या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले ���ैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n1 रिंगरोड बाधित नागरिकांनी अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा\n2 पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव वर्षावरून वाद; १२५ नव्हे १२६वे वर्ष असल्याचा भाऊ रंगारी मंडळाचा दावा\n3 पंतप्रधानाच्या आवाहनाला पुण्यातील बच्चे कंपनीची साथ; शाडू मातीच्या गणेशमुर्ती साकारल्या\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/article-on-shishka-sahitya-sammelan/", "date_download": "2020-09-25T03:39:31Z", "digest": "sha1:VZYTX4U6CFZ3SCGKF6AHX6RRFVW2MOGM", "length": 20294, "nlines": 160, "source_domain": "www.saamana.com", "title": "प्रासंगिक – साहित्याची शैक्षणिक जडणघडण | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\nरुग्ण दुपटीचा कालावधी सात दिवसांनी वाढला, पालिकेच्या कोरोना लढ्याला यश\nअखेर बेस्टच्या मदतीला लाल परी आली, 76 एसटी बसेस मुंबईत गर्दीच्या…\nसच कहूं तो… पुस्तकातून उलगडणार नीना गुप्ता यांचा जीवनप्रवास\nरेड लाईट भाग खुले केल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची भीती\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल…\nफारुख अब्दुल्लांचे विषारी फूत्कार; कश्मिरींना हवे चीनचे शासन, स्वत:ला हिंदुस्थानी मानत…\nकेजरीवाल म्हणतात… दुसरी लाट येऊन गेली\nनवीन लँड रोव्‍हर डिफेण्‍डरचा होणार डिजिटल लाँच, बुकिंग सुरु\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्र��मच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\n कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम\n17 वर्षांखालील महिलांचा फुटबॉल वर्ल्ड कप पुन्हा पुढे ढकलणार\nIPL 2020 – बंगळुरूचा 97 धावांनी दारुण पराभव, पंजाबने विजयाचे खाते…\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nठसा – मामासाहेब घुमरे\nमुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nदमदार बॅटरी अन कॅमेरासह Moto E7 Plus हिंदुस्थानमध्ये लॉन्च, किंमत फक्त…\nMaruti Suzuki देतेय टॉपच्या मॉडेलवर 50 हजारांपर्यंत सूट, जाणून घ्या\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nप्रासंगिक – साहित्याची शैक्षणिक जडणघडण\n14 डिसेंबर 2019, शनिवार रोजी विरार येथे नववे शिक्षक साहित्य संमेलन होत आहे त्यानिमित्त…माणूस जन्माला आला की, त्याला ज्ञानसंपन्न करण्यासाठी लहानपणापासूनच घरातील आई-वडिलांकडून ज्ञानाचे संस्कार दिले जातात. जन्मापासून शिकण्याची प्रेरणा माणसाला परिवारात व समाजात मिळत असते. शालेय शिक्षणात एकूणच सर्वांगीण आवश्यक असे शिक्षण दिले जाते. लहानपणापासून प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक व तसेच पदवी शिक्षण मिळते, पण मानवी जीवनाचा एकूणच व्यवहार संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारा असल्याने शिकलेले विचार त्याच्या आयुष्यात महत्त्वाचे ठरतात. मानवी विचारांचे, भाव-भावनांचे असंख्य गुंते ज्ञानाने सोडवत मानवी जीवनाचा प्रवाह चिंतनाच्या आणि लेखनाच्या माध्यमातून सामाजिक अर्थाने व ग्रंथरूपाने, अक्षरवाङ्मय म्हणून चिरकाल ज्ञान देत असतो. काळाच्या ओघात पुस्तकरूपाने अखंड वाहत असतो. शिक्षक हा शाळेच्या चार भिंतींतच नव्हे, तर अनुभवाच्या पाठशाळेतून यशस्वी जीवनाच्या व सामाजिक समृद्धीच्या संकल्पनांचे धडे येणाऱया पिढीला देत असतो. त्यामुळे श��क्षकाची साहित्य प्रज्ञा ही माणसाच्या जडणघडणीसाठी तो घेत असलेल्या शिक्षणात तोलामोलाची राहिलेली आहे.\nजीवनासाठी आवश्यक ते शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता शिक्षक, प्राध्यापक केवळ लेखन, वाचनाशी नाते असते म्हणून नव्हे, तर एकूणच जीवनाविषयी तो शिकता शिकता अंतर्मुख होतो. चिंतनातून तो आपल्या साहित्य प्रज्ञेचा आविष्कार घडवितो. त्यामुळे शिक्षण आणि साहित्य प्रज्ञा हे वेगळे प्रवाह नाहीत. मात्र आजचे जीवन खूपच स्पर्धाशील बनले आहे. शिक्षक होणे व शिक्षकाची नोकरी मिळविणे, टिकविणे हीच खरी आव्हाने पुढच्या पिढीसमोर असणार आहेत. आज प्रादेशिक भाषेच्या म्हणजे अगदी आपल्या मराठीच्या संवर्धनाचा कळीचा मुद्दा गाजत असताना शासनाचे शिक्षण विषयाचे कचखाऊ धोरण आणि शासन अनुदानित व विनाअनुदानित शाळांच्या चक्रात गोंधळलेले आहे. ते सुस्पष्ट धोरण ठरवत नाहीत. इंग्रजी भाषेचे आक्रमण आणि तिच्या ज्ञानाचे संपादन अशीदेखील लढाई सुरू आहे. अर्थात हे सर्व शिक्षणाच्या भल्यासाठीच आहे. यासाठी तरीही शिक्षकाने लेखक बनावे, कवी बनावे. जीवनाच्या संघर्षातून सवड काढून रानावनात जावे. सहलीचा आनंद घ्यावा. ‘नदीच्या पल्याड देवीचा डोंगर, त्यात निर्सगाचे गान’ अशा सांस्कृतिक, आध्यात्मिक प्रेरणेचा शोध घ्यावा. समुद्राची गाज ऐकावी. साहित्य शिवारात चिंतनाच्या गाभ्यातून विचार परिशीलन करणारा शिक्षक साहित्याच्या अंगाने आपली प्रतिभा विकसित करील. त्याला जीवनाचा अर्थ सापडेल. त्या अर्थातून तो खऱया अर्थाने मानवी जीवनाचा शोध घेईल. ते अधिक उन्नत करण्यासाठी नवा विचार घेऊन येईल.\nउद्या म्हणजे 14 डिसेंबर रोजी विरार येथे होणाऱया नवव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शिक्षक भारती व तमाम शिक्षक वर्ग भाषा आणि साहित्य अध्यापनाच्या आशय समृद्धीसाठी नवा विचार मांडेल अशी आशा करूया. या संमेलनाचे उद्घाटक 93 व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत, तर संमेलनाध्यक्षा डॉ. प्रज्ञा दया पवार असतील. शिक्षक आमदार कपिल पाटील, आमदार हितेंद्र ठाकूर, विश्वस्त वामन केंद्रे, आमदार क्षितिज ठाकूर, आमदार राजेश पाटील, कवी अरुण म्हात्रे, संभाजी भगत आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. साहित्याच्या शैक्षणिक जडणघडणीचा प्रवाह या संमेलनाच्या निमित्ताने पुढील काळात अधिक वेगाने सुरू राहील अशी अपेक्षा करूया.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nठसा – मामासाहेब घुमरे\nमुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nलेख – मुंबई-गोवा बोट वाहतूक, एक आवश्यकता\nसामना अग्रलेख – इमारत दुर्घटनांचा इशारा\nलेख – विस्तारवादी चीनमुळे जगाचा विकास थांबला\nमुद्दा – माणसाचे ऋणानुबंध\nसामना अग्रलेख – म्हणे शेतकरी दहशतवादी\nलेख – चमत्कारशरण मानसिकता बदलायला हवी\nलेख – जागतिक शांततेसाठी\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,...\nरुग्ण दुपटीचा कालावधी सात दिवसांनी वाढला, पालिकेच्या कोरोना लढ्याला यश\nअखेर बेस्टच्या मदतीला लाल परी आली, 76 एसटी बसेस मुंबईत गर्दीच्या...\nरेड लाईट भाग खुले केल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची भीती\nसच कहूं तो… पुस्तकातून उलगडणार नीना गुप्ता यांचा जीवनप्रवास\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल...\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nशेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगारही रस्त्यावर येणार\nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना\nसाडेपाच हजारांत मिळणार प्लाझ्मा, सिटीस्कॅनही दोन हजार रुपयांत\nअकरावी, बारावीची वाढीव फी घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा\nफारुख अब्दुल्लांचे विषारी फूत्कार; कश्मिरींना हवे चीनचे शासन, स्वत:ला हिंदुस्थानी मानत...\nया बातम्या अवश्य वाचा\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,...\nरुग्ण दुपटीचा कालावधी सात दिवसांनी वाढला, पालिकेच्या कोरोना लढ्याला यश\nअखेर बेस्टच्या मदतीला लाल परी आली, 76 एसटी बसेस मुंबईत गर्दीच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/08/Rohit-pawar-rajendra-gund.html", "date_download": "2020-09-25T02:24:01Z", "digest": "sha1:L7EDBDN24RSRFSWTWXKXJV7RSZOJL7V3", "length": 5929, "nlines": 41, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "रोहित पवारांनी आम्हाला टाळले; कर्जत - जामखेडमध्ये राष्ट्रवादीत दुफळी", "raw_content": "\nरोहित पवारांनी आम्हाला टाळले; कर्जत - जामखेडमध्ये राष्ट्रवादीत दुफळी\nवेब टीम : अहमदनगर\nआम्ही कार्यकर्त्यांच्या ओळखी करून दिल्या, नावे दिली, फोन नंबर दिले. मात्र रोहित पवारांनी आमच्या तालुक्यात, जिल्हा परिषद गटात येऊन आम्हाला टाळून कार्यकर्ता मेळावे घेतले याचे दुःख झाले, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड यांचे पती राजेंद्र गुंड यांनी नाराजी व्यक्त केली.\nगुंड यांचे मतदारसंघात मोठे प्रस्थ असल्याने रोहित पवार यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत दुफळी निर्माण होण्याची चिन्हे आहेत.\nयाच मतदारसंघातून मंजुषा गुंड यांनी विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडूनच तिकिटांची मागणी केली आहे. विविध कार्यक्रम घेत कर्जत -जामखेडमध्ये जम बसविण्याच्या तयारीत असलेल्या रोहित पवारांना यानिमित्ताने पक्षातूनच मोठे आव्हान मिळाले आहे.\nआम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितल्याने तालुक्यातील काही नेत्यांना पोटशूळ उठला. मात्र आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते असून लुडबुड करणारे नाहीत. उमेदवारीसाठी शेवटपर्यंत संघर्ष करणार आहोत. असा इशाराही राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र गुंड यांनी दिला.\nकर्जत तालुक्यातील कुळधरण येथे राजेंद्र गुंड मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.\nअध्यक्षस्थानी मुबारक मोगल होते. प्रास्ताविकात गुंड यांनी पालकमंत्र्यांना चारीमुंड्या चीतपट करणारा गट असल्याचे सांगत ४० वर्षांच्या राजकीय अनुभवाने विधानसभा निवडणूक निश्चितच जिंकू असा विश्वास व्यक्त केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%BF/", "date_download": "2020-09-25T04:21:12Z", "digest": "sha1:OY62HCIGWNGEKKNTQ36JUNL6QKQSDCYV", "length": 12353, "nlines": 140, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भुसावळात रेशनवर धान्य मिळेना : जळगाव रोड विभागातील 218 परीवार वार्‍यावर | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nभुसावळात रेशनवर धान्य मिळेना : जळगाव रोड विभागातील 218 परीवार वार्‍यावर\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nशिवसेनेकडून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्र्यांकडे तक्रार\nभुसावळ : जीवनावश्यक वस्तु मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे सरकारने जाहीर केले खरे परंतु रेशनवरील हक्काचे धान्यही नागरीकांना मिळत नसल्याने लेकरांना काय खायचे असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. भुसावळात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराची तक्रार रविवारी महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन चंद्रकांत भुजबळ यांच्याकडे करण्यात आली आहे.\nधान्य न मिळाल्याने उडाला गोंधळ\nजळगाव रोड परीसरातील श्रीनगर, गणेश कॉलनी, जुना सातारा, भिरुड कॉलनी, कोळी वाडा, भोई नगर, हुडको कॉलनी, परीसरातील नागरीकांसाठी स्वस्त धान्य दुकान नंबर 12 कडू प्लॉट भागात असून त्यांच्याकडे शहरातील 218 शिधापत्रिका आहेत. एक हजारांपेक्षा जास्त नागरीकांना पुरवठा दुकानातून केला जातो म्हणून नागरीकांनी गर्दी केली, धान्य मिळत नसल्याने गोंधळ निर्माण झाला व नागरीकांनी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांना घटनास्थळी बोलवले होते.\nप्रशासन व दुकानदाराच्या भानगडीत नागरिक अडचणीत\nगरीबांना उपाशी राहण्याची वेळ येवू नये म्हणून रेशन सुरू झाले. अंत्योदय आणि शहरी गरीब यांनाच सध्या रेशनवर धान्य मिळतेय. लॉकडाऊनमुळे अनेक कुटूंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुकानदाराचे म्हणणे आहे की त्यांना या महिण्याचे फक्त सहा क्विंटल ध��न्य मिळाले आहे तर दुकानदाराकडे मागील महिन्याचे धान्य शिल्लक असल्याने त्यांना कमी धान्य दिले आहे, प्रशासनाच्या व दुकानदाराच्या भानगडीत नारीरिकांची अडचण वाढली आहे, असे अन्न व पुरवठा मंत्र्यांकडील तक्रारीत प्रा.धीरज पाटील यांनी नमूद केले आहे. सकाळीच प्रा.पाटील यांनी उपविभागीय अधिकारी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्याशी चर्चा केली व नागरीकांच्या समस्या मांडल्या.\nपंतप्रधानांच्या आश्‍वासनानंतरही धान्य नाहीच\nपंतप्रधानांच्या जाहीर आश्वासनाला सात दिवस पूर्ण झाल्यानंतर सुध्दा येथील लोकांना धान्य मिळालेले नाही. तीन महिन्यासाठी मिळणार्‍या रेशनचे सोडा नेहमीच्या हक्काचेही रेशन आम्हाला मिळत नाही. 80 कोटी लोकांना रेशन देण्याचा वादा करणार्‍या पंतप्रधान मोंदीच्या शब्दाला अधिकार्‍यांनी खोटे पाडू नये, अशी प्रतिक्रिया पंकज इंगळे यांनी दिली. दरम्यान, पंकज इंगळे, पुष्कर वारके, दिनेश बळके, कैलास भोई, संजय भिरुड, छगन ठाकूर, लतिका महाजन, मोहन पाटील, भीमाबाई सावकारे, नितीन काकडे, ज्ञानेश्वर कुंभार, अरुण साळवे, गजानन पवार, प्रल्हाद कुंभार, वसंत पाटील, वासुदेव पाटील, रज्जक गवळी, वसंत तायडे, किशोर बर्‍हाटे, राजेंद्र कुंवर, भारती पाटील, सुनीता पाटील, राहुल चौधरी यांनी आरसीनंबर सहित तक्रार दाखल केली आहे.\nफैजपूरात संचारबंदीत अवैधरीत्या चढ्या भावाने दारू विक्री\nपहुर येथे शिवसेना शहर शाखेच्यावतीने 51 कुटुंबांना अन्नदान वाटप\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nएकनाथ शिंदेंना कोरोनाचा संसर्ग\nपहुर येथे शिवसेना शहर शाखेच्यावतीने 51 कुटुंबांना अन्नदान वाटप\nपोलीस अधिकाऱ्यांनी केले पत्रकारांचे थर्मल स्कॕनिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/08/blog-post_39.html", "date_download": "2020-09-25T02:44:21Z", "digest": "sha1:KH7MYJJSPO2LPGPHF73ZLV32C7GSU2YB", "length": 8561, "nlines": 61, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "नवीन औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प न उभारण्याचा राज्य शासनाचा निर्णय – ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत", "raw_content": "\nनवीन औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प न उभारण्याचा राज्य शासनाचा निर्णय – ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत\nbyMahaupdate.in गुरुवार, ऑगस्ट २७, २०२०\nमुंबई, दि. २७ : सध्या राज्यात कोणतेच नवीन औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प न उभारण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून मागणीच्या २५ टक्के अपारंपरिक व नूतनीकरणक्षम वीज वापरण्याचे नियमानुसार बंधनकारक असल्याची\nमाहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिली.\nनाशिक एकलहरे येथील महानिर्मिती कंपनीचे बंद असलेले वीज निर्मिती संच सुरु करण्याबाबत व नव्याने मंजूर झालेल्या ६६० मेगावॅटचे युनिट उभारण्याबाबत देवळालीच्या आमदार श्रीमती सरोज अहिर, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर व अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्या मागणीवरून सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.\nआर्थिक मंदीमुळे विजेच्या मागणीत ३३ टक्क्यांची लक्षणीय घट झाल्याने बंद असलेले जुने वीज संच सध्या सुरू करता येणार नाही. मात्र त्याचा स्थिर आकाराचा भार महावितरणला वहन करावा लागत आहे, अशी माहिती डॉ. राऊत यांनी दिली.\nमहावितरणने ३५ हजार मेगावॅटचे वीज खरेदी करार वेगवेगळ्या वीज उत्पादकासोबत केलेले असून सध्या फक्त १४ हजार ५०० मेगावॅटची मागणी असल्याने उर्वरित विजेच्या स्थिर आकाराचा बोजा महावितरणला वहन करावा लागत आहे. सध्या विजेची मागणी नसल्याने तुलनात्मकदृष्टया ज्याची वीज स्वस्त त्याचीच वीज खरेदी करण्याचे निर्बंध मेरिट ऑर्डर ऑफ डिस्पॅचच्या तत्वानुसार वीज नियामक आयोगाने घालून दिले आहेत. त्यामुळे तुलनात्मक दृष्ट्या महागडी वीज मागणी अभावी खरेदी करता येत नसल्याने बंद असलेले महानिर्मितीचे जुने संच चालू करता येत नाही. तसेच नवीन संचही चालू करता येत नसल्याचे डॉ. राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.\nमहावितरणने महानिर्मिती सोबतच, केंद्रीय ऊर्जा प्रकल्प व खाजगी वीज उत्पादकासोबत ३५ हजार मेगावॅटचे वीज खरेदी करार केलेले आहे. सोबतच ८ हजार मेगावॅट अपारंपरिक व नूतनीकरणक्षम वीज खरेदी करणे महावितरणला बंधनकारक असल्याने आता नवीन औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प न उभारण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे, अशी माहिती डॉ. राऊत यांनी यावेळी दिली.\nसौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण असल्याने एकूण विजेच्या २५ टक्के वीज सौर ऊर्जा खरेदी करावी लागते. एकलहरे प्रकल्प सुरू राहण्यासाठी शासन सकारात्मक असून येथील वीज निर्मितीची किंम��� कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक स्तरावर पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगून नाशिक शहर व जिल्हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असल्याने येथे शाश्वत वीजपुरवठ्यासाठी विशेष आराखड्याचे नियोजन करण्याचे निर्देशही डॉ. राऊत यांनी यावेळी दिले.\nया बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता व महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे उपस्थित होते.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2013/03/", "date_download": "2020-09-25T02:55:31Z", "digest": "sha1:6SP6NATJVFARK45IUO3IDBYQI4XN6GV5", "length": 17651, "nlines": 202, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : March 2013", "raw_content": "\nनिषेध आणि कारवाई नको - तुडवा\nमज चढलेल्या राजकीय वृत्तीचा फक्त पुणेरी निषेध करून थांबलोत तर शिवरायांचे मावळे म्हणून घेणे चूक आहे. उनम्मत सरदारांच्या, देशमुखांच्या आणि पाटलांच्या हातातली सत्ता लोक केंद्रित करून क्रांती करणाराच्या वारसांना हे दिवस बघावे लागणे लाजिरवाणे आहे.\nआता यांना पब्लिकमधे आल्यावर तुडवा\nनिवडणुकीच्या मैदानात तरी तुडवा\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 10:53 PM 0 प्रतिक्रिया\nयशवंतराव चव्हाण जन्म शताब्दी वर्ष सांगता\nमहाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्म शताब्दी वर्षाची आज सांगता. आज ही जन्म शताब्दी वर्षाची सांगता जरी असली तरी त्यांच्या चिरंतन विचारांचा वारसा कायमच समस्त महाराष्ट्रीय माणसांच्या मनात राहणार आहे.\nशेंबड्या पोरांच्या आणि हौशी राजकारणापासून दूर नेणारे लोकभिमुख आणि प्रगल्भ राजकीय विचार या राष्ट्राच्या आणि राज्याच्या मातीत आता पुन्हा मुरोत हीच मुख्यमंत्री डॉट कॉम ची या दिनी शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना.\nयशवंतरावांच्या विचारांच्या आणि संस्कारांच्या मशाली कायम कुठे ना कुठे पेटत राहतीलच.\nया जन्मशताब्दी वर्षा निमित्य यशवंतराव आणि विधायक राजकारण या विषयावरील काही लेख येथे वाचायला मिळतील\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 7:51 AM 0 प्रतिक्रिया\nविषय yashavantrao chavan janma shatabdi warsha sangata, यशवंतराव चव्हाण जन्म शताब्दी वर्ष, सांगता\n११ मार्च - संभाजी महाराज पुण्यतिथी\nसंभाजी महाराजांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.\nतुमच्या विचारांनी लागलेली आग अजून विझलेली नाही,\nपण अजूनही हवी तशी, राजे, चळवळ अजून तापलेली नाही\nज्यांच्या इतिहासाची पाने उलटताना अंगावर काटा उभा राहतो .. ज्या युग पुरुषाने स्थापन केलेले स्वराज्य आपल्या खांद्यावर ज्यांनी अगदी लीलया पेलले .. वाढवले .. इतिहासामधील एक अदभूत व्यक्तिमत्व, म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.\nज्या माणसाने ९ वर्षे तलवारीवर मरण पेलून धरल, जो माणूस वादळा सारखा ह्या सह्याद्रीच्या दऱ्या खोर्यात घोंगावत राहिला.\nइतिहासामध्ये ज्यांची नोंद एक हि लढाई न हरलेला राजा म्हणून आहे. १२० लढाया एक हि हार नाही, एक हि तह नाही .. एकाच वेळी ३-४ दुष्मनांसोबत निकराची लढाई देणारा राजा म्हणून संभाजी राजांची नोंद इतिहासाने घेतली\nशिवरायांनी आरमाराचे महत्व ओळखले होते, अतिशय दूरदर्शी पणाने त्यांनी सागरी शक्तीचे महत्व ओळखून आरमारही स्थापना केली होती, पुढे याच सागरी आरमाराला चौपटीने वाढवण्याचे काम संभाजी महाराजांनी केले. चंगेखान नावाच्या अरबी सरदार कडून नाव नवीन युद्ध नौका तयार करण्याचे तंत्र त्यांनी अवगत केले, मराठा आरमार अतिशय प्रबळ आणि प्रभावी बनवले.\nटोपीकर, आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज , निजामशाही, मुगल अशा अनेक शत्रूंची एकाच वेळी लढा देण्याचे काम त्यांनी केले. संभाजी राजे स्वतः रणांगणात उतरत असत. त्यांच्या साडे आठ वर्षाच्या कालावधी मध्ये एक हि बंड झाले नाही . तमाम मराठा समाज त्यांच्या मागे एक दिलाने उभा राहिला. शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य चौपटीने वाढवण्याचे कार्य संभाजी राजांनी केले.\nयाच संभाजी ने वयाच्या चौदाव्या वर्षी एक संस्कृत मधून ग्रंथ लिहिला.. त्याचे नाव \"सात-सतक\" मानवी जीवन मुल्यांवर चर्चा करणारा हा महान ग्रंथ त्यांनी लिहिला .. बुध भूषणम् याच संभाजी ने लिहिला पण हे आम्हाला माहित नाही . भाषेचे प्रचंड प्रभ���त्व असलेला हा राजा.\nखुद्द औरंजेब दक्खन स्वारीवर आलेला असतांना त्या पापी औरंग्याला तब्बल ८ वर्षे सीमेवर हात चोळीत बसावयास भाग पाडीले, त्याला १ किल्ला सुध्दा जिंकता येऊ नये यातच संभाजी राजांचे राजकारणी, रणधुरंधर व्यक्तीमत्व सिध्द होते.केवळ एका जहागिरीपोटी नाराज झालेल्या गणोजी शिर्के नामक हरामजाद्याने स्वतःच्या बहिणीच्या कुंकुवाचा लिलाव मांडत मोगली सैन्याच्या तोंडात महाराजांच्या रुपाने आयता घास दिला.\nस्वकीयांनीच विश्वास घात करून संभाजी महाराजांना औरांजेबाच्या तावडीत पकडून दिले , आणि आतिशय निर्दयपणे त्यांचा छळ करण्यात आला, त्यांचे डोळे काढले गेले, जीभ खेचून काढण्यार आली, नखे ओढून काढली, शरीरावर अमर्याद असे घाव केले .. त्यांचा मृत्यू येई पर्यंत औरंजेब त्यांच्यावर अत्याचार करताच राहिला, पण हा सह्याद्रीचा छावा जरा हि डगमगला नाही .. थोडा हि बिचकला नाही. खर तर जीवावर बेतल्यावर मानसे कसे स्वाभिमान शून्य होतात याची उदाहरणे बरीच आहेत पण संभाजी राजांनी स्वतः ला हा काळिमा लाऊन घेतला नाही, आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत त्यांनी औरंजेबा पुढे आपली माण झुकवली नाही.\nसंभाजीराजांचा देह औरंगजेबाच्या पाशवी वृत्तीला बळी पडला, पण त्याच बलिदानातून आणि हौतात्म्यातून मराठी राज्य बचावले आणि पुढे याच मराठी माती मधे औरंजेबाचा देह गाडला गेला हे मराठी मनाच्या बांधवांना कधीच विसरता येणार नाही.\nयाच संभाजीचा चारित्र्य हनन करण्याचे काम आमच्याच काही हरामखोर बखरकारांनी आणि इतिहास करांनी केले आहे, खरा संभाजी कधी लोकांसमोर येऊ दिलाच नाही. पण सूर्याचा प्रकाश किती काळ लपवून ठेवणार एक दिवस तरी आमच्या तमाम मराठी लोकांच्या डोक्या मध्ये हा उजेड पडल्याशिवाय राहणार नाही. सूर्य सारख्या तेजस्वी आणि ओजस्वी शिवाजी राजांचा राजांचा पुत्र म्हणजे सिंहाचा छावाच. आणि ज्या जिजाऊ ने शिवबा घडवला त्याच जीजौंच्या संस्कारात वाढलेला शंभू बाळ कसा काय रंगेल ठरवला जाऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज हे या स्वराज्यचे संस्थापक तर याच महाराष्ट्राचा दुसरा छत्रपती म्हणजेच संभाजी महाराज हे या स्वराज्याचे संरक्षक म्हणून होते.\nउगवणाऱ्या सूर्याचा प्रकाश जसा घर घर पर्यंत पोचतो त्याच प्रमाणे माझ्या या शूर शंभू राजांचा इतिहास आमच्या घर घर पर्यंत पोचावा असे आवाहन आपल्याला जि��ाऊ.कॉम परिवार तर्फे करण्यात येत आहे.\nजय जिजाऊ .. जय शिवराय .. जय संभाजी\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 10:58 PM 0 प्रतिक्रिया\nविषय sambhaji maharaj, संभाजी महाराज पुण्यतिथी\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nस्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आऊसाहेब \nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nया पिढीचं जगणं मेलेले ठरवतायेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nनिषेध आणि कारवाई नको - तुडवा\nयशवंतराव चव्हाण जन्म शताब्दी वर्ष सांगता\n११ मार्च - संभाजी महाराज पुण्यतिथी\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/india-v-south-africa-ranchi-test-south-africa-captain-faf-du-plessis-calls-temba-bavuma-for-toss/articleshow/71659479.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-25T05:01:12Z", "digest": "sha1:ACIC7RU257NHFYC6JC5ZEVIKJCJRQE3H", "length": 13059, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\n रांची कसोटीत नाणेफेक करायला तीन कर्णधार\nभारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची तिसरा कसोटी सामना आजपासून रांचीत सुरू झाला. या सामन्याच्या नाणेफेकीच्या वेळी मात्र वेगळेच चित्र दिसले. नाणेफेक करण्यासाठी दोन नव्हे तर तीन खेळाडू उपस्थित होते.\nरांची: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची तिसरा कसोटी सामना आजपासून रांचीत सुरू झाला. या सामन्याच्या नाणेफेकीच्या वेळी मात्र वेगळेच चित्र दिसले. नाणेफेक करण्यासाठी दोन नव्हे तर तीन खेळाडू उपस्थित होते. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि बावुमा हे नाणेफेक करण्यास आले होते. तरीही नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला.\nदक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिस हा आशियातील सलग नऊ कसोटी सामन्यात नाणेफेक हरला आहे. त्यामुळेच तो आजच्या सामन्यात नाणेफेकीसाठी बावुमासोबत मैदानात उतरला. मात्र, याचा काहीही फायदा दक्षिण आफ्रिकेच्या संघाला झाला नाही. सलग दहाव्या सामन्यात फाफ डू प्लेसिसने नाणेफेक हरली. याआधीदेखील फाफ डूने ही कल्पना वापरली होती.\nप्लेसिसच्या ऐवजी टॉससाठी आला ड्युमनी\nमागील वर्षी ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात एक आंतरराष्ट्रीय टी-२० सामना झाला होता. त्यावेळी फाफ डू प्लेसिसच्या ऐवजी नाणेफेक करण्यासाठी जे. पी. ड्युमनी मैदानावर उतरला होता. विशेष म्हणजे या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये ड्युमनीचा समावेश नव्हता.\nIND x SA: कसोटी सामन्याचे Live स्कोअरकार्ड\nमहिला क्रिकेट सामन्यातही वापरली ही आयडिया\nसप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघा दरम्यान टी-२० सामना खेळवण्यात आला होता. सिडनीतील हा सामना तीन कर्णधार असलेला म्हणून त्यावेळी प्रसिद्ध झाला होता. यादीवर ऑस्ट्रेलियाची कर्णधार म्हणून मेग लेनिंगचे नाव होते. तर, नाणेफेकीसाठी 'टॉस कॅप्टन' एलिसा हिली मैदानात उतरली. त्यामुळे मैदानात तीन कर्णधार उपस्थित होते.\n कसोटी क्रमवारीत कोहली अव्वल स्थानी झेप घेणार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n४ चेंडू, ४ यॉर्कर आणि ४ बोल्ड; पाहा टी-२०मधील सर्वात घा...\nऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे मुंबईत नि...\nधोनीने २०११ ला वानखेडेवर हरवलेला तो ऐतिहासिक चेंडू अखेर...\nIPL वर कोट्यवधी खर्च करणाऱ्या बीसीसीआयचे कॉस्ट कटिंग; १...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर विराट कोहली करणार फिटनेसवर...\nभारतीय कसोटी संघात झारखंडच्या नदीमची निवड महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nपुणेऑक्सिजनवरील रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या; एफडीएची रुग्णालयांना तंबी\nदेशबिहार विधानसभा निवडणूक : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nसिनेन्यूजलाइफ सपोर्टवर एसपी बालसुब्रमण्यम, तब्येत पुन्हा खालावली\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nमुंबईडबेवाले राज ठाकरेंना भेटले; इंग्रजी शाळांबाबत केली 'ही' तक्रार\nदेशकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान देणार, 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nकार-बाइकपुन्हा महाग झाली BS6 Renault Triber, जाणून घ्या नवी किंमत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathisoil-management-climate-change-18953?tid=164", "date_download": "2020-09-25T04:17:46Z", "digest": "sha1:GKAICVQECCCQKYRXM4373ZTFLKANDPE7", "length": 25025, "nlines": 186, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi,soil management in climate change | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहवामान बदलाचा जमिनीच्या गुणधर्मांवर होतो परिणाम\nहवामान बदलाचा जमिनीच्या गुणधर्मांवर होतो परिणाम\nहवामान बदलाचा जमिनीच्या गुणधर्मांवर होतो परिणाम\nहवामान बदलाचा जमिनीच्या गुणधर्मांवर होतो परिणाम\nशुक्रवार, 3 मे 2019\nजमिनीची निर्मिती हजारो वर्षांमध्ये होते. ती होताना त्यावर हवामान या घटकांचा मोठा सहभाग असतो. निरनिराळ्या हवामानाच्या प्रदेशातील जमिनींचे प्रकार व सुपीकता त्यामुळेच वेगवेगळे असतात. हवामानातील पाऊस, वारा, सूर्यप्रकाश, तापमान आणि आर्द्रता इत्यादी अनेक घटकांचा जमिनीवर सतत परिणाम होत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये तापमान बदलांचा मुद्दा सातत्याने पुढे येत आहे. हवामानातील या आकस्मिक बदलांचेही जमिनींच्या गुणधर्मांवर परिणाम होत आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.\nजमिनीची निर्मिती हजारो वर्षांमध्ये होते. ती होताना त्यावर हवामान या घटकांचा मोठा सहभाग असतो. निरनिराळ्या हवामानाच्या प्रदेशातील जमिनींचे प्रकार व सुपीकता त्यामुळेच वेगवेगळे असतात. हवामानातील पाऊस, वारा, सूर्यप्रकाश, तापमान आणि आर्द्रता इत्यादी अनेक घटकांचा जमिनीवर सतत परिणाम होत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये तापमान बदलांचा मुद्दा सातत्याने पुढे येत आहे. हवामानातील या आकस्मिक बदलांचेही जमिनींच्या गुणधर्मांवर परिणाम होत आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.\nहवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या विविध आपत्तींमुळे पिकाचे नुकसान होताना शेतकऱ्यांना दिसते. या बदलांमध्ये पावसाचे एकूण दिवस कमी होणे, अवर्षणाचे खंड वाढणे, तापमानातील बदल, वादळी वारे, गारपीट अशा अनेक बाबी पिकांवर, शेतीवर आणि शेतकऱ्यांवर परिणाम करतात. त्यातही कोरडवाहू शेतीमध्ये या घटकांचे तीव्र परिणाम त्वरित दिसून येतात. कारण, कोरडवाहू पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ओलावा हा केवळ पावसामुळे तयार होतो. त्यात अवर्षाणामुळे घट होते. ओलावा नसल्याने मातीतून पिकांना योग्य पोषक घटक घेता येत नाही, पर्यायाने पिकांची वाढ खुंटते. दाणे भरत नाहीत. शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे पिकांसंदर्भात त्वरित लक्षात येत असले तरी मातीवरील परिणाम जाणून घेणे आवश्यक आहेत.\nवातावरणातील बदलांमुळे कमी कालावधीत एकदम जास्त तीव्रतेने पाऊस होण्याचे प्रमाण वाढले आहे, अशा पावसामुळे पाण्याचे प्रवाह जमिनीवरून वाहतात. पाण्यासोबत वरील थरातील सुपीक मातीचीही धूप होते. सोबतच राज्यामध्ये काही भागांमध्ये गारपीट, पाऊस आणि वारा इ. घटकांचेही प्रमाण वाढत आहे. या आकस्मिक येणाऱ्या आपत्तीमुळे शेतीचे व मातीचे प्रचंड नुकसान होते. त्यातही कोरडवाहू क्षेत्रामध्ये जमिनीवर पिके नसल्याने, बांधावर झाडांचे प्रमाण कमी असल्यामुळे मातीची धूप होण्याचे प्रमाण अधिक असते. गारपीट आणि पावसाच्या थेंबांमुळे जमिनीच्या पृष्ठभागावरील सुपीक मातीचे कण वेगळे होतात. ते वाहणाऱ्या पाण्यासोबत वाहून जातात. अशीच स्थिती उन्हाळ्यामध्ये येण���ऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळेही दिसून येते.\nअशी खालावते जमिनीची सुपीकता\nसेंद्रिय कर्ब, आवश्‍यक अन्नद्रव्ये, जिवाणूंचे प्रमाण उपलब्ध ओलावा आणि योग्य सामू इत्यादी बाबींच्या योग्य प्रमाणावर मातीची सुपीकता अवलंबून असते. हवामानातील अधिक किंवा कमी पावसाचे जमिनीच्या सुपीकतेवर निरनिराळे प्रभाव पडतात. कमी पाऊस आणि अवर्षण यामुळे सेंद्रिय कर्बाचे विघटन होऊन त्याचा ऱ्हास होतो. जास्त पावसाच्या परिस्थितीत हा सेंद्रिय कर्ब मातीच्या कणांना चिकटून पाण्यासोबत वाहून जातो. जमिनीतील कर्बाच्या ऱ्हासामुळे सुपीकतेचे मोठे नुकसान होते.\nसततच्या अवर्षणामुळे जमिनींचा सामू वाढत जातो. परिणामी, अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होत जाते. जास्त तापमान आणि वाढते अवर्षण यामुळे जमिनीत चुनखडीचे टणक खडे वाढत जातात. त्याचप्रमाणे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते. जमिनी क्षारयुक्त होत जमिनीची सुपीकता आणखी खालावत जाते.\nजमीन सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पिके, पीक पद्धती, उतारास आडवी पेरणी, अतिरिक्त पाणी निघून जाण्यासाठी केलेली योग्य रचना, शेतांची बांधबंदिस्ती, जमिनीवर आच्छादनाचा वापर, कव्हर क्रॉप्स म्हणजे जमीन झाकून टाकणारी पिके, धूप होण्यास प्रतिबंध करणारी पिके यांचा फायदा होऊ शकतो. अशा पर्यायाचा वापर केल्यास नैसर्गिक संकटापासून होणारे मातीचे होणारे नुकसान कमी होईल. एकूणच जमिनीतील अन्नद्रव्यांचे संवर्धन आणि पुनर्भरण होईल. प्रत्येक भागातील स्थानिक परिस्थितीनुसार योग्य त्या उपाययोजना कराव्यात.\nकाही जमिनी मुळातच धुपीस संवेदनक्षम असतात तर काही जमिनींतून निचरा होत नाही; तर काही जमिनी मुळातच पाणथळ असतात. उतारावरील जमिनीस, घाटमाथ्यावरील जमिनी, खोऱ्यामधील सपाट जमिनी, गाळाच्या जमिनी अशा प्रत्येक भूपृष्ठावरील जमिनीसाठी निरनिराळ्या उपाययोजनांची गरज असते.\nशेती पद्धती, सिंचन, खते, मशागत, पीकपद्धती इत्यादींसोबतच नैसर्गिक आपत्तींचा परिणाम मातीच्या समस्यांवर होत असतो. मातीचे गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक गरजेनुसार संशोधन शिफारशींच्या स्वरूपात उपलब्ध असलेले सुधारित तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यानुसार वेळीच त्याची अंमलबजावणी केल्यास आपत्तीपासून होणारे नुकसान कमी होईल. आपत्ती नियोजनासाठी फवारणीद्वारे ��न्नद्रव्यांचा वापर, निचरा व्यवस्थापन, पेरणीच्या वेळा, सुधारित सिंचन, गरजेनुसार बांधबंदिस्ती, खतांच्या मात्रातील बदल, बियाण्यांतील बदल, पेरणीच्या अंतरातील बदल इ. आपत्ती व्यवस्थापन शिफारशी स्थानिक गरजेनुसार वापरण्याची गरज आहे.\nस्थानिक गरजेनुसार तज्ज्ञांच्या शिफारशींची अंमलबजावणी.\nशेताची बांधबंदिस्ती, चर खोदणे इत्यादी उपाययोजना.\nयोग्य पीक पद्धतीची निवड, फेरपालट गरजेची.\nरुंद वरंबा सरी पद्धतीमुळे ओलाव्याचे संवर्धन होण्यासोबतच अतिरिक्त पाण्याचा निचरा सुधारतो.\nधूप प्रतिबंधक पिकांचा वापर.\nभू सुधारकांचा गरजेनुसार वापर.\nआपत्कालीन पीक व्यवस्थापन शिफारशींची अंमलबजावणी.\nखतांच्या मात्रा, फवारणी, पेरणी इत्यादींबाबत गरजेनुसार करावयाच्या उपाययोजना.\nवरील उपाययोजनांमुळे सुपीकता जोपासण्याबरोबरच मातीचा ऱ्हास रोखता येतो. अन्नद्रव्यांची होणारी हानी, तूट भरून निघण्यास मदत होते.\n- दीपाली मुटकुळे, ९४२३२४६२१२\n(सहायक प्राध्यापक, सौ. के. एस. के. (काकू)\nहवामान शेती farming कोरडवाहू\nदहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा मंडलाधिकारी...\nसोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल झालेल्या हरकतीचा निकाल फिर्यादीच्या बाजूने देण\nनाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर 'राख रांगोळी'...\nनाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने अचानक कांद्यावर निर्यातबंदी आणून कायदेभंग के\nखानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घट\nजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उडदाची आवक नगण्यच आहे. दरही दबावात आहेत.\nसांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवड\nसांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाने ऊस लागवडीची गती मंदावली आहे.\n`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू करा`\nसांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरु केली आहे.\nकृषी विद्यार्थी पोहोचविताहेत नवे तंत्रपुसेगाव (जि.सातारा) ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर...\nकृषीकन्या सांगताहेत जमीन सुपिकतेचे फायदेमाळेगाव (जि.पुणे ) ः बारामती कृषी महाविद्यालयातील...\nमिथेन उत्सर्जन रोखण्यासाठी गाईतील...दुधासाठी गोपालनातून होणाऱ्या मिथेनच्या...\nतापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी...ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल...\nआर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढ���ाऱ्या उंच झाडे किंवा...\nकोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणकमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पावसाचे...\nमध्यपूर्व प्रदेशातील पावसात ४० टक्के घटविविध प्रारूपाद्वारे मध्यपूर्वेतील पावसाच्या...\nसूक्ष्म अन्नद्रव्यांची बीजप्रक्रिया...मोलाब्द हे सूक्ष्म अन्नद्रव्य कडधान्य पिकामध्ये...\nकिरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...\nआरोग्यदायी ज्येष्ठमधसमस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही....\nकृषी पदवीच्या परीक्षांचा कृती आराखडा...अकोला/नाशिक ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...\nपीक कर्जावरील व्याज आकारणीवेळेत परतफेड करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना वर्षाकाठी ३...\nआरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...\nऔषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....\nआरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...\nपीक अवस्थेनुसार जाणून घ्या तापमानमहाराष्ट्र राज्य हे भौगोलिक क्षेत्रानुसार देशात...\nपाण्याचे महत्त्व जाणून संवर्धनासाठी...जागतिक हवामान संघटनेने २०२० हे वर्ष ‘जागतिक...\nपूर्व विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात...महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावरील हवेचा दाब कमी होत...\nदुधापासून व्होडका होतेय अमेरिकेत...दूध हे तुलनेने फारच कमी काळासाठी टिकवून ठेवता...\nनत्रयुक्त खतांचा वापर व्हावा अधिक...पर्यावरण आणि हरितगृह वायू म्हटले की आपल्याला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/Learn-How-beneficial-is-bloating-for-health.html", "date_download": "2020-09-25T03:44:08Z", "digest": "sha1:MTYGAL5PEKGXL2I5KUPNBOTNMLS27QLF", "length": 4725, "nlines": 62, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "जाणून घ्या ! बेलफळ आरोग्यासाठी किती लाभदायक आहे...", "raw_content": "\n बेलफळ आरोग्यासाठी किती लाभदायक आहे...\nbyMahaupdate.in मंगळवार, फेब्रुवारी ११, २०२०\nबेलफळ आणि बेदाणा हे दोन पदार्थ असे आहेत कि ते उन्हाळ्यात शरीराला शीतलता तर देतातच आणि सौंदर्यातही भर घालतात.\nबेलफळातील गार आणि त्यातील बियांभोवती असणारा चिकट पदार्थ उन्हाळ्यात अत्यंत उपयुक���त आहे.\nबेलाचे सरबत पोटाची सफाई करते. कांती सतेज करते. त्यातील बियांभोवतीच्या चिकट पदार्थात थोडी हळद, खस, गुलाबजल वा चंदन घालून त्याचा लेप त्वचेवर लावता येतो. त्याने कांती उजळते. बेलफळाची साल जाळून त्याच्या राखेचा दंतमंजन म्हणून उपयोग होतो.\nयाने मुखदुर्गंधी दूर होऊन दात चमकदार बनतात . बेलाचे काजळ नेत्रज्योतीवर्धक आहे. बेलफळातील बिया तिळाच्या तेलात भिजत घालाव्यात.\n२४ तासांनी बेलाच्या दिव्यासारखा वापर करून याचे काजळ करावे. हे काजळ बाटलीत भरून त्यात कपूर टाकावा. किमान २४ तासांनी काजळ डोळ्यात घालावे.\nपोटासंबंधी विकारावर बेदाणे उपयुक्त आहेत. उन्हाळ्यातसरबत व बेदाण्याचे पाणी आरोग्यदायी व सौंदर्यवर्धक असते.\nकपभर पाण्यात काही बेदाणे भिजत घाला. १२ तासांनी यातील ३/४ ग्लास पाणी प्यावे व बाकी शरीराला लावावे. एका तासाने स्नान करावे. स्नान करताना थोडी हळद चोळावी . बेलाच्या काजळाप्रमाणे बेदाण्याचेही काजळ बनवता येते. हे काजळ वर्षानुवर्षे चांगले राहते.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://prabhunarendra.blogspot.com/2014/03/", "date_download": "2020-09-25T03:24:47Z", "digest": "sha1:57B52DAMR2B7N2TMLKLTYB5BJXAIE4HN", "length": 59444, "nlines": 289, "source_domain": "prabhunarendra.blogspot.com", "title": "नरेन्द्र प्रभू: March 2014", "raw_content": "\n प्रकाशाची चाहूल देणारी, दिवसाची हळूवार सुरूवात करणारी, पक्षांचा किलबिलाट आणि चिमण्यांचा चिव चिवाट अंथरूणातच असताना कानांना ऎकवणारी आणि वार्‍याची मंद झुळूक अलवारपणे घेवून येणारी. घर तेच असलं तरी बाहेर नित्यनव्याने घडणारी नवलाई नजरेला दाखवणारी खिडकी.\nही खिडकी मला खुप आवडते. तशा या घराला अनेक खिडक्या आणि दारं आहेत. पण..., पण ही खिडकी मात्र सर्वांहून निराळी, मला माझ्याच जगात घेवून जाणारी, तीसर्‍या मजल्याला खाली ठेवून वर गेलेला भला थोरला गुलमोहर तिच्यातून सदानकदा डोकावत असतो. त्यालाच बिलगून असणारा आंबा सख्ख्या मित्र���सारखा त्याच्या खांद्यावर हात ठेवून उभा आहे. कितीतरी वर्षांपासूनचं सख्य असेल नाही यांचं. हे दोघे आपल्याच मस्तीत असले तरी इतरांना मात्र त्यांचा जाच नाही. त्यांचा कमरेपर्यंतच हात पोहोचणारी पोफळ, बदाम, पिंपळ, कडूनींब, माडाची झाडं तर खाली जास्वंद, पारीजात, पेरू अशी कच्ची-बच्ची आणि या सर्वांचा आधार घेत वर पर्यंत गेलेल्या वेली. शहरात क्वचीतच दिसणारं हे वैभव मला इथे मुंबईत चक्क पार्ल्यात नित्य नेमाने पाहता येतं आणि माझ्या नकळत मला रोज माझ्या गावात घेवून जातं.\nया शहरात माणसांची, वाहनांची. इमारतींची गर्दी, पण या गर्दीत न दिसणारे पक्षी मात्र या झाडांवर सतत गर्दी करून असतात. खट्याळ पोपटांचा थवा सकाळीच हजर असतो. झाडांच्या ढोलीत असलेला खावू ही जणू यांचीच संपत्ती. दुसर्‍या कुणी म्हणजे कुणी तिकडे नुसतं पाहायचंही नाही. चुकून एखादा कावळा, मैना तिकडे फिरकलीच तर त्या झाडावर या फांदीवरून त्या फांदीवर त्याची पाठ धरून त्याला नकोसं करून सोडणार. सगळ्यांना हाकल्लं की हे महाशय डौलात इकडे तिकडे पाहात अंग साफ करीत बसणार. इतका वेळ मुखमार्जन करीत बसलेले हे पोपट दुसरा थवा आला रे लाला की क्षण भर थांबून भरारी घेत दूर शाळेला निघून जाणार. मगच त्या झाडावर कावळे, मैना, चिमण्या सुखनैव संचार करायला मोकळे असतात. उन्हं जरा वर आली की कधी छोटूकले सनबर्ड आपल्या वेगळ्याच आवाजाने लक्ष वेधून घेतात, कधी हे सुंदर सनबर्ड तर कधी हळद्या, नाचण, बुलबुल, खंड्या, तांबट असे पाहूणे अचानक दर्शन देवून पुन्हा गुप्त होतात.\nकाल पासून एक कोकीळ आणि कोकिळॆची जोडी खिडकी बाहेरच्या आंब्यावर बसून प्रणयाराधन करायला जागा शोधताना दिसायला लागलेत. वसंताची चाहूल लागयला त्यांना कॅलेंडर पहायची जरूर भासत नसावी. पण वसंत असो की शिषीर त्या झाडांवर वास्तव्य करून असलेली आणि आपलाही वंशवेल वाढवणारी खारूताई सतत आवाज करीत जोडीदाराला साद घालत असते. कधी लहर लागली तर खिडकीतून सरळ आत येते, तिथे ठेवलेले चणे आपल्या नाजून हाताने उचलून खाते. दिवसभरात कधीही खिडकीतून डोकावून पहा ती खारूताई आपले अल्लड चाळे करीत दर्शन देत रहाते.\nखिडकीत उभं राहून मावळतीचा सुर्य पहाणं आणि कोवळी उन्हं अंगावर घेणं या सारखं दुसरं सुख नाही. सदानकदा माणसांनी आणि त्यांच्या कोलाहलाने गजबजलेली मुंबई या खिडकीत उभं राहिलं की दृष्टीआड होते आणि ही खिडकी एकांताचा सुखद अनुभव देते. सकाळपासून आपल्या लीला दाखवून सुखावून सोडणारे सगळे पक्षी पुन्हा खिडकी बाहेरच्या झाडांवर गर्दी करतात. पण आताची लगबग सकाळपेक्षा वेगळी असते. आता सगळ्यांनाच घाई असते. दिवस कललेला असतो आणि खिडकी बाहेर काळोख दाटून यायला लागतो. खिडकी बंद करायची असते पण मन त्या खिडकीतच घोटाळायला लागतं. मनाची कवाडं कधीच मोकळी झालेली असतात.\nकधी जोराच्या वार्‍याने खिडकी वाजते आणि पुन्हा तिकडे लक्ष जातं आता पारव्याची जोडी तिकडे घुटू.र्र्र...र्घू करीत बसलेली असते एका नव्या पाहाटेच्या प्रतिक्षेत.\nLabels: जीवनानुभव, मुंबई, ललित लेख, साहित्य\nदांभिकपणा आणि मिडीयाबाजी करून ढोंग हेच सोंग घेवून नाचाणार्‍यांची रांग एका बाजूला आणि लोकपाल, जनलोकपाल असले कायदे नसतानाही असलेल्याच कायद्यांचा आधार घेवून निष्ठेने आपलं काम करीत राहिल्यावर देशाची सर्वोच्य राजकिय ताकद, पाशवी अर्थदरोडेखोर यांचा सामना करून जिंकलेल्याची ही बोध कथा. लोकसत्ताचे कार्यकारी संपादक गिरीश कुबेर यांनी लिहिलेला हा अप्रतिम लेख खास आपल्यासाठी. अब्राहमचं असणं.\nडॉ. के. एम. अब्राहम हे तिरुअनंतपुरमला असतात. केरळ सरकारचे शिक्षण खात्याचे सचिव आहेत ते. डॉ. के. एम. अब्राहम, अतिरिक्त मुख्य सचिव, असा त्यांचा हुद्दा. खरं तर तसे ते आज केरळमध्येही फार कोणाला माहीत नसतील. त्यामुळे इकडे महाराष्ट्रात आपल्याला त्यांचा परिचय असायची फार काही शक्यता नाही. याचा अर्थ इतर राज्यातले कर्तबगार वगैरे अधिकारी आपल्याला माहीत नसतात असं नाही. अरविंद केजरीवाल हे इतर राज्यांतलेच होते की. किंवा डॉ. किरण बेदी. त्या कुठे महाराष्ट्रातल्या होत्या किंवा महाराष्ट्रातलं नाव घ्यायचं तर अविनाश धर्माधिकारी वगैरे. हे सर्व माहीत असतात आपल्याला.\nपण त्याची कारणं वेगळी. या मंडळींना जग बदलायचं असतं. तरुण पिढी घडवायची असते. देश भ्रष्ट आणि पापींच्या तावडीतून वगैरे सोडवायचा असतो. मग वर उल्लेखलेले मान्यवर.. आणि तसेच अन्य काही.. आपापली हातातली कामं सोडून समाजकारणात झोकून देण्याचा त्यागबिग करतात आणि आपल्यातल्या भाबडय़ांना वाटतं.. चला आणखी एक तारणहार आला या पिचलेल्या भारतवर्षांच्या उद्धारासाठी.. यांच्यातले काही चतुर असतात ते फार तोशीस अंगाला लागणार नाही, या बेतानं प्रस्थापित राजकीय पक्षांचे उंबरठे झिजव���ात. लोकसभा निवडणुकीत मतदारसंघ मिळवण्याचा- नाही तर गेलाबाजार एखादी राज्यसभा तरी.. प्रयत्न करतात आणि नाही जमलं कुठेच काही की तरुणांना मार्गदर्शन करण्याच्या मार्गानं आत्मप्रतिमेच्या कुरवाळण्याची व्यवस्था करतात. तितके चतुर नसतात ते मग उपोषणं वगैरे करतात. राजकीय पक्ष काढतात आणि आपण सोडून सगळेच कसे बदमाश आहोत याच्या कहाण्या उत्तमपणे पेरत राहतात. लोकांनाही वाटू लागतं..किती प्रामाणिक माणसं ही..\nपण यातलं काही म्हणजे काहीही अब्राहम यांनी केलं नाही. मी त्यांना पाचेक वर्षांपूर्वी पहिल्यांदा भेटलो होतो. मुंबईत. तेव्हाही ते तसे साधे होते. आताही त्यांच्यात फार काही बदल झाल्याचं ऐकिवात नाही. फक्त आता ते मुंबईत नसतात. त्यांची बदली झाली. किंवा खरं तर केली गेली. त्या मधल्या मुंबई ते केरळ या त्यांच्या प्रवासात बरंच काही घडलं. त्यासाठी खूप म्हणजे खूप काही केलं त्यांनी. आणि आपण काही करतोय.. देशाचा उद्धार करतोय.. पाहा.. आपली दखल घ्या..असा त्यांचा आव कधीही नव्हता. तेव्हा आणि आताही..\nपण मग नक्की केलं काय या डॉ. के. एम. अब्राहम यांनी.\nकाही विशेष नाही. म्हणजे वर उल्लेखलेल्या मान्यवरांच्या तुलनेत तर काहीच नाही. तरीही त्यांची ओळख आपण करून घ्यायलाच हवी.\nकारण त्यांनी फक्त इतकंच केलं..\nआहेत त्या नियमांच्या वाटेवरनंच ते चालत राहिले. जे आपलं काम आहे ते चोखपणे करत राहिले.. देशातील सर्वोच्च सत्ताकेंद्रानं त्यांना सुचवलं.. अब्राहम जरा दमानं घ्या.. कायद्यापुढे सर्व समान जरी असले तरी काही जास्त समान असतात.. नियम त्यांना लागू होत नाहीत. अब्राहम यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. देशाच्या अर्थखात्यानं त्यांना धमकावलं, पण अब्राहम बधले नाहीत. आपलं काम करत राहिले.\nते काम इतकं चोख, इतकं गोळीबंद होतं की लवाद, दोन-चार न्यायालयं आणि इतकंच काय तर थेट सर्वोच्च न्यायालय यांनादेखील अब्राहम यांच्या कामात एक तसूभरही खोट आढळली नाही. त्या अब्राहम यांच्या कामाची ही कथा..\nती सुरू होते साधारण २०१० च्या मध्यात. अब्राहम हे त्या वेळी भांडवली बाजाराची नियंत्रक असलेल्या 'सिक्युरिटीज् अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्डा'त म्हणजे 'सेबी'त एक संचालक होते. नियम असा की कोणाही व्यक्ती, संस्था वा कंपनीस आपल्या कोणत्याही उद्योगासाठी कितीही प्रमाणात निधी उभा करायचा असेल तर त्यासाठी सेबीची परवानगी घ्याव�� लागते. त्यासाठी अर्ज करावा लागतो आणि त्या अर्जात अर्जदाराला सर्व माहिती द्यावी लागते. म्हणजे त्याच्या डोक्यावर किती कर्ज आहे, तो किती कंपन्यांत गुंतलाय, या गुंतवणुकीचं तो काय करणार आहे, अन्य भागीदार कोण कोण आहेत.. वगैरे सर्व तपशील त्याला द्यावा लागतो. तो का द्यायचा तर सामान्य गुंतवणूकदाराला माहीत असायला हवं आपण किती जोखीम पत्करतोय ते. म्हणजे अर्जदाराची गुंतवणूक योजना जनतेसाठी खुली होते, त्या वेळी गुंतवणुकीच्या अर्जाबरोबर ही सर्व माहिती खुली केली जाते. त्याला म्हणतात, 'रेड हेिरग प्रॉस्पेक्ट्स.' (कागदपत्रांत काही लक्षवेध लाल शाईतल्या अक्षरांनी केला जातो, त्यामुळे रेड हेिरग.. गुंतवणूकदारांनो.. आधी हे लक्षात घ्या.. या अर्थानं.) तर असाच एक गुंतवणुकेच्छूचा अर्ज विचारार्थ अब्राहम यांच्याकडे आला.\nअर्जदाराचं नाव : सहारा प्राइम सिटी लिमिटेड.\nया कंपनीला भांडवली बाजारातून निधी उभारायचा होता. म्हणून 'इनिशियल पब्लिक ऑफिरग'साठी, म्हणजे आयपीओ, त्यांना परवानगी हवी होती. त्या अनुषंगानं या कंपनीच्या प्रवर्तकांनी आणखी काही माहिती सोबत दिली होती. आमच्या आणखी कोणत्या कंपन्या आहेत, आम्ही कसा कसा निधी कुठून गोळा केलाय, डोक्यावर कर्ज किती, येणी किती.. वगैरे नेहमीचीच ही माहिती. त्यातल्या दोन मुद्दय़ांनी अब्राहम यांचं लक्ष वेधलं गेलं. सहारा इंडिया रियल इस्टेट कॉपरेरेशन ही एक आणि दुसरी सहारा हौसिंग इन्व्हेस्टमेंट कॉपरेरेशन. या दोन कंपन्या गुंतवणूकदारांकडून उघडपणे मोठय़ा प्रमाणावर निधी गोळा करत होत्या. यातली सहारा इंडिया ही अब्राहम यांना माहीत होती. कारण २००८ साली या कंपनीला निधी उभारायला थेट रिझव्‍‌र्ह बँकेनंच मनाई केली होती. गुंतवणूक योजनांमध्ये एक असतं. निधीचा प्रवाह अखंड जिवंत लागतो. कारण नव्यानं येणाऱ्या गुंतवणूकदारांचा निधी जुनी देणी फेडण्यासाठी केला जात असतो. पण रिझव्‍‌र्ह बँकेनेच मनाई केल्यानं हा झरा आटला. मग सहारा समूहानं दुसऱ्या मार्गानं पैसा गोळा करणं सुरू ठेवला. तो मार्ग म्हणजे 'ऑप्शनली फुल्ली कन्व्हर्टिबल डिबेंचर्स' (ओएफसीडी). म्हणजे पैसा घ्यायचा रोख्यांच्या मार्गानं आणि त्याचं काही कालानं समभागांत रूपांतर करायचं. यात गैर ते वरवर पाहता काही नाही. पण हा प्रकार होत होता सहाराकडून. तेव्हा त्यात नियमानुसार काही ना काही नसणारच याचा संशय अब्राहम यांना आला. म्हणून ते अधिक खोलात गेले आणि उडालेच. कारण या सर्व गुंतवणुकीला शेवटच नव्हता. म्हणजे ती ओपन एण्डेड होती. याचा अर्थ असा की, एखाद्यानं गुंतवणुकीसाठी परवानगी मागितली तर त्यानं आपण ही गुंतवणूक किती काळ खुली ठेवणार आहोत, ते नमूद करायचं असतं. सहारा इंडियानं तसं काहीही केलं नव्हतं. हे म्हणजे प्रश्नपत्रिका कधी दिली जाईल हे सांगायचं.. पण किती वेळात ती पूर्ण करून परत द्यायची त्याला मात्र मर्यादा ठेवायचीच नाही.. तसं. सहारा हेच करत होती. पण असं करायलाही सेबीची परवानगी लागत नाही का\nतर लागते, पण सहारानं सांगितलं, आम्ही हा निधी कौटुंबिक, हितचिंतक वगैरे यांच्या पातळीवरच उभा करतोय. तो सर्वसामान्य जनतेसाठी खुला नाही. आणि जी गुंतवणूक जनतेसाठी नाही तिच्या गुंतवणुकीत सेबीनं लक्ष घालायचं काहीच कारण नाही. वरकरणी हा युक्तिवाद तसा बिनतोड वाटू शकतो. पण वरकरणीच. हे अब्राहम यांनी ओळखलं. कशावरनं तर या गुंतवणूकदारांच्या आकडय़ांवरनं. सहाराच्या म्हणण्यानुसार त्यांचे स्नेही, कर्मचारी, हितचिंतक वगैरेंची संख्या चार कोटींच्या आसपास आहे. या इतक्या स्नेही वा नातेवाइकांकडनं उभी राहिलेली रक्कमही तितकीच मोठी होती. जवळपास २४ हजार कोटी रुपये.\nहे सर्व लक्षात आल्यावर अब्राहम हादरले. सहाराकडून जे काही सुरू होतं ती शुद्ध लूट होती. आणि तीही सरकारच्या नाकावर टिच्चूून. त्यामुळे त्यांनी दुसऱ्याच दिवशी, म्हणजे २०१० सालातल्या २४ नोव्हेंबरला आदेश काढला आणि सहारानं ही निधी उभारणी ताबडतोब थांबवावी असं बजावलं. सहारानं ताबडतोब त्याला आव्हान दिलं. कुठे तर अलाहाबाद उच्च न्यायालयात. या न्यायालयानं सेबीच्या आदेशाला स्थगिती दिली, पण त्याच वेळी सहाराची चौकशी सुरूच ठेवायला मात्र सेबीला अनुमती दिली. म्हणजे सहारा निधी का आणि कसा उभारतोय त्याची चौकशी सुरू राहणार, पण त्याच वेळी सहारा निधीही उभारत राहणार. गंमतच तर अलाहाबाद उच्च न्यायालयात. या न्यायालयानं सेबीच्या आदेशाला स्थगिती दिली, पण त्याच वेळी सहाराची चौकशी सुरूच ठेवायला मात्र सेबीला अनुमती दिली. म्हणजे सहारा निधी का आणि कसा उभारतोय त्याची चौकशी सुरू राहणार, पण त्याच वेळी सहारा निधीही उभारत राहणार. गंमतच सेबी या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेली. तिथेही काही वेगळं झालं नाही.\nअब्राहम निरा��� झाले नाहीत. त्यांनी आपलं चौकशीचं काम सुरूच ठेवलं. एखाद्या बुलंद वाडय़ाचा चिरा चिरा घडवत घडवत पुढे जावं तसं त्यांचं काम होतं. दरम्यान, सेबीच्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं एक केलं. अलाहाबाद उच्च न्यायालयाला आदेश दिला सहारा प्रकरणाची सुनावणी जरा लवकर घ्या. त्यानुसार ७ एप्रिल २०११ या दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयानं सेबीच्या कारवाईवरची आपली स्थगिती उठवली. एव्हाना अब्राहम सहारा प्रकरणाच्या पाळंमुळांपर्यंत गेले होते. त्याच महिन्यातल्या २९ तारखेला हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी अलाहाबाद न्यायालयासमोर आलं. आपला सर्व अहवाल अब्राहम यांनी न्यायालयासमोर मांडला.. वर न्यायालयाला हे दाखवून दिलं की या सगळ्या चौकशीत सहाराकडून कोणतंही सहकार्य मिळत नाहीये आणि उलट तीत अडथळाच आणला जातोय. कारण काहीही असेल, पण न्यायालयाला या वेळी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलं. त्यांनी सहाराला चार शाब्दिक रट्टे दिले आणि कारवाईला आव्हान देताना आपले हात स्वच्छ असायला हवेत याची काळजीही या मंडळींनी घेतली नसल्याचं नमूद केलं. अर्थातच सेबीविरोधातली सहाराची याचिका फेटाळली. लगेच सहारा सर्वोच्च न्यायालयात.\nतिथे पुन्हा आदेश सेबीलाच. कंपनीची बाजू न्याय्यपणे ऐकून घ्या आणि पुन्हा नव्याने चौकशी करा.\nअब्राहम यांच्याकडून मग पुनश्च हरिओम्. या टप्प्यावर मात्र त्यांचा घाम निघायला लागला. कारण सहाराकडून प्रत्येक मुद्दय़ावर आव्हान मिळू लागलं. पहिलं म्हणजे त्यांनी या प्रकरणात चौकशीचा अधिकारच सेबीला नाही, अशी भूमिका घेतली. सहाराचं म्हणणं होतं आमचं उत्पादन संकरित आहे.. ते ना डिबेंचर्स आहेत ना शेअर्स. त्यामुळे सेबीचे या दोन्हीसाठीचे नियम आम्हाला लागूच होत नाहीत. आम्ही जनतेसाठी ही गुंतवणूक खुली केलेलीच नाही, तेव्हा सेबी कोणत्या जनकल्याणाच्या मुद्दय़ावर आमच्यावर कारवाई करणार, असा सहाराचा सुपीक सवाल. त्या मुद्दय़ावर पुन्हा कायद्याची लढाई. म्हणजे एका लढाईच्या अनेक अशा उपलढाया. त्या लढण्यासाठी सहाराच्या ताफ्यात देशातील सर्वोत्तम विधिज्ञ आणि अर्थतज्ज्ञ. सेबीकडे मात्र अब्राहम आणि काही सरकारी वकील. हे सगळे पुन्हा मैदानात. तपशील गोळा करायला. या वेळी सेबीच्या कामी येतो तो सहाराकडचाच तपशील. कंपनीच्या ओएफसीडींमध्ये त्या वेळी जवळपास ६० लाख गुंतवणूकदारांची नोंद ���ोती. तिकडे बोट दाखवत सेबीनं विचारलं, हे काय सर्व कंपनीचे कर्मचारी वा प्रवर्तकांचे नातेवाईक आहेत की काय\nया कोंडीत पकडणाऱ्या प्रश्नातून सहाराला सुटता यावं यासाठी मध्ये पडलं केंद्रीय विधी मंत्रालय. देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मोहन परासरन यांनी लेखी अभिप्राय दिला, सहाराच्या युक्तिवादात तथ्य आहे.. कंपनीच्या ओएफसीडी सेबीच्या अखत्यारीत येत नाहीत. पुन्हा सेबीची पंचाईत. पण त्याच वेळी दुसरे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पराग त्रिपाठी हे सेबीच्या मदतीला आले. ते आणि अब्राहम यांच्याकडून पुन्हा एकदा कायद्याचा कीस पाडला गेला. तेव्हा त्यांच्या आधाराला आलं कंपनी कायद्यातलं ६७ (३) हे कलम. त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय की कोणाच्याही कोणत्याही गुंतवणूक योजनांमध्ये ५० पेक्षा अधिक गुंतवणूकदार असतील तर सेबीची परवानागी घेणं बंधनकारक आहे आणि ती गुंतवणूक खासगी समजता येणार नाही. या कलमाचा शोध हा अब्राहम यांच्यासाठी निर्णायक टप्पा. तो पार केल्यावर ते तिथेच थांबले नाहीत. आणखी पुढे गेले आणि हे त्यांनी कागदोपत्री सप्रमाण दाखवून दिलं की या आकडेवारीच्याही पलीकडे कंपनीचा इरादाच मुळात फसवणुकीचा आहे. कारण कोणत्याही नियंत्रकाच्या अखत्यारीत आपण अडकणार नाही असाच त्यांचा प्रयत्न आहे.\nहे सिद्ध करायचं तर कायद्यापेक्षाही अधिक काही लागतं. ते सगळं अब्राहम यांनी मिळवलं आणि अखेर दाखवून दिलं की मुद्दा आहे तो गुंतवणूकदारांच्या सुरक्षेचा. ती वाऱ्यावर सोडणाऱ्या उद्योगांना असं मोकाट सोडलं तर कोणत्याही नियामक व्यवस्थेला काहीही अर्थ राहणार नाही. हे दाखवून देणं फार फार गरजेचं होतं. कारण त्यामुळे एका व्यक्तीभोवती फिरणारं हे प्रकरणं समष्टीचंच होऊन गेलं.\nपण आपण नियम पाळावे लागणाऱ्यांच्या समुदायाचा भाग बनून गेलोत ही कल्पना अनेकांना आवडत नाही. सहाराo्री सुब्रतो राय यांनाही ते मान्य नव्हतं. काहीही केलं तरी कोणताही नियम आपल्याला पाळावा लागत नाही असं मानणाऱ्या सडक्या व्यवस्थेचे सहाराo्री हे प्रतीक आहेत. किंबहुना ही व्यवस्था अशीच सडकी राहावी असं वाटणाऱ्या वर्गाचं ते नेतृत्व करतात. त्यामुळे एक साधा अधिकारी आपल्याला नियम पाळायला सांगतोय म्हणजे काय.. असं त्यांना वाटणं साहजिकच.\nत्याचमुळे मग अब्राहम यांच्यापर्यंत उच्चपदस्थांकडून निरोपानिरोपी झाली, जरा स���ंभाळून घ्या.. काही कमीजास्त झालं असेल तर सांगा.. करून टाकू..अशा प्रकारचे निरोप आले. त्यानं काही होत नाहीये हे लक्षात आल्यावर अधिकृतपणे त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न झाला. तेही जमलं नाही. कारण सहारातली मुळात गुंतवणूकच खोटी आहे, अशा स्वरूपाचा निष्कर्ष अब्राहम यांनी काढला होता आणि अत्यंत मेहनतीने केलेल्या चौकशीतून तो सिद्ध होईल अशीच व्यवस्था केली होती. या प्रकरणातली मूळची चौकशीच अब्राहम यांनी इतकी गोळीबंद करून ठेवली होती की सहाराo्रींना वाचवायचं तर कोणालाही आपण अनैतिकाचं रक्षण करीत आहोत असं दिसण्याचा धोका पत्करावा लागला असता. ते झेपणारं नव्हतं. त्यामुळे अब्राहम यांच्या या कामाची दखल सर्वोच्च न्यायालयानंही घेतली आणि न्या. जे एस खेहार ३१ ऑगस्ट २०१२ या दिवशी आपल्या अंतिम निकालात म्हणाले, 'डिस्पाइट रिस्ट्रेंट, वन इज कंपेल्ड टु रेकॉर्ड दॅट द होल अफेअर सीम्स टु बी डाउटफुल, डय़ुबियस अ‍ॅण्ड क्वेश्चनेबल.'\nसर्वोच्च न्यायालयानं अखेर अब्राहम यांनी उपस्थित केलेले प्रश्नच सहाराo्रींना विचारले आणि सर्वच्या सर्व, म्हणजे २४ हजार कोटी रुपये, परत करण्याचा आदेश दिला. तो पाळायला आणि त्याच प्रश्नांची उत्तरं द्यायला सहाराo्री टाळाटाळ करत गेले आणि ४ मार्चला अखेर सर्वोच्च न्यायालयाचाही शांतपणा ढळला. सहाराo्रींना अखेर तुरुंगात टाकण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं या दिवशी दिला. त्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने सहाराo्रींचे जे काही वाभाडे काढलेत ते जिज्ञासूंनी मुळातूनच वाचावेत.\nदरम्यान, अब्राहम यांनी आणखी एक केलं. थेट पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाच पत्र लिहिलं आणि कळवलं.. अर्थमंत्रालय काही बडय़ा धेंडांची चौकशी होऊ नये म्हणून प्रयत्न करतंय. त्यात त्यांनी तीन कंपन्यांची नावं दिली होती. एक सहारा, दुसरं कमोडिटी एक्स्चेंज एमसीएक्स आणि तिसरा एक उद्योगसमूह. तोच दुनिया मुठ्ठी में घेऊ पाहणारा. यातल्या पहिल्याशी संबंधित असलेले सहाराo्री तुरुंगात आहेत, दुसऱ्याशी संबंधित जिग्नेश शहा तिथंपर्यंत पोचून आले. त्याची एमसीएक्स कधीच बुडीत खात्यात निघालेली आहे. महत्त्वाचं हे की २०१० सालातल्या सप्टेंबर महिन्यात या एमसीएक्सविरोधात अब्राहम यांनीच दिलेल्या आदेशातल्या मुद्दय़ांचाच फास एमसीएक्सला लागला आणि जिग्नेश शहांवर होत्याचं नव्हतं व्हायची वेळ आल��. तिसऱ्या कंपनीचं काय होणार.. ते कळेलच. पण त्याच वेळी हे आपल्याला कळायला हवं की अब्राहम यांच्या पत्राची सभ्य, प्रामाणिक आणि बरंच काय काय असलेल्या मनमोहन सिंग यांनी दखलदेखील घेतली नाही.\nअखेर अब्राहम यांना आपण रोखू शकत नाही हे लक्षात आल्यावर मनमोहन सिंग सरकारला करता येण्यासारखं एकच होतं. ते म्हणजे अब्राहम यांना सेबीतून हलवणं. तसंच झालं. जुलै २०११ मध्ये त्यांची सेबीतली मुदत संपल्यावर त्यांना काही मुदतवाढ मिळाली नाही. अब्राहम पुन्हा आपल्या मूळ सेवाखात्यात, म्हणजे केरळ सरकारमध्ये परत गेले. सध्या ते तिरुअनंतपुरमला असतात.. केरळ सरकारचे..\nही कहाणी अब्राहम यांचा गुणगौरव करण्यासाठी नाही. ती वाचून ते किती थोर आहेत, असं आपल्याला वाटावं यासाठी तर नाहीच नाही. तर ती यासाठी सांगायची आणि समजून घ्यायची की नेकीनं काम केलं तर आहे ती व्यवस्थासुद्धा किती प्रभावी, परिणामकारक ठरू शकते हे आपल्याला कळावं म्हणून.\nहे का कळायला हवं आपल्याला\nकारण लोकपाल, जनलोकपाल वगैरे मागण्या किती निर्थक, हास्यास्पद आहेत आणि त्या करणारे किती कांगावखोर आहेत हे ध्यानात यावं यासाठी.\nम्हणजेच कोणता एखादा कायदा नाही ही आपली समस्या नाही. तर आहेत त्या कायदे, नियमांच्या आधारे काम करणारे अब्राहम पुरेसे नसणं ही अडचण आहे. धडा घ्यायचा तो आहे तीच व्यवस्था कशी सक्षमपणे राबवता येईल याचा. व्यवस्था बदलायच्या फुशारक्या मारणारे चॅनेलीय चर्चापुरते किंवा संपूर्ण आजादीच्या टोप्या घालण्यापुरतेच ठीक. म्हणूनच अब्राहमच्या असण्याचं महत्त्व समजून घ्यायचं.\nLabels: लोकसत्ता, व्यक्ती विशेष, समाजकारण\nएकटीने प्रवास सुरक्षित प्रवास\nमहिलांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी एक लघु संदेश सेवा (SMS) सुरू केली आहे. अवेळी किंवा एकट्या दुकट्याने प्रवास करणार्‍या महिलांना जर शहरात रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करायचा झाल्यास त्या वाहनाचा कमांक ९९६९७७७८८८ (9969777888) या क्रमांकावर एस एम एस करावा. असं केल्यावर ते वाहन कुठे आहे, कुठच्या मार्गाने जात आहे, ते वाहन कुठे सोडलं, त्या वाहनाचा मालक कोण आहे वैगरे माहिती एका संगणकावर संकलीत केली जाणार आहे. अशी माहिती वर्षभर संग्रहीत करून ठेवली जाईल.\nहातात असलेले अधिकार आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर कामं किती सोपी होवून जातात याचा एक दाखला म्हणजे मुंबई पोलिसांनी सुरू केलेली ही हेल्पलाईन आहे.\nLabels: मुंबई, सकारात्मक, समाजकारण\nहे प्रवासी गीत माझे....\nलडाख... प्रवास अजून सुरू आहे\nलेखक: आत्माराम परब\\ नरेन्द्र प्रभू\nकितीतरी दिवस भिमाशंकरला नेरळ-कशेळे-खांडस-काठेवाडी मार्गे जायचा फक्त बेत आखत आम्ही बसलो होतो. माझा मित्र अतूल जाण्याचा दिवस ठरवणार आणि ...\nमराठी तरुणाची अभिनव देशसेवा\nसियाचीनमधील जवानांसाठी थंडी आणि शत्रूपासून बचाव करणारा पोशाख.. सियाचीन या जगातील सर्वात उंचीवरील आणि सर्वाधिक गारठा असलेल्या युद्धभ...\nपद्मश्री पुरस्कार आणि चहावाला\nआपल्या कर्तृत्वाने देशाची सेवा अथवा वेगवेगळ्या क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या लोकांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पाहिजे. ...\nमाळढोक हा दुर्मिळ पक्षी. एकेकाळी महाराष्ट्राच्या गवताळ भागात आढळणारा हा पक्षी बेसुमार शिकार आणि त्याच्या आधिवासावर होणार्‍या अतिक्रमणामुळे ...\nचिप असलेला इ पासपोर्ट\nभारताचे दूतावास आणि वाणिज्य दूतावास पासपोर्ट सेवा प्रोजेक्ट व्दारे विश्वस्थरावर जोडले जाणार आहेत. पासपोर्ट सेवेला जोडलेली एक केंद्र...\nमला संपूर्ण हिमालयच एखाद्या आध्यात्मीक मंदिरा सारखा भासतो. एकदा आपण तिकडे गेलो की पुन्हा पुन्हा जावस वाटत राहतं. आणि मुद्दामहून कुठची साधना...\nभारतीय बनावटीच्या ‘तेजस’मध्ये मलेशियाला रस\nभारताच्या ‘ तेजस ’ फायटर विमानामध्ये मलेशियाने रस दाखवला आहे. त्यामुळे भारत हे विमान मलेशियाला विकण्याचा प्रयत्न करत आहे. ‘ तेजस ’ हे भ...\nमित्रवर्य सचिनदा आणि आत्मा यांनी सोशलमीडियावर गुरूपौर्णिमेनिमित्त बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू ही ग. दि. माडगूळकर (ग...\n‘जीवनाचा कंटाळा आलाय’, ‘मला जगावसच वाटत नाही’ हे बोल कुणा दुर्धर आजार झालेल्या, मनोभंग झालेल्या किंवा परिक्षेत नापास झालेल्या व्यक्तीचे नसू...\nकोकणाकडे नेणारा रस्ता आणि आत्माने ( Atmaram Parab ) काढलेले फोटो पहाता पाहाता त्याची कविता बनून गेली... आठवणीने शहारले मन कधी जावे त्या गावा...\nएकटीने प्रवास सुरक्षित प्रवास\nDiabetes (2) DIGITAL INDIA (2) Unicode (2) अच्छे दिन (44) अंधश्रद्धा (5) आठवणी दाटतात (43) आरोग्य (10) ईशान्य वार्ता (14) कला (49) कविता (184) कैलास मानसरोवर (8) क्रांतीसुर्य सावरकर (12) खंत (48) गावाकडच्या गोष्टी (27) जीवनानुभव (193) ट्रेकींग (3) त्यांच्या स्वप्नांचा प्रवास.... (40) त्रिमिती (2) नाटक (13) पक्षी निरिक्षण (13) पर्यटन (82) पर्यावरण (70) पुन्हा मोदीच का (77) प्रवास वर्णन (148) प्रसार माध्यमे (45) बाल कविता (2) मधुमेह (2) मराठी अभिमानगीत (18) माझा हिमाचल (4) माझी फोटो बाजी (163) मालवणी बाणा (18) मुंबई (41) मुंबई वरचे ह्ल्ले (39) म्युझिशियन्स (11) युनिकोड (2) राजकारण (68) लडाख (49) लडाख प्रवास अजून सुरू आहे (17) ललित लेख (23) लेखकाच्या घरात (2) लोकप्रभा (7) लोकसत्ता (9) वात्रटिका (15) विनोद (7) विपश्यना (2) वीर जवान (11) व्यक्ती विशेष (111) सकारात्मक (124) संगीत (17) समाजकारण (92) सर्किट (1) सहज सुचलं म्हणून (35) सह्याद्री (2) साहित्य (69) स्वप्न बघा स्वप्न जगा (4) स्वप्नांना पंख प्रेरणेचे (3) हिमालय (68) हे प्रवासी गीत माझे (14)\nEshanya Varta ईशान्य वार्ता\nसमर्पीत पत्रकार, संपादक : पुरुषोत्तम रानडे - सुखासीन नोकरी आणि चौकटीतलं जगणं याला देश सेवेसाठी तिलांजली देणारा समर्पीत पत्रकार, इशान्य भारतातील जनता देशाच्या मुख्य भागाशी जोडण्यासाठी अविरत प्रयत्नशील...\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nजे कधीच नव्हते, त्याची.. - सत्ता एकहाती एकवटण्याच्या धोक्याची चर्चा करताना गोडबोले यांनी नेहरूंपासून नंतरच्या प्रत्येक पंतप्रधानाने मंत्रिमंडळाला तसेच संकेतांना बाजूला ठेवून परस्पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/entertainment/salman-khan-eid-mubarak-to-fans-posted-photo-on-eid-ul-adha/205992/", "date_download": "2020-09-25T03:12:28Z", "digest": "sha1:XSLN4KJKG4BEEDRE24ZW6D3IX6XE2ANC", "length": 8035, "nlines": 116, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Salman-khan-eid-mubarak-to-fans-posted-photo-on-eid-ul-adha", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मनोरंजन Eid Mubarak: भाईजानने चाहत्यांना दिल्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा\nEid Mubarak: भाईजानने चाहत्यांना दिल्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा\nआपला फोटो शेअर करत सलमान खानने चाहत्यांना दिल्या बकरी ईदच्या शुभेच्छा\nईदचा (Eid-Ul-Adha) उत्सव देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सर्व सेलेब्रिटी बकरीदला शुभेच्छा देत आहेत. रमजान महिना संपल्यानंतर ७० दिवसानंतर मुस्लिम बांधवांचा हा खास सण साजरा केला जातो. या निमित्ताने नुकताच बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननेही चाहत्यांचे अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.\nआपला फोटो शेअर करत सलमान खानने चाहत्यांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या असून त्याने आपला एक फोटो शेअर करून “ईद मुबारक” केले आहेत. चाहते या अभिनेत्याच्या पोस्टवर बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत. सध्या सलमान खानचे चाहते हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच शेअर करताना दिसत आहे.\nया फोटोमध्ये सलमान खान काळ्या टी-शर्टमध्ये दिसत असून त्याने तोंडावर कपड्याचा मास्क लावला आहे. सलमान खान सध्या आपल्या फार्म हाऊसवर शेती करीत आहे आणि तो त्यासंबंधित व्हिडिओ देखील शेअर केले आहेत.\nकोरोना विषाणूमुळे यंदा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत नाही. तर लोकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणासाठी घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत सलमानने आपला फोटोदेखील शेअर केला आसून चाहत्यांना कोरोना टाळण्यासाठी सल्ला देताना दिसत आहे, जो चाहत्यांना मास्क लावण्यास प्रोत्साहित करीत आहे.\nभात शेतीत सलमान चिखलाने माखला; म्हणतो शेतकऱ्यांचा करा सन्मान\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.l-groop.com/page/how-to-make-jello/", "date_download": "2020-09-25T03:27:29Z", "digest": "sha1:3ZHZECQDGJXS5VPCTY5BKPKE2PEMBWGL", "length": 20185, "nlines": 65, "source_domain": "mr.l-groop.com", "title": "जेलो कसा बनवायचा | l-groop.com", "raw_content": "\nजेलो बनवण्यासाठी एक जलद आणि सोपी मिष्टान्न आहे. आपण पावडर जेलो वापरू शकता किंवा स्क्रॅचपासून स्वतःचे जेलो देखील बनवू शकता. जिलेटिन हे जसे आहे तसेच आरोग्यदायी आहे, परंतु त्यामध्ये ताजे फळ घालून आपण आपल्या मिष्टान्नला स्वस्थ बनवू शकता.\nपॅकेटमधून जेलो बनवित आहे\nमोठ्या भांड्यात 1 पॅकेट जेलोसह 1 कप (240 मिलीलीटर) गरम पाण्यात एकत्र मिसळा. सुमारे 2 ते 3 मिनिटे पावडरची कणधान्ये शिजत नाही तोपर्यंत व्हिस्किंग चालू ठेवा.\nजर आपण जेलोचे मोठे, 6 औंस (170 ग्रॅम) पॅकेट वापरत असाल तर त्याऐवजी 2 कप (475 मिलीलीटर) गरम पाणी वापरा.\nया रेसिपीमध्ये मधुर, फ्लेवर्ड जेलो पॅकेट वापरली जातात. आपण नियमित जिलेटिनसह कार्य करीत असल्यास, सुरवातीपासून जेलो कसे बनवायचे हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.\nमिश्रणात 1 कप (240 मिलीलीटर) थंड पाणी घाला. आपण जेलो वेगवान बनवू इच्छित असल्यास, 1 कप (240 मिलीलीटर) भरण्यासाठी पुरेसे बर्फाचे तुकडे वापरा. हे लक्षात ठेवा की जेलो वेगाने सेट अप करण्यास सुरवात करेल, म्हणून आपल्याला त्वरीत कार्य करण्याची आवश्यकता असेल. [२]\nआपण जेलोचे मोठे, 6 औंस (170 ग्रॅम) पॅकेट वापरत असल्यास, 2 कप (475 मिलीलीटर) थंड पाणी वापरा.\nआपल्या इच्छित मोल्डमध्ये मिश्रण घाला आणि इच्छित असल्यास थोडेसे फळ घाला. एकदा आपण फळ जोडले की, जेलोला फळाला देण्यासाठी एक द्रुत हलवा द्या. आपण बेकिंग पॅन, एक वाडगा किंवा अगदी फॅन्सी जेलो साचा वापरू शकता. आपण इच्छित असलेल्या कोणत्याही प्रकारचे फळ देखील वापरू शकता. द्राक्षे, बेरी आणि केशरी तुकडे ही उत्तम निवड आहे\nजर आपण बेकिंग पॅन वापरत असाल तर 9 बाय 12 इंच (22.86 बाय 30.48 सेंटीमीटर) किंवा 8 बाय 8 इंच (20.32 बाय 20.32 सेंटीमीटर) एक निवडा. जर आपण कुकी कटर वापरुन जेलोला मजेच्या आकारात कापण्याची योजना आखली असेल तर हे चांगले आहे.\nजर आपण फॅन्सी जेलो साचा वापरत असाल आणि आपल्याला काही फळ घालायचे असेल तर प्रथम साचेस इंच (१.२27 सेंटीमीटर) मध्ये भरा, त्यानंतर आपले इच्छित फळ घाला. उर्वरित रस्ता अधिक जेलोने भरा; फळ घालू नका. हे आपल्याला मूसच्या शीर्षस्थानी एक सुंदर डिझाइन देईल. []] एक्स रिसर्च स्रोत\nरेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि तो सेट होईपर्यंत प्रतीक्षा करा, किमान 2 ते 3 तास. आपले फ्रीज किती थंड आहे आणि आपण किती जेलो बनवितो यावर अवलंबून, यास रात्रभर लागू शकेल. आपण त्याच्या विरुद्ध आपले बोट दाबून जेलो तयार आहे की नाही ते तपासू शकता. जर जेलो तुमच्या बोटाला चिकटून असेल तर ते तयार नाही. जर ते आपल्या बोटाला चिकटत नसेल तर ते तयार आहे.\nजेलो डी-मोल्ड करा आणि सर्व्हिंग प्लेटमध्ये स्थानांतरित करा. उबदार पाण्यात त्याच्या रिमपर्यंत सर्व प्रकारे बुडवा. 10 सेकंद थांबा, नंतर जेलो त्याच्या साच्यातून आणि प्लेटवर फ्लिप करा. जर ते सहज बाहेर येत नसेल तर, मूस आणखी 10 सेकंद गरम पाण्यात बुडवा.\nजर आपण वैयक्तिक वाटीमध्ये जेलो ओतला तर आपल्याला तो डी-मोल्ड करण्याची आवश्यकता नाही.\nजर आपण बेकिंग पॅनमध्ये जेलो ओतला तर आपण ते चौकोनी तुकडे करू शकता किंवा मजेदार आकार बनविण्यासाठी कुकी कटर वापरू शकता. जर आपल्याला आकार काढण्यास त्रास होत असेल तर पॅनच्या तळाशी 10 सेकंद गरम पाण्यात बुडवा.\nजर आपण मोठ्या भांड्यात जेलो ओतला तर आपण थोडे जेलो बॉल बनवण्यासाठी खरबूज स्कूप वापरुन ते स्कूप करू शकता. वेगळ्या भांड्यात जेलो बॉल सर्व्ह करा.\nजेलो सर्व्ह करा. आपण त्यास तशी सर्व्ह करू शकता किंवा काही व्हीप्ड क्रीम किंवा फळांच्या तुकड्यांनी सजवू शकता.\nस्क्रॅचमधून जेलो बनवित आहे\nएक कप (60 मिलिलीटर) थंड पाण्यावर जिलेटिन शिंपडा आणि नीट ढवळून घ्यावे. मोजण्याचे कप मध्ये थंड पाणी घाला, त्यानंतर त्यावर जिलेटिन शिंपडा. जिलेटिन घट्ट होईपर्यंत ते नीट ढवळून घ्यावे.\nजर आपण शाकाहारी / शाकाहारी असाल आणि आपल्याला अधिक टणक जेलो हवा असेल तर 2 चमचे अगरगर पावडर वापरा. त्याऐवजी आपण 2 औंस कॅरेजेनन देखील वापरू शकता. [4] एक्स संशोधन स्त्रोत\n¼ कप (mill० मिलीलीटर) गरम पाण्यात नीट ढवळून घ्यावे. पाणी खूप गरम असले पाहिजे, परंतु अद्याप उकळत नाही. हे जिलेटिन मऊ होईल आणि ते अधिक लिक्विड होईल. काळजी करू नका, जेलो पुन्हा जाड होईल.\n१½ कप (mill 350० मिलीलीटर) फळांचा रस घाला. आपण फक्त एक प्रकारचा फळांचा रस वापरू शकता किंवा अधिक वेगळ्या चवसाठी आपण दोन भिन्न प्रकारचे फळांचा रस वापरू शकता. सफरचंद, द्राक्ष, केशरी किंवा अननसाचा रस हे सर्व उत्तम पर्याय आहेत. []]\nअननसाचा रस वापरताना खबरदारी घ्या. काही लोकांना असे दिसते की त्यातील एन्झाईम जेलोला व्यवस्थित होण्यापासून प्रतिबंधित करतात.\nजेलोला चव द्या. हे आपल्यासाठी पुरेसे गोड नसल्यास, अवावे, साखर किंवा स्टीव्हिया सारखे काही स्वीटनर घाला.\nआपल्या इच्छित मोल्डमध्ये मिश्रण घाला आणि इच्छित असल्यास थोडेसे फळ घाला. ब्ल्यूबेरी, केशरी काप, अननस आणि स्ट्रॉबेरीसह जेलोमध्ये फक्त कोणत्याही प्रकारचे फळ चांगले येते. []] आपण फळ जोडल्यानंतर, त्वरित हलवा.\nआपण जेलोला चौकोनी तुकडे किंवा मजेदार आकारात कापू इच्छित असल्यास, जेलोला 9 बाय 12 इंच (22.86 बाय 30.48 सेंटीमीटर) किंवा 8 बाय 8 इंच (20.32 बाय 20.32 सेंटीमीटर) बेकिंग पॅनमध्ये घाला.\nआपण एखाद्या फॅन्सी मोल्डमध्ये फळ घालू इच्छित असल्यास प्रथम जेलो मिश्रणात इंच (1.27 सेंटीमीटर) मूस भरा, त्यानंतर फळ घाला. उर्वरित जेलो मिश्रणात उर्वरित भाग मोल्ड भरा; ढवळू नका. हे एक छान डिझाइन तयार करण्यात मदत करेल.\nजेलोला झाकून ठेवा, नंतर ते कमीतकमी 2 ते 3 तास फ्रिजमध्ये ठेवा. आपण तेथे रात्रभर देखील सोडू शकता. याविरूद्ध हळूवारपणे आपले बोट दाबून जेलो तयार आहे की नाही याची आपण चाचणी घेऊ शकता. जर जेलो आपल्या बोटाला चिकटून राहिला तर ते तयार नाही आणि यापुढे रेफ्रिजरेट करणे आवश्यक आहे. जर आपले बोट स्वच्छ बाहेर आले तर जेलो तयार आहे. []]\nजेलो डी-मोल्ड करा आणि सर्व्ह करा. आपण जेलोला तशी सर्व्ह करू शकता, किंवा व्हिप्ड क्रीमच्या बाहुल्यासह. []] आपण हे अतिरिक्त फळांसह देखील सजवू शकता.\nजर आपण बेकिंग पॅनमध्ये जेलोला थंड केले तर ते चौकोनी तुकडे करावे किंवा काही मनोरंजक आकार बनविण्यासाठी कुकी कटर वापरा.\nजर आपण एका भांड्यात जेलो थंड केले तर थोडे जेलो-बॉल बनवण्यासाठी खरबूज स्कूप वापरण्याचा विचार करा.\nजर आपण फॅन्सी मोल्डमध्ये जेलोला थंड केले तर, रिम पर्यंत सर्व प्रकारे उबदार पाण्यात बुरशी बुडवा. 10 सेकंद थांबा, नंतर जेलोला एका डिश वर फ्लिप करा. जर ते सहजपणे सरकले नाही तर पुन्हा करा. [9] एक्स संशोधन स्त्रोत\nमी जेलो मोल्डऐवजी आईस ट्रे वापरू शकतो\nहोय आपण हे करू शकता\nआपण चरण 4 स्पष्ट करू शकता\nआपण बनविलेले जेलो मिश्रण कप किंवा वाडग्यात घाला, नंतर ते सेट करण्यास अनुमती देण्यासाठी ते फ्रीजमध्ये ठेवा.\nजेलोमध्ये किती कॅलरीज आहेत\nहे आपण वापरत असलेल्या जेलोच्या प्रकारावर अवलंबून आहे. मूळ जिलेटिन जेलोमध्ये, सर्व्ह करताना सुमारे 60 कॅलरी असतात.\nजेव्हा मी काही दिवसांसाठी वाटीमध्ये जेलो बनवितो तेव्हा त्यात पाणी येते. मी काय चूक करीत आहे मी 55 वर्षांपासून जेलो बनवित आहे आणि ही अगदीच नवीन सुरकुत्या आहे.\nसाखर-मुक्त जेलो फॉर्म्युलेशनसह हे बरेच घडते. काही जेनेरिक जेलो देखील करत आहेत. आपण थोडेसे कमी पाणी वापरण्याचा किंवा वेगळ्या ब्रँडचा प्रयत्न करू शकता.\nजेलोला बर्फाच्या साच्यात घालता येईल का\nहोय, कारण बर्फाचा साचा नॉन-स्टिक आहे.\nदुसरी रेसिपी किती जेलो बनवते\nकृती जेलोचे दोन कप बनवते.\nजाइलोटॉल जेलोसाठी स्वीटनर म्हणून काम करेल का\nहोय, ते कार्य करेल\nते सेट करण्यासाठी मला किती काळ जे-एलो गोठविणे आवश्यक आहे\nआपल्याला ते गोठवण्याची आवश्यकता नाही. आपण ते चार तास फ्रीजमध्ये ठेवावे.\nआपण जेलोमध्ये मिसळल्यानंतर आणि कंटेनरमध्ये ठेवल्यानंतर, आपण ते झाकून टाकता\nहे चांगले बाहेर वळते आणि आपण ते कव्हर न केल्यास वेगवान सेट करते. ते कव्हर ���ोईपर्यंत प्रतीक्षा करा.\nमी हे फ्लेवरवर्ड जिलेटिनने बनवू शकतो\nएक अनोखी चव तयार करण्यासाठी विविध जेलो स्वाद मिसळा.\nउत्कृष्ट परिणामांसाठी, जेलो मिश्रण साचेत घालण्यापूर्वी ते थोडेसे थंड होऊ द्या. तथापि, सेट करण्यास प्रारंभ करू नका किंवा आपला जेलो गोंधळ होईल.\nघसा खवखवण्याकरिता किंवा द्रवयुक्त आहार घेताना जेलो उत्कृष्ट आहे.\nजरेल ने संपूर्ण मार्गाने सेट केले नसेल तर आपण जेलोला खायला देऊ शकता.\nआपल्याला अधिक टणक जेलो हवा असल्यास अधिक जिलेटिन वापरा.\nते तयार होण्यापूर्वी आपल्या जेलो मिश्रणात थोडे अल्कोहोल घाला जेलो शॉट्स .\nजेलो शाकाहारी किंवा शाकाहारी मिष्टान्न नाही. सुदैवाने, तेथे शाकाहारी / शाकाहारी पर्याय भरपूर आहेत, त्यात शाकाहारी जिलेटिनचा समावेश आहे.\nजेलोमध्ये फळ कसे जोडावेजिलेटिनला कसे फुलवायचेकॉफी जेली कशी बनवायचीजिलेटिन कसे तयार करावेजेलो केक कसा बनवायचाजेलो जिलेटिन मिष्टान्न कसे तयार करावेजेलो शॉट्स कसे बनवायचेइंद्रधनुष्य जेलो कसा बनवायचाशेरबेट पावडर कसे बनवायचेब्लूबेरी मार्टिनी जेलो शॉट कसा बनवायचाजेलो कोशिंबीर कसा बनवायचाजेली कशी सोडायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2020-09-25T05:10:53Z", "digest": "sha1:6RS4EZJMYMGCJQ4CM2CJU5IWRT2HASCW", "length": 2620, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "धरण - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवापरासाठी पाणी अडवण्यासाठी अथवा त्याचा प्रवाह योग्य त्या वेगात आणण्यासाठी धरणे बांधली जातात. धरणातून सुयोग्यरीतीने मिळालेल्या प्रवाहाच्या आधारे वीज निर्मिती सारखी कार्ये साधली जातात.अनेक ठिकाणी मोठी धरणे आहेत.\nLast edited on ३१ जानेवारी २०१९, at १७:०७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३१ जानेवारी २०१९ रोजी १७:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%22%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B2%22%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/9NS2MC.html", "date_download": "2020-09-25T04:27:06Z", "digest": "sha1:FGDKX7E64W7MKZVCL3BGNYJ5NKVCMMS3", "length": 8916, "nlines": 41, "source_domain": "rajsatya.page", "title": "क्रांतिकारकांच्या जिल्ह्यात \"टोल\"बाबत नैराश्यजन्य परिस्थिती - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nक्रांतिकारकांच्या जिल्ह्यात \"टोल\"बाबत नैराश्यजन्य परिस्थिती\nFebruary 23, 2020 • गोरख तावरे • विशेष लेख\nक्रांतिकारकांच्या जिल्ह्यात \"टोल\"बाबत नैराश्यजन्य परिस्थिती\nकराड - \"टोल\" बाबत कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील नागरिक व सर्वपक्षीय नेते जितके संवेदनशील आहेत. तितके सातारा जिल्ह्यातील नागरिक अथवा सर्वपक्षीय नेते संवेदनशील नाहीत असे दिसून येत आहे. क्रांतिकारकांच्या सातारा जिल्ह्यातील हे नैराश्यजन्य परिस्थितीमुळे वाहनचालकांना विनाकारण टोल भरून प्रवास करावा लागतो. कराड ते पुणे महामार्गावरील सातारा जिल्ह्या हद्दीतील चौपदरीकरणाच्या रस्त्याला झालेल्या खर्चाची वसुली झाली की नाही याबाबत प्रशासन खुलासा करीत नाही. यामुळे आनेवाडी व तासवडे टोलनाक्यावर विनातक्रार टोल भरावा लागतो.\nपुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खेड- शिवापूर टोलनाका हटविण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलना ईंगा दाखवल्यानंतर टोल प्रशासन झुकले आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक होईपर्यंत पुणे जिल्ह्यातील एम.एच.१२ आणि एम.एच १४ पासिंगच्या वाहनांना आठदिवस टोल माफ करण्याचा निर्णय झाला. आंदोलनाच्या आक्रमक लढाईत पुणेकर जिंकले. मात्र, सातारा जिल्ह्यातील दोन टोलनाक्याच्या वसुलीबाबत काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nटोलबाबत सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र येणार का पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सर्वपक्षीय नेत्यांच्यात धमक आहे, अशी धमक सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते दाखवणार का पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सर्वपक्षीय नेत्यांच्यात धमक आहे, अशी धमक सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते दाखवणार का टोलनाक्याशी सर्वपक्षीय नेत्यांचे काही हितसंबंध आहेत का टोलनाक्याशी सर्वपक्षीय नेत्यांचे काही हितसंबंध आहेत का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. कराड - पुणे महामार्गाचे चौपदरीकरण झाल्या दिवसापासून आनेवाडी (ता. जावळी) तासवडे (ता. कराड) या ठिकाणी टोलनाके उभारण्यात आले ते अद्यापपर्यंत. या दोन्ही टोल नाक्यावर यापूर्वी अनेक राडे झाले असून हाणामारी कायमच्याच आहेत. सातारा जिल्ह्यातील वाहनधारक दोन्ही टोलनाक्यावर टोल भरून प्रवास करतात. चौपदरीकरणासाठी झालेला खर्च वसूल झाला की नाही असे प्रश्न उपस्थित होत आहेत. कराड - पुणे महामार्गाचे चौपदरीकरण झाल्या दिवसापासून आनेवाडी (ता. जावळी) तासवडे (ता. कराड) या ठिकाणी टोलनाके उभारण्यात आले ते अद्यापपर्यंत. या दोन्ही टोल नाक्यावर यापूर्वी अनेक राडे झाले असून हाणामारी कायमच्याच आहेत. सातारा जिल्ह्यातील वाहनधारक दोन्ही टोलनाक्यावर टोल भरून प्रवास करतात. चौपदरीकरणासाठी झालेला खर्च वसूल झाला की नाही हे प्रशासनातर्फे जाहीर होणे अगत्याचे आहे.\nआ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अानेवाडी टोलविरोधात आंदोलन केले होते.मात्र जिल्ह्यातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या एकाही नेत्यांने साथ दिली नाही. परिणामी ठराविक अंतरावर राहणाऱ्या वाहनधारकांना टोल माफ करण्यात आला. वास्तविक सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरून काश्मीर ते कन्याकुमारीचे वाहनधारक प्रवास करतात. महामार्गाची निर्मिती केवळ सातारा जिल्ह्यातील वाहनधारकांसाठी करण्यात आलेली नाही. उलट महामार्गसोडून पर्यायी मार्ग प्रशासनाने उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे कराडवरून सातारा अथवा पुणेला आणि सातारावरून पुणे अथवा कराडला जाणाऱ्या वाहनधारकाला टोल भरूनच प्रवास करावा लागतो.\nआनेवाडी व तासवडे टोलनाक्यावर सातारा जिल्ह्यातील सर्वच वाहनधारकांना टोल भरावाच लागतो. सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वाहनधारकांनाटोल माफीची सवलत असायला हवी अशी मागणी होऊ लागली आहे. मात्र, याविरोधात एकाही राजकीय पक्षाचा नेता अवाक्षर बोलत नाही. यामागचे कारण काय असा सवाल आता जनतेने उपस्थित केला आहे. ज्या व्यक्तीकडे चार चाकी वाहन नाही अशा व्यक्तींनी देखील टोलबाबत प्रश्न विचारला पाहिजे. कारण, परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसला टोल द्यावा ���ागतो. हा आर्थिक भुर्दंड अप्रत्यक्षरीत्या प्रवाशांकडून वसूल होत असतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0.....%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-/Ar65G3.html", "date_download": "2020-09-25T02:53:31Z", "digest": "sha1:5RJGMYGSFCCBBIHLIBPSVSIUAIXAND7P", "length": 7724, "nlines": 40, "source_domain": "rajsatya.page", "title": "महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरीवरील संशोधन केंद्र उभारणार.....मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला पर्यटन विकासाचा आढावा.....पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले स्वागत - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nमहाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरीवरील संशोधन केंद्र उभारणार.....मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला पर्यटन विकासाचा आढावा.....पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले स्वागत\nFebruary 1, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nमहाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरीवरील संशोधन केंद्र उभारणार.....मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला पर्यटन विकासाचा आढावा.....पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले स्वागत\nकराड - महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरी आणि जंगलातील फळे, मध यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र या फळांवर याठिकाणी अधिक संशोधन करण्याची गरज आहे. राज्यात आणि देशातही महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची लागवड झाली पाहिजे, यासाठी एक संशोधन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव देण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कृषी विभागाला दिल्या.\nराजभवन येथील बैठक कक्षात महाबळेश्वर पर्यटन विकास बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, जिल्हाधिकारी शेखर सिंग, कोल्हापूर वन परिक्षेत्राचे मुख्य वन संरक्षक डॉ बेन क्लेमंट, पोलीस अधीक्षक तेजश्री सातपुते, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, यांची उपस्थिती होती. दरम्यान महाबळेश्वर (त���.महाबळेश्वर) जि. सातारा येथील राजभवनामध्ये मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सातारा जिल्ह्यात स्वागत सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.\nयाप्रसंगी बोलताना मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले उत्तम दर्जाचे स्ट्रॉबेरी क्रीम उत्पादित करून त्याला बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीनेही प्रयतन व्हायला हवेत. महाबळेश्वर येथे भारतातूनच नव्हे तर इतर देशातूनही पर्यटक येतात. याठिकाणी बहुभाषिक पोलीस आणि मार्गदर्शक असल्यास विविध भाषिक पर्यटकांना त्याचा फायदा होईल.\nउत्तम संशोधन झाल्यास स्ट्रॉबेरीचा दर्जा व उत्पादन वाढेल तसेच राज्यातील इतर अनुकूल भागांतही स्ट्रॉबेरी पिक घेता येऊ शकेल यावर भर दिला पाहिजे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.\nमहाबळेश्वर एक लोकप्रिय ठिकाण असल्याने याठिकाणी पर्यटकांची मोठी संख्या असते. साहजिकच वाहनांची समस्या आहे. यासाठी महाबळेश्वरच्या बाहेरील भागात मोठे वाहनतळ करून बॅटरी किंवा इलेक्ट्रिक संचलित वाहनांचा उपयोग करता येईल का हे पाहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. महाबळेश्वरप्रमाणे परिसरातील पर्यटन स्थळांचा देखील विकास होये, ती लोकप्रिय होणे गरजेचे आहे त्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. येथील पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी कालबध्द रीतीने मंत्रालयातून मान्यता देण्यात येतील असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sakhinewslive.in/?p=304", "date_download": "2020-09-25T04:57:10Z", "digest": "sha1:XNCB4YQ3CL7DLXIXUCGL2PYSOBLINO3S", "length": 10089, "nlines": 65, "source_domain": "sakhinewslive.in", "title": "‘सिंधू’ कडून प्रत्येक स्त्रीनं शिकायला हव्यात या सात गोष्टी | SakhiNewsLive", "raw_content": "\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\n‘सिंधू’ कडून प्रत्येक स्त्रीनं शिकायला हव्यात या सात गोष्टी\nसिंधू ही एक कौटुंबिक मालिका आहे. सध्या ZEE5 वर या मालिकेच��� भाग प्रसारित होत आहेत. या मालिकेला चांगला प्रतिसादही मिळतो आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मुलीची ही गोष्ट आहे. शिक्षण घेण्यासाठी सिंधू ही मुलगी कसा संघर्ष करते हे या मालिकेत दाखवण्यात आले आहे. पूर्वी बालविवाह होत. बालविवाह झाल्यानंतरही सिंधू शिक्षण घेण्यासाठी कसे प्रयत्न करते यावर ही मालिका आधारीत आहे.\nसिंधूकडून या सात गोष्टी प्रत्येक स्त्रीने शिकण्यासारख्या आहेत\nसिंधूचं लग्न देवव्रत रानडे या मुलाशी होतं. तो एका सधन कुटुंबातला मुलगा आहे. लग्न झाल्यानंतरही सिंधूला पुढे शिकायचं आहे. ती तिच्या सासरच्या घरात असलेल्या महिलांनाही शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगते. शिकण्याचं ध्येय सोडत नाही\nसिंधूचं लग्न जेव्हा एका प्रौढ माणसाशी लावण्याचा प्रयत्न होतो तेव्हा ती पळ काढते. ती तिच्या मनाची हाक ऐकते. तिला ठाऊक असतं की आपण करतो आहे ते योग्य आहे\nसिंधू शिक्षणासाठी स्वतःच्या कुटुंबाशी संघर्ष करते. तिचं कौशल्य आणि शिक्षणाप्रति असलेला ओढा पाहून तिचे सासरे मार्तंड शास्त्री संमती पुन्हा प्रवेश घेण्याची समती देतात. लग्न होऊनही सिंधू तिचं शिक्षण थांबवत शिक्षणाप्रती.\nसिंधू ही अत्यंत हुशार आणि चाणाक्ष मुलगी आहे. ती फक्त स्वतःच शिकते असं नाही, सासरकडच्या प्रौढ स्त्रियांनाही शिकवते. नव्या गोष्टी शिकण्याची आणि शिकवण्याची तिची तयारी आहे\nतुमच्या हक्कांसाठी उभे राहा\nसिंधू तिच्या हक्कांसाठी ठामपणे उभी राहते. कोणत्याही परिस्थितीत डगमगून जात नाही. आपली स्वप्नं आपल्याला जगवतात यावर तिचा ठाम विश्वास आहे.अनिष्ट प्रथा अमान्य करा\nसिंधू ही एक आदर्श मुलगी दाखवण्यात आली आहे. तिला जातीभेद, स्त्री-पुरुष असमानता आणि बालविवाह या तिन्ही प्रथा मान्य नाहीत. एवढंच नाही तर याच मालिकेत जे अण्णा नावाचं पात्र आहे त्यांची बहीणही सिंधूसारखीच आहे. अण्णांच्या बहिणीने आयुष्यभर लग्न केलेलं नाही. तिला समाजाकडून याबाबत टोमणे ऐकावे लागले मात्र तिने याची पर्वा केलेली नाही. ज्या महिलांवर समाजात अन्याय केला जातो त्यांच्यासाठी ती आधार झाली आहे.सिंधूने जे स्वातंत्र्यपूर्व काळात केलं त्यावर आधारित ही मालिका आहे. या मालिकेला चांगला प्रतिसादही मिळतो आहे तेव्हा तुमची आवडती मालिका सिंधू पाहा आता ZEE5 वर\n← गर्जा मराठीचा जयजयकार : ‘‘मराठी पक्की, तर इंग्रजी कठीण ना��ी\nअयोध्येतील राम मंदिराचं डिझाइन कोणी तयार केलं माहिती आहे\nखुशखबर – ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nकरोना म्हणजे जैविक युद्धच; कंगनाचा हल्लाबोल\nसध्याच्या स्थितीत हे देशावर दहशतवादी हल्ला करण्यासारखंच : आदिनाथ कोठारे\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपिंपरी प्रतिनिधी sakhi news live ‘कोरोना’च्या लढ्यासाठी प्रकाशमहाराज बोधले स्थापित ‘अखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्यावतीने 1 लाख 11\nपिंपरी चिंचवड पुणे बातम्या\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/desh-videsh/sports/us-open-2020-mens-final-winner-dominic-thiem-wins-maiden-grand-slam", "date_download": "2020-09-25T02:46:34Z", "digest": "sha1:7FJKTUHI6BH72CLGZX7ZK47MBBUJG4VY", "length": 7668, "nlines": 94, "source_domain": "www.krushival.in", "title": "Desh Videsh | ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमने यूएस ओपन 2020 चं विजेतेपद पटकावलं | क्रीडा : ताज्या मराठी बातम्या | Latest sports News | Sports Marathi News |Cricket, Tennis, Hockey, Football - krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमने यूएस ओपन 2020 चं विजेतेपद पटकावलं\nऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमने यूएस ओपन 2020 चं विजेतेपद पटकावलं\nऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमने यूएस ओपन 2020 चं विजेतेपद पटकावलं आहे. पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत डॉमनिक थीमने जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवला 2-6, 4-6, 6-4, 6-3, 7-6 अशा सेटमध्ये पराभूत केलं. डॉमनिक थीमच्या रुपात यूस ओपनला सहा वर्षांनंतर नवा चॅम्पियन मिळाला आहे. त्याच्याआधी 2014 मध्ये क्रोएशियाच्या मारिन सिलिचने यूएस ओपनच्या फायनलमध्ये जपानच्या के केई निशिकोरीला पराभूत केलं होतं.\nविशेष म्हणजे जर्मनीचा अलेक्झांड ज्वेरेव आणि ऑस्ट्रियाचा डॉमनिक थीम हे दोघेही पहिल्यांदाच यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. 23 वर्षीय अलेक्झांडर ज्वेरेव हा त्याच्या कारकीर्दी�� पहिल्यांदाच एखाद्या ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत खेळला. तर 27 वर्षीय डॉमनिक थीम यूएस ओपनच्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिलाच ऑस्ट्रियन टेनिसपटू ठरला.जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर असलेल्या डॉमनिक थीमचं हे पहिलंच ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद आहे. यूएस ओपनच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात त्याने अलेक्झांडर ज्वेरेवला 2-6, 4-6, 6-4, 6-3, 7-6 अशा सेटमध्ये पराभूत केलं. विशेष म्हणजे यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात पहिले दोन सेट गमावल्यानंतरही जेतेपदावर नाव कोरल्याचं 71 वर्षांनी घडलं आहे. याआधी पांचो गोंजालेजने 1949 मध्ये हा पराक्रम केला होता. पहिल्यांदाच विजेत्याचा फैसला टायब्रेकरद्वारे झाला.\nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nभारतीय क्रिकेटला टी-20 विश्‍वचषक जिकून 13 वर्षे\nपुन्हा 'तोच' प्रकार घडला; कॅप्टन कूल धोनीनेही दाखवली नाराजी\nकिमान समोरुन लढायला तरी शिक; गंभीरने धोनीला फटकारलं\nसुपर ओव्हर पर्यंत रंगलेल्या लढतीत पंजाबला पराभव पत्करावा....\nसनराईजर्स हैदराबाद संघासमोर अडचणी वाढल्या,\nचहलची फिरकी आणि हैदराबादची दाणादाण,\nपेण अर्बन बँक घोटाळा ठेवीदार, खातेदार संघर्ष समितीतर्फे...\nकृषी विधेयकावरुन काँग्रेसची आंदोलनाची तयारी\nचौलमध्ये माझं कुटूंब माझी जबाबदारी मोहीम\nमाझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान\nमहाराष्ट्राच्या सुपुत्राला काश्मिरमध्ये वीरमरण\nटीव्ही चॅनेलच्या पत्रकाराची मुंबईच्या पत्रकारांकडून धुलाई\nशिक्षकांना शोधायचे तरी कुठे\nहयातीच्या दाखल्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/lion-king", "date_download": "2020-09-25T04:59:08Z", "digest": "sha1:RO6PXTW2SEM5YGDWBMI4VD4HLPOEHQVO", "length": 3527, "nlines": 64, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nइंडस्ट्रीत टिकलो ते प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच\nटीमॉनमुळे झालो गायक: श्रेयस तळपदे\nशाहरुखने आर्यनमुळे केले दोनदा रेकॉर्डिंग\n'द लायन किंग'चा ट्रेलर आला\n‘द लायन किंग’मध्ये शाहरूख आणि आर्यनचा आवाज\nसनीचे कुटुंबीय मुकले ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला\n... अँड द ऑस्कर गोज् टू 'मूनलाइट'\nएक नजर बातम्यांवर : ��हाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/september-17", "date_download": "2020-09-25T05:13:15Z", "digest": "sha1:74QNZOLK2ZKCIIRAP3BDGSCJIAH2JUGV", "length": 4964, "nlines": 73, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदिल्लीत पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ\nलोकांनी मोदींना 'अशा' दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nपाहा: चिमुकल्यांकडून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nयेत्या १७ सप्टेंबरला अमित शहा करणार हैदराबादचा दौरा\nमोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा 'सेवा सप्ताह'\n...म्हणून डाव्यांचा जेएनयुमध्ये जल्लोष\nपंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त वाराणसीत हवन\nअहमदाबादमधील श्रीजी टॉवरमध्ये भीषण आग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस भाजपचा 'सेवा सप्ताह'\nयूनायटेड अमेरिकेच्या संविधानावर आजच्या दिनी स्वाक्षरी\nनरेंद्र मोदी करणार 'फर्स्ट इंडिया टुरिझम मार्टचे १७ सप्टेंबरला उद्घाटन\nरेल्वे भर्ती २०१८:१७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिक्षेची प्रवेशपत्रे जाहीर\nnaxal connection: आरोपींच्या नजरकैदेत वाढ\nरेल्वेची परीक्षा २०१८: जाणून घ्या तारिख, वेळ आणि ठिकाण\nमोदींचा वाढदिवासः BJP भरवणार आरोग्य शिबिर\nभारताचा पाकवर निशाणा; म्हटले, ' मियां की दौड मस्जिद तक'\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2020-09-25T05:04:48Z", "digest": "sha1:4IUPA7245T7CIXLJV3HMFAXDU27UMQQG", "length": 4350, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:मिडिया सहाय्य - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविकिपीडियावरील मिडिया संचिकासंपादन करा\nकाही विकिपीडिया लेखांमध्ये ध्वनी व चलचित्र संचिका वापरल्या गेल्या आहेत.\nकाही विकिपीडिया लेख���ंमध्ये ध्वनी व \"चलचित्र (व्हिडियो\" संचिकांचा वापर करण्यात आला आहे. ह्या संचिका साधारणपणे सध्या वापरात असलेल्या जवळजवळ सर्व संगणकांवर ऐकल्या/पाहिल्या जावू शकतात. परंतु जर आपल्या संगणकावर योग्य प्रणाली (सॉफ्टवेअर) अस्तित्वात नसेल तर इंटरनेटवर उपलब्ध असलेली मोफत प्रणाली डाउनलोड करून आपणाला ह्या संचिका वापरता येतील.\nविकिपीडियावर साधारणपणे \"ओजीजी (Ogg)\" हे एक्स्टेन्शन असलेल्या ध्वनी व व्हिडियो संचिका आहेत. ओजीजी स्वरूप असलेल्या संचिका संपूर्णपणे खुल्या असतात व भविष्यकाळातील प्रणालीच्या विकासासाठी पोषक असतात. परंतु मायक्रोसॉफ्ट विंडोज व मॅक कार्यप्रणाली असलेल्या संगणकांना काही विशिष्ट सॉफ्टवेअर डाउनलोड करावे लागू शकते. अधिक माहितीकरिता इंग्लिश विकिपीडियावरील हा लेख पहावा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१३ रोजी ०२:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://viralkekda.com/rana-da-new-car/", "date_download": "2020-09-25T04:38:10Z", "digest": "sha1:2MJSI4SOFUGFWC76XNKAPMSDUDABVXJQ", "length": 19741, "nlines": 232, "source_domain": "viralkekda.com", "title": "सर्वात महागडी गाडी आहे राणा दादाकडे, किम्मत जाणून तुम्हीही थक्क व्हाल.", "raw_content": "\nअभिनेता सोहम शाह कह रहे है रसोड़े में कोई भी हो एक कप चाय लाना\nबॉलीवुड में ये सुपरस्टार इन प्रसिद्ध कंपनियों के मालिक हैं, नंबर 1 सबसे लोकप्रिय है \nI P L के पास अब तक के ये 10 हॉ-ट एंकर हैं, नंबर 5 इस प्रसिद्ध क्रिकेटर की पत्नी है \nसाजिद खान पर मी टू अभियान के तहत एक नहीं बल्कि कई महिलाओं ने आ`रो`प लगाए हैं\nप्रकाश राज ने कंगना रनौत की मेमे को शेयर किया, कहा की अगर कंगना रानी लक्ष्मीबाई हैं तो \nHome/Marathi/सर्वात महागडी गाडी आहे राणा दादाकडे, किम्मत जाणून तुम्हीही थक्क व्हाल.\nसर्वात महागडी गाडी आहे राणा दादाकडे, किम्मत जाणून तुम्हीही थक्क व्हाल.\nराणा दादा म्हणजे सद्या घराघरात पोहचलेला अभिनेता हार्दीक जोशी. “तुझ्यात जि��� रंगला” या मालिकेतून सद्या पाठक बाई व राणा दादाची कहाणी महाराष्ठ्राच्या घराघरात चर्चेची गोष्ठ बनलीय. राणाची पर्सनलिटीचे देखील हुबेहुबे अनुकरण सद्याची तरूण पिढी करू पाहतेय. राणाची बोलण्याची स्टाईल ‘चालतय की’ हा डायलाॅग सर्वांच्या पसंतीचा बनला आहे.\nखय्रा आयुष्यातला हार्दीक जोशी, हार्दीक या नावाने नाही तर राणा या नावाने ओळखला जातोय. ही राणाची केलेली अभिनयाची जादूच म्हणावे लागेल. हार्दीकला ‘तुझ्यात जिव रंगला’ मालिका मिळण्यापुर्वी तो नाटक,सिनेमा तसेच मालिकांमधून छोटे मोठे पात्र साकारत असे. आणि आता तो Zee Marathi वरिल मालिकेत दिसतो आहे.\nप्रछंड मेहनतीवर मिळविलेल्या नावाची तर चर्चा सर्वत्र आहेच त्यासोबत सद्या चर्चा आहे ती त्याच्या महागड्या गाडीची. हार्दीक हा गाड्यांचा फार शौकीन आहे. हार्दीक जवळ अनेक गाड्या आहेत. त्यात सर्वात महागडी सद्या सर्वांच्या चर्चेला विषय बनलेली गाडी म्हणजेच त्याची सफेद रंगाची Jaguar.\nJaguar ही जगभरातली सर्वात महागड्या गाड्यांच्या कंपनी पैकी एक असून Jaguar xl j या कंपनीची कार हार्दीक जोशी गवळही आहे. Jaguar चा लाँच झालेला नविन माॅडेल त्याच्या पदरी पडला असून. या गाडीची किम्मत 1.97 कोटी इतके आहे महाराष्ठ्रात तसेच देशात अशा खुप कमी लोकांजवळ jaguar चे हे माॅडेल असून, मराठीतील कलाकारांपैकी कोणाजवळच अशी कार नसल्याची सद्या चर्चा आहे.\nगाड्यांच्या खरेदी मद्ये राणा बाॅलिवूड कलाकारांशी बरोबरी करतोय म्हणायला हरकत नाही. हार्दिकची अशीच प्रसिद्धी जगभर होत राहू देत. मराठीचा झेंडा असाच फडकत राहू देत.\nआपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.\nतुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.\nऋषी कपूर यांच्या ‘त्या’ ट्विटमुळे पाकिस्तानी खेळाडू झाले होते खुश\nऋषी कपूर यांच्या ‘त्या’ ट्विटमुळे पाकिस्तानी खेळाडू झाले होते खुश\nजेव्हा इरफान खान आणि ऋषी कपूर एकत्र आले होते.. फोटो होतोय व्हायरल\nजेव्हा इरफान खान आणि ऋषी कपूर एकत्र आले होते.. फोटो होतोय व्हायरल\nया IPS अधिकाऱ्याचे इरफान खानने वाचवले होते प्राण, जाणून घ्या इरफानच��� कोणालाही माहित नसलेली ही गोष्ट\nया IPS अधिकाऱ्याचे इरफान खानने वाचवले होते प्राण, जाणून घ्या इरफानची कोणालाही माहित नसलेली ही गोष्ट\nअनिकेत विश्वासराव ची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…जाणून घ्या कोण आहे ती\nअनिकेत विश्वासराव ची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…जाणून घ्या कोण आहे ती\nजाणून घ्या काय आहे नोटांवर लिहिलेल्या वाक्यांचा अर्थ\nजाणून घ्या काय आहे नोटांवर लिहिलेल्या वाक्यांचा अर्थ\nह्या होळीला वापरा आपल्या राशीनुसार रंग… जाणून घ्या आपल्या राशीसाठी कोणता रंग भाग्यशाली आहे\nह्या होळीला वापरा आपल्या राशीनुसार रंग… जाणून घ्या आपल्या राशीसाठी कोणता रंग भाग्यशाली आहे\nउत्तर कोरियातिल विचित्र कायदे\nउत्तर कोरियातिल विचित्र कायदे\n10 सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकर्‍या\n10 सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकर्‍या\nया राशीचे लोक रागावर नियंत्रण नाही ठेऊ शकत\nया राशीचे लोक रागावर नियंत्रण नाही ठेऊ शकत\nभर पावसात रूपाली भोसलेच्या कुटुंबाला बाहेर काढले, किस्सा जाणून डोळे भरुन आल्याशिवाय राहणार नाही….\nभर पावसात रूपाली भोसलेच्या कुटुंबाला बाहेर काढले, किस्सा जाणून डोळे भरुन आल्याशिवाय राहणार नाही….\nऋषी कपूर यांच्या ‘त्या’ ट्विटमुळे पाकिस्तानी खेळाडू झाले होते खुश\nजेव्हा इरफान खान आणि ऋषी कपूर एकत्र आले होते.. फोटो होतोय व्हायरल\nया IPS अधिकाऱ्याचे इरफान खानने वाचवले होते प्राण, जाणून घ्या इरफानची कोणालाही माहित नसलेली ही गोष्ट\nअनिकेत विश्वासराव ची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…जाणून घ्या कोण आहे ती\nजाणून घ्या काय आहे नोटांवर लिहिलेल्या वाक्यांचा अर्थ\nह्या होळीला वापरा आपल्या राशीनुसार रंग… जाणून घ्या आपल्या राशीसाठी कोणता रंग भाग्यशाली आहे\nउत्तर कोरियातिल विचित्र कायदे\n10 सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकर्‍या\nया राशीचे लोक रागावर नियंत्रण नाही ठेऊ शकत\nभर पावसात रूपाली भोसलेच्या कुटुंबाला बाहेर काढले, किस्सा जाणून डोळे भरुन आल्याशिवाय राहणार नाही….\nतुम्हाला माहित आहे का बँकचे चेक तब्बल ८ प्रकारचे असतात\nडाॅ.निलेश साबळे यांचा प्रेरणादायी असा जिवनप्रवास, नक्की वाचा\nभुतांचे दिवे काय आहे हे तुम्हाला माहित आहे का \nतुम्हाला माहित आहे का या ठिकाणी सामूहिक आत्महत्या होतात \nबजरंगबली हनुमान आजही जिवं��� आहेत जाणून घ्या त्यांच्या आस्तित्वाविषयी \nमहाराष्ट्राच्या या माजी मुख्यमंत्र्यांची नातं करतेय बॉलिवूड मध्ये एन्ट्री \nमहाराष्ट्राच्या या माजी मुख्यमंत्र्यांची नातं करतेय बॉलिवूड मध्ये एन्ट्री \nयूट्यब वर धुमाकूळ घालणारा हा दादूस आहे तरी कोण मानसी नाईकलाही लागलंय याचं वेड\n‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टी करणार ‘या’ क्रिकेटर सोबत करणार लग्न\nअनिकेत विश्वासराव ची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…जाणून घ्या कोण आहे ती\nमानसी नाईक पडलीय प्रेमात, पहा कोण आहे तिचा प्रियकर आणि तो काय करतो \nही मराठमोळी अभिनेत्री करतेय स्वतःपेक्षा १४ वर्षांनी मोठ्या बॉलीवूड अभिनेत्याला डेट, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल\nअभिनेता सोहम शाह कह रहे है रसोड़े में कोई भी हो एक कप चाय लाना\nअभिनेता सोहम शाह कह रहे है रसोड़े में कोई भी हो एक कप चाय लाना\nयूट्यब वर धुमाकूळ घालणारा हा दादूस आहे तरी कोण मानसी नाईकलाही लागलंय याचं वेड\n‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टी करणार ‘या’ क्रिकेटर सोबत करणार लग्न\nअनिकेत विश्वासराव ची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…जाणून घ्या कोण आहे ती\nमानसी नाईक पडलीय प्रेमात, पहा कोण आहे तिचा प्रियकर आणि तो काय करतो \nही मराठमोळी अभिनेत्री करतेय स्वतःपेक्षा १४ वर्षांनी मोठ्या बॉलीवूड अभिनेत्याला डेट, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल\nसलमान खान सोबत काम केलेल्या या अभिनेत्रीचे आले इतके वाईट दिवस, चाली मध्ये राहून जीवन जगत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/mumbai-highcourt-give-permission-to-abort-25-week-fetus/", "date_download": "2020-09-25T02:21:37Z", "digest": "sha1:IGRK5J2NFRVZ5C2NQN4DPAKTD5ZJ2QG2", "length": 16617, "nlines": 157, "source_domain": "www.saamana.com", "title": "२५ आठवड्यांच्या गर्भवतीस गर्भपात करण्याची हायकोर्टाची परवानगी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nशेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगारही रस्त्यावर येणार\nफारुख अब्दुल्लांचे विषारी फूत्कार; कश्मिरींना हवे चीनचे शासन, स्वत:ला हिंदुस्थानी मानत…\nकेजरीवाल म्हणतात… दुसरी लाट येऊन गेली\nनवीन लँड रोव्‍हर डिफेण्‍डरचा होणार डिजिटल लाँच, बुकिंग सुरु\nडॉक्टरची विष पिऊन आत्महत्या, धक्का बसलेल्या पत्नीने 2 मुलींसह पाण्याच्या टाकीत…\nकोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय घाबरू नका, सर्वात आधी ‘या’ नियमांचे पालन…\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\n कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम\n17 वर्षांखालील महिलांचा फुटबॉल वर्ल्ड कप पुन्हा पुढे ढकलणार\nIPL 2020 – बंगळुरूचा 97 धावांनी दारुण पराभव, पंजाबने विजयाचे खाते…\nIPL 2020 – चेन्नई सुपर किंग्जला जबरदस्त धक्का, अंबाती रायडूला गंभीर…\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nठसा – मामासाहेब घुमरे\nमुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nदमदार बॅटरी अन कॅमेरासह Moto E7 Plus हिंदुस्थानमध्ये लॉन्च, किंमत फक्त…\nMaruti Suzuki देतेय टॉपच्या मॉडेलवर 50 हजारांपर्यंत सूट, जाणून घ्या\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\n२५ आठवड्यांच्या गर्भवतीस गर्भपात करण्याची हायकोर्टाची परवानगी\nजन्मानंतर अपत्य जगण्याची कमी शक्यता व अविकसित भ्रूणमुळे मातेच्या जीवास वाढता धोका लक्षात घेऊन एका गर्भवती महिलेस गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. सदर महिला २५ आठवड्यांची गर्भवती असून उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे या महिलेला दिलासा मिळाला आहे.\nकायद्यानुसार २० आठवड्यांनंतर गर्भवती महिलेस गर्भपात करता येत नाही, परंतु तिच्या उदरात वाढत असलेल्या भूणाचा विकास होत नसल्याची माहिती २२ आठवड्यांनंतर या महिलेसह डॉक्टरांना मिळाली व सदर २८ वर्षीय महिलेने गर्भपात करण्याची परवानगी मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. गेल्या आठवडय़ात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने जेजे रुग्णालयाच्या पथकाला यासंदर्भात सदर महिलेची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार जेजे रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने सदर महिलेच्या भ्रूणात दोष असल्याचे तसेच प्रसूतीनंतर या महिलेच्या जीवाला धोका असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आज आणून दिले.\nन्यायमूर्ती शंतनू केमकर आणि गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठाने सदर अहवाल नजरेखालून घातल्यानंतर महिलेला गर्भपात करण्याची मुभा दिली. गर्भपाताची परवानगी नाकारण्याचा निर्णय घेणे आमच्यासाठी अतिशय कठीण जात असल्याचे सांगत खंडपीठाने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला दिला व महिलेला गर्भपातास परवानगी दिली. सदर महिलेचा गर्भपात उद्या मंगळवारी करण्यात यावा, असा आदेशही खंडपीठाने दिला.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nशेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगारही रस्त्यावर येणार\nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना\nसाडेपाच हजारांत मिळणार प्लाझ्मा, सिटीस्कॅनही दोन हजार रुपयांत\nअकरावी, बारावीची वाढीव फी घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा\nफारुख अब्दुल्लांचे विषारी फूत्कार; कश्मिरींना हवे चीनचे शासन, स्वत:ला हिंदुस्थानी मानत नाहीत\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nराज्यातील 18 टक्के जनतेची कोरोना चाचणी\n कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nशेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगारही रस्त्यावर येणार\nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना\nसाडेपाच हजारांत मिळणार प्लाझ्मा, सिटीस्कॅनही दोन हजार रुपयांत\nअकरावी, बारावीची वाढीव फी घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा\nफारुख अब्दुल्लांचे विषारी फूत्कार; कश्मिरींना हवे चीनचे शासन, स्वत:ला हिंदुस्थानी मानत...\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nराज्यातील 18 टक्के जनतेची कोरोना चाचणी\n कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम\n`रुपे’ कार्डापेक्षा बँकाची व्हिसा, मास्टर कार्डना पसंती\nदेशात गर्भपाताचे प्रमाण वाढले उच्च न्यायालयात 15 महिन्यांत 243 केसेसची नोंद\nकृषी विधेयक हे उद्योगपतींच्या फायद्यासाठी\nया बातम्या अवश्य वाचा\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nशेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगारही रस्त्यावर येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2013/03/blog-post_31.html", "date_download": "2020-09-25T02:33:07Z", "digest": "sha1:3FW5EKDDUZEOGHMODUUP3KIO2M24YOMZ", "length": 15123, "nlines": 157, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: सरकारी कार्यालयांचा बागुलबुवा", "raw_content": "\nसरकारी कार्यालय म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं - एखाद्या जुन्या पिवळट रंग असलेली उदासवाणी इमारत, आतमध्ये ठेवलेले अगदी सरकारी दिसणारे फाइल्सचे ढीग, त्या ढिगाच्या आड लपलेला एखादा उदासवाणा चेहरा करून बसलेला कर्मचारी, आपण जाताच त्या कर्मचाऱ्याच्या कपाळावर ‘काय ही नवी ब्याद’ अशा अर्थाचे आठ्यांचे जाळे पसरणार आणि आपण काहीही बोलायच्याही आतच त्यांच्या डोक्यात “साहेब आज नाहीएत, उद्या या” ठराविक उत्तराची ‘टेम्प्लेट’ मनात तयार होऊन ते त्यांच्या चेहऱ्यावर उमटणार हे काल्पनिक चित्र आपल्या डोक्यात इतके पक्के बसलेले असते की यापेक्षा वेगळे काही अनुभवाला आले तर ते सरकारी कार्यालय नव्हेच अशी ठाम समजूत करून घेणारेही सापडतील\nपरवा एक मैत्रीण आपल्या पुण्यातील एका क्षेत्रीय कार्यालयात गेली होती. (काय करणार, जन्म दाखल्याचं काहीतरी काम आल्याने जावंच लागलं), त्यावेळी तिथे किमान एक अख्खा दिवस जाईल, अशा मानसिक तयारीने ती गेली होती आणि काम होऊन अवघ्या १० मिनिटात बाहेर पडल्यावर तिला इतकं आश्चर्य वाटलं की भेटेल त्याला सरकारी कार्यालयातली ही ‘जादू’ सांगत होती\nअसो, तर सांगायचा मुद्दा असा की, जर आपल्याला पुरेशी माहिती नसेल तर अनेकदा केवळ कल्पनेनेच आपण निष्कर्षाला पोहचतो. आणि या चुकीच्या निष्कर्षाला जाण्याच्या सवयीचा सर्वाधिक फटका माझ्यामते सरकारी कार्यालयांना बसला असेल काही लोक स्वतःला अगदी वेगळे आणि क्रिएटीव्ह वगैरे समजत असतील पण प्रत्येक सामान्य माणसाच्या मनातल्या या काल्पनिक भीतीवरून सर्वच जण भरपूर क्रिएटीव्ह असतात हे अगदी स्पष्ट आहे\nवर वर्णन केल्याप्रमाणे अनेक सरकारी कार्यालये अशी उदासवाणी दिसतात यात शंकाच नाही. पण कर्मचाऱ्यांबाबत मात्र आपली कल्पना सपशेल चुकते. ‘परिवर्तन’ या संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना मी अक्षरशः किमान शे-दीडशे शासकीय कर्मचाऱ्यांना भेटलो असेन. पण त्यातले जेमतेम चार-पाच वगळता बाकी सर्वांचा प्रतिसाद अतिशय चांगला होता. अनेकांनी आमच्या कामाला प्रोत्साहन दिले, कौतुक केले, सल्ले दिले, मदत केली. शासकीय कर्मचारी हे शेवटी याच समाजाचा भाग आहेत. तुम्हाला आणि मला जसा बदल व्हावा असं मनापासून वाटतं, तसं ते त्यांनाही वाटत असतंच. अशावेळी व्यवस्था सुधारण्याची जिद्द बाळगत २०-२५ वर्षांचे तरुण धडपड करताना त्यांना दिसतात तेव्हा त्यांच्यातही एक जोम येतो आणि अतिशय उत्साहात येत ते मदत करतात. आणि हाच अनुभव बहुतांशवेळा आमच्यातल्या प्रत्येकाने घेतला आहे.\nवाईट अनुभवही आलेच. पण त्याहीवेळी आपण शांत राहणे हिताचे. त्यावेळी आवाज चढवणे, कटकट करणे या गोष्टींनी आधीच वाईट वागणारा कर्मचारी अजूनच तिरसट वागतो. महापालिकेत सध्या आवश्यकतेपेक्षा कमी कर्मचारी आहेत. साहजिकच सध्याच्या कर्मचाऱ्यांवर जास्तीचा भार असतो. त्याशिवाय निवडणूक, आधार कार्ड, जनगणना अशी जास्तीची कामं त्यांच्यावर येतंच असतात. वर राजकारणी मंडळींचा दबाव. हे सगळे असूनही त्यांनी त्यांचे काम उत्तम पद्धतीने करणेच अपेक्षित आहे यात शंका नाही, पण कायम लढाई मारायला निघालेल्या सैनिकासारखे जाण्यापेक्षा समजुतीने घेत काम केल्याने त्यांच्याही डोक्याला ताप होत नाही आणि आपल्याही... शिवाय कामही होते. अर्थात त्यांचा कामचुकारपणा दिसल्यास नागरिक म्हणून आपले हक्कांचे आणि अधिकारांचे शस्त्र उगारायला मुळीच हरकत नाही.(त्यासाठी आधी आपले अधिकार आणि हक्क नेमके माहित करून घ्यायला हवेत). पण ती वेळ क्वचित येते असा माझा अनुभव आह��\nतुम्ही माहिती अधिकारात माहिती मागायला गेल्यावर बहुतांश कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर काय ही ब्याद हेच उमटते हे खरे आहे. पण अगदी ब्रिटीश काळापासून रुजलेल्या बंदिस्त नोकरशाहीला ७-८ वर्षांपूर्वी आलेला माहितीचा अधिकार कायदा एकदम कसे बदलवेल आपल्याला थोडी वाट पहावी लागेल. नव्या बदलांना पटकन जुळवून घेण्याची कला शासकीय यंत्रणेत अभावानेच आढळते. यंत्रणेचा अवाढव्य पसारा हे जसे कारण आहे तसेच लोक आणि यंत्रणा यांच्यातला परस्पर अविश्वास हेही यामागे कारण आहे. परस्पर सामंजस्य, विश्वास आणि शिस्त यातून सरकारी कार्यालयांचा कारभार सुधारू शकतो. पण यासाठी लोकांचा सक्रीय सहभाग असेल तर आणि तरच हे घडेल याबद्दल मला तिळमात्र शंका नाही. त्यामुळे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे की व्यवस्था परिवर्तनाच्या कार्यात आपण सामील झाले पाहिजे. सरकारी कार्यालये ही कधी न जाण्याची नव्हे आपल्या नित्य येण्या-जाण्याची ठिकाणे बनायला हवीत. आणि हे सगळे करत असताना धीर धरणे, संयम राखणे आणि तरीही नेटाने काम करणे याला महत्व आहे. शंभर वर्षे घट्ट रुजलेल्या नोकरशाहीत परिवर्तन घडवायचे तर ते चार-दोन दिवसांत थोडीच होणार आहे आपल्याला थोडी वाट पहावी लागेल. नव्या बदलांना पटकन जुळवून घेण्याची कला शासकीय यंत्रणेत अभावानेच आढळते. यंत्रणेचा अवाढव्य पसारा हे जसे कारण आहे तसेच लोक आणि यंत्रणा यांच्यातला परस्पर अविश्वास हेही यामागे कारण आहे. परस्पर सामंजस्य, विश्वास आणि शिस्त यातून सरकारी कार्यालयांचा कारभार सुधारू शकतो. पण यासाठी लोकांचा सक्रीय सहभाग असेल तर आणि तरच हे घडेल याबद्दल मला तिळमात्र शंका नाही. त्यामुळे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे की व्यवस्था परिवर्तनाच्या कार्यात आपण सामील झाले पाहिजे. सरकारी कार्यालये ही कधी न जाण्याची नव्हे आपल्या नित्य येण्या-जाण्याची ठिकाणे बनायला हवीत. आणि हे सगळे करत असताना धीर धरणे, संयम राखणे आणि तरीही नेटाने काम करणे याला महत्व आहे. शंभर वर्षे घट्ट रुजलेल्या नोकरशाहीत परिवर्तन घडवायचे तर ते चार-दोन दिवसांत थोडीच होणार आहे बदल हळू हळूच होईल, पण जो होईल तो दीर्घकालीन असेल\nमग करायची न सुरुवात\n(दि ३० मार्च २०१३ रोजी महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रसिद्ध)\nचांगला लेख. आवडला. यापुढे सरकारी कार्यालयात जाण्याआधी इथे दिलेल्या गोष्टी ध्यानात ठेवीन. धन्यवाद.\nलोकसहभाग आणि मोहल्ला कमिट्या\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (6)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/entertainment/celebrity-suicides-continue-now-ya-famous-actress-has-committed-suicide-26386/", "date_download": "2020-09-25T04:08:38Z", "digest": "sha1:KOTJ33KY3BSIRILK767G2OGOPDYTCT7S", "length": 29326, "nlines": 244, "source_domain": "dainikekmat.com", "title": "सेलिब्रेटींच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच; आता 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीनं केली आत्महत्या", "raw_content": "\nHome मनोरंजन सेलिब्रेटींच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच; आता 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीनं केली आत्महत्या\nसेलिब्रेटींच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच; आता ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं केली आत्महत्या\nमुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीशी संबंधीत व्यक्तींच्या आत्महत्येचं सत्र अद्याप सुरूच असल्याचं पहायला मिळतंय. सुशांत सिंह, समीर शर्मा यानंतर आता प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठकनंही आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.\nअनुपमाने आपल्या दहिसर येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याचं 4 दिवसानंतर उघड झाली आहे. धक्कादायक म्हणजे अनुपमाने आत्महत्या करण्याआधी फेसबुक लाईव्ह करून चाहत्यांशी संवादही साधला होता. या लाईव्हमध्ये अनुपमानं आपल्याला नक्की कशाचा त्रास होतोय, याची माहिती दिली होती.\nपोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये अनुपमा लिहीते की, मैत्रीणीने दिलेल्या सल्ल्यानुसार मी एका कंपनीत १० हजारांची गुंतवणुक केली होती. कंपनी माझे पैसे व्याजासकट मागील वर्षीच डिसेंबरमध्ये देणार होती. मात्र, आता ती कंपनी माझे पैसे परत देण्यास टाळाटाळ करत आहे.\nतसेच एका व्यक्तीनं लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर माझी दु��ाकी गाडी घेतली होती. तेव्हा मी माझ्या मुळ गावी होती. जेव्हा मी परत आले तेव्हा त्यानं माझी दुचाकी देण्यास नकार दिला आहे,असंही अनुपमानं आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केल्याची माहिती आहे.\n10 हजार रुपयांसाठी अनुपमानं हे पाऊल उचललं का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. मागच्या महिन्यापासून अनेक कलाकारांनी आत्महत्या केल्याच्या घटनेनं मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.\nRead More सुशांतसिंह प्रकरणी सीबीआयचा गुन्हा\nPrevious articleअमेरिकेत टिकटॉक आणि वुईचॅट वर बंदी\nNext articleएसपी विनय तिवारी यांची क्वारंटाईनमधून सुटका\nसुशांतच्या शरीरात आढळले केमिकल; व्हिसेरा रिपोर्ट अखेर समोर आला\nमुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येला तीन महिने उलटून गेल्यानंतरही या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही. या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचा असणारा व्हिसेरा...\nपरांडा तालुक्यातील उंडेगाव येथे शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या\nआंबी : याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी आहे की दि .२०/०९/२०२० रोजी , संपत्ती लक्षीमन कदम ( मायताचे मामा ) वय ५०वर्ष रा...\nघरच्यांना प्रेमसंबंध कळतील या भीतीपोटी प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nमोहोळ : चुलत भाऊ बहीणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घडना सोहाळे ता मोहोळ येथे घडली दोघा प्रेमीयुगुलानी घरच्या नां प्रेमसंबधाची माहीती कळेल या भीतीने...\nगोलंदाजाची धुलाई : राहुलचे शतक, पंजाब जिंकला\nदुबई : बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल याने तुफानी शतक झळकावले. बंगळुरूच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई करत त्याने नाबाद १३२ धावांची खेळी केली आणि...\nलातूर जिल्ह्यात २९४ नवे रुग्ण; ४ बाधितांचा मृत्यू, मृतांच्या संख्येत घट\nलातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत असून, गुरुवार दि. २४ सप्टेंबर रोजी २९४ नव्या रुग्ण वाढले आहेत, तर या आठवड्यात मृतांच्या संख्येत...\n‘कोव्हीशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी; 4 जणांचे अहवाल समाधानकारक\nपुणे- सीरम इन्स्टिट्युने तयार केलेल्या 'कोव्हीशिल्ड'या करोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला बुधवार (दि.23) पासून सुरवात झाली आहे. दरम्यान, आज ससून रुग्णालयातील 4...\nप्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n2 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं; प्रकृतीत सुधारणा नसल्याचं परिपत्रकात लिहीलं चेन्नई-प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक आहे. मागच्याा महिन्यात त्यांना...\nउस्मानाबादेत ‘सह्याद्री’ हॉस्पीटलवर कारवाई; १० हजार रूपये दंडही ठोठावला\nमनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी जिल्हाधिका-यांकडे केली होती तक्रार ६०० रूपये शुल्क आकारण्यात यावे असे राज्य शासनाचे निर्देश ; रॅपीड ऍन्टीजेन टेस्टसाठी तब्बल...\nसीमेवर अभूतपूर्व स्थिती : परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य, वाटाघाटीतूनच तोडगा शक्य\nनवी दिल्ली : भारत-चीनमध्ये सीमेवर तणाव कायम आहे. चीनकडून भारतीय क्षेत्रात घुसखोरीच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत-चीन सीमेवर...\nरियाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; जामीन अर्जाची सुनावणी २९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली\nमुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना आजही हायकोर्टात दिलासा मिळू शकला नाही. हायकोर्टाने त्यांच्या जामीन अर्जाची...\nशेतकरी आक्रमक : पंजाबमध्ये शेतक-यांचा रेल रोको; राज्यात तीन दिवस बंद, १४ रेल्वे रद्द\nचंदीगड : विरोधकांचा विरोध डावलून तीन महत्त्वाची कृषी विषयक विधेयके संसदेत मंजूर झाल्यानंतर पंजाबमधील शेतक-यांनी आपले आंदोलन तीव्र केले आहे. शेतक-यांनी आज पंजाबमध्ये ३...\nकामगार कायद्यांत बदल : ईएसआयसीची सुविधा आता सर्व जिल्ह्यांत\nधोकादायक कंपन्यांना ईएसआयसीशी जोडणे बंधनकारक नवी दिल्ली : केंद्र सरकारने कामगार कायद्यात सुधारणा करण्यासंदर्भातील तीन महत्त्वाच्या विधेयकांना संसदेत मंजुरी मिळाली. या तीनही विधेयकांत असंघटित क्षेत्रात...\nदेशात रुग्णसंख्या ५७ लाखांवर; ८६ हजारांवर नवे रुग्ण, मृतांचा आकडा ९१ हजारांवर\nनवी दिल्ली : देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही मंदावलेली नाही. दररोज ८० ते ९० हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून अचानक...\nगोलंदाजाची धुलाई : राहुलचे शतक, पंजाब जिंकला\nदुबई : बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल याने तुफानी शतक झळकावले. बंगळुरूच्या प्र��्येक गोलंदाजाची धुलाई करत त्याने नाबाद १३२ धावांची खेळी केली आणि...\nलातूर जिल्ह्यात २९४ नवे रुग्ण; ४ बाधितांचा मृत्यू, मृतांच्या संख्येत घट\nलातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत असून, गुरुवार दि. २४ सप्टेंबर रोजी २९४ नव्या रुग्ण वाढले आहेत, तर या आठवड्यात मृतांच्या संख्येत...\n‘कोव्हीशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी; 4 जणांचे अहवाल समाधानकारक\nपुणे- सीरम इन्स्टिट्युने तयार केलेल्या 'कोव्हीशिल्ड'या करोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला बुधवार (दि.23) पासून सुरवात झाली आहे. दरम्यान, आज ससून रुग्णालयातील 4...\nप्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n2 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं; प्रकृतीत सुधारणा नसल्याचं परिपत्रकात लिहीलं चेन्नई-प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक आहे. मागच्याा महिन्यात त्यांना...\nउस्मानाबादेत ‘सह्याद्री’ हॉस्पीटलवर कारवाई; १० हजार रूपये दंडही ठोठावला\nमनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी जिल्हाधिका-यांकडे केली होती तक्रार ६०० रूपये शुल्क आकारण्यात यावे असे राज्य शासनाचे निर्देश ; रॅपीड ऍन्टीजेन टेस्टसाठी तब्बल...\nसीमेवर अभूतपूर्व स्थिती : परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य, वाटाघाटीतूनच तोडगा शक्य\nनवी दिल्ली : भारत-चीनमध्ये सीमेवर तणाव कायम आहे. चीनकडून भारतीय क्षेत्रात घुसखोरीच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत-चीन सीमेवर...\nरियाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; जामीन अर्जाची सुनावणी २९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली\nमुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना आजही हायकोर्टात दिलासा मिळू शकला नाही. हायकोर्टाने त्यांच्या जामीन अर्जाची...\nशेतकरी आक्रमक : पंजाबमध्ये शेतक-यांचा रेल रोको; राज्यात तीन दिवस बंद, १४ रेल्वे रद्द\nचंदीगड : विरोधकांचा विरोध डावलून तीन महत्त्वाची कृषी विषयक विधेयके संसदेत मंजूर झाल्यानंतर पंजाबमधील शेतक-यांनी आपले आंदोलन तीव्र केले आहे. शेतक-यांनी आज पंजाबमध्ये ३...\nकामगार कायद्यांत बदल : ईएसआयसीची सुविधा आता सर्व जिल्ह्यांत\nधोकादायक कंपन्यांना ईएसआयसीशी जोडणे बंधनकारक नवी दिल्ली : केंद्र सरकारने कामगार कायद्यात सुधारणा करण्यासंदर्भातील तीन महत्त्वाच्या विधेयकांना संसदेत मंजुरी मिळाली. या तीनही विधेयकांत असंघटित क्षेत्रात...\nदेशात रुग्णसंख्या ५७ लाखांवर; ८६ हजारांवर नवे रुग्ण, मृतांचा आकडा ९१ हजारांवर\nनवी दिल्ली : देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही मंदावलेली नाही. दररोज ८० ते ९० हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून अचानक...\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nसोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nलातूर एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nलातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 17, 2020 0\nअमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nलातूर एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nपानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 17, 2020 0\nसोलापुर : मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nमनोरंजन एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nसांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-09-25T05:08:03Z", "digest": "sha1:AK6AR2VRHGEBA2VZR7R4AMXVTDELYCE3", "length": 13967, "nlines": 56, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ध्रुव तारा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nध्रुव तारा, इंग्रजीत Pole Star, Polaris; Lodestar; North Star; Northern Star; Guiding Staर हा उत्तर गोलार्धात आकाशात उत्तरेकडे दिसणारा तारा आहे. Little Bear किंवा Ursa minor (मराठीत ध्रुवमत्स्य) या नावाने ओळकल्या जाणाऱ्या तारकापुंजातील हा सर्वात टोकाचा तारा असल्याने ध्रुव ताऱ्याला खगोलशास्त्रात Alpha Ursae Minoris -(α उर्सा माईनोरिस किंवा α यूएमआय) असे नाव आहे. पृथ्वीवरून दिसणाऱ्या ताऱ्यांमध्ये हा ४५ वा सर्वात उजळ तारा आहे. ध्रुव तारा पृथ्वीपासून सुमारे ४३४ प्रकाश वर्षे दूर आहे. पृथ्वीवरून जरी तो एक तारा असल्याचे दिसत असला तरी तो प्रत्यक्षात तो एका बहु-तारा प्रणालीचा हिस्सा आहे. या प्रणालीचा मुख्य तारा (ध्रुव \"ए\") हा एफ ७ श्रेणीतील प्रकाशित राक्षस तारा किंवा सुपरजायंट तारा आहे. सध्याच्या युगात ध्रुव तारा आकाशीय गोलाच्या उत्तर ध्रुवाजवळ स्थिरावलेला आहे, म्हणजेच जगातील उत्तर गोलार्धातील बहुतेक ठिकाणांपासून ध्रुव तारा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाच्या वर स्थित असल्याचे दिसते. या कारणास्तव, समुद्र किंवा वाळवंटासारख्या ठिकाणांहून येणारे प्रवासी तारे एकेकाळी ध्रुव ताऱ्यावरून दिशा ठरवत असत.\nजर रात्री कॅमेराचे लेन्स बरेच दिवस उघडे ठेवले आणि रात्रीचे आकाश छायाचित्रण केले तर असे दिसते की सर्व त��रे ध्रुवभोवती फिरत आहेत.\nरात्री पृथ्वीचे रोटेशन (रोटेशन) जवळजवळ सर्व तारे हळूहळू आकाशात फिरत असतात, परंतु ध्रुव तारा स्थिर उत्तरेकडे जाणारा शोध घेतात. जर रात्रीच्या आकाशात कॅमेराचे लेन्स बर्‍याच दिवसांसाठी खुले ठेवले तर असे दिसते की चित्रातील सर्व तारे ध्रुवाभोवती फिरत आहेत.\n(पोलॅरीस, आल्फा उर्सा मायनॉरिस). उत्तर खगोलात खगोलीय उत्तर ध्रुवाच्या अगदी जवळचा व ध्रुवमत्स्य या तारकासमूहातील सर्वांत ठळक तारा. खगोलीय ध्रुवापासून फक्त ५५ मिनिटे हा दूर असल्याने नुसत्या डोळ्यांना स्थिर दिसतो, म्हणूनच याला आपण ध्रवतारा म्हणतो.\nसप्तर्षीतील मरीची या ताऱ्याने योग्योत्तरवृत्त ओलांडल्यानंतर १० मिनिटांनी ध्रुवतारा ते वृत्त उलट बाजूने ओलांडतो. अगदी सूक्ष्मपणे पाहिल्यास चंद्राच्या दृश्य व्यासाच्या सु. चौपट व्यासाच्या अगदी लहान अशा लघुवर्तुळावर तो दररोज एक प्रदक्षिणा इतर ताऱ्यांप्रमाणेच करतो. याच्या सभोवार १०° पर्यंत नुसत्या डोळ्यांनी दिसणारा एकही तारा नाही. संपातचलनामुळे पृथ्वीचा आस आणि त्यामुळे खगोलीय ध्रुव स्थिर राहत नाही.\nपृथ्वीचा आस २५,८०० वर्षांनी खगोलावर कदंबाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्यामुळे कोणताही एकच तारा अनंतकाळपर्यंत ध्रुव राहणार नाही. ४,६०० वर्षांपूर्वी थुबन (आल्फा ड्रॅकोनिस) हा ध्रुव होता, तर ५,३०० वर्षांनंतर अल्डरामिन (आल्फा सीफाय) हा होईल. हल्लीचा तारा २८,००० वर्षांनी पुन्हा ध्रुवतारा होईल.\nहल्ली ध्रुवतारा व खगोलीय ध्रुव यांमधील अंतर कमी कमी होत आहे. १९६५ मध्ये ते ५४ मिनिटे होते, तर २१०२ साली हे २७ मिनिटांपर्यंत कमीतकमी होईल व नंतर ते वाढू लागेल. इ. स. पू. ३०० च्या सुमारास ध्रवतारा खरा स्थिर नसल्याने पिथिअस या ग्रीक खलाशांच्या लक्षात आले होते.\nसप्तर्षीतील पहिले दोन तारे पुलह व ऋतू यांना साधणारी रेषा साडे चार पट वाढविली, तर ती ध्रुवताऱ्यातून जाते, ही ध्रुवतारा ओळखण्याची सोपी रीत होय. ध्रुवतारा २·१ प्रतीचा, सेफीड प्रकारचा चल तारकात्रिकूट आहे. त्यांच्या तेजस्पंदनाचे एक आवर्तन ४ दिवसांत पूर्ण होते. हा सूर्यापेक्षा सु. २००० पट तेजस्वी, सूर्याच्या १०० पट व्यासाचा आणि ६०० प्रकाशवर्षे अंतरावर आहे.\n३ हे देखील पहा\nध्रुव मंडळाचे तारे खालीलप्रमाणे आहेत - [१]\nध्रुव ए (α यूएमआय ए) - हे एकतर एफ ७ द्वितीय श्रेणीतील ए�� अत्यंत प्रबुद्ध राक्षस तारा आहे किंवा एफ ७ आयब श्रेणीतील एक सुपरगिजंट स्टार आहे. याची मूळ उर्जा ( परिपूर्ण तेज) सूर्यापेक्षा २,२०० पट आहे. हा द्रव्यमान आपल्या सूर्याच्या वस्तुमानापेक्षा ७.५ पट आहे आणि व्यास आपल्या सूर्याच्या व्यासापेक्षा ३० पट आहे.\nयाचे अंदाजे पृष्ठभाग तपमान सुमारे ६,२०० केल्विन आहे . हा एक सुरक्षित बदलणारा तारा आहे .\nध्रुव बी (α यूएमआय बी) - एफ 3 व्ही रेंजचा मुख्य क्रम, सूर्याच्या द्रव्यमानाच्या १.५ पट जास्त परिभ्रमण करतो, तारा ध्रुव \"ए\" च्या २,६०० खगोलीय युनिट्स (के ॰) च्या अंतरावर फिरत आहे.\nध्रुव एबी (α यूएमआय अब) - हा बौना तारा १८.५ केएचझेडच्या अगदी जवळ कक्षामध्ये \"ए\" पोलच्या भोवती फिरत आहे.\nपोल सी (α यूएमआय सी) आणि पोल डी (α यूएमआय डी) - हे दोन्ही तारे ध्रुव \"ए\" पासून बरेच दूर आहेत.\nपृथ्वीची अक्ष मंद परंतु निश्चित वेगाने अडकते, ज्यामुळे कोणताही तारा त्याच्या खांबावर स्थिर राहात नाही. ध्रुव तारा सध्या उत्तर ध्रुवाच्या वर आहे परंतु हजारो वर्षांच्या कालावधीत बदलेल. पृथ्वीच्या या अक्षांच्या ट्रेंडमधील बदल असा आहे की दर २६,००० वर्षानंतर एक संपूर्ण चक्र पूर्ण केले जाते. याचा अर्थ असा आहे की जरी ध्रुव तारा पृथ्वीच्या ध्रुवापासून दूर जात असल्याचे दिसून येईल, परंतु आजपासून २६,००० वर्षांनंतर, ध्रुव तारा पुन्हा खांबाच्या वर असेल. सध्याही धुरा ध्रुव ता अक्ष अयनांश उत्तर ध्रुवाच्या अगदी जवळ आणत आहे . २१०० मध्ये, ते सर्वात गंभीर स्थितीत असेल आणि त्यानंतर ते ध्रुवापासून पुढे जाण्यास सुरवात करेल. [२]\nहे देखील पहासंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ मे २०२० रोजी १०:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A5%AF", "date_download": "2020-09-25T03:17:41Z", "digest": "sha1:XBHLG7LQDAZHS353RK5RSVJ23Y7XNLY3", "length": 3310, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "यूटीसी-९ - विकिपीड���या", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयूटीसी-९ ~ – संपूर्ण वर्ष\n− (मागे) यूटीसी + (पुढे)\n१२ ११ १० ०९ ०८ ०७ ०६ ०५ ०४ ०३ ०२ ०१ ०० ०१ ०२ ०३ ०४ ०५ ०६ ०७ ०८ ०९ १० ११ १२ १३ १४\n०९३० ०४३० ०३३० ०३३० ०४३० ०५३० ०६३० ०८३० ०९३० १०३० ११३०\nगडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on ६ डिसेंबर २०१६, at २२:०३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ डिसेंबर २०१६ रोजी २२:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/champions", "date_download": "2020-09-25T05:03:30Z", "digest": "sha1:MBVHNYBEAULRUBKMKGALIRDZQARIVSIN", "length": 6534, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nWorld Whistling Day: फक्त एक शिट्टी वाजवून जगज्जेता झाला मराठमोळा तरुण\nभारताचा दणका, या ११८ चायनीज अॅप्सवर बंदी, पाहा संपूर्ण यादी\nभारताचा पुन्हा डिजिटल स्ट्राईक; पबजीसह चीनच्या ११८ अॅप्सवर बंदी\nधोनीच्या निवृत्तीने अनुष्का दु:खी; इस्टाग्रामवर शेअर केला खास मेसेज\nभारतीय क्रिकेट खेळाडूंची सॅलरी स्लिप सोशल मीडियावर; पाहा व्हायरल पोस्ट\nICCच्या या नियमामुळे 'शून्य' धावांनी इंग्लंडने वर्ल्ड कप जिंकला\nइन्स्टा रिच लिस्टमध्ये प्रियांका चोप्राचं नाव, एक पोस्ट करण्याचे घेते इतके कोटी\nधोनीच्या 'या' एका निर्णयामुळे इंग्लंडला गुडघे टेकावे लागले होते\nधोनीने घडवला इतिहास; क्रिकेटपटूंनी मैदानात केला डान्स\nछोट्या उद्योगांच्या मदतीसाठी 'चॅम्पियन्स' मैदानात\n'करोना'मुळे आता चॅम्पियन्स लीगही रद���द\nटेनिस बॉलने सराव; फुटबॉल स्पर्धेत भारत विजयी\n... तर ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही 'करोना' होऊ शकतो\nICCचा धमाका; क्रिकेट चाहत्यांना लॉटरी\nबांगलादेशच्या खेळाडूने सांगितले 'डर्टी' जल्लोषाचे खरे कारण\nबॉडी बिल्डरांनी आहारावर नियंत्रण ठेवावं; विश्व चॅम्पियन संग्राम चौगुलेचा सल्ला\nजानेवारी २८ः स्पोर्ट्स अपडेट\nकराटे चॅम्पियन पत्नीच्या मारहाणीत पती जखमी\nमणिपूरच्या महाराजांची आठवण म्हणून फुटबॉल स्पर्धेचे आयोजन\nवयाच्या ७० व्या वर्षी केलं चौथं लग्न, जगतोय राजेशाही आयुष्य\nजपानने केली रोबोट सुमो स्पर्धा आयोजित\nअल्पसंख्याक अत्याचार: भारतानं पाकला सुनावलं\nक्रिकेट चाहत्यांना मिळणार आणखी एक सरप्राइज; गांगुली घेणार मोठा निर्णय\nक्रिकेट चाहत्यांना मिळणार आणखी एक सरप्राइज; गांगुली घेणार मोठा निर्णय\nरॉड्रिगोची हॅटट्रिकमुळे रियलचा विजय\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://sakhinewslive.in/?p=307", "date_download": "2020-09-25T02:29:02Z", "digest": "sha1:5ZPEXI4K3ENLUPZGZLB2PJR46V4TJPXY", "length": 14984, "nlines": 60, "source_domain": "sakhinewslive.in", "title": "अयोध्येतील राम मंदिराचं डिझाइन कोणी तयार केलं माहिती आहे? | SakhiNewsLive", "raw_content": "\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nअयोध्येतील राम मंदिराचं डिझाइन कोणी तयार केलं माहिती आहे\nअयोध्येतील रामजन्मभूमी येथे ५ ऑगस्टला राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत अनेक दिग्गज व्यक्तिमत्व हजर राहणार आहेत. १ जुलैला रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची एक बैठक झाली. त्यात मंदिराच्या मॉडेलमध्ये थोडा बदल झाल्याची चर्चा होती. त्या बैठकीत सोमपुरा कुटुंबाशी संबंधित चंद्रकांत सोमपुरा हेच मंदिराची रचना तयार करतील, असा निर्णयही घेण्यात आला. १९८७ साली राम मंदिराचा नकाशादेखी��� वास्तूविशारद चंद्रकांत सोमपुरा यांनीच तयार केला होता. संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या राम मंदिराचं डिझाइन तयार करणारे चंद्रकांत सोमपुरा आहेत तरी कोण, ते जाणून घेऊया.\nभारतातील बहुसंख्य लोकांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या राम मंदिराचं डिझाइन तयार करणं सोपं नाही. मुळात या मंदिरांच्या दोन शैली येथे बांधल्या गेल्या आहेत. एक म्हणजे द्रविड शैली, ज्याची मंदिरे दक्षिण भारतात बांधली आहेत. दुसरी म्हणजे नागर शैली. या शैलीची मंदिरं उत्तर भारतात आढळतात. गुजरातचे सोमपुरा कुटुंब हे नागर शैलीतील मंदिरांचे शिल्पकार मानले जातात. हे संपूर्ण कुटुंब नागर शैलीची मंदिरे बनविण्यात पारंगत आहे. चंद्रकांत सोमपुरा यांचे वडील प्रभाशंकर सोमपुरा यांनी गुजरातमधील ऐतिहासिक सोमनाथ मंदिराची रचना केली. त्यांनी मथुराच्या मंदिराचीदेखील संरचना केली होती.\nनागर शैलीची मंदिरे बांधण्याची कला प्रभाकर सोमपुरा यांनी आपल्या कुटुंबीयांना शिकवली. त्यामुळे नागर शैलीतील मंदिरात रचनेत त्यांच्या कुटुंबातील जवळजवळ सारेच निष्णात आहेत. सोमपुरा कुटुंबातील सदस्य केवळ देशातच नाही तर परदेशातही विविध ठिकाणी हिंदू मंदिरांच्या रचना करत आहेत.\nचंद्रकांत सोमपुरा यांनी देश आणि जगातील नागरी शैलीतील मंदिरांची रचना केलेली आहे. लंडनमधील प्रसिद्ध अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण मंदिराची रचना त्यांनी केली होती. या मंदिराचे स्थापत्य आणि भव्यता कायमच चर्चेचा विषय असतो. अहमदाबाद येथील चंद्रकांत सोमपुरा यांनी त्यांच्या ४७ व्या वर्षी म्हणजे १९९० मध्ये विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन प्रमुख अशोक सिंघल यांच्यासह अयोध्येला भेट दिली होती. त्यानंतर गेली ३० वर्षे अयोध्येचं संभाव्य राम मंदिर हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण या मंदिराचं आरेखन त्यांच्या कुटुंबाने केलं आहे. सोमपुरा कुटुंबाने आत्तापर्यंत सोमनाथ मंदिरासह २०० वेगवेगळी मंदिरं बांधली आहेत. पण अयोध्येमधलं राम मंदिर हे त्यातलं सगळ्यात बहुचर्चित मंदिर असणार आहे.\nसी. बी. सोमपुरा, टेम्पल आर्किटेक्ट\n‘सी. बी. सोमपुरा, टेम्पल आर्किटेक्ट’ ही सोमपुरा यांची कंपनी राम मंदिर उभारणीच्या प्रकल्पात पहिल्यापासून सहभागी आहे. अहमदाबादच्या गजबजलेल्या भागात सोमपुरांचं कार्यालय आहे. तिथे काही माणसं संगणकावर त्रिमिती (3D) डिझा��नवर काम करताना दिसतात. भव्य अशा राम मंदिराचे डिझाइन करण्यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने १८ जुलै रोजी मान्यता दिली आहे. आशीष हा सोमपुरा यांचा ४९ वर्षांचा मुलगा आताचा राम मंदिराचा प्रकल्प हाताळतो आहे. तो १८ जुलै रोजीच्या ट्रस्टच्या बैठकीला उपस्थित होता.\nआशीष यांनी आणंद येथील बीसी पटेल स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथून आपलं स्थापत्य शिक्षण घेतलं आहे. चंद्रकांत सोमपुरा यांना त्यांची स्थापत्यशास्त्राची कौशल्यं त्यांच्या पूर्वजांकडून मिळाली आहेत. चंद्रकांत सोमपुरा यांच्याकडे आर्किटेक्चर क्षेत्रातील कोणतीही पदवी नाही, पण त्यांच्या मुला-नातवंडांनी मात्र स्थापत्यकलेचं औपचारिक शिक्षण घेतलं आहे. चंद्रकात सोमपुरा यांच्या नातवाने, आशुतोषने सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे आणि आता तो कुटुंबाच्या व्यवसायाला हातभार लावतो आहे.आशीष सोमपुरा यांना ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आमंत्रण आहे. तिथे ते मंदिर आराखडा सादर करणार आहेत. प्रस्तावित मंदिराचे डिझाइन तयार केल्यानंतर चंद्रकांत सोमपुरा सध्या अयोध्येत आहेत. डिझाइनवर अवलंबून सहाय्यक आर्किटेक्ट वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत, जेणेकरून मंदिराशी संबंधित सर्व गोष्टी एकाच वेळी तयार करता येतील. सोमपुरा यांच्या मते दगडावरील कोरीव काम ४० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. मंदिराचं बांधकाम तीन-साडेतीन वर्षांत पूर्ण होईल. पण आताच्या करोनाच्या महासाथीमुळे सहाआठ महिने जास्त लागू शकतात. मंदिर उभारणीचं काम ‘एल अ‍ॅण्ड टी’ला देण्यात आलं आहे.\n← ‘सिंधू’ कडून प्रत्येक स्त्रीनं शिकायला हव्यात या सात गोष्टी\nश्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त ‘भारतीय जनता पार्टी चे आमदार महेश दादा लांडगे यांच्या वतिने १० लाख लाडुचे वाटप करनार →\n*परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांना विधानपरिषदेवर नियुक्त करावे असे मागणीचे निवेदन पञकार संघाने खा.सुप्रिया सुळे यांच्याकडे दिले*\n*काेराेनामुळे राष्ट्रवादी चे दत्ता काका साने यांचे निधन*\nमास्क न घातलेल्या पुणेकरांकडून तब्बल एक कोटींचा दंड वसूल, पोलिसांची कारवाई\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपिंपरी प्रतिनिधी sakhi news live ‘कोरोना’च्या लढ्यासाठी प्रकाशमहाराज बोधले स्थापित ‘अखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्यावतीने 1 लाख 11\nपिंपरी चिंचवड पुणे बातम्या\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/19429/", "date_download": "2020-09-25T04:29:45Z", "digest": "sha1:QBP4RAAS7FN4VKJYLIMYQBO75YEWJZP3", "length": 16330, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "नस्य – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nनस्य: नाकात औषध घालणे. निरोगी मनुष्याने नेहमी नस्य सेवन केले, तर त्याची त्वचा, खांदे, मान, छाती भरदार, वर आलेली व प्रसन्न असतात. इंद्रिये बळकट व केश काळे असतात. गळसरीच्या वर मान व डोके यांतील सर्व कफवातज विकार होऊ नयेत म्हणून व झाले, तर ते नाहीसे करण्याकरिता नस्य सेवन करावे. नाक हे डोक्याचे द्वार आहे म्हणून नस्याचा उपयोग होतो.\nयाचे (१) दोष बाहेर काढणारे विरेचन, (२) वातशामक व बलपुष्टी देणारे बृंहण व (३) दोषांचे शामक शमन असे उपयोगानुसार ��्रकार आहेत. विरेचन नस्य शिरःशूल सूज, गळ्याचे विकार, कृमी, ग्रंथी अपस्मार, पीनस इत्यादींवर उपयुक्त. बृंहण नस्य वातजशूल, सूर्यावर्त, स्वरक्षय, अडखळत बोलणे, अवबाहुक इत्यादींवर व शमन नस्य नीलिका, वांग, केशदोष, टक्कल, डोळे लाल असणे इत्यादींवर उपयुक्त.\nद्रव्ये : मोहरीचे तेल इ. स्नेह निरनिराळ्या द्रव्यांनी सिद्ध करून त्यांनी विरेचन नस्य द्यावे. झाडे, पाणी कमी असलेल्या प्रदेशातील प्राण्यांचा मांसरस, रक्त, झाडांचा डिंक तसेच वर सांगितलेल्याप्रमाणे सिद्ध, सौम्य स्नेहांनी बृंहण नस्य आणि अशाच स्नेहांनी व दूध-पाणी यांनी शमन नस्य द्यावे.\nप्रकार : (१) मर्श, (२) प्रतिमर्श, (३) अवपीड (४) विरेचन व ध्मान. पैकी पहिले दोन स्नेह नस्याचे प्रकार होत. पहिला प्रासंगिक व प्रमाणाने अधिक, तर दुसरा नित्य पण प्रमाणाने कमी घ्यावयाचा असतो. औषधी चटण्यांचे, काढ्यांचे थेंब घालण्याच्या नस्याला अवपीड म्हणतात. सुंठ इ. तीक्ष्ण औषधींचे थेंब उपयोगात आणले, तर त्याला मूर्थरेचन म्हणतात. याच औषधांचे चूर्ण नाकात फुंकले, तर ध्मान म्हणतात.\nवर्ज्य : वयाच्या सात वर्षाच्या आत व ऐंशीनंतर, सारखा पाऊस पडत असलेल्या दिवशी व ज्या दिवशी ऋतू एकदम बदललेला असेल त्या दिवशी नस्य करू नये. वांती, रेच इत्यादींनी शरीर शुद्ध झाल्याबरोबर, अन्न, पाणी इ. घेतल्याबरोबर व घेण्याची वेळ झाली असताना मलमूत्रांचे वेग आले असताना देऊ नये, तसेच नवे पडसे, श्वास, खोकला, बाळंतीण इत्यादींना देऊ नये.\nमुख्य द्रव्य : नेहमी तेलच वापरावे. तूप इत्यादींचा उपयोग केव्हाही नेहमी करू नये. कारण शिर हे कफस्थान आहे.\nप्रतिमर्श : आजन्ममरण नित्य घ्यावे. क्षीण, बाल, वृद्ध, सुखी यांनी केव्हाही घ्यावे. त्याला प्रतिबंधक काही नाही. ते गुणकरच होते. बाकीची नस्ये विधिपूर्वक घेणे अत्यावश्यक आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postनाईक, पांडूरंग सातू\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच ���ा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mdvpatan.org/wp_mdv/index.php/contact/", "date_download": "2020-09-25T03:43:58Z", "digest": "sha1:ZH4LUA3FUMPN4HFHAME2EQHTRQR5U4KS", "length": 3387, "nlines": 72, "source_domain": "www.mdvpatan.org", "title": "संपर्क |", "raw_content": "\nराष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती मानकरी\nकोयना शिक्षण संस्था परीक्षा विभाग- नोटीस बोर्ड\n१२ वी सायन्स साठी प्रवेश सुरु\nमाने-देशमुख विद्यालयाच्या ६० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त��\nविद्यालयाच्या ४८ विद्यार्थ्यांना एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती प्राप्त\n१० वी चे गुणवंत विद्यार्थी\n१० वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत …\nSairaj Mane on १० वी चे गुणवंत विद्यार्थी\nSaurabh kamble on विद्यालयाच्या ४८ विद्यार्थ्यांना एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती प्राप्त\nAjay chavan on १० वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत …\nGourish D on १० वी चे गुणवंत विद्यार्थी\nadmin on १० वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत …\nकोयना शिक्षण संस्था परीक्षा विभाग- नोटीस बोर्ड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/05/10/shamravsokte/", "date_download": "2020-09-25T04:02:22Z", "digest": "sha1:6AWA5JHETCQYOPCAWKFJHJT554TFBKTI", "length": 5216, "nlines": 87, "source_domain": "spsnews.in", "title": "शामराव सोकटे यांचे निधन : रक्षाविसर्जन गुरुवार दि.११ मे रोजी मलकापूरात – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\nशामराव सोकटे यांचे निधन : रक्षाविसर्जन गुरुवार दि.११ मे रोजी मलकापूरात\nमलकापूर (प्रतिनिधी ): मलकापूर, तालुका शाहुवाडी येथील शामराव आबाजी सोकटे (वय 70वर्षे )यांचे दुःखद निधन झाले. मलकापूर येथील स्वाभिमानी दुध विक्री प्रतिनिधी निखिल सोकटे यांचे ते वडील होते.\nरक्षाविर्सजन गुरुवार 11मे रोजी मलकापूर येथे आहे.\n← तथागत गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन\nशिराळ्यात १७ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात, तर ९ जणांची माघार →\nशाहुवाडी तालुक्यात कोरोनाबाधित तरुण : ३कि.मी. परिसर सील\nकोथळे हत्या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nशाहुवाडी तालुक्यात पुन्हा दोन पॉझीटीव्ह : १ केर्ली, तर १ माणगाव, रुग्ण\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://cinenama.in/2020/04/22/ab-aani-cd-to-re-release-on-amazon-prime/", "date_download": "2020-09-25T02:41:49Z", "digest": "sha1:TJODMXR4I36HCCAN72ONA2BUX2ORE5NK", "length": 9021, "nlines": 113, "source_domain": "cinenama.in", "title": "महाराष्ट्र दिनी 'एबी आणि सीडी' चा डिजिटल प्रीमिअर - Cinenama", "raw_content": "\nHome छोटा पडदा वेबनामा महाराष्ट्र दिनी ‘एबी आणि सीडी’ चा डिजिटल प्रीमिअर\nमहाराष्ट्र दिनी ‘एबी आणि सीडी’ चा डिजिटल प्रीमिअर\nअॅमेझॉन प्राइम व्हिडिओने निर्माता अक्षय बर्दापूरकरसोबत सहयोगाने आज महाराष्‍ट्र दिनी नुकताच प्रदर्शित झालेला विनोदी चित्रपट ‘एबी आणि सीडी’चे डिजिटल प्रिमिअर सादर केले जाणार असल्‍याची घोषणा केली. ‘एबी आणि सीडी’ या चित्रपटामध्‍ये सुपरस्‍टार अमिताभ बच्‍चन यांच्‍यासह दिग्‍गज मराठी अभिनेता विक्रम गोखले आहेत. ‘एबी आणि सीडी’ हा देशव्‍यापी लॉकडाऊनमुळे चित्रपटागृहामध्‍ये प्रदर्शित न होऊ शकलेल्‍या काही चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपट महाराष्‍ट्र दिन म्‍हणून साजरा केला जाणा-या १ मे २०२० रोजी डिजिटल पदार्पण करण्‍यास सज्‍ज आहे. हा चित्रपट सध्‍याच्‍या कठीण काळामध्‍ये कोविड-१९ विरोधात लढणा-या योद्धांना मानवंदना देणार आहे. मिलिंद लेले यांनी ‘एबी आणि सीडी’ चित्रपटाचे दिग्‍दर्शन केले आहे.\nलॉकडाऊन लव्ह : देशातील पहिले वर्च्युअल नाटक\nनिर्माता अक्षय बर्दापूरकर म्‍हणाले, ”सद्यस्थितीमध्‍ये लोकांची सुरक्षितता व आरोग्‍य अत्‍यंत महत्त्वाचे आहे. म्‍हणूनच आमचे स्ट्रिमिंग भागीदार अॅमेझॉन प्राइम व्हिडिओसह या चित्रपटाचे डिजिटली पदार्पण करण्‍याचे ठरवण्‍यात आले. प्राइम व्हिडिओसोबत सहयोगाने आम्‍हाला कोविडविरोधातील लढ्यातील सर्व हिरोंना मानवंदना म्‍हणून महाराष्‍ट्र दिनी, म्‍हणजेच कामगार दिनी हा चित्रपट प्रदर्शित करण्‍याचा आनंद होत आहे. दीर्घकाळापर्यंत स्‍मरणात राहणा-या या अथक प्रयत्‍नांना आमची ही एक विनम्र मानवंदना आहे.” ‘एबी आणि सीडी’ हा भावी काळाशी निगडित भावपूर्ण चित्रपट आहे. या चित्रपटामध्‍ये बच्‍चन व गोखले हे दोन बालवाडीमधील मित्र आहेत, जे एका वाढदिवसाच्‍या पार्टीमध्‍ये जवळपास ७० वर्षानंतर भेटतात. मिलिंद लेलेद्वारे दिग्‍दर्शित या मराठी चित्रपटामध्‍ये अमिताभ बच्‍चन व विक्रम गोखले प्रमुख भूमिकेत आहेत.\nPrevious articleलॉकडाऊन लव्ह : देशातील पहिले वर्च्युअल नाटक\nNext articleअजय देवगणच्या ‘रेड’ चा सिक्वेल येणार…\n‘बॅड बॉय बिलेनिअर्स’चा ट्रेलर नेटफ्लिक्सवरुन गायब\nन��नीच्या ‘व्ही’ चा प्रीमिअर होणार प्राईमवर…\nउद्या होणार ‘रेसिस्ट’ प्रदर्शित…\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nछत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्रद्यात अढळ स्थान आहे. अशा या महान व्यक्तिमत्वावर आधारित आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये लढलेल्या अनेक...\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\nपणजी :सरकारने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन लांबणीवर टाकले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये यंदाचा इफ्फी होणार नाही. हा महोत्सव पुढील वर्षी...\n‘झी गौरव’मध्ये ‘आटपाडी नाइट’चा डंका\nमुंबई :झी वाहिनीच्यावतीने देण्यात येणार्‍या झी चित्र गौरव पुरस्कारांचे नुकतेच मुंबईत वितरण करण्यात आले. यामध्ये ‘आटपाडी नाइट’ या आपल्या पहिल्याच सिनेमासाठी...\nएअरटेलवर आता झी 5 फ्री\nनानीच्या ‘व्ही’ चा प्रीमिअर होणार प्राईमवर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-water-crisis-in-pune-city-the-mayor-called-a-meeting-tuesday-171271/", "date_download": "2020-09-25T02:56:44Z", "digest": "sha1:CIPCTHHNTS7KMJJ63VIREX4VFXNQD25O", "length": 7001, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune: पुणे शहरावर पाणीकपतीचे संकट; महापौरांनी बोलावली मंगळवारी बैठक Water crisis in Pune city; The mayor called a meeting Tuesday MPCNEWS", "raw_content": "\nPune: पुणे शहरावर पाणीकपतीचे संकट; महापौरांनी बोलावली मंगळवारी बैठक\nPune: पुणे शहरावर पाणीकपतीचे संकट; महापौरांनी बोलावली मंगळवारी बैठक\nएमपीसी न्यूज – यंदा कधी नव्हे ती पावसाने ओढ दिल्याने पुणेकरांवर पाणीकपतीचे संकट आणखी गडद झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर धरणांतील उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्या संदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उद्या (मंगळवारी) बैठक बोलावली आहे. महापालिका व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.\nपुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले असताना आता पिण्याच्या पाण्याची समस्याही निर्माण होण्याची चिन्हे आहेत. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत सध्या केवळ 9.82 टीएमसी म्हणजेच 33 टक्के पाणीसाठा आहे. जून महिन्यात सुरुवातीला काही दिवस हजेरी लावणाऱ्या पावसाने आता ओढ दिली आहे.\nजुलै महिना संपला. मात्र, पावसाचा काहीही पत्ता नाही. आज येणार, उद्या येणार, चांगला होणार, अशा प्रकारचा अंदाज हवामान खात्यातर्फे देण्यात येत आहे. दरवर्षीचा अनुभव बघता यंदा कधी नव्हे एवढा पाऊस पुण्यातून ग���यब झाला आहे. त्यामुळे आहे त्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.\nमागील वर्षी याच कालावधीत धरणांत 20.43 टीएमसी म्हणजेच 70 टक्के पाणीसाठा होता. तब्बल 55 टक्के पाणी कमी आहे. या चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे.\nपुणे महापालिका शहरात 2 वेळ पाणीपुरवठा करीत असल्याने महिन्याला सव्वा ते दीड टीएमसी पाणी उचलते. वर्षाला महापालिकेला 11.50 टीएमसी पनिकोटा मंजूर आहे. प्रत्यक्षात महापालिका वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात तब्बल 18 टीएमसी पाणी उचलते.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune : प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल्स, लॉजेस, अतिथीगृह, मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स बुधवार पासून सुरू : आयुक्तांचे आदेश\nVande Bharat Mission : ‘वंदेभारत’ अभियानां’तर्गत मुंबईत 57 हजारांहून अधिक नागरिकांचे आगमन\nChinchwad Crime : कुख्यात रावण टोळीच्या सदस्याला अटक; एक पिस्टल, दोन काडतुसे जप्त\nTalegaon News: रोटरी क्लबच्या अध्यक्षा हातात टेम्परेचर गन घेऊन उतरल्या रस्त्यावर\nPune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 37 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची भर\nWakad crime News : अल्पवयीन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त; वाकड पोलिसांची कारवाई\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 180 जणांना डिस्चार्ज; 101 नवीन रुग्णांची भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.cafe/%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF-2", "date_download": "2020-09-25T04:12:06Z", "digest": "sha1:SFPNAU4KXWSLEEA7HUBZVCMTKUJ3YA6W", "length": 1733, "nlines": 10, "source_domain": "mr.videochat.cafe", "title": "हे जसे एक मुलगी डेटिंग. उपयुक्त माहिती साठी सर्व", "raw_content": "हे जसे एक मुलगी डेटिंग. उपयुक्त माहिती साठी सर्व\nमहत्वाचा मुद्दा आहे की हे शब्द बोलली येथे बैठक तयार होईल स्पष्ट नाही, पण क्लिष्ट योजना, सर्वकाही विसरले जाईल उत्साह, आणि एक अस्ताव्यस्त परिस्थिती आहे नाही, आम्ही गरज काय.\nइंटरनेट वर लोक अनेकदा विचारू भीतीवर मात पूर्ण आणि एक मुलगी आहे. कल्पना करा की आपण ओळखले एक-दोन मित्र किंवा एक वेळ, अगदी ठरविणे एक युक्तिवाद आहे, आपण सर्वकाही चांगले नाही, तर, आपण प्ले सुरू क्रीडा.\nविचार परिणाम, नाही क्रिया\n← फ्रेंच गप्पा फ्रेंच व्हिडिओ गप���पा जग ऑनलाइन चॅट\nव्हिडिओ डेटिंगचा गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ, फ्रेंच - शीर्ष साइट गप्पा →\n© 2020 व्हिडिओ गप्पा फ्रान्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%86", "date_download": "2020-09-25T02:54:05Z", "digest": "sha1:GNTX55AT4TWZCPHIETGLKETG4QJO42GO", "length": 4292, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डोमिनिक अडीयीआ - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%80/c8b4T2.html", "date_download": "2020-09-25T04:32:01Z", "digest": "sha1:ZWEQDE3CVX6XZPFAEYVSFFCIAOFJGFPJ", "length": 5815, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "महाराष्ट्र भाजपचे तंत्रज्ञानाच्या मदतीने महात्मा फुले यांना अनोखी आदरांजली - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nमहाराष्ट्र भाजपचे तंत्रज्ञानाच्या मदतीने महात्मा फुले यांना अनोखी आदरांजली\nApril 12, 2020 • गोरख तावरे • विशेष लेख\nमहाराष्ट्र भाजपचे तंत्रज्ञानाच्या मदतीने महात्मा फुले यांना अनोखी आदरांजली\nमुंबई - कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकड���ऊन सुरू असताना आज तंत्रज्ञानाची मदत घेत महाराष्ट्र भाजपाने महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीदिनी अनोखी आदरांजली अर्पण केली. सुमारे अडीच लाखांवर नागरिक, कार्यकर्ते या अनोख्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.\nआज संपूर्ण जग कोरोनाला तोंड देत असताना, आपले जीवन मात्र थांबलेले नाही. असं म्हणतात की गरज ही शोधाची जननी असते, फक्त ज्ञानाचा प्रकाश असावा लागतो. असाच ज्ञानप्रकाश ज्यांनी सर्वांमध्ये जागविला, त्या महात्मा जोतिबा फुले यांना आज अभिवादन करण्यासाठी राज्यातील प्रमुख भाजपानेते झूम अ‍ॅपच्या माध्यमातून एकत्र जोडले गेले होते आणि ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि नागरिकांशी जोडले गेले. एखाद्या सामान्य कार्यक्रमाप्रमाणेच हा कार्यक्रम झाला. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सार्‍याच नेत्यांनी आहे त्याठिकाणी महात्मा फुले यांच्या छायाचित्राला पुष्पांजली अर्पण केली. विजयराव पुराणिक यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे प्रमुख भाषण यावेळी झाले.\nव्ही. सतीशजी, चंद्रकांतदादा पाटील, एकनाथराव खडसे, पंकजाताई मुंडे, विनोद तावडे, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, आशीष शेलार, अतुल भातखळकर, रवींद्र चव्हाण, डॉ. संजय कुटे, जयकुमार रावल, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, संजय उपाध्याय हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. आता पुढचा कार्यक्रम 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा होणार आहे. त्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते हे देवेंद्र फडणवीस असतील. भाजपा महिला आघाडीने 25 लाख मास्क तयार करण्याचा निर्णय घेतला असून, मास्कवाटपाचे महत्त्वाचे उद्दिष्ट हे त्यादिवशी साध्य करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/quran-and-ramadan/", "date_download": "2020-09-25T03:50:06Z", "digest": "sha1:NMXFM2NB73EZBYBOBBNIRZF2ZGANEYJW", "length": 12329, "nlines": 124, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "(Quran and Ramadan) पवित्र रमजान महिन्यातील महत्त्वाची घटना म्हणजे कुरआन....", "raw_content": "\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nसय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर्म बदलल्याचा धक्कादायक प्रकार \nताज्या घडामोडी रमजान स्पेशल लेख\nQuran and Ramadan : आज आपण कुरआनची शिकवण सोडून दिल्यामुळे संपूर्ण जगच संकटात सापडले आहे.\nQuran and Ramadan : सजग नागरिक टाइम्स : पवित्र रमजान महिन्यातील महत्त्वाची घटना म्हणजे कुरआनशरीफ चे पृथ्वीतलावर झालेले अवतरण.\nअल्लाहतआला, जो समस्त ब्रह्मiड चा रब आहे.जो निसर्ग, पृथ्वी, वातावरण या सर्वांचा मालिक आहे.\nज्याला रब्बुल आलमिन म्हटले जाते. तो सर्वांचा आहे. फक्त मुस्लिमांचा नाही.\nकेवळ मुस्लिमांचा असता तर त्याला रब्बुल मुसलिमीन म्हटले गेले असते.परंतु कुरआनशरीफची जी पहिलीच आयत आहे . ज्याची सुरुवात सुरए- फातेहा मध्ये होते .\nत्यात म्हटले आहे ‘अल्हमदुलिल्लाही रब्बील आलमीन .म्हणजे तो ईश्वर, जो संपूर्ण सृष्टीचा (आलम ) रब आहे.\nअल्लाहचा महिना – रमजान\nलोकांच्या मार्गदर्शनासाठी अल्लाहतआला ने कुरआन शरीफ हा ईश्वरी ग्रंथ आपला खास दूत फरिश्ता हजरत जीब्रईल मार्फत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यापर्यंत पोहोचवला .\nत्यांनी तो आपल्या अनुयायां मार्फत लोकांमध्ये आम (सार्वजनिक ) केला .अल्लाहने हा ग्रंथ फक्त मुस्लिमांसाठी नाही तर,या जगातील समस्त मानवजातीसाठी पाठविला आहे .\nम्हणून आज संपूर्ण जगभरामध्ये केवळ मुस्लिम नव्हे तर जगभरातील सर्व जाती आणि पंथाचे लोक कुरआनशरीफ समजून घेत आहेत .\nजगातील सर्व भाषांमध्ये त्याचे भाषांतर झालेले आहे . जगातील अनेक विद्यापीठांमध्ये कुरआन शरीफ वर खास संशोधन आजही सुरू आहे .\nमराठी भाषेत देखील कुरआन उपलब्ध आहे .माझ्या अनेक मराठी मित्रांनी आत्तापर्यंत त्याचा लाभ घेतला आहे .\nते कुरआन शरीफचे अध्ययन करतात आणि प्रश्नोत्तर रूपाने समजूनही घेतात.\nगेल्या वर्षी अहमदनगर मध्ये झालेल्या ग्रंथप्रदर्शनात सर्वाधिक विक्री मराठी भाषेतील कुरआन शरीफ या ग्रंथाची झाली हे विशेष.\nहा ईश्वरी ग्रंथ रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये पृथ्वीवर अवतरला. दरवर्षी रमजान मध्ये, जगामध्ये जसेजसे प्रसंग निर्माण होत,\nत्यानुसार अल्लाह कडून हजरत पैगंबरांना कुरआनच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळत असे . प्रेषित हजरत पैगंबरांना वयाच्या चाळीसाव्या वर्षी नबुवत (प्रेषित्व )प्राप्त झाल��� .\nतद्नंतर लगेच कुरआनशरीफ चे अवतरण सुरू झाले . जवळपास तेवीस वर्षांच्या कालावधीमध्ये हा ग्रंथ हजरत पैगंबरांपर्यंत आला.\nत्यांनी तो लोकांपर्यंत पोहोचवला .प्रत्येक माणसाने आपले जीवन कशा प्रकारे व्यतीत करावे याचे सखोल मार्गदर्शन कुरआनशरीफ मध्ये अल्लाहतआलाने केले आहे.\nप्रत्येकाने काय करावे, काय करू नये, पुण्य कशामध्ये आहे, पाप कशामुळे होते,मोठ्यांशी कसे वागावे, छोटयांशी कसे वर्तन करावे,\nव्यवहारात पारदर्शकता कशी असावी अशा अनेक बाबी, ज्याआपल्या जीवनाशी संबंधित आहेत . त्याचे मार्गदर्शन कुरआनशरीफ मध्ये केलेले आहे.\nआज आपण कुरआनची शिकवण सोडून दिल्यामुळे संपूर्ण जगच संकटात सापडले आहे.\nयासाठीच कुरआनशरीफ समजून घेऊन त्याचा अंगीकार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करण्याची आवश्यकता आहे . (क्रमशः )\nरोजा साठी आवश्यक सहेरी\n← लॉकडाऊन मध्ये दीड लाख लोकांपर्यंत पोहोचविले अन्नधान्य,\n14 दिवस क्वारंटाइन मध्ये गेलेल्याचे घर फोडले →\nWhats app के माध्यमसे की दो लाख रूपये की मदत और रचा इतिहास\nश्रीरामपुरात पैगंबर जयंती उत्साहात साजरी\nव्हिडिओ गेम व लॉटरी सेंटरवर पोलिसांचा छापा\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nProstitutes : सजग नागरिक टाइम्स आशा केअर ट्रस्ट’ च्या बुधवार पेठेतील सर्वेक्षणातील निष्कर्ष,महापौर मुरलीधर मोहोळ यांना पाहणी अहवाल सादर पुणे : देहविक्रय करणाऱ्या\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/print/navimumbai/", "date_download": "2020-09-25T03:40:54Z", "digest": "sha1:HEOWXU4MMOVIXGL7VW2ONIAD2JRBJXKQ", "length": 12471, "nlines": 237, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nदोन दिवसांत सरासरी ३२२ मी.मी पावसाची नों\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nबेलापूर सेक्टर ४,५,६ परिसरातील दुकानांमध्ये तीन फुट���ंपर्यंत पाणी शिरले होते.\nपाऊस कोंडी ; दुपापर्यंत वाहतूक विस्कळीत\nकिल्ले गावठाण ते जेएनपीटी या महामार्गावर जास्त काळ वाहतूक कोंडी झाली होती.\nपनवेल शहरामधील पायोनिअर सोसायटीच्या परिसरात पाणी शिरले होते.\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nकृषी विधेयकाचा परिणाम; ‘एपीएमसी’वर अवलंबून असलेल्या घटकांत नाराजी\nपोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित\nनऊ जणांचा मृत्यू; कमी मनुष्यबळात काम\nनेरुळमध्ये १७०० खाटांचे काळजी केंद्र\nशहरात अद्यापही ३ हजार ५०० उपचाराधीन रुग्ण आहेत.\nटाळेबंदीनंतर महामुंबईतील प्रदूषणात वाढ\nनवी मुंबईतील पीएम २.५ पातळी ही २७.२पर्यंत वाढली असल्याचे दिसून आले आहे.\nनिर्यातबंदीनंतरही कांदा पिकाला ‘अच्छे दिन’\nसलग दोन दिवस दरवाढ; चांगल्या प्रतीचा कांदा प्रतिकिलो ४५ रुपयांवर\nअखेर विभाग अधिकाऱ्यांची नियुक्ती\nतरीही उपचारासाठी करोना रुग्णांची वणवण\nनवी मुंबईत केवळ ४० रुग्णालयांना कोविडचा दर्जा देण्यात आला आहे\nपोलीस दलातील करोनाचा नववा बळी\nनवी मुंबई पोलीस दलातील ९५० जणांना आतापर्यंत करोनाचा संसर्ग झाला आहे.\nवाशी पालिका रुग्णालयात इतर आजारांसाठी ९० खाटा\nसामान्य, बालरोग विभाग सुरू होणार\nपावसामुळे कांदा पिकाचे नुकसान\nनवीन कांदा येण्यास मार्च उजाडणार; घाऊक बाजारात कांदा दरवाढ\nकरोनामुक्तीचा दर ८७ टक्के\nउपचाराधीन रुग्णांमध्ये ३१ ते ४० वयोगटातील सर्वाधिक\n३७० अतिदक्षता खाटा वाढविणार\nपाटील रुग्णालयात १०० अतिदक्षता व ४० कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत\n२८ लाखांची दंडात्मक वसुली\nनियमावलीचे पालन करण्याचे पालिका प्रशासनाचे आवाहन\nसिडकोच्या तिजोरीवर राज्य सरकारचा डोळा\nतीन हजार कोटींच्या मदतीची अपेक्षा; विमानतळ, रेल्वे, मेट्रो प्रकल्प रखडणार\n‘वेलनेस पथका’कडून बाधित पोलिसांना ‘बळ’\nकुटुंबीयांचीही काळजी; दररोज आढावा\nअत्यवस्थ रुग्णांची परवड सुरूच\nपालिकेकडे अतिदक्षता, कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या फक्त १९४ खाटाच\nपालिका आयुक्तांचा काळजी केंद्रातील करोनाबाधितांशी संवाद\nकेंद्रातील समस्या, अडचणी, उपचारपद्धतीबाबत थेट रुणांकडून माहिती\nथर्मल गन, ऑक्सीमीटरच्या किमती दुप्पट\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/18855/", "date_download": "2020-09-25T04:02:38Z", "digest": "sha1:MCEZ53H63GWENAQR4TD3XB3ZCANZXTHS", "length": 16898, "nlines": 234, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "छत्तीसगढी बोली – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nछत्तीसगढी बोली: छत्तीसगढी ही पूर्वी वा पूर्व हिंदीची एक बोली असून ती अवधीला विशेष जवळची आहे. ती मध्य प्रदेशाच्या छत्तीसगढ भागात बोलली जात असून तिच्या उत्तरेला बघेली वा बाघेली, पूर्वेला ओडिया, दक्षिणेला तेलुगू आणि पश्चिमेला मराठी आहे. १९६१ च्या जनगणनेप्रमाणे तिच्या भाषिकांची संख्या २९,६२,०३८ एवढी होती. याशिवाय तिचेच पोटभाग समजल्या जाणाऱ्या पंधरा उपबोली असून त्यांची नावे अशी : बैगानी, भुलिया, बिलासपुरी, बिंझवारी, देवार, धामडी, गौरिया, गौरो, कंकेरी, लारिया, नागवंशी, पंडो, पंकी, सतनामी व सुरगुजिया. या इतर उपबोलींच्या भाषिकांची संख्या २५—३० हजार आहे.\nछत्तीसगढ या शब्दावरून ज्या प्रदेशात छत्तीस गढ आहेत किंवा होते तो प्रदेश असा अर्थ होत असला, तरी काही अभ्यासकांनी मात्र याची व्युत्पत्ती ‘चेदीश गढ’ अशी दिलेली आहे.\nव्याकरण : छत्तीसगढीची ध्वनीव्यवस्था पूर्व हिंदीसारखीच आहे. व्याकरणाची काही वैशिष्ट्ये\nनामे : लिंगे दोनच, पुल्लिंग व स्त्रीलिंग. अनेक वचनाचा प्रत्यय—मन—पण तो कित्येकदा वापरला जात नाही. सामान्यरूप होत नाही. शब्दयोगी अव्यय मूळ रूपालाच लागते. नाम निश्चित असेल, तर त्याला –हर हा प्रत्यय लागतो.\nसर्वनामे : प्र. पु. मै. –हम (मन), द्वि. पु. तै—तुम (मन), तृ. पु. वो—वो (मन). ये—इन, येमन ‘हा—हे’, ते—तिन, तेमन ‘तो—ते’, जे-जेमन ‘जो—जे’, कोन—कोनमन ‘कोण’, का—काका ‘काय’ इत्यादी.\nक्रियापदे : सकर्मक आणि अकर्मक क्रियापदांची रूपे भूतकाळातही कर्तृप्रधानच असतात. इतर क्रियापदे भारतीय आर्यभाषांपेक्षा फारशी वेगळी नाहीत.\nउतारा : वो-कर बडे लइका हर खेत-मां रहिस. और जब वो-हर घर-के नजीक आये लगिस, बाजा-गाजा-के सबद सुनिस. और वो-हर अपन नोकरन-मां-के एक-ला बलाय के पुछिस के ये का होत-है. तब वो-हर वो-कर-से कहिस के तोर भाई आइस-है और तौर ददा-हर सुन्दर जेवनार रचे-है. काहे-बर के वो-ला छेम कुसल पाइस-है.\nभाषांतर : त्याचा मोठा मुलगा शेतात होता आणि जेव्हा तो घराच्या जवळ यायला लागला, गाण्याबजावण्याचा आवाज ऐकला आणि त्याने आपल्या नोकरातल्या एकाला बोलावून विचारले की हे काय होते आहे तेव्हा त्याने त्याला सांगितले की तुझा भाऊ आला आहे आणि तुझ्या बापाने सुंदर जेवण बनवले आहे. कारण तो क्षेम कुशल मिळाला आहे.\nसाहित्य : छत्तीसगढीचे लोकसाहित्य अत्यंत समृद्ध आहे आणि आता तिच्यात विविध प्रकारचे लिखित साहित्यही निर्माण होऊ लागले आहे.\n२. पंचदश लोकभाषा-निबंधावली, पाटणा, १९६०.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nफ्रेंच सोमालीलँड (जिबूती प्रजासत्ताक)\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n—भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० ��ेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/29547/", "date_download": "2020-09-25T02:41:19Z", "digest": "sha1:X5R2RTHYLW4SQSG2T6SQIT2F7TVHYMED", "length": 16764, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "बेकायदा जमाव – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nबेकायदा जमाव:(अन्लॉफुल ॲसेंब्ली). सामान्यपणे सार्वजनिक शांततेचा भंग होईल या हेतूने कृती करण्यास उद्युक्त झालेला पाच अगर अधिक व्य‌क्तींचा जमाव म्हणजे ‘बेकायदा जमाव’ होय. बेकायदा जमावासंबंधीची कायदेशीर तरतूद भारतीय दंड संहितेच्या आठव्या प्रकरणातील १४१ ते १५८ या कलमांन्वये केलेली आहे. कलम १४१ अन्वये पाच अगर जास्त व्यक्तींचा जमाव असला व त्यांचा उद्देश खालीलपैकी कोणताही असला, तर तो बेकायदा जमाव होय : (१) बळजोरीचा उपयोग करून किंवा तसे करणार असे भासवून केंद्र सरकार, घटक राज्य सरकार, लोकसभा, विधानसभा वा विधान परिषद अथवा आपले कर्तव्य बजावीत असलेला लोकसेवक यांवर दडपण आणणे अगर त्यांच्या कार्यात अटकाव करणे. (२) कायद्याच्या अंमलबजावणीस प्रतिबंध करणे. (३) मालमत्ततेची नासधूस, अनाधिकाराने अतिक्रमण अथवा इतर कोणताही गुन्हा. (४) दडपशाहीने मालमत्ता बळकावणे किंवा ताब्यात घेणे किंवा एखाद्या व्यक्तीचा जाण्यायेण्याचा हक्क अथवा पाणी मिळविण्याचा अमूर्त हक्क अथवा अशा तऱ्हेचे हक्क हिरावून घेणे. (५) दडपशाहीने एखाद्या माणसास कोणतेही कृत��य करावयास अथवा न करावयास भाग पाडणे.\nचांगल्या उद्देशाने जमलेला जमाव नंतर बेकायदा जमाव होऊ शकतो. ज्या क्षणी वरील पाच बाबींपैकी कोणताही उद्देश जमाव आत्मसात करील, त्या क्षणी तो बेकायदा जमाव होईल. बेकायदा जमाव आहे, हे समजून त्या जमावाचा घटक बनणे अगर जमाव बेकायदा झाल्यावर त्या जमावात राहणे हासुद्धा गुन्हा होय (कलम १४२).\nबेकायदा जमावाचा घटक असणे या गुन्ह्यात कमाल ६ महिने कैद अगर दंड किंवा दोन्ही शिक्षा आहेत (कलम १४३) तसेच एखादी व्यक्ती प्राणघातक हत्यारांनी सज्ज असेल व अशा स्थितीत ती बेकायदा जमावाचा घटक असेल, तर त्यासाठी कमाल शिक्षा दोन वर्षे अगर दंड किंवा दोन्ही शिक्षा फर्माविण्याची तरतूद आहे (कलम १४४). बेकायदा जमावास हटविण्याचा कायदेशीर हुकूम दिल्याचे माहीत असूनही, जो घटक बेकायदा जमावात राहील त्याला किमान दोन वर्षे अगर/आणि दंड अशी सजा आहे (कलम १४५). बेकायदा जमावाच्या कोणत्याही घटकाने जमावाच्या उद्देशपूर्तीसाठी गुन्हा केला, तर त्याबद्दल जमावातील प्रत्येक घटक सारखाच जबाबदार राहतो (कलम १४९).\nबेकायदा जमावाने अगर त्यातील एखाद्या घटकाने जमावाच्या उद्देशपूर्तीसाठी बळाचा वापर किंवा हिंसेचा अवलंब केल्यास त्यास ⇨ दंगा (रायट) असे म्हणतात (कलम १४६). या गुन्ह्यासाठी कमाल २ वर्षे कैद अथवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. (कलम १४७).\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/chief-minister-yogi-adityanath/", "date_download": "2020-09-25T03:29:59Z", "digest": "sha1:JLVBONXSCUSMBVLBXCZNQEAI5HNN4BYR", "length": 3788, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Chief Minister Yogi Adityanath Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n….म्हणून उदयनराजे भोसलेंनी मानले योगी आदित्यनाथ यांचे आभार\nआरोग्य सुविधा सुधारण्याऐवजी लपवण्यात धन्यता – प्रियांका गांधी\nउत्तरप्रदेशात आज कोरोनाचे सर्वाधिक बळी; बाधितांची संख्या ५० हजार पार\nशिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपींना गजाआड करणाऱ्या अधिकाऱ्याचीच योगी सरकारकडून बदली\nगोहत्या केल्यास दहा वर्षे तुरुंगवास\n“मुठभर लोकांसाठी २३ कोटी लोकांच्या आयुष्याशी खेळू शकत नाही “\nउत्तर प्रदेश सरकारच्या अनुमतीशिवाय कामगारांना कामावर घेता येणार नाही\n‘युपीमधील मजुरांना कामावर ठेवायचे असेल तर राज्य सरकारची परवानगी बंधनकारक’\nयोगी आदित्यनाथ ���ांची हत्या करण्याची धमकी देणारा अटकेत\n#IPL2020 : खेळाडूंच्या सुटलेल्या पोटामुळे निर्माण झाले प्रश्‍न\nदीपिका पदुकोणची आज चौकशी\nलक्षवेधी : शेतकऱ्यांना तंत्रसमर्थ करा\nधोरण : खासगी बॅंकांची नफेखोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://sureshbhat.in/node/964", "date_download": "2020-09-25T02:59:27Z", "digest": "sha1:WYLD6FMDFTP5I7HJ56LOUQVRJNSCPVGJ", "length": 6924, "nlines": 92, "source_domain": "sureshbhat.in", "title": "फक्त येवढा तिचा ... | सुरेशभट.इन", "raw_content": "दिसे हे रक्त साध्या माणसांचे\n( कुणी मारी न चाकू प्रेषितांना )\nमुखपृष्ठ » फक्त येवढा तिचा ...\nफक्त येवढा तिचा ...\nफक्त येवढा तिचा विचार मागतो\nमी मनास प्रेम हा विकार मागतो\nवेदना जगास मी हजार मागतो\nआटली नदी म्हणून गाव कोरडे\nआसवे तुला जरा उधार मागतो\nआरश्यास तोडतात लोक आजचे\nमी मलाच आज आर्-पार मागतो\nएकदा मला बघून कापल्या व्यथा\nआज ही सुर्‍यास तीच धार मागतो\nमतल्यामधे कवी एका प्रेमिकाच्या भावना फार तीव्रपणे मांडत आहे. प्रेम हा एक रोग आहे हे त्याला मुळातच माहिती आहे. ही तशी श्रेष्ठ भावना म्हणता येईल.\nदुसर्‍या शेरात त्याने जे सांगीतले आहे ती अनुभुती म्हणता येईल. मला फक्त दु:खच मिळाले हे बघून आता मी स्वतःच फक्त दु:खच मागत आहे. वास्तवाचे दर्शन होते.\nतिसरा शेर फार छान अर्थाचा आहे. नदी आटली म्हणुन गाव कोरडा असताना कवी प्रियेकडे किंवा देवाकडे अश्रू उधार मागतोय. फार श्रेष्ठ विचार.\nचौथा शेर कडी आहे. मला स्वतःला हे कळावे की मी नेमका काय आहे म्हणुन मी स्वतःला आरपार मागत आहे.\nपाचवा शेर आणखीन दर्जेदार परंतू उर्दू पद्धतीचा आहे. मला बघून दु:खच घाबरली असा त्याचा अर्थ होईल.\nएकंदर ही एक व्यथामांडणी म्हणता येईल जो खरे तर गझलेचा आत्मा धरला जातो.\nरचना वृत्तबद्ध आहेच. अजून वाढवता येईल. स्पेसिफिक उदाहरणांनी अशा रचना फार महान होऊ शकतात.\n१०० पैकी - ४०\nवेळ मिळाल्यास आरपार या शेराचा अर्थ सांगावा अशी अतिनम्र विनंती. ( गंभीर समीक्षकांना जो अर्थ वाटला आहे तोच आहे का ) धार शेर चांगला आहे आणि मी गप्प आहे.\nमला गझल खुप आवदलि\nआटली नदी म्हणून गाव कोरडे\nआसवे तुला जरा उधार मागतो\nअजून वाट पहायला हवी होत\nप्रकाशित करायला अजून वाट पहायला हवी होती. गझल परिणामकारक वाटली नाही.\nमला असे म्हणायचे आहे की आरसा सत्य सांगतो (जो है -वो है) पण त्याचे बोलणे आज लोकांना सहन होत नाही,म्हणून माझी पारदर्शता मी मागतो. मी काय आहे ते सहज कळण्यासाठी (जो है -वो है) म्हणजे मला जाणून घ्यायला फक्त माझ्यात बघा\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://cinenama.in/2020/07/08/jiofiber-customers-get-complimentary-access-to-lionsgate-play/", "date_download": "2020-09-25T04:32:57Z", "digest": "sha1:KLD2665CIMNM2F4BDKIQOFEQOCFAGQOT", "length": 7867, "nlines": 114, "source_domain": "cinenama.in", "title": "'लायन्सगेट' होणार 'जिओ'वर 'प्ले' - Cinenama", "raw_content": "\nHome छोटा पडदा वेबनामा ‘लायन्सगेट’ होणार ‘जिओ’वर ‘प्ले’\n‘लायन्सगेट’ होणार ‘जिओ’वर ‘प्ले’\n‘लायन्सगेट प्ले’ अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या छाट्यांसाठी आता एक नवी खुशखबर आहे. भारतामध्ये हा ओटीटी प्लॅटफॉर्म आता जिओ फायबरवर देखील पाहता येणार आहे.हॉलिवूडमधील लोकप्रिय सिनेमांसाठी लायन्सगेट प्ले हा एक चांगला पर्याय सध्या ओटीटी ग्राहकांसाठी आहे. अशावेळी भारतासह संपूर्ण दक्षिण आशियामध्ये पसरण्यासाठी कंपनीने आता जिओसोबत हातमिळवणी केली आहे. यामुळे जिओ टीव्हीच्या प्रेक्षकांनाही ‘लायन्सगेट प्ले’वरील सिनेमांचा लाभ घेता येणार आहे.\n‘शंकुतला देवी’चाही आता ‘प्राइम’शो\nदेशामध्ये सुरुवातीपासूनच नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, डिस्ने हॉटस्टार, झी ५, ऑल्टबालाजी आणि अन्य विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्स आपली सेवा देत आहेतच, पण त्याचसोबत विविध बहुराष्ट्रीय ओटीटी भारतासारख्या विस्तारणाऱ्या प्रेक्षकांच्या बाजारपेठेवर काबू मिळवण्यासाठी सरसावत आहेत. लॉकडाऊनचा सर्वार्थाने फायदा करून घेत या आणि इतर सर्वच ओटीटी प्लॅटफॉर्म्स विविध माध्यमातून आपले वेगळेपण अधोरेखित करत आपले स्थान बळकट करत आहेत. ‘लायन्सगेट प्ले’ नेदेखील गाजलेले हॉलिवूड सिनेमे घेऊन येत नव्या जुन्या हॉलिवूड चाहत्यांना आपल्या बाजूने वळवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांनी आता जिओचा हात धरला आहे. जिओफायबरमुळे आता त्यांना जिओच्या देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे जाणार आहे.\nPrevious article‘शंकुतला देवी’चाही आता ‘प्राइम’शो\nNext article‘सुरमा भोपाळी’ काळाच्या पडद्याआड\n‘बॅड बॉय बिलेनिअर्स’चा ट���रेलर नेटफ्लिक्सवरुन गायब\nनानीच्या ‘व्ही’ चा प्रीमिअर होणार प्राईमवर…\nउद्या होणार ‘रेसिस्ट’ प्रदर्शित…\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nछत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्रद्यात अढळ स्थान आहे. अशा या महान व्यक्तिमत्वावर आधारित आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये लढलेल्या अनेक...\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\nपणजी :सरकारने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन लांबणीवर टाकले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये यंदाचा इफ्फी होणार नाही. हा महोत्सव पुढील वर्षी...\n‘झी गौरव’मध्ये ‘आटपाडी नाइट’चा डंका\nमुंबई :झी वाहिनीच्यावतीने देण्यात येणार्‍या झी चित्र गौरव पुरस्कारांचे नुकतेच मुंबईत वितरण करण्यात आले. यामध्ये ‘आटपाडी नाइट’ या आपल्या पहिल्याच सिनेमासाठी...\nअमेझॉन प्राईमवर तापसीचा ‘थप्पड’\nOTT विरोधात एकवटले थिएटर चालक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/give-citizenship-or-send-money/articleshow/70196844.cms", "date_download": "2020-09-25T03:55:40Z", "digest": "sha1:3P54GSDTU5ZUJZB4WSSYYRBKWTF5MXCR", "length": 10923, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘नागरिकत्व द्या किंवामायदेशी पाठवा’\n'आम्हाला नागरिकत्व द्या किंवा पाकिस्तानात पुन्हा पाठवून द्या', अशी मागणी पुनर्वसन धोरणाअंतर्गत प्रत्यक्ष ताबारेषेपलीकडून भारतात शरण आलेल्या काश्मिरी ...\nश्रीनगर : 'आम्हाला नागरिकत्व द्या किंवा पाकिस्तानात पुन्हा पाठवून द्या', अशी मागणी पुनर्वसन धोरणाअंतर्गत प्रत्यक्ष ताबारेषेपलीकडून भारतात शरण आलेल्या काश्मिरी दहशतवाद्यांच्या पाकिस्तानी पत्नींनी केली आहे.\n'आम्ही एकूण ३५० महिला आहोत. परदेशी पत्नीला आपल्या पतीच्या देशाचे नागरिकत्व देण्याचा नियम बहुतांश देशांमध्ये आहे. त्याचप्रमाणे भारतानेही आम्हाला नागरिकत्व द्यावे किंवा आम्हाला मायदेशी (पाकिस्तानात) पाठवून द्यावे,' असे तैबा या मूळच्या अबोटाबाद (पाकिस्तान) येथील रहिवासी असलेल्या महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.\nया महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल एस. पी. मलिक तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रे आणि मानवी हक्क संघटनेकडेही त्यांनी दाद मागितली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार\nरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्य...\nसोमवारपासून शाळा उघडणार, तुमच्या राज्यातील परिस्थिती जा...\nसंरक्षणमंत्र्यांच्या इराण दौऱ्यानंतर गाडी पुन्हा रुळावर...\nगोवंश मांस सुपाचा फोटो फेसबुकवर; तरुणाला मारहाण महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nदेशबिहार विधानसभा निवडणूक : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता\nमुंबईभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे; धनंजय मुंडेंची टोलेबाजी\nमुंबई'बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय'\nमुंबईएकनाथ शिंदेंना करोना; आदित्य ठाकरे यांनी केलं 'हे' ट्वीट\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nदेशकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान देणार, 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार\nपुणेऑक्सिजनवरील रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या; एफडीएची रुग्णालयांना तंबी\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष��य\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nकार-बाइकपुन्हा महाग झाली BS6 Renault Triber, जाणून घ्या नवी किंमत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.akshardhara.com/en/831_samakalin-prakashan", "date_download": "2020-09-25T03:51:23Z", "digest": "sha1:2EDEBRK7A44NPI6GXAUMBJD4ASCOMDPF", "length": 38893, "nlines": 895, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Samakalin Prakashan - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nवाचन जागर महोत्सवानिमित्त “समकालीन\" प्रकाशनाची पुस्तके २५% सवलतीत\nवाचन जागर महोत्सवानिमित्त “समकालीन\" प्रकाशनाची पुस्तके २५% सवलतीत\nमॅगसेसे पुरस्कार से सम्मनित सामाजिक कार्यकर्ताकी कहानी\nसुहास कुलकर्णींचे पत्रकारीतेवरील लेखन\nAamhi Madiya (आम्ही माडिया)\nगडचिरोलीतल्या आदिवासींच्या जगण्याचि गोष्‍ट.\nअपार कष्‍ट आणि नावीन्यपूर्ण प्रयोग यांच्या बळावर स्वप्न साकारणार्‍या ध्येयवेड्यांची गोष्‍ट\nआत्मनेपदी म्हणजे स्वत:विषयी. ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी यांनी स्वत:च्या साहित्य-कलेतील मुशाफिरीबद्दल केलेलं हे लेखन आहे.\nकंडम बर्गड्यांच्या जनतेवरी| स्मगलर, बिल्डर, गुंड राज्य करी|| प्रत्येक नेता खिसे भरी| हाती धरोनि तयांसि...|| असे या समाजाचे प्राक्तन असल्यामुळे, ज्यांच्यावर अतुल कुलकर्णी यांनी हा उपरोध रोखला आहे त्या गेंड्याच्या कातडीची कुंडली कोणी मांडावी एवढे खरे की, जनतेला हा उपरोध रुचेल. मलाही तो रुचला आहे.\nAdhunik Sphurtikatha (आधुनिक स्फूर्तिकथा)\nसामान्य उद्योजकांची कर्तॄत्ववान स्फुर्तिकथा\nसंजय भास्कर जोशी यांचे ललित लेखन\nAmcha Vidyapith (आमचं विद्यापीठ)\nहे पुस्तक म्हणजे लेखकाने केलेले प्रॅक्टिकल जर्नालिझम चा वस्तुपाठ.\nप्रस्तुत पुस्तक म्हणजे मुंबईचं वर्णन किंवा चित्रण नाही. भेंडीबाजार, धारावी, गिरणगाव, आग्रीपाडा, कामाठीपुरा अशा मुंबईतल्या गरीब, कष्टकरी किंवा बदनाम आणि जगण्याशी रोज झगडा करणार्‍या वस्त्यांचं आणि तिथल्या लोकांचं जीवन पाहण्याचा हा प्रयत्न होय.\nकॉर्पोरेट जगात मराठी माणसांची उत्तुंग झेप\nधुळे जिल्ह्यातील ६४५ गावात विखुरलेल्या १ लाख ३२ हजार गरीब कुटूंबांच्या दारिद���र्यमुक्तीची रचलेली प्रयत्नगाथा.\nमहाराष्ट्रातल्या २४ जिल्हांतील १२५ गरीब, दुर्गम गावांना भेट देऊन केलेली तळागाळातल्या जनतेची वास्तपुस्त ‘दारिद्राची शोधयात्रा’\nहाजी नदाफ हे आपली सारी हयात गरिबांच्या हक्कांची लढाई करण्यात घालवलेले मुस्लिम समजातले कार्यकर्ते आहेत.\nसुहास कुलकर्णी, मनोहर सोनवणे यांचा विवेकवाद\nया पुस्तकाला भारतात आणि भारताबाहेरही‘सामाजिक पत्रकारितेचा एक उत्तम वस्तुपाठ’म्हणून गौरवलं गेलं आहे.\nगिर्यारोहण हा खेळ समाजात रुजवण्याचा ध्यास बाळगलेल्या गिर्यारोहकांच्या असीम धैर्याची आणि परिश्रमांची गाथा सांगितली आहे मोहिमेचे नेते उमेश झिरपे यांनी.\nमाणसांचे नवनवे नमुने आपापल्या आयुष्यातल्या सुख-दु:खांसह अन चढउतारांसह त्यांना भेटत असतात. अशाच काही वल्लींची एका लिहित्या डॉक्टरने आपल्या खुमासदार शैलीत चितारलेली शब्दचित्रं\nया पुस्तकात सत्याग्रही समाजवाद ही नवी विचारसरणी पुढे मांडली. या मांडणीतून गांधीवादाचा एक नवा अन्वयार्थ जावडेकरांनी खुला केला आहे.\nलोकजीवनाचं, लोकसंस्कृतीचं, सुखदु:खाचं, निसर्गाचं आणि अस्सल विनोदाचं मौखिक लोकसाहित्य ऐकताना मी अनेकदा चकित झालो आहे. लिखित साहित्याच्या आधी हे मौखिक साहित्यच लोकरंजनाचं काम करत होतं.\nGavatalya Goshti (गावातल्या गोष्टी)\nगावातल्या गोष्टी गावखेड्यातील माणसांच्या सुखसु:खाच्या गोष्टी. काळजाला भिडणार्‍या, मन सुन्न करणार्‍या. या पुस्तकातील पहिल्या चार कथा वाचून मला जी. ए. कुलकर्णी यांची आठवण झाली.\nप्रल्हाद काठोले यांचे अनुभवकथन\nपंधरा लेखक.पंधरा पुस्तकं.आणि त्यांचं म्हणणं.\nमराठीतील महत्त्वाच्या व्यंगचित्रकारांनी निवडलेल्या स्वत:च्या व्यंगचित्रांचा संग्रह. मनोगतांसह\nक्षितिजापलिकडे काय आहे याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेल्या साहसी भटक्यांमुळेच माणसाला जगातल्या अज्ञात कानाकोपर्‍यांचे ज्ञान होते. अशाच काही भटक्यांमुळे त्यांनी शोधून काढलेल्या हटके विषयांच्या अद्भुत जगाची सफर व्यसंगी लेखक निरंजन घाटे यांनी घडवली आहे.\nमहेंद्र कानिटकरांचे समुपदेशक लेखन\nअनवाणी युवा संशोधकांनी घडवलेलं अज्ञात मुंबईचं दर्शन\nएका पदयात्रेतून दिसलेलं वास्तव.\nएकनाथ आवाड यांचे जातियवादाविरोधातील आत्मचरित्र\nस्वतःच्या हालाखीवर मात करत बहुजनांसाठी आयुष्‍य वेच्णार्��या निरलस व्यक्तिमत्वाची कहाणी\nभारताची फक्त क्रिकेट टीम नव्हे तर संपुर्ण भारत हिच ’खरीखुरी टीम इंडिया’ असे सुहास कुलकर्णी म्हणतात\nरत्नाकर मतकरी यांचे मुकुंद कुळे यांनी संपादित केलेले सामाजिक प्रश्नांवरील लेखन\n‘खरं खोटं काय माहीत’ हे गोष्टींचं पुस्तक आहे.\nविविध क्षेत्रांतील कार्यरतांच्या कार्याचा परिचय करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.\nप्रस्तुत पुस्तक हे एका अर्थाने महाराष्ट्रातील कार्यरत मंडळींना केलेला सलाम आहे. शहरी-ग्रामीण अशा दोन्ही विभागांतील आणि पाणी-जमीन-पर्यावरण-शेती-आरोग्य-शिक्षण-ग्रामविकास-आर्थिक सक्षमीकरण-अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक क्षेत्रांत ज्यांनी महत्त्वाचं आणि पथदर्शक काम उभं केलं आहे, त्यांना केलेला हा सलाम आहे.\nएका शेतकर्‍याच्या यशस्वी झुंजीची अज्ञात कहाणी\nआपल्या सभोवतालच्या प्रत्येक सजीवात किती आश्र्चर्य दडलेली आहेतसजीवांच्या जीवनक्रियांविषयी कुतूहलापोटी घेतलेला हा शोध वाचाल तर थक्क व्हाल गुरूसजीवांच्या जीवनक्रियांविषयी कुतूहलापोटी घेतलेला हा शोध वाचाल तर थक्क व्हाल गुरू\nLakud Koratana (लाकूड कोरताना)\nश्याम मनोहर यांच्या साहित्याचा उहापोह.\nबहुरंगी महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक अंतरंगाचं जिल्हावार दर्शन घडवणारा दस्तावेज.\nस्वतंत्र भारताची राज्यघटना कशी असावी, याचा विचार १८९५ पासून सुरु होता. त्याला मूर्त रुप १९५० साली आले. या काळातील घटना-घडामोडी, महात्मा गांधींच्या विचारांचा त्यावरील पगडा आणि प्रत्यक्ष घटनानिर्मितीची प्रक्रिया या सार्‍याचा वेध घ्र्णारे राज्यघटनेच्या एका ज्येष्ठ न्यायविदाचे विश्लेषण.\nMaza Prescription (माझं प्रिस्क्रिप्शन)\nस्वस्त आरोग्यसेवेसाठी आयुष्‍यभर झटणार्‍या डॉक्टरचं आत्मकथन\nअनिल अवचट गेली पन्नास वर्षं लिहित आहेत. त्यांचा हा प्रवास कसा झाला, विषय कसे सुचत गेले, लिखाण कसं होत गेलं हे पाहणं चित्तवेधक आहे.\nMi Lokancha Sangati (मी लोकांचा सांगाती)\nलोकशक्ती जागृत करून शाश्वत विकासाचा मार्ग स्थापित करण्यासाठी अविरत धडपडणाऱ्या लोकसेवकाची कहाणी\nMuktanganchi Goshta (मुक्तांगणची गोष्‍ट)\nअनिल अवचट यांचे ललित लेखन\nतुषार नातू यांचे प्रेरणात्मक लेखन\nशहराच्या झगमगाटापलीकडे गल्लीबोळांमध्ये वसलेल्या वस्त्यांबद्दल आपल्याला काय माहिती असतंमहानगरांच्या कुशीत लपलेल्या व्यामिश्र वस्त्यांमधले ताणेबाणे उलगडून दाखवणार्‍या सकस कथा.\nएका तरूण डॉक्‍टर दांपत्याच्या वेगळ्या प्रवासाची सत्यकथा\nPlatform Number Zero (प्लॅट्फ़ॉर्म नंबर झिरो)\nचक्रव्यूहात अडकलेली स्टेशनवरची मुलं\nPunha Ekda (पुन्हा एकदा)\nमाणूस आणि प्रणी यांच्यातल्या अनोख्या नात्याची अद्भुत गोष्‍ट\nReportingache Diwas (रिपोर्टिंगचे दिवस)\nजगण्याच्या उलथापालथीत भोवंडून गेलेल्या माणसांची स्पंदनं...\nरत्नाकर मतकरी साध्या माणसांच्या आयुष्यात अलगद शिरतात. त्यांना भेटलेल्या, दिसलेल्या माणसांची सुख:दु:खं, त्यांच्या व्यथा, त्यांच्या आशा-आकांक्षा, त्यांची मुल्यं, त्यांच्या तडजोडी, त्यांची जिद्द यांचं या कथांमधून होणारं दर्शन आपल्याला थक्क करतं\nलोकशाहीचा चौथा स्तंभ निष्पक्ष आणि निस्पृह असावा अशी अपेक्षा असते. त्या कसोटीवर वर्षानुवर्षं खर्‍या उतरणार्‍या पत्रकारी मानदंडांची एका ज्येष्ठ पत्रकाराने करुन दिलेली ही ओळख.\nदेव,आत्मा,साक्षात्कार वगैरे अतींद्रिय अनुभवांचा वैज्ञानिक वेध\nस्वातंत्र्यानंतरचा पहिला यशस्वी लढा उभारणार्‍या अज्ञात सेनापतीची संघर्षकथा\nशेतकर्‍यांची फौज निघे, गोष्ट शेतकरी संपाची ऎतिहासिक लॉंग मार्चची.\nजवाहरलाल नेहरुंच्या योगदानाची आणि मर्यादांची तटस्थ चर्चा\nसुहास कुलकर्णी यांचे सामाजिक घडामोडिंवरील लेखन\nSoneri Savalya (सोनेरी सावल्या)\nTendulkar Asehi/Tasehi (तेंडुलकर असेही/तसेही)\nतेंडुलकरांचे व्यक्तिचित्र सांगणारे लेखन\nउमलत्या मुलींच्या भावविश्वातली अनसेन्सॉर्ड पाने\nस्त्री नावाच्या कोड्याचा शास्त्रीय उलगडा\nएका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर.\nडॉ.श्रीराम गीत यांचा विवेकवाद\nना.धों.महानोर यांच्या विधान परिषदेतील महत्वाच्या भाषणांचा दस्तावेज\nविठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचार व कार्याचं महत्त्व अधोरेखित करणारं पुस्तक.\nना.धों.महानोर यांची शेती संबंधित आत्मकथा\nराजकारणापल्याडचं सुसंस्कृत, संवेदनशील आणि विचारी व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवणारं हृदयस्पर्शी पुस्तक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/reliance-jio-diwali-offer-heres-how-to-gift-a-jiophone-this-festive-season-for-rs-699/articleshow/71681723.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-25T05:16:07Z", "digest": "sha1:YKW36VWKJRA2ZFIEC24N42KSCDZMN2WK", "length": 14347, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याच��� दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदिवाळी ऑफर; ८०८मध्ये गिफ्ट करा जिओ फोन\n: रिलायन्सनं जिओच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. ऐन सणासुदीत आपल्या ग्राहकांना आनंद मिळावा, यासाठी जिओ कंपनीनं ही ऑफर आणली आहे. या खास ऑफरमध्ये ग्राहकांना जिओ फोन फक्त ६९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. हा फोन तुम्हाला तुमच्या नातेवाइक किंवा मित्रमंडळींना गिफ्ट करता येणार आहे. तुम्ही जर हा जिओ फोन इतरांना गिफ्ट करु इच्छित असाल तर तुम्हाला ८०८ रुपये मोजावे लागणार आहेत. फोन गिफ्ट करताना अधिकच्या ऑफर्सही मिळणार आहेत.\nमुंबई: रिलायन्सनं जिओच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. ऐन सणासुदीत आपल्या ग्राहकांना आनंद मिळावा, यासाठी जिओ कंपनीनं ही ऑफर आणली आहे. या खास ऑफरमध्ये ग्राहकांना जिओ फोन फक्त ६९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. हा फोन तुम्हाला तुमच्या नातेवाइक किंवा मित्रमंडळींना गिफ्ट करता येणार आहे. तुम्ही जर हा जिओ फोन इतरांना गिफ्ट करु इच्छित असाल तर तुम्हाला ८०८ रुपये मोजावे लागणार आहेत. फोन गिफ्ट करताना अधिकच्या ऑफर्सही मिळणार आहेत.\nया फेस्टिव्ह सिजनमध्ये जिओ फोनवर चार ऑफर्स उपलब्ध आहेत. ८०८ रुपये किंमतीचा फोन ६९९मध्ये मिळणार असून यासोबतच ग्राहकांना एका महिन्याचा रिचार्जही मिळणार आहे. तसच १००६ रुपयांच्या ऑफरमध्ये तीन महिन्यांचा रिचार्ज मोफत मिळणार आहे. १५०१ रुपयांमध्ये ८ महिन्यांचा रिचार्ज मोफत मिळणार आहे. १९९६ रुपयांमध्ये हा फोन खरेदी करत असाल तर १३ महिन्यांचा रिचार्ज मिळणार आहे.\nजिओच्या प्रीपेड रिचार्जवरही आता फुल टॉक टाइम नाही\nजिओ फोन गिफ्ट कसा करायचा\nजिओ फोन गिफ्ट करण्यासाठी तीन पायऱ्या आहेत.\n- जिओच्या अधिकृत संकेस्थळावर जाऊन 'Gift Jio Phone' ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर 'गिफ्ट नाउ' असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.\n- तुमच्यासोबतच तुम्हाला हा फोन ज्या व्यक्तीला गिफ्ट करायचा आहे. त्या व्यक्तीचा नंबरही टाका.\n- तुम्हाला हवा असलेला रिचार्जचा पर्याय निवडा. आणि ऑनलाइन पेमेंट करा.\n- तुम्ही पाठवेललं रिचार्ज वाउचर भारतात कोणत्याही जिओ स्टोरमध्ये रिडीम करता येईल.\nम्हणून आउटगोइंग कॉलवर शुल्क, जिओनं दिलं उत्तर\nजिओ फोन २२ भारतीय भाषांना सपोर्ट करतो. यात गुगल असिस्टेंट सपोर्ट सुद्धा देण्यात आला आहे. हँडसेट आणि टीव्हीला एक केबल मधून कॉन्टेन्टला टीव्हीवर मिरर केले जाऊ शकते. जिओ फोनमध्ये जिओ सिनेमा, जिओ म्युझिक, जिओ टीव्ही आणि Jio Xpress News यासारख्ये अॅप्स आधीपासूनच यात समाविष्ट करण्यात आले आहेत. दिवाळीनिमित्त अनेक मोबाइल कंपन्यांकडून दिवाळी ऑफर सुरू करण्यात आली आहे. स्मार्टफोनवर मोबाइल कंपन्यांनी घसघशीत कपात करण्यात आली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000...\n... म्हणून Samsung Galaxy M51 ठरतो 25 हजारांच्या आत बेस...\n५५०० रुपयांनी स्वस्त झाले OnePlus आणि Samsung चे स्मार्...\nजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या ...\nरिलायन्स जिओचा धमाका, लाँच केले ५ नवीन प्लान, फ्री ऑफर्...\nआता मोटोरोलाचाही फोल्डेबल फोन होतोय लाँच महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nकार-बाइकपुन्हा महाग झाली BS6 Renault Triber, जाणून घ्या नवी किंमत\nमोबाइलनोकियाचे २ स्मार्टफोन येताहेत, इतकी असेल किंमत\nकरिअर न्यूजअकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप अनिश्चितताच\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमुंबई'बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय'\nनागपूरकडकनाथ कोंबड्यांचे आमिष दाखवले, शेतकऱ्यांना १७ लाखांना फसवले\nदेशबिहार विधानसभा निवडणूक : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\n मेट्रोच्या पाहणीसाठी सकाळी सहा वाजताच पोहोचले\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sureshbhat.in/node/2651", "date_download": "2020-09-25T02:23:17Z", "digest": "sha1:KO37SJWC7RFOLA2FOY3HO5ZOBCZ7YWWI", "length": 3273, "nlines": 49, "source_domain": "sureshbhat.in", "title": "लाजरा बराच मी निलाजरा जरा जरा | सुरेशभट.इन", "raw_content": "'नाव' हे त्या तुझ्या दिवाण्याचे\n( काळजी घे जरा उखाण्याची )\nमुखपृष्ठ » लाजरा बराच मी निलाजरा जरा जरा\nलाजरा बराच मी निलाजरा जरा जरा\nलाजरा बराच मी निलाजरा जरा जरा\nगुंतलो असाच मी जरा जरा जरा जरा\nका असा खुळ्यापरी तुलाच रोज पाहतो\nपाहतो मलाच मी जरा जरा जरा जरा\nसांग काय टाळतात गूज ओठ बोलके\nतू जशी तसाच मी जरा जरा जरा जरा\nयेतसे कसे मला भरून आज एवढे\nवाहता झराच मी जरा जरा जरा जरा\nकेतकी मनात मी सुगंध गीत गाइले\nरान केवडाच मी जरा जरा जरा जरा\nमाप टाक होउ दे शकून मेंदिचा खरा\nशांत चौघडाच मी जरा जरा जरा जरा\nमयुरेश साने..दि २१- मे-११\n\"गूज ओठ बोलके\" सुंदर एकंदरितच\n\"गूज ओठ बोलके\" सुंदर\nएकंदरितच छान झाली आहे गझल आणि छानपणे गुणगुणता येत आहे\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2017/10/blog-post_25.html", "date_download": "2020-09-25T04:52:19Z", "digest": "sha1:MLUHWWKBTYX75EV2XIP5JGN54YCE6CCA", "length": 34736, "nlines": 324, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: राजकिय उलथा-पालथचे हत्यार - सोशल मीडिया", "raw_content": "\nराजकिय उलथा-पालथचे हत्यार - सोशल मीडिया\nअमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी सन २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रॅम्प यांच्यासाठी मतदारांना अनुकूल करायला फेसबुक, ट्विटर आणि गुगल या माध्यमांचा गैरवापर रशियन सर��ारने केला, हे मान्य करीत फेसबुकचा निर्माता मार्क झुकेरबर्ग याने अमेरिकन जनतेची माफी मागितली आहे. झुकेरबर्ग याने असे जाहीरपणे का केले ते अगोदर समजून घेवू.\nडोनाल्ड ट्रॅम्प हे परंपरावादी कट्टर विचारसरणीचे आहेत. त्यांच्यासमोर सुधारणावादी व सर्वसमावेशक धोरणाच्या पुरस्कर्त्या हिलरी क्लिंटन उमेदवार होत्या. मतदानपूर्व जवळपास सर्वच चाचण्यांचा कौल हा हिलरी जिंकणार असाच होता. मात्र, प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात अमेरिकेतील परंपरावादी विचारसरणीच्या प्रांतात अमेरिकेचे अस्तित्व, सुरक्षा आणि इतर धर्मियांपासूनचे धोके याचा बागुलबुवा उभा करणारा मजकूर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियातून प्रसारित होत गेला. अशा प्रकारचा मजकूर हा रशियातील नेटीजन्स तथा सोशल मीडिया तज्ञांनी चलाखीने अमेरिकेतील मतदारांपर्यंत पोहचविला. अर्थात, या प्रचारामागे हिलरी यांचा पराभव व्हावा आणि अमेरिकेत परंपरावादी विचारसरणीचे ट्रॅम्प हे राष्ट्राध्यक्षपदी विजयी व्हावेत हा हेतू रशियाचा होता. अमेरिकेतील सुधारणावादी प्रांतात आघाडीवर असलेल्या हिलरी नंतर परंपरावादी प्रांतात खूपच मागे पडल्या. अखेर ट्रॅम्प हे राष्ट्राध्यक्ष झाले.\nझुकेरबर्ग याने अमेरिकन जनतेची माफी मागण्याचा संबंध हा रशियाने सोशल मीडिया वापरुन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा अजेंडा सेट करण्याशी आहे. एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेत सोशल मीडियाचा वापर सहेतुक पध्दतीने करता येतो आणि तसा वापर अमेरिकेत झाला, त्यात रशियन सरकारचा हात होता हे सत्य उमगल्यानेच झुकेरबर्गने अमेरिकन जनतेची माफी मागितली. फेसबुक वापराचा हा परिणाम भयंकर असाच आहे. भारतातील फुटीरतावादी गटांना सोशल मिडियाने जोडून भविष्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालावर परिणाम घडवून आणण्याचे कार्य शेजारच्या कोणत्याही देशातून होवू शकते, असा इशारा भारतीय लोकशाहीसाठी अमेरिकेतील घटनेतून मिळाला आहे.\nजगाच्या नकाशावर सर्वांत मोठा भू भाग आणि लोकसंख्या असलेले अमेरिका, रशिया व भारत हे तीन देश आहेत. आजच्या घडीला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रॅम्प, रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादीमर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिघेही आपापल्या देशातील कट्टर परंपरावादी विचारसरणीचे पाईक मानले जातात. तिघांची कार्यशैली सध्यातरी एकाधिकारशाहीकडे झुकणारी आहे. या तिघांमधील विचारसरणीत जसे साम्य आहे तसेच ते सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर करण्याच्या पध्दतीत सुध्दा साम्य आहे. तिघांचेही जगभरात कोट्यावधी अनुयायी व समर्थक आहेत. विरोधी विचारांना साम, दाम, दंड आणि भेद ही अस्त्रे वापरुन पूर्णतः संपविण्याचे क्रौर्य तिघांच्याही कार्यशैलीत आहे. मोदी हे स्वतः मोबाईल सॅव्ही असून इतर देशांच्या पंतप्रधान, राष्ट्रप्रमुखांच्या सोबत सेल्फी काढण्याचा ट्रेण्ड मोदी यांनीच तयार केला आहे.\nभारतात सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अच्छेदिन आनेवाले है असा दावा करीत मोदी व भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील बहुमताचे सरकार अस्तित्वात आले. या निवडणुकीत भाजप, मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी प्रचारासाठी सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर केला. प्रचाराच्या या अत्याधुनिक, तंत्र आधारित सोशल मीडियात भाजपचे सर्व विरोधक खूप-खूप मागे पडले आणि भाजप बहुमत घेवून संसदेत पोहचला. एकूण ५४८ पैकी निवडणूक झालेल्या ५४३ जागांपैकी २८३ जागा भाजपने स्वबळावर जिंकत साधे बहुमत सुद्धा प्राप्त केले. भाजपच्या या विजयात सोशल मीडियातील प्रचाराचा मोठा परिणाम आहे.\nकेंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्राथमिक अंदाजानुसार सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत रिंगणातील सर्व राजकीय पक्षांनी जवळपास ४ ते ५ हजार कोटी रुपये खर्च निव्वळ प्रचार- प्रसारावर केला होता. यात सोशल मीडियावरील खर्च ४०० ते ५०० कोटी असावा असा अंदाज असोशिएटेड चेंबर्स अॉफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री अॉफ इंडिया या संस्थेने काढला आहे. या संस्थेची तज्ञ मंडळी म्हणतात की, कोणताही राजकीय पक्ष आता निवडणूक प्रचाराचे नियोजन करीत असेल तर एकूण खर्चाच्या ३० टक्के खर्च हा माध्यमांवर करीत असतो. या ३० टक्के पैकी निम्मा खर्च हा सोशल मीडियावर केला जातो. आगामी काळात राजकीय पक्ष निवडणुकीच्या एकूण खर्चापैकी जवळपास ५० टक्के खर्च प्रचारावर करतील आणि त्यात ६० ते ७० टक्के खर्च हा सोशल मीडियातून (डीजिटल मीडिया) होणाऱ्या प्रचारावर असेल.\nसोशल मीडियावर होणारा निवडणूक खर्च कसा वाढतोय याचे आणखी एक उत्तम उदाहरण समोरच आहे. सन २०१४ मधील लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांचा मिळून कागदोपत्री खर्च ४ ते ५ हजार होता. ���ात्र, सन २०१७ मध्ये झालेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्वांचा मिळून प्रचार खर्च ५,५०० कोटी होता. आकड्यांच्या या तुलनेतून सन २०१९ मध्ये होणाऱ्या संभाव्य लोकसभा निवडणूक खर्चाचा अंदाज करता येईल.\nसन २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रचारावर सुमारे ७१५ कोटी रुपये खर्च केला आहे. हा खर्च निवडणूक आयोगाच्या दप्तरी नोंदला आहे. प्रत्यक्षात तो कितीतरी पट जास्त असेल. भाजपच्या तुलनेत काँग्रेसने ५०० कोटी खर्च केल्याचे कागदोपत्री दाखविले आहे. भाजप व काँग्रेसच्या खर्चाच्या तुलनेत भाजपने सोशल मीडियावर सर्वाधिक खर्च केला आहे.\nसोशल मीडियाच्या प्रचारातून काँग्रेसमुक्तचा नारा देत भाजप, मोदी व शाह या त्रिकुटाने लोकसभेसह इतर विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या. उत्तरप्रदेशसह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या विधानसभा यात आहेत. या विजयात सोशल मीडियातील प्रचाराचा परिणाम नक्कीच मोठा आहे. भाजप कडून वापरले जाणारे सोशल मीडिया हे माध्यम आम आदमी पार्टीने तेवढ्याच कुशलतेने दिल्ली विधानसभा निवडणुकीत वापरुन भाजपला चारही मुंड्या पराभूत केले. बिहार विधानसभा निवडणुकीत सुध्दा सोशल मीडियातील प्रचार भाजपला सत्ता मिळवून देवू शकला नाही. हे दोन तीन अपवाद वगळता गेल्या चार वर्षांत भाजपने काँग्रेसमुक्त भारतचे उद्दिष्ट ७० टक्के साध्य केले.\nकेंद्रातील मोदी सरकारचा ४ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. ५ वे वर्ष निवडणूक तयारीचे मानले जाते. या ४ वर्षांत मोदींच्या व्यक्तिगत कार्यपध्दतीचे सार्वत्रिक मूल्यांकन केले तर अच्छे दिन आने वाले है हा दावा तूर्त फसवा ठरल्याचा अनुभव येतोय. उलटपक्षी गेल्या ६ महिन्यांत मोदींसह त्याचे अन्य सहकारी मंत्री हे सर्वच माध्यमांमध्ये टिकेचे धनी ठरले आहेत. सोशल मीडियातील प्रचारात मोदींसह इतरांना ढकला ढकली (ट्रोलिंग) सुरु आहे. ज्या सोशल मीडियाचा वापर करीत बहुमताची सत्ता मोदींनी मिळवली त्याच सोशल मीडियातून मोदींच्या कामगिरीविषयी नाराजी व्यक्त व्हायला लागली आहे. मोदींच्याही हे लक्षात आले असून त्यांनीही भाजप कार्यकर्ता व जनतेला आवाहन करुन सोशल मीडियातील टीकेकडे दुर्लक्ष करा म्हटले आहे. या मागील विविध कारणांमध्ये नोटबंदी, जीएसटी व रेरा कायद्यांची अंमलबजावणी, इंधन दरवाढसह अनियंत्रित महागाई ही क���ीची कारणे आहेत. मंत्रिमंडळस्तरावर मोदी यांची आणि भाजपस्तरावर शाह यांची एकाधिकारशाही सुध्दा सोशल मीडियात टीकेचा विषय ठरते आहे.\nसन २०१४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने मीडिया प्लानर व मेडीसन वर्ल्ड या दोन जाहिरात संस्थांचा वापर केला होता. या संस्थांनी भाजपसाठी संपूर्ण भारतात सर्वेक्षण, निरीक्षण, आढावा व सुधारणा याचे जाळे उभे करुन प्रत्येक प्रांतासाठी सोशल मीडियातील प्रचाराचे सुक्ष्म नियोजन केले होते. परिणाम स्वरुप भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले. भाजप तेव्हा का जिंकला याचे विश्लेषण करताना संबंधित तज्ञ म्हणतात, ५४३ मतदार संघापैकी ३० ते ४० टक्के मतदार संघात सोशल मीडियातील प्रचाराचा थेट मतदारांवर प्रभाव पडला. सन २०१९ मधील संभाव्य निवडणुकीत हा प्रभाव ६० टक्के पोहचण्याची शक्यता आहे. या मागील कारण सुध्दा असेच आहे. भारतात आज एकूण मतदारांपैकी ५० टक्के मतदार युवा वयोगटातील असून हा मतदार १०० टक्के सोशल मीडिया (नेट मीडिया) वापरतो. त्यामुळे अशा मीडियातून जी माहिती मिळेल त्यावरुन युवा मतदार आपले मत तयार करतो. यापुढे ज्या राजकिय पक्षांचा प्रचार सोशल मीडियात प्रभावी असेल त्या पक्षाकडे युवा मतदारांचा कौल जाईल.\nनिवडणुकीचा कौल युवा मतदार कसा बदलतात याचा अभ्यास द इंटरनेट ॲण्ड मोबाईल असोशिएशन अॉफ इंडिया या संघटनेने केला आहे. सन २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत ५४३ मतदार संघापैकी १६० मतदार संघात फेसबुक या माध्यमाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारतात एकूण मतदारात ३५ वर्षे वयोगटाखालील मतदार जवळपास ६५ टक्के आहे. हा वर्ग शक्यतो मोबाईल किंवा कॅम्पुटर मीडियाचा वापर करतो. त्यामुळे या माध्यमात उपलब्ध आशयावर तो आपले मत तयार करतो.\nसन २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियातील आक्रमक प्रचारामुळे भाजपसहित मित्र पक्षांना सत्ता मिळाली. मात्र, गेल्या ४ वर्षांत केंद्र सरकारची कामगिरी फारशी लोकाभिमुख होवू शकलेली नाही. इंडिया टूडे या माध्यम समुहाच्या निरीक्षणानुसार, गेल्या ६ महिन्यांत तर मोदींसह त्यांचे इतर सहकारी मंत्री टीकेचे धनी ठरत आहेत. सोशल मीडियात मोदींसह इतरांवर टीका होताना भाजप किंवा सरकारचा युक्तिवाद खोडून काढला जात आहे. अशा प्रकारच्या प्रचार व प्रसाराचा आशय झपाट्याने वाढतोय. याचीच चिंता लागून राहिल्याने मोदी स्वपक्षियांन��� म्हणताहेत, सोशल मीडियातील अपप्रचाराकडे लक्ष देवू नका.\nसोशल मीडियातील अपप्रचाराला रोखण्यासाठी बदनामीच्या कायद्याचा बागुलबुवा उभा करुन सोशल मीडियात विरोधात लिहीणाऱ्यांवर खटले दाखल केले जात आहेत. हाच धागा पकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोशल मीडियातील लेखकांना सर्व प्रकारचे संरक्षण मिळावे हा मुद्दा रेटला आहे. तूर्त याकडे इतर विरोधक लक्ष देत नसल्याचे दिसते. पण नोव्हेंबर-डिसेंबर २०१७ मध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारात सोशल मीडियाचा वापर व प्रभाव हा विषय कळीचा ठरणार आहे.\nसोशल मीडियाचे निरीक्षक व विश्लेषक अजेंद्र त्रिपाठी यांनी मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांविषयी सोशल मीडियात आलेल्या मजकुराविषयी धक्कादायक माहिती दिली आहे. ते म्हणतात, सप्टेंबर २०१७ मध्ये सोशल मीडियातील ६० हजार ट्विट मी अभ्यासले. यात दर तासाला मोदीविषयी १८ नकारात्मक पोस्ट आढळल्या आहेत. म्हणजे दिवसभरात मोदी विरोधात ४३२ पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होतात. अर्थमंत्री अरुण जेटली विरोधात दर तासाला ११ नकारात्मक संदेश तयार होतात. अमित शाह विरोधात दर तासाला ८ नकारात्मक पोस्ट व्हायरल होतात.\nअर्थात, केंद्र सरकारची क्रियाशिल प्रतिमा जनतेत रुजावी म्हणून सरकारी पातळीवरुन सरकारी जाहिरातींचा भडीमार माध्यमांमध्ये सुरु आहे. सरकारी जाहिरातींवर जून २०१४ ते एप्रिल २०१७ दरम्यान २,०४८ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (मुंबई) यांच्यामुळे समोर आली आहे. सन २०१५ मध्ये मोदींच्या मन की बात या कार्यक्रमाच्या केवळ वृत्तपत्रीय जाहिरातींवर ९ कोटी रुपये खर्च झाला आहे. दुसरीकडे पंतप्रधान कार्यालय म्हणते की, मोदींच्या प्रचारासाठी सोशल मीडियावर सरकारने एक रुपया खर्च केलेला नाही. असाच सरकारी जाहिरात खर्च दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सन २०१५ मध्ये ५२६ कोटी रुपये केला आहे.\nसोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन सत्तेत आलेल्या भाजप केंद्र सरकारला आता नकारात्मक प्रचाराचा धाक निर्माण झाला आहे. या मागचे खरे कारण हेच की, मोदी किंवा सरकार कडून केले जाणारे विकासात्मक दावे आता सोशल मीडितातून सप्रमाण खोडून काढले जात आहेत. मोदी जेव्हा म्हणतात, सबका साथ सबका विकास तेव्हा विरोधकही म्हणायला लागले आहेत की, विकास गांडो थई गयो शे (विकास वेडा झालाय). सध्या सोशल मीडियात विकास वेडा झालाय हीच पंच लाईन आहे.\nमहाराष्ट्रात आगामी काळात लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका आहेत. केंद्रातील मोदी सरकार प्रमाणेच राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचा परफॉर्मन्स लोकाभिमुख नाही. तरी सुध्दा सरकारी खर्चाने पक्षाच्या सोशल मीडिया सेलमार्फत भाजप लोकप्रियता टीकवून ठेवायचा प्रयत्न करते आहे. दुसरीकडे विरोधकांनी अद्यापही सोशल मीडियाचा मतदारांशी असलेला व्यक्तिगत संपर्क व प्रभाव लक्षात घेतलेला नाही. मोदी व फडणवीस हे स्वतःची भलावण पाठ थोपटून करीत असताना मोदी-फडणवीसच्या निर्णयांची टीका-टीपणी विरोधक प्रभावीपणे करीत नाहीत.\nमहाराष्ट्रातील बहुतांश आमदार व खासदार आजही सोशल मीडिया वापरत नाहीत. जी काही मंडळी सोशल मीडिया वापरतात त्यात केवळ स्वतःच्या कार्यक्रमांच्या बातम्या व फोटो असतात. हाच आशय वृत्तपत्रातूनही मिळतो. वास्तविक कोणत्याही राजकीय नेत्याच्या कामगिरीची भलावण अथवा तटस्थ मूल्यमापन हे लोकांनी मत व्यक्त केल्यातून होते. अशा प्रकारचे लिखाण एखादा कारकून, स्वीय सहायक, कार्यकर्ता करु शकत नाही. सत्तेच्या पदावर असलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधिने आपल्या कार्याचे जनतेच्या माध्यमातून मूल्यांकन करणे आज गरजेचे आहे. सोशल मीडियात कोण मत मांडतो यापेक्षा काय मत मांडले आहे याला महत्त्व आहे. पारंपरिक पद्धत आणि स्तुतीपाठकांच्या गोताळ्यातील आजच्या राजकीय नेत्यांना सोशल मीडियाचा हा नेमका इम्प्यॉक्ट समजणे गरजेचे आहे. यापुढे राजकारणात सोशल मीडिया हॅण्डलिंग हा प्रत्येक पुढाऱ्यासाठी गरजेचा व आवश्यक भाग ठरणार आहे.\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%95-%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%95", "date_download": "2020-09-25T05:15:27Z", "digest": "sha1:7RM2GHJWPDBWOBVCWF6FKWTB72IUZ652", "length": 58331, "nlines": 341, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "संगणक-टंक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख मुख्यत्वे Marathi Fonts बद्दल आहे. मराठी विकिपीडियावरच्या टायपींग पद्धती माहिती करून घेण्यासाठी विकिपीडिया:Input System कडे जावे.\n\"Marathi Fonts\" हा गुगल शोधयंत्रात महाराष्ट्रातील लोकांकडून सर्वाधिक शोधला जाणारा शब्द समुह आहे.या लेखात फॉण्ट (Font) या इंग्रजी शब्दाला मराठीत टंक असा प्रतिशब्द वापरला आहे. संगणकपूर्व काळात टंकलेखन हे टंकलेखनयंत्र वापरुन किंवा खिळे जुळवून केले जात असे. कॅरॅक्टर एनकोडिंगच्या साहाय्याने संगणकावर टंकलेखन शक्य झाले.तरीसुद्धा सुरवातीच्या कालावधीत ऑपरेटिंग सिस्टिम, इंटरनेट ब्राउजरच्या तांत्रिक मर्यांदांमुळे संगणकावर व इंटरनेटवर भारतीय भाषांचा उपयोग फारच मर्यादित राहिला. यातच संगणकशिक्षित भारतीय लोक मुख्यत्वे इंग्रजी भाषेचा वापर करत. तसेच भारतीय भाषासाठीच्या संगणकीय टंकांकरिता मोजावी लागणारी किंमत, वापर सुरू करण्याकरिता करावी लगणारी क्लिष्ट प्रक्रिया, दर संगणकीय टंकासोबत बदलणारे कळपाटाचे आराखडे यामुळे पण भारतीय भाषांच्या संगणकीय टंकांचा वापर कमी राहिला आहे.[१],[२]\nव्यापारी तत्त्वावर मॉड्युलर सिस्टिम, सिडॅक, आयट्रांस आणि इतर छोट्या मोठ्या आस्थापनांनी संगणकीय टंक भारतीय भाषांत उपलब्ध करून दिले. काही संकेतस्थळांनी टंक प्रत्येक वेळी डाउनलोड करण्याच्याऐवजी आपोआप डाउनलोड होणारे डायनॅमिक संगणकीय टंक व भारतीय भाषात ईमेल, चॅट सुविधा पुरवण्यास सुरुवात केली. पण बहुसंख्य सामान्य माणसांच्या दृष्टीने संगणकावरील भारतीय भाषातील टंक संगणकावर सुलभ पद्धतीने आणि कुठल्याही कार्यक्रमात वापरता येतील असे नव्हते.\nखरी क्रांती Windows 98 ही ऑपरेटिंग सिस्टिम मागे पडून व वाढत्या आधुनिक युनिकोड पद्धतीच्या विनामूल्य टंकांमुळे, काही मुक्त तंत्रांश, युनिकोड वापरता येतील अशी संकेतस्थळे इत्यादींमुळे नजरेच्या टप्प्यात आली आहे.\nअजूनसुद्धा बहुसंख्य भारतीयांना त्यांच्या स्वतःच्या भाषेतील टंक वापरण्याकरिता किमान काही तांत्रिक संज्ञा माहीत असणे श्रेयस्कर ठरते.\n१ Font व्याख्या आणि विषयाची व्याप्ती\n२ भारतीय संगणक टंकांचे प्राथमिक प्रकार\n३.१ आपण वापरत असलेल्या संगणकावर कोणती ऑपरेटिंग सिस्टिम कार्यरत आहे हे कसे पहावे \n३.२ संगणकावरिल संगणक टंक folder कसे उघडावे\n३.३ संगणक टंक ची जुनी आवृत्ती असेल तर कशी uninstall करावी व केव्हा आणि का \n३.४ मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या वर्ड, एक्सेल आणि इतर संगणक प्रणालीत संगणक टंक कसे निवडावेत\n४ की बोर्ड लेआउट म्हणजे काय\n४.१ इंटरनेट ब्राउजर कोणता आहे हे कसे पहावे\n४.२ मराठी भाषेत आणि देवनागरी लिपीत वाचता येऊ शकणारी संकेत स्थळे कोणती\n४.३ फाँट डाउन लोड करून नंतर वाचणे म्हणजे काय \n४.४ डायनॅमि��� फाँट टंक म्हणजे काय\n४.५ युनिकोड compatible फाँट टंक म्हणजे काय\n४.६ युनिकोड UTF8 काय आहे तेथे कसे जावे\n४.७ इंटरनेट ब्राउजर युनिकोड compatible फाँट टंक कसे पहावे, कसे कार्यवाहीत आणावे\n४.८ इंटरनेट ब्राउजरचे encoding म्हणजे काय तिथे कसे जावे\n४.९ इंटरनेटवर भारतीय भाषेतील युनिकोड संगणक टंक वापरून कसे लिहावे\n५ देवनागरी संगणक प्रणाली Font Downloads\n५.१ आग ऑपरेटिंग सिस्टिममध्ये मराठी\n५.६ विन्डोज एक्सपी मधील भारतीय भाषांसाठीची उप-प्रणाली\n५.६.३ मायक्रोसॉफ्ट एक्सपी सोबत पुरवल्या जाणाऱ्या इतर टंकाची यादी\n५.९ वॉशिंग्टन विद्यापीठ कळपाट\n५.१३ चंदास आणि उत्‍तरा\n५.१४ Anglefire संकेतस्थळावर विविध\n५.१८ हिंदी भाषा विकिपिडीयाची भलावण\n५.१८.१ हिंदी मोझी अक्षरमाला\n५.१८.२ itrans[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती\n५.१८.३ छहारी नेपाली / देवनागरी टाईपराइटर\n५.१९ संस्कृत विकिपिडीयाची भलावण\n५.१९.२ अक्षरमाला डाउनलोड (निःशुल्क)[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती\n५.२० अभिव्यक्‍ति हिंदी संकेत स्थळाची भलावण\n६ मुक्त स्रोत टंक\n७ युनिकोड मध्ये टंक डाउनलोड न करता ऑनलाईन लिहिणे\n८ मर्यादित उपयोगाचे टंक\n१० इतर संकेत स्थळांकरता क्‍वचित लागणारे देवनागरी टंक\n११ फक्त विकत मिळणारे संगणक टंक\n१२ संबंधीत तांत्रिक आणि पारिभाषिक शब्द\n१३ शह आणि मात\nFont व्याख्या आणि विषयाची व्याप्तीसंपादन करा\nमराठीतील काही टंक नमुने\nवस्तुत: सर्व अक्षरचिन्हे उपलब्ध असलेल्या एकाच वळणाच्या एकाच आकाराच्या टंक समूहास Font[३] असे म्हणता येईल. यास हिंदी भाषेत 'अक्षरमाला'असाही शब्द प्रचलित होत आहे.\nइंग्लिश भाषेत Times New Roman, Arial सारखे Font संगणकावर मुळातच असतात. टंकलेखनापूर्वी ते फक्‍त निवडावे लागतात. बहुसंख्य इंग्लिश भाषेत Font उतरवून घ्यावे लागत नाहीत ना त्यांच्या वापरासाठी मुद्रणाधिकाराचा प्रश्न येतो.\nभारतीय भाषांमध्येसुद्धा आता पुरेसे मोफत टंक internet वर उपलब्ध हो‍ऊ लागले आहेत. आपल्या संगणकावरील ओपरेटिंग सिस्टिम व ब्राउजर कोणता ते पाहून त्यानुसार योग्य टंक संगणकावर download करून घ्यावा. बऱ्याचदा फक्त टंक बसवून पुरत नाही.\nकाही भारतीय टंक लिहिण्या/संपादण्याकरिता विशिष्ट पटलाची (Editor)आवश्यकता असू शकते.\nविशिष्ट Keyboard layout पण लागू शकतो.\nया विशिष्ट पटलावर टंकलेखन/संपादन केल्यावर उपलब्ध पटलांवर किंवा प्रणालींमध्ये Copy Paste करण्यापूर्वी विशिष्ट रूपांतरण पद्धतीची गरज पडू शकते.\nत्यामुळे भारतीय भाषांचे संगणक टंक फक्‍त टंकच नव्हे तर संबधित टंकाकरिता लागणाऱ्या Editor, Keyboard layout, रुपांतरण पद्धती(Transliteration)आणि Help Pages संच स्वरूपात उपलब्ध होणे सोईस्कर ठरते. त्यामुळे भारतीय भाषेतील संगणक टंक हा विषय अधिक व्यापक पातळीवर अभ्यासावा लागतो.\nभारतीय संगणक टंकांचे प्राथमिक प्रकारसंपादन करा\n(हा विभाग व्यवस्थित लिहिण्यास मदत करा)\nढोबळमानाने प्राथमिक स्तरावर मर्यादित उपयोगाचे टंक,वेबपेजवर न उपयोगात आणता येणारे टंक, वेबपेजवर वापरताना Download करावे लागणारे टंक, वेबपेज वरुन आपोआप Download होणारे टंक (Dynamic Fonts), platform-independent युनिकोड टंक इत्यादी आहेत.\nकाही विकत घेण्याचे संगणक टंक संबधित आस्थापनांच्या मुद्रण अधिकारांमुळे फक्त वाचण्याकरिता वापरता येतात. तसेच संगणक टंकासाठी की बोर्ड लेआउट आणि त्याची वापरण्याची पद्धत वेगळी असू शकते.\nहे पान किंवा विभाग विंडोज ९८ वापरून टंकीत केलेला असल्या मुळे काही लेखन अशुद्धता संभवतात.या अशुद्धता दूर करण्याचे कामपूर्ण झाल्या नंतर हा सूचना साचा काढून टाका.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n(ह्या विभागाचे विस्तारीकरण करा)\nआपण वापरत असलेल्या संगणकावर कोणती ऑपरेटिंग सिस्टिम कार्यरत आहे हे कसे पहावे \nतुमच्या संगणकावर \"My Computer\" लिहिलेला आयकॉन शोधा व त्यावर माऊसने उजवीकडच्या बटनाने टिचकी मारा. तेथे Properties वर माऊसवर डावीकडे टिचकी मारा,'system' या शीर्षकाखाली तुमच्या संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टिमचे नाव आढळेल.\nतुमच्या संगणकावर जर लिनक्स वर आधारीत ऑपरेटिंग सिस्टिम असेल तर तुम्हाला Font ची ( टंकाची ) अडचण येणार नाही कारण लिनक्समध्ये युनिकोड टंक पहिल्यापासूनच असतात.\nलिनक्सवर आधारीत कोणती ऑपरेटिंग सिस्टिम तुम्ही वापरत आहात हे पाहण्यासाठी Terminal ( टर्मिनल ) मध्ये \" uname --all \" असे लिहा .\nसंगणकावरिल संगणक टंक folder कसे उघडावे\nसंगणक टंक कसे install करावेत \nविंडोजमध्ये डबल क्लिक करून फाँट फाइल पहाता येतात. तुमच्या विंडोज फोल्डरमधील फाँट्स उपधारिकेत ( subfolder ) कोणत्याही फाँट फाइलला डबल क्लिक करून दिलेल्या फाँट्ची अक्षरचिन्हे आणि आकार बघता येतो. तुम्ही तुमच्या कॉम्प्यूटरवर इन्स्टॉल केलेला प्रत्येक फाँट पेज प्रिंट करून घेऊन फाँट्सचा पोर्ट्फोलीओ बनवू शकता. विंडोजमध्ये \"फाँट्स ॲड\" करण्याकरिता फाँट फाइल्स (संचिका) तुमच्या फाँट सबडिरेक्टरीत फक्त कॉपी पेस्ट करा.( सर्वसाधारणता फाँट् फाइल्सना .ttf व .otf एक्सटेंशन असते.)\nसाधारणतः फाँट्स पण संच (फॅमिली) स्वरूपात येतात, समान वळणाच्या फॉण्टच्या गटाला साधारणतः सारखेच नाव असते. ट्रू टाईप फाँट्सना .ttf extensions असतात ती असंख्य आकारात तयार करता येतात.\nलिनक्स मध्ये टंक स्थापण (install) करण्यासाठी .ttf / .otf याप्रकारच्या संचिका उघडा आणि \" install font \" / \" टंक स्थापा \" या बटणावर क्लिक करा.\nतुमच्या संगणकाचा वेग टंकाच्या अति सख्येमुळे कमी होऊ नये म्हणून, तसेच नवे टंक यशस्वी रित्या इनस्टॉल होण्यात अडचणी येऊ नयेत महणून फाँट डिरेक्टरी/सबडिरेक्टरीचा आकार मर्यादित ठेवणे चांगले. तुमच्या संगणकाच्या हार्डडिस्कवर इतरत्र स्वतंत्र विस्तृत फाँट डिरेक्टरी/सबडिरेक्टरी ठेवावी व आवश्यकतेनुसार मुख्य फाँट डिरेक्टरीत फाँट कॉपी करावेत आणि नंतर गरज संपली की काढून टाकावेत.\nसंगणक वापरणाऱ्याला गरजेनुसार कधीकधी दुसरे वेगळ्या ढंगाचे टंक लागतात. बऱ्यादा संगणक प्रणाली त्यांच्या सोईनुसार योग्य ते टंक आपोआप इंन्स्टॉल करत असतात. मॅन्युअली टंक बसवण्याची पद्धत:-\nविंडोज ९५/९८/आणि एनटी साठी.\n१) स्टार्टवर टिचकी मारा तिथून सेटिंग्ज, नंतर कंट्रोल पॅनेल मध्ये जा.\n२) नंतर फाँट चित्रावर टिचकीरून तो फोल्डर उघडा.\n३) या फाँट्स फोल्डरमध्ये तुम्ही सर्व नवे जुने इन्स्टॉल केलेले टंक आहेत. नवा फाँट इन्स्टॉल करण्याकरिता फाँट फोल्डरच्या फाइल मेन्यूत जा आणि इन्स्टॉल न्यू फाँट्स हा पर्याय निवडा.\n४)इन्स्टॉल करावयाचे फाँट्स इतर पर्यायी डिरेक्टरीतून निवडा व ओके म्हणा.\nजर तुमच्या फाइल मेन्यूमध्ये इन्स्टॉल न्यू फाँट्स हा पर्याय उपलब्ध नसेल तर (संगणकशास्त्राचा परिचय नसलेल्यांनी योग्य तांत्रिक मारगदर्शनाखाली ) फाँट डिरेक्टरी व्यवस्थित 'ऍट्रिब्यूट' केलेली नसण्याची शक्यता गृहीत धरून खालील मार्गदर्शक सूचनांचा वापर करून पहावा.\nअ) तुमचा संगणक स्टार्ट/शटडाऊन/रिस्टार्ट येथे जाऊन MS-DOS पर्यायात चालू करा.Windows ME वापरणाऱ्यांना bootable floppy diskette मधून संगणक बूट करावा लागेल.\nC:\\> येथे खालील आज्ञावली मांडावी.\nCTRL + ALT + DEL टिचकवा व संगणक पुन्हा रिस्टार्ट करा.\nकिंवा हा पर्याय कर��न पहा\nब) रिपेअर टॅब Tweak UIमध्ये उघडा आणि repair the fonts folder हा पर्याय निवडा.\nइतर मायक्रोसॉफ्ट वापरकर्त्यांनी (XP)\n१) स्टार्टवर टिचकी मारा तिथून सेटिंग्ज, नंतर कंट्रोल पॅनेल मध्ये जा.\n२) नंतर फाँट चित्रावर टिचकी/दुहेरी टिचकी मारून तो फोल्डर उघडा.\n३) या फाँट्स फोल्डरमध्ये तुमचे सर्व नवे जुने टंक आहेत. नवा फाँट इन्स्टॉल करण्याकरिता फाँट फोल्डरच्या फाइल मेन्यूत जा आणि इन्स्टॉल न्यू फाँट्स हा पर्याय निवडा.\n४) इन्स्टॉल करावयाचे असलेले फाँट्स इतर पर्यायी डिरेक्टरीतून निवडा व ओके म्हणा.\nसंगणक टंक ची जुनी आवृत्ती असेल तर कशी uninstall करावी व केव्हा आणि का \nमायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या वर्ड, एक्सेल आणि इतर संगणक प्रणालीत संगणक टंक कसे निवडावेत\nकी बोर्ड लेआउट म्हणजे काय\nकी बोर्ड लेआउट प्रकार १\nकी बोर्ड लेआउट प्रकार २\nइंटरनेट ब्राउजर म्हणजे काय\n[८][मृत दुवा] विदागारातील आवृत्ती\nइंटरनेट ब्राउजर कोणता आहे हे कसे पहावे\nइंटरनेट ब्राउजर कोणता आहे हे पहाण्यासाठी मेनु बार वरील मदत (Help) वर टिचकी (click) द्या. त्यात तुम्हाला अबाउट (About) मध्ये ब्राउजर चा प्रकार मिळेल.\nमराठी भाषेत आणि देवनागरी लिपीत वाचता येऊ शकणारी संकेत स्थळे कोणती\nफाँट डाउन लोड करून नंतर वाचणे म्हणजे काय ते कसे करावे\nडायनॅमिक फाँट टंक म्हणजे काय\nयुनिकोड compatible फाँट टंक म्हणजे काय\nसंगणकाच्या निर्मितीपासून ते अगदी अलीकडे पर्यंत त्याचा वापर प्रामुख्याने इंग्रजी या भाषेत व रोमन लिपीत होत असे. युनिकोड हे प्रमाण जगातील मुख्य भाषांना संगणकावर स्थान मिळवून देण्याकरिता बनवण्यात आले . ह्यापूर्वी असलेले सर्व संगणक ASCII ह्या एकमेव प्रमाणानुसार काम करीत असत. वाढत्या औद्योगिकरणामुळे आणि इतर स्थानिक भाषिक ग्राहकोन्मुख होण्याकरता सोफ्ट्वेअर उत्पादक आपल्या उत्पादनात देखील युनिकोड ह्या मानाकाला आधार देण्याचा विचार करत आहेत.\nASCII मानकात जास्तीत जास्त २५६ अक्षरांना स्थान देता येऊ शकत होते. युनिकोड मध्ये जगातील असंख्य भाषा व त्यांची मुळाक्षरे ह्यांची संख्या अगडबंब असल्याने आत्ताच्या वेळेनुसार १७ गुणिले ६५५३५ इतक्या अक्षरांना (काही विशिष्ठ चिह्ने आणि नियंत्रक अक्षरे वगळता) समाविष्ट करता येऊ शकते. म्हणूनच कोणताही एखादा 'युनिकोड' आधारित टंक, सगळ्या भाषांना अंतर्भूत करू शकत नाही. युनिकोड आधारित टंकात १ किंवा त्याहू��� जास्त भाषांची अक्षरे समाविष्ट असतात.\nमराठी भाषा प्रमाणभूत पद्धतीत दिसण्यासाठी 'देवनागरी' युनिकोड क्रमांकाची अक्षरे असणारा टंक आपल्या संगणकात असणे ही मुलभूत गरजांपैकी १ प्राथमिक गरज आहे.\nMicrosoft च्या Windows XP वा त्यापुढील आवृत्या मध्ये 'मंगल' हा अतिशय परिश्रम पूर्वक बनवलेला देवनागरी अक्षरे युनिकोड प्रमाणानुसार आहे. जवळ जवळ आघाडीच्या सर्व वेब साईट ज्यात युनिकोड देवनागरी वापरले आहे त्या मंगल ह्या टंकत पहावयास मिळतात. मंगल हा टंकला देवनागरी 'System' टंक असेही म्हणता येईल.\nयुनिकोड UTF8 काय आहे तेथे कसे जावे\nइंटरनेट ब्राउजर युनिकोड compatible फाँट टंक कसे पहावे, कसे कार्यवाहीत आणावे\nइंटरनेट ब्राउजरचे encoding म्हणजे काय तिथे कसे जावे\nइंटरनेटवर भारतीय भाषेतील युनिकोड संगणक टंक वापरून कसे लिहावे\nदेवनागरी संगणक प्रणाली Font Downloadsसंपादन करा\nआग ऑपरेटिंग सिस्टिममध्ये मराठीसंपादन करा\nभारतीय आग ऑपरेटिंग सिस्टिममध्ये मराठीतून लिहण्यासाठी ScrLk हे कि-बोर्डवरील एक बटण दाबावे आणि लिखाणास सुरवात करावी. आग ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये मराठी लिखाण करण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेर स्थापण करण्याची गरज नाही.\nबराहा ही भारतीय भाषांत सहजतः लेख लिहीण्याकरिता बनवलेली सोपी संगणक लेखन प्रणाली आहे. ही संगणक लेखन प्रणाली भारतीय भाषेतील शब्दांवर विविध प्रकारच्या प्रक्रीया सुलभतेने करते. त्यामुळे संगणकावरील विविध कामे, जसे की विविध दस्तावेज (वर्ड उपयोजन),आंतरजाल आणि वेब पत्रांवर लिहीणे, इ मेल लिहिणे, संगणका वरील कार्यालयीन कामे आपण आपल्या स्वतःच्या मातृभाषेत करू शकतो.बराहा युनिकोड ला सपोर्ट करते.अधिक माहिती साठी बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे हा लेख वाचावा\nयुनिकोड तंत्रज्ञानामुळे आणि बराहा (रोमन मराठी) मधे लिहिलेला मचकूर लगेच मराठीत रुपांतरीत होतो ज्याने करून मराठीत लिहिणे सहज शक्य होते. सर्व प्रथम बराहा प्रणाली हस्तगत/उपयोग्य करावी लागेल. त्या नंतर 'बराहा direct' नावाची प्रणाली सुरू करावी लागेल. प्रणाली सुरू झाली की त्यात खालील प्रमाणे तयाऱ्या कराव्यात: Indian Language - Hindi-Marathi Activation Keyboard वरील F11किंवा F12 इंग्लिश किंवा मराठी हवे ते एका नंतर एक लिहीता येते. Output Format -आंतर्जाल/वेबपत्रावर लिहीण्याकरिता युनिकोड .\nबाकीच्या संपादकांकरिता (Word, Notepad, etc) ANSI निवडा.संबधीत संपादकांमध्येपण बराहा देवनागरी Font नि���डा.\nItranslator हा संगणक टंक #Itrans पेक्षा वेगळा आहे.\nसरस्वती IME या देवनागरी टायपिंग प्रणाली साठीचा सपोर्ट विकसकाने बंद केल्याचे त्यांच्या वेबसाईटवर लिहिले आहे.\nत्याच्या जुन्या स्वरुपात सरस्वती IME युनिकोड प्रणाली या दुव्यावर उपलब्ध असण्याची शक्यता आहे.\nविन्डोज एक्सपी मधील भारतीय भाषांसाठीची उप-प्रणालीसंपादन करा\nमंगल फाँट मराठीतीलच नव्हे तर भारतातला पहिला ओपन सोर्स फाँट आहे.हा ' मंगल फाँट 'प्रा.र.कृ.जोशी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारच्या सी डॅक (सेंटर फॉर डेवलपमेंट ऑफ अडवान्स कॉम्प्युटिंग) या संस्थेत तयार झाला आणि मायक्रोसॉफ्टने तो विंडोज २००० साठी स्वीकारला. मंगला हे रकृंच्या पत्नीचे नाव. यावरून या फाँटला मंगल असे नाव देण्यात आले. मंगल (आवृत्ती १.२०) हा युनिकोड आधारित ओपन टाईप देवनागरी फाँट \"ट्रू टाईप आऊटलाइन\" सह विंडोज Windows XP, Windows XP SP2 प्रणालींसोबत पुरवला जातो.प्रा.रघुनाथ कृ .जोशी यांनी बनवलेली फाँट आवृत्ती मायक्रोसॊफ्ट कॉर्पोरेशन तिच्या विंडोज संगणक प्रणालीसोबत वितरीत करते. मंगल फाँटमध्ये ६७५ ग्लिफ्स आहेत.[१३] अर्थात फाँटचा उपयोग तुम्ही तो इन्स्टॉल केला आहे का यावर अवलंबून आहे.\nआज ऑर्कुटवर, जी-मेलवर मराठीत लिहिता येते, नेटवर मराठी ब्लॉग आणि साइट्स खो-याने झालेत, एवढंच नाही तर कॉम्प्युटरवर मराठी लिहिण्यासाठी ऑनलाइन मराठी वर्ड प्रोसेसरही सज्ज झालेत. या सा-या मराठी ई-लेखनात जो फाँट सर्वाधिक वापरला जातो तो मंगल फाँट मराठीतीलच नव्हे तर भारतातला पहिला ओपन सोर्स फाँट आहे. आता मायक्रॉसॉफ्टनेही हा फाँट स्वीकारला असून त्याचे निर्माते प्रा. र. कृ. जोशी हे आहेत ही बाब अनेकांना माहीत नसते. युनिकोडवर आधारित हा ' मंगल ' फाँट वापरून आज शेकडो मराठी पाने कॉम्प्युटरवर रोज तयार होतात. हा ' मंगल फाँट ' प्रा . र. कृ . जोशी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारच्या सी डॅक (सेंटर फॉर डेवलपमेंट ऑफ अडवान्स कॉम्प्युटिंग) या संस्थेत तयार झाला आणि मायक्रोसॉफ्टने तो विंडोज २००० साठी स्वीकारला. या आधी मराठीत ज्या साइट्स होत्या त्यासाठी फाँट डाउनलोड करावा लागत असे. नंतर डाउनलोड न करता साइट दिसेल असे डायनॅमिक फाँट वापरले जाऊ लागले. पण मायक्रोसॉफ्टने विंडोज २००० लाँच केले आणि मराठीचा ई-व्यवहार पूर्णपणे बदलून गेला. युनिकोडच्या या नव्या तंत्रज्ञानामुळे वेगवेगळे की-बोर्ड आणि वेगवेगळं एन्कोडिंग यापासून मराठीसह भारतीय भाषांना मुक्ती मिळण्यास सुरुवात झाली. एकंदरीत भारतीय भाषांचा प्रवास काँम्प्युटरवर तरी प्रमाणीकरणाच्या दिशेने सुरू झाला.एकविसाव्या शतकात भारतीय भाषा टिकवायच्या असतील तर त्या काँम्प्युटरमध्ये वापरता यायला हव्यात हा रकृंचा आग्रह होता. यासाठी त्यांनी स्वत : काँम्प्युटरचे तंत्रज्ञान आत्मसात करून फाँटनिर्मितीस सुरुवात केली. स्वतः प्रत्येक अक्षरावर मेहनत घेऊन मराठीतील क्ष, ज्ञ, श्र यापासून ते द्य, द्व अशा जोडाक्षरांना या फाँटद्वारे नीट मांडता येईल याची काळजी घेतली. आजही या फाँटमधून मराठी, हिंदी, संस्कृत, नेपाळी आदी देवनागरी लिपीतले सर्वाधिक व्यवहार चालतात. 'मंगला' हे रकृंच्या पत्नीचे नाव. यावरून या फाँटला मंगल असे नाव देण्यात आले. मायक्रॉसॉफ्टने हा फाँट स्वीकारतानाही हेच नाव कायम ठेवले. आज विंडोजमध्ये होणारे जवळपास सर्वच देवनागरी व्यवहार मंगलमधून होतात. पण ती मंगल कोण आणि या फाँटमागे असणारे र. कृ. जोशी हे नाव आपण कायमच विसरून जातो. आज आपण मराठीत लिहू शकतो या मागे रकृंनी घेतलेले अपार कष्ट आहेत. म्हणून मराठीचा हा डिजिटल प्रवास समृद्धीच्या दिशेने जात असताना त्याच्या पायाचा दगड घालणा-या रकृंना विसरता येणार नाही.\nमायक्रोसॉफ्ट एक्सपी सोबत पुरवल्या जाणाऱ्या इतर टंकाची यादीसंपादन करा\nया बाह्यदुव्यावर आहे.या बाह्यदुव्यावर तुम्हाला मायक्रोसॉफ्टच्या विविध प्रणालीत पुरवल्या जाणाऱ्या सर्व फाँटची यादी उपलब्ध आहे. त्यापैकी आंतरजालाकरिता खाली दिलेले फाँट मायक्रोसॉफ्टचा गाभा आहेत.[१४].मायक्रोसॉफ्ट नेहमी विचारले जाणारे प्रश्न या दुव्यावर हाताळते.\nअँडेल मोनो (आधी Monotype.com)\nबरह ह्या सॉफ्टवेरमध्ये जवळजवळ सर्वच भारतीय भाषांमधे टाईप करता येते. ते बरहा.कॉम येथून उतरवून घेता येईल.\n'थंडरबर्ड' हे ईमेल सॉफ्टवेर मराठीतून ईमेल पाठवण्यासाठी तसेच आलेले मराठी ईमेल वाचण्यासाठी उपयुक्त आहे. हे सॉफ्टवेर मोझिला.ऑर्ग ह्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.\nवॉशिंग्टन विद्यापीठ कळपाटसंपादन करा\nवॉशिंग्टन विद्यापीठाकडून देवनागरीसाठी कळपाटाच्या (कीबोर्ड) जुळणीचे (मॅपिंग) सॉफ्टवेर उपलब्ध आहे. ह्या जुळणीचा उपयोग करून वर्डपॅड किंवा तत्सम युनिकोडमध्ये शब्दरचना करू शकणाऱ्या सॉफ्टवेरमध्ये रच��ेला मजकूर आपण विकिपीडियामध्ये कॉपी - पेस्ट करू शकता.\nदेवनागरी लिपीत लिहिण्यासाठी तख़्ती या सॉफ्टवेरचाही उपयोग करता येतो.\nचंदास आणि उत्‍तरासंपादन करा\n(या विभागाचे भाषांतर करा)\nAnglefire संकेतस्थळावर विविधसंपादन करा\nआरती,शिवाजी०१,शिवाजी०२,शिवाजी०५,किरण,देव,मराठी लेखणी,मराठी सरस,मराठी शारदा,मराठी तिरकस,मराठी रौप्य,मराठी वक्र,मराठी कनक,मराठी पंकज\nहिंदी भाषा विकिपिडीयाची भलावणसंपादन करा\nहिंदी मोझी अक्षरमालासंपादन करा\nitrans[मृत दुवा] विदागारातील आवृत्तीसंपादन करा\nछहारी नेपाली / देवनागरी टाईपराइटर संपादन करा\nसंस्कृत विकिपिडीयाची भलावणसंपादन करा\nअक्षरमाला डाउनलोड (निःशुल्क)[मृत दुवा] विदागारातील आवृत्तीसंपादन करा\nअभिव्यक्‍ति हिंदी संकेत स्थळाची भलावणसंपादन करा\nहर्ष कुमार यांचे शुषा टंक\nशुषा की बोर्ड लेआउट\nमुक्त स्रोत टंकसंपादन करा\nयुनिकोड मध्ये टंक डाउनलोड न करता ऑनलाईन लिहिणेसंपादन करा\nनितिन सावंत यांनी बनवलेले मराठी टाइपपॅड सॉफ्टवेर\nअनेक मायक्रोसॉफ्ट संगणक प्रणाली (जसे विंडोज २०००, विंडोज एक्सपी, विंडोज ७ इ.) मध्ये युनिकोड टंक अंगतःच असतात. काही छोटे बदल करताच ही सुविधा वापरता येते.\nअनेक भारतीय भाषा एकाच वेळी\nमर्यादित उपयोगाचे टंकसंपादन करा\nफक्त संबधित वेबपेजवर अथवा ईमेल लिहिण्याकरिता वापरता येणारे Online संगणक टंक\nविकिपीडिआ साहाय्य:Setup For Devanagari\nइतर संकेत स्थळांकरता क्‍वचित लागणारे देवनागरी टंकसंपादन करा\nदैनिक लोकमत पुरस्कृत मिलेनियम वरुण टंक\nमहाराष्ट्र शासन संकेत स्थळा करिता लागणारे टंक\nकिरण टंक काही संकेतस्थळे हे टंक वापरतात.युनिकोड सपोर्ट नसलेली मोफत संगणक टंक प्रणाली]\nफक्त विकत मिळणारे संगणक टंकसंपादन करा\nडाटाफ्लो संकेत स्थळ DTPकरिता लागणारी सर्वांत जुनी संगणक प्रणाली आणि सर्व प्रमुख वृत्तपत्रांना टंक प्रणाली पुरवण्याचा दावा करते.\nसुगम ९८ येथे देवनागरीकरिता मायक्रोसॉफ्ट विंडोज९८ वर चालणारे युनिकोड टंक आहेत असे यांचे संकेतस्थळ सांगते.\nसि डॅक चे लिप टंक हे टंक श्रीलिपी पेक्षा नवीन आहेत. आत्तापर्यंत उपलब्ध माहितीनुसार ते युनिकोड सपोर्ट करत नाहीत.\nटंक तयार करण्या करिता संगणक प्रणाली\nसंबंधीत तांत्रिक आणि पारिभाषिक शब्दसंपादन करा\nशह आणि मातसंपादन करा\nसंगणक टंक वापरताना येणाऱ्या अडचणींचे स्वरुप:\nतांत्रिक संज्ञांची माहिती आणि पारिभाषिक शब्द\nवापर सुरू करण्या करिता करावी लगणारी क्लिष्ट प्रक्रिया,\nप्रमाणिकरणाचा अभाव: दर संगणक टंका सोबत बदलणारे किबोर्ड ले आउट्स\nलिखित मजकुर सुबक वाचनीय स्वरुपात वेगाने मांडण्याचे काम टंक लेखन करते.हाताने लिहीलेल्या मजकुराला हस्त लिखित,Type केलेल्या मजकुरास टंकलिखित आणो छापील मजकुरास मुद्रीत असे म्हणण्याचा प्रघात आहे.त्याप्रमाणेच कदाचित संगणकावर लिहीलेल्या मजकुरास संगणक लिखित असे म्हणता येईल का या बद्दलचे व संबधित पारिभाषिक शब्दांबद्दलचे आपले मत चर्चा पानावर मांडावे.\nवेब पेज वरील शब्दचित्रे आणि colour loss\nभारतीय भाषातील संगणक टंक कसे वापरावेत\nयुनिकोड,कॅरॅक्टर एनकोडिंग, संगणक टंक विकिपीडिया इंग्लिश आवृत्‍ती\nऑपरेटिंग सिस्टिम,मायक्रोसॉफ्ट विंडोज,ग्नू लिनक्स\nमायबोली हितगुज माहीतीची देवण घेवण\n'याहू ग्रुप मराठीपीपल २' वरील चर्चा\nयाहू ग्रुप देवनागरीतील चर्चा\nLast edited on ४ सप्टेंबर २०२०, at ११:२२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०२० रोजी ११:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21161/", "date_download": "2020-09-25T03:43:19Z", "digest": "sha1:HJ3PJV3BHX2632ZXLF2EZXRBMI4MRWMO", "length": 14458, "nlines": 223, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गंजा, नाताल – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनि���ी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगंजा, नाताल : (मॉरिशस हेंप, ग्रीन ॲलो लॅ. फर्क्रिया जायगँशिया कुल- ॲमारिलिडेसी). घायपातासारखे दिसणारे हे क्षुप(झुडूप) मूळचे अमेरिकेच्या उष्ण भागातील असून आफ्रिका (नाताल), मॉरिशस, श्रीलंका, वेस्ट इंडीज, भारत इ. अनेक देशांत आढळते. याला उष्ण हवा व भूरपूर पाणी आवश्यक असतात. खोड आखूड आणि भक्कम. पाने सु. २०–४०, व्यस्त अंडाकृती-कुंतसम (भाल्यासारखी), काटेरी, मांसल, चकचकीत हिरवी व सु. १·५ मी. लांब असतात. काटे कडांवर नसतात पण टोकास काटा असतो. फुले व इतर सामान्य लक्षणे ⇨ घायपाताप्रमाणे असतात. पानांपासून निघणारा उपयुक्त धागा ‘मॉरिशस हेंप’ नावाने प्रसिद्ध आहे. तो उत्तम प्रतीचा, पांढरा, लवचिक, नरम, ९०–१२० सेंमी. लांब असतो. प्रत्येक पानाचे वजन सु. ०·९० किग्रॅ. असून दर हेक्टरी सु. १,२४,४००–१,५०,००० पाने व ९·८ टन धागा ही मिळतात. हा धागा घायपातापेक्षा नरम, बारीक व नाजूक असल्याने मॅनिला आणि घायपात यांच्याबरोबर मिसळून मध्यम प्रतीच्या दोऱ्यांकरिता वापरतात. त्यांचा उपयोग बुटाचे तळवे, खोगीर, चटया, पिशव्या (पोती) इत्यादींकरिता करतात. पानांच्या चोथ्यापासून पोटॅश व वुड अल्कोहॉल मिळते. खोडात व कंदिकांत (लहान कंदांत) ‘पॉलिफ्रुक्टोझॅन’ हे द्रव्य असते. बागेत शोभेकरिता व लोहमार्गाच्या दुतर्फा कुंपणाकरिता लावतात. पानांच्या रसात सॅपोनीन हे द्रव्य असून त्यामुळे मासे, डुकरे व ससे यांना विषबाधा होते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postगजेंद्रगडकर, प्रल्हाद बाळाचार्य\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nड�� भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/30071/", "date_download": "2020-09-25T04:33:26Z", "digest": "sha1:KCQP3LYAHTYS3N22JP74I3CAV2QZJLW7", "length": 17897, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "भारतीय औद्योगिक पुनर्निर्माण निगम – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘कि��ांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nभारतीय औद्योगिक पुनर्निर्माण निगम\nभारतीय औद्योगिक पुनर्निर्माण निगम\nभारतीय औद्योगिक पुनर्निर्माण निगम : बंद पडलेल्या किंवा बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या परंतु वर्धनक्षमतेची लक्षणे दाखविणाऱ्या उद्योगधंद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी १९७१ साली स्थापन करण्यात आलेला निगम.\nगेल्या काही वर्षांत, भारताच्या पूर्व विभागातील अनेक उद्योगधंदे अडचणीत आले व त्यांपैकी काही तर बंद पडण्याची शक्यता दिसू लागली. पुरेशा मागणीचा अभाव, व्यवस्थापकीय अदूरदर्शित्व वा अविवेक, कामगारांचे संप, कच्च्या मालाची चणचण, आयात संकोच इ. कारणे यामागे होती. या उद्योगांचे राष्ट्राच्या दृष्टीने असलेले महत्व आणि त्यांची मोठ्या प्रमाणावरील रोजगारनिर्मितीक्षमता, या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन अशा उद्योगांना आर्थिक दृष्ट्या पूर्ववत पायावर उभे करणे व ते सुरळीत चालू ठेवणे आवश्यक होते. यामुळेच केंद्र सरकारने भारतीय कंपनी कायद्यानुसार भारतीय पुनर्निर्माण निगमाची स्थापना केली. या स्थापनेमागील उद्देश, निगमाने आजारी उद्योगांच्या विशेष समस्या जाणून घेऊन, द्रव्यसाहाय्य देऊन त्यांची जलद पुनश्च उभारणी करावी, या कामी गरज पडल्यास त्या त्या उद्योगाची व्यवस्थापकीय जबाबदारी स्वीकारून त्या उद्योगांना वाहतूक, विपणन यांसारख्या अधःसंरचनात्मक सुविधाही पुरवाव्यात, हा होता. भागभांडवलाची पुन्हा उभारणी, व्यवस्थापनात बळकटी आणणे, सवलतीच्या दराने अर्थप्रबंध करणे, तंत्रज्ञानात तसेच श्रमिकसंबंधांत सुधारणा ��डवून आणणे यांसारख्या मूलगामी उपाययोजना या निगमाद्वारा अंगीकारल्या जातात. गेल्या काही वर्षांत निगमाने देशाच्या अतिशय मागास भागांत बसलेल्या उद्योगांकडे तसेच लघु उद्योगांकडे विशेष लक्ष पुरविले आहे. निगमाचे प्राधिकृत भांडवल २५ कोटी रुपयांचे आहे विक्रीस काढलेले भांडवल १० कोटी रुपयांचे असून ते भारतीय औद्योगिक विकास बँक, भारतीय औद्योगिक वित्त निगम, भारतीय कर्ज (पत) व विनियोग (गुंतवणूक) निगम, भारतीय आयुर्विमा निगम, भारतीय स्टेट बँक, राष्ट्रीयीकृत बँका इत्यादींनी अभिदत्त केले आहे. निगमाचे भरणा झालेले भांडवल २.५ कोटी रुपयांचे आहे. केंद्र सरकारने निगमाला १० कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज दिलेले आहे.\nनिगमाचे व्यवस्थापन संचालक मंडळाकडे सोपविलेले असून त्याचे दैनंदिन प्रशासन भारतीय औद्योगिक विकास बँकेने नियुक्त केलेल्या व्यवस्थापकीय संचालकाकडे असते.\nनिगमाने साहाय्य केलेल्या उद्योगांत कापड, अभियांत्रिकी, खाणकाम, ओतशाळा यांसारख्या उद्योगांचा समावेश होतो. स्थापने पासून मार्च १९७९ पर्यंत निगमाने ५४,६३३ कामगार असलेल्या ९४ औद्योगिक घटकांना ६२.६७ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर केले, यापैकी ५२.७२ कोटी रुपयांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. निगमाचा व्याजदर ८.५% आहे. ३१ जानेवारी १९८२ पर्यंत, निगमाने एकूण १३१ उद्योगांना १४१ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर केले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postभारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था\nगटे, योहान वोल्फगांग फोन\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2018/09/blog-post.html", "date_download": "2020-09-25T02:44:04Z", "digest": "sha1:HJWRCKL637DXUNVRSSNL45BSNUWGWUTX", "length": 22277, "nlines": 145, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: ‘स्व’च्या ओळखीसाठी नव्या वाटा", "raw_content": "\n‘स्व’च्या ओळखीसाठी नव्या वाटा\nज्या व्यक्तीसाठी जोडीदार शोधायचा आहे, ती व्यक्ती मुळात कशी आहे, ही एक गोष्ट जोडीदार निवडताना अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. जेव्हापासून आपण समाजात हा जोड्या लावण्याचा उद्योग आरंभला आहे (म्हणजे अक्षरशः हजारो वर्ष) तेव्हापासूनच हा प्रश्न महत्त्वाचा आहे. एखादी व्यक्ती नेमकी कशी आहे, हे ठरवायचं कोणी आणि कशाच्या आधारावर, हे दोन मुद्दे स्थळ-काळानुसार नक्कीच बदलत गेले. पण मूळ प्रश्न ���ायम आहेच. धर्म, जात, खानदान, समाजातला सन्मान, कर्तृत्व, संपत्ती, सौंदर्य अशा वेगवेगळ्या निकषांच्या आधारे एखाद्याची ओळख ठरवून जोडीदार निवडीची प्रक्रिया जगभर आहे. पण हे किंवा असे निकष पुरेसे आहेत का) तेव्हापासूनच हा प्रश्न महत्त्वाचा आहे. एखादी व्यक्ती नेमकी कशी आहे, हे ठरवायचं कोणी आणि कशाच्या आधारावर, हे दोन मुद्दे स्थळ-काळानुसार नक्कीच बदलत गेले. पण मूळ प्रश्न कायम आहेच. धर्म, जात, खानदान, समाजातला सन्मान, कर्तृत्व, संपत्ती, सौंदर्य अशा वेगवेगळ्या निकषांच्या आधारे एखाद्याची ओळख ठरवून जोडीदार निवडीची प्रक्रिया जगभर आहे. पण हे किंवा असे निकष पुरेसे आहेत का तुमच्यासाठी जोडीदार निवडण्यासाठी तुम्हाला अगदी नेमकेपणाने कोण ओळखतं\nआधीच्या पिढीपर्यंत पालकवर्गाची या क्षेत्रात पूर्ण सत्ता होती जणू. पण यात बदल झाला. विसाव्या शतकात बदलणाऱ्या अर्थकारण-समाजकारणाने व्यक्ती कुटुंबापासून काहीशी स्वायत्त होत गेली. ‘मी स्वतःला कोणाहीपेक्षा जास्त ओळखतो/ते, आणि म्हणून माझ्या जोडीदाराबद्दलचा अंतिम निर्णय घ्यायला मीच सर्वाधिक लायक आहे’, असा सूर उमटू लागला. अर्थात आजही आमच्याकडे येणारे काही पालक दावा करतात की, ‘आम्हाला आमच्या मुला/मुलीच्या आवडी-निवडी, अपेक्षा असं सगळं नीट माहिती आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी जोडीदार निवडण्याची प्राथमिक जबाबदारी आम्ही घेण्यात काही गैर नाही.’ क्वचित प्रसंगी मुलं-मुलीही या म्हणण्याला दुजोरा देतात. पण जोडीदार निवडीच्या प्रवासात काही काळ घालवला आहे अशा कोणत्याही पालक-मुलामुलींशी बोलल्यावर जाणवतं की, हे वाटतं तितकं सोपं नसतं “आम्ही सुचवतो त्यातलं एकही स्थळ आमच्या मुलाला/मुलीला आवडत नाही” असं म्हणणारे पालक, आणि “आई-बाबांना नेमकं कळतच नाहीये, मला जोडीदार म्हणून कशी व्यक्ती हवीये.”, असं म्हणणारी मुलंमुली, आम्हाला अगदी रोज भेटत असतात. स्वतःच्या ‘नेमक्या ओळखीचा’ हा गंमतीशीर घोळ झाला की लग्नाची इच्छा असतानाही लग्न लांबणीवर पडू लागतं.\n‘आनंदी सहजीवनासाठी जोडीदार निवडीच्या अपेक्षा ठरवण्याआधी ‘स्व’ची नीट ओळख करून घ्या’ हा झाला सिद्धांत- थिअरी. पण हा सिद्धांत प्रत्यक्षात उतरवायचा कसा गेल्या शतकात यावर एक उत्तर शोधलं गेलं ते मानसशास्त्रातून. मानसशास्त्रीय चाचण्या वापरून व्यक्तिमत्व कसं आहे, स्वभाव कसा आ���े, नात्याच्या दृष्टीने स्वभावातल्या धोक्याच्या जागा कोणत्या, चांगल्या गोष्टी कोणत्या अशा प्रश्नांना अगदी सविस्तरपणे उत्तर देणारी यंत्रणा मानसशास्त्राने दिली. अजूनही त्यात सातत्याने प्रगती होत आहे. आज या चाचण्या आणि त्याबरोबर केलं जाणारं समुपदेशन हे या ‘स्व’ च्या ओळखीसाठी उपयोगी पडतं आहे. त्या आधारे जोडीदार निवडीच्या बाबतीत निर्णय घेणाऱ्यांचं प्रमाणही वाढतंय. ‘कोणत्याही व्यक्तीला ओळखणं’ यात दोन महत्त्वाच्या गोष्टी येतात- एक म्हणजे नेमक्या आणि उपयुक्त माहितीचं संकलन, जे या मानसशास्त्रीय चाचण्यांमधून केलं जातं आणि त्या माहितीचं विश्लेषण- जे या चाचणीत दिलेल्या उत्तरांवरून आणि समुपदेशनातून केलं जातं. मानसशास्त्रातली वेगवेगळी साधनं हेच काम करतात. पण या जोडीला एकविसाव्या शतकात एका नव्या गोष्टीने जन्म घेतलाय. आणि ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स.\n‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ चा २०१२ मधला एक लेख मी वाचला होता. त्याचं शीर्षक होतं- ‘तुमचं पुस्तक तुम्हाला वाचतंय’ मोबाईल, आय-पॅड किंवा किंडल अशी इलेक्ट्रॉनिक उपकरणं हातात घेऊन त्यावर ई-पुस्तक वाचणं ही गोष्ट आता भारतात देखील नवीन राहिलेली नाही. माहिती तंत्रज्ञान क्रांतीनंतर आता आपल्या हातात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची गंमत अशी आहे की तुम्ही त्या उपकरणातून एखादी सोय-सेवा मिळवत असता तेव्हा ते उपकरणही तुमची माहिती गोळा करत असतं. जेव्हा वाचक एखादं ई-पुस्तक वाचत असतो, तेव्हा ते उपकरणही एक प्रकारे तुम्हाला वाचत असतं. आणि त्यातून तुमच्याविषयीची माहिती मिळवत असतं. पुस्तकाच्या कोणत्या पानावर तुम्ही किती वेळ घालवलात, कुठे तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायची गरज पडली, कुठली पानं तुम्ही न वाचताच पुढे गेलात अशी सगळी माहिती गोळा केली जात असते. या माहितीचं नेमकं विश्लेषण करण्यासाठी क्लिष्ट स्वरुपाची गणिती प्रक्रिया उभारली जाते, म्हणजेच अल्गोरीदम्स बनवले जातात. हे अल्गोरीदम्स अधिकाधिक ताकदवान बनवता येतात जेव्हा विश्लेषण करण्यासाठी विस्तृत माहिती त्यांना मिळू लागते. ‘फेस रेकग्निशन’ सारख्या गोष्टी या आपल्या हातातल्या मोबाईलवर आल्या आहेत. त्या या पुस्तक वाचण्याच्या उपकरणाबरोबर जोडल्यावर तुमचा चेहरा बघून कोणता मजकूर वाचताना तुम्हाला हसू आलं, कधी वाईट वाटलं अशा गोष्टी��ची माहिती मिळवता येऊ शकते. अनेक जण आता हातात स्मार्टवॉच किंवा फिटबीट सारखी उपकरणं घालतात. यातून तुमच्या शरीराची इत्थंभूत माहितीही मिळू शकते. हे सगळं समजा, ई-पुस्तकाच्या उपकरणासह, एका यंत्रणेला जोडलं असेल तर पुस्तकाचा कोणता भाग वाचताना तुमच्या हृदयाचे ठोके वाढले हेही नोंदवलं जाईल. या यंत्रणेच्या अल्गोरिदमला तुमच्याबद्दलची अधिक माहिती मिळेल. या माहितीचं सविस्तर विश्लेषण करून तुम्ही एक व्यक्ती म्हणून कसे आहात याचे आडाखे बांधले जातात. एखादं पुस्तक तुम्हाला आवडलं आहे किंवा नाही, हे तुमच्या या सगळ्या माहितीच्या विश्लेषणावरून अल्गोरिदमच सांगू शकेल\nहे फक्त ई-पुस्तकाच्या बाबत लागू नाही. सगळीकडेच आहे. मोबाईल आणि इंटरनेट मार्फत या अल्गोरीदम्समध्ये आपल्या सगळ्या गोष्टींची सातत्याने नोंद ठेवली जाते. आपल्या आवडी-निवडी, मित्रपरिवार, आपण कुठे जातो फिरतो, सवयी, आनंदाचे क्षण, रागाचे क्षण या सगळ्याची माहिती सातत्याने बघू शकता येईल, तपासता येईल असे अल्गोरिदम तयार करून, त्यातून तुम्ही नेमके कसे आहात याची एक प्रतिमा निर्माण होत असते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे अशी यंत्रणा, जी या सगळ्या माहिती आणि विश्लेषणानंतर तुम्हाला योग्य ते सल्ले देते. अगदी सोपं उदाहरण म्हणजे तुम्ही इंटरनेटवर एखादी गोष्ट ‘सर्च’ केली असेल आणि त्यानंतर फेसबुक उघडलं तर त्या सर्च केलेल्या गोष्टीशी निगडीत जाहिराती तुम्हाला दिसू लागतात. ही या अल्गोरिदम्सची कमाल आहे. जसजसं जास्त क्लिष्ट अल्गोरीदम्स आणि सक्षम आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाच्या क्षमतांपेक्षा अधिक दर्जेदार काम करू लागतात, तसतसं आपण त्यावर अवलंबून राहू लागतो. हे आत्ताही घडतंच आहे. लेखक युवाल नोआह हरारी आपल्या एका भाषणात याविषयी बोलताना ‘गुगल मॅप’चं उदाहरण देतो. अपरिचित शहरात गेल्यावर तिथले रस्ते माहित नसताना गुगल मॅपला एखाद्या ठिकाणी जायचं कसं ते आपण विचारतो. आणि त्यानंतर ते अॅप्लिकेशन जे सांगतं ते बिनबोभाट पाळतो. का बरं कारण आपल्याला विश्वास असतो, की या परिस्थितीत हे आपल्याला आपल्या स्वतःपेक्षाही अधिक योग्य काहीतरी सांगणार आहे.\nनेटफ्लिक्स वरच्या ब्लॅक मिरर नावाच्या भन्नाट मालिकेत एक भाग या विषयावर आहे. त्यातल्या एक अशी व्यवस्था दाखवली आहे, जिथे अल्गोरीदम्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्��च्या आधारे तुमच्यासाठीचा अनुरूप जोडीदार निवडला जातो. अर्थात ती एक काल्पनिक कथा आहे. पण या प्रकारच्या गोष्टी भविष्यात फार लांब नाहीत. आजही तुमच्या फेसबुकवरच्या वावराच्या आधारे, तुमच्या मित्रपरिवाराच्या आधारे तुम्हाला फेसबुक ‘हे काही लोक तुम्हाला माहित असतील’ (पीपल यू मे नो) असं म्हणत सुचवतं. लग्नासाठी जोडीदार निवडण्यासाठीच्या अनेक वेबसाईट्स, डेटिंग साईट्स या अशा गोष्टींचा प्राथमिक पातळीवर वापर करू लागल्या देखील आहेत. अर्थातच अधिकाधिक सुधारणा होत त्याही भविष्यात त्यावर विसंबून राहता येईल एवढ्या जास्त विश्वासार्ह बनतील. मानसशास्त्रातल्या साधनांसह, ‘स्व’ च्या ओळखीसाठी एका नव्या वाटेवर आपला आता प्रवास चालू आहे. नजीकच्या भविष्यात, तुम्हाला कदाचित तुमच्यापेक्षाही जास्त नीट ओळखणाऱ्या अल्गोरिदमच्या आधारे तुमच्यासाठी अनुरूप जोडीदार कोण असेल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगू लागला तर आश्चर्य वाटायला नको त्यावेळी आपण गुगल मॅप सारख्या गोष्टीवर आज ठेवतो तसा पूर्ण विश्वास ठेवू का, हे बघणं फारच रंजक ठरणार आहे\n(दि. १५ सप्टेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध.)\n‘स्व’च्या ओळखीसाठी नव्या वाटा\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (6)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/sangli-job-fair-2020/", "date_download": "2020-09-25T04:39:00Z", "digest": "sha1:UFGKGQIUEYWCFYKPNPAZEG2I6QBHTQ4Y", "length": 7443, "nlines": 118, "source_domain": "mahabharti.in", "title": "Sangli Job Fair 2020 - 415+ पदे - सांगली ऑनलाईन रोजगार मेळावा 2020", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n415+ पदे – सांगली ऑनलाईन रोजगार मेळावा 2020\n415+ पदे – सांगली ऑनलाईन रोजगार मेळावा 2020\nSangli Job Fair 2020 : सांगली येथे टेलर / सिलाई मशीन ऑपरेटर, विक्���ी कार्यकारी, सहाय्यक टेक्निकल डिझाईन / सीआरएम, इत्यादी करीता पंडित दिनदयाल उपाध्याय सांगली ऑनलाईन रोजगार मेळावा 3 (2020-2021) चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 23 ते 24 सप्टेंबर 2020 आहे.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nपदाचे नाव – टेलर / सिलाई मशीन ऑपरेटर, विक्री कार्यकारी, सहाय्यक टेक्निकल डिझाईन / सीआरएम, इत्यादी\nपद संख्या – 415+ जागा\nपात्रता – खाजगी नियोक्ता\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nअर्ज पध्दती – ऑनलाईन\nनोकरी ठिकाण – सांगली\nऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 23 ते 24 सप्टेंबर 2020 आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद स्टाफ नर्स गुणवत्ता यादी डाउनलोड\nबॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत 111 रिक्त पदांची भरती\nRTMNU येथे विविध पदांची भरती\nसोलापूर विद्यापीठ येथे स्थापत्य अभियंता पदाची भरती\nग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 288 (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे)…\nजिल्हा परिषद अकोला भरती अंतिम पात्रता यादी\nजिल्हा परिषद लातूर येथे विधिज्ञ पदाची भरती\nसार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथे विविध रिक्त पदांची भरती\nपंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त पदांची भरती सुरु\nZP गोंदिया येथे वैद्यकीय अधिकारी पदाची भरती\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/tag/ordnance-factory-bandara-jobs-2019/", "date_download": "2020-09-25T04:09:14Z", "digest": "sha1:DODCLFJDGASRCY47U5ODI4W4MA2VCVPH", "length": 3396, "nlines": 70, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा भरती २०१९\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमे��� चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १७३\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद स्टाफ नर्स गुणवत्ता यादी डाउनलोड\nबॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत 111 रिक्त पदांची भरती\nRTMNU येथे विविध पदांची भरती\nसोलापूर विद्यापीठ येथे स्थापत्य अभियंता पदाची भरती\nग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 288 (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे)…\nजिल्हा परिषद अकोला भरती अंतिम पात्रता यादी\nजिल्हा परिषद लातूर येथे विधिज्ञ पदाची भरती\nसार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथे विविध रिक्त पदांची भरती\nपंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त पदांची भरती सुरु\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.l-groop.com/page/how-to-make-meringue/", "date_download": "2020-09-25T04:49:39Z", "digest": "sha1:BI77PVBZ26XNALKLT6YMHEDSTDEZNK7Q", "length": 24504, "nlines": 61, "source_domain": "mr.l-groop.com", "title": "मिररिंग कसे करावे | l-groop.com", "raw_content": "\nमिररिंगू एक हलका, चवदार आणि गोड पदार्थ आहे जो लिंबू मरिंग्यू आणि नारळ क्रीम सारख्या पाईसाठी नाट्यमय उत्कृष्ट म्हणून वापरला जातो. हे साखरेसह चाबूक असलेल्या अंडी पंचापासून बनविलेले आहे: इतके सोपे आहे. मिररिंग करणे कठीण नाही, परंतु ते मिष्टान्न सारणीत उत्कृष्ठ अन्नाची भर घालत आहे. ते कसे करावे यासाठी शोधण्यासाठी चरण 1 आणि त्याहून अधिक पहा.\nमेअरिंग तयार करण्यास तयार आहे\nकोरड्या दिवसाची वाट पहा. अंड्यांच्या पांढर्‍यामध्ये हवा मारून मिरिंग्यू बनविला जातो, ज्यामुळे त्यांचे आकारमान वाढते आणि हलके व फुशारकी बनते. हवा कोरडे असताना मेरिंग्यूची रचना उत्तम आहे, कारण पाण्याची उपस्थिती त्याचे वजन कमी करू शकते. पावसाळी किंवा दमट दिवस, हवेमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच जेव्हा कोरडे असताना पावसाळ्याऐवजी मीरिंग्यू बनविणे सुलभ होते आणि योग्य खंड आणि पोत मिळवते.\nपावसाळ्याच्या दिवसात, मेरिंग्यूला जास्त मारहाण करा म्हणजे त्यामुळे कोसळण्याची शक्यता कमी आहे.\nस्वच्छ स्टेनलेस स्टील किंवा काचेच्या उपकरणांचा वापर करा. प्लास्टिकपासून बनविलेले वाटी साफ करणे कठिण आहे आणि त्यांच्यात तेल आणि इतर सामग्रीचे ट्रेस असतात ज्यामुळे मेरिंग्यूची गुणवत्ता प्रभावित होऊ शकते. मेरिंग्यू करण्यासाठी स्वच्छ, कोरडे स्टेनलेस स्टील क��ंवा काचेच्या वाटी आणि भांडी वापरा.\nपाण्याचे एक थेंब किंवा दोनदेखील मेरिंग्यू खराब करू शकतात, म्हणून वाडगा कोरडे असल्याची खात्री करुन घ्या.\nजुन्या अंडी वापरा. अंड्यांचे पांढरे पोत अंड्याचे वय जितके पातळ होते तसतसे बदलते. अंडी जी 3 किंवा 4 दिवस जुने अंडी अत्यंत ताजे असतात त्यापेक्षा अधिक चांगले चाबूक करतात. जर आपल्याला अंडी सुपरमार्केटमधून मिळाल्या तर आपण खरेदी केल्यापासून ते काही दिवस जुनेच आहेत, म्हणून कदाचित ते ठीक आहेत. जर आपण शेतकर्‍याच्या बाजारात खरेदी केली असेल तर अंडींचे वय विचारून घ्या म्हणजे ते केव्हा वापरावे हे आपल्याला ठाऊक असेल. [१]\nअंडी वेगळे करा . आपण अंडी विभाजक वापरू शकता किंवा हाताने करू शकता. Meringue अंडी अंड्यातील पिवळ बलक आवश्यक नाही, म्हणून त्या बाजूला ठेवा आणि त्यांना वापरा कस्टर्ड किंवा आईस्क्रीम. अंडी विभक्त करण्याचा वेगवान मार्ग म्हणजे पुढील गोष्टीः\nस्वच्छ स्टेनलेस स्टील किंवा काचेच्या भांड्यावर अंडे धरा.\nवाटीच्या रिमवर अंडी क्रॅक करा, पांढ the्या वाटीमध्ये पडू द्या.\nअंडीचे अर्धे भाग काळजीपूर्वक वेगळे करा आणि अंड्यातील पिवळ बलक अर्ध्या ते अर्ध्यापर्यंत पार करा, पांढरा थेंब खाली द्या. पांढरा वाटीत येईपर्यंत सुरू ठेवा आणि आपण सोडलेले सर्व अंड्यातील पिवळ बलक आहे.\nआपल्याला अद्याप या तंत्राचा सराव आवश्यक असल्यास, प्रत्येक अंडे एका छोट्या कंटेनरमध्ये विभक्त करा आणि आपण वापरत असलेल्या मोठ्या मिक्सिंग भांड्यात पांढरा घाला. अशा प्रकारे आपण चिरलेल्या शेवटच्या अंड्यातील जर्दीमध्ये चुकून अंडी काढून संपूर्ण अंडी पंचाचा नाश करणार नाही.\nत्यांना तपमानावर आणा. जेव्हा आपण त्यांना चाबूक मारता तेव्हा खोली तपमान अंडी पंचा मोठ्या आणि अधिक प्रमाणात मिळतील. ते अद्याप रेफ्रिजरेटरमधून थंड असताना त्यांना मारहाण करण्याऐवजी खोलीच्या तपमानावर काही मिनिटे येऊ द्या.\nअंडी पंचा फडफडत आहे\nमऊ शिखरे तयार करण्यासाठी त्यांना विजय. मिक्सिंगच्या वाडग्यात अंडी पंचा मारण्यास प्रारंभ करण्यासाठी इलेक्ट्रिक मिक्सर वापरा. फोम आणि व्हॉल्यूम येईपर्यंत कित्येक मिनिटे त्यांना मारहाण करा. पांढरे मऊ, फ्लॉपी शिखरे तयार होईपर्यंत जात रहा जे त्यांचे आकार धारण करतील परंतु कोणत्याही प्रकारे कठोर नाहीत.\nअंडी पंचा मोठ्या, उंच वाडग्यात ��सावा आणि मिक्सर मध्यम-हाय-स्पीडवर सेट करावा. [२] एक्स संशोधन स्त्रोत\nहातांनी अंडी पंचा मारणे शक्य आहे, परंतु मिक्सर वापरण्यापेक्षा खूपच जास्त वेळ लागतो आणि समान पोत प्राप्त करणे अशक्य आहे.\nआपण मेरिंग्यू कुकीज बनवत असल्यास, प्रक्रियेत आपल्याला टार्टरची क्रीम आणि इतर फ्लेवर्सिंग्ज जोडण्याची आवश्यकता आहे.\nहळूहळू साखर घाला. मिक्सर चालू ठेवून, साखर एकावेळी काही चमचे घाला. हे हळूहळू अंडी पंचामध्ये विरघळेल, ज्यामुळे ते ताठ आणि तकतकीत होतील. आपल्याला पाहिजे तितके साखर वापरत नाही आणि तो विसर्जित होईपर्यंत पिटत रहा.\nबर्‍याच मेरिंग्यू पाककृती प्रत्येक अंड्या पांढर्‍यासाठी 1/4 कप साखर मागतात.\nजर आपल्याला नरम मिरिंग पाहिजे असेल तर साखर कमी घाला. आपण प्रति अंडे पांढरा 2 चमचे जोडू शकता. ताठरपणासाठी, अधिक साखर घाला. हे मेरिंग्यू स्ट्रक्चर आणि ग्लॉस देईल.\nशिखर कठोर आणि तकतकीत होईपर्यंत मारहाण करा. अखेरीस अंडी पंचा ताठरतील आणि एक तकतकीत चमक घेतील. आपल्या बोटांच्या दरम्यान थोडासा मेरिंग्यू चोळा; जर ते दाणेदार असेल तर याचा अर्थ असा की साखर विरघळण्याकरिता आपल्याला आणखी काही मिनिटे मारहाण करणे आवश्यक आहे. हे गुळगुळीत असल्यास, मेरिंग्यू बेक करण्यास सज्ज आहे.\nमीरिंग्यू तयार आहे की नाही हे सांगण्याचा दुसरा मार्ग म्हणजे चमच्याने मिश्रणात बुडविणे आणि त्यास उलथून ठेवणे; ते चमच्याने सरकले तर मारहाण करत रहा. जर ती चिकटली तर ती बहुधा तयार आहे.\nभरण्यापूर्वी मेरिंग्यू बनवा. आपल्यास पाय वर जाण्यापूर्वी हे सेट करण्यास थोडा वेळ देते, जे बेकिंग प्रक्रियेदरम्यान चिकटून राहण्यास मदत करते. येथे पाईसाठी काही स्वादिष्ट पाककृती आहेत ज्यांना मेरिंग्यू टॉपिंगसाठी कॉल आहे:\nगरम पाई फिलिंगवर मेरिंग्यू पसरवा. मीरिंगसाठी गरम भरावरून भरलेले पाई क्रस्ट घ्या. भरण्यावर चमच्याने आणि ते समान रीतीने पसरवा. आपल्याकडे पायच्या शीर्षस्थानी मेरिंग्यूचा एक चांगला ढीग होईपर्यंत जात रहा.\nहे सुनिश्चित करा की मेरिंग्यू कवटीच्या काठावर संपूर्ण प्रकारे भरून भरुन येत आहे. हे जशी झेलते तसतसे सरकणार नाही हे सुनिश्चित करण्यात मदत करते.\nबर्‍याच बेकर्स मेरिंग्यूला मऊ करतात जेणेकरून पायच्या मध्यभागी एक टेकडी बनते. जेव्हा आपण पाई कापता तेव्हा याचा एक चांगला परिणाम होतो.\nमेरिंग्यू कर्ल बनवा. चमचेच्या मागील बाजूस मेरिंग्यूमध्ये बुडविण्यासाठी आणि त्यास वर उचलायला लावा, यामुळे कर्ल आणि शिखर तयार होऊ शकतात. मेरिंग्यू अधिक सजावटीच्या दिसण्याचा हा एक लोकप्रिय मार्ग आहे.\nकमी तापमानात मेरिंग्यू बेक करावे. प्रत्येक पाई रेसिपी थोडी वेगळी असते, परंतु बहुतेक तुम्हाला 20 किंवा 30 मिनिटांसाठी सुमारे 325 डिग्री सेल्सियस (163 डिग्री सेल्सिअस) वर मेरिंग्यू बेक करण्यास सांगतील, म्हणून बेक करण्याची आणि बर्न न घालता वेळ मिळेल. जेव्हा स्वयंपाक थर्मामीटरने 160 अंश वाचले तेव्हा ते तयार आहे.\nमीरिंग्ज शिजवताना मला कसे कळेल\nजेव्हा आपण त्यांना निवडता तेव्हा ते चर्मपत्र कागदावर सहजपणे वेगळे करतात तेव्हा मेरिंग्ज तयार असतात. ते हलके आणि कुरकुरीत असले पाहिजे परंतु तपकिरी नसावी. तथापि, आपण चर्मपत्र कागद किंवा सिलिकॉन चटई न वापरल्यास, मेरिंग्ज ते शिजवलेले असले तरीही अडकले असतील अशा परिस्थितीत आपल्याला स्वयंपाक पत्रकास सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यासाठी स्पॅटुला वापरण्याची आवश्यकता असेल.\nमाझे मेरिंग्ज का रडले\nमेरिंग्यूजच्या संबंधात रडण्याचा अर्थ असा आहे की त्यांच्यात द्रव बाहेर पडला आहे आणि हे मेरिंग्जच्या पायथ्याशी एक तलाव तयार करते. हे मेरिंग्यू मिश्रण जास्त-कुजून काढणे किंवा बराच काळ मेरिंग्ज बेक न केल्यामुळे होते. पुढील वेळी असे होणार नाही याची खात्री करण्यासाठी, झटकून टाकू नका आणि मेरिंग्यू एकतर पुरेसे किंवा जास्त तपमानावर शिजवलेले असल्याची खात्री करा. आपण अधिक जोडून साखर सामग्री समायोजित करण्याचा प्रयत्न देखील करू शकता.\nबेकिंग दरम्यान माझे मेरिंग्ज नेहमीच क्रॅक होतात असे दिसते. पुढच्या वेळी मी काय करावे\nखूप जास्त दराने कुजविणे हे क्रॅकिंग होऊ शकते, जे मोठ्या हवेचे फुगे तयार करते जे असमान वाढ आणि प्रसार करण्यास भाग पाडते, परिणामी क्रॅकिंग होते. किंवा, हे तपमानावर उच्च तपमानावर मेरिंग्ज शिजवण्यामुळे होऊ शकते. पुढच्या वेळी, आपल्या मिक्सरचा वेग मध्यम करा आणि ओव्हनचे तापमान थोडेसे कमी करा जेणेकरून मेरिंग्ज त्वरेने शिजत नाहीत.\nमाझे मेरिंग्यू खूप मऊ होते, काय झाले\nआर्द्रता जास्त असल्यास हे घडते. कोरड्या हवामानात, कमी आर्द्रतेमध्ये मिरिंग्ज तयार करणे आवश्यक आहे. पुढील वेळी, ओव्हन बंद करण्याचा प्रयत्न करा परंतु ओव���हनमध्ये कोरडे ठेवण्यासाठी मेरिंग्ज थंड होऊ द्या. बेकिंगनंतर आर्द्रता खराब होण्यापासून रोखण्यासाठी हवाबंद कंटेनरमध्ये मेरिंग्ज ठेवा. कोरड्या, सनी दिवशी मेरिंग्ज बनविणे देखील महत्वाचे आहे; पाऊस पडत असताना किंवा गडबड झाल्याने मऊपणा येण्याची शक्यता असते.\nमेरिंग्जची चव कशी आवडते\nमिरिंग्यू विविध रेसिपीमध्ये वेगळ्या दिसेल आणि चव दिसेल. पावलोवासाठी, उदाहरणार्थ, बाह्य कुरकुरीत आणि थोडा बेज रंगाचा असावा. तो कट झाल्यावर क्रॅक झाला पाहिजे आणि खाल्ल्यावर थोडासा चघळला पाहिजे. मीरिंग्यूचा अंतर्गत भाग हलका आणि मऊ असावा. मिरिंग्यू घरटे संपूर्ण खुसखुशीत आणि किंचित चवदार असतील. काही बेकर्स एक हलका आणि crumbly meringue तयार करण्यासाठी हे कमी आणि हळू शिजवतात. हे जास्त गोड चव देतात. एक चांगला मेरिंग्यू नेहमीच गोड आणि हलका असेल. एक नट किंवा कारमेल चव काही प्रमाणात बेक्ड व्हर्जनमध्ये उपस्थित असेल. बर्‍याच पाककृतींमध्ये वापरलेला वेनिला अर्क नेहमीच सूक्ष्मपणे उपस्थित असेल.\nकुजबुजताना, आपल्याला ते मऊ शिखरे बनवण्याची गरज आहे, नंतर साखर घालावी की उलट\nआपण मिसळत असताना जोडा - एका वेळी थोडेसे. शेवटी आपण हे सर्व एकाच वेळी केले तर ते शिखरांना सपाट करेल.\n20 मीरींग बनविण्यासाठी मला किती अंडी पंचा आणि साखर वापरावी लागेल 20 बेक करण्यासाठी किती वेळ लागेल\nआपल्याला 20 मेरिंग्ज बनवण्यासाठी 60 अंडी पंचा आणि 20 कप साखर आवश्यक आहे. बेकिंग वेळेसाठी, आपण आपल्या ओव्हनमध्ये किती मेरिंग्ज घातल्या यावर अवलंबून आहे. जेव्हा स्वयंपाक थर्मामीटरने 160 अंश वाचले तेव्हा आपले मेरिंग्यू तयार आहे.\nजर माझ्या अंडी इलेक्ट्रिक मिक्सरमध्ये फेस येत नाहीत तर मी काय करावे\nजर आपण समुद्रकिनारे पुरेसे ठेवण्याची खात्री केली असेल आणि आपल्याला अद्याप परिणाम दिसला नाही तर मी अंडी टाकून पुन्हा प्रयत्न करतो.\nनो-बेक मेरिंग्यू बनविणे शक्य आहे का\nसर्व मेरिंग्ज बेक करावे लागतील, कारण त्यात अंडी आहेत.\nआपण ओव्हनऐवजी मायक्रोवेव्ह वापरू शकता\nजर तुम्हाला मेरिंग्यू शिजवायचे असेल तर, नाही. मायक्रोवेव्ह अन्न गरम करते परंतु ते ओव्हनप्रमाणेच सुसंगतता किंवा अन्नाची स्थिती बदलत नाही.\nसेन्डॉल कसे बनवायचेखाद्य रेती कशी बनवायचीतळलेले ऑरिओ कसे बनवायचेजेली कशी बनवायचीओरिओ ग्रॅहम कसा बनवायचाओव्हनमध्ये स्मोर���स कसे बनवायचेटूरन (केळी रॅप) कसे बनवायचेविप्ड क्रीम कसे तयार करावेदही कव्हर केलेले प्रीटझेल कसे बनवायचेकेकसाठी क्रीम कशी तयार करावीविप्ड क्रीम कसे स्थिर करावेमेअरिंग्ज कसे संग्रहित करावेपावलोवा कसा साठवायचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%8F-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AB", "date_download": "2020-09-25T05:11:41Z", "digest": "sha1:EVCW3AXSH56SITR7BEO5QMD377JGBZXI", "length": 2900, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मझार-ए-शरीफ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमझार-ए-शरीफ हे अफगाणिस्तानमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. येथील निळी मशीद जगप्रसिद्ध आहे.\nसमुद्रसपाटीपासुन उंची १,२४७ फूट (३८० मी)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑगस्ट २०१९ रोजी ०९:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/video/bhairvaj-misal-for-lovers-mumbai/161810/", "date_download": "2020-09-25T03:15:05Z", "digest": "sha1:VA3GL2IGT6D5MBY4ECVJRE76NQYBQLTL", "length": 5823, "nlines": 115, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Bhairvaj misal for Lovers | Mumbai", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ Valentine Day: चॉकलेटच्या आधी झणझणीत मिसळ होऊन जाऊ द्या\nValentine Day: चॉकलेटच्या आधी झणझणीत मिसळ होऊन जाऊ द्या\nव्हॅलेंटाईन डे म्हटलं की कुठे तरी फिरायला जाण्याचा किंवा स्पेशल खाण्याचा प्लॅन झालाच असेल. पण तुम्हाला जर व्हॅलेंटाईन डे दिवशी काहीतरी झणझणीत खायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल���वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nसगळं नॉर्मल झाल्यावर Work From Home चं काय होणार\nबापरे….खेकड्यालाही आहे सिगारेट ओढण्याचे व्यसन\nआता याला काय म्हणावं दात घासता घातसा आख्खा ब्रशच गिळून टाकला\nVideo: धाडसानं ६ महिन्यांच्या चिमुकल्यानं Water Skiing करून केला वर्ल्ड रेकॉर्ड\nआज आहे World Rose Day, पण का साजरा करतात हा दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/shirur-people-will-fulfill-the-dream-of-pune-nashik-railway-dr-amol-kolhe-171449/", "date_download": "2020-09-25T03:47:47Z", "digest": "sha1:IKAJZURSO7LCRHV67FSAJ4WOIMPR3EY6", "length": 11356, "nlines": 80, "source_domain": "mpcnews.in", "title": "Shirur: जनतेने पाहिलेले पुणे नाशिक रेल्वेचे स्वप्न पूर्ण करणार - डॉ. अमोल कोल्हे", "raw_content": "\nShirur: जनतेने पाहिलेले पुणे नाशिक रेल्वेचे स्वप्न पूर्ण करणार – डॉ. अमोल कोल्हे\nShirur: जनतेने पाहिलेले पुणे नाशिक रेल्वेचे स्वप्न पूर्ण करणार – डॉ. अमोल कोल्हे\nपुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मंजुरीचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश : People will fulfill the dream of Pune-Nashik Railway - Dr. Amol Kolhe\nएमपीसी न्यूज – पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प आपल्याला करायचाच आहे. त्यामुळे परिवहन, वित्त, नियोजन आणि महसूल सचिवांनी तातडीने कार्यवाही करून या प्रकल्पाच्या मंजुरीचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये लवकरात लवकर सादर करावा, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले असल्याचे सांगत पुणे नाशिक रेल्वे हे या भागातील जनतेने वर्षानुवर्षे पाहिलेले स्वप्न आहे. जनतेने पाहिलेले पुणे नाशिक रेल्वेचे स्वप्न पूर्ण करणार असे शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.\nगेली अनेक वर्षे रखडलेल्या पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी मिळावी यासाठी पुढाकार घेण्याची विनंती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली होती. त्यानुसार जून महिन्यात उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रकल्प सादरीकरणासाठी बैठक आयोजित केली होती.\nया बैठकीत त्यांनी हा प्रकल्प आपल्याला करायचा आहे. त्यामुळे कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात सर्वच लोकप्रतिनिधींना व��श्वासात घेऊन हा प्रकल्प घेऊन त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्ण करण्याची आपली भूमिका मांडताना सर्व संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याचे सुतोवाच केले होते.\nमात्र, कोविडचे संकट वाढत असल्याने बैठकीस विलंब होत होता. दरम्यान, ही बैठक लवकर व्हावी यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी पाठपुरावा केल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी तातडीने आज या बैठकीचे आयोजन केले.\nआजच्या बैठकीमुळे पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला आणखी गती प्राप्त झाली असून सर्वांना बरोबर घेऊन सहकार्याने हा प्रकल्प मार्गी लावण्याचा उपमुख्यमंत्री पवार यांचा निर्धार लक्षात घेता राज्य सरकारची मंजुरी मिळण्यातील अडथळे दूर होणार असल्याने आता हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.\nया बैठकीत खासदार डॉ. कोल्हे यांनी आपली भूमिका मांडताना वाघोली येथे मल्टीमोड्यूल हब उभारावे आणि पीएमआरडीएच्या माध्यमातून कॉम्प्रिहेंसिव्ह मोबिलिटी प्रकल्प राबवल्यास रांजणगाव एमआयडीसी जोडल्यास नगर रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न सुटेल.\nतसेच तेथील उद्योगांना मालवाहतुकीसाठी चांगला पर्याय निर्माण होईल असे सांगितले. या सूचनेची दखल घेऊन उपमुख्यमंत्री पवार यांनी महारेलच्या जैस्वाल यांना डॉ. कोल्हे यांची सूचना विचारात घेऊन नियोजन करा असे आदेश दिले.\nजनतेने पाहिलेले पुणे नाशिक रेल्वेचे स्वप्न पूर्ण करणार – डॉ. कोल्हे\nआजच्या बैठकीबाबत आपली प्रतिक्रिया देताना खासदार डॉ अमोल कोल्हे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचा आपण शब्द दिला होता. प्राधान्यक्रमानुसार एक-एक प्रकल्प मार्गी लावण्याचे माझे प्रयत्न आहेत.\nडॉ. कोल्हे पुढे म्हणाले की, पुणे नाशिक रेल्वे हे या भागातील जनतेने वर्षानुवर्षे पाहिलेले स्वप्न आहे. त्यामुळे मी सातत्याने या प्रकल्पासाठी पाठपुरावा करीत होतो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा शब्द दिला आहे.\nत्यामुळे राज्य सरकारने मंजुरी देताच प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू होईल. मात्र, या दरम्यान प्रत्येक टप्प्यावर आपण या प्रकल्पाचा पाठपुरावा करणार आहोत असे डॉ कोल्हे यांनी सांगितले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune : भाजपाने वाढीव वीज बिलांचा हार पाठवला ऊर्जा मंत्र्यांना\nWater Cut Postponed: गणेशोत्सव होईपर्यंत पाणी कपात नाही : महापौरांची पुणेकरांना ‘गूड न्यूज’\nPune News : पुण्यातील हॉटेलमधून सायंकाळी 7 नंतरही पार्सल नेता येणार : आयुक्त\nPune News : जम्बो कोविड सेंटरमध्ये 400 बेड तयार\nLonavala Crime : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी लाॅकडाऊन काळात 827 जणांवर केले गुन्हे दाखल\nLonavala News : कार्ला गावात 2324 नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी\nChinchwad Crime : कुख्यात रावण टोळीच्या सदस्याला अटक; एक पिस्टल, दोन काडतुसे जप्त\nTalegaon News: रोटरी क्लबच्या अध्यक्षा हातात टेम्परेचर गन घेऊन उतरल्या रस्त्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/93893e92e93e91c93f915-90692693e928-92a94d93092693e928", "date_download": "2020-09-25T03:42:16Z", "digest": "sha1:T7IHLIHV3PROGBEABFNDDDRI4A5Z3LIU", "length": 18837, "nlines": 89, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "सामाजिक आदान-प्रदान — Vikaspedia", "raw_content": "\n(सोशल कम्युनिकेशन). सामाजिक आदान-प्रदान ही समाजशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. माणूस समाजप्रिय प्राणी आहे. समाज अनेक समूहांचा आणि अनेक प्रकारच्या व्यक्तींचा असतो. या नानाविध व्यक्तींमध्ये देवाण-घेवाण चालू असते. व्यक्ती वेगळ्या वयाच्या, विविध नातेसंबंध असलेल्या व विविध धर्म-पंथांच्या आणि विविध रिवाज पाळणाऱ्या असतात. व्यक्ती वेगवेगळे व्यवसाय करतात म्हणूनच समाजव्यवस्था चालू राहते. असे व्यक्तिसमूह एका भौगोलिक प्रदेशात राहतात म्हणूनच त्या जागेबद्दलची आत्मीयता ‘आपला गाव, राज्य, देश आणि आपले एकत्र राहणारे सर्व लोक’ अशी भावना समूहांमध्ये असते; आणि अशा समुदायांमध्ये सतत आदान-प्रदान चालू असते. स्वतःला विसरुन समूहातील व्यक्तींचे आदानऐ-प्रदान सामाजिक स्वरुपाचे असते. प्रसिद्घ जर्मन समाजशास्त्रज्ञ ⇨माक्स वेबर (१८६४–१९२०) यांनी चार प्रकारचे आदान-प्रदान असल्याचे सांगितले आहे : पारंपरिक (मंदिरबांधणीत सहभाग, पूजा-अर्चा, उपवास इ. रुढी पाळणे),मानसिक (प्रेम करणे, वाईट वाटणे, भिणे, सहकार), मूल्यप्रमाणित वर्तन (कायदे पाळणे, सामूहिक लढ्या त भाग घेणे इ.) व वैचारिक आणि व्यावहारिक वर्तन.प्रसिद्घ अमेरिकन समाजशास्त्रज्ञ ⇨टॅलकॉट पार्सन्झ (१९०२– ७९) यांच्या मते समुदायातील व्यक्ती क्रि यांची निवड समुदायातील नियमांनुसार करते. समाजाच्या सुरुवातीपासून व्यक्ती इतरांशी प्रेमाने, सलोख्याने, सहकार्याने वागते. आज व्यक्ती एकत्र उत्पादनाचे काम करतात, सरकारने सुरु केलेल्या कामावर सर्वांना बरोबर घेऊन कामाचा भार उचलतात. असे असूनही व्यक्ती नेहमीच असे वागत नाहीत. कधीकधी काहींशा रागाने, द्वेषाने आणि सूडबुद्घीने वागतात. व्यक्तींच्या मनातील सूडभावना सामूहिकपणेही प्रकट होतात, त्या कधी तडजोड करतात, तर कधी त्यांच्यामध्ये वैर चालूच राहते. तसेच विविध समुदाय आपापल्या धर्माचे ग्रंथ पवित्र मानतात आणि सणसमारंभ साजरे करतात. प्रत्येक धर्माचे बोधचिन्ह वेगवेगळे असते. हे वर्तणुकीतील वेगळेपण सामाजिक स्वरुपाच्या आदान-प्रदानाची गरज पूर्ण करते. परस्परांत सौहार्दाचे वातावरण आवश्यक असते.\nजे समुदाय कोणतेच धर्म किंवा कर्मकांड पाळीत नाहीत, ते सर्वांनी पाळण्याजोगे कायदे आणि मूल्यांनुसार वर्तन करणे पसंत करतात. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समता, स्वातंत्र्य ही मूल्ये जोपासतात. त्यांच्या क्रिया अधिकतर सांघिक असतात. मोर्चे,हरताळ, बंद, सभा यांतून त्या व्यक्त होतात. क्रांती, चळवळ, सत्यागह, अन्यायमूलक विरोध ही साधने त्यांना वापरावी लागतात. आतापर्यंत जगात ठिकठिकाणी समुदायांनी अन्य समुदायांवर अन्याय केले. राजे, सावकार, उच्च जाती, जमीनदार यांनी गरीब जनतेवर, पुरुषांनी स्त्रियांवर, धर्ममार्तंडांनी अडाणी भक्तगणांवर अन्याय केला; मात्र या दुष्ट प्रथांचे विचारवंतांनी खंडन केले. उद्योगाच्या क्षेत्रात आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध झाली. परिवहनाची आधुनिक साधने निर्माण झाल्यामुळे परदेशात व देशांतर्गत उत्पादनाच्या क्षेत्रात औद्योगिक क्रांती घडून आली. पूर्वापार चालत आलेली वस्तुविनिमयाची जागा बाजारव्यवस्थेने घेतली. बँका निघाल्या, औद्योगिकीकरणाला चालना मिळाली, भांडवलदारांची श्रीमंती वाढतच गेली आणि समाजात श्रीमंत-गरीब यांच्यातील दरी वाढत गेली. कारखानदारांकडून कामगारांची पिळवणूक होऊ लागली. परिणामतः कामगार संघटनांचे संघटन होऊन हरताळ, बंद इ. प्रकारांनी कारखानदारांवर दबाव आणला गेला. तत्पूर्वी यूरोप खंडात ⇨कार्ल मार्क्स यांनी ‘जगातील कामगारांनो, संघटित व्हा आणि अन्याय करणाऱ्या भांडवलशाहीला विरोध करा. तुम्हाला केवळ तुमच्या पायातील बेड्या गमवाव्या लागतील; पण त्या बदल्यात तुम्हाला स्वातंत्र्य व सत्ता मिळेल’ असा उपदेश केला आणि त्याची परिणती रशियन राज्यक्रांतीत झाली (१९१७). माणूस आदान-प्रदानातून मोठे युद्घही लढू शकतो हे सत्य जगापुढे आले.\nसमाज आकाराने लहान होता, त्यावेळी कुटुंबामध्ये, गावांमध्ये, समुदायांमध्ये व्यक्ती परस्परांशी प्रेमाने आणि सलोख्याने वागत असत. त्यावेळी समस्यांचे प्रमाण कमी होते; परंतु जागतिकीकरणाच्या प्रक्रियेपासून लहानमोठ्या समुदायांमध्ये भांडणतंटे,सूड घेणे वाढले. ‘मी’ पणाची भावना वाढून स्वार्थ, स्पर्धा आणि संघर्ष यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले. संघर्ष केवळ देशांतर्गत राहिला नाही, तर देशा-देशांमध्ये सुरु झाला.\nदेशांतर्गत सुरक्षा रहावी, त्या दृष्टीने शासन सतर्क असते. सुरक्षेइतकेच महत्त्व शिक्षण, आरोग्य आणि प्रतिबंधात्मक वैयक्तिक आरोग्य यांनाही आहे. यावर शासन व समाजसेवी संस्था काम करीत असतात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तंत्रज्ञान व विज्ञानातील संशोधनामुळे औषधो पचारात प्रगती झाल्याने बालमृत्यू आणि स्त्रीमृत्यू यांचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच दळणवळणातील प्रगतीमुळे प्राथमिक आरोग्यसेवा गावोगावी पोहोचत असून, आहार आणि कुटुंबकल्याण यांवरही भर दिला जात आहे. नेत्रदान आणि देहदान ह्या पुण्यकर्मांचे महत्त्व समाजावर बिंबवले जात आहे. ज्ञान, मानसिक प्रवृत्तींचे उन्नयन व त्यानुसार क्रि या करणे ही त्रिसूत्री जनता स्वीकारु लागली, तर सामाजिक क्रिया कल्याणकारी होतील.\nनैसर्गिक आणि अन्य आपत्तींच्या वेळी सामाजिक दातृत्वाचे निखळ दर्शन घडते. जात, धर्म, वंश, आर्थिक स्थिती इत्यादींचा विचार न करता माणसे आपद्‌गस्तांना मदत करतात. समुदायातील सेवाभावी संस्था दुःखात सहभागी होतात. समुदायात ‘आम्ही, आपले आणि आमच्या सर्वांचे अशी भावना असते’. इतरांच्या समस्या माझ्याच समस्या आहेत असे मानून परस्परांना त्या साहाय्य करतात. आजचे ‘बचतगट’ – विशेषतः महिलांचे – स्त्रियांची संकुचित दृष्टी व्यापक करण्यास साहाय्यभूत होतात. त्यांच्या एकत्र भांडवलनिर्मितीतून उत्पादक क्रि यांना आणि बाजारहाट यांना तर वाव मिळतोच; पण त्याशिवाय कोणाही महिलेवर संकट आले, तर धावून जाण्याची क्षमताही दाखविली जाते. समाजात विविध समुदाय आपापली संस्कृती जपतात. समाज नव-अभिजात-सिद्घांतानुसार सुखलोलुप होत आहे. तो सुखकारक कृती करण्याकडे प्रवृत्त होतो आणि दुःखकारक गोष्टी करण्याचे टाळतो. यालाच विलासवादी मानसशास्त्र असे म्हटले जाते. या सिद्घांतास सुख-दुःख असेही म्हणतात. आदान-प्रदानाचे हे विविध नमुने समाजात आढळतात.\n२. बोबडे, प्रकाश, कोलाज (आर्थिक विकास व सामाजिक चळवळी),\nपुणे, १९९२. काळदाते, सुधा\nस्त्रोत : मराठी विश्वकोश\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-letter-abn-97-4-2276497/", "date_download": "2020-09-25T04:52:09Z", "digest": "sha1:BT3BY4CJXZ7UDF64V3YMYFQWJABVKXLY", "length": 29319, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta readers letter abn 97 | नेहरूंचे पंचशील आणि यांची पंचसूत्री.. | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nनेहरूंचे पंचशील आणि यांची पंचसूत्री..\nनेहरूंचे पंचशील आणि यांची पंचसूत्री..\nआतापर्यंत प्रत्येक बैठकींत चीनने मान्य करूनही एक इंचही माघार घेतली नाही, ना चीनचा उच्छाद कमी झालेला आहे, याचा विसर न पडू द्यावा.\nनेहरूंचे पंचशील आणि यांची पंचसूत्री..\n‘संकरित मुत्सद्देगिरी’ या अग्रलेखात (१५ सप्टेंबर) जिला ‘आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी’ म्हटले आहे ती भारताच्या दृष्टीने ‘बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात’ आहे, असे माझे मत आहे. आतापर्यंत प्रत्येक बैठकींत चीनने मान्य करूनही एक इंचही माघार घेतली नाही, ना चीनचा उच्छाद कमी झालेला आहे, याचा विसर न पडू द्यावा.\nचिनी कंपनीच्या माहिती चोरीबाबतच्या बातमीमुळे (लोकसत्ता, १४ व १५ सप्टें.) पुन्हा चीनचा दुतोंडीपणा उघडा पडला. कारण चिनी खासगी कंपन्यांचा डेटा चिनी सरकारला केव्हाही उपलब्ध असतो हे तर जगजाहीर आहे. तसेच चीनने फिंगर ८ ते फिंगर ४ इथपर्यंत घुसखोरी केली यावर या पंचसूत्रीत एकही शब्द नाही. कारण मोदींचे हिमालयाएवढे चुकीचे वक्तव्य, ‘ना कोई वहां हमारी सीमामे घुस आया है, ना ही कोई घुसा हुआ है, ना ही हमारी कोई पोस्ट किसीं दुसरेके कब्जेमे है’. अर्थात नंतर ते अधिकृत ध्वनिचित्रमुद्रणातून वगळण्याची नामुष्की सरकारवर आली. पण त्यामुळेच आता चीनचा अधिकृत दावा आहे की आम्ही ‘आमच्याच’ हद्दीत आहोत. आणि जयशंकर यांनासुद्धा या सत्याला वळसा घालून चर्चा करावी लागते. याचा अग्रलेखात उल्लेखही नाही, हे लक्षात आले.\nमाहितीची चोरी करतानाच चीन चर्चेचे नाटकही करत होता, याचाच अर्थ असल्या पोकळ चर्चाना आता आपण किती महत्त्व द्यावं हे ठरवायला हवं. किंबहुना संसद अधिवेशन संपेपर्यंत तरी शांत राहण्याचे आश्वासन खासगीत जयशंकर यांनी मिळवले असावे एवढेच आज म्हणता येईल.\nलष्कराने पुढाकार घेऊन इतर शिखरे काबीज केल्यामुळे चीनच्या भावी घुसखोरीला आळा तरी बसला. पण आपल्या राजकीय नेतृत्वात चीनच्या डोळ्याला डोळा भिडविण्याची इच्छाशक्ती तरी आहे का, याचीच शंका वाटते.\nमाओचे सूत्र होते, ‘कागदावर काहीही मान्य करा, जोपर्यंत जमिनीवरील तुमच्या कारवायांकडे ते दुर्लक्ष करत आहेत’. यातून आम्ही काही शिकणार की नाही १९६२ मध्ये चीनने पं. नेहरूंची पंचशील तत्त्वे मान्य करूनही आक्रमण केलेच, आणि आपला भूप्रदेश बळकावला. २०२० मध्ये भूप्रदेश बळकावल्यानंतर पंचसूत्री आली, एवढाच काय तो फरक. शहाण्यास अधिक सांगायची गरज नाही, आणि स्वत:ला शहाणे समजणाऱ्यास काहीही सांगून उपयोग नाही.\n– सुहास शिवलकर, पुणे\nया ‘अपारदर्शक’ बँका कोणासाठी आहेत\n‘स्टेट बँकेसह चार बँकांचे ‘वसुलीशून्य’ कर्ज निर्लेखन’ ही बातमी (लोकसत्ता, १५ सप्टेंबर) वाचून, खरोखरच देशातील बँका या धनदांडग्यांच्या दावणीला बांधल्या गेल्या असाव्यात असेच वाटते. म्हणूनच या बँका आपल्या हक्काच्या पैशावर ताळेबंद स्वच्छ करण्याच्या गोंडस नावाखाली कोटय़वधी रुपयांवर पाणी सोडतात. बँका कितीही म्हणत असल्या की निर्लेखित केलेली रक्कम वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, तरी ते केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासारखे आहे, हे या बातमीवरून स्पष्ट होते. विशेष म्हणजे काँग्रेसच्या काळातदेखील अशी लूट होत होती, मात्र किसीको नही छोडूंगा, एक एक पै वसूल करूंगा, असे दावे त्या वेळी मोठय़ा आवेशात करणाऱ्यांच्या, देशाच्या चौकीदारांच्या कार्यकाळात तर मोठय़ा प्रमाणावर बँकांनी आपल्या हक्काच्या पैशावर पाणी सोडले आहे हे नक्कीच संतापजनक आहे.\nकाही महिन्यांपूर्वीच बँकांनी सुमारे ६८,६०७ कोटी रुपये आपल्या ताळेबंदातून निर्लेखित केल्याचे देशासमोर आले होते, विशेष म्हणजे तेदेखील माहितीच्या अधिकारात पाठपुरावा केल्यानंतर उघड झाले, म्हणून. अन्यथा हे सगळे ‘तेरी भी चूप मेरी भी’ याच पद्धतीने. केवळ निर्लेखन करून नव्हे तर अनेकदा ओटीएस करताना, कर्जवसुली करताना बँका आपल्या हक्काच्या पैशावर पाणी सोडतात. ज्या कोणाच्या कोटय़ानुकोटी रुपयांवर बँका पाणी सोडतात ते काही सर्व सामान्य नसतात तर धनदांडगेच असतात आणि अशांच्याच कर्जवसुलीत बँकांना अपयश का येते हा संशोधनाचा विषय आहे. आज तर बचत खात्यावर तीन टक्के तर मुदत ठेवींवर चार ते सहा टक्के इतके अल्प व्याजदर बँका देत आहेत. बँका या सर्वसामान्य जनतेसाठी की धनदांडग्यांसाठी आहेत हा प्रश्नच पडतो.\nकरोनाकाळात सामान्य गरीब जनतेला आपल्या घर, वाहन, वैयक्तिक कर्ज, यावरील व्याज माफ करावे अशी अपेक्षा असताना आरबीआय आणि बँका, बँकांचे आर्थिक नुकसान होईल अशी ओरड करीत आहे, मात्र आपल्या करोडो रुपयांवर पाणी सोडताना मात्र बँकांना कसलीच काळजी नसते. या सगळ्यात पारदर्शकता कुठे आहे\n– अनंत बोरसे, शहापूर (जि. ठाणे)\nगेल्या ६ वर्षांतच ही ओरड का म्हणून\n‘बुद्धिवाद्यांवर जरब’ हा ‘अन्वयार्थ’ (१६ सप्टें.) वाचून प्रश्न पडला की जेव्हा एखादे आंदोलन केले जाते तेव्हा त्या आंदोलनाला पाठिंबा देणारे, मदत करणारे यांना आपल्याला कोर्टात उभे केले जाऊ शकते, अटक केली जाऊ शकते हे माहीतच नसते का की आपण जे करतो ते बरोबरच आहे त्यामुळे त्याला कुणीही विरोध करू शकत नाही असा अनाठायी विश्वास असतो की आपण जे करतो ते बरोबरच आहे त्यामुळे त्याला कुणीही विरोध करू शकत नाही असा अनाठायी विश्वास असतो जे लोक चळवळीत काम करत असतात त्यांना कोर्ट व पोलीस केसेसची सवय असायला हवी. पण हल्ली विशेषत: गेल्या सहा वर्षांपासून ठरावीक वर्गाला पोलिसांनी अटक केली वा त्यांचे नाव कोर्ट केसेसमध्ये ��ामील केले की बुद्धिवाद्यांची गळचेपी असा अर्थ काढला जातो व राज्यकर्त्यांना बोल लावले जातात. याचा अर्थ असा काढायचा का की २०१४ पूर्वी सत्ताधारी एकदम न्यायबुद्धीचे होते आणि कधीच कुणाला त्रास देत नव्हते जे लोक चळवळीत काम करत असतात त्यांना कोर्ट व पोलीस केसेसची सवय असायला हवी. पण हल्ली विशेषत: गेल्या सहा वर्षांपासून ठरावीक वर्गाला पोलिसांनी अटक केली वा त्यांचे नाव कोर्ट केसेसमध्ये सामील केले की बुद्धिवाद्यांची गळचेपी असा अर्थ काढला जातो व राज्यकर्त्यांना बोल लावले जातात. याचा अर्थ असा काढायचा का की २०१४ पूर्वी सत्ताधारी एकदम न्यायबुद्धीचे होते आणि कधीच कुणाला त्रास देत नव्हते आंदोलने करताना पोलीस केसेसमध्ये नाव येणे, अटक होणे अध्याहृत असते आणि त्यामुळे आंदोलने निश्चितच संपत नसतात.\n– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)\nप्रश्न सरकारधार्जिण्या ‘कथानकां’चाही आहे..\n’ हा ‘अन्वयार्थ’ (१५ सप्टेंबर) वाचून अन्यायाविरुद्ध कोण लढणार, हा प्रश्न उभा राहतो जे बुद्धिवादी लोकांचे प्रश्न मांडतात किंवा चुकीच्या धोरणाबद्दल सरकारला कोणताही कायदेभंग न करता प्रश्न विचारतात त्यांनाही आज ‘यांच्यावरील आरोपपत्रात त्यांचे नाव’ पद्धतीने बळीचा बकरा बनवले जात आहे. आज सरकारला प्रश्न विचारणारे किंवा सरकारच्या एखाद्या धोरणाला विरोध करणारे सर्वच हे देशद्रोही किंवा नक्षलवादी घोषित केले जाताहेत.\nकोणतेही पुरावे नसताना खोटय़ा केसेस दाखल करायच्या व ज्यांच्या विरोधात पुरावे आहेत त्यांना मात्र आश्रय द्यायचा ही कूटनीती गेल्या पाच वर्षांप्रमाणेच पुढे चालू राहिली, तर सत्ताधारी-धार्जिण्या गुन्हेगारी प्रवृत्तीला अधिक बळ मिळू शकते.. आजही भीमाकोरेगाव दंगलप्रकरणातील मनोहर भिडे व एकबोटे हे मोकाट फिरतात; पण तळागाळातील लोकांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जामीनही मिळत नाही.\nआजच्या सरकारला प्रश्न विचारणारे किंवा त्यांच्या कारभारावर बोट ठेवणारे लोक नको आहेत. त्यामुळे अशा बुद्धिजीवी लोकांची मुस्कटदाबी चालू आहे. कन्हैया कुमारच्या प्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल होता-होताच काही चित्रवाणी वाहिन्यांनी, न्यायालयाच्या आधीच त्याचा न्यायनिवाडा करून जेएनयू कसा देशद्रोह्य़ांचा अड्डा बनला आहे व सर्वच जेएनयूवाले देशद्रोही आहेत असे कथानक रचले. पण ��ग या आरोपांचे पुढे काय झाले आज कन्हैया कुमार तुरुंगात का नाही\nमोदीप्रणीत भाजपने २०१४ च्या आधीही काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून रान उठवले होते. पण त्याचे पुढे काय झाले किती लोकांवर खटले दाखल झाले व किती लोक आज रीतसर न्यायनिवाडय़ानंतर सजा भोगत आहेत किती लोकांवर खटले दाखल झाले व किती लोक आज रीतसर न्यायनिवाडय़ानंतर सजा भोगत आहेत\nम्हणजे आपल्या राजकारणासाठी अशा प्रकारचे कथानक रचायचे व आपल्या राजकीय विरोधकांवर किंवा बुद्धिजीवी, डाव्या विचारांच्या लोकांवर खोटय़ा केसेस दाखल करून त्यांना बदनाम करून आपली सत्तेची पोळी भाजायची हे मोदी सरकारचे चारित्र्य आहे.\nप्रश्न विचारणाऱ्यांचे आवाज दाबणे ही सरकारची एकप्रकारची हुकूमशाही ठरते. या दडपशाहीतून लोकशाहीच्या वेगवेगळ्या यंत्रणा आतून पोखरल्या जात आहेत व हे लोकशाहीसाठी योग्य नाही.\n– सागर सविता धनराज, पुणे\nफसव्या कार्यक्षमतेचाच बुरखा फोडला\n‘इंडियन एक्स्प्रेस’ने चिनी डेटा-पाळतीबाबत केलेल्या शोध पत्रकारितेच्या बातम्यांनी (लोकसत्ता, १४ व १५ सप्टें.) एक प्रकारे, आपल्या पंतप्रधानांच्या फसव्या कार्यक्षमतेचाच बुरखा फोडला आहे. देशातील जनतेला धाकात ठेवण्याखेरीज या सरकारला जमलेले नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे. याचे कारण सर्व केंद्रीय संस्था फक्त देशातील नागरिकांविरुद्ध वापरण्यात येतात. अशा वेळी चीनने साधायचे ते नेहमीच साधले आहे. आता पाहू या, या बातमी नंतर केंद्र सरकार काय वल्गना करते ते.\n– वैजनाथ वझे, दादर\nपदवी परीक्षेच्या नियोजनाबद्दल संभ्रम नको..\nप्रश्नसंच नाही तर सराव प्रश्न, या आशयाची बातमी (लोकसत्ता, १५ सप्टेंबर) वाचली. खरोखरच उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय आणि विद्यापीठ – महाविद्यालय यांमध्ये ताळमेळच नसल्याचे दिसून येत आहे. अनेक विद्यार्थी संघटना अंतिम वर्षांच्या परीक्षेच्या बहुपर्यायी स्वरूपाबाबत आक्रमक झालेल्या दिसून येत आहेत. त्यात सत्ताधारी विद्यार्थी संघटना अग्रणी आहेत हे वेगळे. महत्त्वाचे म्हणजे अचानक वर्णनात्मक पद्धत बदलून बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेणार हे विद्यापीठ तसेच शासनाकडून जाहीर झाले असले तरीसुद्धा याबाबत विद्यार्थी व पालक अजूनही संभ्रमात आहेत. परीक्षा किती गुणांची, किती प्रश्नांची होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. (सदर माहिती स���वित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संबंधित आधारावर आहे) वेळापत्रक अजूनही प्रकाशित झालेले नाही. विद्यार्थ्यांना ऐनवेळी या ऑनलाइन, तेही बहुपर्यायी परीक्षेसाठी कसरत करावी लागणार आहे. त्यातही परीक्षेचे नियोजन कसे असेल, समजा परीक्षे दरम्यान इंटरनेट कनेक्शन गेले तर विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे (ज्याला ऑफलाइन पर्याय सोईस्कर आहे), या प्रश्नांबाबत अजूनही अस्पष्टताच आहे.\n– महेश प्रतिभा विष्णु, भोसरी ( पुणे)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n1 आयपीएल नसती, तर काय बिघडले असते\n2 लसीकरण धोरण जाहीर करण्याची हीच वेळ\n3 समस्येच्या राजकीय गैरवापराला प्रोत्साहन\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-25T04:57:03Z", "digest": "sha1:N6NMMGTPLLWDVIGHADU2QP7OEGOYWTED", "length": 9511, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जीडीपी शून्य टक्के राहण्याचे भाकीत | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nजीडीपी शून्य टक्के राहण्याचे भाकीत\nin ठळक बातम्या, main news, राष्ट्रीय\nमुंबई – कोरोनाच्या संकटामुळे वाढलेली वित्तीय तूट, सरकारी कर्जांमध्ये झालेली वाढ, वित्तीय क्षेत्राची नाजूक अवस्था आणि रुतलेले अर्थचक्र या संकटांच्या मालिकांमुळे चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर शून्य टक्के राहण्याचे भाकीत क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने शुक्रवारी वर्तवले आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१मध्ये भारताचे एकूण देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) वृद्धीदर शून्यावर जाऊ शकतो, असे मूडीजने नमूद केले आहे.\nकरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा देशाच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. मूडीजची देशांतर्गत उपकंपनी इक्रानेही करोनामुळे देशाच्या आर्थिक विकासदरात दोन टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवला होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन महिने देश संपूर्णपणे लॉकडाउनच्या स्थितीत आहे. मूडीजने गेल्या महिन्याच्या अखेरीसही चालू वर्षात जीडीपीच्या वृद्धीदराचा अंदाज घटवून ०.२ टक्के केला होता. देशातील रुतलेले अर्थचक्र रूळावर आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने मार्चमध्ये १.७० लाख कोटी रुपयांचे प���केजही जाहीर केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार आणखी एक पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. मूडीजच्या मते केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमुळे देशातील रुतलेले अर्थचक्र पुन्हा कार्यरत होण्यासाठी मदत होण्याची शक्यता आहे. मात्र, लॉकडाउनमुळे ग्रामीण भागांची अर्थव्यवस्था बिकट बनली आहे. देशातील ग्रामीण कुटुंबांची आर्थिक परिस्थिती वाईट झाली आहे, तशातच तेथील नव्या रोजगारांचे प्रमाणही घटले आहे, असे निरीक्षण मूडीजने नोंदवले आहे.\nजळगाव जिल्ह्यात आणखी बत्तीस कोरोना रूग्ण; एकूण रुग्ण १५७\nछत्तीसगड : चार नक्षलवाद्यांचा खात्मा, पोलीस उपनिरीक्षक शहीद\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nएकनाथ शिंदेंना कोरोनाचा संसर्ग\nछत्तीसगड : चार नक्षलवाद्यांचा खात्मा, पोलीस उपनिरीक्षक शहीद\nकम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात झाली का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/saina-nehwal-joins-bjp-delhi/", "date_download": "2020-09-25T02:30:08Z", "digest": "sha1:DWEFVJMRA7SFXTKTOJKTWWGJ2AIJEHFP", "length": 15477, "nlines": 160, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘फुलराणी’ सायना नेहवाल राजकारणाच्या कोर्टात, भाजपमध्ये प्रवेश | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसच कहूं तो… पुस्तकातून उलगडणार नीना गुप्ता यांचा जीवनप्रवास\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल…\nफारुख अब्दुल्लांचे विषारी फूत्कार; कश्मिरींना हवे चीनचे शासन, स्वत:ला हिंदुस्थानी मानत…\nकेजरीवाल म्हणतात… दुसरी लाट येऊन गेली\nनवीन लँड रोव्‍हर डिफेण्‍डरचा होणार डिजिटल लाँच, बुकिंग सुरु\nडॉक्टरची विष पिऊन आत्महत्या, धक्का बसलेल्या पत्नीने 2 मुलींसह पाण्याच्या टाकीत…\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\n कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम\n17 वर्षांखालील महिलांचा फुटबॉल वर्ल्ड कप पुन्हा पुढे ढकलणार\nIPL 2020 – बंगळुरूचा 97 धावांनी दारुण पराभव, पंजाबने विजयाचे खाते…\nIPL 2020 – चेन्नई सुपर किंग्जला जबरदस्त धक्का, अंबाती रायडूला गंभीर…\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nठसा – मामासाहेब घुमरे\nमुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nदमदार बॅटरी अन कॅमेरासह Moto E7 Plus हिंदुस्थानमध्ये लॉन्च, किंमत फक्त…\nMaruti Suzuki देतेय टॉपच्या मॉडेलवर 50 हजारांपर्यंत सूट, जाणून घ्या\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\n‘फुलराणी’ सायना नेहवाल राजकारणाच्या कोर्टात, भाजपमध्ये प्रवेश\nहिंदुस्थानची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ‘फुलराणी’ सायना नेहवाल हिने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सायनाने काही दिवसांपूर्वीच नागरिकत्व कायद्याचे समर्थन केले होते. त्यानंतर ती भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. भाजपच्या मुख्यालयात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत सायनाने पक्षात प्रवेश केला.\n29 वर्षीय सायना ही मूळची हरयाणाची असून तिने पक्षात प्रवेश केल्यामुळे भाजपला आणखी एक मोठा चेहरा मिळाला आहे. सायना नेहवालच्या नावावर 24 आंतरराष्ट्रीय पदकं जमा आहेत. 2009 मध्ये बॅडमिटंनमध्ये पहिल्या स्थानावर होती तर 2015 मध्ये तिने पहिल्या स्थानावर झेप घेतली होती. सायना नेहवालला आतापर्यंत अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, पद्मश्री व पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसच कहूं तो… पुस्तकातून उलगडणार नीना गुप्ता यांचा जीवनप्रवास\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजीं��े शासन, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे टीकास्त्र\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nशेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगारही रस्त्यावर येणार\nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना\nसाडेपाच हजारांत मिळणार प्लाझ्मा, सिटीस्कॅनही दोन हजार रुपयांत\nअकरावी, बारावीची वाढीव फी घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा\nफारुख अब्दुल्लांचे विषारी फूत्कार; कश्मिरींना हवे चीनचे शासन, स्वत:ला हिंदुस्थानी मानत नाहीत\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल...\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nशेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगारही रस्त्यावर येणार\nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना\nसाडेपाच हजारांत मिळणार प्लाझ्मा, सिटीस्कॅनही दोन हजार रुपयांत\nअकरावी, बारावीची वाढीव फी घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा\nफारुख अब्दुल्लांचे विषारी फूत्कार; कश्मिरींना हवे चीनचे शासन, स्वत:ला हिंदुस्थानी मानत...\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nराज्यातील 18 टक्के जनतेची कोरोना चाचणी\n कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम\n`रुपे’ कार्डापेक्षा बँकाची व्हिसा, मास्टर कार्डना पसंती\nया बातम्या अवश्य वाचा\nसच कहूं तो… पुस्तकातून उलगडणार नीना गुप्ता यांचा जीवनप्रवास\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल...\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.cafe/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2020-09-25T02:40:13Z", "digest": "sha1:7G7FNC34ECVQDRKI7V2FPZVE4EWQSM7Y", "length": 1313, "nlines": 10, "source_domain": "mr.videochat.cafe", "title": "अनुवाद, मी तुम्हाला भेटायला पुन्हा. अरबी उदाहरणे", "raw_content": "अनुवाद, मी तुम्हाला भेटायला पुन्हा. अरबी उदाहरणे\nमाझ्या स्मृती सर्वात मोठी आहे\nआम्ही भाग आहेत, अनुवाद, त्यामुळे आपण गरज असेल तर व्यावसायिक अनुवाद सेवा, भेट द्या आमच्या मुख्य साइट माझ्या स्मृती — जगातील सर्वात मोठी\nतो गोळा तयार केला होता तिलकरत्ने पासून युरोपियन युनियन आणि युनायटेड नेशन्स आणि सहमत सर्वोत्तम बहुभाषिक वेबसाईट संबंधित विशिष्ट डोमेन\n← उत्तम विकल्प - दहा\nपूर्ण करण्यासाठी कसे एक मुलगी →\n© 2020 व्हिडिओ गप्पा फ्रान्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/milk-producers-hint-movement-cm-letter-parner", "date_download": "2020-09-25T03:53:15Z", "digest": "sha1:KMUTUJN46W2G6KFJ7FEGR24WFVYLXZBY", "length": 7469, "nlines": 73, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "दूध उत्पादकांचे आंदोलन होणारच", "raw_content": "\nदूध उत्पादकांचे आंदोलन होणारच\nमुख्यमंत्र्यांना पत्र : 13 ते 18 ऑगस्टपर्यंत ‘लेटर टू सीएम’\nमहाराष्ट्र राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांचे दूध दरवाढीच्या मागणीसाठी लेटर टू सीएम हे आंदोलन 13 ऑगस्ट पासून 18 ऑगस्ट पर्यंत राज्यभर करण्यात येणार असल्याचे शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी सोमवारी राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक झाल्यानंतर बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती पत्रकारांना देत असताना सांगितले.\nदेठे पाटील म्हणाले की, मार्च महिन्यापासून राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने दुधाच्या मागणीत कमालीची घट झाल्याने दूधदरात मोठी घसरण झालेली आहे. याबाबत राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी वेळोवेळी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निवेदने दिली.\nतसेच राज्यभर 1 ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलने देखील केली परंतु तरी देखील राज्य सरकार बधत नसल्याने सोमवारी सकाळी 11.00 वा. राज्यातील रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत, किसान सभेचे राज्य राज्यसरचिटणीस डॉ. अजित नवले, शेतकरी नेते अनिल देठे पाटील, रोहिदास धुमाळ, मधुकर म्हसे, धनंजय धोरडे, महेश नवले, सुरेश नवले आदी शेतकरी संघटनांच्या प्रमुख नेत्यांची ऑनलाईन बैठक संपन्न झाली.\nबैठकीत राज्यात 13 ऑगस्ट पासून 18 ऑगस्टपर्यंत लेटर टू सीएम हे आंदोलन करण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले.या आंदोलना��रम्यान राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आपापल्या गायींच्या गोठ्यातूनच मोठ्या प्रमाणात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र तसेच ई-मेल पाठवून राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या व्यथा मांडणार असून दूध उत्पादक शेतकर्‍यांना करोनाच्या महासंकटात आधार देण्यासाठी दुधाला प्रतिलीटर 30 रुपये दर देण्याची मागणी करणार आहे.\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर आक्रमक स्वरूपाचे व संख्येचे आंदोलन करण्यास मर्यादा येत असल्याने राज्य सरकार जाणीवपूर्वक दूध दराबाबतचा तिढा सोडवण्यासाठी विलंब करत असल्यानेच दूध उत्पादक शेतकर्‍यांना आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागत आहे.\nआतापर्यंत राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांनी शांततेच्या व अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु राज्य सरकार जर शेतकर्‍यांच्या संयमाची परीक्षा घेणार असेल तर ते चुकीचे आहे. या आंदोलनानंतर राज्य सरकारने दूध दरवाढीच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली नाही तर मात्र संयमाने व शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारा दूध उत्पादक शेतकरी आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही,असा इशाराही त्यांनी या दरम्यान दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/mla-rohit-pawar-sina-bhima-kukadi-river-water-planning-karjat", "date_download": "2020-09-25T02:50:05Z", "digest": "sha1:6BVEVV7BYYSJOUGGDNXRKPHVYE6XQCAR", "length": 6242, "nlines": 72, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नद्यांच्या पाण्याचे नियोजन करण्यात येणार - पवार", "raw_content": "\nनद्यांच्या पाण्याचे नियोजन करण्यात येणार - पवार\nतालुक्यातील सीना, भीमा व कुकडी या नद्यांच्या पाण्याचे नियोजन भविष्य काळामध्ये करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी निमगाव गांगर्डा येथे केले.\nनिमगाव गांगर्डा येथील सीना धरण 35 वर्षांनंतर प्रथमच जुलै महिन्याच्या अखेरीस भरले आहे. या भरलेल्या पाण्याचे जलपूजन आ. पवार यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 6) करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, परमवीर पांडुळे, सरपंच नितीन खेतमाळीस, बाबासाहेब गांगर्डे, प्रकल्पाधिकारी बाजीराव थोरात, सरपंच भागचंद गांगर्डे, रघुआबा काळदाते आदी उपस्थित होते.\nआ. पवार म्हणाले, यापूर्वी पाण्याचे नियोजन कसे झाले. यावर चर्चा करण्यापेक्षा आपण भविष्यामध्ये सीना धरण असो, भीमा असो किंवा कुकडी प्रकल्प असो या सर्व पाण्याचे योग्य नियोजन करू आणि पाण्याचे नियोजन अशा पद्धतीने करू की, सर्वांना पाणी मिळेल.\nसध्या आपण प्रकल्पातील पाण्याच्या धारा सीना धरणांमध्ये दोन वेळा पाणी कसे आले. याचे नियोजन केले आहे. हे भविष्यात तीन वेळा पाणी कसे देता येईल याचे नियोजन करू, शिवाय सीना धरणाच्या अंतर्गत येणार्‍या सर्व कालव्यांचे दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.\nआता धरण भरले आहे, पाऊस राहिलेला आहे, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आणखी पाणी येईल. त्याचेही नियोजन आपण योग्य पद्धतीने करू. या धरणावरील बीड जिल्ह्याला देखील आपल्याला पुरेसे पाणी देण्याबाबत नियोजन करता येईल. यामुळे या पुढील काळात सर्व पाण्याचे कसे नियोजन योग्य राहील यासाठी प्राधान्य देऊ आणि सर्व शेतकर्‍यांना पुरेसे पाणी देऊ, असे यावेळी रोहित पवार यांनी सांगितले.\nसर्व प्रकल्पांचे पाणी क्षेत्रातील शेतकर्‍यांना पुरेसे देता यावे. यासाठी आपण पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह अनेक बैठका घेऊन त्याचे चांगले नियोजन करण्यावर भर दिला आहे. पुढील काळामध्ये हे सर्व दिसून येईल, असेही आ. रोहित पवार म्हणाले. यावेळी प्रास्ताविक पंचायत समिती सदस्य बाबासाहेब गांगर्डे यांनी केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/review-category/upcoming-movies/", "date_download": "2020-09-25T03:32:33Z", "digest": "sha1:ULSD2ALSYRAPXKABDOL4S6N2E6PMFEXQ", "length": 6621, "nlines": 167, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nPushpak Viman Movie Review : नात्यांच्या भावविश्वात उडणारं ‘पुष्पक विमान’\nPushpak viman movie review : खानदेशी भाषेची जोड मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी लहानलहान विनोदही घडले आहेत.\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर���गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://peoplesmediapune.com/index/88024/-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8---", "date_download": "2020-09-25T04:57:51Z", "digest": "sha1:G7ARICQGUQ2U43GDGUIUGQ7UJACBNOLB", "length": 6416, "nlines": 43, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nपैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्यच्या वतीने तालमींना प्रथमोपचार किट प्रदान.\nपैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य पुणे शहर वैद्यकीय सल्लागार अध्यक्ष पै.उमेश गायकवाड यांच्या वतीने १० तालमींना प्रथमोपचार किट प्रदान करण्यात आले.तालमीतील जी मुले सराव करतात त्या दरम्यान त्यांना किरकोळ दुखापती होतात.त्यासाठी याचा उपयोग होईल.पै उमेश गायकवाड हे स्वत: उत्कृष्ठ पहिलवान होते.खालकर तालिम व मामसाहेब मोहोळ कुस्ती संकुल कात्रज येथे सराव करीत होते सध्या ते म्हराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पा चरणी सेवा करतात.त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे स्वागत सर्व तालीम क्षेत्रातील दिग्गजांनी केले आहे.”डोपिंग मुक्त महाराष्ट्र”हे पैलवान ग्रुपचे उद्दिष्ठ असल्याचे त्यांनी नमूद केले.\nछायाचित्र :किट प्रदान करताना पै.उमेश गायकवाड.\nसोलार उद्योजकांच्या समस्यां विषयी,मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ग-हाणे.\nरोटरीक्लब गांधीभवनचे दुसरे ऑनलाइन “सायबर विषयक” व्याख्यान संपन्न.\nव्यवसाय सुरू करण्यास परवानगी न मिळाल्यास आंदोलनाचा पुणे जिल्हा साऊंड,लाईट जनरेटर मंडप असोसिएशनच ईशारा\nश्री मैत्रेय ग्रुपच्या वतीने तराचंद रुग्णालय कोविड सेंटरला विविध वस्तु प्रदान.\nशैलेश बढाई यांची भाजप कसबा मतदारसंघ उपाध्यक्षपदी निवड.\nमा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त मास्क वाटप व आरोग्य जनजागृती\nकोव्हिड १९ वर प्रथम उत्तम उपचारासाठी फेज २ क्लिनिकल ट्रायल पास होणारे जीपीलाईफचे अॅक्ट १२ टॅब्लेटस आणि अॅक्ट १३ ड्राय सिरप हे औषध तयार आणि त्याचे वैश्विक व्यापारीकरणाचे सर्व हक्क सॅडो फार्मा व्हेंचर्सकडे.\nइसाकभाई पानसरे यांची भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या ग्रामीण प्रभारीपदी निवड.\nजी एस फाउंडेशन व पुणे मनपाने केली कात्रज घाट सफाई.\nबेकायदा कामगार कपाती विरुद्ध भारतीय कामगार सेनेचे डेक्कन जिमखाना विरुद्ध आंदोलन\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://cinenama.in/2020/04/15/overview-about-ahirani-movie-industry/", "date_download": "2020-09-25T03:17:40Z", "digest": "sha1:C3D3V46WY2KUJU3YLUUFKXORXLLG3TWN", "length": 14560, "nlines": 118, "source_domain": "cinenama.in", "title": "'हौस' अहिराणी सिनेमाची - Cinenama.in", "raw_content": "\nHome छोटा पडदा स्पॉटलाईट ‘हौस’ अहिराणी सिनेमाची\nखान्देशी चित्रपटांची सुरुवात साधारणत: 2003 च्या आसपास झाली. ही सुरुवात होण्यास मालेगाव चित्रपटसृष्टी उर्फ मॅालीवूड कारणीभूत होती. भरपूर गाणी, भरपूर मेलोड्रामा, बेतासबात कथानक, सातत्य आणि तर्काचे नियम न पाळणारे एकामागोमाग एक येणारे प्रसंग आणि कधीमधी अतर्क्य थिल्लरपणा ही खान्देशी चित्रपटांची वैशिष्टे आहेत. अर्थातच ही चित्रपटसृष्टी प्राथमिक अवस्थेत सल्याने ह्या गोष्टी गृहीत धरलेल्याच आहेत. पन्नास ते साठ हजार किंवा कधीकधी त्याहूनही कमी पैशात तयार होणारे हे चित्रपट ग्रामीण प्रेक्षकांना टार्गेट करुन काढले जातात त्यामुळे ते तिथेच जास्त लोकप्रिय होतात.\nग्रामीण भागातील लोकांना असंही तांत्रिक दारिद्र्याशी काही घेणंदेणं नसतं. उलट बजेट कमी असल्याने हे तर चालायचंच असं ते समजून घेतात आणि आपल्या मातीत तयार झालेल्या या चित्रपटांचं ते मनापासून स्वागत करतात. चित्रिकरणही बहुतांश वेळा खेडेगावातच केलं जातं. चित्रिकरण जर निर्माता-दिग्दर्शक यांच्या गावातच असेल तर बजेट थोडं कमी होतं इतकंच. ह्या चित्रपटांवर बॅालीवूडचा प्रचंड प्रभाव आहे. आपल्या बजेटमध्ये तयार होईल असा चित्रपट ढापण्यापासून त्यातील गाण्यांना विडंबित स्वरुपात वापरण्यापर्यंत हा प्रभाव दिसून येतो. हे चित्रपट कधीच थिएटरमध्ये प्रदर्शित होत नाहीत, कारण मुळातच शहरात अहिराणी भाषा बोलणाऱ्या-जाणणाऱ्या लोकांची संख्या नगण्य आहे आणि त्यांना आपल्या बोलीभाषेची लाज वाटते हे देखील सत्य आहे, त्यामुळे अहिराणी चित्रपट पाहणं त्यांना कमीपणाचं वाटतं.त्यामुळे कालपरवापर्यंत रिलीजसाठी या चित्रपटांना लोकल चॅनेल्सवर किंवा VCDवर अवलंबून असावं लागायचं. युट्यूबच्या उदयानंतर आणि सोशल मीडियाच्या सार्वत्रिकीकरणानंतर ही परिस्थिति फारच बदलली आहे.\nतरीही अहिराणी चित्रपट बनवणे हा अजूनही बराच हौसेचाच मामला आहे. या हौशीत एखादा चित्रपट अपेक्षेबाहेर यशस्वी झाला तर तो नशिबाचा भाग समजला जातो.उदाहरणार्थ बी.कुमार यांचा ‘उबगेल नवरा चक्रम बायका’ हा चित्रपट.कुठल्याही लेव्हलवरची अतिशयोक्ती चालवून घ्यायची तुमची तयारी असेल तर उबगेल नवरा चक्रम बायका हा अगदी परफेक्ट चित्रपट आहे. धोंडू नावाचा एक शेतकरी असतो. त्याची पहिली बायको सुशी हिला मुल होत नाही म्हणून त्याने काशी हिच्याशी दुसरं लग्न केलंय. पण ह्या दुसऱ्या लग्नातूनही त्याला सुख मिळालेलं नाही. उलट ह्या दोघींनी आपल्या उनाड आणि चक्रम स्वभावाने धोंडूला अक्षरशः जेरीला आणलंय. शिवाय गावभर उच्छाद मांडून धोंडूचं जगणं हराम केलंय. त्यांच्या या उनाड कारवायांची कथा म्हणजे हा चित्रपट होय. यात एक लॅाटरीवाल्याचं उपकथानकही आहे पण ते फारसं महत्त्वाचं नाही.\nसिनेमात कथानक जवळपास नाहीच. ते नसल्यामुळे बरंच आहे. त्यामुळे एपिसोडिक रचना साकारुन प्रत्येक प्रसंगातला विनोद स्वतंत्रपणे खुलवायला दिग्दर्शकाला वाव मिळालाय. आणि ह्या स्वतंत्र विनोदांवरच हा चित्रपट तगतो. ते फसले असते तर चित्रपट पाहण्यालायक झालाच नसत���. ह्या विनोदी जागा जितक्या डिसेंट आहेत तितक्याच उत्स्फूर्त आणि इनोव्हेटिवही आहेत. म्हणूनच बॅालीवुड गीतांच्या चाली लावून तयार केलेली भरमसाठ पकाऊ गाणी असली तरीही हा चित्रपट बोअर होत नाही. तसं पाहिलं तर कथानकाचा भास होईल असा आलेख चित्रपटाला नक्कीच आहे. सुशी आणि काशी आपल्या चक्रम स्वभावामुळे कसा एक गुन्हा करुन बसतात आणि जेलमध्ये जातात हा सिक्वेन्स झाल्यावर आधीच्या घटना त्याला पूरक म्हणून घडल्यात हे आपल्या लक्षात येतं. पण मुळात अख्खा चित्रपटच दिग्दर्शकाने विनोदाच्या पाकात बुडवायचा ठरवलेला असल्याने आपण हा प्रसंगही सीरीयसली घेत नाही. त्या दोघींना शिक्षा होतेय म्हणून आपल्याला त्यांची कीव येत नाही की त्यांना चांगली अद्दल घडली म्हणून आपल्याला आनंदही होत नाही.\nया चित्रपटाची मला आवडलेली एक विशेष गोष्ट म्हणजे कलाकारांना आपल्या अभिनयाची आणि दिग्दर्शकाला आपल्या दिग्दर्शनाची मर्यादा ठाऊक आहे, आणि म्हणून त्यांनी मांडलेल्या चौकटीत ते उत्तम काम करुन दाखवतात. कलाकार वास्तववादी अभिनय करायच्या भानगडीत पडत नाहीत आणि दिग्दर्शक नवऱ्याने दुसरं लग्न केल्यावर पहिल्या बायकोला काय वाटलं असेल म्हणून काय तिच्या मनाची अवस्था रेखाटायला बसत नाही. नाहीतर हाच विषय त्याला स्त्रियांच्या व्यथा मांडणारा कौटुंबिक रडकथा म्हणून सहज खपवता आला असता. पण मग अर्थातच हा चित्रपट आज आहे तितका लोकप्रिय झाला नसता आणि त्याला रिपिट व्हॅल्यू मिळाली नसती.\nPrevious article​​एक थी बेगम : अभिनयातून फुललेली पॉवरपॅक क्राईम स्टोरी\nNext article‘लुसिफर’ तेलुगू रिमेकमध्ये चिरंजीवी मुख्य भूमिकेत\nआता भेटा आवडत्या सुपरस्टार्सना…\nदिशा गुंतलेय ‘स्क्रिप्ट रिडींग’मध्ये…\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nछत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्रद्यात अढळ स्थान आहे. अशा या महान व्यक्तिमत्वावर आधारित आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये लढलेल्या अनेक...\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\nपणजी :सरकारने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन लांबणीवर टाकले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये यंदाचा इफ्फी होणार नाही. हा महोत्सव पुढील वर्षी...\n‘झी गौरव’मध्ये ‘आटपाडी नाइट’चा डंका\nमुंबई :झी वाहिनीच्यावतीने देण्यात येणार्‍या झी चित्र गौरव पुरस्कारांचे न��कतेच मुंबईत वितरण करण्यात आले. यामध्ये ‘आटपाडी नाइट’ या आपल्या पहिल्याच सिनेमासाठी...\nकश्यपियन मॉडर्न देवदास : Dev D\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/coronas-havoc-in-pune-school-taken-by-sharad-pawar-meeting-with-newspaper-editors-tomorrow/", "date_download": "2020-09-25T04:35:06Z", "digest": "sha1:CGRPLSUKDYYFVELFM3FD3FAKAOPJ7PII", "length": 17704, "nlines": 383, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "पुण्यात कोरोनाचा कहर, शरद पवारांनी घेतली शाळा; उद्या वृत्तपत्रांच्या संपादकांसोबत बैठक - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n1 ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या टोलदरात वाढ\nकंगनाचा बंगला तोडलेल्या अवस्थेत ठेवू शकत नाही, हाय कोर्टाने महापालिकेला फटकारले\nडीन जोन्स यांना राज्यपालांची श्रद्धांजली\nशेतकी विधेयकाचा विरोध, आज ‘भारत बंद ‘ची हाक\nपुण्यात कोरोनाचा कहर, शरद पवारांनी घेतली शाळा; उद्या वृत्तपत्रांच्या संपादकांसोबत बैठक\nमुंबई : पुण्यात पत्रकार पांडुरंग रायकर (Pandurang Raikar) यांच्या मृत्यूनंतर पुण्यातील आरोग्यव्यवस्थेचा गलथानपणा समोर आला आहे. शिवाय पुण्यात राष्ट्रवादीची (NCP) सत्ता. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) सरकारमधील मुख्य दुवा. असे असतानाही पुण्यात कोरोनाची (Corona) स्थिती बिघडल्याचे पाहून विरोधी पक्षानेही हीच संधी हेरली आहे.\nतर, शरद पवार यांनीही पुण्यातील कोरोनाच्या स्थितीवर गांभीर्याने लक्ष केंद्रित करत पुण्यातील अधिका-यांची चांगलीच शाळा घेतली व त्यांची कानउघाडणी केली. शरद पवार यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली. जम्बो कोविड सेंटरमधील त्रुटी, प्रशासकीय गलथानपणा यावरून पवारांनी अधिका-यांना चांगलेच खडसावले. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या का वाढतेय असा शरद पवार यांनी जाब विचारला.\nपत्रकार मृत्युप्रकरण, त्याचबरोबर जम्बो कोविड सेंटरबाबत का त्रुटी आहेत, याबाबतही विचारणा केली आणि सूचना केल्या. बारामती हॉस्टेलवर झालेल्या या बैठकीला केंद्रीय नेते प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. शरद पवार यांनी पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेबाबत विचारणा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौरांची तातडीनं बैठक बोलावली व कोरोनाबाबत पुण्यात स्थिती का ब��घडतेय हे जाणून घेतले. यावर आयुक्त सौरभ राव म्हणाले, देशात सर्वाधिक रुग्णसंख्या पुणे जिल्ह्यात असली तरी घाबरून जायचं कारण नाही; कारण कोरोनातून बरे होण्याचं प्रमाण अधिक आहे. चाचण्यांचे प्रमाणदेखील जास्त आहे.\nत्यामुळे रुग्णसंख्या वाढलेली दिसत आहे. मात्र, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, शारीरिक अंतर पाळणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्त सौरव राव यांनी सांगितले. दरम्यान, शरद पवार यांनी उद्या तब्बल चार बैठका बोलावल्या आहेत. बैठकीत कोरोनाबाबत काय चुकतंय, काय रणनीती असावी यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. तसेच, विविध वृत्तपत्रांच्या वरिष्ठ संपादकांसोबतही शरद पवार बैठक घेणार आहेत असे समजते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article..अन्यथा शिवसेनेचे उपकार विसरलेल्या राणेंना शिवसैनिकच धडा शिकवतील\nNext articleवैद्यकीय उपचारांसाठी रेल्वे प्रवासाची परवानगी द्या; अमित ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र\n1 ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या टोलदरात वाढ\nकंगनाचा बंगला तोडलेल्या अवस्थेत ठेवू शकत नाही, हाय कोर्टाने महापालिकेला फटकारले\nडीन जोन्स यांना राज्यपालांची श्रद्धांजली\nशेतकी विधेयकाचा विरोध, आज ‘भारत बंद ‘ची हाक\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. – मनसे नेते राजेंद्र वागसकर यांचा सरकारला इशारा..\nएक महिलेने राज्य सरकारची दुर्दशा केली – देवेंद्र फडणवीस\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nएक महिलेने राज्य सरकारची दुर्दशा केली – देवेंद्र फडणवीस\n‘३७०’ कलम हटवल्यानंतर केंद्राने ‘कश्मिरात’ ‘फिल्मसिटी’ची योजना राबवावी – शिवसेना\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://sureshbhat.in/node/2701", "date_download": "2020-09-25T02:45:41Z", "digest": "sha1:LVDTKTAECOOVS7JFDKHYF2HQC32D3F4L", "length": 2690, "nlines": 41, "source_domain": "sureshbhat.in", "title": "''मागणे'' | सुरेशभट.इन", "raw_content": "उजाड हा माळ अन् इथेही मला तुझ्या भेटतात हाका...\nअजून रेंगाळतो तुझा हा सुगंध माझ्या सभोवताली\nजगावेगळे मागणे मागतो मी\nभिती वाटते या जगाची कश्याने\nजिथे झोप घ्यावी,तिथे जागतो मी\nकुणाचे कधी फार ऐकून घेतो\nकधी वाटले तोफही डागतो मी\nमला वेदने का अशी गाठते तू\nतुझा सांग ना काय गे लागतो मी\nकधी सौम्य वागायचो मीहि आता\nजशाला तसे तेवढे वागतो मी\nहजेरी तुझी मज कधी भावलेली\nअता फार ''कैलास'' वैतागतो मी.\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/07/ahmednagar-kerosin-free.html", "date_download": "2020-09-25T02:44:05Z", "digest": "sha1:5YMLUHQ4G7IAFSL2OWOG4EXFOOKW7VHP", "length": 12579, "nlines": 43, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "नगर जिल्हा झाला रॉकेलमुक्त!", "raw_content": "\nनगर जिल्हा झाला रॉकेलमुक्त\nवेब टीम : अहमदनगर\nजिल्‍हा केरोसिनमुक्‍त झालेला असल्‍याने जिल्‍हयातील पूर्वी रॉकेल घेणारे कार्डधारकांची सोय होण्‍याचे दृष्‍टीने राज्य शासनामार्फत उज्‍वला गॅस योजने अंतर्गत ज्‍या कुंटूंबामध्‍ये गॅस नाही. अशा कुटूंबाला गॅस देण्‍यासाठी दि. 15 जुलै ते 15 ऑगस्‍ट 2019 या कालावधीमध्‍ये विशेष मोहिम राबविण्‍यात येणार आहे. अशा कुटूंबानी ते रहात असलेल्‍या क्षेत्रातील स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार यांचेकडून अर्ज प्राप्‍त करुन घेवून य�� कालावधीत अर्ज, हमीपत्र, कूटूंबातील सर्व सदस्‍याचे आधारकार्ड , बँक पासबुक झेरॉक्‍स इत्‍यादी कागदपत्र संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार यांच्याकडे देवून या योजनेचा लाभ घेण्‍याचे आवाहन जिल्‍हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी केले आहे.\nउज्ज्वला गॅस योजनेची जिल्ह्यात चांगल्या प्रकारे अंमलबजावणी सुरु आहे. त्याचबरोबर केरोसीनची मागणी आता नसल्याने जिल्हा केरोसीनमुक्त झाला आहे. मात्र, अद्यापही काही कुटुंबांकडे गॅस जोडणी नसेल तर त्यांनी लगतच्या त्यांची नोंद असलेल्या स्वस्त धान्य दुकानदारांकडून गॅस जोडणीसाठीचा अर्ज घेऊन तो भरुन द्यावयाचा आहे. सोबत आवश्यक ती कागदपत्रे द्यावीत, जेणेकरुन तात्काळ या योजनेचा लाभ देता येईल, असे आवाहन श्रीमती माळी यांनी केले आहे.\nयाशिवाय, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना लाभार्थी व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यासाठी धान्य वितरित केले जाते. योजनेंतर्गत जिल्ह्यात लाभार्थ्‍याची निवड करण्‍यासाठी निकष खालीलप्रमाणे -\nअंत्‍योदय अन्‍न योजना - दारिद्रय रेषेखालील कुटूंब, ज्‍या कुटूंबाचे प्रमुख विधवा स्त्रिया अथवा आजारी या अपंग किंवा 60 वर्षे वयावरील वृध्‍द आहेत व ज्‍यांना उदरनिर्वाहाचे निश्चित साधन नाही अथवा सामाजिक आधार नाही, एकटे राहात असलेले दुर्धर आजारग्रस्‍त / अपंग /विधवा/ 60 वर्षावरील वृध्‍द ज्‍यांना कुठलाही कौटुबिक या सामाजिक आधार अथवा कायम स्‍वरुपी उत्‍पन्‍नाचे साधन उपलब्‍ध नाही, आदिम आदिवासी कुटूंबे ( माडीया, कोलाम, कातकरी) , भूमिहीन शेतमजूर,अल्‍पभुधारक शेतकरी , ग्रामीण कारागीर उदा. कुंभार, चांभार, मोची, विणकर, सुतार तसेच झोपडपट्टीतील रहिवासी विशिष्‍ट क्षेत्रात रोजदारीवर काम करुन उपजिविका करणारे नागरिक जसे हमाल, मालवाहक, सायकल, रिक्षा चालविणारे, हातगाडीवरुन मालाची ने-आण करणरे, फळे आणि फुले विक्रेते, गारुडी , कच-यातील वस्‍तू गोळा करणारे तसेच निराधार व अशा प्रकारे काम करणारे शहरी तसेच ग्रामीण भागातील व्‍यक्‍तीची कुटूंबे, कुष्‍ठरोगी/ बरा झालेला कुष्ठरोगी कुटूंब प्रमुख असलेली कुटूंबे, मोटारवाहन नसलेली कुटुंबे (दुचाकी व चार चाकी), कुटूंबाकडे निवासी दुरध्‍वनी नसावा, कच्‍च्‍या घरांमध्‍ये राहणारी कुटुंबे यांचा समावेश होतो.\nप्राधान्‍य कुटुंब लाभ��र्थी योजना – ग्रामीण भागाकरिता कमाल वार्षिक उत्‍पन्‍न मर्यादा रुपये 44 हजार व शहरी भागाकरीता कमाल वार्षिक उत्‍पन्‍न मर्यादा रुपये 59 हजार, मोटार वाहन नसलेली कुटूंबे, भुमिहीन कुटूंबे / किमान जमीन धारक कुटूंबाचा समावेश होतो.\nजिल्‍ह्यासाठी अंत्‍योदय अन्‍न योजना व प्राधान्‍य कुटूंबातील लाभार्थ्‍यासाठी माहे जुलै 2019 ते सप्‍टेंबर 2019 करिता वितरीत करण्‍यात येणारे अन्‍नधान्‍याचे सुधारीत मासिक नियतन देण्‍यात आलेले आहे. अत्‍योदय अन्‍न योजनेतील प्रति कार्डास 26 किलो गहू व 9 किलो तांदुळ ( 2/- प्रतिकिलो दाराने गहू व 3/- प्रतिकिलो दराने तांदूळ) प्राधान्‍य कूंटुबातील लाभार्थ्‍यासाठी प्रति लाभार्थी 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ ( 2/- प्रतिकिलो दाराने गहू व 3/- प्रतिकिलो दराने तांदूळ) देण्‍यात येणार आहे. याप्रमाणे निकष पूर्ण करणा-या शिधापत्रिका धारकांनी सवलतीच्‍या दराने लाभ घेण्‍यासाठी संबंधित तहसीलदार/ अन्‍न धान्‍य वितरण अधिकारी यांचेकडेस हमीपत्र सादर करुन लाभ घेण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे.\nशिधापत्रिकेत नमुद सर्व सदस्‍य यांची पडताळणीचे काम चालू असून त्‍याकामी लाभार्थी यांनी शिधापत्रिकेतील सर्व सदस्‍यांचे समक्ष आधार कार्ड, संबंधित स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार यांना उपलब्‍ध करुन देवून आधार पडताळणी करुन घ्‍यावी. लाभार्थी यांनी योजनेनिहाय मिळणारे धान्‍याची संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार यांचेकउून पावती घ्‍यावी. सदरच्‍या पावतीनुसार मिळालेले धान्‍याची खातरजमा करण्‍याची जबाबदारी लाभार्थ्‍याची असल्याचे कळविण्यात आले आहे.\nयाशिवाय, शिधापत्रिका धारकाकडील दुचाकी/चारचाकी व जमिनीची मालकी इत्‍यादी बाबत प्रादेशिक परिवहन विभाग व महसूल विभागांशी समन्‍वय ठेवून अपात्र शिधापत्रिका शोध मोहिम राबविण्‍यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/91c94793794d920-92893e91793093f915-91593294d92f93e923", "date_download": "2020-09-25T04:04:10Z", "digest": "sha1:U6DFYNJ5V6SIFBEOOSCESFPPEN53QMSY", "length": 8186, "nlines": 88, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "जेष्ठ नागरिक कल्याण — Vikaspedia", "raw_content": "\nनिवृत्तीवेतन धारकांसाठी ‘हयातीचा डिजिटल दाखला’\nदेशातील पेन्शनर्स अर्थात निवृत्ती वेतनधारक यांच्या लाभासाठी केंद्र शासनाच्या पेंशन ॲण्ड पेंशनर्स वेल्फेअर या विभागाने सुरू केलेल्या काही योजना व उपक्रम यांची माहित�� या लेखात दिली आहे\nनिवृत्ती वेतनधारकांच्या लाभासाठी ‘जीवन प्रमाण’ उपक्रम आणि ‘संकल्प योजना’\nदेशातील पेन्शनर्स अर्थात निवृत्ती वेतनधारक यांच्या लाभासाठी केंद्र शासनाच्या पेंशन ॲण्ड पेंशनर्स वेल्फेअर या विभागाने सुरू केलेल्या काही योजना व उपक्रम यांची माहिती या लेखात दिली आहे.\nभारतातील दोन-तृतियांश वृद्ध पुरूष तर 90-95 टक्‍के वृद्ध स्त्रिया अशिक्षित आहेत आणि एकट्याच राहणार्‍या वृद्ध स्त्रियांचे प्रमाण लक्षणीय आहे.\nवृद्धांचे प्रश्न : व्यक्तिच्या आयुष्यातील साधारणतः साठ ते पासष्ट वर्षे वयाचा व त्यापुढचा काळ हा वृद्धावस्था म्हणून गणला जातो [→वृद्धावस्था]. हिंदू धर्मातील पारंपरिक ⇨आश्रमव्यवस्थेनुसार व्यक्ती साधारणतः पन्नाशीनंतर वानप्रस्थाश्रमात प्रवेश करते, ही वृद्धावस्थेची सुरुवात होय. वृद्धांच्या अभ्यासाला ‘जेराँटॉलॉजी’ असे संबोधले जाते. वैद्यकीय अभ्यासाला ‘जेरिअॅट्रिक्स’ म्हटले जाते.\nभारतात ६० वर्षावरील व्‍यक्‍तींची संख्‍या दिवसेंदिवस वाढत असून वृदपकाळ आरोग्‍य शुश्रुष कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे.\nसर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण 2013\nज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, आर्थिक, आरोग्य, निवास व सुरक्षा विषयक समस्यांची सोडवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://naviarthkranti.org/agriculture/black-rice-production-in-maharashtra-for-the-first-time/", "date_download": "2020-09-25T02:46:41Z", "digest": "sha1:ZOITJON7Z7XYOCJELKUFPTVALJ7MBHPM", "length": 27385, "nlines": 217, "source_domain": "naviarthkranti.org", "title": "‘ब्लॅक राईस’ उत्पादनाचा राज्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी | नवी अर्थक्रांती", "raw_content": "\nउद्योग आणि मराठी माणूस\nसोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा 5 days ago\n१०६. परफेक्शनच्या नादाला लागू नका; सुरूवात करा, सुधारणा होत राहतील 6 days ago\n१०५. निगेटिव्ह जीडीपीला घाबरू नका 2 weeks ago\nविमा क्षेत्रातील अफाट संधी 2 months ago\nमुंबई शेअर बाजाराची सुरुवात आजच्याच दिवशी १८७५ साली झाली होती. 3 months ago\nआरोग्य विमा आणि कोरोना उपचार – समजून घ्या या खास तरतुदी 3 months ago\nउद्योग आणि मराठी माणूस\nसोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ\n जाणून घेऊया त्यांचा आजवरचा प्रवास\nआर्थिक क्षेत्रात अनोख्या संधी\nमनातले प्रश्न – रेल्वेचे इंजिन दीर्घकाळ बंद का केले जात नाही\nडिजिटल मार्केटिंगच्या विश्वात प्रवेश करताना\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा\n१०६. परफेक्शनच्या नादाला लागू नका; सुरूवात करा, सुधारणा होत राहतील\nबाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस बाटा यांची जयंती\nयुएईतील सर्वात मोठे मराठी उद्योजक ‘मसाला किंग’ धनंजय दातार यांचा वाढदिवस\nभारतरत्न एम. विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस, अभियंता दिन\n१०५. निगेटिव्ह जीडीपीला घाबरू नका\n१०४. जो पहिला फोन उचलतो, बिझनेस त्याचा असतो\nउद्योगपती कर्नल सँडर्स यांची जयंती\n१०३. शिस्त हे यश, स्थिरता व आनंदाचे गमक\nHome शेती ‘ब्लॅक राईस’ उत्पादनाचा राज्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी\n‘ब्लॅक राईस’ उत्पादनाचा राज्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी\nपूर्व विदर्भातील पारंपरिक पद्धतीची भात शेती कमी उत्पादनामुळे किफायतशीर ठरत नसल्यामुळे कमी दिवसात जास्त उत्पादन देणाऱ्या भात पिकांच्या रोवणीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यात प्रथमच औषधी गुणधर्म असलेल्या ‘ब्लॅक राईस’ (काळा तांदूळ) उत्पादनाला प्रोत्साहन दिल्यामुळे जिल्ह्यातील 70 एकर क्षेत्रावर ‘ब्लॅक राईस’चा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या धानाला मोठ्या प्रमाणात काळ्या लोंब्या (ओंबी) आल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे. संपूर्ण शेत काळ्या लोंब्यांनी बहरले आहे.\nसर्वसाधारण पारंपरिक भात पिकापासून 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन होते. त्यामुळे अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणांना कृषी विभागाच्या ‘आत्मा’ अंतर्गत ‘ब्लॅक राईस’ लागवडीचा प्रयोग नागपूर जिल्ह्यातील रामटेक, मौदा, उमरेड, कुही, पारशिवनी व कामठी या तालुक्यातील निव���क शेतकरी गटाच्या माध्यमातून पहिल्यांदा 70 एकरामध्ये हा प्रयोग राबविण्यात आला. ‘ब्लॅक राईस’चे बियाणे छत्तीसगड राज्यातून मागविण्यात आले असून सेंद्रीय पद्धतीने भात उत्पादनाचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या उपक्रमासाठी 10 बचत गटांना बियाण्यासह जैविक खते तसेच सेंद्रीय धानासाठी आवश्यक असणारे निंबोळी अर्कासह इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे या वाणावर किडीचा प्रादुर्भाव नसल्याचे सिद्ध झाले आहे. ‘ब्लॅक राईस’चे उत्पादन 110 दिवसात घेतल्या जात असल्याने दुसऱ्या पिकांसाठी जमीन उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पीक घेणेसुद्धा सहज शक्य झाले आहे. शेतातील धानाचे लोंबी बघता पारंपरिक धानापेक्षा निश्चितच जास्त उत्पादन होईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.\nशेतकरी बचत गटाच्या माध्यमातून कृषी उत्पादन वाढीसाठी आत्मांतर्गत विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना उत्पादनानंतर चांगला भाव मिळावा, यासाठी विक्री व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. ‘ब्लॅक राईस’च्या भरडणीसाठी सवलतीच्या दरावर राईस मिलसुद्धा देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी दिली.\nदैनंदिन भोजनात पांढरा, ब्राऊन तांदळाचा वापर नेहमीच करतो. परंतु ‘ब्लॅक राईस’(काळे तांदूळ) विषयीची माहिती नवीन आहे. फार वर्षापूर्वी राजघराण्यातील लोकांसाठी चीनमध्ये ब्लॅक राईस’ची लागवड केली जात होती. त्यामुळे या तांदळाचे नाव Forbidden Rice असे ठेवण्यात आले. या तांदळातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे युरोप व अमेरिकेपर्यंत याचा प्रसार झाला आणि त्यावर संशोधन होऊन औषधी गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले.\nभारतामध्ये ‘ब्लॅक राईस’ उत्तर-पूर्व राज्यामध्ये पिकविला जातो. स्वास्थ्यवर्धक अनेक गुणधर्म असल्यामुळे याला चांगली मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी 10 बचत गटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच उत्पादनाला सुरुवात केली आहे. यामध्ये फायबर, मिनरल्स (आयर्न व कॉपर) आणि उत्कृष्ट गुणवत्ता असलेले वनस्पतीयुक्त प्रोटीन आहे. या तांदळाच्या बाहेरील आवरणामध्ये सर्वात जास्त Anthocyanin Antioxidant गुणधर्म आहेत. त्यामुळे कॅन्सरसह विविध आजारासाठी हा तांदूळ निश्चितच गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘ब्लॅक राईस’ खाणे ��रोग्यवर्धक असल्यामुळे वॉलमार्टसह इतर सुपर बाजारामध्ये सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या काळ्या तांदळाला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे ‘ब्लॅक राईस’ हा पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच वरदान ठरणार असल्याची माहिती ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी सांगितले.\nसेलूच्या बचत गटामार्फत उत्पादन\nकामठी तालुक्यातील सेलू येथील निसर्गराजा सेंद्रीय शेतमाल उत्पादक स्वयंसहाय्यता गटामार्फत दिनकर ठाकरे व अशोक कोकाटे यांनी प्रत्येकी एका एकरात ‘ब्लॅक राईस’ची रोवणी केली होती. पारंपरिक धानाऐवजी काळा तांदूळ कमी दिवसात व कमी खर्चात उत्पादन घेऊन आज चांगले आणि मोठ्या प्रमाणात लोंब्या आल्या आहेत.आता भातपीक कापणीवर आल्यामुळे संपूर्ण शेतात काळ्या लोंब्यांनी बहरले आहे. सेंद्रीय पद्धतीने धानाची लागवड केल्यामुळे रासायनिक खतांवर होणारा खर्चही कमी झाला आहे. कमी दिवसात चांगले उत्पादन होणार असल्याची ग्वाही शेतकऱ्यांनी यावेळी दिली. ‘ब्लॅक राईस’साठी जैविक औषधी खते, निंबोळी अर्क व गांडूळ प्रकल्पसुद्धा कृषी विभागातर्फे उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ‘ब्लॅक राईस’ची बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याचा संकल्पही बचत गटाच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.\n– मराठी कृषी जागरण\nकल्पनाशक्तीच्या, मेहनतीच्या जोरावर मोठ्यांनाही लाजवणारी झेप घेणारे तरुण\nशेतकऱ्यांसाठी सरकारच्या टॉप ८ बेवसाईट्स\nशेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पूरक उद्योग\n४० दिवसांत ३,६०,००० रुपयांचं उत्पन्न; सोलापूरच्या शेतकऱ्यानं ‘असा’ केला चमत्कार\nसंगमनेरची मोसंबी आणि मुंबईचं मार्केट, व्हाया सोशल मीडिया\nतुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..\nसर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फ���सबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.\nनमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.\nग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.\nआम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.\nआभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत\nया पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा\nबाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस बाटा यांची जयंती\nयुएईतील सर्वात मोठे मराठी उद्योजक ‘मसाला किंग’ धनंजय दातार यांचा वाढदिवस\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा\n१०६. परफेक्शनच्या नादाला लागू नका; सुरूवात करा, सुधारणा होत राहतील\nबाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस बाटा यांची जयंती\nनवी अर्थक्रांती प्रकाशित पुस्तके (घरपोच) ₹850.00 ₹750.00\n⁠सुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\n⁠सुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\nसुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/(-premavar-marathi-charolya)/t8121/?prev_next=prev", "date_download": "2020-09-25T03:31:20Z", "digest": "sha1:ECCJ7I5IQTVYFBDE4KIU5KTORGUE7QYZ", "length": 1909, "nlines": 51, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "बोलणे", "raw_content": "\nप्रेमाच्या मराठी चारोळ्या ( Premavar Marathi Charolya)\nप्रेमात तुझ्या धुंद राहावे\nस्वप्नाच्या दुनियेत असेच चालावे...\nसोबतीने तुझ्या जग विसरून जावे\nमाझा मी तुझा व्हावे...\nआठवूनी तुला स्मित हास्य यावे\nमनात तुझेच चित्र रंगावे...\nभेटीच्या आतुरतेने मन प्रफुल्लित व्हावे\nबाकी कशाचे भान न रहावे\nतुझ्या विचारांनी तनमन विसरावे\nअग, वेड झालय मन त्याला कस समजावे...\n- रणजित मेंगावडे ✒️\nप्रेमाच्या मराठी चारोळ्या ( Premavar Marathi Charolya)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/trending/youtube-stars-of-2019-know-about-ryan-kaji-who-earned-184-crores-in-one-year-from-youtube/153703/", "date_download": "2020-09-25T04:30:00Z", "digest": "sha1:4K2DLVVL5J7PS4DP5ZYLREVFAJSFVSTW", "length": 8940, "nlines": 113, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Youtube stars of 2019 know about ryan kaji who earned 184 crores in one year from youtube", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर टेक-वेक आठ वर्षाचा रेयान यू-ट्यूबमधून कमावतो करोडो रुपये\nआठ वर्षाचा रेयान यू-ट्यूबमधून कमावतो करोडो रुपये\nयू-ट्यूबच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत एक ८ वर्षीय मुलगा टॉपवर आहे. त्याच्या व्हिडिओंना यू-ट्यूबवर सर्वाधिक पसंती मिळत आहे.\nआठ वर्षाचा रेयान यू-ट्यूबमधून कमावतो करोडो रुपये\nहल्ली सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता त्याद्वारे अर्थार्जनाचा देखील मार्ग मोकळा झाला आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत स्वतःचे यू-ट्यूब चॅनल्स सुरु करत अर्थाजर्नाचा दुसरा मार्ग अवलंबला आहे. पण या सर्वांम��्ये लक्ष वेधत आहे तो म्हणजे आठ वर्षाचा एक मुलगा. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य होईल की, यू-ट्यूबच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत एक ८ वर्षीय मुलगा टॉपवर आहे. त्याच्या व्हिडिओंना यू-ट्यूबवर सर्वाधिक पसंती मिळत आहे. त्याद्वारे मिळणाऱ्या मिलियन व्हिव्जमधून या लहानग्याने करोडो रुपये कमावले आहेत.\nकोण आहे तो मुलगा\nयू-ट्यूबवर प्रसिद्ध झालेल्या त्या ८ वर्षीय मुलाचे नाव रेयान काजी आहे. तो चीनमध्ये राहतो. फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार, रेयानने २०१९ मध्ये २६ मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल १८४ कोटी रूपये कमावले आहेत. विशेष म्हणजे, फोर्ब्स या मासिकाने सुद्धा टॉप यू-ट्यूबर्सच्या यादीत रेयानलाच सर्वोच्च स्थानी ठेवले आहे. त्यामुळे २०१९ मध्ये यू-ट्यूब द्वारे कमाई करणाऱ्यांच्या यादीत रेयानने टॉपची जागा मिळवली आहे. २०१८ मध्ये सुद्धा या यादीत रेयानचेच नाव सर्वप्रथम होते.\nयू-ट्यूबवर रेयानचा रेयान्स वर्ल्ड नावाचा एक चॅनेल आहे. या चॅनेलच्या माध्यमातून रेयान खेळण्यांसोबत खेळतो. एवढेच नाही तर विविध खेळण्यांचे तो परीक्षण सुद्धा करतो. २०१५ मध्ये या चॅनेलची सुरुवात झाली. रेयानच्या या चॅनेलचे २३.२ मिलियन सब्स्क्राइबर आहेत. विशेष म्हणजे काही तासातच रेयानच्या चॅनेलला लाखोंचे व्हिव्हर्स मिळतात. ज्या पद्धतीने रेयान खेळण्यांसोबत खेळतो आणि त्यांचे परीक्षण देतो. त्याचा हा अंदाज नेटकऱ्यांना प्रभावित करतो.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nPhoto: काय आहे ”माझे कुटुंब माझी जबाबदारी\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/non-vegetarian-food-items-banned-at-iit-bombay-rooftop-cafe/videoshow/62775667.cms", "date_download": "2020-09-25T05:05:53Z", "digest": "sha1:U4WDIG5DPMZDDRJQFRBGWRW76HNJ5XE4", "length": 9588, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबई आयआयटीच्या कॅम्पसमध्ये मांसाहारावर बंदी\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nअर्थबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nक्रीडाविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nमनोरंजनएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nमनोरंजनगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यूज\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nन्यूजफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nन्यूजउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nन्यूजफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nन्यूजप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nन्यूजएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nन्यूजमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nन्यूजसूरतमधील ओ���नजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्टेंबर २०२०\nक्रीडाकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nन्यूजकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.atgnews.com/2017/02/blog-post_14.html", "date_download": "2020-09-25T04:18:51Z", "digest": "sha1:DX4BIDWYFZOF26W5QJ4FXPKNXO4DJULL", "length": 19403, "nlines": 250, "source_domain": "www.atgnews.com", "title": "शेअर मार्केट वास्तव, अपेक्षा आणि धोके - ATG News", "raw_content": "\nHome post for Startup/udyog शेअर मार्केट वास्तव, अपेक्षा आणि धोके\nशेअर मार्केट वास्तव, अपेक्षा आणि धोके\nशेअर मार्केट वास्तव, अपेक्षा आणि धोके\nशेअर मार्केट हे असे एक क्षेत्र आहे. ज्याची माहिती फार कमी लोकांना आहे. त्याबद्दलचे ज्ञान कमी आणि खोट्या कल्पनाच जास्त पसरत असतात. त्याप्रमाणेच जेव्हा जेव्हा शेअर बाजारातील गुंतवणुकीबद्दल लोक एक एक भयानक अनुभव सांगतात तेव्हा माझ्या डोक्यात मृगजळाचे चित्र चमकून जाते. कारण प्रचंड उन्हाच्या कडाक्यात अंगातून घामाच्या धारा लागलेल्या असताना आणि प्रचंड तहान लागली असताना जवळपास पाणी नसते. अशावेळी दूर कुठेतरी पाणी असल्यासारखे दिसते. आपण धावत तिकडे जातो. तेव्हा कळते की ते पाणी नसून केवळ भास होता. यालाच मृगजळ म्हणतात. तसेच या शेअर बाजारामध्ये सामान्य लोकांना दररोज पैसा मिळेल हे मृगजळ आकर्षित करुन घेत असते. कमी पैशामध्ये जास्त नफा मिळवण्यासाठी बुद्धी गहाण ठेऊन या मृगजळाच्या मागे धावणारांच्या पदरी निराशा पडते. याउलट काहीजण शेअर बाजार म्हणजे जुगार आहे आणि त्याच्या नादाला सामान्य माणसाने लागू नये असेही कानी कपाळी ओरडून सांगतात. अर्थात या गोष्टीवरचा उपाय कोणी सांगत नाही. त्यामुळे शेअरबाजारात गुंतवणूकीला सुरवात करताना या मृगजळापासून सावध राहून पुढे येणारी निराशा टाळणे हितकर ठरेल. कारण काय करायला पाहिजे हे जितके महत्त्वाचे तितके काय नाही करायला पाहिजे ते समजून घेणे गरजेचे आहे.\n👍 शेअर बाजारातील काही चकवे या पासून सावध रहा.\n१) दिवसाला हमखास २०००-५००० कमवा :- अलिकडच्या काळात जवळजवळ सगळ्याच वर्तमानपत्रात अशी जाहिरात वाचायला मिळतेच. ही जाहिरात कितपत सत्य आहे शेअर बाजारात दिवसाला २००० म्हणजे जवळपास (शनिवार-रविवार सोडून) २० दिवसाचे जवळपास ४०००० महिन्याला कमाई असे गणित होते. शेअर बाजारामध्ये दररोज हमखास दिवसाला पैसे कमवायचे कोणतेही सूत्र किंवा मंत्र नाहीत, ते कधी नव्हते आणि भविष्यात सुध्दा येणार नाहीत. असे असते तर जाहिरात देणारांनी फक्त तेच करून पैसे कमवला असता त्यांना नवीन गुंतवणुकदार शोधायची गरज पडली नसती. अशा भूलथापांना बळी पडू नका.\n२) आमचे सॉफ्टवेअर घ्या आणि ट्रेडिंग करून नफा कमवा :- हा सुध्दा जाहिरातीचा एक प्रकार आहे. यात साधारण क्रिकेटच्या डकवर्थ लुईस या नियमाप्रमाणे काही गणिते मांडून शेअर बाजारातील शेअरच्या किमंतीच्या मध्ये होणाऱ्या चढ-उताराचे विश्लेषणासाठी बनवलेली असतात. तीच सॉफ्टवेअर साधारण ५००० रुपयांपासून २५००० रुपयांपर्यंत विकली जातात. त्यामुळे गुंतवणूक दाराला काही ज्ञान मिळते मात्र हा सुध्दा पैसे कमवायचा खात्रीशीर मार्ग नव्हे. एवढे लक्षात घेणे गरजेचे आहे.\n३) १ लाख गुंतवणुकीवर महिन्याला ३-४% कमवा :- ज्याला शेअर बाजारमध्ये उतरायचे नसते पण अशा स्कीम मध्ये महिन्याला ३-४% मिळत आहेत बोलल्यावर त्याच्याकडे गुंतवणूकदारांच्या रांगा लागतात. आज बँकामध्ये पैसे मुदत ठेवी मध्ये ठेवल्यास वर्षाला ७-८% मिळतात तर इथे महिन्याला ३-४% म्हणजे वर्षाला ३६-४८% परतावा झाला जो कदापिही शक्य नाही.\n४) टीव्ही वरील शेअर बाजाराचे चॅनेल आणि वर्तमान पत्र वाचून अभ्यास :- बहुतेक नवख्या गुंतवणूकदारांना असे वाटते कि टीव्ही चॅनेल वर शेअर बाजार विश्लेषकाने सांगितलेले शेअर्स खरेदी-विक्री करून मी नफा कमाऊ शकतो. चॅनेल किंवा वर्तमान पत्रात एखाद्या शेअर्स बद्दल येणाऱ्या बातम्या ह्या Paid News असतात त्यामुळे त्यांची विश्वासहर्ता नसते. आता पर्यंत फक्त चॅनेल किंवा वर्तमान पत्र वाचून शेअर्स बाजारमध्ये गुंतवणूक करुन जगात एकही यशस्वी गुंतवणूकदार झालेला नाही.\n५) शेअर बाजार म्हणजे ATM मशिन :- आपण बँक, पोस्ट, इन्शुरन्स पोलिसी किंवा सोन्यामध्ये पैसे गुंतवतो आणि निवांत ५-१० वर्ष थांबतो दुप्पट होईपर्यंत पण जेव्हा आपण पैसे शेअर बाजारमध्ये गुंतवतो तेव्हा दुसऱ्या दिवसापासून त्यात किती वाढ झाली हे पाहायला लागतो. शेअर बाजार गुंतवणूक म्हणजे हापूस आंब्याचे झाड लावण���यासारखी प्रक्रिया आहे. ज्याला फळे लागायला ५-७ वर्ष जावी लागतात आणि एकदा का फळे लागायला सुरवात झाली कि मग मोजता ही येत नाहीत.\n६) शेअर बाजारात मला फक्त १०० रुपयाच्या आतील शेअर्स घ्यायला आवडतात :- शेअर बाजारात १ रुपया पासून ५०००० रुपया पर्यंतचे शेअर्स उपलब्ध असतात आणि बहुतेक वेळेला नवीन गुंतवणूकदार हा छोट्या किमतीचे शेअर्स खरेदी करायला उत्सुक असतो कारण मोठया किमतीचा शेअर्स म्हणजे धोका जास्त आणि अजून किती वाढेल वाढून वाढून म्हणून छोट्या शेअर्स कडे वळतात. शेअर्स बाजारात गुंतवणूक करताना किंमती पेक्षा कंपनी बघा, कंपनी च्या मालकाची विश्वासहर्ता बघा, त्यांची उत्पादने पहा. (३०००० च्या गुंतवणूकीत १ तोळा सोने घ्यायचे कि १०० किलो लोखंड हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.)\n७) शेअर बाजार जुगार आहे का :- हो शेअर बाजार जुगार आहे अशा लोकांसाठी जे कोणताही अभ्यास न करता शेअर्स च्या किंमतीवर खरेदी विक्री करतात. हे लोक फक्त आज मला काहीतरी ५००-१००० रुपये मिळावे या आशेतून व्यवहार चालू करतात. शेअर ब्रोकरने सांगितलेल्या, चॅनेलवर ऐकून, जवळच्या मित्राचे-नातेवाईकाचे ऐकून शेअर्स ची खरेदी विक्री हाच यांचा अभ्यास असतो.\nशेअर बाजार जुगार आहे मग जगातील श्रीमंत माणसे शेअर बाजार मध्ये श्रीमंत कसे होतात :- शेअर बाजारातील यशाचे गणित यातच आहे कि ही श्रीमंत माणसे कोणताही शेअर्स घेण्याआधी स्वतः अभ्यास करतात, त्या कंपनीच्या शेअर्सच्या किंमती पेक्षा तिच्या व्यवसायाला असलेल्या संधी बघतात, त्याच्या उत्पादनाचा अभ्यास करतात आणि मुख्य म्हणजे ते १०वर्षे -२०वर्षे -३० वर्षे अशी दीर्घकालीन गुंतवणूक करतात.\nवरील ७ गोष्टी म्हणजेच शेअर बाजारा बद्दलच्या ७ चुकीच्या समजुती आहेत, ज्या शेअर बाजारातील गुंतवणूकीचा श्रीगणेशा करण्याआधी जाणून घेणे गरजेचे आहे. शेअर बाजार कोणतीही गॅरंटी किंवा वॉरंटी देत नाही तर चांगल्या जागतिक दर्जाच्या कंपन्या मध्ये भागधारक म्हणून गुंतवणूक करण्याची संधी देतो, हे लक्षात घ्या.\nमहाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे दोस्तो मैं आपको आज इस त...\nअपना खुद का 'स्टार्टअप' शुरू करें\nअपना खुद का 'स्टार्टअप' शुरू करें यदि आप कार्यालय में काम करने के एक ही उबाऊ और थकाऊ तरीके से बाहर निकलना चाहते हैं\nरीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी\nरीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी जब अमेरिका के ३१ वर्षीय लिजा फॉलज़ोन (https://en.wikipedia.org/wik...\nPMAY List 2020 प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण New List PDF\nudyog aadhar registration: उद्योग आधार - आवश्यकता, महत्व और उपलब्धि प्राप्त करने की प्रक्रिया\nUdyog Aadhar Registration उद्योग आधार - आवश्यकता, महत्व और उपलब्धि प्राप्त करने की प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/marathi-recipes/t8338/?prev_next=next", "date_download": "2020-09-25T02:57:35Z", "digest": "sha1:OBLC7OMVL3NTNRMFMER77O2ERKDCDAAM", "length": 2154, "nlines": 55, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "केक बनवा घरच्या घरी!", "raw_content": "\nकेक बनवा घरच्या घरी\nकेक बनवा घरच्या घरी\nरेडीमेड केक्स तर सर्वत्र वर्षभर उपलब्ध असतात, पण घरगुती केकची सर मात्र त्यांना येणार नाही म्हणूनच, घेऊन आलोय खवय्यांसाठी स्पेशल केक रेसिपीज् म्हणूनच, घेऊन आलोय खवय्यांसाठी स्पेशल केक रेसिपीज् लहान थोर सर्वांच्याच पसंतीचा हा ‘केक’ आता बनवा घरच्याघरी अगदी सोप्प्या पद्धतीने, चला तर मग, तयार आहात ना कुटुंबाला स्वादिष्ट केकचं सरप्राईज देण्यासाठी..\nRe: केक बनवा घरच्या घरी\nRe: केक बनवा घरच्या घरी\nकरून पाहिलात का एखादा केक अंजली\nकेक बनवा घरच्या घरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/ratnagiri/sinking-a-tourist-from-kolhapur/articleshow/71824400.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-25T04:53:48Z", "digest": "sha1:E5US6R3QOUCD3YWCQQ6L25S6SELM6PLA", "length": 9964, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n▪कोल्हापूर येथील सहा पर्यटक बुधवारी गणपतीपुळे येथे निघाले होते दुपारी दोनच्या सुमारास ते आरे गावातील समुद्रात पोहायला उतरले...\nकोल्हापूरच्या पर्यटकाला बुडताना वाचवले\nरत्नागिरी : ▪कोल्हापूर येथील सहा पर्यटक बुधवारी गणपतीपुळे येथे निघाले होते. दुपारी दोनच्या सुमारास ते आरे गावातील समुद्रात पोहायला उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्यातील प्रशांत मेहाते (२४) हा तरुण पाण्याबरोबर आत खेचला गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला. हे दृश्य पाहिल्यानंतर तेथील तैनात जीवरक्षक हितेश मयेक��� याने संतोष सुर्वे, पोलिस पाटील आदेश कदम, स्वप्नील भोळे, मया वारेकर, आनंद पेडणेकर आणि अमोल घाग यांच्या मदतीने प्रशांतला पाण्याच्या बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCoronavirus: करोनापुढे 'हा' जिल्हा हतबल; मुंबईतून वैद्य...\nSindhudurg: सिंधुदुर्गातही करोनाचा कहर; नारायण राणेंचा ...\nरत्नागिरीहून मुंबईकडे येणाऱ्या रस्त्याची चाळण; मनसेच्या...\nसिंधुदुर्गात करोनाचा वाढता प्रादुर्भाव, आणखी १३२ नवीन र...\nCoronavirus In Sindhudurg: चाकरमानी परतत असतानाच सिंधुद...\nकोकणातील भातशेती पाण्यात महत्तवाचा लेख\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nमुंबई'बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय'\nमुंबईभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे; धनंजय मुंडेंची टोलेबाजी\nपुणेपुण्यातील हॉटेलांमधून रात्री सातनंतरही मिळणार पार्सल\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nमुंबईएकनाथ शिंदेंना करोना; आदित्य ठाकरे यांनी केलं 'हे' ट्वीट\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nविज्ञान-तंत्रज्ञानसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nफॅशनदेबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न\nकार-बाइकपुन्हा महाग झाली BS6 Renault Triber, जाणून घ्या नवी किंमत\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/presidents-rule-in-maharashtra-imposed-under-pressure-of-modi-shah-digvijaya-singh/videoshow/72028876.cms", "date_download": "2020-09-25T04:35:13Z", "digest": "sha1:D7DK3H26QOWAHLF2F37VMIKZTLKGQQ74", "length": 10096, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमोदी-शहांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट: दिग्विजय\nमहाराष्ट्रातील सत्ताकोंडीमुळे राष्ट्रपती राजवट लागली असून या घडामोडीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असा थेट आरोप दिग्विजय यांनी केला.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २५ सप्टेंबर २०२०\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवा��्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nअर्थबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nक्रीडाविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nमनोरंजनएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nमनोरंजनगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यूज\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nन्यूजफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nन्यूजउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nन्यूजफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nन्यूजप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nन्यूजएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nन्यूजमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nन्यूजसूरतमधील ओएनजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्टेंबर २०२०\nक्रीडाकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sahyadriche-vare-news/coronavirus-in-solapur-city-solapur-city-recovering-fast-from-coronavirus-zws-70-2241424/", "date_download": "2020-09-25T05:11:13Z", "digest": "sha1:6MLW5TIVDYJN6QJQVHPIYSYR473P4BDM", "length": 28230, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "coronavirus in solapur city Solapur city recovering fast from Coronavirus zws 70 | ‘निवांत’ उद्योगनगरीत करोना.. | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nसोलापुरात पहिला रुग्ण १२ एप्रिल रोजी सापडला, तेव्हा सोलापूरकरांची झोप उडाली.\nसोलापूर शहराने उशिरा का होईना, लोकसहभाग वाढवून करोनामुक्तीची वाट धरली; पण अद्याप प्रश्न आहेत.. सोलापूर शहराने उशिरा का होईना, लोकसहभाग वाढवून करोनामुक्तीची वाट धरली; पण अद्याप प्रश्न आहेत..\nगेले चार महिने सुरू असलेले करोनाचे थैमान आता क���ठे आटोक्यात येण्याची चिन्हे सोलापूर शहरात दिसत आहेत. याउलट आता जिल्हा ग्रामीणमध्ये करोनाचे भयसंकट अधिकच गडद होऊ लागले आहे. हे भयसंकट आज ना उद्या परतेलही. वाढते आकडे आता सोलापूरकरांच्या सवयीचे झाले आहेत. बाधितांची संख्या दहा हजारांच्या पुढे आणि मृतांचा आकडा ५३० पर्यंत गेला तरी त्यामुळे कोणाचीही मने विचलित होत नाहीत. पण येत्या काळात विडी, यंत्रमाग, गारमेण्ट हे उद्योग, पर्यटन व्यवसाय, दैनंदिन व्यापारउदीम पूर्वपदावर कधी येणार; शहरी आणि ग्रामीण भागांतील विस्कटलेली सारी अर्थव्यवस्था कशी सावरता येईल, याची विवंचना अधिक आहे. करोनाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या प्रश्नांची सोडवणूक करताना या शहर व जिल्ह्य़ाला राजकीय वाली उरला नाही, याचीही खंत सार्वत्रिक स्वरूपात प्रकट होत आहे.\nकरोना संकटातही राम मंदिराची पायाभरणी झाल्याच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टय़ांपासून ते बंगल्यांपर्यंत जल्लोष करण्यात सोलापूरकरांनी हात आखडता घेतला नाही. राजकारण्यांच्या कौशल्याने येथील तरुणांच्या हाताला शाश्वत रोजगार मिळवून दिला नसला, तरी कोणतेही उत्सव साजरे करण्याची कार्यसंस्कृती विकसित झाली आहे. करोनाच्या संकटात असे सार्वजनिक उत्सव साजरे करता येत नाहीत, याचीही बोच इथल्या तरुणाईला आहे. अठरापगड जाती-धर्मासह मराठी, कानडी, तेलुगु, दखनी उर्दू अशा विविध भाषांचा संगम असलेल्या या शहरात विविध भाग आपापसांत विभागले गेले आहेत. उदाहरणार्थ, पूर्व भागातील तेलुगु भाषकांचा वावर पूर्व भाग सोडून अन्यत्र सहसा दिसत नाही. सोलापूरचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे इथला निवांतपणा कसा आहेस, काय करतोस, अशी ख्यालीखुशाली विचारली तर समोरचा माणूस पटकन म्हणतो- निवांत कसा आहेस, काय करतोस, अशी ख्यालीखुशाली विचारली तर समोरचा माणूस पटकन म्हणतो- निवांत सोलापूरकर विकासाच्या उपेक्षित प्रश्नांविषयी ‘निवांत’च दिसतात.\nसोलापुरात पहिला रुग्ण १२ एप्रिल रोजी सापडला, तेव्हा सोलापूरकरांची झोप उडाली. तशी येथील प्रशासकीय यंत्रणाही हलली. दाटीवाटीच्या झोपडपट्टय़ांत फैलाव वाढला. पूर्व भागातून सुरू झालेला करोनाचा प्रादुर्भाव दक्षिण भागात पोहोचला. घरोघरी सर्वेक्षणाची आखलेली मोहीम निष्फळच ठरली. त्यातून खरी माहिती पुढे येत नव्हती. टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यात करोनाची दहशतच जाणवत राहिली. अपेक्षित प्रभावी उपाययोजनांअभावी प्रशासन दिशाहीन ठरत होते. यातच अवघ्या एका महिन्यात तीन पालकमंत्री बदलले गेले. जबाबदार लोकप्रतिनिधींनीही शहराला वाऱ्यावर सोडून देत घरातून बाहेर न पडण्याची मानसिकता जोपासली. सोलापूर महापालिकेचा कारभार पाहणाऱ्या भाजपच्या मंडळींनीही या संकटकाळात जनतेला दिलासा देण्यासाठी धावून येणे कटाक्षाने टाळले. प्रशासनाला मदत करण्यापेक्षा ‘अर्थ’पूर्ण कार्यभाग साधण्यातच रस दाखविण्यात धन्यता मानली गेली. जूनच्या शेवटी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोलापुरात आले, तेव्हा भाजपच्या आमदार-खासदारांसह पालिकेचे कारभारी पुढे आले. त्याच सुमारास पालिका आयुक्तपदावरून दीपक तावरे यांची बदली झाली. त्यातून काय साध्य झाले, हे अद्याप समजले नाही.\nमृत्युसंख्येचा घोळ आणि वाढीव भुर्दंड\nत्यात करोनाबळींच्या आकडेवारीचा घोळही झाला. मृत्यूचे प्रमाण राज्यात सर्वाधिक दहा टक्क्यांच्या पुढे गेले असताना, एकाच दिवशी मृतांचा आकडा अचानकपणे ४० ने वाढला. त्यामुळे मृत्युदर १३ टक्क्यांवर पोहोचला. मृतदेह दहनासाठी एकमेव मोरे हिंदू स्मशानभूमीत विद्युतदाहिनी उपलब्ध आहे, तीही ३०-३२ वर्षे जुनी असल्याने नेहमी नादुरुस्त होते. त्यामुळे अंत्यविधीसाठी मृतदेह तीन-चार दिवस प्रतीक्षेत ठेवावे लागतात. उशिरा सुचलेल्या शहाणपणानंतर आता नवीन विद्युतदाहिनी उभारण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत\nरुग्णांचे हाल सुरू असताना बहुसंख्य खासगी रुग्णालये ‘निवांत’ होती. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा धाक दाखवून खासगी रुग्णालयांना कामाला लावण्यात आले. वैद्यकीय सेवेचा संपूर्ण भार छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयावर पडला. इथे पुरेशा मनुष्यबळाचा, साधनसामग्रीचा अभाव असूनही बाधितांना इथेच उपचार घेणे भाग पडले. कारवाईच्या धाकाने खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा सुरू झाली तरी त्यातून वाढीव भुर्दंड पडू लागल्यामुळे खासगी डॉक्टर हे रुग्णांची लूट करतात, अशी सार्वत्रिक भावना पसरली. यातच महात्मा फुले जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी नीट न झाल्याने सामान्य रुग्णांना प्रचंड हाल सोसावे लागले. विशेषत: ज्या घरात एकापेक्षा अधिक बाधित रुग्ण सापडले, त्यांची आर्थिक अडचण दयनीय होती. याबद्दल ओरड सुरू झाल्यावर अखेर, प्रशासनाने रुग्णांना दिलासा देण्यासाठी पावले उचलली.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन वेळा सोलापुरात येऊन दीड लाख प्रतिजन चाचणी-संच उपलब्ध करण्याचे जाहीर केले होते. परंतु प्रतिजन चाचणी सामग्री खरेदी करणेही स्थानिक प्रशासनाला शक्य झाले नाही. औरंगाबाद, पिंपरी-चिंचवड येथून उसनवारीने हे संच आणावे लागले. ५० हजार संच खरेदीची प्रक्रिया आता बाकी आहे. दुसरीकडे बाधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसह मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंडांशी संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींना घराबाहेर काढून त्यांच्या करोनाशी संबंधित चाचण्या घेण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा दुवा ठरतो. पोलीस आयुक्त शिंदे यांनी पोलीस ठाणे आणि स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या समित्या स्थापल्या. पूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी घराबाहेर न पडणारे आता पुढे येऊ लागले. आपल्या प्रभागात बाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढू न देता कशी रोखता येईल, यासाठी झटून काम करताना लोकप्रतिनिधींमध्ये जणू स्पर्धाच निर्माण झाली. परिणामी, बाधितांशी संबंधितांचा शोध घेणे आणि निदान करणे हे काम वाढले. ज्या भागात हे काम प्रभावीपणे झाले, त्या भागात (उदाहरणार्थ नीलमनगर, शास्त्रीनगर, आदी) करोनाची साखळी तुटण्यास मदत झाली. हे काम पालिका प्रशासनाने पूर्वीच हाती घेतले असते, तर कदाचित करोना रोखण्यासाठी एवढा विलंब झाला नसता. मालेगाव व धारावीच्या धर्तीवर सोलापूरची परिस्थिती नियंत्रणात आणता आली असती. मात्र, त्यासाठी अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोलापुरात धाव घ्यावी लागली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही मुंबईतून सक्त आदेश द्यावे लागले. अखेरीस सोलापूर शहर महिन्याभरात करोनामुक्त होण्याकडे झेपावत आहे.\nटाळेबंदीमुळे जिल्ह्य़ातील अर्थकारण धोक्यात आले आहे. शहरातील विडी उद्योगात ७० हजार महिला कामगारांचा उदरनिर्वाह चालतो. यंत्रमाग उद्योगातही ४० हजार कामगारांना रोजगार मिळतो. गारमेण्ट उद्योगही रोजगाराभिमुख आहे. परंतु टाळेबंदीत या गोरगरीब कष्टकरी वर्गाचे हाल झाले. घरात बसावे तर रोजगाराची चिंता आणि घराबाहेर पडावे तर करोनाची भीती, ही टांगती तलवार होती. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर पुनश्च हरि ॐ करीत व्यवसाय सुरू करण्यास मुभा मिळाली, तेव्हा प्रशासनाने घेतलेली आडमुठी भूमिका विडी कामगारांसाठी मारक होती. शेवटी संघर्षांचा नारा देत- ‘भीक नको, काम द्या’ अशी आर्त हाक दिली गेली. तेव्हा कुठे प्रशासन ताळ्यावर आले. पूर्व भागात विडी आणि यंत्रमाग कामगारांसह बालकामगारांना सर्वाधिक हाल सोसावे लागले. सुदैवाने प्रशासनाने रेशन धान्य वितरण व्यवस्था मजबूतपणे राबविल्यामुळे बुडत्याला काडीचा आधार मिळाला इतकेच.\nआता जिल्ह्य़ात करोनाचे थैमान वाढत असून पंढरपूर व अक्कलकोटसारखी धार्मिक पर्यटनस्थळे बाधित झाली आहेत. तेथील संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. बार्शीलाही करोनाचा फटका असह्य़ ठरला आहे. परप्रांतीय मजूर परत गेल्यामुळे कारखाने व शेतीला भेडसावणारा प्रश्नही मोठा आहे. मात्र जिल्ह्य़ात साथनियंत्रणाचे प्रयत्न कसोशीने होऊ लागले आहेत.\nनिदान करोनाचे संकट शासकीय रुग्णालयांसाठी इष्टापत्ती ठरावी. सोलापूरचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न आहे. येथील अतिदक्षता विभाग अद्यापही अधिकृत मान्यतेविना चालवला जातो. एमबीबीएसचे २०० व पदव्युत्तर ११ विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. केवळ अद्ययावत उपकरणे उपलब्ध करून भागणार नाही, तर पुरेसे मनुष्यबळ असणे अत्यावश्यक आहे. करोनासाठी शासकीय रुग्णालयाची कामगिरी यापूर्वी १९९३ सालच्या किल्लारी भूकंपाच्या वेळी झालेल्या कामगिरीएवढीच सरस आहे. मध्यंतरी लोकसहभागातून या रुग्णालयात मूत्रपिंडविकार रुग्णांसाठी डायलेसिस सेवा सुरू करता आली. राजकीय इच्छाशक्ती जागृत ठेवून या रुग्णालयाचा विकास करावा लागणार आहे. करोनाविरुद्धच्या लढाईत १८ कोटी रुपये खर्चाचे पाचशे खाटांचे तात्पुरते रुग्णालय शहरात उभारण्याचा प्रस्ताव आहे. अशा तात्पुरत्या सेवांऐवजी हीच रक्कम शासकीय रुग्णालयासाठी वापरता येऊन तेथे खाटांची संख्या वाढविणे सहज शक्य आहे. महिला व बालकांसाठी प्रत्येकी शंभर खाटांच्या स्वतंत्र रुग्णालयांची उभारणी रखडत ठेवणे योग्य नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकी��� आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n1 टाळेबंदीचे ‘जादूचे प्रयोग’\n2 सरावलेले; पण सावरणारे..\n3 प्लेग ते करोना मार्गे स्वाइन फ्लू\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2020/09/14/kesari-editorial-readers-write-a-letter-11/", "date_download": "2020-09-25T02:31:00Z", "digest": "sha1:OU47DVVHQUPC2W6RFTZSFU22XXGY3IIH", "length": 18613, "nlines": 180, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "वाचक लिहितात - Kesari", "raw_content": "\nघर संपादकीय वाचक लिहितात\nसाक्षरतेत महाराष्ट्राची प्रगती व्हावी\nदेशातील सांख्यिकी कार्यालयाने जुलै 2017 ते 2018 पर्यंतच्या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणानुसार देशातील प्रत्येक राज्याचे साक्षरतेचे आकडे जाहीर केले आहेत. त्यानुसार देशात दरवर्षीप्रमाणे केरळ हे राज्य पहिले आहे. त्या खालोखाल दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व आसाम ही राज्ये येतात. त्यानंतर महाराष्ट्र्राचा क्रमांक सहावा लागतो. सर्वांत शेवटी आंध्र प्रदेशाचा क्रमांक लागतो. महाराष्ट्र्रातील साक्षरतेचे प्रमाण 84. 8 टक्के एवढे आहे. त्यामध्ये पुरुष व महिलांमधील साक्षरतेचे प्रमाण अनुक्रमे 90. 7 व 78. 4 एवढे आहे. स्वातंत्र्यानंतर सुमारे 7 शतकांनंतरही आपण साक्षरतेच्या बाबतीत शंभरी गाठू शकलेलो नाही. आता नवीन शैक्षणिक धोरण अस्तित्वात येणार आहे. ते धोरण जर यशस्वी करावयाचे असल्यास समाज पूर्णतः साक्षर होणे आवश्यक आहे. महिलांचे साक्षरतेचे प्रमाणही पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. त्या�� सुधारणा व्हावयास हवी. स्त्रिया साक्षर झाल्या तरच सर्व कुटुंब साक्षर होईल. यासाठी स्त्रियांच्यात साक्षरतेचचं प्रमाण वाढावयास हवे. आजही शहरी व ग्रामीण भागात साक्षरतेची मोठी दरी आहे. आदिवासी व ग्रामीण भागावर जादा लक्ष देऊन तेथेही साक्षरता वाढवविण्यासाठी प्रयत्न करावयास हवेत.\nजशास तसे उत्तर द्या\nपूर्व लडाखमध्ये घुसखोरी करून चीनने पुन्हा एकदा भारताची कुरापत काढली आहे. विशेष म्हणजे यावेळी चीनच्या घुसखोरांना रोखण्यासाठी पुढे आलेल्या भारतीय जवानांवर चीनने गोळीबार केल्याने सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. तब्बल 45 वर्षांनंतर चीनने या भागात गोळीबार केल्याने भारतीय सैन्यही चीनच्या या कारवाईस तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहे. चीनने भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला असला तरी भरतानेच चीनच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, असे मागील तीन महिन्यांच्या काळात चीनने लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत सीमेवर सैन्य शक्तीत मोठी वाढ केली आहे. शेजारी देशांमध्ये मोठी आर्थिक गुंतवणूक करून त्यांना आपले बटीक बनवणे, भारताला चर्चेत गुंतवत भारतीय हद्दीत घुसखोरी करणे या सर्व गोष्टी चीन करीत आहे. भारतासोबत युद्ध करण्याच्या हेतूनेच चीन ही सर्व तयारी करीत आहे. भारत चीन संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहचला आहे. या संघर्षाचा केंव्हाही भडका होऊ शकतो. सीमेवर युद्धाचे ढग जमू लागल्याने चीनला तोडीस तोड उत्तर देणे भारताला क्रमप्राप्त ठरणार आहे.\nश्याम बसप्पा ठाणेदार, पुणे\nसंरक्षण खात्याच्या अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी, एच्. ई. फॅक्टरी, 512 आर्मी बेस वर्कशॉप आदी आस्थापनांतील कर्मचारी-अधिकार्‍यांची वसाहत असलेल्या ‘रेंजहिल्स वसाहती’च्या नावात जरी ‘रेंज’ हा शब्द असला, तरी रेंजहिल्समध्ये भ्रमणध्वनींना कधीच रेंज नसते रेंजहिल्समध्ये भ्रमणध्वनीवर बोलताना अचानक जी रेंज जाते ती तडक (महावितरणाच्या विजेप्रमाणे) दुसर्‍या दिवशी येते. त्यामुळे रेंजहिल्समधील नागरिकांना, व्यावसायिकांना, रेंजहिल्स चौकीतील पोलिसांना इतरत्र संपर्क साधणे कठीण जाते. रेंजहिल्समधील रहिवाशांना भ्रमणध्वनीच्या ‘रेंज’अभावी तातडीची मदत मिळविण्यामध्ये खूपच अडचणी येतात.\nसंजय क्षीरसागर, पिंपळे गुरव, पुणे\nलोकल बंद ठेवणे अव्यवहार्य\nलोकलसाठी उद्रेक, विरार स्थानकात प्रवा���ांचा संताप हे वृत्त वाचले. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसह खाजगी सेवेतील कर्मचार्‍यांसाठी रेल्वे सुरू करा, या मागणीसाठी विरार रेल्वे स्थानकात प्रवाशांनी आंदोलन केले. कारण जर अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना सरकार रेल्वेने प्रवासास मुभा देऊ शकते. मग खाजगी सेवेतील कर्मचार्‍यांनी काय पाप केले आहे रस्ता वाहतुकीद्वारे किती मनस्ताप होतो, याची सरकारला कल्पना नाही रस्ता वाहतुकीद्वारे किती मनस्ताप होतो, याची सरकारला कल्पना नाही बस किंवा एसटी पहिल्या थांब्यावरच भरत असल्याने, मधल्या थांब्यावर बस, एसटी थांबवल्या जात नाहीत. मग दुसरी बस कधी अर्धा पाऊण तासाने येईल ते सांगता येत नाही. त्यात वाटेत प्रचंड प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे, कार्यालयात पोचायला तीन -तीन तास लागतात. घरी जाताना पुन्हा तीच तर्‍हा. म्हणजे येण्या जाण्यात, त्यांचे सहा- सहा तास वाया जातात. थोडक्यात कर्मचार्‍यांना मानसिक आणि शारीरिक त्रासच जास्त होतो. सर्व लोकांसाठी रेल्वे सुरू केल्यास, कोरोना रोगाचा प्रसार जास्त प्रमाणावर होईल, ही सरकारची भीती, शंका रास्त आहे. सरकारने सरसकट सर्वांना लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी. एकीकडे सरकार म्हणते की, कोरोनाबरोबर आपण जगायला शिकले पाहिजे, तर दुसरीकडे कोरोना वाढीच्या भीतीने, लोकल बंद ठेवणे योग्य नव्हे.\nगुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली, मुंबई\nपूर्वीचा लेखडोळे मिटून बसणे म्हणजे अंतर्मुख होणे नव्हे\nपुढील लेखगोंधळलेले सरकार आणि दिशाहीन प्रशासन\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nविचारणारे कोणी नाही (अग्रलेख)\nमुलांचे अनुभवविश्व समृद्ध करणारी ‘गोष्ट’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nरुग्णालायाच्या बिलाविराेधात ५५ दिवसांत आल्या १४४७ तक्रारी\nपडताळणी समितीने ६५.२९ लाख रुपये बिल केले कमी\nसाेलापूर जिल्ह्यात बाधितांची संख्या ३० हजार पार\nसोलापूर जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ३० हजार पार झाली आहे.\nवाढत्या प्रतिसादामुळे किसानरेल्वे सेवेत डिसेंबरपर्यंत वाढ\nशेती माल व जीवनावश्यक व���्तूंचा समावेश असणाऱ्या सर्व घटकांची वाहतूक करण्याकरिता रेल्वे बोर्डाने किसान रेल्वेची नव्याने संकल्पना\nउमर खालिदला २२ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nदिल्ली हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) माजी विद्यार्थी उमर खालिदला\nशेअर बाजार गडगडला ;\nमुंबई शेअर बाजारात गुरूवारी सकाळी मोठी घसरण झाली.\nआयुक्तांनी साधला कोरोनाबाधित पोलिसांशी संवाद\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nविनामास्क बसलेल्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2020/09/14/pune-mahadevan-music/", "date_download": "2020-09-25T03:42:31Z", "digest": "sha1:LL3KNVS4VXHV5ZDAP3DWER7FO6CILGBF", "length": 12868, "nlines": 170, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "नवोदित संगीतकारांनी डिजिटल माध्यमांचा वापर करावा - Kesari", "raw_content": "\nघर केसरी रिपोर्टर नवोदित संगीतकारांनी डिजिटल माध्यमांचा वापर करावा\nनवोदित संगीतकारांनी डिजिटल माध्यमांचा वापर करावा\nशंकर महादेवन यांचे प्रतिपादन\nपुणे : हल्ली संगीत केवळ चित्रपटांद्वारे रसिकांपर्यंत पोहचू शकते असे नाही, तर अनेक डिजिटल माध्यमे, समाज माध्यमे उपलब्ध झाली आहेत. ज्यामुळे संगीतकार थेट आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे नवोदित संगीतकार, गायकांनी केवळ चित्रपटांवर अवलंबून न राहता या डिजिटल माध्यमांचाही योग्य वापर करायला हवा, असे मत प्रसिध्द गायक शंकर महादेवन यांनी व्यक्त केले.\nफिक्की फ्लो पुणे चॅप्टरतर्फे गायक शंकर महादेवन यांच्या एका वेबिनारचे आयोजन केले होते. नॅटली शर्मा यांनी महादेवन यांच्याशी संवाद साधला. यावेळी फ्लो पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. अनिता सणस उपस्थित होत्या.\nमहादेवन म्हणाले, बदलत्या काळानुसार प्रसिद्धीची माध्यमेही बदलत आहेत. प्रत्येक माध्यमाचे फायदे जाणून घेत त्याचा योग्य तो वापर केला तर त्याचा आपल्याला फायदा होतो. मनोरंजनामुळे एकीकडे सीडी, कॅसेटची विक्री कमी झाली. लोक ऑनलाईन संगीत डाऊनलोड करतात. ज्याला हवे तो आपले संगीत थेट रसिकांपर्यंत पोहचवू शकतो. यामुळे संगीत कंपन्यांचे हातपाय पडण्याची गरज आज संगीतकारांना राहिलेली नाही. त्यांच्याशिवायही नवोदितांना आपले संगीत पोहचवता येते. त्यामुळे आपल्याला काय आवडते काय नाही हे सुद्धा रसिक स्वतः ठरवू शकतात.\nहा काळ सगळ्यांसाठीच फार कठीण आहे. लहान संगीतकार, गायक ज्यांची उपजीविका ऑर्केस्ट्रा, लग्नसमारंभ यातील कार्यक्रमांवर अवलंबून होती त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रोजच्या धकाधकीतून मिळालेली ही सक्तीची विश्रांती सर्जनात्मक कारणी लावायला हवी. सर्व संगीत प्रकारांचे व्याकरण, पाया म्हणजे शास्त्रीय संगीत आहे. शास्त्रीय संगीत हे एक विशाल सागर आहे. ऑनलाई संगीत अकादमी ही संकल्पना 15 वर्षांपूर्वी अगदीच नवी होती. असेही महादेवन यांनी स्पष्ट केले.\nपूर्वीचा लेखअधिकचे वीजबील माफ करा\nपुढील लेखकाश्मीरचे सफरचंद बाजारात दाखल\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nआयुक्तांनी साधला कोरोनाबाधित पोलिसांशी संवाद\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nविनामास्क बसलेल्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nरुग्णालायाच्या बिलाविराेधात ५५ दिवसांत आल्या १४४७ तक्रारी\nपडताळणी समितीने ६५.२९ लाख रुपये बिल केले कमी\nसाेलापूर जिल्ह्यात बाधितांची संख्या ३० हजार पार\nसोलापूर जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ३० हजार पार झाली आहे.\nवाढत्या प्रतिसादामुळे किसानरेल्वे सेवेत डिसेंबरपर्यंत वाढ\nशेती माल व जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणाऱ्या सर्व घटकांची वाहतूक करण्याकरिता रेल्वे बोर्डाने किसान रेल्वेची नव्याने संकल्पना\nउमर खालिदला २२ ऑक्टोबरपर��यंत न्यायालयीन कोठडी\nदिल्ली हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) माजी विद्यार्थी उमर खालिदला\nशेअर बाजार गडगडला ;\nमुंबई शेअर बाजारात गुरूवारी सकाळी मोठी घसरण झाली.\nआयुक्तांनी साधला कोरोनाबाधित पोलिसांशी संवाद\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nविनामास्क बसलेल्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/govt_schemes", "date_download": "2020-09-25T03:58:25Z", "digest": "sha1:FUJET2SAJM5NIRGYURDXS3WY3KRL7VAB", "length": 16399, "nlines": 141, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "योजना व इतर कार्यक्रम — Vikaspedia", "raw_content": "\nयोजना व इतर कार्यक्रम\nयोजना व इतर कार्यक्रम\nमुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी' अशी एक म्हण आहे.या म्हणीवरुन स्त्री जन्माच महत्व विशद होते.\n'लोकशाही दिन' सर्वसामान्यांचे हक्काचे न्यायपीठ\nसर्वसामान्य जनतेच्या तक्रारी/ अडचणींना तत्परतेने न्याय मिळण्यासाठी.\n'हरित अहमदनगर'साठी वन विभागाचे प्रयत्न\nवनांच्या संवर्धनासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत. त्याची अंमलबजावणी वन विभागाच्या वतीने केली जात आहे.\nअटल पेन्शन योजना ही निवृत्ती नंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे.\nअटल पेन्शन योजनेची तपशीलवार माहिती\nयामध्ये अटल पेन्शन योजनेची तपशीलवार माहिती, ग्राहक नोंदणी फॉर्म, अटल पेन्शन योजनेबाबत नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि वयानुसार अटल निवृत्ती वेतन चार्ट दिला आहे .\nअण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या योजना\nसाहित्‍यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग व तत्सम 12 पोट जातीतील गरजूंसाठी अनुदान योजना .\nअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास कार्यक्रम\nअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादीत मुंबई या महामंडळाची स्थापना शासन निर्णय क्र. अमामं 1998/प्र.क्र.363/रोस्वरो-1, दि.27/11/1998 अन्वये करण्यात आलेली आहे.\nअटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अंड ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) अभियान\nअस्पृश्यता निवारणार्थ आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून ५० हजारांचे अर्थसाहाय्य दिले जाते.\nआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे आयोजन करणा-या संस्थांना अर्थसहाय्य देण्याबाबतचे धोरण\nआंतरराष्ट्रीय/ राष्ट्रीय/ राज्य स्तरावर पुरस्कारप्राप्त दर्जेदार चित्रपट सामान्य जनतेपर्यंत नेऊन त्यांची अभिरुची वाढविणे यासाठी पर्यटन विकास व सांस्कृतिक विकास विभागाची अर्थसहाय्य योजना\nउद्देश व स्वरुप : शासकीय / अनुदानित आश्रमशाळांतून शिक्षण घेणा-या हुशार / बुध्दीवान / प्रज्ञावंत विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी विद्या निकेतनच्या धर्तीवर विशेष स्वरुपाची शाळा ) राज्यात दोन ठिकाणी सन 1990-91 या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे\nआदिवासी तरुणांसाठी कौशल्य विकास, रोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र\nपालघर जिल्ह्यातील आदिवासी तरुणांना रोजगार व उद्योजकता क्षेत्रात काम करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र महत्वाची भूमिका पार पाडत आहे.\nज्या योजनाचा समावेश अर्थसंकल्पात नाही अशा अभिनव स्वरुपाच्या स्थानिक महत्वाच्या कर्जविरहीत योजना तातडीने व प्रभावीपणे कार्यान्वित करुन गरजु आदिवासींना प्रत्यक्ष लाभ मिळवुन देणे हा योजनेचा मुख्य उद्देश.\nआर्थिक सुरक्षेसाठी शासनाच्या योजनांचा आधार\nप्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत शून्य बॅलन्सवर बँक खाते काढले जात असून 1 लाखाच्या अपघाती विम्याचे या योजनेत संरक्षण दिले आहे.\nआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ\nबेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी योजना .\nइंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना\nइंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेविषयी माहिती\nइंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना\nइंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीव���तन योजनेब्द्द्ल माहिती\nइंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना\nइंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेची माहिती\nइतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ कोकण\nया योजनांमुळे संबंधित लाभार्थ्यांना फायदा होऊन त्यांचा आर्थिक स्तर पर्यायाने सामाजिक स्तर उंचावण्यास निश्चितच चालना मिळू शकते.\nइतर मागासवर्गीयांसाठी शैक्षणिक कर्ज\nमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळा तर्फे राबविली जाणारी योजना\nइतर मागासवर्गीयांसाठी स्वर्णिमा योजना\nमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळा तर्फे राबविली जाणारी योजना\nइतर मागासवर्गीयांसाठी ४५% मार्जिन मनी\nमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे राबविली जाणारी योजना\nइमारत व इतर बांधकाम कामगाराच्या योजना\nइमारत व इतर बांधकाम कामगाराच्या योजना विषयक माहिती.\nउज्ज्वलाने फुलवले महिलांच्या चेह-यावर हास्य.\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना\nअनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्तींना शासनाकडून जमिनीची खरेदी 50 टक्के बिनव्याजी व 50 टक्के अनुदान स्वरूपात रक्कम.\nकायमस्वरुपी विक्री केंद्र बांधणे\nस्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना (75 %केंद्र व 25 % राज्य पुरस्कृत) राबविण्यात येत आहे.\nकुष्ठरोग शोध मोहीम: एक सामाजिक चळवळ.\nकेंद्र पुरस्कृत पब्लिक स्कूल\nअनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमधून शिक्षण मिळावे याकरिता इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा ही केंद्रपुरस्कृत योजना राबविली जात आहे.\nकोकण आर्थिक विकास मंडळाच्या योजना\nकोकण विभागातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील जनतेचा सर्वांगीण विकास यासाठी राबविल्या जाणा-या योजना.\nकौशल्यातून... आर्थिक विकासाकडे वाटचाल\nकौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत ‘प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता विकास अभियान’ माहिती.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathidialogues.com/2019/02/kopcha-song-lyrics-luckee-marathi-movie-bappi-lahiri-vaishali-samant.html", "date_download": "2020-09-25T02:30:34Z", "digest": "sha1:ARHJGHBN2MZ24Z6AYWU6YZLP733GCSJD", "length": 4406, "nlines": 60, "source_domain": "www.marathidialogues.com", "title": "Kopcha Song Lyrics | Luckee Marathi Movie | Bappi Lahiri, Vaishali Samant - Marathi Dialogues: Marathi Movies Dailogues, Lyrics, Quotes, News", "raw_content": "\nनॉटीवाली फिलिंग आली दोघं एका सिलिंग खाली होतोय दिला मध्ये थोडा थोडा लोचा शोधू जरा... कोपचा\nशोधू जरा... कोपचा तुझ्या हातांना लागे शॉक सा अरे शोधू जरा... कोपचा नॉटीवाली फिलिंग आली दोघं एका सिलिंग खाली होतोय दिला मध्ये थोडा थो डा लोचा शोधू जरा... कोपचा अरे शोधू जरा... कोपचा\nहात हा तुझा... हातात आला जणू फुलला मनी मोगरा आवाज माझा मधुर झाला जो होता आधी घोगरा जादू झालीया तुझीच प्रिया दिलाचा दरवाजा खुल जा खुल जा शहारा आला अंगावरी बॅग ठेवा मांडीवरी होतोय दिला मध्ये थोडा थो डा लो चा शोधू जरा... कोपचा अरे शोधू जरा... कोपचा तुझ्या हातांना लागे शॉक सा अरे शोधू जरा... कोपचा\nसारे यू टर्न हवे हवे से वाटे माझ्या दिला ला होतो जेव्हा ह्या खांद्याचा टच मनी होई उलाला जेव्हा पाहिलं तुला झालो वेडा खुळा अरे तेरी नजर ने ये क्या कर डाला ऐक ना ग आता तरी बोल ना तू माझी सोन परी चल हट ऐक ना ग आता तरी तू माझी सोन परी होतोय दिला मध्ये थोडा थो डा लो चा अरे शोधू जरा... कोपचा तुझ्या हातांना लागे शॉक सा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/other/outbreak-of-corona-in-ravdanda-", "date_download": "2020-09-25T03:35:33Z", "digest": "sha1:SU4XRX3CJQ5WGDVILI67RTQ5UR4QEJXN", "length": 9237, "nlines": 97, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | रेवदंडयात कोरोना संसर्ग रोगाचा कहर | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nरेवदंडयात कोरोना संसर्ग रोगाचा कहर\nरेवदंडयात कोरोना संसर्ग रोगाचा कहर\nकोरोना संसर्ग रोगापासून दुर असलेल्या रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोना संसर्ग रोग रूग्णाची संख्या वाढीस जात असल्याचे चित्र आहे. रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोना संसर्ग रोगाचा कहर सुरू असल्याचे चित्र दिसते.\nअल्पावधीत कोरोना संसर्ग रूग्णाची संख्या 89 पर्यंत पोहचली असून यामध्ये नऊ जणांचा मुत्यू झाल्याची नोंद आहे. एकूण कोरोना संसर्ग रोगातून 27 रूग्ण बरे झाले असून सध्या अ‍ॅक्टीव्ह रूग्ण संख्या 45 असल्याची माहिती रेवदंडा ग्रामपंचायतीकडून प्राप्त झाली.\nसुरूवातीचे दिवसात कोरोना संसर्ग रोगापासून दुर असलेल्या रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाने थेरोंडा परिसरातून शिरकाव घेतला, त्यानंतर रेवदंडा शहरात ठिकठिकाणी कोरोना संसर्ग रूग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस कोरोना संसर्ग रोगाची वाढती संख्या संपुर्ण रेवदंडाकराच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवून आहे. शिवाय कोरोना संसर्ग रोगाची लागण झालेले अनेक रूग्ण उपचाराकरता दाखल न होता रेवदंडामध्ये फिरत असल्याची चर्चा आहे. तर कोरोना संसर्ग रूग्णाच्या संपर्कात आलेले व्यक्ती कॉरटाईन न होता, कसलीही भितीचा लवलेश न बाळगता फिरत असल्याचे दिसून येतात. ज्या परिसरात कोरोना रूग्ण सापडला आहे, त्या भागाला सिल करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थाचे म्हणणे आहे, शिवाय कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व क्वॉॅरंटाईन म्हणून घोषीत केलेल्या व्यक्तीने कोरोना संसर्ग रोग पसरू नये म्हणून खबरदारी घेणे जरूरीचे आहे. कोरोना संसर्ग रूग्णाची संख्या रेवदंडयात दिवसेंदिवस वाढीस जात असून जर कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली गेली नाही तर कोरोना संसर्ग रोग वाढीस जाईल व निश्‍चितपणे रूग्ण संख्येत वाढ होईल.\nकोरोना संसर्ग रोग आटोक्यात आणण्यासाठी खबरदारी व काळजी घेणे जरूरीचे असल्याचे सर्वच ग्रामस्थांचे मत आहे, त्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर, शासनाव्दारे कठोर पावले उचलावीत लागतील, रेवदंडा बाजारपेठेत अनेकजण मॉक्स न लावता तसेच सोशल डिस्टंन्शिंगचा वापर करत नसल्याचे चित्र आहे. यासाठी दंडात्मक कारवाई करणे जरूरीचे असल्याचे अनेक सुज्ञ नागरिकांचे मत आहे.\nआशासेविकेचा कोरोनाने बळी; जिल्हा प्रशासन मात्र अनभिज्ञ\nजिल्ह्यात 528 तर अलिबाग तालुक्यात 47 नवे कोरोना रुग्ण\nकांदळवनाचा र्‍हास करणार्‍या जेएसडब्ल्यूवर कारवाई होणार...\nऊसतोड महिलां कामगारांची परवड थांबवा बाबा आढाव यांची मागणी...\nपेण अर्बन बँक घोटाळा ठेवीदार, खातेदार संघर्ष समितीतर्फे...\nएकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nकृषी विधेयकावरुन काँग्रेसची आंदोलनाची तयारी\nचौलमध्ये माझं कुटूंब माझी जबाबदारी मोहीम\nपेण अर्बन बँक घोटाळा ठेवीदार, खातेदार संघर्ष समितीतर्फे...\nकृषी विधेयकावरुन काँग्रेसची आंदोलनाची तयारी\nचौलमध्ये माझं कुटूंब माझी जबाबदारी मोहीम\nमाझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान\nमहाराष्ट्राच्या सुपुत्राला काश्मिरमध्ये वीरमरण\nटीव्ही चॅनेलच्या पत्रकाराची मुंबईच्या पत्रकारांकडून धुलाई\nशिक्षकांना शोधायचे तरी कुठे\nहयातीच्या दाखल्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chatusutra-news/article-on-direction-of-further-development-depends-covid-abn-97-2271439/", "date_download": "2020-09-25T04:22:33Z", "digest": "sha1:VHGZRAV4LF4AKZXZ5UATR3LNMUUD6GE4", "length": 29542, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on direction of further development depends covid abn 97 | यत्न तो देव जाणावा.. | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nयत्न तो देव जाणावा..\nयत्न तो देव जाणावा..\nभारतीय अर्थव्यवस्था अत्यंत गंभीर मंदीच्या जाळ्यात अडकली आहे, हे आता अधिकृत सांख्यिकीमधून स्पष्ट झालेले आहे\nडॉ. रूपा रेगे नित्सुरे\nअर्थशास्त्र. इतिहास. समाजशास्त्र. राज्यशास्त्र.\nसरकारला खर्च वाढवावा लागेलच. ‘मदत’ आणि ‘सुधारणा’ दोन्ही करावे लागेल. भर असावा लागेल तो आधारभूत संरचना खर्चावर. त्यासाठी पैसा उभारण्याचे मार्ग शोधताना कठोर निर्णय घ्यावे लागतील. कारण, कोविडने देऊ केलेली संधी आपण कशी वापरतो, यावर पुढील विकासाची दिशा अवलंबून आहे..\nभारतीय अर्थव्यवस्था अत्यंत गंभीर मंदीच्या जाळ्यात अडकली आहे, हे आता अधिकृत सांख्यिकीमधून स्पष्ट झालेले आहे. एप्रिल-जून, २०२० च्या तिमाहीत भारताचा जीडीपी, जवळपास २४ टक्क्यांनी (गेल्या वर्षीच्या तुलनेत) संकुचन पावल्याचे निदर्शनास आणताना, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने अल्प-प्राक्कलनाची (अंडरएस्टिमेशन) शक्यता वर्तवली आहे. कारण महामारीमुळे माहिती गोळा करण्यात (मुख्यत्वे अनौपचारिक क्षेत्रासाठी) प्रचंड अडचणी आल्यामुळे, ढोबळ अंदाज व अदमासांवर जीडीपीचे मापन करावे लागले आहे. भारताचे भूतपूर्व प्रमुख संख्याशास्त्रज्ञ प्रणब सेन यांच्या मते, प्रत्यक्षात एप्रिल-जूनच्या तिमाहीत जीडीपी ३५ टक्क्यांनी घटला गेल्याची शक्यता असून, पूर्ण वर्ष���ंत त्याचे कमीत कमी १२ टक्क्यांनी संकुचन होऊ शकते. कोविड महामारीचा फटका जरी सर्व जगाला बसला असला तरी भारताचा आर्थिक ऱ्हास हा ‘जी-२०’ देशांत सर्वाधिक आहे. त्यामुळे आपण करत असलेल्या उपाययोजनांकडे अधिक डोळसपणे बघण्याची नितांत गरज आहे.\nज्या चीनमधून या महामारीची सुरुवात झाली तो जगातील एकमेव असा देश आहे, जिथे एप्रिल-जूनच्या तिमाहीत जीडीपीचे संकुचन न होता वाढ झाली. महामारीशी प्रभावी झुंज देतानाच, आर्थिक-यंत्र वेळेत (एप्रिलमध्येच) सुरू करण्यातही चीनने आघाडी घेतली आहे. नेहमीप्रमाणेच चीनमधील आर्थिक उत्तेजनाचा भर हा आधारभूत संरचनेतील (इन्फ्रास्ट्रक्चर) गुंतवणूक वाढविण्यावर राहिला आहे. उदाहरणार्थ, वाहतूक यंत्रणा, नागरी पायाभूत सुविधा, इंडस्ट्रियल पार्क्‍स, इत्यादींवरील खर्च चीनने जबरदस्त वाढविले आहेत. तेदेखील वित्तीय ताणांची अजिबात पर्वा न करता.\nकुठल्याही देशावर जेव्हा कोविडसारख्या अभूतपूर्व आपत्तीस तोंड देण्याची वेळ येते तेव्हा साहजिकच गरिबातील गरीब व असुरक्षित लोकांना अर्थसाह्य़ करणे, जास्तीत जास्त उद्योग व नोकऱ्या तगण्यासाठीची व्यवस्था करणे या गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या ठरतात. यामुळे परिस्थिती सावरते; पण कायमस्वरूपी सुधारू शकत नाही. दीर्घकाळ टिकून राहील अशा आर्थिक वाढीची वा विकासाची बीजे त्यातून पेरली जात नाहीत. त्यासाठी आधारभूत संरचनेचा भाग असणाऱ्या प्रकल्पांना उत्तेजन द्यावे लागते. चीनला हे उत्तम समजले आहे व असे प्रकल्प वेळेत व कार्यक्षमतेने पूर्ण करण्याचे कौशल्यही चीनकडे आहे. रस्ते, महामार्ग, अक्षय-ऊर्जा प्रकल्प, रुग्णालये, शाळा, डिजिटल नेटवर्क इत्यादींवरील खर्चातून रोजगार तर निर्माण होतोच पण आर्थिक वाढीच्या प्रक्रियेस चालना देणारी मत्तादेखील (अ‍ॅसेट्स) तयार होते. असे म्हटले जाते की सिमेंट व स्टीलवर योग्य प्रकारे केलेल्या खर्चामुळे अल्पावधीत ‘मागणी’ला चालना मिळते, तर दीर्घकाळासाठी देशाची ‘उत्पादकता’ वाढते. सुरुवातीला ही गुंतवणूक जरी सरकारी क्षेत्राला करावी लागली तरी हळूहळू खासगी क्षेत्रही या प्रकल्पांत उतरते. कारण आधारभूत संरचनेमुळे त्यांचे उद्योग विस्तारू लागले असतात.\nआपला देश करत असलेल्या उपाययोजनेत मात्र या दूरदृष्टीचा अभाव दिसून येतो. अर्थात त्याची काही ठोस कारणेही आहेत. ही आपत्ती कोसळण्याआधी आपल्या आर्थिक वाढीचा दर गेल्या ११ वर्षांतील अल्पतम पातळीवर होता, अनेक बँका व वित्तीय कंपन्यांचे ताळेबंद बिनसलेले होते, आर्थिक घसरणीमुळे व कंपन्यांना दिलेल्या सवलतींमुळे सरकारी महसूल कमी झाला होता, वित्तीय तूट भरमसाट प्रमाणात वाढली होती, वचनबद्ध केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना ‘जीएसटी’तील पुरेसा वाटा व भरपाई मिळेनाशी झाली होती. (आता तर राज्य सरकारांना रोखे-बाजारांतून ‘कर्ज’ काढून स्वत:ची गरज भागविण्याचा आदेश देण्यात आला आहे).\nया पार्श्वभूमीमुळे, आपल्या केंद्र सरकारने महामारीच्या काळात जे आर्थिक उत्तेजन दिले त्यात प्रत्यक्ष खर्चाचे प्रमाण गरजेपेक्षा खूप कमी होते व उत्तेजनाचे स्वरूप मुख्यत्वे कर्जपुरवठा वाढविण्यासाठीच्या हमी, कर्जफेडीत मुदतवाढ, कर्ज पुनर्रचना अशा प्रकारचे राहिले. या उपायांमुळे काही काळासाठी उद्योग तगून राहू शकतात; पण अर्थव्यवस्थेस चालना मिळत नाही. ना त्यांतून नवे रोजगार निर्माण होत, ना मागणीचे प्रमाण वाढत. त्यासाठी प्रत्यक्ष वित्तीय खर्च वाढविण्याचीच गरज असते. आज आपल्या सरकारने प्रामुख्याने दोन गोष्टींवरचे खर्च वाढविले पाहिजेत : (१) गरीब व असुरक्षित लोकांसाठी अर्थसाह्य़, ज्यांची आयुष्ये या महामारीमुळे संपूर्णपणे विस्कटली आहेत. या अरिष्टामुळे अनन्वित हाल भोगलेल्यांचा आर्थिक व्यवस्थापनावरचा तसेच संस्थांवरचा (सरकारी संस्था, स्वयंसेवी संस्था, माध्यमे, इत्यादी) विश्वास ढासळला आहे. यातून समाजाच्या वैधतेला (लेजिटिमसी) मोठा धक्का बसला आहे. हे वेळेत सावरून घेतले नाही तर देशाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या ‘विश्वास व सहकार्या’च्या प्रक्रियेत अनेक अडचणी येऊ शकतात. (२) आधारभूत संरचनेचा भाग असलेल्या प्रकल्पांतील सार्वजनिक गुंतवणूक झपाटय़ाने वाढविली पाहिजे. अनेक वित्तीय स्थितिरक्षक (फिस्कल कॉन्झव्‍‌र्हेटिव्ह्ज) याला विरोध करतील, रेटिंग एजन्सींचा धाक दाखवतील पण हे विसरून चालणार नाही की, १८७० नंतर प्रथमच संपूर्ण जग हे महामारीतून उद्भवलेल्या भयंकर उलथापालथीला तोंड देत आहे. जर वाढीव वित्तीय खर्च हे मानवी हक्कांच्या रक्षणासाठी, उत्पादनाची साधने व रोजगाराच्या निर्मितीसाठी केले जाणार असतील तर रेटिंग एजन्सीज् देखील समजून घेतील. कारण सर्व महत्त्वाचे देश हेच करत आहेत. मात्र त्याचबरोबर येणाऱ्या वर्षांकरिता ‘वित्तीय मजबुतीकरणा’ची (फिस्कल कन्सॉलिडेशन) योजनाही तयार ठेवली पाहिजे. एकदा आर्थिक वाढीची प्रक्रिया निर्वेध सुरू झाली की ‘वित्तीय तूट’ घटवण्यासाठी अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतील.\nत्यामुळे आता आर्थिक/वित्तीय धोरणांचे लक्ष्य ‘आधारभूत संरचने’कडे वळले पाहिजे. यातूनच वस्तुनिर्माण-क्षेत्रालाही (मॅन्युफॅक्चरिंग) चालना मिळू शकते. वित्तीय खर्चाबरोबर अत्यावश्यक अशा आर्थिक सुधारणाही राबविल्या गेल्या पाहिजेत. कामगार कायदे, जमीनविषयक कायदे उद्योगांसाठी पूरक बनविले पाहिजेत. सार्वजनिक क्षेत्रातील पडीक जमीन उद्योगांसाठी उपलब्ध झाली पाहिजे. अनुमती (अ‍ॅप्रूव्हल्स) मिळविण्यातील विलंब कमी केला पाहिजे. विधिपालनाचे ओझे (कॉम्प्लायन्स बर्डन) कमी केले पाहिजे. कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने वीज-वितरणाचे खासगीकरण झाले पाहिजे. घरगुती ग्राहकांना स्वस्तात वीज मिळावी म्हणून उद्योगांवर अवाच्या सवा दर लावण्याची प्रथा बंद झाली पाहिजे. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन (एनआयपी)मधील अशा प्रकल्पांना अग्रक्रम दिला पाहिजे, ज्यामुळे रोजगार झपाटय़ाने वाढतील. या प्रकल्पांसाठीच्या भांडवलासाठी, चीनने दिली तशी ‘स्पेशल इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स’ना परवानगी दिली गेली पाहिजे. राज्य-सरकार तसेच स्थानिक पातळींवर रोखे-बाजार विकसित केले पाहिजेत. त्याकरिता आवश्यक ती ‘स्वायत्तता’ दिली गेली पाहिजे. यामुळे हळूहळू बँका व वित्तीय कंपन्यांची भीड चेपेल व त्या धोका पत्करून कर्जे देण्यास पुढे येतील. निधी मिळविण्याचे सर्व मार्ग व संधी यांचा वापर प्रामुख्याने आधारभूत संरचनेतील प्रकल्पांसाठीच झाला पाहिजे. उदा., रोखे-बाजारातून कर्ज उभारणे, परदेशी संस्थांकडून अर्थसाह्य़ स्वीकारणे वा मत्ता विकून पैसेनिर्मिती (अ‍ॅसेट मॉनेटायझेशन) इत्यादी. कारण याच प्रकल्पांमधून शाश्वत विकासाची प्रक्रिया सुरू होते, किरकोळ खर्च वा कर्जामधून (रिटेल लोन्स) नव्हे. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइनमधील जे प्रकल्प थोडय़ा फार स्वरूपात सुरू झाले आहेत व जे मुख्यत्वे मेट्रो रेल्वे, नागरी गृहबांधणी, रेल्वे व रस्तेबांधणी क्षेत्रातील आहेत ते लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सरकारने त्यातील अल्प काळात पूर्ण होऊ शकणारे प्रकल्प निवडले पाहिजेत. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कठोर वेळापत्रक बनविले पाहिजे. जमीनविषयक कायद्यांचे सुलभीकरण केले पाहिजे. विनाविलंब अनुमती मिळण्याची सोय केली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा का करार केला की तो पाळणे बंधनकारक केले पाहिजे. वीजनिर्मिती क्षेत्रातील अनेक उद्योगांना व त्यांना कर्जे दिलेल्या बँकांना, काही राज्य सरकारांनी असे करार न पाळल्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागले आहे. हे प्रकार जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत खासगी क्षेत्राला आधारभूत संरचनेतील प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याचा उत्साह राहणार नाही.\nअर्थात आपल्या संघराज्य पद्धतीमुळे आर्थिक सुधारणा एवढय़ा सोप्या नाहीत. मॉन्टेक सिंग अहलुवालियांच्या मते ४० टक्के आर्थिक सुधारणा या केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात, ४० टक्के सुधारणांसाठी केंद्र व राज्य सरकारांना एकत्रित काम करावे लागते तर उर्वरित २० टक्के या राज्य सरकारांच्या अखत्यारीत येतात. केंद्र व राज्य सरकारांचे अनेक बाबतीत एकमत होणे कठीण असते. पण केंद्र सरकार उत्तम योजना व वेळापत्रक तर बनवू शकते. त्यावर सूचना मागवू शकते. विचारविनिमयातून काही राज्य सरकारे पुढे येऊ शकतात. जर त्यांच्या राज्यांत आधारभूत संरचनेतील प्रकल्प उत्तम प्रकारे राबविले गेले तर इतर राज्यांना तो कित्ता गिरवावासा वाटू शकतो. शेवटी अडचणींतून आर्थिक सुधारणा घडवून आणण्याचा आपला इतिहास उज्ज्वल आहेच. तेव्हा कोविडने देऊ केलेली संधी आपण कशी वापरतो, यावर पुढील विकासाची दिशा अवलंबून आहे.\nलेखिका लार्सन अँड टूब्रो फायनॅन्शियल सर्व्हिसेसच्या समूहप्रमुख अर्थतज्ज्ञ असून लेखातील मते वैयक्तिक आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n1 गरीब बिचाऱ्या चिमणीला..\n2 सभ्यतेच्या प्रारंभबिंदूची आठवण\n3 नाशास गोष्ट आली असता कसे न लिहावे\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sahyadriche-vare-news/supreme-court-stay-maratha-reservation-fight-for-maratha-reservation-zws-70-2274679/", "date_download": "2020-09-25T05:03:23Z", "digest": "sha1:3ZLSGQ3FR7WMUBQFN4C2X63F4RDYVIYD", "length": 27970, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "supreme court stay maratha reservation fight for maratha reservation zws 70 | लढाई न्यायाचीच आहे.. | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nमहाराष्ट्रात ५२ टक्के आरक्षण आधीच आहे. त्यानंतर १६ टक्के मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आला.\nमराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीनंतर राजकीय आरोप केले जातच असले, तरी लढाई यापुढेही बाकी आहे आणि ती सर्वोच्च न्यायालयातच लढावी लागेल, हे सर्वानी ओळखले पाहिजे..\nसर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या अंतरिम स्थगिती आदेशामुळे महाराष्ट्र विधिमंडळात एकमताने मंजूर झालेल्या आणि मुंबई उच्च न्यायालयाकडूनही वैध ठरवले गेलेल्या ‘सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गा’च्या- पर्यायाने मराठा समाजाच्या आरक्षण कायद्याच्या वैधतेबद्दलचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणत्याही कायद्याची वैधता संविधानातील तरतुदी आणि संविधानाची मूळ संरचना किंवा चौकट या आधारावर तपासून घेतली जाते. तो अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. आरक्षणावर असलेली ५० टक्के ही मर्यादा अनेक कायद्यांनी ओलांडली असली, तरी त्यापैकी मराठा आरक्षण कायद्याची वैधता आता मोठय़ा घटनापीठासमोर तपासली जाणार आहे. हा कायदा न्यायालयात टिकला पाहिजे आणि मराठा समाजाला शिक्षण व शासकीय सेवांमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी राज्य सरकार आता पुन्हा प्रयत्नांची शिकस्त करील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाला तशी ग्वाही दिली आहे.\nन्यायालयाची स्थगिती ‘तात्पुरती’ असली, तरी प्रकरण कधीपर्यंत न्यायप्रविष्ट राहणार हे कुणालाच सांगता येत नाही. त्यामुळे पुन्हा पाहावे लागते राजकारणाकडे. कोणत्याही सामाजिक प्रश्नावरचे, त्यातही आरक्षणासारख्या संवेदनशील प्रश्नावर निर्णय घेताना, त्या त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी अत्यंत गांभीर्याने विषय हाताळले पाहिजेत. मात्र आपल्याकडे सामाजिक प्रश्नांकडेही निवडणुकीच्या राजकारणापुरते पाहिले जाते. कोणताही राजकीय पक्ष यास अपवाद नाही. वास्तविक गेल्या २० ते २५ वर्षांपासून मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक संघटना आरक्षणाची मागणी करीत आहेत. २०१४ च्या निवडणुकीआधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने घाईघाईने मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढणे किंवा पुढे सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेनेने तितक्याच तातडीने कायदा करणे, हे सगळे बरोबर असले तरी, सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याच्या वैधतेबाबत ‘५० टक्के ही कमाल मर्यादा’ या संविधानात्मक बंधनावर बोट ठेवून प्रश्न उपस्थित केले. राज्य सरकारला ही न्यायालयीन लढाई संविधानात्मक गुणवत्तेच्याच आधारे लढावी लागणार आहे.\nसंविधानाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या, सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेल्या वर्गाच्या उत्थानासाठी शिक्षण व शासकीय सेवांत आरक्षण लागू करण्याकरिता कायदे करण्याचा अधिकार राज्य सरकारांना दिला आहे, तसाच तो संसदेसही आहे. संविधानातील अनुच्छेद १४, १५ व १६ मध्ये त्यासंबंधीच्या स्पष्ट तरतुदी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने इंद्रा साहनी खटल्याचा निकाल देताना आरक्षणाची मर्यादा ५० टक्के असावी असे सांविधानिक बंधन घातले. महाराष्ट्रात ५२ टक्के आरक्षण आधीच आहे. त्यानंतर १६ टक्के मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आला. म्हणजे ६८ टक्के आरक्षण झाले. मुंबई उच्च न्यायालयाने हा कायद�� वैध ठरविताना हे आरक्षण शिक्षणात १२ टक्के व शासकीय सेवेत १३ टक्के केले. अपवादात्मक व असाधारण परिस्थितीत ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याची मुभाही संविधानानेच दिली आहे. अनेक राज्य सरकारांनी त्यांच्या त्यांच्या राज्यांत ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडलेली आहेच आणि त्या दृष्टीने, इंद्रा साहनी खटल्यातील निकालाचे बंधनच आजघडीला कालबाह्य़ ठरते, असा युक्तिवाद मराठा आरक्षण खटल्यात नामवंत वकिलांनी सर्वोच्च न्यायालयापुढे केला. तरीही संविधानातील ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली, हा एक मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने पुढे आणला आहे. ही मर्यादा ओलांडण्यासाठी कोणती अपवादात्मक व असाधारण परिस्थिती निर्माण झाली होती, असा मूलभूत प्रश्न उपस्थित केला आहे.\nयापुढल्या न्यायालयीन लढाईतील पेच इथे आहे. ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा ओलांडली हाच केवळ नव्या आरक्षण कायद्याच्या वैधतेबद्दलचा प्रश्न नसून ते का ओलांडले, त्याची सबळ कारणे सांगावी लागणार आहेत. केंद्र सरकारनेही संसदेत १०३ वी घटना दुरुस्ती करून खुल्या प्रवर्गातील केवळ आर्थिक दुर्बलांना १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला आहे. म्हणजे केंद्रानेही ५० टक्क्यांची मर्यादा पार केली आहे. त्यासही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मात्र केंद्राच्या त्या निर्णयास स्थगिती मिळालेली नाही.\nमराठा आरक्षण हा विषय हाताळताना त्या त्या वेळी जी जी सरकारे होती, त्यांनी नीट कायदेशीर प्रक्रिया पार पाडली का, याचा पुन्हा एकदा आढावा घेण्याची गरज आहे. इंद्रा साहनी खटल्याच्या निकालाने आरक्षणाची जशी ५० टक्क्यांची मर्यादा घालून दिली, तशीच अनुसूचित जाती व जमातींना वगळून इतर जातींना मागास ठरविण्याची प्रक्रिया काय असावी, याचाही मापदंड घालून दिला. राज्य मागासवर्ग आयोग कायद्यानुसार आयोगाची स्थापना करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र आयोगाने अभ्यास करून अनुसूचित जाती व जमातींना वगळून विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गात व इतर मागास वर्गात एखाद्या जातीचा समावेश करण्याची- किंवा वगळण्याची- शिफारस सरकारला करणे, ही जबाबदारी पार पाडायची आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या चौकटीतच आयोगाची स्थापना केली जाते, त्यामुळे आयोगाच्या शिफारशींना वैधानिक महत्त्व आहे.\nराज्य सर���ारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्या. गायकवाड आयोगाची स्थापना केली. आयोगाने मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास आहे व त्यांचे शासकीय सेवेतील नोकऱ्यांमध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व नाही, असे म्हटले. आयोगाच्या शिफारशींनुसारच मराठा आरक्षणाचा कायदा करण्यात आला. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने आयोगाचा कायदा केला, कायद्याने आयोगाची स्थापना केली, आयोगाने मराठा आरक्षणाची शिफारस केली, त्यानुसार आरक्षणाचा कायदा केला.\nतरीही सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या गुणवत्तेवरच प्रश्न का उपस्थित केला, याचे कायदेशीर उत्तर शोधावे लागणार आहे. आणखी एक प्रश्न पुढे येण्याची शक्यता आहे तो, राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यकक्षेचा. मागासवर्गात एखाद्या जातीचा समावेश करणे किंवा वगळणे, ही या आयोगाची कार्यकक्षा असेल तर, मराठा समाजाचा एखाद्या मागासवर्गाच्या यादीत समावेश करण्याऐवजी स्वतंत्र ‘सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग’ तयार करणे आयोगाच्या कायर्कक्षेत बसणारे आहे का, यावरही कायदेशीर उत्तरे तयार असली पाहिजेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, त्याबद्दल कुणाचे दुमत नाही आणि विरोधही नाही. राज्यात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजात आर्थिक दुर्बलतेचे प्रमाणही वाढत आहे. अशा कुटुंबांतील मुला-मुलींना शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमधील प्रवेशासाठी आरक्षणाची गरज आहेच.\nसर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप किंवा ‘नेम गेम’ सुरू झाला आहे. त्यातून सामाजिक वातावरण बिघडण्याचा धोका आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नामांकित वकिलांची, विधिज्ञांची फौज मैदानात उतरवली, ही चांगलीच बाब आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा कायदा झाल्यानंतर केंद्र सरकारच्या स्तरावर दोन महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. संसदेत १०२ वी घटना दुरुस्ती करून राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाला वैधानिक दर्जा देणे आणि १०३ वी घटना दुरुस्ती करून खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांना १० टक्के शिक्षण व शासकीय सेवेत आरक्षण लागू करणे. मराठा आरक्षण कायद्यावर या दोन्ही घटना दुरुस्तींचा काही प्रभाव पडतो का, तेही तपासावे लागेल. केंद्र सरकारने २०१८ मध्येच केलेल्या घटना दुरुस्तीत सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाच्या उन्नतीसाठी अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी नव्या आयोगाची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली आहे. (असा आयोग स्थापन करण्याची संविधानात अनुच्छेद ३४० मध्ये तरतूद आहे. त्यानुसारच काकासाहेब कालेलकर व मंडल आयोगाची स्थापन करण्यात आली होती. मंडल आयोगाच्या शिफारशींनुसारच इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) २७ टक्के आरक्षण लागू करण्यात आले.) मात्र १०३ व्या घटना दुरुस्तीने आरक्षणाच्या बाहेर असलेल्या वर्गाला १० टक्के आरक्षण लागू केले. त्यामुळे ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलीच. म्हणजे, जे ‘आर्थिक निकषावर आरक्षण’ संविधानात नाही, ते लागू करण्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली; परंतु संविधानातील ‘सामाजिक आरक्षणा’च्या ५० टक्क्यांच्या मर्यादेला हात लावलेला नाही.\nहा सगळा नव्याने कायदेशीर व संविधनात्मक पेच उभा राहिला आहे. तो सोडविताना आणि मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढताना केंद्र सरकारला त्यात काही भूमिका घ्यावी लागेल का, याचाही राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून एका महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी विचार आणि योग्य कृती करण्याची आवश्यकता आहे. ही न्यायालयीन लढाई लढताना सर्वानीच शांतता राखण्याची व सामंजस्य दाखविण्याची गरज आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्��ायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n1 पूरत्रस्त, नेहमीच राजकारणग्रस्त\n2 ..म्हणून काय मुळासहित खावे\n3 ‘निवांत’ उद्योगनगरीत करोना..\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hingoli.nic.in/mr/document-category/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2020-09-25T03:43:44Z", "digest": "sha1:4KUSMVMCPPXYB4LTFDAT6M5SZ2NADXEM", "length": 3912, "nlines": 98, "source_domain": "hingoli.nic.in", "title": "पशुवैद्यकीय खाते | हिंगोली, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा हिंगोली District Hingoli\nएसटीडी आणि पिन कोड\nअन्न व नागरी पुरवठा विभाग\nबोंडअ‍ळीग्रस्त शेतकरी अनुदान वाटप\nसर्व कार्यालयीन आदेश जनगणना जाहीर प्रगटन जिल्हा परिषद नागरिकांची सनद पशुवैद्यकीय खाते पाणी टंचाई\nसन २०१७-१८ सार्वजनिक खाजगी भागदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गठची स्थापनाची निवड यादी 18/05/2018 पहा (93 KB)\nजिल्हा प्रशासन मालकीची सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा हिंगोली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 09, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.cafe/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2020-09-25T04:22:38Z", "digest": "sha1:B26CZGOE74T3D5EZMN4YWBW4QA7PSFP5", "length": 11717, "nlines": 13, "source_domain": "mr.videochat.cafe", "title": "परके गप्पा मारू मोफत ऑनलाइन मजकूर गप्पा", "raw_content": "परके गप्पा मारू मोफत ऑनलाइन मजकूर गप्पा\nअनोळखी करण्यासाठी एक उत्तम जागा आहे नवीन मित्र पूर्ण. तेव्हा आपण वापरत गप्पा अनोळखी, आम्ही कनेक्ट करण्यासाठी आपण आणखी एक यादृच्छिक गप्पा आणि वापरकर्ता द्या, आपण. गप्पा सेवा पूर्णपणे निनावी आहे, आपल्या गप्पा भागीदार पाहू शकत नाही आपण कोण आहात. गप्पा फक्त एक क्लिक दूर आहे. नाही नोंदणी आवश्यक आहे वापर करण्यासाठी आमच्या गप्पा सेवा आहे. तसेच, तो वापरण्यासाठी मुक्त आहे — त्यामुळे, अनोळखी चर्चा आता. स्पॅमर्सना म्हणून आतापर्यंत दूर शक्य आहे, आम्ही आवश्यक आहे, आपण सत्यापित आहे की आपण मानवी आहेत (आणि नाही एक सांगकाम्या). दु: �� गैरसोय. मी बोलत होता हे खरोखर छान मुलगी बेल्जियम पण मिळाले नाहीत. फक्त आपण सांगू इच्छित मी खरोखरच आपण जसे, आणि आम्ही असू शकते. हाय बांदा रिया, कसे आहात आपण. मला माहीत आहे, काही फरक पडत नाही की आपण कसे मी, पण ते खरोखरच महत्त्वाचे आहे मला कसे आहात आपण. आम्ही येथे होते. अहो कॅनडा मुली, हे मला इंडोनेशिया मला माफ करा माझ्या कनेक्शन होते, फार वाईट आहे, मी ऐकले आपल्या कथा आणि वाट पाहत युवा टिपा, म्हणून विनवणी आहे. हाय, मी मानसी, गेल्या रात्री मी बोलत होते, एक जर्मन माणूस. तर ते पोहोचते स्टीव्ह ड्रॉप, मला एक संदेश आणि मिंट. कधी कधी वाटत, आपल्या अंत: करणात झेप बाहेर आपल्या छातीत कोणीतरी, पण व्यक्ती कधीच काळजी घेतो किंवा आपण प्रेम करतो म्हणून आपण काय करू. मी शोध. मी जिवावर उदार माणूस आणि नुकतीच मी बोललो एक मुलगी आहे, पण मी गमावले कनेक्शन नाही मी हे लिहित आहे, एक यादृच्छिक व्यक्ती आंतर. अहो आम्ही फक्त बोलत होते. आपण मला सांगितले चाड. आणि मी राहतात चाड. खूप. आम्ही गमावले कनेक्शन असो.\nमी फक्त. पण तो आला डिस्कनेक्ट झाले. अहो, मी माणूस मुंबई येत गावी. अहो गेल्या रात्री मी गप्पा मारत एक महिला मुंबई वयात मी प्रेम गप्पा मारत तिच्या आणि आनंद भरपूर पण ते असो डिस्कनेक्ट. आपण कधीही ऐकू शोकांतिका पीडा शहाणा मी विचार केला नाही. तो नाही एक कथा मनातल्या सांगू इच्छित. तो एक सेठ चेंडू. मी देवी जुन्या युरोप पासून, पोलंड. मी शोधत तरुण गुलाम आहेत की स्वारस्य आहे करत चित्र असाइनमेंट आणि पो. मी भेटले हे खरोखर छान ऑस्ट्रेलियन मुलगी, वर्णन म्हणून स्वत: ला एक हिप्पी फक्त माहित होते कारण युवराज. अहो अमृता, आम्ही अशा एक चांगला संभाषण गेल्या रात्री मला बद्दल जात मेणबत्त्या. तर आपण हा संदेश दिसेल काय उत्तर द्या आणि आपण हे करू शकता मेल आय हाय. आणि आपण आपल्या आर आणि. मी देखील शोधत एक जीवन भागीदार, पण मी रस. हाय, मी भेटले एक मुलगी रैना ज्यांच्याशी मी होते एक छान चर्चा आहे, पण कनेक्शन आला कट. त्यामुळे. दीपिका आपण कधीही समस्या तोंड ली. मी बोलत होता रश्मी भारत आणि गप्पा बंद झाला. रश्मी त्यामुळे मी दु: खी तर मी दुखापत आपण कसा तरी. पण मी प.\nहा विनय. आम्ही गप्पा मारत होते, आणि तो आला खंडीत झाल्यामुळे वीज कट आहे. तर आपण हा संदेश दिसेल, आपण प्रत्युत्तर देऊ शकता. अहो पॉल, तो मला मनापासून आवडता इंडोनेशिया पासून कोण बोलत आपण फ��रान्स पासून सुमारे अनेक गोष्टी जसे: संबंध, मैत्रीण, आपल्या जीवन आहे. अहो अनिता, आम्ही येत होते एक छान चर्चा तास आणि मी डिस्कनेक्ट चुकून म्हणाला तर बाळ. आशा आहे, त्यामुळे आम्ही पुन्हा पूर्ण होईल. हाय कमल, हे राहुल कॉल किंवा मजकूर तरीही तो उर कॉल, पण मी फक्त माहित होते की काय. मी फक्त गप्पा मारत नावाचा एक मनुष्य वर्षे जुन्या आणि अचानक माझा संदेश शकता कोणीतरी मदत करा. मी कोणीतरी शोधत त्याचे नाव आहे, आपले ईमेल, आणि सहसा आपल्या मित्र कॉल आपण निक. आपण एक मांजर तिचे नाव आहे. हॅलो ऍलन. आपण कधीही पुन्हा दर्शवू या वेबसाइट वर आणि पाहा माझा संदेश आहे. मी फक्त तुम्हाला माहीत आहे की, मी विश्वास बसणार नाही इतका दु: ख आहे. अहो त्याच्या जेनिफर. मी फक्त बोलत करण सिन्हा, असे मला वाटते. मी गमावले कनेक्शन आणि तो संपला गप्पा मी दिलगीर आहे. शकतो आपण. हाय, माझे नाव आहे, मी एक कॉलेज विद्यार्थी, पासून. आणि मी शोधण्याचा प्रयत्न कोणीतरी जर्मनी मध्ये जिवंत मुलाखत माझ्या.\nउत्तर दिले तर. मी शोधत होते, तर मी चुकीचे माझ्या स्काईप तेव्हा आपण कधीही मला म्हणतात. मी इच्छित. अनोळखी करण्यासाठी एक उत्तम जागा आहे, नवीन मित्र पूर्ण. तेव्हा आपण वापरत गप्पा अनोळखी, आम्ही कनेक्ट करण्यासाठी आपण आणखी एक यादृच्छिक गप्पा आणि वापरकर्ता द्या, आपण. गप्पा सेवा पूर्णपणे निनावी आहे, आपल्या गप्पा भागीदार पाहू शकत नाही आपण कोण आहात. गप्पा फक्त एक क्लिक दूर आहे. नाही नोंदणी आवश्यक आहे वापर करण्यासाठी आमच्या गप्पा सेवा आहे. तसेच, तो वापरण्यासाठी मुक्त आहे — त्यामुळे, अनोळखी चर्चा आता. या तुम्ही परके गप्पा एक चांगला मार्ग सर्दी ऑनलाइन यादृच्छिक लोक त्या आपण आढळतात. पुरुष किंवा महिला, तारखा किंवा मित्र, किंवा आपण फक्त कंटाळा आला, या यादृच्छिक गप्पा मारू आपण. चर्चा तुम्ही परके आणि त्यांना चालू अगदी मध्ये आपले कुटुंब. सर्वोत्तम मार्ग नवीन लोक पूर्ण करण्यासाठी, ऑनलाइन गप्पा यादृच्छिक आज रात्री आणि एक संख्या पूर्ण मनोरंजक लोक आहेत, त्याच सामग्री म्हणून आपण. वापर करून तुम्ही परके, पद्धती आराखडा नियम आणि गोपनीयता धोरण\n← आंतरराष्ट्रीय कॅमेरा गप्पा\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ सर्वोत्तम एक प्रकारचा जुगाराचा खेळ गप्पा साइट →\n© 2020 व्हिडिओ गप्पा फ्रान्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/93892e93e91c91593294d92f93e923-93890292c92793f924-91593e939940-92e93e93993f92494092a91f-92b93f93294d92e94d938", "date_download": "2020-09-25T03:05:24Z", "digest": "sha1:LC5RBYDVYTZBJU66XPYZB2LUKJMH2FR7", "length": 17644, "nlines": 138, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "समाजकल्याण संबधित काही माहितीपट (फिल्म्स) — Vikaspedia", "raw_content": "\nसमाजकल्याण संबधित काही माहितीपट (फिल्म्स)\nसमाजकल्याण संबधित काही माहितीपट (फिल्म्स)\n एका चौकटीत बंदिस्त... चौकट परंपरांची, चौकट समाजाची, चौकट जबाबदाऱ्यांची, चौकट दुबळेपणाची... पण ही चौकट मोडत महाराष्ट्रातील काही महिला हिमतिने लढल्या.\nया माहितीपटात आपले शेत कसे आगपेटी मुक्त राहील व शेतातील उरलेल्या पिकांचा अवशेष न जाळता त्यांची विल्हेवाट कशी लावायची याविषयीची हि चित्रफीत .\nदूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात आदिवासिंचा इतिहास सांगितला आहे .\nएकटीचे बळ, मिळते एकीचे फळ\nया माहितीपटात श्रमदानातून कसे फळ मिळते याविषयीची खडकी या गावातील यशोगाथा या चित्रफितीत दिलेली आहे .\nएकटीचे बळ, मिळते एकीचे फळ\nया माहितीपटात श्रमदानातून कसे फळ मिळते याविषयीची खडकी या गावातील यशोगाथा या चित्रफितीत दिलेली आहे .\nकमवा आणि शिका योजना - मराठवाडा विद्यापीठ\nकमवा आणि शिका योजना हि ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हि योजना आहे. या योजनेविषयी सर्व माहिती या माहितीपटात दिलेली आहे .\nगावकऱ्यांच्या प्रयत्नातून दुष्काळाचे निवारण\nएकेकाळी समृध्द आणि संपन्न असं विदर्भातील शिर्ला गाव. राष्ट्रीय रेशीम परीयोजने अंतर्गत रेशीम किडे निर्मिती प्रशिक्षण केंद्र असलेलं गाव.\nगावकऱ्यांच्या श्रमदानाला अधिकाऱ्यांची साथ\nया माहितीपटात गावकरी श्रमदानात अधिकाऱ्यांची साथ कशी लाभली याविषयी माहिती दिलेली आहे.\nगोष्ट एका व्यक्तीच्या जिद्दीची\nया माहितीपटात एका व्यक्तीच्या जिद्दीची गोष्ट सांगितलेली आहे.विष्णू भोसले यांनी जिद्दीने श्रमदान करू पाण्याचा प्रश्न कसा मिटवता येईल यासाठी काय प्रयत्न केले त्याविषयीची हि चित्रफित.\nगरिबी ,दुष्काळ,कर्ज,स्थलांतर –आपल्या देशाच्या सगळ्या गावांची हीच कहाणी आहे. जेव्हा महिला ह्या परिस्थितीला बदलायचं ठरवतात तेव्हा काय घडू शकत ते हि फिल्म दाखवते.ह्याची सुरुवात होते जेव्हा गावातल्या महिला एक छोटा निर्णय घेतात .- घराबाहेर निघायचा आणि स्वयंसाहाय्य गट बनवायचा.\nजलक्रांतीच्या दिशेने दमदार पाऊल\n��ा माहितीपटात श्रमदानातून डीसीटी खोदून लोकांनी कशा प्रकारे मदत केली याविषयीची हि चित्रफित .\nजांभोरे हे आदिवासी लोकवस्तीचे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात वसलेले एक छोटेसे खेडेगाव .\nसत्यमेव जयते वाॅटर कप २०१६ मधे राजाभाऊ कदम यांनी पाटोदा येथे २१ दिवस अखंड श्रमदान करून रेकॉर्ड केले होते.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगावात स्पर्धेबरोबरच श्रमादानाला उत्साहात सुरुवात झाली. पण 'नव्याचे नऊ दिवस' या उक्ती प्रमाणे लवकरच हा उत्साह निवळला\nजेष्ठांचे संरक्षण आणि आत्मसम्मान - समाजाची जबाबदारी'\nदूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात जेष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या योजना कोणत्या , महाराष्ट्र शासनाचे जेष्ठ नागरिकांसाठी धोरण कोणती ,जेष्ठ नागरिकांनी सुरक्षिततेसाठी काय करावे व कोणते अँप वापरावे या विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.\nडमाळवाडी आणि वाझर हि महाराष्ट्रातील दुष्काळी परिसरातील गावे\nत्या दोघींच्या जिद्दीची कहाणी\nउमरखेड तालुक्यातील एकम्बा गावच्या विमलताई आणि सुशीलाताई वाॅटर कप च्या प्रशिक्षणाला गेल्या आणि अतिशय प्रभावी होऊन गावी परतल्या.\nदूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात दहशतवाद , सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय ,उरी हल्ला याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.\nदिशा परिवर्तनाची - सामाजिक न्यायाची अस्पृश्यता निवारण सप्ताहानिमित्त कार्यक्रम\nदुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात अस्पृश्यता निवारण सप्ताहाचे उद्देश काय, सामाजिक समता कशी समाजात आणावी याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .\nया माहितीपटात दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी जे प्रयत्न पाणी फौंडेशन करत आहेत त्याविषयीची हि चित्रफित .\nपर्यटन आणि महिला विकास\nदुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कृषी पर्यटन म्हणजे काय ,यात कोणत्या गोष्टींचा समावेश होतो ,तसेच महिलांचा विकास कशा पद्धतीने होतो याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.\nपाणी पुरवठा संस्थेने केला कायापालट, सुरवड, ता. इंदापूर, जि. पुणे\nउपसा सिंचन योजनेचा लाभ घेऊन सुरवड गावामध्ये जो कायापालट झाला त्या संबंधीची यशोगाथा या माहितीपटात दाखवली आहे\nया माहितीपटात संगीता जाधव यांची यशोगाथा दिलेली आहे .\nया माहितीपटात महिलानी पुढाकार घेऊन पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कसे प्र��त्न केले त्याविषयीची हि चित्रफित\nहा माहितीपट वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांनि निर्मित केला असून या माहितीपटात उन्हाचे तापमान उन्हापासून काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती दिलेली आहे .\nभांडण-तंटे संपले, माणसं एक झाली\nसमस्या कुठल्या गावात नसतात काही नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात.\nभारतीय संविधान - एक दृष्टीक्षेप - संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम\nभारताचा २६ नोव्हेंबर हा दिन संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. या माहितीपटात भारताचा संविधाना विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .\nमहात्मा जोतिराव फुले यांचे महिला शिक्षण विषयक विचार…\nमहात्मा ज्योतिबा फुले हे एक थोर भारतीय समाजसुधारक होते त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली समाजातील विषमता नष्ट करणे तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते .\nमहिला सुरक्षा आणि पोलिस यंत्रणा\nदूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात महिला सुरक्षेविषयी माहिती तसेच पोलिस यंत्रने बाबत माहिती या माहितीपटात दिली आहे .\nमुलगी वाचवा - मुलगी शिकवा...\nहा माहितीपट दुरदर्शन सह्याद्री यांनी निर्मित केला असून या माहितीपटात मुलगी वाचवा - मुलगी शिकवा...या मंत्राची माहिती दिलेली आहे .\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://viralkekda.com/namak-halal-movie-intimet-sean/", "date_download": "2020-09-25T03:16:34Z", "digest": "sha1:RTYXIB2WMGW3K5HW5XEOSXAU4MQHHVKN", "length": 19053, "nlines": 230, "source_domain": "viralkekda.com", "title": "नमक हलाल चित्रपटातील त्या एका सीन मुळं रात्रभर रडत होती ही अभिनेत्री !", "raw_content": "\nअभिनेता सोहम शाह कह रहे है रसोड़े में कोई भी हो एक कप चाय लाना\nबॉलीवुड में ये सुपरस्टार इन प्रसिद्ध कंपनियों के मालिक हैं, नंबर 1 सबसे ल���कप्रिय है \nI P L के पास अब तक के ये 10 हॉ-ट एंकर हैं, नंबर 5 इस प्रसिद्ध क्रिकेटर की पत्नी है \nसाजिद खान पर मी टू अभियान के तहत एक नहीं बल्कि कई महिलाओं ने आ`रो`प लगाए हैं\nप्रकाश राज ने कंगना रनौत की मेमे को शेयर किया, कहा की अगर कंगना रानी लक्ष्मीबाई हैं तो \nHome/Marathi/नमक हलाल चित्रपटातील त्या एका सीन मुळं रात्रभर रडत होती ही अभिनेत्री \nनमक हलाल चित्रपटातील त्या एका सीन मुळं रात्रभर रडत होती ही अभिनेत्री \nबॉलीवूड मध्ये अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले. ज्यांनी बॉलीवूडच नाव उंचावलं आहे. जर आपण बॉलिवूडचा विचार केला तर अमिताभ बच्चन यांना बॉलिवूड महानायक असे संबोधले जाते. या महानायकाबद्दल तुम्ही अनेक किस्से नक्कीच ऐकले असतील. यातीलच एक किस्सा आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.\nअमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांनी एका चित्रपटासाठी एक गाणं शूट केलं होतं परंतु त्यानंतर त्या चित्रपटाची सहकलाकार अभिनेत्री स्मिता पाटील रात्रभर रडत होती. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात.\nअमिताभ बच्चन आपल्या दमदार एक्टिंग आणि भारदस्त डायलॉगसाठी प्रसिद्ध आहेत, तर स्मिता पाटील यांनीदेखील एक काळ गाजवला होता. त्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होत्या. स्मिता पाटील यांचा एक फार मोठा प्रेक्षकवर्ग देखील होता.\nहे दोघेही नमक हलाल या चित्रपटासाठी एक गाणं शूट करत होते. या गाण्यामध्ये अभिनेत्री स्मिता पाटील यांना अनेक इंटीमेट सीन द्यावे लागले, ज्यामुळे गाणं पूर्ण झाल्यानंतर स्मिता पाटील यांना खूप वाईट वाटत होतं. त्या गाणं पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रात्र रडत होत्या. जेव्हा अमिताभ बच्चन यांना कळलं की त्या गाण्याच्या शूटिंग नंतर स्मिता पाटील यांना वाईट वाटले तेव्हा त्यांनी स्मिता पाटील यांना समजून सांगितले की हे गाणं स्क्रिप्ट मध्ये होतं म्हणून करावं लागलं.\nएवढं वाईट वाटून घेऊ नये. अमिताभ यांनी समजावल्यानंतर स्मिता पाटील त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही आणि त्यांनी पुढे शूटिंग सुरु ठेवली. मित्रांनो तुमच्या माहितीसाठी हे गाणं त्याकाळी प्रचंड गाजलं होतं. आज देखील जर कोणी जुनी फेमस गाणी काढली तर त्यामध्ये हे गाणं नक्कीच सापडेल.\nऋषी कपूर यांच्या ‘त्या’ ट्विटमुळे पाकिस्तानी खेळाडू झाले होते खुश\nऋषी कपूर यांच्या ‘त्या’ ट्विटमुळे पाकिस्तानी खेळाडू झाले होते खुश\nजेव्हा इरफान खान आणि ऋषी कपूर एकत्र आले होते.. फोटो होतोय व्हायरल\nजेव्हा इरफान खान आणि ऋषी कपूर एकत्र आले होते.. फोटो होतोय व्हायरल\nया IPS अधिकाऱ्याचे इरफान खानने वाचवले होते प्राण, जाणून घ्या इरफानची कोणालाही माहित नसलेली ही गोष्ट\nया IPS अधिकाऱ्याचे इरफान खानने वाचवले होते प्राण, जाणून घ्या इरफानची कोणालाही माहित नसलेली ही गोष्ट\nअनिकेत विश्वासराव ची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…जाणून घ्या कोण आहे ती\nअनिकेत विश्वासराव ची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…जाणून घ्या कोण आहे ती\nजाणून घ्या काय आहे नोटांवर लिहिलेल्या वाक्यांचा अर्थ\nजाणून घ्या काय आहे नोटांवर लिहिलेल्या वाक्यांचा अर्थ\nह्या होळीला वापरा आपल्या राशीनुसार रंग… जाणून घ्या आपल्या राशीसाठी कोणता रंग भाग्यशाली आहे\nह्या होळीला वापरा आपल्या राशीनुसार रंग… जाणून घ्या आपल्या राशीसाठी कोणता रंग भाग्यशाली आहे\nउत्तर कोरियातिल विचित्र कायदे\nउत्तर कोरियातिल विचित्र कायदे\n10 सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकर्‍या\n10 सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकर्‍या\nया राशीचे लोक रागावर नियंत्रण नाही ठेऊ शकत\nया राशीचे लोक रागावर नियंत्रण नाही ठेऊ शकत\nभर पावसात रूपाली भोसलेच्या कुटुंबाला बाहेर काढले, किस्सा जाणून डोळे भरुन आल्याशिवाय राहणार नाही….\nभर पावसात रूपाली भोसलेच्या कुटुंबाला बाहेर काढले, किस्सा जाणून डोळे भरुन आल्याशिवाय राहणार नाही….\nऋषी कपूर यांच्या ‘त्या’ ट्विटमुळे पाकिस्तानी खेळाडू झाले होते खुश\nजेव्हा इरफान खान आणि ऋषी कपूर एकत्र आले होते.. फोटो होतोय व्हायरल\nया IPS अधिकाऱ्याचे इरफान खानने वाचवले होते प्राण, जाणून घ्या इरफानची कोणालाही माहित नसलेली ही गोष्ट\nअनिकेत विश्वासराव ची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…जाणून घ्या कोण आहे ती\nजाणून घ्या काय आहे नोटांवर लिहिलेल्या वाक्यांचा अर्थ\nह्या होळीला वापरा आपल्या राशीनुसार रंग… जाणून घ्या आपल्या राशीसाठी कोणता रंग भाग्यशाली आहे\nउत्तर कोरियातिल विचित्र कायदे\n10 सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकर्‍या\nया राशीचे लोक रागावर नियंत्रण नाही ठेऊ शकत\nभर पावसात रूपाली भोसलेच्या कुटुंबाला बाहेर काढले, किस्सा जाणून डोळे भरुन आल्याशिवाय राहणार नाही….\nरामायण मधल्या सीता ची मुल��ी आहे खूपच सुंदर फोटो पाहून तुम्ही चक्रावून जाल \nभुतांचे दिवे काय आहे हे तुम्हाला माहित आहे का \nतुम्हाला माहित आहे का या ठिकाणी सामूहिक आत्महत्या होतात \nबजरंगबली हनुमान आजही जिवंत आहेत जाणून घ्या त्यांच्या आस्तित्वाविषयी \nमहाराष्ट्राच्या या माजी मुख्यमंत्र्यांची नातं करतेय बॉलिवूड मध्ये एन्ट्री \nमहाराष्ट्राच्या या माजी मुख्यमंत्र्यांची नातं करतेय बॉलिवूड मध्ये एन्ट्री \nयूट्यब वर धुमाकूळ घालणारा हा दादूस आहे तरी कोण मानसी नाईकलाही लागलंय याचं वेड\n‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टी करणार ‘या’ क्रिकेटर सोबत करणार लग्न\nअनिकेत विश्वासराव ची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…जाणून घ्या कोण आहे ती\nमानसी नाईक पडलीय प्रेमात, पहा कोण आहे तिचा प्रियकर आणि तो काय करतो \nही मराठमोळी अभिनेत्री करतेय स्वतःपेक्षा १४ वर्षांनी मोठ्या बॉलीवूड अभिनेत्याला डेट, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल\nअभिनेता सोहम शाह कह रहे है रसोड़े में कोई भी हो एक कप चाय लाना\nअभिनेता सोहम शाह कह रहे है रसोड़े में कोई भी हो एक कप चाय लाना\nयूट्यब वर धुमाकूळ घालणारा हा दादूस आहे तरी कोण मानसी नाईकलाही लागलंय याचं वेड\n‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टी करणार ‘या’ क्रिकेटर सोबत करणार लग्न\nअनिकेत विश्वासराव ची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…जाणून घ्या कोण आहे ती\nमानसी नाईक पडलीय प्रेमात, पहा कोण आहे तिचा प्रियकर आणि तो काय करतो \nही मराठमोळी अभिनेत्री करतेय स्वतःपेक्षा १४ वर्षांनी मोठ्या बॉलीवूड अभिनेत्याला डेट, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल\nसलमान खान सोबत काम केलेल्या या अभिनेत्रीचे आले इतके वाईट दिवस, चाली मध्ये राहून जीवन जगत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%B0,-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87.-----%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3/3i57nz.html", "date_download": "2020-09-25T02:46:53Z", "digest": "sha1:VZEQOUXW3RCEGH24IRUMLSRYNIFM7HQ4", "length": 14679, "nlines": 49, "source_domain": "rajsatya.page", "title": "परराज्यातील मजूर, कामगारांनी संयम ठेवावा राज्य सरकार पूर्णपणे काळजी घेत आहे.-----परिस्थितीचे राजकारण न करता एकत्र लढा देऊत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nपरराज्यातील मजूर, कामगारांनी संयम ठेवावा राज्य सरकार पूर्णपणे काळजी घेत आहे.-----परिस्थितीचे राजकारण न करता एकत्र लढा देऊत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nApril 15, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nपरराज्यातील मजूर, कामगारांनी संयम ठेवावा\nराज्य सरकार पूर्णपणे काळजी घेत आहे.-----परिस्थितीचे राजकारण न करता एकत्र लढा देऊत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबई : केंद्र आणि राज्याने लॉकडाऊन वाढवला आहे पण यात काही आम्हाला आनंद नाही. आपल्याला घरी जाण्याची ओढ असणे स्वाभाविक आहे पण थोडा संयम ठेवा, राज्य सरकार तुमची संपूर्ण काळजी घेत आहे, आणखीही काही यासाठी करावे लागले तर केले जाईल मात्र कुणी या लढाईमध्ये राजकारण करून गैरसमज पसरवू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लाईव्ह प्रसारणात सांगितले. ते म्हणाले की कोरोनाचा मुकाबला करण्यात केंद्र सरकार संपूर्ण सहकार्य देत असून विविध पक्षांचे नेतेही बरोबर आहेत.\nवांद्रे येथे दुपारी परराज्यातील कामगार, मजूर यांनी गावी जाण्यासाठी गर्दी केली होती त्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की रेल्वे सुरु होणार अशा अफवेने लोक जमले. मात्र अस्वस्थ होण्यासारखे काही नाही. तुम्ही आपल्या राज्यात नसलात तरी आपल्याच देशात आहात. आणि तुमची संपूर्ण काळजी घेतली जाईल. या परिस्थितीचा फायदा घेऊन कुणी भावनांशी खेळण्याचे राजकारण केले तर सहन केले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.\nडॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना वंदन केले तसेच लाखो भीमसैनिकआणि नागरिकांनी देखील घरात राहूनच या महामानवाला अभिवादन केले. कुठेही गर्दी केली नाही आणि एरव्ही मोठ्या धुमधडाक्यात साजरा करणरी ही जयंती आपण साधेपणाने साजरी केली त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा दिला आणि आज आपण विषाणूंशी लढा देतो आहोत असेही ते म्हणाले.\nमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आज सकाळी पंतप्रधानांनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला. शनि���ारीच मी याची मुदत वाढवली. हा लढा अत्यंत गांभीर्याने घ्यायला पाहिजे होता. सर्व जनतेने जिद्द, संयमाचे दर्शन आत्तापर्यंत घडवले आहे आणि पुढेही आपण घडवाल अशी खात्री आहे.\nकोरोनाशी कशा पद्धतीने मुकाबला सुरु आहे याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.\nएकट्या मुंबईत २० ते २२ हजार चाचण्या झाल्या आहेत. २३० जणांवरआपण उपचार करून पाठवले आहे. ३२ गंभीर आहेत पण त्यांच्या तब्येती स्थिर आहेत. एका ६ महिन्याच्या बाळाच्या आईशी आणि ८३ वर्षांच्या एका कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेशी मी आज सकाळी बोललो. दोघांनीही कोरोनाला हरवले आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले.\nजवळपास १० जिल्ह्यांत कोरोना विषाणूचा प्रवेश झाला नाही. उर्वरित राज्यातून त्याला हद्दपार करायचे आहे. मुंबई -पुण्यात चाचण्यांची संख्या वाढवतो आहोत. बाधित क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. काही झोन्समध्ये थोडी गैरसोय झाली असेल पण ती तात्पुरती आहे, आपण अन्नधान्याचा पुरवठा सुरळीतपणे सुरु केला आहे.असेही ते म्हणाले. .\nआज जगभर टंचाई आहे पण वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा वाढविण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. अनेक व्यक्ती, संस्था आपल्याला मदत करताहेत. कुणी पीपीई कीट देताहेत, कुणी व्हेटीलेटर देताहेत. वैद्यकीय क्षेत्रातील २१ हजार लोकांनी आमच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे असेही ते म्हणाले. आता तर या युद्धात सर्व नामवंत डॉक्टर्स आमच्या बरोबर सहभागी झाले आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या डॉक्टर्सचा टास्क फोर्स राज्यातील डॉक्टर्सना मार्गदर्शन करणार आहे.\nमालेगावमध्ये राहणाऱ्या माझ्या बंधू भगिनींना मी या आजच्या निमित्ताने विनंती करतो की कृपया प्रशासनाला सहकार्य करा, तुम्हालाही या कोरोनाने किती मृत्यू जगभर झालेत त्याची कल्पना आहे. मी मुल्ला , मौलवी यांच्याशीही बोलतोय. मी सांगू इच्छितो की हा रोग जात पात धर्म पाहत नाही. तुम्ही संकटात पडू नका आणि दुसऱ्यांना पाडू नका. प्रशासन तुमच्या चांगल्यासाठीच सांगते आहे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.\nआज उद्योग- व्यवसाय प्रदीर्घ काळासाठी बंद करणे अर्थव्यवस्थेवर ताण आणण्यासारखे आहे. जिथे कोरोनामुळे बिकट परिस्थिती नाही अशा जिल्ह्यांत ज्या उद्योग , व्यवसायांना त्यांचे कामगार एकाच ठिकाणी ठेऊन, त्यांना तिथेच भोजन व्यवस्था देता येण्यासारखी असेल ते करणे शक्य असेल तर उद्योग सुरूही करता येतील असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोविड च्या बरोबरीने आर्थिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गट स्थापन केला आहे. डॉ रघुनाथ माशेलकर, अजित रानडे, दीपक पारेख, विजय केळकर यांची देखील एक समिती स्थापन केली आहे . कमीतकमी आर्थिक दुष्परिणाम कसे टाळायचे , पुढील आर्थिक आघाडीवर कसे काम करायचे आहे तेही समिती पाहील.\n२० एप्रिलनंतर कोणते उद्योग व्यवसाय सुरु करता येतील त्याचा निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले\nशेतकऱ्यांचा खरीपाचा हंगाम येतो आहे. शेतीविषयक कामे , बियाणे-अवजारे यांची ये-जा थांबवणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरु राहील अर्धा एप्रिल संपला आहे. दीड महिन्यांनी पाउस सुरु होईल. पावसाळ्यात दुर्गम भागात जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य, औषधे पुढच्या १५ -२० दिवसांत पोहचावा असे निर्देश दिले आहेत मग त्यात गडचिरोली , अक्कलकुवा, मेळघाट असेल अशी माहितीही त्यांनी दिली.\nसध्या परराज्यातून आलेल्या कामगार व विविध उद्योगांतून काम करणारे श्रमिक अशा ५ लाख ४४ हजार व्यक्तींची राज्य सरकारने पुरेपूर व्यवस्था केलेली आहे. एकूण ४ हजार ३४६ निवारा केंद्रे उभारली असून त्यातून त्यांना दोन वेळेसचे भोजन व सकाळचा नाश्ता दिला जातो. शिवाय त्यांच्यासाठी डॉक्टर ही नियुक्त केले आहेत. त्यांच्यातील नैराश्य कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात १३ दिवसात १.२५ कोटी कुटुंबांनी (८० टक्क्यांपेक्षा अधिक) धान्य खरेदी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2015/04/blog-post_52.html", "date_download": "2020-09-25T05:10:41Z", "digest": "sha1:K34LSOUHY3SEQVWGGATF5QHGK3MGB2F7", "length": 15419, "nlines": 314, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: पालकांशी समन्वयासाठी ‘अॅप’", "raw_content": "\nनंदुरबारचे किशोरभाई वाणी यांचा प्रयत्न ः नंदुरबारच्या ‘केआरपीएस’चा उपक्रम\nशाळेमध्ये विद्यार्थ्याच्या प्रगती, गुणवत्ता आणि वर्तणुकीची माहिती पालकांना देण्यासाठी ‘ऍण्ड्राईड ऍप’ चा वापर करण्याची अभिनव संकल्पना नंदुरबारच्या कन्हय्यालाल रावजी पब्लिक स्कूलने (केआरपीएस) अत्यंत प्रभावीपणे राबविली आहे. बदलत्या काळानुसार नव्या तंत्राचा अधिकाधिक वापर करून विद्यार्थ्यांना संभाव्य स्पर्धेत कसे उतरवता येईल, याचाच ध्यास घेतलेले नंदुरबारचे उद्योगपती तथा सर्वांत मोठे आडत व्यापारी किशोरभाई वाणी यांच्या नेतृत्वात ही शाळा वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग राबवित आहे.\nनंदुरबारपासून जवळच उमाळा शिवारात ‘केआरपीएस’ आहे. १० एकर जागेत शाळा विस्तारली आहे. २४ क्लासरुम आहेत. सर्व वर्गात मल्टिमीडिया प्रोजेक्टर आहेत. संपूर्ण शाळेच्या परिसरात वायफाय सुविधा आहे. शाळेतील मॅथेमेटीकल लॅब पाहण्यासारखी आहे. तेथे असलेल्या खेळांमधून मुलांना गणिताचे फॉर्मूले शिकविले जातात.\nमुले शाळेत काय करतात त्यांची शैक्षणिक प्रगती काय आहे त्यांची शैक्षणिक प्रगती काय आहे ते रोज शाळेत वेळेवर येतात का ते रोज शाळेत वेळेवर येतात का त्यांना होमवर्क दिला जातो का त्यांना होमवर्क दिला जातो का विविध चाचण्या, खेळ किंवा उपक्रमात पाल्याची काय प्रगती आहे विविध चाचण्या, खेळ किंवा उपक्रमात पाल्याची काय प्रगती आहे आदी विषयांची माहिती पालकांना नसते. किंबहुना पालक मंडळी ती घेण्याचा प्रयत्नही करीत नाहीत. निवासी शाळांमध्ये ‘भरमसाठ शुल्क’ भरले की, पालकाला वाटते आता सर्व जबाबदारी शाळेकडे आहे. त्यातूनच मुलांचे भवितव्य घडविण्याकडे पालकांचे दुर्लक्ष होते.\nहाच बेसिक मुद्दा लक्षात घेवून किशोरभाई वाणी यांनी त्यांच्या ‘केआरपीएस’ या निवासी शाळेत विविध शैक्षणिक प्रयोग सुरू केले आहेत. मुलांच्या शैक्षणिक प्रगती, गती, गुणवत्ता, सुधारणा आणि वर्तणुकीची माहिती पालकांना देण्यासाठी शाळेच्याच नावाने ‘ऍन्ड्राईड ऍप’ तयार करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवर ‘के आर पॅरेन्ट पोर्टल’ नावाने ते उपलब्ध आहे. ‘इआरपी सॉफ्टवेअर’तर्फे ते तयार करण्यात आले आहे. हे ऍप सर्व पालकांना त्यांच्या मोबाईलवर डाऊनलोड करावे लागते. त्यावर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची सर्व माहिती दिली जाते.\nअगदी साधे उदाहरण म्हणजे, वर्ग शिक्षकाने रोजची हजेरी नोंदल्यानंतर जे विद्यार्थी गैरहजर असतात त्यांची माहिती शाळा प्रशासनाच्या संगणकात अपलोड केली जाते. गैरहजर विद्यार्थ्यांच्या पाल्याना तेथून ऍपवर संदेश दिला जातो. अशाच प्रकारे शाळेने दिलेला होमवर्क, इव्हेंट, शुल्क, शालेय कॅलेण्डर अशी माहिती दिली जाते. पालकांनी संदेश दिला तर मुलांच्या उत्त���पत्रिकाही पाठविण्याची या ऍपमध्ये सोय आहे.\nकिशोरभाई शालेय व्यवस्थापनात अनावधानाने आले. मित्रासोबत अडकलेला अर्थव्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांनी शाळा चालवायला घेतली. तेव्हा पहिली ते दहावीच्या वर्गात केवळ ७० मुले होती. स्वतः किशोरभाईंना शाळा व्यवस्थापनाची फारशी माहिती नव्हती. पण, आव्हान म्हणून त्यांनी काम स्वीकारले. आज पहिली ते दहावीच्या वर्गांत ८०० विद्यार्थी आहेत. दरवर्षी प्रवेश बंद करावे लागतात. किशोरभाईंची दुसरी पिढी आता शाळेत लक्ष घातले आहे. सिद्धार्थ वाणी हे त्यांचे चिरंजिव विविध कल्पना राबवित आहेत. शाळेतील मुलांना मल्लखांब-घोडेसवारी-स्केटींग शिकविणे, गावातील मोठ्या सभागृहात गॅदरिंग घेणे, संस्कारक्षम सवयी-छंद लावणे असे अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग या शाळेत केले जातात. मध्यंतरी आयआयटीच्या काही ज्येष्ठ विद्यार्थ्यांना शाळेेत बोलावून रोबोट कसा तयार करावा, याचे प्रशिक्षण मुलांना देण्यात आले. शैक्षणिक प्रगती बरोबरच मुलांच्या खेळाच्या नैप्युण्य विकासाकडेही लक्ष दिले जाते. यातूनच दोरीवरील शारिरीक कवायतींचे नवनवे अविष्कार विद्यार्थी-विद्यार्थीनी करु लागले आहेत. अवघ्या काही वर्षांतच केआरपीएसने आपल्या वेगळेपणाचा नावलौकिक मिळविला आहे. म्हणून किशोरभाईंकडे इतरही शाळा चालविण्यास घ्या अशी विनंती करण्यात येत आहे. त्यात पुण्यातीलही शाळा आहेत.\nकेआरपीएस मधील निवासी मुलांसाठी तरण तलाव नुकताच बांधण्यात आला. यातील पाण्याच्या दैनंदिन शुद्धीकरणासाठी ओझोनच्या वापराची अत्याधुनिक यंत्रणा बसविली आहे. मुलांच्या बौद्धीक विकासासोबत शारिरीक आणि तंदुरुस्तीकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचे किशोरभाई म्हणतात. मुंबईच्या वास्तुविशारदाच्या नेतृत्वात या तरणतलावाचे काम केले गेले. तलावातील पाणी साठ्याची उंची कमीच आहे पण, पोहण्याचा पुरेपूर व्यायाम होईल याची काळजी घेण्यात आली आहे. आगामी काळात शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देतानाच लॅपटॉप सक्तीचा करण्याचा विचार किशोरभाई करीत आहेत. भविष्यात मुले कोणत्याही स्पर्धेत मागे नकोत हिच त्यांची अपेक्षा आहे.\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/jokes-in-marathi/joke-of-the-day-latest-marathi-joke-on-coronavirus/articleshow/77373118.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2020-09-25T03:17:10Z", "digest": "sha1:BEMPLUJZGDD66EOJQB4M4N2NK6PGOJPJ", "length": 8908, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMarathi Joke: ऑनलाइन शिकवणी आणि रिअॅलिटि\nटीचर :- मुलांनो, ऑनलाइन शिकवणीला तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय. मन लावून अभ्यास करताय. तुम्हाला आवडतंय ना\nटीचर :- मी काय सांगतेय, ते तुम्हाला समजतंय ना\nटीचर :- सांगा बघू, आज काय काय समजलं तुम्हाला\nगण्या :- तुमच्या घरची चहा पावडर संपली आहे. टॉयलेटचा फ्लश बिघडला आहे आणि आज सकाळी काकांनी केलेल्या पोळ्या करपल्या होत्या.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nMarathi Joke: रिझल्ट आणि सोशल डिस्टनसिंग...\nMarathi Joke: पाहुण्यांचे सल्ले...\nMarathi Joke: करोना स्पेशल उखाणा...\nMarathi joke: आईचे मोबाइल पुराण...\nMarathi Joke: २०२० हे वर्ष काही वेगळंच आहे महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nचिनी सैनिकांची जुनी खेळी, लडाखमध्ये वाजवतायत पंजाबी गाणी\nमुंबईभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे; धनंजय मुंडेंची टोलेबाजी\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nदेशभारतात पुस्तके निर्जंतूक करणाऱ्या यंत्राचा शोध\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nनागपूरकडकनाथ कोंबड्यांचे आमिष दाखवले, शेतकऱ्यांना १७ लाखांना फसवले\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाचे परीक्षांसाठी मोबाईल अॅप\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mazespandan.com/2018/10/", "date_download": "2020-09-25T02:59:46Z", "digest": "sha1:KWDDI7KM7267HBUQ4LHGQON5726MHPAU", "length": 47590, "nlines": 229, "source_domain": "mazespandan.com", "title": "October | 2018 | स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nआपणच आपला करावा विचार\nआपणच आपला करावा विचार\nफेव्हिक्विकची एक जुनी जाहिरात पाहत होतो. एका तळ्याकाठी मासे पकडायला आलेला एक अवखळ, चंचल खेडवळ माणूस आणि एक उच्चशिक्षित,शिष्ट माणूस यांच्यातला प्रसंग दाखवणारी ती जाहिरात.\nएका साध्या काठीला फेव्हिक्विकचे चार थेंब लावून दोन मिनिटांत मासे पकडणारा तो खेडवळ माणूस पाहिला की, त्याच्या बुद्धिमत्तेचं कौतुक वाटल्यावाचून राहत नाही.\nस्मार्ट वर्क करण्याचं कसब ही तशी सोपी गोष्ट नाही. पण, बहुतेकांना तेच जमत नसतं. लिहिता येणं आणि शैलीदार लेखन करणं यांत जसा फरक आहे, तसाच फरक काम करण्याच्या पद्धतीतही दिसून येतो.\nसाक्षरतेच्या दृष्टीकोनातून अशिक्षित माणसं व्यवहारज्ञानाच्या बाबतीत मात्र पुष्कळ चतुर निघतात, हे सत्य तर कुणीच नाकारू शकणार नाही.\nलिहिता-वाचता न येणाऱ्या माणसांनीच रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग असे दुर्गम आणि अजिंक्य किल्ले उभारले, पुष्करणी बांधल्या, बारा-बारा मोटांच्या विहिरी बांधल्या. तीन-तीनशे वर्षे ऊन, वारा, पाऊस, समुद्राच्या लाटा यांना अखंड तोंड देत उभी असणारी बांधकामं करणारी माणसं साक्षर नव्हती, पण चतुर मात्र नक्कीच होती.\nआता मात्र परिस्थिती उलटी फिरली आहे. पुस्तकी साक्षरता आली खरी, पण व्यवहारातलं चातुर्य मात्र गमावलं.\nदेवगिरी किल्ल्यावर अमुक एका ठिकाणी टाळी वाजवली की तमुक ठिकाणी तो आवाज कसा पोहोचतो, याचं कोडं आजही भल्याभल्यांना उलगडलेलं नाही. अजिंठ्याची चित्रं आणि त्यांचे रंग, कोणार्क-हंपी ची शिल्पकला, काडेपेटी एवढ्या डबीत मावणारी अख्खी नऊवारी अस्सल रेशमी साडी, तांब्या-पितळेच्या नक्षीदार वस्तू पाहिल्या की, भारतीय बुद्धिमत्तेचं मनोज्ञ दर्शन घडतं.\nकोल्हापूरचा देवीचा किरणोत्सव आजही तोंडात बोटं घालायला लावतो. ते मंदिर घडवणारे शिल्पकार कोणत्या महाविद्यालयातून शिकलेले होते सालारजंग वस्तुसंग्रहालयासारखी ठिकाणं पालकांनी आवर्जून पहावीत आणि डोळसपणे आपल्या मुलांना दाखवावीत अशी आहेत. कारण, ती केवळ कला-कुसर नाही, तर भारतीय बुद्धिमत्तेचा तो आविष्कार आहे. केरळीयन पंचकर्म आणि अभ्यंग ज्यांनी विकसित केलं, त्यांच्या बुद्धिमत्तेचा आवाका आपण लक्षात घेतला पाहिजे. पंचांग ही आपल्या खगोलशास्त्रीय बुद्धिमत्तेची पावतीच आहे. आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर सर्वसंगपरित्याग करायला शिकवणारी आपली संस्कृती आज सबंध जगाच्या दृष्टीनं अभ्यासाचा विषय आहे. हीच तर आपल्या बुद्धिमत्तेची कमाल आहे.\nकोणत्याही विद्यापीठाच्या पदवीच्या प्रमाणपत्रापेक्षा व्यवहारातलं प्राविण्य हे कैक पटींनी अवगत करायला कठीण असतं. म्हणूनच, ते दुर्मिळ असतं.\n“येरागबाळ्याचे काम नोहे” असं जगद्गुरू संत तुकोबारायांनी म्हटलं आहे, त्यांचा गर्भितार्थ आपण समजून घेतला तर बेरोजगारीसारखी समस्या आपल्याला भेडसावणार नाही. दुसऱ्याचं अंधानुकरण न करता ज्यानं-त्यानं स्वत:चा वकुब ओळखावा, मग जीवघेणी स्पर्धा, त्यातून उद्भवणाऱ्या समस्या यांचा त्रासच नाहीसा होईल, हेच तुकोबाराय सांगत असावेत.\nआपण मात्र ते समजून न घेता, केवळ ‘घोका आणि ओका’च्या स्पर्धा भरवत बसलो आहोत.\nअर्जुन, एकलव्याचा वारसा सांगणारा आपला देश आज तिरंदाजीमध्ये जागतिक स्तरावर स्वत:चं कर्तृत्व का सिद्ध करू शकत नाही बहिर्जी नाईकांसारखी अत्यंत विलक्षण बुद्धिमत्तेची माणसं आपल्याकडे होती, त्यांच्या बुद्धिमत्तेचा वारसा घडवणारं जगातलं सर्वोत्कृष्ट हेरखातं आपण का विकसित करू शकलो नाही\nआपल्याकडच्या पालकांनाच आपला खरा बौद्धिक वारसा पुन्हा एकदा सांगण्याची वेळ आली आहे. आपला बौद्धिक परंपरेचा इतिहास आपण पार विसरून गेलो, हीच आपली मोठी घोडचूक झाली आहे.\nरामानुजन, भास्कराचार्य, जगदीशचंद्र बोस, रविंद्रनाथ टागोर, राजा रविवर्मा यांच���यावरचे माहितीपट घराघरातून दाखवण्याऐवजी आपण घराघरातून विवाहबाह्य संबंध आणि पाताळयंत्री सासू-सुनांच्या सिरीयल्स दाखवायला लागलो, तिथंच आपण चुकलो. न्यायमूर्ती रामशास्त्री किंवा चाणक्य यांच्या गुणांना मनावर बिंबवणारे उत्तम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेले सिनेमे आम्ही केलेच नाहीत, आम्ही सैराट, शाळा, टाईमपास, फॅंड्री यांच्यातच रमलो, तिथंच आपण चुकलो.\nकौटिल्याचं अर्थशास्त्र आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत पोचवता आलं असतं. ते केलं असतं, तर शेतकऱ्याला कर्जबाजारीपणही आलं नसतं आणि त्यानं आत्महत्याही केली नसती. आपण ते केलंच नाही.\nशिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाचा चौरंग केला, खंडोजी खोपड्याचे हात-पाय कलम केले, त्यांच्या कठोर शिस्तीचं आणि नैतिकतेचं महत्व आपण आपल्या मुलांना नीट शिकवलं का ते शिकवलं असतं तर निर्भया किंवा कोपर्डी प्रकरण झालं असतं का ते शिकवलं असतं तर निर्भया किंवा कोपर्डी प्रकरण झालं असतं का आपण ते केलंच नाही.\nमग, आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या पिढीला उत्तमरित्या घडवण्यासाठी आपण नेमकं केलं तरी काय एक पालक म्हणून आपण आपली जबाबदारी नीट ओळखली आहे का\nगेलेली वेळ पुन्हा परत येईल का\nडोळ्याला उघडपणे दिसणारी वस्तुस्थिती आणि आपला भूतकाळ यांचं नातं जोडण्याचा थोडासा तरी प्रयत्न करूया. आपल्याला ते प्रयत्नांनी जमेल.\nव्यवहारात चतुर, प्रामाणिक, तत्वनिष्ठ आणि शिस्तप्रियता या चार गोष्टींचा अंगिकारच आपल्या देशाला जागतिक महासत्ता बनवेल…\nआस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Forwarded)\nपालक विशेष: गरुड की पोल्ट्रीची कोंबडी\nगरुड की पोल्ट्रीची कोंबडी\nएक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले. मुलांचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालेले. पुढे विदेशातून इंजिनिअरिंग व एमबीए करून आलेला, एक दोन व्यवसायात अपयश आलेले, नोकरीतही तग धरत नाही, महिना २०-२५ हजार कमवण्याचाही आत्मविश्वास नाही. का झाले असावे असे मुलांच्या एकंदर सर्व बाबींचे मानशास्त्रीय विश्लेषण केले आणि हा लेख लिहावासा वाटला, जेणेकरून सर्वसामान्य पालकांच्या जीवनात प्रकाश पडेल.\nबरेच यशस्वी उद्योजक कोट्याधीश होतात, शेकडो इंजिनिअर्सना आपल्याकडे नोकरीस ठेवतात, पण अशा यशस्वी उद्योजकांचे बालपण कोमेजून गेले���े असते, त्यांना कॉन्व्हेंट व इतर ऐषोराम लहानपणात किंवा कॉलेज जीवनात मिळालेले नसतात. ज्यांना संपूर्ण सुखसोयी मिळतात, ते आयुष्यात अनेकदा अपयशी होतात, पण ज्यांना फाटक्या सुध्दा सुविधा मिळत नाहीत व ज्यांचे बालपण खडतर असते असे लोक यशस्वी बनतात; असे का, याचे मानशास्त्रीय विश्लेषण शास्त्रीय भाषेत खूपच क्लिष्ट आहे, तुम्हाला सहज समजावे म्हणून गरुड व पोल्ट्रीच्या कोंबडीचे उदाहरण घेतले आहे.\nगरुड हे स्वयंभू व शून्यातून आयुष्य सुखात करू, स्वत:च्या हिंमतीवर जगणाऱ्या यशस्वी व उद्योजक व्यक्तीचे प्रतीक आहे, तर पोल्ट्रीची कोंबडी ही ज्यांना लहानपणापासून सर्व गोष्टी आयत्या मिळाल्या व शेवटी स्वत: कोणतीही शक्ती न उरलेल्या व आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्तीचे आहे.\nआज श्रीमंत पालक मुलांच्या भवितव्यासाठी अमाप पैसा खर्च करतात. पूर्वी शिक्षण एक वर्षासाठी २-३ हजारात व्हायचे, आज तो खर्च ३० – ३५ हजारात गेला. मुलांना कॉन्व्हेंट शाळा, सकाळी बिस्किट, मॅगी, केक, स्कूल बस, घरी परत आल्यावर हातात जेवण, पुस्तके व गाईड्स, क्लासेस, पॅरेंट मीटिंग, लॅपटॉप त्यावर शैक्षणिक माहिती, पालकही अभ्यास घेतात, मुलांना वार्षिक सहल, गृहपाठ, प्रोजेक्ट, अजून बरंच काही. मुलं बिचारी रोबोटप्रमाणे या सर्व घडणाऱ्या गोष्टींतून पुढे चालत राहतात, जसं मुंबईत गर्दीतून माणूस पळत राहतो. त्यानंतर हायस्कूलला असतानाच २०-२५ हजाराचा मोबाईल मिळतो. कॉलेजला गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक मिळते. विदेशात एमबीए करण्यासाठी पालक १०-१५ लाख भरतात व मुलगा फॉरेन रिटर्न होतो. तोपर्यंत सर्व काही आनंदात चाललेले असते. आपला मुलगा म्हणजे खूप हुशार, हिरो, मोठ्या कंपनीचा सीईओ वगैरे बनणार इत्यादी चर्चा, प्रशंसा सर्व नातेवाईक करत असतात. परंतु लवकरच दुर्दैवाने तो भ्रमाचा भोपळा फुटतो. मुलगा जेव्हा खऱ्या कॉर्पोरेट मार्केटमध्ये येतो, तेव्हा त्याचे स्थान शून्य असल्याचे कळते. १० ते १५ हजाराची नोकरीही मिळत नाही. उद्योजक व व्यवसाय करावा, तर वास्तवाचे कोणतेही ज्ञान नसते.\nपोल्ट्रीच्या कोंबडीप्रमाणे ऐतखाऊ व लाडात वाढलेल्या अशा मुलाची मार्केटमधले गरुड एक मिनिटात शिकार करू शकतात व असा मुलगा व्यवसायात अपयशी होतो. काय चुकले असेल या पालकांचे एवढा पैसा खर्च केला शिक्षणावर, मग मुलं अपयशी का एवढा पैसा खर्च केला शिक्षणावर, म��� मुलं अपयशी का पालकांचे काय चुकत गेले, तर शाळेत असतानाच त्याला २०-२५ हजाराचा मोबाईल दिला; त्याला मोबाईल कोणतेही श्रम व तसदी न घेता मिळाला, पण ते २०-२५ हजार कमवायला बाहेर किती मेहनत करावी लागते ह्याचे ज्ञान तुम्ही दिले का पालकांचे काय चुकत गेले, तर शाळेत असतानाच त्याला २०-२५ हजाराचा मोबाईल दिला; त्याला मोबाईल कोणतेही श्रम व तसदी न घेता मिळाला, पण ते २०-२५ हजार कमवायला बाहेर किती मेहनत करावी लागते ह्याचे ज्ञान तुम्ही दिले का कॉलेजमध्ये गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक घेवून दिली, पण ते पैसे कमवण्यासाठी किती महिने, वर्षे कष्ट उपसावे लागतात हे मुलांना माहीत आहे का कॉलेजमध्ये गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक घेवून दिली, पण ते पैसे कमवण्यासाठी किती महिने, वर्षे कष्ट उपसावे लागतात हे मुलांना माहीत आहे का जसे पोल्ट्रीच्या कोंबडीला पिंजऱ्यात बसवले जाते, रोज समोर खाद्य टाकले जाते; पण त्या कोंबडीला हे माहित नसते, की हे खाद्य शोधण्यासाठी शेतात किती फिरावे लागते, ते धान्य व खाद्य गोळा करण्यासाठी व मिळवण्यासाठी पंखात बळ असावे लागते, चालण्यासाठी पायात ताकद असावी लागते. ते पंखातील बळ व पायात ताकद ह्या कोंबडीत कधी येतच नाही.\nयाउलट मला अनेक यशस्वी उद्योजक भेटतात, ज्यांची सुरवात शून्यातून झाली व आज करोडोचे मालक आहेत. लहानपणी शाळेची पुस्तके जुनी, फाटलेली, मित्रांची किंवा भावाची वापरली. शाळा घरापासून २-३ किलोमीटर होती, शाळेत जायला साधी सायकलही नव्हती. पाटी, दप्तर पाठीला अडकवायचे व मित्रांसोबत चालत जायचे. जेवणाच्या डब्यात आईने दिलेली भाजी व भाकरी खायची. आठवड्यातून एखाद्या दिवशी तेल लावलेली चपाती मिळायची. केक, मॅगी काय असते आणि ते जेवणाच्या डब्यात देतात हे माहितही नव्हते. शाळा सुटल्यावर स्वतःच अभ्यास करायचा, गृहपाठाबद्दल मित्रांना विचारायचे, नाही जमलं तर मास्तरांचा मार खायचा आणि सुट्टीच्या दिवशी आईला घरकामात व शेतात मदत करायची.\nकधी कधी पारलेचा बिस्कीटचा पुडा मिळायचा यांच्यासाठी तोच केक. एक रुपयाचा रंगीत कागद आणायचा, झाडाचा डिंक काढायचा, बांबूच्या काड्या, दोन रुपयाची दोऱ्याची गुंडी व अशा तऱ्हेने हाताने बनवलेला पतंगाचा खेळ सुरू व्हायचा. (आज मुलांना २० हजाराचा मोबाईल पालक देतात, ते ५ रुपयात मिळणारी पतंगाची क्रिएटीव्हिटी कशी शिकवणार व तो मुलगा कल्प��� उद्योजक कसा होणार) कसे बसे बारावीपर्यंत शिक्षण करायचे. शिकण्याची इच्छा असते, इंजिनिअर व्हावे, पुण्याला जावे, मुंबईला जावे, परदेशात जावे, पण वडिलांनी साफ सांगितले, आपली तेवढी आर्थिक परिस्थिती नाही. आता कमवायला लागा आणि शिकायचेच असेल तर कमवत शिका. १२ वी नंतर छोटी मोठी कामे व खाजगी क्लासेस, थोडी फार शेती करायची व आपण कमावलेल्या पैशातून पुढचे शिक्षण पूर्ण करायचे. नोकरी कामधंदा व व्यवसाय स्वतःच शोधायचा. अशी मुलं पुढे होतात गरुड… कारण त्यांना लहानपणापासून खेळणी विकत घेण्यासाठी पटकन ५०० रुपये मिळत नाहीत. ती मुलं स्वत: विटीदांडू व पतंग बनवतात. त्यांच्यात क्रिएटीव्हिटी वाढीस लागते. ज्यांना पालकांकडून फटक्यात पैसे मिळतात, तो डोके चालवायची तसदीच का घेईल) कसे बसे बारावीपर्यंत शिक्षण करायचे. शिकण्याची इच्छा असते, इंजिनिअर व्हावे, पुण्याला जावे, मुंबईला जावे, परदेशात जावे, पण वडिलांनी साफ सांगितले, आपली तेवढी आर्थिक परिस्थिती नाही. आता कमवायला लागा आणि शिकायचेच असेल तर कमवत शिका. १२ वी नंतर छोटी मोठी कामे व खाजगी क्लासेस, थोडी फार शेती करायची व आपण कमावलेल्या पैशातून पुढचे शिक्षण पूर्ण करायचे. नोकरी कामधंदा व व्यवसाय स्वतःच शोधायचा. अशी मुलं पुढे होतात गरुड… कारण त्यांना लहानपणापासून खेळणी विकत घेण्यासाठी पटकन ५०० रुपये मिळत नाहीत. ती मुलं स्वत: विटीदांडू व पतंग बनवतात. त्यांच्यात क्रिएटीव्हिटी वाढीस लागते. ज्यांना पालकांकडून फटक्यात पैसे मिळतात, तो डोके चालवायची तसदीच का घेईल शाळेत असताना ज्यांना घरची शेती, घरकाम, दुकानातील काम करावे लागते, त्यांना काम केल्याशिवाय पैसा मिळत नाही हे कळते. गरुडाप्रमाणे त्यांच्या पंखात बळ येते. व्यावहारीक वास्तव त्यांना खूप कमी वयात कळते. १२वी नंतरच स्वत:च्या हिंमतीवर जगल्यामुळे गरुडाप्रमाणे स्वतःचे अन्न मिळवण्यासाठी स्वतः शिकार करायला शिकतात. अशी मुलं प्रचंड आत्मविश्वास असणारी असतात, त्यांच्यात प्रचंड व्यावहारिक ज्ञान असते. ते स्वत:चा निर्णय स्वतः घेतात. गरुडाप्रमाणे उंच भरारी घेण्याची त्यांची जिद्द असते. ह्या मुलांना सांगावे लागत नाही, ती प्रगतीच्या दिशेने सुसाट वेगाने सुटतात. जेव्हा ढगांचा गडगडाट होतो, तेव्हा कोंबड्या खुराड्यात लपून बसतात; पण गरुड मात्र ढगाच्या वरती जाऊन हवेत उडत असत��. जेव्हा अशा गरुड मुलांची स्पर्धेच्या जगात कोंबड्याप्रमाणे वाढवलेल्या मुलांशी भेट होते, तेव्हा गरुड मुलं ह्या कोंबड्याची शिकार करतात व यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येतात.\nतुम्हाला तुमच्या मुलांना काय बनायचे आहे गरुड की पोल्ट्रीची कोंबडी \n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nThis entry was posted in Google Groups, Life, कुठेतरी वाचलेले.., जरा हटके, प्रेरणादायी and tagged kavita, marathi, marathi reading, marathi websites, popular marathi blogs, अवांतर, आयुष्य, कुटुंब, गरुड, पालक, पोल्ट्रीची कोंबडी, मराठी अवांतर वाचन, मराठी भाषा, मराठी लेख, मराठी वाचन, मराठी विचार, माझे स्पंदन, लेख, लेखन, व्यसनाधिनता, शिक्षण, श्रीमंती, संस्कार, स्पंदन on October 10, 2018 by mazespandan.\nडॉ. अल्बर्ट एलिस: विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती\nडॉ. अल्बर्ट एलिस. अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ. यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल. विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध. अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता. या शोधाची सुरुवात त्यांनी लहानपणीच केली होती . भावनेच्या आहारी न जाता, तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला . त्यासाठी अनेक उदाहरणे आणि दाखले दिले. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व जगाला भाग पडले. त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे आहेत:\n१) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात , तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो आणि त्या घटनाक्रमाचा अर्थ कसा लावतो यावर अवलंबून असतात . त्यामुळे जर तुम्ही नकारात्मक घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले आणि वाईट घटनेचा वाईटच अर्थ लावणे थांबवले तर मनावरचा अनाठायी ताण कमी होतो.\n२) माणसाला वाटणारी भीती ही कोणत्याही गोष्टीची नसून ती त्याच्याच मनात दडलेल्या भीती या संकल्पनेची असते . ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट प्रत्यक्षात भीतीदायक नसते, परंतु आपण ती करायला गेल्यास नक्कीच काहीतरी भीतीदायक घडणार असे आपल्याला वाटत असते. पण ती गोष्ट केल्यानंतर लक्षात येते कि असे काही घडलेच नाही . म्हणजेच भीती हि काल्पनिक ��सते.\n३)निराशा येणे ही मनाची स्थिती खरी नसून ती स्वतःविषयीच्या अवाजवी अपेक्षांमुळे तुम्ही स्वतःच निर्माण करता . जगातली दुसरी कोणतीही व्यक्ती `तुम्हाला निराश करू शकत नाही . तुम्ही स्वतःच तसे वाटून घेता.यश आणि अपयश या दोनच पारड्यांमध्ये स्वतःचे आयुष्य तोलू नका . तुमचे यश हे दुसऱ्या कुणासाठीतरी अपयश असू शकते . तसेच तुमचे अपयश हे कुणाचेतरी यश असू शकते. त्यामुळे कधीच स्वतःची तुलना दुसर्यांशी करू नका.\n४) जग काय म्हणेल हा विचार खोटा आहे. प्रत्यक्षात कुणालाही काहीही बोलायला वेळ नसतो . आणि जर कुणी काही बोलत असेलच तर ते मनापर्यंत झिरपू द्यायचे कि कानांवरूनच परतवायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे . कोणी काहीही बोलले तरी जर तुमचा तुमच्या कृतीवर विश्वास असेल तर तुम्ही कायम आनंदी राहू शकता.\n५) अमुक एका व्यक्तीशिवाय आपण जगूच शकत नाही असे वाटणे हे उत्तुंग प्रेम नाही तर स्वतःला कस्पटासमान लेखणे आहे. स्वतःचे अस्तित्व, आपले कुटुंबातील स्थान , समाजातील स्थान यांची जर पक्की जाणीव असेल तर तुमचे कोणावाचून काहीही अडत नाही. दुसर्यांवर प्रेम जरूर करा पण त्या आधी स्वतःवर प्रेम करा.\n६) स्वतःला स्वीकारा. तुम्ही जसे आहात तसे. आपल्या अपयशाकडे फक्त त्या घटनेपुरतेच पहा . संपूर्ण आयुष्याचे अपयश म्हणून पाहू नका कारण आयुष्य अजून संपलेले नाही. दुसर्यांच्या चुका तर तुम्ही नेहमीच माफ करता. कधीकधी स्वतःच्या चुका सुद्धा माफ करा. जर तुम्ही स्वतःला स्वीकारलेत तरच जग स्वीकारेल .\n७) नैतिक आणि अनैतिक या संकल्पना व्यक्तीसापेक्ष बदलतात . त्यामुळे स्वतः मूल्यमापन करून स्वतःच्या नैतिकतेच्या चौकटी आखा. दुसऱ्याच्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करू नाका .\n८ ) शारीरिक व्याधींशी सामना करताना बऱ्याचदा मानसिक संतुलन सांभाळणे कठीण जाते . अशा वेळी शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींकडे स्वतंत्रपणे पाहायला शिका . कोणतेही दुखणे माझ्या शरीराला इजा पोहोचवू शकते परंतु मनाला नाही हा विचार मनात करा . मानसिक संतुलन आजारातून लवकर बाहेर पडण्यासाठी महत्वाचे असते .\n९) दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांवर आणि घडणाऱ्या घटनांवर तुमचा ताबा असू शकत नाही . माणूस आपल्याला हवे तसे जगाने बदलावे म्हणून जीवाचा आटापिटा करत राहतो . परंतु प्रत्यक्षात ज्या गोष्टींवर तुमचा ताबाच नाही त्या गोष्टी तुम्ही बदलू शकत ���ाही . तुम्ही फक्त स्वतःला बदलू शकता . वाईट घटना घडल्याच का असा विचार करत बसणे फायद्याचे नसते . तर यानंतर पुढे काय करायचे याचा तर्कसंगत बुद्धीने विचार करणे गरजेचे असते . तसंच अमुक एक व्यक्ती अशी का वागली याचा फार विचार न करता तुम्ही कसे वागायचे हे ठरवा .\n१०) कोणताही मनुष्य स्वतःचे त्रासदायक विचार आमुलाग्र बदलवू शकतो . फक्त बदलण्याची गरज आहे ही जाणीव स्वतःला होणे आवश्यक आहे . हि प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ आहे. कारण विचारांच्या बदलांना तुमचे स्वतःचेच विचार आड येत असतात. एक एक नकारात्मक विचार दूर करून त्याजागी सकारात्मक विचाराची रोपण करावी लागते . परंतु एकदा मनातली अडगळ दूर केल्यावर ती पुन्हा तुमच्याकडे परतत नाही.\n११) वैयक्तिक मालकी हक्क हा फक्त भौतिक गोष्टींना लागू होतो . मानसिक नाही . तुम्ही व्यक्तीवर हक्क सांगता म्हणजे फक्त त्याच्या शरीरावर हक्क सांगता. त्याच्या मनावर आणि भावनांवर तुम्ही हक्क सांगू शकत नाही . प्रत्येक व्यक्ती हि भावनिकदृष्ट्या स्वतंत्र असते.\nहे नियम कालाबाधित आहेत. म्हणूनच या थोर मानसोपचार तज्ञाला आदराने प्रणाम \n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nमाझं गाव विकताना पाहिलं\nनिवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं\nकुठे हजारात, कुठे पाचशेत\nगावाला घडवण्याचे अमीष दाखवुन\nगावं मटन आणि दारुत बुडवताना पाहीलं\nनिवडणुकीच्या पहिल्या रात्री मी\nमाझं गाव विकताना पाहील\nइतक्या दिवस साड्या ओढणारं\nअचानक साड्या वाटताना दिसलं\nमटनाच्या तुकड्यात दारुच्या बाटलीसाठी गरीबाला मी लाचार होताना पाहिलं,\nरात्री मी माझं गाव विकताना पाहिलं\nपैश्या पुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला\nपुन्हा गरीब बिचारा गरीबचं राहिला…\nत्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ मी माझ्या डोळ्यांनी पाहीला\nनिवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं\nआता त्यांच्या पाया पडताना दिसला\nत्याचे जोडे केवढे घासले पण\nवरवरच्या प्रेमाचा डाव मी त्याच्या तोंडावर पाहीला,\nनिवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं\nलोकशाही ढाब्यावरच बसवून त्याने तोडलेत गरीबांचे लचके\nआज दडपशाही मतदानाला आणली\nगावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी\nत्या फुकट वाटलेल्या दारुनेच धुतली\nत्या वाहणा-या विषारी दारुत\nआज माझं गावही वाहिल��, मटनाच्या 2 चुऱ्यापाई, पुन्हा 5 वर्ष गरीबच राहीलं,,,\nनिवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझ गावं विकताना पाहिलं\nकुठे हजारात, कुठे पाचशेत\nआणि रात्री मी गांव माझं विकताना पाहिलं\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nडालडा आणि मराठी माणूस\nहनुमानाचे कार्य आणि वैशिष्ट्ये :\nथोडे दिवस घरातच बसायचं आहे\nस्त्री समाधानी केव्हा असते \nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nकाही भारी मराठी मीम्स..\nजीवनातील सर्वात क्रूर सत्य कोणते ज्याबद्दल लोक बोलत नाहीत\nस्त्रीचे ओले केस आणि लोकतंत्र\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C---%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%87/_AoTnI.html", "date_download": "2020-09-25T02:33:17Z", "digest": "sha1:N6N32GTIDHMGMEXYEPJUZIBTLHHZYPUZ", "length": 3367, "nlines": 37, "source_domain": "rajsatya.page", "title": "करोनाबधित १५ रुग्णांना डिस्चार्ज - राजेश टोपे - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nकरोनाबधित १५ रुग्णांना डिस्चार्ज - राजेश टोपे\nMarch 26, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nकरोनाबधित १५ रुग्णांना डिस्चार्ज - राजेश टोपे\nमुंबई : राज्यात करोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत १५ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, राज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या १२४ झाली आहे. मुंबईत १ आणि ठाणे येथे १ रुग्ण आढळून आला आहे.\nडिस्चार्ज देण्यात आलेल्या १५ रुग्णांचे नमुने आधी पॉझीटीव्ह आले होते. त्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता १४ दिवसानंतरचे त्यांचे दोन्ही नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांना अजुन पुढील १४ दिवस घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काल पुण्यात दोघा करोनाबधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तत्पूर्वी मुंबई आणि औरंगाबाद येथील रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/not-so-shameless-prime-minister-raj-thackeray-criticizes-shellak-words-on-narendra-modi/", "date_download": "2020-09-25T03:32:57Z", "digest": "sha1:OKFF33JUF66F2C3LK5DP4DFNXR6QN65B", "length": 9314, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इतका निर्लज्ज पंतप्रधान पाहिला नाही ; राज ठाकरेंची नरेंद्र मोदींवर शेलक्‍या शब्दात टीका", "raw_content": "\nइतका निर्लज्ज पंतप्रधान पाहिला नाही ; राज ठाकरेंची नरेंद्र मोदींवर शेलक्‍या शब्दात टीका\nसोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा या दुकलीच्या हालचाली रशियाच्या धर्तीवर सुरु आहेत. ते दोघे देशाला मोडीत काढत आहेत, असा आरोप करतानाच ज्यांच्यावर आपण विश्वास टाकला होता त्या मोदींनीच केसाने गळा कापला. इतका निर्लज्ज पंतप्रधान पाहिला नाही, अशा शेलक्‍या शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी सोलापुरात झालेल्या विराट जाहीर सभेत मोदी सरकारचा पंचनामा केला.\nराज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य केले. “अच्छे दिन’ आणि विकासाच्या गप्पा मारणारे मोदी आणि शहा ही दोन नावे देशाच्या राजकीय क्षितिजावरून गेली पाहिजेत. मोदी आणि शहा हे देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जात आहेत. त्यांनी शेतकरी आत्महत्या व बेरोजगारीचे आकडे लपविले आहेत. माध्यमांचीसुद्धा गळचेपी केली आहे. इतकेच नव्हे तर शहिद जवानांचे फोटो लावून भाषणे करण्यात येत असून शहिदांच्या नावाने मते मागत आहेत.\nनोटाबंदीमुळे सुमारे 4 ते 5 कोटीहून अधिक लोकांना रोजगारावर पाणी सोडावे लागले आहे. देशभरातील नागरिकांनी संपूर्ण बहुमतात सरकार हातात देऊनही त्यांनी देशभरातील जनतेची घोर निराशा केली. मोदी आणि फडणवीस यांचे सरकार आल्यापासून सुमारे 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.\nइंदू मिलमधील जागेत बाबासाहेबांच्या स्मारकाची घोषणा केली. मात्र पाच वर्षात एक वीटही रचली नाही. तसेच मराठा आणि धनगरांसह अन्य समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारकडून होत असलेल्या फसवणुकीबाबत ठाकरे यांनी खास ठाकरे शैलीत समाचार घेतला. शासनाने रोजगाराच्या माध्यमातून बेरोजगारांना काम दिल्यास प्रामुख्याने मराठा मुला-मुलींना नोकरीत प्राधान्य दिल्यास आरक्षणाची गरज भासणार नाही. मतांसाठी आरक्षणाच्या नावावर दोन समाजात भांडणे लावणे आणि आपली पोळी भाजून घेणे हा सरकारचा उद्योग आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला.\nभाजप सरकार माझ्या जाहीर सभांच्या खर्चाचा हिशोब मागतोय. मात्र गेल्या साडेचार वर्षात मोदी सरकारने 4 हजार 880 कोटी फेक जाहिरातींवर केलेल्या खर्चाचा हिशोब कोण देणार, असा सवालही ठाकरे यांनी भाजपला विचारला. माझ्या खर्चाची चिंता त्यांनी करू नये, असेही ते म्हणाले.\nडिजिटल हरिसाल गावचा गोपालकृष्ण व्यासपीठावर\nभाजप सरकारने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून हरिसाल हे गाव डिजिटल झाल्याचे दाखविले होते. या गावात ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून खरेदी व्यवहार केले जात असल्याचे व 24 तास वायफाय , एटीएम मशीन, मोबाईलचा वापर आदींवर फोकस करत गावातील एका तरुणाला जाहिरातीत दाखविले होते. या डिजिटल गावाची पोलखोल राज ठाकरे यांनी केली. या डिजिटल जाहीरातीमधील गोपाकृष्णाला चक्क व्यासपीठावर आणून हा तरुण नौकरीसाठी पुणे शहरात भटकंती करत असल्याचे निदर्शनास आले असता माणसे कार्यकर्त्यांनी त्याला माझ्या संपर्कात आणल्याचे सांगत मोदी सरकारच्या खोट्या डिजिटल योजनेचा पर्दाफाश केला.\n#IPL2020 : खेळाडूंच्या सुटलेल्या पोटामुळे निर्माण झाले प्रश्‍न\nदीपिका पदुकोणची आज चौकशी\nलक्षवेधी : शेतकऱ्यांना तंत्रसमर्थ करा\nधोरण : खासगी बॅंकांची नफेखोरी\nराज्यात आज ठिणगी पडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/banana", "date_download": "2020-09-25T03:31:56Z", "digest": "sha1:CTMU7NN6GHJQDGRXQSWZR7MSOYEYV3FA", "length": 9874, "nlines": 189, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "केळीच्या या बागेत काय सुरु आहे? – Patil Biotech Services", "raw_content": "\nवाटर सोल्युबल एनपीके फर्टिलायझर\nआय पी एम प्रोडक्ट\nचिकट सापळे वापरून उत्पादन खर्च करा कमी\nयलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप\nसी एम एस खते कोणती\nह्युमोल - एक श्रेष्ठ भुसुधारक\n४० टक्यापर्यंत उत्पादन वाढवणारी खते कोणती\nहुमणासुर चा परिणाम दिसतो स्पष्ट\nमायक्रोडील इज “डील ऑफ टाइम”\nरीलीजर चा वापर हवाच\nहुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nलागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन\nप्रार्थमिक पपई लागवड तंत्रज्ञान\nनिशिगंध लागवड एप्रिल, मे महिन्यात\nडाळींबाच्या बागेत फिरता फिरता\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nहळदी साठी वापरा पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nसंत��रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nडाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजन (भाग २ रा)\nकापुस नियोजन (भाग १ ला)\nकपाशीच्या चांगल्या उत्पन्ना साठी निवडा: चाणक्य\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nबागायती कापसासाठी वापरा चाणक्य\nकापसातील सुतकृमिवर मिळवा नियंत्रण\nकल्पकतेतून वाढवा टरबूजातील नफा\nदर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nहरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\n\"डीलर\" चा पत्ता/का पता\nकेळीच्या या बागेत काय सुरु आहे\nबागेला टेकू नाहीत. ४० किलो चा घड. खर्च आला खाली रास चढली वर खोटं वाटतय मग हा व्हिडीओ तुम्ही अजून बघितलेला नाही\nलागवड़ी पासून 8 महिन्यात 18 फन्यांची संख्या एक आदर्श स्थिति\nतंत्रज्ञान मिळवण्यासाठी इथे क्लिक करा\nया पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.\nतंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी\nअन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखाल\nचांगल्या उत्पन्नासाठी पिकास अन्नद्रव्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. पाटील बायोटेक...\nकॅल्शियम बद्दल रहा जागरूक\nचमत्कार दाखवल्या शिवाय लोक नमस्कार घालत नाहीत हे जीवनातील एक...\nदुष्काळात कोरडे पडलेले उभे पिक पुनर्जीवित होणार\nएक शेतकरी म्हणून जीवनात अनेकदा घोर निराशा पदरी येते. मन...\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nहाताची पाची बोटे सारखी नसतात तसे माणसे देखील सारखी नसतात,...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग १ ला आधुनिक जगात बातम्या वेगात पसरतात. वाईट बातम्या...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग २ नुकताच एक लेख वाचला. वाढत्या लठ्ठ लोकांच्या संख्येला...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग ३ रा \"भित्यापाठी ब्रम्हराक्षस\", आजकालच अन्नधान्य काही बर नाही,...\nपिकवा सोने - जमिनीखाली\nमित्रहो हळदीला जमिनीखालचे सोने समजले जाते. काही महत्वाचे मुद्दे सांभाळले...\nआपली मुलाखत खूप आवडली त्यातून बरेच शिकायला मिळाले\nपत्रकार दिनेश जैस्वाल June 21, 2018\nBack to मराठी कृषी ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://marathitrends.com/ramayan-serial-in-marathi-on-star-pravah/", "date_download": "2020-09-25T03:20:02Z", "digest": "sha1:Q3IL2J5A43FEZOLLFMUPHQ6PDV34X3YN", "length": 7588, "nlines": 66, "source_domain": "marathitrends.com", "title": "लोकप्रिय मालिका 'रामायण' आता मराठीतून स्टार प्रवाहवर - marathitrends", "raw_content": "\nHome News लोकप्रिय मालिका ‘रामायण’ आता मराठीतून स्टार प्रवाहवर\nलोकप्रिय मालिका ‘रामायण’ आता मराठीतून स्टार प्रवाहवर\nमराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपत घराघरात पोहोचलेली स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांसाठी एक अनोखा नजराणा घेऊन येणार आहे. रामानंद सागर निर्मित रामायण ही पौराणिक मालिका पहिल्यांदाच मराठी भाषेतून स्टार प्रवाहवर पहाता येणार आहे. या पौराणिक मालिकेची जादू इतक्या वर्षांनंतर तसूभरही कमी झालेली नाही. आजही प्रेक्षकांना ही मालिका तितकाच आनंद देते. रामायण ही फक्त मालिकाच नाही तर हा मनामनात रुजलेला संस्कार आहे. अलौकिक निष्ठा, पवित्र प्रेम, आणि असामान्य श्रद्धेची गोष्ट पहिल्यांदाच मराठीतून अनुभवायला मिळणं ही प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी असेल. ही महामालिका १ जूनपासून रात्री ९ वाजता भेटीला येणार आहे.\nयाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘इतकी महान कथा, संस्कार शिकवणारी, आयुष्य घडवणारी मालिका पहिल्यांदाच स्टार प्रवाहवर येतेय याचा आनंद आणि अभिमान आहे. आपल्या भाषेतले प्रभुराम , सीतामाता, लक्ष्मण, हनुमान कसे दिसतील आणि कसे वाटतील हे पाहायला नक्की आवडेल. माझी खात्री आहे मायबोली मराठीमध्येही ही मालिका तितकीच प्रभावी ठरेल.’\nया महामालिकेत अभिनेता स्वप्नील जोशीने देखिल महत्वाची भूमिका साकारली होती. स्टार प्रवाहवर मराठीतून सुरू होणाऱ्या रामयणाबद्दल सांगताना स्वप्नील म्हणाला, ‘रामायण साधारण 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आलं. तेव्हापासून ते जितके वेळा ज्या ज्या चॅनेलवर दाखवलं गेलं तेव्हा फक्त मराष्ट्रातच नाही तर जगभरातील प्रेक्षकांना या मालिकेने भुरळ घातली. त्यामुळे स्टार प्रवाहचं खूप खूप अभिनंदन की, रामायण आता मराठीतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मला खूप आनंद आणि अभिमान आहे की मी या मालिकेचा एक भाग होतो. मी कुश साकारला होता. आता हे सगळं आपल्या मातृभाषेत अनुभवायला मिळणार याचा आनंद वेगळाच आहे. प्रभू रामचंद्रांची कृपा आपल्या सर्वांवर राहो हीच प���रार्थना.\nतेव्हा पाहायला विसरू नका मनामनात संस्कार घडवणारी मालिका रामायण पहिल्यांदाच मायबोली मराठीत. 1 जूनपासून रात्री 9 वाजता स्टार प्रवाहवर.\nPrevious articleसीरत कपूरची आगामी चित्रपट होईल ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित\nमहाराष्ट्रातील या गावात दूध विकलं जात नाही तर फ्री मध्ये दिल जात, का ते वाचा\nधोनीला भेटण्यासाठी ‘रणवीर सिंग’ने केले होते हे काम, पैसे पण मिळाले नव्हते\nमहिंद्रा ग्रुप चे अध्यक्ष ‘आनंद महिंद्रा’ स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर कोणता व्हिडीओ पाहतात ते बघा..\nबंगळुरुच्या हिंसाचारात मुस्लिम तरुणांनी मंदिर वाचवले – व्हिडिओ पहा\nहार्दिक पांड्या ने शेअर केलेला पुत्ररत्नाचा फोटो\nफ्रेंडशिप डे निम्मित झी टॉकीज घेऊन येत आहे ‘यारी दोस्ती स्पेशल संडे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/tag/ntpc-limited-recruitment-2019/", "date_download": "2020-09-25T04:20:14Z", "digest": "sha1:B5E4GSMBLSHKWDB2ZVI5TKFD5ZE6ZV2F", "length": 3379, "nlines": 69, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\n10 वी 12 वी उत्तीर्णांना संधी – इंटीग्रल कोच फॅक्टरी येथे 1000…\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १७३\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद स्टाफ नर्स गुणवत्ता यादी डाउनलोड\nबॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत 111 रिक्त पदांची भरती\nRTMNU येथे विविध पदांची भरती\nसोलापूर विद्यापीठ येथे स्थापत्य अभियंता पदाची भरती\nग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 288 (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे)…\nजिल्हा परिषद अकोला भरती अंतिम पात्रता यादी\nजिल्हा परिषद लातूर येथे विधिज्ञ पदाची भरती\nसार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथे विविध रिक्त पदांची भरती\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2014/10/blog-post_25.html", "date_download": "2020-09-25T03:05:15Z", "digest": "sha1:XYCKAMD2C3OPO52DPHRRITY45U7GDPRL", "length": 25977, "nlines": 183, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: भक्तीसंप्रदाय", "raw_content": "\nएखादा मनुष्य ‘भक्ती में शक्ती है |’ असं म्हणत वैयक्तिक आणि अध्यात्मिक पातळीवर\nकशाविषयी भक्तीभाव राखत असेल तर त्याचा कोणाला फारसा उपद्रव होण्याचं कारण नाही. ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणत भक्ती करणाऱ्या वारकऱ्याचा ���ोणाला त्रास का बरं होईल पण भक्तीभाव जेव्हा सामाजिक बनू लागतो, त्याला राजकीय रंग चढू लागतो तेव्हा तो उपद्रव निर्माण करू लागतो. जगाच्या इतिहासात एक काळ असा होता जेव्हा भक्ती-शक्ती, म्हणजेच धर्म आणि राजकारण, या दोन्ही गोष्टी वेगळ्या केल्या जात नसत. त्यामुळेच राजाला धर्माचे अधिष्ठान लागत असे, आणि धर्माला राजाश्रय. समजूत अशी की राजा हा थेट देवाने नेमलेला आहे. आणि मुख्य धर्मगुरू हा देवाचा दूत आहे. त्या काळात या सगळ्या गोष्टी लोकांच्या अंगवळणी पडल्या होत्या, त्यांना समाजमान्यता होती. हळूहळू काळ बदलला. युरोपातल्या रेनेसांस मध्ये म्हणजे प्रबोधन काळात धर्मसंस्थेला आव्हान दिलं गेलं. जसजशी आधुनिक लोकशाही विकसित होऊ लागली तशी राजकीय भक्तीसंप्रदायाची पीछेहाट होत गेली. राजसत्तेपासून धर्म वेगळा केला गेला. आणि युरोपियन लोकांनी जगभर राज्य केल्याने हीच विचारधारा जगभर पसरली. पण जिथे जिथे लोकशाहीचे थडगे खणले गेले तिथे तिथे या ना त्या स्वरुपात भक्तीसंप्रदाय वाढत गेला. इराणसारख्या देशांत तो पारंपारिक धार्मिक स्वरुपात दिसून आला तर जर्मनी, इटली या ठिकाणी तो एकतंत्री हुकुमशाहीच्या स्वरुपात दिसून आला. रशिया-चीन इथे तो कम्युनिझमच्या नावाखाली उदयाला आला. भारतातही लोकशाही राज्यव्यवस्था रुजली तरी लोकशाही मानसिकता कधीच न रुजल्याने राजकीय भक्तीसंप्रदाय कधी संपलाच नाही. आणि मी जेव्हापासून राजकीय घडामोडी बारकाईने बघतो आहे, तेव्हापासून हा संप्रदाय वेगाने फोफावतो आहे. इतकेच नव्हे तर याला प्रतिष्ठाही प्राप्त होत आहे.\nकाही भक्तीप्रसंग मला इथे नमूद करावेसे वाटतात-\n(१) २००९ च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार धडाक्यात सुरु होता आणि आम्ही राजकारणात रस असणारी मित्रमंडळी सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रचार सभा ऐकायला जात होतो. त्यावेळी पुण्यात राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्या सभांना आम्ही हजेरी लावली होती. राज ठाकरे यांची सभा नदी पात्रात होती आणि अजून त्यांच्या भाषणात तोचतोचपणा यायचा होता. सभा अप्रतिम झाली आणि राज यांचे भाषणही चांगलं झालं. आम्ही सभेच्या ठिकाणावरून बाहेर पडत असताना मी सहज माझ्या मित्राला म्हणलं, “राज ठाकरेची वक्तृत्व शैली प्रभावी आहे हं ”. शेजारून जाणारा एक भक्त थबकला आणि मला दरडावून म्हणाला- “राजसाहेब ठाकरे म्हण... अ��े-तुरे काय करतोस आमच्या साहेबांना..”\n(२) महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक आम आदमी पक्षाने लढवावी अशी असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा होती. ती डावलून निवडणूक लढवणार नसल्याचं केजरीवालने जाहीर केलं तेव्हा कित्येक भक्तांनी “अरविंदने घेतला आहे ना निर्णय मग तो योग्यच असणार. अरविंद चुकू शकतच नाही” असा सूर लावला. वास्तविक केजरीवालने चुका झाल्यावर त्याचे परिणाम भोगल्यावर त्या चुका खुलेपणे मान्यही केल्या आहेत. ही पार्श्वभूमी असतानाही ही भक्ती \n(३) मोदी निवडून आल्यावर एकदा एका भक्ताशी गप्पा मारत होतो. मी त्याला म्हणलं मोदी केंद्रात निवडून आले आणि त्यांनी तिथला भ्रष्टाचार संपवला तर उत्तमच. पण महापालिकेतले नगरसेवकही भ्रष्टाचार न करणारे निवडून जाईपर्यंत काम करावे लागेलच. शिवाय मोदींपासून ते अगदी नगरसेवकांपर्यंत कोणाचाही पाय घसरू न देणं ही आपली जबाबदारी नाही का त्यावर त्याने मोठे नमुनेदार उत्तर दिलं, “छे छे... नमोंचा पाय घसरणं केवळ अशक्य. ते चूक काही करूच शकत नाही. इतकी व्हिजन असलेला, देशप्रेमी मनुष्य चूक करूच कसा शकेल त्यावर त्याने मोठे नमुनेदार उत्तर दिलं, “छे छे... नमोंचा पाय घसरणं केवळ अशक्य. ते चूक काही करूच शकत नाही. इतकी व्हिजन असलेला, देशप्रेमी मनुष्य चूक करूच कसा शकेल आणि त्यांचे सगळे गुण हळू हळू ट्रिकल डाऊन होत, झिरपत झिरपत नगरसेवकापर्यंत पोहचतील. पाच वर्षात भारत सुपर पॉवर होणार बघ आणि त्यांचे सगळे गुण हळू हळू ट्रिकल डाऊन होत, झिरपत झिरपत नगरसेवकापर्यंत पोहचतील. पाच वर्षात भारत सुपर पॉवर होणार बघ\n(४) शरद पवारांना कोणीतरी थोबाडीत मारण्याची घटना घडली तेव्हा अण्णा हजारे यांनी “एकही मारा” अशी प्रतिक्रिया दिल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यावर पुण्याच्या खुद्द महापौरांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक-पदाधिकारी मंडळींनी स्वारगेट चौकात आंदोलन करून सगळी वाहतूक ठप्प करून ठेवली होती. अण्णा हजारे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपला मारणे वगैरे प्रकार करण्यात आले होते त्यावेळी.\n(४) टाईम मासिकाने आपल्या एका अंकाच्या मुखपृष्ठावर मनमोहनसिंग यांना ‘अंडर अचिव्हर’ म्हणल्यावर आपली भक्ती दर्शवण्यासाठी ओडिशा मधल्या काही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाचे ऑफिस फोडले. वास्तविक पाहता टाईम मासिक आणि टाईम्स ऑफ इंडियाचा दुरान्वयेही संबंध नाही. असो.\n(५) तामिळनाडूच्या अम्मांना अटक झाल्यावर पाच-सात भक्तांना हृदयविकाराचा झटका बसला तर तेवढ्याच मंडळींनी थेट आत्महत्या केली. अम्मांच्या पक्षाच्या नवीन मुख्यमंत्र्यांना शपथ घेताना रडू आले. चेन्नई मध्ये काही ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ पण झाली.\nअनुयायी असणं, एखादी व्यक्ती आवडणे, एखाद्या व्यक्तीकडून प्रेरणा घेणं, त्या व्यक्तीसंबंधी विश्वास वाटणं या सगळ्या गोष्टी अतिशय स्वाभाविक आहेत. पण विश्वास जेव्हा अंधविश्वासाकडे जाऊ लागतो, प्रेरणा आणि उन्माद यातला फरक जेव्हा पुसट होत जातो, आपण ज्या व्यक्तीचे अनुयायी आहोत ती व्यक्ती अस्खलनशील आहे असं जेव्हा वाटू लागतं, जेव्हा टीका करणाऱ्यावर उलट टीका, टिंगलटवाळी, बहिष्कार किंवा थेट हिंसाचार अशी अस्त्र उगारली जातात तेव्हा समजावे की आपण भक्तीसंप्रदायाचा भाग बनू लागलो आहोत.\nराजकीय भक्ती संप्रदायाची खासियत म्हणजे तो टोकाची भूमिका घेऊन आपल्यावर टीका करणाऱ्यांना थेट आपला शत्रू मानू लागतो. आणि शत्रूला नामोहरम करण्यासाठी सर्व उपलब्ध शस्त्रास्त्रांचा वापर करू लागतो. यातले सगळ्यात प्रभावी अस्त्र म्हणजे टिंगलटवाळी आणि प्रतिमाहरण. स्टालिनने सुरुवातीच्या काळात रशियामध्ये याचा तुफान वापर केला. आपल्या राजकीय विरोधकांची सुरुवातीला वर्तमानपत्रातून निंदा नालस्ती सुरु होत असे. मग पद्धतशीरपणे त्यांच्या विचारांची, कृत्यांची टिंगल सुरु होई. हळूहळू ते कसे मार्क्सवादाच्या विरोधातले आहेत आणि स्टालिन हाच कसा खरा मार्क्सवादी, लेनिनचा पट्टशिष्य हे ठसवलं जाई. आणि मग एवढं झाल्यावर लोकांच्या मनातून विरोधकांची प्रतिमा खालावल्यावर त्यांना गोळ्या घातल्या जात. हे तंत्र स्टालिनने एवढं प्रभावीपणे वापरलं की एखाद्या नेत्याच्या विरोधात वर्तमानपत्रात एखादा जरी टीकात्मक लेख छापून आला की तो थेट स्टालिनचे पाय धरायला धावू लागे. स्टालिनचे अवास्तव कौतुक सुरु करे. स्टालिनला अवतारी पुरुष मानू लागे. माओने चीनमध्ये हेच केलं. त्याने तर घोषणाच दिली- ‘बम्बार्ड द हेडक्वार्टर्स’- मुख्यालयावर हल्ला बोल. पक्षातल्या आपल्या विरोधकांना निंदा नालस्ती, टिंगलटवाळी करत सामाजिक जीवनातून उठवणे आणि मग गोळ्या घालून ठार करणे हे तंत्र माओने देखील यथेच्छ वापरले. इतके थोर गांधीजी. पण या महात्म्���ाला तरी सुभाषबाबूंनी केलेला विरोध सहन कुठे झाला कॉंग्रेस मध्ये त्यांना काम करणे अशक्य व्हावे अशी परिस्थिती गांधीजींनी निर्माण केलीच. आणि ती ते करू शकले कारण ‘गांधीजी वाक्यं प्रमाणं’ म्हणत असंख्य भक्त मंडळी त्यांच्या आजूबाजूला उभी होती. टीका ऐकून घेणं, त्यावर पूर्वग्रह बाजूला ठेवून विचार करणं, टीकाकारांबद्दल सहिष्णुता दाखवणं, टीका लक्षात घेऊन आपल्यातले दोष दूर करायचा प्रयत्न करणं या गोष्टी सुदृढ लोकशाहीच्या दृष्टीने आवश्यक अशा आहेत. या नसतील तर प्रगल्भ आणि चांगली लोकशाही व्यवस्था या देशात कधीही निर्माण होऊ शकणार नाही.\nथोडक्यात सांगायचा मुद्दा असा की, ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे कितीही जरी तुकोबांनी सांगितले तरी ते स्वीकारण्याची तयारी आमच्या राजकीय भक्ती-सांप्रदायिकतेच्या विळख्यात अडकलेल्या लोकांची नाही. ‘सुदृढ लोकशाही हवी’ यावर एकमत असल्यास आपल्याला त्या दिशेने प्रयत्न करावे लागतील. आरोपाचे प्रत्युत्तर आरोप असू शकत नाही हे आपल्याला शिकावं लागेल. आपल्या धोरणाला, विचारधारेला होणारा विरोध म्हणजे त्यात काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्याची संधी असते हे समजून घ्यावं लागेल. मतभेद आणि दर्जेदार वादविवाद यामुळेच आपले विचार अधिक सुस्पष्ट करण्याची आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्याची संधी आपल्याला मिळत असते हे लक्षात घ्यावं लागेल. आपल्याला चांगल्या लोकशाही मानसिकता असलेल्या समाजाच्या निर्मितीसाठी, भक्ती-संप्रदायात न अडकण्याची काळजी घ्यावी लागेल.\nसमर्थांचा दासबोध आणि मंगेश पाडगांवकरांचा उदासबोध यातून प्रेरणा घेत “भक्तलक्षण” सुचले-\nघोषणा गोंधळ ज्याने केला\nभक्ती हाच एकमेव धर्म\nभक्ती हेच एकमेव कर्म\nप्रतिमेच्या प्रेमात रमले मर्कट\nसोडून दिले सर्व तर्कट\nयांना शत्रू ज्याने मानले\n(ता.क. - फेसबुकवर जेव्हा मी मोदीभक्तांचा उल्लेख केला तेव्हा अनेकजण एकदम उसळले- आम आदमी पक्षात काय भक्त नाहीत का वगैरे वगैरे. यातले अनेकजण मला बऱ्याच वर्षांपासून ओळखणारेही होते याचं मला आश्चर्य वाटलं. मी नेहमीच सर्व प्रकारच्या राजकीय भक्ती संप्रदायावर टीकाच केली आहे आणि करत राहीन. मग ते मोदी भक्त असो नाहीतर राज-भक्त असो किंवा केजरीवाल भक्त. २०११ मध्येही अण्णा आंदोलनाच्या वेळी मी लेख लिहून ‘मसीहा मानसिकतेवर’ टीका केली होती. ��ेव्हा माझ्या या लेखनाचा रोख निव्वळ मोदी भक्तांवर नाही हे सर्व भक्तांनी समजून घेणे आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व लेखन हे ‘भक्त केंद्रित’ आहे. त्यांच्या त्यांच्या नेत्यांवर ही टीका नाही हेही समजून घेण्याचा प्रयत्न करावा. अर्थात सर्वच गोष्टी पूर्वग्रहाच्या चष्म्यातून बघायच्या असतील तर मग बोलणेच खुंटले\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (6)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/entertainment/sushant-singh-rajput-case-sushant-left-alon-his-sisters-on-this-raksha-bandhan/206315/", "date_download": "2020-09-25T03:55:18Z", "digest": "sha1:MPC4USLVRQQKBM6FHXNWOGO2P5I4KN73", "length": 9743, "nlines": 116, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Sushant singh rajput case sushant left alon his sisters on this raksha bandhan", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Sushant Sigh Rajput: भावाला न्याय मिळवून देण्याची सुशांतच्या बहिणींची मनोकामना\nSushant Sigh Rajput: भावाला न्याय मिळवून देण्याची सुशांतच्या बहिणींची मनोकामना\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने अतिशय कमी वयात जगाचा निरोप घेतला. बॉलिवूडने एक हरहुन्नरी कलाकार गमावला. तर सुशांतच्या कुटुंबियांनी आपला लाडका मुलगा. सुशांतच्या बहिणींसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. ३ ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधनचा सण साजरा केला जाणार आहे. बहिण – भावाचं नातं अधिक गहिरं करणारा हा सण. सुशांतच्या बहिणींना यावेळी त्यांचा लाडका भाऊ राखी बांधण्यासाठी नसणार आहे. मात्र या सणाच्यानिमित्ताने आमच्या भावाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत, अशी मागणी त्याच्या बहिणींनी केलेली दिसते. सुशांतला लवकर न्याय मिळावा म्हणून त्याच्या मोठ्या बहिणीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे.\nसुशांतला एकूण चार बहिणी आहेत. मोठी बहिण श्वेता किर्ती सिंह जी अमेरिक���ला राहते. तर दुसरी बहिण मीतू सिंह ही मुंबईतच वास्तव्याला आहे. तर नीतू आणि प्रियंका अशा इतर दोन बहिणींची नावे आहेत. सर्वात शेवटी सुशांतचा नंबर लागतो. प्रियंका सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. मोठी बहिण श्वेतासिंहने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो ट्विट केला होता, ज्यामध्ये सुशांतने व्हाईट बोर्डवर तो २९ जूनपासून ध्यानधारणा करणार असल्याचे लिहिले होते.\nरक्षाबंधन म्हणजे बहिणीने भावाकडून हट्टाने गिफ्ट घेण्याचा दिवस. तर बहिण भावाला चांगले आरोग्य आणि यश चिंतिते. बदल्यात भाऊ बहिणीचे रक्षण करेल, असे वचन देतो. तीन बहिणींचा छोटा भाऊ असलेल्या सुशांतच्या परिवारासाठी हा सण खूप महत्त्वाचा असायचा. सुशांतच्या सर्व फॅमिली फोटोमधून त्याचे आणि बहिणींचे अतूट नाते दिसून यायचे.\nचित्रपटात काम करण्यासाठी सुशांत बहिणींपासून दूर मुंबईत आला होता. मात्र रक्षाबंधनच्या दिवशी बहिणींची राखी त्याच्यापर्यंत पोहोचायची. मात्र यावेळी बहिणींना राखी पाठवता येणार नाही. सुशांत आता अशा जगात गेलाय, जिथे राखी पाठवता येत नाही. राखी नाही तर भावाला न्याय तरी मिळवून देऊ, असा प्रण सुशांतच्या बहिणींनी केला आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nPhoto: काय आहे ”माझे कुटुंब माझी जबाबदारी\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/t-20-tournament", "date_download": "2020-09-25T04:48:17Z", "digest": "sha1:ZQKHGJZWURMS5AWFI5LOW77XX3RLOZIS", "length": 3351, "nlines": 62, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदुखापतीनंतरच्या पहिलाच सामना; ३७ चेंडूत शतक आणि...\nसचिन, लारा पुन्हा मैदान गाजवणार\nडीविलियर्सचे 'कमबॅक'; टी-२० लीगमध्ये खेळणार\nनाइट्सने जिंकली मुंबई लीग\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-cooperate-with-the-municipal-administration-by-avoiding-unnecessary-expenses-during-dahihandi-and-ganeshotsav-mla-mahesh-landage-173196/", "date_download": "2020-09-25T04:37:47Z", "digest": "sha1:FMC5MPGK5GCEMUJ35OCFGOTTZSP4DAOO", "length": 11588, "nlines": 84, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri: दहीहंडी, गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून पालिका प्रशासनाला सहकार्य करा - आमदार महेश लांडगे", "raw_content": "\nPimpri News: दहीहंडी, गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून पालिका प्रशासनाला सहकार्य करा – आमदार महेश लांडगे\nPimpri News: दहीहंडी, गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून पालिका प्रशासनाला सहकार्य करा – आमदार महेश लांडगे\nएमपीसी न्यूज – कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी, गणेशोत्सवात होणारा अनावश्यक खर्च टाळून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला सर्वोतोपरी मदतीसाठी पुढाकार घ्यावा. या संकटाच्या काळात आपण सर्वांनी एकोप्याने लढुया, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.\nपिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागावर ताणाव निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या निर्देशानुसार, यावर्षी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार नाहीत.\nत्यामुळे दहीहंडी उत्सव मंडळाच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी बॅनर अथवा कार्यक्रमाचे आयोजन करु नये. तसेच, प्रशासनाने लॉकडाउनमध्ये शिथिलता आणली आहे. जनजीवन पूर्ववत सुरू होत आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत.\nपरिणामी, रुग्ण संख्या आणखी वाढण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.\nपिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे 200 दहीहंडी उत्सव मंडळे आहेत. हजारो कार्यकर्ते या उत्सवामध्ये प्रतिवर्षी सहभागी होत असतात.\nमात्र, यावर्षी उत्सव होणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात आपण वास्���व्य करतो. महापालिका प्रशासन आपल्याला सोयी-सुविधा पुरवत आहे.\nआता आपण समाजाला काहीतरी देणे लागतो. या भावनेतून महापालिका प्रशासनाला थेट सहकार्य करावे. कारण, आता प्रशासनाला आपल्या मदतीची गरज आहे.\nमंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाचलेल्या खर्चातून महापालिका प्रशासनाला वस्तू स्वरुपात म्हणजे सॅनिटाईझर, पीपीई कीट, ॲटोमॅटिक सॅनिटाईझर मशीन, ऑक्सिजन सिलिंडर अशा स्वरुपात मदत करावी.\nत्या मदतीचा वापर हा पिंपरी-चिंचवडकरांनाच होईल. कोविड केअर सेंटर, हॉस्पिटल्स आणि संबंधित कार्यालयांमध्ये त्याची मदत होईल. त्यासाठी महापालिका प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी आपण संपर्क साधावा, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.\nगणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. त्या नियमावलीनुसार मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मंडप उभारु नये. मोजक्या लोकांसोबत आरती घ्यावी.\nमंदिरातच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी. त्यामुळे यावर्षी अनावश्यक खर्च होणार नाही. यातून वाचलेले पैसे सामाजिक बांधिलकी म्हणून महापालिका प्रशसानाला मदत करावी.\nतसेच, पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेवूया…‘निसर्ग गणेश’ सारख्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. शाडू मातीच्या मूर्ती, मातीच्या मूर्ती, तुरटीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे. तसेच, घरीच गणेश विसर्जन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.\nगणेशोत्सव वर्गणीसाठी आग्रह नको \nकोरोना आणि लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिक, उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणीसाठी नागरिकांना आग्रह करु नये.\nनवरात्रोत्सवातही कार्यकर्त्यांनी नागरिकांना वर्गणी आणि मदतीसाठी बंधकारक करु नये. त्यामुळे वर्गणीसाठी वाद-विवाद होणार नाहीत, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune News: पुणे जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार आयुष प्रसाद यांच्याकडे ; नवीन जिल्हाधिकाऱ्यां बाबत उत्सुकता\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात सहा रुग्णांचा मृत्यू; 45 नवीन रुग्ण\nPune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे सहा वाजता केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी\nHinjawadi Crime : वाहतूक कार्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षकाला मारहाण\nDighi Crime : बनावट चावीच्या सहाय्याने दोन एटीएम मधून एक लाखांचे साहित्य चोरीला\nPune News : पुण्यातील हॉटेलमधून सायंकाळी 7 नंतरही पार्सल नेता येणार : आयुक्त\nPune News : जम्बो कोविड सेंटरमध्ये 400 बेड तयार\nLonavala Crime : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी लाॅकडाऊन काळात 827 जणांवर केले गुन्हे दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/uncategorized/", "date_download": "2020-09-25T03:28:20Z", "digest": "sha1:IITFJUAIEH2XOOAXTOLND5QMJWLBHLB6", "length": 11227, "nlines": 151, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Uncategorized Archives | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nराजस्थान सरकारच्या अडचणी वाढल्या; भाजपने उचलले मोठे पाऊल\nहतनूरचे राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्र नगर जिल्ह्यात पळवले \nपुण्यातील श्रीमंत दगडू शेठ मंदिर 30 जूनपर्यंत बंद\nपुणे:- केंद्र सरकारने 8 जून पासून देशातील धार्मिक स्थळ सुरू करण्याचे जाहीर केले आहे. मात्र राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता राज्य...\nवरणगावात अमृत योजनेच्या तिसर्‍या वाढीव फेरनिविदेला विरोध\nचौथ्यांदा बोलावली फेरनिविदा : योजनेच्या मंजुरीकडे लागले लक्ष भुसावळ : तालुक्यातील वरणगाव नगरपरीषदेत अमृत योजनेसाठी बोलावण्यात आलेल्या सभेत तिसर्‍यांदा आलेला...\nरमजान होइपर्यंत शहरातील बाजारपेठा बंद ठेवावे\nशहादा : राज्यात ' कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. ही बाब लक्षात घेऊन येथील मुस्लिम...\nजिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ९९३ पासेस मंजूर\nजळगाव - लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी प्रशासनातर्फे ९९३ पासेस मंजूर करण्यात आले असल्याचे नोडल अधिकारी रवींद्र भारदे...\n*रामानंदनगर पोलिसात आधीच कुंटणखाना प्रकरणी गुन्हा दाखल; एलसीबीने पुन्हा महिलेला ग्राहकांसह रंगेहाथ पकडले\nजळगाव : गेल्या काही दिवसांपूर्वी रामानंदनगर पोलिस ठाण्यात कुंटणखाना प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या महिलेला स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी पुन्हा भाडय़ाच्या...\nमालेगाव येथुन आलेल्या ६ संशयितांना जळगाव हलवले\nचाळीसगाव/ जळगाव :- मालेगाव येथून आलेल्या ६ संशयितांना चाळीसगाव येथून जळगाव हलवण्यात आले असून सर्वत्र वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहेयाबाबत...\nकृऊबात सुरक्षा रक्षक असतानाही चोरट्यांचा डल्ला ; गुळाच्या १२ भेल्या लांबविल्या\nजळगाव : सर्वत्र लॉक डाउन असुन चोरट्याने आता घरे सोडून जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांकडे आपला मोर्चा वळविला आहे. सोमवारी सराफ बाजारातील...\nशब-ए-बरातची नमाज घरीच अदा करावी\nअमळनेर ईदगाह मुस्लिम कब्रस्तान कमेटीचे आवाहन अमळनेर : शब ए बरातची ९ रोजी होणारी नमाज सर्व मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरीच...\nवाघोलीत 12 हजार गरजूंना घरपोच जेवण\nवाघोली – गेल्या अनेक दिवसांपासून करोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी लागू केल्यामुळे असंख्य गोरगरीब कुटुंबांना काम नसल्यामुळे उपजीविकेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे....\nरेशन दुकानदारांकडून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन: युवासेनेचे तक्रार\n सध्या कोरोना प्रादूर्भावामुळे झालेल्या स्थितीत नागरिकांचे रोजगार थांबलेले आहेत. अशात जे लाभार्थी कुटुंब आहेत अशांना त्यांच्या हक्काचे रेशन मिळायला...\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nएकनाथ शिंदेंना कोरोनाचा संसर्ग\nअणू शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शेखर बसू यांचा कोरोनाने म���त्यू\nफिट इंडिया वर्धापनदिन: ‘फिटनेस की डोस आधा घंटा रोज’ मोदींचा कानमंत्र\nपार्ट्यांमध्ये स्टार्स आणि क्रिकेटर्सच्या पत्नी ड्रग्स घेतात; ‘या’अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/23-thousand-446-new-corona-patients-in-24-hours-in-the-state/", "date_download": "2020-09-25T03:57:07Z", "digest": "sha1:6MFJ544F2DPVLY56J75PTIZC6OMIQNKO", "length": 15765, "nlines": 378, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "राज्यात २४ तासात २३ हजार ४४६ नवे करोना रुग्ण - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nडीन जोन्स यांना राज्यपालांची श्रद्धांजली\nशेतकी विधेयकाचा विरोध, आज ‘भारत बंद ‘ची हाक\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –…\nएक महिलेने राज्य सरकारची दुर्दशा केली – देवेंद्र फडणवीस\nराज्यात २४ तासात २३ हजार ४४६ नवे करोना रुग्ण\nमुंबई : राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मागील २४ तासांमध्ये २३ हजार ४४६ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ४४८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची बाधा होऊन २८ हजार २८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या ९ लाख ९० हजार ७९५ इतकी झाली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात (Maharashtra) २ लाख ६१ हजार ४३२ उपचार सुरु असलेले केसेस आहेत. मागील २४ तासांमध्ये १४ हजार २५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण ७ लाख ७१५ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.\nराज्यात सध्या २ लाख ६१ हजार ४३२ उपचार सुरु असलेले रुग्ण आहेत. आज राज्यात २३ हजार ४४६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ९ लाख ९० हजार ७९५ झाली आहे.\nमहाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ७०.७२ टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४९ लाख ७४ हजार ५५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ९ लाख ९० हजार ७९५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६ लाख ३० हजार ७०१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहे तर ३८ हजार २२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या ��ेसबुक पेजला\nPrevious articleमाझ्या नावावर कोणी बिल्डिंग बांधावी ही माझीपण इच्छा, पवारांचा कंगनाला टोला\nNext article‘त्या’ पार्टीत आदित्य ठाकरेही उपस्थित होते ; ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा\nडीन जोन्स यांना राज्यपालांची श्रद्धांजली\nशेतकी विधेयकाचा विरोध, आज ‘भारत बंद ‘ची हाक\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. – मनसे नेते राजेंद्र वागसकर यांचा सरकारला इशारा..\nएक महिलेने राज्य सरकारची दुर्दशा केली – देवेंद्र फडणवीस\n‘३७०’ कलम हटवल्यानंतर केंद्राने ‘कश्मिरात’ ‘फिल्मसिटी’ची योजना राबवावी – शिवसेना\nKXIP vs RCB: राहुलच्या वादळाने आरसीबी हवेत उडाली, पंजाबने ९७ धावांनी विजय मिळविला\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nएक महिलेने राज्य सरकारची दुर्दशा केली – देवेंद्र फडणवीस\n‘३७०’ कलम हटवल्यानंतर केंद्राने ‘कश्मिरात’ ‘फिल्मसिटी’ची योजना राबवावी – शिवसेना\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mata-katta-effort-reaction/articleshow/68778929.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-25T04:59:50Z", "digest": "sha1:PVTWBYZT23J3ZGIGJMRCX7FJLIQSKHAL", "length": 19152, "nlines": 124, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "mumbai news News : यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक ‘नोटा’\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nयंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक ‘नोटा’\nलोकशाही म्हणजे लोकांचे राज्य यामध्ये जनतेला आपल्या पसंतीचा उमेदवार निवडण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. मात्र अनेकदा आपल्या पसंतीचा, वा सक्षम असा उमेदवारच रिंगणात नाही हे पाहून मतदारांची कोंडी होते.\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nलोकशाही म्हणजे लोकांचे राज्य यामध्ये जनतेला आपल्या पसंतीचा उमेदवार निवडण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. मात्र अनेकदा आपल्या पसंतीचा, वा सक्षम असा उमेदवारच रिंगणात नाही हे पाहून मतदारांची कोंडी होते. मागील निवडणुकीत ‘नन ऑफ द अबव्ह’ म्हणजेच, ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध केल्यानंतर मतदानातही त्याचे पडसाद दिसले. मात्र देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी निर्माण केलेल्या या पर्यायाला प्रत्यक्ष निवडणुकीत मतदारांकडून कितपत पसंती मिळतेय, तरुण मतदार या पर्यायाकडे कशा पद्धतीने पाहतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी रामानंद आर्य डी. ए. व्ही. कॉलेजमध्ये नुकतेच ‘मटा कट्ट्या’चे आयोजन करण्यात आले होते. ‘नोटा’चा पर्याय सकारात्मक असला, तरीही योग्य व्यवस्थापनाच्या अभावामुळे मतदारांकडून निर्णय घेण्याच्या सक्तीपासून काढलेली पळवाट म्हणून ‘नोटा’ वापरला जात आहे, असे मत यावेळी विद्यार्थ्यांनी मांडले. त्याचसोबत यंदाच्या निवडणुकीत दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षांकडून एकमेकांवर होणारी आगपाखड पाहता अनेक संभ्रमित मतदार ‘नोटा’चा पर्याय अधिक वापरण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.\nलोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक पक्ष जोमाने कामाला लागला आहे. तरुणांना राजकारणाबाबत काय वाटते, हे पाहण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे विविध कॉलेजांमध्ये ‘मटा कट्टा’चे आयोजन करण्यात येत आहे. नोटाच्या पर्यायाचा खऱ्या राजकारणात उपयोग होतोय का, यावर मत मांडताना स्टेफी सांगते की, ‘अनेकदा मते वाया घालवण्यासाठी हा पर्याय वापरला जातो. एखादा पात्र उमेदवार निवडून येण्याची शक्यता असताना ‘नोटा’च्या वापराने मते विभाजन ���रण्याचा मार्ग विरोधी पक्ष अवलंबतात. त्यामुळे योग्य उमेदवाराची संधी हिरावून घेतली जाते. नेहा महाळे सांगते, ‘नोटाचा पर्याय हा प्रत्यक्ष वापरात निव्वळ खेळ म्हणून उरला आहे. कारण निकाल लावताना ‘नोटा’चे प्रमाण अधिक असले, तरीही बहुमत मिळालेला उमेदवार हा विजयी घोषित केला जातो. त्यामुळे ‘नोटा’ मताला काही किंमत उरत नाही.’ तर धनलक्ष्मी अय्यर म्हणते, ‘निवडणुकीचा मुख्य हेतू हा योग्य उमेदवार निवडून देणे हा असतो. मात्र ‘नोटा’च्या वापराने मतदारांची संख्या वाढवणे हे प्रमुख उद्दिष्ट म्हणून समोर येत आहे. त्यामुळे त्याच्या योग्य वापराबाबत जनजागृती व्हायला हवी.’\nअनेक सरकारी निर्णय चांगले असूनही त्याचे व्यवस्थापन योग्यरित्या केले जात नाही. यावर भाष्य करताना अनिरुद्ध दुखरे म्हणतो, ‘नोटाचा पर्याय का निवडला, याचा विचार केला जात नाही. ‘नोटा’ मतांचे कारण काय, याचा अभ्यास केला गेला पाहिजे. यासाठी मतदारांनी मतदानावेळीच उमेदवाराची अपात्रता पटवून देणारी कारणमीमांसा नोंदवायला हवी. म्हणजे, तसा पर्याय निवडणूक यंत्रणेने उपलब्ध करून द्यायला हवा. तसेच ही माहिती गुप्त ठेवून यावर अभ्यास केल्यास योग्य उमेदवार निवडण्यास मदत होईल.’ यावेळी प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि उपप्राचार्य पद्माकर माने, उपप्राचार्य प्रोबल गुप्ता तसेच प्राध्यापिका भाग्यश्री नाईक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.\nमतदान नुसती फॅशन नको\nआजही अनेकजण मतदानाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. केवळ सोशल साइट्सवर फोटो टाकण्याचे निमित्त म्हणून याकडे पाहू नये. ही चुकीची विचारसरणी बदलणे काळाची गरज आहे. जितक्या तीव्रतेने आपण योग्य उमेदवाराची मागणी करत आहोत, तितकेच लक्ष स्वतःला एक कर्तव्यदक्ष मतदार म्हणून तयार करण्याकडे द्यायला हवे. आजही ग्रामीण भागात ‘नोटा’ पर्यायाविषयी माहिती नसल्याने मतदार केवळ पक्षांची निशाणी पाहून मत देतात. ही वर्तणूक लोकशाहीला घातक आहे.\nजसे एखादे अॅप डिलीट करायचे असेल, तर कारणे विचारली जातात. तसेच ‘नोटा’ बटण दाबताना काही कारणांची यादी मशीनवर झळकायला हवी. जेणेकरून आम्ही हे उमेदवार का नाकारतोय, हे आयोगाला कळेल. यातून प्रामाणिकपणे मतदान करणाऱ्यांची संख्यादेखील वाढेल.\n• मित्रांच्या किंवा कुटुंबाच्या प्रभावामुळे वा सक्तीमुळे तरुणाईमध्ये स्वत:च्या मताचा अभाव दिसतो.\n��� निव्वळ सोशल मीडियावरील ट्रोलिंग हा उमेदवार वा पक्षांची पात्रता ठरवण्याचा निकष नको\n• उमेदवार वा पक्षाबद्दलचे मत बनवताना अभ्यास करावा, सखोल माहिती मिळवावी.\n• नोटा आणण्यामागे आयोगाचा उद्देश काय हे मतदारांनी जाणून घ्यावे.\nपक्षांनी उमेदवाराची घोषणा करताना त्यांच्याविषयी प्राथमिक माहिती जनतेला उपलब्ध करून द्यावी.\nसंकलन: प्रथमेश राणे, सिद्धी शिंदे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nAshalata Wabgaonkar: आशालता यांच्या निधनामुळं फुटलं नव्...\nSanjay Raut: 'शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना किंमत देत ...\nSharad Pawar: 'मला इन्कम टॅक्सची नोटीस आलीय, आमच्यावर त...\nकंगना राणावत प्रकरण: हायकोर्टाने महापालिकेला सुनावले खड...\n मुंबईच्या धरणांत फक्त २५% साठा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nदेशभारतात पुस्तके निर्जंतूक करणाऱ्या यंत्राचा शोध\nदेशकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान देणार, 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार\nमुंबई'बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय'\nपुणेपुण्यातील हॉटेलांमधून रात्री सातनंतरही मिळणार पार्सल\nसिनेन्यूजलाइफ सपोर्टवर एसपी बालसुब्रमण्यम, तब्येत पुन्हा खालावली\nमुंबईडबेवाले राज ठाकरेंना भेटले; इंग्रजी शाळांबाबत केली 'ही' तक्रार\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nविज्ञान-तंत्रज्ञानसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nमोबाइलनोकियाचे २ स्मार्टफोन येताहेत, इतकी असेल किंमत\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21914/", "date_download": "2020-09-25T04:01:40Z", "digest": "sha1:VLCASZRGQF2TFQVGTFDRT4SSDBG7JNSW", "length": 14413, "nlines": 222, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "एल्ब – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nएल्ब: जर्मनीतील र्‍हाईनच्या खालोखाल महत्त्वाची व यूरोपातील एक प्रमुख नदी. हिचा उगम चेकोस्लोव्हाकियात कर्‌कॉनॉशे पर्वतात असून ती उत्तर समुद्रास मिळते. लांबी कुक्सहाफेनपर्यंत सु. १,१३० किमी. व हँबर्गपर्यंत सु. १,०३३ किमी. हँबर्गपासून सु. ८३ किमी. ब्रुन्सब्यूटेलकोख येथून कील कालवा सुरू होतो. एल्ब चेकोस्लोव्हाकियामधून लाबे या नावाने ३६३ किमी. व जर्मनीतून सु. ७६७ किमी. आलटून पालटून वायव्य व उत्तर दिशेने वाहते. चेकोस्लोव्हाकियात तिच्या काठी दूरक्रालोव्हे, ह्‌‍राडेट्सक्रालॉव्हे, कॉलीन, मेलनिक, उस्तिनादलाबेम व डेसिन ही शहरे असून जर्मनीत ड्रेझ्डेन, टॉर्गू, देसौ, मॅ��्डेबर्ग व हँबर्ग ही शहरे आहेत. हिला ईगर, इल्मनाऊ, मुल्ड, साल, व्हल्टाव्हा, ब्‍लॅक एल्स्टर, एल्ड, हावेल व जिझेरा या उपनद्या मिळतात. ती वेझर व र्‍हाईन नद्यांशी मिट्‍ललँड कालव्यांनी, ओडरशी होहेनझॉलर्न मार्गे हावेलस्प्री जलमार्गाने, एल्ब ट्राव्हे कालव्याने बाल्टिकवरील ल्यूबेकशी व कील कालव्याने कीलशी जोडलेली आहे. हिच्या आसमंतातील प्रदेशात द्राक्षाचे मळे व फळबागा असून गहू, बीट, ओट, बटाटा ही उत्पन्ने होतात. दुभत्या गाई व मांसाकरिता डुकरांची पैदास होते. पाचव्या शतकापासून जर्मन लोकांचे वास्तव्य या नदीकाठी आहे. जुने किल्ले, राजवाडे व इतर कलाकृती हिच्याकाठी होत्या. १९४५ च्या बाँबवर्षावामुळे व आगीमुळे या नदीकाठच्या ७०० वर्षांच्या मानवी कलाकृतींचे नुकसान झाले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकि��्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang/swayampakgharatil-vidnyan/", "date_download": "2020-09-25T03:43:57Z", "digest": "sha1:GX5DYY2NPTQF24LGL567ATX7PWINCVEL", "length": 13017, "nlines": 236, "source_domain": "www.loksatta.com", "title": "होम", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nऑलिव्ह यासारख्या नव्याने आपल्या आहारात सामील झालेल्या अन्नघटकांचा वेध घेण्यात आला.\nभाताकडून तांदळाकडे ..परत भाताकडे\nभातातील अत्यल्प प्रमाणातील जैवसक्रिय पेप्टाइड्समुळे पचन संस्थेमधील संतुलन राखण्यास मदत होऊ शकते.\nनिरोगी सस्तन प्राण्याच्या (मिल्क अ‍ॅनिमल) स्तनग्रंथीमधून येणारा स्राव म्हणजे दूध.\nघरातील जे दोन पदार्थ कधीही संपू दिले जात नाहीत, त्यापैकी एक साखर आणि दुसरं मीठ. साखर या सखीनंतर आता मीठ हा मित्र.\nआपल्या रोजच्या आहारात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपात बहुसंख्य पदार्थात साखर असते.\nआपल्या शरीरात प्रवेश केल्यावर प्रत्येक प्रकारच्या शर्करेचं पचन वेगवेगळ्या प्रकारे होतं.\nसर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘शर्करा’ आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम करते.\n‘ब्रोकोफ्लॉवर’मध्ये कबरेदके आणि कॅलरीज अगदी कमी प्रमाणात असतात.\nडोळ्यांच्या आरोग्यासाठी कॉलिफ्लॉवरपेक्षा, ब्रोको��ी केव्हाही उत्तम\nआरोग्य रक्षणासाठी अ‍ॅण्टीऑक्सिडंटची गरज असते. प्राणवायू (ऑक्सिजन) हा सर्वासाठी जीवनच आहे\nचहाच्या उत्पादन पद्धतीनुसार त्याचे मूळ तीन प्रकार कसे होतात, ते आपण २५ जुलैच्या लेखात पाहिले.\nचहा ही ब्रिटिश कॉलनीवाल्या देशांना त्यांनी दिलेली देणगी आहे,\nताक, दही आणि योगर्ट\nभोजनामुळे पचनसंस्थेच्या आतल्या नाजूक अस्तराला त्रास होऊ नये याची काळजी घेतं,\nलांब सडक ‘घातक’ मोड\nजोपर्यंत ही कडधान्यं डबाबंद आणि कोरडी असतात; तोपर्यंत ती संपूर्णपणे निद्रिस्त अवस्थेत असतात.\nआपली जीभ आपल्याला सहा चवींची जाणीव करून देत असते.\nहल्ली आपण सर्वच जण ‘आहारा’विषयी खूप चौकस झालो आहोत.\nपिझ्झाचा सर्वात खालचा भाग म्हणजे ‘बेस’ हा गव्हाच्या पिठाचा असतो.\n‘जंक’ फूड म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर पिझ्झा, बर्गर किंवा तत्सम पदार्थ तरळायला लागतात\nतूप म्हणजे ९९-९९.५ टक्के फॅट. सर्वसामान्यपणे फॅट म्हणून वर्गवारी होणाऱ्या द्रव्यांची रासायनिक रचनासारखी असते.\nलोणी, बटर आणि चीज..\nलोणी, बटर आणि चीज.. दुधापासून बनणारे आणि दुधातील स्निग्धता भरलेले हे तीनही पदार्थ.\nखाद्यतेल / फॅट असणारे पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गरम केले तर त्यांच्या पोषण मूल्यावर परिणाम होऊ शकतो.\nप्रत्येक स्वयंपाकघर हे एक प्रक्रिया घरच असते.\nहिरवा, पिवळा आणि लाल.. रस्त्यावरच्या सिग्नलचे रंग\nहिरवा आणि जांभळा कोबी याचंच उदाहरण घेऊ या. तसं बघायला गेलं तर दोन्हीत तसा काही खूप फरक नाही.\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/cbi-arrests-two-hdfc-bank-officials-in-bribery-case-in-baramati/articleshow/77291882.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-25T04:07:21Z", "digest": "sha1:M36XKZMISMECGSWNLLVQVY5V7ZWUFABI", "length": 13857, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nHDFC बँकेत घडला 'हा' धक्कादायक प्रकार; दोन अधिकाऱ्यांना बेड्या\nएचडीएफसी बँकेच्या बारामती शाखेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी बँकेतील दोन अधिकाऱ्यांनी चक्क खातेदाराकडूनच लाच घेतली असून या अधिकाऱ्यांना बेड्या पडल्या आहेत.\nपुणे: खातेदाराचे ९९ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या एचडीएफसी बॅंकेच्या बारामती शाखेच्या दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ही कारवाई केली आहे.\nवाचा: करोनाबाधित निवृत्त कर्मचाऱ्याकडे घरफोडी, ११ लाखांचे दागिने लंपास\nनितीन निकम, गणेश धायगुडे अशी सीबीआय ने अटक केलेल्या बँक अधिकाऱ्यांची नावे आहेत. ते रिलेशनशिप मॅनेजर आणि सेल्स एक्झिक्युटीव्ह (विक्री प्रतिनिधी) म्हणून कार्यरत होते. तक्रारदाराला ९९ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यासाठी आरोपींनी त्याच्याकडे दोन लाख ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोड करून दोन लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले. लाच मागितली जात असल्याची तक्रार आल्यानंतर बँकेचे दुसरे रिलेशनशिप मॅनेजर यांनी सीबीआय कडे तक्रार दाखल केली होती.\nवाचा: पुणे: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या नावानं उकळली खंडणी, तिघे भामटे जेरबंद\nकर्ज मंजुरीसाठी ठरविण्यात आलेली रक्कम स्विकारण्यासाठी या आरोपींनी आपल्या कनिष्ठ विक्री प्रतिनिधी याला पाठविले. त्यावेळी सीबीआय च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून या अधिकाऱ्याला दोन लाखांची लाच स्विकारताना त्याला रंगेहाथ पकडले. त्याला ताब्यात घेऊन सीबीआय अधिकाऱ��यांनी बारामती येथील आरोपींच्या कार्यालय व राहत असलेल्या भागात शोध घेत त्यांना अटक केली, अशी माहिती सीबीआय च्या वतीने देण्यात आली.\nदरम्यान, या घटनेची माहिती आम्हाला देण्यात आली आहे. आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्या कडून होणारी बेजबाबदारीचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. या कर्मचार्यांयच्या विरोधात योग्य कार्यवाही सुरू करणार असून आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहोत, असे सष्टीकरण एचडीएफसी बँकेकडून देण्यात आले.\nवाचा: सांगली: लॉकडाउनचा बळी; आर्थिक विवंचनेमुळे एसटी मेकॅनिकची आत्महत्या\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nRajesh Tope: आरोग्यमंत्री टोपे यांनी 'ससून'बाबत दिली 'ह...\nMai Dhore: भाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आ...\n'वासनवेल'च्या औषधाकडे विज्ञान जगताचे लक्ष...\nपुण्यातील बेकायदा बांधकामांच्या तक्रारीसाठी चित्रपट निर...\nकरोना उपचारांसाठी जुन्नरच्या संशोधकाचे योगदान...\nपुणे: दारूनं घात केला; गळा आवळून मित्राची केली हत्या महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nदेशLIVE भारत बंद : कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावर\nमुंबई'बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय'\nऔरंगाबाद'ड्युटीवर वर्दीसह डोक्यावर टोपी अन् हातात काठी आवश्यक'\nमुंबईडबेवाले राज ठाकरेंना भेटले; इंग्रजी शाळांबाबत केली 'ही' तक्रार\nदेशभारतात पुस्तके निर्जंतूक करणाऱ्या यंत्राचा शोध\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nनागपूरकडकनाथ कोंबड्यांचे आमिष दाखवले, शेतकऱ्यांना १७ लाखांना फसवले\nफ���शनदेबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न\nविज्ञान-तंत्रज्ञानसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/picture-gallery-others/2277728/trump-says-u-s-could-start-distributing-a-coronavirus-vaccine-in-october-dmp-82/", "date_download": "2020-09-25T03:45:59Z", "digest": "sha1:YTXPGUW633N3SLKMKJYDOWLHCKZV4YWN", "length": 10247, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Trump says U.S. could start distributing a coronavirus vaccine in October dmp 82 | लशी संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेत मोठी घोषणा | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nलशी संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेत मोठी घोषणा\nलशी संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेत मोठी घोषणा\nरशियामध्ये तर स्पुटनिक व्ही या लशीच्या वापराला मान्यता देण्यात आली आहे. अमेरिका, ब्रिटन आणि चीन या देशांमध्ये लशी चाचणीच्या तिसऱ्या फेजमध्ये आहेत. त्यामुळे या देशात सर्वात आधी करोनाला रोखणारी लस उपलब्ध होऊ शकते.\nदरम्यान आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनावरील लशी संदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे.\nअमेरिकेत ऑक्टोंबर महिन्यापासून करोना व्हायरसवरील लशीचे वितरण सुरु होऊ शकते असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.\nट्रम्प यांच्या स्वत:च्या प्रशासनातील आरोग्य अधिकाऱ्या सार्वजनिकपणे लशीच्या उपलब्धतेबद्दल जे विधान केले होते, त्यापेक्षा ट्रम्प यांचा दावा बिलकुल वेगळा आणि खूप आशावादी आहे.\n\"तुम्हाला माहितच असेल करोना लस बनवण्याच्या आपण खूपच जवळ पोहोचलो आहोत. ऑक्टोंबर ���हिन्यपासून लशीकरणाचा कार्यक्रम सुरु होऊ शकतो असे आम्हाला वाटते\" असे डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसमधील पत्रकार परिषदेत म्हणाले.\n\"लस पुरवठयासाठी सर्व आवश्यक उत्पादन अमेरिका करेल. वर्षअखेरपर्यंत आरोग्य अधिकाऱ्यांना १० कोटी लसीच्या डोसचे वितरण करणे शक्य होईल\" असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. सीएनबीसी ने हे वृत्त दिले आहे.\n\"ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबरपासून अमेरिकेत लशीचे वितरण सुरु होईल. त्यापेक्षा जास्त उशिर होईल, असे मला वाटत नाही\" असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.\n\"नोव्हेंबर किंवा डिसेंबरपासून लसीकरण सुरु होऊ शकते. पण ते मर्यादीत स्वरुपात असेल. ज्यांना सर्वाधिक गरज आहे अशा वर्गाला आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांना लशीचे डोस दिले जातील\" असे डॉ. रॉबर्ट रेडफिल्ड सिनेच्या सुनावणीत खासदारांसमोर म्हणाले होते.\n\"पुढच्या उन्हाळयापर्यंत सर्वसामान्यांसाठी मोठया प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाही, हे विधान रेडफिल्ड यांनी चुकून केले असावे\" असे ट्रम्प यांनी सांगितले. (Photo: Reuters)\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nआंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात\nलोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा\nपर्यटन विभाग, पालिकेच्या संयुक्त विद्यमातून सफारी पार्क प्रकल्प\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2020-09-25T05:12:24Z", "digest": "sha1:OPJSMLHGKBBV6Y3W5ZRHB3X6TKIKQTL4", "length": 26707, "nlines": 127, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "प्रतिभा पाटील - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजुलै २५, २००७ – जुलै २४, २०१२[१]\n८ नोव्हेंबर २००४ – २३ जुलै २००७\n१९ डिसेंबर, १९३४ (1934-12-19) (वय: ८५)\nनाडगाव, तालुका-मुक्ताईनगर (तेव्हाचे-एदलाबाद). जि.जळगाव, महाराष्ट्र\nप्रतिभा देवी���िंह पाटील (डिसेंबर १९, इ.स. १९३४ - हयात) या भारतीय प्रजासत्ताकाच्या १२ व्या राष्ट्रपती होत्या. त्यांनी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळानंतर जुलै २५, इ.स. २००७ रोजी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या.प्रतिभाताईंनी आपल्या जीवनाची सुरुवात समाजकार्याने केली व नंतर गांधीवादी विचारामुळे सक्रीय राजकारणात सहभागी झाल्या, अशा त्या ठराविक राजकिय व्यक्तींपैकी आहेत. त्यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ इतर राष्ट्रपतींच्या तुलनेने नित्कृष्ट दर्जाचा आणि स्वप्रेमासाठी कार्यरत असा कुप्रसिद्ध आहे. त्यांच्या समाजकार्यात प्रारंभी काळात त्यांनी गरीब व निराधार महिलांसाठी महाराष्ट्रात वसतिगृहे काढली होती ही त्यांची खूप जमेची बाजू आहे. तसेच याचबरोबर राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात कुंटूंबियांसह जगभरात भ्रमंती करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. राष्ट्रपतींना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या घरासाठी ज्याची कमाल मर्यादा २००० वर्ग फुट असते त्यात पाटील यांनी सैनिकांसाठी आरक्षित पुणे येथील २ लक्ष वर्ग फुट जागा घेतली, यावर टिका झाल्यानंतर मात्र त्या ६००० वर्ग फुटावर बंगला बांधत आहे.[ संदर्भ हवा ]\nराष्ट्रपती होण्यापूर्वी त्या राजस्थानच्या १६व्या राज्यपाल व प्रथम महिला राजस्थान राज्यपाल होत्या. तत्पूर्वी त्या राज्यसभेच्या उपसभापती व इ.स. १९६२ ते इ.स. १९८५ दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार व विविध खाताच्या मंत्री होत्या.\n३ राजकीय जीवनातील महत्त्वाचे टप्पे\n५ विवाद आणि अलोचना\n६ हे देखील पाहा\n१. १९६७ पासून ते १९८५ पर्यंत प्रतिभा पाटील मुक्ताईनगर तालुक्याच्या आमदार राहून त्यांनी मुक्ताईनगर(तेव्हाचे एदलाबाद) चे प्रतिनिधित्व महाराष्ट्र विधानसभेत केले. नंतर पाटील या अमरावतीतून भारतीय लोकसभेत खासदार राहिल्या. प्रतिभा पाटील राजस्थानच्या गव्हर्नर सुद्धा राहिल्या\n२००७ मध्ये त्यांची भारताच्या राष्ट्रपदी निवड झाली. त्या भारताच्या इतिहासातील प्रथम महिला राष्ट्रपती बनल्या.\n२.प्रतिभाताई पाटील या जगातील एकमेव महिला राष्ट्रपती आहेत की ज्यांनी एकही निवडणूक हरली नाही. तसेच त्या जगातील एकमेव महिला राष्ट्रपती आहेत कि ज्यांनी आपल्या राष्ट्रपती कार्यकाळ��त एक सुखोई सारखे लढाऊ विमान चालवले, ते पण वयाच्या 74 व्या वर्षी. जगातील एकमेव महिला राष्ट्रपती ज्यांनी आपल्या देशाची संस्कृती जपत कुठल्याही प्रकारे राजशिष्टाचार तोडला नाही, एवढ्या त्या आपल्या भारत देशाच्या संस्कृतीचा आदर करत होत्या व करतात.[ संदर्भ हवा ]\n३.इ.स. १९६२ साली त्या जळगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या. त्यांची एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली. ७ जुलै १९६५ ला त्यांनी लग्न करून अमरावतीच्या शेखावतांच्या घरात प्रवेश केला व पहिल्यांदाच मंत्री झाल्या. त्यानंतर पुढे सतत वीस वर्षे त्या निरनिराळ्या खात्यांच्या मंत्री होत्या. आरोग्य, पर्यटन, संसदीय कामकाज, गृहनिर्माण, समाजकल्याण व सांस्कृतिक, सार्वजनिक आरोग्य व समाजकल्याण, दारुबंदी व पुनर्वसन, शिक्षणमंत्री, विधान सभेवर फेरनिवड, विधान मंडळ नेतेपदी निवड वगैरे. १९७९ ते ८० या काळात विधानसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले.\nइ.स. १९८५ साली त्या राज्यसभेवर निवडून गेल्या व राज्यसभेच्या उपाध्यक्षा झाल्या. तो त्यांचा कार्यकाल संपल्यावर अमरावतीहून १९९१ साली प्रथमच त्या लोकसभा सदस्य म्हणून निवडून गेल्या. १९८९मध्ये त्या मध्यप्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षाही होत्या. १९७८ ला मुक्ताईनगर (तेव्हाचे एदलाबाद) मतदार संघातून त्या कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या.\nनैरोबीत आंतरराष्ट्रीय समाजकल्याण परिषदेस भारत सरकारच्या प्रतिनिधी म्हणून त्या गेल्या होत्या. प्रिटोरिया येथील महिला परिषद, म्युनिक येथील महिलांची जागतिक परिषद, तसेच १९८५ मध्ये दक्षिण अमेरिकेत बोलेव्हिया येथे झालेली परिषद, अशा सर्व ठिकाणी त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले.\nत्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापून स्त्रियांना चरितार्थाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. पाळणाघर मदत योजना स्थापन केली. महिला बॅंकांची स्थापना केली. आदिवासी विकास योजना,वसंतराव नाईक महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि ज्योतिबा फुले महामंडळ इ. महामंडळांची स्थापना केली. जळगाव येथे एक सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून दिले. अंधांसाठी संस्था काढून कार्य उभे केले. जळगाव येथे इंजिनियरिंग कॉलेज काढले.[ संदर्भ हवा ]\nप्रतिभाताई देवीसिह पाटील (शेखावत) यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ रोजी खानदेशातील जळगाव जिल्ह्यात झाला. त्यांनी एम.जे. कॉलेज, जळगाव येथून एम. ए.ची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील लाॅ काॅलेजातून येथून एल.एल.बी. ची परीक्षा देऊन त्या वकील झाल्या.[२].\nराजकीय जीवनातील महत्त्वाचे टप्पेसंपादन करा\n१९६२ पासून महाराष्ट्राच्या आमदार\n१९६७ ते ७२ : आरोग्य, पर्यटन, गृहनिर्माण, संसदीय कामकाज या खात्यांच्या राज्यमंत्री\n१९७२ ते ७४ : समाजकल्याण मंत्री\n१९७४ ते ७५ : आरोग्य आणि समाजकल्याण मंत्री\n१९७५ ते ७८ : शिक्षण, सांस्कृतिक, पुनर्वसन मंत्री\n१९७९ ते फेबुवारी १९८० : विधानसभेत विरोधी पक्षनेत्या\n१९८२ ते ८५ : शहरविकास आणि गृहनिर्माण मंत्री\n१९८३ ते ८५ : नागरी पुरवठा आणि समाजकल्याण मंत्री\n१९८५ ते ९० : राज्यसभेवर निवड\n१९८८ ते ९० : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीच्या अध्यक्ष\n१८ नोव्हेंबर १९८६ ते ५ नोव्हंेबर १९८८ : राज्यसभेच्या उपसभापती\n१९९१ : लोकसभेच्या खासदार\n८ नोव्हेंबर २००४ : राजस्थानच्या राज्यपाल\n१९६५ मध्ये डॉ. देवीसिंग शेखावत यांच्याशी विवाह. एक मुलगा आणि एक मुलगी. प्रतिभा पाटील एक उत्तम टेबलटेनिस खेळाडू होत्या. त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी कायद्याचा अभ्यास केला होता.[ संदर्भ हवा ]\nविवाद आणि अलोचनासंपादन करा\nप्रतिभा पाटील यांच्या राष्ट्रपती कारकिर्दीत त्यांची विविध कारणांसाठी त्यांची आलोचाना झाली काही खाली उल्लेख केलेले आहेत-\n१.प्रतिभा पाटील यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीत अनेक निर्घृण गुन्हेगारांचे गुन्हे माफ केले. राष्ट्रपती प्रतिभा पाटील या आजवरच्या सगळ्यांत ’दयाळू' राष्ट्रपती ठरल्या. त्यांनी ३५ निर्घृण गुन्हेगारांची फाशीची शिक्षा रद्द करून ती जन्मठेपेवर आणली[३]. आधीच्या ३० वर्षांत म्हणजे १९८१ पासून मंजूर करण्यात आलेल्या दयेच्या अर्जांच्या तुलनेत हे प्रमाण ९० टक्के होते. त्यांनी महिलांसाठी अनेक उत्तम कामे केली.त्यांच्याच काळात अन्टी रॅंगिग हा कायदा अंमलात आला, व देशातील अत्याचार कमी झाले.\n२. एका आर.टी .आय. मधूून भारत सरकारद्वारे उत्ता देेणं त आले होते.त्यात राष्ट्रपती पदावरुन निव्रुत्त होते असतांना प्रतिभा पाटील ,त्यांना राष्ट्रपती‌ असतांना च्या पाच वर्षांतच्या काळात त्यांना मिळालेले जवळजवळ सर्व गिफ्ट त्या स्वता्हा बरोबर घेऊन गेल्या होत्या.हे गिफ्ट त्यांना विदेशी दौऱ्यावर असताना विविध राष्ट्र��ंच्या प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि राष्ट्र प्रतीनीधीं कडुनिंब मिळालेल्या होत्या.सामान्य स्तीतीत राष्ट्रपती जेव्हा त्यांन्च पद सोडुन जातात तेव्हा त्यांना राष्ट्रपती असतांना मिळालेले गिफ्ट राष्ट्रपती भवनातच राहु देतात[४].\n३. परिवारा सोबत जनतेच्या कष्टाच्या पैश्यावर विदेश यात्रा केल्या. त्या केव्हाव् केव्हा नातवंडाानान तर केव्हा परिवारातील बाकीच्या लोकांना विदेश दौऱ्यावर घेऊन जात व सर्व प्रवास खर्च, राहण्याचा खर्च टॅक्स पेयार्स गरीब जनतेच्या खिशातून खर्च होत राहिला. त्यांनी त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात २२\nदेशांच्या यात्रा केल्या , चार खंडात प्रवास,१२ विदेशी दौरे केले .केला. भारतीय विदेश मंत्रालयाने त्यांच्या राहण्यात, विदेशा मध्ये फिरण्यात तब्बल २०५ करोड रुपये खर्च केले.\nविदेश तसेच भारतातील त्यांच्या साठी प्रतिभा पाटील ने चार्टर्ड विमान (खाजगी विमान) वापरले त्यासाठी प्रतिभा पाटील नेे जहा्जनतेेेचे ३६ करोड व्यर्थ घालवले.त्यांच्या तुुुुए.पी.जे.अब्दूल कलाम ने १२ वििशीदेद यात्रा केल्या होत्या[५]\nहे देखील पाहासंपादन करा\n१.प्रतिभा पाटील यांनी लिहिलेली पुस्तके-\nपाटील यांनी एकूण १५ पुस्तके लिहिली आहेत. त्यांत मराठीतील ’भारत जागवा’, हिंदीमधील ’भारत जगाओ’ या पुस्तकांचे प्रत्येकी ६ खंड, ’जब मैं राष्ट्रपति थीं’ (२ खंड) आणि ’स्त्री उत्कर्ष की ओर’ या पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांमध्ये प्रतिभाताईंनी देश-विदेशांत दिलेली हिंदी-मराठी-इंग्रजीतील भाषणे व अन् व्याख्याने समाविष्ट करण्यात आली आहेत.[ संदर्भ हवा ]\n२.पु.रा.प्रतिभा पाटील वर लिहीली गेलेली पुस्तके-\n२.प्रतिभा पाटील यांच्यावर लिहिलेली पुस्तके-\nप्रतिभा पाटील : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती (प्राची गोंधळेकर)\nभारताची प्रतिभा (संपादित आठवणीसंग्रह) (प्रकाशन दिनांक ३०-१२-२०१७) झाले.\nभारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती : प्रतिभा पाटील (डाॅ. नीला पांढरे)\nभारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती : प्रतिभा पाटील (पंकजकुमार)\nराष्ट्रपती प्रतिभाताई पाटील : वैयक्तिक व राजकीय जीवनप्रवासाचा मागोवा (डाॅ. छाया महाजन)\n३. प्रतिभा पाटील चे रेकॉर्ड- प््रतिभा पाटील यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. ते ख्खा् खलील प्ररमाने-\nभारताच्या इतिहासातील पहिल्या महिला राष्ट्रप��ी.ी\nराजस्थान चां इतिहासातील पहिल्या महिला राज्यपाल\n^ \"भारत के पूर्व राष्ट्रपति\" (हिंदी भाषेत). २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.\n^ ब्युरो, आजतक. \"प्रतिभा पाटील ने ३५ गुन्हेगारांची फाशी दंड उम्रकैद मध्ये परिवर्तित केला\". आजतक. Archived from the original on २३ जून २०१२. ०८-१२-२०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ परिक, मोहित (१९ डिसेंबर २०१७.). \"प्रतीभा पाटिल : यांनी रचला होता इतिहास , गिफ्ट घेऊन जाण्या बद्दल झाला होता विवाद\". Aajtak India Today news website. Archived from the original on |archive-url= requires |archive-date= (सहाय्य). ०८-१२-२०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"प्रतिभा पाटील चा परिवार बरोबर दौरा सामान्य प्रक्रिया विदेश मंत्रालय\". NDtv इंडिया. ०३ मे २०१२. ०९-१२-२०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date=, |archive-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nअधिकृत चरित्र (इंग्लिश मजकूर)\nभारतीय संसदेच्या संकेतस्थळावरील माहिती (इंग्लिश मजकूर)\nअब्दुल कलाम भारतीय राष्ट्रपती\nजुलै २५, २००७ – पुढील:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ जुलै २०२० रोजी २१:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2020/02/maza-avadta-shikshak-nibandh-lekhan.html", "date_download": "2020-09-25T04:29:42Z", "digest": "sha1:XFUOIOWB6UAFDOGGUOV62ZLWYT5ZAWXH", "length": 14539, "nlines": 113, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "माझे आवडते शिक्षक निबंध मराठी लेखन Maza Avadta Shikshak Nibandh Lekhan Marathi Lekhan - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nऑफ तासाला आलेल्या शिंदेसरांनी आम्हाला निबंध लिहायला सांगितला, विषय दिला 'माझे आवडते शिक्षक.'\nक्षणाचाही वेळ न दवडता मी लिहायला सुरुवात केली. आम्हाला मराठी शिकविणाऱ्या रेखा मुधोळकर मॅडम माझ्या आवडत्या शिक्षिका आहेत.\nRead also : माझा आवडता छंद मराठी निबंध लेखन\nत्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व सर्वांनाच भुरळ पाडणारे आहे. गोऱ्यापान, गोड आवाज, अभ्यासू, उच्चशिक्षित, स्पष्ट शब्दोच्चार असणाऱ्या मॅडम ���म्हाला कविता गाऊन दाखवायच्या. त्यांच्या गाण्याच्याही परीक्षा झाल्या होत्या.\nत्यांचे शिकवणे इतके छान होते की, त्यांनी पाठ वाचून दाखवला तरी लगेच समजायचा. कारण पाठाचे वाचन आवाजातील चढउतारांसह असे. संवाद वाचनही वेगळेपण कळेल असे असायचे. ग्रामीण भाषा ही सहजपणे, सराईतासारखी योग्य त्या विरामचिन्हांसह, प्रश्नचिन्हांसह असायची आणि तेच आम्हा मुलांना खूप आवडायचे.\nकविता | पाठ शिकवण्यापूर्वी फळ्यावर सुंदर हस्ताक्षरात त्याचे नाव, कवी | लेखकाचे नाव, संदर्भग्रंथाचे नाव लिहिले जायचे. शिकवता-शिकवता येणारे नवे शब्द, त्यांचे अर्थ, समांतर शब्द, म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते त्या लिहीत. त्याचे अर्थ सांगितले जायचे. त्या विषयात तल्लीन होऊन शिकवत.\nRead also : माझा आवडता संत गाडगे बाबा मराठी निबंध\nआमची मराठी विषयाची वही आम्हाला निबंधलेखनात खूप मदत करणारी ठरायची. त्यांनी आम्हाला इ. ८वीपासून मराठीच्या वह्या सांभाळून ठेवायला सांगितल्या होत्या.\nगृहपाठ पण फक्त धड्याखालचे प्रश्न नसायचे तर त्या कवी/लेखकाचे अन्य कोणते लेखन आहे ते शोधून वाचण्याचा आग्रह असायचा.\nत्यांचा एक गुण होता. मी त्यांना शिक्षकखोलीत कधीच निवांत बसलेले पाहिले नाही. त्या सतत काही ना काही वाचायच्या. निबंध स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसे मिळविण्याचा त्यांचा छंद होता. त्यामुळे शाळेचा सांस्कृतिक विभाग त्यांच्याकडेच होता. त्यामुळे कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम 'खास' करण्याचा त्यांचा प्रयत्न असे.\nत्या आमचे प्रेरणास्थान होत्या. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये आम्हाला भाग घ्यायला त्या उद्युक्त करायच्या, मार्गदर्शन करायच्या. 'स्पर्धेत उतरायचं ते मुळी जिंकण्यासाठीच', असं म्हणून आमचा आत्मविश्वास वाढवायच्या.\nRead also : माझा आवडता कवी कुसुमाग्रज मराठी निबंध\nत्यांनी भरपूर प्रवास केला होता. फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही त्या फिरून आल्या होत्या. ऑफ तासाला त्यांनी लिहून ठेवलेली प्रवासवर्णने ऐकून आम्हालाही फिरून आल्याचा आनंद मिळायचा.\nआदर्श शिक्षिका, गुणवंत शिक्षिका म्हणून त्यांचा अनेक ठिकाणी गौरव झाला आहे.\nअशा आमच्या सर्वांच्या लाडक्या मॅडम नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांचे उर्वरित आयुष्य सुखा-समाधानाचे, आनंद��चे, आरोग्याचे जाणार यात शंकाच नाही. कारण त्यांनी घेतलेला ज्ञानाचा वसा अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळला आहे. शेकडो विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. माझ्या लाडक्या मॅडमला शतशः प्रणाम\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\nहिंदी भाषा का महत्व पर निबंध\nहिंदी भाषा का महत्व पर निबंध किसी भी स्वतंत्र राष्ट्र की अपनी एक भाषा होती है जो उसका गौरव होती है राष्ट्रीय एकता और राष्ट्र के स्...\n10 lines on My School in hindi मेरे स्कूल का नाम रामकृष्ण मिशन इंटर कॉलेज है मेरा स्कूल अंग्रेजी माध्यम का सी.बी.एस. ई स्कूल है मेरा स्कूल अंग्रेजी माध्यम का सी.बी.एस. ई स्कूल है\nछात्रवृत्ति के लिए प्रधानाचार्य को पत्र\nसेवा में, श्री प्रधानाध्यापक महोदय, राजकीय इंटर कॉलेज, गोरखपुर विषय : छात्रवृत्ति के लिए प्रधानाचार्य को पत्र\n10 lines on rainy season in hindi मुझे बरसात के मौसम की सबसे अधिक पसंद है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है\nसच्चे मित्र पर अनुच्छेद लेखन\nसच्चे मित्र पर अनुच्छेद लेखन संकेत बिंदु दुःख का साथी सुख का साथी निराशा में हिम्मत देने वाला मित्र एक औषधि सच्चे मित्र ...\nFew Lines on Balloon in Hindi-गुब्बारे पर छोटा निबंध गुब्बारा रबड़ से बना एक लचीला पाउच होता है गुब्बारे का आविष्कार सन 1824 में मा...\nजिला अधिकारी को पत्र\nसेवा में, जिला अधिकारी, इलाहाबाद विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र \nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\nजिला अधिकारी को पत्र\nसेवा में, जिला अधिकारी, इलाहाबाद विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र \n10 lines on My School in hindi मेरे स्कूल का नाम रामकृष्ण मिशन इंटर कॉलेज है मेरा स्कूल अंग्रेजी माध्यम का सी.बी.एस. ई स्कूल है मेरा स्कूल अंग्रेजी माध्यम का सी.बी.एस. ई स्कूल है\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में ह���आ था महात्मा गांधी के पिता का...\nSanskrit Essay Collection - संस्कृत निबंध संग्रह संस्कृत के सबसे महत्वपूर्ण निबंधों का संग्रह सभी छात्रों के लिए प्रकाशित किया जा र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://prabhunarendra.blogspot.com/2016/09/", "date_download": "2020-09-25T02:46:51Z", "digest": "sha1:YJ5A5RZEOZ2PHS5NYQDZ3MDLTUZMDLIJ", "length": 12890, "nlines": 243, "source_domain": "prabhunarendra.blogspot.com", "title": "नरेन्द्र प्रभू: September 2016", "raw_content": "\n‘लडाख प्रवास अजून सुरू आहे’ तिसरी आवृत्ती\n‘लडाख प्रवास अजून सुरू आहे’ या आमच्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली त्या निमित्ताने ग्रंथाली प्रकाशनाच्या ‘शब्द रुची’ मासिकामध्ये आलेलं हे पुस्तक परीक्षण:\nLabels: प्रवास वर्णन, प्रसार माध्यमे, लडाख प्रवास अजून सुरू आहे\nहे प्रवासी गीत माझे....\nलडाख... प्रवास अजून सुरू आहे\nलेखक: आत्माराम परब\\ नरेन्द्र प्रभू\nकितीतरी दिवस भिमाशंकरला नेरळ-कशेळे-खांडस-काठेवाडी मार्गे जायचा फक्त बेत आखत आम्ही बसलो होतो. माझा मित्र अतूल जाण्याचा दिवस ठरवणार आणि ...\nमराठी तरुणाची अभिनव देशसेवा\nसियाचीनमधील जवानांसाठी थंडी आणि शत्रूपासून बचाव करणारा पोशाख.. सियाचीन या जगातील सर्वात उंचीवरील आणि सर्वाधिक गारठा असलेल्या युद्धभ...\nपद्मश्री पुरस्कार आणि चहावाला\nआपल्या कर्तृत्वाने देशाची सेवा अथवा वेगवेगळ्या क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या लोकांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पाहिजे. ...\nमाळढोक हा दुर्मिळ पक्षी. एकेकाळी महाराष्ट्राच्या गवताळ भागात आढळणारा हा पक्षी बेसुमार शिकार आणि त्याच्या आधिवासावर होणार्‍या अतिक्रमणामुळे ...\nचिप असलेला इ पासपोर्ट\nभारताचे दूतावास आणि वाणिज्य दूतावास पासपोर्ट सेवा प्रोजेक्ट व्दारे विश्वस्थरावर जोडले जाणार आहेत. पासपोर्ट सेवेला जोडलेली एक केंद्र...\nमला संपूर्ण हिमालयच एखाद्या आध्यात्मीक मंदिरा सारखा भासतो. एकदा आपण तिकडे गेलो की पुन्हा पुन्हा जावस वाटत राहतं. आणि मुद्दामहून कुठची साधना...\nभारतीय बनावटीच्या ‘तेजस’मध्ये मलेशियाला रस\nभारताच्या ‘ तेजस ’ फायटर विमानामध्ये मलेशियाने रस दाखवला आहे. त्यामुळे भारत हे विमान मलेशियाला विकण्याचा प्रयत्न करत आहे. ‘ तेजस ’ हे भ...\nमित्रवर्य सचिनदा आणि आत्मा यांनी सोशलमीडियावर गुरूपौर्णिमेनिमित्त बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू ही ग. दि. माडगूळकर (ग...\n‘जीवनाचा कंट��ळा आलाय’, ‘मला जगावसच वाटत नाही’ हे बोल कुणा दुर्धर आजार झालेल्या, मनोभंग झालेल्या किंवा परिक्षेत नापास झालेल्या व्यक्तीचे नसू...\nकोकणाकडे नेणारा रस्ता आणि आत्माने ( Atmaram Parab ) काढलेले फोटो पहाता पाहाता त्याची कविता बनून गेली... आठवणीने शहारले मन कधी जावे त्या गावा...\n‘लडाख प्रवास अजून सुरू आहे’ तिसरी आवृत्ती\nDiabetes (2) DIGITAL INDIA (2) Unicode (2) अच्छे दिन (44) अंधश्रद्धा (5) आठवणी दाटतात (43) आरोग्य (10) ईशान्य वार्ता (14) कला (49) कविता (184) कैलास मानसरोवर (8) क्रांतीसुर्य सावरकर (12) खंत (48) गावाकडच्या गोष्टी (27) जीवनानुभव (193) ट्रेकींग (3) त्यांच्या स्वप्नांचा प्रवास.... (40) त्रिमिती (2) नाटक (13) पक्षी निरिक्षण (13) पर्यटन (82) पर्यावरण (70) पुन्हा मोदीच का (77) प्रवास वर्णन (148) प्रसार माध्यमे (45) बाल कविता (2) मधुमेह (2) मराठी अभिमानगीत (18) माझा हिमाचल (4) माझी फोटो बाजी (163) मालवणी बाणा (18) मुंबई (41) मुंबई वरचे ह्ल्ले (39) म्युझिशियन्स (11) युनिकोड (2) राजकारण (68) लडाख (49) लडाख प्रवास अजून सुरू आहे (17) ललित लेख (23) लेखकाच्या घरात (2) लोकप्रभा (7) लोकसत्ता (9) वात्रटिका (15) विनोद (7) विपश्यना (2) वीर जवान (11) व्यक्ती विशेष (111) सकारात्मक (124) संगीत (17) समाजकारण (92) सर्किट (1) सहज सुचलं म्हणून (35) सह्याद्री (2) साहित्य (69) स्वप्न बघा स्वप्न जगा (4) स्वप्नांना पंख प्रेरणेचे (3) हिमालय (68) हे प्रवासी गीत माझे (14)\nEshanya Varta ईशान्य वार्ता\nसमर्पीत पत्रकार, संपादक : पुरुषोत्तम रानडे - सुखासीन नोकरी आणि चौकटीतलं जगणं याला देश सेवेसाठी तिलांजली देणारा समर्पीत पत्रकार, इशान्य भारतातील जनता देशाच्या मुख्य भागाशी जोडण्यासाठी अविरत प्रयत्नशील...\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nजे कधीच नव्हते, त्याची.. - सत्ता एकहाती एकवटण्याच्या धोक्याची चर्चा करताना गोडबोले यांनी नेहरूंपासून नंतरच्या प्रत्येक पंतप्रधानाने मंत्रिमंडळाला तसेच संकेतांना बाजूला ठेवून परस्पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://cinenama.in/", "date_download": "2020-09-25T04:23:32Z", "digest": "sha1:WO6HDUMR4P4EJU24JTO3ZDDSB7T2UO4G", "length": 11922, "nlines": 194, "source_domain": "cinenama.in", "title": "Home - Cinenama", "raw_content": "\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\n‘झी गौरव’मध्ये ‘आटपाडी नाइट’चा डंका\nआता दणक्यात ‘झी वाजवा’\n‘शहीद शिरीषकुमार’ लवकरच रुपेरी पडद्यावर\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\n‘झी गौरव’मध्ये ‘आटपाडी नाइट’चा डंका\nआता दणक्यात ‘झी वाजवा’\n‘बॅड बॉय बिलेनिअर्स’चा ट्रेलर नेटफ्लिक्सवरुन गायब\nभारतातील कुप्रसिद्ध शक्तिशाली भांडवलदारांच्या भ्रष्टाचारांचा आढावा घेणारा माहितीपट (वेबसीरिज) नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मने तयार केला असून येत्या २ सप्टेंबर रोजी तो प्रदर्शित...\nनानीच्या ‘व्ही’ चा प्रीमिअर होणार प्राईमवर…\nउद्या होणार ‘रेसिस्ट’ प्रदर्शित…\nमी न धावताच दमून गेलो…\n‘झी गौरव’मध्ये ‘आटपाडी नाइट’चा डंका\n‘शहीद शिरीषकुमार’ लवकरच रुपेरी पडद्यावर\nऋतूंच्या रागरंगाचा ‘विस्टल ब्लोईंग सूट’\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\nआता दणक्यात ‘झी वाजवा’\nपुरानी जीन्स और गिटार… : आठवणी INDIPOP च्या\nआता भेटा आवडत्या सुपरस्टार्सना…\nपुरानी जीन्स और गिटार… : आठवणी INDIPOP च्या\n​मानसी​ जोशी ​ हिंदुस्थानी संगीताचे चाहते संपूर्ण दुनियाभर पसरलेले आहेत. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, नाट्यसंगीत, चित्रपट-गीते, वाद्यसंगीत, इत्यादी...\nआता ममता कुलकर्णीचा बायोपिक\n'स्टारडस्ट अफेअर' या प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या आयुष्यावर आधारित बिलाल सिद्दीकी यांच्या पुस्तकावर आता सिनेमा येऊ घातला आहे. निर्माता निखिल द्विवेदीने या पुस्तकाचे हक्क विकत घेतले...\nरविवारी उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nमराठी चित्रपटसृष्टीला दर्जेदार सिनेमा देऊन प्रेक्षकांना याड लावणारा दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. नागराजने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांनी इतिहास रचला आहे. त्याच्या सैराट...\nअमृता जोशी शहरी माणसाला गावाचे एक सुप्त आकर्षण असते. तरीही रोजच्या धकाधकीतून चार-आठ दिवस काढून गावची शांतता अनुभवणे...\nगोष्ट राणीच्या राज्याची… एलिझाबेथ : द व्हर्जीन क्वीन\nअजिंक्य कुलकर्णी 1553 मध्ये इंग्लंडचा राजा आठवा हेन्री याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सहावा एडवर्ड हा अगदी थोड्या काळासाठी...\nकश्यपियन मॉडर्न देवदास : Dev D\nइमॅन्युएल व्हिन्सेंट सँडर मुलीवर खरं प्रेम करणाऱ्या एखाद्या मुलाचा ब्रेकअप झाला असेल आणि तिच्या विरह-दु:खात बुडून तो जर...\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\nपणजी :सरकारने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन लांबणीवर टाकले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये यंदाचा इफ्फी होणार नाही. हा महोत्सव पु���ील वर्षी...\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\n‘झी गौरव’मध्ये ‘आटपाडी नाइट’चा डंका\nआता दणक्यात ‘झी वाजवा’\n‘शहीद शिरीषकुमार’ लवकरच रुपेरी पडद्यावर\nऋतूंच्या रागरंगाचा ‘विस्टल ब्लोईंग सूट’\nरंगमंचावर नवा ‘प्रयोग’; ‘थिएटर प्रीमियर लीग २०२०’\n‘पीसीओएस’च्या जागरूकतेसाठी श्रुतीचा पुढाकार\nआता भेटा आवडत्या सुपरस्टार्सना…\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nछत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्रद्यात अढळ स्थान आहे. अशा या महान व्यक्तिमत्वावर आधारित आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये लढलेल्या अनेक...\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\nपणजी :सरकारने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन लांबणीवर टाकले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये यंदाचा इफ्फी होणार नाही. हा महोत्सव पुढील वर्षी...\n‘झी गौरव’मध्ये ‘आटपाडी नाइट’चा डंका\nमुंबई :झी वाहिनीच्यावतीने देण्यात येणार्‍या झी चित्र गौरव पुरस्कारांचे नुकतेच मुंबईत वितरण करण्यात आले. यामध्ये ‘आटपाडी नाइट’ या आपल्या पहिल्याच सिनेमासाठी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2020-09-25T04:54:20Z", "digest": "sha1:634T7LU64DXF7X6UNB2AAR3UI722D2A4", "length": 5270, "nlines": 177, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.\nadded Category:अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री using HotCat\nadded Category:भारतातील हवाई अपघातात मृत पावलेल्या व्यक्ती using HotCat\nTypo fixing, typos fixed: साली झालेल्या दुस-या निवडणुकीतही ते बिनविरोध निवडून आले व मंत्रिमंडळ using AWB\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: de:Dorjee Khandu\n→‎मृत्यू: लष्कराची दोन चेतक आणि हवाई दलाचे एक एमआय-१७\n→‎राजकारणात प्रवेश: पुन्हा मुख्यमंत्रीपदी\nदोरजी खांडू यांचा अपघाती मृत्यू\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tecfarming.com/2020/07/", "date_download": "2020-09-25T02:28:02Z", "digest": "sha1:FFON36XB2KRAJR7E6VWTKQI27GKZQWP5", "length": 3816, "nlines": 54, "source_domain": "www.tecfarming.com", "title": "tecfarming.com", "raw_content": "\nजुलाई, 2020 की पोस्ट दिखाई जा र���ी हैंसभी दिखाएं\nटोमॅटो पिकावरील काळा टिपक्या साठी औषधांची फवारणी,tomato farming blackspot control spray\nTomato planting & control black spot काळा टिपक्याची प्रमाण टोमॅटो पिकावर जास्त असते. टिपका येऊ नये म्हणून खालील औषधांचा वापर योग्य प्रमाणात कराव…\nकाकडी लागवड आणी व्यवस्थापन , cucumber planting, cucumber 🥒 farming, खिरेकी की बुवाई और देखभाल\nKakdi lagwad /cucumber planting काकडी लागवड शक्यता दोन हंगामात केली जाऊ शकते पहिला हंगाम जून-जुलै आणि उन्हाळी हंगाम जानेवारी फेब्रुवारी . पण आता काक…\nbacteria how to use in farming,psb,ksb फायद्याचे मायक्रो ओर्गेनिजमट्रायकोडर्मा (संजिवनी/बायोहर्ज)- एक बुरशी जी इतर बुरशीना खाते\nफायद्याचे मायक्रो ओर्गेनिजम ट्रायकोडर्मा (संजिवनी/बायोहर्ज)- एक बुरशी जी इतर बुरशीना खाते , उपयोग करपा , भुरी , डाऊनि ,जमिनीतून येणाऱ्या बुरशी करिता …\nटोमटोच्या वाढीस महत्त्वाचे खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज,, tomato farming khetbadi fasal ki badhat I jankari\nशेतकऱ्यांना माहिती आसावी* 1)क्लोरमेक्वाट क्लोराईड वाढ निंयञक 2)एन ए ए ---::नैसर्गीक गळ थांबवीणे 3)जि ए --::पेशीची संख्या वआकार वाढविणे 4)नायट्रोबें…\nनई पोस्ट पुराने पोस्ट\nwatermelon planting in india , तरबूज लागवड माहिती अणि रोगनियंत्रण\nटोमॅटो पिकावरील काळा टिपक्या साठी औषधांची फवारणी,tomato farming blackspot control spray\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://hingoli.nic.in/mr/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-25T05:00:52Z", "digest": "sha1:VYPV2VPG3VECDRPCNVEU4GRUN3GM6GON", "length": 3821, "nlines": 96, "source_domain": "hingoli.nic.in", "title": "आपत्ती व्यवस्थापन | हिंगोली, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा हिंगोली District Hingoli\nएसटीडी आणि पिन कोड\nअन्न व नागरी पुरवठा विभाग\nबोंडअ‍ळीग्रस्त शेतकरी अनुदान वाटप\n1 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार, हेल्प लाईन नंबर 011-1078\n2 महाराष्ट्र नियंत्रण कक्ष टेलिफोन नंबर 022-22027990\n3 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन संपर्क क्रमांक 02456-224784\nजिल्हा प्रशासन मालकीची सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा हिंगोली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 09, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/hasan-mushrif-slams-chandrakant-patil-over-dirty-politics/articleshow/77394752.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-25T04:37:04Z", "digest": "sha1:NKIXOOPBCRIMREAV56LGKXRLAZTRBKIN", "length": 16983, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Hasan Mushrif and Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील विरोधकांना जीवनातून उठवतात: हसन मुश्रीफ | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nHasan Mushrif: चंद्रकांत पाटील विरोधकांना जीवनातून उठवतात: हसन मुश्रीफ\nगुरुबाळ माळी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 07 Aug 2020, 09:27:00 AM\nHasan Mushrif कोल्हापूरच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यात नेहमीच वाकयुद्ध रंगतं. या वाकयुद्धाचा नवा अंक सुरू झाला असून आता मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप केला आहे.\nकोल्हापूर: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे दोन चेहरे आहेत. त्यांचा एक चेहरा हा लोकांना मदत करणारा, विचार न करता काहीही बोलणारा, दिसायला प्रांजळ आहे, पण दुसरा चेहरा भयंकर आहे. ते आपल्याला मिळालेल्या सत्तेचा आणि संपत्तीचा वापर विरोधकांचा काटा काढून त्यांना जीवनातून उठवण्यासाठी करतात, असा खळबळजनक आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. ( Hasan Mushrif slams Chandrakant Patil )\nदोन दिवसापूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना एक पत्र पाठवून पाच वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा दिला होता. या पत्राची प्रत त्यांनी ग्रामविकासमंत्री मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांना पाठवताना हे दोघे सतत विनाकारण आरोप करत असल्याचा उल्लेख केला होता. आरोप करताना मैत्र संस्कृती पाळत नसल्याचा टोलाही त्यांनी मारला होता. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांना एक निवेदन दिले आहे. त्यामध्ये त्यांनी पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.\nवाचा: आदित्य ठाकरे धमकी देत आहेत का\nमंत्री मुश्रीफ यांच्या निवेदनात म्हटले आहे की, चंद्रकांत पाटील यांनी मला पाठवलेले परंतु न मिळालेले पत्र प्रसिद्धी माध्यमातून वाचले व मी आश्चर्यचकित झालो. कारण करोना संकटकाळामध्ये त्यांनी कोल्हापूरकडे पाठ फिरवली व मदत दिली नाही, असे वक्तव्य अलीकडच्या काळात मी केलेले नाही. त्यामुळे त्यांनी पत्र लिहून करोना संकटांमध्ये किती मदत केली ही जाहीर करण्याची संधी मिळावी म्हणून निम��त्त आहे, असे वाटते. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांना मिळालेली सत्ता व संपत्ती यांचा विचार करता दोन-तीन लाख लोकांना ते पाच वर्षे ते मदत करतील याची खात्री आहे. मी व माझ्या फाउंडेशनने केलेली मदत जाहीर केली तर ते पुन्हा ईडी, इन्कमटॅक्स माझ्या मागे लावतील, त्यामुळे ते जाहीर करत नाही.\nवाचा: अन्यथा, १० ऑगस्टनंतर रस्त्यावर उतरून कायदा हातात घेऊ: आंबेडकर\nमुश्रीफ यांनी पत्रात पाटील यांना उद्देशून पुढे म्हटले आहे की, मी काय तुमचा शत्रू नव्हतो. जरूर वैचारिक विरोधक होता. परंतु; मला संपवण्यासाठी केडीसीसी बँकेची कलम ८८ अंतर्गत कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला, एमएससी बँकेवर ८८ ची कारवाई सुरू केली. मी सहकार क्षेत्रामध्ये राहूच नये म्हणून दहा वर्षे पूर्वलक्षी प्रभावाने अध्यादेश काढून कायदा केलात ते फक्त मला संपवण्यासाठी राज्य सहकारी बँकेचे माजी संचालक म्हणून ज्यावेळी आमचे नेते अजित पवार व इतर काही नेते आपणास वरील कारवाईबाबत भेटले. आपण त्यांना आपल्या स्वभावाप्रमाणे म्हणाला, \"होय, मी चौकशी लावली आहे, ती मागे घेणार नाही‌. त्यामध्ये मला हसन मुश्रीफ यांना अडकवायचे आहे\". यानंतर ईडी, इन्कमटॅक्स सत्र सुरू राहिले. हे मी कधीच केले नाही.\nवाचा: धक्कादायक: ९० वर्षीय करोनाबाधित वृद्ध रुग्णालयातून गायब\nपाटील हे माहिती न घेता, माझी बदनामी करण्याची संधी सोडत नाहीत, असा आरोप करताना मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे की, ग्रामविकास विभागाने आर्सेनिक अल्बम होमिओपॅथिक गोळ्या २३ रुपयांना घेतल्या, त्या बाजारामध्ये २ रुपयासा मिळतात, अशी बेजबाबदार विधानं केलात. मी बदनामी, फौजदारी दावा दाखल करण्याचे जाहीर केले. तसेच सदर गोळ्या खरेदी करण्याचे जिल्हा परिषदांना अधिकार दिले आहेत. त्यांना २ रुपयाला गोळ्या द्याव्यात, असे जाहीर आवाहन करुनही अद्याप तुमचे उत्तर नाही. परंतु; तुमच्या पत्रांमध्ये त्याचा उल्लेखही नाही. दरम्यान, जनतेने माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ती पूर्ण करेन. कोणाचेही आयुष्य बरबाद करणार नाही, असा टोलाही मुश्रीफ यांनी या पत्रातून हाणला आहे.\nवाचा: विश्वातून करोना नष्ट होऊदेत; भटक्याची पंढरीत नऊ दिवसांचे पारायण\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पा���वा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nस्वराज्याचा अनमोल ठेवा जतन करा, विजयदुर्गाच्या पडझडीनंतर संभाजी राजेंची मागणी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहसन मुश्रीफ सतेज पाटील चंद्रकांत पाटील आर्सेनिक अल्बम NCP Maharashtra politics Hasan Mushrif chandrakant patil BJP\nमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nसूरतमधील ओएनजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nऔरंगाबाद'ड्युटीवर वर्दीसह डोक्यावर टोपी अन् हातात काठी आवश्यक'\nमुंबई'बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय'\nपुणेपुण्यातील हॉटेलांमधून रात्री सातनंतरही मिळणार पार्सल\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nनागपूरजागतिक संततिप्रतिबंधक दिन; राष्ट्रीय कुटुंब पाहणीत राज्यातील जळजळीत वास्तव उघड\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nनागपूरकडकनाथ कोंबड्यांचे आमिष दाखवले, शेतकऱ्यांना १७ लाखांना फसवले\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nविज्ञान-तंत्रज्ञानसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%A8", "date_download": "2020-09-25T04:53:15Z", "digest": "sha1:NN2FUWQSB44LWE67GYZFUQOWT6ZSXTK5", "length": 4221, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अनुरूप संदेशवहन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअनुरूप संदेशवहन (इंग्लिश: Analog Signalling, अ‍ॅनालॉग सिग्नलिंग) ही इलेक्ट्रॉनिक संदेशवहनाची एक जुनी पद्धत आहे. प्रत्येक संदेश हा एक आलेख आहे अशी कल्पना केल्यास 't' अक्षावर वेळ आणि 'X' अक्षावर त्याचे [[मूल्य दाखवता येईल. अनुरूप पद्धतीतला संदेश सलग असून तो एका माहीत असलेल्या सूक्ष्म तरंगलांबीच्या संदेशावर आरूढ करून पाठवला जातो. सूक्ष्म तरंगलांबीच्या लहरी दूरवर सहजरीत्या पोचू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने पाठविलेला संदेशांचा पल्ला कित्येक पटीने वाढतो. संदेश ग्रहण करण्यासाठी याच्या उलट क्रिया केली जाते. म्हणजेच ग्रहण केलेल्या संदेशातून सूक्ष्म तरंगालांबीचा संदेश वेगळा केला जातो. प्रत्यक्षात वरवर साध्या दिसणाऱ्या या तंत्रात खूप कमतरता आहेत. हे तंत्र नैसर्गिक विद्युत-चुंबकीय प्रदूषणाला बळी पडू शकते. हा या पद्धतीतला एक दोष आहे.\nअनुरूप संदेशाचा आलेख ('t' अक्षावर वेळ आणि 'X' अक्षावर संदेशाचे मूल्य दर्शवले आहे.)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०४:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/maratha-kranti-morcha-protesters-gathered-at-azad-maidan-30696", "date_download": "2020-09-25T03:33:23Z", "digest": "sha1:UO7ZE5QWYO6AP3FMHULYTHNBROJ74OFP", "length": 10915, "nlines": 130, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मराठा आरक्षणाचं राजकारण करू नका, आंदोलकांचा नेत्यांना इशारा | Azad Maidan", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमराठा आरक्षणाचं राजकारण करू नका, आंदोलकांचा नेत्यांना इशारा\nमराठा आरक्षणाचं राजकारण करू नका, आंदोलकांचा नेत्यांना इशारा\nराज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक आझाद मैदानावर येण्यासाठी निघत आहेत. सरकारने आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू केली असताना दुसरीकडे मराठा बांधवांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. त्यामुळं सरकारच्या या दुटप्पी भूमिकेवरही मराठा क्रांती मो���्चानं नाराजी व्यक्त केली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nसत्ताधारी आणि विरोधी पक्षातील मराठा नेत्यांनी मराठा आरक्षणाचं राजकारण करू नये नाहीतर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा कडक इशारा मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला आहे. मराठा आरक्षणाचं विधेयक गुरूवारी सभागृहात मांडलं जाणार असून यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलकांना अडवून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने इशारा देत आरक्षण मिळाल्याशिवाय आझाद मैदानावरून हलवणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे.\nमराठा आरक्षणासह इतर १९ मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचं गेल्या कित्येक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या मागण्यांवर सरकारकडून मात्र आश्वासनच आंदोलकांच्या पदरी पडत आहे. त्यामुळं आता मराठा क्रांती मोर्चानं 'करो या मरो' म्हणत आंदोलन तीव्र केलं आहे. त्यानुसार आझाद मैदानावर मराठा आंदोलक सोमवारपासून ठिय्या मांडून आहेत.\nराज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक आझाद मैदानावर येण्यासाठी निघत आहेत. सरकारने आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू केली असताना दुसरीकडे मराठा बांधवांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. त्यामुळं सरकारच्या या दुटप्पी भूमिकेवरही मराठा क्रांती मोर्चानं नाराजी व्यक्त केली आहे.\nआझाद मैदानावर ठिय्या आंदोलन सुरू असतानाच कोल्हापूरसह अन्य ठिकाणी मराठा समाजाकडून आमरण उपोषणही सुरू करण्यात आलं आहे. न्यायालयात टिकेलं असं आरक्षण मिळावं ही मागणी आहेच. पण त्याचवेळी ४० शहिदांच्या कुटुंबातील एकाला नोकरी आणि १० लाख रुपये मिळावेत यासह अन्यही १९ मागण्या आहेत. त्यामुळे आरक्षणाबरोबरच या १९ मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी ठणकावलं आहे.\nमराठा आरक्षण: विरोधकांच्या मनात खोटं, मुख्यमंत्री सभागृहात आक्रमक\nआरक्षण मिळेपर्यंत आझाद मैदानावरून माघार नाही; मराठा क्रांती मोर्चाचा निर्धार\nमराठा आरक्षणविरेंद्र पवारआझाद मैदानआंदोलकविधेयकविधानसभा\nआकडा कमी होताच पोलिसांची दोन कोविड सेंटर बंद\nमुंबईत कोरोनाचे २ हजार १६३ नवे रुग्ण, ५४ जणांचा मृत्यू\nराज्यात १९ हजार १६��� नवे रुग्ण, ४५९ जणांचा दिवसभरात मृत्यू\nगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n'नमस्ते' म्हणत अ‍ॅपलचे पहिले ऑनलाईन स्टोअर लाँच\nचित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 'या' दोन अभिनेत्यांना कोरोनाची लागण\nसरकारने नीट बाजू न मांडल्यामुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती- रावसाहेब दानवे\nमुंबईची तुंबई होण्यामागे ‘हे’ कारण, शिवसेनेचा खुलासा\nड्रग्ज रॅकेटप्रकरणी कंगनाची चौकशी का नाही\nशिवसेनेचा अंत जवळ आलाय… निलेश राणेंचा पुन्हा हल्ला\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nमनसेने वात पेटवली, त्याचा भडका होऊ शकतो; मुंबईच्या डबेवाल्यांचा राज्य सरकारला इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sakhinewslive.in/?p=269", "date_download": "2020-09-25T02:32:27Z", "digest": "sha1:QFWSHRGEKBG3MCG5NTBG47EKNCDNIA4G", "length": 6156, "nlines": 53, "source_domain": "sakhinewslive.in", "title": "काेराेना संक्रमणाच्या बचावासाठी मी मास्क वापरतो,नागरिकांनी वापरावे -महापालिका आयुक्तांचे शहरवासीयांना आवाहन | SakhiNewsLive", "raw_content": "\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nकाेराेना संक्रमणाच्या बचावासाठी मी मास्क वापरतो,नागरिकांनी वापरावे -महापालिका आयुक्तांचे शहरवासीयांना आवाहन\n-पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची झपाट्याने वाढत आहे. दिवसाला 200 ते 300 नवे रूग्ण आढळून येत आहे. संक्रमणाचे हा वेग रोखण्यासाठी आणि स्वत:ला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी तोंडाला योग्य रितीने मास्क लावावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. तोंडाला मास्क लावलेला त्यांचे छायाचित्र सोशल मीडियात प्रसारीत करण्यात आले आहे.\n← दत्ता काका साने कुटुंबाला सांत्वनाभेटी पाेहचले पवार कुंटुब\nसारथी’ला उद्याच आठ कोटींचा निधी, अजित पवारांची घोषणा →\nतळेगावमध्ये सुरक्षा भिंतीवरुन उडी मारुन कोरोनाग्रस्त महिलेचा रुग्णालयातून पळ\nCoronavirus: दिल्लीतील मरकजमधून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेले दोघे करोना पॉझिटिव्ह\nपिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुर��ठा करणाऱ्या धरणात ४० टक्के साठा\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपिंपरी प्रतिनिधी sakhi news live ‘कोरोना’च्या लढ्यासाठी प्रकाशमहाराज बोधले स्थापित ‘अखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्यावतीने 1 लाख 11\nपिंपरी चिंचवड पुणे बातम्या\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sakhinewslive.in/?p=313", "date_download": "2020-09-25T04:41:38Z", "digest": "sha1:R5AVZXRAWUQRDPCLER5SGJAV3YOMTYGB", "length": 9584, "nlines": 59, "source_domain": "sakhinewslive.in", "title": "श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त ‘भारतीय जनता पार्टी चे आमदार महेश दादा लांडगे यांच्या वतिने १० लाख लाडुचे वाटप करनार | SakhiNewsLive", "raw_content": "\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nश्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त ‘भारतीय जनता पार्टी चे आमदार महेश दादा लांडगे यांच्या वतिने १० लाख लाडुचे वाटप करनार\nपिंपरी सखी न्युज लाईव्ह,\nश्रीराम’चा नारा पिंपरी -चिंचवडमध्ये आनंदोत्सव, भाजपा आमदार महेश लांडगेंकडून १० लाख लाडू वाटप\nश्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त ‘जय श्रीराम’चा नारा\nरामजन्मभूमी अयोध्या येथे उद्या (दि.५ ऑगस्ट) श्रीराम मंदिराच्या भूमिपुजनाचा समारंभ होत आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने तब्बल १० लाख मोतीचूर लाडुचे वाटप करण्यात येईल. तसेच, अत्यंत भक्तीमय वातावरणात राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे पिं���री-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली.\nअयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (बुधवारी) श्रीराम मंदिर भूमिपूजन होणार आहे. त्यानिमित्ताने पिंपरी-चिंचवड शहर भाजपा हा सोहळा उत्सव म्हणून साजरा करण्याच्या तयारीत आहे.\nपिंपरी-चिंचवडमधील सुमारे ४० प्रमुख चौकात लाडू वाटप करण्यात येईल. इंद्रायणीनगर येथील येथे मोठ्या हॉलमध्ये दोन दिवसांपासून लाडू तयार करण्याची लगबग सुरू आहे. त्यासाठी एका मोठ्या हॉलमध्ये व्यवस्था केली आहे. लाडू बनवण्यासाठी नेमण्यात आलेल्या कारागिरांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. फिजिकल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करूनच लाडू तयार करण्यात येत आहेत.\nसंपूर्ण राष्ट्र ‘राम’ मय करा : आमदार महेश लांडगे\nयाबाबत आमदार लांडगे म्हणाले की, श्री क्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील १० लाख घरात बुंदीचे लाडू वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी मला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याच्ये भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रेरणा मिळाली. आपण सर्वांनी आपापल्या घरातून हा सोहळा साजरा करावा व त्याद्वारे आपला परिसर, राज्य व राष्ट्र राममय करावे, असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले आहे.\n← अयोध्येतील राम मंदिराचं डिझाइन कोणी तयार केलं माहिती आहे\nनिवासी हॉटेल, व्यापारी संकुले आजपासून सुरू →\nस्वास्थ कॉल सेंटर २४ तास सुरु राहणार महापौर माई ढाेरे यांच्या हस्ते उद्घाटन*\n*राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जगताप कुटूंबियांना भेट दिली*\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपिंपरी प्रतिनिधी sakhi news live ‘कोरोना’च्या लढ्यासाठी प्रकाशमहाराज बोधले स्थापित ‘अखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्यावतीने 1 लाख 11\nपिंपरी चिंचवड पुणे बातम्या\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि वि���्वासू सहकारी हरपला*\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.l-groop.com/page/how-to-make-an-egg-ring-when-camping/", "date_download": "2020-09-25T02:17:51Z", "digest": "sha1:BMHMWXPBXNWDSE3OOWDXNK2SYFUMUO53", "length": 5456, "nlines": 22, "source_domain": "mr.l-groop.com", "title": "कॅम्पिंग करताना अंडीची रिंग कशी बनवायची | l-groop.com", "raw_content": "\nकॅम्पिंग करताना अंडीची रिंग कशी बनवायची\nहे संदिग्ध आहे की जेव्हा आपण कॅम्प करता तेव्हा अंडीच्या आकारासाठी अंड्याच्या अंगठीला लागाल पण या व्यवस्थित अन्न युक्तीने आपल्याला अंडी न घालता आपल्या अंड्यातून सुंदर आकार मिळवून देईल आपले बहुतेक मौल्यवान इंधन बनवून आपण एकाच वेळी अधिक अंडी बसवू शकता हे सुनिश्चित करण्यासाठी हे देखील उपयुक्त आहे.\nब्रेडच्या तुकड्याच्या मध्यभागी कापून टाका. अंडी बसविण्यासाठी अंदाजे गोलाकार आकारात कट करा. स्क्वेअर क्रस्ट अखंड सोडा.\nमधून घेतलेली भाकर टोस्ट किंवा खा. वैकल्पिकरित्या, अंडी पूर्ण झाल्यावर आपण चवदार आणि कुरकुरीत ब्रेड ट्रीटसाठी मध्यभागी तळणे शकता.\nतळण्याचे पॅन किंवा इतर स्वयंपाक कंटेनरमध्ये क्रस्ट सर्कल / स्क्वेअर ठेवा. प्रत्येक क्रस्ट रिंगच्या मध्यभागी प्रत्येक अंडी क्रॅक करा.\nनेहमीप्रमाणे शिजवा. अंडी कवटीच्या काठावरुन बाहेर जाईल आणि तिथेच राहील.\nएकदा शिजवलेले काढा. येथे आपल्याकडे दोन पर्याय आहेत. अंडी कवचातून काढून टाकता येतो आणि एकटाच खाल्ला जाऊ शकतो, किंवा अंडी जोडलेल्या (डबल ट्रीट) दोन्ही तळलेले कवच तुम्ही खाऊ शकता.\nकांदा किंवा बेल मिरचीची अंडी\nकांद्याची किंवा बेल मिरचीचा रुंदीच्या बाजूने तुकडे करा. भाजीपासून मंडळे बनवा.\nकांदा वापरत असल्यास, सर्व अंतर्गत रिंग पॉप आउट करा. अंड्याच्या रिंगसाठी मोठ्या बाह्य रिंग वापरा.\nबेल मिरची वापरत असल्यास, कोणताही मध्यवर्ती पिठ आणि बिया काढा.\nकॅम्पफायर किंवा कॅम्प स्टोव्हवर स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्‍या भाज्या मंडळे फ्राईंग पॅन किंवा स्कीलेटमध्ये ठेवा. आवडीनुसार स्वयंपाकाची चरबी घाला.\nभाजीच्या रिंगच्या मध्यभागी अंडी क्रॅक करा. अंडी आपल्या आवडीच्या दृढतेपर्यंत शिजवा.\nकाढा. आपण भाज��ची रिंग देखील खाऊ शकता किंवा पसंतीनुसार ते काढू शकता.\nया पद्धती झोपडी स्वयंपाक, कारवां / आरव्ही स्वयंपाक इ. किंवा अगदी घरी देखील काम करतात.\nबेल मिरचीचे रिंग उत्तम प्रकारे गोल होण्याची शक्यता नाही परंतु त्यात अंडी असेल आणि कदाचित ते एका सुंदर फुलासारखे दिसू शकेल.\nअंडी पद्धत \"बास्केटमध्ये अंडी\" म्हणून देखील ओळखली जाते.\nकॅम्पफायरवर बटाटा कसा शिजवावाबेल मिरपूड रिंगमध्ये अंडी कसे बनवायचेनिरोगी ट्रेल मिक्स कसे तयार करावेकॅम्पिंग करताना पॉपकॉर्न कसे बनवायचेकॅम्पिंग करताना बटाटे मॅश कसे करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/18806/", "date_download": "2020-09-25T03:30:45Z", "digest": "sha1:7MASV6TJXCW56RGOQFYXFOZ32N7JOISA", "length": 14154, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "चेलो – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nचेलो: या वाद्याचे पूर्ण नाव ‘व्हायोलिनचेलो ’ होय. व्हायोलिनच्या वर्गातील हे तंतुवाद्य आहे. तंतुवाद्यवर्गातील व्हायोलिनमुळे सोप्रानो, व्हीयोलामुळे ऑक्टो, डबल बेसमुळे बेस आणि चेलोमुळे टेनर वर्गातील आवाज साधले जातात. व्हायोलिन आणि व्हीयोला हनुवटीखाली धरून वाजविली जातात तर चेलो हे वाद्य गुडघ्यांमध्ये धरून वाजविले जाते. वाद्यांचा इतिहास पाहता व्हायोल द गाम्बा हे वाद्य चेलोचे आद्यरूप असू शकेल.\nसतराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून या वाद्याच्या स्वरूपात कोणत���ही महत्त्वाचा बदल झाला नाही. आंतॉन्यो स्ट्राडीव्हारी (१६४४–१७३७) या प्रख्यात इटालियन वाद्यकाराने बनविलेल्या वाद्यांत चेलोच्या बनावटीचा आदर्श दिसतो. गेल्या दोन-तीनशे वर्षांत तारांची उच्चता वाढल्यामुळे त्यांचा ताण पेलण्यासाठी त्यांचा मजबूतपणा वाढविण्यात आला.\nहायडन, ड्व्हॉर्झाक, बोक्केरीनी, चायकॉव्हस्की यांच्या चेलोसाठी लिहिलेल्या रचना प्रख्यात आहेत. आजच्या संगीतकारांत ब्लॉक, शस्तकॉव्ह्यिच, प्रकॉव्ह्येव्ह आणि ब्रिटन यांचा या संदर्भात उल्लेख करता येईल. एमानूएल फॉयरमान, प्येर फूर्न्ये, पॉल तोर्तेलिए स्तिस्लाव्ह रोस्त्रोपोव्ह्यिच व पाब्लो कासाल्स हे प्रख्यात चेलोवादक होत.\nमोदी, सोराब (इं.) रानडे, अशोक (म.)\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postचोरघडे, वामन कृष्ण\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर नि���ान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang/faktteenshabd/", "date_download": "2020-09-25T04:48:02Z", "digest": "sha1:UBTUAOUBKT7EIO5ZSSJO3ZUKEPXQYZK2", "length": 9991, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "होम", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nएकमेकांना मदत करणं नेहमीच चांगलं असतं. किंबहुना ते निरोगीपणाचे लक्षण आहे, परंतु जेव्हा ते गृहीत धरणं होतं आणि समोरच्या व्यक्तीवर लादलं जातं तेव्हा मात्र त्याच्यासाठी ते त्रासदायक ठरू शकतं.\n’ हा प्रश्न अनेकदा आयुष्यात येतो. वेळीच ही गोष्ट कुणाला सांगितली असती तर पुढचा अनर्थ टळला असता ही पश्चातबुद्धी अशा वेळी उपयोगी नसते.\nशालिनीच्या कॉलेजमधील मत्रिणी घरी येणार होत्या. शालिनी आईला म्हणाली, ‘आई, आज मत्रिणी येतील, तेव्हा तू जरा नीट रहा आणि नीट वागसुद्धा.’\nशब्द तीनच. ‘मी आहे ना’. राधाने उच्चारले, आणि वाल्या कोळ्याच्या बायकोने उच्चारले नाहीत. दोन्हीचा परिणाम चांगलाच झाला त्या दोघांवर. असं कसं आणि का उत्तर आहे परिस्थितीमधील भिन्नता.\n‘महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती’. या सर्वपरिचित ओळी काय सांगतात. महापुरात लव्हाळीची चूक नसतेच. पुराचा नम्रपणे स्वीकार त्याला तरुन नेतो, उभा करतो.\nकुणी कसं दिसावं यापेक्���ा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं हे नक्कीच अत्यंत महत्त्वाचं असतं.\nजगताना गुंता कसा सोडवायचा, हा प्रश्न अनेकदा पडतो. नात्यानात्यांत देवाणघेवाण, तुझं-माझं होतंच आणि गरसमजांचा गुंता वाढतच जातो.\n'एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले' ही सुरेश भटांच्या कवितेची ओळ. शब्दांचं आपल्या आयुष्यात इतकं महत्त्व असतं. अशाच शब्दांचं हे सदर, फक्त तीन शब्दांचं. असे तीन शब्द जे माणसाला\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/kabaddi/indian-army-team-won-in-all-india-inter-institutional-kabaddi-competition-11520", "date_download": "2020-09-25T02:40:54Z", "digest": "sha1:2FGBGJGTV5DCD3Z72GWCZL525RGCSFU4", "length": 8219, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "चुरशीच्या सामन्यात इंडियन आर्मी संघ विजयी | Trombay | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nचुरशीच्या सामन्यात इंडियन आर्मी संघ विजयी\nचुरशीच्या सामन्यात इंडियन आर्मी संघ विजयी\nBy मुंबई लाइव्ह टीम कबड्डी\nअखिल भारतीय इंटर इन्स्टिट्युशनल कबड्डी स्पर्धेत इंडियन आर्मी संघाने बी. इ. जी - पुणे संघाचा 5 गुणांनी पराभव करत जेतेपद पटकावले. चुरशीच्या झालेल्या या अंतिम सामन्यात प्रो कबड्डीपटू मोनू गोयल, संजीवा सोन यांनी दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.\nडी. ए. इ. आणि बी. ए. आर. सी. स्पोर्ट्स क्लबतर्फे अखिल भारतीय कबड्डी फेडरेशन मान्यतेच्या कबड्डी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू मोनू गोयल हा ठरला. उत्कृष्ट चढाईचा पुरस्कार एम. एस. इ. बी. संघाच्या नितीन देशमुखने तर उत्कृष्ट पकडीचा पुरस्कार बी. इ. जी. - पुणे संघाच्या विवेक घुलेने पटकावला.\nअंतिम फेरीत इंडियन आर्मी कबड्डी संघाचे चढाईपटू मोनू गोयल, संजीवा, सोनू विरुद्ध बी. इ. जी - पुणे संघाचे चढाई बहाद्दर प्रो कबड्डीपटू मोहित मल्लिक, नरेंद्र कुमार यांच्यामधील रंगतदार खेळ प्रेक्षकांना पहायला मिळाला. इंडियन आर्मीने पहिल्या डावात घेतलेली 19-14 अशी आघाडी अखेरीस 32-27 अशा विजयाने अजिंक्यपदास गवसणी घालणारी ठरली. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंडियन आर्मी संघाने मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटल संघावर 18-7 असा तर बी. इ. जी. - पुणे संघाने एम. एस. इ. बी. संघावर 45-17 असा सहज विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.\nआकडा कमी होताच पोलिसांची दोन कोविड सेंटर बंद\nमुंबईत कोरोनाचे २ हजार १६३ नवे रुग्ण, ५४ जणांचा मृत्यू\nराज्यात १९ हजार १६४ नवे रुग्ण, ४५९ जणांचा दिवसभरात मृत्यू\nगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n'नमस्ते' म्हणत अ‍ॅपलचे पहिले ऑनलाईन स्टोअर लाँच\nचित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 'या' दोन अभिनेत्यांना कोरोनाची लागण\nमाजी आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू, समालोचक डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबईचे वानखेडे स्टेडियम लवकरच पर्यटनासाठी खुले होऊ शकते\nमुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्डचा अनोखा विक्रम\n'मुंबई'चा कर्णधार रोहित शर्माच्या नावे नव्या विक्रमाची नोंद\nरोहितची अर्धशतकी खेळी, 'केकेआर' विरुद्धच्या सामन्यात 'मुंबई'चा दमदार विजय\nसनराईज हैदराबादला धक्का, अष्टपैलू खेळाडू संघाबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/surat-based-digital-firm-declares-period-leaves-for-its-female-staff/videoshow/77546830.cms", "date_download": "2020-09-25T02:55:56Z", "digest": "sha1:AIZYN655FBD5IEAW3TJPUPGERASEPNEE", "length": 10404, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nछोट्या कंपनीचा मोठा निर्णय : महिला कर्मचाऱ्यांना मिळणार मासिक पाळीची रजा\nगुजरातच्या सुरतमधील आयविपणन ही एक छोटीशी कंपनी आहे.पण या छोट्याशा डिजिटल मार्केटींग कंपनीने महिला कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलायहा निर्णय आहे पिरिअड लिव संदर्भातला, या कंपनीत काम करणाऱ्या महिला महिन्यातला एक दिवस म्हणजेच मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी रजा घेऊ शकतात आणि ही रजा घेतल्यानंतर त्यांचा पगार ही कापला जाणार नाहीयेम्हणजेच वर्षातले १२ दिवस महिलांना मासिक पाळीसाठी रजा मिळणार आहे\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nअर्थबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nक्रीडाविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nमनोरंजनएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nमनोरंजनगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यूज\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nन्यूजफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nन्यूजउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nन्यूजफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nन्यूजप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nन्यूजएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nन्यूजमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nन्यूजसूरतमधील ओएनजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्टेंबर २०२०\nक्रीडाकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nन्यूजकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/computer-pioneer-arnold-spielberg-dies-103-los-angeles-338701", "date_download": "2020-09-25T02:36:17Z", "digest": "sha1:ZAXJECEE7BJFUIYENHLTNJWLNPLWRP3H", "length": 16287, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "पर्सनल कॉम्प्युटरचा जनक अरनॉल्ड स्पिलबर्ग यांचे निधन | eSakal", "raw_content": "\nपर्सनल कॉम्प्युटरचा जनक अरनॉल्ड स्पिलबर्ग यांचे निधन\nबालपणासूनच गॅझेटने वेढलेल्या अरनॉल्ड यांनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी स्वत:चा क्रिस्टल रेडिओ आणि 15 व्या वर्षी रेडिओ बनविला होता.\nलॉस ऐंजल्स - विख्यात हॉलीवूड दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांचे वडील, कल्पक अभियंते आणि पर्सनल काम्प्युटरचे जनक अरनॉल्ड स्पिलबर्ग (वय 103) यांचे गुरूवारी वृद्धत्वामुळे निधन झाले. कुटुंबाच्या गराड्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या चार मुलांनी एका निवेदनाद्वारे दिली. त्यांच्या मागे या चार मुलांसह तीन मुली असा परिवार आहे. त्यांच्या मुलींमध्ये पटकथा लेखक ॲन स्पिलबर्ग, निर्मात्या नॅन्सी स्पिलबर्ग आणि विपणन अधिकारी सुई स्पिलबर्ग यांचा समावेश आहे.\nअमेरिकेतील सिनसिनाटी येथे 1997 मध्ये युक्रेन-ज्यू स्थलांतरित दांपत्याच्या पोटी अरनॉल्ड यांचा जन्म झाला. बालपणासूनच गॅझेटने वेढलेल्या अरनॉल्ड यांनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी स्वत:चा क्रिस्टल रेडिओ आणि 15 व्या वर्षी रेडिओ बनविला. त्यानंतर कौशल्य विकसित करत त्यांनी दुसऱ्या महायुध्दादरम्यान रेडिओ चालक व 490 व्या बॉम्ब तुकडीचा संवादप्रमुख म्हणूनही काम केले. सिनसिनाटी विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर ‘आरसीए’ साठी संगणक संशोधन सुरू केले. तेथेच त्यांनी पहिल्या संगणकीकृत रोख रक्कमेच्या नोंदणीत योगदान दिले. अरनॉल्ड यां���ी मुलगा स्टिव्हन स्पिलबर्गकडून निधी दिल्या जाणाऱ्या ‘युएससी शोआह फाउंडेशन’ने वापरलेले तंत्रज्ञान संग्रहित केले.\nहे वाचा - ख्राइस्टचर्च हल्लेखोराला मरेपर्यंत तुरुंगातून बाहेर पडता येणार नाही अशी शिक्षा\nस्टिव्हन यांच्या पहिल्या चित्रपटसाठी मदत\nवडिलांनी मला त्यांचा संगणकाने कसे काम करण्याची अपेक्षा होती, हे स्पष्ट केले. परंतु, त्याकाळतील ही संगणकशास्त्राची भाषा मला ग्रीकसारखी वाटली. हे सर्व खूप रोमांचित करणारे पण माझ्या आकलनापलीकडचे होते. काही काळानंतर ते मला समजले, अशी प्रतिक्रिया स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी जनरल इलेक्ट्रिकच्या ‘जीई’ रिपोर्टसला 2016 मध्ये दिली होती. अरनॉल्ड यांना आपल्या मुलाला आपल्याप्रमाणे अभियंता बनवायचे होते. मात्र, स्टिव्हन यांच्या चित्रपटप्रेमामुळे ते सुरवातीला निराश झाले होते. त्यानंतर, त्यांचे चित्रपट पाहून मात्र ते खूश झाले होते. त्यांनी स्टिव्हन यांना ‘फायरलाईट’ हा पहिला चित्रपट बनविण्यासही मदत केली.\nअसा झाला पर्सनल कॉम्प्युटरचा जन्म\nजनरल इलेक्ट्रिकसाठी काम करताना अरनॉल्ड स्पिलबर्ग आणि चार्लस प्रॉपस्टर यांनी 1950 मध्ये ‘जीई-225’ हा मेनफ्रेम संगणकाचा आराखडा तयार केला. त्यामुळे डार्टमाउथ महाविद्यालयातील वैज्ञानिकांना बेसिक प्रोग्रॅमिंग भाषा विकसित करता आली. त्यातूनच 1970 आणि 1980च्या दशकात पर्सनल कॉम्प्युटरचा जन्म झाला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनवाजुद्दीन सिद्दीकीविरोधात पत्नी आलियाने बलात्कार आणि फसवणूकीची दाखल केली तक्रार\nमुंबई- बॉलीवुडमधील आणखी एका पती पत्नीचं भांडण आता समोर आले आहे. स्टार अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया हिने त्याच्या विरोधात बलात्कार आणि...\n\"दिव्यांग\" वेबसिरीज : कोकणात सिनेसृष्टीच्या दिशेने पाऊल पुढे\nरत्नागिरी - \"कोकणातल्या झाकन्या\" या वेबमालिकेतून जगभर पोचलेले व \"ती आमच्या गावाची\" मागच्या बेंचवर या वेब मालिकेतून वेगळ्या विषयावर भाष्य करणारे के....\nजगातील सर्वात १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये अभिनेता आयुष्यमान खुराणा; टाईम्सच्या यादीत झळकण्याचा मिळाला मान\nमुंबई - आपल्या अभिनयाच्या आगळ्या वेगळ्या शैलीने रसिकांवर छाप पाडणा-या आयुष्यमान खुराणाचा समावेश प्रख्यात टाईम्स मासिकात जगातील सर्वात...\nअभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली, 'जर अनुराग कश्यप दोषी आढळून आला तर मी..'\nमुंबई- बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपवर पायल घोषने लैंगिक शोषणनंतर आता बलात्काराचा आरोप लावला आहे. या आरोपांनंतर...\nअनुराग कश्यपवर पायल घोषने केला बलात्काराचा आरोप, तक्रार दाखल\nमुंबई- दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या विरोधात लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावणा-या अभिनेत्री पायल घोषने आता त्याच्या विरोधात बलात्काराची...\nकंगणाच्या टिवटिवीचा परिणाम तिच्या चित्रपटावर होणार वायफळ चर्चेमुळे वादाच्या भोवऱ्यात\nमुंबई - एव्हाना आपण सर्वांनी कंगणाचा जयललिता यांच्या आयुष्यावर बेतलेला थलाइवी नावाचा चिञपट पाहुन रिकामे झाले असतो. थलाइवी नावाचा चिञपट २६...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/ceo-shirdi-sansthan-physically-present-highcourt-bombay-bench-346614", "date_download": "2020-09-25T04:06:27Z", "digest": "sha1:AVHHM2ZLGQYHUY7YNWZSHMHPHXZCFXFR", "length": 17478, "nlines": 294, "source_domain": "www.esakal.com", "title": "शिर्डी संस्थानच्या सीईओंना व्यक्तिशः उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश समितीच्या बैठकीत आडकाठी आणणे भोवले | eSakal", "raw_content": "\nशिर्डी संस्थानच्या सीईओंना व्यक्तिशः उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश समितीच्या बैठकीत आडकाठी आणणे भोवले\nसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे असून, ते समितीच्या बैठकीत आडकाठी आणत असल्याने समितीचे कामकाज सुरळीत होत नसल्याचा अहवाल समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश नगर यांनी औरंगाबाद खंडपीठात सादर केला. याप्रकरणी न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस. डी कुलकर्णी यांनी सीईओ बगाटे यांना २३ सप्टेंबरला व्यक्तिशः खंडपीठात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.\nऔरंगाबाद: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या परवानगीने नगर जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष असलेली तदर्थ समिती सध्या शि��्डीच्या साईबाबा संस्थानचा कार्यभार सांभाळत आहे.\nहेही वाचा- एमआयएमच्या माजी नगरसेवकाने साथीदारांच्या मदतीने केला चाकूहल्ला: गुन्हा दाखल\nसमितीचे सचिव हे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे असून, ते समितीच्या बैठकीत आडकाठी आणत असल्याने समितीचे कामकाज सुरळीत होत नसल्याचा अहवाल समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश नगर यांनी औरंगाबाद खंडपीठात सादर केला. याप्रकरणी न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस. डी कुलकर्णी यांनी सीईओ बगाटे यांना २३ सप्टेंबरला व्यक्तिशः खंडपीठात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.\nशिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी संस्थानवर नवीन विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान खंडपीठाने शासनाकडून नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त करेपर्यंत नगरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश, संस्थानचे सीईओ, अतिरिक्त विभागीय आयुक्त (नाशिक), सहधर्मादाय आयुक्त (नगर) यांची तदर्थ समिती गठित करून त्यांना धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेण्याचे आदेश ऑक्टोबर २०१९ मध्ये दिले होते.\nहेही वाचा- मध्य प्रदेशच्या भाचीला ६ वर्षांनी सापडली महाराष्ट्रात मामी, एका फोनवर पोलिसांनी घेतला शोध\nसंस्थानचे तत्कालीन सीईओ अरुण डोंगरे यांनी तदर्थ समितीच्या इतर सदस्यांना विचारात न घेता, खंडपीठाची पूर्वपरवानगी न घेता धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेऊन गैरव्यवहार केल्याबद्दल अहवाल खंडपीठात सादर करण्यात आला होता. त्यानंतर संस्थानच्या सीईओपदी के. एच. बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली होती. सीईओ बगाटे हे तदर्थ समितीच्या बैठकीत आडकाठी निर्माण करत असून, तदर्थ समितीचे कामकाज सुरळीत होऊ देत नसल्याचा अहवाल समितीचे खंडपीठ नियुक्त अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश नगर यांनी खंडपीठात सादर केला.\nत्याची खंडपीठाने गंभीर दखल घेत तदर्थ समिती स्थापन करण्यात आल्यापासून सीईओ सहकार्य करत नसल्याचे निरीक्षण नोंदवत सीईओ बगाटे यांना खंडपीठाने व्यक्तिशः हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याचिकेची पुढील सुनावणी २३ सप्टेंबरला होणार आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. सतीश तळेकर, ॲड. प्रज्ञा तळेकर व अजिंक्य काळे काम पाहत आहेत. संस्थानतर्फे ॲड. संजय चौकीदार, तर शासनातर्फे ॲड. काळे काम पाहत आहेत.\nहेही वाचा- औ��ंगाबादेत रेल्वे स्टेशन परिसरात जुगार अड्ड्यावर छापा, ११ जणांना घेतले ताब्यात, २ लाखांचा ऐवज जप्त\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"तो कर्मचारी अधिकाऱ्यांना पैसे पुरवितो का' सोलापूर \"झेडपी'त प्रशासनावर हल्लाबोल\nसोलापूर ः जिल्हा परिषदेमध्ये शासनाच्या नियमानुसार एक कर्मचारी एका टेबलवर तीन वर्ष व एका विभागात पाच वर्ष राहू शकतो. असे असतानाही अर्थ विभागात एक...\nरत्नागिरीकरांना दिलासा ; कोरोना रूग्ण संखेत घट\nरत्नागिरी - कोरोना बाधित सापडण्याचा वेग मंदावला असून मागील चोविस तासात अवघे 51 रुग्ण बाधित सापडले. हा रत्नागिरीकरांसाठी दिलासा असला तरी गेल्या दोन...\nVideo - मनसेकडून कोल्हापूर महापालिकेच्या कारभाराची घोडे, हलगी आणि बॅंडच्या तालावर वरात\nकोल्हापूर : शहरातील पाणीपुरवठा पाईप लाईन बदलण्याचे काम दास आणि कंपनी निकृष्ठ दर्जाचे करत आहे. याबाबत मनसेतर्फ़े महापालिका आयुक्तांना व्हिडीओ द्वारे...\nश्रीगोंद्यातून सीना प्रकल्पही निघणार, कर्जतसाठी कोळवडीला कार्यालय\nश्रीगोंदे : श्रीगोंदे व कर्जत तालुक्‍यांतील कुकडी, घोड, सीना प्रकल्पांचे विभागीय कार्यालय 16 वर्षांपूर्वी श्रीगोंदे येथे सुरू झाले. मात्र, आता...\nचाकूर पंचायत समितीत प्रभारीराज, नागरिकांनी जायचे कुठे\nचाकूर (जि.लातूर) : तालूक्याचा कारभार हाकणाऱ्या पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यापासून गटशिक्षणाधिकारी, पशुधनविकास अधिकारी, एकात्मिक बालविकास...\nलालपरी हळुहळू रुळावर येऊ लागली\nबारामती (पुणे) : राज्य शासनाने लालपरीला पूर्ण क्षमतेने वाहतूक करण्याची परवानगी दिल्यानंतर आता हळुहळू प्रवासी पुन्हा एसटीकडे वळू लागले आहेत, अशी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/food-recipes/recipe-tuwar-dal-bhaji/articleshow/72082699.cms", "date_download": "2020-09-25T04:11:11Z", "digest": "sha1:CAXZ6X5YAXNPKCRKCLAXKMHCMRO35JYS", "length": 12320, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "recipe tips: तूरडाळीची चमचमीत भजी कशी कराल\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतूरडाळीची चमचमीत भजी कशी कराल; शिका नवी रेसिपी\nमला वाटतं भजी, आणि ती सुद्धा गरमागरम, न आवडणारा माणूस शोधूनही सापडणार नाही. माझा सुद्धा भजी हा वीक पॉइंट आहे. मी भजी नुसती खातच नाही तर करतो सुद्धा. पारंपरिक पद्धतीने केलेल्या कांदाभज्यांबरोबर वेगवेगळ्या प्रकारे केलेली तूरडाळीची, मूगडाळीची किंवा मिक्स्ड डाळीची भजी बऱ्याच जणांना आवडतातच,\nडॉ. सतीश अ. कानविंदे, ठाणे (प.)\nमला वाटतं भजी, आणि ती सुद्धा गरमागरम, न आवडणारा माणूस शोधूनही सापडणार नाही. माझा सुद्धा भजी हा वीक पॉइंट आहे. मी भजी नुसती खातच नाही तर करतो सुद्धा. पारंपरिक पद्धतीने केलेल्या कांदाभज्यांबरोबर वेगवेगळ्या प्रकारे केलेली तूरडाळीची, मूगडाळीची किंवा मिक्स्ड डाळीची भजी बऱ्याच जणांना आवडतातच, पण त्यातल्या त्यात तूरडाळीची भजी तर जास्तच आवडतात. म्हणूनच मी मध्यंतरी पाककलेविषयीच्या आवडीवर लिहिलेल्या लेखात मी ह्या भज्यांचा उल्लेख केला होता. त्यावेळी अनेकांनी मला ह्या भज्यांची रेसिपी विचारली होती. ही पद्धत अतिशय साधी आणि सोपी आहे. ती भजी सगळ्यांनाच कराय यायला हवीत, असं मला मनापासून वाटतं. म्हणूनच इथे त्याची रेसिपी देत आहे.\nसाहित्य : तूरडाळ २ वाट्या, कांदे - २ ते ३ (बारीक चिरून), आले - दीड इंच, ओल्या मिरच्या - २ ते ३, उकडलेला मध्यम आकाराचा १ बटाटा, लसूण - ७ ते ८ पाकळ्या, बारीक चिरलेली कोथींबीर, मीठ - चवीनुसार, तळण्यासाठी तेल\nकृती : तूरडाळ ४ ते ५ तास भिजत ठेवून नंतर ती मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावी. त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आले, लसूण, मिरची यांची पेस्ट तसेच उकडलेला बटाटा कुस्करून घालावा. चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करावे. तेल गरम झाल्यावर मिश्रणाचे छोटे छोटे गोळे त्यात सोडून मध्यम आचेवर खरपूस तळून घ्यावेत, म्हणजे झाली आपली भजी तयार. ही गरमागरम भजी नुसती सुद्धा खायला चांगली लागतात. पण कोणाला हवे असेल तर सोबत चटणी द्यायलाही हरकत नाही\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं ���हे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nहॉटेल स्टाइल टोमॅटो शोरबा, जाणून घ्या सोपी रेसिपी...\nगाजर आणि बीटची हेल्दी ड्रिंक रेसिपी...\nBatata Vada बटाटा वडा रेसिपी...\nचमचमीत पेपर चिकन रेसिपी...\nमखाणे आणि ड्राय फ्रुट खीर रेसिपी...\nउपवासाच्या भाजणीचे वडे कसे करायचे; वाचा रेसिपी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nचिनी सैनिकांची जुनी खेळी, लडाखमध्ये वाजवतायत पंजाबी गाणी\nमुंबईतील नायर रुग्णालयाच्या ओपीडीत शिरलं पाणी\nघरात शिरलेल्या गुडघाभर पाण्यात मुंबईकरांनी काढली रात्र \nमुसळधार पावसाने वाहतुकीवर परिणाम, सायन स्थानकात पाणी\nमुंबईत पावसाची रात्रपाळी, रस्ते पाण्यात तर रेल्वे ठप्प\nऔरंगाबाद'ड्युटीवर वर्दीसह डोक्यावर टोपी अन् हातात काठी आवश्यक'\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nदेशबिहार विधानसभा निवडणूक : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nपुणेऑक्सिजनवरील रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या; एफडीएची रुग्णालयांना तंबी\nनागपूरजागतिक संततिप्रतिबंधक दिन; राष्ट्रीय कुटुंब पाहणीत राज्यातील जळजळीत वास्तव उघड\nनागपूरकडकनाथ कोंबड्यांचे आमिष दाखवले, शेतकऱ्यांना १७ लाखांना फसवले\n मेट्रोच्या पाहणीसाठी सकाळी सहा वाजताच पोहोचले\nविज्ञान-तंत्रज्ञानसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nकरिअर न्यूजअकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप अनिश्चितताच\nफॅशनदेबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/04/one-year-reduction.html", "date_download": "2020-09-25T02:32:39Z", "digest": "sha1:2CFPPVXQUN3CFHBHM7NI3YRMLCJZRO5G", "length": 13837, "nlines": 105, "source_domain": "www.esuper9.com", "title": "आमदारांच्या वेतनात एक वर्ष कपात - esuper9", "raw_content": "\nHome > राजकारण > आमदारांच्या वेतनात एक वर्ष कपात\nआमदारांच्या वेतनात एक वर्ष कपात\nआमदारांच्या वेतनात एक वर्ष कपात\nकेंद्रानंतर आता राज्यातही सर्व विधिमंडळ सदस्य, लोकप्रतिनिधींच्या वेतनात 30 टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय झाला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य, लोकप्रतिनिधींच्या वेतनात या महिन्यापासून म्हणजे एप्रिल 2020 पासून पुढील वर्षीपर्यंत म्हणजे एप्रिल 2021 पर्यंत 30 टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय झाला. आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.\nराज्यपाल नियुक्त एका जागेसाठी शिफारस\nकोरोनाचे संकट पाहता विधानपरिषदेच्या निवडणूक होणार नाही, अशी परिस्थिती आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन जागा रिक्त आहेत, त्यापैकी एका जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.\nआर्थिक पुनरुज्जीवनासाठी दोन समित्या\nआज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. या संदर्भात दोन समित्या नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिली समिती ही आर्थिक परिणामांचा पुनरुज्जीवन अहवाल तयार करेल. यात अर्थतज्ज्ञ, उद्योजक, निवृत्त अधिकारी, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असेल. याशिवाय दुसरी समिती ही मंत्रिमंडळातील सदस्यांची असून त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, अनिल परब यांचा समावेश असेल.\nसर्व विधिमंडळ सदस्यांच्या वेतनात 30 टक्के कपात\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य, लोकप्रतिनिधींच्या वेतनात या महिन्यापासून म्हणजे एप्रिल 2020 पासून पुढील वर्षीपर्यंत म्हणजे एप्रिल 2021 पर्यंत 30 टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय झाला. दरम्यान एक मे रोजी राज्यभरात होणारे ध्वजारोहण ���े केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी व निवडक मान्यवरांच्या उपस्थितीतच होईल. कुठलाही समारोह किंवा परेड होणार नाही असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.\nनिवारा केंद्रांमध्ये भोजनाची क्षमता वाढविणे\nकोरोना संदर्भात राज्यातील वाढते रुग्ण लक्षात घेता लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक करण्याबाबत तसेच निवारा केंद्रांमध्ये भोजन, शिवभोजन यांची क्षमता अधिक वाढविणे व लाभार्थी नागरिकांना अधिक चांगली सुविधा देणे. याबाबत मंत्रिमंडळातील सदस्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या, याची देखील काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/unnatural-sexual-harassment-charges-on-10-police-men/articleshow/57133251.cms", "date_download": "2020-09-25T05:04:42Z", "digest": "sha1:N2HTSVTSFIN6R6EK5VOCMXHVAIGF5TVL", "length": 13755, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवडाळ्यामध्ये दोन वर्षांपूर्वी अॅग्नेलो वल्दारीस या मुलाच्या झालेल्या कोठडी मृत्यूच्या प्रकरणात दहा आरोपी पोलिसांविरोधात अखेर अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचाही गुन्हा लावून तसा आरोप ठेवला जाणार आहे.\nदहा पोलिसांविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nवडाळ्यामध्ये दोन वर्षांपूर्वी अॅग्नेलो वल्दारीस या मुलाच्या झालेल्या कोठडी मृत्यूच्या प्रकरणात दहा आरोपी पोलिसांविरोधात अखेर अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचाही गुन्हा लावून तसा आरोप ठेवला जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सीबीआयने अधिक तपास केल्यानंतर सोमवारी त्याचा अहवाल देताना न्यायालयात ही माहिती दिली. म���ंबईत पोलिसांविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे.\nअॅग्नेलो व त्याचे काही मित्र चोरीच्या आरोपाखाली वडाळा रेल्वे पोलिसांच्या लॉकअपमध्ये असताना अॅग्नेलोचा पोलिस अत्याचारात मृत्यू झाला होता. नंतर त्याचे वडील लिओनार्ड वल्दारीस यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सीबीआय तपासाचे निर्देश दिले होते. सीबीआयने तपासाअंती संबंधित दहा पोलिसांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. परंतु, हत्या व लैंगिक अत्याचाराचे साक्षी-पुरावे स्पष्ट असूनही त्या गुन्ह्यांखाली सीबीआयने आरोप ठेवले नसल्याचा दावा याचिकादारांतर्फे अॅड. युग चौधरी यांनी केला होता. त्यात तथ्य वाटल्यानंतर न्या. रणजित मोरे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने सीबीआयला आठ आठवड्यांत अधिक तपास करून अहवाल देण्याचे निर्देश दिले होते.\nत्यानुसार, सोमवारी सीबीआयतर्फे अॅड. हितेन वेणेगावकर यांनी आरोपी पोलिसांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ अन्वये (अनैसर्गिक लैंगिक अत्याचार) गुन्हा लागत असून त्यानुसार कनिष्ठ न्यायालयात लवकरच पुरवणी आरोपपत्र दाखल करू, असे सांगितले. त्याचवेळी आरोपी पो‌लिसांविरुद्ध कलम ३०२ अन्वये (हत्या) आरोप ठेवण्याइतपत पुरावे नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यावेळी याचिकादारांचे वकील उपस्थित नव्हते. त्यामुळे खंडपीठाने याविषयीच्या युक्तिवादासाठी पुढची सुनावणी ९ मार्चला ठेवली.\nदरम्यान, पोलिसांविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा लागण्याची मुंबईतील ही पहिलीच घटना आहे, अशी माहिती वेणेगावकर यांनी न्यायालयाबाहेर पत्रकारांना दिली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nAshalata Wabgaonkar: आशालता यांच्या निधनामुळं फुटलं नव्...\nSanjay Raut: 'शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना किंमत देत ...\nSharad Pawar: 'मला इन्कम टॅक्सची नोटीस आलीय, आमच्यावर त...\nकंगना राणावत प्रकरण: हायकोर्टाने महापालिकेला सुनावले खड...\nतरीही हेलिकॉप्टर जॉयराइडकडे ओघ महत्तवाचा लेख\n'या' लशीचा चा���णीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nपुणेऑक्सिजनवरील रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या; एफडीएची रुग्णालयांना तंबी\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nमुंबई'बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय'\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\n मेट्रोच्या पाहणीसाठी सकाळी सहा वाजताच पोहोचले\nपुणेपुण्यातील हॉटेलांमधून रात्री सातनंतरही मिळणार पार्सल\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलनोकियाचे २ स्मार्टफोन येताहेत, इतकी असेल किंमत\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nकार-बाइकपुन्हा महाग झाली BS6 Renault Triber, जाणून घ्या नवी किंमत\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2020-09-25T03:30:04Z", "digest": "sha1:F5FIZLPTC7BJJLX2FZQVXCAPIDV5RW7N", "length": 2796, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कार्ल जान्स्की - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकार्ल जान्स्की (२२ ऑक्टोबर, इ.स. १९०५ - १४ फेब्रुवारी, इ.स. १९५०) हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व रेडिओ खगोलशास्त्राचे आद्य प्रणेते होते. १९३१ च्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी आकाशगंगेच्या केंद्राकडून येणाऱ्या रेडिओलहरींचा शोध लावला.[१]\nसंदर्भ आणि नोंदीसं���ादन करा\nLast edited on ४ सप्टेंबर २०१३, at ०९:१९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०१३ रोजी ०९:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/story.php?title=%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-whats-app-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2020-09-25T03:30:55Z", "digest": "sha1:RBYW3XLZFRM3KQPXLAB73A46WFZYEO6N", "length": 5856, "nlines": 176, "source_domain": "marathiblogs.in", "title": "एका मोबाईल मध्ये दोन whats app कसे चालवाल | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nएका मोबाईल मध्ये दोन whats app कसे चालवाल\nएका मोबाईल मध्ये दोन whats app कसे चालवाल\nहोय मित्रानो आज मी.सागणारआहे एका एका मोबाईल मध्ये दोन whats app कसे चालवायचे ते खूप सोपी गोष्ट आहे हि तुमच्या पैकी किती तरी जन दोन whats app चालवत असतील पण ज्यांना माहिती नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या हि मोबाईल मध्ये दोन whats app चालू करा.\nWhats App वर कॉमेंट कशी द्यावी \nwhats app वर लाईव्ह लोकेशन सेअर कसे करतात .\nwhats app वर सेंड केलेला मेसेज वापस बोलवा.\nSBI बँक चा yono app खूप छान आहे असा इंस्टाल करा.\nमाझी कथा सुव्रत जोशीच्या आवाजात storytel app वर.\nwhats aap वरून आपण आपले location कसे सेंड कराल\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.bankonlineexams.com/2016/08/blog-post_0.html", "date_download": "2020-09-25T04:20:35Z", "digest": "sha1:VYQ6MZYHFPBZAMV3DNMZ3DABBVIW6LZX", "length": 20449, "nlines": 177, "source_domain": "www.bankonlineexams.com", "title": "Spardha Pariksha.... Flat 40% Off on Kiran Prakashan Pratiyogita Kiran Books: जीएसटीवर सर्व राज्यांची सहमती", "raw_content": "\nजीएसटीवर सर्व राज्यांची सहमती\nएक टक्का कर रद्द; सुधारित विधेयक लवकरच सर्वाचे लक्ष लागलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकातील (जीएसटी) एक टक्का अतिरिक्त शुल्क रद्द करण्याबरोबरच संभा��्य महसूल नुकसानीची भरपाई राज्यांना पुढील पाच वर्षांसाठी देण्याची एकमुखी शिफारस मंगळवारी केंद्र सरकारला करण्यात आली. सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या परिषदेमध्ये राज्यांनी जीएसटीवर पुन्हा एकदा सर्वसहमती व्यक्त केली असून, त्यांच्या तीन\nप्रमुख मागण्यांपैकी एक टक्का अतिरिक्त कर रद्द करण्याची मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे आता काँग्रेस कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता वाढली आहे. या बैठकीतील निर्णयांच्या आधारे सुधारित विधेयक ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात राज्यसभेत मांडले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली . केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीमध्ये व्यापक एकमत झाल्याची टिप्पणी यासंदर्भातील अधिकारप्राप्त समितीचे अध्यक्ष आणि प. बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी केली. त्यास मार्क्‍सवादी कम्युनिस्टशासित केरळचे अर्थमंत्री के.एम. मणी यांनीही दुजोरा दिला. ‘विधेयकाच्या मसुद्यावर सर्व राज्ये सर्वसाधारणपणे समाधानी आहेत,’ असे मित्रा म्हणाले.\nराज्यसभेतील संख्याबळाच्या आधारावर काँग्रेसने तीन मागण्यांसाठी हे विधेयक दोन वर्षांपासून रोखून धरले आहे. जीएसटीचा कमाल दर १८ टक्केच ठेवण्याची तरतूद घटनादुरुस्ती विधेयकातच हवी, एक टक्का अतिरिक्त शुल्क रद्द करावे आणि तक्रार निवारणासाठी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र लवाद नेमावा, या काँग्रेसच्या प्रमुख मागण्या आहेत. यावर बैठकीमध्ये चर्चा झाली. त्यापैकी एक टक्का अतिरिक्त कर रद्द करण्याचा निर्णय झाला; पण अठरा टक्क्य़ांच्या करमर्यादेची तरतूद घटनादुरुस्ती विधेयकात करण्याची आणि स्वतंत्र लवाद नेमण्याच्या काँग्रेसच्या मागणीवर काही एकमत झाले नाही. त्यामुळे राज्यसभेत सादर होणाऱ्या विधेयकात हे दोन्ही मुद्दे नसतील, असे मित्रा यांनी स्पष्टपणे सांगितले. ‘जीएसटीचा दर असा असावा, की सामान्यांना झळ पोचणार नाही आणि राज्यांच्या महसुलाला फटका बसणार नाही,’ असेही ते म्हणाले.\nपावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेसचा सूर नरमाईचा होता; पण दलित अत्याचारांच्या मुद्दय़ानंतर पहिल्याच आठवडय़ात भाजप व काँग्रेसचे संबंध ताणले गेले. त्यातच नॅशनल हेराल्डप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांना नोटीस बजावल्याने आणि आंध्र प्रदेशला विशेष पॅकेज देण्यासंदर्भातील खासगी विधेयक राज्यसभेत भाजपने हाणून पाडल्याने काँग्रेसचा तिळपापड झाला आहे. परिणामी दोन दिवसांपासून काँग्रेसने राज्यसभेचे कामकाज रोखून धरले आहे. या साठमारीमध्ये वनीकरण नुकसानभरपाई विधेयक (कॅम्पा) हे देखील अडकून पडले आहे. मात्र, काँग्रेसने त्याचे खापर भाजपवर फोडले आहे. जीएसटीमुळे महागाईची शक्यता असल्याने ते विधेयक पुढे पुढे ढकलण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे जयराम रमेश यांनी केला आहे. त्या पाश्र्वभूमीवर राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीकडे सर्वाचे लक्ष लागले होते.\nजीएसटीमुळे राज्यांचा घटणारा महसूल लक्षात घेऊन केंद्राकडून पुढील पाच वर्षांसाठी नुकसानभरपाई. यापूर्वी तीन वर्षांचा प्रस्ताव होता.\nदीड कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापारांवर केंद्र व राज्य असे दुहेरी नियंत्रण नसण्यावर एकमत.\nतक्रार निवारणासाठी स्वतंत्र लवाद नेमण्याऐवजी सर्व राज्यांचे अर्थमंत्री सदस्य असलेली जीएसटी परिषद योग्य.\nपं. लच्छू महाराज तबला हे भारतीय अभिजात संगीतातील अविभाज्य अंग नेमके कधी झाले , याची नोंद नाही. मात्र तबल्याच्या , म्हणजेच लयीच्या साथीश...\nसाइबर फ्राड रोकने की नीति\nजागरण ब्यूरो, नई दिल्ली बैंकों में साइबर अपराध से जुड़ी घटनाओं में तेजी से हो रही बढ़ोतरी और इसे रोकने में बैंकों की नाकामयाबी को देखते ह...\nस्पर्धक जबाँग अखेर मिंत्राच्या ताब्यात\nतयार वस्त्र-प्रावरणाच्या ऑनलाइन विक्रीतील कट्टर स्पर्धक जबाँगला मिंत्राने ताब्यात घेतल्याचे मंगळवारी जाहीर केले. मिंत्राने जबाँगच्या गेल्...\nतबला हे भारतीय अभिजात संगीतातील अविभाज्य अंग नेमके कधी झाले, याची नोंद नाही. मात्र तबल्याच्या, म्हणजेच लयीच्या साथीशिवाय संगीत पूर्ण होऊ ...\nएआईबीए वर्ल्ड चैम्पियन प्रतियोगिता में बॉक्सर सोनिया लाठेर ने सिल्वर मेडल जीता\nभारतीय मुक्केबाज सोनिया लाठेर (57 किग्रा ) ने 27 मई 2016 को अस्ताना ( कज़ाख़स्तान ) में एआईबीए महिला वर्ल्ड चैम्पियन प्रतियो...\nSome-Important-General-Awareness- वित्त बिल के लिए किसकी स्वीकृति आवश्यक है उत्तर :- राष्ट्रपति ● स्वतंत्र भारत के प्रथम राष्ट्रपति किस...\nस्पर्धक जबाँग अखेर मिंत्राच्या ताब्यात\nनरसिंगच्या उर���्या सुरल्या आशा संपुष्टात, प्रवीण रा...\nउत्तेजक प्रकरणी रशियाच्या १९ रोइंगपटूंवर बंदी\nबॅस्टिअन श्वाइनस्टायगरची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून ...\nरशियाच्या आठ वेटलिफ्टर्सवर बंदी\nराष्ट्रीय क्रीडापटू पूजा कुमारीचा सेल्फी काढताना म...\nपाटणा पायरेट्स सलग दुसऱयांदा चॅम्पियन\nआशिया खंडातील सर्वाधिक तापमान कुवेतमध्ये, आकडा पाह...\n‘ज्ञानपीठ’प्राप्त लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या ...\nभाजपच्या पासवानांची खासदारकी रद्द\nगेको सरडय़ाची दुर्मीळ प्रजाती छत्तीसगडमध्ये सापडली\nकाश्मीरमध्ये पुन्हा संचारबंदी लागू\nभारतीय वंशाची सर्वात कमी वयाची मुलगी डेमोक्रॅटिक प...\nगुगलही रमले मुन्शी प्रेमचंद यांच्या आठवणीत\nपेलेट गनवर बंदी घालण्याची बार असोसिएशनची मागणी\nदारू पिणाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला शिक्षा; दारूबं...\nसौदीतील भारतीय कर्मचाऱ्यांना सुखरुप परत आणू: सुषमा...\nपारंपरिक इंधनाचा थेंबही न वापरता सौर विमानाची जगप्...\nजीएसटीवर सर्व राज्यांची सहमती\nडेमोक्रॅटिक पक्षातर्फे हिलरी क्लिंटन यांना राष्ट्र...\n‘कोहिनूर हिऱ्यावर भारताचा कायदेशीर हक्क नाही’\nभारताच्या टी.एम.कृष्णा आणि बेझवाडा विल्सन यांना मॅ...\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांच्या पूर्णाकृती पुतळ्य...\nबीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांची नवी इनिंग; प्र...\nगोव्यात परदेशी नागरिकांना कृषी जमीन खरेदीची अनुमती\nचौदा वर्षांखालील मुलास कामावर ठेवणे गुन्हा\nशरीरात औषधे सोडण्यासाठी विविध आकाराची यंत्रे\nचार ‘पी-८ आय’ विमानांसाठी भारताचा अमेरिकेशी करार\nवस्तू व सेवा कर ; एक पाऊल सहमतीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1079417", "date_download": "2020-09-25T05:13:29Z", "digest": "sha1:7AHLOHTQ4ER4PO3E7KELMURDWAMF25B7", "length": 2466, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"व्हियेतनाम एअरलाइन्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"व्हियेतनाम एअरलाइन्स\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१६:०६, १५ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती\n२४ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\n१७:०९, ६ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nज (चर्चा | योगदान)\nछो (व्हियेतनाम एरलाइन्सपान व्हियेतनाम एaरलाइन्स कडे J स्थानांतरीत)\n१६:०६, १५ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/03/Take-one-tablespoon-of-ghee-and-ashwagandha-powder-int-warm-milk-every-night-and-watch-the-results.html", "date_download": "2020-09-25T02:54:58Z", "digest": "sha1:23Q4FBTGQJEZTSUHHW6ALLBPMBOCZ76W", "length": 5407, "nlines": 60, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "रोज झोपताना एक चमचा तूप आणि अश्वगंधा चूर्ण कोमट दुधात टाकून घ्या आणि परिणाम बघा", "raw_content": "\nरोज झोपताना एक चमचा तूप आणि अश्वगंधा चूर्ण कोमट दुधात टाकून घ्या आणि परिणाम बघा\nbyMahaupdate.in मंगळवार, मार्च ०३, २०२०\nलठ्ठपणाप्रमाणेच दुबळेपणा अनेकवेळा अडचणींचे कारण ठरतो. सामान्यतः ज्या लोकांना भूक लागत नाही त्यांना ही समस्या होते. भूक कमी लागल्यामुळे जेवण ग्रहण करण्याची क्षमताही कमी होते.\nयामुळे शरीरातील धातूंचे पोषण होत नाही. अशा स्थितीमध्ये शरीर दुबळे होते. तुम्हीही दुबळेपणामुळे त्रस्त असाल तर येथे सांगण्यात आलेले उपाय करून पाहा...या उपायांनी दुबळेपणाची समस्या चुटकीसरशी दूर होऊ शकते...\n1. दुबळेपणाच्या रुग्णांनी डायझेशनकडे लक्ष देत दुध, दही, तूप इ. पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन करावे. दुबळेपणामुळे त्रस्त असलेल्या व्यक्तीने तणाव, जास्त सेक्स आणि व्यायाम पूर्णपणे बंद करावा.\n2. भरपूर झोप घ्यावी. गव्हाची पोळी, मुग किंवा तुरीची डाळ, पालक, पपई, भोपळा, मेथी, पडवळ, पत्ताकोबी, फुलकोबी अशा पदार्थांचे जास्त सेवन करू नये.\n3. दररोज सफरचंद, डाळिंब, मोसंबी इ. फळांचा रस घ्यावा तसेच सुकामेवा, अंजीर, बदाम, काजू, मनुका यांचे सेवन भरपूर प्रमाणात करावे.\n4. झोपताना एक ग्लास कोमट दुधामध्ये एक चमचा शुद्ध तूप टाकून घ्यावे. तसेच यामध्ये एक चमचा अश्वगंधा चूर्ण टाकल्यास लवकर लाभ होईल.\n5. लवणभास्कर चूर्ण, हिंग्वाष्टक चूर्ण, अग्निकुमार रस, आनंदभैरव रस, लोकनाथ रस, द्राक्षासव, लोहासव, भृंगराजासन, द्राक्षारिष्ट, अश्वगंधारिष्ट, सप्तामृत लौह, नवायस मंडूर, आरोग्यवर्धिनी वटी, च्यवनप्राश, बादाम पाक, अश्वगंधा पाक, शतावरी पाक, लोहभस्म, शंखभस्म, स्वर्णभस्म, इ. आयुर्वेदिक औषधांचा उपयोग डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nद��त काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/aakalan/", "date_download": "2020-09-25T04:46:14Z", "digest": "sha1:KMBPIKAVIFI4XUH7AMGYBEDI6EREIKLY", "length": 13390, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "होम", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nआपण तणावग्रस्त असल्याचा अधिक ताण माणसांवर पडू लागला आहे. हे टाळण्यासाठी तणावाकडे संधी म्हणून पाहण्याची सवय मेंदूला लावावी.. विरामापूर्वीचा हा अखेरचा लेख..\nमाहिती तंत्रज्ञानामुळे माणूस बुद्धिमान झाला की मठ्ठ माणसातील सर्जनशीलता वाढत आहे की कमी होत आहे माणसातील सर्जनशीलता वाढत आहे की कमी होत आहे काही तरी वेगळे करून पाहण्याचे मानवाचे वैशिष्टय़ माहितीच्या महापुरात वाहून जात आहे का काही तरी वेगळे करून पाहण्याचे मानवाचे वैशिष्टय़ माहितीच्या महापुरात वाहून जात आहे का\nसमाज भ्रष्टाचाराच्या विरोधात ओरड करीत असला तरी संधी मिळाली नाही म्हणून स्वच्छ राहणाऱ्यांची संख्या बरीच असते. संधी मिळताच स्वभावातील वाकडेपणा चटकन पुढे सरसावतो व चांगली माणसे बघताबघता भ्रष्ट होऊन\nहल्लीचा समाज व्यक्तिनिष्ठ आहे असं म्हणतात. पण मानवी गुणसूत्रांचे बंध मात्र पिंडी ते ब्रह्मांडी याचीच खात्री पटवून देत आहेत.. जगणे म्हणजे स्वत:ला सतत कशाशी तरी जोडत राहणे. माणूस एकटा असा\nविश्वास दिल्याने वाढतो. एकदा दिला की परतफेड होतेच होते. हे विधान भाबडे नसून शास्त्रीय प्रयोगाने सिद्ध झालेले आहे. दुसऱ्याच्या मनात आपल्याबद्दल जबरदस्त विश्वास निर्माण करणे हा नेतृत्वातील महत्त्वाचा गुण.\nकरिश्मा मंत्रमुग्ध करतो. थक्क करून टाकतो. पण समाजाला गरज असते ती त्या पलीकडे जाणाऱ्या नेतृत्वाची.. उत्क्रांतीमध्ये माणसाने काही गुण आत्मसात केले व वाढविले. नेतृत्व हा त्यातील महत्त्वाचा गुण. तो कसा\nआजचा काळ बुद्धीचा आहे असे अभिमानाने सांगितले जाते. बौद्धिक श्रम हे शरीरश्रमापेक्षा वरचे मानले जातात. आरामदायी आयुष्य ही बुद्धीची करामत आहे व आराम प्रत्येकाला हवाच असतो. रेल्वे, विमान, दूरध्वनी\nबक्षिसी, लाच, नवस इत्यादी…\nबक्षिसी व लाचखोरी यांचा थेट संबंध संशोधनातून दिसून आला. नवस हासुद्धा बक्षिसीचा प्रकार नाही का, यावरही विचार झाला पाहिजे. लाच, भ्रष्टाचार हा विषय भारतापुरता मर्यादित नाही. जागतिक बँकेने केलेल्या\nवाद राजकीय असोत, आर्थिक असोत वा कौटुंबिक. ते सोडविण्यासाठी बुद्धीची गरज असली तरी वाद घालताना ती झोपलेलीच असते. तर्कशुद्ध युक्तिवाद करूनही लोकांचे मतपरिवर्तन होत नाही ते यामुळे.\nआर्थिक अस्थिरता आणि कर्मयोगशास्त्र\nसंपत्ती व समाधान यांच्यात समतोल साधणारा व्यवहारी मार्ग कोणता, असा प्रश्न सध्या वारंवार केला जातो. गीतारहस्यात त्याचे उत्तर सापडते आणि भारतीय तत्त्वविचारांकडे नव्याने पाहण्याची आवश्यकता लक्षात येते.\nसूरक्षेत्राचा व्यापार व त्याचे कुरुक्षेत्र करणारे राजकारण यामागे खेळ असतो मानवी भावनांचा. तो समजून घेतला तर दोहोंच्याही आहारी न जाता मानवी कल्याणाची त्यापलीकडील ओढ आपण समजून घेऊ शकतो..आशा भोसले\nजे बरोबर आहे, ते थोडे चुकलेही आहे\nसमाजातील चांगल्या बदलांना काळी किनारही असते.पब्लिक इंटलेक्चुअल ती लक्षात आणून देतो व आपल्याला सावध करतो.'पब्लिक इंटलेक्चुअल' ही संकल्पना आपल्याला फारशी परिचित नाही. विद्यापीठात मौलिक संशोधन करीत असताना समाज आणि\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\nमाझ्यासाठी गुजराती संस���कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://maparishad.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2020-09-25T02:54:33Z", "digest": "sha1:REBPEZHRW2EM4RW3LY6Z5YQ5ZB2W73GX", "length": 6699, "nlines": 30, "source_domain": "maparishad.com", "title": "भाषावार्ता | मराठी अभ्यास परिषद", "raw_content": "\nप्रादेशिक भाषांना न्यायालयीन भाषा म्हणून मान्यता द्या - सर्वोच्च न्यायालयात याचिका\n(जे० वेंकटेशन. 'द हिंदू' २४ जून २०१०)\nज्याप्रमाणे लोकसभेत तात्काळ भाषांतर ऐकू येण्याच्या व्यवस्थेमुळे तमीळ व इतर प्रादेशिक भाषा वापरता येतात त्याप्रमाणे उच्च व सर्वोच्च न्यायालयांतही प्रादेशिक भाषांचा वापर करणे शक्य आहे का ह्याचा अभ्यास करण्याचा आदेश केंद्र सरकारला देण्यात यावा अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ऑल इंडिया ज्यूनियर ‍अ‍ॅडव्होकेटस असोशिएशनने ही याचिका केली असून न्यायालयीन भाषा म्हणून तमीळला मान्यता मिळावी अशी मागणी करणार्‍या तामिळनाडूतील वकिलांना न्याय देण्याचा आदेश केंद्र सरकारला द्यावा अशीही विनंती याचिकेत करण्यात आली आहे. ही सार्वजनिक हित याचिका दाखल करणारे असोशिएशनचे अध्यक्ष एन्० राजा म्हणाले की घटना-कलम ३४८अन्वये प्रादेशिक भाषेला उच्च न्यायालयीन भाषा म्हणून राष्ट्राध्यक्षांच्या संमतीने मान्यता देण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. आजही चार उच्च न्यायालयांमध्ये हिंदी ही (प्रादेशिक) भाषा न्यायालयीन भाषा म्हणून वापरली जात आहे. उच्च न्यायालयात तमीळमध्ये युक्तिवाद करण्याची मुभा नसल्याने असोशिएशनच्या सभासदांचा वकिली करण्याचा हक्क नाकारला जात आहे. तमीळला न्यायालयीन भाषा म्हणून मान्यता देण्याचा तामिळनाडू सरकारचा प्रस्ताव केंद्राच्या गृह मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. विधिशाखेच्या विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत प्रादेशिक भाषेत उत्तरे लिहिण्याची मुभा बार कौन्सिलने दिली आहे. अशा परिस्थितीत उच्च न्यायालयातील युक्तिवाद प्रादेशिक भाषांत करू न देण्याने त्यांच्या मूलभूत हक्कावरच गदा येते.\nलोकसभेत आणि विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होणार्‍यांना आणि ते कामकाज पाहाणार्‍यांना कामकाजाच्या माहितीचे तात्काळ इंग्रजीत भाषांतर ऐकायला मिळण्याची सुविधा अलीकडे सभागृहांत उपलब्ध असते हे सर्वज्ञात आहे, असे याचिका म्हणते. तशीच व्यवस्था उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांतही करता येईल, असे याचिकेत म्हटले असून तशा आदेशाची विनंती करण्यात आली आहे. प्रादेशिक भाषांचा न्यायालयीन भाषा म्हणून उपयोग करता येणार नसेल तर विधिपरीक्षासुद्धा केवळ इंग्रजीत किंवा हिंदीत घेण्यास बार कौन्सिलला सांगण्यात यावे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.\nRead more about प्रादेशिक भाषांना न्यायालयीन भाषा म्हणून मान्यता द्या - सर्वोच्च न्यायालयात याचिका\nपुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :\nमराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://prabhunarendra.blogspot.com/2019/04/", "date_download": "2020-09-25T03:17:51Z", "digest": "sha1:Z67W4BPN26UD5ORZ75NPN5HI5NXYZA6Z", "length": 34097, "nlines": 378, "source_domain": "prabhunarendra.blogspot.com", "title": "नरेन्द्र प्रभू: April 2019", "raw_content": "\nआम्ही जे बटन दाबलं त्याच चिन्हाला आमचं मत गेलं. इकडेतिकडे नाही काहीच गडबडघोटाळा नाही. मतदान कराच.\nलोकशाहीने दिलेल्या हक्कांपैकी मतदानाचा हक्क हा सर्वात मोठा हक्क आहे. आपल्या मतदानाच्या या हक्कामुळे परिवर्तन होऊन देशाचे भवितव्य ठरू शकते. त्यामुळे निराशावादी भूमिका न घेता सर्वांनी जागरुकतेने व प्रत्येक निवडणुकीध्ये आपला मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कार्यामध्ये आपला खारीचा वाटा उचललाच पाहिजे. लोकशाहीचे बळकटीकरण करायचे असेल तर जागरुक युवा मतदारांचा एक मोठा वर्ग अस्तित्वात येणे गरजेचे आहे ज्यामुळे आपला देश विकसनशीलतेकडून विकसित देश होण्यास निश्चितच मदत होईल. मतदानातून लोकशाही सक्षम होत असते. सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी लोकशाही मजबूत असणे आवश्यक आहे. त्यामुळे देश घडवायचा असेल तर चांगले लोकप्रतिनिधी निवडून यायला हवेत. ती जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यासाठी मतदान करणे हाच एकमेव लोकशाही मार्ग ठरतो.\nमतदान न करण्याचं कोणतंही कारण असू शकत नाही. पाच वर्षांनी सर्व मतदारांना चालून आलेली ही सुसंधी असते. १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन), २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) किंवा पुलवामा सारखा हल्ला अशा प्रसंगी आपलं राष्ट्रप्रेम उफाळून वर येतं, पण त्या वेळी आपण काहीच कृती करू शकत नाही, मतदान करून मात्र आपण आपल्यासाठीच सक्षम सरकार निवडून आणू शकतो, तेव्हा मतदान कराच अशी कळकळीची विनंती आहे.\nआमच्या सान्वीने तेराचा पाढा पाठ केला हे ऐकलं आणि ही कविता सुचली\nतेरा आठे एकशे चार\nतेरा नवे एकशे सतरा\nइथे मात्र वाटतो खतरा\nगेली पाच वर्षं सत्तेवर राहून मोदींनी काय केलं कोणते दिवे लावले असं विचारणार्‍यांनी जरा इकडे लक्ष द्यावं. मोदींनी काय केलं\nदोन लाख खोटी मनरेगा कार्ड बंद केली.\n८० लाख फर्जी शिक्षकांचा पगार बंद केला.\n२०,००० देश विघातक स्वयंसेवी संस्थांवर कारवायी केली.\nतीन लाखावर घोटाळेबाज कंपन्या बंद केल्या.\nचार कोटी खोटी रेशन कार्ड बंद केली.\nतीन लाख फर्जी LPG कनेक्शंस बंद केली.\nश्रीनगरमधली जमात-ए-इस्लामी ची बॅंकखाती गोठवली\nकर्जबुडव्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक\nकाश्मीरमधील फुटीर ‘जेकेएलएफ’वर बंदी\nटेरर फंडिंग: ११ हुर्रियत नेत्यांची संपत्ती जप्त होणार\nटेरर फंडीगला मोदी सरकारचा दणका\nफुटीर हुरियत नेता गिलानींला १४.४० लाखांचा दंड\nहाफिज सईदला ‘ईडी’चा दणका, गुरुग्राममधील बंगला जप्त\n‘उरी’ आतंकी हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईक\nकशेडी घाटातला प्रवास सुखकर होणार\nबुद्धीजिवी फिदायीन पाकिस्तानचं हत्यार\nOIC मध्ये पाकची गोची\nUN सुरक्षा परिषदेत चीनचं भारताला समर्थन\nअंतराळ युद्धासाठीही भारत सज्ज\nअंतराळात भारताचे ‘मिशन शक्ती’\nअंतराळातही सर्जिकल स्ट्राइक, पोखरण सारखंच मोठं यश\nअनंतनागमध्ये २८ वर्षांनी उघडलं थिएटर\nआपण यांच्यावर बहिष्कार कधी टाकणार\nएसबीआयकडून कर्ज बुडव्यांची संपत्ती विक्रीस\nकाश्मीरमधला बारामूला जिल्हा दहशतवाद मुक्त\nकेंद्र सरकारची अर्धसैनिक दलांना मोठी भेट\nचाबहार बंदराने दिला पाकला झटका\nचिप असलेला इ पासपोर्ट\nजगातील सर्वात उंच बिलासपूर-मनाली-लेह रेल्वे लाईन\nथेट लाभ हस्तांतरण - स्वप्नवत सुधारणा\nदेशभरातील शाळांमध्ये डिजिटल बोर्ड\nदोन वर्षांत १२५ पादचारी पूल\nनिर्माणाधीन घरांवरील जीएसटी १२ वरून ५ टक्के\nपणजीचा केबल ब्रिज वाहतूकीसाठी खुला\nपद्मश्री पुरस्कार आणि चहावाला\nपरळ टर्मिनस फेब्रुवारीत कार्यान्वीत\nपाकिस्तानला जाणारं तीन नद्यांचं पाणी रोखणार\nपाकिस्तानला सर्वात मोठा आर्थिक दणका\nप्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना\nभारत सरकारने चीन��ा ठणकावले\nभारतीय बनावटीच्या ट्रेनची श्रीलंकेत दौड\nभारतीय बनावटीच्या ‘तेजस’मध्ये मलेशियाला रस\nभारतीय लष्कराचे म्यानमार सीमेवर मोठे ‘ऑपरेशन’\nमराठी तरुणाची अभिनव देशसेवा\nमसूद विरोधात फ्रान्सची भारताला साथ\nमसूदचा उद्या संयुक्त राष्ट्रांत फैसला; भारताची जोरदार मोर्चेबांधणी\nमाझ्या खात्यात पंधरा लाख जमा झाले\nलोकल रेल्वे सेवेत सुधारणा\nशांततेची एक संधी द्या\nसक्षम संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर\nस्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांनी लेह आणि कारगिल नॅशनल पॉवर ग्रिडला जोडली गेली आहेत\nहवाई दलाच्या ताफ्यात चिनूक हेलिकॉप्टर्स\nही औलाद कधी साफ होणार\n२१ दिवसात १८ पोचवले\n९०० पेक्षा जास्त कलाकारांचा भाजपला पाठिंबा\n‘मिशन शक्ती’बद्दल जगभरातील प्रसारमाध्यमं काय म्हणतात\n‘मेक इन इंडीया’ मेट्रोचे डबे ऑस्ट्रेलियाला रवाना\nयादी आणखीही मोठी आहे, विचार करून मतदान करा.\nLabels: पुन्हा मोदीच का\nचीनने जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचं मान्य केलं आहे. तीन दिवसांच्या बीआरआय समिटमध्ये चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने हे नकाशे प्रदर्शित केले आहेत. विशेष म्हणजे लोकसत्ता ने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.\nअरुणाचल प्रदेश आपला आहे असा दावा करणाऱ्या चीनने अखेर आपली चूक सुधारली असून जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचं मान्य करत नमती भूमिका घेतली आहे. बीजिंग येथे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह समिट सुरु असून यावेळी चीनने बीआरआय मार्गांचे नकाशे दाखवले. आश्चर्यकारकरित्या या नकाशांमध्ये जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा भाग दाखवण्यता आले आहेत.\nमहत्त्वाचं म्हणजे, भारताने सलग दुसऱ्यांना परिषदेवर बहिष्कार टाकूनही नकाशात भारत बीआरआयचा भाग असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तीन दिवसांच्या बीआरआय समिटमध्ये चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने हे नकाशे प्रदर्शित केले. चीनने जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचं अविभाज्य भाग दाखवणं तसं भारतासाठी आश्चर्यकारकच असून विरोधाभास निर्माण करणारं आहे.\nचीनने याआधी अरुणाचल भारताचा अविभाज्य भाग दाखवणारे अनेक नकाशे नष्ट केले होते. हा चीनचा भाग असल्याचा दावा वारंवार चीनने केला असून भारतीय नेत्यांनी केलेल्या दौऱ्यांचाही निषेध केला आहे. याआधी चीनने त्यांच्या नकाशात जम्मू काश्मीर हा पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा भाग असल्याचा दावा अनेकदा केला होता.\nसुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने जाणुनबुजून आखलेली ही रणनीती असण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात चीनमधील चॅनेल सीजीटीएऩ टेलिव्हिजनने कराचीमधील चिनी दुतावासावर झालेल्या हल्ल्याचं वृत्त देताना पाकिस्तानच्या नकाशातून पाकव्याप्त काश्मीरही वेगळं दाखवलं होतं.\nपाकिस्तानच्या नकाशातून पाकव्याप्त काश्मीर वेगळं दाखवण्याचा परिणाम चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कोरिडोअरवर (सीपीईसी) होण्याची शक्यता आहे. सीपीईसी पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने भारताने त्याचा विरोध केला होता.\nमोदी सरकारच्या परराष्ट्र नितीचा हा विजय असून याआधीच्या सरकारांनी घेतलेली बोटचेपी भुमिका जुगारून देऊन भारताची रास्त बाजू सक्षमपणे जगासमोर आणणार्‍या मोदी सरकारला दुसरी टर्म सुरू करण्यासाठी हा शुभ संकेतच आहे.\nLabels: पुन्हा मोदीच का\n९०० पेक्षा जास्त कलाकारांचा भाजपला पाठिंबा\n९०० पेक्षा जास्त कलाकार आणि लेखकांनी एकत्र येऊन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला आहे. ‘नेशन फर्स्ट’ या मंचाखाली एकत्र येऊन या कलाकार व लेखकांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. देशाच्या प्रगतीसाठी मजबूर नाही तर मजबूत सरकार पाहिजे असे या पत्रकात म्हटले आहे. यात पंडित जसराज, उस्ताद गुलाम मुस्तफा खान, मालिनी अवस्थी, विवेक ओबेरॉय, कोयना मित्रा, गायिका अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन, रिता गांगुली यांच्यासह ९०७ कलाकारांचा समावेश आहे.\nया कलाकारांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांचेही कौतूक केले आहे. काही दिवसांपूर्वी सहाशेहून अधिक कलाकारांनी भाजप आणि मित्रपक्षांविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. यात अमोल पालेकर, नसिरहुद्दीन शाह, गिरीश कर्नाड आदी कलाकारांचा सामावेश होता. भाजपला सत्तेतून खाली खेचा, असे सांगत व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचे त्यांनी म्हटले होते. यानंतर अनेक दिग्गज कलाकार भाजप व पंतप्रधान मोदींच्या समर्थानात उतरले होते. याच धर्तीवर ९०७ कलाकार ‘नेशन फर्स्ट’ या मंचाखाली एकत्र येऊन भाजप आणि मोदींची देशाला आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.\nमोदी सरकार चांगले काम करत असून मागील पाच वर्षात देशाची प्रतिष्ठा वाढली आहे. दहशतवाद या समस्येविरोधात उभे राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव व्यक्ती आहेत. त्यामुळे देशाला एका मजबूत सरकारची गरज आहे. गेल्या पाच वर्षात देशाने भ्रष्टाचारमुक्त, सुशासन, देशाला विकासाच्या मार्गावर नेणारे सरकार पाहीले आहे, त्यामुळे देशाचा विकास करायचा असेल आणि दहशतवादाला हद्दपार करायचं असेल तर सध्याच्या घडीला कमकुवत नाही तर मजबूत सरकारची आवश्यकता आहे. याचमुळे जनतेने कोणत्याही दबावात न येता मतदान करण्याचे आवाहन या कलाकारांनी केले आहे.\nLabels: पुन्हा मोदीच का\nहे प्रवासी गीत माझे....\nलडाख... प्रवास अजून सुरू आहे\nलेखक: आत्माराम परब\\ नरेन्द्र प्रभू\nकितीतरी दिवस भिमाशंकरला नेरळ-कशेळे-खांडस-काठेवाडी मार्गे जायचा फक्त बेत आखत आम्ही बसलो होतो. माझा मित्र अतूल जाण्याचा दिवस ठरवणार आणि ...\nमराठी तरुणाची अभिनव देशसेवा\nसियाचीनमधील जवानांसाठी थंडी आणि शत्रूपासून बचाव करणारा पोशाख.. सियाचीन या जगातील सर्वात उंचीवरील आणि सर्वाधिक गारठा असलेल्या युद्धभ...\nपद्मश्री पुरस्कार आणि चहावाला\nआपल्या कर्तृत्वाने देशाची सेवा अथवा वेगवेगळ्या क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या लोकांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पाहिजे. ...\nमाळढोक हा दुर्मिळ पक्षी. एकेकाळी महाराष्ट्राच्या गवताळ भागात आढळणारा हा पक्षी बेसुमार शिकार आणि त्याच्या आधिवासावर होणार्‍या अतिक्रमणामुळे ...\nचिप असलेला इ पासपोर्ट\nभारताचे दूतावास आणि वाणिज्य दूतावास पासपोर्ट सेवा प्रोजेक्ट व्दारे विश्वस्थरावर जोडले जाणार आहेत. पासपोर्ट सेवेला जोडलेली एक केंद्र...\nमला संपूर्ण हिमालयच एखाद्या आध्यात्मीक मंदिरा सारखा भासतो. एकदा आपण तिकडे गेलो की पुन्हा पुन्हा जावस वाटत राहतं. आणि मुद्दामहून कुठची साधना...\nभारतीय बनावटीच्या ‘तेजस’मध्ये मलेशियाला रस\nभारताच्या ‘ तेजस ’ फायटर विमानामध्ये मलेशियाने रस दाखवला आहे. त्यामुळे भारत हे विमान मलेशियाला विकण्याचा प्रयत्न करत आहे. ‘ तेजस ’ हे भ...\nमित्रवर्य सचिनदा आणि आत्मा यांनी सोशलमीडियावर गुरूपौर्णिमेनिमित्त बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू ही ग. दि. माडगूळकर (ग...\n‘जीवनाचा कंटाळा आलाय’, ‘मला जगावसच वाटत नाही’ हे बोल कुणा दुर्धर आजार झालेल्या, मनोभंग झालेल्या किंवा परिक्षेत नापास झालेल्या व्यक्तीचे नसू...\nकोकणाकडे नेणारा रस्ता आणि आत्माने ( Atmaram Parab ) काढलेले फोटो पहाता पाहाता त्याची कविता बनून गेली... आठवणीने शहारले मन कधी जावे त्या गावा...\n९०० पेक्षा जास्त कलाकारांचा भाजपला पाठिंबा\nDiabetes (2) DIGITAL INDIA (2) Unicode (2) अच्छे दिन (44) अंधश्रद्धा (5) आठवणी दाटतात (43) आरोग्य (10) ईशान्य वार्ता (14) कला (49) कविता (184) कैलास मानसरोवर (8) क्रांतीसुर्य सावरकर (12) खंत (48) गावाकडच्या गोष्टी (27) जीवनानुभव (193) ट्रेकींग (3) त्यांच्या स्वप्नांचा प्रवास.... (40) त्रिमिती (2) नाटक (13) पक्षी निरिक्षण (13) पर्यटन (82) पर्यावरण (70) पुन्हा मोदीच का (77) प्रवास वर्णन (148) प्रसार माध्यमे (45) बाल कविता (2) मधुमेह (2) मराठी अभिमानगीत (18) माझा हिमाचल (4) माझी फोटो बाजी (163) मालवणी बाणा (18) मुंबई (41) मुंबई वरचे ह्ल्ले (39) म्युझिशियन्स (11) युनिकोड (2) राजकारण (68) लडाख (49) लडाख प्रवास अजून सुरू आहे (17) ललित लेख (23) लेखकाच्या घरात (2) लोकप्रभा (7) लोकसत्ता (9) वात्रटिका (15) विनोद (7) विपश्यना (2) वीर जवान (11) व्यक्ती विशेष (111) सकारात्मक (124) संगीत (17) समाजकारण (92) सर्किट (1) सहज सुचलं म्हणून (35) सह्याद्री (2) साहित्य (69) स्वप्न बघा स्वप्न जगा (4) स्वप्नांना पंख प्रेरणेचे (3) हिमालय (68) हे प्रवासी गीत माझे (14)\nEshanya Varta ईशान्य वार्ता\nसमर्पीत पत्रकार, संपादक : पुरुषोत्तम रानडे - सुखासीन नोकरी आणि चौकटीतलं जगणं याला देश सेवेसाठी तिलांजली देणारा समर्पीत पत्रकार, इशान्य भारतातील जनता देशाच्या मुख्य भागाशी जोडण्यासाठी अविरत प्रयत्नशील...\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nजे कधीच नव्हते, त्याची.. - सत्ता एकहाती एकवटण्याच्या धोक्याची चर्चा करताना गोडबोले यांनी नेहरूंपासून नंतरच्या प्रत्येक पंतप्रधानाने मंत्रिमंडळाला तसेच संकेतांना बाजूला ठेवून परस्पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/rbi-has-allowed-247-transfer-of-online-funds/articleshow/69369975.cms", "date_download": "2020-09-25T05:03:40Z", "digest": "sha1:RJLN53BYO7HS65L7QHUFYFPGOQHNZDIR", "length": 16660, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "रिझर्व्ह बँक: सातही दिवस ‘एनईएफटी’\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nग्राहकांच्या सोयीसाठी आणि ऑनलाइन बँकिंगला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँकेने आठवड्यातील सातही दिवस आणि चोवीस तास ऑनलाइन फंड ट्रान्स्फरचा प्��स्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास ‘नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर’ अर्थात ‘एनईएफटी’ अंतर्गत ही सुविधा उपलब्ध होणार आहे.\nग्राहकांच्या सोयीसाठी आणि ऑनलाइन बँकिंगला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँकेने आठवड्यातील सातही दिवस आणि चोवीस तास ऑनलाइन फंड ट्रान्स्फरचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास ‘नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर’ अर्थात ‘एनईएफटी’ अंतर्गत ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना बँकिंगसाठी अतिरिक्त वेळ मिळण्याची शक्यता आहे.\nरिझर्व्ह बँकेने ‘पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम इन इंडिया : व्हिजन २०१९-२०२१’ या नुकत्याच सादर केलेल्या अहवालात ‘एनईएफटी’मध्ये आणखी नव्या सेवा जोडण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, रिझर्व्ह बँकेतर्फे ‘रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट’ अर्थात ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून ग्राहकांना व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचीही शक्यता आहे. सद्यस्थितीमध्ये दर रविवारी, दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच बँकेच्या वार्षिक सुट्ट्यांच्या दिवशी ‘एनईएफटी’ सेवेचा लाभ घेता येत नाही. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या स्टेट बँकेतर्फे सध्या सोमवार ते शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आणि शनिवारी सकाळी आठपासून दुपारी एक वाजेपर्यंत ‘एनईएफटी’ सेवा उपलब्ध करून देण्यात येते.\nतत्काळ देयक सेवा अर्थात ‘आयएमपीएस’च्या माध्यमातून एका खात्यातील निधी दुसऱ्या खात्यात हस्तांतर करण्यासाठी २४ तासांचा कालावधी लागतो. मात्र, हस्तांतर निधीची कमाल मर्यादा दोन लाख रुपयांपर्यंतच आहे. ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणातील रकमेचे हस्तांतर केले जाते. मात्र, हस्तांतर करण्याचा कालावधी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी साडेचार वाजेपर्यंतचा आहे. त्यामुळे आता लवकरच रिझर्व्ह बँकेतर्फे रक्कम हस्तांतर करण्याच्या प्रणालीची तपासणी करण्यात येणार असून, त्यातील धोके, दिवसा आणि रात्री करण्यात येणाऱ्या रक्कम हस्तांतराची माहिती आदींच विश्लेषण करण्यात येणार आहे. त्यानंतरच ‘एनईएफटी’ सेवा सदासर्वकाळ सुरू ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.\nडिजिटल व्यवहारांत चौपट वाढ शक्य\nआगामी दोन वर्षा��त (२०२१पर्यंत) डिजिटल माध्यमांतून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये चौपट वाढ होण्याचा रिझर्व्ह बँकेचा होरा आहे. या पार्श्वभूमीवर रक्कम हस्तांतराचे मूल्य ८,७०७ कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार नवे सेवापुरवठादार आणि नवनव्या पद्धतींमुळे पेमेंट प्रणालीत सातत्याने बदल होणे अपेक्षतच आहे. त्यामु‌ळे ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठीचे पर्यायही निर्माण होतील. रिझर्व्ह बँकेतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम इन इंडिया : व्हिजन २०१९-२०२१’ या अहवालाची अंमलबजावणीही आगामी दोन वर्षांत करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, २०१६ ते २०१८चा अहवाल जारी करण्यात आला होता.\nकार्ड पेमेंटही एकाच छताखाली\nआतापर्यंत विविध बँकांना विविध कार्ड सेवापुरवठादारांशी करण्यात आलेल्या करारांची पूर्तता करण्यासाठी एकापेक्षा अधिक खात्यांची आवश्यकता भासते. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे ही प्रक्रिया अधिक सक्षम आणि सोपी बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या शिवाय सर्वप्रकारच्या कार्डांसाठी एकच प्रणाली कार्यरत करण्याचे उद्दिष्ट रिझर्व्ह बँकेने निर्धारित केले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आज...\nमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत...\nTata-Mistry Case मिस्त्री कुटुंब कर्जात बुडाले; टाटा सम...\nGold Rate Fall खूशखबर ; सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, एक...\nGold rate today पडझडीनंतर सोने चांदी सावरले ; जाणून घ्य...\nहवाई टॅक्सी दृष्टिपथात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nरिझर्व्ह बँक नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर ऑनलाइन फंड ट्रान्स्फर RBI NEFT\nसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nकच्च्या तेलातील घसरण केंद्र सरकारच्या पथ्यावर\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nपेट्रोल विक्री करोना पूर्व पातळीवर पोहचली\nदेशभारतात पुस्तके निर्जंतूक करणाऱ्या यंत्राचा शोध\nमुंबई'बॉलिवूडवाले ��रात गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय'\nदेशLIVE भारत बंद : कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावर\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nदेशकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान देणार, 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nनागपूरकडकनाथ कोंबड्यांचे आमिष दाखवले, शेतकऱ्यांना १७ लाखांना फसवले\nमोबाइलनोकियाचे २ स्मार्टफोन येताहेत, इतकी असेल किंमत\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/the-cooking-furnace-was-stolen-from-the-closed-hotel-173180/", "date_download": "2020-09-25T02:19:39Z", "digest": "sha1:7IGA3GIYONZJML4BME5SOQXPRI6J6T3E", "length": 5679, "nlines": 73, "source_domain": "mpcnews.in", "title": "The cooking furnace was stolen from the closed hotel.", "raw_content": "\nHinjawadi News : बंद हॉटेलमधून स्वयंपाकाची भट्टी चोरीला\nHinjawadi News : बंद हॉटेलमधून स्वयंपाकाची भट्टी चोरीला\nएमपीसी न्यूज – बंद असलेल्या हॉटेलमधून अज्ञात चोरट्यांनी साउथ इंडियन पद्धतीची स्वयंपाकाची भट्टी आणि काउंटर चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 8) रात्री अकरा वाजता कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाकड येथे हॉटेल हॅप्पी ट्रीट येथे उघडकीस आली.\nसंगीता अशोक शिंदे (वय 45, रा. आकुर्डी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाकड येथे इंदिरा कॉलेज जवळ फीर्यादी यांचे हॅप्पी ट्रीट नावाचे हॉटेल आहे. 5 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या कालावधीत त्यांचे हॉटेल बंद होते.\nदरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी हॉटेलच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. हॉटेलमधून एक स्टीलचे काउंटर आणि एक साउथ इंडिअन पद्धतीची स्वयंपाकाची भट्टी असा एकूण 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nDehuroad News : ट्रेड लायसन्स नूतनीकरणासाठी कोरोना चाचणी बंधनकारक करा -अश्रफ आतार\nPune Division Corona News : पुणे विभागात कोरोनामुक्त रुग्णांचा टक्का वाढला; 68.19 टक्के रुग्ण बरे\nTalegaon News: रोटरी क्लबच्या अध्यक्षा हातात टेम्परेचर गन घेऊन उतरल्या रस्त्यावर\nPune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 37 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची भर\nWakad crime News : अल्पवयीन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त; वाकड पोलिसांची कारवाई\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 180 जणांना डिस्चार्ज; 101 नवीन रुग्णांची भर\nDehuroad crime News : किवळे -विकासनगर येथे भर दिवसा घरफोडी; 18 तोळ्यांचे दागिने लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/5-lakhs-ransom-paid-to-hundekari/articleshow/72130972.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-25T04:56:07Z", "digest": "sha1:GRCKOQG2BTU64ZJKJXITZNNFBOESPUU2", "length": 16098, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nहुंडेकरींकडे मागीतली २५ लाखांची खंडणी\nअपहरणामागे कुख्यात अजहर शेखच; दोघांना जालन्यातून पकडलेम टा...\nस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना येथून दोन आरोपींना पकडून नगरला आणले.\nअपहरणामागे कुख्यात अजहर शेखच; दोघांना जालन्यातून पकडले\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nनगर शहरातील हुंडेकरी उद्योग समूहाचे संचालक करीम हुंडेकरी यांचे अपहरण करणाऱ्या चार आरोपींपैकी दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. या दोघांच्या चौकशीत नगरमधील कुख्यात गुन्हेगार अजहर मंजूर शेख यानेच साथीदारांच्या मदतीने हुंडेकरी यांचे अपहरण केल्याचे उघडकीस आले. तब्बल पंचवीस लाख रुपयांची खंडणी पुढील महिन्यात देण्याचे हुंडेकरी यांनी कबूल केल्यानंतर त्यांना सोडून दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. अजहर शेख व त्याचा एक साथीदार असे दोघे फरारी असून, त्यांचा शोध सुरू आहे.\nकरीम हुंडेकरी (वय ७०) यांचे सर्जेपुरातील फकीर गल्ली येथून सोमवारी अपहरण झाले होते. काही तासांनंतर अपहरणकर्त्यांनी हुंडेकरी यांना जालना येथे सोडून दिले होते. याप्रकरणी तोफखाना पोलिस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन पथकांनी समांतर तपास सुरू केला होता. अजहर शेख यानेच त्याच्या साथीदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता. आरोपी जालन्यातील परतूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहायक निरीक्षक संदीप पाटील, मन्यूर सय्यद, दत्ता हिंगडे, दत्ता गव्हाणे, दिगंबर कारखिले, रवींद्र कर्डिले यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी परतूर येथून वैभव विष्णू सात़ोनकर (वय़ १९, सातोनकर गल्ली, परतूर), निहाल ऊर्फ बाबा मुशरफ शेख (वय २०, परतूर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीत या दोघांनी नगरमधील अजहर मंजूर शेख याच्य़ा सांगण्यावरून गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिस मागावर असल्याने अजहर शेख व फतेह अहमद अन्सारी (रा. परतूर) हे वाहन सोडून फरारी झाल्याचे या दोघांकडे केलेल्या चौकशीत समोर आले. ते वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.\nदोन साथीदारांना पकडण्यात आल्याची चाहूल लागल्याने अजहर मंजूर शेख व फतेह अन्सारी हे दोघेही वाहन सोडून पळून गेले. जाताना अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या गाडीची चावी ही घेऊन गेले. अनेक गुन्ह्यांमुळे अजहर शेख याला नगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. त्यामुळे तो परतूर येथे राहात होता. त्यातून या तिघांची शेख याच्याशी ओळख झाली होती. अजहर शेख याला २५ लाख रुपयांची आवश्यकता असल्याने हे अपहरण करण्यात आले होते. हुंडेकरी यांना सोडून दिल्यानंतर ५ डिसेंबर रोजी ही रक्कम मिळणार होती, असे या दोघांनी पोलिसांना सांगितले.\nअपहरण ते खूनाचे गुन्हे\nअजहर मंजूर शेखविरुद्ध विविध प्रकारचे नऊ गंभीर स्वरुपाचे गुन्हे तोफखाना, भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला दाखल आहेत. दोन वर्षांपूर्वी स्वतःच्या पत्नीचा जाळून खून केल्याचा गुन्हा त्याच्याविरुद्ध आहे. त्या गुन्ह्यात तो जामिनावर होता. गेल्या दहा वर्��ांपासून तो गुन्हेगारी जगतात आहे. अपहरण करणे, आर्म अॅक्टसारखे गुन्हे त्याच्याविरुद्ध आहेत. खंडणीतून मिळालेले पैसे संपल्यानंतर तो पुन्हा सक्रीय होऊन गुन्हेगारी मार्गाने पैसे कमावत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना येथून दोन आरोपींना पकडून नगरला आणले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nSujay Vikhe Patil: शरद पवार-राजनाथ सिंह भेट; 'हा' खासदा...\nOnion Price: निर्यातबंदीनंतरही 'या' बाजारात कांद्याची च...\nMaratha Reservation: मराठा आरक्षण - भाजपचे खासदार संभाज...\nVikhe Patil: 'देशाचा जीडीपी नव्हे, मोदींचं काम बघा, त्य...\nRohit Pawar: राज ठाकरेंच्या पाठोपाठ रोहित पवारांनीही के...\nमारहाण करून एकाला लुटले महत्तवाचा लेख\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nनागपूरकडकनाथ कोंबड्यांचे आमिष दाखवले, शेतकऱ्यांना १७ लाखांना फसवले\nनागपूरजागतिक संततिप्रतिबंधक दिन; राष्ट्रीय कुटुंब पाहणीत राज्यातील जळजळीत वास्तव उघड\n मेट्रोच्या पाहणीसाठी सकाळी सहा वाजताच पोहोचले\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nसिनेन्यूजलाइफ सपोर्टवर एसपी बालसुब्रमण्यम, तब्येत पुन्हा खालावली\nमुंबईभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे; धनंजय मुंडेंची टोलेबाजी\nविज्ञान-तंत्रज्ञानसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/covid-19-jalgaon-records-520-new-cases-today-highest-single-day-spike-ever/articleshow/77469859.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2020-09-25T03:03:22Z", "digest": "sha1:F3BS2NQDHRO7U7S4OPVDPHSZTPL27OO3", "length": 14816, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCoronavirus In Jalgaon जळगावात करोनाची भीती वाढली; २४ तासांत ५२० नवे रुग्ण\nCoronavirus In Jalgaon जळगाव जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव अचानक वाढला असून आज एकाच दिवशी करोनाचे ५२० नवे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. जिल्ह्यात जळगाव शहरातील स्थिती फारच चिंताजनक आहे.\nजळगाव: जिल्ह्यात करोना संसर्गाचा वेग पूर्वीच्या तुलनेत आता अधिकच वाढला आहे. आज जिल्ह्यात ५२० नवे करोना बाधित रुग्ण आढळले तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने बाधित रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. ( Coronavirus In Jalgaon )\nआज जिल्ह्यासह जळगाव शहरातील चार महिन्यांचा विक्रम मोडीत निघाला. जिल्ह्यात नव्याने ५२० तर जळगाव शहरात १५४ नवीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दुसरीकडे, दिवसभरात ५ करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ४३२ रुग्ण करोनामुक्त होवून घरी परतले आहेत.\nवाचा: भाजप नेते किरीट सोमय्या यांना करोना; पत्नीलाही लागण\nजिल्ह्यात दिवसागणिक करोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक होत आहे. आज तर जिल्ह्यात करोनाचा स्फोट झाला. नव्याने ५२० करोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर १५४, जळगाव ग्रामीण ३९, भुसावळ १७, अमळनेर ३४, चोपडा १३, पाचोरा ११, भडगाव १६, धरणगाव ६, यावल १३, एरंडोल ४०, जामनेर ७१, रावेर ७, पारोळा ११, चाळीसगाव ५५, मुक्ताईनगर २५, बोदवड ३ तसेच इतर जिल्ह्यांतील ५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सद्यस्थ��तीत ३ हजार ९४५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत १० हजार ३०५ रुग्णांनी करोनावर मात केली असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.\nवाचा: करोना चाचणीत घोळ, सरकारीमध्ये अहवाल पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह\nसोमवारी दिवसभरात ५ करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये चाळीसगाव तालुक्यातील २ तर जळगाव शहर, जळगाव तालुका, आणि एरंडोल तालुक्यातील प्रत्येकी एका पॉझिटिव्ह रुग्णाचा समावेश आहे. करोनामुळे आतापर्यंत ६१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nराज्यात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९ टक्क्यांवर\nराज्यात आज ६७११ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ५८ हजार ४२१ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६८.३३ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ९,१८१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, राज्यात सध्या १ लाख ४७ हजार ७३५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nवाचा: भाजप आमदारासह कुटुंबातील सहा जणांना करोना\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nपतीच्या सहकार्यानेच मित्राकडून पत्नीवर अत्याचार, दोघांव...\nमहाराष्ट्रातील 'हा' जिल्हा सावरतोय; रुग्ण बरे होण्याचे ...\n'Smart helmets: करोनाला रोखण्यासाठी 'स्मार्ट हेल्मेट'; ...\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का नाही\nEknath Khadse : फडणवीस ड्रायक्लिनर; मला सोडून त्यांनी स...\nShivaji Maharaj statue: पुतळा हटवतील, पण शिवरायांना मनातून कसं काढणार: गुलाबराव पाटील महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nचिनी सैनिकांची जुनी खेळी, लडाखमध्ये वाजवतायत पंजाबी गाणी\nमुंबईतील नायर रुग्णालयाच्या ओपीडीत शिरलं पाणी\nघरात शिरलेल्या गुडघाभर पाण्यात मुंबईकरांनी काढली रात्र \nमुसळधार पावसाने वाहतुकीवर परिणाम, सायन स्थानकात पाणी\nमुंबईत पावसाची रात्रपाळी, रस्ते पाण्यात तर रेल्वे ठप्प\nभिवंडी इमारत दुर्घटनेत ३७ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु\nमुंबईएकनाथ शिंदेंना करोना; आदित्य ठाकरे यांनी केलं 'हे' ट्वीट\nमुंबईदुसऱ्य��ंदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nऔरंगाबाद'ड्युटीवर वर्दीसह डोक्यावर टोपी अन् हातात काठी आवश्यक'\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/08/Story-of-Ashes-cricket-tournament.html", "date_download": "2020-09-25T04:16:39Z", "digest": "sha1:SZ7K62RVHLTWM54GZKDGLTSJMBCNBEV2", "length": 6819, "nlines": 45, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "वाचा 'ॲशेस’ क्रिकेट मालिकेचा आजच्या दिवशी कसा झाला जन्म", "raw_content": "\nवाचा 'ॲशेस’ क्रिकेट मालिकेचा आजच्या दिवशी कसा झाला जन्म\nवेब टीम : मेलबर्न\nऑस्ट्रेलिया व इंग्लंड या देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या ॲशेस सिरीजला सुरुवात होण्यामागे आजच्याच दिवशी घडलेली एक घटना कारणीभूत होती. २९ ऑगस्ट १८८२ रोजी इंग्लंड व ऑस्ट्रेलिया संघात ‘द ओव्हल’ मैदानावर सामना सुरु होता.\nकसोटी सामन्याचा तो दुसराच दिवस होता. दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर माफक ८५ धावांचे आव्हान होते. मात्र ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर इंग्लंडला केवळ ७७ धावाच करता आल्या.\nआपल्या मायदेशात इंग्लंड पहिल्यांदाच पराभूत झाला. या निराशादायक पराभवामुळे साहजिकच इंग्लंड संघाला चाहत्यांचा व माध्यमांचा रोष पत्करावा लागला.\nदोन दिवसांनंतर ३१ ऑगस्टला ‘क्रिकेट- द विकली रेकॉर्ड ऑफ द ग���म’ या चार्ल्स अलकॉक संपादित साप्ताहिकात इंग्लंड क्रिकेटची थट्टा करणारे शब्द छापुन आले होते. क्रिकेटच्या मैदानावरील इंग्लंडच्या वर्चस्वाचा ओव्हल मैदानावर मृत्यू झाला आहे. अशा आशयाचे ते शब्द होते.\nत्यानंतर २ सप्टेंबरला ‘द स्पोर्टींग टाइम्स’ या साप्ताहिकात ब्रिटिश पत्रकार ‘रेजिनाल्ड ब्रुक्स’ यांनीही इंग्लंड क्रिकेटला श्रद्धांजली वाहिली.\nत्यानंतर इंग्लंडचे कर्णधार इव्हो ब्लिग यांनी १८८२-८३ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी ‘ॲशेस’ परत मिळवण्याची घोषणा केली. त्यानंतर काही वर्षे हा शब्द क्रिकेटविश्वात दिसला नाही.\n१९०३ मध्ये इंग्लंडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी इंग्लिश कर्णधार प्लेगहॅम वॉर्नरने ब्लिग प्रमाणेच ‘ॲशेस’ परत मिळवण्याची गर्जना केली.\nयावेळी ऑस्ट्रेलियन माध्यमांनी ते उचलुन धरले आणि इंग्लंड ऑस्ट्रेलिया मालिकेला ‘ॲशेस’ हा शब्द कायमचा चिकटला.\nआत्तापर्यंत झालेल्या ३३० ॲशेस सामन्यांपैकी १३४ सामने ऑस्ट्रेलियाने तर १०६ सामने इंग्लंडने जिंकले आहेत.\nइंग्लंडने एकूण ३२ तर ऑस्ट्रेलियाने ३३ मालिका जिंकल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या मालिकेतले पहिले तीन सामने पार पडले असून दोन्ही संघात सध्या १-१ अशी बरोबरी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8_(%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B3)", "date_download": "2020-09-25T04:51:58Z", "digest": "sha1:FPVWVULJDHBB5VEIXIXAJLCPFG6GYPGC", "length": 4369, "nlines": 73, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आयफोन (मूळ) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमूळ आयफोन (किंवा आयफोन २जी) हा अ‍ॅपलचा सर्वात पहिला आयफोन होता. त्याचा उत्तराधिकारी आयफोन ३जी हा आहे.\nपुनर्भरण करण्याजोगी अगोदरच असलेली लि-लायन बॅटरी ३.७ व्होल्ट १४०० मेगा-अ‍ॅम्पायर\nसॅमसंग ३२-बिट रिस्क एआरएम ११७६जेझी(एफ)-एस १.० ६२० मेगाहर्ट्झ\n४ जीबी, ८ जीबी किंवा १६ जीबी फ्लॅश स्मृती\nअ‍ॅप स्टोअर, आयट्युन्स स्टोअर, मोबाइलमी, अ‍ॅपल सफारी\n११५ मिमी X ६१ मिमी X ११.६ मिमी\nहा भ्रमणध्वनी १५३ ग्रॅम वजनाचा आहे. तो प्रथम जून २००७ मध्ये बाजारात उपलब्ध झाला.\nLast edited on १८ सप्टेंबर २०१९, at २३:४२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०१९ रोजी २३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स ��ंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/'%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE'%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9C,-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/2pd_ly.html", "date_download": "2020-09-25T02:20:53Z", "digest": "sha1:G2NMQHLNPG52SD2QKHA5TF3EOPOL3ZIE", "length": 4475, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "'कोरोना'संदर्भात महापालिका आयुक्तांच्या नावाने फेक मेसेज, एकावर गुन्हा - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\n'कोरोना'संदर्भात महापालिका आयुक्तांच्या नावाने फेक मेसेज, एकावर गुन्हा\nMarch 25, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\n'कोरोना'संदर्भात महापालिका आयुक्तांच्या नावाने फेक मेसेज, एकावर गुन्हा\nपिंपरी, - पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नावाने कोरोना संदर्भात सोशल मीडियावर फेक मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी एकावर पिंपरी पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.21) रोजी घडला होता.\nयाप्रकरणी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा यशवंत बोदडे (वय 46) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फेसबुक अकाउंटधारक दिपक एस वाघ (पूर्ण नाव पत्ता समजू शकला नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 21 मार्च रोजी फेसबुक अकाउंटवर पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा संदेश, नमस्कार मी तुम्हाला विनंती करतो की आज रात्री दहा वाजल्यानंतर आणि उद्या सकाळी पाच वाजेपर्यंत घर सोडू नका, कोरोना विषाणू मारण्यासाठी औषधाची हवेत फवारणी होत असल्याने आपल्या सर्व नातेवाईक, मित्रांना ही माहिती द्या. धन्यवाद पिंपरी महापालिका आयुक्त अशी पोस्ट आयुक्तांनी केल्याचे भासविले. महापालिकेची परवानगी न घेता खोटी, बदनामीकारक माहिती प्रसारित केल्याने नागरिकांच्या मनात कोरोनाविषयी भिती निर्माण केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/picture-gallery-section/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%90%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-25T04:28:57Z", "digest": "sha1:F6ZTXNJOVR5RGNJ4VY5YHIP63LPQVAFI", "length": 6679, "nlines": 172, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nनिळ्या पोशाखातील ऐश्वर्या रायची जादूई छबी\nनिळ्या पोशाखातील ऐश्वर्या रायची जादूई छबी\nअमिताभच्या चाहत्यांची आराध्याशी पहिली भेट...\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/08/blog-post_69.html", "date_download": "2020-09-25T05:06:52Z", "digest": "sha1:RNGMSKYL4H4QEF6VRIN4MVWBBFDY7LL3", "length": 17595, "nlines": 223, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "घफला (घोटाळा) शेअर मार्केट वर आधारित सिनेमा - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आत्मविकास आर्थिक विकास सिनेमा घफला (घोटाळा) शेअर म��र्केट वर आधारित सिनेमा\nघफला (घोटाळा) शेअर मार्केट वर आधारित सिनेमा\nचला उद्योजक घडवूया ८:१५ म.उ. आत्मविकास आर्थिक विकास सिनेमा\nघफला (घोटाळा) शेअर मार्केट वर आधारित सिनेमा. तरुण तडफदार, इनामदार आणि काहीतरी मोठे करण्याची इच्छा असलेल्या गुजराती तरुणाची कथा. त्याच्या व्यवसायाची सुरवात, यश अपयश, उभारलेला व्यवसाय, लोकांच्या फायद्यासाठी अवलंबलेला एकच गैर मार्ग, स्वतःच्या फायद्यासाठी जुने जानते वरिष्ठ व्यवसायिकांची लोबी, विकत घेतलेला मिडिया, व्यवसायिक शत्रू असून जपले गेलेले हितसंबंध, १०० लोकांना आणि अब्जो रुपये वाचवण्यासाठी सतत दिला जाणारा एकाचा बळी. खुनाला आत्महत्या दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न, प्रस्थापित गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी केले जाणारे सरकारी कायदे, नियम व अटी, स्वतःच्या फायद्यासाठी अनेक वर्षे करत आलेले अब्जो रुपयांचे घोटाळे दाबून सामान्य लोकांच्या हितसंबंधांसाठी केलेला काही शे करोड रुपयांचा घोटाळा उघडकीस आणून तो घोटाळा करणार्याला सामान्य लोकांसमोर खलनायक म्हणून उभे करणे. हे काही मुद्दे.\nफक्त एक गोष्ट लक्ष्यात ठेवा समुद्रात पोहताना कधीच शार्क माश्यासोबत शत्रुत्व नाही घ्यायचे.\nकाही करण्याअगोदर माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ता ह्याची झालेली हत्या व त्याच्या भावाने सांगितलेले भारतातील सर्वात मोठ्या तपास यंत्रणेचे सत्य हे एकदा युट्युब वर चेक करून घ्याल.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nघफला (घोटाळा) शेअर मार्केट वर आधारित सिनेमा\nसंधीची वाट बघत बसू नका, अम्बानिसारखी संधी निर्माण करा\nअपयशामध्ये सोबत असलेल्यांना कधीच दूर करू नका आणि य...\nमुंबई मधून उध्वस्त झालेला मराठी माणूस\nदहीहंडी सन आणि विविध रुपात पैसे कमावण्याच्या संधी\n1991 च्या आधी भारतीय कंपन्यांना कृत्रिम संरक्षण दे...\nएमबीए तरुणांचा नोकरीला नकार, भरवला आठवडी बाजार \nकसा झाला शाळा सोडलेल्या आकाशाचा स्वयंपाकी ते सॉफ्ट...\nहा कसला तर्क आहे\nजेव्हा एक बिल्डर किंवा उद्योजक हेल्थकेयर उद्योगमध्...\nमशरुमचं उत्पादन घ्या, महिन्याला लाखो कमवा \nकरोड च्या घराची मालकीण हॉटेलचे स्वप्न घेऊन रस्त्या...\nकथा सॅमसंगची - चौकटीबाहेर फक्त एकच पाऊल टाका\nदहा,पंधरा वर्षांपुर्वी महाराष्ट्रात माणसं रहायची प...\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्याम��्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे पिढीजात पैसे कमावण्याचे मार्ग संपत्ती किंवा पैसे कम...\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव. मराठी आणि परप्रांतीय मधील फरक. मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव मराठी आणि परप्रांतीय मधील फरक मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाह...\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अश्य...\nआपली किंमत वाढवण्यासाठी फक्त अंतर्मन नाही तर बाहेरील परिस्थिती देखील बदलावी लागते\nकल्पना करा कि तुम्ही हिरा आहात. तुम्ही स्वतःला हिरा बनवण्यासाठी १५० ते २०० किलोमीटर जमिनीमध्ये गाडले, म्हणजे कठीण परिश्रम घेतले. तु...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/maha-pwd-jalgaon-bharti-2020/", "date_download": "2020-09-25T04:35:20Z", "digest": "sha1:LDTCNMYXAX7R3AKWVETBDEA55QOUE3L5", "length": 7808, "nlines": 127, "source_domain": "mahabharti.in", "title": "Maha PWD Jalgaon Bharti 2020 - बांधकाम विभाग भरती सुरु, अर्ज करा..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nसार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव भरती २०२०\nमहाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथे कनिष्ठ लिपिक नि टंकलेखक, अनुरेखक आणि शिपाईपदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२० आहे.\nपदाचे नाव – कनिष्ठ लिपिक नि टंकलेखक, अनुरेखक आणि शिपाई\nपद संख्या – ८ जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nनोकरी ठिकाण – जळगाव\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जिल्हापेठ, जळगाव – ४२५००१\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जानेवारी २०२० आहे.\nअ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा\n१ कनिष्ठ लिपिक नि टंकलेखक ०६\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nPDF जाहिरात अधिकृत वेबसाईट\nमहाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद स्टाफ नर्स गुणवत्ता यादी डाउनलोड\nबॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत 111 रिक्त पदांची भरती\nRTMNU येथे विविध पदांची भरती\nसोलापूर विद्यापीठ येथे स्थापत्य अभियंता पदाची भरती\nग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 288 (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे)…\nजिल्हा परिषद अकोला भरती अंतिम पात्रता यादी\nजिल्हा परिषद लातूर येथे विधिज्ञ पदाची भरती\nसार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथे विविध रिक्त पदांची भरती\nपंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त पदांची भरती सुरु\nZP गोंदिया येथे वैद्यकीय अधिकारी पदाची भरती\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/chhota-rajan-doing-yoga-in-tihar-jail/articleshow/58254399.cms", "date_download": "2020-09-25T04:57:18Z", "digest": "sha1:S4QC4OHUGDA5AKW5EXKUSM6JBY5RTNIR", "length": 15044, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Chhota Rajan: छोटा राजन तिहार जेलमध्ये करतोय योगा\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nछोटा राजन तिहार जेलमध्ये करतोय योगा\nतिहार कारागृहात बंदी असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन स्वतःला फिट ठेवण्यासाठी आता दररोज व्यायाम आणि योगा करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्याला काहीतरी गंभीर आजार होण्याची भीती वाटते, त्यामुळे आपली पूर्ण शारीरिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी कारागृह प्रशासनाकडे केली होती. त्याच्या या मागणीवर प्रशासनाने काही डॉ��्टरांची टीम बनवून पूर्ण शारीरिक तपासणी करून घेतली.\nतिहार कारागृहात शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन स्वतःला फिट ठेवण्यासाठी आता दररोज व्यायाम आणि योगा करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्याला काहीतरी गंभीर आजार होण्याची भीती वाटते, त्यामुळे आपली पूर्ण शारीरिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी कारागृह प्रशासनाकडे केली होती. त्याच्या या मागणीवर प्रशासनाने काही डॉक्टरांची टीम बनवून पूर्ण शारीरिक तपासणी करून घेतली.\nडॉक्टरांकडून देण्यात आलेल्या रिपोर्ट्समध्ये छोटा राजनला कोणताही गंभीर आजार नसल्याचे आढळले. मात्र याआधी त्याची बायपास शस्त्रक्रिया झालेली असल्याने डॉक्टरांनी त्याला अतिशय साधे जेवण आणि व्यायाम करण्याचा सल्ला दिला होता. रक्तदाब नियंत्रणात राहावा यासाठी दररोज त्याची औषधंही सुरू आहेत. त्यामुळे आता तंदुरूस्त राहण्यासाठी छोटा राजनने व्यायामाबरोबरच योगा करायलाही सुरूवात केली आहे. कारागृहातील क्रमांक दोनच्या 'हाय रिस्क' वॉर्डमधील एका कोठडीत छोटा राजनला ठेवण्यात आले असून अशा कोठडीत चालण्या-फिरण्यासाठी पुरेशी जागा नसते. त्यामुळे कोठडीच्या बाहेरील जागेत त्याने योगा करायला सुरूवात केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.\nछोटा राजनच्या आरोग्यावर कोणताही विपरित परिणाम होऊ नये म्हणून त्याला ठेवण्यात आलेल्या वॉर्डमध्ये कमी तेलाचे-तिखटाचे जेवण शिजविले जाते. त्याने काय खावं आणि काय नाही, यासाठी स्पेशल डाएट चार्टही बनविण्यात आला आहे. या चार्टनुसारच त्याला सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण दिले जाते. डॉनच्या सुरक्षा आणि सुविधेचा विचार करता, तुरुंग प्रशासनाने काही दिवसांपूर्वी त्याच्या वॉर्डात स्वतंत्र व्हिडिओ कॉन्फरंसिंगसाठी एक पूर्ण सेटअप उभा केला. सुनावणी दरम्यान त्याला न्यायालयात प्रत्यक्ष हजर केले जात नाही, तर व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारेच हजर केले जाते.\nअसे करण्यामागची दोन कारणं सुत्रांनी सांगितली आहेत. एक तर पूर्वी छोटा राजनला न्यायालयात हजर करण्यासाठी कारागृहाच्या मधोमध असलेल्या चौकात व्हिडिओ कॉन्फरंसिंगसाठी नेले जायचे. जेव्हाही त्या चौकात डॉनची व्हिडिओ कॉन्फरंसिंग केली जायची, त्यावेळी संपूर्ण कारागृहाला टाळे लावले जायचे. दुसरे असे की, त्यावेळी कोणीही त्याच्यावर हल्��ा करू नये म्हणून प्रत्येक कैद्याला बंद करून ठेवले जायचे. आता छोटा राजनच्या वॉर्डातच व्हिडिओ कॉन्फरंसिंगची सोय करण्यात आल्याने छोटा राजनला त्या वॉर्डातून बाहेर काढण्याची गरज पडत नाही किंवा संपूर्ण कारागृह बंद करण्याची वेळही प्रशासनावर येत नाही.\nही बातमी हिंदीत वाचण्यासाठी इथे क्लिक करा...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार\nरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्य...\nसोमवारपासून शाळा उघडणार, तुमच्या राज्यातील परिस्थिती जा...\nसंरक्षणमंत्र्यांच्या इराण दौऱ्यानंतर गाडी पुन्हा रुळावर...\nआता दहावीपर्यंत हिंदी सक्तीची होणार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nमुंबई'बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय'\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nदेशबिहार विधानसभा निवडणूक : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nदेशLIVE भारत बंद : कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावर\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nनागपूरकडकनाथ कोंबड्यांचे आमिष दाखवले, शेतकऱ्यांना १७ लाखांना फसवले\nदेशभारतात पुस्तके निर्जंतूक करणाऱ्या यंत्राचा शोध\nविज्ञान-तंत्रज्ञानसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nकरिअर न्यूजअकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप अनिश्चितताच\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/andaman-nicobar", "date_download": "2020-09-25T03:24:45Z", "digest": "sha1:ISYXP6RQ4EYRDCVF35VNLLHVGN2IA65I", "length": 4341, "nlines": 68, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचीनवर तिसऱ्या डोळ्याची नजर; या बेटावर भारतीय सैन्याचा ताफा दाखल होणार\nसावरकरांना विरोध करणाऱ्यांना 'त्याच' तुरुंगात पाठवा: संजय राऊत\n'ब्रह्मोस'ने भेदले ३०० किलोमीटरवरील लक्ष्य\nसमझोता एक्सप्रेस: सोनिया गांधीनी असे करण्यास भाग पाडले\nपंतप्रधान अंदमानात; ३ बेटांची नावे बदलली\nसेन्टिनलीजनी जगाशी संपर्क का तोडला\nअंदमान: आदिवासींनी केली अमेरिकी पर्यटकाची हत्या\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nपुरोहितांसह ५ राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती\nअंदमान निकोबार बेट : बुडणाऱ्या जहाजातून ११ जणांना वाचवलं\nअंदमान आणि निकोबार बेटांवर ५.९ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.l-groop.com/page/how-to-prepare-cream-for-cake/", "date_download": "2020-09-25T03:57:22Z", "digest": "sha1:GA3IUH4DZ43GG6HK5MZIUSCTFIJZ677Z", "length": 14709, "nlines": 34, "source_domain": "mr.l-groop.com", "title": "केकसाठी क्रीम कशी तयार करावी | l-groop.com", "raw_content": "\nकेकसाठी क्रीम कशी तयार करावी\nतेथे क्रीम फ्रॉस्टिंगसाठी बहुतेक बर्‍याच पाककृती घाबरुन जाऊ शकतात. द्रुत आणि सुलभ निराकरणासाठी, एक सोपा व्हॅनिला व्हीप्ड-क्रीम फ्रॉस्टिंग बनवण्याचा प्रयत्न करा. किंवा, जर टेंगियर चव बरोबर टॉपिंग आपल्या आवडीनुसार असेल तर आपण मलई चीज फ्रॉस्टिंगचा आन���द घेऊ शकता.\nव्हॅनिला व्हीप्ड-क्रीम फ्रॉस्टिंग व्हीपिंग\nवाडगा थंड करा आणि आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये 20 मिनिटे झटकून टाका. थंड झाल्यावर हेवी क्रीम उत्तम प्रकारे चाबूक करते आणि वाटी ठेवते आणि रेफ्रिजरेटरमध्ये झटकून टाकल्यास संपूर्ण चाबूक प्रक्रियेमध्ये मलई थंड ठेवण्यास मदत होते. फक्त 20 मिनिटांसाठी रेफ्रिजरेटरमध्ये वाडगा आणि व्हिस्क चिल टाकून द्या. [१]\nवैकल्पिकरित्या, आपण वाटी थंड करू शकता आणि कमीतकमी 5 मिनिटांसाठी आपल्या फ्रीजरमध्ये झटकू शकता.\nघट्ट होईपर्यंत मध्यम-हाय स्पीडवर व्हिस्क हेवी क्रीम. मिक्सिंगच्या वाडग्यात 3 कप (710 एमएल) जड किंवा चाबूक देणारी क्रीम ओतण्यापासून सुरूवात करा. मग, झटकन घेण्यासाठी स्टँड मिक्सर किंवा हँड मिक्सर वापरा. जेव्हा मलई जाड होण्यास सुरवात होते तेव्हा कुजबुजण्याचा वेग कमी करा. [२]\nस्टँड मिक्सर वापरणे सामान्यत: हाताने मिक्सरपेक्षा वेगवान असते.\nहळूहळू 5 चमचे (62.5 ग्रॅम) साखर घाला. आपण मध्यम वेगाने मलई घालताना साखर घाला. शक्य तितक्या मलईमध्ये साखर समान प्रमाणात वितरीत करण्याचा प्रयत्न करा. []]\nआपण मऊ शिखरे तयार होईपर्यंत मध्यम गतीवर मलई झटकून घ्या. जेव्हा आपण झटका वाढवतो, त्वरित फ्लॉप होण्याआधी आणि त्याचे आकार गमावण्यापूर्वी मलई एका माउंटन पीकसारखे वाढली पाहिजे. एकदा मऊ शिखरे तयार होण्यास सुरवात झाली की आपण आपले इलेक्ट्रिक मिक्सर बंद करू शकता. []]\nव्हॅनिला अर्क 1 1-2 चमचे (7.4 एमएल) जोडा. व्हॅनिला अर्क मोजा आणि मलईच्या मिश्रणाने वाडग्यात घाला. आपल्या पसंतीच्या आधारे आपण कमी अर्क किंवा अधिक जोडू शकता. आपण जितके अधिक जोडता तितके अधिक व्हॅनिला चव. []]\nक्रीम मध्ये ताठ शिखरे तयार होईपर्यंत हाताने मलई कुजून घ्या. जेव्हा आपण झटकन वाढवता, तर क्रीम आकार न गमावता सरळ उभे राहण्यासाठी पुरेशी ताठ असणे आवश्यक आहे. क्रीम पीकची टीप देखील सरळ उभे राहिली पाहिजे. []]\nजर तुमची मलई ताठर होत नसेल तर हार मानू नका. जोपर्यंत आपणास ठाम सुसंगतता मिळत नाही तोपर्यंत धीर धरा आणि चाबूक सुरू ठेवा.\nक्रीम फ्रॉस्टिंग थंड ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. एकदा क्रीम फ्रॉस्टिंग योग्य सुसंगतता झाली की, क्रीम थंड होण्यास आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. क्रीम फ्रॉस्टिंग थंड ठेवल्याने त्याची सुसंगतता टिकून राहण्यास मदत होईल. आपण ताबडतोब फ्रॉस्���िंग वापरत असाल तर आपल्याला त्यास रेफ्रिजरेट करण्याची आवश्यकता नाही. []]\nमलई चीज फ्रॉस्टिंग बनविणे\nआपल्या रेफ्रिजरेटरमध्ये मिक्सिंग बाउल, झटकन जोड आणि साखर घाला. जर ते पुरेसे थंड नसतील तर वाडगा, झटकन जोड आणि साखर हेवी क्रीमला उष्णता वाढवते. या जोडलेल्या उष्णतेमुळे मलईचे संपूर्ण वायुवीजन टाळता येऊ शकते. उत्कृष्ट परिणामांसाठी, साखर आणि मिक्सिंग उपकरणे सुमारे 70 ° फॅ (21 डिग्री सेल्सियस) पर्यंत थंड करा. []]\nएका भांड्यात साखर, हेवी किंवा व्हिपिंग क्रीम, व्हॅनिला आणि मीठ मिसळा. वापरा थंडगार साखरेचे औंस (99 ग्रॅम), 5 औंस (140 ग्रॅम) जड मलई, 1 चमचे (5 ग्रॅम) व्हॅनिला एक्सट्रॅक्ट, आणि 1/8 चमचे (0.75 ग्रॅम) कोशर मीठ. आपल्या हँड मिक्सरचा वेग वाढवा किंवा मिक्सरला मध्यम-कमी वर सेट करा आणि साखर मलईमध्ये विलीन होईपर्यंत घटक मिक्स करा. []]\nमध्यम-कमी वेगाने, साखर मलईमध्ये पूर्णपणे विरघळण्यास सुमारे 2 मिनिटे लागतात.\nजड किंवा चाबकाच्या क्रीमचा पर्याय म्हणून हलकी मलई, टेबल क्रीम किंवा अर्धा-अर्धा वापरू नका. आपण असे केल्यास, आपले मिश्रण खूप वाहणारे होईल आणि आपल्याला फ्रॉस्टिंगसाठी आवश्यक असलेले सुसंगतता राहणार नाही. [10] एक्स संशोधन स्त्रोत\nमिश्रण जाड करण्यासाठी क्रिमला उच्च वेगाने विजय. साखर विरघळल्यानंतर, आपल्या मिक्सरचा वेग जास्त वाढवा. क्रीम सुमारे 2 मिनिटे किंवा मलई घट्ट होईपर्यंत विजय द्या. [11]\nआपल्याला मलई ग्रीक दही च्या सुसंगततेबद्दल असावी लागेल.\n8 औन्स (230 ग्रॅम) मलई चीज घाला. एकदा क्रीम घट्ट झाल्यावर हळूहळू क्रीम चीज घालून एकावेळी 2 चमचे (30 ग्रॅम) लहान गठ्ठे घाला. आपल्याला रेसिपीसाठी आवश्यक असणारी संपूर्ण 8 औन्स (230 ग्रॅम) क्रीम चीज घालण्यासाठी आपल्यास सुमारे 30 सेकंद लागतील. [१२]\nवीटात येणारी फुल-फॅट मलई चीज वापरा. टबमध्ये आलेले मलई चीज बेकिंगसाठी नाही.\nमस्कारपोन मलई चीजसाठी एक चांगला पर्याय असू शकतो. [१]] एक्स संशोधन स्त्रोत\nमिक्सर बंद करा आणि क्रीम वाटीमधून काढून टाका आणि झटकून घ्या. सुरुवातीच्या मिक्सिंग दरम्यान साखर आणि मलई चीजचे गठ्ठे व्हीस्क आणि बाऊल चिकटून राहतील आणि आपल्याला हे बिट्स मलईमध्ये मिसळण्याची खात्री करायची आहे जेणेकरून आपल्याला योग्य स्वाद आणि सुसंगतता मिळेल. एक चमचा किंवा लवचिक स्पॅटुला स्क्रॅपिंग टूल तसेच कार्य करेल. [१]]\nफिकट आणि हलकी फ्रॉस���टिंग बनवण्यासाठी क्रीम वर जास्त चाबूक. आता आपल्या सर्व सामग्री एकत्रित झाल्या आहेत, आपल्या फ्रॉस्टिंगसाठी आपल्याला हवा असलेला प्रकाश आणि हवादार सुसंगतता मिळविण्यासाठी मलई चाबकविणे सुरू ठेवा. योग्य सुसंगतता मिळविण्यासाठी आपल्याला लागणारा वेळ आपण वापरत असलेल्या मिक्सरच्या प्रकारावर आणि आपल्या स्वयंपाकघरातील तपमानानुसार बदलत असेल. [१]]\nआपण स्टँड मिक्सर वापरत असल्यास, सुमारे 2 ते 3 मिनिटांसाठी किंवा फ्रॉस्टिंग गुळगुळीत होईपर्यंत चाबूक मारणे.\nआपण हँड मिक्सरने चाबूक मारत असल्यास, यास थोडा जास्त वेळ लागू शकेल.\nफ्रॉस्टिंग त्वरित थंड करा. एकदा फ्रॉस्टिंग हलकी आणि हवेशीर सुसंगतता झाल्यावर मिक्सर बंद करा, फ्रॉस्टिंगला झटकून टाका आणि वाडग्यात घाला आणि वाटी आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. आपण ताबडतोब फ्रॉस्टिंग वापरत असाल तर आपल्याला त्यास रेफ्रिजरेट करण्याची आवश्यकता नाही. [१]]\nसेन्डॉल कसे बनवायचेखाद्य रेती कशी बनवायचीतळलेले ऑरिओ कसे बनवायचेजेली कशी बनवायचीमिररिंग कसे करावेओरिओ ग्रॅहम कसा बनवायचाओव्हनमध्ये स्मोर्स कसे बनवायचेटूरन (केळी रॅप) कसे बनवायचेविप्ड क्रीम कसे तयार करावेदही कव्हर केलेले प्रीटझेल कसे बनवायचेविप्ड क्रीम कसे स्थिर करावेमेअरिंग्ज कसे संग्रहित करावेपावलोवा कसा साठवायचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97", "date_download": "2020-09-25T05:02:50Z", "digest": "sha1:QEZJURL53GYSO5DPWYTRQKFXFONPEYN3", "length": 8733, "nlines": 66, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भारतीय निवडणूक आयोग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर इ.स. १९९३ पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली(1989 मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते). तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात.Sunil Arora हे 23 वे व सध्याचे प्रमुख निवडणूक आयुक्त आहेत. निवडणूक आयुक्त-अशोक लवासा\nराजकीय पक्षांना मान्यता देणे निवडणूक चिन्हे ठरवणे\nउमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा ताळमेळ लावणे\nआता पर्यतचे निवडनुक आयुक्त\nआतापर्यंतचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तसंपादन करा\nभारतीय निवडणुक आयोगाच्या 'प्रमुख निवडणूक आयुक्त' (इंग्लिश: Chief Election Commissioner) पदाची जबाबदारी खालील १५ व्यक्तींनी सांभाळली आहे-\nसुकुमार सेन : २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८\nकल्याण वैद्यनाथन सुंदरम : २० डिसेंबर १९५८ ते ३० सप्टेंबर १९६७\nएस.पी. सेन वर्मा : १ ऑक्टोबर १९६७ ते ३० सप्टेंबर १९७२\nमहाराज डॉ. नागेन्द्र सिंह : १ ऑक्टोबर १९७२ ते ६ फेब्रुवारी १९७३\nटी. स्वामीनाथन : ७ फेब्रुवारी १९७३ ते १७ जुन १९७७\nएस.एल. शकधर : १८ जुन १९७७ ते १७ जुन १९८२\nराम कृष्ण त्रिवेदी : १८ जुन १९८२ ते ३१ डिसेंबर १९८५\nआर.व्ही.एस. पेरी शास्त्री : १ जानेवारी १९८६ ते २५ नोव्हेंबर १९९०\nश्रीमती व्ही. एस. रमादेवी : २६ नोव्हेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९०\nटी.एन. सेशन : १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६\nएम. एस. गिल : १२ डिसेंबर १९९६ ते १३ जुन २००१\nजेम्स मायकल लिंगडोह : १४ जुन २००१ ते ७ फेब्रुवारी २००४\nटी. एस. कृष्णमूर्ती : ८ फेब्रुवारी २००४ ते १५ मे २००५\nब्रिज बिहारी टंडन : १६ मे २००५ ते २८ जुन २००६\nएन. गोपालस्वामी : २९ जुन २००६ ते १९ एप्रिल २००९\nनवीन चावला : २० एप्रिल २००९ ते २९ जुलै २०१०\nशाबुद्दिन याकुब कुरेशी : ३० जुलै २०१० ते १० जून २०१२\nवीरावल्ली सुंदरम संपथ : ११ जून २०१२ ते १५ जानेवारी २०१५\nहरिशंकर ब्रम्हा :१६ जानेवारी २०१५ ते १९ एप्रिल २०१५\nनसीम जैदी :१९ एप्रिल २०१५ ते ६ जुलै २०१७\nअचल कुमार जोति :६ जुलै २०१७ ते 22 जानेवारी 2018\nओमप्रकाश रावत ः 23 जानेवारी 2018 ते 1 डिसेंबर 2018\nसुनील अरोरा : 2डिसेंबर 2018 पासुन पुढे\n२८ राज्ये व ७ के. प्र. यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिकृत संकेतस्थळांचे दुवे\nऑनलाईन व्होटर लिस्ट यात अनेक पर्याय आहेत.\nLast edited on १२ एप्रिल २०१९, at ११:५७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १२ एप्रिल २०१९ रोज�� ११:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/19886/", "date_download": "2020-09-25T05:03:50Z", "digest": "sha1:EU44FXT32NAZA37FZ3ZA5B7EEDWDNC2B", "length": 110812, "nlines": 291, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "न्यायसंस्था – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nन्यायसंस्था : दोन पक्षकारांतील तंट्याचा त्रयस्थाकडून निवाडा करण्यासाठी उभारलेली संघटना किंवा यंत्रणा म्हणजे न्यायसंस्था होय. दोन व्यक्तींमधील तंटा जेव्हा निर्णयासाठी तिसऱ्या व्यक्तीकडे जातो, तेव्हा न्यायसंस्था अस्तित्वात येते. अगदी प्राचीन काळी जेव्हा दोन व्यक्तींत किंवा गटांत तंटे होत असत, तेव्हा त्या तंट्यांचा निवाडा त्या व्यक्ती किंवा ते गट स्वतःच्या बाहुबलावर करीत असत. न्यायसंस्था ही त्याच्या पुढची पायरी असून मानवी संस्कृतीच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. (१) दोन पक्षकार (२) त्यांचा तंटा (३) तंट्याचा निवाडा करणारी तिऱ्हाईत व्यक्ती, ह्या तीन गोष्टी न्यायसंस्थेचे अनिवार्य घटक होत. हे घटक सार्वत्रिक असून प्रत्य��क न्यायसंस्थेत आढळतात. त्यांच्याशिवाय न्यायसंस्था अस्तित्वात येत नाही.\nन्यायसंस्थेची प्रमुख शक्ती जनमानसात तिला असलेली आदरभावना हीच होय. वरवर पाहता जरी न्यायखात्याच्या आदेशांना शासनाच्या शक्तीचाच आधार आहे, असे आपणास भासले तरी त्या आदेशांची कार्यवाही करण्याची सक्ती शासनाला वाटते ह्याचे कारण तसे न केल्यास, ते शासन आपले सामाजिक व नैतिक अधिष्ठान व प्रामाण्य गमावून बसेल, ही भीती होय.\nकेव्हाकेव्हा निवाडा करण्यासाठी कायद्याची गरज असतेच असे नाही. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या एका तंट्यापुरता निकालही दिला जाऊ शकतो परंतु न्यायबुद्धीचे समाधान होण्यासाठी मात्र सारख्या तंट्यांचा सारखा निर्णय होण्याची गरज असते. या तत्त्वानुसार कोणत्या वेळी कोणी कसे वागावे, हे ठरविणे इष्ट ठरले व निवाडा करताना सामाजिक रूढी व धार्मिक आज्ञांचे पालन होऊ लागले. त्याचप्रमाणे एखाद्या तंट्याचा निर्णय करताना तसल्याच तंट्यामधील जुने निर्णय तपासून बघण्याचीही प्रथा पडली. तीतून बंधनकारक पूर्वदाखल्याची (बाइंडिंग प्रेसिडंट) कल्पना अस्तित्वात आली. न्याय पदरात पाडण्यासाठी निवाड्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, हे जाणवल्यामुळे तेही न्यायसंस्थेचे अंग झाले. ह्याप्रमाणे कायद्याचे न्यायसंस्थेशी घनिष्ठ नाते जरी जुळले, तरी हे नाते अपरिहार्य मात्र नाही. कायदा नसतानाही न्यायसंस्था कार्यक्षम असू शकते. सामाजिक रूढी, नैतिक व धार्मिक संकेत हेच सुरुवातीचे कायदे होते. शासनाने केलेला धर्मातील कायदा बऱ्याच उशिरा अस्तित्वात आला. प्रारंभी कायद्याचा मुख्य आधार धर्मवचने किंवा धर्माज्ञाच असत.\nसुरुवातीला न्यायदानाचे काम धर्मगुरूंच्या हातात असणे अगदी स्वाभाविक होते. देवतेला कौल लावण्याची पद्धत भारताप्रमाणेच प्राचीन ग्रीस, ईजिप्त, इटली या देशांतही असल्याचे दिसते. न्यायालय देवळात बसविण्याचीही प्रथा होती. पुजारी, न्यायदान करी तसेच उपचार, विधी, नियम यांच्याबद्दल सल्लाही देई. पुढे यूरोपात चर्चने धार्मिक न्यायालये स्थापन केली. चर्चविरुद्ध केलेले किंवा चर्चच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले, असेच दोन्ही प्रकारचे गुन्हे निवाड्यासाठी धार्मिक न्यायालयापुढे चालविण्याबाबत चर्चचा कटाक्ष होता. प्राचीन जमातींमधील न्यायसंस्थांचे पदाधिकारी विविध प्रकारचे अ��त. दोन्ही पक्षांनी निवडलेले पंच, जमातीचा प्रमुख तसेच जमातीचे ज्येष्ठ-श्रेष्ठ पुरुष किंवा संपूर्ण जमातही न्यायदानास बसे. जमातीच्या न्यायसंस्थेचा भर तंट्याचा निवाड करण्यावर नसून दोहोंपैकी एका पक्षाचा अपराध सिद्ध करण्यावर असे. शपथ घेणे, मंत्रोच्चार करणे, कौल लावणे, दिव्य करणे इ. उपचारांना त्यात महत्त्व असे. कालांतराने स्थिर समाजात न्यायसंस्था ही राज्यसंस्थेचा भाग बनली. न्यायदानाचा अधिकार धर्मगुरूइतकाच राजाच्याही कक्षेत येऊ लागला. राजा स्वतः किंवा आपण नेमलेल्या अधिकाऱ्यांमार्फत न्यायदान करू लागला. बॅबिलोनियात हामुराबी राजाच्या काळात शासकीय अधिकाऱ्यांनी चालविलेली न्यायालये होती. महसूल, कायद्याची अंमलबजावणी व न्यायदान ही तीनही कार्ये हे अधिकारी पाहत. त्यांच्या निर्णयावर राजाकडे अपील करता येई. हामुराबीने विविध प्रांतांना ठराविक कालावधीनंतर भेटी देऊन लोकांची गाऱ्हाणी ऐकण्याची प्रथा चालू केली. त्याने केलेल्या विविध प्रकारच्या सुधारणांतून राजाकडे पालक, पिता व न्यायदाता अशा तीनही भूमिका आल्या. स्वाभाविकपणेच न्यायसंस्थेवर राजसत्तेचे नियंत्रण आले. असा प्रकार ईजिप्तमध्येही घडून आला. शासन व न्यायसंस्था ह्या एकमेकींत गुंतल्यामुळे सबळ राजा व देखरेख या दोहोंच्या अभावी न्यायदान कार्यक्षम होत नसे.\nप्राचीन ग्रीसमध्ये अथेन्स येथे न्यायालय भरे पण वास्तविक ती नागरिकांची समिती असे. राजा निर्णय देई व तो देवाने राजामार्फत वदविलेला कौल अथवा निर्णय, अशी कल्पना असे. नागरिकांची समिती सल्लागाराचे काम करीत असे. राजेशाही नष्ट झाल्यावर ही समिती न्यायाधीशांची समिती बनविण्यात आली. दंडाधिकारी हा तिचा अध्यक्ष असे. त्यानंतर दंडाधिकाऱ्याच्या निकालावर अपील ऐकण्याचा हक्क न्यायसमितीस मिळाला. पुढे दंडाधिकाऱ्याने फक्त वादप्रकरण तयार करून मांडणे व समितीने निकाल देणे, अशी पद्धत सुरू झाली. इ. स. पू. ४५३ च्या सुमारास ग्रीसमध्ये फिरते न्यायाधीश नेमण्यात आले. ठिकठिकाणी फिरून न्याय देणे हे त्यांचे कार्य होते पण ही पद्धत लवकरच रद्द होऊन अथेन्समध्ये ४० न्यायाधीशांची समिती स्थापन करण्यात आली. या सुमारास सार्वजनिक लवादपद्धतीही सुरू झाली. मुख्य न्यायालयास खून खटले चालविण्याचा अधिकार होता. मुख्य न्याय समितीमधील काही सदस्य मिळून इतर न्य��यालये तयार होत व इतर गुन्ह्यांची चौकशी करत. ज्यूरीपुढे चालत असलेली भाषणे आणि डिमॉस्थिनीझ, लिसिअस वगैरे वक्त्यांनी न्यायसमितीपुढे केलेली भाषणे यांत साधर्म्य आढळते. लोकसत्ताक न्यायालय व भावनांना आव्हान देणारी भाषणे यांमुळे कायद्याचा अथवा न्यायसंस्थेचा प्रमाणबद्ध विकास संभवनीय नव्हता.\nरोममध्ये न्यायसंस्थेचा विकास जास्त प्रमाणबद्ध स्वरूपात होत गेला. प्राचीन रोमन दिवाणी न्यायालयात साधारणपणे एकच न्यायधीश असे. चौकशीचे स्वरूप प्राथमिक व अंतिम असे दोन टप्प्यांचे होते. प्रेटर हा अधिकारी वादप्रकरण तयार करून दोन्ही पक्षांनी नेमलेल्या न्यायधीशांकडे (ज्यूडेक्स) पाठवीत असे. खटला किचकट असेल, तर अधिक न्यायाधीश नेमले जात. न्यायालये दोन प्रकारची असून प्रत्येकापुढे विशिष्ट प्रकारचेच खटले चालत.\nफौजदारी खटल्यात आरोपीस जर देहान्ताची अथवा फटक्यांची शिक्षा झाली, तर ‘कौमिशिया सेंटुरियाटा’ या नागरिक समितीकडे अपील करता येई. इ. स. पू. दुसऱ्या शतकात कायमची फौजदारी न्यायालये निर्माण झाली. तत्पूर्वी त्या त्या वेळच्या गुन्ह्यांसाठी तात्कालिक न्यायालये नेमण्यात येत. विशिष्ट मुदतीकरता जी न्यायालये असत, ती त्या मुदतीमधील गुन्ह्यांचीच फक्त चौकशी करीत.\nरोमन काळात दंडाधिकारी व न्यायाधीश हा भेद जाऊन सर्व खटला अखेरपर्यंत दंडाधिकाऱ्यापुढे चाले. याच काळात उच्च न्यायालय व कनिष्ठ न्यायालय असा भेद निर्माण झाला. प्रेटोरियन प्रीफेक्ट हा सर्वश्रेष्ठ न्यायाधीश असे. व्यावसायिक कायदेतज्ञ प्रथम रोमन काळातच निर्माण झाले.\nरोमन काळातच ख्रिस्ती धर्माचा उदय झाला आणि ख्रिस्ती लोक आपले तंटे धर्मगुरूंकडे नेऊ लागले. त्यामुळे धार्मिक न्यायालये निर्माण झाली. मध्ययुगीन यूरोपात, विशेषतः फ्रान्स व जर्मनी या देशांत, हळूहळू जमातीची न्यायदानपद्धत मागे पडत गेली. जमातीचा न्यायाधिकारी ‘थुंगिन’ ह्याची जागा ‘ग्राफ’ ह्या शासकीय अधिकाऱ्याने घेतली. ग्राफ ह्याचे काम फक्त चौकशी-पद्धतीवर देखरेख करण्याचे आणि ती नियमांप्रमाणे चालली आहे की नाही, हे पाहण्याचे होते. प्रत्यक्ष निकाल सल्लागार समिती देत असे व त्याची अंमलबजावणी ग्राफ करीत असे.\nफ्रान्सच्या शार्लमेन राजाने न्यायसंस्थेत जास्त सुसूत्रता आणली व तिच्यावरील शासकीय नियंत्रण वाढविले. हळूहळू न्यायालयांची संख्या वाढू लागल. राजाकडे अपील करण्याचा हक्क कायम होताच. शिवाय राजा आपले अधिकारी ठिकठिकाणी पाठवून फिरते न्यायदानही करून लागला. ह्या सर्वांमधून राजा ही सर्वश्रेष्ठ न्यायसंस्था असल्याची भावना बळावत गेली.\nसरंमजामशाही पद्धतीत मालक न्यायदान करी. दोन कुळांतील तंटे तसेच कूळ व मालक ह्यांच्यामधील तंटे या दोहोंचा निवाडा मालकाच्याच हातात असे. या न्यायदानाचा हेतू मालकाची सत्ता दृढ करण्याचा असल्यामुळे शिक्षा कडक असत. तंटे सामान्यतः जमिनीबाबत असत व मालकाचा ‘न्याय’ स्वतःचे हक्क वाढविण्याकडे झुकत असे. सरंजामशाहीत न्यायदानाचा हक्क हा सरंजामदारांचा मोठा ठेवा होता. सरंजामदारांना वठणीवर आणण्यासाठी राजाची फिरती न्यायालये उपयोगी पडत. न्यायदानासाठी राजा स्वतः जाई किंवा आपल्या अधिकाऱ्यांना पाठवी व प्रसंगी कुळांची बाजू घेऊन न्यायनिर्णय देत असे. तेराव्या व चौदाव्या शतकांत मालकांनी आपल्या हक्कावर होत असलेल्या ह्या आक्रमणाविरुद्ध वेळोवेळी उठाव करून पाहिले. स्थानिक न्याय व राजाचा न्याय ह्यांमधील झगडा इंग्‍लंडच्या नॉर्मन चढाईनंतरच्या (१०६६) इतिहासात स्पष्टपणे पाहावयास मिळतो. कालांतराने स्थानिक न्यायावर राजाच्या न्यायाचे वर्चस्व प्रस्थापित झाले व इंग्‍लंडमध्ये एकछत्री कायदा (कॉमन लॉ) लागू करण्यात आला.\nन्यायसंस्थेच्या विकासातील पुढील टप्पा म्हणजे न्यायसंस्थेचे शासनापासून झालेले विभक्तीकरण. सुरुवातीला राजा स्वतः न्यायदान करीत असे. त्यानंतर त्याचे सल्लागार त्याच्या वतीने न्यायदान करू लागले. एकाच अधिकाऱ्याकडे शासकीय व न्यायिक अशी दोन्ही प्रकारची कामे असत. कालांतराने ह्या सल्लागारांची न्यायविषयक कामे व शासकीय कामे वेगळी झाली. वेगवेगळ्या व्यक्तींकडे ही कामे सोपविण्यात आली. इंग्‍लंडमध्ये कोर्ट ऑफ एक्स्‌चेकर, कोर्ट ऑफ कॉमन प्लीज आणि कोर्ट ऑफ किंग्ज बेंच अशी तीन न्यायालये तेराव्या शतकात स्थापन झाली. कोर्ट ऑफ एक्स्‌चेकर हे राजाला येणे असलेल्या कर्जासंबंधी चौकशी करी. कोर्ट ऑफ कॉमन प्लीज हे व्यक्तिव्यक्तींमधील खाजगी तंट्यांचा निवाडा करी व कोर्ट ऑफ किंग्ज हे राजाने ऐकावयाचे तंटे ऐकी. सुरुवातीस ही न्यायालये फिरती होती, नंतर ती स्थायिक झाली. लहान गुन्ह्यांच्या निवाड्यासाठी १३२७ पासून जस्टिस ऑफ पीस हे अधिकारी नेमण्यात ���ेऊ लागले व सर्वसाधारण लोकांच्या हातात न्यायदानाचे काम गेले. आधुनिक काळात फौजदारी खटल्यात ज्यूरीचे सभासद निर्णय देतात. हाही बहुधा जमातन्यायाचा अवशेष व सामान्य लोकांच्या न्यायदानाच्या अधिकारांचा परिपाक असावा. तेराव्या शतकात पहिल्या एडवर्डच्या कारकीर्दीत पार्लमेंटची निर्मिती झाली. सुरुवातीला काही दिवस पार्लमेंट न्यायदानांचे कामही बघत असे पण हळूहळू हा हक्क हाउस ऑफ लॉर्ड्‍‍स पुरताच सीमित झाला. पार्लमेंटच्या या सभागृहाकडे अपील करण्याची प्रथा कायम आहे.\nपुढे समन्यायी न्यायालयही (कोर्ट ऑफ एक्विटी) अस्तित्वात आले. राजाचा कायदा म्हणजे कॉमन लॉ हा सर्वच बाबतींत न्याय देण्यास असमर्थ ठरतो हे लक्षात घेऊन, ही न्यायालये निर्माण करण्यात आली. नैसर्गिक न्याय व सद्‍बुद्धी ह्यांच्या आधाराने ह्या न्यायालयांचे अधिकारी न्यायदान करत असत. वेगवेगळ्या राजांच्या मनोवृत्तीप्रमाणे ही न्यायालये वेगवेगळ्या प्रमाणात कार्यक्षम ठरली. सरतेशेवटी वर वर्णन केलेली तीन कॉमन लॉ न्यायालये व समन्यायी न्यायालये ही इंग्‍लंडमधील न्यायसंस्थेची प्रमुख न्यायालये ठरली. १८७३ मध्ये समन्यायी व कॉमन लॉ न्यायलयांचा समन्वय साधण्यात आल्यावर हा भेदही नष्ट झाला. इंग्‍लंडमधील कुठल्याही न्यायालयास समन्यायी आणि कॉमन लॉ या दोन्होंची अधिकारिता असते. दोहोंचा परस्परविरोध असल्यास समन्यायाला अग्रक्रम द्यावा, असेही १८७३ मध्ये ज्युडिकेचर ॲक्टनुसार ठरविण्यात आले. सध्या इंग्‍लंडची अपील न्यायालये म्हणजे हायकोर्ट ऑफ जस्टिस, कोर्ट ऑफ अपील, कोर्ट ऑफ क्रिमिनल अपील आणि हाउस ऑफ लॉर्ड्‍‍स ही होत. जुन्या न्यायालयांची अधिकारव्याप्ती पहिल्या तीन कोर्टांना विभागून दिलेली आहे. हाउस ऑफ लॉर्ड्‍‍स हे सर्वोच्च न्यायालय आहे. १८४६ पासून लहान दावे चालविण्यासाठी काउंटी कोर्टेही आहेत. राजाच्या वतीने किंवा राजाचा सल्लागार म्हणून न्यादान करणे, हे फक्त उपचाराचे शब्द राहिले असून इंग्‍लंडमध्ये न्यायसंस्था ही राजापासून व शासनापासून संपूर्णतया विभक्त असून स्वतंत्रही आहे.\nफ्रान्सचा इतिहास पाहिला, तर तेथेही न्यायसंस्था उत्तरोत्तर विकसित झाल्याचे दिसते. शार्लमेनच्या साम्राज्यानंतर राजन्यायालये, सरंजामन्यायालये, शहरीन्यायालये व चर्चन्यायालये असे निरनिराळे प्रकार अस्तित्वात आले. फ्रान्समध्ये ‘पार्लमाँ’ म्हणून ब्रिटिश पार्लमेंटप्रमाणे न्यायालय होते. राजाच्या अधिकाऱ्यांना या न्यायालयात अपील करता येई. काही खटले फक्त राजानेच ऐकावेत असा दंडक होता. त्याचप्रमाणे स्थानिक न्यायाधीश न्याय देण्यास विलंब करतात, असे दिसल्यास राजाचे न्यायाधीश असे खटले चालवीत.\nपार्लमाँची सत्ता जास्त वाढते, असे दिसल्यावर ती सत्ता कमी करण्यासाठी नवीन न्यायालये निर्माण झाली. त्यांपैकी एका न्यायालयाचे नाव चेंबर ऑफ अकाउंट्स असे होते. सर्व न्यायाधीश वास्तविक सरकारी अधिकारी असत. पंधराव्या व सोळाव्या शतकांत न्यायालयांची व चौकशीपद्धतीची गुंतागुंत सोडविण्यासाठी काही प्रयोग झाले पण त्याच वेळी असेही दिसून आले की, राजा न्यायासने निर्माण करी व ती उमेदवारांना विकली जात आणि हे न्यायाधीश या जागा खाजगी मालमत्तेप्रमाणे वारसा हक्काने चालत राहतील, अशी तजवीज करीत.\nफ्रेंच राज्यक्रांतीनंतर या सर्व बाबतींत आमूलाग्र सुधारणा झाली. अव्वल न्यायालयांची अधिकारिता बरीच मोठी आहे. अव्वल न्यायालयांवर अपील न्यायालय आहे. अधिकारक्षेत्रांचे झगडे हे अपील न्यायालय आहे. अधिकारक्षेत्रांचे झगडे हे अपील न्यायालय सोडविते आणि त्यानंतर सर्वोच्च अपील न्यायलय असते. फ्रान्समध्ये शासकीय न्यायालयही आहे. सरकारी हुकुमाविरुद्ध दाद या न्यायालयात मिळते. न्यायसंस्था अधिकाऱ्यांच्या क्षेत्रास स्पर्श करू शकत नाही, या कल्पनेतून शासकीय न्यायालयाचा उगम झाला. या न्यायालयावरील न्यायालय म्हणजे ‘कौंसेल ऑफ इटाट’ हे होय.\nइंग्‍लंडमध्ये वकिलांना व न्यायाधीशांना स्वतंत्रता प्राप्त झाली पण फ्रान्समध्ये हे घडून आले नाही. फ्रान्समध्ये राजा सर्वच दृष्टींनी स्वतंत्र असे व न्यायालय हे सरकारी यंत्रणेचा भाग म्हणून काम करी. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर सरकारची व्याख्या बदलली पण ‘सरकार’ आणि ‘न्यायालय’ यांमधील संबंध पूर्वीप्रमाणेच राहिले.\nअमेरिकेमध्ये वसाहतींच्या न्यायालयांत प्रारंभी गव्हर्नरतर्फे न्यायाधीश काम करीत. कायदेमंडळ व न्यायसंस्था यांमध्ये फार फरक नसे. अमेरिका स्वतंत्र झाल्यानंतर न्यायसंस्थाही स्वतंत्र झाली. शासनाची इतर अंगे जशी स्वतंत्र झाली, तशी न्यायालयेही स्वतंत्र झाली. न्यायदानाशिवाय त्यांना इतर कामे नसत. शासनाचे व कायदेमंडळाचे काम वैधानि��� आहे की नाही, हे ठरविण्याचा हक्क न्यायसंस्थेचा असे. त्यामुळे अमेरिकेच्या राजकीय इतिहासात न्यायसंस्थेला फार प्राधान्य मिळाले. अमेरिकेच्या न्यायालयांवर काही प्रमाणात इंग्‍लंडचा आणि फ्रान्सचा प्रभाव पडला. यामुळेच स्थानिक मर्यादेची अधिकारिता असलेले प्राथमिक न्यायालय व त्यावर अपील न्यायालय अशा चढत्या श्रेणीत न्यायालयांची निर्मिती झाली.\nअमेरिकेत केंद्रीय न्यायसंस्था व राज्यांच्या न्यायसंस्था या दोन्हीही अस्तित्वात आहेत. केंद्रीय न्यायसंस्थेची न्यायालये राज्यपातळीवरही असतात. ती केवळ राज्यघटनेवर आधारित संघराज्यीय प्रश्न किंवा संघराज्यांच्या कायद्यांविषयचे प्रश्न हाताळतात. त्याबाबतीत संघराज्यीय सर्वोच्च न्यायालयाकडे अपील केले जाते. इतर सर्व तंटे राज्यन्यायसंस्था हाताळतात. अंतिम अपील त्या त्या राज्याच्या सर्वोच्च न्यायालयाकडे करता येते.\nरशियामध्येही न्यायदानावर पूर्वी सरंजामशाहीचे वर्चस्व होते. साम्यवादी क्रांतीनंतर तेथे लोकांची न्यायसंस्था स्थापन करण्यात आली. रशियात २७,००० लोकन्यायालये असून सामान्यपणे दर ६,००० नागरिकांना एक न्यायालय असे प्रमाण दिसून येते. या न्यायालयांवर प्रादेशिक न्यायालये आहेत आणि त्यांवरील न्यायालय म्हणजे उच्च न्यायालय. प्रत्येक प्रजासत्ताक राज्यात एक उच्च न्यायालय आहे आणि त्या सर्वांवर देशाचे सर्वोच्च न्यायालय आहे. प्रादेशिक व उच्च न्यायालयांस अव्वल अधिकार आणि अपीलाचे अधिकार आहेत. सर्वोच्च न्यायालयात निरनिराळ्या राज्यांमधील तंटे आणि महत्त्वाचे फौजदारी खटले चालतात. त्याशिवाय प्रत्येक कारखान्यात ‘कॉम्रेड कोर्ट’ असते. त्यात कामगारांच्या बेशिस्तपणाबद्दल वा गैरवर्तनाबद्दल खटले चालतात. रशियामध्ये ज्यूरी नाही. प्रत्येक न्यायलयात तीन न्यायाधीश असतात. त्यांपैकी दोघे सर्वसाधारण नागरिक असतात व एक कायदेतज्ञ असतो. रशियात न्यायाधीशांची नेमणूक शासनाकडून होत नाही. न्यायाधीश निवडणुकीने नेमले जातात. अमेरिकेतही अशी निवडणूक पद्धत आहे. इंग्‍लंड अथवा भारतात तशी पद्धत नाही. रशियामध्ये न्यायधीशांना लोकसमूहाकडे न्यायालयाच्या कामाचा अहवाल द्यावा लागतो व त्यावर चर्चा होते. याशिवाय रेल्वे न्यायालय, सेना न्यायालय इत्यादीही आढळतात. त्यांवरील अपीले देशाच्या उच्च न्यायालय��त चालतात. बऱ्याच बाबतींत अपील हे फक्त सरकारी वकिलाने तसे ठरविल्यास करता येते.\nन्यायालयाचे प्रकार : न्यायालयात मुख्यत्वेकरून दिवाणी व फौजदारी खटले चालतात. विविध न्यायसंस्थांचे एकत्रीकरण करताना इंग्‍लंडमध्ये नाविक न्यायालय, धार्मिक न्यायालय, व्यापारविषयक न्यायालय अशी विविध प्रकारची न्यायालये रद्द करण्यात आली व त्यांचे अधिकार प्रमुख न्यायालयांना देण्यात आले परंतु जसजशी आर्थिक व्यवहारांची व्याप्ती व गुंतागुंत वाढू लागली, तसतशी नव्या न्यायालयांची गरज भासू लागली. विभिन्न प्रकारचे तंटे त्वरित सोडविण्याकरिता खास न्यायालयांची गरज भासतेच पण बऱ्याच वेळा न्यायाधीश त्या विषयातील तज्ञ असणेही आवश्यक असते. ह्या गरजेतून विशिष्ट कायद्यापुरती न्यायालये किंवा न्यायाधिकरणे निर्माण करण्यात आली. मालक व मजूर, जमीनदार व कूळ, घरमालक आणि भाडेकरी इत्यादींमधील तंटे सोडविण्यासाठी न्यायाधिकरणे उपयुक्त ठरली. बालगुन्हेगारांची चौकशीही वेगळ्या न्यायालयाकडून होते.\nप्रशासकीय न्यायालय : यूरोपीय देशांत प्रशासकीय न्यायालयाचा पद्धतशीर विकास झाला. इंग्‍लंड-अमेरिका व इतर देशांत मात्र असा विकास घडून आला नाही. फ्रान्स व जर्मनी या देशांत अशी समजूत होती, की प्रचलित न्यायालयाचा शासकीय प्रश्नांशी संबंध येत नाही. निदान तसा येऊ नये म्हणून शासकीय प्रश्नावर नागरिकास दाद मिळविण्यासाठी विशिष्ट न्यायालयात जावे लागे व ही न्यायालये पुढे प्रशासकीय न्यायालये म्हणून ओळखली जाऊ लागली. फ्रान्समध्ये प्रचलित न्यायालयापासून शासकीय अधिकाऱ्यांना संरक्षण मिळावे, हा त्यामागील हेतू होता. उलट, जर्मनीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांना कायद्याच्या कक्षेत काम करणे भाग पडावे म्हणून हे न्यायालय निर्माण झाले. शासनसंस्थेच्या हक्कांचे संरक्षण, सार्वजनिक हितसंरक्षण, अधिकारबाह्य शासकीय कृत्य रद्दबातल ठरविणे, नागरिक व शासनसंस्था यांमधील तंटा सोडविणे इ. कामे या शासकीय न्यायालयाच्या कक्षेत येतात. प्रशासकीय न्यायालयात अव्वल वा कनिष्ठ न्यायालय व वरिष्ठ किंवा अपील न्यायालय अशी यंत्रणा आहे. ह्या न्यायालयात राज्यघटना व कायदा दोहोंचा विचार होतो. शक्य असेल तेथे साक्षीदारांची साक्ष घेण्यात येते पण राज्यघटनेपेक्षा कायद्यांवर जास्त भर असतो व निकाल कायमचे समजण्यात येतात. प��ष्कळ वेळा वकिलांना या न्यायालयात मज्‍जाव असतो. ज्यूरीपद्धत नसते. पुराव्यांच्या कायद्याची अंमलबजावणी पुष्कळच सैल असते. एका व्यक्तीकडे न पाहता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने निकाल देण्यात येतो.\nइंग्‍लंड-अमेरिकेमध्ये यूरोपप्रमाणे प्रशासकीय न्यायालयाचा विस्तार झालेला नाही. या देशांत अशा तऱ्हेचे तंटे अगर प्रश्न शक्य तो प्रचलित न्यायालयांतून सोडविले जातात. सरकार किंवा शासनसंस्था एक पक्षकार या नात्याने प्रचलित न्यायालयात प्रवेश करते. काही ठिकाणी असे तंटे शासनसंस्थेच्या खात्यातर्फेही सोडविले जातात. शासकीय अधिकारी जर नियमबाह्य वर्तन करीत असतील अगर नियुक्त काम करीत नसतील किंवा विधिमंडळाचा कायदा राज्यघटनेच्या बाहेरचा असेल, तर अशा प्रसंगी वरिष्ठ न्यायालयात नागरिकांना दाद मागता येते. अशा अर्जांना न्यायलेख म्हणतात. या पद्धतीमुळे इंग्‍लंड-अमेरिकेमध्ये तसेच इतर कॉमन लॉ देशांमध्ये, म्हणजे जेथे इंग्‍लंची विधिप्रणाली अनुसरली जाते अशा देशांमध्ये, प्रशासकीय न्यायालयांची गरज भासलेली नाही.\nभारतात फ्रान्समध्ये आहेत, त्या पद्धतीची स्वतंत्र प्रशासकीय न्यायालये नाहीत. आपल्याकडे मंत्री, सचिव, आयुक्त, न्यायाधिकरण इ. संस्था हे प्रश्न हाताळतात. त्यांच्या निर्णय-प्रक्रियेविरुद्ध व निर्णयांविरुद्ध नागरिकांस उच्च न्यायालयांकडे न्यायलेख अर्ज करता येतो किंवा विशेष परवानगीने सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करता येते.\nसेना न्यायालय : सैनिकी दलांत शिस्त व नियम नागरी जीवनापेक्षा निराळे असतात. त्यांचे पालन करून घेण्याची आवश्यकताही अधिक तातडीची व कठोर असू शकते. युद्धाच्या वेळी सैनिकांनी केलेले गुन्हेदेखील नागरी गुन्ह्यांपेक्षा वेगळ्या प्रतीचे असतात. ह्या सर्व कारणांमुळे स्वतंत्र सेना न्यायालये स्थापण्याची गरज निर्माण झाली. सर्वसाधारणपणे या न्यायालयाचे अधिकारी हे सैन्यातीलच वरिष्ठ अधिकारी असतात. त्यांपैकी एक अधिवक्ता असतो. ह्या अधिकाऱ्यास कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक असते आणि तो कायद्याबाबत इतर न्यायाधिकाऱ्यांना सल्ला देतो.\nसेना न्यायालयाचा विशेष विकास रोमन काळात झाला. रोमन सेना न्यायालय फौजदारी तसेच दिवाणी खटले चालवी. रोमन साम्राज्याचा विस्तार खूप मोठा व दळणवळणाची साधने तुटपुंजी असल्याने सेना न्यायालयांना न्यायदा��ाची संपूर्ण जबाबदारी उचलणे आवश्यक झाले असावे कारण या साम्राज्याच्या टोकाच्या ठिकाणी फक्त सैन्यच तळ देऊन असे व तेथे सर्वसाधारण न्यायालये पोहोचणे संभवनीय नव्हते. त्यामुळे सैन्यात उद्‍भवणारे सर्व तंटे, मग ते लष्करी स्वरूपाचे असोत किंवा नसोत, हाताळणे सेना न्यायालयास भाग पडत असावे. त्यामुळेच रोमन सेना न्यायालये दिवाणी व फौजदारी अशा दोन्ही प्रकारच्या खटल्यांत न्यायदान करीत.\nपहिल्या चार्ल्स राजाच्या अमदानीत म्हणजेच सतराव्या शतकात इंग्‍लंडमध्ये लष्करी अधिकाऱ्यांनी केलेल्या गुन्ह्यांची दाखल घेण्यासाठी स्वतंत्र न्यायालय निर्माण करण्यात आले. १८८१ मध्ये पार्लमेंटने सेना कायदा पास केला व त्यात सेना न्यायालयाचीही तरतूद केली.\nइंग्‍लिश पद्धतीप्रमाणे सेना न्यायालयाची पद्धत अमेरिकेने १७७५ मध्ये स्वीकारली. १९१६ मध्ये यासंबंधी परिपूर्ण कायदा करण्यात आला. सेना न्यायालय हे प्रचलित न्यायालयाप्रमाणे दैनंदिन कामकाज करणारे न्यायालय नसते. गुन्हा घडला, की लष्करी न्यायालय बसविण्यात येते. इंग्‍लंडमध्ये जज्‍ज ॲडव्होकेट हा सल्लागार असतो, तर अमेरिकेत तो फिर्यादी असतो.\nफ्रान्स व जर्मनीमध्ये सेना न्यायालय व प्रचलित न्यायालय यांच्या कार्यपद्धतीत खूप साम्य आहे. जर्मनीमध्ये तर लष्करी गुन्ह्यांची चौकशी प्रचलित न्यायालयामार्फत करण्याकडेच कल आहे.\nभारतात इंग्‍लंडप्रमाणेच सेना कायदा करण्यात आला. त्यात वेळोवेळी बदल करण्यात आले. १९५० साली लोकसभेने हा कायदा संपूर्ण संशोधन करून विस्तृतपणे संमत केला. नाविकदलाचे न्यायालय १९३४ च्या नाविक अधिनियमानुसार निर्माण केले. १९५० साली हवाई दलाचेही वेगळे न्यायालय निर्माण करण्यात आले. या प्रकारे भारतात सैन्याच्या तीनही दलांची वेगवेगळी न्यायालये आहेत. या सर्व न्यायालयांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याचा अधिकार आहे.\nसेना न्यायालयात वकिलांना मज्‍जाव नाही. कॉमन लॉ देशांत सेना न्यायालय हे फौजदारी न्यायालयासारखे असते. दिवाणी दावे त्याच्या कक्षेत येत नाहीत.\nरशियामध्ये सेना न्यायालये आहेत, पण त्यांचे स्वरूप वेगळे आहे. त्यांचे न्यायाधीश निवडणुकीने निवडले जातात. सेना न्यायालय लष्करी हद्दीतच काम चालविते. एक न्यायाधीश व सल्लागार म्हणून दोन नागरिक, असे या तिघांचे हे न्यायालय असते. फक्त युद्धक��ळातच हे सल्लागार सैन्यातून घेतले जातात.\nऔद्योगिक न्यायालय : औद्योगिक तंट्यांची संख्या आणि विविधता या दोन्ही गोष्टी औद्योगिक क्रांतीनंतर अफाट प्रमाणात वाढल्या. त्यामुळे ह्या तंट्यांचे निकाल प्रचलित न्यायालयातून वेळेवर मिळणे कठीण झाले. ह्या तंट्यांचा निर्णय करण्यासाठी वेगळे तज्ञ असण्याचीही गरज भासू लागली. तसेच वेगळा कायदा करणेही आवश्यक ठरले.\nफ्रान्समध्ये १८०६ साली औद्योगिक न्यायालयाची सुरुवात झाली. १८६९ मध्ये जर्मनीने फ्रान्सचे अनुकरण केले. पगाराचे प्रश्न, नोकरीवरून काढून टाकल्याने उद्‍भवलेले प्रश्न ह्या न्यायालयांच्या कक्षेत असत. नंतर मजूर संघटनांबरोबर झालेले करार व तज्‍जन्य प्रश्नही या न्यायालयांसमोर येऊ लागले. कालांतराने या न्यायालयांचा प्रचलित न्यायालयांशी असलेला व अपीलातून येणारा संबंधही संपुष्टात आला व अपीलही वरिष्ठ औद्योगिक न्यायालयाकडेच जाऊ लागले.\nभारतामध्ये औद्योगिक न्यायालयांचा विकास चांगला झाला आहे. पगारवसुली, नुकसानभरपाई ह्यांच्यासाठी वेगळी न्यायालये आहेत तसेच सर्वसाधारण मजूर-मालक तंट्यांसाठी मजूर न्यायालये आणि औद्योगिक न्यायाधिकरणे, केंद्रीय आणि राज्य शासनांच्या अधिनियमांनुसार स्थापन करण्यात आली आहेत. संप, टाळेबंदी, नोकरीच्या अटींतील फेरबदल इ. कारवाया वैध आहेत किंवा नाहीत हे औद्योगिक न्यायालये बघतात व त्या बाबतींत हुकूम काढतात. हुकुमाचे पालन न झाल्यास दंडही करू शकतात. या दोन्ही न्यायालयांच्या कामकाज पद्धतीबद्दल नियम केलेले आहेत व वकिलांना दोन्ही न्यायालयांत उभयपक्षांची हरकत नसल्यास उभे राहता येते. अपील मात्र प्रचलित न्यायालये म्हणजे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे करावे लागते. त्या दृष्टीने प्रचलित न्यायालयांशी भारतीय औद्योगिक न्यायालये निगडितच आहेत.\nव्यापारी न्यायालये : मध्ययुगीन यूरोपात सर्व यूरोपास लागू होणारा व्यापारी कायदा अस्तित्वात आला. ह्याला ‘लॉ मर्चंट’ असे म्हणतात. जमिनीवरून तसेच समुद्रमार्गे होणारा व्यापार सुलभ करण्याच्या दृष्टीने ह्या कायद्याचा विकास करण्यात आला. नाविक तसेच व्यापारी आपले तंटे १३६४ च्या ऑलेरान अधिनियमानुसार सोडवीत. हे कायदे मुळात फ्रेंच असले, तरी इंग्‍लंड व स्पेनमध्ये त्यांची अंमलबजावणी झाल्याचे उल्लेख आहेत.\nव्या��ारी तंटे सोडविण्यास धंदेवाईक किंवा कायम स्वरूपाची न्यायालये नसत. न्यायाधीशही एकाच राष्ट्राचे नसत. ठिकठिकाणच्या बाजारपेठांत संपूर्ण यूरोपभर तात्पुरती व्यापारी न्यायालये बसविली जात. न्यायाधीश दोन्ही पक्षांनी व इतरांनी निवडलेले असत आणि त्यांना व्यापारी कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक असे. दोन देशांतील व्यक्तींचा तंटा असल्यास न्यायाधीशांमध्ये इतर देशांतील दोन व्यक्तींचाही समावेश असावा लागे. ही न्यायालये शीघ्र न्याय देत. त्यामुळे व्यापारी आपला तंटा संपवून इतरत्र धंद्यासाठी जाण्यास मोकळे होत. इंग्‍लंडमधील ‘पायपावडर कोर्ट’ हे तर एका दिवसात निकाल देई. पायपावडरमधील मूळ फ्रेंच शब्द ‘पिये पिये पूद्रे’ म्हणजे ‘धुळीने भरलेले पाय’ असा आहे. वाटचाल करणाऱ्या व धुळीने पाय माखलेल्या व्यापाऱ्याला तात्काळ न्याय देऊन पुढे जाण्यास मुक्त करणारे न्यायालय ते पायपावडर न्यायालय, असे त्याचे वर्णन करता येईल.\nइंग्‍लंडमध्ये हळूहळू नाविकांचे खटले ॲडमिरल्टी न्यायालयाकडे जाऊ लागले. व्यापारी कायदा निर्माण करून उरलेले व्यापारी तंटे कॉमन लॉ कोर्टात जाऊ लागले. समन्यायाच्या न्यायालयांतही ह्या बाबी जाऊ लागल्या.\nहळूहळू यूरोपभर व्यापारी कायदा व न्यायालये मागे पडली. आता फक्त फ्रान्स, बेल्जियम व लॅटिन अमेरिकेच्या काही भागांत व्यापारी न्यायालये आहेत. परंतु ह्या न्यायालयांना विशेष असा आंतरराष्ट्रीय दर्जा राहिलेला नाही. त्यांचे न्यायाधिकारी धंदेवाईक व कार्यपद्धती अधिक साचेबंद झाली आहे.\nबालगुन्हेगार न्यायालये : ही वेगळ्याच प्रकारची न्यायालये असतात. ह्यांचे उद्दिष्ट गुन्हेगारास केवळ शिक्षा देण्याचे नाही. शिक्षेची कल्पना बालगुन्हेगारांबाबत दुय्यम असून बालगुन्हेगारांचे कल्याण पाहणे, हा तीमागील मुख्य हेतू आहे. गुन्ह्यांबाबत पकडलेला मुलगा गुन्हा का करतो, हे शोधून काढणे बालगुन्हेगार न्यायालयांचे कर्तव्य मानले जाते. एकाच गुन्ह्यासाठी दोन मुले पकडली व त्यांतील एकाचे गृहजीवन समाधानकारक नसेल किंवा शाळेत त्याचे पटत नसेल, तर न्यायालय त्याला सरकारी शाळेत पाठवू शकते तर दुसऱ्या मुलास परिवीक्षेवर किंवा देखरेखीवर सोडू शकते. म्हणजेच बालगुन्हेगार न्यायालय अगदी वेगळ्या कार्यपद्धतीचा अवलंब करते व नुसत्या गुन्ह्यावर लक्ष केंद्रित न करता त्��ा गुन्हेगाराची संपूर्ण पार्श्वभूमी समजावून घेऊन उपाययोजना करते. न्यायसंस्थेच्या स्वरूपात पडलेला हा मोठाच फरक होय.\nआंतरराष्ट्रीय न्यायालय : राष्ट्राराष्ट्रांतील तंटे व वाद सोडविण्याकरिता संयुक्त राष्ट्रांच्या सनदेत या न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे. हेग येथे या न्यायालयाचे कार्यालय आहे. आतापर्यंत या न्यायालयाने केलेल्या कार्यामुळे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे मतभेद व तंटे न्यायालयीन मार्गाने सोडविण्याच्या दृष्टीने जागतिक लोकमत अधिकाधिक अनुकूल होत आहे. [→ आंतरराष्ट्रीय न्यायालय].\nभारतीय न्यायसंस्था : प्राचीन काळी इतर देशांप्रमाणे भारतातही न्यायसंस्था संघटित नव्हती. कायद्याची कल्पना समाज व राज्य या संस्थांबरोबर विकसित होत गेली. राज्ये निर्माण झाल्यावर राजाच्या हातात सत्ता केंद्रित झाली. न्यायाचे प्रतीक राजा व न्यायदान हे त्याचे काम हा समज दृढ होता. महाभारतात शांतिपर्व व अनुशासनपर्व यांत राजधर्म व राजकर्तव्य यांबद्दल विवेचन आहे. व्यवहारातील देण्याघेण्याच्या तक्रारी, सामाजिक व वैयक्तिक गुन्हे यांचा निकाल राजाने करावयाचा पण एकट्याने निर्णय देऊ नये म्हणून न्यायसभा राजास मदत करी. या न्यायसभेत चार ब्राह्मण, आठ क्षत्रिय, एकवीस वैश्य व तीन शूद्र असत. खटले दैनंदिन व्यवहारांतील असल्याने वैश्यांची संख्या जास्त असे. न्यायदानाच्या कामात राजाने गूढ किंवा गुप्त द्रव्य (लाच) घेऊ नये, असा दंडक होता. राजा हेच श्रेष्ठ न्यायालय होते. महाभारतकालानंतर न्यायदानाचे काम स्वतंत्र अमात्याकडे सोपविण्यात आले.\nकौटिलीय अर्थशास्त्रात न्यायसभा, दावे, कैफियत, गुन्हे, शिक्षा, साक्षीदार व त्यांची साक्ष वगैर न्यायसंस्थाविषयक बाबींवर तपशीलवार विवेचन केले आहे. नारदस्मृतीमध्ये न्यायविषयक विवेचन सापडते, वादीप्रतिवादींना प्रश्न विचारणारा तो प्राट्, त्यांच्या उत्तरांतील साधर्म्य अथवा भेद पाहणारा तो विवाक आणि ही दोन्ही कामे करणारा न्यायाधीश म्हणजे प्राट्‍‍विवाक. ज्यूरर म्हणून काम करणारा तो सभ्य आणि मत देणारा तो व्यवस्था अशा संज्ञा होत्या. संस्कृतातील मृच्छकटिक नाटकाच्या सहाव्या अंकात न्यायसभा आणि तेथील कामकाजाचा देखावा आहे.\nमुसलमानी अमदानीत बादशहा न्यायव्यवस्थेचा प्रमुख असे. त्याच्या हाताखाली मुख्य काझीचे न्यायालय असे. ���्याशिवाय दिवाण-इ-अला, दरोगा-इ-अदालत, काझी मुफती, सदर कचेरी, अमीन दप्तर, फौजदारी अदालत, छोटी अदालत वगैरे निरनिराळी न्यायालये होती. या सर्वांत सुसूत्रता नव्हती. खटल्यांची नोंद नसे. दाव्यातील रकमेच्या एक-चतुर्थांश रक्कम सरकारात भरावी लागे. खटल्यात दोन्ही पक्षकार हिंदू असले, तर हिंदू कायद्याप्रमाणे निकाल होई. इतर खटल्यांत मुसलमानी कायदा व बादशाहाचे हुकूम यांस अनुसरून निकाल दिले जात. गुन्ह्याबद्दल शिक्षा विचित्र व क्रूर असे.\nमराठी अमदानीत शिवाजीने अष्टप्रधान नेमले होते. त्यांत एक न्यायाधीश असून तो न्यायव्यवस्थेचा प्रमुख होता. त्या वेळी धर्मसभा दिवाणी दाव्यांचा निर्णय देई. न्यायव्यवस्था जुन्या हिंदू कायद्यावर आधारलेली होती. कायद्याचे अर्थमूल (दिवाणी) व दंडमूल (फौजदारी) असे दोन भाग करण्यात आले होते. या काळातही शिक्षा फार क्रूर असे.\nइंग्रजी सत्ता प्रस्थापित झाल्यावर न्यायव्यवस्था बदलली. १७२६ साली कलकत्ता, मद्रास व मुंबई येथे ‘मेयर्स कोर्ट’ या नावाने न्यायालये स्थापन झाली. १७७३ साली कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालय स्थापन झाले. मद्रास व मुंबई येथे ‘रेकॉर्डर्स कोर्ट’ नावाची न्यायालये होती. नंतर ती बरखास्त होऊन ‘सर्वोच्च न्यायालय’ स्थापन करण्यात आले. या तीन शहरांबाहेर सदर दिवाणी अदालत व सदर फौजदारी अदालत अशी न्यायालये होती. त्यांविरुद्ध अपील गव्हर्नरकडे करावे लागे. ब्रिटिश काळातच चार विधि-आयोग नेमण्यात आले. निरनिराळे कायदे संमत झाले आणि इंग्रजी कायद्यांची तत्त्वे भारतातही लागू करण्यात आली. १८६१ साली हायकोर्ट ॲक्टनुसार मुंबई, कलकत्ता व मद्रास येथे उच्च न्यायालये निर्माण झाली. इंडियन कौन्सिल ॲक्टनुसार लघुवाद (स्मॉल कॉज) न्यायालये, जिल्हा न्यायालये, मुन्सफ न्यायालये अशी कनिष्ठ न्यायालये प्रत्येक प्रांतात स्थापन करण्यात आली. प्रांताचे अखेरचे न्यायालय उच्च असे व त्याविरुद्ध अपील इंग्‍लंडमध्ये प्रिव्ही कौन्सिलकडे करावे लागे. न्यायदानाच्या कामात सुव्यवस्थितपणा, निश्चितपणा, ज्यूरीपद्धत, गैरकायदा अटकेविरुद्ध हेबिअस कॉर्पस ॲक्ट, न्यायालयाचे पूर्वीचे निकाल बंधनकारक मानण्याची प्रथा, सरकारी रागलोभाची पर्वा न करता निकाल देण्याची वृत्ती इ. अनेक हितप्रद बाबी इंग्रजी न्यायव्यवस्थेने भारतात रुजल्या.\nमध्यवर्ती न्याय��लय १९३५ सालच्या अधिनियमाने स्थापन करण्यात आले, त्याला संघ न्यायालय म्हणत. त्यावर अपील प्रिव्ही कौन्सिलकडे करावे लागे. १९४९ साली प्रिव्ही कौन्सिलचा हिंदुस्थानावरील अधिकार काढून घेण्यात आला व संघ न्यायालय सर्वोच्च न्यायालय झाले. १६ जानेवारी १९५० पासून नवीन संविधानाप्रमाणे संघ न्यायालय जाऊन दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालय निर्माण झाले.\nदिवाणी दाव्यांपुरते पाहिल्यास ‘न्यायकक्षा’ किंवा अधिकारिता तीन गोष्टींवर अवलंबून असते : (१) कज्‍जाचे स्वरूप, (२) कज्‍जातील रकमेचा आकडा व (३) ठराविक प्रदेशावरचे नियंत्रण. कज्‍जाचे स्वरूप पाहून कोणत्या न्यायालयापुढे कोणते खटले चालवावयाचे, हे निश्चित करण्यात आलेले आहे. उदा., भाडेकरू व मालक ह्यांच्यातील दावा हा लघुवाद न्यायालयातच चालतो. त्याचप्रमाणे दोन हजार रुपयांखालील रकमेचा दावाही ह्याच न्यायालयात दाखल करावा लागतो. हे न्यायालय जमिनीची विभागणी, भागीदारी, विवाहसंबंधातील दावे इ. चालवू शकत नाही. त्यांसाठी स्वतंत्र दिवाणी न्यायालयात जावे लागते.\nकज्‍जांतील रकमेच्या स्वरूपानुसार दिवाणी न्यायालये विभागलेली आहेत. दाव्यातील रक्कम २०,००० रुपयांपेक्षा कमी असेल, तर तो दावा कनिष्ठ दिवाणी न्यायालयातच चालतो. त्यावरील रकमेचे दावे वरिष्ठ न्यायालयात चालतात. कोणताही दावा न्यायप्रविष्ठ करताना त्याची न्यायालयातच न्यायकक्षा असणाऱ्या सर्वांत खालच्या न्यायालयात तो प्रविष्ठ करावा लागतो.\nप्रादेशिक कक्षेप्रमाणे प्रत्येक न्यायालय आपले काम पाहते. तालुक्यांच्या न्यायाधीशांची न्यायकक्षा त्या त्या तालुक्यापुरती मर्यादित असते. तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या न्यायाधीशाला दिवाणी, फौजदारी तसेच लघुवाद स्वरूपाचे दावे चालविण्याचा अधिकार असतो. त्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात दाद मागता येते. न्यायालयांची प्रादेशिक कक्षा सरकारी आदेशानुसार ठरविण्यात येते. अपिलांच्या बाबतींत बहुतेक कनिष्ठ न्यायालयांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे व वरिष्ठ दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयाकडे अपील करता येते. फौजदारी खटल्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा न्यायाधीश असतो. जिल्हा न्यायाधीश दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारची कामे करू शकतात. त्यांच्या हाताखाली प्रथमवर्ग व द्वितीयवर्ग न्यायदंडाधिकारी असतात. त्यांच्याकडून गंभीर स्वरूपाचे खटले जिल्हा न्यायाधीशाकडे वर्ग केले जातात.\nजिल्हा न्यायाधीशांच्या हुकुमाविरुद्ध उच्च न्यायालय व त्यानंतर सर्वोच्च न्यायालय या क्रमाने अपील करता येते. फौजदारी कामांसाठी प्रेसिडेन्सी शहरांतून प्रेसिडेन्सी न्यायाधीश असतात. हल्ली त्यांना मेट्रोपॉलियन न्यायाधीश म्हणतात, तसेच अशा शहारांतून नगर दिवाणी न्यायालये (सिटी सिव्हिल कोर्ट्‍‍स) असतात.\nसर्वसाधारणपणे प्रत्येक जिल्ह्यात दिवाणी व फौजदारी न्यायालये आहेत. दाव्यांचा निकाल करण्यासाठी लघुवाद न्यायालये आहेत. जिल्ह्यात मुख्य न्यायालय म्हणजे जिल्हा व सत्र (सेशन) न्यायाधीशांचे न्यायालय होय. त्याखाली दिवाणी न्यायालये व फौजदारी अथवा दंडाधिकारी न्यायालये आहेत. दिवाणी अपीलांपैकी काही जिल्हा न्यायाधीशाकडे व इतर उच्च न्यायालयाकडे येतात. पुष्कळ गुन्ह्यांची अव्वल चौकशी सत्र न्यायाधीशापुढे चालते व त्यासंबंधी अपील उच्च न्यायालयाकडे करता येते. साधारणपणे दंडाधिऱ्याविरुद्ध अपील सत्र न्यायाधीशापुढे चालते.\nदिवाणी व फौजदारी अपीलांचे घटकराज्यातील सर्वांत मोठे न्यायालय म्हणजे उच्च न्यायालय होय. त्याचप्रमाणे काही उच्च न्यायालयांत विशिष्ट रकमेवरील दावे चालविण्याचा अधिकार आहे. न्यायलेख अर्ज, बंदीप्रत्यक्षीकरण (हेबियस कॉर्पस) अर्ज यांसारखी मूलभूत हक्कांसंबंधीची प्रकरणे उच्च न्यायालयात चालतात. मृत्युपत्र, वारसाहक्क, नाविक अथवा आरमारी प्रकरणे यांसंबंधीचे वादही उच्च न्यायालयात चालतात. नवीन संविधानाप्रमाणे प्रत्येक घटकराज्यात एक उच्च न्यायालय असावे, अशी तरतूद आहे.\nसर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध काही अटींनुसार अपील करता येते, त्याचप्रमाणे मूलभूत हक्कासंबंधी न्यायलेख अर्ज करता येतात. एखाद्या कायदेविषयक व गुंतागुंतीच्या प्रश्नावर राष्ट्रपतीस जर सल्ला हवा असेल, तर तो प्रश्न सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवून राष्ट्रपतीस सल्ला घेता येतो पण असा सल्ला दिलाच पाहिजे, असे बंधन मात्र सर्वोच्च न्यायालयावर नाही. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय खालच्या सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात.\nसर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालये यांच्या न्यायाधीशांच्या नेमणुका राष्ट्रपती करतात. सर्वोच्च न��यायालयाच्या न्यायाधीशपदाकरिता पाच वर्षांचा उच्च न्यायालयातील न्यायाधीशपदाचा अनुभव किंवा दहा वर्षे उच्च न्यायालयातील वकिली व्यवसायाचा अनुभव असणे अथवा संबंधित व्यक्ती ही राष्ट्रपतींच्या मते असाधारण विद्वत्तेची कायदेपंडित असणे आवश्यक असते. उच्च न्यायाधीशपदाकरिता दहा वर्षांचा न्यायालयीन अनुभव असणे किंवा उच्च न्यायालयातील दहा वर्षांचा वकील म्हणून अनुभव किंवा संबंधित व्यक्ती राष्ट्रपतींच्या मते विद्वान असणे जरूरीचे असते. न्यायाधीशांचे पगार, भत्ते इ. संविधानातील तरतुदींप्रमाणे असल्याने त्यांत बदल करावयाचा झाल्यास संविधानात दुरुस्ती करणे आवश्यक ठरते. न्यायाधीशाच्या सेवाकाळात त्याला मिळत असणाऱ्या भत्त्यांत व सवलतींत कपात करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांना फक्त गैरवर्तणूक किंवा असमर्थता ह्या कारणावरूनच काढून टाकता येते. ह्यास संसदेच्या प्रत्येक सभागृहात एकूण सदस्य संख्येच्या निम्म्याहून अधिक व हजर असलेल्या आणि मत देणाऱ्या सभासदांपैकी दोनतृतीयांश सभासदांचा पाठिंबा मिळणे आवश्यक आहे.\nसर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपतीने सरन्यायाधीशांचा, तसेच इतर न्यायाधीशांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयातील नेमणुकीबाबत सरन्यायाधीश, संबंधित राज्याचे राज्यपाल आणि इतर न्यायाधीशांच्या नेमणुकीसंबंधी उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचा सल्ला घ्यावा लागतो.\nन्यायाधीशांच्या नोकरीची तसेच त्यांना मिळणाऱ्या वेतन, भत्ते, सवलती इत्यादींची शाश्वती देण्याचा हेतू हा की, न्यायखात्याचे स्वातंत्र्य अबाधित राहावे. १९७३ पर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाची नेमणूक ज्येष्ठक्रमानुसारच होत असे. १९५८ मध्ये विधि-आयोगाने चौदाव्या अहवालात असे म्हटले की, सरन्यायाधीशाची नेमणूक फक्त ज्येष्ठताक्रमानुसार होऊ नये. ह्याचा आधार घेऊन १९७३ मध्ये ज्या वेळी तीन न्यायाधीशांना डावलून ए. एन्. रे ह्यांची सरन्यायाधीश म्हणून नेमणूक झाली, त्या वेळी न्यायालयांच्या स्वातंत्र्याचा अधिक्षेप झाला, अशी टीका करण्यात आली. १९७७ मध्ये पुन्हा खन्ना ह्यांचा ज्येष्ठताक्रम डावलून बेग ह्यांना सरन्यायायाधीश करण्यात आले, तेव्हा पुन्हा तशीच टीका झाली. केवळ ज्येष्ठताक्रमानुसारच सरन्यायाधीशांची नेमणूक झाली पाहिजे, हा आग्रह वस्तुनिष्ठ नाही, असे काहींचे मत असले, तरी सरन्यायाधीश तसेच इतर न्यायाधीश यांच्या नेमणुका झाली पाहिजे, हा आग्रह वस्तुनिष्ठ नाही, असे काहींचे मत असले, तरी सरन्यायाधीश तसेच इतर न्यायाधीश यांच्या नेमणुका काही एका निकषानुसार होणे आवश्यक मानण्यात येते.\nन्यायसंस्था निर्भय, निःपक्ष आणि कुठल्याही दबावापासून मुक्त असल्याशिवाय न्याय मिळणार नाही. न्यायालयांचे स्वातंत्र्य, हे कायद्याचे राज्य ह्या संकल्पनेचे महत्त्वाचे गृहीतकृत्य आहे.\nन्यायसंस्थेच्या विकासाला किंवा एकंदर स्वरूपाला भारताचा लागलेला हातभार म्हणजे त्याची पंचायत पद्धती. पुरातन काळापासून आपल्याकडे जातीच्या पंचायती न्यायदानाचे काम करीत आल्या आहेत. जातीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास जातीतील निवडक पंच किंवा सर्वमान्य व्यक्ती एकत्र बसून दोषी व्यक्तींना दंड किंवा इतर शिक्षा देत असत. वाळीत टाकणे, गावजेवण घालण्यास लावणे, शुद्धीकरण करणे इ. शिक्षेचे प्रकार रूढ होते. ह्या पंचायतींची कार्यपद्धती सोपी व साधी होती. त्यांचे कायदे म्हणजे रूढी व संकेत हेच होते.\nभारतात न्यायपंचायतींचा प्रयोग चालू आहे. ग्रामपंचायतींचे एक अंग म्हणून न्यायपंचायती काही राज्यांतून स्थापन करण्यात आल्या आहेत. न्यायपंचायतींना चालना काही अंशी ब्रिटिश अंमलात मिळाली. म. गांधींच्या रामराज्याच्या कल्पनेतूनही ग्रामराज्यास व त्यायोगे पंचायती न्यायाला प्रेरणा लाभली. आपल्या संविधानात न्यायपंचायतीची तरतूद केलेली आहे (अनुच्छेद ४०). प्रत्येक राज्यात न्यायपंचायतीची घडण व तिचे अधिकार वेगवेगळे आहेत. सर्वसाधारणपणे न्यायपंच हे निवडलेले असतात. एका न्यायपंचायतीची अधिकारिता सामान्यतः सात ते दहा खेडी व चौदा ते पंधरा हजार व्यक्तींपुरती असते. ग्रामपंचायतीचे सदस्य न्यायपंचायतीचे सभासद निवडतात. न्यायपंचायत एकाच जागी न बसता तिचे वेगवेगळे गट पाडून ते वेगवेगळ्या स्थानी बसतात. गटाचे सदस्य न्यायपंचायतीचा सभापती ठरवितो.\nन्यायपंचायतीचे उद्दिष्ट प्रचलित न्यायालयांवरील कामाचा बोजा कमी करणे हे आहे. तसेच न्याय लवकर, सुलभतेने व कमी खर्चात मिळवून देणे, शंभर रुपयांपर्यंतचे दिवाणी तंटे आणि शंभर रुपयांपर्यंतचे विविध प्रकारचे दंडार्ह असणारे फौजदारी तंट�� न्यायपंचायतीच्या अधिकारात येतात. करावासाची शिक्षा न्यायपंचायत देऊ शकत नाही. अपील प्रचलित न्यायालयाकडे जाते.\nन्यायपंचायतीच्या एकूण यशस्वितेविषयी मात्र मतभेद आहेत. महाराष्ट्र व राजस्थान राज्यांनी या पंचायती निरुपयोगी असल्याचे म्हटले आहे, तर विधि-आयोगाच्या चौदाव्या अहवालात न्यायपंचायतीच्या कार्यक्षमतेबद्दल खूप समाधान व्यक्त केलेले आहे. तथापि न्यायपंचायती आपल्या न्यायसंस्थेचे एक अविभाज्य अंग झालेल्या नाहीत.\nएकंदरीत न्यायसंस्थेचा ऐतिहासिक आढावा घेतल्यास, तीत बरेच फरक झालेले जाणवतात. ज्या वेळी बाहुबळावर आपल्याला हवे ते मिळविणे किंवा विरोधकाचा प्रतिकार करणे, हा जुना प्रकार दूर करून तिऱ्हाईत व्यक्तीकडे तंटा नेण्याची प्रथा पडली, त्या वेळीच न्यायसंस्थेचा उगम झाला. त्यानंतर हळूहळू तिचा विकास होत गेला. रूढी, सामाजिक चालीरीती ह्यांचे पालन करविण्यापासून सर्वांना सारख्याच प्रकारे लागू असलेला लिखित शासकीय धर्मातीत कायदा रूढ करण्यापर्यंत न्यायसंस्थेचा विकास घडून आला. एकाच राज्याच्या वेगवेगळ्या विभागांत किंवा जमातींत वेगवेगळ्या न्यायसंस्था असण्याऐवजी सर्व राज्यांत एकच न्यायसंस्था काम करू लागली. वेगळी न्यायालये रद्द करण्यात आली किंवा प्रचलित न्यायसंस्थेच विलीन झाली. कालांतराने पुन्हा एकदा न्यायालयांचे विशेषीकरण वाढले व विविध न्यायाधिकरणे निर्माण झाली. ही न्यायाधिकरणे एका न्यायपद्धतीने बांधलेली आहेत त्यांची कार्यपद्धती न्यायालयीन आहे. मात्र ती न्यायसंस्थेचा अंगभूत भाग नाहीत. त्यांच्या निर्णयावर साधारणपणे अपील नसते. पण निर्णय करण्यात काही तांत्रिक दोष असले वा नैसर्गिक न्यायाचे किंवा अधिकारितेचे उल्लंघन झाले असले, तर न्यायालये त्यापुरता हस्तक्षेप करू शकतात. याचा अर्थ असा की, न्यायाधिकरणे व न्यायालये ही एका न्यायसंस्थेची अंगे नसली, तरी एका विधिपद्धतीची अंगे आहेत. पूर्वीची विशेष न्यायालये मात्र एका कायदेपद्धतीत गोवलेली नसत.\nन्यायसंस्था ही शासनाच्या कृतींवरही निर्णय देऊ शकते. हादेखील न्यायसंस्थेच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारतीय संविधानातील एका मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे न्यायसंस्थेचे शासनापासून विभक्तीकरण करणे आवश्यक आहे (अनुच्छेद ५०). त्याप्रमाणे बहुतेक राज्यांतील कनिष्ठ ���्यायालये शासनापासून वेगळी केली आहेत.\nकवळेकर, सुशील धागमवार, वसुधा\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postन्यूकॅसल अपॉन टाईन\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञा��शिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/720022", "date_download": "2020-09-25T05:04:01Z", "digest": "sha1:Y24JWALQOUZANDF2KGWOESG3F5CTVJ3D", "length": 2254, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हिरोशिमा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हिरोशिमा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१८:५१, ३ एप्रिल २०११ ची आवृत्ती\n२४ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: mk:Хирошима\n०४:०४, २१ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती (संपादन)\nbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: lb:Hiroshima)\n१८:५१, ३ एप्रिल २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: mk:Хирошима)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://naviarthkranti.org/dinvishesh/death-anniversary-of-murlidhar-devidas-baba-amte-an-indian-social-worker-and-activist/", "date_download": "2020-09-25T03:44:18Z", "digest": "sha1:MIBWDWIHCIMP2PIE4PLE5CRQ4X5NGAOG", "length": 29027, "nlines": 236, "source_domain": "naviarthkranti.org", "title": "थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचा आज स्मृतिदिन - नवी अर्थक्रांती", "raw_content": "\nउद्योग आणि मराठी माणूस\nसोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा 5 days ago\n१०६. परफेक्शनच्या नादाला लागू नका; सुरूवात करा, सुधारणा होत राहतील 6 days ago\n१०५. निगेटिव्ह जीडीपीला घाबरू नका 2 weeks ago\nविमा क्षेत्रातील अफाट संधी 2 months ago\nमुंबई शेअर बाजाराची सुरुवात आजच्याच दिवशी १८७५ साली झाली होती. 3 months ago\nआरोग्य विमा आणि कोरोना उपचार – समजून घ्या या खास तरतुदी 3 months ago\nउद्योग आणि मराठी माणूस\nसोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ\n जाणून घेऊया त्यांचा आजवरचा प्रवास\nआर्थिक क्षेत्रात अनोख्या संधी\nमनातले प्रश्न – रेल्वेचे इंजिन दीर्घकाळ बंद का केले जात नाही\nडिजिटल मार्केटिंगच्या विश्वात प्रवेश करताना\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा\n१०६. परफेक्शनच्या नादाला लागू नका; सुरूवात करा, सुधारणा होत राहतील\nबाटा शू कंपनीचे संस्���ापक थॉमस बाटा यांची जयंती\nयुएईतील सर्वात मोठे मराठी उद्योजक ‘मसाला किंग’ धनंजय दातार यांचा वाढदिवस\nभारतरत्न एम. विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस, अभियंता दिन\n१०५. निगेटिव्ह जीडीपीला घाबरू नका\n१०४. जो पहिला फोन उचलतो, बिझनेस त्याचा असतो\nउद्योगपती कर्नल सँडर्स यांची जयंती\n१०३. शिस्त हे यश, स्थिरता व आनंदाचे गमक\nHome दिनविशेष थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचा आज स्मृतिदिन\nथोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचा आज स्मृतिदिन\nसमाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरोग्यांवर प्रेमाची पाखर घालणारे, त्यांच्यातला आत्मसन्मान जागवणारे, त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद जागवणारे बाबा म्हणजेच मुरलीधर देविदास आमटे.\nबाबांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ साली वर्धा जिह्यातल्या हिंगणघाट या गावी झाला. बाबांचं घराणं सधन जहागीरदाराचं. त्यांचे वडील देविदास ब्रिटिश सरकारमध्ये अधिकारी होते. मुरलीधर आमटे यांना त्यांच्या लहानपणीच बाबा हे टोपणनाव मिळालं होतं.\nबाबांनी कायद्याचं शिक्षण घेतलेलं होतं आणि वर्धा येथे त्यांनी वकिलीही केली. ते यशस्वी वकील म्हणून नावाजले होते. पण तिथे त्यांचं मन रमलं नाही. त्यांनी वकिली सोडून स्वातंत्र्य चळवळीत स्वत:ला झोकून दिलं. बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत त्यांना कारावासाची शिक्षाही झाली. महात्मा गांधींच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात काही काळ वास्तव्य केल्यानंतर गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला. म. गांधींबरोबरच रविंद्रनाथ टागोर, विनोबा भावे आणि साने गुरुजी ही बाबांची श्रद्धास्थानं होती.\n१९४६ साली त्यांचा साधना गुलेशास्त्रींशी विवाह झाला. साधनाताई बाबांच्या सर्व सामाजिक कार्यांमध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी झाल्या आणि आयुष्यभर त्यांना साथ दिली.\nबाबा एकदा मुसळधार पावसात रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या कडेला भिजत, विव्हळत असहाय्यपणे पडलेल्या एका कुष्ठरोग्याला त्यांनी पाहिले आणि त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलला. बाबांनी स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिलं. महारोग्यांच्या पुनर्वसनासाठी आनंदवन हा आश्रम आणि अपंगांसाठी आणि समाजातल्या रंजल्या-गांजल्यांसाठी आणखी दोन आश्रम सुरू केले. पर्यावरण, वन्यप्राणी संरक्षण आणि नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतरही अनेक सामाजि��-पर्यावरणसंबंधित चळवळींमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं.\nज्या काळात त्यांनी महारोग्यांच्या पुनर्वसनाचं कार्य हाती घेतलं, त्या काळात महारोग हा महाभयंकर समजला जात होता. महारोग्यांना कुणी जवळ करीत नसे. त्यामुळे त्यांच्या नशिबी अस्पृश्यांसारखे जीणे येत असे. असहाय्य रोगाने गांजलेले हे रोगी त्यामुळे मानसिकरित्याही खचून जात असत. समाजात त्यांना वावरताही येत नसे. त्या काळात असाही गैरसमज होता की महारोग हा संसर्गजन्य असतो. जनमानसातला हा गैरसमज दूर करण्यासाठी बाबांनी एका महारोग्याचे जंतू आपल्या नसांत इंजेक्शनने टोचून घेतले.\nआज आनंदवनात एक सुसज्ज हॉस्पिटल आहे, शाळा आहे आणि अनाथाश्रमही आहे. आनंदवनात पाच हजारांपेक्षाही जास्त लोक वास्तव्याला आहेत. `आनंदवन’चा प्रकल्प जगातील एक मान्यताप्राप्त प्रकल्प आहे.\nसमाजकार्याबरोबरच मोजकंच पण अतिशय सशक्त लेखनही त्यांनी केलं. `ज्वाला आणि फुले’ हा त्यांचा कवितासंग्रह अनेक तरुणांना प्रेरणा देऊन गेला. `उज्ज्वल उद्यासाठी’ हा काव्य संग्रह आणि `माती जागवील त्याला मत’ ही त्यांची पुस्तकंही गाजली.\nबाबांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आलं. कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणार्‍यांसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे अमेरिकेचा डेमियन डट्टन पुरस्कार. हा पुरस्कार त्यांना १९८३ मध्ये प्रदान करण्यात आला. १९८५ साली आशियाचं नोबेल पारितोषिक समजले जाणारे रेमॉन मॅगसेसे पुरस्कारानं त्यांना सन्मानीत करण्यात आलं आणि `संयुक्त राष्ट्र’ने १९९१ आणि १९९८ साली त्यांचा सन्मान केला.\nया व्यतिरिक्त त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. भारत सरकारने १९७१ साली पद्मश्री आणि १९८६ साली पद्मविभूषण देऊन त्यांना सन्मानीत केलं. महाराष्ट्र सरकारचा सावित्री बाई फुले पुरस्कार त्यांना १९९८ साली देण्यात आला आणि २००४ साली त्यांना `महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलं.\nगेली काही वर्षं त्यांना शारीरिक व्याधीमुळे बसता येत नव्हतं, त्यांना सतत झोपून राहावं लागायचं. पण तरीही त्यांच्या कार्यांमध्ये कोठेही खंड पडला नाही. २००७ साली त्यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि अखेर ९ फेब्रुवारी २००८ साली वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचं निधन झालं.\nत्यांची दोन्ही मुलं विकास आणि प्रकाश आणि सुना मंदाकिनी आणि भारती हे सर्व डॉक्टर आहेत आणि वडिलांचा समाजकार्याचा वारसा समर्थपणे सांभाळीत आहेत. त्यांच्या नातवंडांची तिसरी पिढीही आता समाजकार्यासाठी सज्ज आहे.\n३६. ‘जगा आणि जगू द्या’ हे जीवन, व्यवसायाचे मूलभूत तत्व\nचितळे बंधू या कंपनीचे संचालक, उद्योगपती काकासाहेब चितळे यांचे काल निधन झाले. जाणून घेऊया चितळे दूध समूहाविषयी…\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती\nभारतरत्न एम. विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस, अभियंता दिन\nहॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती. राष्ट्रीय क्रीडा दिन\nनवी अर्थक्रांती प्रकाशित पुस्तके (घरपोच) ₹850.00 ₹750.00\n⁠सुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\n⁠सुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\nसुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\nमहाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण… https://t.co/LShwJbitfY\nतुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..\nसर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.\nनमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्ति�� आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.\nग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.\nआम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.\nआभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत\nया पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा\nबाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस बाटा यांची जयंती\nयुएईतील सर्वात मोठे मराठी उद्योजक ‘मसाला किंग’ धनंजय दातार यांचा वाढदिवस\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा\n१०६. परफेक्शनच्या नादाला लागू नका; सुरूवात करा, सुधारणा होत राहतील\nबाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस बाटा यांची जयंती\nनवी अर्थक्रांती प्रकाशित पुस्तके (घरपोच) ₹850.00 ₹750.00\n⁠सुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\n⁠सुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\nसुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आप��आप बदलेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/4-accused-of-robbery-arrested", "date_download": "2020-09-25T02:53:48Z", "digest": "sha1:6WY7VEJB2Y4FJ5JTKM2SKAOESZSKFY3S", "length": 7053, "nlines": 72, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "4 accused of robbery arrested", "raw_content": "\nजबरी चोरीतील 4 आरोपींना अटक\nनेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa\nतालुक्यातील वाशिम येथुन गंगापुरकडे जात असताना वाशिम शिवार ता.नेवासा येथे दोन अनोळखी इसमानी गाडी खाली पाडुन मला लाकडी काठीने डोक्यास ,हाताला गंभीर दुखापत करुन मायक्रोफिन प्रा.लि.फायनान्स कंपनीच्या\nप्रतिनिधींच्या ताब्यातील बॅगेतील रोख रक्‍कम 1 लाख 82 हजार रुपये लुटणाऱ्या आरोपींना नेवासा पोलिसांनी जेरबंद केले असून त्याच्या कडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.\nनेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. 503/20202 भा द वि कलम 394 नुसार दि.3 ऑगस्ट रोजी दाखल असलेल्या फिर्यादीत फिर्यादी राजेंद्र वासुदेव खंडारे (वय 34 वर्षे) धंदा- नोकरी ता.गंगापुर जि.औरंगाबाद यांनी म्हंटले होते की, दि.3 रोजी रोजी दुपारी 3:22 वा.चे सुमारास मी नोकरी करत असलेले स्वतंत्र मायक्रोफिन प्रा.लि.फायनान्स कंपनी शाखा गंगापुर ता.गंगापुर जि.औरंगाबाद या कंपनीचे कर्ज वसुल करुन मी माझे मोटार सायकल वरुन वाशिम ता.नेवासा येथुन गंगापुरकडे जात असताना वाशिम शिवार ता.नेवासा येथे दोन अनोळखी इसमांनी माझे गाडी खाली पाडुन मला लाकडी काठीने डोक्यास ,हाताला गंभीर दुखापत करुन माझे ताब्यातील बॅगेतील रोख रक्‍कम रुपये 1 लाख 82 हजार व इतर साहित्य बॅगेसह बळजबरीने हिसकावुन चोरुन नेले.\nसदर गुन्ह्याचे तपास पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग,अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे , उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांचे मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांचे सुचने प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ, पोहेकॉ कैलास साळवे, पोना राहुल यादव, पो ना सुहास गायकवाड, पोकॉ भागवत शिंदे, पोकां गणेश इथापे या पथकाने सदर गुन्हयात गेला माल व अज्ञात आरोपीचा सखोल व बारकाईने तपास करुन गुप्त बातमीदारामार्फत बातमी काढुन सदर गुन्हयात आरोपी राहुल एकनाथ उदमले (वय19) रा. कानडगाव ता. गंगापुर जि. औरंगाबाद, विशाल रामभाऊ पवार (वय-20) वर्षे रा. सिध्दीवाडी ता.गंगापुर जि.औरंगाबाद, अमित उत्तम तनपुरे (वय 26)रा.भालगाव ता.नेवासा,जि.अहमदनगर, अकिल शकिल शेख (वय 24 वर्षे) रा.भालगा��� ता.नेवासा जि.अहमदनगर यांना अटक करुन त्यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेला मालापैकी 1 लाख 2 हजार 700 रुपये हस्तगत करण्यात केला असुन गुन्हयात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.\nगुन्हयाचा पुढिल तपास नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ हे करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://sureshbhat.in/node/1772", "date_download": "2020-09-25T02:33:32Z", "digest": "sha1:SI66UNXZ7QFKZKPGJHLE2MLAYX7GZZAG", "length": 32593, "nlines": 172, "source_domain": "sureshbhat.in", "title": "मागचे जाती पुढे | सुरेशभट.इन", "raw_content": "राग नाही तुझ्या नकाराचा\nचीड आली तुझ्या बहाण्याची \nमुखपृष्ठ » मागचे जाती पुढे\nमागचे जाती पुढे मग खालचे येती वरी\nआपली कोणीच आता ओळखे ना पायरी\nझुंज होते वादळाशी पण कुठे ना बातमी\nबातमी आता पर्‍यांची येतसे घरच्याघरी\nमी भरावे कैक खड्डे रोज प्रेमाने तरी\nमित्र ना कोणीच झाला वाढते आहे दरी\nवेदना होत्या जिवाला आज इतक्या चिकटुनी\nकोणते भय घेतले त्यांनी जपायाला हरी\nभेटल्या होत्या नव्याने ज्या खुणा होत्या जुन्या\nवाढते आहेच शंका ही बरी की ती बरी\nभेटली रंगात नवख्या आज माझी प्रेयसी\nबोलली सारे जुनी ती कौतुके केली जरी\nसमीक्षायुक्त लिखाण करायला अत्यंत क्लिष्ट व बिकट अशी एक रचना आम्ही आज घेत आहोत. असे आव्हान पुढे ठेवल्याबद्दल कवी अजय यांचे आभार\nमागचे जाती पुढे मग खालचे येती वरी\nआपली कोणीच आता ओळखे ना पायरी\nमागचे पुढे गेले की खालचे वर येतात हृदय हे ओठांच्या साधारण सात इंच खाली असते. तोंडातून काही विचार / शेर / मिसरे / गझला बाहेर पडल्या (म्हणजे पुढे गेल्या ) की घशात ट्रॅफिकमधे अडकलेले विचार / शेर / मिसरे / गझला पुढे येतात. तसे झाले की हृदयात खाली दबून राहिलेले विचार / शेर / मिसरे / गझला घशात येऊन बसतात. एक अमर्याद काळ लाभलेली अशी ही काव्यप्रक्रिया आहे. कवीचे मन अनुभुती घेत असतानाच त्यांच्यावर पद्यात्मक शाब्दिक व रुपकात्मक सोपस्कार होत त्या अनुभुती ओळींच्या रुपात हृदयात जाऊन बसतात. त्यानंतर त्यांच्यावर येणारा व्यक्तीकरणाचा व नवीन अनुभुतींचा वाढता दबाव त्यांना प्रचंड मोमेंटमने ओठांच्या मार्गाने जगात आणतो. या प्रक्रियेमधे कवी काहीसा हतबुद्ध आहे की काय असे वाटते. कोणत्या विचाराने व्यक्त व्हावे, कोणत्या होऊ नये, कोणत्या विचाराने निर्माणच होऊ नये या��र कवीच्या नसलेल्या नियंत्रणामुळे 'हल्ली कुठल्याही विचाराला आपली पायरीच समजत नाही' असे एक तिटकारायुक्त भेदक विधान कवी दुसर्‍या मिसर्‍यात करताना दिसतो. हाच मतला अगदी एकंदर गझलकारांनाही लागू व्हावा अशी कवीची एक सुप्त इच्छा आहे की काय असे आमच्या आजवरच्या समिक्षेच्या अनुभवाने आमच्यासमोर ठेवलेले कोडे आहे. हाच नियम जगातील देहरूप घेऊन वावरणार्‍या यच्चयावत आत्म्यांनाही लागू होताना दिसतो. आपण काय आहोत, आपण काय बोलतो, काय वागतो हे भान देहरूपी आत्म्यांना कधीच राहात नाही. याचे एक पद्यात्मक वैषम्य या मतल्यातून भिडताना दिसते. पहिल्या ओळीत 'मग' या शब्दाऐवजी 'अन' हा शब्द न घेण्याचे एक विशिष्ट कारण आहे. 'अन' या शब्दामुळे नुसतीच वर्णनात्मकता आली असती असे नाही तर 'मग' मधे असलेली कारणमीमांसेची छटाही आली नसती.\nझुंज होते वादळाशी पण कुठे ना बातमी\nबातमी आता पर्‍यांची येतसे घरच्याघरी\nकवीवर्य सुरेश भटांनी एका ठिकाणी असे म्हंटलेले आहे की 'दुसरी ओळ रचणे' हे अधिकच जबाबदारीचे काम होऊन बसते कारण त्यात पहिल्या ओळीतील विचाराचा प्रभावी समारोप करायचा असतो. हा शेर वाचून कवीला हे विचार फारसे मान्य नसावेत की काय अशी एक शंका आम्हाला येत आहे. पहिली ओळ अतिशय सुंदर आहे. वादळाशी झुंजण्याचे कर्तव्य किंवा मजबुरी अनेकदा किंबहुना बहुतेकदा मानव करीत आलेला आहे. हे वादळ म्हणजे समुद्रात होणारे वादळच असे नसून भावविश्वात होणारे कोणतेही वादळ आहे. कवी ज्ञानेशचा 'उल्लेख झुंजण्याचा झाला न कोणताही, माझ्या पराभवाची दाही दिशात चर्चा' हा एक शेर या ओळीवरून आठवला. या वादळाशी झालेल्या झुंजीची कोणतीही बातमी आली नाही यात कवी 'मी झुंजलो / कुणीतरी झुंजले / मानव झुंजला / वादळ हारले किंवा जिंकले' याबाबतचा तपशील हेतूपुरस्पर, यशस्वीरीत्या व खरोखरच सुयोग्य पद्धतीने उल्लेखण्याचे टाळत आहे. काहीवेळा गझलेची ओळ फक्त संवेदना सांगते. मात्र, पुढच्या ओळीत पर्‍यांचा व घरच्याघरीचा काय संबंध ते काही समजत नाही. कदाचित, 'इकडे या लोकांनी हे एवढे मोठे पराक्रम केले त्याचे काहीच नाही, तिकडे ते एवढेसे काहीतरी करतात त्याच्या जाहीराती लागतात' अशी काहीतरी ती संवेदना अभिप्रेत असावी. पण मुळात वादळ व परी तसेच परी व घर यांचा परस्पर संबंध लावणे किचित जिकिरीचे असल्यामुळे आम्हाला ती अभिप्रेत संवेदना कवीनेच सांगीतल्यास बरे पडेल.\nमी भरावे कैक खड्डे रोज प्रेमाने तरी\nमित्र ना कोणीच झाला वाढते आहे दरी\n 'मी एवढे करतो पण कुणाला त्याची किंमतच नाही' अशा अर्थी असलेल्या विधानाचा शेर सर्वसाधारणपणे पन्नाशीत पोचलेल्या मध्यमवर्गीय समाजातील गृहिणी अशी विधाने वारंवार करताना आढळतात असे आम्हाला स्वा, ऐकीव व वाचीव अनुभवांवरून वाटते. खड्ड्यांची वाढून आता दरी होत आहे ही कल्पना मात्र सुंदर आहे.\nवेदना होत्या जिवाला आज इतक्या चिकटुनी\nकोणते भय घेतले त्यांनी जपायाला हरी\nयातील हरी हा परीप्रमाणेच असावा की काय अशी एक नैसर्गीक भावना निर्माण होते. जिवाला वेदना आज 'इतक्या' चिकटून होत्या - या विधानातील 'जीव' हा शब्द मस्ट आहे. कारण जीवाला चिकटून होत्या. वेदना हा शब्द मस्ट आहे कारण त्याच चिकटून होत्या. इतक्या हा शब्द घेतला त्या अर्थी 'नेमक्या कितक्या' याचे उत्तर दुसर्‍या ओळीत मिळेल अशी अपेक्षा निर्माण होते. ते जर तसे मिळाले तर 'इतक्या' हा शब्द मस्ट आहे असे म्हणता येईल, अन्यथा नाही. 'आज' हा शब्द आहे त्यामुळे 'आज'मधे काहीतरी विशेष आहे व त्याचा खुलासा दुसर्‍या ओळीत व्हावा अशी अपेक्षा निर्माण होते. तो खुलासा दुसर्‍या ओळीत झाला नाही तर 'आज' हा शब्द मस्ट आहे असे म्हणता येणार नाही. तर - आज जीवाला वेदना इतक्या चिकटून होत्या की..... हा मिसरा झाल्यानंतर 'कोणते भय घेतले त्यांनी जपायाला हरी' हा मिसरा येतो. हा मिसरा आल्यानंतर 'आज' व 'इतक्या' हे दोन्ही शब्द मस्ट नाहीत हे सप्रमाण सिद्ध होते. असो, सांख्यिकीदृष्ट्या काही शेर चांगले असले की गझल भिडतेच या शेरामधे 'हरीनाम जपणे' या अर्थी 'जपायाला हरी' आले आहे. आता हरीनाम जपण्यासाठी कोणते भय घेतले हे विधान काही लक्षात येत नाही. आमची आजी हातात एक जपमाळ घ्यायची. सुनेला 'आमच्याकडे हे चालत नाही' हे सांगून पुन्हा हरीला जपायची. आम्ही हरीनाम जपत नाही. कारण विश्वनिर्मीतीच्या मूलभुत उद्देशांपासून हरी भरकटला आहे हा आमचा ज्वलंत आरोप असून तो त्याला मान्य नाही. पण हरीनाम जपण्यासाठी माळ घेतात इतपत माहिती आहे. इथे कवीच्या वेदनांनी हरीनाम जपण्यासाठी माळेच्या ऐवजी भय घेतले आहे. आधीच वेदना जीवाला चिकटून, त्यात त्या 'आज' चिकटून, त्यात त्या 'इतक्या' चिकटून, त्यात त्या हरीनाम जपतायत अन त्यात त्या हरीनाम जपण्यासाठी 'भय' घेत आहेत. एकंदर हरीला माहीत या शेरामधे 'हरीनाम जपणे' या अर्थी 'जपायाला हरी' आले आहे. आता हरीनाम जपण्यासाठी कोणते भय घेतले हे विधान काही लक्षात येत नाही. आमची आजी हातात एक जपमाळ घ्यायची. सुनेला 'आमच्याकडे हे चालत नाही' हे सांगून पुन्हा हरीला जपायची. आम्ही हरीनाम जपत नाही. कारण विश्वनिर्मीतीच्या मूलभुत उद्देशांपासून हरी भरकटला आहे हा आमचा ज्वलंत आरोप असून तो त्याला मान्य नाही. पण हरीनाम जपण्यासाठी माळ घेतात इतपत माहिती आहे. इथे कवीच्या वेदनांनी हरीनाम जपण्यासाठी माळेच्या ऐवजी भय घेतले आहे. आधीच वेदना जीवाला चिकटून, त्यात त्या 'आज' चिकटून, त्यात त्या 'इतक्या' चिकटून, त्यात त्या हरीनाम जपतायत अन त्यात त्या हरीनाम जपण्यासाठी 'भय' घेत आहेत. एकंदर हरीला माहीत अर्थात, 'जपून ठेवणे' या अर्थी 'हरीला जपणे' आले असले तर वेगळाच अर्थ निघतो. परंतू पहिला अर्थ जास्त स्पष्ट वाटतो. 'माझ्या वेदना आज माझ्याच जीवाला इतक्या चिकटून बसल्या आहेत अन हरीनाम घेत आहेत की मला हे समजत नाही की त्यांना भीती आहे कशाची' असा पहिला अर्थ\nभेटल्या होत्या नव्याने ज्या खूणा होत्या जुन्या\nवाढते आहेच शंका ही बरी की ती बरी\nखू फारच दीर्घ झाला बुवा कालगंगेला कालीगंगा करणारा खू आहे. असो कालगंगेला कालीगंगा करणारा खू आहे. असो व्वा वाढते आहेच शंका, ही बरी की ती बरी छान मिसरा\nभेटली रंगात नवख्या आज माझी प्रेयसी\nबोलली सारे जुनी ती कौतुके केली जरी\nपुन्हा कवी ज्ञानेशचा 'पुन्हा ती भेटली तेव्हा जराशी वेगळी होती' हा मिसरा आठवला. दुसर्‍या ओळीत 'बोलली सारे, जुनी ती कौतुके केली जरी' यातील 'बोलली सारे' नंतर स्वल्पविराम नसल्यामुळे 'ती जुने बोलली' की 'कौतुकी जुनी आहेत' हे लक्षात आले नाही. बहुधा, 'जुनी' हा शब्द वापरला आहे म्हणजे कौतुके जुनी असण्याचीच शक्यता आहे. हल्ली नवख्या रंगात काय, नेहमीच्याच रंगात भेटणार्‍या प्रेयश्यांनासुद्धा जुनी कौतुके चालत नाहीत. रोज यांना काय वेगळे सांगणार 'अहो मी जरा बारीक झाल्यासारखी वाटत आहे का हो' या एकाच प्रश्नावर गेली पाच वर्षे आम्ही ज्या खुबीने त्याच त्याच उत्तरांमधूनही वेगळाच आशय निघेल अशा पद्धतीने बोलत आहोत ते पाहून आम्हीच आमचा एक पुतळा बांधावा असे आमच्या मनात येत आहे. निदान नवे कौतुक करायला प्रेयसी तरी नवी पाहिजे ना 'अहो मी जरा बारीक झाल्यासारखी वाटत आहे का हो' या एकाच प्रश्नावर गेली पाच वर्षे आम्ही ज्या खुबीने त्याच त��याच उत्तरांमधूनही वेगळाच आशय निघेल अशा पद्धतीने बोलत आहोत ते पाहून आम्हीच आमचा एक पुतळा बांधावा असे आमच्या मनात येत आहे. निदान नवे कौतुक करायला प्रेयसी तरी नवी पाहिजे ना पण आहे तेच फार अशी अवस्था झाली की मग अनेक पदरी अर्थांची उत्तरे आपोआप सुचू लागतात. या शेरामधे प्रेयसी कवीला (पुन्हा 'आज' ) नवख्या रंगात भेटली असताना कवीने जुनी कौतुके जरी केली तरी ती सगळे बोलली. ती काय बोलली याबाबत कवी थर्ड अंपायरप्रमाणे निर्णय लांबवत आहे. थर्ड अंपायरचीच उपमा का असा प्रश्न असल्यास, थर्ड अंपायरने काय निर्णय द्यायला हवा आहे हे पब्लिकला रिप्ले बघताना आधीच कळलेले असते. त्यामुळे 'आम्हाला कळले आहे की ती काय बोलली असेल, पण आम्ही नाही सांगणार... ज्ज्जा' असा एक स्टँड इथे रसिकाला घ्यावा लागत आहे. याच शेरात एक आणखीन अर्थ निघतो. ती जी कौतुके आहेत ती प्रेयसीने केली असावीत ही पण एक शक्यता आहे. म्हणजे, तिने जुन्या पद्धतीने सगळी कौतुके जरी केली तरी आज ती सगळे बोलली. आम्ही कवी अजयचे लिखाण अनेक महिने पाहात आहोत. या शेरात प्रेयसी म्हणजे प्रेयसीच असणार अशी शक्यता आम्हाला तरी अजिबात वाटत नाही. ती कविता, जीवन, संधी यातील काहीही असू शकते. एक उत्तम म्हणावा असा शेर\nशेवटचे दोन शेर आम्हाला आवडले. लिखाण आवडल्यास वाचकांनी जरूर कळवावे. दुखावले गेले असल्यास माफी\nछान आहे गझल. मागचे जाती पुढे\nमागचे जाती पुढे मग खालचे येती वरी\nआपली कोणीच आता ओळखे ना पायरी\nमी भरावे कैक खड्डे रोज\nमी भरावे कैक खड्डे रोज प्रेमाने तरी\nमित्र ना कोणीच झाला वाढते आहे दरी\nदरीचा शेर सुरेख आहे. मथळा आणि\nदरीचा शेर सुरेख आहे. मथळा आणि मक्ता कळला. छान. पण इतर शेर फारसे कळे नाहीत.\nज्ञानेश, अनंत, चित्तरंजन धन्यवाद.\nझुंज होते वादळाशी पण कुठे ना बातमी\nबातमी आता पर्‍यांची येतसे घरच्याघरी\nवादळाशी ज्या झुंजी होतात त्यांची बातमी कुठे नाही म्हणजे त्याबाबत फारसे कोणी बोलत नाही. पण, 'पर्‍यांची' म्हणजे केवळ बोलगप्पा असलेल्या बातम्या मात्र लोक घरच्या घरी पोहोचवितात.\nवेदना होत्या जिवाला आज इतक्या चिकटुनी\nकोणते भय घेतले त्यांनी जपायाला हरी\nवेदना आज जिवाला इतक्या चिकटुन होत्या, असे कोणते भय त्यांनी घेतले आहे की हरी म्हणजे देव किंवा तारणारा याचा जप करावा वेदना 'जिवाला' अर्थातच कवीच्या जिवाला चिकटुन होत्या आणि हरीही जपत होत्��ा. असे कोणते भय त्यांना वाटले\nभेटल्या होत्या नव्याने ज्या खुणा होत्या जुन्या\nवाढते आहेच शंका ही बरी की ती बरी\nज्या खुणा जुन्या होत्या त्याच आता नव्याने भेटल्या. मनात अशी शंका येते आहे की, पूर्वी भेटलेली बरी होती कि आत्ता भेटलेली\nभेटली रंगात नवख्या आज माझी प्रेयसी\nबोलली सारे जुनी ती कौतुके केली जरी\nतीच प्रेयसी नवीन रंगात भेटली. याबद्दल तिचे कौतुक केले तरी ती जुने तेच बोलली.\nगडबड वाटते. बोलली सारे जुनी\nबोलली सारे जुनी ती कौतुके केली जरी\nतीच प्रेयसी नवीन रंगात भेटली. याबद्दल तिचे कौतुक केले तरी ती जुने तेच बोलली.\n'जुने तेच बोलली' अभिप्रेत असल्यास 'बोलली सारे जुने ती, कौतुके केली जरी' असे पाहिजे ना\nआपला दरीचा शेर आवडला.\nझुंज होते वादळाशी पण कुठे ना बातमी\nबातमी आता पर्‍यांची येतसे घरच्याघरी\nवादळाशी ज्या झुंजी होतात त्यांची बातमी कुठे नाही म्हणजे त्याबाबत फारसे कोणी बोलत नाही. पण, 'पर्‍यांची' म्हणजे केवळ बोलगप्पा असलेल्या बातम्या मात्र लोक घरच्या घरी पोहोचवितात.\n'बोलगप्पा गाजती गावातल्या पारावरी' - हे स्पष्ट होईल काय\n'गावगप्पा चालती साध्यासुध्या डासावरी' - हे स्पष्ट होईल काय\nवेदना होत्या जिवाला आज इतक्या चिकटुनी\nकोणते भय घेतले त्यांनी जपायाला हरी\nवेदना आज जिवाला इतक्या चिकटुन होत्या, असे कोणते भय त्यांनी घेतले आहे की हरी म्हणजे देव किंवा तारणारा याचा जप करावा वेदना 'जिवाला' अर्थातच कवीच्या जिवाला चिकटुन होत्या आणि हरीही जपत होत्या. असे कोणते भय त्यांना वाटले\nवेदनांना भय वाटणे म्हणजे काय\nभेटल्या होत्या नव्याने ज्या खुणा होत्या जुन्या\nवाढते आहेच शंका ही बरी की ती बरी\nज्या खुणा जुन्या होत्या त्याच आता नव्याने भेटल्या. मनात अशी शंका येते आहे की, पूर्वी भेटलेली बरी होती कि आत्ता भेटलेली\nही बरी की ती बरी म्हणताना 'शंका' या शब्दाचे एकवचन पहिल्या ओळीत यायला हवे असे वाटले. 'भेटली होती नव्याने खूण जी होती जुनी' (यात 'खू' दीर्घ असायला गं. स. यांना हरकत नसावी ). पण 'माझी शंका' वेगळी आहे. जी जुनी खुण आहे तीच नव्याने भेटली. म्हणजे, बहुधा आपल्याला असे म्हणायचे असावे की 'तीच खुण वेगळ्या रुपात भेटली'. 'खुण नव्याने भेटणे' यात बहुधा 'पुन्हा तीच खुण वेगळ्या पद्धतीने पटणे' असे अभिप्रेत असावे. आता 'ही बरी की ती बरी' मधे आपल्याला असे म्हणायचे आहे काय की 'खुण पटण��याची जुनी व नवी पद्धत यातील कोणती बरी ही शंका वाढत आहे'\nमी विचारलेल्या शंकांसाठी मात्र या शेरातील दुसरी ओळ चांगली लागू पडताना दिसते. 'ही बरी की ती बरी'\nभेटली रंगात नवख्या आज माझी\nभेटली रंगात नवख्या आज माझी प्रेयसी\nबोलली सारे जुनी ती कौतुके केली जरी\nतुम्ही विचारलेल्या शंकांचे मी विचार मनावर घेत नाही आहे. कारण, तुम्ही शंका विचारणे या संकेतस्थळाला नवीन नाही. असो.\nतरी तुम्ही प्रत्येक ओळ बारकाईने वाचता. वेळ काढून प्रतिसाद देता. हा तुमचा गूण अनेकांना घेण्यासारखा आहे.\nतुम्ही विचारलेल्या शंकांचे मी विचार मनावर घेत नाही आहे\nया संकेतस्थळावर असे नाही, मी तुम्हाला प्रत्यक्षातही याच शंका विचारल्या. माझा काही आग्रह असू शकत नाही.\nछान गझल, सहजपणे गुणगुणता येईल\nछान गझल, सहजपणे गुणगुणता येईल अशी\nमी भरावे कैक खड्डे रोज प्रेमाने तरी\nमित्र ना कोणीच झाला वाढते आहे दरी\nभेटल्या होत्या नव्याने ज्या खुणा होत्या जुन्या\nवाढते आहेच शंका ही बरी की ती बरी\nहे दोन मस्त जमलेत. फार आवडले\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://sureshbhat.in/node/2663", "date_download": "2020-09-25T02:51:15Z", "digest": "sha1:453GRR2Q7CUI2VF7IN5YCZEFAIFI6DGJ", "length": 6440, "nlines": 101, "source_domain": "sureshbhat.in", "title": "वळवळ केवळ | सुरेशभट.इन", "raw_content": "जरी तो चेहरा आता दिसेना,\nमनाचा कापतो पारा कितीदा \nमुखपृष्ठ » वळवळ केवळ\nकोण ऐकतो, कोण समजतो फुकाच अवघी तळमळ केवळ\nझोप रात्रिची उडून जाते, होते पोटी जळजळ केवळ\nमनास वाटे व्हावी क्रांती, राहु नये ही चळवळ केवळ\nटीव्ही आणिक फेसबुकावर हाय उठवते खळबळ केवळ\nरस्त्यावरचे रक्त पाहुनि अता न येते कधीच भोवळ\nजाताजाता चुकचुक थोडी, थोडी उरते मळमळ केवळ\nसामसुमीच्या खुणा सांगती क्षितिजावरती उठेल वादळ\nगळत्या पानांमधून कांही उगाच होते सळसळ केवळ\nऊंचऊंच लाव्हा उसळावा स्वस्थ पसरला फुटून कातळ\nआत्मतुष्टिचा झरा वाहतो थंडपणाने खळखळ केवळ\nटरारणार्‍या स्नायुंमधुनी बसेल हिसका तुटेल साखळ\nसांड बडवले जुवे खेचती, थुंकी गळते घळघळ केवळ\n'जन्मलोच तर जगून जाऊ' - कापुरुषांची धडपड निर्बळ\nगटारातल्या गांडवळांची अशीच असते वळवळ केवळ\nरस्त्यावरचे रक्त पाहुनि अता न\nरस्त्यावरचे रक्त पाहुनि अता न येते कधीच भोवळ\nजाताजाता चुकचुक थोडी, थोडी उरते मळमळ केवळ\nशेवतलला शेर मस्त व्वा व्वा\nशेवतलला शेर मस्त व्वा व्वा\nरस्त्यावरचे रक्त पाहुनि अता न\nरस्त्यावरचे रक्त पाहुनि अता न येते कधीच भोवळ\nजाताजाता चुकचुक थोडी, थोडी उरते मळमळ केवळ\nरस्त्यावरचे रक्त पाहुनि अता न\nरस्त्यावरचे रक्त पाहुनि अता न येते कधीच भोवळ\nजाताजाता चुकचुक थोडी, थोडी उरते मळमळ केवळ\nया ओळी बराच काळ लक्षात रहाव्यात अशा आहेत, सुरेख\nसामसुमीच्या खुणा सांगती क्षितिजावरती उठेल वादळ\nगळत्या पानांमधून कांही उगाच होते सळसळ केवळ\nसंपूर्ण गझल्....एक एक शेर\nसंपूर्ण गझल्....एक एक शेर खिळवून ठेवतो....\n(अवांतर - चौथ्या शेरात गळत्या पानांचा पहिल्या मिसर्‍यात काहीसा घरोबा असायला हवा होताका\nखूप खूप आवडली ही गझल, सात मतल्यांची\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2020/09/15/media-news-channels-kesari-editorial/", "date_download": "2020-09-25T03:03:49Z", "digest": "sha1:MMG7TV5T7KHULZWINQSYY6SELI356KV3", "length": 18087, "nlines": 172, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "वाहिन्यांचा गलका (अग्रलेख) - Kesari", "raw_content": "\nघर संपादकीय वाहिन्यांचा गलका (अग्रलेख)\nगुरगुरत अंगावर धावून जाणे, किंचाळणे आणि आपल्याला अपेक्षित असलेला प्रतिसाद अथवा उत्तर न मिळाल्यास थयथयाट करणे ही काही दूरचित्रवाणी वाहिन्यांची पत्रकारिता थक्क करणारी आहे. गुन्हेगार कोण आणि निर्दोष कोण या निष्कर्षावर येण्यासाठी देशात तपास आणि न्याय यंत्रणा आहे. ती जबाबदारी आपल्यावर असल्याची या वाहिन्यांची केवळ समजूत नव्हे, तर खात्री झाल्याचे दिसते. समांतर न्यायालय चालविणार्‍या या महाभागांचा बोलविता धनी भाजप असावा, ही कटु वस्तुस्थिती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मुद्दे पुढे करीत वाहिन्यांनी गलका करायचा आणि भाजपच्या नेत्या-प्रवक्त्यांनी त्यांची तळी उचलायची, हे दृश्य दररोज न चुकता दिसतेे. यातून विचार स्वातंत्र्याचे कैवारी, अशी आपली प्रतिमा होईल, असे भाजप नेत्यांना वाटत असेल तर तो भ्रम ठरेल. याचे कारण वाहिन्यांच्या थिल्लरपणाचा सर्वसामान्यांना उबग आला आहे. सुशांतसिंगच्या मृत्यूचा मुद्दा बिहार निवडणुकीसाठी चलनी नाणे ठरणार, हे भाजपच्या दिग्गजांच्या लक्षात आले, संंभ्रम निर्माण करण्यासाठी होकायंत्र वाहिन्या हाताशी होत्याच. शिवाय महाराष्ट्र सरकारबद्दल संशय निर्माण होऊन एका दगडात दोन पक्षी मारले जाणार होते\nकेंद्रीय तपास पथके मुंबईत पोहोचताच रियाला खुनी ठरवून मोकळ्या झालेल्या निवेदकांना हर्षवायूच होणे बाकी राहिले. सीबीआय, इडी आणि एनसीबी या तीन सर्वोच्च यंत्रणा कामाला लागल्या. जी तपास यंत्रणा निरपेक्ष बुद्धीने गुप्तपणे तपास करीत असते त्या तपास यंत्रणेचे अधिकारी दर काही तासांनी माध्यमांपुढे येऊन तपासाची माहिती देऊ लागले. 26-11 मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी प्रसार माध्यमांनी जो अविवेकीपणा दाखवला त्याचीच ही पुनरावृत्ती. अशा तर्‍हेची जागरूकता एखाद्या शेतकरी किंवा कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आत्महत्येबाबत दिसत नाही हे आपले दुर्दैव. ज्यावरून रान उठवले गेले तो कथित हत्येचा मुद्दा मागे पडून अमली पदार्थांचा एकमेव मुद्दा हाताशी आला आणि रियावर अटकेची कारवाई होऊन, ‘करून दाखविले’ असा डंका वाहिन्यांनी पिटला. रियाची टोळी, सुशांतचे मारेकरी अशी शेलकी विशेषणे लावून चिखलफेक सुरू झाली. कंगनासारख्या वाचाळ वीरांगना मदतीला आल्या. खासगी सोसायट्यांच्या दरवाजांवर धडका मारणे, सुरक्षा दाराच्या जाळीतून बूम पुढे करीत सुरक्षा रक्षकांना, त्या रात्री काय झाले सांगा असे दरडावणे, चौकशीसाठी निघालेल्या रियाचा अथवा अन्य संशयितांच्या मोटारींचा पाठलाग करणे, असे असंख्य उपद्व्याप करून वाहिन्यांनी ताळतंत्र सोडले. त्याच उर्मट मानसिकतेतून खालापूरमधील उद्धव ठाकरेे यांच्या फार्महाऊसकडे मोर्चा वळविण्यात आला आणि तेथे रोखले गेल्याचा कांगावा करीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला, असे रुदन झाले. कंगनाने शिवसेनेला दिलेले आव्हान म्हणजे जणू लोकशाहीचा बुलंद आवाज असल्याचे भासवून वाहिन्यांमधील गोबेल्स सुखावले. कहर म्हणजे कंगनाच्या बाइटसाठी चंडीगडहून मुंबईला निघालेल्या इंडिगोच्या विमानात काही माध्यमकर्मी शिरले आणि विमानातच ���ायाचित्रे वगैरेसाठी झटापट झाली. आपल्याला पाहिजे तीच ध्येयपत्रिका पुढे न्यायची, हे केवळ कांगावेखोर वाहिन्यांचेच नव्हे तर त्यांची सूत्रे असणार्‍यांचेही उद्दिष्ट आहे. पत्रकारितेचा आभास करून जे चालले आहे त्यामागे राजकीय हितसंबंध असल्याने ही धुळवड थांबेल असे नाही. प्रेस कौन्सिलसारखी यंत्रणा जेवढी आवश्यक आहे, तेवढाच विधिनिषेधशून्य राजकारण्यांवर लगाम गरजेचा आहे. रोजच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी वेगळीच वातावरण निर्मिती करून सामान्यांची दिशाभूल करणार्‍या वाहिन्या आणि त्यांचे सूत्रधार असलेले राजकीय पक्ष, यांच्यात गुणात्मक फरक नाही. कथित नव्या भारताची हाळी देणार्‍यांकडे आज या वाहिन्यांची सूत्रे आहेत. या खेळाकडे पाठ फिरवायची की त्यात सामील व्हायचे, याचा निर्णय विवेकी नागरिकांच्या हातात आहे\nलोकशाहीत विरोधी आवाजाला बहुमताच्या आवाजाएवढेच महत्त्व आहे, मात्र खुल्या चर्चेत आपल्या मताविरुद्ध आवाज उठल्यावर ‘चूप हो जाओ…’ असे अंगावर धावून जाण्याच्या आविर्भावात आणि मानसिक असंतुलनाचे उदाहरण दाखवीत सांगितले जाते. रिया दोषी असेल तर जरूर शिक्षा व्हावी; पण तिच्या बाईटसाठी पुढे झालेल्यांची तुलना गिधाडांबरोबर झाली, यातून तरी न्यायाचे स्वयंघोषित प्रवक्ते धडा घेतील का\nपूर्वीचा लेखछोट्या पडद्याची एकसष्टी\nपुढील लेखड्रग माफीयांची माहिती न देताच ‘ड्रामा क्विन’ का परत गेली\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nविचारणारे कोणी नाही (अग्रलेख)\nमुलांचे अनुभवविश्व समृद्ध करणारी ‘गोष्ट’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nरुग्णालायाच्या बिलाविराेधात ५५ दिवसांत आल्या १४४७ तक्रारी\nपडताळणी समितीने ६५.२९ लाख रुपये बिल केले कमी\nसाेलापूर जिल्ह्यात बाधितांची संख्या ३० हजार पार\nसोलापूर जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ३० हजार पार झाली आहे.\nवाढत्या प्रतिसादामुळे किसानरेल्वे सेवेत डिसेंबरपर्यंत वाढ\nशेती माल व जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणाऱ्या सर्व घटकांची वाहतूक करण्याकरिता रेल्वे बोर्डाने ��िसान रेल्वेची नव्याने संकल्पना\nउमर खालिदला २२ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nदिल्ली हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) माजी विद्यार्थी उमर खालिदला\nशेअर बाजार गडगडला ;\nमुंबई शेअर बाजारात गुरूवारी सकाळी मोठी घसरण झाली.\nआयुक्तांनी साधला कोरोनाबाधित पोलिसांशी संवाद\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nविनामास्क बसलेल्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/pink-city-jaipur-turns-292-years-old/videoshow/72121145.cms", "date_download": "2020-09-25T05:12:14Z", "digest": "sha1:EJZ6BZ26N4CYNM472YNAFBIAKVWTHTKN", "length": 9162, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपींक सिटी जयपूरला २९२ वर्षे पूर्ण\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nसारा ���ोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २५ सप्टेंबर २०२०\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nअर्थबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nक्रीडाविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nमनोरंजनएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nमनोरंजनगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यूज\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nन्यूजफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nन्यूजउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nन्यूजफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nन्यूजप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nन्यूजएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nन्यूजमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nन्यूजसूरतमधील ओएनजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्टेंबर २०२०\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/corona-update-in-marathi/", "date_download": "2020-09-25T04:27:52Z", "digest": "sha1:7HLJARSUMJX7ACTYRU3POLI5OP6SIL6B", "length": 6909, "nlines": 99, "source_domain": "mpcnews.in", "title": "corona update in marathi Archives - MPCNEWS", "raw_content": "\nसप्टेंबर 24, 2020 0\nएमपीसी न्यूज - पाहा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा... https://youtu.be/Z7XgQKXesOM\nसप्टेंबर 23, 2020 0\nएमपीसी न्यूज - पाहा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा... https://youtu.be/GOUOJrnGV1k\nसप्टेंबर 22, 2020 0\nएमपीसी न्यूज - पाहा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा... https://www.youtube.com/watch\nसप्टेंबर 21, 2020 0\nएमपीसी न्यूज - पाहा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा... https://youtu.be/mKEf2LoKGDI\nसप्टेंबर 19, 2020 0\nएमपीसी न्यूज - पाहा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा... https://www.youtube.com/watch\nसप्टेंबर 18, 2020 0\nएमपीसी न्यूज - पाहा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा... https://youtu.be/SWlf30eYB4Q\nसप्टेंबर 18, 2020 0\nएमपीसी न्यूज - पाहा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा... https://www.youtube.com/watch\nसप्टेंबर 16, 2020 0\nएमपीसी न्यूज - पाहा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा... https://youtu.be/P7UyqeaijOg वाचा एमपीसी न्यूज तपपूर्ती विशेषांक दोन (स्वातंत्र्यदिन विशेष)\nसप्टेंबर 15, 2020 0\nएमपीसी न्यूज - पाहा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा... https://www.youtube.com/watchv=wPTKo06fKLQ वाचा एमपीसी न्यूज तपपूर्ती विशेषांक दोन (स्वातंत्र्यदिन विशेष)\nसप्टेंबर 14, 2020 0\nएमपीसी न्यूज - पाहा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा... https://youtu.be/YtalA2mD8ko वाचा एमपीसी न्यूज तपपूर्ती विशेषांक दोन (स्वातंत्र्यदिन विशेष)\nHinjawadi Crime : वाहतूक कार्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षकाला मारहाण\nDighi Crime : बनावट चावीच्या सहाय्याने दोन एटीएम मधून एक लाखांचे साहित्य चोरीला\nPune News : पुण्यातील हॉटेलमधून सायंकाळी 7 नंतरही पार्सल नेता येणार : आयुक्त\nPune News : जम्बो कोविड सेंटरमध्ये 400 बेड तयार\nLonavala Crime : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी लाॅकडाऊन काळात 827 जणांवर केले गुन्हे दाखल\nLonavala News : कार्ला गावात 2324 नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/1359", "date_download": "2020-09-25T03:21:25Z", "digest": "sha1:LAZQLRYOPZPQ6U26AN45N3HNFHMQRY5V", "length": 32535, "nlines": 124, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "डॉ. प्रेमानंद रामाणी - चैतन्य पेरणारा सर्जन | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nडॉ. प्रेमानंद रामाणी - चैतन्य पेरणारा सर्जन\nडॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या नावामध्ये प्रेम आहे आणि आनंद आहे. परंतु त्यांचा तिसरा गुण कार्यमग्नता; तो नावातून निर्देशित होत नाही. डॉ. रामाणी यांनी वयाचा अमृत महोत्सव साजरा केला, तथापि त्यांच्या जीवनातील नियमितता व शिस्तशीरपणा जराही कमी झालेला नाही. किंबहुना त्यामधील काटेकोरपणा वाढत चालला आहे. ते वडाळ्याहून माहीमला राहायला आले त्यास काही वर्षे झाली. ते सातव्या मजल्यावर राहतात. तेथून नऊ वाजता ‘लीलावती’मध्ये ऑपरेशन्सची वेळ पोचायचे, तर त्यांना साडेआठ वाजता निघावे लागते. ‘ब्रेकफास्ट’ आटोपताच खाली ड्रायव्हरला इशारा केला जातो, की गाडी पोर्चात आणणे. डॉक्टर खाली उतरतात, गाडीत बसतात. बाजूचा ‘टाइम्स’ उघडतात व वाचन सुरू करतात.\nमी त्यांची नियमितता निरखण्यासाठी ज्या दिवशी सकाळीच त्यांच्याकडे पोचलो व त्यांच्याबरोबर गाडीत बसलो तेव्हा ते म्हणाले, की “ड्रायव्हरला वेळीच निरोप गेल्यामुळे माझे तीस सेकंद वाचतात. तेवढा जास्त वेळ मी नातीचा निरोप घेण्यात देऊ शकतो.” त्यांच्या नातीची शाळेला जाण्याची तीच वेळ असते. त्यांची ‘आर्ट डायरेक्टर’ मुलगी वरच्या मजल्यावर राहते. ती आजी-आजोबांचा निरोप घेऊन रोज शाळेला जाते.\nखरोखरीच, डॉक्टरांचे जीवन घड्याळाला बांधलेले आहे. त्यांचा दिवस सकाळी साडेसहाला सुरू होतो. ते त्याआधी एक तासभर तरी उठतात. आठवड्यातले चार दिवस, ते शिवाजी पार्कला राउंड मारण्यासाठी जातात आणि दोन दिवस, ते तबला वाजवण्याचा सराव करतात. ते पूर्ण एक तासभर ताठच्या ताठ बसून वेगवेगळे ताल वाजवतात. त्यांची ती तालीम घेण्यासाठी एक संगीतशिक्षक येतात. त्यांची दाद मिळाली, की रामाणी खूष असतात. त्यांची बोटे तबल्यावर चपळ चालतात असे मी त्यांना म्हणताच ते उद्गारले, की ‘मला कोठे मैफिलीत वाजवायला जायचंय हा माझा आनंद आहे. माझी लहानपणापासूनची ही इच्छा होती. तेव्हा थोडाफार शिकलोही होतो. नंतर तो छंद राहून गेला. तो आता उत्तरायुष्यात माझ्यासाठी मीच अनुभवतोय हा माझा आनंद आहे. माझी लहानपणापासूनची ही इच्छा होती. तेव्हा थोडाफार शिकलोही होतो. नंतर तो छंद राहून गेला. तो आता उत्तरायुष्यात माझ्यासाठी मीच अनुभवतोय पण त्याचा मला एक बोनस लाभला, तो म्हणजे शस्त्रक्रियेत माझी बोटे अधिक लवचीकतेने आणि लयबध्द चालू लागली.’\nतासभर तबला वाजवून थकवा येत नाही का असे विचारताच ते म्हणाले, की उलट उत्साह वाढतो. सकाळचे जॉगिंग आणि तबलावादन या गोष्टी माझ्या दिवसभराच्या व्यग्रतेतील आनंदनिधान आहे. डॉक्टर म्हणतात, की जगात कोठेही गेलो तरा माझे जॉगिंग शूज माझ्या बॅगेत असतात.\nरामाणींचा दिवस कामाने व्याप���ेला असतो. ते नऊ वाजता ‘लीलावती’त पोचले, की त्या दिवशी ज्या पेशंटला डिस्चार्ज मिळणार असेल त्याला भेटतात. तो ऑपेरशननंतर दोन-तीन दिवस रुग्णालयात राहिला असल्याने घरी जाण्यास उत्सुक असतो. डॉक्टर त्याला एकदा तपासतात. त्याच्याशी अवांतर एकदोन गोष्टी बोलतात. ब-याच वेळा हे रुग्ण फार दुरून, राजस्थानातून वगैरे आलेले असतात. त्यांना डॉक्टरांची आस्था स्पर्शून जाते. रुग्णांचे नातेवाईक तर भारावूनच गेलेले असतात.\nमग डॉक्टर नवव्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटरकडे वळतात. तिथे त्यांचे ज्युनियर सहकारी ऑपरेशनची सर्व तयारी करून त्यांची वाटच पाहत असतात. तसे, सकाळपासून फोनवर एकदोन वेळा बोलणे झालेले असते, पण डॉक्टर कपडे बदलता बदलता परत उजळणी करतात आणि होतो ऑपरेशनना आरंभ रोज दोन किंवा तीन ऑपरेशन असतात. त्यात कधी दुपारचे दोन-तीन वाजतात हे समजत नाही. मध्ये बाराच्या सुमारास थिएटरबाहेरच्या कॅंटिनमध्ये चहा पिणे असते. त्यावेळी इतर डॉक्टरांशी अथवा पाहुण्यांशी गप्पा.\nमाझ्या लक्षात असे आले, की तिथे एकजात सर्व पस्तीस-चाळीस वयाच्या दरम्यानचे तरुण होते. एकटे रामाणीच वयोवृद्ध रामाणींनी त्यावर गंमत सांगितली. ते म्हणाले, की या सर्जन लोकांनी ‘नाईट आऊट’ योजली. मी पण सभ्यता म्हणून माझी वर्गणी भरली. तर माझ्या मुलाचा फोन आला, की ‘बाबा, ते तरुण मौजमजा करण्यासाठी जमणार. तुम्ही कोठे त्यांच्यात जाताय रामाणींनी त्यावर गंमत सांगितली. ते म्हणाले, की या सर्जन लोकांनी ‘नाईट आऊट’ योजली. मी पण सभ्यता म्हणून माझी वर्गणी भरली. तर माझ्या मुलाचा फोन आला, की ‘बाबा, ते तरुण मौजमजा करण्यासाठी जमणार. तुम्ही कोठे त्यांच्यात जाताय त्यांच्यावर उगाच दडपण येईल.’ डॉक्टरांचा मुलगा, अनूपदेखील मुत्ररोग शल्यक्रियातज्ज्ञ आहे. प्रेमानंद रामाणी यांना ही कल्पना होती, की आपण काही तरुण राहिलेलो नाही. परंतु ऑपरेशन थिएटरमधील डॉक्टरांच्या समूहभावनेपासून त्यांना दूर राहायचे नव्हते. ते समूहभावनेच्या नियमाने बांधलेले होते\nडॉ. रामाणी म्हणाले, की ‘शिस्तीचा आणि नियमाने वागण्याचा माझ्यावरील हा संस्कार बालपणातला. माझे वडील जंगलखात्यात काम करायचे. त्यामुळे त्यांना भटकंती असायची, त्यांच्या बदल्या व्हायच्या. मी आईबरोबर वाढलो. घरी धार्मिक वातावरण. आईची व्रते असायची. आम्हा मुलांचे जीवन त्या व्रतांनी गु��फले जायचे. आमच्या अंगातही ती शिस्त बाणली गेली.’\nडॉ. रामाणी यांचा जन्म गोव्यातला. फोंड्याजवळच्या वाडी गावातला. त्या वेळच्या खेड्यांत सगळ्याच त-हेची वंचितावस्था. शिक्षणासाठी दूर जावे लागायचे. डॉक्टर मॅट्रिकनंतर मुंबईत आले, स्वत:च्या हिमतीवर शिकले, पुढील शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेले. त्यांनी सर्वत्र उज्वल यश संपादन केले. मेंदू व पाठीचा कणा यांमधील शस्त्रक्रियेमध्ये कौशल्य प्राप्त केले. त्यामधील नवी तंत्रे शोधून काढली. डॉ.रामाणी यांची जगातल्या दहा श्रेष्ठ स्पायनल सर्जन्समध्ये गणना होते. त्यांचे विद्यार्थी देशोदेशी आहेत. ते स्पायनल सर्जन्सच्या जागतिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांचे गेल्या वर्षीच्या बावन्न आठवड़्यांत सत्तावन्न वेळा परदेशी जाणे झाले\nरामाणींचे वैद्यकीय आयुष्य प्रथम शीवच्या टिळक रुग्णालयात गेले व नंतर त्यांचे प्रायव्हेट क्लिनिक. त्यांचे हिंदू कॉलनीमधील क्लिनिक ज्या इमारतीत आहे तेथे पुनर्विकास चालू आहे, त्यामुळे रामाणींचे क्लिनिक ‘लीलावती’मध्येच भरते. ते दुपारी ४ ते रात्री ८ या वेळात असते. त्यांची ऑपरेशन्स लांबतात तेव्हा ते दुपारी जेवायला घरी जात नाहीत. एरवी, ते दुपारी २ ते ४ या वेळात घरी असतात. त्यांना भोजनोत्तर विश्रांती ठाऊक नाही. वाचन व अन्य भेटीगाठी यांसाठी तो वेळ असतो.\nरामाणींचे नियोजन एकदम पक्के व तपशीलवार असते. त्यामधून त्यांचे अगत्य, आपुलकी, स्नेहभाव स्वाभाविक प्रकट होतात. ती हातोटी गोव्याच्या लोकांचीच असते, पण रामाणी त्याबाबत अधिक दक्ष जाणवतात. ते त्यांच्या सहवासातल्या, एवढेच नव्हे तर परिचयातल्यादेखील प्रत्येक माणसाची काळजी घेतात. मी ‘लीलावती’त त्यांच्याबरोबर होतो त्या दिवशी क्लिनिकमध्ये जयपूरहून तीन माणसे आलेली होती. त्यांपैकी एकाचे ऑपरेशन रामाणी यांनी केले होते. तो फॉलोअप चेकअपसाठी आला होता. येताना आणखी दोघांना बरोबर घेऊन आला होता. त्यातला एक संभाव्य पेशंट होता. डॉक्टर म्हणाले, की हा डॉक्टरवरचा विश्वास असतो. पाच-दहा हजार रुपये खर्च करून ते मुंबईला दाखवायला आले\nप्रत्येक यशस्वी डॉक्टरची अशी ख्याती असते. परंतु रामाणी स्वत:चे व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवन जसे आखून, नियोजनपूर्वक जगले, तसेच त्यांनी सार्वजनिक हित जपले. त्यांचे वेगळेपण तेथे जाणवते. त्यांनी त्यांचा व्यवसाय विलक्ष��� कौशल्याने आणि बुद्धीने केला व तो हे करत असताना विलक्षण सखोल सामाजिक दृष्टी दाखवली आहे. एक गोवेकर म्हणून त्यांनी आपल्या वाडी गावाचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. त्यांनी तेथे प्रथम आपल्या राहत्या घरी वाचनालय सुरू केले, तेथेच नवी इमारत बांधून जिमखाना खोलला, योगवर्ग सुरू केले, महिला मंडळांसाठी भजनमेळावे योजले. त्यांची कल्पकता सर्वांत दिसून आली ती अत्याधुनिक खेळण्यांचे मुलांसाठी दालन सुरू करण्यात. तेथे मुलांना मुक्तद्वार आहे आणि दर दोन महिन्यांनी नवीन खेळण्यांचा साठा आणून टाकला जातो.\nपरिसरातील शाळांसाठी निबंधस्पर्धा असते. त्यातील निवडक साठ मुलांना दरवर्षी मुंबईची तीन दिवसांची सैर आखली जाते. त्यांतल्या एका संध्याकाळी प्रेमानंद व प्रतिमा रामाणी, दोघे पती-पत्नी त्या मुलांबरोबर जेवण घेतात. या एका ट्रिपने गोव्याच्या खेड्यांतील मुलांचे जीवनच बदलून जाते. प्रौढांनादेखील जीवनदृष्टी देणारा रामाणी यांचा उपक्रम म्हणजे वाडीत दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात होणा-या मॅरेथॉन स्पर्धा. त्यांनीच त्या घेणे सुरू केले. रामाणी स्वत: मॅरेथान स्पर्धेमध्ये धावतात. मॅरेथान त्यासाठी महिनाभर तसा सराव करतात. या स्पर्धेमध्ये चार-चारशे लोक भाग घेतात. डॉ.रामाणी स्वत: त्यांच्याबरोबर पळतात. त्यांनी गावातले हे सगळे उपक्रम चालवण्यासाठी आईच्या नावाने ट्रस्ट सुरू केला आहे.\nडॉक्टर मुंबईतदेखील अनेक संस्थांशी जोडले गेले आहेत. त्यांपैकी गोवा हिंदू असोसिएशन महत्त्वाची, त्याखेरीज सारस्वत संस्था आहेत. खूप भाविक आहेत असे नव्हे, परंतु एक सारस्वत मान्यवर व्यक्ती म्हणून वेगवेगळ्या देवतांच्या पूजा धार्मिक कर्तव्य भावनेने बांधतात, त्यामागे खरा भाव असतो तो समाजस्वास्थ्याचा आणि समाजधारणेचा. त्यांचे मत देवधर्म आणि कर्मकांड हे समाजाला एकत्र आणतात आणि बांधून ठेवतात असे आहे.\nरामाणी क्लिनिक संपवून रात्री साडेआठ-नऊला घरी परततात. सध्या ती पती-पत्नी दोघेच घरी असतात. ते व पत्नी. त्यांची मुलगी त्याच इमारतीत वरच्या मजल्यावर राहते. त्यामुळे रामाणींची नातीची सारखी जा-ये करत असते. तिला आजी-आजोबांचा लळा आहे. रामाणी यांचा मुलगा–सून व नातवंडे सांताक्रूझला असतात. परंतु रामाणींचा परिवार एवढाच मर्यादित नाही. तो जसा व्यवसायातून व समाजकार्यातून जोडला गेला आहे, तसा गोमं��क भूमीच्या प्रेमाने जवळ राहिलेला आहे.\nरामाणी यांचे जीवनशैलीच्या संदर्भात महत्त्व काय तर ते आजच्या काळाला अनुरूप असे पैशांचे महत्त्व जाणतात, परंतु त्याबरोबर ते सरस्वतीलाही पूजतात. त्यांची सुसंस्कृतता व रसिकता त्यांच्या जीवनराहणीच्या प्रत्येक घटकातून दिसते. त्यांचा सूट उत्कृष्ट. जणू वस्त्रप्रावरणाची जाहिरात वाटावा असा, केस व्यवस्थित बसवलेले. जणू हेअर-क्रिमच्या जाहिरातीत शोभणार.\nरामाणी यांच्या बोलण्याचा ढंग मंदमृदू आहे, त्यामुळे त्यात हळुवारपणा जाणवतो; तो ऑपरेशन थिएटर व क्लिनिकमध्ये थोडा करडा असतो, पण ते अनौपचारिक असतात-बोलतात तेव्हा दिलखुलास असतात. छोट्या छोट्या ‘जोक्स’वर देखील खळखळून हसतात. स्वत: दाद देतातच पण श्रोत्याचीदेखील मिळवतात.\nगोवेकर कामसुपणाबद्दल फार प्रसिद्ध नाही. त्यांची रसिकता मद्य, मासे, पोर्तुगीज धर्तीची आदबशीर जीवनशैलीअशा विविधता घटकांतून व्यक्त होते, पण रामाणी यांनी त्यामध्ये कार्यव्यग्रतेचा घटक मिळवला आहे.\nरामाणी यांनी परंपरा आणि आधुनिकता यांचादेखील झकास मेळ घातला आहे. ते भारतीय जीवनातील जुने संकेत आदराने पाळतात, सर्व सणा-समारंभांना आवर्जून तेही भारतीय झब्बा-पायजमा अशा पोषाखात दिसतात. माहीमला आल्यापासून त्यांचा वावर अशा प्रसंगी शीतलादेवीच्या देवळात हमखास असतो. तितक्याच सहजतेने व आस्थेने ते देशी-परदेशी ताची प्राचीन ज्ञानपरंपरा मधल्या काळात लोप पावली याची त्यांना खंत वाटते आणि आजचे युग ज्ञानाचे आहे व त्यात आपण आधुनिक ज्ञानदानाचे कार्य करतो याचा त्यांना अभिमान वाटतो त्यांनी कण्याच्या विकारासंबंधातील पुस्तके, डीव्हीडी त्याच भावनेने हे साहित्य केले आहे. ते म्हणतात, “ज्ञानाच्या पवित्र धर्म मी नित्य पाळला-हातचं न दाखवता माझ्या जगभरच्या विशेषत: आशियायी विज्ञार्ज्ञाना दिलं. ज्ञानार्जन आणि विद्यादान यांतून मिळणारा आनंद पैशांपेक्षा मोठा आहे.”\nपण तो कळायलादेखील जवळ पैसा व सुखसंपन्नता असावी लागते हे आजच्या काळाचं भान त्यांनी यथार्थ जपलं आहे. त्यामुळे त्यांच्या कामात आणि छंदात अत्याधुनिक तंत्रसाधनांचा वापर सर्रास दिसतो. ते त्यात जराही बिचकत नाहीत.\n‘पॉझिटिव्ह अॅटिट्यूड’ हा आजचा जगण्याचा परवलीचा शब्द आहे. त्यामुळे ‘अर्धा ग्लास भरलेला’ हा वाक्यप्रयोग लोकप्रिय आहे. रामाणींचा ग्लास सतत पूर्ण भरलेला असतो. ते म्हणतात, मन सकारात्मक विचारांनी भरलेलं हवं आणि तन व्यायामानं सक्षम हवं. तर जीवन रसरशीत आनंदानं बहरुन येतं. रामाणी बोलत नाहीत तर तसे जगतात. किंबहुना, तो क्रम उलटा आहे. ते आयुष्य तीव्र ज्ञानालालसेनं आणि रसरशीत रसिकतेनं जगले आणि मग ते जीवन शब्दमधून ‘ताठ कणा’ व ‘सत्तरीचे बोल’ या पुस्तकांतून मांडले.\nडॉ. प्रेमानंद शांताराम रामाणी,\nरूम नंबर 27, स्‍पाइन किल्‍निक,\nतळमजला, लिलावती हॉस्पिटल अॅन्‍ड रिसर्च सेंटर,\nA-791, वांद्रे रेक्‍लमेशन, वांद्रे पश्चिम, मुंबई – 400050\nडॉ. रामाणी यांच्‍या संकेतस्‍थळास भेट द्या\nदिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला.\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nमराठी न्यूनगंडांतर अर्थात रडीचा डाव\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nडॉ. राजेंद्र बडवे - आनंदी कॅन्सर सर्जन\nसंदर्भ: डॉक्‍टर, सर्जन, पद्मश्री पुरस्‍कार, कर्करोग\nसंदर्भ: वैद्यकीय, रुग्‍णसेवा, डॉक्‍टर\nसंदर्भ: एकांकिका, कोकण, देवगड तालुका, डॉक्‍टर, बालनाट्य\nडॉ. व्यंकटेश केळकर - धन्वंतरी कर्मयोगी\nलेखक: डॉ. संजीवनी केळकर\nसंदर्भ: सांगोला तालुका, सांगोला शहर, डॉक्‍टर\nडॉ. द.बा. देवल – जीवनशैलीचा पाठ\nलेखक: दिनकर गांगल Dinkar Gangal\nसंदर्भ: अलिबाग तालुका, अलिबाग गाव, डॉक्‍टर, अरुणा ढेरे, ग्रंथाली\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://sureshbhat.in/node/2664", "date_download": "2020-09-25T02:54:02Z", "digest": "sha1:HWY4AV7LUIYMTO6UBE72I5JIFXTYUDOJ", "length": 4383, "nlines": 75, "source_domain": "sureshbhat.in", "title": "गाव हा आटपाट स्वप्नांचा | सुरेशभट.इन", "raw_content": "इतकेच मला जातांना सरणावर कळले होते\nमरणाने केली सुटका जगण्याने छळले होते\nमुखपृष्ठ » गाव हा आटपाट स्वप्नांचा\nगाव हा आटपाट स्वप्नांचा\nगाव हा आटपाट स्वप्नांचा\nएकटी रात्र एकटा मीही\nआणि रस्ता सुसाट स्वप्नांचा\nबंध सोडून रात्र उलगडली\nसैल झाला रहाट स्वप्नांचा\nरोज काचेपुढे थबकतो मी\nकाय हा थाटमाट स्वप्नांचा\nनीज मोडू नकोस श्वासांची\nतोवरी सार, पाट स्वप्नांचा\nथांबला एक श्वास श्वासांवर\nअन किती घमघमाट स्वप्नांचा\nऐक एकांत जागतो आहे\nऐक हा किलबिलाट स्वप्नांचा\nरोज काचेपुढे थबकतो मी पाहतो\nरोज काचेपुढे थबकतो मी\nवा. एकंदर गझलही आवडली.\nआपली भेट मध्यरात्रीची बोलबाला\nएकटी रात्र एकटा मीही\nआणि रस्ता सुसाट स्वप्नांचा\nबंध सोडून रात्र उलगडली\nसैल झाला रहाट स्वप्नांचा\nरोज काचेपुढे थबकतो मी\nऐक एकांत जागतो आहे\nऐक हा किलबिलाट स्वप्नांचा\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kalimirchbysmita.com/blog/page/2/", "date_download": "2020-09-25T02:42:13Z", "digest": "sha1:HS46MJJEC54E5DZSQ6TOMWBVUKRFOTGR", "length": 10185, "nlines": 211, "source_domain": "kalimirchbysmita.com", "title": "blog - Kali Mirch - by Smita", "raw_content": "\nवैशाख – ज्येष्ठात तप्त भाजून निघालेली भात जमीन नदीवर जाताना हलकासा उतार.. पायातलया स्लिपरच्या आत त्या टोकदार ढेकळामुळे टोचणी लागून तोंडातून ” सलईईई आईईई ” असे उद्गार आपसूकच बाहेर पडायचे . मग नदीच्या आटलेल्या प्रवाहात बसून थंड पाण्यात आरामात पाणी उडवत खेळणे .\n” लहेजा जरा ठंडा रखें जनाब, गरम तो हमें सिर्फ चाय पसंद है”, असा इशारात्मक संदेश असो की ” चहाला वेळ नसते , पण वेळेला चहा मात्र लागतो ”, असा इशारात्मक संदेश असो की ” चहाला वेळ नसते , पण वेळेला चहा मात्र लागतो ” ,अशी चहाच्या दुकानातील पाटी असो , आणि अगदीच जरासा गजल चा “कभी देखा ही नहीं मौसम मैने , ‘तेरी तलब रही हमेशा चाय कि तरह ” ,अशी चहाच्या दुकानातील पाटी असो , आणि अगदीच जरासा गजल चा “कभी देखा ही नहीं मौसम मैने , ‘तेरी तलब रही हमेशा चाय कि तरह ” असा गुलाबी अंदाज असो, काश्मीर ते कन्याकुमारी , गल्ली ते दिल्ली , पायवाट ते हायवे , जिकडे तिकडे व्यापून गेलाय आपले आयुष्य, हा ‘चहा ‘\nAshadi Ekadashi my story in Marathi-आषाढी एकादशी -मला उमजलेला पांडुरंग\nमला लहानपणापासूनच देवाधर्माची फार आवड होती . या वाक्याचे स्पष्टीकरण पुढे माझ्या ब्लॉगमध्ये होईलच याचा अर्थ अगदीच उठता बसता ‘ देव देव ‘ करणे, किंवा देवाधर्माचे अवडंबर माजवणे नाही , माझ्या देवाच्या बाबतीतल्या फीलिंग्सच वेगळ्या होत्या .\nउन्हाळा आणि आंबा ह्या दोन गोष्टी एका मराठी कुटुंबात समानार्थी मानल्या जातात , म्हणजे मला असे वाटते हो , जरा कुठे फेब्रुवारी संपतोय , तर रोजच्या बाजारहाटाला जातानासुद्धा , मंडईत आंब्याच्या चौकशा सुरु होतात .\nलोकं शाकाहारी असतात , मांसाहारी असतात , मी स्वतःला मत्स्याहारी जास्त मानते . एखाद्या आठवड्यात मासा मग तो कोणत्याही आकारमानाचा म्हणजे २-३ फुटाची सुरमई किंवा रावस ते सांडग्यांच्या आकाराच्या कोळंबी असल्या तरी आपले काम चालते . ते सुकट , सोडे , जवळा हे असे म्हणजे फक्त तोंडी लावणे , ते या आधीच्या प्रकारात मोडत नाहीत .\nस्वयंपाक घर हा कॅलिडोस्कोप आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . फडताळातल्या इंद्रधनुष्यी रंगाच्या सामानाने भरलेल्या बरण्या , डबे खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशात अगदी तशीच रंगाची उधळण करीत असतात . कुठे नारिंगी रंगाच्या मसुरीच्या डाळी शेजारी पिवळीधम्मक चण्याची डाळ बाजूला बसलेल्या हिरव्या मुगांना खेटून घट्ट बसलीय तर बाजूच्या बरणीत पांढरे वाटाणे ” मेरा नंबर कब आयेगा ” म्हणत माझ्याकडे आशेने बघतायेत .\nHow to sprout Matki in Marathi- मटकीला मोड काढायची सोप्पी पद्धत\nकोकणी खाद्यसंस्कृतीत कडधान्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे . रोजच्या जेवणात तोणाक , उसळ , आमटी किंवा सांबार असल्याशिवाय घास घशाखाली उतरेल तर शप्पथ लहानपणापासून आमच्या घरी महिन्याचा किराणा वेगळा आणि ३-४ महिन्यांना पुरेल इतके कडधान्ये वेगळे असे भरले जायचे . मूग, मटकी , काळे चणे , पांढरे वाटाणे , हिरवे वाटाणे , काळे वाटाणे , काबुली चणे , चवळी ( जाड , बारीक दोन्ही ) , राजमा , पावटा , कुळीथ आणि कडवे वाला चा तर विचारू नका वेगळाच थाट मांडला जायचा लहानपणापासून आमच्या घरी महिन्याचा किराणा वेगळा आणि ३-४ महिन्यांना पुरेल इतके कडधान्ये वेगळे असे भरले जायचे . मूग, मटकी , काळे चणे , पांढरे वाटाणे , हिरवे वाटाणे , काळे वाटाणे , काबुली चणे , चवळी ( जाड , बारीक दोन्ही ) , राजमा , पावटा , कुळीथ आणि कडवे वाला चा तर विचारू नका वेगळाच थाट मांड���ा जायचा ही सगळी कडधान्ये व्यवस्थित निवडून डब्यांत कडुलिंबाच्या पाल्यासकट भरली जायची , कीड लागू नये म्हणून \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_8080.html", "date_download": "2020-09-25T03:34:20Z", "digest": "sha1:RSEPOL3KFXD7I2CRKAOHRUWAACKSMXPE", "length": 12679, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग १०८ - कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग १०८ - कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nकोंडाजी फर्जंदाने महाराजांच्या मनीसलणारे पन्हाळ्याचे सल अलगदकाट्यासारखे उचकून काढले. अन् तोम्हणाला , ' पन्हाळा मी घेतो. हुकूम करा. 'महाराजांनी कोंडाजीची शाबासकी केली. सगळेच तयार झाले होते. सगळेच मोठ्या लायकीचे होते , नायकीचे होते. महाराजांनी लगेच कोंडाजीवरच पन्हाळ्याची मोहीमनामजाद केली अन् काय सांगावं , मराठीमनामनगटाची ल्हायकी , कोंडाजी उठलाचआणि त्याच क्षणाला त्याला महाराजांनी पुसले , ' किती सैन्य हवं तुला ' बहुदा महाराजांना वाटलं असावं , कोंडाजी काही हजार गडी संगतीला मागेल. पण त्याने अवघे तीनशे हशम मागितले. तीनशे ' बहुदा महाराजांना वाटलं असावं , कोंडाजी काही हजार गडी संगतीला मागेल. पण त्याने अवघे तीनशे हशम मागितले. तीनशे महाराजांनी दि. १६ जाने. १६६६ ला हल्ला केला तेव्हा महाराजांचे हजार गडी तर लढाईत पडले. तर हा कोंडाजी मुळात फक्त तीनशेच गडी मागतो महाराजांनी दि. १६ जाने. १६६६ ला हल्ला केला तेव्हा महाराजांचे हजार गडी तर लढाईत पडले. तर हा कोंडाजी मुळात फक्त तीनशेच गडी मागतो म्हणजे याचा हा विचार की अविचार\nविचारच. याचा अर्थ गनिमी काव्याच्या पद्धतीने शक्ती आणि युक्ती लढवून कोंडाजी पन्हाळ्यासारखा बलाढ्य अंगापिंडाचा गड घारीसारखी झडप घालून उचलू पाहात होता. हेच ते शिवशाहीचे अचानक छाप्याचे युद्धतंत्र पण तेही फार सावध बुद्धीने केले तरच यश पावते.\nकोंडाजी रायगडावरून तीनशे हशम (सैनिक) घेऊन त्याचदिवशी गडावरून निघाला. तेव्हा एक विलक्षण हृदयवेधी घटना घडली. कोंडाजी महाराजांना निरोपाचा मुजरा करून निघत असतानाच महाराजांनी त्याला थांबविले आणि त्याच्या उजव्या हातात सोन्याचे कडे घातले. तोही चपापला. पाहणारेही चपापलेच असतील. कारण अजून तर मोहिमेला सुरुवातही नाही अन् महाराज निघायच्या आधीच कोंडाजीला सोन्याचं कड घालताहेत\nयाचा काय अर्थ असावा महाराजांना नक्की असं वाटलं असावं का महाराजांना नक्की असं वाटलं असावं का मोहिमेच्या आधीच याचं कौतुक करावं. मला तान्हाजीचं कौतुक करता आलं नाही. बाजी पासलकरांचं , बाजी प्रभूंचं ,मुरार बाजींचं , कावजी मल्हारचं , सूर्याजी काकडेचं अन् अशाच मुजरे करून कामगिऱ्यांवरगेलेल्या माझ्या जिवलगांचं कौतुक करायला मला मिळालं नाही. त्यांची साध्या कौतुकानं पाठ थोपटायलाही मिळाली नाही. म्हणून मोहिमेच्या आधीच या कोंडाजीचं कौतुक करून घ्यावं. इथेच महाराजांची मानसिकता इतिहासाला दिसून येते. युद्धधर्म अवघड आहे.\nभरोसा देता येत नाही. पण हा माझा कोंड्या पन्हाळा नक्की नक्की फत्ते करील. हरगीज फत्ते करीलअसा ठाम विश्वास महाराजांना वाटत होता. तीनशे गड्यांची पागा संगती घेऊन कोंडाजी निघाला. अण्णाजी दत्तो , मोत्याजी मामा , गणोजी हे ही कोंडाजीच्या सांगाती निघाले. कोंडाजीकोकणातूनच महाड , पोलादपूर , चिपळून , खेड अन् थेट राजापूर या मार्गाने निघाला. राजापुरास पोहोचला. तिथेच त्याने तळ टाकला. अगदी गुपचूप बिनबोभाट.\nकोंडाजीने राजापुरातून चोरट्या पावलांनी जाऊन पन्हाळ्याचा वेध घेतला. राजापूर ते पन्हाळा हे अंतर त्यामानाने आणि जंगली डोंगरी वाटाघाटांनी जरा जवळच. सुमारे ७० कि.मी.\nकोंडाजीने गुप्त हेरगिरीने पन्हाळ्याची अचूक माहिती मिळविण्यास सुरुवात केली. त्याने काय काय सोंग ढोंग केली ते इतिहासाला माहीत नाही. त्याने वाघ्यामुरळीचा जागर घातला की ,शाहीर गोंधळी बनून गडावर प्रवेश मिळविला. की यल्लम्माचा जग जोगतिणीसारखा डोईवर घेतला की फकीर अवलिया बनून मोरपिसाचा कुंचा गडावरच्या विरह व्याकुळ हशमांच्या डोक्यावरून फिरवला ते माहीत नाही.\n' भेदे करोन ' पन्हाळगडाची लष्करी तबियत त्याने अचूक तपासली , यात मात्र शंका नाही.पन्हाळ्याची नाडी त्याला सापडली. गडाच्या दक्षिणेच्या बाजूनी त्याने कडा चढून गडात प्रवेश मिळविण्याचा बेत नक्की केला. ही जागा नेमकी कोणची हे बोट ठेवून आज सांगता येत नाही. पणपुसाटीचा बुरुज आणि तीन दरवाजा अन् अंधारबावडी याच्या दक्षिणांगाने असलेला कडा रातोरात चढून गडात शिरायचा बेत त्याने केला. बेत अर्थात काळोख्या मध्यरात्रीचा. यावेळी गडावर सुमारे दोन हजार शाही सैनिक होते. बाबूखान या नावाचा एक जबर तलवारीचा बहाद्दूर किल्लेदार होता.\nअन् अशा बंदोबस्त असलेल्या किल्ल्याचा नागे पंडित नावाचा सबनीस होता. कोंडाजीने चढाईचा मुहूर्त धरला फाल्गुन वद्य त्रयोदशी , मध्यरात्रीचा. (दि. ६ मार्च १६७३ ) राजापूरची तीनशे मावळ्यांची टोळी घेऊन , अंधारातून कोंडाजी रान तुडवीत पन्हाळ्यानजीक येऊन पोहोचला.\nफाल्गुन वद्य १३ ची ती काळोखी रात्र , सारी जमीन अन् अस्मान काळ्या काजळात बुडून गेले होते. कोंडाजीने आपल्या बरोबरच्या तीनशे सैनिकांपैकी फक्त साठ सैनिकच बाजूला काढले. अण्णाजी दत्तो यांनासुद्धा त्याने या साठात न घेता , दोनशेचाळीस मराठे हशम त्याने जागीच ठेवले. म्हणजे फक्त साठच लोकांच्यानिशी कोंडाजी पन्हाळ्यावर झडप घालणार होता की काय \nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/05/blog-post_6.html", "date_download": "2020-09-25T03:06:48Z", "digest": "sha1:76XXR7GMJLOUP4QSAOOBCEIXFJY6NORR", "length": 13733, "nlines": 209, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "- चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आत्मविकास मानसशास्त्र\nचला उद्योजक घडवूया १:२९ म.पू. आत्मविकास मानसशास्त्र\nअंडरवर्ल्ड मध्ये जी शब्दाला जागायची सवय असते ती सभ्य लोकांत नसते.\nगुन्हेगारी जगतात जो प्रामाणिक पणा असतो तो सभ्य लोकांत नसतो.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकचरा वाहून नेणाऱ्या गाडीचा सिद्धांत\nपरीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना खुले पत्र\nकसा लागला वडापाव चा शोध\nआईन्स्टाइन आणि मिस्टर बिन यांची कथा\nAMAZON १२००० करोड गुंतवणूक आणि तुम्ही\nजगप्रसिद्ध मुष्ठीयोद्ध \"मुहोम्मद अली\" ची प्रोस्��ाह...\nबिल गेट्स – ११ नियम जे तुम्ही शाळेत कधीच नाही शिकणार\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे पिढीजात पैसे कमावण्याचे मार्ग संपत्ती किंवा पैसे कम...\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव. मराठी आणि परप्रांतीय मधील फरक. मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव मराठी आणि परप्रांतीय मधील फरक मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाह...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अश्य...\nआपली किंमत वाढवण्यासाठी फक्त अंतर्मन नाही तर बाहेरील परिस्थिती देखील बदलावी लागते\nकल्पना करा कि तुम्ही हिरा आहात. तुम्ही स्वतःला हिरा बनवण्यासाठी १५० ते २०० किलोमीटर जमिनीमध्ये गाडले, म्हणजे कठीण परिश्रम घेतले. तु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/aurangabad-local-news/world-diaries-day/articleshow/72392465.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-25T04:41:36Z", "digest": "sha1:5RRMY4AGYPEA276WBMTP7UYZOAHTW5YY", "length": 10325, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n....शरद लासूरकर औरंगाबाद- .....नुकताच जागतिक दिव्यांग दिन सर्व कार्यांलयांमध्ये साजरा करण्यात आला.मात्र नुसत्याच घोषणा , भाषणे देऊन यांच्या समस्या सुटणार नाहीत.यांच्या मध्ये असलेल्या प्रचंड क्षमतेचा ,ऊर्जेचा वापर करून घेण्यात आपण कमी पडत आहोत.अनेक उदाहरणांसह यांच्या बुद्धीच्या कथा आपण वाचल्या.मात्र साध्या साध्या सुविधा म्हणजे लिफ्टस् ,व्हिलचेअर,वाँ���र,सुलभ शौचालये उपलब्धता याबाबतीत अनेक इमारती,दवाखाने ,शैक्षणिक संस्था उदासीन दिसतात.माझ्या ओळखीतील एकाला तर दररोजच तीन मजले किमान दोनवेळेस चढून जावे लागते.सामाजिक भान असलेल्या संस्था,उदार उद्योगपती यांच्या सहकार्यांने या सुविधेसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.तसेच नविन इमारत,शैक्षणिक संस्था,दवाखाने बांधकामाच्या वेळीच दिव्यांगांसाठी या सुविधेसाठी अटी टाकाव्यात.तसेच लहानपणी होणारे त्रास संबंधितांना मित्रांना विश्वासात घेऊन कमी करता येऊ शकतो.जेणेकरून त्यांना एकलेपणा जाणवणार नाही.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nऑनलाईन परीक्षा फीस बाबत...\nदिवसाही पथदिवे सुरूच महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nपुणेपुण्यातील हॉटेलांमधून रात्री सातनंतरही मिळणार पार्सल\nदेशबिहार विधानसभा निवडणूक : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nदेशकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान देणार, 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nदेशLIVE भारत बंद : कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावर\nमुंबईभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे; धनंजय मुंडेंची टोलेबाजी\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nविज्ञान-तंत्रज्ञानसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nफॅशनदेबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2020-09-25T04:50:06Z", "digest": "sha1:76RFG4VNOVJBM5ZOJ2ZFNRYX2ZVGB7GP", "length": 4380, "nlines": 52, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "फोर्ड मोटर कंपनी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nफोर्ड मोटर कंपनी ही एक प्रवासी मोटार गाड्यांचे उत्पादन करणारी अमेरिकन कंपनी आहे. फोर्डचे मुख्यालय मिशिगन राज्यातील डेट्रॉईट शहराच्या डियरबॉर्न ह्या उपनगरामध्ये आहे. हेन्री फोर्ड ह्या अमेरिकन उद्योगपतीने जून १९०३ मध्ये फोर्डची स्थापना केली. एकूण कार विक्रीच्या बाबतीत फोर्ड ही जगातील चौथी मोठी कंपनी (टोयोटा, जनरल मोटर्स व फोक्सवॅगन ह्या पहिल्या तीन कंपन्या) आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on ३० जानेवारी २०१६, at ०९:५४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३० जानेवारी २०१६ रोजी ०९:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tag/shiv-sena/page/2/", "date_download": "2020-09-25T03:13:38Z", "digest": "sha1:JK3ZQ2ATMC4QAQCFV4KNDVWKB4PSVND6", "length": 11763, "nlines": 138, "source_domain": "www.saamana.com", "title": "shiv sena | Saamana (सामना) | पृष्ठ 2", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसच कहूं तो… पुस्तकातून उलगडणार नीना गुप्ता यांच��� जीवनप्रवास\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nरेड लाईट भाग खुले केल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची भीती\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल…\nफारुख अब्दुल्लांचे विषारी फूत्कार; कश्मिरींना हवे चीनचे शासन, स्वत:ला हिंदुस्थानी मानत…\nकेजरीवाल म्हणतात… दुसरी लाट येऊन गेली\nनवीन लँड रोव्‍हर डिफेण्‍डरचा होणार डिजिटल लाँच, बुकिंग सुरु\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\n कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम\n17 वर्षांखालील महिलांचा फुटबॉल वर्ल्ड कप पुन्हा पुढे ढकलणार\nIPL 2020 – बंगळुरूचा 97 धावांनी दारुण पराभव, पंजाबने विजयाचे खाते…\nIPL 2020 – चेन्नई सुपर किंग्जला जबरदस्त धक्का, अंबाती रायडूला गंभीर…\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nठसा – मामासाहेब घुमरे\nमुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nदमदार बॅटरी अन कॅमेरासह Moto E7 Plus हिंदुस्थानमध्ये लॉन्च, किंमत फक्त…\nMaruti Suzuki देतेय टॉपच्या मॉडेलवर 50 हजारांपर्यंत सूट, जाणून घ्या\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nमुख्यपृष्ठ tags Shiv sena\nमनगुत्तीत छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवावाच लागेल\nकुडाळात सुसज्ज बसस्थानकाची वास्तू उभी, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; लव��रच प्रवाशांच्या सेवेत...\nफिरत्या कृत्रिम तलावांमुळे गणेशमूर्तींचे शिस्तबद्ध विसर्जन\n… तर कवळीकट्टी ते मनगुत्ती दांडी मार्च काढणार, शिवसेनेचा इशारा\nभर पावसात शिवसेना आमदारांनी केली पीक नुकसानीची पाहणी\nशिवसेनेच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nबाप्पाच्या आगमन, विसर्जनासाठी दक्षिण मुंबईत शिवसेनेची सुविधा\nव्यायामशाळा बंद असल्याने `फिटनेस इंडस्ट्री’ धोक्यात; जीम चालकांची शिवसेनेकडे धाव\nमराठी माणसावर अन्याय कराल तर खबरदार\nविसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर भर द्या गणेशोत्सव आढावा बैठकीत महापौरांचे निर्देश\nसच कहूं तो… पुस्तकातून उलगडणार नीना गुप्ता यांचा जीवनप्रवास\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल...\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nशेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगारही रस्त्यावर येणार\nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना\nसाडेपाच हजारांत मिळणार प्लाझ्मा, सिटीस्कॅनही दोन हजार रुपयांत\nअकरावी, बारावीची वाढीव फी घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा\nफारुख अब्दुल्लांचे विषारी फूत्कार; कश्मिरींना हवे चीनचे शासन, स्वत:ला हिंदुस्थानी मानत...\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nराज्यातील 18 टक्के जनतेची कोरोना चाचणी\n कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://sureshbhat.in/node/2710", "date_download": "2020-09-25T03:16:30Z", "digest": "sha1:WERZONYXD2QBAAKKGWMRWATIIUSEMD2N", "length": 3629, "nlines": 45, "source_domain": "sureshbhat.in", "title": "असंभव | सुरेशभट.इन", "raw_content": "सोसली मी एकतर्फी येथली नाती...\nती न होती माणसे, जी वाटली माझी\nकशास त्याची वाट पहावी, जे घडणे आहेच असंभव\nउत्तर बदलत नाही, तरिही, करते मन आशाळू आर्जव\nया काठावर जसे पोचलो, त्यांच्यासाठी परके झालो\nमुठीत अजुनी धरले आहे पैलतिराचे साखर-शैशव\nपत्राचा मायना तसाही बदलावा लागणार तुजला\n(फक्त बदललेल्या पत्त्यावर आता सारी पत्रे पाठव)\nइथून वाटा वेगवेग़ळ्या - तुझे चांदणे सोबत नेतो\nमाझ्या नशिबातील पोकळी भाळी चंद्रामागे गोंदव\nअवचि�� स्मरते कातरवेळी तिला वगळुनी तिची सावली\nजीव तिथे अडकून राहतो धरून काळोखाचा विस्तव\nजगता ते लिहिलेच पाहिजे असली काही सक्ती आहे\nसोडुन जावे काळापाशी दुखलेल्याही श्वासाचे शव\nवाट एकही कधीच बहुधा मुक्कामाला पोचत नाही\nप्राण थांबती अर्ध्यावरती, पुढे भटकती नुसते अवयव\nकविता म्हणते - \"ऐक जरासे\nमाझ्यामध्ये उतरत नाही हल्ली अपुल्या नात्याची चव\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2018/03/blog-post_33.html", "date_download": "2020-09-25T02:50:51Z", "digest": "sha1:LX3SXDE67QXMJ2MIU5UHRQVZAEPEP2X4", "length": 13156, "nlines": 63, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "ब्लॅक आऊट - ब्लॉगनामा", "raw_content": "\nHome / सिनेमा / ब्लॅक आऊट\nकेवळ 56 सेकंदांची जाहिरात. साधारणतः जाहिरातीचा अॅव्हरेज टाईम तीस ते चाळीस सेकंदाचा असतो. त्या तुलनेत 'ब्लॅक आऊट' तशी मोठ्या लांबीची म्हणायला हवी. पण पाहताना असे वाटते की, ही जाहिरात अजून मोठ्या लांबीची का नाही किंबहुना शॉर्टफिल्म का नाही किंबहुना शॉर्टफिल्म का नाही पण कदाचित कमी वेळेची बनवली गेलीय, म्हणून तिचा दर्जा टिकून आहे.\nकोणतीही गोष्ट कमीत कमी शब्दात लिहिणे अवघड असते, तसेच दृकश्राव्य माध्यमाचे आहे. तिथेही कमीत कमी वेळेत एखादा संदेश पोहोचवणे मोठं कठीण काम. कधी कधी अडीच-तीन तासांचा अवधी सुद्धा कमी पडतो. असे असताना 'ब्लॅक आऊट' ही जाहिरात एका मिनिटात कित्येक सिनेमे ओवाळून टाकावे एवढा खणखणीत संदेश देऊन जाते.\n‘नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड’ या संस्थेसाठी ही जाहिरात तयार केली गेली होती. स्टोरी अगदी साधी सोपी आहे. मात्र ती सुचण्यास तितकेच सृजनशील कल्पकतेचे डोके हवे.\n56 सेकंदांची जाहिरात. बिल्डिंग मधील जिन्या वरुन एकजण उतरत असतो. 11 व्या सेकंदाला लाईट जाते. संपूर्ण स्क्रीन ब्लॅक होते. थेट 37 व्या सेकंदाला स्क्रीनवर चित्र दिसते. मध्ये काय होते तर तो जिन्या वरुन उतरणारा माणूस धडपडतो. ‘ये लाईट को भी अभी..’ असे म्हणत ती व्यक्ती धडपडते. तितक्यात त्याच अंधारात कुणीतरी एकजण येतो आणि त्या धडपडलेल्या व्यक्तीला दरवाजापर��यंत पोहोचवतो.\nजाहिरातीच्या 37 व्या सेकंदाला ज्यावेळी लाईट येते, त्यावेळी प्रेक्षक म्हणून आणि माणूस म्हणून आपण हादरुन जातो. त्यावेळी स्क्रीनवर असे चित्र असते की, त्या धडपडणाऱ्या माणसाला त्या अंधारातून दरवाजापर्यंत सोडणारी व्यक्ती अंध असते. तो धडपडणारा माणूस त्या व्यक्तीला ‘थँक्यू’ म्हणतो, तेवढ्यात आपल्याला दरवाजापर्यंत पोहोचवणारी व्यक्ती अंध असल्याचे कळते आणि तो आवाक होतो. अंध व्यक्ती ‘टेक केअर आ’ म्हणून पुढे निघून जाते.\nअंधारात चाचपडणाऱ्या एका दृष्टी असलेल्या माणसाला एका अंध माणसाने मदत केलेली असते. किती कमी कालावधीत किती मोठा संदेश दिलाय – ‘Learn to See’\nअभिनय देव यांनी ही जाहिरात दिग्दर्शित केलीय. अभिनय देव म्हणजे रमेश देव यांचा धाकटा मुलगा. आणि आपल्या अजिंक्य देव यांचा धाकटा भाऊ. प्रसिद्धीपासून चार हात लांब राहून आपल्या कलात्मक सृजनशीलतेला वाव देणारा हा माणूस सिनेमांच्या मुख्य प्रवाहात का नाही, असे कायम वाटत आलेय. वन ऑफ द मोस्ट क्रिएटिव्ह पर्सन.\nसर्फ एक्सेलच्या 'दाग अच्छे हैं' कँपेनवाल्या जाहिराती असोत वा 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या जाहिराती असोत, किंवा नाईके, मोटोरोला... सर्वच एकास एक भन्नाट आहेत. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता तीस-चाळीस सेकंदात काठोकाठ भरण्याची हातोटी अभिनय देव यांच्यात आहे.\nमध्यंतरी देल्ही बेल्ली, गेम प्लॅन, फोर्स 2, ब्लॅकमेल यांसारखे सिनेमे अभिनय देव यांनी दिग्दर्शित केले. पुढेही त्यांनी असे सिनेमे करायला हवेत. आयटम साँगच्या जीवावर सिनेमे चालतील, या आशेने सिनेमे बनवणाऱ्यांनी सिनेमा या कलेलाच एक आयटम साँग करुन टाकलंय. अशा भाऊगर्दीत अभिनय देव यांच्यासारख्या माणसाने आपल्या सृजनशील कल्पनांनी वेगळे प्रयोग करायला हवेत. सिनेमाचा दर्जा टिकेलच, सोबत संपूर्ण क्षेत्राचा दर्जा वाढण्यासही मदत होईल. असो.\nजाता जाता... साठ्ये कॉलेजला असताना, जाहिरात विषय शिकवण्यासाठी अभिनय देव आले होते. एक तासाचा एक लेक्चर घेतला होता. त्यावेळी त्यांना जवळून ऐकता आले होते. भारी माणूस आहे एकंदरीत. क्रिएटिवव्हीटी खच्चून भरलीय या माणसात.\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेष�� असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही. - नामदेव अंजना\nईमेलद्वारे ब्लॉगचे वाचक व्हा\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपार्ट टाईम जॉब (भाग 1) : वडापावची गाडी\nदहावीपर्यंत गावी शिकलो. पुढील शिक्षणासाठी मुंबईला यायचं, हे आधीच ठरलेलं. मुंबईत कुठं राहायचं, काय खायचं, कसं राहायचं, हा नंतरचा प्रश...\nएका मुलाचा ढिगाऱ्याखाली सव्वा वर्षाचा असताना डोळ्यांदेखत मृत्यू, काही वर्षांनी आणखी एका मुलाचा दोन महिन्याचा असताना मृत्यू आणि त्यानं...\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\n‘रॉ’ची गूढ आणि चित्तथरारक गाथा\nकाश्मीरप्रश्न ऐन भरात असताना आणि त्यावरून विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या धाडसाबद्दल, ‘ एक घाव दोन तुकडे ’टाईप निर्णयक्षमतेबद्दल देशभर चर...\nएक छोटासा प्रसंग सांगतो. इन्स्पिरेशनलही म्हणता येईल. एका ध्येयानं माणसाला किती पछाडावं आणि मोठ्या जिद्दीनं, कष्टानं ते कसं पूर्ण करावं,...\nपार्ट टाईम जॉब (भाग 1) : वडापावची गाडी\nदहावीपर्यंत गावी शिकलो. पुढील शिक्षणासाठी मुंबईला यायचं, हे आधीच ठरलेलं. मुंबईत कुठं राहायचं, काय खायचं, कसं राहायचं, हा नंतरचा प्रश...\nएका मुलाचा ढिगाऱ्याखाली सव्वा वर्षाचा असताना डोळ्यांदेखत मृत्यू, काही वर्षांनी आणखी एका मुलाचा दोन महिन्याचा असताना मृत्यू आणि त्यानं...\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://cinenama.in/2020/07/18/soon-biopic-on-mamata-kulkarni-life/", "date_download": "2020-09-25T04:44:17Z", "digest": "sha1:EXDEQCOKEALFYVRQT4Z6H2OMWPHXWDSE", "length": 8043, "nlines": 111, "source_domain": "cinenama.in", "title": "आता ममता कुलकर्णीचा बायोपिक - Cinenama", "raw_content": "\nHome बातम्या आता ममता कुलकर्णीचा बायोपिक\nआता ममता कुलकर्णीचा बायोपिक\n‘स्टारडस्ट अफेअर’ या प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या आयुष्यावर आधारित बिलाल सिद्दीकी यांच्या पुस्तकावर आता सिनेमा येऊ घातला आहे. निर्माता निखिल द्विवेदीने या पुस्तकाचे हक��क विकत घेतले आहेत. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच वादग्रस्त ठरलेल्या ममताच्या आयुष्याबद्दल नेहमीच सगळ्यांना उत्सुकता राहिली होती. त्यामुळे या सिनेमामुळे ममताबद्दलच्या अनेक गोष्टीचा खुलासा होईल अशी अपेक्षा आहे. निखिलने अद्याप यावर अधिकृत काही सांगितले नसले तरी, सूत्रांनुसार बॉलिवूड स्टार होण्यापासून ते दाऊद इब्राहिमची प्रेयसी असल्याच्या आरोपातून ‘गॉडमदर’ होण्यापर्यंत ममता कुलकर्णी नेहमीच चर्चेत होती. आणि हा तिचा सगळा प्रवास असलेल्या या पुस्तकाचे हक्क निखिलने घेतले असून, या सिनेमाच्या पटकथेवर काम सुरु आहे.आणि लवकरच निर्माते याबद्दल अधिकृत घोषणा करतील.\nरविवारी उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nबॉलिवूडमधून पूर्णपणे गायब झाल्यानंतर ममता केनियातील नैरोबी येथे स्थायिक झाल्याचे सांगण्यात आले होते, तिथे ती अध्यात्मिक जीवन जगत होती. पण त्यानंतर काही वर्षांपूर्वी ममता एका ड्रग रॅकेटच्या आरोपात त्याचे नाव समोर आले. थोडक्यात ममताचे आयुष्य हे एखाद्या अस्सल बॉलीवूडी सिनेमासारखेच आहे. त्यामुळे त्यावर सिनेमा न येता तरच नवल. दरम्यान, या सिनेमात ममताच्या भूमिकेत कोण अभिनेत्री असणार यावर अजून शिक्कामोर्तब झाले नसले तरी, लॉकडाऊननंतर पडद्यावरच्या ममताचा शोध सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले.\nPrevious article‘डॉक्टर डॉक्टर’चे चित्रीकरण पूर्ण\nNext articleप्रतीक्षाने केले वेबपदार्पण\n‘झी गौरव’मध्ये ‘आटपाडी नाइट’चा डंका\n‘शहीद शिरीषकुमार’ लवकरच रुपेरी पडद्यावर\nऋतूंच्या रागरंगाचा ‘विस्टल ब्लोईंग सूट’\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nछत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्रद्यात अढळ स्थान आहे. अशा या महान व्यक्तिमत्वावर आधारित आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये लढलेल्या अनेक...\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\nपणजी :सरकारने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन लांबणीवर टाकले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये यंदाचा इफ्फी होणार नाही. हा महोत्सव पुढील वर्षी...\n‘झी गौरव’मध्ये ‘आटपाडी नाइट’चा डंका\nमुंबई :झी वाहिनीच्यावतीने देण्यात येणार्‍या झी चित्र गौरव पुरस्कारांचे नुकतेच मुंबईत वितरण करण्यात आले. यामध्ये ‘आटपाडी नाइट’ या आपल्या पहिल्याच सिनेमासाठी...\nतापसीचा ‘रश्मी रॉकेट’ लवकरच फ्लोअरवर\n…आणि आता व्हा ‘हिपी’\nअजय देवगणच्या ‘रेड’ चा सिक्वेल येणार…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/final-year-examinations-of-shivaji-university-from-1st-october/", "date_download": "2020-09-25T04:27:34Z", "digest": "sha1:SWSUEIEQTH3YIL7W3BAMZDIR77D3V2DU", "length": 15691, "nlines": 376, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "शिवाजी विद्यापीठाच्या १ ऑक्टोबरपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकंगनाचा बंगला तोडलेल्या अवस्थेत ठेवू शकत नाही, हाय कोर्टाने महापालिकेला फटकारले\nडीन जोन्स यांना राज्यपालांची श्रद्धांजली\nशेतकी विधेयकाचा विरोध, आज ‘भारत बंद ‘ची हाक\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –…\nशिवाजी विद्यापीठाच्या १ ऑक्टोबरपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा\nकोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन 15 सप्टेंबरपासून, तर लेखी परीक्षा 1 ऑक्टोबरपासून घेण्यात येणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात झाला. परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.\nविद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबतचा नुकताच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. त्यानंतर विद्यापीठ परीक्षा व शैक्षणिक वेळापत्रक समिती, परीक्षा मंडळ सदस्य व अधिष्ठाता यांच्या दोन बैठका झाल्या.विद्या परिषदेची कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन बैठक झाली. परीक्षेसंदर्भात दोन समित्या नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्याकडून परीक्षेबाबत सर्व गोष्टींचे नियोजन केले जाणार आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. अंतिम वर्षांच्या शेवटच्या सत्राच्या 220 हून अधिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातून 75 हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleअंतिम आठमध्ये पहिल्यांदाच तीन माता खेळाडू; सेरेना, अझारेंका व पिरोन्कोव्हाने घडवला इतिहास\nNext articleकोरोनावरून फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल\nकंगनाचा बंगला तोडलेल्या अवस्थेत ठेवू शकत नाही, हाय कोर्टाने महापालिकेला फटकारले\nडीन जोन्स यांना राज्यपालांची श्रद्धांजली\nशेतकी विधेयकाचा विरोध, आज ‘भारत बंद ‘ची हाक\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. – मनसे नेते राजेंद्र वागसकर यांचा सरकारला इशारा..\nएक महिलेने राज्य सरकारची दुर्दशा केली – देवेंद्र फडणवीस\n‘३७०’ कलम हटवल्यानंतर केंद्राने ‘कश्मिरात’ ‘फिल्मसिटी’ची योजना राबवावी – शिवसेना\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nएक महिलेने राज्य सरकारची दुर्दशा केली – देवेंद्र फडणवीस\n‘३७०’ कलम हटवल्यानंतर केंद्राने ‘कश्मिरात’ ‘फिल्मसिटी’ची योजना राबवावी – शिवसेना\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2018/02/blog-post_42.html", "date_download": "2020-09-25T02:29:14Z", "digest": "sha1:Z2YAYCIN75CDNYB6EQH4TTDBY5ZLGWDO", "length": 13055, "nlines": 64, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "अरविंद सरांच्या पुस्तकाचं प्रकाशन आणि काही नोंदी - ब्लॉगनामा", "raw_content": "\nHome / साहित्य / अरविंद सरांच्या पुस्तकाचं प्रकाशन आणि काही नोंदी\nअरविंद सरांच्या पुस्तकाचं प्रकाशन आणि काही नोंदी\n'पत्रास कारण की...' या अ���विंद जगताप सरांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम छान झाला. विशेष म्हणजे, अरविंद सर आणि सयाजी शिंदेंची प्रत्यक्ष भेट झाली. आपल्या आवडत्या माणसाच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहता आलं, याचा आनंद आहे. बाकी पुस्तकावर वाचल्यावर लिहिनच.\nकालच्या काही महत्त्वाच्या नोंदी -\n▪️ 'पत्रास कारण की..' हे पुस्तक कीर्तीच्या प्रांगणात विक्रीसाठी ग्रंथालीच्या वतीने एकजण फिरत होता. आणि त्याने पोस्टमनचे कपडे परिधान केले होते. एक वेगळी कल्पना होती. फारच आवडली.\n▪️ अरविंद सरांच मनोगत अर्थातच आवडलं. शिवाय माधुरी शेवतेंचं मनोगतही छान झालं.\n▪️ सयाजी शिंदेंना पुस्तक, वाचन या प्रांतावर बोलताना पहिल्यांदाच ऐकलं. त्यांनी अत्यंत उत्तम भाषण केलं. भगतसिंगचा फाशीआधीचा लेनिनचे पुस्तक वाचण्याचा प्रसंग सांगत बोलण्यास सुरुवात केली, मग अरविंद सरांचं लेखन, स्वत: वाचलेली पुस्तकं, विचारविश्व, भेटलेले-आवडलेले लेखक, शंकर पाटील, विद्रोही साहित्य इत्यादी अनेक मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला. विशेष म्हणजे, भाषणातील पुढील मुद्दा जोडताना मधे एखादा किस्सा सांगण्याची त्यांची हातोटी प्रचंड आवडली.\n▪️ रमेश भाटकर यांच्या भाषणाने निराशा केली. पुलं किंवा फास्टर फेणे, आणि फार फार तर विंदांच्या कविता, या पलिकडे ते सरकायलाच तयार नव्हते. शिवाय जग केवळ मस्त मस्त आहे, असेच लेखन त्यांनी वाचल्यासारखे त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरुन वाटले. असो. प्रत्येकाच्या आवडीचा एक प्रांत असतो.\n▪️ काल कीर्तीच्या वडापावच्या दुकानाबाहेर मुकेश माचकर सर आणि राम जगताप सरांना वडापाव खाताना रंगेहाथ पकडलं. जगताप सरांना याआधीही भेटलेलो. पण माचकर सरांना पहिल्यांदाच भेटलो.\n▪️ भेटू भेटू म्हणता म्हणता भेट होत नव्हती. पण नेमके पुस्तकांशी संबंधित कार्क्रमातच अचानक भेट झाली. ती म्हणजे कवी सुशीलकुमार शिंदेंची. सुशील यांचं 'शहर आत्महत्या करायचं म्हणतंय...'मधल्या कविता आरपार भिडल्या होत्या. त्यावर लिहिलंही होतं. सुशीलची भेट एक चांगली घटना काल घडली.\n▪️ दत्ता बाळसराफ यांना पहिल्यांदाच भेटणं झालं. बोलायला वेळ कमी मिळाला, पण थोडं निवांत बोललो.दत्ता सरांना पुन्हा भेटायचंय.\n▪️ नरेंद्र लांजेवार सरांची भेट सुखद धक्का देणारी होती. मी त्यांना प्रत्यक्षात कधी पाहिलं नव्हतं. आणि फेसबुकवरची म��डळी प्रत्यक्षात वेगळीच दिसतात, म्हणून ओळखलंही नाही. नंतर मग काही वेळ बोलता आलं. नरेंद्र सरांचे वाचन आणि ग्रंथालय यासंदर्भातील काम वाखणण्याजोगं आहे.\n▪️ कीर्ती कॉलेजच्या गेटपासून ग्रंथालीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी जो मार्ग होता, त्याच्या दोन्ही बाजूस कवितांचे बॅनर लावण्यात आले होते. त्यातल्या कवितांची निवडही अत्यंत उत्कृष्ट अशी होती.\n▪️ आणि सर्वात महत्त्वाचे काम केले, ते म्हणजे पुस्तक खरेदी. ग्रंथाली प्रकाशनाची पुस्तकं विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. नव्यानेच प्रकाशित झालेली पुस्तकं खरेदी केली - 'या फुलपाखराचं काय करायचं' (लेखिका - राधिका कुंटे), 'श्रेय ज्याचे त्यास द्यावे' (लेखिका- माधुरी अरुण शेवते), 'भग्न आस्थेचे तुकडे' (गझलकार - चंद्रशेखर सानेकर आणि अर्थात 'पत्रास कारण की...' हे अरविंद सरांचं पुस्तक.\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही. - नामदेव अंजना\nईमेलद्वारे ब्लॉगचे वाचक व्हा\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपार्ट टाईम जॉब (भाग 1) : वडापावची गाडी\nदहावीपर्यंत गावी शिकलो. पुढील शिक्षणासाठी मुंबईला यायचं, हे आधीच ठरलेलं. मुंबईत कुठं राहायचं, काय खायचं, कसं राहायचं, हा नंतरचा प्रश...\nएका मुलाचा ढिगाऱ्याखाली सव्वा वर्षाचा असताना डोळ्यांदेखत मृत्यू, काही वर्षांनी आणखी एका मुलाचा दोन महिन्याचा असताना मृत्यू आणि त्यानं...\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\n‘रॉ’ची गूढ आणि चित्तथरारक गाथा\nकाश्मीरप्रश्न ऐन भरात असताना आणि त्यावरून विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या धाडसाबद्दल, ‘ एक घाव दोन तुकडे ’टाईप निर्णयक्षमतेबद्दल देशभर चर...\nएक छोटासा प्रसंग सांगतो. इन्स्पिरेशनलही म्हणता येईल. एका ध्येयानं माणसाला किती पछाडावं आणि मोठ्या जिद्दीनं, कष्टानं ते कसं पूर्ण करावं,...\nपार्ट टाईम जॉब (भाग 1) : वडापावची गाडी\nदहावीपर्यंत गावी शिकलो. पुढील शिक्षणासाठी मुंबईला यायचं, हे आधीच ठरलेलं. मुंबईत कुठं राहायचं, काय खायचं, कसं राहायचं, हा नंतरचा प्रश...\nएका मुलाचा ढिगाऱ्याखाली सव्वा वर्षाचा असताना डोळ्यांदेखत मृत्यू, काही वर्षांनी आणखी एका मुलाचा दोन महिन्याचा असताना मृत्यू आणि त्यानं...\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/chakan-stolen-cables-worth-rs-four-lakh-from-companys-store-room-168282/", "date_download": "2020-09-25T04:20:24Z", "digest": "sha1:KRG2DFKXXSKRFMKIMHZP6QHARMPHPL7E", "length": 5628, "nlines": 73, "source_domain": "mpcnews.in", "title": "Chakan: कंपनीच्या स्टोअर रूममधून चार लाखांची केबल चोरीला - MPCNEWS", "raw_content": "\nChakan: कंपनीच्या स्टोअर रूममधून चार लाखांची केबल चोरीला\nChakan: कंपनीच्या स्टोअर रूममधून चार लाखांची केबल चोरीला\nChakan: Stolen cables worth Rs four lakh from company's store room बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास तीन ते चार अनोळखी इसमांनी म्हाळुंगे येथील एच आर मिंडा कंपनीच्या वायरिंग हार्नेस डिव्हिजनमध्ये प्रवेश केला.\nएमपीसी न्यूज- कंपनीच्या स्टोअर रूममधून अज्ञात तीन ते चार जणांनी मिळून चार लाख 7 हजार 669 रुपयांची केबल वायर चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 22) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमरास एच आर मिंडा कंपनी येथे घडली.\nअजरुद्दिन बादशाह मुजावर (वय 38, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात तीन ते चार इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास तीन ते चार अनोळखी इसमांनी म्हाळुंगे येथील एच आर मिंडा कंपनीच्या वायरिंग हार्नेस डिव्हिजनमध्ये प्रवेश केला.\nस्टोअर रूम मधून चार लाख 7 हजार 669 रुपये किमतीचे केबल वायरचे 90 बंडल चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nVadgaon Maval: पुलाचे रखडलेले काम त्वरीत पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन करू- सायली म्हाळसकर\nMumbai: ‘मी इथं बसलोय, सरकार पाडून दाखवा’, मुख्यमंत्री ठाकरे यांचे विरोधकांना थेट आव्हान\nHinjawadi Crime : वाहतूक कार्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षकाला मारहाण\nDighi Crime : बनावट चावीच्या सहाय्याने दोन एटीएम मधून एक लाखांचे साहित्य चोरीला\nPune News : पुण्यातील हॉटेलमधून सायंकाळी 7 नंतरही पार्सल नेता येणार : आयुक्त\nPune News : जम्बो कोविड सेंटरमध्ये 400 बेड तयार\nLonavala Crime : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी लाॅकडाऊन काळात 827 जणांवर केले गुन्हे दाखल\nLonavala News : कार्ला गावात 2324 नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-09-25T04:50:36Z", "digest": "sha1:VSNYEJMMU5DYS5KZXADVKSC2UG2ZD6FO", "length": 2939, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "राजकीय संस्कृती - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n# सीडने व्हर्ब यांच्या मते,\"अनुभवजन्य श्रद्धा ,राजकीय व्यवस्थेची प्रतिके आणि मूल्य यांचा समुच्चय म्हणजे राजकीय संस्कृती होय.\"\n# जि. के टोबटर्स यांच्या मते , \"राजकीय संस्कृती म्हणजे राजकीय प्रतिक्रियांशी संबधीत असलेला आणि त्या प्रकियेची अविष्करण करणाऱ्या चालीरीती आणि पद्धतीचा समुच्चय होय.\nLast edited on २३ जानेवारी २०१८, at २१:०७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ जानेवारी २०१८ रोजी २१:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/19396/", "date_download": "2020-09-25T05:01:58Z", "digest": "sha1:FJZUJAYBHTCTMVNDLSWMHPHENLYVIGGB", "length": 21169, "nlines": 228, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "नरभक्षिता – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nनरभक्षिता: (कॅनिबलिझम). माणसाने माणसाचे मांससेवन करणे म्हणजे नरभक्षिता होय. इंग्रजीतील ‘कॅनिबलिझम’ ही संज्ञा वेस्ट इंडीजमधील नरभक्षक असलेल्या कॅरिब जमातीच्या नावावरून स्पॅनिश भाषेद्वार आलेली आहे. ‘अँथ्रोपोफॅगी’ ही मूळ ग्रीक संज्ञा नरभक्षितावाचक असून तिच्यावरून प्राचीन ग्रीक काळातही नरमांसभक्षणाची प्रथा परिचित असावी, असे दिसते. हीरॉडोटस आदींच्या प्राचीन ग्रीक साहित्यात या रूढीचे वर्णन आढळत असले, तरी ते अतिशयोक्तीच्या स्वरूपाचे मानले जाते. सरसकट सर्वच आदिम जमातींत नरभक्षिता रूढ होती, हे म्हणणेही खरे नाही. त्याचप्रमाणे नरमांस हे मुख्य किंवा नियमित अन्न म्हणून सेवन केले जाई, असेही नाही. सामान्यपणे ते प्रसंगोपात्त स्वरूपाचे असून नरबळीच्या विधीशी किंवा पकडलेल्या शत्रुजनांच्या हत्येशी किंवा मंत्रतंत्रादी कर्मकांडाशी निगडित असावे, असे अभ्यासक मानतात. द. अमेरिकेतील उत्तरेकडील प्रदेश, आफ्रिकेतील काँगो नदीचे ईशान्य खोरे व न्यू गिनीचा भाग, सुमात्रा बेट, पॅसिफिक महासागरातील फिजी व इतर बेटे इ. प्रदेशातील काही आदिम जमातींत नरमांसभक्षणाची प्रथा विशेषत्वे रूढ होती, असे अभ्यासकांचे मत आहे.\nअगदी आदिम काळी केवळ एक प्राकृतिक गरज म्हणून प्रसंगपरत्वे नरमांससेवन करण्याची शक्यता होती, असे म्हटले जाते. प्राचीन कालीन गुहांतून प्राण्यांच्या हाडांचे जे ढीग सापडतात, त्यावरून आदिमानव हा मांसभक्षक होता हे उघडच दिसते. पीकिंग-मानव (सिनॅनथ्रोपस पीकिनेन्सिस) हा जो मानवाचा एक आदिम अवतार, त्याच्या पीकिंगजवळच्या गुहेत मानवी कवट्या आढळलेल्या आहेत. ऑरिग्नेशियन कालखंडात आणि नंतरच्या सु. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या सहस्रकापर्यंत मानवी अस्थींचे जे पुरावशेष आढळून येतात, त्यावरून कुठल्��ातरी स्वरूपात मध्य यूरोपात तसेच स्वित्झर्लंड व बोहीमिया येथे नरभक्षिता ही रूढ असावी, असे दिसते.\nनरमांसभक्षणामागे अन्नधान्यांचे दुर्भिक्ष्य हे कारण असावे, असे काहीजण म्हणतात पण ते पटण्यासारखे नाही. काँगोच्या खोऱ्यात खाद्य पदार्थ विपुल असूनही तेथील काही जमातींत नरभक्षितेची प्रथा आढळते उलट, एस्किमोंच्या ध्रुव प्रदेशात अन्नाचे दुर्भिक्ष्य असूनही नरभक्षिता आढळत नाही. नरमांसभक्षणाचा उगम केव्हा आणि कसा झाला हे नक्की सांगणे कठीण आहे. मनुष्याच्या मांसाचा चवदारपणा, आहारातील रुचिवैचित्र्याची आवड, आदिम जमातींच्या जादूटोणादी व इतर धर्मविषयक कल्पना, शत्रूबद्दलची चीड किंवा शत्रूचे सामर्थ्य आत्मसात करण्याची काहीएक सांकेतिक रीती इ. विविध कारणांनी नरमांसभक्षणाची प्रथा उदयास आल्याचे दिसते. नरबळी वा नरमेधाच्या कल्पनेशी आणि विधीशी नरमांसभक्षणाचा जवळचा संबंध असावा.\nनरमांसभक्षणाच्या विविध प्रथा आढळतात. शत्रूचे शारीरिक अवयव तोडणे व खाणे हा एक प्रतीकात्मक असा विधी असे. जिंकलेल्या शत्रूंना बळी देणे व या बळीचे रक्त व मांसखंड भक्षण करणे अशीही प्रथा काही जमातींत असल्याचे दिसते. नरमांस शिजविण्याची खास वेगळी अशी भांडीही काही ठिकाणी ठेवली जात. शत्रूच्या देहाचा अल्पसा भाग ग्रहण करण्याने त्याचे सामर्थ्य त्याचप्रमाणे मंत्रसामर्थ्य प्राप्त होते, अशीही समजूत रूढ असल्याचे दिसते. पूर्व आफ्रिकेतील काही आदिम जमातींत आप्तवर्गांपैकी मृताच्या देहाचा मांसखंड त्याची स्मृती जतन करण्याच्या हेतूने ग्रहण करण्यात येई. नरबळीच्या विधीचा एक भाग म्हणूनही बळीचे मांसभक्षण केले जाई.\nब्राझीलच्या समुद्रकिनाऱ्यावरील जमातीत नरबळीला काही महिने पोसत, त्याचे स्थानिक मुलीशी लग्न लावीत, त्याला त्याची हत्या करणाऱ्याबरोबर लढवीत व शेवटी त्याचा वध झाल्यावर त्याच्या रक्तात सर्वजण बोटे बुडवीत.\nदक्षिण पॅसिफिक बेटे, विशेषतः पॉलिनीशिया, ईस्टर बेट, न्यूझीलंड, सामोआ, टाँगा इ. प्रदेशांत नरमांसभक्षणाची प्रथा रूढ होती. न्यूझीलंडमधील माओरी जमातीत नरबळी व नरमांसभक्षण या प्रथा होत्या. मेलानीशियामध्ये, विशेषतः फिजी बेटांत, ही प्रथा विशेष प्रभावी होती. शत्रू, जहाज बुडाल्याने निराश्रित झालेले प्रवासी आणि इतर परके लोक हे सर्व या जमातीच्या भक्ष्यस्थानी पडत असत. ��स्ट्रेलिया, मॅले द्वीपकल्प व विशेषतः त्यातील न्यू गिनी बेट, सुमात्रा, आफ्रिकेतील विषुववृत्तीय प्रदेश, गिनीचा समुद्रकिनारा, द. अमेरिकेतील उत्तरेकडील गियाना, कोलंबिया, व्हेनेझुएला इ. देश आणि वेस्ट इंडीज इ. प्रदेशातील काही आदिम जमातींत नरमांसभक्षणाची रूढी होती. आधुनिक काळात ही प्रथा जवळजवळ नष्ट झाली आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगु���तारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/19891/", "date_download": "2020-09-25T03:07:56Z", "digest": "sha1:X7JMYJOB24OJ5J7XGGD7I747BKZPXRHD", "length": 28205, "nlines": 230, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "न्यायिक पुनर्विलोकन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nन्यायिक पुनर्विलोकन : (ज्यूडिशिअल रिव्ह्यू). संविधी किंवा प्रशासकीय अधिनियम किंवा कृती यांच्या ग्राह्यतेबद्दल निर्णय देण्याची न्यायांगाची शक्ती.\nशासनाची तीन अंगे असतात : विधिमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायखाते. विधिमंडळ कायदे करते व इतर धोरणविषयक निर्णय घेते, कार्यकारी मंडळ त्या निर्णयाची व कायद्यांची अंमलबजावणी करते. ह्या दोन्ही अंगांवर अंकुश ठेवण्याचे कार्य न्यायखाते करते. विधिमंडळ व कार्यकारी मंडळ आपापल्या कक्षेत कार्य करतात किंवा नाही, हे बघण्याचे व त्यांच्या कार्याची वैधता ठरविण्याचे कार्य न्यायखात्याचे. लेखी संविधानाने विधिमंडळावर व कार्यकारी मंड���ावर ज्या मर्यादा घातलेल्या असतात, त्या मर्यादा पाळल्या जातात किंवा नाही, हे न्यायिक पुनर्विलोकनामार्फत तपासले जाते. विधिमंडळाने केलेला कायदा जर संविधानाशी विसंगत असेल, तर न्यायालय त्यास रद्दबातल ठरवते. कार्यकारी मंडळ जर विधिमंडळाने केलेल्या कायद्याविरुद्ध किंवा त्याने नेमून दिलेल्या कक्षेबाहेर वर्तन करत असेल, तर तेही रद्दबातल होते. संविधानातील तरतुदींचा अन्वयार्थ करावयाचा आणि त्याच्याशी विसंगत असलेल्या शासनाच्या कृतीस–मग ती वैधानिक असो किंवा प्रशासकीय असो-अवैध ठरवायचे, हे न्यायालयाचे काम आहे.\nन्यायिक पुनर्विलोकन इंग्‍लंडमध्ये फार पूर्वीपासून रूढ आहे. इंग्‍लंडमध्ये कॉमन लॉशी विसंगत असलेल्या संसदेचा कायदा रद्दबातल व्हावा, असा विचार डॉ. बोनहोर्मच्या खटल्यात न्यायमूर्ती कुक यांनी इ. स. १६१० मध्ये मांडला परंतु तो मान्य झाला नाही. इंग्‍लंडमध्ये संसद सार्वभौम आहे. तेथे लेखी संविधान नसल्याने संसदेच्या अधिकारावर मर्यादा नाहीत परंतु शासनाने केलेली कृती संसदेच्या कायद्याबरहुकूम आहे किंवा नाही, हे न्यायालये पाहतात. एखाद्या व्यक्तीस अटक झाली, तर तिला कायद्याचा आधार आहे किंवा नाही, एखाद्याची मालमत्ता हिरावली गेली, तर ती कायद्यानुसार आहे किंवा नाही, यांसारख्या प्रश्नांचा न्यायालये शोध घेतात, याचाच अर्थ ती प्रशासकीय कृतींचे पुनर्विलोकन करून त्यांची वैधता ठरवतात. इंग्‍लंडमध्ये संसदेने केलेल्या कायद्याची वैधता तपासण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायमंडळाला नाही, तसा अधिकार आपणास आहे, असे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मारबरी विरुद्ध मॅडिसन ह्या खटल्यातील निर्णयात प्रतिपादन केले. विधीचे न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना अमेरिकेत संविधानात्मक कायद्याने रूढ केली.\nअमेरिकन संविधानात संघराज्यपद्धतीनुसार शासनाचे अधिकार केंद्र सरकार व राज्ये ह्यांत विभागले गेले आहेत. राज्याने केलेला कायदा जर केंद्राच्या अधिकारावर आक्रमण करीत असेल, किंवा केंद्राने केलेला कायदा जर राज्याच्या अधिकारावर आक्रमण करीत असेल, तर तो कायदा रद्दबातल होतो. तसेच संविधानात व्यक्तीचे मूलभूत अधिकार सांगितलेले आहेत. एखादा कायदा जर ह्या अधिकारांचा संकोच करत असेल, तर न्यायालय तो कायदा रद्द ठरवते.\nभारतात न्यायिक पुनर्विलोकनाची पद्धत इंग्र��ी राज्याच्या सुरुवातीपासून आहे. १९३५ च्या कायद्याने भारतात संघराज्यपद्धती आली. १९५० च्या भारतीय संविधानानुसार संघराज्यपद्धती तर कायम झालीच शिवाय व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचाही तीत समावेश झाला. ह्यामुळे न्यायिक पुनर्विलोकनाचे महत्त्व वाढले.\nभारताच्या संविधानात न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार उच्च न्यायालये तसेच सर्वोच्च न्यायालय ह्यांना आहे. मूलभूत अधिकारांचा संकोच झाल्यास सरळ सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येते (अनुच्छेद ३८). मूलभूत अधिकारांच्या रक्षणार्थ उच्च न्यायालयांकडेही जाता येते. शिवाय इतरही हक्कांच्या रक्षणार्थ किंवा अन्यायाविरुद्ध उच्च न्यायालयांकडे दाद मागता येते (अनुच्छेद २२६). उच्च न्यायालयांच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करता येते. मात्र संविधानात्मक कायद्याच्या अन्वयार्थाचा महत्त्वाचा प्रश्न अनिर्णित असल्यासच सर्वोच्च न्यायालय हे अपील स्वीकारते (अनुच्छेद १३८, १३६). राज्या-राज्यांतील किंवा केंद्र-राज्य ह्यांमधील तंटे सर्वोच्च न्यायालय सोडवते व ते करत असताना शासकीय कृतीची वैधता तपासते.\nए. के. गोपालन विरुद्ध मद्रास राज्य (१९५०) ह्या खटल्यात न्यायिक पुनर्विलोकन हे लेखी संविधानाचे आवश्यक अंग आहे, असे न्या. कतिया यांचे प्रतिपादन होते. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य ह्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या तेरांपैकी सात न्यायमूर्तींनी असा निर्णय दिला, की संविधानदुरुस्तीचा अधिकार संविधानाची सारभूत अंगे आणि मूलभूत चौकट नष्ट करण्याकरता वापरला जाऊ नये. याचा अर्थ, संविधानदुरुस्ती वैध आहे किंवा नाही, हेदेखील सर्वोच्च न्यायालय ठरवू शकते, असा होतो. ह्या खटल्यात २५ व्या संविधानात दुरुस्तीचे एक कलम सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवले. तसेच पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण (१९७६) ह्या खटल्यात ३९ व्या संविधानदुरुस्तीचे एक कलम अवैध ठरले. ४२ व्या दुरुस्तीने संविधानादुरुस्ती कायद्यास कुठल्याही न्यायालयात कुठल्याही कारणास्तव आक्षेप घेता कामा नये, अशी तरतूद करण्यात आली.\nन्यायिक पुनर्विलोकनाविरुद्ध अनेक आक्षेप घेतले जातात : न्यायालयीन निर्णयांवर न्यायाधीशांच्या वैयक्तिक मतप्रणालीची छाप असते न्यायाधीश विचाराने सनातनी असतात, त्यामुळे न्यायिक पुनर्विलो��न समाजिक परिवर्तनप्रक्रियेला खीळ घालते, हे त्यांपैकी काही आक्षेप होत. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी केलेल्या कायद्याला न्यायालयांनी हरकत घेतल्यामुळे न्यायालय विरुद्ध शासन असा पेच निर्माण झाला होता. न्यायिक पुनर्विलोकनास जर व्यापक सामाजिक दृष्टीचे अधिष्ठान नसेल, तर त्यापासून हानी होते, हे निश्चित. परंतु जर तो करताना व्यापक दृष्टिकोन ठेवला सामाजिक, आर्थिक व राजकीय संदर्भ लक्षात ठेवून संविधानाचा अन्वयार्थ लावला व संसदेने केलेल्या कायद्याबाबत संयम वापरला तर न्यायिक पुनर्विलोकन हे सामाजिक प्रगतीला फार मोठा हातभार लावू शकते, हे अमेरिकेच्या इतिहासावरून स्पष्ट होते. अमेरिकेत निग्रोंचे अधिकार, केंद्र सरकारचे अधिकार व फौजदारी कायद्यासंबंधीचे नियम ह्यांबाबतचा कायदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पुरोगामी होऊ शकला. न्यायालयीन संयम पाळण्यासाठी न्यायालयांनी काही नियम केले आहेत. उदा., एखादा कायदा अवैध आहे, हे दाखविण्याची जबाबदारी तशी तक्रार करणाऱ्यावर असते. अशा व्यक्तीने तसे दाखवून देईपर्यंत संबंधित कायदा वैध आहे, असेच गृहीत धरण्यात येते. कायद्याचे दोन अन्वयार्थ जर शक्य असतील, तर ज्यामुळे तो वैध होऊ शकेल, तोच अन्वयार्थ स्वीकारण्यात येतो खरा वादविषय नसल्यास न्यायालय त्या प्रश्नाला हात घालीत नाही शक्य तो संविधानाचा प्रश्न उपस्थित न करता निर्णय देण्यात येतो राजकीय प्रश्नात न्यायालये शिरत नाहीत. न्यायालये लोकांचे प्रतिनिधित्व करीत नसल्याने न्यायिक पुनर्विलोकन हे लोकशाहीविरोधी आहे, असाही विचार काही वेळा मांडण्यात येतो. न्यायाधीश विशिष्ट वर्गातील असतात व सर्व वर्गांचे प्रातिनिधिक नसतात, तेव्हा त्यांना संसदेने केलेल्या कायद्यांना अवैध ठरवण्याचा काय अधिकार, असा आक्षेप घेतला जातो. ह्याला उत्तर हेच, की संविधानातल्या आदेशांची कार्यवाही न्यायाधीश करत असतात. संविधानात नेमून दिलेल्या बंधनांची आणि मर्यादांची ते कार्यवाही करतात. म्हणजे पर्यायाने ते जनतेचे प्रतिनिधी म्हणूनच न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार वापरतात. न्यायिक पुनर्विलोकनात राजकीय आशय असतोच व म्हणूनच न्यायधीशाच्या राजकीय प्रगल्भतेवर व सामाजिक जाणिवेवर त्या अधिकारांचे यश अवलंबून असते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postन्यूकॅसल ��पॉन टाईन\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/marathwada/", "date_download": "2020-09-25T04:05:03Z", "digest": "sha1:XE443EQBVIXKYIL6GBOPS2RBITRRID3X", "length": 11652, "nlines": 151, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "मराठवाडा Archives | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबीएचआरच्या अवसायकाविरूध्द कारवाई करण्यात सहकार मंत्रीही हतबल\nदेशातील घराणेशाही, धर्मांध सत्ता संपविण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करेल – ॲड. बाळासाहेब आंबेडकर\nबाळासाहेब आंबेडकर यांच्या 7 एप्रिलच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा – बळीराम सोनवणे\nअंबाजोगाई, माजलगावला होणार प्रा. विष्णू जाधव यांच्या प्रचारार्थ सभा अंबाजोगाई : आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. विष्णू...\nदेशातील शेतकरी विरोधी धोरणाचे सरकार उलथून टाका – प्रा. विष्णू जाधव\nअंबाजोगाईत 7 एप्रिल रोजी होणार्‍या बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन अंबाजोगाई : देशात बेरोजगारी, शेतकरी विरोधी धोरणाचे सरकार...\nपिस्तूल लावून आठ लाखांचा कापूस लुटला\nचाळीसगाव - मराठवाड्यातील आंबेओहोळ (ता. गंगापूर जि. औरंगाबाद) येथील कापूस ट्रकमधून गुजरातकडे विक्रीसाठी घेऊन जाणार्‍या ट्रकचालक व क्लिनरला सात ते आठ...\nपरभणीत उंटाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू\nपरभणी : उरुसानिमित्त काढण्यात आलेल्या संदल मिरवणुकीत उंटाने केलेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. समीर इनामदार...\nजालना जिल्ह्यात गोठ्याला आग; ३ चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू\nजालना : भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर गावात जनावरांच्या गोठ्याला आग लागल्याची घटना घडली असून या घटनेमध्ये तीन लहान मुलांचा होरपळून मृत्यू...\nबीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना पाच लाखांची लाच घेतांना अटक \nबीड - बीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांना व त्यांच्या कार्यालयातील लिपिक महादेव महाकुंडे यांना आज शनिवारी २ फेब्रुवारी रोजी पाच...\nखाजगी बस – पिकअपचा अपघात; दोन ठार, दहा जखमी\nरस्त्यावरील मातीचा ढिगारा चुकवताना झाला अपघात अंबाजोगाई : लातूर येथील लग्न समारंभ आटोपून येणारी खाजगी बस आणि पिकअपचा अंबाजोगाई जवळील...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा आजही दिशा देणारी – डॉ.नागनाथ कोत्तापल्ले\nअंबाजोगाई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा आज ही राज्यकर्ते आणि सामान्य माणसांना दिशादर्शक आहे असे मत मराठवाडा विद्यापीठाचे...\nअंबाजोगाईत 3 फेब्रुवारीला काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन\nबीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांची माहिती अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ता,पदाधिकारी यांच्या प्रशिक्षण शिबीराचे रविवार दि.3 फेब्रुवारी...\nमुख्यमंत्री महोदय, उच्च शिक्षित बेरोजगार तरूणांना पकोडे तळायला सांगु नका – धनंजय मुंडे\nस्थापत्य अभियंत्यांवर होणार्‍या अन्यायाबाबत मुख्यमंत्र्यांना लिहीले पत्र परळी : कालबाह्य निर्णयांमुळे राज्य शासनाच्या भरती प्रक्रियेत पदवी धारक स्थापत्य अभियंत्यांवर अन्याय...\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nएकनाथ शिंदेंना कोरोनाचा संसर्ग\nअणू शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शेखर बसू यांचा कोरोनाने मृत्यू\nफिट इंडिया वर्धापनदिन: ‘फिटनेस की डोस आधा घंटा रोज’ मोदींचा कानमंत्र\nपार्ट्यांमध्ये स्टार्स आणि क्रिकेटर्सच्या पत्नी ड्रग्स घेतात; ‘या’अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://savak.in/eLibrary/Default.aspx", "date_download": "2020-09-25T02:58:46Z", "digest": "sha1:KEMK6F6E25CCVGJXRHWYMONFR2RO2FLY", "length": 3546, "nlines": 49, "source_domain": "savak.in", "title": "Sarvajanik Vachanalay Kalyan [Home]", "raw_content": "\nस्थापना - १८६४ (नोंदणी क्रमांक - ई-६/ठाणे)\nरामबाग / अभ्यासिका +91-251-231 8626\nस्थापना ३ फेब्रुवारी १८६४ रोजी रावबहाद्दुर सदाशिव मोरेश्वर साठे यांनी स्वतःच्या जागेत केली. तेव्हापासून सतत हे वाचनालय साहित्यप्रेमी वाचकांची सेवा करत आहे.मोजक्याच निवडक ग्रंथांनी सुरु झालेल्या या वाचनालयात आजमितीला ६५००० ग्रंथसंपदा आहे.प्रसिद्ध झालेले प्रत्येक चांगले पुस्तक वाचकांना उपलबद्ध व्हावे या साठी विशेष प्रयत्न.\n|| नवीन पुस्तके ||\nसार्वजनिक वाचनालय - कल्याण\nस्थापना ३ फेब्रुवारी १८६४ रोजी रावबहाद्दुर सदाशिव मोरेश्वर साठे यांनी स्वतःच्या जागेत केली. तेव्हापासून सतत हे वाचनालय साहित्यप्रेमी वाचकांची सेवा करत आहे.मोजक्याच निवडक ग्रंथांनी सुरु झालेल्या या वाचनालयात आजमितीला ६५००० ग्रंथसंपदा आहे.प्रसिद्ध झालेले प्रत्येक चांगले पुस्तक वाचकांना उपलबद्ध व्हावे या साठी विशेष प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/ministry-of-road-transport-and-highways-on-helmet-purchasing-a-helmet-then-read-this-171250/", "date_download": "2020-09-25T03:05:57Z", "digest": "sha1:54RRWJOLGJVRNSGJR2H63JOM6L2ZNQAH", "length": 10912, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "Ministry Of Road Transport And Highways on Helmet: हेल्मेट घेताय...? मग हे वाचा... MPCNEWS", "raw_content": "\nहेल्मेट बनविण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाकडून नवीन मापदंड; 1 मार्च पासून BIS मार्क असलेलेच हेल्मेट चालणार\nएमपीसी न्यूज – आपण घेत असलेले हेल्मेट सुरक्षित आहे का तसेच जे हेल्मेट आपण घेतले आहे, ते हेल्मेट वापरण्यासाठी शासनाची परवानगी आहे का तसेच जे हेल्मेट आपण घेतले आहे, ते हेल्मेट वापरण्यासाठी शासनाची परवानगी आहे का याचा विचार करून हेल्मेट खरेदी करा. कारण 1 मार्च 2021 पासून लोकल हेल्मेट घालणा-या वाहनचालकांना दंड आकारण्यात येणार आहे. त्यावेळी हेल्मेट असूनही का कारवाई केली, असा प्रश्न तुम्ही पोलिसांना विचारू शकणार नाहीत. कारण केंद्रीय परिवहन मंत्रालयाने 1 मार्च 2021 पासून BIS मार्क असलेले हेल्मेटच अनिवार्य केले आहेत.\nरस्त्यावरील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी तसेच अपघातातील मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने हेल्मेटच्या बाबतीत नवीन नि��्णय घेतला आहे. दुचाकी वाहन चालक सर्रास रस्त्याच्या बाजूला लावलेल्या टप-यांवरून हेल्मेट खरेदी करतात. हे हेल्मेट अनेकदा सुरक्षेचे कोणतेही मापदंड न वापरता बनविले जाते. त्यामुळे असे हेल्मेट सुरक्षित नसते. त्यामुळे आता असे हेल्मेट वापरल्यास दुचाकी चालकाला दंड होणार आहे.\nमंत्रालयाने काढलेल्या नवीन नियमावलीनुसार हेल्मेट बनविण्यासाठी संबंधित कंपन्यांना माहिती देण्यात आली आहे. यापुढे कंपनीत निर्माण केल्या जाणा-या प्रत्येक हेल्मेटवर BIS चे मानक चिन्ह छापले जाणार आहे. हेल्मेट तयार करताना बीआयएस अधिनियमांचे पालन कंपन्यांकडून केले जाईल यावर शासन नजर ठेवणार आहे.\nविदेशात निर्यात केल्या जाणा-या हेल्मेटवर BIS मार्क छापणे बंधनकारक नाही. कारण विदेशातील मागणीनुसार हेल्मेट बनविले जातात. त्यामुळे विदेशातील मागणी ज्याप्रमाणे असेल, त्याप्रमाणे हेल्मेट बनवले जातील. भारतात वापरण्यात येणा-या हेल्मेट बाबत केंद्रीय परिवहन मंत्रालयाने नवीन निर्णय घेतला आहे.\nलोकल हेल्मेट बनविणा-यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. आर्थिक दंडासह कारागृहाचीही तरतूद बीआयएस अधिनियमात करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही परिवहन मंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आले आहे.\nBIS मार्क असलेलेच हेल्मेट का\nBIS मार्क असलेलेच हेल्मेट का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचे उत्तर असे आहे की, केंद्रीय परिवहन मंत्रालयाने हेल्मेट उत्पादन करणा-या कंपन्यांना हेल्मेटच्या क्वालिटी बाबतचे मानक घालून दिले आहेत. त्या मानकांच्या नुसारच हेल्मेटचे उत्पादन केले जाणार आहे. त्यामुळे अपघात घडल्यास डोक्यावर BIS मार्क असलेले हेल्मेट असेल तर डोक्याला कमी क्षति होईल, असा दावा मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.\nमग आम्ही काय करायचं\nआतापर्यंत ज्यांनी साधे हेल्मेट खरेदी केले आहेत. त्यांना आपले हेल्मेट 1 मार्च 2021 पासून त्यांचे साधे हेल्मेट घरी ठेऊन द्यावे लागणार आहेत. तसेच BIS मार्क असलेले हेल्मेट खरेदी करावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. बरं खरेदी केलेले हेल्मेट सर्व मापदंड पाळूनच बनविले आहे, याची खात्री काय. कारण अनेकजण बनावट शिक्का बनवून सुद्धा त्यांचे हेल्मेट खपवू शकतात. असे हेल्मे�� खरेदी केल्याने नागरिकांना फसवणुकीचा त्रास आणि बनावट हेल्मेट घातल्याने पोलिसांच्या कारवाईचा त्रास, अशी दुहेरी डोकेदुखी होऊ शकते. याबाबत मंत्रालयाने सविस्तर नियमावली सादर करावी, अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nMaharashtra Corona Update : सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक\nFake Netflix : ‘नेटफ्लिक्स’च्या फेक वेबसाईटपासून सावध राहण्याचे सायबर विभागाचे आवाहन\nChinchwad Crime : कुख्यात रावण टोळीच्या सदस्याला अटक; एक पिस्टल, दोन काडतुसे जप्त\nTalegaon News: रोटरी क्लबच्या अध्यक्षा हातात टेम्परेचर गन घेऊन उतरल्या रस्त्यावर\nPune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 37 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची भर\nWakad crime News : अल्पवयीन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त; वाकड पोलिसांची कारवाई\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 180 जणांना डिस्चार्ज; 101 नवीन रुग्णांची भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rabi-planing-over-70-lac-hecter-maharashtra-24710", "date_download": "2020-09-25T03:48:20Z", "digest": "sha1:VWTMBSD6FDWS5GW6J5W3VTPQ3NMR2QTG", "length": 18758, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Rabi planing Over 70 lac hecter , Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसत्तर लाख हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसत्तर लाख हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nबुधवार, 6 नोव्हेंबर 2019\nमुंबई : राज्यात रब्बीच्या क्षेत्रामध्ये २२ टक्के वाढ अपेक्षित असून सुमारे ६९.७२ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. २ लाख ३ हजार ७७२ क्विंटल अनुदानित बियाणे या हंगामासाठी वाटप करण्यात येणार आहे. कृषी विभागामार्फत बियाणे आणि खतांची उपलब्धता करण्यात आली असून रब्बी हंगामात त्याची टंचाई जाणवणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. ५) दिली.\nमुंबई : राज्यात रब्बी���्या क्षेत्रामध्ये २२ टक्के वाढ अपेक्षित असून सुमारे ६९.७२ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. २ लाख ३ हजार ७७२ क्विंटल अनुदानित बियाणे या हंगामासाठी वाटप करण्यात येणार आहे. कृषी विभागामार्फत बियाणे आणि खतांची उपलब्धता करण्यात आली असून रब्बी हंगामात त्याची टंचाई जाणवणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. ५) दिली.\nसह्याद्री अतिथीगृह येथे राज्याच्या रब्बी हंगामाच्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्या वेळी ते बोलत होते. कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.\nदरम्यान, राज्यात सुरू असलेल्या मान्सूनोत्तर पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तेथे पंचनामे तत्काळ पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वेळेवर देण्यासाठी प्रशासनाने मिशन मोडवर काम करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.\nमुख्यमंत्री म्हणाले, की राज्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर असून या वर्षी त्यामध्ये २२ टक्क्याने अपेक्षित वाढ होणार असून हे प्रमाण ६९.७२ टक्के एवढे होणार आहे. नाशिक, नागपूर, औरंगाबाद, लातूर या विभागांमध्ये रब्बीच्या क्षेत्रात अपेक्षित वाढ होणार आहे.\nपावसामुळे शेतीचे नुकसान झाले असले तरी शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे ज्या भागात शेतीचे जास्त नुकसान झाले आहे तेथे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बि-बियाणे व खते यांचा वेळेवर पुरवठा होईल, टंचाई जाणवणार नाही याची खबरदारी कृषी विभागाने घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.\nया वेळी रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने केलेल्या नियोजनाबाबत सचिव एकनाथ डवले यांनी सादरीकरण केले. बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल, पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, कृषी आयुक्त सुहास दिवसे आदी उपस्थित होते.\nदोन लाख क्विंटल अनुदानित बियाणे\nरब्बी ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई व अन्य रब्बी पिकांसाठी १० लाख ९२ हजार ७६३ क्विंटल बियाणे उपलब्ध असून वाढीव क्षेत्रास���ठी आवश्यक असणाऱ्या बियाणांच्या उपलब्धतेसाठी महाबीजमार्फत खरेदी केली जाईल. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत २ लाख ३ हजार ७७२ क्विंटल अनुदानित बियाणे या वर्षी वाटप केले जाणार आहे. राज्यात या रब्बी हंगामासाठी ३४.१० लाख मेट्रीक टन खताची मागणी असून त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी क्रॉपसॅप संलग्न विविध योजनांतर्गत ६ हजार ३४७ शेतीशाळांचे नियोजन करण्यात आले आहे.\nमुंबई कृषी विभाग खत रब्बी हंगाम देवेंद्र फडणवीस सुभाष देशमुख प्रा. राम शिंदे राम शिंदे सदाभाऊ खोत शेती प्रशासन नागपूर औरंगाबाद लातूर जलसंपदा विभाग अनुप कुमार पुनर्वसन कृषी आयुक्त\nदहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा मंडलाधिकारी...\nसोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल झालेल्या हरकतीचा निकाल फिर्यादीच्या बाजूने देण\nनाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर 'राख रांगोळी'...\nनाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने अचानक कांद्यावर निर्यातबंदी आणून कायदेभंग के\nखानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घट\nजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उडदाची आवक नगण्यच आहे. दरही दबावात आहेत.\nसांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवड\nसांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाने ऊस लागवडीची गती मंदावली आहे.\n`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू करा`\nसांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरु केली आहे.\nखरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...\nऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...\n‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...\nसुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...\nमॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला पुणे : देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक...\nराज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु काही...\nपपईला अतिपावसाचा फटका जळगाव ः अतिपावसात खानदेशात प���ईचे पीक खराब झाले...\nकृषी विधेयकांविरोधात आज ‘भारत बंद’ नगर/कोल्हापूर: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...\nकपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...\nकोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....\nहलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...\nकृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...\nनाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...\nकुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...\nकाजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...\nसोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...\nऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...\nझेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mdvpatan.org/wp_mdv/index.php/sch_result/", "date_download": "2020-09-25T03:00:53Z", "digest": "sha1:C3O477T5PWFSLCKWGGF4DQSRMBJNFU77", "length": 3213, "nlines": 58, "source_domain": "www.mdvpatan.org", "title": "निकाल |", "raw_content": "\nराष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती मानकरी\nकोयना शिक्षण संस्था परीक्षा विभाग- नोटीस बोर्ड\nह्या पेज चे काम सुरु आहे …..\nया पेजवर १ ते १० च्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल मिळण्याची सुविधा लवकरच उपलब्ध केली जाईल … \n१२ वी सायन्स साठी प्रवेश सुरु\nमाने-देशमुख विद्यालयाच्या ६० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती\nविद्यालयाच्या ४८ विद्यार्थ्यांना एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती प्राप्त\n१० वी चे गुणवंत विद्यार्थी\n१० वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत …\nSairaj Mane on १० वी चे गुणवंत विद्यार्थी\nSaurabh kamble on विद्यालयाच्या ४८ विद्यार्थ्यांना एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती प्राप्त\nAjay chavan on १० वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत …\nGourish D on १० वी चे गुणवंत विद्यार्थी\nadmin on १० वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत …\nक��यना शिक्षण संस्था परीक्षा विभाग- नोटीस बोर्ड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_739.html", "date_download": "2020-09-25T03:10:05Z", "digest": "sha1:STAB7JH57V7Y2RAORIB5OPL5LV76I5QW", "length": 3801, "nlines": 60, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "जाणून घ्या,तुमच्या व्यवसायासाठी कोणता रंग शुभ आहे?", "raw_content": "\nजाणून घ्या,तुमच्या व्यवसायासाठी कोणता रंग शुभ आहे\nbyMahaupdate.in शनिवार, जानेवारी १८, २०२०\nतुमचे ज्वेलरीचे दुकान असेल तर तुम्ही तुमच्या दुकानाला गुलाबी ,पांढरा किंवा हलका निळा लावायला हवा त्याने तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल .\nजर तुमचा किराण्याचा व्यवसाय असेल तर दुकानाला हलका गुलाबी, हलका निळा किंवा पांढरा रंग लावावा.\nरेडीमेड गारमेंट किंवा इतर प्रकारच्या दुकानाला हिरवा, हलका पिवळा लावणे शुभ असते.\nतुमचं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान असेल तर दुकानाला पांढरा , गुलाबी , हलका निळा, किंवा हलका हिरवा रंग लावणे शुभ ठरेल.\nलायब्ररी किंवा स्टेशनरी शॉपमध्ये पिवळा, हलका निळा किंवा गुलाबी रंग लावायला हवा.\nमेडीकल क्लिनिक किंवा कोणत्याही चिकित्सेशी संबंधित संस्थान असेल तर त्यासाठी पांढरा , हलका पिवळा, गुलाबी रंग शुभ असतो .\nतुमचे गिफ्ट शॉप किंवा जनरल स्टोअर्स असेल तर त्यासाठी हलका गुलाबी, जांभळा किंवा निळा रंग लकी राहील .\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/story.php?title=marathi-kavita-%E2%80%93-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E2%80%A6", "date_download": "2020-09-25T03:51:22Z", "digest": "sha1:33CDIBBC7GB6ZRSOL3QV7KU7DGVOBZZV", "length": 7206, "nlines": 189, "source_domain": "marathiblogs.in", "title": "Marathi Kavita – जगणेच राहून गेले… | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nMarathi Kavita – जगणेच राहून गेले…\nMarathi Kavita – जगणेच राहून गेले…\nMarathi Kavita – जगणेच राहून गेले… अचानक तुझे जाणे आता छळू लागले एकट्यात चांदणेही आता पोळू लागले हूस्न की बाजार में किस्से हजार पाहीले देवालाही येथे पदर पसरून लाचार पाहीले जेथे विश्व���सानेच विश्वासाचा घात केले कुठे मागणार दाद, जेव्हा कुंपणानेच शेत खाले तू नसतांनाही तुझे असणे मी शोधत गेलो तुझा आठवणीत रडणे आता गजल झाले खुले आम चोर चोरी करून फरार झाले तो मी नव्हे पुरावे देण्यातच सारे जीवन गेले परत येशिल का पुरावे देण्यातच सारे जीवन गेले परत येशिल का आरे झाले ते होऊन गेले जगासेबत चालताना जगणेच राहून गेले\nMarathi kavita – महाराजा यशवंतराव होळकर\nMarathi Kavita – असं एकतरी नातं असावं…\nMarathi kavita – भारतरत्न ते देशाचे…जय भिम \nMarathi Kavita – आभाळातलं सोनं\nएक सुंदर मराठी कविता जोकर – नक्की आवडेल अशीच – Marathi Kavita Joker\nMarathi Kavita – मराठी कविता : गांधारी ग,\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/03/2-march-todays-horoscope.html", "date_download": "2020-09-25T04:23:08Z", "digest": "sha1:EKOYCQRXICNIA4MNI64RSDVVHQ5NHPSF", "length": 12350, "nlines": 108, "source_domain": "www.esuper9.com", "title": "आजचे राशीभविष्य - esuper9", "raw_content": "\nHome > राशिफल > आजचे राशीभविष्य\nमेष:-कलासक्त दृष्टीकोन वाढीस लागेल. मैत्रीचे नवीन संबंध जुळून येतील. आवडीचे पदार्थ खाल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. आनंदी दृष्टीकोन बाळगाल.\nवृषभ:-दिवस मनाजोगा घालवाल. काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवाल. तुमची उत्तम छाप पडेल. जि‍भेवर साखर ठेवून बोलाल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.\nमिथुन:-मानसिक चंचलता जाणवेल. मैत्रीचे संबंध घट्ट होतील. कामात स्त्रियांची मदत मिळेल. वागण्यात शालीनता दाखवाल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.\nकर्क:-कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल. गोड बोलून कामे साध्य करता येतील. कलागुण उत्तमरीत्या प्रकट होतील. घराची सजावट कराल. व्यवसायात समाधानकारक वातावरण राहील.\nसिंह:-कामात स्थिरता ठेवावी. धार्मिक वृत्तीत वाढ संभवते. इतरांना आनंदाने मदत कराल. पित्तविकार बळावू शकतात. इतरांच्या विश्वासास पात्र व्हाल.\nकन्या:-काही कामे कमी श्रमात पार पडतील. अचानक धनलाभ संभवतो. रेस, सोडत यातून लाभ संभवतो. बौद्धिक ताण राहील. आपलेच म्हणणे खरे कराल.\nतूळ:-वैवाहिक सौख्यात वाढ होईल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. शेअर्स मधून लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी समाधानी राहाल. कौटुंबिक बाबी���कडे दुर्लक्ष करू नका.\nवृश्चिक:-जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल. भागीदारीत खुश राहाल. संपर्कातील लोकांचा जिव्हाळा वाढेल. इतरांच्या मताचा आदर करावा. हट्टीपणा दूर सारावा लागेल.\nधनू:-खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. फार अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. तुमचे धाडस वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे.\nमकर:-मनातून निराशा दूर सारावी. अडथळ्यातून मार्ग काढावा. खर्चाचे योग्य नियोजन करावे. मुलांचा आनंद द्विगुणित होईल. उधारीचे व्यवहार सावधानतेने करावेत.\nकुंभ:-मैत्रीत कटुता येणार नाही याची काळजी घ्यावी. उगाच चिडचिड करू नका. आपली संगत एकवार तपासून पहावी. जवळचा प्रवास मजेत कराल. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल.\nमीन:-आवडत्या लोकांमधे रमून जाल. बोलण्यात मधाळपणा जपाल. कामाच्या ठिकाणी संबंध जपाल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल. इतरांवर आपली उत्तम छाप पाडाल.\n– ज्योतिषी विद्याधर करंदीकर\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट ���ापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.cafe/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%8F", "date_download": "2020-09-25T03:55:46Z", "digest": "sha1:AIU3XOLQDCLTCAVODDJFWFGFD2RUQHGN", "length": 14001, "nlines": 11, "source_domain": "mr.videochat.cafe", "title": "काय महिला खरोखर इच्छिता एक संबंध आहे", "raw_content": "काय महिला खरोखर इच्छिता एक संबंध आहे\nवाचकाच्या लक्षात ठेवा: खालील पोस्ट बद्दल अजून एक अधिक महाग शून्य धावा वैज्ञानिक संशोधन आहे. प्रश्न ‘काय करू, महिला खरोखर करायचे.’ काही लोक उत्तर देईल, ‘पैसा’, इतर उत्तर देईल, माहीत आहे. आणि त्या एक अधिक भ्रष्टाचारी उत्तर देईल, ‘सात इंच किंवा अधिक. ‘वाचक टीप: जीवन, मोठा नर कांगारू लेन अलीकडे पोस्ट केलेले भाष्य ‘सार्वत्रिक गरम वेडा मॅट्रिक्स: एक माणूस. ‘ती लक्षात आहे तेव्हापासून या राहते आतापर्यंत दूर तिच्या सर्वात लोकप्रिय पोस्ट तारीख दर्शवत, तिच्या एकत��� एक गंभीर व्याज पुरुष भाग समजून घेणे महिला किंवा एक गंभीर विश्वास गरम महिला वेडा आहेत. हे पोस्ट सेवा शकते. येथे पोस्ट: एक अभ्यास प्रकाशित व्यक्तिमत्व आणि सामाजिक मानसशास्त्र बुलेटिन अलीकडे तर असे आढळले की, पुरुष आकर्षित होते छान-बाह्यात्कारी महिला यावर बैठकीत त्यांना, महिला वाटत नाही त्याच प्रकारे पुरुष बद्दल, -पटांगण आणि इंटरडिसीप्लीनरी केंद्र (आयडीसीने) इस्राएल तपास शक्य यंत्रणा समजावून का महिला आणि पुरुष वेगळे आहेत, त्यांच्या लैंगिक प्रतिक्रिया ग्रहणक्षमता — अनोळखी. आम्हाला येथे थांबा एक क्षण आणि आठवण करून की स्वतः संपूर्ण वेळ, अनेक महिला आकर्षित केले आहे, ‘वाईट मुलगा आहे. ‘या वाईट मुलगा आहे शृंगारिक करून मोटारसायकल पकडलेला उच्च शाळेतील गळती आहे जो अधिक टॅटू पेक्षा मेंदूच्या पेशी. सारखे चित्रपट ‘गलिच्छ नृत्य,’ ‘शनिवारी रात्री ताप,’ आणि ‘वन्य एक’ गौरव त्यांच्या स्वत: च्या आवृत्त्या वाईट मुलं. नमुना समान आहे: वाईट मुलगा (प्रत्यक्षात अधिक गोंधळून दिशाभूल झालेले दयनीय पेक्षा वाईट) गरम आहे, खरोखर गरम खरोखर गरम आहे आणि एक उत्तम नृत्यांगना आहे. छान, शोध की शेवटी त्याचे दोष आहेत खूप हाताळण्यासाठी. ती परत ला जेथे जेथे ती आले आणि लग्न एक ज्यू दंतचिकित्सक. आता परत संशोधन: शंभर आणि बारा विद्यार्थ्यांसाठी होते विभाजन समान रीतीने पुरुष आणि महिला दरम्यान, आणि सहभागी होते पेअर सहजगत्या एक उलट-लिंग वैयक्तिक ते नव्हते आधी भेटले. अभ्यास तपासणी लैंगिक व्याज आणि सहभागी’ भावना शक्यता दीर्घकालीन डेटिंगचा त्यांच्या नवीन ‘पार्टनर’ आणि कसे त्या कनेक्ट करण्यासाठी त्यांच्या जाणिवा एक व्यक्तिमत्व विशेष गुण अभ्यास कॉल ‘प्रतिसाद. ‘म्हणून आघाडी संशोधक ठेवले आहे, ‘लैंगिक इच्छा त्यांचा उदरनिर्वाह चालतो वाढती जवळीक आणि असल्याने प्रतिसाद आहे, एक उत्तम मार्ग निर्माण करणे हे चटकन न आठवणारा खळबळ वेळ प्रती. ‘पण काय संशोधक आढळले होते तेही रफू करणे आश्चर्यकारक (त्यांना) आहे. पुरुष आढळले प्रतिसाद महिला अधिक नाजूक आणि आकर्षक आहे. तेव्हा महिला आली प्रतिसाद माणूस आहे, ते कमी होते आकर्षित की व्यक्ती आहे. या खाली एक अधिक मूलभूत पातळीवर जे वाचक कोण आहेत खाणे खारवून वाळवलेले डुकराचे मांस तर ते या वाचन: एक प्रारंभिक चकमकीत, पुरुष आवडले छान महिला. महिला विचार छा��� पुरुष कंटाळवाणे होते. दुसरा अभ्यास आवश्यक सहभागी व्यस्त एकतर एक प्रतिसाद किंवा प्रतिसाद न देणार्या व्यक्ती उलट संभोग, मग संवाद साधता ऑनलाइन त्यांना तर तपशील वर्तमान समस्या मध्ये त्यांचे जीवन आहे. येथे ध्येय होते काढण्यासाठी संभाव्य घटक लाइव्ह सामाजिक सुसंवाद (हसत, शारीरिक आकर्षकपणा) अलग ठेवणे कसे किती प्रतिसाद किंवा ती सांगते मध्ये खेळला आकर्षण आहे. पुन्हा, पुरुष अभ्यास विचार प्रतिसाद आणि लक्ष अधिक आकर्षक म्हणून संभाव्य भागीदार, तर महिला आढळले पुरुष त्या समान अद्वितीय वैशिष्ट्य काहीतरी, ते दिला आणि तो ग ची बाधा तळाशी त्यांच्या शूज. तिसऱ्या आणि अंतिम अभ्यास सादर कागद प्रयत्न केला चाचणी विशेषतः की नाही हे ज्या यंत्रणा ‘प्रतिसाद’ प्रवृत्त व्यक्ती पाठपुरावा संबंध होते, खरं तर, लैंगिक तरतरी. असे करण्यासाठी, ते असेच दुसरा अभ्यास, पण सामील केलेले एक विशिष्ट उपाय लैंगिक आकर्षण आहे. ते नंतर असे आढळले की, तेव्हा पुरुष आढळले महिला करणे प्रतिसाद, तो नेतृत्व करण्यासाठी एक वाढीव लैंगिक तरतरी पुरुष आपापसांत. की, यामधून नेतृत्व महान इच्छा एक संबंध आहे. त्याच परिणाम: पुरुष आढळले प्रतिसाद असल्याचे लैंगिक इष्ट. महिला ठेवले त्यांच्या चड्डी घट्टपणे ठिकाणी. संशोधक अजूनही आहेत याबद्दल आपल्याला खात्री आहे का महिला कमी आहेत, लैंगिक आकर्षित प्रतिसाद अनोळखी पुरुष पेक्षा. ते सिद्धांत आहेत.\nवाचवू शकता, या संशोधक भरपूर वेळ आणि समस्या. ती तिच्या स्वत: च्या सिद्धांत का म्हणून अनेक महिला आहेत आकर्षित करण्यासाठी वाईट चटकन न आठवणारा अगम्य पुरुष.\nअंतिम निर्णायक मिळत नाही एक छान, गोड माणूस आपण जसे. तो आवडी प्रत्येकाला अधिकार आहे. पितळ रिंग मिळत आहे कोणीतरी आपण जसे कोण आहे, उपलब्ध नाही किंवा सुलभ. तो अगोदर नोंदणी केल्यास मिळू वर एक मोटारसायकल किंवा फिरायला मध्ये घालून लग्न बँड किंवा नाही घेत त्याचा. तो धडकी भरवणारा आणि धोकादायक आणि नक्की काय आई, असा इशारा आम्हाला सुमारे आहे. आणि आम्ही योग्य तेथे जा. ध्येय, अर्थातच, आहे की, तो प्रेमात पडणे होईल अमेरिका आणि पकडलेला थांबवू दुचाकी किंवा लग्न परिधान बँड किंवा सुरू होईल घेत त्याच्या. दुसऱ्या शब्दांत, आपण त्याला बदलू होण्यासाठी अधिक लोक आम्ही नव्हती आकर्षित करण्यासाठी प्रथम स्थानावर आहे. सर्वात महिला लक्षात खूप लांब आधी की कदाचित वाईट मुलगा नाही, अशा एक चांगली कल्पना आहे, नंतर सर्व, आणि ते शेवट चांगला माणूस आहे. इतर एक करिअर धावांचे आव्हान नंतर वाईट मुलगा आहे, सहसा अंदाज परिणाम. एक लहान संख्या शेवट वाईट मुलगा आहे, कोण खरोखर नाही आहे, एक हृदय, सोने आणि कसा तरी संबंध कार्य करते. एक अतिशय लहान संख्या आहे. हॉलीवूडचा मध्ये आणि वास्तविक जीवनात, या वाईट मुलं कोण चांगले करा, कारण तसे ते शेवटी पोहोचण्याचा एक वय मध्ये, जे, ते फक्त खूप थकल्यासारखे सुरू करत ते काय करत आले आहेत. खाली हो होते ते सर्व करण्यास सक्षम आहेत. अभिनंदन लग्नाला, जॉर्ज आहे. प्रश्नाचे उत्तर ‘नाही काय महिला खरोखर करायचे आहे.’ आहे, की शेवटी, आम्ही सर्व प्रेम जाऊ इच्छित आणि अमूल्य आहे. आम्ही फक्त लागू शकतो विविध मार्ग मिळेल तेथे किंवा नाही तेथे. आम्ही तर नाहीत भाग्यवान, आम्ही कदाचित बंद पडणे भरपूर मोटारसायकल प्रक्रिया आहे, फुगणे नर्तक\n← कसे पूर्ण पुरुष पॅरिस - डेटिंग\nआमच्या मित्र, राजा पुस्तके मोफत →\n© 2020 व्हिडिओ गप्पा फ्रान्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/karaadache-jyeshth-patrakaar-mohan-kulakarnee-/vVrgwO.html", "date_download": "2020-09-25T04:09:24Z", "digest": "sha1:ICT3AD256YNSWLQXNN2WP4IUAO5FFWYR", "length": 16332, "nlines": 45, "source_domain": "rajsatya.page", "title": "कराडचे ज्येष्ठ पत्रकार मोहन कुलकर्णी....... - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nकराडचे ज्येष्ठ पत्रकार मोहन कुलकर्णी.......\nकराडच्या पत्रकारितेतील गुरुवर्य, ज्येष्ठ पत्रकार मोहन कुलकर्णी यांच्या पत्रकारितेची श्रीगणेशा कधी, कुठे, कसा झाला. सतत प्रबोधनात्मक लेखन करणारे मोहन कुलकर्णी आज पत्रकात क्षेत्रातून निवृत्त झाले आहेत.समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या नावाने राज्यस्तरीय सुवर्णपदक संपादकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत होते.आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि समाज सुधारक कै. गोपाळ गणेश आगरकर यांचा वसा व वारसा घेऊन मोहन कुलकर्णी यांनी कराडमध्ये पत्रकारिता केली.ज्येष्ठ पत्रकार मोहन कुलकर्णी यांच्या पत्रकारितेच्या वाटचालसंबंधी यांच्याच लेखणीतून प्रकट झालेला लेख.....\nया वर्षी माझ्या पत्रकारितेला पन्नास वर्षे ���ोत आहेत.१९६९ पासून मी दैनिक तरूण भारत. विशाल सह्याद्री.ऐक्य तसेच साप्ताहिक. समर्थ.लालबहाद्दूर. रथचक्र. रसरंग यामधून लेखन सुरू केले.त्या काळात मी ज्येष्ठ पत्रकार श्री वासुदेव देशपांडे यांच्या संगम जाहिरात वितरक या संस्थेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होतो.ही जाहिरात वितरण करणारी संस्था होती.साहजिकच अनेक वृत्तपत्राशी संबंध होता.शिवाय मी माझे लेखन वृत्तपत्राना श्री वासुदेव देशपांडे यांच्या परवानगीने जाहिरातीच्या पाकीटातूनच पाठवत असे.कदाचित त्यामुळे माझ्या लेखनाला अग्रक्रम मिळत गेला असेल.\nसततच्या विविधांगी लेखनामुळे साप्ताहिक समर्थचे संपादक श्री अनंतराव कुलकर्णी यानी सातारला बोलाऊन घेतले.आणि त्याच दिवशी समर्थचा सहसंपादक झालो.तिथे असताना दैनिक.ऐक्य.सकाळ.मधून प्रासंगिक लेखन केले.ऐक्य मधून संवादिनी हे सदर लिहू लागलो.चित्रपटावरही लिहू लागलो.सातारचे पाणी सोसले नाही.सतत पोट दुखत असे.क-हाडला परत आलो तसे पुण्याच्या दै.तरूण भारतने प्रतिनिधित्व देऊ केले.त्या दिवसापासून १९९०पर्यंत म्हणजे तरूण भारतचे प्रकाशन चालू असे पर्यंत प्रतिनिधित्व केले.महाराष्ट्र शासनाचा पहिल्या वर्षीचा विकासवार्ता पुरस्कार तरूण भारत मधील ' पाटण तालुक्यातील प्रकाशाची बेटे ' या लेखाला मिळाला.\n१९८४मध्ये योगायोगाने दै.लोकसत्ताचे संपादक श्री माधव गडकरी यांची तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या घरी वाई येथे भेट झाली. त्यानी लोकसत्तासाठी काम करशील असे विचारले.नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. पुढे लोकसत्ताचे कामासाठी पुण्यात गेलो असताना इंडियन एक्सप्रेसचे निवासी संपादक श्री प्रकाश कर्दळे यांची भेट झाली.ते मला पुणे विद्यापीठात जर्न्यालिझमचे शिक्षण घेत असताना शिकवायला होते.बोलता बोलता त्यानी इंडियन एक्सप्रेसचे काम सोपविले.तरूण भारतचे प्रकाशन बंद झाले आणि अनपेक्षितपणे दै.पुढारीचे तत्कालिन कार्यकारी संपादक श्री.ह.मो.मराठे.\nव्यवस्थापक श्री शं.बा.भोसले आणि वृत्तसंपादक बाळासाहेब देशमुख घरी आले.त्यानी पुढारीचे प्रतिनिधित्व करा असा आग्रह धरला.मी विचार करण्यात चार दिवस घालवले.एकदा श्री ह.मो.मराठे यांचा फोन आला.उद्या संपादक श्री बाळासाहेब जाधव याना भेटायला कोल्हापूरला ये.नंतर हवा तो निर्णय घे असे सांगितले. श्री बाळासाहेब याना भेटल्यानंतर मात्र नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.कारण त्यांचे बोलणे एवढे आश्वासक होते की माझ्या पत्रकारितेला इथे नवा आयाम मिळेल.नवे घुमारे फुटतील असे वाटले.आणि घडलेही तसेच.पुढारीचे काम करीत असतानाच महाराष्ट्र पत्रकार निधीचा आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार मिळाला.विशेष म्हणजे त्याच वर्षी पुढारीचे संपादक श्री बाळासाहेब जाधव यांनाही ज्येष्ठ संपादक पुरस्कार मिळाला.\nपुढारीने मला कमालिचे स्वातंत्र्य दिले.अनेकानेक संधी दिल्या.बेंगलोरला भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनाला पाठविले.महाबळेश्वरच्या तीन राज्यांच्या मुख्यमंत्री परिषदेला पाठविले.नवीदिल्लीला जागतिक मराठी परिषदेला पाठविले.नाशिकच्या कुंभमेळ्याला पाठविले.मी पुढारीचे काम अक्षरशः झपाटल्या सारखे केले.तिसरी बाजू हे दररोज आणि संवादिनी हे रविवारी अशी दोन सदरे पुढारीत लिहिली.शोध पत्रकारिता करण्याची संधीही पुढारीतच प्राधान्याने मिळाली.इसवीसन दोन हजारला नवे सहस्त्रक सुरू झाले.त्यावेळीच दैनिक कर्मयोगीने व्यवस्थापकीय संपादकपदाचे निमंत्रण श्री नंदकुमार लोखंडे आणि संपादिका मंगल लोखंडे यानी दिले.हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता.पण मला कर्मयोगीकडून कसलीच आर्थिक अपेक्षा नव्हती.एक रूपया अशा मुलुखावेगळया मानधनावर मी हे पद स्विकारले.ठरवून पत्रकारितेत आलो तसाच वयाच्या पन्नाशीलाच ठरवले त्याप्रमाणे टप्याटप्याने एकेका वृत्तपत्रातून बाहेर पडलो.पण पत्रकारिता रक्तातच असल्याने वेगवेगळ्या वृत्तपत्रात लिहितही राहिलो.\nएक लक्षात आले का समर्थ. तरूण भारत. लोकसत्ता इंडियन एक्सप्रेस आणि पुढारी या सर्वांचे प्रतिनिधीत्व आणि कर्मयोगीचे व्यवस्थापकीय संपादकपद चालून आले.मी कुठेही अर्ज केला नाही.ज्यानी त्यानी स्वतःहून विचारणा केली.मी होकार दिला.केवळ जगण्यासाठी आमचे कुटुंब पाटण तालुक्यातील सांगवडहून क-हाडला आले.क-हाडने मला पोटाशी घेतले.मानसन्मान दिला.कौतुक केले.सत्कार केले.क-हाडने माझ्यातला पत्रकार जपला.जोपासला.आणि वाढविला देखील.\nपत्रकारितून निर्माण झालेल्या जनसंपर्काचा सुजाण उपयोग करीत मी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहिलो.साहित्य संमेलन.नाट्य संमेलन. लोककला संमेलन. कीर्तन संमेलन. बालकुमार साहित्य संमेलनाच्या आयोजनात सक्री�� पुढाकार घेतला.. दलित साहित्य संमेलन. लेखिका आणि कवयित्री संमेलन प्रीतिसंगम संगीत महोत्सव. बालकुमार संगीत आणि नृत्य महोत्सव. सलग पंचवीस वर्षे गीत गायन नृत्य समूह नृत्य अशा विविध स्पर्धा.आणि शिबिरे यशस्वी झाली ती क-हाडकरांच्या उदार सहकार्यानेच. आणखी एक उल्लेख आवर्जून केला पाहिजे. महाराष्ट्रातील तीसहून अधिक वृत्तपत्रानी माझे प्रासंगिक लेखन प्रसिद्ध केले.साभार परत काहीच आले नाही.तसेच क-हाडमधील सर्व पत्रकार बंधूंनी माझ्या विविध उपक्रमाना. कार्यक्रमाना विस्तृत प्रसिद्धी देऊन माझे नाव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर मोठ्या अभिमानाने नेऊन ठेवले.हे सहकार्य शब्दातीत आहे\nश्रीकृष्ण बाल गणेश मंडळ( आजचे श्रीकृष्ण गजानन मंडळ).कला सुगंध साहित्य संघ.चौफेर.कराड जेसिज या संस्थांचे अध्यक्षपद.कराड जिमखाना संस्थेचे उपाध्यक्षपद.रोटरी क्लबचे मानद सदस्यत्व.यूथ होस्टेल असोसिएशन. तेजस ज्ञानदीप मंडळ.युवक बिरादरी. रोटरॅक्ट क्लब. लीओ क्लब अशा संस्थात कार्य करण्याची संधी मिळाली.माझ्या सारख्या घरोघरी वर्तमानपत्रे वाटून शिक्षण घेतलेल्या मुलाला क-हाडने कितीतरी भरभरून दिलंय.देणा-याचे हात हजार .माझीच झोळी दुबळी ठरली.कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावर वसलेल्या तिर्थरूप क- हाड नगरीचा. नगरातील प्रत्येक संस्थेचा आणि सर्वच क-हाडकरांचा मी कृतज्ञ आहे. सदैव ऋणी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_705.html", "date_download": "2020-09-25T03:07:33Z", "digest": "sha1:EIT52RB7C5DAYNSDMDH4M7V3GBS2TEC4", "length": 4016, "nlines": 62, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "असाध्य रोगांना दूर करणारे अदरक आहे वरदान,फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल !", "raw_content": "\nअसाध्य रोगांना दूर करणारे अदरक आहे वरदान,फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल \nbyMahaupdate.in गुरुवार, जानेवारी १६, २०२०\nआयुर्वेदात अदरकाला औषधी असल्याचे म्हटले आहे. अदरकात अनेक औषधी गुण आहेत. असाध्य रोगांना दूर करणारे अदरक वरदान आहे.\nतोंडापासून ते घशापर्यंतच्या अनेक रोगांत अदरक गुणकारी आहे. अदरक पचनशक्ती वाढविणारे आहे. अपचन, गॅसेस, उलटी, खोकला, कफ अशा अनेक आजारांत अदरक रामबाण औषध आहे.\nअदरकाचा पुढीलप्रमाणे उपयोग करून रोगांपासून मुक्ती मिळवा...\n- अदरकाचा अधिकाधिक वापर केल्याने थंडी, ताप, घशाला सूज, हिरड्यांचे दुखणे आदी आजार कमी होतात.\n- पाण्यासोबत सुंठ घा��ून यात थोडे जुने गुळ आणि पाच सहा थेंब तूप मिसळून गरम करून घ्या. जुलाब कमी होईल.\n- अदरकाच्या रसात मध मिसळून चाटल्याने दमा कमी होतो.\n- अदरकाचा तुकडा तोंडात ठेवून चावत राहा न थांबणारी उचकी थांबेल.\n- अदरक खाल्ल्याने तोंडातील हानीकारक बॅक्टेरिया मरतात.\n- अदरकाचा रस आणि पाणी समसमान प्रमाणात एकत्र घेतल्यास हृदयरोगात लाभ होतो.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+00218.php?from=in", "date_download": "2020-09-25T04:33:45Z", "digest": "sha1:ANXPVO2G6USYTUGETSZIFSM6XRFMTT7P", "length": 9919, "nlines": 25, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड +218 / 00218 / 011218 / +२१८ / ००२१८ / ०११२१८", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजम���काजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 03125 1493125 देश कोडसह +218 3125 1493125 बनतो.\nलीबिया चा क्षेत्र कोड...\nदेश कोड +218 / 00218 / 011218 / +२१८ / ००२१८ / ०११२१८: लीबिया\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसा���खेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी लीबिया या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00218.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +218 / 00218 / 011218 / +२१८ / ००२१८ / ०११२१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/washing-machines-dryers/haier-7kg-hw70-1279-fully-automatic-front-load-washing-machine-white-price-piA19V.html", "date_download": "2020-09-25T04:33:09Z", "digest": "sha1:Y2HXTG7O73I4QAXPYWXEPOPPX3ZNYZJ6", "length": 16337, "nlines": 309, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "हायर ७कग हव७० 1279 फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग माचीच्या व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nहायर ७कग हव७० 1279 फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग माचीच्या व्हाईट\nहायर ७कग हव७० 1279 फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग माचीच्या व्हाईट\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nहायर ७कग हव७० 1279 फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग माचीच्या व्हाईट\nहायर ७कग हव७० 1279 फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग माचीच्या व्हाईट किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये हायर ७कग हव७० 1279 फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग माचीच्या व्हाईट किंमत ## आहे.\nहायर ७कग हव७० 1279 फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग माचीच्या व्हाईट नवीनतम किंमत Aug 27, 2020वर प्राप्त होते\nहायर ७कग हव७० 1279 फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग माचीच्या व्हाईटफ्लिपकार्ट, शोषकलुईस, ऍमेझॉन, स्नॅपडील उपलब्ध आहे.\nहायर ७कग हव७० 1279 फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग माचीच्या व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 31,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nहायर ७कग हव७० 1279 फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग माचीच्या व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया हायर ७कग हव७० 1279 फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग माचीच्या व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nहायर ७कग हव७० 1279 फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग माचीच्या व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 7 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nहायर ७कग हव७० 1279 फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग माचीच्या व्हाईट वैशिष्ट्य\nपाणी पातळी निवडकर्ता No\nमॅक्सिमम स्पिन स्पीड र्पम 1200 rpm\nधुण्याची पद्धत Express 15\nधुण्याची क्षमता 7 kg\nमॉडेल नाव HW 70 1279\nवॉश प्रोग्रामची संख्या 11\nदरवाजा उघडणे 180 degree\nगोंगाट पातळी धुणे 53 dB\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nOther हायर वॉशिंग मशीन्स\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 119 पुनरावलोकने )\nView All हायर वॉशिंग मशीन्स\n( 1 पुनरावलोकने )\n( 35 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nवॉशिंग मशीन्स Under 29997\nहायर ७कग हव७० 1279 फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग माचीच्या व्हाईट\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mr.l-groop.com/page/how-to-make-yogurt-covered-pretzels/", "date_download": "2020-09-25T03:30:06Z", "digest": "sha1:ETJPR2O2UPHLTH65IOXXPRCJVNHZX35T", "length": 22046, "nlines": 55, "source_domain": "mr.l-groop.com", "title": "दही कव्हर केलेले प्रीटझेल कसे बनवायचे | l-groop.com", "raw_content": "\nदही कव्हर केलेले प्रीटझेल कसे बनवायचे\nजर आपण गोड आणि खारट चव एकत्रित केलेल्या स्नॅक्सचा आनंद घेत असाल तर आपण कदाचित दहीच्या झाकलेल्या प्रीटझेलचे चाहते आहात. त्यांना स्टोअरमध्ये पूर्व-तयार खरेद�� करण्याऐवजी, आपण त्यांना घरी बनवण्याचा प्रयत्न करू शकता, जिथे आपण घटक आणि स्वाद नियंत्रित करू शकता. मूलभूत दही झाकलेले प्रीटेझल्स जास्तीत जास्त करायचे असल्यास, अधिक तीव्र फळांच्या चवसाठी साध्या दहीमध्ये संरक्षित ठेवा, किंवा अधिक कुजलेल्या मिष्टान्नसाठी पांढ white्या चॉकलेटसह दही एकत्र करा, आपण स्वयंपाकघरातील तज्ञ असलात तरीही आपण सहजपणे हे पदार्थ तयार करू शकता.\nबेसिक दही क्रेटेड प्रीटझेल तयार करणे\nओव्हन गरम करा आणि बेकिंग शीट तयार करा. प्रीटझल्स कोरडे करण्यासाठी ओव्हन पुरेसे उबदार आहे हे सुनिश्चित करण्यासाठी तपमान 250 डिग्री फॅरेनहाइट (१ 130० डिग्री सेल्सिअस) वर सेट करा आणि ते पूर्णपणे तापू द्या. पुढे, प्रीटझेल लेप केल्यावर थेंब जाणारा कोणताही दही पकडण्यासाठी बेकिंग शीटवर वायर कूलिंग रॅक ठेवा. [१]\nबेकिंग शीटवर वायर रॅक ठेवण्यापूर्वी फॉइल, मेण कागद किंवा चर्मपत्र कागदावर लाइन लावणे चांगले आहे. आपण प्रीटेझल बनविल्यानंतर पत्रक साफ करणे सुलभ होईल.\nदही आणि चूर्ण साखर एकत्र करा. मोठ्या वाडग्यात आपल्या आवडीच्या चवमध्ये 2 कप (500 ग्रॅम) कमी चरबीयुक्त दही घाला. एका वेळी दही मध्ये एक वाटी 5 कप (625 ग्रॅम) चूर्ण साखर एक कप (125 ग्रॅम) एका वेळी इलेक्ट्रिक मिक्सरसह पूर्णपणे मिसळून घ्या. [२]\nप्रिटझेलसाठी आपल्याला आवडणारी दहीची कोणतीही चव वापरू शकता. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि व्हॅनिला हे क्लासिक पर्याय आहेत.\nजर आपल्याकडे इलेक्ट्रिक मिक्सर नसेल तर आपण दही आणि चूर्ण साखर हाताने मिक्स करू शकता.\nप्रिटझेल दही मिश्रणात बुडवा आणि त्यांना थंड रॅकवर सेट करा. दही आणि चूर्ण साखर पूर्णपणे मिसळल्यानंतर, एकदा एकावेळी मिश्रणात 3 डझन सूक्ष्म प्रेटझल्स बुडविण्यासाठी चिमटीची जोडी वापरा. ते दोन्ही बाजूंनी कोटेड असल्याची खात्री करा आणि त्यांना बेकिंग शीटवर वायर कूलिंग रॅकवर सेट करा. सर्व प्रीटेझल्ससह प्रक्रिया पुन्हा करा. []]\nआपल्याकडे टोंग नसल्यास प्रीटेझल्स बुडविण्यासाठी आपण चॉपस्टिक किंवा चिमटीची जोडी वापरू शकता.\nओव्हन बंद करा आणि आतील प्रिटझेलसह बेकिंग शीट सेट करा. जेव्हा आपण दही मिश्रणाने सर्व प्रीटेझल्स लेप करता तेव्हा आपले ओव्हन बंद करा. ओव्हनमध्ये प्रीटझेलसह बेकिंग शीट आणि वायर रॅकला थोड्या दारासह ओव्हनमध्ये ठेवा. []]\nआपल्याला उबदार ओव्हनमध्ये प्रीटेझल्स कोरडे करण्याची आवश्यकता नाही. तथापि, प्रीटेझल्सला धोगी न वाटता हे दही कोटिंग सेटमध्ये मदत करते.\nकोटिंगला कित्येक तास सेट करण्यास अनुमती द्या आणि स्टोरेज कंटेनरमध्ये हस्तांतरित करा. ओव्हनमध्ये प्रीटझेल 3 ते 4 तास सोडा म्हणजे दहीच्या लेपला पूर्णपणे सेट होण्यास वेळ मिळाला. त्यांना ओव्हनमधून काढा आणि हवाबंद पात्रात ठेवा. []]\nदहीने झाकलेले प्रीटझेल 3 दिवसांपर्यंत ठेवावे.\nफळाच्या संरक्षणासह दही कव्हर केलेल्या प्रीटझेल व्हीपिंग अप\nअस्तर बेकिंग शीटवर वायर कूलिंग रॅक सेट करा. प्रीटेझल्स सुकविण्यासाठी सेटअपची व्यवस्था करण्यासाठी फॉइल, मेण कागद किंवा चर्मपत्र कागदावर बेकिंग शीट लावा. पुढे, त्याच्या वर वायर कूलिंग रॅक ठेवा जेणेकरून बेकिंग शीटमधून बाहेर पडणारा कोणताही दही पकडला जाईल. []]\nसर्व प्रीटेझल्स सेट झाल्यावर बेकिंग शीट लावून साफ ​​करणे सुलभ करते. दहींपैकी कोणीही प्रत्यक्षात ते बेकिंग शीटमध्ये बनविणार नाही आणि आपण फक्त लाइनर फेकून देऊ शकता.\nपावडर साखर, दही आणि साठवण एकत्र करा. मध्यम आकाराच्या वाडग्यात २ कप (२ g० ग्रॅम) साखर, २ कप (g 85 ग्रॅम) साधा कमी चरबीचा दही आणि १ चमचे (g ग्रॅम) बियाणे नसलेली ब्लॅकबेरी घाला. ते पूर्णपणे एकत्र होईपर्यंत व्हिस्कसह घटक मिसळा. []]\nप्लेन जास्त प्रमाणात गोड नसल्यामुळे साधा, दही नसलेला दही वापरणे चांगले.\nआपण ब्लॅकबेरीसाठी आपल्या आवडीच्या निवडीचा चव बदलू शकता. बियाणेविरहित वाण वापरा, आणि कोटिंगमध्ये मिसळण्यापूर्वी फळ किंवा त्वचेचे कोणतेही मोठे तुकडे गाळा.\nदही मिश्रणात प्रीटझेल बुडवून थंड रॅकवर सेट करा. जेव्हा आपण दही लेप मिसळता तेव्हा एकावेळी एकावेळी 36 पातळ प्रिटझेल पिळणे बुडवा. त्यांना कोटिंगमध्ये फिरवण्यासाठी चमच्याने किंवा लाकडी स्कीवर वापरा जेणेकरून दोन्ही बाजू कोटिंग केल्या जातील आणि नंतर त्यास वायर कूलिंग रॅकवर उचला. सर्व प्रीटेझल्ससह प्रक्रिया पुन्हा करा. []]\nआपल्याकडे जोडीची जोडी असल्यास आपण प्रीटझेल दहीच्या कोटिंगमध्ये बुडविण्यासाठी त्यांचा वापर करू शकता.\nइच्छित असल्यास प्रीटझेलमध्ये शिंपडा. आपण एखाद्या भेटवस्तू किंवा विशेष प्रसंगी प्रीटझेल तयार करत असल्यास आपल्याला त्यास सजवण्यासाठी आवडेल. कोटिंग अद्याप मऊ असताना प्रीटेझल्समध्ये रंगीत शिंपड्यांचा एक हलका थर जोडा. []]\nश���ंपडणे जोडणे पर्यायी आहे. इच्छित असल्यास आपण प्रीटझेल प्लेन सोडू शकता.\nआपण प्राधान्य दिल्यास आपण शिंपडण्यासाठी रंगीत साखर ठेवू शकता.\nसर्व्ह करण्यापूर्वी कित्येक तास दहीचे कोटिंग कडक होऊ द्या. आपण शिंपडण्या नंतर, प्रीकझेलला रॅकवर 3 ते 4 तास वाळवा. उत्कृष्ट परिणामांसाठी, प्रीटेझल्स त्वरित सर्व्ह करा. [10]\nकोणतीही उरलेली प्रिटझेल एअरटाईट कंटेनरमध्ये साठवा, परंतु त्यांना बनवण्याच्या एका दिवसातच खाण्याचा प्रयत्न करा.\nव्हाइट चॉकलेट आणि दही कव्हरटेड प्रेटझेल तयार करीत आहे\nओव्हन गरम करा आणि बेकिंग शीटवर थंड रॅक सेट करा. आपल्या ओव्हनचे तापमान २ degrees० डिग्री फॅरेनहाइट (१ degrees० डिग्री सेल्सिअस) वर सेट करा आणि ते पूर्णपणे गरम होऊ द्या जेणेकरून प्रिटझेल कोरडे होण्यास पुरेसे उबदार आहे. पुढे, प्रीटझेल कोरडे होण्यासाठी मोठ्या बेकिंग शीटवर वायर कूलिंग रॅक ठेवा.\nबेकिंग शीटला थंड रॅक ठेवण्यापूर्वी फॉइल, चर्मपत्र पेपर किंवा मेणच्या कागदावर लावा. आपल्याकडे अशाप्रकारे साफसफाई करण्यासाठी कमी गडबड होईल.\nमायक्रोवेव्हमध्ये पांढरा चॉकलेट वितळवा. 1 कप (175 ग्रॅम) पांढरा वितळणारा चॉकलेट किंवा चिप्स मध्यम मायक्रोवेव्ह-सुरक्षित वाडग्यात ठेवा. प्रत्येक मध्यांतरानंतर ढवळत पांढ inter्या चॉकलेटला 30 सेकंदाच्या अंतराने उच्च गरम करा. पांढरा चॉकलेट पूर्णपणे वितळल्याशिवाय सुरू ठेवा.\nआपण प्राधान्य दिल्यास पांढर्‍या चॉकलेटला दुहेरी बॉयलरमध्ये वितळवू शकता.\nप्रत्येक चव सह अर्धा चूर्ण साखर एकत्र करा. एका वाडग्यात blue कप (१२ g ग्रॅम) ब्लूबेरी दही आणि एक वाटी एका वाटीमध्ये एक कप (125 ग्रॅम) व्हॅनिला दही ठेवा. नंतर, प्रत्येक वाडग्यात 2 कप (312 ग्रॅम) चूर्ण साखर घाला आणि प्रत्येक दही चवमध्ये पूर्णपणे मिसळून होईपर्यंत मिक्स करावे.\nप्रिटझेलसाठी आपल्याला आवडणारे दहीचे कोणतेही स्वाद वापरू शकता. जर आपण प्राधान्य दिले तर आपण 1 फळा कप (250 ग्रॅम) दहीचा एक चव देखील वापरू शकता आणि त्यात सर्व चूर्ण साखर मिसळा.\nदही मिश्रणा दरम्यान पांढरा चॉकलेट विभाजित करा. चूर्ण साखर दहीच्या प्रत्येक चवमध्ये पूर्णपणे मिसळल्यास ब्लूबेरी दही मिश्रणात अर्धा वितळलेली पांढरी चॉकलेट आणि दुसरे अर्धे वेनिला दही मिश्रणात घाला. प्रत्येक मिश्रणात पांढरा चॉकलेट पूर्णपणे एकत्रित होईपर्यंत नीट ढवळून घ्यावे.\n��पल्या पसंतीच्या दही मिश्रणात प्रीटझेल बुडवून रॅकवर सेट करा. जेव्हा दही मिश्रणाचा प्रत्येक चव पूर्णपणे मिसळला जातो तेव्हा दोन स्वादांमध्ये 1 16 औंस (454 ग्रॅम) बॅग सूक्ष्म प्रीटेझेल. प्रीटझेल बुडविण्यासाठी चिमटीची एक जोडी वापरा आणि त्यांना कोरडे ठेवण्यासाठी कूलिंग रॅकवर सेट करा.\nआपण ब्लूबेरी फ्लेवर्ड दही मिश्रणात अर्धा प्रीटझेल आणि दुसरे अर्धे व्हॅनिलामध्ये कोट घालू शकता किंवा आपल्या आवडीचे आणखी काही मिळविण्यासाठी त्याचा स्वाद तोडू शकता.\nओव्हन बंद करा आणि प्रीटीझल्स सुकविण्यासाठी बेकिंग शीट ओव्हनमध्ये ठेवा. एकदा सर्व प्रीटेझल्स लेपित झाल्यावर आपले ओव्हन बंद करा. आत प्रीटेझल्ससह बेकिंग शीट सेट करा आणि दरवाजा किंचित खुला ठेवा. प्रीटझेलला त्यांना सर्व्ह करण्यापूर्वी 3 ते 4 तास सेट करण्यास अनुमती द्या.\nआपले उरलेले प्रिटझेल एअरटाईट कंटेनरमध्ये साठवा. त्यांनी 2 ते 3 दिवस ताजे रहावे.\nएकत्र अडकलेले दही झाकलेले प्रीटझेल मऊ करण्याचा कोणताही मार्ग आहे का\nदही लेप वितळल्याशिवाय नाही. त्यांनी बर्‍यापैकी सहज खेचले पाहिजे.\nमी चूर्ण साखर बदलू शकतो\nआपण फक्त नियमित साखर घेऊ शकता आणि ब्लेंडरमध्ये ठेवू शकता आणि साखर पावडर होईपर्यंत मिश्रण घालू शकता.\nमी हे कसे टिकू शकेन\nत्यांना कडकपणे बंद झाकणाने एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा. जर ते योग्यरित्या संग्रहित केले गेले तर ते 2 - 3 आठवड्यांपर्यंत टिकू शकतात. तथापि, हे लक्षात ठेवा की हे दहीने झाकलेले असल्याने प्रीटझेल चोरण्याआधी फार काळ टिकत नाही.\nमाझा दही इतका वाहू का आहे हे प्रीटझेलवर अजिबात टिकणार नाही.\nप्रीटेझल्स कव्हर करण्यापूर्वी आपण दही बाहेर सोडले खोलीच्या तपमानावर सोडल्यास दही वाहणारे आणि द्रव-सारखे होऊ लागते. आपण दही साखर देखील योग्य प्रमाणात घालत आहात याची खात्री करा कारण यामुळे दही घट्ट होण्यासाठीही मदत होते.\nहोममेड दही झाकलेले प्रीटझेल एक आदर्श भेट किंवा पार्टीची बाजू बनवतात. सेलोफेन बॅगमध्ये प्रीटेझल्स ठेवा आणि त्यांना रंगीबेरंगी रिबनने बांधून घ्या.\nसेन्डॉल कसे बनवायचेखाद्य रेती कशी बनवायचीतळलेले ऑरिओ कसे बनवायचेजेली कशी बनवायचीमिररिंग कसे करावेओरिओ ग्रॅहम कसा बनवायचाओव्हनमध्ये स्मोर्स कसे बनवायचेटूरन (केळी रॅप) कसे बनवायचेविप्ड क्रीम कसे तयार करावेकेकसाठी क्रीम कशी तयार करावीविप्ड क्रीम कसे स्थिर करावेमेअरिंग्ज कसे संग्रहित करावेपावलोवा कसा साठवायचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/06/blog-post_69.html", "date_download": "2020-09-25T03:53:42Z", "digest": "sha1:QAHY5U5MHLC35FBBFH7GTFZM2S4WTDBT", "length": 11801, "nlines": 106, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "महावितरणकडून ७५० शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत - KhabarBat™", "raw_content": "\nHome Unlabelled महावितरणकडून ७५० शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत\nमहावितरणकडून ७५० शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत\nयुद्धपातळीवर काम करीत २५० वीजखांब पुन्हा उभारले\nवर्धा जिल्ह्याच्या ग्रामिण भागात काही दिवसांपुर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण उपविभागात जमीनदोस्त झालेले शेतीपंपाचे सुमारे २५० वीज खांब महावितरणने युद्धपातळीवर काम करीत पुन्हा उभे करीत ८ गावातील बंद असलेल्या तब्बल ७५० शेतीपंपाचा वीज पुरवठा पूर्ववत केला.\nजून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने वर्धा जिल्ह्यास चांगलेच झोडपले होते. परिणामी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याने जामठा, धोत्रा, सालोड, नुरापूर, सास्ताबाद, सावली, कुरझेडा, तरोडा या ८ गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. याशिवाय मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे वायफड वीज उपकेंद्र बंद पडले होते. महावितरणच्या वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे आणि वर्धा ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता चंदन गावंडे यांनी नियोजन करून सर्वात प्रथम वायफड वीज उपकेंद्रातील बिघाड दुरुस्त करून टप्याटप्याने संपुर्ण परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत केला.\nत्यांच्या या नियोजनांतर्गत सर्वप्रथम परिसरातील घरगुती वीज ग्राहकांचा वीज पुरवठा अहोरात्र काम करीत तात्काळ सुरळीत केला. मात्र अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने नवीन खांब उपलब्ध होईस्तोवर शेतातील वीज पुरवठा सुरळीत करण्यास वेळ लागणार होता. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल आणि वर्धा मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता डॉ. सुरेश वानखेडे तातडीने सिमेंटच्या २५० खांबाची उपलब्धता करून दिली. साहित्याची उपलब्धता झाल्यानंतर लगेचच काम सुरु करून ते त्वरीत पूर्ण होण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला व हे काम नियोजित वेळेत पुर्ण करण्याच्या सुचना सर्व संबंधित कंत्राटदारांना देण्यात आल्या. विस्कळीत झालेली यंत्रणा पूर्वपदावर आणायचे कठोर आव्हान कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे आणि उपकार्यकारी अभियंता चंदन गावंडे यांनी स्वीकारून केवळ १५ दिवसातसर्व वीजखांब पुन्हा नव्याने उभे करीत परिस्थिती पूर्वपदावर आणून तेथील वीजपुरवठा सुरळीत केला.\nमहावितरणकडून विहित कालावधीत शेतीपंपाचा खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत केल्याने परिसरातील शेतकऱ्यांना खरीप पिकाच्या पेरणी करतेवेळी दिलासा मिळाल्याने परिसरात शेतीच्या कामांना गती मिळाली आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (194) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/10/Chandrapur-new-MLA-Kishore-Jorgewar.html", "date_download": "2020-09-25T04:04:36Z", "digest": "sha1:HTEIGJUBXWHDLRC7BOCVK6DPA7IEU62R", "length": 9961, "nlines": 110, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपूर:अब कि बार किशोर जोरगेवार;भाजपच्या शामकुळे यांना मात देत ७२६६१ मतांनी जोरगेवार यांचा विजय - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर चंद्रपूर:अब कि बार किशोर जोरगेवार;भाजपच्या शामकुळे यांना मात देत ७२६६१ मतांनी जोरगेवार यांचा विजय\nचंद्रपूर:अब कि बार किशोर जोरगेवार;भाजपच्या शामकुळे यांना मात देत ७२६६१ मतांनी जोरगेवार यांचा विजय\nचंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार 117570 एवढी मते घेऊन विजयी झाले आहेत.\nचंद्रपूर मतदारसंघातून प्रत्यक्ष 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते. आज जाहीर केलेल्या निकालात भारतीय जनता पार्टीचे नानाजी शामकुळे यांना 44909 मते, बहुजन समाज पार्टीचे भिक्कु बुद्धशरण 1772 मते, इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टीचे महेश मेंढे यांना 14284, बहुजन वंचित आघाडी कडून अनिरुद्ध वनकर 15403, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया पार्टीचे अमृता गोगुलवार 482,\nबहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे ज्योतीदास रामटेके 324, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया पार्टीचे नामदेव गेडाम 3956, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्टीचे बबन रामटेके 884, अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांना 117570, तथागत पेटकर 562, मंदिप गोरडवार 629, संदीप पेटकर यांना 294 मते तर नोटाला 1730 एवढी मते मिळाली.\nगुरुवार ठरला ३ वारांचा विजयी दिवस\nचंद्रपूर जिल्ह्यात सहा मतदारसंघ आहे. या सहा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांवर \"वारांनी राज्य केल. बल्लारपूर मतदारसंघातून राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विजय मिळविला. ब्रह्मपुरीतून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, तर चंद्रपुरात अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांना विजय मिळाला.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मु���्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (194) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/prithvi-shaw-assures-his-2-0-after-his-ban-comes-to-end/articleshow/71990578.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-25T04:58:50Z", "digest": "sha1:3YKA2G7WDWRYRCN6PWZQYGIB7EA6KLIP", "length": 15433, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये प��हत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nमी २.० साठी आश्वस्त करतो, पृथ्वी शॉचं ट्वीट\nसलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. खोकल्यासाठी अनावधानाने घेतलेल्या औषधामुळे त्याला क्रिकेटपासून आठ महिने दूर राहण्याची शिक्षा झाली. 'माझी दुसरी इनिंग ही २.० असेल' अशी ग्वाही पृथ्वी शॉने दिली. २० व्या जन्मदिनाच्या दिवशी त्याने ट्विटरवर सराव करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आणि पुनरागमनासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं.\nमुंबई : सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. खोकल्यासाठी अनावधानाने घेतलेल्या औषधामुळे त्याला क्रिकेटपासून आठ महिने दूर राहण्याची शिक्षा झाली. 'माझी दुसरी इनिंग ही २.० असेल' अशी ग्वाही पृथ्वी शॉने दिली. २० व्या जन्मदिनाच्या दिवशी त्याने ट्विटरवर सराव करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आणि पुनरागमनासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं.\n‘आगामी सय्यद मुश्ताक अली चषकासाठी पृथ्वी शॉच्या निवडीबाबत चर्चा होऊ शकते’, अशी माहिती मुंबईच्या निवड समितीचे अध्यक्ष मिलिंद रेगे यांनी दिली. ‘पृथ्वी शॉ १६ नोव्हेंबरपासून खेळण्यासाठी मोकळा आहे. त्याच्या पुनरागमनाबाबत मी आश्वस्त करु शकत नाही, मात्र त्याच्या निवडीवर चर्चा नक्कीच होईल’, असं ते ‘ईएसपीएनक्रिकइन्फो’शी बोलताना म्हणाले.\nवाचा : 'पृथ्वी शॉ लहान, त्याला काळजीपूर्वक हाताळा'\nरेगे यांच्या समितीने मुंबईचा संघ फक्त पहिल्या तीन सामन्यांसाठी जाहीर केला आहे. कारण, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, शिवम दुबे यांसारखे महत्त्वाचे खेळाडू सध्या भारतीय टी-२० संघात बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत व्यस्त आहेत. पृथ्वी शॉच्या कारवाईचा अवधी पूर्ण होण्याच्या अगोदर मुंबई सातपैकी सहा सामने खेळणार आहे.\nखोकल्यासाठी प्रतिबंधित औषध अनावधानाने घेतल्यामुळे पृथ्वी शॉवर बीसीसीआयकडून कारवाई करण्यात आली होती. इंदूरमध्ये सय्यद मुश्ताक अली चषकातील २२ फेब्रुवारी २०१९ रोजी खेळवण्यात आलेल्या सामन्याच्या वेळी पृथ्वी शॉने जी सॅम्पल पुरवली, त्यात प्रतिबंधित औषधाचा घटक आढळला होता.\nवाचा : खोकल्याचं सीरप भोवलं; पृथ्वी शॉ ८ महिने निल��बित\n१६ जुलै रोजी डोपिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पृथ्वी शॉवर कारवाई करण्यात आली. मात्र आपण खोकल्यासाठी अनावधानाने हे औषध घेतल्याचं पृथ्वी शॉने सांगितलं होतं. पृथ्वी शॉने दिलेल्या उत्तराने आपण समाधानी असल्याचंही बीसीसीआयने स्पष्ट केलं.\nपहिल्याच कसोटी अनेक विक्रम मोडीत\nपृथ्वी शॉने पदार्पणाच्या कसोटीत अनेक विक्रम मोडीत काढले होते. त्याने ९९ चेंडूत पहिलं शतक पूर्ण केलं. पदार्पणाच्या कसोटीत एवढं वेगवान शतक ठोकणारा तो तिसरा खेळाडू ठरला. यापूर्वी शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८५ चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. तर ड्वेन स्मिथनेही ९३ चेंडूतच पदार्पणाच्या कसोटीत शतक पूर्ण करण्याचा विक्रम केला होता.\nसर्वात तरुण वयात शतक पूर्ण करण्यासह पृथ्वी शॉने अनेक विक्रम नावावर केले. मात्र यानंतर काहीच दिवसात त्याच्यावर बंदीची कारवाई झाल्यामुळे त्याला क्रिकेटपासून दूर रहावं लागलं. आता सय्यद मुश्ताक अली चषकातून संधी मिळाल्यास पृथ्वी शॉला पुन्हा एकदा भारतीय संघाचा दरवाजा ठोठावण्याची संधी मिळणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n४ चेंडू, ४ यॉर्कर आणि ४ बोल्ड; पाहा टी-२०मधील सर्वात घा...\nधोनीने २०११ ला वानखेडेवर हरवलेला तो ऐतिहासिक चेंडू अखेर...\nIPL वर कोट्यवधी खर्च करणाऱ्या बीसीसीआयचे कॉस्ट कटिंग; १...\nवनडे क्रिकेटमधील तुफानी सामना; मॅक्सवेल-कॅरीने अशक्य गो...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर विराट कोहली करणार फिटनेसवर...\nहिटमॅन रोहित शर्मा ठोकणार विक्रमी 'षटकार' महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nदिल्ली कॅपिटल्स की किंग्ज इलेव्हन पंजाब\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nसिनेन्यूजलाइफ सपोर्टवर एसपी बालसुब्रमण्यम, तब्येत पुन्हा खालावली\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप��प्यात प्रवेश\nपुणेऑक्सिजनवरील रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या; एफडीएची रुग्णालयांना तंबी\nनागपूरकडकनाथ कोंबड्यांचे आमिष दाखवले, शेतकऱ्यांना १७ लाखांना फसवले\nदेशभारतात पुस्तके निर्जंतूक करणाऱ्या यंत्राचा शोध\nदेशकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान देणार, 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार\nनागपूरजागतिक संततिप्रतिबंधक दिन; राष्ट्रीय कुटुंब पाहणीत राज्यातील जळजळीत वास्तव उघड\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nमोबाइलनोकियाचे २ स्मार्टफोन येताहेत, इतकी असेल किंमत\nविज्ञान-तंत्रज्ञानसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nकार-बाइकपुन्हा महाग झाली BS6 Renault Triber, जाणून घ्या नवी किंमत\nकरिअर न्यूजअकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप अनिश्चितताच\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/692567", "date_download": "2020-09-25T04:51:52Z", "digest": "sha1:HZXCXOJSVVA5EEVJXDY3ZO64VIYHZ4Q5", "length": 2192, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पेनांग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पेनांग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१६:४४, १० फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती\n१४ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: cs:Penang\n२०:३६, ४ जानेवारी २०११ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n१६:४४, १० फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: cs:Penang)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.cafe/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3", "date_download": "2020-09-25T03:48:34Z", "digest": "sha1:P3F2UMDDCB6AS2DYFHZSTYUEOC3LCCFG", "length": 13510, "nlines": 11, "source_domain": "mr.videochat.cafe", "title": "मी विचारले, मुलगा, जेथे आपण पूर्ण करू शकता, चांगले लोक, आणि तो म्हणाला की - प्रत्यक्षात", "raw_content": "मी विचारले, मुलगा, जेथे आपण पूर्ण करू शकता, चांगले लोक, आणि तो म्हणाला की — प्रत्यक्षात\nमी कधीही विसरू कसे मी अस्वस्थ होते तेव्हा माझी बहीण ढकलले तिला मला घ्या स्वत: सह शनिवारी रात्री जाण्यास भाग पाडले एक बार कारण मी कधीच पूर्ण माझे भावी पती खाणे थाई अन्न घरी, माझे मित्र. कृपया, मी तिला सांगितले मी नाही पूर्ण एक छान माणूस एक न्यू यॉर्क बारमध्ये. तसेच, आम्ही दोन्ही एक चांगला वेळ होता. पूर्ण माझे पती बार येथे आहे, पण तो नाही माझ्या थाई अन्न चेंडू माणूस आहे. असूनही माझा आग्रह आहे की, तो नाही आहे, मी आधीच माहीत अगं गावात कोण गेला मिळविण्यासाठी बार पेय आणि महिला पूर्ण. त्यामुळे खरा प्रश्न आहे, मदत करण्यासाठी आम्हाला शोधा»चांगला माणूस आहे,»आत्मा, मी विचारले एक गृहस्थ सत्य, इसहाक, आम्हाला देऊ काही गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा एक नर दृष्टीकोन आहे. एक अपवाद सह एक आहेत, नाही वाईट ठिकाणी जेथे आपण पूर्ण करू शकता, चांगली माणसे आहेत. खरं तर, काही (वरवर पाहता) सर्वात निरुपद्रवी ठिकाणी आहेत सर्वोत्तम ठिकाणी एक किराणा दुकान, एक बार, एक लायब्ररी एक — की काय ते कॉल तो.\nमाणूस शोधण्यासाठी आपण जसे, एक व्हिज्युअल एक कृपया स्मित आणि — कदाचित सर्वात महत्वाचे म्हणजे-लांब राहण्यासाठी पुरेशी आमंत्रित करण्यासाठी एक संभाषण (आपण माहित नाही किती वेळा मी केले होते, नंतर चालवा, एक मुलगी आहे, कारण ती एक कार गुन्हा दाखल). मला माहित, मला माहित, तो नाद, आणि आपण असू शकत नाही, धार्मिक म्हणून आतापर्यंत मला माहीत आहे, पण नाही आहे की बिंदू आहे. चर्च आणि त्याच कारणांमुळे, विवाहसोहळा आहेत एक उत्तम जागा पुरुष पूर्ण करण्यासाठी दोन मुख्य कारणे आहेत. प्रथम, चर्च म्हणून, विवाहसोहळा, आम्ही वेढला आहेत, इतर लोक कोण आहेत, आधीच लग्न आणि मुले आहेत, आणि या कमी एकटे. तितकी आपण हे करू शकता लाभ आनंद ब्रह्मचर्य, तेव्हा एक व्यक्ती ला त्यांच्या चर्च, ते किती लक्षात ते कोणीतरी इच्छित असेल तेथे, त्यांना, आणि ते त्यांचे लक्ष मिळेल तेव्हा ते आहेत. त्यामुळे होय, ते अधिक चांगले करण्यासाठी, असा विश्वास मला लक्षात आले की शेवटी भाषण, प्रत्येक स्त्रीला अंतर्गत चाळीस आहे हे चर्च, आणि मी फक्त एक नाही. प्रयत्न बसून कुठेतरी भागामध्ये आहे जेथे फक्त रूममध्ये एक व्यक्ती बसते जवळ किंवा आपण जवळ. खरं तर, मला माहीत आहे की ज्या स्त्रिया आहेत, अगदी केले एक नियम आहे की, ते आवश्यक बसायला पहिल्या एकच माणूस आहे ते पाहण्यासाठी, आणि मी गंमत करत ना��ी आहे, ते करेन की माणूस. आणि तो नाही फक्त चर्च: प्रयत्न विमाने, बसेस, लायब्ररी, रेस्टॉरंट्स सामायिक सपाट दगडी पाट्या, किंवा अगदी मैफिली. दुसरे म्हणजे, आहे बद्दल काहीतरी चर्च आणि लग्न समारंभ, जेथे अगदी पूर्ण अनोळखी वाटत परिचित आहे. येथे लग्न, उदाहरणार्थ, हे तुम्हाला माहीत आहे हे माहित असावे वधू आणि किंवा वर काही प्रमाणात, आणि एक चर्च मध्ये, आपण माहीत आहे की, या व्यक्ती भाग आहे, एक समुदाय आहे, जे आपण शेअर सामान्य समजुती. याचा अर्थ असा की स्त्री आहे, कदाचित सर्वात परिचित प्रकार, आणि की विश्वास खरोखर आम्हाला मदत करते जवळ प्राप्त करण्यासाठी तिला. मला विश्वास, आम्ही फक्त खूप चांगले थंड खांदा की महिला देऊ तेव्हा एक प्रवासी पध्दती मला, आणि या प्रभावित करू शकतो, आमच्या इच्छा मिळविण्यासाठी जवळ, चिन्हे. परिचित प्रदेश, आपण तर, उपयुक्त आहे या संदर्भात.\nमी गंभीर आहे. कधी कधी अगदी मी मदत करू शकत नाही, स्वत: काही हरकत नाही जेथे मी आहे, शकत नाही किंवा होणार नाही अशी आशा आहे. आणि त्यामुळे बहुतेक मुले अप समाप्त एक गडद, जोरात, वन्य डिस्को कुठे ते पाहू शकता, महिला आणि किंवा स्वत: समायोजित त्यांच्या वृत्ती. नाही समस्या आहेत की नाही कोणत्याही सभ्य लोक या ठिकाणी आहे, पण कोणताही मार्ग नाही की शोधण्यासाठी. आपण हे करू शकता खरोखर चर्चा.»आशेने पूर्ण करण्यासाठी एक गृहस्थ एक शुक्रवारी रात्री, नंतर गडद खोल्या, मोठ्या आवाजात संगीत आणि खूप अनेकदा वातावरण, एक मांस बाजारात डिस्को अर्पण करणार नाही फार चांगले शक्यता. तर त्याऐवजी आपण इच्छित नृत्य आणि पूर्ण लोक प्रत्यक्षात आपण बोलू इच्छित, मी शिफारस करतो शोधत एक बार की बजावते लाइव्ह संगीत. शुल्क कव्हर वर ठेवण्यासाठी मदत करते सर्वात वेडा लोक दूर आहेत, संगीत सहसा लवकर सुरू होते, रात्री आणि प्रकाश आणि आवाज पातळी सहसा स्वस्त प्रत्यक्षात पाहू आणि ऐकू इतर लोक. आम्हाला सर्वात खर्च जोरदार भरपूर वेळ आणि पैसा बाहेर बार बनवण्यासाठी, संपर्क आणि आशेने पूर्ण करण्यासाठी कोणीतरी विशेष आहे. पण वेळ खर्च आपल्या मैत्रीण दरम्यान आनंदी तास जाऊ शकते, अधिक उत्पादनक्षम, तर आपण एक थोडे अधिक ठोस दृष्टिकोन पिण्याचे पाणी आहे. प्रथम, नाही जरी आपण एक निवडणे प्रकार, आपण एक स्थान शोधू की गुंतवणूक वेळ, विचार आणि मेहनत करून आपल्या संस्था, कारण आहे की जेथे आपण सहसा शोध���्यासाठी विवेकी, मूल्य त्यांचा वेळ. दुसरी गोष्ट म्हणजे, बार जा तर, आपण हे करू शकता. बार, अर्थातच, पण अधिक महत्त्वाचे म्हणजे, तो खूप अधिक प्रवेशजोगी पेक्षा एकच टेबल. अगदी पुरुष विराम द्या आधी एक स्त्री गाठत एक टेबल वर बसून — पातळी अडचण उच्च आहे, आणि अपयश संभाव्यता आहे. एक गृहस्थ कधीच मी धाडस घ्या ठिकाणी एक महिला येथे एक टेबल वर एक खुले चेअर, की त्यामुळे मी येऊ शकत मग जा आणि हलवा माऊस प्रती तिचे (आणि तिच्या मित्र) किंवा एक टॉवर मजला वर. मला विश्वास, हे एक चाचणी आहे. पण जेव्हा आपण एक बार मध्ये. क्रॉस जेवणाचे क्षेत्र आहे, येथे आधीच डोळा पातळी आणि नैसर्गिक संभाषण. आणि आपण आमंत्रित करू इच्छित एक माणूस येऊन पर्यंत आपण. उघडा आपल्या पवित्रा थोडे स्वागत, संभाषण. शेवटी, आपण एक नियमित ग्राहक कुठेतरी, एक संबंध तयार आहे, काळजी आणि त्यांना सांगा की आपण कोणीतरी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न नाही, पण प्रत्येकजण. मुले आणि मुली बार मागे पाहू प्रत्येकजण आणि असू शकते एक अनपेक्षित माहितीचा स्रोत बद्दल संभाव्य अर्जदार. ते करू शकता, आपण योग्य दिशेने आणि अगदी\n← ऑनलाइन व्हिडिओ संवाद\nमुक्त ऑनलाइन डेटिंगचा, साइट: मुली पूर्ण →\n© 2020 व्हिडिओ गप्पा फ्रान्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5/", "date_download": "2020-09-25T03:34:55Z", "digest": "sha1:YQXGPEZTH5SV64GKNUC7PKJ2G2AWHNYU", "length": 8078, "nlines": 146, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "रावेरसह सावदा, न्हावी कोविड सेंटरला सहा.नोडल ऑफिसरची नेमणूक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्र���ार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nरावेरसह सावदा, न्हावी कोविड सेंटरला सहा.नोडल ऑफिसरची नेमणूक\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nरावेर/फैजपूर : रावेरसह सावदा व न्हावी येथील कोविड सेंटरला प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी सहाय्यक नोडल ऑफिसरची सोमवारी नेमणूक केली आहे. हे सर्व नोडल ऑफिसरला मदत करणार आहे. यामध्ये समाज कल्याण मुलांचे वस्तिगृह येथील कोविड सेंटरला सहा.अभियंता इमरान शेख यांची नेमणूक करण्यात आली तर व्ही.एस.नाईक महाविद्यालयासाठी शाखा अभियंता व्ही.के.तायडे तर आदिवासी मुलांच्या वस्तीगृहासाठी सहा.अभियंता गणेश भुगरे, कुसुमताई मंगल कार्यालय व नगरपालिका सावदा येथे सह अभियंता मनोहर तायडे तसेच जे.टी.महाजन वस्तिगृह, न्हावी येथे सुमित पाटील, अजित निंबाळकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी नोडल ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड सेंटरला मदत करणार आहेत.\nपिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस कमिटीतर्फे होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप\nनिंभोरासीमच्या दोघा महिलांचे रीपोर्ट पॉझीटीव्ह\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nएकनाथ शिंदेंना कोरोनाचा संसर्ग\nनिंभोरासीमच्या दोघा महिलांचे रीपोर्ट पॉझीटीव्ह\nमुक्ताईनगरात गोरगरीब नागरीकांना 20 क्विंटल धान्याचे वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anyatha-news/loksatta-anyatha-article-on-india-in-the-world-market-abn-97-2273282/", "date_download": "2020-09-25T04:51:33Z", "digest": "sha1:QMI3IRPO5ZRRO3PHJ6E2LGRAVRPRRCM7", "length": 26325, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta anyatha article on India in the world market abn 97 | फिटे अंधाराचे जाळे..? | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nअरविंद पनगढिया हे मोदी सरकारचे, मोदी यांच��या गुजरात प्रारूपाचे कडवे समर्थक. तरी त्यांनी राजीनामा दिला\n‘‘भारताला जगाच्या बाजारात यायचंय पण फक्त आपली उत्पादनं विकण्यापुरतंच. म्हणजे निर्यात करायला, असा संदेश जाणं धोरणात्मक पातळीवर उपयोगाचं नाही’’ – ‘इंडियास्पेंड’नं घेतलेल्या मुलाखतीत ही स्पष्टोक्ती कोण करतं आहे आणि केव्हा, यालाही महत्त्व आहे..\nसिंगापूरसाठी जे स्थान ली कुआन यांचं ते स्थान दक्षिण कोरियासाठी पार्क चुंग-ही यांचं. दुसऱ्या महायुद्धानंतर कोरियाचं विभाजन झालं आणि त्यातून उत्तर आणि दक्षिण अशी कोरियाची विभागणी झाली. उत्तर ही साम्यवादी रशियाच्या कच्छपि लागली आणि दक्षिणेने अमेरिकेची कास धरली. पण तरीही सुरुवातीच्या काळात बरीच वर्ष उत्तर कोरियाची आर्थिक प्रगती दक्षिणेपेक्षा किती तरी भव्य होती. पण साठच्या दशकात पार्क चुंग-ही यांनी सत्ता बळकावली आणि दक्षिण कोरियाचा चेहरामोहराच बदलला.\nपार्क यांच्याकडे सत्ता यायच्या आधी कोरियाचं दरडोई उत्पन्न जेमतेम ७२ डॉलर्स इतकं होतं. आता ते १८ हजार डॉलर्सच्या आसपास आहे (केवळ संदर्भासाठी : भारत आजही दरडोई उत्पन्नात २ हजार डॉलर्सपेक्षाही आतच आहे. असो). याचं मोठं श्रेय पार्क यांच्याकडे जातं. त्यांनी राबवलेल्या आर्थिक सुधारणा, त्यांचा दृष्टिकोन आणि त्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे आपण मांडलेल्या धोरणाच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्याचं त्यांनी दाखवलेलं सातत्य यांचा यात मोठा वाटा आहे. त्यांनी सत्ता हाती घेतल्या घेतल्या काही एक भूप्रदेश हा अन्यांच्या तुलनेत झपाटय़ाने विकसित करण्यासाठी निश्चित केला. त्या वेळी ‘विशेष आर्थिक क्षेत्र’ (स्पेशल इकॉनॉमिक झोन) ही कल्पना जन्माला यायची असावी. पण तशाच पद्धतीचा विचार पार्क यांनी केला असणार. कारण त्यांच्या कल्पनेतील या विशेष औद्योगिक पट्टय़ातून निर्यातप्रधान उत्पादनं तयार होणं अपेक्षित होतं.\nआणि तशी ती झाली. एरवी सरकार ठरवतं एक, सांगतं एक, स्वप्न दाखवतं एक आणि प्रत्यक्षात घडतं ते भलतंच. पण तिसऱ्या जगातला असूनही दक्षिण कोरियात असं झालं नाही. त्यासाठी पार्क यांनी जातीनं प्रयत्न केले. स्वत: लक्ष घातलं. त्यांनी त्यासाठी स्वत:च्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. दर महिन्याच्या विशिष्ट तारखेला या समितीची बैठक व्हायची म्हणजे व्हायचीच. त्यात जराही खंड पडला नाही. त्��ा बैठकीच्या आधी तीत चर्चेला येणाऱ्या विषयांची माहिती संबंधितांना दिली जायची आणि त्या अनुषंगानं जो कोणी आवश्यक असेल त्याला तिथे हजर राहायला सांगितलं जायचं. बैठकीतली चर्चा असायची ती फक्त पूर्वनियोजित विषयावरच.\nहे विषय असायचे ते देशाची निर्यात कशी वाढेल, दक्षिण कोरियातली उत्पादनं जगाच्या बाजारात अव्वल कशी ठरतील, ही उत्पादनं जगाची बाजारपेठ कशी काबीज करतील, त्यासाठी काय करावं लागेल, अडचणी कोणत्या, त्या दूर करायचे मार्ग.. इत्यादी. सर्वाचं सार एकच. देशाची निर्यात वाढायला हवी. त्यासाठी जे करायला लागेल ते करायचं आणि आपलं लक्ष्य गाठलं जाईपर्यंत सरकारी यंत्रणांना ढील द्यायची नाही, हा त्यांचा निर्धार. ह्युंदाई, सॅमसंग, एल्जी.. असे एकापेक्षा एक लोकप्रिय ब्रॅण्ड जन्माला आले आणि जगाच्या बाजारात राज्य करू लागले ते यातूनच.\n‘‘यातून एक संदेश जातो. आपण असं काही करायला हवं होतं. दर महिन्याला शक्य नसेल तर.. ते शक्य असतं; पण नसलंच तरी.. तीन महिन्यांतून एकदा भेटा. पण पंतप्रधानांच्या पातळीवर जेव्हा असा आढावा घेतला जातो तेव्हा यंत्रणेतही आवश्यक संदेश जातो. यातून बदल घडतोच घडतो.’’\nहे वाचल्यावर कोणा परदेशस्थ विद्वानानं अथवा कोणा अर्थतज्ज्ञानं आपण काय करायला हवं, याचा आणखी एक सल्ला दिला असेल असं वाटलं. हे दोन्ही अंदाज बरोबर होते. पण फक्त तितकेच ते असते तर त्याची दखल या स्तंभात घ्यायची गरज वाटलीच असती असं नाही. पण हा सल्ला देणारी व्यक्ती अरविंद पनगढिया आहे आणि ती नरेंद्र मोदी सरकारनं स्थापन केलेल्या पहिल्यावहिल्या मूलगामी वगैरे यंत्रणेची प्रमुख होती. नियोजन आयोग बरखास्त करून त्या जागी आकारास आलेल्या नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर ट्रान्सफॉर्मिग इंडिया अशा भव्य नावाच्या पण प्रत्यक्षात ‘निति आयोग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यंत्रणेचं प्रमुखपद. ते २०१७ साली पनगढिया यांनी सोडलं आणि ते अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात अध्यापनासाठी परत गेले. अलीकडेच ‘इंडियास्पेंड’ या वृत्तसेवेला त्यांनी मुलाखत दिली. आणखी एक मुद्दा या मुलाखतीच्या पार्श्वभूमीचा. ती आहे ‘आत्मनिर्भर’, ‘व्होकल फॉर लोकल’, ‘मेक इन इंडिया’, ‘मेक फॉर वर्ल्ड’ अशा घोषणांच्या दणदणाटाचा. काय म्हणतात पनगढिया..\n‘‘इतिहासात साधारण २०० वर्षांचा अपवाद वगळला तर भारताचा जागतिक व्यापारात मोठा वाटा होता. ���८२० साली जागतिक सकल राष्ट्रीय उत्पादनात एकटय़ा भारताचं मोल १६ टक्के इतकं होतं. चीन आणि भारत हे दोघे जागतिक आर्थिक व्यवस्थेचा जवळपास निम्मा भार उचलत होते. सध्या आपण चीनपेक्षा मागे पडलो आहोत आणि व्हिएतनाम, बांगलादेश वगैरेही आपले स्पर्धक बनलेले आहेत. आपल्याला भारतीय उत्पादनं जागतिक बाजारात अधिकाधिक जायला हवीत असं वाटत असेल तर आपण रास्त संदेश द्यायला हवा. हा संदेश आणि त्यानंतरची धोरणं यासाठी महत्त्वाची आहेत. हे कसं करता येतं हे दक्षिण कोरियाच्या पार्क यांनी दाखवून दिलेलं आहेच..\n‘‘आपण जागतिकीकरण, आयात-निर्यात यांचे समर्थक आहोत, असा संदेश संबंधितांना नि:संदिग्धपणे जायला हवा. निर्यातीची भाषा करायची पण त्याच वेळी कृती मात्र आयातबंदी वा देशी पर्यायाची करायची, यातून परस्परविरोधी संदेश जातो. भारताला जगाच्या बाजारात यायचंय पण फक्त आपली उत्पादनं विकण्यापुरतंच. म्हणजे निर्यात करायला. पण त्याच वेळी आयातीसाठी मात्र भारत काही तितका उत्सुक दिसत नाही, असा आपल्या वागण्याचा अर्थ.\n‘‘धोरणात्मक पातळीवर हे उपयोगाचं नाही. आपल्यापेक्षा व्हिएतनाम, बांगलादेश यांची त्या बाबतीतली कामगिरी अधिक उजवी आहे. कामगार कायदे, कामगारांची उपलब्धता आणि त्यांची बाजारपेठ, व्यवसायसुलभता अशा अनेक क्षेत्रांत या दोन देशांनी बरंच काही करून दाखवलं आहे.\n‘‘आपल्याला आधी जागतिकीकरणाचं अर्थशास्त्र समजून घ्यायला हवं. आयातीला दरवाजे बंद करून आपण निर्यातप्रधान होऊच शकत नाही. जर तुम्ही जगाच्या बाजारातून तुमच्या देशात काही येऊच देणार नसाल तर तुम्हाला जगाच्या बाजारात काही पाठवायची, म्हणजे निर्यातीची, गरजच काय असं करणं म्हणजे आपली उत्पादनं समुद्रात फेकून देण्यासारखंच कारण आपल्याला त्या बदल्यात काही मिळणारं नाही.\n‘‘निर्यात या संकल्पनेमागची कल्पना लक्षात घ्यायला हवी. ज्या गोष्टी आपण स्वस्तात निर्माण करू शकत नाही त्या (बाहेरून) आयात करणं हे यातलं तत्त्व आहे..\n‘‘पण आपण हे लक्षात घेत नाही कारण आपण (देशी) उत्पादकांच्या दबावाला बळी पडतो. ते आपल्याला सांगतात आपण १०० कोटी मोबाइल बनवू शकतो कारण तितकी आपली बाजारपेठ आहे. म्हणजे आपल्या उत्पादनाला मागणी असेलच. यात धोका नाही. म्हणून मोबाइल आयात बंद करा म्हणजे आपले देशी मोबाइल विकले जातील. सरकारलाही हा मुद्दा पटतो. पण कोणत्��ाही दर्जा सुधारणा वा धोरणाशिवाय हे करणं म्हणजे आयातीवर कर लावणं. त्यामुळे फक्त बाहेरच्या फोनच्या किमती वाढतात. पण आपले फोन दर्जात दुय्यमच राहातात. ते जगाच्या बाजारात टिकत नाहीत. गेल्या पाच-सहा वर्षांत आपण हेच करत आलोय. अनेक देशी मोबाइल निर्माते तयार झाले. पण जागतिक पातळीवर (निर्यात होईल असा) एकही त्यात नाही..\n‘‘आता आपल्या धोरणांकडे पाहा. १९९१ साली आपल्याकडे उदारीकरण सुरू झालं. निर्यातीचा टक्का वाढू लागला. वाजपेयी सरकारनं दूरसंचार धोरण दिलं. परदेशी दूरसंचार कंपन्या आल्या. पण फोननिर्मिती मात्र आपण लघुउद्योगांसाठी राखीव ठेवली. त्यांचा जीव केवढा ते कशी निर्यात करणार ते कशी निर्यात करणार आता हा नियम गेला. पण जुन्या कामगार कायद्यांचा अडसर तसाच आहे. आपले उद्योग मोठे होऊच शकत नाहीत या कायद्यांत बदल केल्याखेरीज. जरा मोठे झाले की आले कामगार कायदे आडवे..\n‘‘बदल होण्यासाठी एकच सुधारणा पुरेशी नसते. सुधारणा हा सतत करायचा विषय आहे.. आपल्याला मोकळं, उदार (ओपन इकॉनॉमी) व्हायचंय हा मुद्दा कायम लक्षात हवा. आणि तसा संदेश जगाला जायला हवा..’’\nही सारी त्या मुलाखतीतली विधानं.\nअरविंद पनगढिया हे मोदी सरकारचे, मोदी यांच्या गुजरात प्रारूपाचे कडवे समर्थक. तरी त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याची कारणं कळली नाहीत. आता ती कोणी सांगायची गरजही नाही. त्यांच्या या मुलाखतीनंतर तरी या मोकळ्या आभाळाचं महत्त्व कळून आपलं अर्थाधळेपणाचं जाळं फिटेल का\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसत��नाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n1 एकच प्याला.. चहाचा\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://maparishad.com/content/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AA-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8", "date_download": "2020-09-25T03:38:59Z", "digest": "sha1:HLEXMIMHVXUNUS4A4JIEJGKM75Y46XC2", "length": 43697, "nlines": 56, "source_domain": "maparishad.com", "title": "मेकॉले विरुद्ध प्रिन्सेप, प्रिन्सेप विरुद्ध ट्रेवेल्यन | मराठी अभ्यास परिषद", "raw_content": "\nHome » मेकॉले विरुद्ध प्रिन्सेप, प्रिन्सेप विरुद्ध ट्रेवेल्यन\nमेकॉले विरुद्ध प्रिन्सेप, प्रिन्सेप विरुद्ध ट्रेवेल्यन\n(हे लेखन इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या काही पुस्तकांवरून आणि अन्य सामग्रीचा वापर करून लिहिण्यात आलेले आहे. संकेतस्थळांचा उल्लेख तळाशी क्रमवारीने दिला आहे. पुस्तकांच्या पृष्ठांचे संदर्भ १:१२, २:२० अशा प्रकारे दिलेले आहेत.)\n१८३४ सालचा हिंदुस्थान. दुसर्‍या बाजीरावाला बिठूरास पेन्शनवर पाठवल्यानंतर ब्रिटिश सत्ता हिंदुस्थानात सुस्थापित झाल्यासारखी दिसत होती. पुष्कळ भागात प्रत्यक्ष सत्ता आणि उर्वरित भागात ताटाखालची मांजरे बनलेले राजे-महाराजे आणि नवाब ह्यांमुळे एक उद्धट आत्मविश्वास सत्ताधारी वर्गामध्ये निर्माण झाला होता. युरोपीय (विशेषेकरून ब्रिटिश) संस्कृती, ज्ञान, समाज आणि वंश (तेव्हाचा शब्द, आजचा नव्हे) हे हिंदुस्थानी संस्कृती, ज्ञान, समाज आणि वंश ह्यांपेक्षा गुणत: श्रेष्ठ आहेत अशी भावना सत्ताधारी वर्गामध्ये दृढमूल होऊ लागली होती. ह्या पार्श्वभूमीवर त्या काळात ब्रिटिश राजकर्त्या वर्गामध्ये झालेल्या भाषा आणि लिपीसंबंधातल्या दोन वादांना सौकर्यासाठी शीर्षकातील सुटसुटीत नावे दिली आहेत.\nह्या दोन वादांपैकी पहिला आजही चांगलाच स्मरणात आहे. त्या वादाच्या नावातील मेकॉले म्हणजे थॉमस बॅबिं��्टन मेकॉले (१८००-५९). १८३२ ते १८३३ अखेर लंडनमधून ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यावर देखरेख करणार्‍या बोर्ड ऑफ कंट्रोलचा सेक्रेटरी, तदनंतर १८३४ ते १८३७ अखेर ह्या काळात कलकत्त्यात गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये लॉ-मेंबर अशी साधारण ६ वर्षे त्याचा हिंदुस्थानच्या कारभाराशी प्रत्यक्ष संबंध होता. इंडियन पीनल कोड तयार करणे हे महत्त्वाचे काम त्याने ह्या काळातच पार पाडले. ह्याखेरीज कमिटी ऑफ पब्लिक एज्युकेशनचा अध्यक्ष म्हणून त्याने जे विस्तृत टिपण लिहिले त्याचा परिणाम म्हणजे हिंदुस्थानातली शिक्षणाची पद्धत मुळापासून बदलली आणि शिक्षणाला एक नवी दिशा प्राप्त झाली. आज आपणांला दिसतो तो भारत देश तिच्यातून निर्माण झाला आहे. कमिटीच्या दहा सदस्यांमध्ये ५-५ अशी विभागणी झाली होती. पाच सदस्यांच्या मते सरकारने तोवर चालत आलेले शैक्षणिक धोरणच पुढे चालवावे, ज्यायोगे सरकार जुन्या पद्धतीच्या संस्कृत, अरेबिक आणि पर्शियनच्या अभ्यासावर भर देणारे धोरणच चालू ठेवील. उर्वरित पाच सदस्य इंग्रजी भाषा आणि आधुनिक ज्ञान देणार्‍या नव्या पद्धतीचा आग्रह धरत होते. (ह्या दोन विचारांना पुढील लेखनात अनुक्रमे पौर्वात्य आणि पाश्चात्य असे संक्षेपाने संबोधले आहे.) कमिटीचा अध्यक्ष म्हणून मेकॉलेने जे भारदस्त टिपण (minute) लिहिले त्यामुळे पारडे पाश्चात्य पक्षाच्या बाजूस झुकले आणि तेव्हापासून इंग्रजी भाषेची चलती हिंदुस्थानात सुरू झाली. मेकॉलेचे मूळ पूर्ण टिपण केव्हाच गहाळ झाले आहे असे दिसते. पण त्याचा पुष्कळसा भाग तळटीप ५ मध्ये उपलब्ध आहे. टिपण संक्षेपाने पाहायचे असेल तर ३:४०९ वाचा. टिपणातील काही विधाने आज भारतीयांना रुचणारी नाहीत पण ती तत्कालीन पूर्वग्रह आणि समजुतींची द्योतक असल्याने मेकॉलेला आज त्यावरून झोडपण्यात काहीच तथ्य नाही.\nह्या वादातील पराभूत पौर्वात्य पक्षाचा प्रमुख म्हणजे हेन्री थॉबी प्रिन्सेप (१७९२-१८७८) आणि जेम्स प्रिन्सेपचा थोरला भाऊ. हाही कलकत्त्यातील उच्चपदस्थांपैकी एक होता. गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंकचा अंतिम निर्णय त्याच्या पौर्वात्य पक्षाच्या विरोधात गेल्यामुळे कमिटीच्या सदस्यत्वाचा त्याने राजीनामा दिला. ह्यावरून पहिल्या वादाला मेकॉले विरुद्ध प्रिन्सेप असे नाव दिले आहे.\nदुसर्‍या वादातील प्रिन्सेप म्हणजे जेम्स प्रिन्सेप (१७९��-१८४०). ब्राह्मी लिपीची उलगड करून भारताच्या प्राचीन इतिहासाचे दालन उघडणारा. वर उल्लेखिलेल्या हेन्री थॉबीचा धाकटा भाऊ. ह्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले स्मारक आजही कलकत्त्यात प्रिन्सेप घाट ह्या स्थानावर उभे आहे. वादातल्या विरोधी पक्षाचा मुख्य प्रतिनिधी चार्ल्स एडवर्ड ट्रेवेल्यन (१८०७-१८८६). अगदी तरुण वयात हा हिंदुस्थानात कंपनी सरकारच्या नोकरीत आला आणि भराभर वर चढत १८३४ सालापर्यंत वयाच्या २७व्या वर्षी गव्हर्नर जनरलच्या निकटवर्तीय वर्तुळात त्याची गणना होऊ लागली होती (३:३९१). भारतीय भाषा लिहिण्यासाठी त्यांच्या चालू लिपीच योग्य आहेत की सर्व भारतीय भाषांना रोमन लिपी लागू करावी ह्या मुद्यांवर हा दुसरा वाद खेळला गेला. प्रिन्सेपसारख्या पौर्वात्यांच्या मते रोमन लिपी भारतीय भाषा लिहिण्यासाठी पुरेशी पडली नसती आणि चालू पद्धतीत बदल करण्याचे काहीच कारण नव्हते. ट्रेवेल्यनसारख्या पाश्चात्त्यांच्या मते रोमन लिपीच्या मार्गाने युरोपीय ज्ञानाचा हिंदुस्थानात प्रवेश आणखी सुकर झाला असता. अमेरिकन आणि अन्य मिशनरी प्रयत्नांमध्ये धर्मप्रसारासाठीची पुस्तके एतद्देशीय भाषांमध्ये पण रोमन लिपीत छापण्याची सुरुवात झालीच होती. मिशनरी वर्गाचा कल साहजिकच रोमन लिपीकडे होता. पहिल्या वादाचा निर्णय सरकारी पातळीवरून करण्यात आला. दुसर्‍या वादात मात्र सरकारी पातळीवर काहीच स्वारस्य दाखविण्यात आले नाही. परिणामत: त्याचे स्वरूप दोन खाजगी पक्षांमधले मतान्तर एवढेच मर्यादित राहिले. कमी-अधिक जोराने हा वाद पुढची साठ-एक वर्षे चालू राहिला, पण तेवढ्या काळात देशी भाषांचीच बरीच प्रगती झाल्याने आणि त्यांच्यामध्येच बरीच ग्रंथसंपदा निर्माण झाल्याने ह्या वादातली हवाच निघून गेल्यासारखे झाले. १८५७च्या उठावानंतर प्रजेला उगीचच डिवचणेही राज्यकर्त्यांना शहाणपणाचे वाटले नसावे.\nपहिल्या वादामध्ये निर्णय सरकारी पातळीवरून केला जाण्याचे कारण म्हणजे तो वाद १८१३ सालच्या चार्टर कायद्यामध्ये वापरण्यात आलेल्या 'लर्नेड नेटिव्ह्ज ऑफ इंडिया' (सुशिक्षित एतद्देशीय) ह्या शब्दांचा अर्थ कसा लावायचा ह्या कायद्याच्या मुद्याभोवती केन्द्रित होता. मेकॉलेच्या टिपणामधून हे स्पष्ट दिसून येते. तो म्हणतो : (५)\n''... सार्वजनिक शिक्षण-कमिटीच्या काही सदस्यांच्या मते आजता���ायत चालत आलेली पद्धती हीच काय ती ब्रिटिश संसदेने १८१३ मध्ये पुरस्कृत केलेली पद्धती आहे... मला नाही असे वाटत की संसदेने केलेल्या कायद्याचा कशाही मार्गाने अर्थ लावला तरी त्यामधून सध्या लावलेला अर्थ काढता येईल. अमुकच भाषा किंवा अमुकच शास्त्र असे काहीही कायद्यात उल्लेखिलेले नाही. वाङ्मयाचे पुनरुज्जीवन आणि विकास आणि सुशिक्षित एतद्देशीयांना उत्तेजन अशा हेतूने आणि ब्रिटिश सत्तेखालच्या भागातील रहिवाशांमध्ये शास्त्रीय ज्ञानाचा प्रवेश आणि विकास व्हावा अशा हेतूने काहीएक रक्कम बाजूस काढून ठेवण्यात आली आहे. ह्यावरून असे मांडण्यात येत आहे किंवा असे गृहित धरून चालण्यात येत आहे की संसदेच्या मते वाङ्मय म्हणजे केवळ अरेबिक वा संस्कृत वाङ्मय. मिल्टनची कविता, लॉकचे तत्त्वज्ञान वा न्यूटनचे पदार्थविज्ञान ह्यांच्याशी परिचय असणार्‍या एतद्देशीयाला जणू सुशिक्षित एतद्देशीय ही उपाधी संसदेने लावलीच नसती. कुश दर्भाचे उपयोग आणि परमेश्वरात विलीन होण्याचे रहस्य हिंदूंच्या पवित्र ग्रंथांतून शिकलेल्यांनाच जणू ही उपाधी लागावी, हा अर्थ समाधानकारक आहे असे मला वाटत नाही.\"\nअशा रीतीने चार्टर कायद्याचा अर्थ लावण्याचा प्रसंग पडल्याने आणि 'सुशिक्षित एतद्देशीय' ह्या शब्दांचा अर्थ 'युरोपीय ज्ञान घेतलेले' असा प्रस्थापित झाल्याने जुन्या पद्धतीचे शिक्षण थांबवून त्याच्या जागी नव्या पद्धतीचे शिक्षण देण्यात यावे हा निर्णय सरकारी पातळीवरून करण्यात आला. हा निर्णय जरी हिंदुस्थानी प्रजेच्या भविष्यावर कायमचा परिणाम करणारा होता तरी तो घेतला गेला कलकत्तेकर इंग्रजांच्या छोट्या उच्च वर्तुळात. आपल्या आणि आपल्या देशाच्या भवितव्यावर मूलभूत परिणाम करणारा असा काही निर्णय घेतला जात आहे ह्याची हिंदुस्थानी प्रजेला ना जाणीव होती ना काळजी. लिपिबदलाबाबत कोणताच कायदा वाटेत येत नसल्याने काहीच निर्णय झाला नाही आणि जैसे थे परिस्थितीच चालू राहिली. माझ्या मते हिंदुस्थानी प्रजेचे हे मोठेच सुदैव म्हणायचे. नपेक्षा राज्यकर्त्यांच्या ह्याच उच्च वर्तुळाने एका फटक्यात देवनागरीसहित सगळ्या लिपी निकालात काढल्या असत्या आणि त्या जागी रोमन लिपीची स्थापना केली असती. ह्या 'सुधारणेचे' परिणाम हिंदुस्थानी प्रजेने कायमचे भोगले असते. ह्या विषयीचे माझे वैयक्तिक मत ह्या लेखनाच्या अखेरीस विस्ताराने लिहिले आहे. येथे एवढेच लिहितो की सर्वविनाशाच्या गर्तेपासून आपण थोडक्यात वाचलो आणि त्यामुळे आज भारत एक सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून जगात मानाने उभा आहे.\n(हा संपूर्ण वाद क्र०१ येथे दर्शविलेल्या जागी वाचावयास उपलब्ध आहे. तेथील पल्लेदार इंग्रजीतील लांबलचक टिपणे वाचायची नसतील तर त्यांचा उत्तम सारांश क्र०२मध्ये प्रोफेसर आणि शब्दकोशकार मोनियर विल्यम्स ह्यांनी लिहिला आहे. ह्या वेळेपर्यंत त्यांचे आडनाव विल्यम्स एवढेच होते. पुढे १८८६ साली त्यांना KCIE ही पदवी मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या आडनावात 'मोनियर' हा शब्द जोडला आणि ते मोनियर मोनियर-विल्यम्स अशा double-barelled आडनावाने ओळखले जाऊ लागले. (७)\nलिपीसंबंधीच्या वादाची सुरुवात एका छोट्या बाबीवरून झाली. थॉमसन नावाच्या दिल्लीस्थित इंग्रजाने ट्रेवेल्यनच्या सूचनेवरून रोमन लिपीत एक इंग्रजी-उर्दू शब्दकोश तयार केला. त्याच्या प्रती कलकत्त्यातील स्कूल बुक सोसायटीने विकत घ्याव्या काय असा प्रस्ताव सोसायटीपुढे आला. तिचे दोन सदस्य जेन्स प्रिन्सेप आणि टायटलर ह्यांनी हिंदुस्तानी भाषांसाठी रोमन लिपी वापरण्याचे काहीच कारण नाही असे त्रोटक शेरे मारून आपला विरोध नोंदवला. उत्तर म्हणून ट्रेवेल्यनने विस्तृण टिपण लिहिले. तद्नंतर मूळ मुद्दा दूर राहून रोमन लिपी हिंदुस्थानातील भाषांना लागू करणे योग्य की अयोग्य हा वाद सुरू झाला. मिशनरी लोकांना ह्या प्रश्नात रस असल्याने त्यांच्या सेरामपूर प्रेसने १८३४ सालीच ह्या संपूर्ण वादातील मतमतान्तरे एकत्र करणारे पुस्तक छापले. (ते पुस्तक क्र०१ येथे उपलब्ध आहे.) ह्या वादावर सरकारच्या बाजूने काहीच अधिकृत प्रतिक्रिया आलेली दिसत नाही. हे एक मोठेच आश्चर्य आहे. परिणामत: वादाचा काहीच निर्णय न होऊन परिस्थिती पूर्ववत चालू राहिली. मोठेच आश्चर्य असे मी म्हणतो ह्यामागे एक मनोरंजक कारण आहे आणि ते पाहण्यासाठी थोडे विषयांतर करावे लागेल.\nमेकॉले हिंदुस्थानात आला तेव्हा तो अविवाहित होता. आपल्या दोन बहिणींवर त्याची फार माया होती आणि त्या दोघींपैकी धाकटी हॅना हीही अविवाहित असून भावाबरोबरच हिंदुस्थानात आली. (लग्नाच्या हेतूने, दुसरे काय तेव्हाची ती पद्धत होती.) कलकत्त्यात आल्यावर चार्ल्स ट्रेवेल्यन हा उपवधू आणि उज्ज्वल भवितव्य असलेला तरुण तिच्य��� प्रेमात पडला आणि डिसेंबर १८३४मध्ये त्यांचा विवाह झाला. मेकॉलेला हा विवाह पूर्णपणे पसंत होता, कारण ट्रेवेल्यनबद्दल त्याचे फार चांगले मत होते. दोघांना जरी उत्तम पगार असले तरी दोघेही मूळचे मध्यमवर्गीय होते आणि बचत करून ती मायदेशी पाठवण्याची दोघांनाही आवश्यकता होती. ह्या कारणाने विवाहानंतर नवविवाहित दांपत्य आणि मेकॉले एकाच घरात राहिले (३:३९४). (ह्याच घराच्या जागेवर सध्याचा प्रतिष्ठित बेंगाल क्लब उभा आहे (३:३८९). पाश्चात्य विरुद्ध पौर्वात्य शिक्षण हा पहिला वाद ह्याच सुमारास चालू होता, कारण मेकॉलेचे टिपण २ फेब्रुवारी १८३५ ह्या दिवशी लिहिले गेले (क्र० ५). मेव्हणे मेव्हणे आणि एकाच घरात राहणारे असूनही ट्रेवेल्यनने लिपीच्या प्रकरणातही रस घ्यायला मेकॉलेला उद्युक्त केल्याचे दिसत नाही. रोजच्या रोज डिनर टेबलवर ते काय बोलत होते ह्याबाबत काहीच नोंद उपलब्ध नाही. जर मेकॉलेने भाषेबरोबर लिपीच्या कामातही लक्ष घातले असते तर अजून एक भारदस्त टिपण लिहून ह्याही प्रश्नाचा कायमचा निकाल त्याने लावला असता. (जाता जाता असाही उल्लेख करावासा वाटतो की क्र० ३चे मेकॉलेचे चरित्र त्याचा भाचा आणि हॅनाचा मुलगा जॉर्ज ओटो ट्रेवेल्यन ह्याने लिहिलेले आहे.)\nकालान्तराने मेकॉले आणि ट्रेवेल्यन दोघेही इंग्लंडला परतले. चार्ल्स ट्रेवेल्यन १८५९मध्ये हिंदुस्थानात परत आला. मद्रासचा गव्हर्नर आणि व्हाइसरॉयच्या कौन्सिलात अर्थविभागाचा सदस्य म्हणून १८६५ पर्यंत तो पुन: हिंदुस्थानात होता. लिपीचा विषय तो विसरला नव्हता. इंग्लंड सोडण्यापूर्वी ह्या विषयाचा तेथे पाठपुरावा करण्याचे काम त्याने मोनियर विल्यम्सकडे सोपवले होते. १८३४मध्ये झालेला वाद आणि नंतर इंग्लंडातील वृत्तपत्रात छापलेले लिखाण एकत्रित करून मोनियर विल्यम्सने जे पुस्तक प्रसिद्ध केले ते क्र०२ येथे उपलब्ध आहे. ह्याही प्रयत्नातून काही निष्पन्न झाल्याचे दिसत नाही.\nमिशनरी लोकांनाही ह्या लिपीच्या प्रकरणात रस होता असे वर म्हटलेले आहेच. आपल्यापरीने धर्मप्रचाराची भाषान्तरित पुस्तके रोमन लिपीत छापून प्रसिद्ध करण्याचे त्यांचे कार्य चालूच होते. ह्या विषयाला खास वाहिलेले एक मासिक लाहोरमध्ये चार-पाच वर्षे तरी प्रकाशित होत होते. ह्या मासिकाच्या पहिल्या आणि पाचव्या वर्षांचे अंक क्र०४ येथे उपलब्ध आहेत. मासिकाच्या पृष्ठभागावरच त्याचा हेतू रोमन-उर्दू जर्नल - पौर्वात्य भाषांसाठी रोमन लिपीच्या पुरस्कारार्थ (Roman-Urdu Journal. To advocate the use of Roman Alphabet in Oriental Languages) असा नोंदवलेला आहे. हे अंक चाळले तर रोमन लिपीच्या चळवळीतली हवा निघून जायला लागल्याचे लक्षात येते. पंजाब विद्यापीठाशी संबंधित असलेल्या आणि अन्यही बर्‍याच प्रतिष्ठित हिंदू आणि मुस्लिम व्यक्तींची मते अंकात वेळोवेळी छापलेली आहेत आणि त्या सर्वांनी रोमन लिपीला विरोध केल्याचे दिसते. खुद्द सरकारलाही ह्या विषयात काहीच रस नसल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ खंड ५, अंक ४६, पृष्ठ २५ पाहा. डॉ० डब्ल्यू० सेंटर नावाच्या लेखकाने सरकारी पातळीवर हा प्रस्ताव उचलून धरायला विरोध केला आहे. लोकांना हा प्रस्ताव मान्य आहे का नाही ह्या चाचणीवरच त्याचे यशापयश ठरविले पाहिजे, सरकारी हस्तक्षेपाची आवश्यकता नाही असे त्याने नमूद केले आहे. पंडिता रमाबाई ह्यांचेही नाव विरोधक म्हणून एका ठिकाणी आलेले आढळते. खंड ५, अंक ५० पृष्ठ १७ येथे Lady-Pandit “Ramabai” and Roman character असा एक लेख आहे. त्यावरून कळते की रमाबाईंनी जणू संस्कृत भाषाच विलाप करत आहे अशी कल्पना करून एक काव्य करून ते काव्य पूर्वीच्या वर्षी म्हणजे १८८१ साली बर्लिनमधल्या प्राच्यविद्या तज्ज्ञांच्या काँग्रेसकडे पाठवले होते आणि मोनियर विल्यम्स ह्यांनी त्या काव्याचे भाषान्तर करून दिले होते. प्रस्तुत काव्यातील दोन भाग येथे वाचावयास मिळतात. एव्हांना देशी भाषांमध्ये त्या त्या लिपी वापरून बरीच ग्रंथनिर्मिती झालेली असल्याने आणि १८५७च्या घटनांच्या नंतर ही खाजवून खरूज काढण्यात सरकारला काही स्वारस्य वाटत नसावे.\n१८३४ साली लिपीबदलाला सर्वांत अधिक अनुकूल वातावरण होते तरीही तो बदल होऊ शकला नाही. ह्यामुळे हिंदुस्थान आणि नंतरचा भारत देश मोठयाच आपत्तीतून वाचला असे पूर्वी म्हटले आहे ते का ह्यावर दोन शब्द लिहितो.\nराजकीय पातळीवर सत्ता केंद्रित असलेला एकसंध देश इंग्रजांनी निर्माण केला. तरीही तत्पूर्वी दोन-अडीच हजार वर्षे हा देश सांस्कृतिक पातळीवर एकत्रच होता. मुस्लिम, शीख, पारसी, ज्यू असे अन्य प्रवाह आले तरी तेही ह्या सांस्कृतिक एकसंधतेचा भाग होऊन गेले. संस्कृत भाषा, त्यात निर्माण झालेले तत्त्वज्ञान आणि विचार, त्यातील वाङ्मय आणि त्याच गोष्टींचा पुढे देशी भाषांमध्ये झालेला विकास हे ह्या एकसंधतेला प्रामुख्याने पायाभूत आहेत असे मला वाटते. केरळमधल्या भारतीयाला बंगालमधला किंवा पंजाबमधला भारतीय फार दूरचा वाटत नाही ह्यामागे हे समान धागे आहेत. ह्याउलट १८३४मधला हिंदुस्थान अगदीच स्वत्व गमावलेला आणि पराभूत अवस्थेतला समाज होता. इंग्रज जे म्हणतील ते करायला तो तयार होता. इंग्रजांनी तेव्हा इथल्या लिपींना राजाश्रय काढून घेतला असता आणि रोमन लिपी राजकीय पातळीवरून प्रसारित केली असती तर केवळ रोमन लिपी शिकलेली हिंदी प्रजा दहा-पंधरा वर्षांतच इथल्या लिप्या विसरायला लागली असती. वापर नसला तर एखादी लिपी संपूर्ण विस्मरणात जायला फार वेळ लागत नाही. ब्राह्मी आणि खरोष्ठी ह्या प्राचीन लिप्यांचे हेच झाले. अगदी अलीकडचे आपल्या मोडीचेच उदाहरण घ्या. १९४०-५० पर्यंत बर्‍याच जणांना जुजबी का होईना, मोडी वाचता येत असे. शाळांमधून मोडी बंद झाल्यावर ३०-४० वर्षांतच अशी स्थिती निर्माण झाली की आत्मविश्वासपूर्वक मोडी वाचणार्‍यांची संख्या वीसपंचविसावर येऊन पोहोचली. महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करू इच्छिणारे काहीजण प्रयत्नपूर्वक मोडी वाचायला शिकतात कारण आजच्या काळात हेही कोणीतरी केले पाहिजे ही जाणीव आपल्यामध्ये आहे. १८३४ साली कोणीही असा प्रगल्भ विचार केला असता असे वाटत नाही. लवकरच सर्व भारतीय लिप्या पूर्ण विस्मरणात गेल्या असत्या आणि त्या त्या लिप्यांमध्ये लिहिलेली असंख्य पुस्तके आणि कागदपत्रे दुर्लक्षित अवस्थेत कोणाकोणाच्या माळ्यावर पडून राहिली असती. नशिबाने एखाददुसरे पुस्तक रोमन लिपीतून छापले गेलेही असते, पण बहुतेकांची वाटचाल वाळवी, ओलावा, धूळ ह्या परिचित मार्गाने होऊन ती नष्ट तरी झाली असती किंवा पूर्ण विस्मरणात गेली असती. आपल्या भूतकाळाचे ज्ञान आणि त्याच्या अस्तित्वाची जाण ह्या अनमोल ठेव्याला आपण पूर्णपणे मुकलो असतो. उरले असते ते केवळ जातीजमातीतील, भाषांभाषांतील आणि अन्य अनेक प्रकारचे भेद. त्यांची आपल्याकडे मुळीच टंचाई नाही. भूतकाळ विसरलेल्या समाजांचे भविष्य कसे असते हे आपण आफ्रिका किंवा दक्षिण अमेरिकेच्या उदाहरणांवरून पाहू शकतो. भारतीय समाजाला एकत्र बांधून ठेवणारे घट्ट सिमेंट नाहीसे झाल्यावर इथे पुढेमागे कायमचे अराजक माजले असते आणि आजचा सामर्थ्यवान भारत कदाचित निर्माणच झाला नसता. १८३४च्या काळातला दीनदलि��� हिंदुस्थान कदाचित पुन्हा डोके वर काढूच शकला नसता असे मला वाटते.\nसर्व भारतीय भाषा रोमन लिपीमध्ये लिहिल्या जाव्यात अशी मागणी करणारे काही गट आजही आसपास आहेत. ह्या आजच्या चळवळींचे मूलस्रोत अगदी वेगळे आहेत आणि १८३४च्या मागणीशी त्यांचे काहीच साधर्म्य नाही. ते केवळ नावापुरतेच एकासारखे एक दिसतात. प्रस्तुत लेखनात ह्या आजच्या मागणीबद्दल काहीही मतप्रदर्शन केलेले नाही असे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.\nसंदर्भ बघण्यासाठी tinyurl.com ने काम न केल्यास books.google.com येथील शोधपेटी (search-box) मध्ये पुस्तकाचे नाव घालूनही पुस्तक सापडेल.\nटोरांटो, ओन्टारिओ M5G 2K5, कॅनडा\nपुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :\nमराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/indian-bank-recruitment-results/", "date_download": "2020-09-25T02:47:14Z", "digest": "sha1:N2VLLWNO3BSRFIIDDN36PXKPKFAMFC4B", "length": 5397, "nlines": 88, "source_domain": "mahabharti.in", "title": "Indian Bank Recruitment Results - Downalod Here", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nइंडियन बँक सुरक्षा रक्षक भरती २०१९ निकाल\nइंडियन बँक सुरक्षा रक्षक भरती २०१९ निकाल\nIndian Bank Security Guard Exam 2019 Results : इंडियन बँकेनि सब स्टाफ केडर अंतर्गत सुरक्षा रक्षक पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर केलेले आहे. निकाल डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nसर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १७३\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद स्टाफ नर्स गुणवत्ता यादी डाउनलोड\nबॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत 111 रिक्त पदांची भरती\nRTMNU येथे विविध पदांची भरती\nसोलापूर विद्यापीठ येथे स्थापत्य अभियंता पदाची भरती\nग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 288 (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे)…\nजिल्हा परिषद अकोला भरती अंतिम पात्रता यादी\nजिल्हा परिषद लातूर येथे विधिज्ञ पदाची भरती\nसार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथे विविध रिक्त पदांची भरती\nपंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त पदांची भरती सुरु\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mazespandan.com/2019/12/11/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-25T03:17:06Z", "digest": "sha1:RCKZXBXL2N3F4JXMJ62VUZTFUZ3GYWIJ", "length": 29892, "nlines": 241, "source_domain": "mazespandan.com", "title": "संस्कार | स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nअगदी जड अंतःकरणाने अविनाशने कारच्या डिक्कीचा दरवाजा उघडला, आईची बॅग आत सरकवली, दरवाजा बंद केला, दरवाज्याच्या काचेवर ठळक “आईची पुण्याई” लिहलेल्या अक्षराकडे पाहून त्याचे डोळे पाणावले कारचा दरवाजा उघडला, आई आत बसली अन गाडी निघाली.\nबाबा गेल्यावर सर्व घराची धुरा सांभाळत आईबाबा दोघांची जबाबदारी आपल्या सर्व आशा आकांक्षा बाजूला गुंडाळून आईने प्रचंड ताकतीने पेलवली होती बाबानंतर बाबांच्या पेन्शनच्या पैशातून त्यांच्या स्वप्नातील त्यांचे घर चालवत एकुलत्या एक अविचे उच्चशिक्षण, एका नामांकित कंपनीत मोठ्या पॅकेज ची नौकरी, उच्च विद्याविभूषित संस्कारी घरातील मुलीशी विवाह, एक गोंडस आजीच्या छत्रछायेत वाढलेली संस्कारी कन्यारत्न अन गेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी अविच्या स्वप्नातली त्याला घेऊन दिलेली ही कार बाबानंतर बाबांच्या पेन्शनच्या पैशातून त्यांच्या स्वप्नातील त्यांचे घर चालवत एकुलत्या एक अविचे उच्चशिक्षण, एका नामांकित कंपनीत मोठ्या पॅकेज ची नौकरी, उच्च विद्याविभूषित संस्कारी घरातील मुलीशी विवाह, एक गोंडस आजीच्या छत्रछायेत वाढलेली संस्कारी कन्यारत्न अन गेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी अविच्या स्वप्नातली त्याला घेऊन दिलेली ही कार सर्व अविच्या जमेची बाजू होती \nसातव्या महिन्यात जन्मलेली ‘मनू’ कदाचित वाचणार नाही असे डॉक्टरने सांगितल्यावर सर्व देव पाण्यात टाकून, बाबांचे वर्षश्राद्ध न करता सतत वीस दिवस आई दवाखान्यातून हलली सुद्धा नव्हती मनू आज दहा वर्षाची झाली तरी आईपेक्षा आजीच्या सानिध्यात राहूनच तिने ‘उत्तम संस्कार’ आत्मसात केले होते, त्याचा परिणाम पण असा होता की शाळेच्या पालक सभे��� जाणे अन मनूची प्रशंसा ऐकून घरी परत येणे मनू आज दहा वर्षाची झाली तरी आईपेक्षा आजीच्या सानिध्यात राहूनच तिने ‘उत्तम संस्कार’ आत्मसात केले होते, त्याचा परिणाम पण असा होता की शाळेच्या पालक सभेत जाणे अन मनूची प्रशंसा ऐकून घरी परत येणे याशिवाय अवि अन उच्चविद्याविभूषित पत्नी ‘जयंती’ कडे पर्याय नव्हता \nसर्वकाही ठीकठाक चालले होते \nआई आईचे सर्व काम स्वतःच करत होती आजपर्यंत आईने अविकडे एक रुपया देखील मागितला नव्हता आजपर्यंत आईने अविकडे एक रुपया देखील मागितला नव्हता नियमित चालणे, धार्मिक ग्रंथाचे वाचन, न चुकणारा हरिपाठ यामुळे तिला दवाखाना माहीत नव्हता \nपण सर्वच सुखात चालले तर दुःखाने कोणाच्या खांद्यावर डोके टेकायचे ………\nउच्चविद्याविभूषित संस्कारी घरातील सून आणण्याचा आईचा निर्णय कदाचित चुकला होता सुंदर, सालस, संस्कारी, गर्भश्रीमंत होती पण माणसाला माणूस अन प्राण्याला प्राणी समजण्याची कला तिला अवगत नव्हती \nछोट्या छोट्या गोष्टींमुळे, मैत्रिणींच्या सल्ल्यामुळे, माहेरच्या गुजगोष्टीमुळे तिने गेल्या तीन महिन्यापासून अविचे अक्षरशः डोके खाल्ले होते, अन गेल्या पंधरा दिवसापासून अविशी अबोला केला होता \nविपन्नावस्थेत असलेला अवि प्रचंड मानसिक दबावाखाली जगत होता, त्याच्या मनात अस्तित्व निर्माण करणारी जननी विरुद्ध जन्मजन्मांतरी साथ देणारी() पत्नी यांचे पारंपरिक युद्ध तो प्रत्यक्षात अनुभवत होता \nयाचा पूर्णविराम त्याला हवा होता.\nआईला कळू न देता त्याने एका वृद्धाश्रमाची माहिती तो काढून आला होता अन आज आईने घेऊन दिलेल्या कारमध्ये तो आईला बसवून त्या वृद्धाश्रमात सोडण्यासाठी निघाला होता अन ते पण आईला याची पूर्वकल्पना न देता अन आज आईने घेऊन दिलेल्या कारमध्ये तो आईला बसवून त्या वृद्धाश्रमात सोडण्यासाठी निघाला होता अन ते पण आईला याची पूर्वकल्पना न देता \nगाडी गल्लीतून मुख्य रस्त्याला लागली, ताकतीने पळण्याची क्षमता असूनही गाडी फारच कमकुवत मनाचा चालक बसल्यामुळे अगदी चालकाच्या सोयीप्रमाणे चालत होती आईने पॉकेट ज्ञानेश्वरी काढली अन वाचत बसली \nआईने अविला एका शब्दाने विचारले नव्हते की तो तिला कुठे घेऊन जात आहे कदाचित तिला कळले तर नसेल कदाचित तिला कळले तर नसेल त्याच्या मनात एक संघर्ष पेटला होता, आयुष्य घडवणारी आई का आयुष्याच्या शे��टपर्यंत साथ देणारी पत्नी \nपण आई माझ्या भावना समजावून घेईल अन माझ्या निर्णयाला नेहमीप्रमाणे समर्थन देईल या भावनेतून त्याने आईला न सांगता हे पाऊल उचलले होते पण आईला प्रत्यक्ष बोलण्याची हिम्मत त्याच्यात अजिबात नव्हती \n या विचारात गेल्या नव्वद दिवसापासून होता तो \nयएखाद्या मालिकेमध्ये एकाच भागात संपणारा विषय तीन महिने घोळावा अन त्यातून काहीतरी अनपेक्षित बाहेर यावे तसाच हा विषय होता समोरील चौकातून गाडी डावीकडे वळली, महिन्याच्या वारीसाठी एकादशीला नाथमहाराजांच्या दर्शनाला जाणाऱ्या आईचा अगदी पाठ झालेला रस्ता असल्याने आईने त्या रस्त्याचे दर्शन घेतले.\nहळव्या मनाच्या अविच्या डोळ्यात अश्रू थांबत नव्हते, सतत गालावर ओघळत होते.\nगाडी वृद्धाश्रमच्या दिशेने चालत होती, अविच्या मनातला संघर्ष तीव्र होत होता जगण्याची कला ज्या गुरूंनी शिकवली होती त्याला, त्यांना तो अखेरचा श्वास कुठे घ्यावा हे शिकवायला निघाला होता जगण्याची कला ज्या गुरूंनी शिकवली होती त्याला, त्यांना तो अखेरचा श्वास कुठे घ्यावा हे शिकवायला निघाला होता त्याच्या माथी आज भयंकर संकट धर्मयुध्दाच्या रूपाने उभे होते त्याच्या माथी आज भयंकर संकट धर्मयुध्दाच्या रूपाने उभे होते कोणत्याही परिस्थितीत अपयश त्याच्याच पदरी पडणार होते \nअत्यंत रहदारीचा रस्ता असल्याने त्याची नजर फक्त समोर होती, दुरवर एक रसवंती दिसली. रसवंतीवर थांबून मन मोकळे करावे असा विचार त्याच्या मनात आला. सर्व आईला सांगून मोकळे व्हावे, आई जे म्हणेल त्याला सामोरे जावे असा विचार त्याने केला \nवेड्यावाकड्या लाकडावर उभ्या केलेल्या चार पत्राच्या शेडमध्ये एक चरक उभे केले होते. चरकाच्या वर विठ्ठलाचा फोटो अन त्याच्या शेजारी एका तरुणाचा हार घातलेला फोटो होता एक आजीबाई चरकातून ऊस ढकलण्यात अन चरकासमोर उभी राहून पिळून निघालेला ऊस आजीबाईंच्या हातात पुन्हा देण्यात एक तरुण स्त्री मग्न होती, उसाचा शेवटचा थेंब आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी त्यांची धडपड वाखाणण्याजोगी होती एक आजीबाई चरकातून ऊस ढकलण्यात अन चरकासमोर उभी राहून पिळून निघालेला ऊस आजीबाईंच्या हातात पुन्हा देण्यात एक तरुण स्त्री मग्न होती, उसाचा शेवटचा थेंब आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी त्यांची धडपड वाखाणण्याजोगी होती एका इंग्रजी शाळेच्या गणव��शातील नऊ दहा वर्षाची पोर टेबलवर पिण्याचे पाणी ठेवत हाफ का फुल एका इंग्रजी शाळेच्या गणवेशातील नऊ दहा वर्षाची पोर टेबलवर पिण्याचे पाणी ठेवत हाफ का फुल गोड आवाजात विचारत होती.\nअंगठा अन तर्जनी ताणून दाखवत अविने तिला फुल्ल रस पाहिजे असा इशारा केला, ती चरकाकडे वळाली. रस आणून ठेवला.\n“नाव काय गं तुझं ” कुतूहलाने आईने त्या मुलीला विचारले.\n“माय नेम ईज ‘भागीरथी’ ” सांगत ती आपल्या कामात व्यस्त झाली.\nआईने रस पिऊन संपवला, अविने अजून ग्लासला हात लावला नव्हता.\nअवि विचारात मग्न होता अन आई निरखून त्या तरुणाच्या फोटोकडे पहात होती चरक बंद झाला होता, आईचे निरीक्षण करणाऱ्या आजीबाई आईच्या बाजूला बसत बोलली, “ल्योक हाय माझा चरक बंद झाला होता, आईचे निरीक्षण करणाऱ्या आजीबाई आईच्या बाजूला बसत बोलली, “ल्योक हाय माझा डायव्हर हुता \nतिचे डोळे पाणावले होते आईने तिच्या खांद्यावर हात ठेवला, तिचे पण डोळे पाणावले \nगिऱ्हाईक आल्याने आजीबाई उठली, अवि सर्व पहात होता.\nअवि दहा वर्षाचा असतांना त्याचे बाबा गेले पण त्याच्या संगोपणात कसलीच कमतरता येऊ न देता त्याला आज समाजात ताठ मानेने फिरवणारी त्याची आई होती या कुटुंबावर आज जी वेळ आली तशी त्याच्या आईवर आली असती तर या कुटुंबावर आज जी वेळ आली तशी त्याच्या आईवर आली असती तर किंवा भविष्यात जयंती अन मनू वर अशी वेळ आली तर किंवा भविष्यात जयंती अन मनू वर अशी वेळ आली तर या विचाराने अवि अगदी कोमात गेल्यासारखा बसला होता \n“अवि रस घे ना रे बेटा ” आईच्या शब्दाने तो खडबडून जागा झाल्यासारखा “हो आई” आईच्या शब्दाने तो खडबडून जागा झाल्यासारखा “हो आई” बोलून एका घोटात रस संपवत ग्लास खाली ठेवला.\nबिल देत दोघेही गाडीत बसले \nजातांना म्हातारीने कसली कळकट पर्स ठेवली म्हणून उत्सुकतेने जयंतीचे ती उघडली, तिच्या नावे केलेली पंधरा लाखाची एफ.डी. अन मनूच्या नावे केलेली दहा लाखाची एफ. डी. व आईचे काही जुने दागिने होते त्यात जयंतीचे डोळे विस्फारले, त्यात आपोआप पाणी आले, ती ढसाढसा रडत होती, स्वतःच्या मुलाच्या नावे एक रुपयाही न टाकता सून अन नातीच्या नावे आपली सर्व पेन्शन समर्पित करणारी सासूच्या रुपात लाभलेल्या आईला तिने काही क्षणापूर्वी घरातून काढले होते जयंतीचे डोळे विस्फारले, त्यात आपोआप पाणी आले, ती ढसाढसा रडत होती, स्वतःच्या मुलाच्या नावे एक रुपयाही न टाकता सून अन नातीच्या नावे आपली सर्व पेन्शन समर्पित करणारी सासूच्या रुपात लाभलेल्या आईला तिने काही क्षणापूर्वी घरातून काढले होते स्वतःच्या नजरेत आज अपराधी झाली होती ती \nतिने फोन उचलला..अविला लावला…\nफोन वाजला, जयंतीचा होता, उचलला नाही, पुन्हा आला, उचलला नाही, पुन्हा वाजला, पुन्हा उचलला नाही \n यासाठीच फोन असणार याची त्याला कल्पना होती …\nत्याच्या डोळ्यासमोर चरकाची दोन चाके स्पष्ट दिसत होती, एक आई अन दुसरी जयंती, मध्ये पिळून निघणारा ऊस त्याला त्याचे अस्तित्व भासत होता, या सर्व प्रक्रियेत त्याचा पालापाचोळा होणे त्याला अटळ वाटत होते \nएका पारंपरिक प्रथेत त्याचा बळी जाणार हे शाश्वत होते \nसमोर वृद्धाश्रमाची पाटी दिसली अविचे अंग थरारले आईच्या पदरातून बाहेर पडण्याची कला त्याला अवगत नव्हती, त्याने गाडीची गती वाढवली, अगदी पाटी आईला अस्पष्ट दिसेल एवढी \n पण पुढे जायचे कुठे \nअगदी थोड्या अंतरावर मंदिराजवळ गर्दी दिसली, समोर लावलेल्या बॅनर वरून नव्याने निर्माण झालेल्या साईबाबांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होती असा संबोध होत होता, गाडी तिकडे आपोआप वळली \nआईच्या चेहऱ्यावर आंनद दिसला, तो पाहून अविच्या मनालाही आनंद झाला \nआई कार्यक्रमात व्यग्र झाली, आईला वृद्धाश्रमात न सोडण्याचा निर्णय त्याच्या संवेदनशील मनाने घेतला होता काहीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण शेवटच्या श्वासापर्यंत आई माझे अस्तित्व बनून राहील काहीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण शेवटच्या श्वासापर्यंत आई माझे अस्तित्व बनून राहील असा ठाम निर्णय त्याने घेतला होता \nआपण आईला कोणत्या कारणाने आणले हे आईला कळले नाही याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.\n आतापर्यत जयंतीचे जवळपास तीस कॉल त्याने ‘मिस’ केले होते, ‘आईला सोडा, लवकर या याशिवाय ती काय बोलणार याशिवाय ती काय बोलणार ’ म्हणून त्याने तिचे कॉल रिसिव्ह केले नव्हते \nआई अगदी तृप्त मनाने अन आनंदी चेहऱ्याने देवळाच्या पायऱ्या उतरतांना दिसली, अवि लगबगीने तिच्या जवळ गेला, दर्शन घेतले, तिच्या हातातील प्रसादाची वाटी घेऊन गाडीपर्यंत येऊन आईला गाडीत बसवले.\nएक नवी ऊर्जा नवा जोश संचारल्यागत तो वेगाने गाडी घराच्या दिशेने पळवत होता \nगाडी दारात येऊन थांबली जयंती पळत आली अन गाडीतून उतरण्याच्या तयारीत असलेल्या आईला अक्षरशः ओढत तिच्या गळा पडून रडत होती जयंती पळत आली अन गाडीतून उतरण्याच्या तयारीत असलेल्या आईला अक्षरशः ओढत तिच्या गळा पडून रडत होती रडत रडत फोन का उचलत नाही म्हणून अविला भांडत होती \nअविसाठी हे चमत्कारापेक्षा तीळभर सुद्धा कमी नव्हते \nसहा वाजले तरी मनू शाळेतून आली नाही म्हणून जयंती चिंतीत पण होती अविने व्हॅनच्या चालकाला फोन लावला, त्याने सांगितले की मनू ला घरासमोर सोडले \nआता अवीची अन जयंतीची चिंता खरोखरच वाढली \nआईने दोघांना मागे येण्याचा इशारा केला अन पुढे चालत जवळच असलेल्या गेल्या वीस वर्षांपासून दररोज न चुकता हरिपाठ साठी जाणाऱ्या मंदिरात घेऊन गेली अवि अन जयंती पहिल्यांदाच मंदिराच्या आवारात प्रवेश करीत होते \nहरिपाठ, आरती आटोपली होती, मनू सर्व आजींना आपल्या खाऊसाठी दिलेल्या पैशातून प्रसाद म्हणून ‘खडीसाखर’ वाटत होती \nआजीला बाहेर पाहून ती पळत येत तिला बिलगली, “आजी आज आपला प्रसादाचा वार होता ना, तू नव्हती म्हणून मी आले माझं काही चुकलं का माझं काही चुकलं का \n“माझा वाघाचं काही चुकतं का ” दप्तरासगट तिला उचलून घेत आई बोलली \nतिच्या बालमनावर झालेले पवित्र संस्कार अन आपल्या मनावर राग,लोभ,मद, मत्सर,अहंकार अन पैशाच्या मस्तीने केलेले व्यभिचार याच्या तुलनेत अवि अन जयंतीची मने खजील झाली होती \nतात्पर्य: संस्कार सर्वश्रेष्ठ आहेत.\nशेवटी माझी आपल्याला ( वाचकाला ) विनंती आहे रडू नका डोळ्यातून आपोआप पाणी येईल. 🙏🏼🙏🏼\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nThis entry was posted in Life, कुठेतरी वाचलेले.., प्रेरणादायी and tagged blogs, marathi, marathi blog katta, marathi blogs katha, marathi blogs list, marathi books pdf, marathiblogs, अटळ कठोर सत्य, अवांतर, आनंदी जीवन, आयुष्य, आवडती मुलगी, कर्म, कॉलेज प्रेम, जीवनातील सर्वात क्रूर सत्य, तीव्र मंदी, निसर्ग, पुढारी, मराठी, मराठी अवांतर वाचन, मराठी विचार, मानसी मंदार पाटील, मी मराठी, रसिक, सुरक्षितता, स्पंदन on December 11, 2019 by mazespandan.\n← स्त्रीचे ओले केस आणि लोकतंत्र जीवनातील सर्वात क्रूर सत्य कोणते ज्याबद्दल लोक बोलत नाहीत\nसंस्कार हा लेख वाचताना अक्षरशः आई आपल्या गाडीत आहे आणि मी तिला वृद्धाश्रमत अपराधी मनाने घेऊन चाललोय असे वाटते खुपचं छान लेख आहे कुठल्याही परिस्थितीत कोणाच्याही आई वर आशी वेळ येऊ नये लिखाण एकदम जबरदस्त आहे लेख वाचताना आपल्या मनातील सर्व विचार विसरून पुर्ण मग्न होऊन आपण स��वतः त्या लेखातील एक पात्रच आहे याचा भास होतो आपल्या कडुन असेच सुदंर सुंदर लेखन होत राहो ह्या शुभेच्छा\nडालडा आणि मराठी माणूस\nहनुमानाचे कार्य आणि वैशिष्ट्ये :\nथोडे दिवस घरातच बसायचं आहे\nस्त्री समाधानी केव्हा असते \nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nकाही भारी मराठी मीम्स..\nजीवनातील सर्वात क्रूर सत्य कोणते ज्याबद्दल लोक बोलत नाहीत\nस्त्रीचे ओले केस आणि लोकतंत्र\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.l-groop.com/page/how-to-purge-crawfish/", "date_download": "2020-09-25T04:17:27Z", "digest": "sha1:CTX3SAYV5ROAKVEZXGTABKRCI5HQHV7E", "length": 14856, "nlines": 45, "source_domain": "mr.l-groop.com", "title": "क्रॉफिश कशी साफ करावी | l-groop.com", "raw_content": "\nक्रॉफिश कशी साफ करावी\nक्रॉफिश, ज्याला कधीकधी क्रेफिश म्हणतात, ते लॉबस्टरसारखेच असतात परंतु त्याहूनही लहान असतात. ते गोड्या पाण्यातील खाडीच्या चिखलात आपले घर बनविताना, त्यांना बर्‍याचदा \"गाळ बग्स\" म्हणून संबोधले जाते. क्रॉश फिश बहुतेकदा लुझियानामध्ये आढळतात आणि दक्षिणेकडील पाककृती किंवा केजुन पाककला म्हणून तेथेच खाल्ले जातात. क्रॉफिश कोमल असतात आणि सामान्यत: उकडलेले असतात परंतु त्यांना प्रथम स्वच्छ करणे आवश्यक आहे, ज्यास पुरींग म्हणतात. पुरीजिंगमुळे त्यांच्या आतड्यांसंबंधी अशुद्धतेच्या क्रेफिशला चिकणमाती आणि गवत यांपासून मुक्तता मिळते आणि ते अधिक मनोरंजक बनतात.\nसाफ करण्यापूर्वी क्रॉफिश प्रीपिंग\nआपण त्यांना लगेचच शिजवणार नसल्यास क्रॅश फिशमध्ये येणार्‍या पोत्यात ठेवा. बर्‍याच दिवस पाण्यात साठवल्यास क्रॉफिश मरेल, म्हणून त्यांना हवेत सोडा. [१]\nत्यांना जास्त काळ साठवण्यासाठी थोड्या वेळाने त्यांना पाण्याने खाली ओढा आणि बर्फासह कंटेनरमध्ये ठेवा. थेट क्रूफिश काही दिवस 36 forF ते 46ºF पर्यंत ठेवता येते. त्यांना आवश्यकतेनुसार काढून टाका, म्हणजे आपण त्यांना पाण्यात बुडवून सोडत नाही. [२]\nबर्फ काढून टाकण्याची खात्री करा आणि शुद्धीकरण आणि स्वयंपाक करण्यापूर्वी क्रॉफिशला खोलीच्या तपमानावर परत येऊ द्या.\nपोत्यामधून थेट क्रॉश फिश घ्या आणि त्यास मोठ्या प्लास्टिकच्या टबमध्ये किंवा कूलरमध्ये ठेवा. आपल्या कंटेनरमध्ये त्यांना पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी पर्याप्त जागा आहे हे सुनिश्चित करा. हे देखील सुनिश्चित करा की ते कसेबसे रेंगाळणार नाहीत.\nटबमध्ये क्रॉफिशवर मीठ घाला. आपला मीठ बॉक्स किंवा ग्राइंडर घ्या आणि त्यांच्यावर उदारपणे झटकून टाका. नियमित सारणी मीठ करेल - हे मसाला घालण्यासाठी नाही. आपण हे करता तेव्हा अस्वस्थतेसह बग्स अवाढव्य व्हायला हवे.\nसॉल्टिंग पर्यायी आहे. काही स्वयंपाकघरांचा असा विश्वास आहे की मिठाईमुळे क्रॉश फिश स्वच्छ करण्यास मदत होते जे आवश्यकतेनुसार उलट्या करतात आणि पाचन तंत्रामध्ये कोणत्याही चिखल आणि कचरा साफ करतात. तथापि, ते शुद्धीदरम्यान क्रॉश फिशला मारण्याचा धोका देखील वाढवते.\nत्यांना हलविण्यासाठी मोठ्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करा आणि नंतर त्यांना पुन्हा मीठ घाला. आपल्याला संपूर्ण बॅचला समान प्रमाणात मिठ देण्याचा प्रयत्न करायचा आहे.\nलाइव्ह क्रॉफिशवर ते पाण्यात बुडेपर्यंत ताजे पाणी घाला. आपण दुसरी बादली वापरू शकता किंवा फक्त त्यांच्या नळीने टब भरा. जेव्हा हे घडते तेव्हा क्रॉश फिशने त्यांच्या सिस्टममध्ये गंभीरपणे थुंकले, मासेमारीची चव आणि गंध कमी केले आणि त्यांच्या किरकोळ वाळूचे आकार कमी केले.\nमोठ्या वाद्याने सुमारे 3 मिनिटे हलक्या हाताने हलवा. हलणारे पाणी क्रॉफिशच्या कवच आणि गिलपासून चिखल धुण्यास मदत करेल.\nआपल्या क्रफिशला त्यांच्या टबमध्ये ठेवून मीठ पाणी घाला. मीठ पाणी पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न करा.\nनवीन गोड्या पाण्याने टब पुन्हा भरा आणि हलवा. शीर्षस्थानी तैरणारी कोणतीही मृत क्रॉश फिश तपासा them त्यांना काढा आणि त्वरित त्यांना फेकून द्या.\nत्यांना पुन्हा एकदा स्वच्छ धुवा. नीट ढवळून घेतल्यानंतर, पाणी मागील कुंपणांपेक्षा खूपच कमी उदास असावे. आपण स्वच्छतेने समाधानी असल्यास, आपण शुद्धीकरण पूर्ण केले आहे.\nपाणी काढून टाका आणि आपल्या क्रफिशला उकळण्यास पुढे जा.\nआपण मीठ न वापरणे निवडल्यास, फक्त टब पाण्याने भरा आणि क्रॉश फिशला 5 ते 10 मिनिटे पाण्यात बसू द्या. सैल गलिच्छता आणि कडकपणाला मदत करण्यासाठी आपण त्यांना अधूनमधून हलवा.\nउदास पाणी घाला आणि नवीन गोड्या पाण्याने टब पुन्हा भरा. थेट क्रॉफिशला आणखी 5 ते 10 मिनिटे बसू द्या.\nशीर्षस्थानी तैरलेली मृत क्रॉश फिश तपासा आणि त्यांना त्वरित काढा. आपण त्यांना उकळल्यास क्रॉफिश सर्वोत्तम असतात. []]\nकंटेनर पुन्हा काढून टाका आणि पुन्हा एकदा भरा. त्यांना शेवटचा हलगर्जीपणा द्या आणि पाण्यातील चिखल पहा. हे आता वाजवीने स्पष्ट झाले पाहिजे.\nपाणी काढून टाका आणि आपल्या चिखलाच्या बगांना उकळवा\nहे गाणे म्हणते, \"तुमच्या डोळ्यांसमोर तोडले आणि स्वच्छ केले.\" शुद्धीसाठी आणखी एक शब्द \"स्ट्रॉपड\" आहे\nतुमची लिरिक खरंच \"काढून टाकलेली आणि साफ केली आहे.\" शुद्धीकरण केल्याशिवाय पुजण्याशिवाय काहीही म्हटले नाही.\nक्रॉफिशसाठी स्वयंपाक करण्याची वेळ काय आहे\nक्रॉफिशला 15 मिनिटे उकळवा. नंतर गॅस बंद करा आणि क्रफिशला अतिरिक्त 15 मिनिटे द्रव मध्ये उकळण्याची परवानगी द्या.\nही प्राणी क्रौर्य आहे का\nनाही, हे प्राणी क्रौर्य मानले जाणार नाही.\nमी क्रॉफिशला एक अम्लीय पदार्थ थुंकलेला ऐकला आहे जो माझ्या त्वचेवर आला तर जाळेल. ते खरं आहे का\nनाही. प्रथम, क्रफिश थुंकू शकत नाही किंवा उलट्या होऊ शकत नाहीत. दुसरे म्हणजे, फोरगुट (पोट) सामग्री अम्लीय नसते.\nपर्ज्ड क्रॉफिशचे आयुष्य अधिक लांब असते आणि ते नॉन-प्युरेज्ड क्रॉफिशपेक्षा चांगले चाखतात.\nक्रॉफिश उकळताना चव घालण्यासाठी आणि आपल्या आवडीसाठी पाण्यामध्ये आपले आवडते पदार्थ आणि साहित्य घाला.\nमोठ्या संख्येने लोक क्रॉफिश बनवताना प्रथम मसाला वापरण्यापूर्वी थोडीशी रक्कम वापरतात, नंतर दुसर्‍या बॅचला अधिक मसालेदार बनवण्यासाठी फक्त त्याच मिश्रणात मसाला घालण्याची आणखी एक पिशवी घाला आणि त्यात ढवळून घ्या.\nव्यावसायिक स्तरावर आधीच शुद्ध केलेले क्रॉश फिश खरेदी करणे शक्य आहे. घरी उपलब्ध असलेल्या रिन्सिंग पद्धतींपेक्षा व्यावसायिक शुद्धीकरण बरेच प्रभावी आहे. प्री-पुंज्ड क्रॉफिश खूपच स्वच्छ असतात आणि त्याची किंमत 15-20% जास्त असते.\nउकळण्याआधीच क्रॉशफिश साफ करा; जर आपण यापूर्वी असे केले तर ते मरणार आहेत.\nक्रॉफिशला जिवंत राहण्यासाठी हवेची आवश्यकता असते; त्यांना जास्त वेळ पाण्यात बसू देऊ नका.\nस्वयंपाक करण्यापूर्वी मरण पावलेली क्रॉश फिश खाऊ नका; त्यांना चांगला स्वाद येणार नाही.\nकाही स्वयंपाकांचा असा तर्क आहे की मीठ घालणे शुद्धीकरण अधिक प्रभावी बनविण्यास काही करत नाही, परंतु बर्‍याच पद्धतींमध्ये ते पारंपारिक आहे. []]\nगोठलेल्या टिळपियाला कसे बेक करावेबासा फिलिले कसे शिजवावेकॅलमारी कशी शिजवावीफ्रोजन स्कल्प्स कसे शिजवावेऑय��्टर कसे शिजवावेरेड स्नैपर कसे शिजवावेस्मोक्ड हॅडॉक कसा शिजवावाScallops डीफ्रॉस्ट कसे करावेकॅन केलेला सार्डिन कसा खायचाक्रॉफिश कसा खायचादुधात मासे कसे शिकवायचेफ्रेश ऑयस्टर कसे संग्रहित करावेफिश खराब झाली आहे हे कसे सांगावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/the-elderly-was-seriously-injured-by-a-car-crash/articleshow/71351839.cms", "date_download": "2020-09-25T05:08:57Z", "digest": "sha1:ZUWC2LRYLONV6IWYE7MZ26KUI3KTDGYN", "length": 10137, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकारच्या धडकेने वृद्ध गंभीर जखमी\nकारच्या धडकेने वृद्ध गंभीर जखमी नाशिक : भरधाव कारने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत वृद्ध गंभीर जखमी झाला ही घटना बुधवारी (दि...\nनाशिक : भरधाव कारने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत वृद्ध गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि. २५) रात्री गंगापूररोडवर घडली. धनराज अनराज गुंदेचा (वय ८२, रा. प्रमोदनगर) असे जखमींचे नाव आहे. सेकंड एम्पायर हॉटेलसमोर, प्रमोदनगर, गंगापूर रोड येथून पायी जात असताना, गुंदेचा यांना पाठीमागून आलेल्या कारने (एमएच १५, ई एक्स-९९५१) धडक दिली. अपघातानंतर कारचालक फरार झाला. नागरिकांनी गुंदेचा यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी रोहन प्रसाद वेळदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n ४८ दिवसांत पार केले पृथ्वी ते...\nमराठा आरक्षण: सांगलीच्या पाटलांचा कोल्हापूरच्या पाटलांन...\nमास्क न घालता पुजाऱ्यानं काढला सेल्फी; गुन्हा दाखल...\nभरवस्तीत अवतरला लाखात एक ‘अल्बिनो’...\n नाशिक सोडताना विश्वास नांगरे-पाटील भा...\nनाशिक-सिन्नर बायपासवर अपघात; ५ जण ठार महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधाना���चा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nमुंबईभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे; धनंजय मुंडेंची टोलेबाजी\nदेशकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान देणार, 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार\nपुणेपुण्यातील हॉटेलांमधून रात्री सातनंतरही मिळणार पार्सल\nमुंबई'बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय'\nमुंबईएकनाथ शिंदेंना करोना; आदित्य ठाकरे यांनी केलं 'हे' ट्वीट\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nकार-बाइकपुन्हा महाग झाली BS6 Renault Triber, जाणून घ्या नवी किंमत\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nमोबाइलनोकियाचे २ स्मार्टफोन येताहेत, इतकी असेल किंमत\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.l-groop.com/page/how-to-make-rainbow-jello/", "date_download": "2020-09-25T03:48:04Z", "digest": "sha1:NVG3I4KOE3WT5VLK2RP5BWNUGN5TWKEW", "length": 24077, "nlines": 65, "source_domain": "mr.l-groop.com", "title": "इंद्रधनुष्य जेलो कसा बनवायचा | l-groop.com", "raw_content": "\nइंद्रधनुष्य जेलो कसा बनवायचा\nपुढच्या वेळी आपण एक अद्वितीय मिष्टान्न कल्पना शोधत आहात, तेव्हा आपले स्वतःचे खाद्य जेलो इंद्रधनुष्य बनवण्याचा प्रयत्न करा. प्रक्रिया थोडा वेळ घेणारी आहे, परंतु ही सोपी असू शकत नाही आणि तयार झालेले उत्पादन मुले आणि प्रौढांसाठी एक मजेदार, दोलायमान वागवते. आपल्याला फक्त जेलोचे भिन्न रंग बेकिंग डिशमध्ये ठेवणे आहे, ते सर्व सेट होण्याची प्रतीक्षा करा, नंतर ते चौरसांमध्ये कट करा आणि आपल्या पाहुण्यांचे चेहरे उजळ पहा\nजेलो तयार करत आहे\nअनेक रंगात जेल्लोचे अनेक बॉक्स निवडा. खरा इंद्रधनुष्य करण्यासाठी आपल्याला लाल, केशरी, पिवळा, हिरवा, निळा आणि जांभळा जेलो यापैकी प्रत्येकी एक 3 औंस (85 ग्रॅम) बॉक्स आवश्यक आहे. तथापि, आपण इच्छित असलेल्या ऑर्डरमध्ये कोणतेही रंग वापरण्यास मोकळे आहात. [१]\nजर आपण मोठ्या गर्दीसाठी मिष्टान्न तयार करण्याची योजना आखली असेल तर आपल्याला जेलो किती प्रमाणात खरेदी करायची आहे आणि तुम्हाला तिप्पट करण्याची आवश्यकता असू शकते. वैकल्पिकरित्या, आपण जेलोच्या प्रत्येक बॉक्सचा फक्त एक भाग वापरुन रेसिपी मोजू शकता.\nइंद्रधनुष्य जेल्लो केवळ एक चमकदार, मधुर मिष्टान्न नाही - हे देखील स्वस्त आहे. एकंदरीत, या रेसिपीसाठी आपल्यासाठी काही डॉलर्सपेक्षा जास्त किंमत नसावी\nकमी उकळण्यासाठी पाण्याची एक केटली आणा. आपल्या किटलीला पाण्याने भरा आणि मध्यम-गॅसवर स्टोव्हवर ठेवा. ते गरम होत असताना आपण आपला जेलो अनबॉक्स करणे आणि आपण वापरत असलेली इतर साधने आणि भांडी गोळा करणे सुरू करू शकता. [२]\nआपण उकळत्या पाण्याचा वापर करता तेव्हा जेलो विरघळते आणि सर्वोत्तम सेट करते. तथापि, आपण उकळण्याची प्रतीक्षा करत नसल्यास आपण आपल्या टॅपमधून थोडेसे गरम पाणी देखील सहजपणे चालवू शकता.\nमध्यम आकाराच्या मिक्सिंग बाऊलमध्ये तुमचा पहिला रंग जेलो घाला. पॅकेट उघडा आणि पावडर वाटीच्या तळाशी हलवा. वास्तववादी दिसणार्‍या इंद्रधनुष्यासाठी, आपल्याला लाल किंवा जांभळ्या जेलोपासून प्रारंभ करायचा आहे आणि तेथून रंग स्पेक्ट्रमद्वारे आपल्या मार्गावर कार्य करू इच्छित आहे. []]\nआपण वापरत असलेला वाडगा जेलो पावडरसह 2 कप (470 एमएल) पाणी ठेवण्यासाठी पुरेसा जागा आहे याची खात्री करा. हे आपल्याला आपले साहित्य अधिक सहजपणे मिसळण्यास अनुमती देईल.\nउकळत्या पाण्यात 1 कप (240 एमएल) घाला आणि ढवळा. गरम पाण्यात जेलो पूड पूर्णपणे मिसळण्यासाठी चमच्याने किंवा व्हिस्क वापरा. जसे आपण ढवळत असाल, पावडर विरघळेल आणि पातळ, रंगीत द्रव तयार करेल. आपल्या द्रव जेलो मिक्समध्ये कोणतेही फुगे, ढेकूळे किंवा कोरडे खिशात नसल्याची पुष्टी करण्यासाठी तपासा. []]\nआपण फक्त योग्य प्रमाणात वापरत आहात हे सुनिश्चित करण्यासाठी आपले गरम पाणी आपल्या मिक्सिंग बाऊलमध्ये घालण्यापूर्वी द्रव मापलेल्या कपमध्ये घाला.\nआपण सुरू ठेवण्यापूर्वी गरम जेलो मिश्रण 3-5 मिनिटे थोडेसे थंड होऊ द्या. []] एक्स संशोधन स्त्रोत\nअतिरिक्त पाणी 3-4 कप (180-240 एमएल) थंड पाण्यात नीट ढवळून घ्यावे. आपण थंड पाणी घालताच, द्रव जेलो मिक्स काहीसे जाड होण्यास सुरवात होईल. दुसरा कप पाण्यात पूर्णपणे मिसळून होईपर्यंत मिश्रण ढवळत रहा. []]\nआपल्या थंड पाण्यात काही बर्फाचे तुकडे जोडण्यामुळे जेलो वेगवान सेट करण्यास मदत करेल. आपण हे करण्याचे ठरविल्यास, अतिरिक्त खर्चासाठी आपण फक्त 3-4 कप (180 एमएल) पाणी वापरत असल्याचे सुनिश्चित करा. []] एक्स संशोधन स्त्रोत\nजास्त प्रमाणात पाणी न घालण्याची खबरदारी घ्या कारण यामुळे आपल्या तयार झालेल्या जेलोचा स्वाद आणि पोत दोन्ही प्रभावित होऊ शकतात.\nजेलो घालणे आणि रेफ्रिजरेट करणे\nद्रव जेलोला कॅसरोल डिश किंवा वालड बेकिंग पॅनमध्ये स्थानांतरित करा. गोंधळ होऊ नये म्हणून हळूहळू डिशमध्ये मिश्रण घाला. आपल्या इंद्रधनुष्यात हे जेलोचा पहिला स्तर असेल. उत्कृष्ट परीणामांसाठी, 9 इंच (23 सेमी) x 13 मध्ये (33 सेमी) सुमारे एक डिश निवडा, ज्यामुळे प्रत्येक थर बाहेर येऊ शकेल. –1 इंच (1.3-22 सेमी) जाड. []]\nआपण आपले जेलो पिण्याचे चष्मा, पॅराफाइट कप किंवा इतर लहान कंटेनरमध्ये देखील ओतू शकता ज्यासाठी कटिंगची आवश्यकता नसते. या रेसिपीसाठी आपल्याला बहुधा 12-15 वैयक्तिक कंटेनरची आवश्यकता असेल. [9] एक्स संशोधन स्त्रोत\nएकमेकांना रंग येण्यापासून रोखण्यासाठी आपला पुढचा चव सुरू करण्यापूर्वी आपण स्वच्छ मिक्सिंग वाडगा पकडला किंवा स्वच्छ धुवा याची खात्री करा.\nरेफ्रिजरेटरमध्ये जेलोचा पहिला थर 25-30 मिनिटे थंड करा. आपल्या कॅसरोल डिश किंवा बेकिंग पॅनला आपल्या रेफ्रिजरेटरच्या एका वरच्या शेल्फमध्ये स्लाइड करा जिथे आपण त्यावर लक्ष ठेवण्यास सक्षम असाल. आपण निवडलेला शेल्फ योग्य प्रकारे सपाट असल्याचे सुनिश्चित करा जेलो समपातळीत सेट करेल. [10]\nआपल्या जेलोला पूर्णपणे सेट होईपर्यंत प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही - आपण रंग मिसळल्याशिवाय आणखी एक थर जोडू शकता त्या बिंदूवर आणखी दृढ होऊ देण्यासाठी आपल्याला ते इतके दिवस सोडायचे आहे.\nआपण वापरत असलेला शेल्फ वाकलेला असल्यास, आपले जेलो थर दुसर्‍या टोकापेक्षा एका टोकापेक्षा अधिक दाट होऊ शकतात, ज्यामुळे इंद्रधनुष्य दिसू शकेल.\nआपण कॉन्ट्रास्ट जोडू इच्छित असल्यास थरांमध्ये व्हीप्ड टॉपिंग पसरवा. आपणास आवडत असल्यास, जेलोच्या प्रत्येक थरवर ते तयार झाल्यावर आपण २-– कप (– 47०- .१० एमएल) व्हीप्ड क्रीम घालू शकता. हे आपल्या जेलो इंद्रधनुष पॉपमधील रंग आणखी बनवेल आणि त्यास अतिरिक्त गोड, मलईदार बनवेल. [11]\nकार्यक्षमतेसाठी, स्प्रे कॅनऐवजी व्हीप्ड टॉपिंगचा टब वापरा, जो समान रीतीने लागू होण्यास अधिक वेळ देईल.\nआणखी एक पर्याय म्हणजे पातळ पांढरा थर जेलोसह चांगले मिसळण्यासाठी साध्या, फ्लेवर्ट जिलेटिनचा वापर करणे. तयार करण्यासाठी 2 औंस (56 ग्रॅम) जिलेटिन 1-2 कप (120 मि.ली.) गोडनयुक्त कंडेन्स्ड दुध, 1-2 कप (120 मि.ली.) गरम पाणी आणि 1-2 कप (120 मि.ली.) थंड पाण्यात मिसळा. एक थर आपला पुढील रंग जोडण्यापूर्वी प्रत्येक थर 20-30 मिनिटे सेट करण्यास अनुमती द्या. [12] एक्स संशोधन स्त्रोत\nआपल्या इतर जेलो रंगांसह प्रक्रिया पुन्हा करा. एकदा आपल्या पहिल्या लेअरला तयार होण्यास वेळ मिळाला की, आपला पुढचा रंग मिसळा आणि थेट आपल्या पहिल्या रंगाच्या शीर्षस्थानी किंवा चाबूक मारण्याच्या थराच्या वर थेट आपल्या डिशमध्ये घाला. आपण समाविष्ट करू इच्छित असलेल्या प्रत्येक रंगासाठी आपण हे कराल. [१]]\nआपण आपले थर विभक्त करण्याचा निर्णय घेतल्यास आपल्या चाबूक मारलेल्या टॉपिंग किंवा साध्या पांढर्‍या जिलेटिनसह वैकल्पिक विसरू नका. [१ 14] एक्स संशोधन स्त्रोत\nवेळ वाचविण्यासाठी, पूर्वीचा थर रेफ्रिजरेटरमध्ये थंड होतांना आपला पुढील रंग मिसळण्यास प्रारंभ करा.\nआपल्या आवडीनुसार आपण कमी किंवा जास्त स्तर बनवू शकता. पूर्ण इंद्रधनुषात 6 एकसमान थर असतील, परंतु जोपर्यंत आपल्याकडे मोठी डिश असेल किंवा एखादी गोष्ट साध्या ठेवण्यासाठी प्राथमिक रंग (लाल, पिवळा आणि निळा) चिकटून राहाल तोपर्यंत आपण डझनभर स्टॅक ठेवू शकता. [ १]] एक्स संशोधन स्त्रोत\nसेटिंग पूर्ण करण्यासाठी तुमचे इंद्रधनुष्य जेलो रेफ्रिजरेटरमध्ये २- hours तास ठेवा. आपण आपले सर्व स्तर एकत्रित केल्यानंतर, डिश प्लास्टिकच्या रॅपच्या तुकड्याने झाकून टाका आणि शेवटच्या वेळी रेफ्रिजरेटरमध्ये परत चिकटवा. यावेळी, आपल्या जेलोला दिशानिर्देशांमध्ये निर्दिष्ट केलेल्या पूर्ण वेळेसाठी बसू द्या. [१]]\nआपणास तयार जेलो इंद्रधनुष्य सर्व्ह करण्यास तयार होईपर्यंत रेफ्रिजरेटरमध्ये सोडण्याचा पर्याय देखील आहे, कारण आपल्याला तरीही तो थंड ठेवण्या���ी आवश्यकता आहे.\nआपल्या इंद्रधनुष्य जेलोला सर्व्ह करण्यापूर्वी चौरसांमध्ये तो कापून टाका. जेलोची एकच पत्रक अचूक चौकात काळजीपूर्वक कापण्यासाठी टेबल चाकू वापरा. प्रत्येक चौरस समान आकाराचे लक्ष्य करा जेणेकरून आपल्याला कोणत्याही पातळ स्लाइव्हर्स किंवा विचित्र आकाराचे तुकडे शिल्लक राहणार नाहीत. आनंद घ्या\nजर आपण मोठी मुले आणि प्रौढांची सेवा करत असाल तर आपले चौरस अंदाजे 2 इंच (5.1–7.6 सेमी) मोजा. लहान मुलांसाठी, सर्व्हिंगमध्ये 1-2 (2.5-5.1 सेमी) भरपूर प्रमाणात असणे आवश्यक आहे.\nआपले उरलेले जेलो झाकून ठेवा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. तो एक आठवडा किंवा जास्त काळ चांगला राहिला पाहिजे. [१]] एक्स संशोधन स्त्रोत\nमी स्लॅश कसा बनवू शकतो\nत्यावर आमचा एक लेख आहे स्लीशी कशी बनवायची ते पहा.\nमी जिलेटिन क्रिस्टल्स वापरुन घरी स्वत: चे जेलो बनवू शकतो\nआपण हे करू शकता, परंतु आपण बर्‍याच वेगवेगळ्या रंगाचे जेलो बनविण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते तयार करण्यास अधिक वेळ लागतो.\nमी फ्रीजरमध्ये ठेवू शकतो\nआपण हे करू शकता परंतु आपण वेगळ्या पोतसह समाप्त करू शकता आणि चव तितकी चांगली नाही.\nमी सर्व एकत्र मिसळल्यास जेलोचा रंग काय असेल\nजर आपण सर्व रंग मिसळले तर ते तपकिरी असतील.\nजेलोच्या बॉक्समध्ये किती जिलेटिन वापरली जाते\nहे बॉक्सच्या आकारावर अवलंबून आहे, परंतु ते बॉक्सवर सूचीबद्ध केले जावे.\nमी इंद्रधनुष्य केक कसा बनवू शकतो\nइंद्रधनुष्य केक कसा बनवायचा यावर लेख पहा\nमी प्रक्रिया वजा कूल व्हीपची पुनरावृत्ती केली तर ते कसे दिसेल\nते समान दिसेल, परंतु पांढर्‍या अंतरांशिवाय. जर आपण ते केले तर, कदाचित आपल्याला जेलोच्या पुढील थर थंड होण्यास थोडा वेळ थांबावे लागेल, अन्यथा, ते मूळ थर वितळेल.\nमी एक गेंडाचे आकाराचे जेलो ब्लॉब कसा तयार करू\nआपल्याला एक गेंडाच्या आकाराचे मूस लागेल. ते Amazonमेझॉनवर बरेच प्रकार विकतात.\nइंद्रधनुष्य जेलो करण्यासाठी किती वेळ लागेल\nप्रत्येक तयारीच्या लेयरसाठी, ते 15-20 मिनिटांदरम्यान घेईल. तथापि, त्यास सुमारे 4-6 तास थरांमध्ये थंडी घालावी लागते.\nजेलोच्या ताठरपणामुळे फळांची भर घातली तर मिळते का\nजोपर्यंत हे फळ लहान तुकडे किंवा तुकडे केले जाते तोपर्यंत ते जेलोच्या कडकपणाच्या मार्गाने येऊ नये. मोठ्या संख्येने फळ मिळू शकतात, म्हणून खात्री करा की ते लहान आहेत.\nअधिक पौष्टिक होण्यासाठी आपल्या जेलोमध्ये वास्तविक फळांचे लहान तुकडे जोडा.\nजर आपण शाकाहारी असाल तर, सामान्य जेल्लोसाठी अगर, कॅरेजेनन किंवा भाजीपाला डिंकपासून बनविलेले वनस्पती-आधारित चव जिलेटिन निवडा. [१]]\nइंद्रधनुष्य जेलो वाढदिवस, बेबी शॉवर, ग्रीष्मकालीन पूल पार्टीज आणि इतर रंगीबेरंगी प्रसंगी लक्ष वेधून घेणारी मिष्टान्न बनवू शकते.\nजास्त वेगाने हालचाल करू नका, नाहीतर जेलो खूप मऊ होईल, किंवा व्यवस्थित उभे राहणार नाही.\nजेलोमध्ये फळ कसे जोडावेजिलेटिनला कसे फुलवायचेकॉफी जेली कशी बनवायचीजिलेटिन कसे तयार करावेजेलाटो कसा बनवायचाजेलो कसा बनवायचाजेलो केक कसा बनवायचाजेलो जिलेटिन मिष्टान्न कसे तयार करावेजेलो रस कसा बनवायचामूळ फिंगर जिलेटिन (नॉक्स ब्लॉक्स) कसे तयार करावेपपईचे शर्बत कसे बनवायचेशेरबेट पावडर कसे बनवायचेजेली कशी सोडायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2020-09-25T03:42:24Z", "digest": "sha1:EZ5BLY3U4FGVVC4M4DEM6T3YGJRF5GIJ", "length": 3665, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मैजी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसम्राट मैजी (नोव्हेंबर ३, इ.स. १८५२ - जुलै ३०, इ.स. १९१२) हा जपानचा १२२वा सम्राट होता.\nयाचे मूळ नाव मात्सुहितो होते व हा सम्राट कोमेइचा दासीपुत्र होता. मात्सुहितोच्या आईचे नाव नाकायामा योशिको होते.\nमात्सुहितो वयाच्या १४व्या वर्षी सम्राटपदी आला. त्याच्या राज्यकालात जपानने मागासलेल्या, ग्रामीण अर्थतंत्रातून यांत्रिकी अर्थतंत्रात प्रवेश केला.\nजपानी पद्धतिप्रमाणे मृत्युनंतर मात्सुहितोचे नाव बदलुन मैजी ठेवले गेले.\nजपानी सम्राटाबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nफेब्रुवारी ३, इ.स. १८६७ – जुलै ३०, इ.स. १९१२ पुढील:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१७ रोजी १७:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थ���चे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20618/", "date_download": "2020-09-25T05:12:05Z", "digest": "sha1:756ONFQGK4EF6Y6XKJP45CFC3BDI6LCV", "length": 18290, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पाउल, झां – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपाउल, झां : (२१ मार्च १७६३–१४ नोव्हेंबर १८२५). जर्मन कादंबरीकर. खरे नाव योहान पाउल फ्रीड्रिख रिक्टर. त्याचा जन्म व्हुंझीडल, फिक्टल्बर्ग येथे झाला. आरंभीचे काही शिक्षण श्व्हार्त्सनबाख आणि होफ येथे घेतल्यानंतर १७८३ मध्ये तो लाइपसिक विद्यापीठात ईश्वरविद्येचे शिक्षण घेण्यासाठी दाखल झाला. तथापि हे शिक्षण लवकरच सोडून देऊन तो लेखनाकडे वळला. १७८३ मध्येच त्याने लिहिलेले काही उपरोधप्रचुर निबंध पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. जॉनाथन स्विफ्ट आणि अलेक्झांडर पोप ह्यांसारख्या इंग्रज उपरोधकारांचा आदर्श ह्या वेळी पाउलसमोर होता. हे पुस्तक यशस्वी ठरले नाही परंतु त्यानंतर दहा वर्षांनी प्रसिद्ध झालेल्या डी उनझिश्टबार लोग (१७९३, इं. भा. द इन्व्हिजिबल लॉज, १८८३) ह्या त्याच्या कादंबरीने लेखक म्हणून त्याला प्रकाशात आणले. लॉरेन्स स्टर्न ह्या इंग्रज कादंबरीकाराचा प्रभाव तिच्यावर जाणवतो. अत्यंत व्यक्तिनिष्ठ शैली आणि विक्षिप्त विनोद ह्या त्याच्या लेखनवैशिष्ट्यांची चुणूक ह्या कादंबरीत दिसून आली. ह्या कादंबरीनंतर हेस्पेरुस (१७९५), दस ���ेबेन डेस क्विंटस फिक्सलाइन (१७९६, इं. शी. द लाइफ ऑफ क्विंटस फिक्सलाइन), टिटान (१८००–०३), फ्लेगेल यार (१८०४, इं.शी. पँग्ज ऑफ ॲडलेसन्स) अशा त्याच्या अन्य उल्लेखनीय कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या.\nभावविवशता हे पाउलच्या कादंबऱ्यांचे एक लक्षणीय आणि दोषार्ह असे वैशिष्ट्य होतेच परंतु त्याच्या कादंबऱ्यांना घाटही नव्हताच. घाटाची जाणीव ठेवण्याचा प्रयत्न त्याने टिटानमध्ये केला तथापि तसे करणे ही त्याची स्वाभाविक प्रवृत्ती नव्हती. तो व्यक्तिवादी असला आणि त्याच्या लेखनातून अन्य काही स्वच्छंदतावादी प्रवृत्तीची प्रचीती येत असली, तरी तो स्वच्छंदतावादी होता, असेही म्हणता येणार नाही. कोणत्याही समकालीन वाङ्मयीन संप्रदायाला अथवा चळवळीला त्याने स्वतःला बांधून घेतलेले नव्हते. व्हायमार येथे गटे आणि शिलर ह्या दोन जर्मन साहित्यश्रेष्ठींशी त्याचा परिचय झालेला होता परंतु त्यांच्याशी पाउलचे संबंध कधीच नीटसे जमले नाहीत. त्यांनी गौरविलेले आदर्श आणि प्रत्यक्ष वास्तव ह्यांच्यातील अंतर पाउलमधील चाणाक्ष वास्तववादी निरीक्षक जाणून होता. तथापि ह्या वस्तुस्थितीकडे त्याने पुरेशा सहिष्णुतेने आणि स्वतःच्या खास, विक्षिप्त विनोददृष्टीने पाहिले. त्याच्या विक्षिप्त विनोदातूनही सहृदयतेचा एक मृदू स्रोत वाहताना दिसतो आणि विस्कळीत, तऱ्हेवाईक शैलीतून अनेकदा एक उत्कट काव्यात्मता प्रत्ययास येते. सामान्य माणूस हा त्याच्या साहित्यकृतींचा विषय होता. पाउलच्या लेखनाला त्यातील नावीन्यामुळे खूप मोठी लोकप्रियता प्राप्त झालीच परंतु टॉमस कार्लाइल, श्टेफान गोओर्ग ह्यांसारख्या साहित्यिकांनीही झां पाउलच्या आकारहीन साहित्यकृतींतील वाङ्मयीन चैतन्यांशाचा गौरव केला. कार्लाइलने त्याच्या काही साहित्यकृतींचा इंग्रजी अनुवाद केलेला आहे.\nपाउलने आपले वाङ्मयीन विचार फोरशूले डेर आस्थेटिक (१८०४) ह्या ग्रंथातून मांडले. लेव्हाना (१८०७) हा त्याने लिहिलेला शैक्षणिक प्रबंध.\nहायड्लबर्ग विद्यापीठाने १८१७ साली पाउलला डॉक्टरेटची सन्माननीय पदवी बहाल केली.\nबायरॉइट येथे तो निधन पावला.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21509/", "date_download": "2020-09-25T04:41:03Z", "digest": "sha1:CBY5NNBYGOS7DOS374R5ES2TVJ6UFMKK", "length": 14760, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "क्रेमर, पॉल जॅक्सन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nक्रेमर, पॉल जॅक्सन : (८ मे १९०४– ). अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ. वनस्पती व पाणी यांच्या परस्परसंबंधाच्या संशोधनामुळे त्यांची विशेष ख्याती झाली आहे. त्यांचा जन्म अमेरिकेतील ब्रुकव्हिल, इंडियाना येथे झाला व त्यांचे शिक्षण मियामी विद्यापीठ, ऑक्सफर्ड (ओहायओ) येथे झाले. नंतर ओहायओ राज्य विद्यापीठात त्यांनी वनस्पतिविज्ञानाचा अभ्यास केला व १९३१ मध्ये पीएच्. डी. पदवी संपादन केली. पुढे ड्यूक विद्यापीठात ते जेम्स बी. ड्यूक प्राध्यापक, सारा पी. ड्यूक उद्यानाचे संचालक व फायटोट्रॉन कमिटीचे अध्यक्ष झाले. १९६०-६१ मध्ये नॅशनल सायन्स फौंडेशन संस्थेत ते नियामक जीवविज्ञानाचे कार्यक्रम-संचालक होते. १९६२ मध्ये नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या सदस्यत्वावर त्यांची निवड झाली.\nवनस्पतीतील जलशोषणामध्ये दोन यंत्रणा असतात, ह्या ओटो रेनर (१९१५) यांच्या मताला क्रेमर यांनी पुष्टी देऊन त्याला बळकटी आणली. पाण्याचे जास्तीतजास्त शोषण मुळांच्या टोकाशी होत नसून त्यामागे जेथे ⇨प्रकाष्ठाचे प्रभेदन (कार्य-विभागणीनुसार होणारे रूपांतरण) पूर्ण झाले आहे तेथे होते. तसेच पाण्याचे बरेचसे शोषण वृक्ष व इतर बहुवर्षायू (अनेक वर्ष जगणाऱ्या) क्षुपांच्या (झुडपांच्या) बाबतीत स्यूबेरीनवेष्टित ��ुळांच्या द्वारे होत असावे, असे क्रेमर यांनी प्रतिपादन केले. प्‍लँट अँड सॉइल वॉटर रिलेशनशिप्स (१९४९) व टी. टी. कोझ्लोस्कीसमवेत फिजिऑलॉजी ऑफ ट्रीज (१९६०) हे ग्रंथ आणि शास्त्रीय नियतकालिकांतून अनेक लेख त्यांनी लिहिलेले आहेत.\nपहा : वनस्पति व पाणी.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/tag/shivaji-university-kolhapur-vacancy-2019/", "date_download": "2020-09-25T02:54:27Z", "digest": "sha1:NBZDURO7RPCDIK4FEO5KYV5B4AMZ6A2M", "length": 3417, "nlines": 70, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nशिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती २०१९\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १७३\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद स्टाफ नर्स गुणवत्ता यादी डाउनलोड\nबॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत 111 रिक्त पदांची भरती\nRTMNU येथे विविध पदांची भरती\nसोलापूर विद्यापीठ येथे स्थापत्य अभियंता पदाची भरती\nग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 288 (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे)…\nजिल्हा परिषद अकोला भरती अंतिम पात्रता यादी\nजिल्हा परिषद लातूर येथे विधिज्ञ पदाची भरती\nसार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथे विविध रिक्त पदांची भरती\nपंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त पदांची भरती सुरु\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/91794d93093e92e93892d93e", "date_download": "2020-09-25T03:54:13Z", "digest": "sha1:FNMXUBDLBWXF6FL3XNDIYIHHRP7SX3O6", "length": 14210, "nlines": 92, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "ग्रामसभा — Vikaspedia", "raw_content": "\nआपल्या देशाच्या घटनेत १९९२ साली ७३ वी दुरुस्ती केली या दुरुस्तीमुळे आपल्या देशात पंचायत राज्यपद्धती सुरु झाली. या पंचायत राज्य पद्धतीत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा नावाची एक यंत्रणा निर्माण केली आहे.\nमहाराष्ट्रात १९५८ साली ग्रामपंचायतीचा कायदा केला गेला. या कायद्यानेही प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा निर्माण केल्या होत्या. त्यांना आता ७३ वी घटना दुरुस्तीमुळे घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने ग्रामसभा संदर्भामध्ये ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये काही सुधारणा मारून १६ ऑक्टोबर २००२ रोजी ग्रामपंचायत ‘सुधारणा अध्यादेश’ काढलेला आहे. त्यामुळे ग्रामसभांना अनन्य साधारण महत्त्व दिलेले असून पूर्वीच्या चार ग्रामसभा ऐवजी एकूण सहा ग्रामसभा अनिवार्य करण्यात आलेल्या आहेत. तसेच महिलांच्या ग्रामसभा घेणेही बंधनकारक आहे. ग्रामसभांना या दुरुस्तीमुळे इतरही विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत.\nपूर्वी राजे राज्य करीत. आता लोक राज्यकारभार पाहतात. ज्या कारभारात सर्व लोक सहभागी होतात आणि राज्यकारभाराचे निर्णय घेतात त्या पद्धतीला प्रत्यक्ष सरकार अथवा प्रत्यक्ष [ स्थानिक पातळीवरची ] लोकशाही असे म्हणतात. ज्या कारभारात लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सहभागी होतात आणि राज्यकारभाराचे निर्णय घेतात त्या कारभार पद्धतीला अप्रत्यक्ष सरकार किंवा प्रतिनिधीचे सरकार असे म्हणतात.\nआपली ग्रामपंचायत ही अप्रत्यक्ष कारभाराचे उदाहरण आहे तर ग्रामसभा ही प्रत्यक्ष कारभाराचे उदाहरण आहे आणि ग्रामपंचायतीच्या मतदारांची संस्था आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या गावातील व वाड्यावस्त्यामधील ग्रामपंचायतीचे मतदार हे ग्रामसभेचे सदस्य आहेत.\nग्रामसभेच्या सदस्यांनी एकत्र यावे. लोकांच्या गरजा काय आहेत त्या ग्रामपंचायतीला सांगाव्यात आणि गावांच्या भल्यासाठी कोणत्या योजना अगोदर घ्याव्यात हे सुचवावे. ग्रामपंचायतीला सल्ला दयावा आणि मार्गदर्शन करावे. थोडक्यात सांगावयाचे तर ग्रामसभेच्या सदस्यांनी गावांच्या विकासात सहभागी व्हावे. याशिवाय ग्रामसभेने, ग्रामपंचायतीने वर्षभरात गावांच्या विकासाची जी कामे केली असतील त्यांची माहिती व आढावा घ्यावा. ग्रामपंचायतीने पुढील वर्षी विकासाची जी कामे करावयची ठरविले असेल त्यांची माहिती घ्यावी. ग्रामपंचायतीने वर्षभर केलेल्या खर्चाचा हिशोब घ्यावा आणि पुढील वर्षी किती खर्च केला जाणार आहे त्याची माहिती घ्यावी. ग्रामपंचायतीने हिशोब तपासताना हिशोब तपासणाऱ्या अधिकाऱ्याला ज्या शंका आल्या असतील त्या शंका जाणून घ्याव्यात आणि त्या शंकांना ग्रामपंचायतीने जी उत्तरे दिली असतील ती उत्तरे समजून घ्यावीत. ग्रामपंचायत करीत असलेल्या कारभाराची प्रश्न विचारून माहिती घ्यावी आणि ग्रामपंचायतीला सूचना कराव्यात. म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामसभेने नियंत्रण ठेवावे आणि ग्रामपंचायत���वर निवडून दिलेल्या सदस्यांनी चांगली कामे केली तर प्रोत्साहन दयावे व त्यांच्याकडून कामे नीट होत नसतील तर त्यांना जाब विचारावा अशी अपेक्षा आहे.\nग्रामसभेला पदाधिकारी नाहीत. ग्रामसभेला एक अध्यक्ष आहे. निवडणूक झाल्यानंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष व आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंचच असतो. त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच अध्यक्ष असतो. इतर ग्रामसभासाठी ग्रामसभेस उपस्थित असलेल्या सभासदापैकी एकाची बहूमताने अध्यक्ष म्हणून निवड करावी लागते. [ सन १९५९ चा अधिनियम क्रमांक ३ ]\nअध्यक्षस्थानी असलेल्या व्यक्तीने ग्रामसभेची संपूर्ण बैठक पार पडेपर्यंत बैठकीचे नियमन करावे लागते. सुरुवातीस विषय पत्रिकेतील विषयांची यादी सर्वांना वाचून दाखवावी लागते. विषयास सुसंगत असा प्रश्न विचारण्याचा अधिकार ग्रामसभा सदस्यांना आहे. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे अध्यक्षाने तोंडी दयावी लागतात. विषयाचे स्वरूप लक्षात घेऊन एखादया सभासदास चर्चा करण्यास किती वेळ द्यावयाचा हे ठरविण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. विषय पत्रिकेत नमुद केलेल्या विषयाशिवाय इतर विषयावर अध्यक्षांच्या परवानगी शिवाय चर्चा करता येत नाही.\nसंदर्भ : लोकशाहीचे बलस्थान व गावाचे व्यासपीठ : ग्रामसभा,\nवॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82-%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%9F-%E0%A4%A4%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8/word", "date_download": "2020-09-25T04:38:32Z", "digest": "sha1:BSQKYIYRI2EE3V2BZBAFA6TWWLDEJ7Q4", "length": 6875, "nlines": 75, "source_domain": "www.transliteral.org", "title": "असतीं मुलें लहान, परी तिखट त्‍यांचे कान - Marathi Dictionary Definition", "raw_content": "\nअसतीं मुलें लहान, परी तिखट त्‍यांचे कान\n| Marathi | मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार\nआपल्‍याला मुले जरी लहान वाटली तरी त्‍यांचे कान फार तीक्ष्ण असतात व ती जे काही त्‍यांच्या कानावर पडेल ते सर्व लक्ष्यांत ठेवतात व त्‍यांना आपणास वाटते त्‍यापेक्षा पुष्‍कळच अधिक कळते. तु०-Little pitchers have great ears.\nअसतीं मुलें लहान, परी तिखट त्‍यांचे कान लहान कानाचा तिखट लहान तोंडीं मोठा घांस कान कुशिले सूणेशें भोवंचें खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान कान देणें कान लांब होणें कान दोळे सुजौने सड्यार सुंट फुल्‍ल्‍या कान टोचणें कान उपटणें-धरणें-पिळणें-पिरगळणें कपाळाला कान चिकटले म्‍हणून कापले आहेत लहान-लहान तें छान, मोठें तें खोटें कान आणि डोळे यांत चार बोटांचे अंतर कान उघडून सांगणें कानाशीं कान लावणें लहान मूर्ति पण थोर कीर्ति अल्प - अल्प अपराध करी, शासन होय त्या परी निष्ठुरता जुलम्या परी, करितां भीति धरी परी प्रकारचा-प्रकारें कान उपटले तेव्हां ताळ्यावर आला कान धरून-पिळून घेणें कान होणें भिंतीस कान, दारास डोळे उपयोगी आणि सुंदर, त्यांचे काम निरंतर भुंकतीं तीं द्यावीं भुंकों लहान-लहान तें छान, मोठें तें खोटें कान आणि डोळे यांत चार बोटांचे अंतर कान उघडून सांगणें कानाशीं कान लावणें लहान मूर्ति पण थोर कीर्ति अल्प - अल्प अपराध करी, शासन होय त्या परी निष्ठुरता जुलम्या परी, करितां भीति धरी परी प्रकारचा-प्रकारें कान उपटले तेव्हां ताळ्यावर आला कान धरून-पिळून घेणें कान होणें भिंतीस कान, दारास डोळे उपयोगी आणि सुंदर, त्यांचे काम निरंतर भुंकतीं तीं द्यावीं भुंकों आपण नये त्यांचे शिकों कंठीं प्राण आणि मात्रा लहान कानामागून शिंगे आलीं, तीं तिखट झालीं गोड गोड बोलतो, लहान मोठ्या ठकवितो पाडयाला बाळगून शेतकी करुं नये व लहान मुलीला घेऊन प्रपंच करुं नये वाणी गूळ खाई परी मांडी आड घेई एक रात्र राहणें, गांव कांगे लहान कानाचा तिखट गाढवास दिला मान, गाढवानें केले उंच कान जेथें स्‍वेच्छेनें आहे स्‍वारी, तेथे पाऊल हलक्‍या परी तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं दृष्टि मोठी, पोट लहान परी लहान\nस्त्री. ज्याचा भाजून चुना करितात असा भुसभुशीत खडा ; दगड ; चुनखडी . [ चुना + कळी ]\nआत्मतत्व ही काय संकल्पना आहे\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय १५ वा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय १४ वा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय १३ वा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय १२ वा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय ११ वा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय १० वा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय ९ वा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय ८ वा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय ७ वा\nश्रीसिध्दान्तबोध - अध्याय ६ वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/sbi-po-mains-exam-2019-result-declared/articleshow/70818972.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-25T05:00:25Z", "digest": "sha1:C43H5QCFS5JCXF2VOOFRU4DMJS5YPZX6", "length": 11427, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nSBI प्रोबेशनरी अधिकारी परीक्षेचा निकाल जाहीर\nभारतीय स्टेट बँकेने घेतलेल्या प्रोबेशनरी अधिकारी (पीओ) मुख्य परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. एसबीआयने आज सकाळी आपल्या अधिकृत वेबसाइटवर हा निकाल जाहीर केला आहे.\nनवी दिल्ली ः भारतीय स्टेट बँकेने घेतलेल्या प्रोबेशनरी अधिकारी (पीओ) मुख्य परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. एसबीआयने आज सकाळी आपल्या अधिकृत वेबसाइटवर हा निकाल जाहीर केला आहे.\nएसबीआयने प्रोबेशनरी अधिकारी पदाची परीक्षा २० जुलै २०१९ रोजी घेतली होती. देशभरातील ८१ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. ही परीक्षा २०० गुणांची होती तसेच वस्तूनिष्ठ प्रश्नावर आधारित होती. आज या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर लवकरच उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात होणार आहे. जे उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत किंवा ज्या उमेदवारांना चांगले गुण मिळाले आहेत. त्या उमेदवारांना लवकरच एसबीआयकडून कॉल लेटर पाठवण्यात येतील. त्यानंतर त्या उमेदवाराला मुलाखतीला बोलावण्यात येणार आहे.\nएसबीआयने www.sbi.co.in/careers/ या अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केला आहे. निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी एसबीआयच्या वेबसाइटवर जा. २०१९ च्या संबंधित लिंकवर क्लिक करा. त्यानंतर नवीन पेजवर मागितलेली सर्व माहिती भरा, व सबमिट करा. त्यानंतर निकाल दिसेल. हा निकाल डाउनलोड करण्याची सुविधाही एसबीआयने दिली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nMHT CET 2020: सुधारित वेळापत्रक जाहीर; प्रवेशपत्र ऑक्टो...\nMHT-CET चे सुधारित वेळापत्रक जाहीर...\nपुणे विद्यापीठ परीक्षा: हॉलतिकीट उपलब्ध; मॉक टेस्टही हो...\n ‘चेहरा’ न जुळल्यास परीक्षा नाही\nरेल्वे भरती: RRB NTPC अर्जांचं स्टेटस जाहीर...\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nभारतीय स्टेट बँक प्रोबेशनरी अधिकारी sbi po mains exam SBI exam result\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nविज्ञान-तंत्रज्ञानसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nमोबाइलनोकियाचे २ स्मार्टफोन येताहेत, इतकी असेल किंमत\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nकार-बाइकपुन्हा महाग झाली BS6 Renault Triber, जाणून घ्या नवी किंमत\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nकरिअर न्यूजअकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप अनिश्चितताच\nदेशकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान देणार, 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\n मेट्रोच्या पाहणीसाठी सकाळी सहा वाजताच पोहोचले\nमुंबईडबेवाले राज ठाकरेंना भेटले; इंग्रजी शाळांबाबत केली 'ही' तक्रार\nपुणेपुण्यातील हॉटेलांमधून रात्री सातनंतरही मिळणार पार्सल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/291610", "date_download": "2020-09-25T04:17:28Z", "digest": "sha1:4BEGULFZFFQJ36FPABE674JOJQBPXGLO", "length": 2330, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पहिला उंबेर्तो, इटली\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पहिला उंबेर्तो, इटली\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nपहिला उंबेर्तो, इटली (संपादन)\n१७:१२, ३ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती\n२९ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: da:Umberto 1. af Italien\n०८:३०, ५ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: it:Umberto I d'Italia)\n१७:१२, ३ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (सांगकाम्याने वाढविले: da:Umberto 1. af Italien)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/92e93993f93293e-91794d93093e92e93892d93e", "date_download": "2020-09-25T04:38:47Z", "digest": "sha1:R2FTNIF47KOIBJQW5C6HSDQZB32X4G3M", "length": 12524, "nlines": 100, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "महिला ग्रामसभा — Vikaspedia", "raw_content": "\nग्रामसभेमध्ये सदस्य या नात्याने महिला ह्या ग्रामसभेच्या घटक आहेत. त्यांच्या उपस्थिती आणि सहभागाशिवाय ग्रामसभा उचित कार्य प्रभावीपणे करू शकणार नाहीत. ग्रामसभेच्या नियमित सभांना उपस्थित राहून महिलांनी निर्णय घेण्याचा आपला हक्क बहावला पाहिजे. त्यासाठी त्यांनी प्रवृत्त व्हावे याची विशेष व्यवस्था नव्या दुरुस्तीने केली आहे.\nमहाराष्ट्र शासनाने गावाच्या विकासासाठी आणि गावाच्या विकास कार्यक्रमात महिलांचाही सहभाग असावा म्हणून महिलांसाठी स्वतंत्र ग्रामसभा घेणे कायद्याने बंधनकारक केले आहे. महिला ग्रामसभेला जरी हजर असल्यातरी पुरुषांपुढे बोलण्यास तसेच आपली मते मोकळे पणाने न मांडण्यामागे त्यांच्यावर दबाव [मानसिक] असतो. त्यामुळे महिलांची स्वतंत्र ग्रामसभा घेऊन त्यांनी खुली चर्चा करून त्यांचे प्रश्न/ समस्या मांडल्या पाहिजेत व त्याप्रमाणे त्यांच्या हिताचे व सोईस्कर निर्णय त्यांना घेता आले पाहिजेत या उद्देशाने महिला ग्रामसभांना अतिशय महत्व आहे. अशा रितीने महिला ग्रामसभेमध्ये महिलांनी मांडलेले विचार, प्रस्ताव ग्रामसभेमध्ये विचारात घेणे आवश्यक आहे. महिला ग्रामसभा प्रत्येक नियमित ग्रामसभेपुर्वी घेणे बंधनकारक आहे. [पोट कलम ५]\nमहिलांनी गावाच्या विकास कार्यक्रमात फक्त निर्��यापुरते मर्यादित राहू नये, तर संपूर्ण निर्णय प्रक्रियेमध्ये पुढे असावे आणि त्यांची निर्णय प्रक्रियेतील क्षमता वाढावी हा हेतू महिला ग्रामसभेचा आहे. अर्थातच यातून महिलांना त्यांच्या अस्मितेची, कर्तृत्वाची खऱ्या अर्थाने जाणीव होणार आहे.\nमहिला ग्रामसभासाठी केल्या गेलेल्या विशेष तरतुदी\nमहिला ग्रामसभासाठी सर्व निर्णय प्रक्रियांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होण्यासाठी महिला ग्रामसभांची तरतूद केली गेली आहे.\nप्रत्येक ग्रामसभेपुर्वी महिला ग्रामसभेचे आयोजन केले पाहिजे.\nमहिला ग्रामसभेची वेळ व ठिकाण महिलांच्या सोयीनुसार ठरविण्यात यावी.\nमहिला ग्रामसभेसाठी कोरमची कुठलीही अट नाही.\nमहिला ग्रामसभेचे स्वतंत्र इतिवृत्त असले पाहिजे.\nशासनाच्या महिलांच्या संदर्भातील सर्व योजनांचे लाभार्थी महिला ग्रामसभेमध्ये निवडले गेले पाहिजेत.\nमहिला ग्रामसभेत गावातील पाणी प्रश्नावर प्रामुख्याने चर्चा करणे, त्यासंबंधीचे नियोजन व धोरण ठरविणे बंधनकारक आहे.\nमहिला बाळ कल्याण योजनेतील १०% निधीच्या नियोजन व विनियोगासंबंधी सर्व निर्णय महिला ग्रामसभेमध्ये घेणे बंधनकारक आहे.\nगाव विकास समिती कलम ४९ अंतर्गत असणाऱ्या विविध समित्यांमधील प्रतिनिधींची निवड महिला ग्रामसभेमध्ये झाली पाहिजे.\nग्रामसेवकाने महिला ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या आढावा सादर करावा.\nमहिला ग्रामसभेमध्ये गावपातळीवर सक्रीय असणारे बचत गट, महिला मंडळे व सांस्कृतिक मंडळाच्या प्रतिनिधींना बोलवून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला जावा.\nमहिला ग्रामसभेमध्ये गाव- वस्त्यांवरील आरोग्य सेविकेला विशेष आमंत्रण देऊन बोलवण्यात यावे.\nप्रत्येक गावामध्ये ग्रामसभेच्या आदल्या दिवशी खरोखर महिला ग्रामसभा झाल्या तर महिलाच्या अनेक समस्या सोडविल्या जाऊ शकतील. विशेषतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शौचालयाचा प्रश्न आरोग्य, रोजगार, शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, दारूची समस्या, स्वस्त धान्य दुकानासंबंधीच्या तक्रारी इ. अनेक महत्वाच्या बाबी चर्चा करून त्या समस्या सोडविल्या जाऊ शकतील.\nसंदर्भ : लोकशाहीचे बलस्थान व गावाचे व्यासपीठ : ग्रामसभा\nवॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल ��िकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/selfishness-more-than-important-is-important-for-modi-shah/", "date_download": "2020-09-25T04:38:30Z", "digest": "sha1:4NLJIJVGCJ3MZXFOHV3AJH672C7WJVYA", "length": 5488, "nlines": 82, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोदी, शहा यांच्यासाठी देशापेक्षा स्वार्थ महत्त्वाचा", "raw_content": "\nमोदी, शहा यांच्यासाठी देशापेक्षा स्वार्थ महत्त्वाचा\nलालकृष्ण आडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदी आणि शहा यांना लक्ष्य केले आहे त्याच अनुषंगाने तेलगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी मोदी-शहा या जोडगोळीवर टीका करताना त्यांना देशहितापेक्षा नेहमीच स्वार्थ महत्त्वाचा वाटत आला आहे, अशी टीका केली आहे. आडवाणी, वाजपेयी यांनी जपलेल्या मूल्यांना आता भाजपत काही किंमत राहिलेली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.\nआयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या काळात तेलगु देसम पक्ष, द्रमुक, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, कॉंग्रेस, जनता दल सेक्‍युलर आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर छापे टाकले आहेत. त्याच्या निषेधार्थ विजयवाडा येथे आंबेडकर पुतळ्यापाशी या पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, मोदींच्या काळात लोकांचे सर्व स्वातंत्र्य लयाला गेले आहे. समाजातल्या सर्वच घटकांमध्ये त्यांनी भय आणि असुरक्षेचे वातावरण निर्माण केले आहे. या माणसांपासून घटना आणि लोकशाही वाचवण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली सरकारच्या इशाऱ्यावर नाचू नये, असा इशाराही त्यांनी दिला.\nवर्क फ्रॉम होम चालूच राहणार – बिल गेट्‌स\n#IPL2020 : खेळाडूंच्या सुटलेल्या पोटामुळे निर्माण झाले प्रश्‍न\nदीपिका पदुकोणची आज चौकशी\nलक्��वेधी : शेतकऱ्यांना तंत्रसमर्थ करा\nमराठा समाजाचा “ओबीसी’त समावेश करावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang/lekha/", "date_download": "2020-09-25T05:01:42Z", "digest": "sha1:SQ7ZBERPPB2MGJM6EKDFHZFGWTJJ6S35", "length": 14478, "nlines": 236, "source_domain": "www.loksatta.com", "title": "होम", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nभेदूनी टाकू काळी गगने..\nनुकत्याच झालेल्या जागतिक हवामानबदल परिषदेत काहीच भरीव साध्य न होता ती पार पडली.\nभारतीय सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात- म्हणजे मूकपटाच्या जमान्यात स्त्रीपात्रांच्या भूमिका पुरुष नट करायचे.\nमहिलाविषयक कायद्यांचा ‘अराजकीय’ आढावा\nहे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत व आटोपशीर शब्दांमध्ये आपल्या समोर येते.\nउजळ माथ्यानं मिरवणारं वाङ्मयचौर्य\nनव्या पिढीतील कथालेखक व कादंबरीकार हृषीकेश गुप्ते यांच्यावर वाङ्मयचौर्याचा आरोप होत आहे.\nकार्ल मार्क्‍स आणि महात्मा गांधी हे दोघे सोडले तर व्यक्तीच्या नावे राजकीय तत्त्वज्ञान अथवा वाद (इझम) तयार झालेला नाही.\nकहॉँ गये वो लोग : स्वप्नात आणि जागेपणीही नाटक सुरूच\nकिलरेस्करवाडीच्या (जिल्हा- सांगली) कीर्तनकार मोघे यांचे श्रीकांत हे ज्येष्ठ चिरंजीव.\n‘अलूफ’ या संग्रहात गजल, गीतिका, मुक्तके अशा एकूण ८५ रचना आहेत. डबीर ३०-३५ वर्षांपासून लिहिताहेत.\nअसभ्यांना आडवा जाणारा लेखक\nअमिताव घोष हे इंग्रजीतून लेखन करणारे मोठे कादंबरीकार आहेत.\nहिंदी चित्रपट संगीत हा भारतीयांसाठी अनमोल ठेवा आहे. प्रत्येक गाण्यावर त्या- त्या संगीतकाराच्या शैलीची, ढंगाची अमीट छाप उमटलेली आहे.\nतुषार जोगची ‘रिकामी भिंत’\nसामाजिक भान आणि दृश्यकलेतील प्रयोग यांची उत्तम सांगड घालणारे तुषार जोग नुकतेच निवर्तले.\nश्री. पु. भागवत.. मौज प्रकाशन आणि ‘सत्यकथा’चे विचक्षण साक्षेपी संपादक. त्यांचे हे रूप सर्वपरिचित आहे.\nजोहान्सबर्ग ही या देशाची आर्थिक राजधानी. आपल्या मुंबईसारखी. भारतीयांना द. आफ्रिकेची ओळख ज्या दोन-चार शहरांपुरती मर्यादित होती, त्यापैकी हे एक.\n..पण समोर आहेच कोण\nलोकांना आधी मनमोहन सिंग नकोसे झाले आणि मग त्य�� नकोसेपणातून नरेंद्र मोदी हा पर्याय उभा राहिला.\nसंगीतकार पद्मभूषण निखिल घोष यांच्या जन्मशताब्दीची सांगता २८ डिसेंबर रोजी होत आहे. त्या\nकहॉँ गये वो लोग : संगीतात रमलेले बॅडमिंटन सुपरस्टार\nबॅडमिंटनमध्ये उत्तम करिअर सुरू असतानाच नाटेकरांना संगीत क्षेत्र खुणावत होते.\nदिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची कविता हा मर्ढेकरोत्तर काळातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.\nरमेश सावंत यांची ‘जंगलगाथा’ ही दीर्घकविता त्या अस्वस्थतेला शब्दांकित करते.\nविद्या पोळ-जगताप यांनीही आपल्या अनुभवांवर आधारित ‘जगणं कळतं तेव्हा’ हे पुस्तक लिहिलं आहे.\nवाडा संस्कृतीतील वेदनांचे महाभारत\nगावकी-भावकीच्या उद्विग्न घडामोडींमध्ये अप्पासाहेब आणि कालिंदीचा भरडून निघणारा मुलगा भास्कर.\nसबको सन्मति दे भगवान\nनिवडणुका हा लोकशाही जीवनातला एकमेव नव्हे, पण अविभाज्य भाग. बहुधा सर्वात महत्त्वाचा.\nकृष्णाकाठचं वाई हे मराठेशाहीतलं एक महत्त्वाचं नगर. पेशव्यांनी रास्त्यांना इनाम म्हणून दिलेलं.\nउंची महत्त्वाची की कलात्मकता\nवल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा ज्यांनी घडवला ते शिल्पकार राम सुतार आता ९३ वर्षांचे आहेत.\nपटेलांची अनेक छायाचित्रे पाहिली. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्ट दिसतील अशा छायाचित्रांचा अभ्यास केला.\nकविता हा साहित्याचा विशुद्ध प्रकार आहे असे नेहमीच बोलले जाते. कवितेत भाषा पणाला लागते.\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_840.html", "date_download": "2020-09-25T03:36:43Z", "digest": "sha1:FYH6QVFH3ENK5DSHUCKUO7PXEGBACWKO", "length": 3944, "nlines": 60, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "शुद्ध बीजापासून चांगल्या आणि रसाळ फळांची उत्पत्ती होते", "raw_content": "\nशुद्ध बीजापासून चांगल्या आणि रसाळ फळांची उत्पत्ती होते\nbyMahaupdate.in गुरुवार, जानेवारी १६, २०२०\nतुकाराम महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे शुद्ध बीजापासून चांगल्या आणि रसाळ फळांची उत्पत्ती होते तसेच येथे ह्या संसारात जे शुद्ध जातीचे आहेत, पवित्र अशी मंडळी आहेत त्यांच्या पासून चांगल्या आणि उच्च दर्जाच्या संततीची निर्मिती होते.\nते पुढे म्हणतात अशा लोकांची वाणी ही मधुर असून अमृतासमान असते आणि हे लोक स्वतःचा देह देवाची अखंड सेवा करण्यात खर्ची घालवतात.\nते पुढे म्हणतात की अशी माणसे सर्वांगाने निर्मळ असून त्यांचे मन गंगेप्रमाणे निर्मळ आणि पवित्र असते. तुकोबाराय म्हणतात अशा ह्या लोकांच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा लोकांचे त्रिविध ताप जाऊन त्यांच्या मनाला तात्काळ विश्रांती मिळते.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AA%E0%A5%A7", "date_download": "2020-09-25T05:12:00Z", "digest": "sha1:U4UC6MYBHZQV4DR5XDPRLA5HHSXEN2JA", "length": 3259, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९४१ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\nसाचा:इ.स.च्या २० व्या शतक\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९४१ मधील जन्म‎ (७८ प)\n► इ.स. १९४१ मधील चित्रपट‎ (१ प)\n► इ.स. १९४१ मधील निर्मिती‎ (१ ���)\n► इ.स. १९४१ मधील मृत्यू‎ (१८ प)\n\"इ.स. १९४१\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on १२ जानेवारी २०१५, at १५:५४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १२ जानेवारी २०१५ रोजी १५:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+Mayakronesiya.php?from=in", "date_download": "2020-09-25T02:19:15Z", "digest": "sha1:SGLO4KQOTEPK2HP65BP463P3PS6IVOUS", "length": 9958, "nlines": 25, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड मायक्रोनेशिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतु��्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 06725 1786725 देश कोडसह +691 6725 1786725 बनतो.\nमायक्रोनेशिया चा क्षेत्र कोड...\nमायक्रोनेशिया येथे कॉल करण्यासाठी देश कोड. (Mayakronesiya): +691\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याल�� जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी मायक्रोनेशिया या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00691.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक मायक्रोनेशिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/tag/facebook/", "date_download": "2020-09-25T03:13:39Z", "digest": "sha1:T7EJ3G3WRGPSOGJS2ZVIVGP3V77I5B3D", "length": 67831, "nlines": 287, "source_domain": "mazespandan.com", "title": "facebook | स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमध्यमवर्गीय घरातील एका मुलाला १० वीच्या परिक्षेत ९०% गुण मिळाले. वडील खुषीने Marksheet न्याहाळत आपल्या पत्नीला … अग… छान लापशी बनव, तुझ्या लाडक्याला ९०% मार्क्स मिळालेत… शालांत परिक्षेत..\nआई किचनमधुन पळत पळत येत म्हणाली, “.. बघुया मला दाखवा…\nइतक्यात,.. मुलगा पटकन बोलला …\n“बाबा तिला कुठे Result दाखवताय … तिला काय लिहता वाचता येते का.… तिला काय लिहता वाचता येते का. अशिक्षित आहे ती…\nभरल्या डोळ्याने पदर पुसत आई लापशी बनवायला निघुन गेली.\nही गोष्ट वडिलांना लगेच लक्षात आली… मग ते मुलाच्या संवादात भर टाकुन म्हणाले… “हो रे मग ते मुलाच्या संवादात भर टाकुन म्हणाले… “हो रे ते पण खरच आहे…\nतु पोटात असताना तिला दुध बिल्कुल आवडत नसताना तु सुधृड व्हावास म्हणून नऊ महीने ती रोज दुध पित होती…\nतुला सकाळी सात वाजता शाळेत जाव लागायच म्हणजे स्वतः सकाळी पाच वाजता उठुन तुझ्या आवडीचा नाष्ता आणि डबा बनवायची…..\nतु रात्री अभ्यास करता करता झोपून जायचा तेव्हा येउन ती तुझी वह्या पुस्तक बरोबर भरुन तुझ्या अंगावर पांघरुन नंतरच झोपायची…\nतू लहानपणी बहुतेकवेळा आजारी असायचास… तेव्हा रात्र-रात्र जागुन ती परत सकाळी तिची काम चोख करायची….\nतुला Branded कपडे घेउन द्या म्हणून माझ्या मागे लागायची आणि स्वतः मात्र एकाच साडीवर वर्षे चालवायची.\nबाळा…. चांगली शिकलेली लोक पहिला स्वतःला स्वार्थ आणि मतलब बघतात.. पण तुझ्य आईने आजवर कधीच तो बघितला नाही.\n*अशिक्षित आहे ना ती…*\nती जेवण बनवुन आपल्याला वाढता वाढता कधी कधी स्वतः जेवायच विसरुन जायची… म्हणून मी अभिमानाने सांगतो की *’तुझी आई अशिक्षित आहे…’*\nहे सगळ ऐकुन मुलगा रङत रडत आईला बिलगुन बोलतो.. “आई मी तर फक्त पेपरवर ९०% मार्क मिळवलेत. पण माझ्या आयुष्याला १००% बनवणारी तु पहिली शिक्षक आहेस. आणि ज्या शिक्षकांची मुल ९०% मार्क मिळवतात.. त्या शिक्षकांकडे किती ज्ञान असेल ह्याचा मी कधी विचार केलाच नाही.\nआई आज मला ९०% मार्क्स मिळवुन पण मी अशिक्षित आहे आणि तुझ्याकडे PHD च्या पण वरची Degree आहे. कारण मी आज माझ्या आईच्या रुपात डॉक्टर, शिक्षक, वकिल, माझे कपडे शिवणारी Dress Designer, Best Cook ह्या सगळ्यांच दर्शन घेतल……\nप्रत्येक मुला- मुलीनी *जे आईवडिलांचा अपमान करतात, पाणउतारा करतात, शुल्लक कारणावरुन रागवतात.* त्यांनी विचार करावा.\nत्यांच्यासाठी काय काय सोसलय आईवडिलांनी..🙏\n*आई साठी नक्कीच शेअर करा.*👌🌹\nव्यक्तिविशेष: आठवणीतले वपु काळे\nआपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, ख्यातनाम साहित्यिक तसेच मराठी साहित्य रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणाऱ्या वसंत पुरुषोत्तम काळे (वपु) यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन..💐💐🙏🙏\nवंदनीय व. पु. काळे ह्यांनी त्यांच्या चिंचोरे गुरुजींना दिलेली गुरुदक्षिणा : [दूरदर्शनवरून प्रसारित झालेली कथा]\n“होय, माझ्या कथाकथनाचे, लेखनाचे सर्व श्रेय पुण्याच्या माझ्या चिंचोरे गुरुजींना आहे”\nआपल्या गुरुंविषयी व. पुंनी ही आदरयुक्त भावना व्यक्त केली होती, मार्च १९८२ मध्ये मुंबई दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या, “आमची पंचविशी”\nमुलाखत घेतांना, सुधीर गाडगीळ ह्यांनी व.पुंना विचारले होते, “कथा-कथनाच्या क्षेत्रामध्ये आपण सर्वोच्च स्थानी आहात, मग, आपण स्वतःला\nस्वयंभू कलाकार म्हणाल कां, यामागे आपले कोणी प्रेरणास्थान आहे \nमार्च १९८२ मध्ये दूरदर्शन वरून प्रसारित झालेला हा कार्यक्रम सुधीर गाडगीळ ह्यांच्या प्रश्नाला व. पुंनी शांतपणे उत्तर दिले, ते म्हणाले, “मी कधीही\nस्वतःला स्वयंभू म्हणणार नाही. माझ्या कथाकथानाचे सर्व श्रेय, मी नेहेमीच माझ्या प्राथमिक शाळेच्या चिंचोरे गुरुजींना देत आलोय \n“पुण्याच्या भांडारकर रोडवरील बाल शिक्षण मंदिर शाळेचा मी विद्यार्थी माझी मोठी बहिण रेखाताई, रोज शाळेतून घरी आल्यावर मला, आईला,\nआणि माझ्या मावशीला गोष्ट सांगायची. म्हणायची, “आमच्या चिंचोरे गुरुजींनी आज ही गोष्ट सांगितली.”अन\nव. पु. म्हणाले, “मी कधी चौथीच्या वर्गात जाईन, असे मला व्हायचे, म्हणजे आम्हा���ा पण चिंचोरे गुरुजींच्याकडून गोष्टी ऐकायला मिळतील. अन् मी १९४२ मध्ये चौथीच्या वर्गात गेलो. चिंचोरे गुरुजी स्वतः हेडमास्तर, ते केव्हांही वर्गात यायचे आणि चालू असलेला गणिताचा, भाषेचा, इतिहासाचा तास घ्यायचे. तास संपल्यावर ते जायचे, पण, चिंचोरे गुरुजी वर्गात आल्यावर, आम्हां मुलांना खूप आनंद व्ह्यायचा. कारण ते इतिहास शिकवायचे ते गोष्टीच्या माध्यमातून. कविता शिकवायचे ते सुंदरश्या चालीमध्ये म्हणून.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी माझ्या बालमनावर ठसल्या त्या केवळ चिंचोरे गुरुजींच्यामुळेच त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, मी घरी जाऊन आईला आणि मावशीला सांगू लागलो. एके दिवशी माझी आई चिडली, अन् म्हणाली, “गुरुजींच्या नकला करतोस काय त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, मी घरी जाऊन आईला आणि मावशीला सांगू लागलो. एके दिवशी माझी आई चिडली, अन् म्हणाली, “गुरुजींच्या नकला करतोस काय थांब, उद्या शाळेत येऊन सांगते.”\nदुस-या दिवशी माझी आई, मावशी आणि मी शाळेत आलो. माझ्या आईने, चिंचोरे गुरुजींना सांगितले, हा वसंता, रोज घरी आल्यावर तुमची नक्कल\nझालं, मला वाटलं, आता चिंचोरे गुरुजी मला शिक्षा करणार. कान धरून उठाबश्या काढायला लावतील, भिंतीकडे तोंड करून उभं रहायला सांगतील.\nप्रत्यक्षात तसं काहीच झालं नाही. चिंचोरे गुरुजी माझ्या आईला म्हणाले, “वसंता फक्त गोष्टीच सांगतोय ना ठीक आहे, मी बघतो.”\nआई, मावशी घरी गेल्या आणि मी मात्र वर्गात गेलो त्याच दिवशी एका तासाला चिंचोरे गुरुजी आमच्या चौथी अ च्या वर्गात आले. आम्ही मुलं उभे राहिलो, नमस्ते झालं. तेव्हां चिंचोरे गुरुजी म्हणाले, “मुलांनो, आज मी गोष्ट सांगणार नाही, तुमच्या वर्गातला हा वसंत काळे गोष्ट सांगणार आहे. माझी तर भीतीने गाळण उडाली, सकाळी शिक्षा चुकली, ती आत्ता होणार, असं वाटलं. मी घाबरलो. जागेवरच उभा राहिलो, गुरुजी म्हणाले, ये वसंता, पुढे ये त्याच दिवशी एका तासाला चिंचोरे गुरुजी आमच्या चौथी अ च्या वर्गात आले. आम्ही मुलं उभे राहिलो, नमस्ते झालं. तेव्हां चिंचोरे गुरुजी म्हणाले, “मुलांनो, आज मी गोष्ट सांगणार नाही, तुमच्या वर्गातला हा वसंत काळे गोष्ट सांगणार आहे. माझी तर भीतीने गाळण उडाली, सकाळी शिक्षा चुकली, ती आत्ता होणार, असं वाटलं. मी घाबरलो. जागेवरच उभा राहिलो, गुरुजी म्हणाले, ये वसंता, पुढे ये हाताची घडी घालून, मी ��ुढे जाऊन उभा राहिलो. गुरुजींनी माझ्या पाठीवर हात ठेवला अन् म्हणाले, “घाबरू नकोस, कुठली गोष्ट सांगतोस “ हाताची घडी घालून, मी पुढे जाऊन उभा राहिलो. गुरुजींनी माझ्या पाठीवर हात ठेवला अन् म्हणाले, “घाबरू नकोस, कुठली गोष्ट सांगतोस “ “गुरुजी, हिरकणीची सांगू” माझे चिंचोरे गुरुजी कधीच रागावून बोलायचे नाहीत, पण त्यांच्या नजरेत धाक होता, पण ते मुलांमध्ये मिसळायचे.\nदोन्ही हातांची घडी घालून, भीतभीतच मी हिरकणीची गोष्ट सांगू लागलो. मध्येच माझं लक्ष मागे गेलं, मी पाहिलं तर, चिंचोरे गुरुजी खुर्चीवर बसले होते, त्यांच्या उजव्या हाताचा कोपरा टेबलावर होता आणि तर्जनी चिंचोरे गुरुजींच्या गालावर होती, गुरुजींच्या चेहे-यावर हास्य होते \nपुढे बघ, असे त्यांनी त्यांच्या नजरेनेच मला खुणावले. गोष्ट सांगून झाली आणि गुरुजींनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली, स्वतःच्या कोटाच्या\nखिश्यामधून चिंचोरे गुरुजींनी एक रुपयाचे बंदे नाणे काढले आणि म्हणाले, शाब्बास, हे घे बक्षीस चिंचोरे गुरुजींनी दिलेले ते माझे कथाकथनाचे पहिले आणि मोलाचे बक्षीस होय \nशाळा सुटायच्या आधी, शाळेचे गणपत शिपाई वर्गात आले आणि, दाबके गुरुजींना म्हणाले, “हेड गुरुजींनी वसंत काळेला बोलावलंय”. मी दप्तर घेऊन, हेड गुरुजींच्या ऑफिसमध्ये गेलो, चिंचोरे गुरुजी म्हणाले, “वसंता, गोष्ट सांगताना कधीही हाताची घडी घालायची नाही. गोष्ट साभिनय कशी सांगायची, ते मला गुरुजींनी दाखविले. आवाजाची चढउतार कशी असावी, हे त्यांनी मला स्वतः ती ती वाक्ये उच्चारून दाखविली \nसंध्याकाळी, शाळा सुटल्यावर घरी जाऊन मी आईला, मावशीला, ताईला, चिंचोरे गुरुजींनी दिलेलं बक्षीस दाखविलं आणि म्हणालो, मला शिक्षा न\nकरता, गुरुजींनी गोष्ट सांगायला लावली \nदुसरे दिवशी, चौथी ब मधील एक मुलगा आमच्या वर्गात आला आणि दाबके गुरुजींना म्हणाला, “आमच्या वर्गात चिंचोरे गुरुजी आले आहेत, त्यांनी वसंत काळेला बोलावले आहे” \nमी चौथी ब च्या वर्गात गेलो, चिंचोरे गुरुजी मला म्हणाले, “वसंता, आज या वर्गात गोष्ट सांग.” मी गुरुजींना विचारले, “हिरकणीची सांगू \nकाल ती गोष्ट तू सांगितली होतीस, तुझ्या वर्गात आज दुसरी गोष्ट सांग, मी तुम्हाला खूप गोष्टी सांगितल्या आहेत”, गुरुजी म्हणाले.\n”, मी विचारले, गुरुजींचा होकार मिळताच, मी त्या वर्गात गोष्ट सांगितली, असे रोज ���्रत्येक वर्गात होऊ लागले. शाळा सुटायच्यावेळी गुरुजी मला, त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घ्यायचे आणि नित्यनव्या सुचना करत होते, मी ते शिकत होतो. माझे कथाकथनाचे विश्व उभे केले आणि ते कळसाला पोहोचवण्याचे कार्य, माझ्या चिंचोरे गुरुजींनी केलंय, कथा कथनाचे माझं विश्व समृद्ध केलंय ते, त्यांनीच” \nव.पुंचा दूरदर्शनवरील सादर झालेला हा कार्यक्रम पाहिला, तो त्यांच्या शरपंजरी पडलेल्या साक्षात चिंचोरे गुरुजींनी आणि ते आनंदाने रडू लागले. मी व. पुंना सविस्तर पत्र पाठविले मला खात्री होती, एक ना एक दिवस मला व. पुंचे पत्रोत्तर येईल मला खात्री होती, एक ना एक दिवस मला व. पुंचे पत्रोत्तर येईल पंधरा दिवस उलटले आणि एप्रिल १९८२ च्या पहिल्या आठवड्यात एके दिवशी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास, मी माझ्या घराच्या जिन्यातून बाहेर जाण्यासाठी निघालो, तर खालच्या जिन्यात, समोर साक्षात दत्त म्हणून व. पु. आणि वसुंधरावहिनी माझ्या पुढ्यात ठाकले पंधरा दिवस उलटले आणि एप्रिल १९८२ च्या पहिल्या आठवड्यात एके दिवशी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास, मी माझ्या घराच्या जिन्यातून बाहेर जाण्यासाठी निघालो, तर खालच्या जिन्यात, समोर साक्षात दत्त म्हणून व. पु. आणि वसुंधरावहिनी माझ्या पुढ्यात ठाकले “अहो, इथं चिंचोरे गुरुजी कुठं राहतात “अहो, इथं चिंचोरे गुरुजी कुठं राहतात ” इति व पु ” इति व पु पटकन मी माझ्या चपला बाजूला काढल्या आणि त्या उभयतांना नमस्कार करून म्हणालो, “या या मीच तो पत्र लिहिणारा उपेंद्र चिंचोरे – गुरुजींचा मुलगा” पटकन मी माझ्या चपला बाजूला काढल्या आणि त्या उभयतांना नमस्कार करून म्हणालो, “या या मीच तो पत्र लिहिणारा उपेंद्र चिंचोरे – गुरुजींचा मुलगा” व पु माझा हात आपल्या हातात घेत म्हणाले, “अरे अगदी गुरुजींसारखीच तुझी भाषा आहे. गुरुजी आत्ता कसे आहेत व पु माझा हात आपल्या हातात घेत म्हणाले, “अरे अगदी गुरुजींसारखीच तुझी भाषा आहे. गुरुजी आत्ता कसे आहेत आत्ता मी अचानक आल्याने काय होईल आत्ता मी अचानक आल्याने काय होईल ” असे व पुंनी मला प्रश्न केले. आनंदाने माझी बोलतीच बंद झाली होती. “या या, चला,” असे म्हणत मी त्यांना माझ्या घरात आणले ” असे व पुंनी मला प्रश्न केले. आनंदाने माझी बोलतीच बंद झाली होती. “या या, चला,” असे म्हणत मी त्यांना माझ्या घरात आणले मी पटकन घर��्यांना म्हणालो, “अरे पसारे आवरा, आपल्याकडे व पु आलेत, उठा, आवरा पटकन ” माझं बोलणं माझ्या भावाला रविला, खोटं वाटलं . तो म्हणाला, “हां लेका, तू पत्र पाठवलं आणि व पु आले, वाट बघ” मी पटकन घरच्यांना म्हणालो, “अरे पसारे आवरा, आपल्याकडे व पु आलेत, उठा, आवरा पटकन ” माझं बोलणं माझ्या भावाला रविला, खोटं वाटलं . तो म्हणाला, “हां लेका, तू पत्र पाठवलं आणि व पु आले, वाट बघ” मी भावाला म्हणालो, “अरे खरंच आपल्याकडे व पु आलेत, दादांना भेटायला”. माझं बोलणं खोटं समजून तो म्हणाला, “हं जा, व पुंना म्हणावं या हं या” मी भावाला म्हणालो, “अरे खरंच आपल्याकडे व पु आलेत, दादांना भेटायला”. माझं बोलणं खोटं समजून तो म्हणाला, “हं जा, व पुंना म्हणावं या हं या” त्याचं हे वाक्य दारात आलेल्या वपुंनी ऐकलं आणि ते म्हणाले, “हो हो आलोय “ त्याचं हे वाक्य दारात आलेल्या वपुंनी ऐकलं आणि ते म्हणाले, “हो हो आलोय “ झालं , मग काय झालं असेल, ह्याची तुम्हीच कल्पना करा \nव. पु. घरात आले मी माझ्या वडिलांना कोचावर आणून बसविले. त्यांच्या पायाचे ऑपरेशन झाल्याने ते कुबडीच्या सहाय्याने चालायचे. व पुंना गुरुजींच्या शेजारी कोचावर बसायला मी विनविले पण विनयशील व पु तिथे बसेनात, एका निमिषात चिंचोरे गुरुजींच्या पायाला हात लावून व पुंनी नमस्कार केला आणि तिथेच खाली जमिनीवर बसले. व. पुंना भरून आलं मी माझ्या वडिलांना कोचावर आणून बसविले. त्यांच्या पायाचे ऑपरेशन झाल्याने ते कुबडीच्या सहाय्याने चालायचे. व पुंना गुरुजींच्या शेजारी कोचावर बसायला मी विनविले पण विनयशील व पु तिथे बसेनात, एका निमिषात चिंचोरे गुरुजींच्या पायाला हात लावून व पुंनी नमस्कार केला आणि तिथेच खाली जमिनीवर बसले. व. पुंना भरून आलं दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले काही वेळ तसाच स्तब्धतेत गेला. बरोब्बर चाळीस वर्षांनी त्या गुरु-शिष्याची भेट झाली होती. आम्ही घरचे अवघडलो. वसुंधरा वहिनी मला म्हणाल्या, “तुमचं पत्र आलं तेव्हांपासून ह्यांचं एकसारखं चाललं होतं, मला माझ्या चिंचोरे गुरुजींना भेटायला जायचंय” काही वेळ तसाच स्तब्धतेत गेला. बरोब्बर चाळीस वर्षांनी त्या गुरु-शिष्याची भेट झाली होती. आम्ही घरचे अवघडलो. वसुंधरा वहिनी मला म्हणाल्या, “तुमचं पत्र आलं तेव्हांपासून ह्यांचं एकसारखं चाललं होतं, मला माझ्या चिंचोरे गुरुजींना भेटायला जायचंय” मी, व पुंना पुन्हापुन्हा म्हणू लागलो, “अहो आपण इथं कोचावर बसा” मी, व पुंना पुन्हापुन्हा म्हणू लागलो, “अहो आपण इथं कोचावर बसा” तेव्हां माझे वडील म्हणाले, “अहो, काळे साहेब, या इथं बसा”. त्यावर व.पु. म्हणाले, “गुरुजी, मला आधी “ए वसंता”, अशी एकेरी हाक मारा, ती ऐकण्यासाठी, पुन्हा बेचाळीस सालात जाण्यासाठी, मी मुद्दाम आज आपल्या घरी आलोय” \nत्यावर वडील म्हणाले, “आपण आता मोठे झालात, अहो, मी एक मराठी शाळेचा साधा प्राथमिक शिक्षक, विद्यार्थी घडविणे, हे माझं कामच होतं.”\nव पु म्हणाले, “गुरुजी, माझ्या आईची तक्रार ऐकून तुम्ही मला जर शिक्षा केली असती, तर हा वसंता गोष्टी सांगू शकला नसता, कथा लिहू शकला नसता. गुरुजी तुम्ही मला घडवलं आहे, तुम्हाला हे श्रेय देणे म्हणजे, माझी ही छोटीशी गुरुदक्षिणा समजा.” मग व पु समोरच्या खुर्चीवर बसले आता व पु आणि चिंचोरे गुरुजी, दोघेही, जुन्या आठवणींमध्ये मस्त रंगले \nव. पुंच्यासह, मा. वसुंधरावहिनीसुद्धा आमच्या घरी आल्या होत्या. ते चैत्राचे दिवस होते, आधल्याच दिवशी घरी चैत्रगौरीचे हळदी-कुंकू झालं होतं. ह्या उभयतांचे आदरातिथ्य कसं करायचं अशी कुजबुज स्वयंपाकघरात सुरु झाली. गरम कांदापोहे, करंज्या, चकल्या, अश्या बश्या त्यांचे पुढ्यात ठेवल्या अशी कुजबुज स्वयंपाकघरात सुरु झाली. गरम कांदापोहे, करंज्या, चकल्या, अश्या बश्या त्यांचे पुढ्यात ठेवल्या . वसुंधरावहिनी माझ्याकडे बघत म्हणाल्या, “माझं पथ्य आहे, गोड करंजी नको”. व. पु. पटकन म्हणाले, “वसु , हे माझ्या गुरूंचे घर आहे आणि तो प्रसाद आहे, तू अवश्य खा, तुला काही त्रास होणार नाही”. निमिशभर मी गांगरलो, पण “असू दे, असू दे,” असे म्हणत वहिनींनी तो प्रसाद भक्षण केला. व. पुंची गुरुभक्ती केवढी थोर \nव. पुंनी त्यांच्या अनेक पुस्तकातून माझ्या वडिलांचा गौरवोल्लेख केला होता. उदाहरणार्थ वपुर्झा, रंगपंचमी, गुलमोहर, ककची क इत्यादि. व. पुंनी त्यांची\nअनेक पुस्तके, आपल्या चिंचोरे गुरुजींना भेट दिली. तेवढ्यात माळ्यावरची एक जुनी ट्रंक मी काढली, कारण व. पुंना माझ्या वडिलांचे जुने फोटो पहायचे होते. फोटो बघतांना व. पु. रममाण झाले त्यांनी एक फोटो हातात धरला आणि मला म्हणाले, ” हं, हा फोटो बघ, गुरुजींचं मोरपंखी निऱ्याचं धोतर, काळा कोट आणि उजवीकडे थोडी कललेली काळी टोपी त���यांनी एक फोटो हातात धरला आणि मला म्हणाले, ” हं, हा फोटो बघ, गुरुजींचं मोरपंखी निऱ्याचं धोतर, काळा कोट आणि उजवीकडे थोडी कललेली काळी टोपी उपेंद्र, गुरुजींचा हा फोटो मी माझ्या संग्रहामध्ये ठेवतो.”\nव. पुंच्या सहवासातील त्या दिवसाचे तीन तास म्हणजे आम्हा घरच्यांना अमृतमय पर्वणी होती \nतेथून पुढे, व. पुंचे नि माझे जे स्नेहबंध गुंफले गेले ते अगदी कायम. अनेकवेळा ते कार्यक्रम संपल्यावर, रात्री सुद्धा फोन करायचे, कधी नगरहून तर कधी नाशिकहून \nआमच्या दोघात स्नेहार्द्र पत्रव्यवहार होता. एकदा माझ्याकडून पत्रोत्तरास थोडा उशीर झाला, तेव्हां व. पुंचे ताबडतोब मला पत्र आलं, “उपेंद्र, काय झालं रागावलास कां ” मी त्यांना पटकन फोन केला, “अहो बापू …” माझे बोलणे त्यांनी मध्येच तोडलं, म्हणाले, “उपेंद्रा, तुला कितीवेळा सांगितलं, तू माझा धाकटा गुरुबंधू आहेस, तू मला एकेरी हाक मार, मी फोन ठेवू” इकडून मी, अहो, माझे पुराण सुरु झाले …\nचौदा डिसेंबर १९८६ रोजी व. पुंच्या “क क ची क” ह्या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात झाले मा. पु. भा. भावे, अध्यक्ष होते तर शांताबाई शेळके प्रमुख\nवक्त्या होत्या. पुण्याच्या टिळक रोडवरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रेक्षागृह तुडूंब भरले होते. व. पुंचे अनेक चाहते, कडेला उभे राहून कार्यक्रमाचा आनंद लुटत होते. मी ही त्यामध्ये होतो. एवढ्यात व. पुंची नजर माझ्याकडे स्थिरावली, त्यांनी तर्जनीने मला खुणावून पुढे बसण्यास सांगितले. शांताबाईंचे भाषण झालं आणि व. पुंनी मला स्टेजवर बोलावलं आणि क क ची क ह्या नव्या पुस्तकाची प्रत माझ्या हाती दिली, मी त्यांना नमस्कार करण्यासाठी खाली वाकलो, तर त्यांनी मला आलिंगन दिलं फोटो काढणा-या आपल्या चिरंजीवाला म्हणाले, “सुहास, मी आणि उपेंद्र, फोटो घे “\nघरी आल्यावर, मी ते पुस्तक उघडले, तर काय सांगू पहिल्याच गोष्टीची सुरुवात, “उपेंद्र, गुरुजींच्या तब्येतीच पानिपत झाल “….\n२००१ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील तो दिवस, बाल शिक्षण मंदिर शाळेच्या ऑफिसमधून मी वपुंना फोन केला होता, वेळ सकाळी सव्वा अकराचा सुमार, “हॅलो, बापू मी उपेंद्र बोलतोय, नमस्कार”. पलीकडून वपू म्हणाले, “बोल उपेंद्र, कसा आहेस ” मी म्हणालो, “बापू आपली शाळा ऐंशीव्या वर्षात पदार्पण करीत आहे, बापू, आपण शाळेसाठी काही कराल कां ” मी म्हणालो, “बापू आपली शाळा ऐंशीव्या व��्षात पदार्पण करीत आहे, बापू, आपण शाळेसाठी काही कराल कां ” “हो, हो मी कथाकथनाचा कार्यक्रम करीन, कधी करू सांग ” “हो, हो मी कथाकथनाचा कार्यक्रम करीन, कधी करू सांग ” इति वपु २००१ च्या ऑगस्ट महिन्याची एकोणीस तारीख बापूंनी निश्चित केली मी त्यांना मानधनाचं विचारताच, प्रेमाधीकाराने ते मला रागावले \n…आणि २६ जून २००१ ची ती काळी पहाट, व पुंच्या भगिनी रेखाताईंच्या सुनेचा मला फोन आला आणि काळजात चर्र झालं दोन दिवसांनी पुण्याच्या भरत नाट्य मंदिरात शोकसभा आयोजित केली होती. पुणे आकाशवाणीच्या डॉ. ज्योस्त्ना देवधर, डॉ. वीणा देव, असे एकसेएक वक्ते होते, आयोजकांनी मला सांगितलं, “बाकी जण व पुंच्या साहित्यावर बोलतील, तुमचे संबंध वेगळे आहेत, म्हणून तुम्ही सर्वात शेवटी बोलायचे आहे” दोन दिवसांनी पुण्याच्या भरत नाट्य मंदिरात शोकसभा आयोजित केली होती. पुणे आकाशवाणीच्या डॉ. ज्योस्त्ना देवधर, डॉ. वीणा देव, असे एकसेएक वक्ते होते, आयोजकांनी मला सांगितलं, “बाकी जण व पुंच्या साहित्यावर बोलतील, तुमचे संबंध वेगळे आहेत, म्हणून तुम्ही सर्वात शेवटी बोलायचे आहे” आठवणींचा पट मी रडत रडत उलगडण्याचा प्रयत्न केला.\nव.पु. माझे गुरुबंधू झाले, सखा झाले, ते अगदी अखेरपर्यंत आज त्या सगळ्या आठवणी मनात दाटून आल्यात, आज २६ जून वपुंची पुण्यतिथी, व. पुंच्या पवित्र स्मृतीला माझे विनम्र अभिवादन,\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nजिंदगी ना मिलेगी दोबारा…\nआपण स्पंदन वरचा, जीवनातील सकारात्मकतेवर प्रकाश टाकणारा तसेच वाचकांच्या प्रसिद्धीस उतरलेला आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं लेख वाचलास का\nएका माणसाकडे 100 उंट होते आणि त्यांना सांभाळण्यासाठी एक रखवालदार होता. काही कारणामुळे त्याचा हा रखवालदार नोकरी सोडून गेला. त्याच्या जागी त्याने एका दुसर्‍या माणसाची नेमणुक केली.\nदुसर्‍या माणसाला त्याने एक अट घातली, की रात्री त्याने पहार्‍यावर असताना सगळे उंट झोपल्याशिवाय झोपायचं नाही. एक जरी उंट जागा असेल तरी झोपायचं नाही. नोकरीची गरज असल्याने त्याने ही अट मान्य केली.\nदोन दिवस, तीन दिवस त्याला झोप मिळाली नाही. तो प्रामाणिकपणे आपले काम करत राहिला. मात्र 15/20 दिवस तो झोपू शकला नाही, कारण सर्व उंट एकदम कधीच झोपत नसत.\nएके दिवशी मात्र त्याचे नशीब फळफळले. 100 पैकी 99 उंट झोपले. हा शेवटचा उंट झोपण्याची वाट ��ाहू लागला. मात्र तो काही झोपेना. म्हणून बर्‍याच वेळाने त्याने त्या उंटाला झोपवण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याच्या गळ्याला मिठी मारुन त्याला झोपवायचा प्रयत्न केला. मात्र झालं भलतंच.. त्याच्या या प्रयत्नात त्याच्या गळ्यातली घंटी वाजून बाकीचे उंट जागे झाले आणि याला जागावे लागले.\nवैतागून तो पहिल्या रखवालदाराचा सल्ला घ्यायला गेला आणि विचारले, “एवढी वर्षं तू कसा काय न झोपता राहिलास कारण सगळे उंट काही एकदम झोपत नाहीत.”\nत्यावर तो म्हणाला “मी कधीच सगळे उंट झोपायची वाट पाहिली नाही. माझ्या वेळेत मी झोपत होतो. कारण सर्व एकावेळी झोपणे हे अशक्य आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करायचे…..\nमित्रांनो, आपण आपल्या आयुष्यात बर्‍याचदा असे ठरवतो, कि आता हा एक टप्पा पूर्ण केला कि मग संपलं सगळं, मग मला काही करायची गरज नाही किंवा हे काम पूर्ण झाले, की मी निवांत; मला कुठलीही काळजी नाही; मग मी आनंदात जगेन. हा प्रोजेक्ट किंवा हे उरकलं, कि मी जीवनाचा आनंद घ्यायला मोकळा..\nत्यासाठी आपण आपले आत्ताचे सुख सोडून देतो, एखादी सुखावणारी गोष्ट करणे लांबणीवर टाकतो. पुन्हा काही काळजी नाही आता निवांत झालो, असं म्हणून श्वास सोडतो; पण त्याचवेळी दुसरे काहीतरी समोर उभे राहते अन् पुन्हा आपले रहाटगाडगे सुरु राहते पुढच्या आशेवर. पण हे संपत नाही आणि मनासारखे जगणे होत नाही.\nआपल्या कामांच्या आणि अपेक्षांचे, चिंतांचे उंट कधीही एकावेळी झोपणार नाहीत, एखादा जागा राहणार आहेच, त्याला झोपवायच्या नादात बाकीचे जागे करु नका, त्याकडे “थोडसं” दुर्लक्ष करा, आणि आयुष्य उपभोगा आपल्या चिंता आणि आपली कामे सर्व कधीच न संपणारी आहेत तेंव्हा चिंतामुक्त व्हा आणि मोकळेपणे जगा. मन मारुन जगू नका\n“जिंदगी ना मिलेगी दोबारा” चित्रपटात कतरिना हृतिक ला त्याचे प्लॅन विचारते. वयाच्या पंचेचाळीशीनंतर मी कामधंदा बंद करुन माझे छंद जोपासणार असं तो सांगतो. त्यावेळी ती म्हणते, “45 वर्षांपर्यंत तू जगशील याची खात्री काय” आणि आवाक् झालेले ते मित्र आयुष्य खर्‍या अर्थाने जगायला सुरुवात करतात.\nतसं आपल आयुष्य होतंय का नंतर करु असं म्हणत टाळत असलेल्या गोष्टी करायला पुढे पुरेसा वेळ आणि तो उत्साह शिल्लक राहील का, हे तरी आपल्याला माहीत आहे का नंतर करु असं म्हणत टाळत असलेल्या गोष्टी करायला पुढे पुरेसा वेळ आणि तो उत्साह शिल्लक राहील का, हे तरी आपल्याला माहीत आहे का याचाही विचार होणं गरजेचं आहे.\nजिंदगी ना मिलेगी दोबारा…..🌹🌹🌹🌹\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nThis entry was posted in Life, जरा हटके, प्रेरणादायी and tagged blogs, dost, enjoy, facebook, अवांतर, आयुष्य, आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं, कथा, मरठी कथा, मराठी अवांतर वाचन, मराठी भाषा, मराठी विचार, माझे स्पंदन, मी मराठी, लेख, लेखन, विनोदी, स्टेटस, स्पंदन on February 10, 2019 by mazespandan.\nचौका-चौकांतले भाऊ, दादा, नाना अन् अण्णा एकत्र आले. घरातला साधा ‘फॅन’ दुरुस्त करायची त्यांची ऐपत नसली तरी त्यांनी गल्लीबोळात आपापला ‘फॅन क्लब’ स्थापन केला. त्यानंतर फ्लेक्सवरच्या चित्रविचित्र साहित्याचं जागतिक संमेलनही त्यांनी भरवलं. या अकल्पित घटनेची खबरबात देवाधिराजांपर्यंत पोहोचताच सारा दरबार अवाक् होऊन एकसुरात उद्गारला, ‘..चर्चा तर होणारच\nपृथ्वीतलावरून कसला तरी ‘खाटऽऽ खूटऽऽ’ आवाज येऊ लागला म्हणून देवाधिराज इंद्रदेवांनी तत्काळ नारदमुनींना पाचारण केलं. मात्र, एखादी घटना घडून गेल्यानंतर जेवढय़ा वेळेत पोलीस घटनास्थळी पोहोचतील, त्याहीपेक्षा जास्त कालावधी नारदमुनींना दरबारात प्रकट होण्यासाठी लागला.\n मी जर भू-तलावर सत्तेत असतो, तर सीबीआय अधिकारीसुद्धा तुमच्यापेक्षा लवकर माझ्या दिमतीला हजर झाले असते नां’ कपाळावरच्या आठय़ा दिसू न देण्याचा प्रयत्न करत देवाधिराज बोलले. त्यांच्या चेहर्यातवरचे हावभाव पाहून नारदमुनींना क्षणभर ‘उद्धव’ची आठवण झाली. ‘राज’चं नाव निघालं, की ते- सुद्धा असाच चेहरा करतात म्हणे.‘वाटेत खूप अडथळे लागले महाराज. म्हणून उशीर झाला’ कपाळावरच्या आठय़ा दिसू न देण्याचा प्रयत्न करत देवाधिराज बोलले. त्यांच्या चेहर्यातवरचे हावभाव पाहून नारदमुनींना क्षणभर ‘उद्धव’ची आठवण झाली. ‘राज’चं नाव निघालं, की ते- सुद्धा असाच चेहरा करतात म्हणे.‘वाटेत खूप अडथळे लागले महाराज. म्हणून उशीर झाला’ वातावरणातला तणाव दूर करण्याच्या हेतूनं हातातली वीणा हळुवारपणे वाजवत नारदमुनी उत्तरले.\n‘पण कसले अडथळे मुनी रस्त्यातले खड्डे अजून दुरुस्त झाले नाहीत का रस्त्यातले खड्डे अजून दुरुस्त झाले नाहीत का\n‘छे छे महाराज. काल-परवाच्या अवकाळी पावसामुळं प्रशासनाला पुन्हा एकदा निमित्त मिळालं बघा. रस्ते दुरुस्तीचं काम पुढं ढकलण्याचं.’\n‘मग चौका-चौकांत ‘काम चालू, रस्ता बंद’च्या पाट्या टांगून ठेवल्या गेल्या आहेत, त्याचं काय\n‘मी त्यात थोडीशी दुरुस्ती करून आलोय देवाधिराज. ‘काम बंद अन् रस्ताही बंद’ असं रंगवून आलोय पाटीवर.’ नारदमुनींच्या बुद्धिचातुर्यावर देवाधिराज पुरते खूश झाले.\n‘असो. असो. पण, मला सांगा.. हा ‘खाटऽऽ खूट’ आवाज कसला येतोय भू-तलावरून मुनी’ देवांनी मूळ विषयाला हात घातला.\n‘तो आवाज म्हणता होय तो चौका-चौकांतल्या ‘भाऊ’च्या कार्यकर्त्यांनी उभारलेल्या मंडपांचा आवाज आहे महाराज.’ मुनी बोलले.\n आता कोणता उत्सव आला परत’ गेल्या दोन महिन्यांत झालेली रस्त्यांची चाळण डोळ्यांसमोर तरळताच देवाधिराज पुरते दचकले.\n‘उत्सव नव्हे.. अखिल भारतीय एफडीबी साहित्य संमेलनाची जोरात तयारी चाललीय ना महाराज.’ मुनींनी अधिक माहिती पुरवली.\n‘मला बुडित बँकांमधला एफ्डी माहीत होता. बुडणार्याा शेतकर्यां चा एफडीआयही पाठ झाला होता.. पण हा एफडीबी काय प्रकार आहे बुवा’ मोबाईलमध्ये जणू एखादं नवीन अँप्लिकेशन सापडावं, त्या उत्सुकतेनं देवाधिराजांनी विचारलं.\n‘एफडीबी म्हणजे फ्लेक्स डिजिटल बोर्ड \n आता फ्लेक्सचा अन् साहित्याचा काय संबंध’ देवाधिराजांना एकावर एक आश्चार्याचे धक्के बसत होते.\n‘होय महाराज. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.. परंतु आपण तरी काय करणार विषय गंभीर; पण भाऊ खंबीर विषय गंभीर; पण भाऊ खंबीर’ अत्यंत निर्विकारपणे मुनी उत्तरताच दरबारात भलताच आ वासला गेला.\n‘आता हा भाऊ कोण.. अन् तो का खंबीर आहे.. अन् तो का खंबीर आहे’ देवाधिराज अधिकच अस्वस्थ.\n‘कारण महाराज.. प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहे’ मुनींचा पुढचा डायलॉग ऐकताच दरवाजात पुन्हा चुळबूळ वाढली.\n‘अरे पण .. या भाऊला कुणी विचारलं नाही का तो असा का वागतोय तो असा का वागतोय’ आता कुबेर पुढं सरसावले.\n‘देवा..आता भाऊला कोण विचारणार कारण त्याचा म्हणे कुणीच नाद नाय करायचा कारण त्याचा म्हणे कुणीच नाद नाय करायचा’ डोळे मिटलेल्या नारदमुनींची धीरगंभीर आवाजातली भन्नाट डायलॉगबाजी काही संपायला तयारच नव्हती. आता मात्र दरबारातल्या कुबेरांची सहनशीलता संपू लागली होती ’ डोळे मिटलेल्या नारदमुनींची धीरगंभीर आवाजातली भन्नाट डायलॉगबाजी काही संपायला तयारच नव्हती. आता मात्र दरबारातल्या कुबेरांची सहनशीलता संपू लागली होती त्यांच्या डोळ्यांत संताप एकवटू लागला होता. पण, हाय.. मुनींची ‘कॅसेट’ तशीच सुरूच राहिली.\n’ मुनींचं हे पुढचं वाक्य ऐकल्यानंतर मात्र देवाधिराज सतर्क बनले. मुनींच्या वाणीतून आत्तापर्यंत बाहेर पडलेल्या या सार्या वाक्यांमागं काहीतरी वेगळा इतिहास लपल्याची त्यांना जाणीव झाली. भू-तलावर काहीतरी अकल्पित घडत असल्याची त्यांना अनुभूतीही आली.\n..म्हणून त्यांनी ‘भाऊ अन् वाघ’ या जगावेगळ्या भाषेतच पुढचा संवाद साधण्यावर भर दिला. ‘पण काय हो मुनी.. वाघानं मैदान मारल्यावर आजूबाजूच्या लोकांची प्रतिक्रिया काय’ देवाधिराजांनी विचारताच मुनींनी तत्काळ जाहीर केलं, ‘एकच फाईट.. वातावरण टाईट.’\n‘एक से एक भन्नाट डायलॉगबाजी’ ऐकून इतर देवांनाही आता मुनींच्या संवादात अधिक रस वाटू लागला. एकाने गंभीरपणे पुढचा प्रश्न विचारला, ‘मग भेदरलेले बघे घाबरून पळाले असतील की \n‘होय तर .. एक घाव शंभर तुकडे. अर्धे इकडे अर्धे तिकडे’\n परंतु याचा महिला वर्गाला काही त्रास’ इतका वेळ पाठीमागं कुठंतरी उभारलेल्या अप्सरेनं पुढं सरसावून विचारलं. कदाचित ‘महिला हक्क अन् अधिकार’ याची जाणीव तिलाही झाली असावी.\n‘छे छे. मुलींचा दावा आहे.. भाऊ छावा आहे.’ मुनींचे चौकार-षटकार सुरूच होते. हळूहळू सावरत चाललेला दरबार पुन:-पुन्हा बुचकळ्यात पडत होता.\n पाच मिनिटांपूर्वी तर तुमचा भाऊ वाघ होता. मग आता लगेच ‘छावा’ कसा काय झाला’ कुबेरांना आतून संताप-संताप होत होता.\n‘त्यात काय विशेष, आली लहर केला कहर’ मुनींच्या या संवादफेकीनंतर मात्र अनेकांचा संयम तुटला. सहनशीलतेचा बांध फुटला.\n‘मुनी.. तुमची ही चित्रविचित्र साहित्यिक भाषा आमच्या शिरपेचावरून चाललीय. आता तरी सांगा, कोण आहे हा भाऊ..अन् आमच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचं धाडस या भाऊमध्ये आलं तरी कुठून..अन् आमच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचं धाडस या भाऊमध्ये आलं तरी कुठून’ देवाधिराजही आता भलतेच गंभीर होत चालले होते.\n‘भाऊंची डेअरिंग कालपण, आजपण अन् उद्यापण. महाराज.. भू-तलावरचे हे आधुनिक भाऊ खूप मोठ्ठे आहेत. जसं प्राचीनकाळी साधुसंतांनी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री आपापली परंपरा निर्माण केली होती; तसंच हे भाऊही आजकाल चौका-चौकांत स्वत:ची आगळी-वेगळी संस्कृती निर्माण करू लागलेत. जगावेगळ्या साहित्याची निर्मिती करू लागलेत.’ अखेर नारदमुनींनी मेन पत्ता ओपन करताच सार्यांथच्याच नजरेसमोर गल्लीबोळातले ‘फ्लेक्सबोर्ड’ झळकू लागले. आत्ताप���्यंत मुनींनी ऐकविलेल्या प्रत्येक संवादामागचे रहस्यही उलगडत गेले.\n‘पण काय हो मुनी.. या भाऊंचे कार्यकर्ते एफडीबी साहित्यिक संमेलन भरवताहेत म्हणता.. पण याचा खर्च नेमका करतोय कोण’ युगानुयुगे जमाखर्चाच्याच राड्यात अडकलेल्या कुबेरांनी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा वाटणारा अचूक प्रश्न विचारला.\nनारदमुनी गालातल्या गालात हसले. घसा खाकरून मिस्कीलपणे उत्तरले, ‘बोर्डावर जरी शुभेच्छुक म्हणून गल्लीबोळातल्या डझनभर लेकरा-बाळांचे फोटो असले, तरी याचा सारा खर्च वरच्या फोटोतला भाऊच करत असतो.\nखालची नावं केवळ नावालाच असतात. अगदी तस्संच आता या आधुनिक संमेलनाचा खर्चही हेच भाऊ करताहेत महाराज आता या आधुनिक संमेलनाचा खर्चही हेच भाऊ करताहेत महाराज’ हे ऐकताच मात्र अवघा दरबार दिलखुलास हसला. एक सुरात अन् एक दमात बोलला, ‘होऊ दे खर्च.. चर्चा तर होणारच’ हे ऐकताच मात्र अवघा दरबार दिलखुलास हसला. एक सुरात अन् एक दमात बोलला, ‘होऊ दे खर्च.. चर्चा तर होणारच\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/Newspapers)\nकोण म्हणतं मोबाईलमुळे प्रेम कमी झालंय\nआजीच्या गोळयांची वेळ आता ‘रिमाईंडर’ आबांना सांगतो , अन ‘आजही यांना माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात’ अस आजी मैत्रिणींना सांगताना तो मोबाईल मधला स्मायली आबांना डोळा मारतो.\nYoutube आजीला शिळ्या पोळीचा पिझ्झा कसा करायचा ते सांगत अन ‘आमची ही मुळातच सुगरण आहे’ ही कमेंट मात्र आजीला मिळून जाते.\nदूर राहणाऱ्या नातीच ते दातपडक हसू आजोबा रोज व्हिडीओ कॉल वर पाहतात आणि हळूच आपले उरलेले दात मोजतात.\nआता खरेदीसाठी आजी बाहेर न पडता मोबाईलवरच साड्या बघते पण आजही TV बघत असलेल्या नवऱ्याला ‘आहो, अंग कस आहे’ हे नक्की विचारते.\nप्रत्यक्षात ‘सुमी’ला न देऊ शकलेलं गुलाबाचं फुलं आजोबा रोज शाळेच्या ग्रुप वर पाठवतात, आणि तिचा ‘लाईक’ आला की तिच्या लाडक्या जुईच्या फुलांचे फोटो गुगल करायला लागतात.\nआजीने डीपी बदलला की ‘सुंदर’ अशी कमेंट करणाऱ्या त्या आजीच्या मित्राला आजोबांना ब्लॉक करायचं असत, पण कस ब्लॉक करायचं ते माहिती नसल्याने आजीला पण ग्रुपवर चमेलीच फुल येत असत\nभेंडी चिरायच्या आधी धुवायची का नंतर या प्रश्नांना पण प्रेमळ उत्तर दिल्यामुळे फेसबुक वर आता आजी ‘खाना खजाना’ ग्रुपवर भलतीच प्रसिद्ध झालीये\nअन Whatsapp वरचे जोक फेसबुक वर टाकून लोकांना खुश करतांना आजोबांची स्वारी पण फॉर्मात आलीये.\nआजीने एक गुलाब जामुन खाल्ला तर आजोबा तिला ‘वाढत्या वयात डायबेटीज चा धोका’ हा लेख फॉरवर्ड करतात, अन आजीचा राग शांत करण्यासाठी दिलीप कुमारची गाणी लावतात. वहिदा रेहमानच्या वाढदिवसाला आजोबा फेसबुकवर तिच्यावर लेख लिहताना अन तिच्या फोटोवर चुकून आजीलाच टॅग करतात, मग आजी पण हसून त्याला लाईक देते अन रात्री जेवणात मुगाची खिचडी करते\nआता फिरायला गेलं की दोघे सेल्फी काढतात, कुणाचा मोबाईल आधी चार्ज करायचा यावर भांडतात आणि ग्रेसांच्या कविता मेसेजमधून एकमेकांना पाठवतात. मोबाईल मुळे प्रेम कमी झालं नसून प्रेमाची व्याख्या बदलली आहे,\nकारण पूर्वी पाकिटात असणारा आजीचा फोटो आता आबांचा वॉलपेपर आहे.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nडालडा आणि मराठी माणूस\nहनुमानाचे कार्य आणि वैशिष्ट्ये :\nथोडे दिवस घरातच बसायचं आहे\nस्त्री समाधानी केव्हा असते \nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nकाही भारी मराठी मीम्स..\nजीवनातील सर्वात क्रूर सत्य कोणते ज्याबद्दल लोक बोलत नाहीत\nस्त्रीचे ओले केस आणि लोकतंत्र\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2020/09/16/special-court-in-pune-rejects-the-bail-applications-of-virendrasinh-tawde-and-vikram-bhave-accused-in-the-narendra-dabholkar-murder-case/", "date_download": "2020-09-25T03:23:14Z", "digest": "sha1:RNDIU7HDBJCQF2IZY72AA5GNO5OIMVB4", "length": 12814, "nlines": 179, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "विशेष न्यायालयाने फेटाळला विरेंद्र तावडे, विक्रम भावे यांचा जामीन - Kesari", "raw_content": "\nघर पुणे विशेष न्यायालयाने फेटाळला विरेंद्र तावडे, विक्रम भावे यांचा जामीन\nविशेष न्यायालयाने फेटाळला विरेंद्र तावडे, विक्रम भावे यांचा जामीन\nपुणे : महाराष्ट्र अंद्धश्रदा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी अटकेत असलेले प्रमुख आरोपी विरेंद्र तावडे आणि विक्रम भावे यांचा जामीन अर्ज पुण्यातील विशेष न्यायालयाने मंगळवारी फेटाळला.\nतावडे आणि भावे यांनी जुलै महिन्यांत जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. बचावपक्ष आणि फिर्यादी पक्षाच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश एस.आर.नवंदर यांनी मंगळवारी या दोघांचाही जामीन फेटाळला. तावडेच्या वकिलांनी न्यायालयात आणखी एक अर्ज दाखल करुन तावडेला पोलीस बंदोबस्तात त्याच्या आजारी वडिलांची भेट घेण्याची परवागनी द्यावी अशी विनंती केली होती. एका खासगी वृत्तसंस्थेने या संदर्भात वृत्त दिले.\nदाभोलकर हत्या प्रकरणात सन २०१६ मध्ये अटक केलेला तावडे हा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या कटातील एक सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर सीबीआयने यापूर्वी सनातन संस्थेचे मुंबईतील वकिल संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहकारी भावे यालाही अटक केली होती. पुनाळेकर यांना नुकताच जामीन मिळाला मात्र भावेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सचिन अंदुरे, शरद कळसकर, सचिन पुनाळेकर, वीरेंद्र तावडे आणि विक्रम भावे हे पाच आरोपी सध्या अटकेत आहेत. याप्रकरणाची पुण्यातील शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात सुनावणी सुरु आहे.\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक असलेले डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला घरातून बाहेर पडल्यानंतर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गोळ्या घालून हत्या केली होती. ही घटना पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळच्या पुलावर घडली होती.\nपूर्वीचा लेखराज्यात दिवसभरात ५१५ रुग्णांचा मृत्यू\nपुढील लेखकोटा :५० प्रवाशांसहीत बोट नदीत उलटली\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nपुण्यात एक हजार ७८९ नवे रुग्ण\nखाटांसाठी पालिकेच्या हेल्पलाइनवर दररोज २०० पेक्षा अधिक फोन\nपुराच्या कामाच्या नुसत्याच घोषणा; प्रत्यक्षात काहीच काम नाही\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nरुग्णालायाच्या बिलाविराेधात ५५ दिवसांत आल्या १४४७ तक्रारी\nपडताळणी समितीने ६५.२९ लाख रुपये बिल केले कमी\nसाेलापूर जिल्ह्यात बाधितांची संख्या ३० हजार पार\nसोलापूर जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ३० हजार पार झाली आहे.\nवाढत्या प्रतिसादामुळे किसानरेल्वे सेवेत डिसेंबरपर्यंत वाढ\nशेती माल व जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणाऱ्या सर्व घटकांची वाहतूक करण्याकरिता रेल्वे बोर्डाने किसान रेल��वेची नव्याने संकल्पना\nउमर खालिदला २२ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nदिल्ली हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) माजी विद्यार्थी उमर खालिदला\nशेअर बाजार गडगडला ;\nमुंबई शेअर बाजारात गुरूवारी सकाळी मोठी घसरण झाली.\nआयुक्तांनी साधला कोरोनाबाधित पोलिसांशी संवाद\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nविनामास्क बसलेल्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/marathi-love-stories/m-jare-7314/msg8434/", "date_download": "2020-09-25T03:54:41Z", "digest": "sha1:LZIQBW4CDBBDW6CONAWO7RYFCRGIATMX", "length": 13662, "nlines": 220, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "हि एक सत्य घटना आहे....M.jare.♥", "raw_content": "\nप्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories\nहि एक सत्य घटना आहे....M.jare.♥\nहि एक सत्य घटना आहे....M.jare.♥\nहि एक सत्य घटना आहे..... ♥\nमाझ्या काकांच्या घरी गेलो होतो....\nघर गावापासून थोडस दूर आहे....\nकाकांचा दुधाचा व्यवसाय आहे, तिथेच\nत्यांच्या कडे काम करत\nअसलेल्या मुलाची हि कथा आहे....\nएका मुलीवर खूप मनापासून प्रेम होत\nआणि त्यामुलीच सुद्धा,,दोघेही एकाच\nजातीचे होते पण दोघांच्याही घरातून\nत्यांच्या लग्नसाठी विरोध होता... ♥\nज्यादिवशी मुलीच्या गह्र्च्यांना त्याच्या बद्दल\nकळाले तेव्हा त्यांनी त्या मुलाला खूप मार\nमार मारले आणि गावाच्या बाहेर नेवून\nमुलाच नशिब चांगल म्हणून\nतो बिचारा कसाबसा त्यातून वाचला.\nत्याच्या घरच्यांनी त्याला दुसऱ्या एका लांब\nतो बरा झाला, पण त्याला तिच्याशीच\nलग्न करायचं होत,,त्याने तिला संपर्क\nकेला आणि त्या दोघांच असे ठरले\nकि गावात त्या मुलाच्या मित्रांची मदत\nघेवून तिथून पळून जायचं...\nहि होती कि त्या मुलीला १८ वर्ष पूर्ण\nहोण्यासाठी ३ महिने बाकी होते....\nत्या मुलाच्या मित्राने त्याला एक\nकल्पना सुचवली,तुम्ही इथून पळून जा,\nदेवळात लग्न करा आणि तीन महिने\nमी सांगतो त्या ठिकाणी लपून राहा,\nमाझ्या ओळखीच एक गृहस्थ आहेत\nज्यांचा दूधाच व्यवसाय आहे आणि त्याचं घर\nसुद्धा गावापासून थोड लांब आहे....\nमाझे काका) तू त्यांच्या कडे नोकरी करते\nतुला माझ्या सांगण्यावर राहायला एखाध\nछोटास घर पण देतील आणि तुला नोकरी पण....\nसर्व झाल देवळात लग्न करून\nत्या दोघांना त्याचा तो मित्र\nमाझ्या काकांकडे घेवून आला,सर्व प्रकार\nसांगितला काकांनी राहायला घर\nआणि नोकरी पण दिली, तू मुलगी पण\nतिनेही काकांच्या मुलाचा HOMEWORK\nकाही वेगळाच वाटत होत,मी घरातून\nतो मुलगा आणि ती मुलगी दोघ खूप टेन्शन\nमध्ये दिसत होती मुलगातर खूप\nआणि ती मुलगी खाली मन\nमाझ्या काकांशी काही बोलत होते...\nकाकांना विचारल्यावर मला कळाले\nकि मुलीच्या घरच्यांनी त्या मुलाविरुद्ध\nतक्रार नोंदवली पोलीस स्टेशनमध्ये,\nपोलिसांनी तपास करत त्या मुलाचा शोध\nलावला ज्याने त्या दोघांना पळण्यात\nमदत करून काकांकडे आणून सोडले होते.\nत्याची कसून चौकशी केली त्याला खूप\nमारल पण तरीही त्या मुलाने आपले तोंड\nपोलीस त्याला सतत त्रास\nत्या मुलाच्या सासूला माहित होते\nकि आपल्या जावयाने त्या दोघांना कुठे\nलपवून ठेवलेय ते,पोलीस सारखे\nआपल्या जावयाला त्रास देतायत हे पाहून\nतिने पोलिसांना खर काय ते सांगून टाकले\nह्याच सर्व टेन्शन मुळे ते घाबरले\nपोलीस कधीही तिथे पोचले असते,त्यामुळे\nकाका आणि काकांचा मोठा मुलगा दोघाही विचारात\nपडले होते त्या मुलीला १८ पूर्ण\nव्हायला अजून एक महिना बाकी होता.... ♥\nअजून एकाच महिना कसातरी लपून\nराहायचा होता,तितक्यात काकांना एक\nमित्राच घर आठवले जे औरंगाबादला होते... ♥\nकि तुम्ही आताच्या आता तिकडे\nनिघा मी माझ्या मित्राला फोन करून\nसांगतो,तो तुमची सर्व सोय करेल एक\nमहिना तिथे थांबा मग मी तुमच लग्न\nलावून देयीन आणि मग इथेच\nपण ते दोघेही खूप\nघाबरले होते अजूनही,त्यांनी कपडे भरले\nत्यांना सोडायला गेलो त्यांना ST पकडून\nस्टेशनला जायचे होते आणि तिथून\nरात्रीच्या ट्रेनने औरंगाबादला.... ♥\nमी त्यांना माझ्याकडून जमेल तितकधीर\nदेण्याचा प्रयत्न केला निघताना,खूप\nसमजावलं आणि अजिबात टेन्शन घेवू\nनका आम्ही सर्व तुमच्या बाजूने आहो���\nसांगितले आणि निरोप घेवून मी निघालो...♥\nमी घरी त्यांना सोडून\nसंध्याकाळी घरी आलो,,,,,आम्ही सर्व\nत्यांच्या बद्दलच विचार करत\nबसलो होतो,,नंतर रात्री जेवायच्या वेळेस\nआम्ही एकत्र जेवायला बसलो पण\nकाका जेवायला नाही आले.... ♥\nमी नंतर बसतो तुम्ही जेवा,आमच जेवून\nझाल्या वर मी काकांकडे\nआलो जेवायला काकी बोलावते आहे\nहा निरोप घेवून पण पाहतो तर\nकाका रडत होते मी सर्वांना बोलावले\nसर्वजण काकांना विचारात होते\nकि नक्की काय झालाय तुम्ही का रडत\nकाका म्हणाले रेल्वे पोलीस स्टेशन\nमधून फोन आला होता, एका झोडप्याने\nट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केलीय,\nत्या मुलाच्या खिशात तुमच विझिटिंग\nकार्ड मिळाल, म्हणून कॉल केला जर\nतुम्ही ह्यांना ओळखत असाल तर लवकर\nझालो काका काकी आणि सर्वच खूप रडत\nहोतो. नंतर आम्ही स्टेशनला गेलो.... ♥\nप्रत्येक्षदर्शि ने सांगितले कि ते\nवाजल्या पासून प्लाटफार्म वर बसले होते\nआणि एकमेकांच्या मिठीत सारखे रडत होते\nआणि खूप घाबरलेले होते\nत्यांना औरंगाबादला जायचं असे\nतो मुलगा एकदा बोलला.... ♥\nकाही बोलत नव्हते ते दोघ,आणि नंतर\nअचानक काय झाले आणि एक फास्ट\nएक्स्प्रेसच्या समोर त्यांनी धावत जावून\nउडी मारली,,,आणि सर्व काही संपल.\nमला तर काहीच समजत नव्हते..... ♥\nकरायला पाहिजे होते म्हणजे ते दोघ\nसुखी झाले असते,माझी खूप\nइच्चा होती कि त्यांचा सुखाच संसार\nव्हावा. पण नियतीला ते मान्य\nRe: हि एक सत्य घटना आहे....M.jare.♥\nRe: हि एक सत्य घटना आहे....M.jare.♥\nRe: हि एक सत्य घटना आहे....M.jare.♥\nRe: हि एक सत्य घटना आहे....M.jare.♥\nRe: हि एक सत्य घटना आहे....M.jare.♥\nThnx all..friends...रक्षाबंधणाच्या हार्दिक शुभेच्छा....\nप्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories\nहि एक सत्य घटना आहे....M.jare.♥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AD%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-09-25T05:05:12Z", "digest": "sha1:BYHF3LZMQMBCIXGGYAZWB25DY3CFHPSN", "length": 2258, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७७९ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १७७९ मधील मृत्यू\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१५ रोजी १३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sakhinewslive.in/?p=277", "date_download": "2020-09-25T05:15:11Z", "digest": "sha1:CCMJDPQ4O4EU3NC5QXPWOLXR6LLMPLQN", "length": 9170, "nlines": 56, "source_domain": "sakhinewslive.in", "title": "तळेगावमध्ये सुरक्षा भिंतीवरुन उडी मारुन कोरोनाग्रस्त महिलेचा रुग्णालयातून पळ! | SakhiNewsLive", "raw_content": "\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nतळेगावमध्ये सुरक्षा भिंतीवरुन उडी मारुन कोरोनाग्रस्त महिलेचा रुग्णालयातून पळ\nपुणे : पुण्याच्या तळेगावमध्ये एका 45 वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेने रुग्णालयातून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी (8 जुलै) संध्याकाळी घडलेल्या दीड तासांच्या नाट्यमय घडामोडीनंतर तिला ताब्यात घेण्यात यश आलं. तिला पुन्हा कोविड सेंटरमध्ये दाखल केलं आहे.\nमायमर वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील कोविड सेंटरमध्ये या महिलेवर उपचार सुरु आहेत. 3 जुलैला या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून कोविड सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर तिच्यावर उपचार सुरु आहेत.\nशंभर खाटांच्या या कोविड सेंटरमध्ये सध्या चाळीसच्या आसपास रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल सायंकाळी ही कोरोनाग्रस्त महिला नजर चुकवत तळमजल्यावर आली. पण गेटवर सुरक्षारक्षक असल्याचे पाहून तीन फुटी सुरक्षा भिंतीवरुन उडी घेत तिने पळ काढला. सुरक्षारक्षकांनी ही बाब रुग्णालय प्रशासनाला सांगेपर्यंत ती नजरेआड झाली. यानंतर तळेगाव पोलिसांना याची कल्पना देण्यात आली. तोपर्यंत या महिलेने कोविड सेंटरपासून साधारण अडीच किलोमीटर अंतर कापले आणि नवे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत जाऊन बसल्याचे निदर्शनास आले. या महिलेने काही उपस्थितांवर दगडफेकही केली होती.\nतितक्यात रुग्णालय प्रशासन रुग्णवाहिका घेऊन तिथं पोहोचलं. पीपीई किट घाल��न काही कर्मचारी रुग्णवाहिकेतून खाली उतरले. त्या महिलेची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. महिला कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. बघता-बघता तासभर उलटला होता. मग काही स्थानिकांनी तिला बोलण्यात गुंतवले, महिला एका हातात वीट आणि दुसऱ्या हातात सळई घेऊन उभी होती. तेव्हाच पीपीई किट घातलेले कर्मचारी इमारतीच्या मागून आले आणि त्यांनी महिलेला ताब्यात घेतले. तरी ती पळ काढण्यासाठी झटापट करत होती, कसंबसं तिला रुग्णवाहिकेत बसवण्यात आले. दीड तासानंतर कोरोनाग्रस्त महिला रुग्णालयात पोहोचली आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.\n← सारथी’ला उद्याच आठ कोटींचा निधी, अजित पवारांची घोषणा\nस्वास्थ कॉल सेंटर २४ तास सुरु राहणार महापौर माई ढाेरे यांच्या हस्ते उद्घाटन* →\n*पिंपरी चिंचवड शहरात राजराेजसपणे मटका सुरु*\nसुकन्या समृद्धी योजनेबद्दल या गोष्टी माहित आहेत का\nमास्क न घातलेल्या पुणेकरांकडून तब्बल एक कोटींचा दंड वसूल, पोलिसांची कारवाई\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपिंपरी प्रतिनिधी sakhi news live ‘कोरोना’च्या लढ्यासाठी प्रकाशमहाराज बोधले स्थापित ‘अखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्यावतीने 1 लाख 11\nपिंपरी चिंचवड पुणे बातम्या\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sakhinewslive.in/?p=322", "date_download": "2020-09-25T04:26:11Z", "digest": "sha1:CTREGLA2XNZPT4IHI4SBYNM4NYXAI5UO", "length": 8542, "nlines": 55, "source_domain": "sakhinewslive.in", "title": "निवासी हॉटेल, व्यापारी संकुले आजपासून सुरू | SakhiNewsLive", "raw_content": "\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nनिवासी हॉटेल, व्यापारी संकुले आजपासून सुरू\nपिंपरी: राज्यशासनाने टाळेबंदी शिथिल करताना दिलेल्या सुधारित आदेशानुसार बुधवार, ५ ऑगस्टपासून पिंपरी-चिंचवड शहरातील मॉल, व्यापारी संकुले, निवासी हॉटेल, अतिथिगृहे, लॉज सुरू होणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध मात्र कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.\nराज्यशासनाने टाळेबंदी शिथिल करताना काही सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, पिंपरी पालिकेने सुधारित नियमावली जाहीर केली आहे. शहरातील मॉल, व्यापारी संकुले बुधवारी सकाळी ९ पासून सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. मात्र, त्यातील सिनेमागृहे, उपाहारगृहे बंदच राहणार आहेत. मात्र, फूड कोर्ट, रेस्टॉरन्टमधील घरपोच सेवा सुरळीत राहील. हॉटेल, लॉजिंग, अतिथिगृहांमधील निवास व्यवस्था सेवा ३३ टक्के मर्यादेत सुरू ठेवता येणार आहेत. मात्र, ज्या हॉटेलमध्ये करोना रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण तथा अलगीकरण केले जात आहे, त्या ठिकाणी १०० टक्के निवास व्यवस्था ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, निवासी हॉटेलमधील उपाहारगृहे केवळ तेथे राहणाऱ्या प्रवाशांसाठी सुरू ठेवता येणार आहेत.\nशहरभरातील बाजारपेठांमधील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहणार आहेत. सम, विषम तारखेनुसार दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शासनाने निर्धारित केलेल्या सर्व अटी, सूचनांचे पालन करणे बंधनकारक असून त्याचे उल्लंघन करण्यात आल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.\n← श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त ‘भारतीय जनता पार्टी चे आमदार महेश दादा लांडगे यांच्या वतिने १० लाख लाडुचे वाटप करनार\nपिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ४० टक्के साठा →\nस्वास्थ कॉल सेंटर २४ तास सुरु राहणार महापौर माई ढाेरे यांच्या हस्ते उद्घाटन*\nमाजी विरोधी पक्षनेते ,नगरसेवक दत्ता साने यांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त ‘भारतीय जनता पार्टी चे आमदार महेश दादा लांडगे यांच्या वतिने १० लाख लाडुचे वाटप करनार\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपिंपरी प्रतिनिधी sakhi news live ‘कोरोना’च्या लढ्यासाठी प्रकाशमहाराज बोधले स्थापित ‘अखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्यावतीने 1 लाख 11\nपिंपरी चिंचवड पुणे बातम्या\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20668/", "date_download": "2020-09-25T04:58:23Z", "digest": "sha1:N65ICAD4PT2ESLJG2E7QNCUQI7CXDUYZ", "length": 16470, "nlines": 228, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पाणकावळा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपाणकावळा: पक्षी वर्गातील फॅलॅक्रोकोरॅसिडी कुलातील पक्षी. याला करढोक असेही म्हणतात. भारतात याच्या दोन जाती आढळतात : लहान पाणकावळा आणि मोठा पाणकावळा. लहान पाणकावळ्याचे शास्त्रीय नाव फॅलॅक्रोकोरॅक्स नायजर आणि मोठ्याचे फॅलॅक्रोकोरॅक्स कार्बो आहे.\nलहान पाणकावळा भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश, मलाया द्वीपकल्प, सुमात्रा आणि बोर्निओ���ध्ये आढळतो भारतात हा सगळीकडे मुबलक आढळतो, पण हिमालयात किंवा इतर पर्वतराजींमध्ये तो आढळत नाही. समुद्रकिनाऱ्यावर जरी तो क्वचित आढळला, तरी गोड्या पाण्याजवळ तो नेहमी असतो. नद्यांपेक्षा तलाव, सरोवर, दलदलीच्या जागा त्याला जास्त पसंत पडतात. तलावातील पाण्याच्या वर आलेले खडक किंवा झाडांचे खुंट यांच्यावर पंख पसरून तो बहुधा बसलेला दिसतो. हे पक्षी एकेकटे किंवा त्यांचे लहान थवे असतात.\nलहान पाणकावळा डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो. त्याची लांबी सु. ५० सेंमी. असते. शरीराचा रंग काळा असून त्यावर किंचित हिरवट रंगाची तकाकी असते. गळ्यावर पांढरा ठिपका असतो, चोच तपकिरी रंगाची असून तिच्या टोकावर तीक्ष्ण आकडी असते, पाय आखूड असून बोटे चपटी व पातळ त्वचेने जोडलेली असतात. शेपटी लांबट व ताठ असते. नर आणि मादी दिसण्यात सारखी असतात.\nलहान खेकडे, भैकेर, बेडूक व मासे यांवर तो उपजीविका करतो. तो उत्तम पोहणारा असल्यामुळे पाण्यात बुडी मारून भक्ष्याचा पाठलाग करून ते पकडतो. जपानमधील कोळी पाणकावळ्याला शिकवून तयार करून मासे पकडण्याच्या कामी त्याचा उपयोग करून घेतात. हा उत्तम उडणारा आहे.\nयाचा प्रजोत्पादनाचा काळ उत्तर भारतात जुलैपासून सप्टेंबर पर्यंत व दक्षिण भारतात नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत असतो. पाण्यात किंवा पाण्याच्या जवळपास असणाऱ्या झांडांवर हे पक्षी घरटी बांधतात. एकाच झाडावर अनेक घरटी असतात. कधीकधी तर कावळ्याचे किंवा बगळ्याचे रिकामे घरटे डागडुजी करून ते वापरतात. घरटे वाटीसारखे असते. मादी निळसर हिरव्या रंगाची तीन ते पाच अंडी घालते. अंड्याचे कवच कठीण असून त्यांच्यावर पांढरट भुकटीचा लेप असतो पण तो लवकरच निघून जाऊन अंड्याचा मूळ रंग दिसू लागतो.\nमोठा पाणकावळा पुष्कळदा लहान पाणकावळ्याबरोबरच राहत असलेला दिसतो. तो बदकाएवढा आणि काळा असतो पण विणीच्या हंगामात डोके आणि मान यांवर थोडी पांढरी पिसे उगवतात. शिवाय त्याच्या दोन्ही कडांवर मोठा पांढरा ठिपका असतो.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21559/", "date_download": "2020-09-25T04:28:22Z", "digest": "sha1:WAFD2RN2GNQ3PM4CYYRE5YHE3ZJH6NHD", "length": 24615, "nlines": 238, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गाऊट – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगाऊट : चयापचयातील (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडीतील) आनुवंशिक दोषांमुळे यूरिक अम्‍ल जास्त प्रमाणात तयार होऊन ते सांध्यांत साठल्यामुळे सांध्यांना सूज येते, हे मुख्य लक्षण असलेल्या रोगाला ‘गाऊट’ असे म्हणतात.\nहा रोग फार प्राचीन काळापासून माहीत असला तरी अजूनही त्याच्या संप्राप्तीचा (कारणमीमांसेचा) पूर्ण उलगडा झालेला नाही. प्राकृतावस्थेत (निरोगी अवस्थेत) १०० मिलि. रक्तात २ ते ५ मिग्रॅ. यूरिक अम्‍ल असते ते या रोगात ८ ते १० मिग्रॅ. इतके आढळते. यूरिक अम्‍ल हे ⇨न्यूक्लिइक अम्‍ल आणि प्युरीन यांचे अंतिम स्वरूप असून त्या स्वरूपातच ते विसर्जित होते. यूरिक अम्‍लापासूनच सोडियम, पोटॅशियम आणि अमोनियम यूरेटे ही लवणे तयार होतात. प्राकृतावस्थेत बहुतेक सर्व यूरिक अम्‍ल त्या स्वरूपातच विसर्जित होते, परंतु गाऊटमध्ये यूरिक अम्‍लाचे असे रूपांतर का होत नाही, याचे निश्चित कारण सांगता येत नाही. बहुधा हा आनुवंशिक दोष असावा. यूरिक अम्‍ल वृक्कावाटे (मूत्रपिंडावाटे) बाहेर पडण्याच्या कामीही काही विकृती असावी, असे मानतात. गाऊटच्या रोग्यांपैकी शेकडा २० पर्यंत रोग्यांत वृक्काश्मरी (मूत्रपिंडातील खडा) आढळतो.\nकाही रक्तरोगांमध्ये, उदा., पांडुरोग (ॲनिमिया), रक्तकोशिकाधिक्य (रक्तातील तांबड्या पेशींच्या संख्येत वाढ होणे), रक्तातील यूरिक अम्‍लाचे प्रमाण वाढलेले असते, तेव्हाही गाऊटची लक्षणे दिसतात त्या प्रकाराला ‘गौण गाऊट’ असे म्हणतात. आनुवंशिक प्रकाराला ‘प्राथमिक गाऊट’ असे म्हणतात. हा रोग बहुधा पुरुषांत होतो. स्त्रियांत अगदी क्वचितच दिसतो. ज्यू लोकांत या रोगाचे प्रमाण अधिक असते.\nअवस्था : गाऊट या रोगाच्या तीन अवस्था मानलेल्या आहेत: (१) तीव्र, (२) मध्यंतरीय आणि (३) चिरकारी (रेंगाळणारी).\n(१)तीव्र : ही अकस्मात सुरू होते. मध्यरात्रीनंतर एकाएकी रोगी जागा होऊन त्याच्या सांध्याला भयंकर वेदना होत असतात. शेकडा ८० रोग्यांमध्ये पायाच्या आंगठ्याच्या सांध्यात ही विकृती दिसते. सांधा लाल व टरटरून फुगतो त्याला स्पर्शसुद्धा सहन होत नाही. थंडी भरून ताप येतो. अस्वस्थता, डोके दुखणे वगैरे लक्षणे दिसतात. रक्तातील श्वेतकोशिकांचे (पांढऱ्या पेशींचे) प्रमाण दर घ. मिमी. मध्ये ५,००० च्या ऐवजी २०,००० पर्यंतही वाढते. ही तीव्र अवस्था वयाच्या चाळिसाव्या वर्षाच्या सुमारास प्रथम सुरू होते.\n(२)मध्यंतरीय : या अवस्थेमध्ये रक्तातील यूरिक अम्‍लाचे प्रमाण अधिक असले, तरी रोग्याला काहीही त्रास होत नाही. ही अवस्था कित्येक महिनेही टिकते.\n(३)चिरकारी : ही अवस्था वारंवार संधिशोथ (सांध्याची दाहयुक्त सूज) येऊन गेल्यानंतर दिसते. सांधे, संधिबंध (सांध्यांची हाडे एकत्र बांधणारी मजबूत तंतुमय फीत), सांध्यावरील आवरण, कानाच्या पाळी, कंडरा (स्‍नायू हाडांना घट्ट बांधणारा तंतुमय पेशीसमूह) वगैरे ठिकाणी सोडियम यूरेट या लवणाच्या स्फटिकांचे निक्षेपण झाल्यामुळे (साका साचल्यामुळे) त्या जागी जाड गाठी उत्पन्न होतात. वारंवार सांधा सुजून राहिल्यामुळे त्या सांध्याचा हळूहळू नाश होऊन त्या भागाला वाकडेपणा व विरूपता येते आणि त्यामुळे कायम अपंगत्व येते.\nचिकित्सा : रोगाची प्रवृत्ती आनुवंशिक असल्यामुळे तो असाध्य आहे परंतु तीव्र प्रकारात कॉल्चिसीन हे औषध फार गुणकारी ठरलेले आहे. अलीकडे कॉर्टिसोन, एसीटीएच वगैरे औषधेही उपयुक्त ठरली आहेत. ठणका फार असेल तर कोडीन, ॲस्पिरीन वगैरे औषधांचा तात्पुरता उपयोग होतो. सांध्याची हालचाल होणार नाही अशा तऱ्हेचा आधार द्यावा, परंतु ठणका कमी झाल्यानंतर हालचाल करण्यास हरकत नाही.\nमध्यंतरीय व चिरकारी प्रकारांत यूरिक अम्‍लाचे विसर्जन (शरीराबाहेर टाकणे) अधिक प्रमाणात होईल अशी खटपट करणे जरूर असते. त्याकरिता पुष्कळ पाणी पिऊन मूत्राचे प्रमाण वाढविणे, मूत्राची विक्रिया क्षारीय (अम्‍लाशी विक्रिया झाल्यास लवण देणार्‍या पदार्थासारखी) ठेवण्यासाठी सोडियम सायट्रेटासारखी औषधे देणे हे उपाय करतात. सोडियम सॅलिसिलेटचाही या कामी उपयोग होतो.\nअलीकडे प्रोबेनेसीड व त्यासारखी नवीन औषधे निघाली असून त्यांच्यामुळे यूरिक अम्‍लाचे विसर्जन जास्त प्रमाणात होते. ही औषधे नेहमीच कमीजास्त प्रमाणात घ्यावी लागतात. परंतु ती घेत असल्यास ॲस्पिरीन, सॅलिसिलेट इ. घेऊ नये.\nन्यूक्लिइक अम्‍ल व प्युरीन यांचे प्रमाण अधिक असलेले मांसरस, मासे, यकृत, वृक्क वगैरे मांसाहार वर्ज्य करावा.\nपशूंतील गाऊट : हा रोग सस्तन प्राण्यांपेक्षा पक्ष्यांमध्ये अधिक महत्त्वाचा आहे. रोगाच्या कारणमीमांसेबद्दल स्पष्ट उलगडा झालेला नसला, तरीपण कोंबडी व टर्की पक्ष्यांमधील कारणांबाबत थोडी माहिती उपलब्ध आहे. संधायक (सांध्यांचा) आणि अभ्यंतरीय अंत्यस्त्यांचा (आतील भागाचा– पोटाच्या पोकळीतील अवयवांचा) असे दोन प्रकारचे रोग आढळतात. केवळ प्रथिनयुक्त पदार्थ खाण्यामुळे पहिल्या प्रकारचा रोग होतो, तर वृक्कात बिघाड होण्यामुळे दुसऱ्या प्रकारचा रोग होतो.\nलक्षणे : रोगग्रस्त पक्ष्यात भूक मंदावणे, अशक्तता आणि क्वचित पंख व पायांच्या सांध्यांवर सूज अशी लक्षणे असतात. मरणोत्तर तपासणीत सुजलेल्या सांध्यावर यूरेटाच्या निक्षेपणामुळे खडूसारखा पांढरा पदार्थ साठलेला दिसतो. पक्ष्यांमध्ये असा संधायक प्रकार कमी आढळतो. कुत्र्यामध्ये मात्र जास्त आढळतो. पक्ष्यांमध्ये अभ्यंतरीय अंत्यस्त्य प्रकार हे रोगवैशिष्ट्य आहे. लसी-कलेवरील (शरीराच्या पोकळ्यांच्या आतील भागावरील नाजुक लसयुक्त पडद्यावरील) पांढरा किंवा हिमासारखा ठिपका हे विशिष्ट लक्षण मानता येईल. मूत्रवाहिन्यांमध्ये यूरेट साठलेले आढळते व सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले असता त्याचा आकार अणकुचिदार स्फटिकासारखा दिसतो.\nपाळीव प्राण्यामध्ये यूरिक अम्‍ल मूत्रातून शरीराबाहेर न पडता यूरिकेज या एंझाइमामुळे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणार्‍या प्रथिनयुक्त पदार्थामुळे) ॲलॅनटॉइनामध्ये (ग्‍लायोक्झिलिक अम्‍लाच्या डाय-यूराइडामध्ये) रूपांतरित होते व मूत्राद्वारे बाहेर पडते. हा बदल प्रायः यकृतात घडून येतो.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postक्रोनिन, आर्चिबॉल्ड जोसेफ\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/23836/", "date_download": "2020-09-25T04:30:29Z", "digest": "sha1:TQA75VZQISRYXZIZJEI65A44YP233UVZ", "length": 17966, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "हाथरस – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nहाथरस :हाथ्रस. उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर व याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आणि राज्यातील एक महत्त्वाचे व्यापारकेंद्र. लोकसंख्या १,६१,२८९ (२०११). आग्रा-अलीगढ व मथुरा–बरेली हे महामार्ग एकमेकांस जेथे छेदतात, तेथे हे शहर वसलेले असून ते अलीगढच्या दक्षिणेस सु. ५० किमी. व मथुरेच्या ईशान्येस सु. ४५ किमी.वर आहे. जिल्ह्यातील शेतमालाचे हे प्रमुख व्यापारकेंद्र असून शहर व शहर परिसरात कापूस व तेलबियांवरील प्रक्रियांचे छोटेछोटे उद्योग विकसित झाले आहेत.\nहे शहर केव्हा व कोणी वसविले याविषयीचा लिखित पुरावा उपलब्ध नाही. काही पुरावशेषांवरून (रंगीत भांडी) मौर्य काळात (इ. स. पू. दुसरे शतक) येथे वस्ती असल्याचे दिसून येते. शुंग, कुशाण, नाग, गुप्त, मुसलमान, राजपूत, मराठा इत्यादींच्या सत्ता या प्रदेशावर होऊन गेल्याचे ऐतिहासिक पुराव्यांवरून दिसून येते. शैवांच्या जुन्या मंदिरांपैकी (नाग- वंशाच्या समकालीन) येथील वीरेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे.१७१६ च्या सुमारास जाट राजा नंदराम याचा मुलगा भोजसिंग याने हे शहर राजपुतांकडून जिंकून घेतले. त्यानंतर वंशपरंपरेने अनुक्रमे सदनसिंग, भूरीसिंग, त्याचा मुलगा राजा दयाराम यांची या शहरावर सत्ता होती. ऐतिहासिक अवशेषांपैकी राजा दयारामाचा किल्ला उल्लेखनीय आहे. नाग-वंशीयांच्या काळात या ब्रजभूमीत श्रीकृष्णाचा भाऊ व शेषनागाचाअवतार मानलेल्या बलरामाचे महत्त्व खूपच वाढले होते. या काळातयेथे बलरामाची अनेक मंदिरे बांधली गेली. भूरीसिंगाच्या कारकीर्दीत बांधण्यात आलेले बलरामाचे मंदिर विशेष उल्लेखनीय आहे. हे मंदिर’ दाऊ बाबा’ या नावाने ओळखले जाते. १७८४ मध्ये या शहरावर महादजी शिंदे यांची सत्ता होती. पुढे अठराव्या शतकाच्या अखेरीस इंद्रजीतसिंग थाईनुआ या जाट प्रमुखाकडे याची सत्ता गेली. शहराच्यापूर्व भागात त्याच्या किल्ल्याचे अवशेष अद्याप दिसून येतात. १८०३ मध्ये हे शहर ब्रिटिशांनी घेतले परंतु जाट प्रमुखाचा कडवा विरोध झाल्याने त्याच्या किल्ल्याचा ताबा मात्र १८१७ मध्ये वेढा देऊन ब्रिटिशांनाघ्यावा लागला होता. १८६५ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना करण्यात आली आहे. ब्रिटिशांच्या काळात व्यापार दृष्ट्या शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. १९ ऑक्टोबर १८७५ रोजी मथुरा कँटोन्मेंट ते हाथरसरोड अशी पहिली रेल्वे वाहतूक सुरू झाली. भारतीय स्वातंत्र्याच्यालढ्यात येथील राजा महेंद्रप्रताप, मुन्शी गजाधर सिंग इत्यादींनी मोठी कामगिरी बजावली होती.\nहे शहर कापड, हिंग, देशी तूप, साखर, होळीचे रंग, गुलाल, सतरंज्या, रसायने, कृत्रिम मोती, खाद्य तेले यांच्या उत्पादनांसाठी व अन्न-धान्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. यांशिवाय येथील राजस्थानी तांबड्या पाषाणातील हवेल्या, दाऊजी उत्सव व त्या प्रसंगीचे नौटंकीचे कार्यक्रम, निसर्गसुंदर बोहरीवाला बाग, जुना किल्ला ही पर्यटकांची विशेष आकर्षणे आहेत. येथील लक्ष्मी-नारायण, बोहरीवाली देवी, गोपेश्वर महादेव, चौबेवाले महादेव, श्रीनाथजी, चामुंडा माँ इत्यादींची मंदिरे प्रसिद्ध आहेत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postहान्सेन, मार्टिन आल्फ्रेड\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर���की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2018/08/blog-post_25.html", "date_download": "2020-09-25T03:27:15Z", "digest": "sha1:ZP63YTASNMWLIIQOSLGNZLBDWIWJZSZA", "length": 21275, "nlines": 161, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: ...प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.", "raw_content": "\nदरवर्षी आम्ही शाळे���े माजी विद्यार्थी आमच्या शाळेत स्वातंत्र्य दिनाला झेंडा वंदनासाठी जातो. याही वर्षी गेलो होतो. शाळेत असताना अक्षरश: हजारो वेळा म्हणलेली आपली प्रतिज्ञा पुन्हा म्हणली. त्यातलं हे एक वाक्य मला खूप आवडतं- ‘प्रत्येकाशी सौजन्याने वागेन’. त्याही दिवशी हे डोक्यात राहिलं. ‘प्रत्येकाशी प्रेमाने वागेन’, ‘चांगला वागेन’, ‘नम्रतेने वागेन’, ‘आदराने वागेन’ असं काहीही म्हणता आलं असतं खरं तर. पण आपली प्रतिज्ञा ज्यांनी लिहिली त्या पी. व्ही. सुब्बाराव यांनी ‘सौजन्य’ हा चपखल बसणारा शब्द निवडला. इंग्रजीत सौजन्याला असणारा पर्यायी शब्द म्हणजे कर्टसी. याचं मूळ कोर्ट, म्हणजे दरबार या शब्दात आहे. दरबारातली मंडळी एकमेकांना ज्या पद्धतीने आदर देत वागवतील तशी भावना मनात ठेवून वागणं म्हणजे सौजन्याने वागणं. सौजन्यामध्ये समोरच्या व्यक्तीला एक माणूस म्हणून आदर देणं तर आहेच, पण त्याबरोबर नम्रताही आहे. सौजन्य हा शब्दच मुळी सु-जन म्हणजे ‘चांगला माणूस’ इथून आला असल्याने या शब्दाच्या अर्थात चांगुलपणाही आहे. आणि एवढं सगळं असूनही स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहण्याची मुभा देखील यात आहे. इंग्रजीत ज्याला ‘असर्टिव्ह’ म्हणलं जातं तसं असण्याला ‘सौजन्य’ आड येत नाही. सौजन्य या एकाच शब्दात केवढ्या गोष्टी एकदम साध्य होतात\n‘सेपियन्स’ या आपल्या पुस्तकात लेखक युवाल नोआह हरारी लिहितो की, एखाद्या टोळीत सामान्यत: सगळ्यात ताकदवान व्यक्ती टोळीचं प्रमुख पद भूषवत असेल अशी अनेकदा आपली समजूत असते. पण आपल्या इतिहासात हे असं असल्याचं दिसून येत नाही. वैयक्तिक ताकदीपेक्षा जी व्यक्ती टोळी मधल्या इतर सदस्यांशी सौजन्याने वागते, त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करते अशी व्यक्ती टोळीप्रमुख बनण्यासाठी जास्त लायक ठरते. लेखक हरारी आपला मुद्दा मांडताना मानवाशी जवळीक असणाऱ्या बोनोबो आणि अन्य माकडांचंही उदाहरण देतो. या माकडांमध्ये सुद्धा इतरांपेक्षा अधिक चांगली ‘सामाजिक कौशल्ये’ (सोशल स्किल्स) असणारे माकड त्या टोळीचे प्रमुख होण्याची शक्यता जास्त असते. या सामाजिक कौशल्यामध्ये अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे- सौजन्य. काय गंमत आहे बघा, सौजन्य हा काही केवळ माणसाच्या बुद्धीतून उपजलेला प्रगत समाजातला गुण आहे असं नव्हे, तर अस्तित्वासाठी आपल्यात असणारा हा एक नैसर्गिक आणि आदिम गुण आह��. सौजन्याने वागण्याचे फायदे माणसाने टोळ्यांमध्ये राहत असल्यापासून अनुभवले, शिकले आणि आत्मसातही केले.\nआज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे लग्न ठरवण्याच्या, जोडीदार निवडीच्या प्रक्रियेत आपल्यामधून हरवलेलं सौजन्य. हे आत्मसात केलेलं आपल्यातलं ‘सौजन्य’ गेलं कुठे असा प्रश्न मला कधीकधी पडतो. अरेंज्ड मॅरेजच्या बाबतीत परिस्थिती गंभीरच आहे. “अहो आम्ही इतक्या लोकांना वेबसाईटवरून रिक्वेस्ट पाठवली, पण समोरून काही उत्तरच येत नाही. होकार/नकार काहीतरी कळवावा की...”, आपल्या मुलीसाठी जोडीदार शोधणारे एक वैतागलेले काका मला सांगत होते. गंमत म्हणजे, मुलीकडच्या मंडळींना वाटतं की २०१८ साल उजाडलं तरीही मुलाकडची मंडळी आम्हाला अशी कमी कशी काय लेखतात आणि मुलाकडच्या अशा परिस्थितीतल्या पालकांना वाटतं की मुलीकडची बाजू आता डोईजडच होऊ लागली आहे. खरा भाग असा की मुलीकडचे असोत किंवा मुलाकडचे, समोरच्या बाजूकडून सौजन्याची वागणूक न मिळण्याचा अनुभव सगळ्यांना येतो आहे. आपल्याला संपर्क साधणार्‍या मंडळींशी आपण किमान आवश्यक सौजन्याने वागणं का बरं शक्य होत नसेल आणि मुलाकडच्या अशा परिस्थितीतल्या पालकांना वाटतं की मुलीकडची बाजू आता डोईजडच होऊ लागली आहे. खरा भाग असा की मुलीकडचे असोत किंवा मुलाकडचे, समोरच्या बाजूकडून सौजन्याची वागणूक न मिळण्याचा अनुभव सगळ्यांना येतो आहे. आपल्याला संपर्क साधणार्‍या मंडळींशी आपण किमान आवश्यक सौजन्याने वागणं का बरं शक्य होत नसेल आजच्या जगात आपला संदेश, आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहचवायला ना फारसा वेळ लागतो, ना खर्च. पण तरीही आपल्याला संपर्क साधणारे म्हणजे कोणी याचक आहेत आणि त्यांना उत्तर द्यायला बांधील नाही असा आविर्भाव बाळगणाऱ्या मंडळींचे काय करावे आजच्या जगात आपला संदेश, आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहचवायला ना फारसा वेळ लागतो, ना खर्च. पण तरीही आपल्याला संपर्क साधणारे म्हणजे कोणी याचक आहेत आणि त्यांना उत्तर द्यायला बांधील नाही असा आविर्भाव बाळगणाऱ्या मंडळींचे काय करावे मी तर नेहमी सांगतो, की ज्यांच्याकडे साधे उत्तर कळवण्याचेही सौजन्य नाही अशा कुटुंबाशी नातं निर्माण नाही झालं हे एका दृष्टीने बरंच झालं की मी तर नेहमी सांगतो, की ज्यांच्याकडे साधे उत्तर कळवण्याचेही सौजन्य नाही अशा कुटुंबाशी नातं निर्माण नाही झालं हे एका दृष्टीने बरंच झालं की माणसाला माणूस म्हणून आदराने वागवण्याची, सौजन्याने वागवण्याची मूलभूत जबाबदारी देखील पार पाडता येत नसेल तर नवीन नाती निर्माण करणं, ती टिकवणं, फुलवणं, बहरणं या फार लांबच्या गोष्टी झाल्या.\nलग्न ठरवू बघणाऱ्या मुलं-मुली आणि पालक यांच्या निमित्ताने हा विषय डोक्यात आला तरी हा काही तेवढ्या पुरता मर्यादित नाही. सौजन्याने वागणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मध्ये एकदा फेसबुकवर मी एक शॉर्ट फिल्म बघितली होती. त्यात अगदी सुरुवातीला एक मुलगी एका काकूंना रस्त्यात काहीतरी मदत करते. काकू पुढे आपल्या कामाला जातात तिथे त्या एका मुलाला त्याच्या काहीतरी अडचणीच्या वेळी मदत करतात. मग तो मुलगा एका प्रसंगात अशीच अजून एका व्यक्तीला मदत करतो. अशी ही दिवसभर घडणार्‍या गोष्टींची साखळी. एकाने सुरुवात केली की हळूहळू सगळ्यांनाच त्या चांगुलपणाची, सौजन्याची लागणच होते जणू. मला जाणवलं, असं आपल्याही आयुष्यात कित्येकदा घडतं की सकाळी एखाद्या व्यक्तीशी झालेली छान भेट, घडलेली एखादी घटना यामुळे सगळा दिवस आनंदात जातो. आपला दिवस आनंदात जात असतो, आपण छान प्रसन्न मूड मध्ये असतो तेव्हा आपल्याही नकळत आपण अनेकांना या मार्गावर आणत असतो. सौजन्याची हीच गंमत आहे असं मला वाटतं.\nमाझ्या मते, सौजन्याचा मुद्दा हा, इंग्रजीत ज्याला ‘एम्पथी’ म्हणलं जातं त्या गुणाशी निगडीत आहे. एम्पथी म्हणजे मराठीत ‘समानुभूती’ (किंवा तदनुभूती.). समानुभूती मध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या जागी जाऊन विचार करणं. “मी आत्ता समोरच्या बाजूला असतो/असते तर नेमकं काय केलं असतं, मला काय अपेक्षित असलं असतं” हा विचार करून कृती करणं हा भाग समानुभूतीमध्ये अंतर्भूत आहे. गांधीजी म्हणायचे ना, ‘बी द चेंज यू वॉन्ट टू सी’, जे तुम्हाला हवंय तसे तुम्ही आधी बना, तसंच आहे हे. किंवा इंग्रजीतल्या ‘गेटिंग इन वन्स शूज’ या वाक्प्रचारासारखं आहे. दुसर्‍याचे जोडे घालून बघणे आपण समोरच्या व्यक्तीला जसे वागवत आहोत तसं आपल्याला कोणी वागवलं तर आवडेल का, इतका साधा विचार करून, म्हणजेच समानुभूतीने विचार करून, वागू लागलो की आपल्या वागणुकीत आपोआप सौजन्य येईल. मात्र यासाठी आपला अहंगंड बाजूला सारावा लागतो. अहंगंड बाळगून सौजन्याने वागणं शक्य नाही. दुसर्‍याचे जोडे ���ालून बघायचे तर आधी स्वत:चे काढून बाजूला ठेवावे लागतात. आपला अहंगंड नेमकं तेच करू देत नाही. अहंगंड तसाच ठेवून तोंडदेखलं चांगलं वागणं म्हणजे सौजन्य नव्हे. ‘मी, माझं कुटुंब, माझं आयुष्य’ या स्व केंद्री दृष्टीकोनात एक प्रकारचा छान कम्फर्ट झोन तयार होतो. आणि त्यातून या कम्फर्ट झोनच्या बाहेरच्या मंडळींबाबत सौजन्याचा बहुदा विसरच पडतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला दिलेली भेटायची वेळ पाळणे, उशीर होणार असल्यास तसं कळवणे. ‘दुसरी व्यक्ती आपली वाट बघत असेल’ हा समानुभूतीने विचार केला की शक्यतो उशीर न करणे आणि उशीर होणार असल्यास कळवणे या दोन्ही गोष्टी सहजपणे डोक्यात येतात. यालाच आपण सौजन्य म्हणतो.\nसौजन्याने वागणं ही काय एकदा कधीतरी करायची गोष्ट नव्हे. ती एक सवय आहे जी लावून घेतली पाहिजे. मला वाटतं, प्रगल्भ समाजासाठी समानुभूतीतून सौजन्य आणि सौजन्यातून सहकार्य, अशी ही तीन ‘स’ ची साखळी आहे. आपण “...आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.”, प्रतिज्ञेतलं हे वाक्य प्रत्येकाने समजून उमजून अंमलात आणायचा प्रयत्न सुरू केला तर एक प्रसन्न आणि आनंदी व्यक्ती होण्याकडे, सुदृढ कुटुंब निर्माण करण्याकडे आणि प्रगल्भ समाज बनण्याकडे उचललेलं दमदार पाऊल असेल असा मला विश्वास वाटतो. मग करूया ना हे\n(दि. २५ ऑगस्ट २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध)\n‘सेक्शुअल कम्पॅटिबिलीटी’चं काय करायचं\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (6)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2010/04/blog-post_27.html", "date_download": "2020-09-25T04:47:26Z", "digest": "sha1:RNSMJF65X4WBWKVXL2SCM22HBYJ5KORO", "length": 37476, "nlines": 213, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री ��ॉट कॉम : महाराष्ट्राच्या व्यवसाईकतेबद्दल आणि प्रगतीबद्दल - अंबानी !", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या व्यवसाईकतेबद्दल आणि प्रगतीबद्दल - अंबानी \nअंबानी यांनी जे म्हटलं ते नवीन नाहीये. कितेक महाराष्ट्रीय आणि इतर या गोष्टी अनेक वर्षां पासून सांगत आहेत. पण अंबानींनी हे सांगितले आहे हे विशेष त्यांनी एका व्यावसायिकाच्या आणि महाराष्ट्रीय माणसाच्या द्रीष्टीतून महराष्ट्राच्या विकासाकडे पहिले आहे. त्यांचे विचार खरच वाखाणण्या जोगे आहेत आणि त्यांनी दिलेल्या सल्यावर त्यांच्या बाजूने आणि विरोधात विचार करणेही फार महत्वाचे आहे\nनक्की वाचा तुम्हाला आवडेल\nमराठी माणसाला धंदा करता येत नाही' हा आता इतिहास झालाय.....मुकेश अंबानी\nमी जन्माने आणि कर्मानेही पक्का महाराष्ट्रीयच आहे.\nमहाराष्ट्राची राजधानी असणा-या मुंबईत माझा जन्म झालाय, तोही महाराष्ट्र राज्यानिर्मितीच्या एका वर्षानंतर....माझे वडिल ज्येष्ठ उद्योगपती धिरूबाई अंबानी १९५८ मध्ये मुंबईत आले तेव्हापासून आमचे कुटुंब इथेच राहते आहे. ही स्वप्नभूमी आमची कर्मभूमीही आहे. त्यामुळे मी जन्माने आणि कर्मानेही पक्का महाराष्ट्रीयच आहे.\nयाच मुंबईत माझ्या वडलांनी एक लहानसा व्यापार सुरू केला. १९७७ मध्ये लावलेल्या या लहानशा रोपट्याचा आज महावृक्ष झाला आहे. त्यांच्या डोळ्यासमोरच रिलायन्स ही खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी झाली. त्या माझ्या महान वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची परंपरा राखण्याचा प्रयत्न मी करतोय आणि यापुढेही करत राहीन.\nमाझी पत्नी नीता ही सुद्धा मुंबईकरच. आमची तिन्ही मुले मोठी झाली तीही याच मुंबईत. त्यामुळे जरी आम्ही गुजराती असलो तरी या महाराष्ट्राच्याच बहुरंगी बहुढंगी मातीचा भाग आहोत. मराठी ही येथे मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी आणि या राज्याची अधिकृत भाषा आहे. त्याहीपलिकडे जाऊन सांगायचे तर, सौंदर्याची आणि श्रीमंतीची खाण असणा-या या भाषेवर माझेही मनापासून प्रेम आहे.\nया वर्षी आपला महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. भक्ती आणि शक्ती यांचा अद्वैत साधलेल्या या भूमीने मला कायमच भारावून टाकले आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेवांसारख्या संताची या भूमीला छत्रपती शिवरायांसारखा जाणता राजा लाभला. त्यांची ही परंपरा पुढेही अखंड राखली गेली. महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे समाजसुधारक असोत, की दादाभाई नवरोजी- लोकमान्य टिळकांसारखे स्वातंत्र्यसैनिक अशा अनेकांनी ही परंपरा चालू ठेवली. महात्मा गांधीच्याही जीवनात मुंबईचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळेच कोणी महाराष्ट्रीय या महान परंपरेचा विसर पडू देणार नाही.\nसिनेमावर हा जिव्हाळ्याचा विषय असल्यान आपली मुंबई हे बॉलिवूड म्हणून ओळखले जाते याचा मला खूप अभिमान वाटतो. लता मंगेशकर आणि आशा भोसले हे स्वर्गीय स्वर ही महाराष्ट्राने सिनेजगताला दिलेली अमुल्य देणगी आहे. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारा मराठी सिनेमाही आता पुन्हा एकदा नव्या जोमाने वाढत असल्याचा मला अतीव आनंद आहे.\nमाझे शाळा-कॉलेजमधले दिवस असोत की माटुंग्याच्या युडीसीटीमधले केमिकल इंजिनिअरिंगचे दिवस असोत, प्रत्येक ठिकाणी माझे अनेक मराठी बोलणारे मित्र होते. तसेच आता रिलायन्समध्येही ज्येष्ठ पदांपासून कनिष्ठ वर्गापर्यंत मोठ्या प्रमाणात मराठी माणसे काम करताना दिसतील. या सा-यांकडून मी खूप काही शिकलोय. त्यांचे कामामधले झोकून देणे, मुल्यांबाबत त्यांचा आग्रह, शिक्षणाला दिलेले महत्त्व आणि सतत शिकत राहण्याची प्रवृत्ती ही कौतुकास्पदच आहे.\n'मराठी माणसाला धंदा करता येत नाही ' हा आता इतिहास झालाय.\nमाझे सारे आयुष्य मुंबईत गेल्यामुळे मी मराठी समाजामध्ये कायम एका विषयावर चर्चा होताना ऐकतो आहे, की मराठी माणूस व्यवसायात मागे का अगदी मनापासून सांगायचे तर हे वाक्य कदाचित काही दशकांपूर्वी खरंही असेल, पण आज असे चित्र बिलकूलच नाही. उद्योगधंद्याच्या अनेक क्षेत्रात आज मराठी नावं चमकताना दिसताहेत आणि मला त्यांच्या कौशल्याचे कौतुक वाटते. दुसरे असे की महाराष्ट्राने कायमच शिक्षणला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातून किंवा अगदी गरीब कुटुंबातही मुलांना शिकण्यासाठी आग्रह धरला जातो. त्यामुळे नव्या ज्ञानाधिष्ठित समाजरचनेमध्ये मराठी माणूस अग्रणी असेल यात मला तरी शंका वाटत नाही.\n(संपुर्ण लेख वाचण्यासाठी शिर्षकावर क्लिक करा)\nदेशातील आणि राज्यातील अनेक सरकारी आणि खासगी क्षेत्रामध्ये त्यांनी आपले स्वतःचे स्थान निर्माण केलेले आढळते. उदाहरणच द्यायचे तर मी डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे देईन. देशातील महत्त्वाच्या शास्त्रज्ञांमध्ये एक असणारे माशेल रिलायन��स इंडस्ट्रिजच्या संचालक मंडळावर आहेत. तसेच नोबेल विजेते शास्त्रज्ञांचा समावेश असणा-या रिलायन्स इनोव्हेशन कौन्सिलचे ते नेतृत्त्व करताहेत.\nआणखी एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे मला तुमचे लक्ष वेधायला आवडेल, की आता व्यवसाय उभारणे आणि तो चालवणे पूर्वीसारखे राहिलेले नाही. जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे त्यात आमुलाग्र बदल झाले हेत. एकविसावे शतक जसे पुढे जात आहे तसतशी भारत एका जागतिक अर्थव्यवस्थेकडे एक एक पाऊल पुढे टाकत आहे. त्यामुळे व्यवसाय करणे हा एका समुदायाची किंवा जातीची मक्तेदारी राहणेच शक्य नाही. भौगोलिक आणि सामाजिक भिंती एवढ्या झपाट्याने कोसळत असताना घराणेशाही आणि समुदायाच्या परंपरेतून मिळणारा व्यवसायाचा वारसा हा फार काळ टिकणार नाही.\nआजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात योग्य शिक्षण , हुशारी आणि उद्योजकता असणा-याच्या विकासामध्ये जात , समाज , प्रांतांची बंधने आड येत नाहीत. त्यामुळे महराष्ट्राच्या कानाकोप-यातून तुम्हाला आज पहिल्या पिढीतले उद्योजक घडताना दिसतील. मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच नांदेड, जळगाव, सांगलीसारख्या छोट्या शहरांमध्येही ही उद्योजकता ठासून भरलेली दिसते. खाद्यप्रक्रिया, वित्तपुरवठा, बांधकाम इथपासून ते अगदी आयटी कंपन्यांपर्यंत अनेक सेवा या अशा लहानमोठ्या शहरांमधून अहोरात्र सुरू असताना दिसतात. म्हणूनच महाराष्ट्रातील शिक्षणाची संस्कृती या नव्या युगात उद्योजकतेची कास घेताना मला दिसतेय. त्यामुळे ' मराठी माणसाला धंदा करता येत नाही ' हा आता इतिहास झालाय.\nमहाराष्ट्राच्या या सुवर्णमंगल वर्षात माझी राज्यातील जनतेला आणि सरकारला एक कळकळीचे आवाहन आहे की , उत्तम दर्जाचे आणि सर्वांसाठी शिक्षण हे आपले प्राथमिक ध्येय असायला हवे. महाराष्ट्रात जन्मलेल्या , किंबहुना देशातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळणे हा त्याचा अधिकार असला तरी तो वास्तवात उतरायला हवा. जसे प्रत्येकाला अन्न मिळायला हवे तसेच प्रत्येक मुलाला शिक्षण हे मिळायलाच हवे. म्हणूनच माझी पत्नी नीता आणि मी आयपीएल क्रिकेट स्पर्धेतून ' सर्वांसाठी शिक्षण ' या ध्येयाचा प्रचार करतो आहोत.\nहे ध्येय साध्य करण्यासाठी सरकार आणि समाज अशा दोघांनीही एकमेकांच्या हातात हात घेऊन काम करणे गरजेचे आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करणारे शिक्षण सर्वांपर्यंत कसे पोहचेल याचा सर्वांनीच विचार करायला हवा. फक्त शिक्षणसंस्थांची संख्या वाढली म्हणजे चालणार नाही , तर त्याची दर्जाही सुधारायला हवा. पण दुर्दैवाने मला असे सांगावेसे वाटते की या राज्यातील प्रत्येक सरकारने शिक्षणाकडे अक्षम्य दूर्लक्ष केले आहे. उदाहरण द्यायचे तर , एकेकाळी आपल्य दर्जेदार शिक्षणासाठी ओळखल्या जाणा-या मुंबई विद्यापीठाला आज अवकळा आली आहे. देशातील एकही विद्यापीठ जगातील पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये नाही. शिक्षणाची महान परंपरा असलेल्या आपल्या महाराष्ट्रात तरी असे विद्यापीठ असावे यासाठी आपण ठोस पावले उचलायला हवीत.\nयासाठीच मी समाज आणि राजकीय व्यवस्थेपुढे दोन मुद्दे मांडतो. एक तर हा आपल्याकडील अशा काही शिक्षणसंस्था शोधुयात ज्या पुढील ५ ते १० वर्षात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देऊ शकतील. त्यासाठी आपण अशी माणसे शोधुयात जी या ध्येयाने प्रेरित झालेली असतील. आपण आपल्या सर्व शक्तिने त्यांच्या पाठीशी उभे राहुयात. मी ज्या युडीसीटीमध्ये शिकलो ते उदाहरण पाहिल्यानंतर मला माझ्या या मुद्द्यावर ठाम विश्वास वाटतो.\nयुडीसिटी हा खरं तर मुंबई विद्यापीठाचा एक विभाग. २००२ पर्यंत विद्यापीठाचा विभाग म्हणून कार्यरत असलेल्या या संस्थेने आपल्या शिक्षणाचा दर्जा एवढा उंचावला की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची दखल घेतली जाऊ लागली. अखेर त्याला स्वतंत्र शिक्षणसंस्था म्हणून मान्यता मिळाली आणि युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे युनिव्हर्सिटी इन्स्ट्यिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असे नामकरण झाले. त्यानंतर तर तिला ' इन्स्ट्यिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ' अशी स्वायत्त संस्था म्हणून मान्यता मिळाली. आज तर ते एक विद्यापीठ म्हणून नावजले जातंय. ही सारी किमया घडली ती प्रा. एम. एम. शर्मा यांनी अविरत घेतलेल्या ध्यासामुळे. युडीसिटीचे हेच उदाहरण आपण किमान १५-२० संस्थांमध्ये परावर्तित करु शकत नाही का नक्कीच करू शकतो आणि आपण ते केले पाहिजे.\nमाझा दुसरा मुद्दा असा की राज्य आणि केंद्र सरकारनेही उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात फक्त सुविधा पुरवण्याचे आणि नियंत्रकाचे काम करावे. बाकीची गुंतवणूक, व्यवस्थापन, विस्तार आणि गुणवत्ता विकास या बाबी खासगी संस्थाकडे सोपवाव्यात. २०२० मध्ये विद्यापीठांची संख्या दीड हजार करणे किंवा उच्चशिक्षणातील प्रवेशाचे प्रमाण १२ टक्क्यावरून ३० टक्के करण्याचे ध्येय आहे. त्यासाठी सरकारकडे असलेली साधने ही कायमच मर्यादीत स्वरुपाची असतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी लक्ष देणे सरकारलाही शक्य नसते. म्हणूनच सरकारने खासगी शिक्षणसंस्था , कॉर्पोरेट्स आदींना या राष्ट्रीय अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणा-या योजना आखायला हव्यात.\nयाचाच एक भाग म्हणून रिलायन्स फाउंडेशनने जागतिक दर्जाचे, वेगवेगळ्या शाखांची आणि ना-नफा ना-तोटा तत्त्वावर चालणारे विद्यापीठ सुरु करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी आवश्यक असणारे कायद्यातील बदल राज्य सरकारकडून व्हावेत याची आम्ही वाट पाहत आहोत. मला ठामपणे विश्वास आहे की, हे विद्यापीठ स्टॅनफोर्ड (जेथे मी शिकलो), हार्वर्ड, एमआयटी किंवा इतर महान विद्यापीठांच्या दर्जाचे असेल. जगभरातील उत्तम दर्जाचे शिक्षक तेथे शिकवतील. प्रत्येक शाखेतील अद्ययावत ज्ञान तेथे उपलब्ध असेल. या शिक्षणासोबत विद्यार्थ्याची एक नागरिक म्हणून जडणघडण करण्यासाठी अनेक शिक्षणेतर उपक्रमही असतील. तसेच येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदतीची व्यवस्था असेल. विद्यापीठातील शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे असले तरी त्याचा आत्मा हा शंभर टकके भारतीय असेल. फक्त भारतीयच नाही तर मराठीसह सर्व भारतीय भाषांमधील ज्ञान तेथे दिले जाईल.\nमला विश्वास आहे की, इतर कॉर्पोरेट्स आणि अन्य नामांकित शिक्षणासंस्थाही उच्च शिक्षणामध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यास इच्छुक असतील. आज चीन, ऑस्ट्रेलिया, मलेशिया आणि इवल्याशा सिंगापूरने देखिल शिक्षणक्षेत्रात असे क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. त्यांच्या प्रणालींचे यश पाहता , मी सरकारला, राजकीय पक्षांना आणि राज्यातील बुद्धिवंतांना विनंती करतो की त्यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेला पाठिंबा द्यावा.\nमी आधी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र हा भक्ती आणि शक्तीचे अद्वैत आहे. पण आताच्या आधुनिक युगात शक्ती म्हणजे एकाद्या राष्ट्राची आर्थिक ताकद. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये महाराष्ट्र हे विकासचे ऊर्जाकेंद्र आहे. हे लक्षात ठेवायाला हवे की , आर्थिक विकास हा फक्त समर्थ उद्योजक आणि कुशल कामगारांवर नाही तर राज्याच्या पायाभूत सुविधा आणि प्रशासनावर अवलंबून असतो. त्यामुळे या सुवर्ण महोत्सवी वर्षात मी आशा बाळगतो की आपले सरकार या महत्त्वाच्या मुद्द्यावर सिंहावलोकन करेल.\nराज्यातील वीजेच्या कमतरतेचा प्रश्न हा युद्धपातळीवर सोडवला पाहिजे. शेती आणि शेतक-याचे प्रश्न तर कधीच आकाशाकडे डोळे लावून उत्तराची वाट पाहताहेत. जोपर्यंत शेतीतील संधीचा विचार होत नाही , तोपर्यंत ग्रामीण आणि शहरी जीवनमान उंचावणार नाही. सहकारी चळवळीने पश्चिम महाराष्ट्राचा चेहरा बदलला. ग्रामीण महाराष्ट्र सध्याच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी अशा क्रांतिकारी पावलांची गरज आहे. फक्त हे पर्यात त्या भागासाठी योग्य आहेत की नाहीत हे आवर्जून पडताळून पाहावे लागेल.\nयाच वेळी आपल्याला हे विसरून चालणार नाही की , महाराष्ट्र झपाट्याने शहरी होतोय. नागरी सुविधा आणि नागरी प्रशासन अशा दोन्ही पातळीवर आमुलाग्र बदल घडवणे गरजेचे आहे. अगदी स्पष्टपणे सांगायचे तर मुंबईसाठी विशेष आणि सुनियोजित व्यवस्थापनाची गरज आहे. मुंबई ही महाराष्ट्र आणि भारताच्याही गाडीचे इंजिन आहे. म्हणूनच मुंबईसाठी एकत्रित आणि भविष्यवेधी योजना आखायला हवी. मुंबई , तिची उपनगरे , ठाणे , नवी मुंबईसह या शहाराचा महामुंबई म्हणून विचार करायला हवा. इथले अनेक प्रकल्प कित्येक दिवस प्रलंबित आहेत. मग त्यात ट्रान्स हार्बर लिंक असो , पनवेलजवळचा दुसरा विमानतळ असो किंवा उपनगरी रेल्वेचा विस्तार असो... या अशा योजना तातडीने पूर्ण करायला हव्यात.\nमुंबईच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे पुणे , नाशिक , औरंगाबाद आणि त्याही पलिकडच्या अनेक शहरांना वेगाने जोडले गेले पाहिजे. हे आर्थिक नेटवर्कच विकासाचा पाया ठरणार आहे. चीनमधील शांघाय-पुडोंग किंवा जपानमधील टोक्यो-योकोहोमा हे या पद्धतीच्या विकासाची उदाहरणे म्हणून पाहता येतील. या पद्धतीच्या विकासामुळे नवनव्या रोजगारसंधी निर्माण होतील , यावर माझा पूर्ण विश्वास आहे.\nअसाच भविष्याचा विचार राज्यातील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी करावा लागेल. विदर्भ , मराठवाडा , उत्तर महाराष्ट्र आणि कोकण हे अविसित राहण्याचे काहीच कणार नाही. या प्रदेशांच्या नैसर्गिक आणि स्थानिक बलस्थानांचा विचार करून त्यांच्या विकासाच्या योजना आखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nएकंदरित महाराष्ट्��� @ ५० साठी सर्वव्यापी विचार करणारी विकास योजना , जगातील सर्वोत्तमाची आस धरणारा नवा दृष्टिकोन आणि सर्वांना घेऊन पुढे जाणारी नवी संस्कृती घडवायला पाहिजे. तर आणि तरच आपल्या जय हिंद , जय महाराष्ट्र या घोषणेला खरा अर्थ प्राप्त होईल.\nचेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर,\nसौजन्य महाराष्ट्र टाईम्स दिनांक: २६ एप्रिल २०१०.\nPS: प्रत्येक वाचकाला विनंती, की त्याने हा लेख किमान ५ मराठी माणसांना तो वाचायला आग्रहाने द्यावा. नितीन पोतदार.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 6:04 AM\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nस्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आऊसाहेब \nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nया पिढीचं जगणं मेलेले ठरवतायेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nमहाराष्ट्रदिन: वाटचाल आणि अवकळा\n५० वर्षे गर्जे महाराष्ट्र माझा\nमहाराष्ट्राच्या व्यवसाईकतेबद्दल आणि प्रगतीबद्दल - ...\nमराठवाडा विद्यापीठाची साईट पळवली. छान\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nमहात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्य हार्दि...\nटाटा जागृती यात्रे साठी नोंदणी करा\nस्त्रीच्या सामाजिक स्थिती विषयी आणि समाजाच्या बेगड...\nएक क्रांतिकारक पाऊल.. शिक्षणाचा अधिकार विधेयक\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2013/05/", "date_download": "2020-09-25T02:25:09Z", "digest": "sha1:DXM3KCIKOXPGGBOQXF5X4HHLQAGMHBJU", "length": 17492, "nlines": 226, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : May 2013", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील काही यशस्वी युपीएससी सनदी सेवा उमेदवार\nमहाराष्ट्रातील काही यशस्वी युपीएससी सनदी सेवा उमेदवार. सर्व यशस्वी उमेदवारंचे अभिनंदन. यादीत एखादे नाव चुकले असल्यास क्षमा करावी, यादी ऑटोमेटेड आहे.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 6:55 AM 0 प्रतिक्रिया\nविषय civil services successful candidate from maharshtra, महाराष्ट्रातील काही य��स्वी युपीएससी सनदी सेवा उमेदवार\nआमच्या छाताडांवर चे गव्हेरा असतो मग ज्योतिबा फुले, बाबासाहेबांची लाज वाटते का\nमी पुण्यात पत्रकारिता शिकत होतो (आताही आहे) तेव्हाची आमच्या रानडे इन्स्टिट्यूटमधील ही घटना. इकडं एकानं एकदा चे गव्हेराचा फोटो असलेला टी-शर्ट घातला होता. त्या चेच्या डोक्यावरची पट्टी, त्यावरचा लाल तारा, त्याचे उडते केस, डोळ्यातली रग, मागे लाल रंग आणि R E V O L U T I O N अशी अक्षरं होती. काळसर निळ्या डेनिम जीन्सवर तो टी-शर्ट खरंच छान दिसत होता. मी त्या पोराला विचारलं हे टी-शर्टवरचे भाऊसाहेब कोण त्यानं सांगितलं की हा चे गव्हेरा आहे. मग लॅटिन अमेरिकेतील उठाव, अर्जेंटिना, फिडेल वगैरे आलंच. मी विचारलं की, पण या चेचे कर्तृत्वाच्याबाबतीत बाप, आजा, पणजा शोभतील अशी आपल्याच देशातली फुले, आंबेडकर ही मंडळी आहेत ना त्यानं सांगितलं की हा चे गव्हेरा आहे. मग लॅटिन अमेरिकेतील उठाव, अर्जेंटिना, फिडेल वगैरे आलंच. मी विचारलं की, पण या चेचे कर्तृत्वाच्याबाबतीत बाप, आजा, पणजा शोभतील अशी आपल्याच देशातली फुले, आंबेडकर ही मंडळी आहेत ना त्यांच्या फोटोंचे टी-शर्टही मिळतात किंवा करून घेता येतात. ते का नाही वापरत. तो म्हणाला की, चे हा कम्युनिस्ट क्रांतीचा युवा चेहरा साऱ्या जगाच्या क्रांतीकारकांचं आराध्य दैवत आहे. मी म्हटलं हात तुझ्या....आमच्यावर पारतंत्र्य आणणारेही परके आणि मुक्तीची वाट दाखवणारे आदर्शही परकेच का त्यांच्या फोटोंचे टी-शर्टही मिळतात किंवा करून घेता येतात. ते का नाही वापरत. तो म्हणाला की, चे हा कम्युनिस्ट क्रांतीचा युवा चेहरा साऱ्या जगाच्या क्रांतीकारकांचं आराध्य दैवत आहे. मी म्हटलं हात तुझ्या....आमच्यावर पारतंत्र्य आणणारेही परके आणि मुक्तीची वाट दाखवणारे आदर्शही परकेच का (झालंच तर आमचे एतद्देशीय आदर्श 'चे' सारखे देखणे, सिगार पिणारे नव्हते. त्यांचे चेहरे राकट हेही कारण असेल कदाचित ते 'कूल' न वाटायला...) त्याचं त्यावर सारवासरव करणं इतकंच होतं की फुले-आंबेडकर ग्रेटच रे पण आपण स्थानिक प्रवाहांना जागतिक मानवमुक्तीच्या प्रवाहाशी जोडलं पाहिजे आणि त्याचं प्रतीक म्हणजे चे गव्हेरा.....\nचे गव्हेराचे बाप, आजे आमच्या भारतात जन्मले....\nमाझ्या मित्राची ही 'समजूत' जगातल्या लाखोंची आहे. 'त्यांचं' जे असतं ते काहीतरी जागतिक, रेव्होल्युशनरी असतं आपल्या अंगणातले मात्र स्थानिक प्रवाह, सुधारणावादी झालंच तर स्थानिक क्रांतीसदृश असतात (पुढे वेळ मिळाली तर हे आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय बुद्धिमंत एतद्देशीय महामानवांबाबत १. स्थानिक पातळीपुरता ठेवणं २. आपल्यात विलीन करून घेणं ३. त्यांच्या विचारांबद्दल भ्रम निर्माण करणं ४. त्यांना मोडीत काढत त्यांच्या अनुयायांना आपल्याकडे खेचणं, असंही करतात). माझा राग चे गव्हेराबद्दल नाही. पण, चे गव्हेराला माझ्या मित्राच्या भाषेत 'थानिक प्रवाहांना जागतिक मानवमुक्तीच्या प्रवाहाशी जोडलं पाहिजे आणि त्याचं प्रतीक म्हणजे चे गव्हेरा' असं बनवणं (बनवणं हा शब्द महत्त्वाचा) याला माझा आक्षेप आहे. हे त्याच्या आणि त्याच्यासारख्या लाखोंच्या डोक्यात सतत, हळू-हळू भिनवलं जातंय. जागतिक भांडवलशाही सर्वच प्रतीकांचं बाजारीकरण करतेय ही एक गोष्ट शिवाय जागतिक पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळींपर्यंत आमच्या महामानवांची महत्ता पूर्णांशानं जात नाही, या दोन गोष्टी असं होण्यासाठी कारणीभूत आहेत. याच्याच जोडीला एक कटू सत्य हेही असेल की आम्हाला परदेशातला चे टी-शर्टवर मिरवायला आवडतो पण दलित-शूद्र जातींचे नायक आम्हाला तेवढेसे 'कूल' वाटत नसावेत. अन्यथा, जागतिक मानव मुक्तीच्या लढ्यातले दिग्गज तुकाराम, ज्योतिबा, आंबेडकर हे चे गव्हेराचे खापर पणजोबा नव्हेत काय\nनक्षलवाद, माओवादाचा कळवळा, उमाळा असणारी मंडळी या हिंसक आंदोलकांना बुद्ध-फुले-आंबेडकरी क्रांतीची वाट का दाखवत नाहीत\nआपल्या 'एबीपी माझा'वर 'माझा विशेष'मध्ये एकदा नक्षलवाद्यांच्या हिंसेविषयी चर्चा होती.\nसत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. किशोर ढमाले सहभागी होते. मी त्यांना विचारलं 'तुम्ही फुले-आंबेडकरी विचारधारेचे पाईक आहात. घटनेचा आदर करता मग घटना न मानणारे, हिंसक माओवादी यांच्याबाबत तुम्हाला आपुलकी का जर शोषितांच्या मुक्तीसाठी माओवाद चालत असेल तर ही बुद्ध-फुले-आंबेडकरी विचारांची हार नाही का जर शोषितांच्या मुक्तीसाठी माओवाद चालत असेल तर ही बुद्ध-फुले-आंबेडकरी विचारांची हार नाही का कोणता माओवादी गट बुद्ध-फुले-आंबेडकरांचं नाव घेतो कोणता माओवादी गट बुद्ध-फुले-आंबेडकरांचं नाव घेतो मला थेट उत्तर मिळालं नाही. मी आजही त्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. नक्षलवादी-माओवादी यांच्याबद्दल कळवळा आणि बुद्ध-फुले-आंबेडकरी विचारांवर निष्ठ�� एकाचवेळी असू शकत नाही.\nमाओवाद आणि चे गव्हेराचा टी-शर्ट....\nही दोन प्रतीकं आहेत. आम्ही आमच्या महापुरूषांना आमच्याच हातानं कसं गमावतोय याची.\nटी-शर्टवर चे आला की डोक्यात माओ यायला वेळ लागणार नाही. प्रतीकं म्हणूनच महत्त्वाची असतात.\nआज बाबासाहेबांचा स्मृती दिन आपण यासाठी पाळतो कारण हा एक दिवस त्यांच्या आयुष्यभर पुरणाऱ्या विचारांच्या शिदोरीची आठवण दरवर्षी करून देणारं प्रतीक असतं.\n'आपली' ही प्रतीकं जपूयात....\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.\nता. क. - एक गोष्ट यात लिहिण्याची राहून गेली. अशा प्रतीकांबद्दल अनुकरणीय आदर असवा दुराभिमान नव्हे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा व्यक्ती, त्यांचे विचार आणि असं सर्व काही पुन्हा पुन्हा तपासण्याची आपली प्रवृत्ती बनायला हवी.\nसौजन्य: प्रसन्न जोशी यांची फेसबुक वरील वाल आणि हा लेख सापडला सिद्धार्थ मोकळे( https://www.facebook.com/siddharthjournalistsk=wall) यांच्या वाल हून.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 3:57 AM 0 प्रतिक्रिया\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nस्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आऊसाहेब \nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nया पिढीचं जगणं मेलेले ठरवतायेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nमहाराष्ट्रातील काही यशस्वी युपीएससी सनदी सेवा उमेदवार\nआमच्या छाताडांवर चे गव्हेरा असतो मग ज्योतिबा फुले,...\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mazespandan.com/2019/12/05/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-25T02:25:10Z", "digest": "sha1:WQ67I3Z3GHMNV5PXVIGBILDJTR2VCXHG", "length": 11525, "nlines": 190, "source_domain": "mazespandan.com", "title": "पोस्टमन | स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nएका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा. एकेदिवशी तो एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला, “पोस्टमन ssssss”\nआतून एका मुलीचा आवाज आला,. “जरा थांबा, मी येतेय”\nदोन मिनिटे झ��ली, पाच मिनिटे झाली. दार काही उघडेना. शेवटी पोस्टमन वैतागला. आणि जोरात म्हणाला, “कुणी आहे का घरात \nआतून मुलीचा आवाज आला, “काका, दाराच्या खालच्या फटीतून पत्र सरकवा. मी नंतर घेते”\nपोस्टमन, “तसे चालणार नाही, रजिस्टर पत्र आहे. सही लागेल”\nपाच मिनिटे पुन्हा शांतता. आता पोस्टमन रागावून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले. दारातली मुलगी पाहून पोस्टमन शॉक्ड दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती. काठीच्या आधाराने चालत यायचे असल्याने तिला वेळ लागला होता. हे सगळे पाहून तो पोस्टमन वरमला. पत्र देऊन, सही घेऊन तो निघून गेला.\nअसेच अधून मधून तिची पत्र यायची, आता मात्र पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहत असे. असेच दिवस जात होते. दिवाळी जवळ आलेली तेव्हा एकदा मुलीने पाहिले की आज पोस्टमन अनवाणी पायानेच आलाय. ती काही बोलली नाही. मात्र पोस्टमन गेल्यावर दाराजवळच्या मातीत पोस्टमनच्या पावलाचे ठसे उमटले होते, त्यावर कागद ठेवून तिने ते माप घेतले. नंतर काठी टेकत टेकत तिने गावातील चांभाराकडे तो कागद देऊन एक सुंदर चप्पल जोड खरेदी केली.\nरिवाजाप्रमाणे पोस्टमनने गावात इतरांकडे “दिवाळी पोस्त” (म्हणजे बक्षिशी) मागण्याची सुरुवात केली. अनेकांनी त्याला बक्षिशी दिली. असे करता करता तो त्या मुलीच्या घराजवळ आला. हिच्याकडे काय बक्षिशी मागणार बिचारीवर आधीच अपंगचे दुःख आहे. पण आलोच आहोत तर सहज भेटून जाऊ, असा विचार करून त्याने तिला आवाज दिला. मुलीने दार उघडले. तिच्या हातात सुंदर पॅकिंगचा बॉक्स होता. तो तिने त्याला दिला आणि सांगितले, ही माझ्याकडून बक्षिशी आहे. पण घरी जाऊन बॉक्स उघडा”\nघरी येऊन त्याने बॉक्स उघडला. त्यात सुंदर चप्पला, त्याही त्याच्या मापाच्या पाहून त्याचे डोळ्यातून पाणी वाहू लागले.\nदुसऱ्या दिवशी पोस्टमन नवीन चप्पल घालून त्याच्या ऑफिसात साहेबांकडे गेला. आणि म्हणाला, ” मला फंडातून दहा हजार रुपये कर्ज हवे आहे”\nसाहेब म्हणाला,” अरे आधीच तुझ्यावर कर्ज आहे. पुन्हा आता कशाला \nपोस्टमन म्हणाला, “मला जयपूर फूट (लाकडी पाय) घ्यायचे आहेत. त्यासाठी हवे आहेत.”\nसाहेब : “पण तुझा मुलगा तर धडधाकट आहे. जयपूर फूट कुणासाठी\nपोस्टमन : “साहेब, जे माझ्या धडधाकट मुलाला उमजले नाही, ते एका परक्या अपंग मुलीला उमजले आहे. माझे “अनवाणी” दुःख तिने कमी केले आहे. तिच्यासाठी मी किमान कर्जाने ना का होईना पण पाय घेऊन देऊ शकतो. म्हणून कर्ज हवे आहे.\nसाहेबासह सर्व स्टाफ निशब्द \nनाती ही केवळ रक्ताची असून भागत नाही तर नात्याची भावना रक्तात असावी लागते. ती ज्याच्या अंगी, (मग भले ही तो कुटुंबातला नसला तरी) तो आपला नातेवाईक मानायला हरकत नाही \n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\n← पंखावरचा विश्वास.. रोमान्स →\nडालडा आणि मराठी माणूस\nहनुमानाचे कार्य आणि वैशिष्ट्ये :\nथोडे दिवस घरातच बसायचं आहे\nस्त्री समाधानी केव्हा असते \nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nकाही भारी मराठी मीम्स..\nजीवनातील सर्वात क्रूर सत्य कोणते ज्याबद्दल लोक बोलत नाहीत\nस्त्रीचे ओले केस आणि लोकतंत्र\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.goodknight.in/marathi/%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-25T04:45:57Z", "digest": "sha1:O4PLKGK7H22YIKE3KDWJMO4Z2PBXRYJR", "length": 14781, "nlines": 108, "source_domain": "www.goodknight.in", "title": "जपानी एन्सेफलायटीस", "raw_content": "\nगुडनाइट गोल्ड फ्लॅश सिस्टम New\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nगुडनाइट गोल्ड फ्लॅश सिस्टम New\nजपानी एन्सेफलायटीसः वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न\n1. जपानी एन्सेफलायटिस म्हणजे काय\nजपानी एन्सेफलायटीस हा मच्छरांमुळे होणारा जपानी एन्सेफलायटिस विषाणूमुळे झालेला रोग आहे आणि प्रामुख्याने कुलेक्स मच्छराने पसरवला जातो. मानवांना ह्या व्हायरसचे अपघाती यजमान मानले जाते, म्हणजेच, हा विषाणू प्रामुख्याने प्राणी, म्हणजे डुक्कर आणि पाण्याजवळ असणारे पक्षी (बगळा) यांना संसर्ग करतो. हा विषाणू मनुष्यामध्ये दीर्घ काळ जगत नाही आणि सामान्यतः तो अगदी लहान प्रमाणात उपस्थित असतो म्हणून खाणारा मच्छर संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून विषाणू घेऊ शकत नाही आणि दुसर्या व्यक्तीला पसरवू शकत नाही. हा रोग आशिया आणि पश्चिम पॅसिफिकमधील ग्रामीण भागात मर्यादित आहे.\n2. जपानी एन्सेफलायटीसचे लक्षणे काय आहेत\nजपानी एन्सेफलायटिसच्या बहुतेक प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. इतर प्रकरणात (1% पेक्षा कमी), संसर्गामुळे न्यूरोलॉजिकल समस्यांमुळे डोकेदुखी किंवा मेनिंजायटीस (मेंदूच्या पेशींचा दाह) होऊ शकतो. इतर लक्षणामध्ये ताप, झटका, मानेची ताठरता, दिशाभूल, कंप, पक्षाघात आणि समन्वय नसणे यांचा समावेश असतो. गंभीर प्रकरणांमध्ये किंवा उपचार न केल्यास जपानी एन्सेफलायटिसमुळे मज्जासंस्थाचे कायमस्वरुपी नुकसान आणि / किंवा मृत्यू होऊ शकते.\n3. जपानी एन्सेफलायटीसचा उपचार काय आहे त्यासाठी काही लसी उपलब्ध आहेत का\nजपानी एन्सेफलायटीससाठी कोणताही विशिष्ट उपचार उपलब्ध नाही; लक्षणांच योग्य व्यवस्थापन महत्वाचे आहे. यात वेदना नाशक, ताप कमी करण्यासाठी औषधे आणि भरपूर द्रवपदार्थांचा समावेश आहे. सामान्यतः, न्यूरोलॉजिकल लक्षणे दर्शविणारे रुग्ण निरीक्षणार्थ आणि सहाय्यक काळजी घेण्यासाठी रुग्णालयात दाखल केले जावेत.\nजपानी एन्सेफलायटीस विरूद्ध व्यावसायिक लस उपलब्ध आहे. 2 महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी हे वापरण्यास मान्यता आहे. ज्या लोकांना स्थानिक भागात 30 दिवसांपेक्षा जास्त काळ घालवायचा आहे किंवा जपानी एन्सेफलायटीस सामान्य आहे अशा ग्रामीण भागात आणि उघड्यावर दीर्घ काळ घालवतात अशा लोकांना याची शिफारस केली जाते. या लसीचे 2 डोस असतात, जे 28 दिवसांच्या फरकाने द्यावे लागतात. या भागात प्रवास करण्यापूर्वी दुसरा डोस एक आठवड्यापेक्षा उशिरा दिला जाऊ नये. जपानी एन्सेफलायटीसच्या लसीकरणाबद्दल काही प्रश्न असतील तर कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. गर्भवती स्त्रियांसाठी सामान्यतः लसी मिळत नाहीत, परंतु खात्री करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\n4. जपानी एन्सेफलायटीस झाला आहे का ते कसे शोधू शकता / जपानी एन्सेफलायटीसचे निदान करण्यासाठी कोणते परीक्षण उपलब्ध आहेत\nन्यूरोलॉजिकल लक्षणे दर्शविणारे रुग्ण आणि आशिया आणि स्थानिक पॅसिफिक प्रदेशात राहणार्‍या रुग्णांमध्ये विषाणूचा शोध घेण्यासाठी सेरेब्रोस्पिनील फ्लूइड (CSF) तपासून जपानी एन्सेफलायटीसचे निदान केले जाऊ शकते.\n5. जपानी एन्सेफलायटिस कसा टाळता येईल\nजपानी एन्सेफलायटिस प्रामुख्याने कुलेक्स मच्छराने पसरवला जातो. घराच्या आत आणि बाहेर या मच्छरांपासून संरक्षित करणे महत्वाचे आहे. घराबाहेर पडण्यापूर्वी, गुडनाइट फॅब्रिक रोल-ऑन (किंवा गुडनाइट कूल जेल / गुडनाइट पॅच इ.) सारख्या वैयक्तिक रीपेलंट्सचा वापर मच्छर दंश रोखू शकतो. घरी असताना संध्याकाळी दरवाजे आणि खिडक्या बंद करा आणि गुडनाइट एक्टिव्ह+ आणि गुडनाइट फास्ट कार्ड सारख्या घरगुती पातळीवरील रिपेलंट्सचा वापर रात्रभर डासांना दूर ठेवेल. अधिक संरक्षणासाठी मच्छरदानीत झोपले पाहिजे.\n6. जपानी एन्सेफलाइटिसमुळे पसरवणारे मच्छर (कुलेक्स आणि मानसोनिया) कसे वागतात\nजपानी एन्सेफलायटीस ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागात आढळलेल्या कुलेक्स मच्छराने पसरतो. कुलेक्स मच्छर रात्रीच्या वेळी दंश करणे पसंत करतात. ते प्रदूषित पाणी, डबके, भातशेती किंवा वृक्ष-वनस्पती असलेल्या पाण्यामध्ये प्रजनन पसंत करतात. ही प्रजाती सामान्यत: गुरेढोरे, डुकर आणि पक्ष्यांना चावतात आणि जर माणस त्याच वातावरणात किंवा या प्राण्यांच्या जवळील भागात असतील तर अनपेक्षितपणे माणसांना चाउ शकतात – उदा. शेतकरी किंवा ग्रामीण भागात राहणारे लोक जेथे शेतीविषयक क्रिया सामान्य आहेत.\n7. जपानी एन्सेफलायटीस बद्दल अधिक माहिती कोठे मिळू शकेल\nवर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO), सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) आणि द नॅशनल व्हेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम ऑफ इंडिया (NVBDCP)च्या वेबसाइट जपानी एन्सेफलायटीस, त्याचे लक्षणे आणि उपचार याविषयी अद्ययावत माहिती प्रदान करतात.\nन्यूरोलॉजिकल समस्यां, डोकेदुखी, झटका, दिशाभूल,मानेची ताठरता या समस्यांसह ताप अनुभवत असाल तर कृपया स्थानिक डॉक्टर, हेल्थ क्लिनिक किंवा हेल्थकेअर प्रदात्यांचा सल्ला घ्या.\nवर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO),\nसेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC)\nनॅशनल व्हेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम ऑफ इंडिया (NVBDCP)\nडेंग्यूपासून आपल्या मुलांचे संरक्षण करा – 5 आवश्यक गोष्टी\nमुलांमधिल डेंग्यू ताप – बचाव, लक्षणे आणि उपचार\nनैसर्गिक मॉस्किटो रिपेलंट ना समजून घेणे – सिट्रोनेला आणि नीलगिरी तेल\nमॉस्किटो रिपेलंटस च्या दंतकथांची पोलखोल\nभारतात मॉनसून पावसा बरोबर मलेरिया आणि डेंग्यू वाढत आहेत\nमलेरियाची चिन्हे जाणून घ्या आणि रात्रीच्या वेळी हत्याकांडापासून स्वतःला वाचवा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nनॉन इलेक्ट्रिक मॉस्किटो रिपेलंट\nमॉस्किटो पॅचेस फॉर बेबिज\n© गुडनाइट. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/coronas-havoc-in-pune-meetings-on-sharad-pawars-meetings-today-strict-instructions-to-the-officials/", "date_download": "2020-09-25T02:52:11Z", "digest": "sha1:24DGGVV32HWSOF5TMEK5W53HPZMNSBNT", "length": 17664, "nlines": 377, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "पुण्यात कोरोनाचा कहर : शरद पवारांच्या आज बैठकांवर बैठका, अधिकाऱ्यांना कडक सूचना - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n‘३७०’ कलम हटवल्यानंतर केंद्राने ‘कश्मिरात’ ‘फिल्मसिटी’ची योजना राबवावी – शिवसेना\nKXIP vs RCB: राहुलच्या वादळाने आरसीबी हवेत उडाली, पंजाबने ९७ धावांनी…\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच…\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nपुण्यात कोरोनाचा कहर : शरद पवारांच्या आज बैठकांवर बैठका, अधिकाऱ्यांना कडक सूचना\nपुणे : पुण्यात पांडुरंग रायकर या पत्रकाराचा मृत्यू आणि माजी अधिका-याचा कोरोनाने मृत्यू या दोन्ही घटनांनंतर पुण्याच्या आरोग्यव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे झाले. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सरकारमधील महत्त्वाचे नेते पुण्याचे पालकमंत्री असताना पुण्याच्या आरोग्यव्यवस्थेचे असे धिंडवडे निघत असताना पाहून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार स्वतः मैदानात उतरले व आज त्यांनी पुण्यात बैठकांवर बैठका घेत संबंधित अधिका-यांना कडक सूचना केल्या आहेत. शरद पवार म्हणाले, कोरोनाचा फैलाव रोखण्यात नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. बरेच नागरिक मास्कशिवाय फिरताना दिसतात, ही गंभीर बाब आहे.\nमास्कशिवाय रस्त्यावर फिरताना आढळणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करावा.पवार म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणावर भर द्यायला हवा. बाधित रुग्णांवर जलदगतीने उपचार मिळवून द्यायला हवेत. त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध प्रभावीपणे घ्यायला हवा. कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृतीवर भर द्यावा. खासदार शरद पवार म्हणाले, मॉल, बसस्थानक, रेल्वेस्थानक, मोठी दुकाने या ठिकाणच्या प्रवेशद्वारावर आरोग्य तपासणी बंधनकारक करावी. बांधून तयार असणाऱ्या इमारतींचा उपयोग कोविड उपचार केंद्रासाठी करता येऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.\nकोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाहीबाबत पुण्यातील विधानभवन सभागृहात शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्य���ंत्री राजेश टोपे, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत शरद पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकोरोना उपचारांचे दावे राज्यात ९०० कोटींवर\nNext article… म्हणून ‘अजितदादां’नी बारामतीतील १४ दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ आणला ७ दिवसांवर\n‘३७०’ कलम हटवल्यानंतर केंद्राने ‘कश्मिरात’ ‘फिल्मसिटी’ची योजना राबवावी – शिवसेना\nKXIP vs RCB: राहुलच्या वादळाने आरसीबी हवेत उडाली, पंजाबने ९७ धावांनी विजय मिळविला\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच बनवले अनेक विक्रम\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\n‘३७०’ कलम हटवल्यानंतर केंद्राने ‘कश्मिरात’ ‘फिल्मसिटी’ची योजना राबवावी – शिवसेना\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_55.html", "date_download": "2020-09-25T02:32:00Z", "digest": "sha1:WHVYSBCJE2JRT2W2TIRRMDDFMCFY5ZQ6", "length": 6192, "nlines": 67, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "दारूची नशा झटपट उतरावयची असेल'हे' साधे-सोपे उपाय लक्षात ठेवा", "raw_content": "\nदारूची नशा झटपट उतरावयची असेल'हे' साधे-सोपे उपाय लक्षात ठेवा\nbyMahaupdate.in बुधवार, जानेवारी ०१, २०२०\nदारू घेतल्यानंतर अनेकदा लोकांना सुरवातीलाच नाश चढण्याची तक्रार असते, अशा परिस्थितीत लोकांना मळमळणे, भूक न लागणे अश्या समस्या उद्भवतात. तसेच अधिक मात्रामध्ये दारू पिण्याने काही तासानंतर नशा चढते. काहीना नशेमध्ये राहणे आवडते त्र काहीना त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे नशा उतरविण्यासाठी काही सोपे उपाय खास वाचकांसाठी चेकमेट टाईम्सच्या माध्यमातून.\nहँगओव्हर झाले असेल तरी ब्रेकफास्ट मिस करणे योग्य नाही. वेळेवर नाश्ता करा. याने ब्लड शुगर लेवल वाढते आणि हँगओव्हरपासून राहत मिळते. ब्रेकफास्टमध्ये ब्रेड किंवा ऑम्लेट खाऊ शकता. ऍपल ज्यूस पिणे योग्य ठरेल.\nपर्याप्त मात्रेत पाणी प्या. याने डिहाइड्रेशनची तक्रार दूर होईल आणि ब्रेन सुरळीत काम करेल. हँगओव्हर झाल्यावर पाण्याच्या कमीमुळे मेंदूचे टिशू आक्रसून जातात ज्यामुळे डोकेदुखीला सामोरा जावे लागते.\nआल्याचा चहा यासाठी सर्वोत्तम आहे. याने पोट स्वच्छ होऊन जाते. तसेच कोरा चहा असेल तर त्याहूनही चांगले.\nदारू पिण्याने लिव्हरला नुकसान होते. अशात अंडी खा. अंडीमध्ये आढळणारे तत्त्व दुष्परिणाम कमी करण्यात मदत करते.\nजर आपण रेग्युलर ड्रिंक करत असाल तर आपल्याला दररोज मल्टीव्हिटॅमिन औषधाचे सेवन करायला हवे. हे शरीरातील पोषक तत्त्वांची कमी दूर करते.\nश्वसनासंबंधी व्यायाम किंवा योग करा. मेडिटेशन करणे योग्य राहील. याने ऑक्सिजनचा संचार सुरळीत राहील. व्यायाम जमत नसल्यास वॉक तरी करायला हवा.\nवरील उपायांचा वापर केला तर तुमची नशा उतरण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. तसेच दारू पिऊन सुद्धा तुमचे आरोग्य काही प्रमाणात अबाधित राखले जाईल. त्यामुळे या उपायांचा वापर नशा करणाऱ्यांसाठी उपयोगाचे आहे. तसेच बहुतेक लग्न झालेल्या युवकांसाठी या उपायांद्वारे तुम्ही तुमच्या बाय���ोच्या बोलण्यावर नियंत्रण आणु शकता.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/india-toll-free-in-all-india-for-next-few-days-says-central-minister-nitin-gadkari/170370/", "date_download": "2020-09-25T03:40:04Z", "digest": "sha1:DTEVUVHFRD5ACNNKVY4SR67OD7YTNSJW", "length": 8031, "nlines": 115, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "India toll free in all india for next few days says central minister nitin gadkari", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर CORONA UPDATE CoronaVirus: काही दिवसांसाठी देशभरात टोलमुक्ती\nCoronaVirus: काही दिवसांसाठी देशभरात टोलमुक्ती\nCoronaVirus: काही दिवसांसाठी देशभरात टोलमुक्ती\nकरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात टोल नाक्यावर आता टोल वसुली केला जाणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. त्यामुळे आता देशभरात पुढचे काही दिवस टोलमाफी असणार आहे. संपूर्ण देशात पुढील काही दिवसांत टोल वसुली होणार नाही आहे. सध्या लॉकडाऊन परिस्थितीत फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. त्यामुळे यासाठी अनेक वाहन किंवा जड वाहन यांची दळणवळण सुरू आहे. या वाहनांकडून कोणतीही टोल वसुली आता केली जाणार नाही आहे. तसंच टोल देताना जो वेळ जातो तो देखील आता वाचणार आहे.\nयाशिवाय टोल जरी घेतला जात नसला तरी रोड मेंटेनन्सची काम देखील सुरळीत सुरू राहणार आहे, असं देखील नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे देशभरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.\nसध्या देशभरात करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या महारोगाचा संसर्ग रोखण्यासाठी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. २४ मार्च पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात घोषणा केली. लॉकडाऊन दरम्यान राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तसंच या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहे.\nहेही वाचा – Coronavirus – फटके खाऊनही बाहेर फिरणाऱ्या नागरिकांसाठी केंद्राने जाहीर केली नियमावली\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nPhoto: काय आहे ”माझे कुटुंब माझी जबाबदारी\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/museum/", "date_download": "2020-09-25T03:06:08Z", "digest": "sha1:OGUP7HUX7ILN7B27MNZDEOXTFIGIESGT", "length": 3715, "nlines": 39, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Museum Archives | InMarathi", "raw_content": "\nचक्क “प्रायव्हेट पार्टचं” म्युझियम हे असं संग्रहालय असू शकतं असं स्वप्नातही वाटलं नसेल\nएकंदरीत बुद्धीचा विकास इतर जीवाच्या मानाने जास्त झालेल्या माणसाच्या कल्पकतेने काय काय नाविन्यपूर्ण उपक्रम होऊ शकतात हे ह्या म्युझियमनी दाखवून दिले.\n मग एका क्लिकवर जगातल्या सर्वोत्तम १० ऐतिहासिक स्थळांची व्हर्च्युअल सफर अनुभवाच\nह्याची स्थापना जरी १९ डिसेंम्बर २००३ रोजी झाली असली तरी २४ सप्टेंबर २०१६ रोजी हे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. ह्याचे उदघाटन बराक ओबामांच्या हस्ते झाले\nयाला जीवन ऐसे नाव\nअमृतसरच्या या वस्तुसंग्रहालयात दडलेत भारताच्या फळणीशी संबंधित अज्ञात दुवे\nत्या लोकांनी किती आठवणी उराशी बाळगून ठेवल्या असतील त्यातल्या अगदी थोड्या उपलब्ध असणाऱ्या लोकांकडच्या साहित्याचे संकलन या ठिकाणी करण्यात आले आहे.\nइतिहासप्रेमी असूनही जगातील ह्या १० म्युजियम्सना भेट दिली नाहीत तर तुम्ही खूप काही मिस कराल\nअमेरिकन म्युझियम ऑफ नॅशनल हिस्ट्री, न्यूयॉर्क\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/tomatoleafminer", "date_download": "2020-09-25T02:27:24Z", "digest": "sha1:GCGSOCN5MSKNKTDGERVS4X2HF6YZIXVA", "length": 13804, "nlines": 199, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "टोमाटोतील विनाशकारी नागअळी आणि नियंत्रण – Patil Biotech Services", "raw_content": "\nवाटर सोल्युबल एनपीके फर्टिलायझर\nआय पी एम प्रोड��्ट\nचिकट सापळे वापरून उत्पादन खर्च करा कमी\nयलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप\nसी एम एस खते कोणती\nह्युमोल - एक श्रेष्ठ भुसुधारक\n४० टक्यापर्यंत उत्पादन वाढवणारी खते कोणती\nहुमणासुर चा परिणाम दिसतो स्पष्ट\nमायक्रोडील इज “डील ऑफ टाइम”\nरीलीजर चा वापर हवाच\nहुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nलागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन\nप्रार्थमिक पपई लागवड तंत्रज्ञान\nनिशिगंध लागवड एप्रिल, मे महिन्यात\nडाळींबाच्या बागेत फिरता फिरता\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nहळदी साठी वापरा पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nडाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजन (भाग २ रा)\nकापुस नियोजन (भाग १ ला)\nकपाशीच्या चांगल्या उत्पन्ना साठी निवडा: चाणक्य\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nबागायती कापसासाठी वापरा चाणक्य\nकापसातील सुतकृमिवर मिळवा नियंत्रण\nकल्पकतेतून वाढवा टरबूजातील नफा\nदर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nहरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\n\"डीलर\" चा पत्ता/का पता\nटोमाटोतील विनाशकारी नागअळी आणि नियंत्रण\nटोमाटोतील नागअळी (टूटा एब्सोल्युटा) अतिशय नुकसानकारक कीड आहे. हि कीड वांगी, शिमला मिरची, बटाटे अश्या अनेक पिकात आढळून येते पण टोमाटोत हि मोठा विनाश करते, उत्पादनात ५० ते १०० टक्के नुकसान करू शकते.\nप्रौढ मादी पतंग पानांच्या खालच्या बाजूला पिवळसर अंडी देते. अंडी एका ठिकाणी न देता, विखरून दिली जातात. एक मादी २६० ठिकाणापर्यंत अंडी देवू शकते.\nया अंड्यातून बाहेर पडणारी बाल्यावस्थेतील अळी पिकावर सर्वाधिक परिणाम करते.\nपान व खोडाच्या पृष्ठभागाखाली प्रवेश करून त्या आतील हरितलवक खायला सुरवात करतात.\nया मुळे पाने वाळू लागतात. मोठी पानगळ होऊ शकते. त्यामुळे उत्पादन हातचे जावू शकते.\nजीवाणू व बुरशीजन्य रोगाच्या प्रसाराला चालना मिळून \"सडण्याची\" प्रक्रिया सुरु होते.\n१५ ते २० दिवसात बाल्यावस्थेतील अळी, चार वेळा कात टाकून, हळूहळू मोठी होते.\nमोठ्या झालेल्या अळ्या पिकातील विविध भागांवर व फळावर आढळून येवू शकतात.\nया अळ्या आता कोष तयार करतात. त्या पानात, पानावर, फळात, फळावर किंवा अगदी मातीत कोष तयार करतात.\nप्रत्येक कोषातून एक प्रौढ जन्माला येतो.\nहे प्रौढ दिवसा लपून राहतात व रात्री कार्यरत रहातात.\n२८ ते ३८ दिवसात जीवनचक्र पूर्ण होते.\nअतिउच्च प्रजनन क्षमते मुळे हि कीड मोठ्या प्रमाणात धोकेदायक आहे.\nल्युअर व सापळ्यांचा दहाचा संच खरेदी करण्यसाठी इथे क्लिक करा\nआपल्याला किती सापळे हवेत यावरून १० ते ३५ टक्क्यापर्यंत सूट आहे तेव्हा आजच वरील लिंकवर क्लिक करून खरेदी करून ठेवा. ल्युअर थंड व कोरड्या ठिकाणी ठेवले तर २ वर्ष सहज टिकून रहातात.\nपिक पंधरा दिवसाचे झाले कि एकरी ८ सापळे लावावे\nल्युअर दर ४५ दिवसात बदलावे. नुसते ल्युअर खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा.\nदर आठवड्याला सापळे साफ करावेत\nसापळा पिकाच्या उंचीच्या वर ठेवावा\nहे पुस्तक खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा. किंमत फक्त १८० रु.\nया पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.\nतंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी\nपूर्वीच्या हंगामात तुमच्या परिसरात नागअळी (लीफमायनर) चा त्रास होता का\nजर आपल्या परिसरात मागील हंगामात नागअळीचा प्रादुर्भाव होता तर मग...\nहरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन\nमित्रहो हरभरा हे पिक डाळवर्गीय पिकातील सर्वाधिक परवडणारे व चविष्ट असे...\nसूर्यफुलाचे वाण व वैशिष्ट्ये\nसूर्यफुलाचे पिक तीनही हंगामात घेता येते. सर्वसाधारणपणे जुलैच्या पूर्वाधात, ऑक्टोबर...\n\"कांद्याने सरकारे हलवली आहेत\" हे एक वाक्य या पिकाचे महत्व...\nएसिफेटचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्यापूर्वी नक्की वाचा\nकीटकनाशकांचा वापर करते वेळी अपुऱ्या ज्ञानामुळे आर्थिक, मानसिक व शारीरिक...\nपिकाचे संतुलित पोषण म्हणजे काय\nपिकाचे संतुलित पोषण करावे असे तज्ञ मंडळी नियमितपणे सांगत असतात...\nहायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा निर्मिती\nप्रत्येक चांगला शेतकरी पशुपालन करतोच कारण दुध उत्पादन हा एक उत्कृष्ठ जोडधंदा आहे....\nसंतुलित खत मात्रेची क्लिष्टता\nपिकाचे संतुलित पोषण करावे असे नेहमी म्हटले जाते पण \"याचा...\nअतिशय छान व अचूक माहिती दिल���.. नक्कीच यातून शेतकरी मित्रांचा फायदा होईल… खूप खूप धन्यवाद👍\nखुप छान टमाटरची माहिती.\nपांडुरंग कोकोडे October 04, 2018\nBack to मराठी कृषी ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sakhinewslive.in/?p=325", "date_download": "2020-09-25T05:12:31Z", "digest": "sha1:N54EL7MXVRK72AFP7XES3UVJN6ZLX43J", "length": 7585, "nlines": 55, "source_domain": "sakhinewslive.in", "title": "पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ४० टक्के साठा | SakhiNewsLive", "raw_content": "\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nपिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ४० टक्के साठा\nपिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात सध्या ४० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे आठ टक्क्यांनी पाणी साठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी याच दिवशी पवना धरण शंभर टक्के भरले होते. मात्र, यावर्षी वेगळी परिस्थिती दिसत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.\nपिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण गेल्या वर्षी शंभर टक्के भरले होते. त्याच बरोबर पाऊस देखील मोठ्या प्रमाणात झाला होता. गेल्या वर्षी आजच्या दिवशी एकूण २ हजार ४६० मिलीमीटर पाऊस झाला होता. तर, यावर्षी गेल्या २४ तासांत १०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, आज सकाळी सहा ते सायंकाळी सहा या १२ तासात २९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून ४०.४४ टक्के धरणात पाणीसाठा उपलब्ध आहे.\nआधीच वर्षभरापासून पिंपरी-चिंचवड शहरवासीय दिवसाआड पाण्याचे संकट झेलत आहेत. त्यात, ऑगस्ट महिना उजेडला तरी पवना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस बरसला नाही. त्यामुळे आणखी पाणी कपातीचे संकट पिंपरी-चिंचवडकरांवर होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला असून पाऊस असाच सुरू राहिल्यास लवकरच पवना धरण शंभर टक्के भरेल यात काही शंका नाही.\n← निवासी हॉटेल, व्यापारी संकुले आजपासून सुरू\nसाडेपाच हजार जागांसाठी २७ हजारांहून अधिक अर्ज →\n*काेराेनामुळे राष्ट्रवादी चे दत्��ा काका साने यांचे निधन*\nसारथी’ला उद्याच आठ कोटींचा निधी, अजित पवारांची घोषणा\nपिंपरी-चिंचवडमध्ये आणखी पाच जण करोनामुक्त;१२ पैकी ८ जण ठणठणीत बरे\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपिंपरी प्रतिनिधी sakhi news live ‘कोरोना’च्या लढ्यासाठी प्रकाशमहाराज बोधले स्थापित ‘अखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्यावतीने 1 लाख 11\nपिंपरी चिंचवड पुणे बातम्या\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/205917-2/", "date_download": "2020-09-25T03:29:41Z", "digest": "sha1:DQHXF44KC7TFIQ2WTPCQCQ3CVWOJK2KS", "length": 7154, "nlines": 133, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "खंडाळ्यात दोन हजारांची गावठी दारू जप्त | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nखंडाळ्यात दोन हजारांची गावठी दारू जप्त\nin भुसावळ, खान्देश, गुन्हे वार्ता, ठळक बातम्या\nभुसावळ : तालुक्यातील खंडाळा येथे गावठी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी कारवाई करीत मरीमाता मंदिरामागील शेतातून किशोर रमेश महाजन यास अटक केली. आरोपीच्या ताब्यातून एक हजार 800 रुपये किंमतीची 20 लीटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, हवालदार नितीन सपकाळे, उमेश बारी आदींच्या पथकाने केली.\nपरमेश्‍वर मानल्या जाणार्‍यांचे भारतात असेही होते स्मरण\nवरणगावात प्रशिक्षण केंद्र ठेवण्यासह पत्रकारांवरील गुन्हे मागे घ्या\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nएकनाथ शिंदेंना कोरोनाचा संसर्ग\nवरणगावात प्रशिक्षण केंद्र ठेवण्यासह पत्रकारांवरील गुन्हे मागे घ्या\nवरणगावातील राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र परत न दिल्यास जेलभरो आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/social/", "date_download": "2020-09-25T04:23:56Z", "digest": "sha1:INAKKC7ORGRR5IQOIZTTCTMIUJURXF3S", "length": 10992, "nlines": 151, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "सामाजिक Archives | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहि���ी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nमनपा कोविड सेंटरमध्ये निकृष्ट जेवण\nशहरात बाहेरुन आल्याची माहिती लपविल्यास गुन्हे दाखल करणार\nअमळनेरकर भोगताय… अधिकार्‍यांनो… कागदी घोडे नाचवणे थांबवा \nअमळनेर (प्रतिनिधी) - राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात कोरोनाच्या रुग्णांना काहीही कमी पडणार नाही. त्यांच्यावर चांगले उपचार केले जातील. पण आजही अमळनेर...\nपाचोरा शहरात सोमवारपासून सात दिवस जनता कर्फ्यू\nपाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा शहरात कोरोनाचा शिरकाव झालेल्या करोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न पाचोरा कोरोना बाधितांची संख्या १५ झाली आहे. यामुळे...\nकोरोनाविरूध्दच्या युध्दातील मयतांच्या वारसांना शासकीय सेवेत घ्या\nजळगाव - सध्या जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. अशा परिस्थीतीतही कोरोना विरूध्द अनेक डॉक्टर, पोलीस, नर्स हे कर्तव्य बजावत आहेत....\nनेरी दिगरच्या कोरोना संशयित तरूणाचा मृत्यू\nजामनेर - तालुक्यातील नेरी दिगर येथील एका ३० वर्षीय तरूणाचा आज दुपारी १२ वाजता जिल्हा रूग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती प्रशासकीय...\nकोरोनामुळे यंदा सखाराम महाराज संस्थानचा रथ आणि पालखी जागेवरच फिरणार\nअमळनेर प्रतिनिधी-: सालाबादप्रमाणे यंदाही संत सखाराम महाराजांचा उत्सव शासनाचे नियमांचे पालन करूनच स्वरूप बदल करून होणार असल्याची माहिती संत सखाराम...\nडॉ. उल्हास पाटील रूग्णालयात गिरीश महाजनांचा वैद्यकीय सहायता कक्ष\nजळगाव - डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्ष सुरू रुग्णांच्या सेवेकरिता आमदार गिरीश महाजन यांनी डॉक्टर...\nरामानंदनगरातील रेशन दुकानाचा परवाना रद्द\nजळगाव- शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत धान्य वितरण करीत नाहीत, रेशनकार्ड धारकांना १२ अंकी नंबर करीता पैशांची मागणी, मद्यपान करुन धान्य...\nकोरोना रुग्ण आढळल्यामुळे अमळनेर हाय अलर्ट\nअमळनेर प्रतिनिधी-: येथील एक विवाहितेचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे तर तिचे पतीही कोरोना बाधित झाले आहेत. त्यांच्यावर जळगाव येथे...\nलॉकडाऊनचे उल्लंघन : नशिराबादच्या क्रिश ट्रेडर्सचा परवाना कायमस्वरुपी रद्द\nजळगाव - लॉकडाऊनच्या काळात जळगाव जि��्ह्यातील सर्व देशी /विदेशी मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी...\nजळगाव बाजार समितीतर्फे ५ लाखांचा मदतनिधी\nजळगाव प्रतिनिधी : - राज्यातील कोरोनाग्रस्तांसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीमध्ये येथील जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने ५ लाख लाखांची...\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nएकनाथ शिंदेंना कोरोनाचा संसर्ग\nअणू शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शेखर बसू यांचा कोरोनाने मृत्यू\nफिट इंडिया वर्धापनदिन: ‘फिटनेस की डोस आधा घंटा रोज’ मोदींचा कानमंत्र\nपार्ट्यांमध्ये स्टार्स आणि क्रिकेटर्सच्या पत्नी ड्रग्स घेतात; ‘या’अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/story.php?title=sbi-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A4%BE-yono-app-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-", "date_download": "2020-09-25T02:43:48Z", "digest": "sha1:DU3KGQIVQLLDBWMNIMGIP4LOKFOUGBGG", "length": 5758, "nlines": 176, "source_domain": "marathiblogs.in", "title": "SBI बँक चा yono app खूप छान आहे असा इंस्टाल करा. | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nSBI बँक चा yono app खूप छान आहे असा इंस्टाल करा.\nSBI बँक चा yono app खूप छान आहे असा इंस्टाल करा.\nमित्रानो SBI या भारतीय बँक ने yono app lanch केला असून तो कसा इंस्टाल करायचा ते या व्हिडिओ मध्ये बघून शिका . हा yono app खूप छान आहे आणि याच्या मदतीने आपण शॉपिंग करू शकता आणि बराच काही या app मध्ये आहे खाली दिलेला व्हिडिओ बघून शिका कसा वापरायचा ते.\nwhats app वर सेंड केलेला मेसेज वापस बोलवा.\nमाझी कथा सुव्रत जोशीच्या आवाजात storytel app वर.\nWhats App वर कॉमेंट कशी द्यावी \nएका मोबाईल मध्ये दोन whats app कसे चालवाल\nwhats app वर लाईव्ह लोकेशन सेअर कसे करतात .\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://peoplesmediapune.com/index/87373/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80----", "date_download": "2020-09-25T04:36:48Z", "digest": "sha1:WRYRBC4ASQMB4YWGW4CKBTEHXTZUXK4E", "length": 6335, "nlines": 43, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nपर्यावरण पूरक चॉकलेटचे गणपती-दिशा चॉकलेटची अभिनव निर्मिती.\nदरवर्षी आपल्या महाराष्ट्रात आपण सर्व गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो.परंतु आपण कधी विचार केलाय का की या उत्सवात आपण आपल्या पर्यावरणाला किती हानी पोहोचवत आहोत.आपण गणपती बसवतो त्याची मनोभावे पुजा करतो आणि मग त्याचे पाण्यात विसर्जन करून पर्यावरणाचे प्रदूषण करतो.या प्रदूषणावर दिशा चॉकलेट यांनी उपाय शोधला आहे.आणि तो ही चॉकलेट गणपतीच्या रूपात.त्या चॉकलेट गणपतीची आपण पुजा करू शकता त्यावर हळद कुंकू वाहू शकता.हा गणपती घरच्या तापमानात वितळत नाही.याचे विसर्जन आपण गरम दुधात करून हे चॉकलेटचे दूध प्रसाद म्हणून वाटू शकता.तर चला दिशा चॉकलेट सोबत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करूया.महितीसाठी www.deeshachocolates.com deeshafoods@gmail.com\nसोलार उद्योजकांच्या समस्यां विषयी,मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ग-हाणे.\nरोटरीक्लब गांधीभवनचे दुसरे ऑनलाइन “सायबर विषयक” व्याख्यान संपन्न.\nव्यवसाय सुरू करण्यास परवानगी न मिळाल्यास आंदोलनाचा पुणे जिल्हा साऊंड,लाईट जनरेटर मंडप असोसिएशनच ईशारा\nश्री मैत्रेय ग्रुपच्या वतीने तराचंद रुग्णालय कोविड सेंटरला विविध वस्तु प्रदान.\nशैलेश बढाई यांची भाजप कसबा मतदारसंघ उपाध्यक्षपदी निवड.\nमा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त मास्क वाटप व आरोग्य जनजागृती\nकोव्हिड १९ वर प्रथम उत्तम उपचारासाठी फेज २ क्लिनिकल ट्रायल पास होणारे जीपीलाईफचे अॅक्ट १२ टॅब्लेटस आणि अॅक्ट १३ ड्राय सिरप हे औषध तयार आणि त्याचे वैश्विक व्यापारीकरणाचे सर्व हक्क सॅडो फार्मा व्हेंचर्सकडे.\nइसाकभाई पानसरे यांची भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या ग्रामीण प्रभारीपदी निवड.\nजी एस फाउंडेशन व पुणे मनपाने केली कात्रज घाट सफाई.\nबेकायदा कामगार कपाती विरुद्ध भारतीय कामगार सेनेचे डेक्कन जिमखाना विरुद्ध आंदोलन\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://aarambh.bookstruck.app/category/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD-%E0%A4%B8%E0%A4%AA-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF/", "date_download": "2020-09-25T02:55:16Z", "digest": "sha1:HVDECJJJLDG6VKBZJ4IAEJZA7NBOJQGC", "length": 16207, "nlines": 174, "source_domain": "aarambh.bookstruck.app", "title": "आरंभ: सप्टेंबर २०१९ | आरंभ आरंभ: सप्टेंबर २०१९ | आरंभ : मराठी साहित्यातील आधुनिक ई मासिक", "raw_content": "\nआधुनिक धाटणीचे मराठी साहित्य नवोदित आणि अनुभवी लेखक लेखिकांचे हक्काचे व्यासपीठ आणि हजारो मराठी वाचकांच्या प्रेमास पात्र असे १००% ऑनलाईन प्रकाशन. भयकथा, विनोदी, ललित, विज्ञान कथा, कविता , प्रवास वर्णने, व्यंगचित्रे, कॅरियर मार्गदर्शन, आरोग्य, विज्ञान आणि अनेक नानाविध विषयांवरील लेखन इथे वाचा. आपले लेख पाठवा \nनिसर्ग छायाचित्रण – अनन्या बाळापुरे, चिंचवड\nव्यंगचित्रे – रोहिणी जाधव, बेलापूर\nव्यंगचित्रे – सिद्धेश देवधर, गोवा\nस्केचेस (रेखाटने) – अथर्व सोनार, पुणे\nस्केचेस (रेखाटने) – निमिष सोनार\nग्राफिटी – अविनाश हळबे\nस्केचेस (रेखाटने) – हर्षलता पाटील\nचारोळ्या: पानगळ - अभिलाषा देशपांडे, डोंबिवली\nसांगू कसे मी कोणाला - सुवर्णा कांबळे, कळंबोली\nरथचक्र - भरत उपासनी, नाशिक\nआताशा मन कशातच रमत नाही सगळं कसं अगदी रुक्ष रुक्ष वाटतं अनुभवांनी मन जास्तच रुक्ष झालंय व्यवस्थेने जगण्याचा रस शोषून घेतलाय सगळीकडे एक छळवादी अनुभव येतो रांगांमध्ये जीव थकून जातो...\nनवी जाणीव - भारत उपासनी, नाशिक\nप्रत्येक श्वास घेऊन उठतो आहे. एक शब्द. एक कविता. एक नवी जागृती. प्रत्येक श्वास आणि क्षण आतुर. शब्दबद्ध होण्यासाठी. पहिली कविता स्फुरण्याच्या आधी काय होतं शेवटची कविता स्फुरण्याच्या नंतर...\nधनी – मोहन वायकोळे, बोईसर\nभेट सवंगड्यांची – प्रसन्न पटवर्धन, पुणे\nतलावाच्या काठावरती पाखरांचा थवा जमला नव्या जुन्या गोष्टी, आठवांचा उजाळा झाला\nचांदोमामा – प्रसन्न पटवर्धन, पुणे\nमाझ्या मनातला पाऊस - जुईली अतितकर, नवीन पनवेल\nव्हॉट्सअप स्टेटस - प्रिया गौरव भांबुरे, तळेगाव दाभाडे\nअरे संसार संसार - नवनीत सोनार, पुणे\nबालपण – उदय जडीये, पिंपरी\nसत्य - भरत उपासनी, नाशिक\nफार फार तर काय होईल\nफार फार तर काय होईल कुणाला तरी धक्का बसेल… कुणी रडेल, कुणी मूक होईल…कुणी सुटकेचा निश्वास टाकेल\nदेणे सौभाग्याचे - सविता कारंजकर, सातारा\nदहाचा आकडा - प्रभाकर पटवर्धन\nगरज आहे एका साक्षीची\n(हा इंटरनेटवरील काही लघूकथांचा स्वैर अनुवाद आहे)\nजसे आपण तसे जग\nstorybonds@gmail.com (लेखिका मुळच्या मुंबईच्या असून त्या होम मेकर आहेत आणि लहान मुलांसाठी नियमित गोष्टी लिहितात)\nलीनाचा जगप्रवास - रुचिता प्रसाद, वय १० वर्षे\nचीन देशात लीना नावाची मुलगी तिची आई डेबोरा हिच्यासोबत छोट्याशा झोपडीत रहात होती. लीनाचे वडील वारले होते. त्यांची परिस्थिती गरिबीची होती. डेबोरा रोज शेतात काम करायला जायची तर लीना छोटे...\nरेसिपी: गव्हाच्या पिठाची पौष्टिक बिस्किटे (कुकीज) – उर्मिला देवेन\nकुठल्याही चहासोबत मला बिस्किट्स हवीच, पण जेव्हा वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मैद्याची बिस्किटे बाधा बनत होती. तेव्हा मी गव्हाच्या पिठाची बिस्किट्स घरीच बनवायला लागले. आणि आता त्यात मी प्राविण्य मिळवलं...\n(सोलर पावर जनरेशन प्रोजेक्ट) - निमिष सोनार\nपुस्तक परीक्षण: प्रवाह माझा सोबती – निमिष सोनार\nसाउथचा सिनेमा: रण्णा - अक्षता दिवटे, बंगलोर\nकरिश्माचा करिष्मा - अमोल उदगीरकर\n(लेखक प्रसिद्ध पटकथा लेखक आणि सिने समीक्षक आहेत. त्यांचे लेख महाराष्ट्र टाईम्स सारख्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत असतात)\nश्रीराम राघवन: हटके दिग्दर्शक - राज जाधव, पुणे\nन्यूड: एक भावपूर्ण कलाकृती – रिता जोहरापूरकर\nपरवा ‘न्यूड’ सिनेमा बघायला गेले. अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. त्यामुळे बघताना त्यात फारसं विशेष नाही वाटले. म्हटलं पोटासाठी, कच्च्या बच्यांसाठी नाईलाजाने देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया अनेक चित्रपटातून तसेच प्रत्यक्षातही पाहिल्या. ही...\nन्यूड: प्रत्येकाने बघावा असा चित्रपट - वर्षा सोनवणे\n – सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव\nअसं म्हणतात, आयुष्यात शिकणे कधी थांबत नसते. आपण सर्वच येणाऱ्या अनुभवातून काहीना काही शिकतच असतोच. आपल्याला घडविण्यात आपल्या पालकांबरोबर शिक्षकांचा अर्धा वाटा असतो. आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे काम एक...\nश्रध्देला जेव्हा अंधश्रध्देचे ग्रहण लागते - सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव\nआपला भारत देश विविधतेने नटलेला आणि विविध ��रंपरेने सजलेला आहे. आपल्या देशात विविध सण त्या त्या धर्माच्या परंपरेनुसार साजरे केले जातात. आपले सण व्रतवैकल्ये म्हणजे आपली संस्कृती. आजच्या युगात विज्ञानाने...\n - उर्मिला देवेन, जपान\nमाझ्या काळातील श्रावण - शरयू वडाळकर, मालेगांव\nआईचे घर – मंजुषा सोनार, पुणे\n - अंजना कर्णिक, मुंबई\n – आशिष कर्ले, शिराळा\nसर्व मराठी बांधवांच्या मागणीमुळे तसेच मराठी बोला चळवळ, मी मराठी एकीकरण समिती आशा बिगर राजकीय संघटनाच्या प्रयत्नांमुळे आता डिस्कव्हरी वाहिनी मराठी मध्ये उपलब्ध झाली आहे\n३२ शिराळा हे नाव ऐकताच डोळ्यासमोर येते ती नागपंचमी आणि तेथील जिवंत नागाची पूजा ३२ शिराळा आणि येथील नागपंचमी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे.\nधैर्याचे घाव – ओशो\n(वाचलेल्या पुस्तकातील आवडलेले काही उतारे आम्ही प्रसिद्ध करतो. खालील उतारा ओशो यांच्या “पथ प्रदीप” या पुस्तकातील आहे\nमहादेव – सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव\nनामदेवराव: प्रेमाचा निर्मळ झरा - किरण दहीवदकर, पुणे\nजनांचा प्रवाहो चालीला - हेमंत बेटावदकर, जळगांव\nसेल्फ मेडिकेशन - आशिष कर्ले, शिराळा\nपर्यावरण आणि बांधकाम व्यावसायिक – प्रवीण गिरजापुरे\nमोठयांचे मोठेपण - अविनाश हळबे\nऑस्ट्रियाची सफर - समीर गर्दे : भाग २\nऑस्ट्रियाची सफर - समीर गर्दे : भाग १\nयुरोपायन – रिता जोहरापूरकर २\nयुरोपायन – रिता जोहरापूरकर १\nनऊवारी साडी – शिल्पा कोटगिरे, पुणे\nनमस्कार वाचक मंडळी. आरंभचा सप्टेंबर अंक आपल्या हाती देताना मला खूप आनंद होत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहेच की आरंभ हे एक ऑनलाइन त्रैमासिक असून वर्षातून चार वेळा प्रकाशित होते...\nसंस्थापक : अभिषेक ठमके संपादक : निमिष सोनार सह-संपादक : सविता कारंजकर कार्यकारी संपादक : आशिष कर्ले व्यवस्थापकीय संपादक : सिद्धेश प्रभुगावकर प्रुफ रीडर : मीना झाल्टे / विश्वास पाटील...\nआरंभ : दिवाळी अंक २०१८ (20) आरंभ : फेब्रुवारी २०१९ (16) आरंभ: मार्च 2019 (19) आरंभ: जून २०१९ (36) आरंभ: सप्टेंबर २०१९ (57) आरंभ: डिसेंबर २०१९ (54) आरंभ : मार्च २०२० (30) आरंभ साठी लिहा (1) Notice (3) लॉकडाऊन लेखन स्पर्धा विशेषांक (29)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/06/Kachara.html", "date_download": "2020-09-25T03:19:44Z", "digest": "sha1:R7J337R5QXX3H4DFYY7JKMXGBT5KRWR3", "length": 7089, "nlines": 37, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "सावेडीचा कचराडेपो एक महिन्यात इतरत्र स्थलांतरीत करणार", "raw_content": "\nसाव��डीचा कचराडेपो एक महिन्यात इतरत्र स्थलांतरीत करणार\nसावेडी कचरा डेपोमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे डेपो स्थलांतरीत करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने महापालिकेत ठिय्या आंदोलन केल्यानंतर सदर कचराडेपो एक महिन्यात इतरत्र हालविण्यात येईल असे लेखी आश्वासन महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी आ.संग्राम जगताप यांना दिले आहे.\nसावेडीच्या कचरा डेपोप्रश्नी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने सोमवारी (दि.10) दुपारी महापालिका कार्यालयात आयुक्त दालनासमोर आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात गटनेते संपत बारस्कर, नगरसेविका दिपाली बारस्कर, विना चव्हाण, डॉ.सागर बोरुडे, कुमार वाकळे, प्रकाश भागानगरे, माजी शहराध्यक्ष माणिकराव विधाते, उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर, प्रा.अरविंद शिंदे, बाळासाहेब बारस्कर, माजी उपमहापौर दिपक सुळ, अजिंक्य बोरकर, सतिष बारस्कर, संभाजी पवार, अमोल गाडे, शिवाजी चव्हाण, साहेबान जहागिरदार, वैभव ढाकणे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष सुरेश बनसोडे, प्रशांत भालेराव, अविनाश घुले, युवक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, सारंग पंधाडे यांच्यासह प्रभाग 1 व 2 मधील महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना आ.संग्राम जगताप म्हणाले की, सावेडी या ठिकाणी कचर्‍यातून खत निर्मीती प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. परंतु मागील सत्ताकाळात सत्ताधार्‍यांनी तेथे कचरा डेपो तयार केला. त्यांना माळीवाड्यातील कचरा रॅम्पही हलविता आला नाही. चांगल्या कामात खोडा घालण्याचे काम त्यांनी शहरात केलेले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सावेडीच्या या कचरा डेपोमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरेाग्याला धोका निर्माण झाला आहे. मागील सत्ताधार्‍यांनी ठेकेदाराकडून आर्थिक देवाण-घेवाण केल्यानेच हा प्रश्न निर्माण झाला. महापालिकेने बुरुडगाव तसेच सावेडी हे दोन्ही कचराडेपो शहराबाहेर 10 कि.मी. लांब हलवावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/shaiek-shaffik-mim-cabdidate/", "date_download": "2020-09-25T04:16:32Z", "digest": "sha1:DQ3IM3PT3RUDPVUO6DWBRVJHNDQXXUHB", "length": 14006, "nlines": 156, "source_domain": "www.saamana.com", "title": "बीडमध्ये शेख शाफिक एमआयएमचे उमेदवार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\nरुग्ण दुपटीचा कालावधी सात दिवसांनी वाढला, पालिकेच्या कोरोना लढ्याला यश\nअखेर बेस्टच्या मदतीला लाल परी आली, 76 एसटी बसेस मुंबईत गर्दीच्या…\nपंजाबमध्ये शेतकऱयांचे कृषी सुधारणा अध्यादेशांविरोधात ‘रेल रोको’ आंदोलन\nरेड लाईट भाग खुले केल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची भीती\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल…\nफारुख अब्दुल्लांचे विषारी फूत्कार; कश्मिरींना हवे चीनचे शासन, स्वत:ला हिंदुस्थानी मानत…\nकेजरीवाल म्हणतात… दुसरी लाट येऊन गेली\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\n कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम\n17 वर्षांखालील महिलांचा फुटबॉल वर्ल्ड कप पुन्हा पुढे ढकलणार\nIPL 2020 – बंगळुरूचा 97 धावांनी दारुण पराभव, पंजाबने विजयाचे खाते…\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nठसा – मामासाहेब घुमरे\nमुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nदमदार बॅटरी अन कॅमेरासह Moto E7 Plus हिंदुस्थानमध्ये लॉन्च, किंमत फक्त…\nMaruti Suzuki देतेय टॉपच्या मॉडेलवर 50 हजारांपर्यंत सूट, जाणून घ्या\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर���मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nबीडमध्ये शेख शाफिक एमआयएमचे उमेदवार\nबीड विधानसभा मतदार संघातून एमआयएमने जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांच्याऐवजी शेख शाफिक यांना उमेदवारी दिली आहे. शेख शाफिक राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. बीडमधून लढण्यासाठी एमआयएमकडून जिल्हाध्यक्ष शेख निजाम तयारीत असतानाच सोमवारी पक्षाने त्यांच्याऐवजी शेख शाफिक यांच्या नावाची घोषणा केली. शेख शाफिक यांना उमेदवारी मिळाल्याने मताचे समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nविविध उपक्रमातून कोरोना बाधित रुग्णांना मानसिक बळ, सेलूचे कोविड सेंटर आदर्श\nनांदेड – आज 236 कोरोना रूग्णांची नोंद\nलातूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्येने 15 हजारचा टप्पा ओलांडला\nनांदेड – आज 245 कोरोना रूग्णांची नोंद, बाधितांचा आकडा 14 हजार पार\nपाच हजाराची लाच स्विकारली; महिला सरपंचाच्या पतीला रंगेहाथ पकडले\nभिवंडी दुर्घटनेत हाळी येथील एकाच कुटूंबातील सहा जणांचा समावेश.\nसावरगावजवळ टेम्पोची ट्रकला धडक; दोघांचा मृत्यू, दोनजण जखमी\nगेवराई नगर परिषदेत कामे न करताच कंत्राटदारांना दिली देयके; चौकशीची मागणी\nपूलावर पाणी आल्याने गेवराई तालुक्यातील आठ गावांचा संपर्क तुटला\nअमरावतीत आढळले कोरोनाचे 225 रुग्ण, तीन रुग्णांचा मृत्यू\nजालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टी; खरीप पिकांचे नुकसान\nजालन्यात मालवाहतूक करणारी एसटी अडकली नदीत, जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात यश\nनव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,...\nरुग्ण दुपटीचा कालावधी सात दिवसांनी वाढला, पालिकेच्या कोरोना लढ्याला यश\nअखेर बेस्टच्या मदतीला लाल परी आली, 76 एसटी बसेस मुंबईत गर्दीच्या...\nरेड लाईट भाग खुले केल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची भीती\nसच कहूं तो… पुस्तकातून उलगडणार नीना गुप्ता यांचा जीवनप्रवास\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल...\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला च��पले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nशेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगारही रस्त्यावर येणार\nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना\nया बातम्या अवश्य वाचा\nपंजाबमध्ये शेतकऱयांचे कृषी सुधारणा अध्यादेशांविरोधात ‘रेल रोको’ आंदोलन\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nनव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tag/17-november/", "date_download": "2020-09-25T02:37:06Z", "digest": "sha1:4KYGIWJ2SQ3KYUMZWNV6XR6YQGX3AZEG", "length": 10176, "nlines": 128, "source_domain": "www.saamana.com", "title": "17 november | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसच कहूं तो… पुस्तकातून उलगडणार नीना गुप्ता यांचा जीवनप्रवास\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल…\nफारुख अब्दुल्लांचे विषारी फूत्कार; कश्मिरींना हवे चीनचे शासन, स्वत:ला हिंदुस्थानी मानत…\nकेजरीवाल म्हणतात… दुसरी लाट येऊन गेली\nनवीन लँड रोव्‍हर डिफेण्‍डरचा होणार डिजिटल लाँच, बुकिंग सुरु\nडॉक्टरची विष पिऊन आत्महत्या, धक्का बसलेल्या पत्नीने 2 मुलींसह पाण्याच्या टाकीत…\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\n कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम\n17 वर्षांखालील महिलांचा फुटबॉल वर्ल्ड कप पुन्हा पुढे ढकलणार\nIPL 2020 – बंगळुरूचा 97 धावांनी दारुण पराभव, पंजाबने विजयाचे खाते…\nIPL 2020 – चेन्नई सुपर किंग्जला जबरदस्त धक्का, अंबाती रायडूला गंभीर…\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nठसा – मामासाहेब घुमरे\nमुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nदमदार बॅटरी अन कॅमेरासह Moto E7 Plus हिंदुस्थानमध्ये लॉन्च, किंमत फक्त…\nMaruti Suzuki देतेय टॉपच्या मॉडेलवर 50 हजारांपर्यंत सूट, जाणून घ्या\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\n 17 नोव्हेंबरपर्यंत राममंदिराचा फैसला\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल...\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nशेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगारही रस्त्यावर येणार\nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना\nसाडेपाच हजारांत मिळणार प्लाझ्मा, सिटीस्कॅनही दोन हजार रुपयांत\nअकरावी, बारावीची वाढीव फी घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा\nफारुख अब्दुल्लांचे विषारी फूत्कार; कश्मिरींना हवे चीनचे शासन, स्वत:ला हिंदुस्थानी मानत...\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nराज्यातील 18 टक्के जनतेची कोरोना चाचणी\n कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम\n`रुपे’ कार्डापेक्षा बँकाची व्हिसा, मास्टर कार्डना पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.bankonlineexams.com/2016/08/exam-oriented-current-affairs-dated-01.html", "date_download": "2020-09-25T03:49:31Z", "digest": "sha1:ZBT77A3DRPKMWDXNDGR3BPX5PEVQVK5Y", "length": 60029, "nlines": 630, "source_domain": "www.bankonlineexams.com", "title": "Spardha Pariksha.... Flat 40% Off on Kiran Prakashan Pratiyogita Kiran Books: Exam-Oriented-Current-Affairs-Dated-01-08-2016-www.KICAonline.com-Marathi", "raw_content": "\nतबला हे भारतीय अभिजात संगीतातील अविभाज्य अंग नेमके कधी झाले, याची नोंद नाही. मात्र तबल्याच्या, म्हणजेच लयीच्या साथीशिवाय संगीत पूर्ण होऊ शकत नाही, अशी स्थिती त्यामुळे निर्माण झाली. संगीत ऐकणाऱ्या सामान्य रसिकांना हेही माहीत असण्याचे कारण नाही, की तबल्याच्या ���्षेत्रात गेल्या काही शतकांमध्ये प्रचंड म्हणावे असे सर्जन झाले आहे. अभिजात संगीतातील घराणी म्हणजे गायन सादर\nखरे तर हवामान बदलाच्या काळात कृषी क्षेत्राचा विचार करणे फार आवश्यक आहे. आपल्याकडची शेती पावसावर अवलंबून आहे. यंदा पाऊस पडत आहे हे ठीक; पण तो काही भागांमध्ये जास्त आहे, काही भागांत फारच कमी आहे. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांच्या प्रजातींचे संशोधन करण्यास महत्त्व आहे. हे काम करणाऱ्यांपैकी एक असलेले कृषी वैज्ञानिक डॉ. नीलमराजू गंगाप्रसाद राव यांचे नुकतेच हैदराबाद येथे निधन\nस्पर्धक जबाँग अखेर मिंत्राच्या ताब्यात\nतयार वस्त्र-प्रावरणाच्या ऑनलाइन विक्रीतील कट्टर स्पर्धक जबाँगला मिंत्राने ताब्यात घेतल्याचे मंगळवारी जाहीर केले. मिंत्राने जबाँगच्या गेल्या वर्षांतील महसुलाच्या निम्म्या मोबदल्यात हा व्यवहार पूर्ण केला आहे.\nखरेदीसाठी उत्सुक असलेल्या स्नॅपडिल, फ्युचर ग्रुप, आदित्य बिर्ला समूहावर मात करीत मिंत्राची प्रवर्तक कंपनी फ्लिपकार्टने जबाँगची तिच्या मूळच्या ग्लोबल फॅशन ग्रुपकडून मालकी मिळविली आहे. फॅशन आणि\nनरसिंगच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात, प्रवीण राणालाच पेलावे लागणार अपेक्षांचे ओझे\nमहाराष्ट्राचा कुस्तीपटू नरसिंग यादव याच्या ऑलिम्पिक मैदानात उतरण्याच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या आहेत. ‘नाडा’ अर्थात नॅशनल अॅण्टी डोपिंग असोसिएशनने सोनिपतमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रयोगशाळेत ५ जुलै रोजी पार पडलेल्या चाचणीमध्ये नरसिंग दोषी आढळला होता. पहिल्या चाचणीत दोषी आढळल्यानंतर नरसिंग यादवच्या ऑलिम्पिकवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.\nउत्तेजक प्रकरणी रशियाच्या १९ रोइंगपटूंवर बंदी\nरशियास आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) सरसकट परवानगी दिली असली तरी रशियाच्या १९ रोइंगपटूंना उत्तेजक कारणास्तव बंदीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. आतापर्यंत रशियाच्या १०८ खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे. रशियाच्या पाच कनोइंगपटू तसेच मॉडर्न पेन्टाथलॉनमधील खेळाडूंवर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे.\nबॅस्टिअन श्वाइनस्टायगरची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती\nगेल्या दशकभराहून अधिक काळ जर्मनीच्या संघाचा आधारस्तंभ आणि संस्म���णीय विजयांचा शिल्पकार बॅस्टिअन श्वेईनस्टायगरने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. ट्विटरच्या माध्यमातून बॅस्टिअनने ही घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच युरो चषकातील फ्रान्सविरुद्धची लढत बॅस्टिअनची जर्मनीचे प्रतिनिधित्त्व करतानाची शेवटची लढत. ३१ वर्षीय बॅस्टिअनने १२० सामन्यांत जर्मनीचे\nरशियाच्या आठ वेटलिफ्टर्सवर बंदी\nरशियाच्या आठ वेटलिफ्टर्सना रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. उत्तेजक प्रकरणी हे सर्व खेळाडू दोषी आढळले आहेत. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे, की उत्तेजक प्रकरणांमुळे वेटलिफ्टिंग या खेळाची प्रतिष्ठा अनेक वेळा धुळीस मिळाली आहे. त्यातही रशियन खेळाडूंनी अनेक वेळा या खेळाच्या प्रतिमेस धक्का पोहोचविला आहे.\nराष्ट्रीय क्रीडापटू पूजा कुमारीचा सेल्फी काढताना मृत्यू\nराष्ट्रीय स्तरावरील २० वर्षीय क्रीडापटू पूजा कुमारी हिचा शनिवारी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. भोपाल येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) सेंटर येथे ती सेल्फी काढत होती. त्याचवेळी सेल्फी काढण्याच्या नादात तिचा पाय निसटला आणि ती मत्स्यपालनाच्या तलावात जाऊन पडली. यात तिचा मृत्यू झाला. टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अडथळा शर्यत (हर्डल रेस) क्रीडापटू असलेली पूजा कुमारी ही अन्य दोघींसोबत\nपाटणा पायरेट्स सलग दुसऱयांदा चॅम्पियन\nप्रो कबड्डी लीगच्या चौथ्या हंगामात जयपूर पिंक पँथर्सचा ८ गुणांनी धुव्वा उडवून पाटणा पायरेट्सचा संघ दुसऱयांदा विजेतेपदाचा मानकरी ठरला आहे. हैदराबादच्या गचीबोवली स्टेडियमवर रंगलेल्या या अंतिम लढाईत पाटणा पायरेट्सने आपल्या सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत जयपूरची यशस्वी ‘पकड’ केली. पाटणाचा प्रदीप नरवाल विजयाचा शिल्पकार ठरला. प्रदीपने चढाईत एकूण १६ गुणांची कमाई करून\nआशिया खंडातील सर्वाधिक तापमान कुवेतमध्ये, आकडा पाहूनच घाम फुटेल\nआपण पाऊस कधी पडणार, थंडी कधी पडणार याच्याच चिंतेत सतत असतो. पण जगात अशाही काही जागा आहेत जिकडे पाऊस पडलाच तर वर्षातून दोन किंवा तीन वेळा. अशा ठिकाणी अधिक दिवस हे उन्हाचेच असतात. पण उन्हाची पातळी सहन करण्याच्या पलीकडे वाढली तर संयुक्त राष्ट्र संघाच्या हवामान खात्याने कुवेतचे तापमान ५४ अंश सेल्सियसपर्यंत गेल्याचे नोंदवले. आशिया खंडातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक\n‘ज्ञानपीठ’प्राप्त लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेता देवी कालवश\nहयातभर देशभरातील आदिवासींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आणि त्यांच्या दबक्या जगण्याला लेखनातून आवाज निर्माण करून देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां आणि ज्येष्ठ बंगाली लेखिका महाश्वेता देवी (९०) यांचे गुरुवारी कोलकाता येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोलकात्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. सावकार, जमीनदार अशा\nभाजपच्या पासवानांची खासदारकी रद्द\nबिहारच्या सासाराम मतदारसंघातील भाजप खासदार छेदी पासवान यांचे सदस्यत्व पाटणा उच्च न्यायालयाने रद्द ठरवले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात काही माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या गुन्ह्य़ांची नेमकी माहिती दिली नसल्याचा ठपका ठेवत याचिका दाखल करण्यात आली होती. या निकालाविरोधात दाद मागणार असल्याचे पासवान यांनी स्पष्ट केले आहे. माझ्याकडे लपविण्यासारखे काही\nगेको सरडय़ाची दुर्मीळ प्रजाती छत्तीसगडमध्ये सापडली\nगेको या सरडय़ाची नवी प्रजाती छत्तीसगडमध्ये सापडली आहे. जैवविविधता असलेल्या कावरधा जिल्ह्य़ातील भोरामदेव वन्य अभयारण्यात ती सापडली असून त्या सरडय़ांची संख्या जास्त असल्याने तेथील परिसंस्था त्यांच्या रक्षणासाठी उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी ही प्रजाती मध्यप्रदेशात व्याघ्रगणनेच्या वेळी सातपुडा पर्वतराजीत सापडली होती. वन विभागाच्या मते गेको सरडय़ांचे रक्षण\nकाश्मीरमध्ये पुन्हा संचारबंदी लागू\nकाश्मीरमध्ये हिज्बुलचा कमांडर बुरहान वानी याच्यासह दोन दहशतवाद्यांचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर पंधरा दिवसाहून अधिक काळ तेथे हिंसाचार झाला . त्यानंतर काही काळ संचारबंदी काल उठवली असताना दक्षिण काश्मीरमधील चार जिल्ह्य़ात तसेच श्रीनगर येथे शुक्रवारी ती पुन्हा लागू करण्यात आली. फुटीरतावाद्यांच्या नियोजित मोर्चामुळे संचारबंदी लागू करणे भाग पडले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी\nभारतीय वंशाची सर्वात कमी वयाची मुलगी डेमोक्रॅटिक पक्षाची प्रतिनिधी\nभारतीय वंशाची अठरा वर्षांची मुलगी ��्रुती पलनियप्पन डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सर्वात कमी वयाची प्रतिनिधी बनली आहे. हिलरी क्लिंटन यांची अध्यक्षपदासाठी उमेदवारी ज्या अधिवेशनात जाहीर करण्यात आली, त्यात तिला पक्षाचे सदस्यत्व मिळाले आहे. सेडर रॅपिड्स येथील श्रुती पलनियप्पन असे तिचे नाव असून ती हार्वर्ड विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. हिलरी क्लिंटन यांची ती मोठी समर्थक असून\nगुगलही रमले मुन्शी प्रेमचंद यांच्या आठवणीत\nहिंदी, उर्दू साहित्यिकांच्या यादीत अणि साहित्य क्षेत्रातील काही उल्लेखनीय लेखकांच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या मुन्शी प्रेमचंद यांची आज १३६वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त फक्त साहित्य क्षेत्रातूनच नव्हे तर गुगलकडूनही त्यांना आज श्रद्धांजली वाहिली जात आहे. गुगलने मुन्शी प्रेमचंद यांना भावलेल्या ग्रामीण भारताचे चित्रण करणारे डुडल त्यांच्या जयंतीनिमित्त बनवले आहे. गोदान (१९३६) या मुन्शी प्रेमचंद\nपेलेट गनवर बंदी घालण्याची बार असोसिएशनची मागणी\nकाश्मीरमध्ये अलीकडे म्हणजे गेल्या पंधरा ते सोळा दिवसात उसळलेला हिंसाचार आटोक्यात आणताना सुरक्षा दलांनी केलेल्या पेलेट गनच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी काश्मीर हायकोर्ट बार असोसिएशनने केली आहे. या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्यात यावी अशी मागणी उच्च न्यायालयात केली असून त्यात कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न हाताळताना या गनचा वापर बंद करण्याचे आदेश द्यावेत,\nदारू पिणाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला शिक्षा; दारूबंदीसाठी नितीश कुमारांचा नवा कायदा\nबिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारकडून दारूबंदीचा कायदा अधिक कडक करण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. या नव्या नियमांनुसार एखादी व्यक्ती दारू पिताना, दारूचा साठा किंवा विक्री करताना आढळल्यास त्याच्या संपूर्ण कुटुंबालाही शिक्षा करण्यात येईल. तसेच दोषी व्यक्तीची मालमत्ता जप्त करण्याचे आणि संपूर्ण गावावर किंवा शहरावर सामूहिक दंड लादण्याची तरतूदही या कायद्यात आहे.\nसौदीतील भारतीय कर्मचाऱ्यांना सुखरुप परत आणू: सुषमा स्वराज\nपोटाची खळगी भरण्यासाठी मायदेशातून सौदीला गेलेले हजारो भारतीय सध्या संकटात सापडले आहेत. सौदीमधील भारतीय कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आल्यानंतर आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ ��ली आहे. भारतीयांना मायदेशी परतण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. या प्रकरणाची भारत सरकारने गांभिर्याने दखल घेतली असून सौदीत अडकलेल्या भारतीयांना सुखरुप मायदेशात आणू, असे आश्वासन\nपारंपरिक इंधनाचा थेंबही न वापरता सौर विमानाची जगप्रदक्षिणा पूर्ण\nसोलर इम्पल्स २ या सौर विमानाने इंधनाचा थेंबही खर्च न करता जगप्रदक्षिणा पूर्ण केली असून त्यामुळे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. सौर विमानाचा हा प्रवास ऐतिहासिक मानला जात आहे. सोलर इम्पल्स हे विमान गेल्या वर्षी नऊ मार्चला जगप्रवासासाठी निघाले होते ते शेवटच्या टप्प्यात कैरोहून ४८ तासात अबुधाबीला पोहोचले. हे विमान येथे पोहोचल्यानंतर अल बटीन एक्झिक्युटिव्ह\nजीएसटीवर सर्व राज्यांची सहमती\nएक टक्का कर रद्द; सुधारित विधेयक लवकरच सर्वाचे लक्ष लागलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकातील (जीएसटी) एक टक्का अतिरिक्त शुल्क रद्द करण्याबरोबरच संभाव्य महसूल नुकसानीची भरपाई राज्यांना पुढील पाच वर्षांसाठी देण्याची एकमुखी शिफारस मंगळवारी केंद्र सरकारला करण्यात आली. सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या परिषदेमध्ये राज्यांनी जीएसटीवर पुन्हा एकदा सर्वसहमती व्यक्त केली असून, त्यांच्या तीन\nडेमोक्रॅटिक पक्षातर्फे हिलरी क्लिंटन यांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी\nडेमोक्रॅटिक पक्षातर्फे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी हिलरी क्लिंटन यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेने राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी जिंकली आहे. फिलाडेल्फियामध्ये डेमोक्रेटिक पार्टीच्या राष्ट्रीय संमेलनात त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली. हिलरी यांचे डेमोक्रॅटिक पक्षातील कट्टर प्रतिस्पर्धी बर्नी सँडर्स यांनी त्यांच्या उमेदवारीला याआधी विरोध\n‘कोहिनूर हिऱ्यावर भारताचा कायदेशीर हक्क नाही’\nकोहिनूर हिऱ्यावर भारताचा कायदेशीर हक्क नसल्याचे इंग्लंडकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे हा हिरा भारतात परत आणण्याच्या आशा आणखी धुसर झाल्या आहेत. कोहिनूर हिरा भारताला परत करण्यासाठी इंग्लंड सरकार बांधिल नाही. कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास कोणताही कायदेशीर आधार नाही, असे ब्रिटनचे आशिया आणि पॅसिफिक मंत्री अलोक शर्मा य���ंनी सांगितले. जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ईस्ट इंडिया\nभारताच्या टी.एम.कृष्णा आणि बेझवाडा विल्सन यांना मॅगसेसे पुरस्कार\nसुप्रसिद्ध कर्नाटकी संगीतकार टी.एम. कृष्णा आणि सामाजिक कार्यकर्ते बेझवाडा विल्सन या दोन भारतीयांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. इतर तिघांमध्ये फिलिपाईन्सचे कोंकिथा कारपिओ-मोरालेस, इंडोनेशियाचे डॉम्पेट दुआफा , जपान ओव्हरसीज कॉर्पोरेशन आणि लाओस येथील व्हिएतियन रेस्क्यू या संस्थांचा समावेश आहे. चेन्नईच्या ४० वर्षीय टी.एम. कृष्णा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण\nस्वतंत्र भारताचे अकरावे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आज सबंध जगातील विविध क्षेत्रातून आदरांजली वाहण्यात येत आहे. ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रथम स्मृतिदीनी अनेकांमार्फत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. कलामांच्या स्मृतिदिनी रामेश्वर येथे केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू आणि मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम\nबीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांची नवी इनिंग; प्रादेशिक सेनेत अधिकारी\nभाजप खासदार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर येत्या शुक्रवारी प्रादेशिक सेनेत (Territorial Army ) दाखल होणार आहेत. लष्करात दाखल होणारे ते भाजपचे पहिलेच सदस्य आहेत. लेखी परीक्षा आणि चंदीगढ येथे झालेल्या वैयक्तिक मुलाखतीनंतर ठाकूर यांची प्रादेशिक सेनेतील साधारण दर्जाचा अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. अनुराग ठाकूर हे हिमाचल\nगोव्यात परदेशी नागरिकांना कृषी जमीन खरेदीची अनुमती\nविरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरले . परदेशी नागरिकांना कृषी जमीन खरेदी करण्याची आणि नाइट क्लबसारख्या व्यवसायाची अनुमती दिल्याबद्दल गोवा विधानसभेत बुधवारी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकान्त पार्सेकर यांना चांगलेच घेरले. हे फेमा कायद्याचे उल्लंघन असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. भाजपचे आमदार मायकेल लोबो, विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, काँग्रेसचे दिगंबर कामत, गोवा\nचौदा वर्षांखालील मुलास कामावर ठेवणे गुन्हा\nकोणत्याही व्यवसायात १४ वर्षांखालील मुलास कामाला ठेवल्यास माल��ाला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविण्याची तरतूद असलेले विधेयक मंगळवारी संसदेत मंजूर करण्यात आले. मात्र १४ वर्षांखालील जे मूल कुटुंबीयांना मदत करते त्याला यामधून वगळण्यात आले आहे. बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) सुधारणा विधेयकात १४ वर्षांखालील मुलास कामावर ठेवणे हा मालकांसाठी दखलपात्र गुन्हा ठरविण्यात आला\nशरीरात औषधे सोडण्यासाठी विविध आकाराची यंत्रे\nशरीरात विशिष्ट ठिकाणी औषधे सोडण्यासाठी सूक्ष्म यंत्रे पाठवण्याची कल्पना मांडण्यात आली असून त्यांची रचनाही करण्यात आली आहे. त्यात हृदयाच्या रक्तवाहिन्यामधील अडथळेही दूर करणे शक्य होणार आहे. जगातील वैज्ञानिकांनी मानवी शरीरात प्रवेश करू शकतील अशी सूक्ष्म यंत्रे तयार करण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. चिरफाड करून अनेकदा शस्त्रक्रिया कराव्या लागतात, त्या टाळण्यासाठी त्यांचा वापर होऊ शकेल\nचार ‘पी-८ आय’ विमानांसाठी भारताचा अमेरिकेशी करार\n१ अब्ज डॉलर्स मोजणार; सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल . भारताने सागरी सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत बुधवारी अमेरिकेच्या ‘बोइंग’शी चार ‘पी-८आय’ लढाऊ विमानांसाठी करार केला. एक अब्ज डॉलर्स मोजून भारत ही चार विमाने खरेदी करणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षा संबंध दृढीकरणासाठी हा करार महत्त्वाचा असल्याचे मानले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी\nवस्तू व सेवा कर ; एक पाऊल सहमतीकडे\nएक टक्का आंतरराज्यीय कर रद्द करण्याला केंद्राची अनुमती . दोन वर्षांपासून रेंगाळलेल्या वस्तू व सेवा कर विधेयकाला (जीएसटी) गती देण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकत जीएसटीच्या घटनादुरुस्ती विधेयकात दोन महत्त्वाचे बदल केले. त्यानुसार एक टक्क्य़ाचा अतिरिक्त आंतरराज्यीय कर रद्द करण्याबरोबरच राज्यांना तीन वर्षांऐवजी पाच वर्षांची नुकसानभरपाई देण्यास केंद्राने सहमती दर्शवली\nमैं आपकी लेखन शैली और आपके द्वारा लिखे गए लेख की प्रशंसा करता हूं, जो की बहुत रोचक है सभी प्रकार सरकारी नौकरी जैसे 10 वीं पास सरकारी नौकरी, 12 वीं पास सरकारी नौकरीअदि खोजने के लिए Zid News Blog का उपयोग करें\nपं. लच्छू महाराज तबला हे भारतीय अभिजात संगीतातील अविभाज्य अंग नेमके कधी झाले , याची नोंद नाही. मात्र तबल्याच्या , म्हणजेच लयीच्या साथीश...\nसाइबर फ्राड रोकने की नीति\nजागरण ब्यूरो, नई दिल्ली बैंकों में साइबर अपराध से जुड़ी घटनाओं में तेजी से हो रही बढ़ोतरी और इसे रोकने में बैंकों की नाकामयाबी को देखते ह...\nस्पर्धक जबाँग अखेर मिंत्राच्या ताब्यात\nतयार वस्त्र-प्रावरणाच्या ऑनलाइन विक्रीतील कट्टर स्पर्धक जबाँगला मिंत्राने ताब्यात घेतल्याचे मंगळवारी जाहीर केले. मिंत्राने जबाँगच्या गेल्...\nतबला हे भारतीय अभिजात संगीतातील अविभाज्य अंग नेमके कधी झाले, याची नोंद नाही. मात्र तबल्याच्या, म्हणजेच लयीच्या साथीशिवाय संगीत पूर्ण होऊ ...\nएआईबीए वर्ल्ड चैम्पियन प्रतियोगिता में बॉक्सर सोनिया लाठेर ने सिल्वर मेडल जीता\nभारतीय मुक्केबाज सोनिया लाठेर (57 किग्रा ) ने 27 मई 2016 को अस्ताना ( कज़ाख़स्तान ) में एआईबीए महिला वर्ल्ड चैम्पियन प्रतियो...\nSome-Important-General-Awareness- वित्त बिल के लिए किसकी स्वीकृति आवश्यक है उत्तर :- राष्ट्रपति ● स्वतंत्र भारत के प्रथम राष्ट्रपति किस...\nस्पर्धक जबाँग अखेर मिंत्राच्या ताब्यात\nनरसिंगच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात, प्रवीण रा...\nउत्तेजक प्रकरणी रशियाच्या १९ रोइंगपटूंवर बंदी\nबॅस्टिअन श्वाइनस्टायगरची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून ...\nरशियाच्या आठ वेटलिफ्टर्सवर बंदी\nराष्ट्रीय क्रीडापटू पूजा कुमारीचा सेल्फी काढताना म...\nपाटणा पायरेट्स सलग दुसऱयांदा चॅम्पियन\nआशिया खंडातील सर्वाधिक तापमान कुवेतमध्ये, आकडा पाह...\n‘ज्ञानपीठ’प्राप्त लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या ...\nभाजपच्या पासवानांची खासदारकी रद्द\nगेको सरडय़ाची दुर्मीळ प्रजाती छत्तीसगडमध्ये सापडली\nकाश्मीरमध्ये पुन्हा संचारबंदी लागू\nभारतीय वंशाची सर्वात कमी वयाची मुलगी डेमोक्रॅटिक प...\nगुगलही रमले मुन्शी प्रेमचंद यांच्या आठवणीत\nपेलेट गनवर बंदी घालण्याची बार असोसिएशनची मागणी\nदारू पिणाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला शिक्षा; दारूबं...\nसौदीतील भारतीय कर्मचाऱ्यांना सुखरुप परत आणू: सुषमा...\nपारंपरिक इंधनाचा थेंबही न वापरता सौर विमानाची जगप्...\nजीएसटीवर सर्व राज्यांची सहमती\nडेमोक्रॅटिक पक्षातर्फे हिलरी क्लिंटन यांना राष्ट्र...\n‘कोहिनूर हिऱ्यावर भारताचा कायदेशीर हक्क नाही’\nभारताच्या टी.एम.कृष्णा आणि बेझवाडा विल्सन यांना मॅ...\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांच्या पूर्णाकृती पुतळ्य...\nबीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठा���ूर यांची नवी इनिंग; प्र...\nगोव्यात परदेशी नागरिकांना कृषी जमीन खरेदीची अनुमती\nचौदा वर्षांखालील मुलास कामावर ठेवणे गुन्हा\nशरीरात औषधे सोडण्यासाठी विविध आकाराची यंत्रे\nचार ‘पी-८ आय’ विमानांसाठी भारताचा अमेरिकेशी करार\nवस्तू व सेवा कर ; एक पाऊल सहमतीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/08/Shikshak.html", "date_download": "2020-09-25T02:37:12Z", "digest": "sha1:UJPKOMRQRDUOEPYKWA3JVBSH4MPMJOUZ", "length": 4971, "nlines": 39, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "प्राध्यापकांनी दिला स्वातंत्र्यदिनी आत्मदहणाचा इशारा", "raw_content": "\nप्राध्यापकांनी दिला स्वातंत्र्यदिनी आत्मदहणाचा इशारा\nवेब टीम : अहमदनगर\nमागण्या मान्य झाल्या नाही तर 15 ऑगस्ट रोजी सामूहिक आत्मदहन करणार महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक कमवि शाळा कृती समिती अहमदनगर यांनी दिला आहे.\nविनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालय याला अनुदान मिळणे साठी आज जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. गेल्या वीस वर्षापासून या शिक्षकांना कोणत्याही पद्धतीचा अनुदान शासनाच्या वतीने देण्यात आले नाही.\nवारंवार शिक्षणाधिकारी व शिक्षण मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे कळविण्यात आल्यानंतर ही कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही म्हणून आज रोजी शिक्षण अधिकारी यांच्या दालनांमध्ये शिक्षकांनी ठिय्या आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.\nया निवेदनाच्या वेळी पालवे सचिन, उमदेवी शेळके, मीना गोरडे, संजय शेवाळे, शीतल निमसे, नानासाहेब बांदल, नितीन साळवे, सावन गतकल, श्रीकांत जाधव, प्रमोद घोडेचोर, भागवत गुंजाळ, बाळासाहेब साळवे, नितीन बुरडे, दिलीप भास्कर गायकवाड, शेखर अंधारे, हरवणे देवीदास, सुभाष चिंघे उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/282708", "date_download": "2020-09-25T05:11:24Z", "digest": "sha1:2KBWBUQRAVSVSFZDOAHQ3U25LF63PILP", "length": 2342, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हेन्री फील्डिंग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हेन्री फील्डिंग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:३५, ६ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती\n३३ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: sr:Хенри Филдинг\n१६:२२, ८ ऑगस्ट २००८ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ca:Henry Fielding)\n२२:३५, ६ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (सांगकाम्याने वाढविले: sr:Хенри Филдинг)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20267/", "date_download": "2020-09-25T04:44:20Z", "digest": "sha1:WPHOSWZN7NNHPQUWUOCJAYAXHJQMXKW7", "length": 26114, "nlines": 233, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ह्‌वांग हो – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nह्‌वांग हो : (यलो रिव्हर – पीत नदी) . चीनमधील लांबीने दुसऱ्या क्रमांकाची नदी. लांबी ४,६४० किमी. जलवाहनक्षेत्र ७,५०,०००चौ. किमी. या नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून येणाऱ्या लोएस गाळामुळे पाण्याचा रंग पिवळसर दिसतो. त्यामुळे तिला ‘यलो रिव्हर’ (पीत नदी) असे म्हणतात.\nह्‌वांग हो नदी चीनच्या सिंघाई प्रांतात, तिबेट पठाराच्या पूर्व भागात, बायेन-का-ला पर्वतात सस.पासून ४,६०० मी.पेक्षा जास्त उंचीवर उगमपावते. उगमानंतर ही नदी चीनच्या सिंघाईसह सात प्रांत व दोन स्वायत्त विभागांतून वाहत जाऊन पूर्वेस पीत समुद्राच्या चिहली आखातास (बोहाई) मिळते. ह्वांग हो च्या प्रवाहाचे (१) पहिला टप्पा, (२) दुसरा टप्पा, (३) तिसरा टप्पा असे तीन भाग केले जातात.\nया नदीच्या उगमापासून लानजो शहरापर्यंतच्या नदीप्रवाहाचापहिल्या टप्प्यात समावेश केला जातो. या टप्प्यातील नदीप्रवाहाची लांबी सु. १,१६७ किमी. व जलवाहनक्���ेत्र सु. १,२४,३२० चौ. किमी. आहे. ह्वांग होद्वारे उगमाजवळच प्रवाहमार्गात चा लिंग व ओ लिंग ही दोन सरोवरे एकमेकांस जोडली जातात. या टप्प्यात उगमानंतर ही नदी स्थूलमानाने पश्चिम-पूर्व दिशेने वाहते. आम्ने माचिन पर्वतउताराच्या बाजूने खोल दऱ्या, घळया यांमधून वाहत ही नदी तिबेट पठारावरून खाली लानजो शहरापर्यंत येते. घळयांमधून वाहताना ही नदी प्रति किमी. सु. २ मी. पेक्षा जास्त या प्रमाणात खाली येते. या टप्प्यात हिच्या प्रवाहमार्गात सु. २० घळया असून त्यांपैकी लाँगयांग, जिशी, ल्योजिआ, बॅपॅन, क्विंगटाँग या प्रसिद्ध आहेत. जलविद्युत्निर्मितीच्या दृष्टीने या टप्प्यास विशेष महत्त्व आहे.\nलानजो ते जंगजोपर्यंतच्या सु. २,८९७ किमी.पेक्षा जास्त लांबीच्या प्रवाहमार्गाचा व सु. ५,९५,६९८ चौ. किमी. जलवाहनक्षेत्राचा दुसऱ्या टप्प्यात समावेश केला जातो. हा भाग ‘ग्रेट नॉर्थ बेंड’ म्हणून ओळखला जातो. या टप्प्यात ह्वांग हो लानजो पासून ईशान्येकडे सु. ८८५किमी. उत्तर निंगशिआ व पश्चिम ऑरडॉस मैदानी प्रदेशांमधून वाहते. या दरम्यान ती चीनच्या भिंतीस ओलांडते. तद्नंतर ही पूर्वेकडे वळून सु. ८०५ किमी. मैदानी प्रदेशातून वाहते. या ठिकाणी हिच्या प्रवाहास अनेक फाटे फुटतात. या मैदानी प्रदेशात ती प्रती किमी. १५ सेंमी.पेक्षाही कमी प्रमाणात खाली येते. तद्नंतर ही नदी इनर मंगोलियातील हूहेहोटजवळ दक्षिणेकडे वळून तसेच चीनच्या भिंतीस ओलांडते व शान्सी, शेन्सी या दोन प्रांताच्या सरहद्दीवरून सु. ७१६ किमी. वाहते. येथे तिला शान्सी व शेन्सी या प्रांतांतून येणाऱ्या अनुक्रमे फेन हो व वे हो या नद्या मिळतात. वे नदीसंगमानंतर ह्वांग हो सु. ४८३ किमी.टॉनगुन व सॅनमॅक्सिया या पर्वतांतील दुर्गम घळयांतून आणि सॅनमन याप्रसिद्ध घळईतून वाहत चीनच्या उत्तर मैदानी प्रदेशात जंग जो शहरापर्यंत येते. येथे ती सरासरी प्रति किमी. ३० सेंमी.पेक्षा जास्त या प्रमाणातखाली येते.\nया टप्प्यात ह्वांग हो लोएस पठारी प्रदेशातून वाहते. या पठारावरील खडक ठिसूळ असून लोएस थरांची खोली ४९–६१ मी. दरम्यान, तर काही ठिकाणी १५२ मी.पेक्षा जास्त आहे. येथे अशा प्रकारच्याठिसूळ संचयनामुळे नदीपात्रात खनन होऊन खोल दऱ्या तयार झालेल्याआहेत. परिणामी येथून मोठ्या प्रमाणात गाळाचे वहन होते.\nजंग जो ते नदीमुखापर्यंतच्या सु. ७०० किमी. लांबीच्या ��ा नदीच्या प्रवाहाचा समावेश तिसऱ्या टप्प्यात होतो. या टप्प्यात ह्वांग हो काइफंग शहरापासून ईशान्य दिशेने वाहत जाऊन पीत समुद्राच्या चिहली आखातास मिळते. या टप्प्यात ही सरासरी प्रति किमी. ८ सेंमी. खाली येते. या प्रवाहमार्गात गाळाचे संचयन जास्त होते. नदीमुखाशी सु. ८० किमी. लांब व ५,४३५ चौ. किमी. पंख्याच्या आकाराचा त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे. ही नदी प्रवाहाबरोबर प्रति घ. मी. पाण्यात ३४ किगॅ्र. या प्रमाणात गाळाचे वहन करते आणि दरवर्षी सु. १.५२ महापद्म टन गाळ समुद्रात आणून टाकते.\nव्हाइट, ब्लॅक, स्टार, डॅक्सिया, तोयू, झुली, क्विंगशुई, जुए, वुडिंग, फेन हो, वे हो, क्विन, डॅवेन, कुओ या हिच्या उपनद्या आहेत. प्रवाहमानाच्या बाबतीत ही वार्षिक सरासरी सु. १७७० घ.मी. प्रति सेकंद या प्रमाणात समुद्रात पाणी आणून टाकते. पावसाळ्यात ह्वांग हो कमाल प्रति सेकंद २,२०९ घ.मी. व कोरड्या ऋतूत किमान प्रति सेकंद ६२३ ते ७९३ घ.मी. या प्रमाणात पाण्याचे वहन करते.\nह्‌वांग हो च्या त्रिभुज प्रदेशात जमिनीच्या उताराचे प्रमाण फारचकमी असल्याने हा प्रदेश अतिसपाट झालेला आहे. तसेच नदीपात्रात गाळाचे संचयन होऊन पात्र उथळ झालेले आहे. यामुळे अनेक ठिकाणी ही नदी किनाऱ्याच्या प्रदेशापेक्षा उंचीवरून वाहते. मोसमी पावसाच्या कालावधीत ह्वांग हो च्या पुराचे पाणी नदीपात्रात न सामावल्याने सभोवतालच्या प्रदेशात पसरते व विस्तृत क्षेत्र पुराच्या पाण्याखाली येते. यास्तव नदीपात्राच्या किनाऱ्यावर बांध बांधले आहेत. ह्वांग हो च्यापुरांमुळे चीनला अनेकदा गंभीर पूरसमस्यांना सामोरे जावे लागते. पुरामुळे ह्वांग हो आपला प्रवाहमार्ग अनेकदा बदलत राहते. त्यामुळे मोठा अनर्थ होतो. ह्वांग हो सध्या समुद्रास जेथे मिळते, त्याच्या दक्षिणेस (शँटुंग द्वीपकल्पाच्या दक्षिणेस) पूर्वी समुद्रास मिळत होती. ह्वांग हो च्या पुरामुळे व प्रवाहमार्ग बदलण्यामुळे चीनला अनेकदा जीवित व वित्त हानीस सामोरे जावे लागले होते. म्हणून या नदीस ‘चीनचे अश्रू’ असे संबोधतात.\nह्‌वांग हो च्या लोअर बेसिनमधील मैदानी प्रदेशास औद्योगिक व कृषी दृष्ट्या महत्त्व आहे. येथे मका, गहू, तांदूळ, भाजीपाला, कापूसइ. उत्पादन होते.\nह्‌वांग हो च्या पुरापासून संरक्षण व्हावे यासाठी पूरनियंत्रण, जलसिंचन व विद्युत्निर्मिती यांकरिता १९५० च्या मध्याप���सून तिच्या टप्प्यां-नुसार बहुउद्देशीय योजना नियोजित केली आहे. सॅनमन घळईवर, जंगजोनजीक धरण बांधले आहे. याची उंची ९० मी. असून याने २,३४९चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे. याची जलधारणक्षमता ३६ महापद्मघ.मी. आहे. याशिवाय या नदीवर अनेक लहान-मोठी धरणे बांधली असून यामध्ये सॅनसेनगाँग धरण (१९६६), सिंगटाँग गॉर्ज धरण (१९६८), ल्योजिआ धरण (१९७४), यांगुसिआ धरण (१९७५), तिॲनक्विओ धरण (१९७७), बॅपॅनसिआ धरण (१९८०), लाँगयांगसिआ धरण (१९९२), लिजिआ धरण (१९९७), दा गॉर्ज जलविद्युत्शक्ती उत्पादन केंद्र (१९९८), ली गॉर्ज जलविद्युत्शक्ती उत्पादन केंद्र (१९९९), वँजीआझाई धरण (१९९९), लॅसिवा धरण (२०१०), सिओलँग्डी धरण (२०११) ही प्रमुख धरणे आहेत. ग्रँड कालव्याद्वारे ही नदी यांगत्सी नदीशी जोडली असून त्याचा उपयोग जलवाहतुकी-साठी होतो.\nरशियन प्रवासी निकोलाय म्यिकाय्लव्हिच प्रसहेव्हॅल्स्की याने या नदीचे समन्वेषण १८७९ व १८८४ मध्ये केले होते. चिनी व रशियन शास्त्रज्ञ १९७० पासून या नदीचा अभ्यास करीत आहेत. लानजो, बाओतो, शीआन, तीय्ॲन, लोयांग, काइफेंग, जंगजो, यिनच्वान, लुंग-मन इ. या नदीकाठची प्रमुख शहरे आहेत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nभाक्रा – नानगल प्रकल्प\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्���ृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21158/", "date_download": "2020-09-25T04:14:10Z", "digest": "sha1:N66RLISNSTUOIXMY2HI2GSP2AQK5JCW3", "length": 12342, "nlines": 222, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गंगापूर – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगंगापूर: राजस्थान राज्याच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील तालुक्याचे शहर. लोकसंख्या ३२,६६० (१९७१). प. रेल्वेवरील हे स्थानक जयपूरपासून सडकेने ११० किमी. आग्नेयीस आहे. पूर्वीच्या जयपूर संस्थानातील तहसिलीचे हे गाव असून दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत येथे औद्योगिक केंद्र स्थापण्यात आले. अनेक लघुउद्योग येथे निर्माण झाले असून त्यांच्या प्रशिक्षणाच्या विशेष सोयी येथे आढळतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postगजेंद्रगडकर, प्रल्हाद बाळाचार्य\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/30068/", "date_download": "2020-09-25T04:48:02Z", "digest": "sha1:ENEBHGIRNUTLNRHKSVYQAL5RWAGXZ4UU", "length": 37212, "nlines": 238, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "भारतीय औद्योगिक विकास बँक – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nभारतीय औद्योगिक विकास बँक\nभारतीय औद्योगिक विकास बँक\nभारतीय औद्योगिक विकास बँक :भारतीय उद्योगांच्या विकासाकरिता त्यांनी दीर्घ मुदतीचे द्रव्यसाहाय्य करणारी विशेष प्रकारची वित्त संस्था.\nस्वातंत्र्योत्तर काळात भारतात उद्योगांना लागणाऱ्या द्रव्याचा पुरवठा करणाऱ्या अनेक वित्तीय संस्था स्थापण्या आल्या. त्यांमध्ये भारतीय औद्योगिक वित्त निगम, राज्य वित्त महामंडळे, भारतीय औद्योगिक कर्ज (पत) व विनियोग (गुंतवणूक) निगम, राष्ट्रीय औद्योगिक विकास निगम, भारतीय पुनर्वित्त निगम ह्या प्रमुख होत. तथापि औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारामुळे व नवनवीन उद्योगधंद्याच्या उदयामुळे हा अर्थप्रबंध अपुरा पडत असल्याचे आढळून आले. एका बाजूने जलद औद्योगिकीकरणामुळे भक्कम द्रव्यबळ असलेली व अधिक विस्तृत कार्यक्षेत्र व कार्यभार सांभाळणारी वित्तसंस्था निर्माण होण्याची आवश्यकता भासू लागली, तर दुसऱ्या बाजूने अर्थप्रबंध करणाऱ्या वर उल्लेखिलेल्या विविध संस्थांच्या कार्यात एकसूत्रीपणा आणण्याचीही अतिशय निकंड दिसू लागली. हे दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतीय संसदेने औद्योगिक विकास बँक विधेयक फेब्रुवारी १९६४ मध्ये संमत केले व ही बँक १ जुलै १९६४ रोजी अस्तित्त्वात आली.\nउद्योगांना दीर्घ मुदती कर्ज पुरविणारी शिखर संस्था म्हणून भारतीय औद्योगिक विकास बँक सांप्रत कार्य करीत असली, तरी ती १९७६ पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेची गौण कंपनी म्हणूनच कार्य करीत होती. भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक मंडळ हेच या बँकेच संचालन, व्यवस्थापन व मार्गदर्शन करीत असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व डेप्युटी गव्हर्नर हे या बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून काम पाहात होते.\nऔद्योगिक विकास बँक १९७६ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेपासून पूर्णपणे मुक्त करण्यात येऊन तिचे सर्व भागभांडवर केंद्र सरकारने स्वतःकडे घेतले आणि तिच्यासाठी एक स्वतंत्र संचालक मंडळ नेमण्यात आले. या संचालक मंडळावर विविध उद्योगांचे संवर्धन व विकास करण्याच्या कार्यात गुंतलेल्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींना घेण्यात आले. बँकेचे प्राधिकृत व भरणा झालेले भांडवल अनुक्रमे २०० कोटी रु. व १४५ कोटी रु. आहे. बँकेचे प्रधान कार्यालय मुंबई येथे, विभागीय कार्यालये अहमदाबाद, कलकत्ता, गौहाती, मद्रास व नवी दिल्ली या शहरांत असून ११ शाखा – कार्यालये विविध राज्यात आहेत.\nबँकेची कार्ये : भारतीय औद्योगिक विकास बँकेचे प्रमुख कार्य तिच्या नावावरूनच स्पष्ट होते. ते म्हणजे उद्योगांना त्यांच्या विकासार्थ दीर्घ मुदतीने द्रव्यसाहाय्य करणे. या उद्योगांमध्ये निर्मिती, खाणकाम, प्रक्रिया, जहाजबांधणी हे उद्योग तसेच इतर वाहतूक उद्योग व हॉटेल उद्योग यांचा समावेश होती. खाजगी व सरकारी अशा दोन्ही क्षेत्रांतील उद्योग बँकेकडे द्रव्यसाहाय्य मागू शकतात. हे द्रव्यसाहाय्य उद्योगांना बँक प्रत्यक्षपणे अथवा विशिष्ट वित्तीय संस्थांमार्फत देते. भारतीय औद्योगिक विकास बँक अधिनियमात डिसेंबर १९७२ मध्ये दुरुस्ती करण्यात आली. तीनुसार जे उद्योग यंत्रे, वाहने, जहाजे, मोटारबोटी, ट्रेलर वा ट्रॅक्टर इत्यादींची निगा, दुरुस्ती, चाचणी अथवा साफसफाई करण्यात गुंतलेले आहेत, अशा उद्योगांना बँक द्रव्यसाहाय्य करू शकते, त्याचप्रमाणे औद्योगिक वसाहतींच्या स्थापनेसाठीही बँक पुनर्वित्त सुविधा उपलब्ध करते. शिखर वित्तसंस्था म्हणून बँकेकडे औद्योगिक नियोजन, संवर्धन व विकसन करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे उद्योगांचे संवर्धन, व्यवस्थापन वा विस्तार करण्याच्या उद्देशाने त्या उद्योगांना तांत्रिक व प्रशासकीय साहाय्य या बँकेने द्यावयाचे आहे उद्योगांच्या विकासासाठी बाजारपेठा व गुंतवणूक यांसंबंधीचे संशोधन व सर्वेक्षण तसेच तांत्रिक-आर्थिक अभ्यास-अहवाल या बँकेने तयार करावयाचे आहेत.\nपुढील विविध योजनांद्वारेही बँक उद्योगांना साहाय्य करते : (१) नवीन उद्योगांच्या उभारणीकरिता तसेच चालू उद्योगांचा विस्तार, विविधता व आधुनिकीकरण यांकरिता प्रकल्प वित्तप्रबंध योजना (या योजनेत कर्जे, हमी, प्रत्यक्ष सहभाग इत्यादींचा समावेश होतो) (२) निवडक उद्योगांसाठी सवलतीच्या व्याजदराने कर्जसाहाय्य योजना (३) तांत्रिक विकास निधी योजना (४) औद्योगिक कर्ज पुनर्वित्त योजना (५) हुंडी पुनर्वटवणी योजना (६) निर्यात वित्तप्रबंध योजना व (७) बीज भांडवल साहाय्य योजना (नवीन उद्योजक वा प्रवर्तक यांना उद्योग सुरू करण्याकरिता पुरविलेले भांडवल).\nद्रव्यसाहाय्याचे प्रकार : (अ) प्रत्यक्ष साहाय्य : बँक उद्योगांना कर्जे व अग्रिम धन देते. (१) उद्योग व्यवसायांचे भागभांडवल, रोखे वा ऋणपत्रे विकत घेऊन किंवा कर्ज देऊन उद्योगांची वित्तीय गरज ती भागविते. दिलेल्या कर्जाचे वा रोख्यांचे रूपांतर भांडवल भागांत बँकेला स्वतःच्या इच्छेने करता येण्याची मुभा आहे. (२) उद्योगांनी खुल्या बाजारात विक्रीस काढलेल्या रोख्यांच्या विक्रीची हमी ही बँक देते. (३) इतर वित्तसंस्थांनी उद्योगांना दिलेल्या कर्जांची जिम्मेदारी स्वीकारते. (४) उद्योगांची विपत्रे अथवा वचनचिठ्ठ्या वटविते.\n(ब) अप्रत्यक्ष साहाय्य : पुनर्वित्त : कोणत्याही संस्थेने एखाद्या उद्योगाला दिलेल्या मूळ कर्जाच्या आधारावर दुसऱ्या संस्थेकडून मिळविलेल्या कर्जाला ‘पुनर्वित्त’ असे म्हणतात. औद्योगिक विकास बँक पुढे निर्दिष्ट केलेल्या कर्जाच्या आधारावर पुनर्वित्त देते : भारतीय औद्योगिक वित्त निगम, राज्य वित्त निगम, इतर वित्त निगम यांसारख्या वित्तसंस्थांकडून उद्योगांना ३ ते २५ वर्षे परतफेडीच्या मुदतीची मिळालेली कर्जे. (२) अनुसूचित बँका किंवा राज्य सहकारी बँका यांनी ३ ते १० वर्षांच्या अवधीकरिता दिलेली कर्जे. (३) अनुसूचित बँका वा राज्य सहकारी बँका यांना ६ महिने ते १० वर्षे या मुदतीची दिलेली निर्यात कर्जे. अशा तऱ्हेने औद्योगिक विकास बँक उद्योगांना कर्जे देणाऱ्या वित्तसंस्थांना व बँकांना द्रव्यसाहाय्य करते. याशिवाय ही बँक इतर वित्तसंस्थांचे रोखे, ऋणपत्रे, बंधपत्रे विकत घेऊन त्यांचे द्रव्यबळ अधिक प्रमाणात वाढविते. त्यायोगे उद्योगधंद्यांची अधिक प्रमाणात द्रव्याची गरज भागविणे अशा संस्थांना शक्य होते.\n(क) विशेष साहाय्य : भारतीय औद्योगिक विकास बँक अधिनियम १९६४ यानुसार बँकेला ‘विकास साहाय्य निधी’ असा एक विशेष प्रकारचा निधी उभारता येण्याची तरतूद आहे. या निधीचा उपयोग राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या, परंतु ज्यांना दुसरीकडून कोठूनही द्रव्यसाहाय्य होऊ शकत नाही, अशा उद्योगांसाठी केला जातो.\nबँकेच्या साहाय्याचे स्वरूप : स्थापनेपासून ३१ डिसेंबर १९८१ अखेर बँकेने ७,८६७ कोटी रुपयांवर रकमेचे द्रव्यसाहाय्य मंजूर केले, तर प्रत्यक्ष वाटप सु. ५,२८५ कोटी रुपयांचे केले. १९८० – ८१ या एकाच वर्षात या बँकेने मंजूर केलेल्या व प्रत्यक्ष वाटप केलेल्या रकमा अनुक्रमे १,७५४ कोटी रु. व १,११९ कोटी रु. होत्या.\nमागास भागातील औद्योगिक विकास साध्य करण्याच्या दृष्टीने १९६९ मध्ये बँकेने या भागातील लहान व मध्यम आकाराच्या प्रकल्पांना सवलतीच्या व्याज दराने तसेच दीर्घमुदती परतफेडीच्या सवलतीने साहाय्य करण्याची एक योजना आखली. या योजनेनुसार बँक २ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज व १ कोटी रुपयांपर्यंतची हमी उद्योगांना देते. १९८० – ८१ मध्ये मागास भागातील औद्योगिक प्रकल्पां करिता ७४५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले व ४१६ कोटी रुपयांचे प्रत्यक्ष वाटप केले.या य��जनेच्या सुरुवातीपासून (१९७० पासून) १९८१ पर्यंत बँकेने २१,८० कोटी रु. मंजूर केले व १,२३० कोटी रुपयांचे प्रत्यक्ष वाटप केले.\nनोव्हेंबर १९६० मध्ये ‘भारतीय पुनर्वित्त निगम’ भारतीय औद्योगिक विकास बँकेत विलीन करण्यात आला. पुनर्वित्त योजना अंमलात आल्यापासून जून १९८१ पर्यंत भारतीय औद्योगिक विकास बँकेने २,५६० कोटी रुपयांवर कर्जे पुनर्वित्त स्वरूपात मंजूर केली.\nबँक लघुउद्योगांना व लहान स्वरूपातील रस्तेवाहतूक चालकांना व्यापारी बँका व राज्यपातळीवरील वित्तीय संस्था यांच्यामार्फत औद्योगिक कर्जे पुनर्वित्त स्वरूपात मंजूर करते. या प्रकारचे बँकेचे साहाय्य जलद वाढत आहे. १९७० – ७१ मध्ये हे साहाय्य १५ कोटी रु. होते. ते १९७३ – ७४ मध्ये ३३ कोटी रु. झाले व १९८० – ८१ मध्ये ४६९ कोटी रुपयांवर गेले.\nसंतुलित प्रादेशिक विकास : १९७० पासून संतुलित प्रादेशिक विकास व जलद औद्योगिक विकास या दुहेरी उद्दिष्टांच्या परिपूर्तीसाठी बँक संवर्धक व विकासात्मक कार्यक्रम पार पाडत आहे. इतर वित्तीय संस्थांच्या सहकार्याने बँकेने भारतातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांची औद्योगिक संभाव्य सर्वेक्षणे पूर्ण केली. बँकेच्या अभ्यासगटाने २,६४५ कोटी रुपयांची गुंतवणूक होऊ शकेल असे ३८९ प्रकल्प निवडले त्यांपैकी २८३ कोटी रुपये गुंतवणुकीचे ७४ प्रकल्प कार्यवाहीत आणले गेले.\nसवलतीच्या व्याजदराने कर्जसाहाय्य : बँकेने १९७६ मध्ये सवलतीच्या व्याजदराने कर्जपुरवठा करण्याची योजना सुरू केली. ही योजना सिमेंट, कापड, ताग, साखर काही अभियांत्रिकी उद्योग यांसारख्या निवडक उद्योगांना लागू होती या उद्योगांच्या संयंत्रांचे व अवजड यंत्रसामग्रीचे आधुनिकीकरण, पुनःस्थापन व नूतनीकरण करून या उद्योगांनी उत्पादनाची अधिक वरची पातळी गाठावी, हा त्या योजनेमागील उद्देश होता. या योजनेची कार्यवाही बँक भारतीय औद्योगिक वित्त निगम व भारतीय औद्योगिक कर्ज (पत) व विनियोग (गुंतवणूक) निगम यांच्याही आर्थिक सहकार्याने (सहभागाने) पार पाडत आहे. उत्पादक संस्थांमधील यंत्रसामग्री अतिशय जुनी होत असल्याने उत्पादक संस्थांची उत्पादनाबाबतची अक्षमता, हा या योजनांतर्गत साहाय्याचा निकष ठरविण्यात आला आहे. या योजनेमधील कर्जाचा दर ७.५% व परतफेडीचा कालावधी १५ वर्षांचा असतो. ३० जून १९८१ पर्यंत या योजनेच्���ा अंतर्गत ४२२ उद्योगांना ६९५ कोटी रु. पर्यंत साहाय्याचा लाभ मिळाला. तथापि १९७८ पर्यंत प्रत्यक्ष वाटपाचा वेग अतिशय कमी होता. सवलत व्याजदर योजना ही खासगी उद्योगांना तीमधील परिवर्तनीयतेच्या अटीमुळे तितकीशी आकर्षक वाटत नव्हती. ही अट काढून टाकल्यावर प्रत्यक्ष वाटप जलद होऊ लागले. ३० जून १९८१ पर्यंत एकूण प्रत्यक्ष वाटप ३२४ कोटी रु. झाले.\nभारतीय औद्योगिक विकास बँक ही विकास बँक म्हणून स्थापण्यात आली असली, तरी ती फारसे समाधानकारक व परिणामकारक कार्य करू शकली नाही देशातील औद्योगिकीकरणाच्या जलद गतीला तिने पुरेसा व अपेक्षित हातभार लावला नाही, अशा प्रकारची टीका या बँकेच्या कार्यावर झाली. ती भारतीय रिझर्व्ह बँकेची उपकंपनी म्हणून काम करीत असतानाच्या कालावधीतील तिची प्रगती व कार्य पाहता, अशी टीका थोडीफार खरीही होती. तथापि फेब्रुवारी १९७६ पासून केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेपासून ती पूर्णपणे मुक्त करून तिचे स्वायत्त निगमामध्ये रूपांतर केल्यापासून त्या बँकेच्या कामाचा वेग, आवाका व पसारा मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याचे दिसते. ही बँक प्रामुख्याने तीन क्षेत्रांबाबत प्रकल्पांचे निर्धारण, प्रकल्पांच्या बांधकामाच्या वेळी त्यांचे संनियंत्रण व त्या विशिष्ट प्रकल्पाची राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने होणारी कार्यवाही कुशल मार्गदर्शन व सेवा पुरविते. ही बँक स्वायत्त झाल्यापासून तिने आपले कार्य मोठ्या प्रमाणात विस्तारलेले दिसून येते. १९७५ – ७६ मधील एकूण मंजूर केलेल्या ४५८ कोटी रुपयांवरून १९८० – ८१ मध्ये १,७५४ कोटी रु. वर साहाय्याचे प्रमाण गेले म्हणजेच केवळ चार वर्षांत २८०% वाढ झाली. सर्व वित्तीय संस्थांच्या मंजूर केलेल्या व प्रत्यक्ष वाटप केलेल्या एकूण कर्ज रकमांपैकी भारतीय औद्योगिक विकास बँकेची कर्जमंजुरी व प्रत्यक्ष वाटप यांचे प्रमाण अनुक्रमे ५१ ते ५६ टक्के आहे. यावरूनही या बँकेचे भारतीय वित्तीय संस्थांमधील स्थान केवढे महत्वाचे आहे हे लक्षात येते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postभारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्ज��यन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2020/09/15/kesari-editorial-swamiji-article/", "date_download": "2020-09-25T03:26:28Z", "digest": "sha1:LWM7TIAXMZ3W7QOOJCR3P6GHEVXGRWNO", "length": 18772, "nlines": 174, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "अतूट प्रेमाचा स्रोत -स्वामीजी - Kesari", "raw_content": "\nघर संपादकीय अतूट प्रेमाचा स्रोत -स्वामीजी\nअतूट प्रेमाचा स्रोत -स्वामीजी\nस्वामी केशवानंद भारती- एडनीर, केरळ यांचे निधन झाल्याचा संदेश मागील रविवारी पहाटे सव्वा चार वाजता मला मिळाला. क्षणभर विश्वासच बसेना, अगदी परवा परवापर्यंत त्यांचे एडनीर मठातील दैनंदिन चातुर्मास कार्यक्रमांचे वृत्तांत सातत्याने येत होते. त्यांची तब्येत जराशी क्षीण झालेली जाणवत होती, आवाजही काहीसा खालावला होता. एडनीर मठातील रोजची त्रिकाल पूजाअर्चना करताना त्यांची हालचाल खूपशी मंदावली होती, हेही दिसत होते. चातुर्मास समाप्तीचे सर्व शिष्य व भक्तगणांसाठी केलेले आशीर्वचन अनंत चतुर्दशीच्या नंतर आम्हा सर्वांना मठांतून त्वरित मिळाले होते. कदाचित स्वामीजींना याची पूर्वकल्पना आलेली असावी; त्यांचे आराध्यदैवत श्री दक्षिणमूर्ती व श्री गोपाळकृष्णाकडे निदान हा संपूर्ण चातुर्मास निर्विघ्नपणे पार पडावा अशी मनोमन प्रार्थना केलेली असावी.\nधार्मिक परंपरा, आचरण, पावित्र्य व त्यातील सातत्य यांच्या चौकडीत येथील सर्वच धार्मिक कार्यक्रम यथासांगपणे ते पार पाडीत असत. रोजच्या दैनंदिन पूजा अर्चना यातील त्यांचे असलेले सातत्य, उत्साह, चापल्य, ऊर्मी व एकाग्रता आम्हालाच अचंबित करीत असे. कर्नाटक संगीतावरील त्यांचे प्रभुत्व हे तर त्यांच्या संगीत आराधनेतून प्राबल्याने जाणवत असे.\n‘यक्षगान’ या दाक्षिण्यात्य लोकसंगीताला त्यांनी आजवर दिलेले योगदान हेही सद्य:स्थितीत उल्लेखनीय व महत्त्वपूर्ण ठरावे. स्वामीजींच्या आध्यात्मिक क्षेत्राव्यतिरिक्त त्यांची कर्नाटक कला, नृत्य व संगीतक्षेत्राशी असलेली जवळीक, त्याचा सखोल अभ्यास व व्यासंगही खूप मोठा होता. यामुळेच या क्षेत्रातील कर्नाटकस्थित नामवंत दिग्गज व्यक्तींचा ओढा सातत्याने एडनीर येथील मठांत नेहमीच वावर असायचा. याच क्षेत्रांतील नवनवीन कलाकार मंडळींना स्वामीजीसुद्धा निरपेक्षवृत्तीने प्रोत्साहन देत असत व ही कलाकार मंडळीही आपापल्या परीने सातत्याने सेवा साधना अर्पण करण्यास वारंवार एडनीर मठात येत असत.\nया आधीच्या स्वामीजींनी एडनीर मठाच्याच परिसरात सुरू केलेली माध्यमिक शाळा व केशवानंद भारती स्वामीजींनी सुरू केलेले महाविद्यालय हे येथील परिसरात लोकप्रिय तर आहे���, परंतु असंख्य पालकांना आपली मुले अत्यंत सुरक्षित वातावरणांत शिकत आहेत, या दोन्ही शैक्षणिक संस्थांचा स्तर गेल्या काही वर्षांत खूपच उंंचावलेला आहे. त्यांच्या मूलभूत हक्कावरील सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल या विषयी हडनीर मठात आम्हाला फारशी काही उत्सुकता नसे किंवा या विषयाबाबत चर्चाही होत नसे. त्यांच्या समवेत असताना या विषयीचा कोठलाच प्रांत आमच्या कोणाच्याही चर्चेत नसायचा. या उलट रोज पहाटे 5 वाजता त्यांचा जो दैनंदिन धार्मिक दिनक्रम सुरू व्हायचा तो पार रात्री उशिरापर्यंत, यातच सहभागी होण्यात आम्हा सर्वांना पर्वणी व भाग्य वाटायचे.\nस्वामीजींच्या निष्ठावान भक्तांव्यतिरिक्त तळागाळांपर्यंत असलेल्या गोरगरीब, शेतकरी, मजूर वर्ग, किरकोळ व्यापारी, व्यावसायिक, राजकीय, बँक, वकील, धनाढ्य ते अगदी पार उच्च सरकारी पदावरील सनदी अधिकारी अशा व इतर अनेक क्षेत्रांतील वक्तींचे त्यांच्याशी असलेले हृद्यसंबंध हेही त्याच्याशी व मठातील इतर व्यक्तींशी फोनवर सातत्याने सहज वरचेवर सातत्याने बोलणे होत असे. माझा परिचय त्यांच्याशी साधारण 2005/2006 मध्ये ते पुण्यात कोथरूड येथील श्री श्रृंगेरी मठात चातुर्मासात मुक्कामी असताना झाला. पुढे तो वृद्धिगंत होत गेला व त्यांच्याबरोबर व सहकारीवर्गाशी व एडनीरशी एक आगळेवेगळेच अतूट नाते निर्माण होत गेले.\nदोन वर्षांपूर्वी केरळला प्रचंड पाऊस झाला. माझी पत्नी उर्मिला त्याचवेळी एडनीर मठात ती. श्री श्री स्वामींच्या चातुर्मासा निमित्ताने दर्शनाकरिता गेली होती. तिचे रेल्वेचे परतीचे आरक्षण होतेच; परंतु पूर परिस्थितीमुळे त्याचा काही उपयोग होणार नव्हता व झाला ही नाही. जवळजवळ 15 दिवस ती तेथेच अडकून होती. या काळात मठातील सर्वांनीच तिची खूप काळजी घेतली होती. एकतर तेथल्या भाषेची अडचण व तसे सर्वजण अपरिचित; परंतु त्यांची काहीच अडचण झाली नाही. हे सांगायचे कारण म्हणजे ती श्री श्री स्वामीजी व त्यांचे सर्वच सेवाभावी इतक्या प्रेमळ स्वभावाचे होते व आहेत की, त्यांची ममता, प्रीती, लळा, प्रेम आम्हा सर्वांनाच एक जवळीक निर्माण करीत असे. अक्षरशः आम्ही आजोळी आहोत असेच प्रत्येक भेटीत जाणवत होते. येथील गोशाळेतील सर्वच गाईवासरें व त्यांचे ती स्वामीजींवरील प्रेम व श्रद्धासुद्धा तितकीच उत्कट असे. गो पूजेच्यावेळी हे तर अगदी आव���्जून दिसत असे. आज ते आपल्यात नाहीत याची खंत तर आहेच, पण जाता जाता त्यांच्याशी व हडनीर मठाशी निर्माण झालेला घनिष्ठ संबंध ही माझ्या आयुष्यातली आज फार मोठी संपत्ती आहे.\nपुढील लेखछोट्या पडद्याची एकसष्टी\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nविचारणारे कोणी नाही (अग्रलेख)\nमुलांचे अनुभवविश्व समृद्ध करणारी ‘गोष्ट’\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nरुग्णालायाच्या बिलाविराेधात ५५ दिवसांत आल्या १४४७ तक्रारी\nपडताळणी समितीने ६५.२९ लाख रुपये बिल केले कमी\nसाेलापूर जिल्ह्यात बाधितांची संख्या ३० हजार पार\nसोलापूर जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ३० हजार पार झाली आहे.\nवाढत्या प्रतिसादामुळे किसानरेल्वे सेवेत डिसेंबरपर्यंत वाढ\nशेती माल व जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणाऱ्या सर्व घटकांची वाहतूक करण्याकरिता रेल्वे बोर्डाने किसान रेल्वेची नव्याने संकल्पना\nउमर खालिदला २२ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nदिल्ली हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) माजी विद्यार्थी उमर खालिदला\nशेअर बाजार गडगडला ;\nमुंबई शेअर बाजारात गुरूवारी सकाळी मोठी घसरण झाली.\nआयुक्तांनी साधला कोरोनाबाधित पोलिसांशी संवाद\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nविनामास्क बसलेल्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/up-cabinet-minister-kamla-varun-dies/206292/", "date_download": "2020-09-25T03:25:47Z", "digest": "sha1:US6I34KLJ7CUSFCRVTEQI5E36ACFZXZ4", "length": 9038, "nlines": 120, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Up cabinet minister kamla varun dies", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी युपीच्या कॅबिनेट मंत्री कमल वरुण यांचा कोरोनामुळे मृत्यू\nयुपीच्या कॅबिनेट मंत्री कमल वरुण यांचा कोरोनामुळे मृत्यू\nयुपीच्या कॅबिनेट मंत्री कमल वरुण यांचा कोरोनामुळे मृत्यू\nउत्तर प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री असलेल्या कमल वरुण यांचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे. १८ जुलै रोजी कमल वरुण यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती, त्यामध्ये त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांच्यावर लखनऊ येथील पीजीआयमध्ये उपचार सुरू होते. शिवाय त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.\nकमल वरुण यांचा जन्म ३ मे १९५८ रोजी झाला होता. त्यांचे पूर्ण नाव कमल राणी वरुण असे होते. त्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्या होत्या. तसेच यापूर्वी त्या खासदारही होत्या. शिवाय सध्या कमल वरुण उत्तर प्रदेश सरकारमधील तंत्रशिक्षण मंत्री देखील मंत्री होत्या. दरम्यान रविवारी त्यांनी लखनऊ पीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.\nकमल वरुण यांच्या निधनाबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. आदित्यनाथ यांनी लिहिले की, ‘उत्तर प्रदेश सरकारमधील माझ्या सहकारी कॅबिनेट मंत्री कमल राणी वरुण यांचा अकाली निधनाची माहिती त्रासदायक आहे. राज्याने आज एक निष्ठावंत नेता गमावला. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.’\nउत्तर प्रदेश सरकार में मेरी सहयोगी, कैबिनेट मंत्री श्रीमती कमल रानी वरुण जी के असमय निधन की सूचना, व्यथित करने वाली है\nप्रदेश ने आज एक समर्पित जननेत्री को खो दिया\nउनके परिजनों के प्रति मेरी संवेदनाएं\nईश्वर दिवंगत आत्मा को अपने श्री चरणों में स्थान प्रदान करें\nउत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत ८९ हजार ४८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी १ हजार ६७७ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५१ हजार ३३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसचे सध्या ३६ हजार ३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nहेही वाचा – Sushant Singh Rajput प्रकरण आता ‘महाराष्ट्र विरुद्ध बिहारी’ वळणावर\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_6032.html", "date_download": "2020-09-25T03:21:13Z", "digest": "sha1:LAVSUOH4PNGRURUOZFYQN32EOVB5DGI2", "length": 14558, "nlines": 54, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ९१ - शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ९१ - शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nयाच काळात (इ. १६७१ ) महाराजरायगडावर काही काळ होते. नेमका महिना आणि तारीख माहीत नाही. एके दिवशी गडावर एक पाहुणा आला. अचानकच आला. तरुण होता. तो हिंदी भाषिक होता. कवी होता. याचं नाव भूषण तिवारी. तो राहाणारा यमुनाकाठीच्या टिकमापूरचा. या गावाचं खरं नाव त्रिविक्रमपूर. कानपूरपासूनकाही कोसांवर हे गाव आहे. अकबरबादशाहाच्या जो राजा बिरबल म्हणूनचतुर सरदार होता त्याचंही गाव हेचटिकमापूर. या गावात बिहारीश्वरमहादेवाचं मंदिर आहे.\nकवी भूषणाच्या बाबतीत अधिकृत माहिती फारच थोडी मिळते. बाकी साऱ्या कथा आणिदंतकथा. हा महत्त्वाकांक्षी आणि अत्यंत तेजस्वी भाषाप्रभू टिकमापूरहून रायगडाकडे आला. हे अंतर कमीतकमी तेराशे कि.मी. अंदाजे आहे. इतक्या दूरवरून तो दगडाधोंड्यांच्या आणिकाट्याकुट्यांच्या सह्यादींवरच्या रायगडावर आला. कशाकरीता शिवाजीराजांच्य�� दर्शनाकरता. कथा , दंतकथा बाजूला ठेवल्या तरी एक गोष्ट लक्षात येते की , या भूषणाला यमुनाकाठी शिवाजीराजांच्या शौर्याच्या आणि मुत्सद्देगिरीच्या कथावार्ता नक्कीच समजलेल्या होत्या. विशेषत: महाराजांचे आग्रा प्रकरण अन् त्यातून त्यांची झालेली विलक्षण सुटका. त्याच्या मनावर या शिवचरित्राचा विलक्षण प्रभाव पडला होता.\nहा काळ मोगलाईचा अन् विशेषत: औरंगजेबाचा होता. गंगायमुना अंधारातूनच चाचपडत वहात होत्या. अन्याय आणि अपमान जनतेच्या आता अंगवळणी पडले होते. जगन्नाथ पंडितासारख्या संस्कृत कवींनाही दिल्लीचा बादशाह जगदीश्वर वाटत होता. अशा काळात एक हिंदी तरुण कवीसह्यादीत येत होता. आजपर्यंत ज्यांना कधी पाहिलेलेही नाही अशा महाराजांच्या दर्शनाच्या ओढीने येत होता.\nआला. महाराजांची आणि त्याची भेट रायगडावर झाली. तो कवी आहे हे त्यांना समजले आणि त्यांनी त्याला म्हटलं , आपण कवी आहात मला आपलं एखादं काव्य ऐकता येईल का \n' हे राजन ,\n शेर शिवराज है ,\nशेर शिवराज है '\nही अप्रतिम कविता ऐकून महाराजांना आनंदच झाला. पण त्यात महाराजांची भूषणाने तुलना केली होती रामाशी , कृष्णाशी , सिंहाशी. महाराजांनी येथे एवढेच लक्षात घेतले की , हा हिंदी भाषिक कवी प्रतिभावंत भाषाप्रभू दिसतोय. या पाहुण्याचा आदर करावा आणि गडावर त्याला ठेवून घ्यावे , असे त्यांच्या मनात आले. भूषणाचा मुक्काम गडावर पडला. या काळात (म्हणजे सुमारे अडीच वषेर्) भूषणाने महाराजांच्या जीवनातील अनेक घटनांचा अन् विशेषत:युद्धप्रसंगांचा वेध घेतला , हे निश्चित आणि त्याने महाराजांच्या जीवनावर काव्यरचना करावयास प्रारंभच केला.\nपण ही काव्यरचना करताना त्याने या शिवकाव्य रचनेतच वाङ्मयातील अलंकारशास्त्राचा परिचय करून दिला आहे. म्हणजे पंडित मम्मट या संस्कृत पंडिताने अलंकारशास्त्रावरकाव्यप्रकाश हा गंथ लिहिला आणि वाङ्मयातील अनेकविध अलंकारांची ओळख करून दिली तसाच उपक्रम भूषणाने आपल्या शिवकाव्यात केला आहे. एक एक अलंकार त्याने फार सुंदर आणि प्रभावी शब्दांत शिवचरित्रात गुंफला आहे. अन् शिवचरित्र काव्यात गुंफले आहे. अलंकारशास्त्रावरचा हा त्याचा गंथ चिरंजीव आहे. संस्कृत भाषेत जबरदस्त प्रभावी गद्य नाटकलिहिणाऱ्या विशाखदत्त या दोन हजार वर्षांपूवीर्च्या नाटककार कवीची जेवढी योग्यता संस्कृत वाङ्मयात आहे , तेवढीच शक्तीशाली प्रतिभा आणि तेज भूषणाच्या या शिवकाव्यात आहे.\nत्याने आपल्या या गंथास नाव दिले , शिवराजभूषण. यात वीररसाचा परमोत्कर्ष दिसेल. प्रत्येक अलंकाराची व्याख्या सांगून त्याचं साक्षात उदाहरण म्हणून शिवचरित्रातला एखादा प्रसंग आणि तत्त्व कवीने रसपूर्ण काव्यात लिहिले आहेत. या कवी भूषणचे एक चित्र सापडले आहे. चित्रात भूषण घोड्यावर बसलेला दाखविला आहे. चित्रकाराचे नाव कुठेही दिलेले नाही. चित्रावर तळाशी ' भूषणकब ' अशी अक्षरे आहेत. हे चित्र औंध येथील ( जि. सातारा) ऐतिहासिकवस्तुसंग्राहलयात आहे. सर्वात विशेष म्हणजे शिवचरित्रातील घटना , त्यातील संबंधित स्थळे आणि व्यक्ती यांचे उल्लेख अन्य पुराव्यांनी बिनचूक असल्याचे अभ्यासकांच्या प्रत्ययास येते.त्याचा ग्रंथ काव्याचा आहे पण विषय इतिहासाचा आहे. शस्त्रधारी वीरांचा जेवढा आदर रायगडावर होत होता , तेवढाच प्रतिभावंत कलावंतांचाही आदर होत होता.\nभूषणाचं घराणं हे विद्वान कवींचं होतं. त्याचे बंधू आणि वडील हेही उत्तम कवी होते. भूषणावर अनेक संशोधकांनी लेखन केलेले आहे. पण दंतकथांच्याशिवाय त्याच्या प्रत्यक्ष जीवनातील घटनांचा शोध लागत नाही. इतिहास संशोधनाची आणि लेखनाची आपल्याकडे कुणी पर्वा केली नाही. इतिहास तो ही संशोधनपूर्वक साधार इतिहास म्हणजे देशाचे अत्यंत मोलाचे धन आहे ,याचा सुगावा आत्ताशी गेल्या शंभर वर्षात आम्हाला जरा लागू लागला आहे. महाराष्ट्राबाहेर तर इतिहासाकडे फार थोडे लक्ष दिले जात आहे. आसाम , राजस्थान , कर्नाटक आणि आंध्र याप्रांतांना महाराष्ट्राइतकाच विलक्षण तेजस्वी आणि प्रेरक इतिहास आहे. तेथील कला आणि विविध विषयांवरील ग्रंथ म्हणजे कुबेराचे धन आहे. पण फार थोड्या प्रज्ञावंतांचे तिकडे लक्ष गेलेले आहे. या कविराज भूषणाबद्दल उत्तरप्रदेशात जास्तीतजास्त संशोधन होण्याची आवश्यकता आहे. हा भूषण म्हणजे प्रतिभेचा कस्तुरीगंध आहे.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.xinyuesteel.com/mr/about-us/marketing-visit-2018/", "date_download": "2020-09-25T04:38:59Z", "digest": "sha1:ERQYMF4J6ICNPOVFXB45RXUGGLFDHYBY", "length": 4137, "nlines": 176, "source_domain": "www.xinyuesteel.com", "title": "विपणन भेट द्या 2018 - टिॅंजिन XinYue स्टील गट", "raw_content": "\nविपणन ला भेट द्या\nचौरस आणि आयताकृती ट्यूब\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nविपणन भेट द्या 2018\nविपणन भेट द्या 2018\nव्हिएतनाम विपणन भेट द्या 2018,09\nरशिया विपणन भेट द्या 2018,04\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: Daqiuzhuang इंडस्ट्रीयल एरिया, Jinghai, टिॅंजिन, चीन\nएसएसएडब्ल्यू स्टील पाईप फॅक्टरी: www.sawhchina.com\nईआरडब्ल्यू स्टील पाईप फॅक्टरी: www.apierw.com\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/solapur-mahanagar-palika-results/", "date_download": "2020-09-25T02:43:11Z", "digest": "sha1:ZBBDKIDDDCJCQNQPZGW262PO2YHMJYJ7", "length": 5933, "nlines": 101, "source_domain": "mahabharti.in", "title": "Solapur Mahanagar Palika Results - Download Here Now", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nसोलापूर महानगरपालिका भरती निकाल\nसोलापूर महानगरपालिका भरती निकाल\nसोलापूर महानगर पालिका नि कनिष्ठ अभियंता, विद्युत पर्यवेक्षक, शिक्षण सेवक, सहाय्यक आर्किटेक्ट, कनिष्ठ श्रेणी लिपिक, दाई, प्रशिक्षक, ड्रायव्हर, शिपाई, कामगार, माळी आणि लॅप लायटर पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर केलेले आहे.\nनिकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.\nसोलापूर महानगरपालिका सोलापूर अनुसुचित जमाती भरती प्रक्रीया सन 2019-20 लेखी परीक्षा दिनांक 09-02-2020 उत्तराच्या (Answer Key) बाबत हरकती\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १७३\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद स्टाफ नर्स गुणवत्ता यादी डाउनलोड\nबॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत 111 रिक्त पदांची भरती\nRTMNU येथे विविध पदांची भरती\nसोलापूर विद्यापीठ येथे स्थापत्य अभियंता पदाची भरती\nग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 288 (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे)…\nजिल्हा परिषद अकोला भरती अंतिम पात्रता यादी\nजिल्हा परिषद लातूर येथे विधिज्ञ पदाची भरती\nसार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथे विविध रिक्त पदांची भरती\nपंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त पदांची भरती सुरु\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/tag/polytechnic-recruitment-2019/", "date_download": "2020-09-25T04:08:20Z", "digest": "sha1:WYU2OSRSH44LJ2WNH4EAAY5MCJCHA5P4", "length": 3410, "nlines": 70, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nग्रामीण तंत्रविद्यानिकेतन नांदेड भरती २०१९\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १७३\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद स्टाफ नर्स गुणवत्ता यादी डाउनलोड\nबॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत 111 रिक्त पदांची भरती\nRTMNU येथे विविध पदांची भरती\nसोलापूर विद्यापीठ येथे स्थापत्य अभियंता पदाची भरती\nग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 288 (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे)…\nजिल्हा परिषद अकोला भरती अंतिम पात्रता यादी\nजिल्हा परिषद लातूर येथे विधिज्ञ पदाची भरती\nसार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथे विविध रिक्त पदांची भरती\nपंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त पदांची भरती सुरु\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/cochin-shipyard-limited-recruitment-24102019.html", "date_download": "2020-09-25T03:59:56Z", "digest": "sha1:EX3TAFTCAJJTGEYYATA5D5XDYJHOYUPX", "length": 11343, "nlines": 197, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "कोचीन शिपयार्ड लिमिटेड [Cochin Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या २५ जागा", "raw_content": "\nकोचीन शिपयार्ड लिमिटेड [Cochin Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या २५ जागा\nकोचीन शिपयार्ड लिमिटेड [Cochin Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या २५ जागा\nकोचीन शिपयार्ड लिमिटेड [Cochin Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०८, १२, १८ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nकनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Junior Technical Assistant) : १६ जागा\nशैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदविका सह अनुभव.\nअंतिम दिनांक : ०८ नोव्हेंबर २०१९\nव्यवस्थापक (Manager) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : पदवी सह अनुभव.\nअंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०१९\nसहाय्यक अभियंता (Assistant Engineer) : ०३ जागा\nशैक्षणिक पात्रता : पदविका\nसहाय्यक अग्निशमन अधिकारी (Assistant Fire Officer) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : एसएसएलसी आणि सब-ऑफिसर कोर्स उत्तीर्ण.\nसहाय्यक प्रशासकीय अधिकारी (Assistant Administrative Officer) ०२ जागा\nशैक्षणिक पात्रता : कला / विज्ञान / वाणिज्य पदवी किंवा ०३ वर्षे पदविका उत्तीर्ण.\nलेखापाल (Accountant) : ०२ जागा\nशैक्षणिक पात्रता : पदवीधर सह एम.कॉम\nअंतिम दिनांक उर्वरित पदांकरिता : १८ नोव्हेंबर २०१९\nशुल्क : २००/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]\nनोकरी ठिकाण : कोचीन\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 18 November, 2019\n🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nwww.MahaNMK.com : महत्वाच्या लिंक्स\nजिल्हा परिषद [ZP Gondia] गोंदिया येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०२ जागा\nअंतिम दिनांक : ०५ ऑक्टोबर २०२०\nसार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२०\nजिल्हा परिषद [ZP Latur] लातूर येथे विधिज्ञ पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ०९ ऑक्टोबर २०२०\nजव्हार नगर परिषद [Jawhar Nagar Parishad] मध्ये विविध पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२०\nविभागीय वन अधिकारी वन विभाग यवतमाळ येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२०\nवर्धा जिल्हा परिषद अेम्प्लाॅईज अर्बन को-ऑप बँक लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १८ जागा\nअंतिम दिनांक : ०८ ऑक्टोबर २०२०\nजिल्हा रुग्णालय [District Hospital] हिंगोली येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६९ जागा\nअंतिम दिनांक : २५ सप्टेंबर २०२०\nकर्मचारी राज्य बीमा निगम [ESIC] हॉस्पिटल सोलापूर येथे अर्धवेळ तज्ञ पदांच्या ०५ जागा\nअंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२०\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून ���ाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tecfarming.com/2019/07/karle-lagwad-ani-vyavastapan.html", "date_download": "2020-09-25T02:20:01Z", "digest": "sha1:YZQ26NQRVGFJBIG45YCXEIBMB4K5TRCL", "length": 19630, "nlines": 123, "source_domain": "www.tecfarming.com", "title": "कारले लागवड माहिती, karle lagwad ani vyavastapan,in agriculture farm ,karle lagvad mahiti,", "raw_content": "\nkarale lagvad ani vyavasthapan,कारले लागवड आणि रोगनियंत्रण\nहमारा लक्ष्य कम खर्चे में बेहतर उत्पादन कैसे ले सकता है किसान .\nभुरी आणि केवडा नियंत्रणासाठी सखल भात खाचरे लागवडी साठी उत्तम\nचांगल्या वाढीसाठी 15 टन शेणखत किंवा एरंड पेंड 500 किलो प्रती एकर जमीन तयार करताना द्या.खोल नांगरट व सपाट करा.1.5 ते 2 मी. अंतराच्या ओळी तयार करा.\nट्राइकोडर्मा विरडी 250 ग्रॅम 10 किलो शेणखतासोबत\nपिकाच्या सुरवातीच्या काळात ओळींमध्ये टाकल्याने मातीतून येणा-या रोगांचे व तसेच बुरशीजन्य रोगांमुळे येणा-या मर रोगापासून पिकाचे रक्षण होवू शकते\nचांगल्या उत्पादनासाठी ,nirmal seeds, 6214,वेटुरेआ (महिको), झालर (डॉक्टर), एनएस 452 (नाम धारी), विवेक (सनग्रो), करण (पहुजा), बीही-1 (व्हीएनआर) ) या जातींची निवड करा..\nबियाणांची चांगली उगवण होण्यासाठी व बियाणे नरम होण्यासाठी बियाणे 30 मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवा. ज्यामुळे बियाणातील सुप्तावस्था दूर होईल.\nसुरवातीच्या काळात मातीतून येणारे रोग व बियाणांच्या अन्य समस्यांच्या नियंत्रणासाठी कार्बेनडाझिम 50WP @ 3gm प्रती किलो बियाणे याप्रमाणे लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करा.\nपेरणी आणि लागवड पद्धती\nचांगल्या वाढीसाठी लागवड जुन-जुलै मध्ये करावी.लागवडीचे अंतर 1.5 X 1 मी. किंवा 2.0 X 0.5 मी. ठेवावे.लागवडीसाठी 800gm ते 1 किलो बियाणे प्रती एकर लागते.\nदोन बियांची लागवड करावी व नंतर शक्यतो सशक्त रोपे ठेवून बाकीची काढून टाकावे.\nउन्हाळी पिकाची लागवड जानेवारी-फेब्रुव���री मध्ये करावी. पीकवाढीच्या अवस्थेत सुरुवातीचे जास्त असलेले नको असलेले फुटवे काढत वेलास बांधणी करुण आधार द्यावा. बाजारात उपलब्ध असलेले नायलॉन मंडप साठी वापरावे.\nकारल्याच्या वेलींची लहान असताना जास्त हालचाल होणार नाही याची शक्यतो काळजी घ्यावी.\nतण नियंत्रण. पेंडीमेथलीन(पेंडालिन/स्टॉंप)@1.3Ltr/acre प्रती 200Ltr पाण्यामध्ये मिसळून पेरणीनंतर 48 तासांच्या आत जमीन ओलसर असताना फवारा.\nबियाणांची उगवण झाल्यावर 10-12 दिवसांनी एक व फुले येण्यापूर्वी 2-3 वेळा अंतर मशागत करणे गरजेचे आहे.\nलागवडीपूर्वी 15 टन शेणखत किंवा 500 किलो एरंड पेंड प्रती एकर द्या.\nचांगल्या उत्पादनासाठी व वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया)+20 किलो फॉस्फरस (125 किलो एसएसपी) + 20 किलो पोटॅशियम (33 किलो एमओपी) प्रती एकर लागवडीच्यावेळी द्या.\nचांगल्या उत्पादनासाठी व वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया किंवा 97किलो अमोनियम सल्फेट) प्रती एकर लागवडीनंतर 30-35 दिवसांनी द्या.\nफुलगळ रोखण्यासाठी,उत्पादनात 10% वाढ होण्यासाठी व चांगला आर्थिक परतावा मिळण्यासाठी पिक फुलोरा अवस्थेत असताना हुमिक एसिड @3ml + MAP (12: 61: 00) @5gm/Ltr पाण्यातून फवारा.\nफुले,फळे येण्याच्या व पक्व होण्याच्या काळात,सॅलिसीलिक ऍसिड(ऍस्पिरिन टॅबलेट 350mg,4-5गोळ्या)/15Ltr पाण्यातून 30दिवसाने 1/2वेळा फवारा.\nचांगली फुलधारणा व उत्पादन मिळण्यासाठी 00: 52: 34 @150 gm / 15 Ltr पाण्यातून फुलोरा अवस्थेत व फळे तयार होताना फवारा .\nचांगले उत्पादन व गुणवत्ता मिळण्यासाठी 13: 0: 45 @ 100g/10 Ltr+हाइ बोरान (बायफॉलॉन) 1 ml/Ltr पाण्यातून फळ धारणा अवस्थेत फवारा .\nपाणी व्यवस्थापण रबी हंगामात 10-20 दिवसाच्या अंतराने पाणी द्या.उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई भासू देवू नका.\nचांगले उत्पादन व वाढीसाठी पिकाला ठिबक मधून 1-2 Ltr/प्रती झाड/प्रती दिवस आणि 3-6 Ltr/प्रती झाड/प्रती दिवस पाणी परंपरागत पद्धतीद्वारे पाणी द्या\nठिबक सिंचनाचा वापर केल्यास उत्पादनात 18% वाढ होते व पारंपारिक पद्धती पेक्षा 40% पाण्याची बचत होते.\nहे किटक फळातील गरामध्ये दिसून येतात व त्यामुळे फळगळ दिसून येते.वेळोवेळी बाधित फळे काढून नष्ट करा.पिकाच्या काढणी नंतर उन्हाळ्यात शेताची खोल नांगरट करा.\nमुख्य पिकाबरोबर विलायती गवत,मुळा,कोथिंबीर या पिकांची लागवड एकाच शेतात करू नका.रासायनिक नियंत्रणासाठी इंडोक्साकार्ब 14.5 SC (सर्वदा/ अवांट) @ 5ml + स्प्रेडिंग एजेंट (सॅंडोविट/अप्सा80) @ 6ml 10 Ltr पाण्यातून फवारा किंवा स्पिनोसॅड 45SC (स्पिनटर, ट्रेसर) @ 735ml/15Ltr किंवा फिप्रोनिल 5SC (रिजेन्ट,रॅबिड,फॅक्स) 30ml /15Ltr किंवा लॅंब्डा सायहॅलोथ्रिन (कराटे, सिल्वा प्लस, रीवा 5)7.5ml/15Ltr किंवा थियोडिकर्ब 75WP (लारविन, चेक)@ 40gm/15Ltr ची फवारणी करा.\nमाशी पिकात मोझाईक व्हायरस पसरवते. प्रतिबंध करण्यासाठी 2Ltr गोमुत्र+ 2Ltr\nताक/15Ltr पाण्यात मिसळून 8-10दिवसाच्या अंतराने दोनदा फवारा\nपांढरी माशी दिसून येताच नियंत्रणासाठी डाइफेनथियौरॉन 50WP (पेगासस,पजेरो) 20\ngm किंवा स्पीरोमेसिफेन 240 SC (ओबेरॉन) 18 ml किंवा अ‍ॅसिफेट\n50%+इमीडाक्लोप्रिड 1.8 SC (लांसरगोल्ड) 50 gm किंवा फ्लोनीकॅमिड (उलाला) 6\nml/15 Ltr पाण्यातून फवारा.\nअंकुर आणि मुळे खाणारी अळी\nअळी पिकाचे मातीपासून मुळाचे व खोडाचे नुकसान करते प्रतिबंध करण्यासाठी कार्बोफ्युरान 3G (फुराडन/फुरान/कार्बोमाइन) 12 kg प्रती एकर सरीत टाका.उभ्या पिकातील नियंत्रणासाठी फिप्रॉनिल 5%SC (रेजेंट, सॅल्वो)500 ml किंवा क्लोरपायरीफॉस 20EC (ट्रेकडेन, फोर्स, ताफबन) 2 Ltr सिंचनाच्या पाण्यासोबत द्या किंवा फिप्रोनील + इमीडाक्लोप्रिड 80WG (लेसेंटा) 150 ml 250 Ltr पाण्यातून प्रती एकर भिजवणी करा.\nगर्द काळी जांभळी अळी अंकुर आणि फळातील रस सोशून घेते.अंकुर वळतात व फळांवर गर्द काळा वर्तुळाकार ठिपका दिसून फळे गळतात.तीव्रता कमी असल्यास केतकीचा अर्क 350 ml/15 Ltr पाण्यातून फवारा.तीव्रता जास्त असल्यास इमीडाक्लोप्रिड (कॉनफ़िडॉर, टाटामीडा) 3ml किंवा थायामेथोक्सॅम 25WG (अक्टारा, अनंत) 4gm 10 Ltr पाण्यातून किंवा अ‍ॅसिफेट 50%+इमीडाक्लोप्रिड 1.8 SC (लांसरगोल्ड) 50 gm किंवा फ्लोनीकॅमिड (उलाला) 6 ml/15 Ltr पाण्यातून फवारा.\nनाग अळी पानांवर सफेद रंगाच्या रेषा ओढते.नियंत्रणासाठी अबामेक्टिन 1.9 EC(अ‍ॅग्री-मेक,व्हर्टीमेक) 6 ml/15 Ltr पाण्यातून किंवा डाइफेनथियौरॉन 50WP (पेगासस,पजेरो) 20 gm किंवा स्पीरोमेसिफेन 240 SC (ओबेरॉन) 18 ml किंवा अ‍ॅसिफेट 50%+इमीडाक्लोप्रिड 1.8 SC (लांसरगोल्ड) 50 gm किंवा फ्लोनीकॅमिड (उलाला) 6 ml/15 Ltr पाण्यातून फवारा.\nहे किटक पिकातील मुळांवर गाठी तयार करतात. रासायनिक नियंत्रणासाठी इंडोक्साकार्ब 14.5 SC (सर्वदा/ अवांट) @ 5ml + स्प्रेडिंग एजेंट (सॅंडोविट/अप्सा80) @ 6ml 10 Ltr पाण्यातून फवारा किंवा स्पिनोसॅड 45SC (स्पिनटर, ट्रेसर) @ 735ml/15Ltr किंवा फिप्रोनिल 5SC (रिजेन्ट,रॅबिड,फॅक्स) 30ml /15Ltr किंवा लॅंब्डा सायहॅलोथ्रिन (कराटे, सिल्वा प्लस, रीवा 5)7.5ml/15Ltr किंवा थियोडिकर्ब 75WP (लारविन, चेक)@ 40gm/15Ltr ची फवारणी करा.\n���ाऊनी (केवडा). पिवळसर, तांबूस होवून पाने सूकून जातात.नियंत्रणासाठी बिटरटेनोल 25WP(बायकॉर) 30 gm/15 Ltr किंवा क्लोरोथॅलोनील 75 WP (कवच, डेकोनील )30 gm/15 Ltr किंवा टेब्युकोनॅझोल 250 EC(टॉरग्यु, फोलिक्यूर) 15 ml/15 Ltr किंवा कार्बनडॅझिम 12%+ मॅनकोझेब 63 WP (साफ,कॉंबिप्लस,डेलमिक्स) 30gm/15 Ltr पाण्यातून फवारा.\nया रोगामध्ये पानांवर पांढरी पावडर दिसून येते.प्रतिबंध करण्यासाठी गंधक पावडर 10 किलो/एकर सकाळी पानांवर दव असताना द्या.प्रभावी नियंत्रणासाठी बिटरटेनोल 25WP(बायकॉर) 30 gm/15 Ltr किंवा क्लोरोथॅलोनील\n75 WP (कवच, डेकोनील )30 gm/15 Ltr किंवा टेब्युकोनॅझोल 250 EC(टॉरग्यु,\nफोलिक्यूर) 15 ml/15 Ltr किंवा कार्बनडॅझिम 12%+ मॅनकोझेब 63 WP\n(साफ,कॉंबिप्लस,डेलमिक्स) 30gm/15 Ltr पाण्यातून फवारा.\nसुरवातीच्या काळात पानांवर पाण्याने भरलेले डाग दिसून येतात.या ठिपक्यांमध्ये मध्यभागी पांढरा आणि काठावरुन राखाडी रंग दिसून येतो.प्रभावी नियंत्रणासाठी बिटरटेनोल 25WP(बायकॉर) 30 gm/15 Ltr किंवा क्लोरोथॅलोनील\n75 WP (कवच, डेकोनील )30 gm/15 Ltr किंवा टेब्युकोनॅझोल 250 EC(टॉरग्यु,\nफोलिक्यूर) 15 ml/15 Ltr किंवा कार्बनडॅझिम 12%+ मॅनकोझेब 63 WP\n(साफ,कॉंबिप्लस,डेलमिक्स) 30gm/15 Ltr पाण्यातून फवारा.\nकाढणी आणि काढणी पश्चात तंत्र\nयोग्य अवस्था आणि तंत्रज्ञान\nपहिला तोडा पिकाच्या लागवडीपासून 2-2.5 महिन्यापासून चालू होतो.2-4 दिवसाच्या अंतराने सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस तोडा करावा.तोडलेली फळे सावलीत ठेवावी.\nनिर्यात गुणवत्ता प्राथमिक गरज:फळ हिरवे तसेच त्याची लांबी 20-25 सें.मी.असावी, मान छोटी आणि बाहेरून आकर्षक व सरळ असावी.\nचांगला भाव मिळण्यासाठी जास्त सूर्यप्रकाशात फळाची काढणी करू नये.फळांवर दबाव पडू नये यासाठी फळे कापडामध्ये किंवा स्कार्प मध्ये गुंडाळून ठेवावी.\nआपको ये पोस्ट पसंद आ सकती हैं\nwatermelon planting in india , तरबूज लागवड माहिती अणि रोगनियंत्रण\nटोमॅटो पिकावरील काळा टिपक्या साठी औषधांची फवारणी,tomato farming blackspot control spray\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/no-record-tree-counting-malvan-municipality-343696", "date_download": "2020-09-25T03:24:55Z", "digest": "sha1:KZIAGVZNAAY2LSGUSC6UUYZP2O2J5CEG", "length": 17044, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "ढिसाळ कारभाराचा नमुना, पालिकेकडे वृक्षगणनेची नोंदच नाही | eSakal", "raw_content": "\nढिसाळ कारभाराचा नमुना, पालिकेकडे वृक्षगणनेची नोंदच नाही\nपालिका क्षेत्रातील झाडांची नोंद ही पालिकेकडे असायलाच हवी तरच किती झाडांची तोड झाली �� किती झाडे नव्याने लावली याचीही माहिती सुलभपणे उपलब्ध होणार आहे.\nमालवण (सिंधुदुर्ग) - शहरातील वृक्ष गणना अद्याप झालीच नाही त्यामुळे शहरात किती झाडे आहेत, किती झाडांची तोड झाली, किती झाडांची तोड झाली, किती झाडांची नव्याने लागवड झाली, किती झाडांची नव्याने लागवड झाली याबाबत पालिका प्रशासनाकडे कोणतीही नोंद नसल्याची धक्कादायक माहिती मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी आज झालेल्या बैठकीत दिली.\nपालिका क्षेत्रातील झाडांची नोंद ही पालिकेकडे असायलाच हवी तरच किती झाडांची तोड झाली व किती झाडे नव्याने लावली याचीही माहिती सुलभपणे उपलब्ध होणार आहे. यासाठी शहरातील वृक्ष गणना करण्याची कार्यवाही लवकरात लवकर केली जाईल, पालिकेच्या सभेत याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.\nपालिका वृक्ष प्राधिकरण समितीची ऑनलाईन बैठक आज झाली.\nतब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत वृक्ष लागवड व वृक्ष वाढ या विषयावर सर्वच सदस्यांनी प्रभावीपणे भूमिका मांडली. पालिका हद्दीत नव्याने उभारणी होत असलेल्या अग्निशमन इमारत ठिकाणी असलेली 5 झाडे तोडण्यासाठी व त्या बदल्यात अन्य ठिकाणी झाडे लावण्याबाबत मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत मुख्याधिकारी जावडेकर, बांधकाम सभापती यतीन खोत, आरोग्य सभापती पूजा सरकारे, नगरसेवक गणेश कुशे, नितीन वाळके, शिला गिरकर, आकांक्षा शिरपुटे, वदन कुडाळकर, गणेश कुडाळकर, संजय गोवेकर, अमित खोत, महेश कदम आदी सदस्य उपस्थित होते.\nकोळंब-देऊळवाडा सागरी महामार्ग रस्ता दुतर्फा तसेच बोर्डिंग मैदान, सिंधुदुर्ग महाविद्यालय परिसरात त्या त्या प्रशासनाच्या परवानगीने पालिकेने झाडे लावावीत. याबाबत नितीन वाळके, गणेश कुशे यासह अन्य सदस्यांनी सूचना केली. शहरात काही खासगी मालमत्तेत मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात आल्याचे श्री. वाळके यांनी सांगितले. यावर चौकशी करून कार्यवाही केली जाईल, शहरात अशा स्वरूपात झाडे तोड झाली असेल तर त्याचेही सर्वेक्षण होईल, असे नगराध्यक्षांनी सांगितले. पालिका परवानगीशिवाय झाडे तोडल्यास फौजदारी स्वरूपात तसेच दंडात्मक कारवाईचे अधिकार पालिकेला असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पर्यावरणाच्या, आरोग्याच्या दृष्टीने कडुलिंब झाड ��त्यंत महत्त्वाचे आहे.\nशहरातील उपलब्ध जागेनुसार कडुलिंब, बदाम या झाडांची लागवड करावी, त्याबरोबर उंडल हे झाड खार जमिनीतही वाढते, परागीकरण प्रक्रियेत या झाडाचे महत्त्व आहे. बर्ड चेरी या झाडाच्या लागवडीतून पक्षांना फळे मिळतील. त्यामुळे या झाडांचा वृक्ष लागवडीसाठी अधिक विचार व्हावा, अशी सूचना वृक्ष अभ्यासक संजय गोवेकर यांनी मांडली. त्यावरही सर्वांनी सकारात्मक तयारी दर्शवली. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असलेल्या सी-ईगल पक्षांचा अधिवास वाढण्याच्या दृष्टीने इरई झाडांची लागवड किनारपट्टीवरील शासकीय अथवा निमशासकीय जागेत झाल्यास अधिक फायदेशीर ठरेल, अशी सूचना पक्षीमित्र चंद्रवदन कुडाळकर यांनी केली.\nसंपादन - राहुल पाटील\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउपचार व बिलांवर लक्ष ठेवण्यासाठी सिंधुदुर्गात शासकीय समिती\nओरोस (जि. सिंधुदुर्ग) : कोरोना उपचारासाठी जिल्ह्यात आतापर्यंत चार हॉस्पिटल अधिग्रहित केली आहेत. यासाठी शासकीय दर निश्‍चित केला असून, नियंत्रणासाठी...\nभरपाई नाही; मग काजू विम्याचा उपयोग काय\nवैभववाडी (सिंधुदुर्ग) - यंदा नुकसान होऊन देखील जिल्ह्यातील काजू बागायतदारांना हवामानावर आधारित फळपीक योजनेंतर्गत विमा परतावा मिळालेला नाही....\nकिल्ला प्रवासी वाहतूकदारांच्या विविध मागण्या सोडवण्याची डॉ. सैनींची ग्वाही\nमालवण ( सिंधुदुर्ग ) - नौका प्रवासी वाहतूक विमा रक्कम पाच लाखावरून एक लाख करण्यासोबतच इतरही मागण्या सोडविण्याची ग्वाही महाराष्ट्र मेरीटाईम...\nसिंधुदुर्गात भिजवणी, हावळी भाताचे अतोनात नुकसान\nवैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : जिल्ह्याच्या काही भागाला मंगळवारी पुन्हा मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपले. सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाल्यामुळे पुराचा...\nयेणारे वर्ष सिंधुदुर्गसाठी निवडणुकांचे, राजकीय उलथापालथ शक्य\nकणकवली (सिंधुदुर्ग) - कोरोना संकट दिवसेंदिवस गडद होऊ लागले आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुका लांबणीवर पडल्या असून स्थानिक स्वराज्य...\nमालवणात विक्रेत्यांच्या स्थलांतरास अखेर स्थगिती\nमालवण (सिंधुदुर्ग) - बाजारपेठेतील भाजी व फळ विक्रेत्यांना मामा वरेकर नाट्यगृह येथे स्थलांतरित करण्याबाबत सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/why-was-car-parked-front-house-parbhani-news-343994", "date_download": "2020-09-25T04:18:07Z", "digest": "sha1:GNIOELGP2KF7KIPZKVRIWBJZB73GYZ6Y", "length": 16698, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "घरासमोर कार का लावली म्हणताच केला गोळीबार, पाथरीतील घटना... | eSakal", "raw_content": "\nघरासमोर कार का लावली म्हणताच केला गोळीबार, पाथरीतील घटना...\nपाथरीत घरासमोर गाडी लावण्यावरून झालेल्या वादात एकाने प्रिस्टल ताणून गोळी मारल्याची घटना शहरातील अजीज मोहल्ल्यात (ता.आठ) रात्री साडेअकरा वाजता घडली. रात्री उशिरा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेतील आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा कसून तपास करीत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.\nपाथरीः घरासमोर गाडी लावण्यावरून झालेल्या वादात एकाने प्रिस्टल ताणून गोळी मारल्याची घटना शहरातील अजीज मोहल्ल्यात (ता.आठ) रात्री साडेअकरा वाजता घडली. रात्री उशिरा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेतील आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा कसून तपास करीत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अजीज मोहल्ल्यात राहणारे सालम बिन साले बिन हवेल यांच्या घरासमोर शेजारी राहणारे महंमद बिन सय्यद बिन क्लेम चाऊस यांनी आपली (कार क्र. एमएच २१ सी- २३७४) लावली असता सालम यांनी महंमद चाऊस यांना आमच्या घरासमोर गाडी का लावली असे विचारले असता महंमद चाऊस यांनी तुझ्या बापाची जागा आहे का, पुन्हा बोललास तर जीवे मारीन अशी धमकी दिली व स्वतःच्या कमरेला असलेला प्रिस्टल रोखून सालम यांच्यावर एक गोळी मारली, या घटनेत सालम हे घाबरून घरात पळाले व गोळी दरवाजाला लागली. ही घटना रात्री साडे अकरा वाजता घडली. घटनेत प्रिस्टलमधून गोळी मारल्याचा आवाज परिसरात घुमल्याने गर्दी जमली होती. दरम्यान, रात्री उशिरा सा���म बिन हवेल यांच्या फिर्यादीवरून महंमद बिन सय्यद बिन क्लेम यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करीत आहेत.\nहेही वाचा - कोरोना ब्रेकिंग- नांदेड कारागृहातील ८१ कैद्यांना लागन\nपंचनाम्यात अडथळा एकास शस्त्रासह अटक\nपोलिस गोळीबाराच्या घटनेनंतर रात्री उशिरा आरोपी महंमद चाऊस यांच्या घरी पंचनामा करण्यासाठी गेले असता एक इसम पोलिसांना घरात येऊ देत नव्हता व तपासात अडथळा निर्माण करत होता. पोलिसांनी त्याची चोकशी केली असता त्याने त्याचे नाव महंमद नोशाद (रा.मुंबई) असे सांगितले. त्याच्याजवळ एक खंजीर सापडला. त्याला अटक केली आहे.\nहेही वाचा - गंभीर - रामघाटावर अंत्यविधीला नांदेडकरांची ‘या’ कारणासाठी होतेय अडवणूक\nनऊ पथक केले रवाना\nघटनेतील आरोपीला पकडण्यासाठी पाथरी पोलिसांचे तीन, स्थानिक गुन्हे शाखेचे पाच तर एटीएसचे एक असे नऊ पथक तयार करण्यात आले आहेत. तर घटनेत गोळीबार झाल्याने तपासासाठी न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेचे व फिंगर प्रिंट तपासणी पथक पाथरीत दाखल झाले आहे.\nवरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल\nघटनेचे गांभीर्य पाहून पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा. विभागीय पोलिस अधिकारी श्रावण दत्त, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रविण मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपास अधिकाऱ्यांना सूचना केल्या.\nसंपादन ः राजन मंगरुळकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसांगली जिल्ह्यात नऊ महिन्यात 255 महिलांवर अत्याचार\nसांगली : देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना जिल्ह्यातील महिला अत्याचाराच्या घटनांचा आलेखही वाढल्याचे समोर आले आहे....\nबंगल्यातील सीसीटीव्हीची आधी दिशा बदलली; नंतर चोरांनी डाव साधला \nधुळे ः चोरीचा छडा लागू नये म्हणून बंगल्यातील सीसीटीव्हीची दिशा बदलत चोरट्यांनी कुंडाणे (वार, ता. धुळे) येथे दीड लाखाची रोकड आणि चांदी लंपास...\nअसे झालेच कसे, माहिती शेअर न करताही 61 हजारांनी लुबाडले, शिक्षकाची तक्रार\nअमरावती ः दोन दिवसांत शहरातील दुसऱ्याही एका शिक्षकाने बचतखात्यासह क्रेडिट कार्डची माहिती शेअर केली नसताना त्याच्या बॅंक खात्यामधून कुणीतरी...\n ग���ल्याच वर्षी पतीचा मृत्यू आणि आता अपघातात गमावला चार वर्षाचा मुलगा\nतळेगाव (जि. वर्धा) : गेल्या वर्षी पतीचे निधन झाले, मात्र ते डोंगराएवढे दु:ख मनात दडवुन ती पदर खोचून कामाला लागली कारण तिच्यावर तीन मुलांच्या...\nMaratha Reservation : ...तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल\nपुणे : मराठा समाजाला शिक्षणात, नोकऱ्यात आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र ते आरक्षण ओबीसी आरक्षण कोट्यातून दिल्यास रस्त्यावर उतरू, लोकप्रतिनिधी...\nभिगवण पोलिसांची वाळू माफियांवर कारवाई; बारा लाखाचा मुद्देमाल जप्त\nभिगवण ( पुणे) : इंदापुर तालुक्यातील तक्रारवाडी येथे अवैदय वाळू उपसा करणाऱ्यांवर येथील भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने धडक कारवाई करत सुमारे साडेबारा लाख...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/due-changing-climate-paddy-cultivation-risk-pest-340014", "date_download": "2020-09-25T03:57:33Z", "digest": "sha1:UJKELV7P5IPI3NDSLBOPDYHSV7H7IHDL", "length": 17109, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "शेतकऱ्यांनो कृषी सल्ल्यानुसार भातपिकांवर फवारणी करा; बदलत्या हवामानामुळे पिकांवर कीडरोगाची शक्‍यता | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांनो कृषी सल्ल्यानुसार भातपिकांवर फवारणी करा; बदलत्या हवामानामुळे पिकांवर कीडरोगाची शक्‍यता\nबदलत्या हवामानाबरोबरच पाऊस सतत राहिल्याने रायगड जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना याची झळ बसण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या बदलत्या हवामानामुळे कीड रोगांपासून कडप्पा, नाकतोड्यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी कृषी सल्ल्यानुसार फवारणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.\nअलिबाग : बदलत्या हवामानाबरोबरच पाऊस सतत राहिल्याने रायगड जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना याची झळ बसण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या बदलत्या हवामानामुळे कीड रोगांपासून कडप्पा, नाकतोड्यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी कृषी सल्ल्यानुसार फवारणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.\nरायगड जिल्ह्यामध्ये जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस सुरू झाला. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. लावणीची कामे संपण्याच्या मार्गावर असताना पावसाने पुन्हा जुलै महिन्याच्या अखेरीस एन्ट्री मारली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा पाऊस काही दिवस सुरूच होता. त्यानंतर मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे.\nअधिक वाचा : कोरोना नव्हे; चक्क या कारणामुळे खालापूर तालुक्यातील गाव क्वारंटाईन\nया सततच्या पावसामुळे भाताची रोपे बहरू लागली आहेत; मात्र सध्याचे हवामान जोरदार पाऊस, अधूनमधून उघडीप आणि हवेत गारवा असे आहे. या बदलत्या हवामानामुळे भातपिकावर कीड व रोगाच्या वाढीला पोषक वातावरण आहे. बदलत्या वातावरणामुळे कीड रोग, काही ठिकाणी निळे भुंगेरे, तर काही ठिकाणी कडपा आणि नाकतोड्याचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यांसारख्या रोग निर्मूलनासाठी कृषी सहायकाच्या मार्गदर्शनानुसार फवारणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.\nमहत्त्वाची बातमी : पोस्ट कोव्हिड रुग्णांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, उपनगरांतील बरे झालेले रुग्ण वार्\nसध्या भातपिकावर रोगाच्या वाढीला पोषक वातावरण मिळू लागले आहे. यात खोडकिड्याचा प्रादुर्भाव आढळून येतो. सुरुवातीला काही वेळ कोवळ्या पानांवर अळी आपली उपजीविका करते. नंतर ती खोडास छिद्र पाडून आत प्रवेश करते. त्यानंतर आतील भाग पोखरून खाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी सल्ल्याचे कटाक्षाने पालन करावे, असा सल्ला कृषितज्ज्ञ प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जतचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. शिवराम भगत, कीटकशास्त्रज्ञ डॉ. विनायक जालगावकर आणि विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी दिला आहे.\nअधिक वाचा : तुमच्या, आमच्या बँकांच्या EMI बद्दलची महत्त्वाची बातमी\nबदलत्या हवामानामुळे भात रोपांवर कीड रोगांसह अन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. उघडीप असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार पिकांवर औषध फवारणी करावी. जेणेकरून या रोगांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.\n- पांडुरंग शेळके, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकार���\n(संपादन : उमा शिंदे)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगेल्या पाच वर्षांपासून परतीच्या मॉन्सूनचे वेळापत्रक बदलले\nपुणे - देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक हजेरी लावलेल्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात सुरू होणार आहे. सध्या अनेक...\nVideo : पर्यटकांच्या ओढीने पाचगणी पुन्हा बहरले\nपाचगणी (जि. सातारा) : पाचगणी हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. जवळपास महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक थंड...\nकोल्हापुरात पावसाची रिपरिप ; ९ बंधारे पाण्याखाली\nकोल्हापूर : जिल्ह्यात सकाळपासून उघडीप घेतलेल्या पावसाने दुपारी चारनंतर ठिक़-ठिकाणी जोरदार हजेरी लावली. धरण क्षेत्रातही जोरदार पावसाने झोडपून काढले....\nवारंवार येणाऱ्या वादळांमुळे मच्छीमारांची फरफट\nहर्णे - पुन्हा एकदा २१ सप्टेंबर ते २५ सप्टेंबरपर्यंत वादळामूळे सतर्कतेचा संदेश मिळाल्याने हर्णे बंदरातील नौकांनी आंजर्ले, जयगड, दाभोळ(रत्नागिरी),...\nभरपाई नाही; मग काजू विम्याचा उपयोग काय\nवैभववाडी (सिंधुदुर्ग) - यंदा नुकसान होऊन देखील जिल्ह्यातील काजू बागायतदारांना हवामानावर आधारित फळपीक योजनेंतर्गत विमा परतावा मिळालेला नाही....\nजोरदारह पावसाने राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचे तीन दिवसापासून पुन्हा आगमन झाले. झालेल्या जोरदार पावसामुळे आज पहाटे राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/why-ranveer-ranbir-do-drug-test-aditya-thackeray-too-nilesh-rane-criticism-again-341412", "date_download": "2020-09-25T02:43:39Z", "digest": "sha1:AYJ4VWIOOQOMOH57FCA3QHQNQ6I2YBMS", "length": 13985, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "रणवीर-रणबीरच का? तर आदित्य ठाकरेंचीही ड्रग टेस्ट करा;नीलेश राणेंची पुन्हा जहरी टीका | eSakal", "raw_content": "\n तर आदित्य ठाकरेंचीही ड्रग टेस्ट करा;नीलेश राणेंची पुन्हा जहरी टीका\nखासदार नीलेश राणे यांनीदेखील हा धागा पकडत पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरेंना लक्ष केले आहे\nमुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यूनंतर असंख्य चर्चांना उधान आलंय. या प्रकरणात आता अंमली पदार्थ सेवनाचाही अॅंगल आला आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील ड्रग्स रॅकेटची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. अभिनेत्री कंगणा रनौत हीने बॉलिवूडमधील काही बड्या अभिनेत्यांची ड्रग टेस्ट करण्याची मागणी केली आहे. खासदार नीलेश राणे यांनीदेखील हा धागा पकडत पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरेंना लक्ष केले आहे.\nसुशांतसिहच्या मृत्यूप्रनंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रनौत हीने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टीका केली होती. त्यानंतर तीने मुंबईपोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता कंगणानेही बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रेटींची ड्रग टेस्ट करावी अशी मागणी केली. त्यामुळे या चर्चेला पुन्हा नवीन वळण लागल्याचे दिसून आले. कंगणाचा हा धागा पकडत खासदार नीलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांचीही ड्रग टेस्ट करावी अशी मागणी केली आहे.\nक्रॉफर्ड मार्केट दुर्घटना: नईमच्या मृत्यूमुळे कुटुंब निराधार, मृतदेह गावी नेण्यासाठीही होती पैशांची चणचण\nभाजपमधील बडे नेते सरकारवर टीका करीत असतात. तसेच विशेषतः अदित्य ठाकरेंवरही टीका करण्यात येते. परंतु नीलेश राणे यांच्याकडून सातत्याने अदित्य ठाकरेंचे नाव घेऊन टीका करण्यात येत आहे. नीलेश राणेंच्या या ट्वीटला शिवसेना कसे उत्तर देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराहुरीत कासार यांची पोपळघट यांच्यासाठी माघार\nराहुरी : राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनिल कासार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे...\nलासलगावचे मनमाड तर होणार नाही ना\nनाशिक/लासलगाव : लासलगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोळा गाव पाणीपुरवठा योजनेची पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटणे हे जणू पाचवीला पुजले आहे. मागील १० ते...\n\"नीलेश राणे यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही\"\nसिंधुदुर्ग : खासदार नीलेश राणे यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. निलेश राणे हे भाजप��े आऊटडेटेड झालेले नेते आहेत अशी जोरदार टीका...\nमनाशी खूणगाठ बांधली अन् कोरोनाला धैर्याने तोंड दिले : पोलिस पाटील प्रशांत कोळी\nमायणी (जि. सातारा) : येथील पोलिस पाटील प्रशांत कोळी यांनी कोरोनाबाधित झाल्यानंतर भयभीत होऊन काळजी न करता त्यावर मात करण्याची काळजी घेतली. धैर्य,...\nभिवंडी दुर्घटनाः कंगनाचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल\nमुंबईः सोमवारी पहाटे भिवंडीत तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड...\nखासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर वाजले ढोल; मराठा क्रांती मोर्चाचे खासदारांच्या घरासमोर आंदोलन\nअमरावती - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षण तसेच अन्य विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार नवनीत राणा यांच्या निवासस्थानासमोर आज सकाळी १० वाजता ढोल...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/women-arrested-navi-mumbai-pushing-young-girls-bad-business-340731", "date_download": "2020-09-25T03:35:17Z", "digest": "sha1:S3QVA3B2HYTIIOJHSOKLUUR3EUB5WLEL", "length": 14398, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने सापळा रचून महिलेला केली अटक | eSakal", "raw_content": "\nमानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने सापळा रचून महिलेला केली अटक\nस्वत:च्या पोटच्या मुलीचा वेश्यागमानासाठी 1 लाख 20 हजार रुपयांमध्ये सौदा करणाऱ्या महिलेला नेरुळ येथे अटक करण्यात आली आहे.\nनवी मुंबई: स्वत:च्या पोटच्या मुलीचा वेश्यागमानासाठी 1 लाख 20 हजार रुपयांमध्ये सौदा करणाऱ्या महिलेला नेरुळ येथे अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने सापळा रचून या महिलेला अटक केली आहे. या कारवाईत संबधित मुलीला पोलिसांनी सुधारगृहात पाठविले आहे.\n राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सेवेला हिरवा कंदील; उद्यापासून सुरू होणार बुकिंग\nपोलिसांनी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कारवाईत अटक केलेल्या महिलेचे नाव सोनम सिंग (वय 40) असून ती मीरा रोड येथील रहिवासी आहे. सोनम ला 18 वर्षाची मुलगी आहे. या मुलीचा वेश्यागमनासाठी तीेने दीड लाखाचा सौदा लावला होता. मुलगी पहिल्यांदाच शरिरसंबधांना समोरे जाणार असल्याने या महिलेने तीचा जादा बोली लावली होती अशी माहिती मिळाली आहे.\nयाप्रकरणाची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाल्यानंतर उपायुक्त प्रविणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड व त्यांच्या पथकाने या कारवाईसाठी बनावट ग्राहक तयार करुन सोनम सिंग ला सापळ्यात अडकवून अटक केली.\n'सत्ता विसर्जनाचा मुहूर्त त्यांनाच विचारून काढतो'; देवेंद्र फडणवीसांचा स्वकीयांनाच टोला\nसोनमने पोलिसांच्या बनावट ग्राहकाला सोमवारी नेरुळच्या शिरवणे गावातील एका हॉटेलची रुम बुक केली होती त्यानंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सोनम सिंग ही मीरा-भाईंदर येथून कारमधुन मुलीला घेऊन आल्यानंतर पोलिस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. यानंतर सोनमवर गुन्हा नोंदवण्यात आला असून, मुलीची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपाणी नदीचं सासर ... पाणी नदीचं माहेर...\nभोकर (जि. नांदेड) - यंदाचा पावसाळा टपो-या थेंबाची पालखी घेऊन उन्मेषाचा अन् चैतन्याचा सोहळा साजरा करतो आहे. अशा आल्हाददायी वातावरणात चिंब भिजलेल्या...\nNCB ने तपास CBI कडे सुपुर्द करायला हवा; NCB ला तपासाचा अधिकार नाही; सतीश मानेशिंदेंचा युक्तिवाद\nमुंबई, ता. 24 : अमलीपदार्थ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या वतीने आज एनसीबी करीत असलेल्या तपासाला मुंबई उच्च न्यायालयात...\nसुधा भारद्वाज यांच्या अर्जावर सुनावणीस कोर्टाचा नकार\nनवी दिल्ली- कोरेगाव-भीमा प्रकरणी दोन वर्षांपासून तुरुंगात असलेल्या आरोपी सामाजिक कार्यकर्त्या आणि वकिल सुधा भारद्वाज यांच्या हंगामी जामीन अर्जावर...\nकर्मचारी कोरोना बाधित झाल्याने स्टेट बॅंक शाखेचे व्यवहार ठप्प\nमंगळवेढा(सोलापूर)ः शहरातील बॅंक ऑफ इंडिया पाठोपाठ सर्वात मोठी बॅंक असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेत एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे शनिवारपासून...\nउडीदाला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळतोय; उमरगा, मु��ुम बाजार समितीत आवक सुरु\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : यंदाचा पावसामुळे उडीद, मूगाची नासाडी झाली. राज्य सरकारने हमीभाव जाहीर करून ऑनलाईन नोंदणीचे आवाहन केले असले तरी सद्यःस्थितीत...\nविदर्भावर पुन्हा कोपला निसर्ग, अतिवृष्टीमुळे शेतपिकांची नासाडी: शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी\nविजयगोपाल (जि. वर्धा) : परिसरात गत आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतमालाची नासाडी झाली आहे. शेतात पाणी साचल्याने कपाशीची बोंडे सडली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/antigen-tests-increased-solapur-city-today-78-positive-and-four-deaths-327027", "date_download": "2020-09-25T03:39:32Z", "digest": "sha1:UF7AC5QY5TPYAVZABFH44AGF4BED2YYB", "length": 15068, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "ऍन्टीजेन टेस्ट वाढल्या! शहरात 78 पॉझिटिव्ह अन्‌ चौघांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\n शहरात 78 पॉझिटिव्ह अन्‌ चौघांचा मृत्यू\nशहरातील 31 हजार 597 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट\nआतापर्यंत चार हजार 785 कोरोनाबाधित रुग्ण आढळले\nआज शहरात सापडले 78 कोरोना पॉझिटिव्ह; चौघांचा झाला मृत्यू\nएकूण मृतांची संख्या 352; दोन हजार 904 रुग्णांनी केली कोरोनावर मात\nसोलापूर : शहरातील रुग्णसंख्या वाढत असतानाच दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आतापर्यंत एकूण चार हजार 785 रुग्णांपैकी तब्बल दोन हजार 904 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे 352 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. सोमवारी (ता. 27) केलेल्या 926 ऍन्टीजेन टेस्टमध्ये 78 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर चौघांचा मृत्यू झाल्याचा अहवाल महापालिकेने आज दिला.\nसोलापुरातील स्वामी विवेकानंद नगर (होटगी रोड), सिंधू विहार, सैफूल, द्वारका नगर, संजय गांधी नगर, कोळी वस्ती (विजयपूर रोड), एलआयसी कॉलनी, मंत्री चंडक, भवानी पेठ, शुक्रवार पेठ, थोबडे नगर, सायली अपार्टमेंट, लक्ष्मी नगर (हत्तुरे वस्ती), न्यू पाच्छा पेठ (अशोक चौक), समर्थ चौक, महाविर हौसिंग सोसायटी, सेटलमेंट फ्री कॉलनी, झोपडपट्��ी क्रमांक एक (गांधी नगर), मार्कंडेय नगर, मल्लिकार्जुन नगर, थोबडे वस्ती, अभिषेक नगर (मुरारजी पेठ), जुने गावठाण (बाळे), दक्षिण कसबा, शुक्रवार पेठ, श्रध्दा अपार्टमेंट (नवी पेठ), म्हाडा कॉलनी, जुळे सोलापूर, योगीराज नगर (माशाळ वस्ती), शेटे नगर, दत्त नगर, योगायोग नगर (शेळगी), जुना विडी घरकूल, हत्तुरे वस्ती, भारतमाता नगर, हत्तुरे नगर (विमानतळाजवळ), दमाणी नगर, गवळी वस्ती, शांती नगर (नई जिंदगी), मंजुषा सोसायटी (विकास नगर), निमल नगर (एमआयडीसी), साई नगर, शंकर नगर, बसवेश्‍वर नगर या ठिकाणी नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.\n'येथील' चार रुग्णांचा मृत्यू\nहत्तुरे वस्ती परिसरातील मल्लिकार्जुन नगरातील 55 वर्षीय महिलेचा, शेळगी परिसरातील 60 वर्षीय पुरुष, विद्या नगर परिसरातील 60 वर्षीय पुरुषाचा आणि थोबडे नगर परिसरातील 58 वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nशहरातील 31 हजार 597 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट\nआतापर्यंत चार हजार 785 कोरोनाबाधित रुग्ण आढळले\nआज शहरात सापडले 78 कोरोना पॉझिटिव्ह; चौघांचा झाला मृत्यू\nएकूण मृतांची संख्या 352; दोन हजार 904 रुग्णांनी केली कोरोनावर मात\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदादरकर काळजी घ्या, कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ\nमुंबई : कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुंबई पुन्हा एकदा कोरोना व्हायरसनं डोकं वर...\nपुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता. 24) 3521 नवे कोरोना रुग्ण: मृत्यूचा आकडा ६००० पार\nपुणे - पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता. 24 ) दिवसभरात एकूण 3 हजार 521 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 1 हजार 512 जण आहेत...\nरेमडेसिव्हिरवर निर्बंध;ऑक्‍सिजनवरील रुग्णांनाच इंजेक्‍शन देण्याच्या \"एफडीए'च्या सूचना\nपुणे - रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन आता फक्त ऑक्‍सिजनवर (मॉडिरिट कंडिशन) असलेल्या रुग्णास देण्याच्या स्पष्ट सूचना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)...\nदहा दिवसांत ॲक्टिव्ह रुग्णांत हजाराने घट\nजळगाव : जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संसर्गात गेल्या काही दिवसांपासून प्राप्त होणारे आकडे थोडा दिलासा देणारे आहेत. गेल्या आठ- दहा दिवसांत...\nखाणावळी, वसतिगृहे लॉकडाउनच; स्पर्धा परीक्षार्थींची प्रतीक्षा\nपुणे - \"घरात गेल्या 18 वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी खाणावळ (मेस) चालवत आहे. लॉकडाउन लागले आणि खानावळ जवळपास बंदच झाली. काही मोजकेच विद्यार्थी...\n‘त्या’ दोन्ही मुलींना होती बाबांची प्रतीक्षा, पण घडले धक्कादायकच \nहिंगणा (जि.नागपूर): त्यांचे निवासस्थान हिंगणा मार्गावरील वैशालीनगर येथे आहे. पत्नी प्रमिला, मृणाल (२२) व प्रज्ञा (२०) या दोन मुलींसह या ठिकाणी राहतात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/corona-crosses-900-mark61-new-patients-day-policeman-dies-kameri-13-released", "date_download": "2020-09-25T03:17:23Z", "digest": "sha1:LRQTU7PWXXXW3PGDRBL77YU5D6JQO4GL", "length": 18105, "nlines": 294, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोनाने नऊशेचा टप्पा ओलांडला..दिवसभरात 61 नवे रूग्ण : कामेरीत पोलिसाचा मृत्यू, 13 जण कोरोनामुक्त | eSakal", "raw_content": "\nकोरोनाने नऊशेचा टप्पा ओलांडला..दिवसभरात 61 नवे रूग्ण : कामेरीत पोलिसाचा मृत्यू, 13 जण कोरोनामुक्त\nसांगली- जिल्ह्यातील रूग्णसंख्येने आज नऊशेचा टप्पा ओलांडला. जिल्ह्यात दिवसभरात 61 रूग्ण आढळले. तर कामेरी (ता. वाळवा) येथे 57 वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यात आजअखेर 26 रूग्ण मृत झाले आहेत. आज 13 रूग्ण कोरोनामुक्त झाले.\nसांगली- जिल्ह्यातील रूग्णसंख्येने आज नऊशेचा टप्पा ओलांडला. जिल्ह्यात दिवसभरात 61 रूग्ण आढळले. तर कामेरी (ता. वाळवा) येथे 57 वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यात आजअखेर 26 रूग्ण मृत झाले आहेत. आज 13 रूग्ण कोरोनामुक्त झाले.\nमहापालिका क्षेत्रात आज दिवसभरात 34 कोरोना \"पॉझिटिव्ह' रुग्णाची नोंद झाली आहे. यामध्ये सांगलीत 23 रुग्ण सापडले असून एका काळी वाट परिसरात 14 रुग्ण कोरोना \"पॉझिटिव्ह' सापडले आहेत. याचबरोबर मंगलमूर्ती कॉलनीतील एक होलसेल भाजी विक्रेत्यास सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. खणभाग लाळगे गल्ली, अभयनगर, गणेशनगर, अरिहंत कॉलनी या ठिकाणी सुद्धा कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर मिरजेत नदीवेस, कमानवेस आणि गोठण ��ल्ली परिसरात कोरोनाचे 11 रुग्ण सापडले आहेत.\nजत तालुक्‍यात 9 कोरोना बाधित रूग्ण आढळले. त्यामध्ये जत शहरातील पाच, उमदी येथील दोन, कोंत्याव बोबलाद व गुलगुजनाळ येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. मिरज तालुक्‍यात आज सहा रूग्ण आढळले. त्यामध्ये कवलापूर येथे दोन, बिसूर, गुंडेवाडी, अंकली आणि मालगाव येथील एका रूग्णाचा समावेश आहे. वाळवा तालुक्‍यात पाच रूग्ण \"पॉझिटीव्ह' असल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये कामेरी येथे दोन तर पेठ, साखराळे आणि आष्टा येथे एक रूग्ण आढळला. त्यापैकी कामेरी येथील 57 वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.\nआटपाडी तालुक्‍यात निंबवडे, पळसखेल आणि दिघंची येथील प्रत्येकी एक रूग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. तसेच तासगाव, गवळेवाडी (ता. शिराळा), बांबवडे (ता. पलूस), मोहिते वडगाव (ता. कडेगाव) येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळला. आज दिवसभरात 13 रूग्ण कोरोनामुक्त झाले. तर 24 रूग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून त्यापैकी 10 जण व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यातील रूग्णसंख्येने नऊशेचा टप्पा ओलांडून 902 चा आकडा गाठला आहे. त्याशिवाय परजिल्हा व परराज्यातील 48 रूग्ण मिरज कोविड रूग्णालयात उपचार घेत आहेत.\nलॉकडाऊनचा पालकमंत्री यांचा इशारा\nपालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, \"\"सांगली जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढत आहे. याबाबत प्रशासन खबरदारी घेत आहेत. जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी. कोरोना होणारच नाही असे डोक्‍यात ठेवून काही जण गर्दी करत आहेत. त्यामुळे रोगाचा फैलाव वाढतोय. आपल्या जिवाला जपा, आवश्‍यक असेल तरच घराबाहेर पडा. प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे, मात्र त्यात तुमचे योगदान महत्त्वाचे आहे. परिस्थिती जर नियंत्रणात आली नाही तर आम्हाला नाईलाजाने पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करावी लागेल. त्याने कारखाने बंद होतील, रोजगार जाईल, ज्यांचे हातावर पोट आहे त्यांची अडचण होईल, आर्थिक फटका बसेल. यामुळे प्रशासनाला सहकार्य करा, नियमांचे पालन करा, काळजी घ्यावी.''\nआजअखेरचे एकुण रूग्ण- 902\nउपचार घेत असलेले रूग्ण- 443\nआजअखेर बरे झालेले रूग्ण- 433\nआजअखेर मृत झालेले रूग्ण- 26\nबाधितपैकी चिंताजनक रूग्ण- 24\nग्रामीण भागातील रूग्ण- 573\nशहरी भागातील रूग्ण- 75\nमहापालिका क्षेत्र रूग्ण- 254\nआटपाडी- 79, जत- 106, कडेगाव- 46, कवठेमहांकाळ- 25, खानापूर- 27, मिरज- 59, पलूस- 58, शिराळा- 147, तासगाव- 26, वाळवा- 75, महापालिका क��षेत्र 254\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगटाचा अध्यक्ष बदलानंतर जप्त केलेल ट्रॅक्‍टर मिळाले परत\nकोल्हापूर, : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या प्रवर्गावर अतिक्रमण करत मिनी ट्रॅक्‍टर योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर तीन ट्रॅक्‍टर जप्त...\nजिल्ह्यात दिवसभरात विक्रमी २ हजार ३१० रूग्‍ण कोरोनामुक्त; नवे १ हजार १७६ बाधित\nनाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून कोरोनामुक्‍त होणाऱ्या रूग्‍णांच्‍या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे बरे झालेल्‍या रूग्‍णांच्‍या...\nपैनगंगेच्या पुरामुळे अनेकांची शेती पाण्याखाली; पिकांचे नुकसान\nहिमायतनगर - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने खरिपाच्या पेरणीतील पिकांची स्थिती नाजूक बनली आहे. तसेच इसापूर धरण क्षेत्रात मोठ्या...\n गेल्याच वर्षी पतीचा मृत्यू आणि आता अपघातात गमावला चार वर्षाचा मुलगा\nतळेगाव (जि. वर्धा) : गेल्या वर्षी पतीचे निधन झाले, मात्र ते डोंगराएवढे दु:ख मनात दडवुन ती पदर खोचून कामाला लागली कारण तिच्यावर तीन मुलांच्या...\nकापूस उत्पादक शेतकऱ्यांची घुसमट; शेतात सडतोय, घरात गरम होतोय \nगणपूर (ता. चोपडा) ः पावसामुळे घरात वेचून आणलेला कापूस गरम होत असून, शेतात झाडावरील पक्क्या कैऱ्या सडत असल्याने उत्पादक अडचणीत सापडले आहेत....\nस्पर्धा परीक्षेचे वास्तव : कोरोनातील परीक्षा आणि करिअरसाठी संघर्षाचा दबाव सहन होईना\nपुणे : घरी दोन एकर शेती, वडील साखर कारखान्यामध्ये कामाला जातात, आई गृहिणी आहे, मी अधिकारी व्हावे म्हणून त्यांनी मला पुण्यात पाठवले. गेल्या तीन चार...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sureshbhat.in/node/1283", "date_download": "2020-09-25T03:48:53Z", "digest": "sha1:IM742ZJBNFAY7SQIBAYF5RZN4DKXY3GK", "length": 6522, "nlines": 121, "source_domain": "sureshbhat.in", "title": "हे तेवढे बरे झाले | सुरेशभट.इन", "raw_content": "इतकेच मला जातांना सरणावर कळले होत���\nमरणाने केली सुटका जगण्याने छळले होते\nमुखपृष्ठ » हे तेवढे बरे झाले\nहे तेवढे बरे झाले\nहे तेवढे बरे झाले\nशाप सारे खरे झाले\nचंद्र असता रात्र काळी\nऋतू का हासरे झाले\nऋतू का हासरे झाले\nदोघांनाही खूप खूप धन्यवाद.\nइथे लिहीणारे सगळेच फार छान लिहितात त्यामुळे जरा घाबरत घाबरतच इथे गजल सादर करायचा प्रयत्न केला.\nमोगरा शेर फार आवडला श्यामली\nएवढे हे बरे झाले\nशाप सारे खरे झाले\nचंद्र असता रात्र काळी\nऋतू का हासरे झाले\nदारही लाजरे झाले.... हे सर्वच शेर छान\nश्यामली, ह्या संकेतस्थळावर तुमची रचना बघून आनंद झाला. इथे लिहीत राहा. वाचत राहू. माझ्यामते, दोन ओळींतले अंतर फार जास्त झाले आहे असे वाटले. थोडी अधिक स्पष्टता आल्यास उत्तम.\nयाओळीतल्या अंतराबद्दल विचार नक्की करेन.\nगजल अगदीच बाळबोध आहे हे मीही जाणते, पण तुम्ही लोक प्रोत्साहन देताय त्यामुळे बरं वाटलं जरा . खूप खूप धन्यवाद. :)\nचंद्र असता रात्र काळी\nचांदणे घाबरे झाले (हा हा खरचं...\nमरणही साजरे झाले (वा क्या बात है.\nऋतू का हासरे झाले\nतुम्हाला गझल लेखनास मनापासुन शुभेच्छा.. पुढिल गझलेची वाट पाहत आहे. :)\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AD%E0%A5%AA", "date_download": "2020-09-25T04:25:39Z", "digest": "sha1:IDGQTKNR64MCIYFA6XK7KMT2ZE4XUUR4", "length": 3420, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १७७४ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७५० चे - १७६० चे - १७७० चे - १७८० चे - १७९० चे\nवर्षे: १७७१ - १७७२ - १७७३ - १७७४ - १७७५ - १७७६ - १७७७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nमे १० - लुई सोळावा फ्रांसच्या राजेपदी.\nजुलै २१ - कुचुक-कैनार्जीची संधी - ऑट्टोमन साम्राज्य व रशियाने युद्ध संपवले.\nऑगस्ट १ - जोसेफ प्रीस्टली व कार्ल विल्हेमने ऑक्सिजन मूलतत्त्वाचा शोध लावला.\nमे १० - लुई पंधरावा, फ्रांसचा राजा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ मार्च २०१८ रोजी २१:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetest.sbfied.com/police-bharti-question-paper-263a/", "date_download": "2020-09-25T04:36:45Z", "digest": "sha1:47YTWYOOJIH5G6XTSR3O7N32K6B6FQKY", "length": 10592, "nlines": 112, "source_domain": "onlinetest.sbfied.com", "title": "Free Police Bharti Question Paper 263 - Download in pdf", "raw_content": "\nFAQ [ नेहमी विचारले जाणारे प्रश्न ]\nProblem And Solutions [ टेस्ट देण्यात येणाऱ्या सर्व अडचणी सोडवा ]\nTestimonials [काही प्रतिक्रिया ]\nटेस्ट सोडवताना अडचण येते आहे \nया बटनवर क्लिक करून माझ्यासोबत या आपण अडचण सोडवू ..\nसागर सर एस बी फाईड च्या माध्यमातून खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या सुमारे 45,000 मित्रांच्या संपर्कात आहे.\nगणित शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे ते पोलीस भरती परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांमध्ये खास प्रसिद्ध आहेत.\nपरीक्षाच्या बदलणाऱ्या पद्धतीनुसार तयारी करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे\nआणि त्यातूनच FREE ONLINE TEST ते मित्रांसाठी उपलब्ध करून देतात.\n1. 3 4 8 9 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती चार अंकी संख्या तयार करता येतील [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n2. एक हुशार व्यापारी इमिटेशन ज्वेलरी विकताना त्यांच्या किमतीऐवजी इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांचे लेबल लावतो. ज्यामध्ये 1= C 2= D 3= E असा क्रम पाळतो जर JK ही रक्कम त्याने चुकीने 68 वाचली तर त्याला किती नुकसान होऊ शकते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n3. जेवताना बोलू नको – या वाक्यातील जेवताना हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n4. चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n5. लक्षद्वीप बेटे …… आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n6. 32 व्या वाढदिवशी सुभाष घरातील 3 प्रौढ व्यक्ती आणि 3 मुलांना घेऊन बाहेर जेवायला गेला त्यांचे बिल 1075 रू झाले. प्रत्येक लहान मुल���साठी 125 रू प्रमाणे बिल आकारले गेले. जर एक प्रौढ व्यक्ती सुभाष सोबत गेला नसता तर बिलाची रक्कम किती झाली असती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n7. आदिवासी समाजाच्या विकासासाठी कोसबाड प्रकल्पाच्या माध्यमातून …… कार्यरत आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n8. गौरीच्या आईची सासू आणि गौरवच्या वडिलांची आई ही व्यक्ती रामराव यांची पत्नी आहे. जर रामराव यांना दोन मुले असतील तर गौरी आणि गौरव यांचे नाते काय असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nचुलत भाऊ बहीण (1)\nपर्याय 1 किंवा 3\n9. लसावि काढा – a²b आणि c²d [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n10. पैसे घ्यायला तुम्ही किंवा तुमचा भाऊ आला तरी चालेल. – उभयान्वयी अव्यय प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n11. भारताच्या लोकपालांना पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n12. दोन शहरातील अंतर 950 किमी आहे. दोन कार या दोन वेगळ्या शहरातून अनुक्रमे 128kmph आणि 62 kmph वेगाने निघाल्या. तर त्या ज्या ठिकाणी एकमेकींना भेटतील ते ठिकाण 128 kmph वेगाने निघालेल्या कारच्या प्रवास सुरू केलेल्या ठिकाणापासून किती दूर असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n13. नीलकमल या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा खालील पैकी कोणत्या शब्दाचा होत नाही [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n14. एक हुशार व्यापारी इमिटेशन ज्वेलरी विकताना त्यांच्या किमतीऐवजी इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांचे लेबल लावतो. ज्यामध्ये 1= C 2= D 3= E असा क्रम पाळतो तर FJ ही अक्षरे किती रक्कम दाखवतील [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n15. अर्जुनासारखे श्रेष्ठ धनुर्धर व्हायचे असेल तर कर्ण खूप संवेदनशील पाहिजे – या वाक्यात कर्ण या शब्दाचा अर्थ काय आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nपर्याय (1) आणि (2)\nमराठीची आणखी एक टेस्ट द्या\nसंपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या\nचालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या\nटेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर ��ालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.\nतुम्ही आहात का भावी पोलिसांच्या ग्रुप मध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21341/", "date_download": "2020-09-25T04:52:03Z", "digest": "sha1:JQOOK666JMOEPWOFE7OLUNHXD53IWCPH", "length": 15734, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कोरोमंडल – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकोरोमंडल : कॉरोमांडल, कॅलिमीर, भूशिरापासून पेन्नरच्या मुखापर्यंतच्या भारताच्या पूर्व किनाऱ्यास कोरोमंडल किनारा म्हणतात. कोरोमंडल नावाच व्युत्पत्तीबद्दल अनेक मते आहेत. चोलामंडलम्‍चा (चोलांच्या राज्यातील प्रदेश) अपभ्रंश होऊन कोरोमंडल नाव पडले असणे शक्य आहे. या सु. ७२५ किमी. लांबीच्या किनारपट्टीचा काही भाग हल्ली तमिळनाडूत आणि काही आंध्र प्रदेशात आहे. समुद्रकिनाऱ्यापासून पूर्व घाटापर्यंतचा हा प्रदेश सपाट असून किनारा दंतुर नसल्यामुळे यावर नैसर्गिक बंदरे नाहीत. नेगापटम्, पाँडिचेरी, मद्रास ही या किनाऱ्यावरील प्रमुख बंदरे मानवनिर्मित असून दरवर्षी त्यांवर लाखो रुपये खर्च होतो. पुलिकत हे खारकच्छ या किनाऱ्यावर असून त्यातील बेटांवर चुना तयार करण्याचा उद्योग चालतो.\nया प्रदेशाचे हवामान उष्ण असून चैत्रपासून आश्विनापर्यंत रात्री काहीशा शीतल भासतात. या भागात वर्षाकाठी सु. ७५ ते १०० सेंमी. पाऊस पडतो. पैकी जवळजवळ २/३ आश्विनापासून मार्गशीर्षापर्यंत ईशान्य ��ोसमी वाऱ्यांमुळे व बाकीचा वैशाखानंतर पडतो. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वादळांमुळे, विशेषतःवर्षाच्या उत्तरार्धात, या प्रदेशात बरेच नुकसान होते. कावेरी, पालार, पोन्नाइय्यार, पेन्नर या नद्यांचे त्रिभुज प्रदेश या किनाऱ्यावर असून तांदूळ हे ह्या सुपीक भूभागातील मुख्य पीक आहे. मात्र त्याला पाणी पुरवावे लागते. समुद्रकाठी मासेमारी व मीठ तयार करणे, हे मुख्य उद्योग आहेत. जळण, वाळविलेली आणि खारवलेली मासळी, मीठ यांची बरीचशी वाहतूक किनाऱ्याला संमातर गेलेल्या बकिंगहॅम कालव्यातून होते. अलीकडे या किनाऱ्यावर लिग्नाइट कोळसा सापडला आहे. भुईमूग, कापूस, तीळ, नाचणी, कुंबू (बाजरी) ही येथील इतर पिके होत.\nनेगापटम्, कारिकल, चिदंबरम्, कडलोर, पोर्तोनोव्हो, पाँडिचेरी, चिंगलपुट, मद्रास, नेल्लोर, ओंगोल इ. प्रसिद्ध शहरे या किनारपट्टीवर आहेत. तंजावर, तिरुचिरापल्ली, कांचीपुरम्, जिंजी, वांदीवाश, अर्काट इ. शहरे किनाऱ्यापासून अधिक दूर आहेत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्क��त भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/crime/action-on-sahyadri-restaurant-bar-in-uran", "date_download": "2020-09-25T04:19:43Z", "digest": "sha1:CPXKMUTAQMYIOZ3MNWWLXPFDNPYBUBSW", "length": 6297, "nlines": 95, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | उरणमधील सह्याद्री रेस्टॉरंट,बारवर कारवाई | क्राइम: ताज्या मराठी बातम्या | Latest Crime News | Crime Marathi News | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nउरणमधील सह्याद्री रेस्टॉरंट,बारवर कारवाई\nउरणमधील सह्याद्री रेस्टॉरंट,बारवर कारवाई\nलॉकडाऊनमध्ये रेस्टॉरंट व बार उघडण्यास शासनाची बंदी असतानाही या आदेशाची पायमल्ली करून उरण शहरात सह्याद्री रेस्टॉरंट व बार सुरू ठेवल्या प्रकरणी उरण पोलिसांनी मालक अशोक महाबल शेट्टी यांच्यावर 3 े गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई होऊनही बार सुरुच असल्याची माहिती शेजारील नागरिकांनी दिली.\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे शासकीय पातळीवर इतर व्यवसाया बरोबर ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो ते व्यवसाय सुरू करण्यास मनाई आहे. त्यामध्ये रेस्टॉरंट व बारचाही समावेश आहे. वीर सावरकर मैदाना समोरील अशोक शेट्टी यांच्या मालकीचा सह्याद्री रेस्टॉरंट व बार सुरू असल्याची खबर उरण पोलिसांना लागताच त्यांनी बारवर धाड टाकली असता त्यांना रेस्टॉरंट व बार सुरू असल्याचे निदर्शनास आले. पुढील तपास वपोनी जगदीश कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहपो निरीक्षक पवार हे करीत आहेत.\nलुटमार करणारी टोळी गजाआड\nबंद घरातून सहा लाखांचा ऐवज लंपास\nकोर्लई येथून जाळे, डोल चोरी\nउरणमध्ये भरदिवसा कौटुंबिक वादातून खुनीहल्ला\nपनवेलमध्ये मनसे कार्यकर्त्यांना अटक\nजाब विचारणार्‍या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल\nपोलिसांना मारहाण करणार्‍या आरोपीस कारावास\nपेण अर्बन बँक घोटाळा ठेवीदार, खातेदार संघर्ष समितीतर्फे...\nकृषी विधेयकावरुन काँग्रेसची आंदोलनाची तयारी\nचौलमध्ये माझं कुटूंब माझी जबाबदारी मोहीम\nमाझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान\nमहाराष्ट्राच्या सुपुत्राला काश्मिरमध्ये वीरमरण\nटीव्ही चॅनेलच्या पत्रकाराची मुंबईच्या पत्रकारांकडून धुलाई\nशिक्षकांना शोधायचे तरी कुठे\nहयातीच्या दाखल्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/rishi-kapoor-watched-vicky-kaushal-starrer-uri-the-surgical-strike-says-terrific-war-fare-film/articleshow/67623527.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-25T04:53:15Z", "digest": "sha1:WFF42NR4URZL6OOK2JJONWW6646O2KF4", "length": 12067, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'उरी' डोळ्यात अंजन घालणारा चित्रपट: ऋषी कपूर\nबॉलिवूडमध्ये सध्या विकी कौशलच्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'ची चर्चा सुरू आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय आर्मीने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारित 'उरी' प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. नुकताच बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी हा चित्रपट पाहिला आणि त्यांना हा चित्रपट इतका आवडला की, चित्रपटाबद्दल खास ट्विट करत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.\nबॉलिवूडमध्ये सध्या विकी कौशलच्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'ची चर्चा सुरू आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय आर्मीने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारित 'उरी' प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. नुकताच बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी हा चित्रपट पाहिला आणि त्यांना हा चित्रपट इतका आवडला की, चित्रपटाबद्दल खास ट्विट करत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.\n'उरी' ही भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राइकची उत्तम कथा आहे. आत्तापर्यंत भारतात बनलेला हा बहुधा हा सर्वात चांगला युद्धपट आहे. हा चित्रपट केवळ पाकिस्तानच्या विरोधात नसून भारताच्या विरोधात कारवाया करण्यासाठी ज्यांना प्रशिक्षण दिलं जातं, त्या प्रत्येक दहशतवाद्याच्या विरोधात आहे. हा चित्रपट सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा ठरेल,' अशी आशाही ऋषी कपूर यांनी व्यक्त केली आहे.\nऋषी कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये असून ते कॅन्सरवर उपचार घेत असल्याची चर्चा आहे. याच कारणानं ते आपल्या आईच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहू शकले नव्हते. सूत्रांच्या माहितीनुसार, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच ते भारतात परततील.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n... म्हणून अलका कुबल यांनीच केले आशालता वाबगावकर यांच्य...\nजया साहाची कबुली, श्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ...\nड्रग्ज चॅटमध्ये नाव आल्यानंतर दीपिका पादुकोणने या दोन ल...\nअभिनेत्री आशालता माझ्या गुरुभगिनी, अशोक सराफ यांना तीव्...\nसुशांतने सारासोबत हिमालयात घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस...\n‘चांदण्या’तून सुरुवात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nबंगालच्या कलाकाराने हुबेहुब साकारला सुशांतचा मेणाचा पुतळा, पाहा पूर्ण व्हिडिओ\nदेशबिहार विधानसभा निवडणूक : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता\nमुंबईएकनाथ शिंदेंना करोना; आदित्य ठाकरे यांनी केलं 'हे' ट्वीट\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nमुंबईभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे; धनंजय मुंडेंची टोलेबाजी\nदेशकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान देणार, 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार\nनागपूरकडकनाथ कोंबड्यांचे आमिष दाखवले, शेतकऱ्���ांना १७ लाखांना फसवले\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nकार-बाइकपुन्हा महाग झाली BS6 Renault Triber, जाणून घ्या नवी किंमत\nविज्ञान-तंत्रज्ञानसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/entertainment/virat-anushka-marriage/photoshow/62031818.cms", "date_download": "2020-09-25T05:08:38Z", "digest": "sha1:WHFOXWJEFOVPYUG4Q6GPVXFIT3WX7ZTX", "length": 4304, "nlines": 79, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरब ने बना दी जोडी...\nतरुणाईची सर्वांत लाडकी जोडी म्हणून अल्पावधीत प्रसिद्धी मिळालेले ‘विरुष्का’ अर्थात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सोमवारी इटलीमध्ये विवाहबद्ध झाले. दोघांचेही कुटुंबीय आणि जवळचे मित्र या विवाह सोहळ्याला उपस्थित होते.\nपियां का घर प्यारा लगे...\nसोन्यात सजले, रुप्यात भिजले, रत्नप्रभा तनु ल्याले...\nती पाहताच बाला, कलिजा खलास झाला...\nविराटच्या हलदीला, वऱ्हाडी नाचती...\nमेहेंदी लगा के रखना...\nविराट कोहली c & b अनुष्का शर्मा\nविराट-अनुष्काच्या लग्नाचे फोटोपुढची गॅलरी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+Kokosa+dvipasamuha.php?from=in", "date_download": "2020-09-25T03:11:38Z", "digest": "sha1:T7DRFSHLFKAXNTHHRKMRLSZMS2L4QKYI", "length": 9931, "nlines": 24, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड कोकोस द्वीपसमूह", "raw_content": "\nदेश कोड कोकोस द्वीपसमूह\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्���मांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेश कोड कोकोस द्वीपसमूह\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमा��दीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 01556 11556 देश कोडसह +6189162 1556 11556 बनतो.\nदेश कोड कोकोस द्वीपसमूह\nकोकोस द्वीपसमूह येथे कॉल करण्यासाठी देश कोड. (Kokosa dvipasamuha): +6189162\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी कोकोस द्वीपसमूह या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 006189162.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक कोकोस द्वीपसमूह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/shrirampur-taluka-23-people-were-diagnosed-coronary-artery-disease-and-five-patients-were", "date_download": "2020-09-25T03:11:20Z", "digest": "sha1:O5OQUKJW3ZFG7PDBARHWEKEUATESHD3M", "length": 16375, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "युवानेत्यासह २३ जणांना कोरोनाची बाधा रॅपीड तपासणीत आढळले पाच रुग्ण | eSakal", "raw_content": "\nयुवानेत्यासह २३ जणांना कोरोनाची बाधा रॅपीड तपासणीत आढळले पाच रुग्ण\nशहरात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असुन आज दिवसभरात २३ नव्या रुग्णांची नोंद झाली.\nश्रीरामपूर (अहमदनगर) : शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असुन आज दिवसभरात २३ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यात एका युवानेत्यासह पत्नी, दोन मुले, राऊत वस्ती तीन, पढेगाव एक, प्रभाग सात एकासह बेलापूर व फत्याबाद येथील प्रत्येकी एक तर सायंकाळी उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात विविध ठिकाणचे ११ अशा २३ रुग्णांचा त्यात समावेश आहे.\nशहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने संसर्गाची साखळी तोडण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. काल तीघांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर आज नव्याने २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे शहरासह तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १६४ झाली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.\nआरोग्य विभागाने आज १६ नागरीकांची तपासणी केली. दरम्यान, युवानेत्याला सर्दी, तापाची लक्षणे आढळल्याने त्यांची रॅपीड तपासणी केल्यानंतर ते कोरोना पाॅझिटिव्ह आले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. रॅपीड तपासणीत आज पाच तर अन्य १८ कोरोनाबाधित आढळले. कोरोनामुळे दोन संशयीतांसह सात जणांचा मृत्यु झाला.\nतर ६० हुन अधिक रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले. संतलुक रुग्णालयातील कोविड उपचार विभागात अॅक्टीव रुग्णांवर उपचार सुरु असुन गंभीर रुग्णांना नगरला हलविले जाते. तर इतर रुग्णांवर येथेच उपचार केले जातात. तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात सुविधा असुन डाॅ. आबेंडकर वस्तीगृहात संशयीतांना संस्थात्मक क्वाॅरंटाईन केले जाते. कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातील काही गावासह शहरातील अनेक प्रभागात पसरल्याने सर्वांचीच धास्ती वाढली आहे.\nदरम्यान, बेलापुरातील एका कोरोनाबाधिताच्या संपर्कातील १४ नागरीकांना तपासणीसाठी शहरात आणले. परंतू त्यांना रात्रभर रुग्णालयात ठेऊन स्त्राव न घेता घरी सोडण्यात आले. खबरदारी म्हणुन त्यांना क्वाॅरंटाईन करणे गरजेचे असताना ते सर्वत्र फिरले. अशा प्रकारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचा आरोप बेलापूर ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकाराबाबत स्थानिक कोरोना सुरक्षा समितीने बैठक घेतली आहे.\nप्राथमिक आरोग्य विभागाने सदर १४ नागरीकांना तपासणीसाठी कोरोना केअर सेंटरला पाठवले. परंतू तपासणीसाठी त्यांच्या घशातील स्त्राव न घेतल्या���ुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. पुढील काळात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घेवुन त्यांना क्वाॅरंटाईन करावे. तपासणीसाठी त्यांच्या घशातील स्त्राव घ्यावे. अहवाल प्राप्त होईपर्यंत संशयीताना होम क्वाॅरंटाईन करावे. त्यामुळे वाढता संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश येईल, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCoronaUpdate : औरंगाबादेत आणखी ३६२ रुग्ण बरे\nऔरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२४) आणखी ३१७ कोरोनाबाधितांची भर पडली.अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ९५, ग्रामीण भागात ५२ रुग्ण आढळले...\nसरपंचांनी स्वतः वाहन चालवून गाव केले सॅनिटाईझ\nमलकापूर (जि. सातारा) : कोरोनाची साथ असताना सध्या भयग्रस्त वातावरण आहे. अशा स्थितीत जंतुनाशक फवारणी करणारा कर्मचारी आजारी पडला. त्याला पर्यायी...\n\"कुटं बी थुकतोस मर्दा, कोरोना करेल समद्यांचा खुर्दा' कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची जनजागृती\nकोल्हापूर : कोरोना महामारीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी थुंकत सामाजिक आरोग्य धोक्‍यात आणणाऱ्या व्यक्तींवर प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून कारवाईचा...\nऑनलाईन बुद्धिबळमध्ये इराणचा नवाझ अली विजेता\nसांगली : बुद्धिबळ प्रशिक्षक श्रेयस पुरोहित यांच्या पुरोहित चेस ऍकॅडमीच्या सहकार्याने आणि विश्वगंगा चेस ऍकॅडमी सातारा आणि चेसनट ऍकॅडमी सोलापूर यांच्या...\nगटाचा अध्यक्ष बदलानंतर जप्त केलेल ट्रॅक्‍टर मिळाले परत\nकोल्हापूर, : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या प्रवर्गावर अतिक्रमण करत मिनी ट्रॅक्‍टर योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर तीन ट्रॅक्‍टर जप्त...\nकॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग झाले कमी, प्रत्येक बाधिताचा संपर्क शोधण्याचे प्रशासनासमोर आव्हान\nकोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. त्यामुळे काही प्रमाणात समाधानाचे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटि��िकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-university-exam-dates-set-releases-guidelines-online-methods-344136", "date_download": "2020-09-25T03:01:21Z", "digest": "sha1:Y5QAWVMURUQHC5IIJWEL4Y5BTWDNUL7S", "length": 16996, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुंबई विद्यापीठाच्या परिक्षांच्या तारखा ठरल्या; ऑनलाईन पद्धतीबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर | eSakal", "raw_content": "\nमुंबई विद्यापीठाच्या परिक्षांच्या तारखा ठरल्या; ऑनलाईन पद्धतीबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर\nमुंबई विद्यापीठाने 2019-20च्या अंतिम वर्षामधील अंतिम सत्राच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.\nमुंबई : मुंबई विद्यापीठाने 2019-20च्या अंतिम वर्षामधील अंतिम सत्राच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परिपत्रकानुसार, नियमित परीक्षा 1 ते 17 ऑक्टोबरदरम्यान तर, बॅकलॉगच्या परीक्षा 25 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने या परिक्षा होणार असून 50 गुणांच्या लेखी परिक्षेसाठी एका तासाचा कालावधीत देण्यात येणार आहे.\n कंगनाच्या बंगल्यामधील बेकायदा बांधकाम पाडल्यानंतर आता खार येथील घरावर हातोडा\nविद्यापीठाने ऑनलाईन परिक्षा घेण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या आहेत. महाविद्यालयांचे समूह करून परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच अंतिम वर्षाची लेखी परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या (एमसीक्यू) स्वरुपात घेण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांना पुनर्मुल्यांकनाची सुविधा उपलब्ध नसेल, असे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.\nअंतिम सत्राच्या सर्व परीक्षा 13 मार्चपर्यंत महाविद्यालयांत शिकवलेल्या अभ्यासक्रमावर आधारीत असतील. विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी प्रश्नसंच दिले जातील व सराव परीक्षाही करून घेतल्या जाणार आहेत. परीक्षांच्या योग्य आयोजनासाठी विद्यापीठाने विद्याशाखानिहाय महाविद्यालयांचे समूह तयार केले असून त्यातील एकास मुख्य महाविद्यालय म्हणून जबाबदारी पार पाडावयाची आहे. ऑनलाईन लेखी परीक्षांसाठीचे वेळापत्रक हे मुख्य महाविद्यालयाने इतर महाविद्यालयांशी चर्चा करून ठरवायचे आहे.\nआमच्या प्रयत्नांवर पाणी फेरले; आघाडी सरकारवर फडणवीस यांची टीका\nअपरिहार्य कारणांमुळे ऑनलाईन ले��ी परीक्षा देऊ शकणार नाही, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा संधी देण्याविषयी मुख्य महाविद्यालयमार्फत एकत्रित निर्णय घेण्यात येईल. तसेच, ज्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉगच्या परीक्षा झाल्या आहेत त्यांच्या परीक्षा पुन्हा होणार नाहीत. अंतिम सत्र किंवा बॅकलॉगचे प्रात्यक्षिक, अहवाल आणि मौखिक परिक्षा 15 सप्टेंबरपासून घेण्याच्या सूचनाही विद्यापीठाने दिल्या आहेत. तसेच, अपंग विद्यार्थ्यांसाठीही परीक्षेसाठी आवश्यक त्या सुविधा देण्याच्याही सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.\nकोरोनाचा प्रादुर्भाव व वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि परीक्षा संबंधित सर्व घटकांच्या आरोग्याची काळजी आणि सुरक्षिततेला प्राधान्य देऊन परीक्षांचे नियोजन करण्यात येणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याकडे आवश्यक तांत्रिक सुविधा नसतील तर त्याच्या आजूबाजूला राहणार्‍या नागरिकांनी व स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी. परीक्षेदरम्यान चांगली इंटरनेट व्यवस्था देण्यासंदर्भात इंटरनेट पुरवठादारांना व अखंडीत वीज पुरवठा करावा म्हणून संबंधित घटकांना विद्यापीठामार्फत विनंती केली जाईल.\n- प्रा. सुहास पेडणेकर,\n( संपादन - तुषार सोनवणे )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशेतकरी संघटनांचा आज भारत बंद; बळीराजासाठी सर्वविरोधी पक्ष एकवटले\nनवी दिल्ली - केंद्र सरकारच्या विविध कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटनांनी उद्या (ता. २५) भारत बंदची हाक...\nपरीक्षांच्या आधी महाविद्यालयांना नमुना प्रश्नपत्रिका आणि मॉक परीक्षा बंधनकारक\nमुंबई : अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार परीक्षेपूर्वी महाविद्यालयांनी...\nमान्सून शेवटच्या टप्प्यात पोहोचला, पुढील आठवड्यापासून परतीचा प्रवास सुरु होणार\nमुंबई, ता.24 : देशात मान्सून शेवटच्या टप्प्यात पोहचला आहे. पुढील आठवड्यापासून परतीचा प्रवसा सुरु होणार आहे. तर, मुंबईतून 8 ऑक्टोबरच्या आसपास मान्सून...\nमोनिकाचा उपचारांना चांगला प्रतिसाद, फक्त व्हिडिओ कॉलवरुनच रोज माय-लेकीची भेट\nमुंबई, 24: मुंबईत लोकल ट्रेन अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मुंबईच्या मोनिका मोरेला नवे हात मिळाले. 28 ऑगस्ट 2020 रोजी मोनिकावर मुंबईच्या ग्लोबल...\nमुंबई महापालिकेतील विविध समित्यांच्या निवडणूक लागल्यात\nमुंबई,ता.24: मुंबई महानगपालिकेच्या समित्यांच्या निवडणुका 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. कॉग्रेसने अद्याप भुमिका स्पष्ट न केल्याने आत...\nअग्रलेख : टीआरपीचा ‘अंमल’\nगेल्या काही दिवसांत अंमली पदार्थांच्या गैरव्यवहारात गुंतलेल्या काही सिने-अभिनेत्रींची नावे एका पाठोपाठ एक अचानक बाहेर येऊ लागली आहेत. यात दीपिका...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/teachers-did-farming-teach-self-reliance-lessons-317699", "date_download": "2020-09-25T03:23:53Z", "digest": "sha1:DABFUTPYCCWY7Z4EA7ZBTB2B7TJPKQ67", "length": 16434, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "स्वावलंबनाचे धडे देण्यास शिक्षकांनी केली शेती,विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण | eSakal", "raw_content": "\nस्वावलंबनाचे धडे देण्यास शिक्षकांनी केली शेती,विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण\nआनंदनिकेतन शाळेची शेती नेहमी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या परिश्रमाने कसली जाते. शेती करताना त्याविषयीचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. हे कृतियुक्त शिक्षण विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात उपयोगी ठरते.\nसेवाग्राम,(जि. वर्धा) : महात्मा गांधी यांच्या स्वावलंबन आणि व्यवसायाभिमुख शिक्षण पद्धतीवर आधारित असलेल्या आश्रम परिसरातील आनंदनिकेतन विद्यालयात शिक्षकांनी शेतीची मशागत करून बियाण्यांची लागवड केली. आता आंतरमशागतीचे काम सुरू आहे. कृतीतून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा हा उपक्रम आगळावेगळा ठरत आहे.\nआनंदनिकेतन शाळेची शेती नेहमी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या परिश्रमाने कसली जाते. शेती करताना त्याविषयीचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. हे कृतियुक्त शिक्षण विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात उपयोगी ठरते. यावर्षी जून महिन्यात कोरोना संक्रमणामुळे राज्यातील सर्व शाळा- महाविद्यालये बंद आहेत.\nराज्य सरक���र एक-दोन महिन्यांत शाळा-महाविद्यालये सुरू करण्याच्या तयारीत आहे. मात्र, या बंदच्या काळात शेती पडीक राहील आणि जेव्हा शाळा सुरू होईल, तेव्हा विद्यार्थ्यांना भाजीपाला, कडधान्य भोजनात मिळणार नाही, याची दखल घेत शेतीत लागवड करण्यात आली. या कामात शेती विभागाचे शिक्षक शंकर भोयर, पंडित चनोळे हे सहकार्य करीत आहेत.\nसेवाग्राम आश्रम परिसरातील नई तालीम समितीअंतर्गत आनंदनिकेतन विद्यालयाजवळील साडेतीन एकर शेतीची मशागत करण्यात आली. या शेतात कपाशी, तूर, मका ,भेंडी, चवळा, पालेभाज्यावर्गीय पिकांची लागवड आदी करण्यात आली. या शेतातील पिकांच्या उत्पन्नातून आनंदनिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्यांवर खर्च केला जातो. येथे पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असून, 25 शिक्षकांची चमू शेतीच्या कामात मग्न आहे. या माध्यमातून बापू कुटी परिसरात आगळ्यावेगळ्या प्रयोगाचे दर्शन घडत आहे.\nशिक्षक सध्या शेतीच्या काम मग्न असले तरी महिलावर्ग खादीच्या कापडापासून विद्यार्थ्यांकरिता मास्क बनविण्याचे काम करीत आहेत. कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्या तरी जेव्हा सुरू होतील तेव्हा विद्यार्थ्यांना मास्क वापरण्याकरिता उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. मास्क बाजारातून विकत न घेता खादीच्या कापडापासून बनविले जात आहे.\nमन, मनगट आणि बुद्धीला चालना देणाऱ्या शिक्षण पद्धतीनुसार येथे शिकविले जाते. यातून विद्यार्थी घडविण्याचे काम सुरू आहे. लॉकडाउनमुळे शाळा बंद आहे. मात्र, जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. गांधी विचारांच्या आधारे आमच्या शाळेत शिक्षण दिले जाते.\nसुषमा शर्मा, मुख्याध्यापक, आनंदनिकेतन विद्यालय, सेवाग्राम\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपेरणीनंतर सोयाबीनच उगवले नाही; उत्पादक कंपन्यांवर गुन्हे : मुकुंद म्हेत्रे\nबुध (जि. सातारा) : यंदा मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने सोयाबीन पेरणीमध्ये मोठी वाढ झाली. मात्र, पेरणीनंतर सोयाबीन उगवले नसल्याच्या अनेक तक्रारी...\nशेती व्यवस्थेमध्ये येणार कंपनी राज, आपचा केंद्रावर घणाघात; घोषणांनी दणाणला परिसर\nनागपूर : देशभरातील शेतकरी व संसदेतील विरोधी पक्षांचा आवाज दाबत काही मोजक्या उद्योगपतींच्या दबावाखाली येऊन केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेमध्ये...\nपोलिसाने जमवली तब्बल 70 कोटींची मालमत्ता; ACB कडून कारवाई सुरु\nहैद्राबाद : तेलंगणाच्या एका वरिष्ठ पोलिस अधिक्षकांवर एसीबी (ANTI-CORRUPTION BUREAU) म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा पडला आहे. एसीबीने...\nजमीन एनएचे अधिकार जिल्हा परिषदेकडे\nनगर : जिल्ह्यातील मिरजगाव, बोधेगाव व तिसगाव यासह सुमारे 17 गावांतील बिनशेती (एनए) करणे आणि बांधकाम परवानगीचे आधिकार जिल्हा परिषदेला प्राप्त झाले...\nमोबाईलवर धडकला हमीभावाचा मॅसेज, शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच\nअकोला: नरेंद्र मोदी सरकारनं कृषी क्षेत्राशी संबंधित तीन नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली आहेत. यामुळे देशातल्या पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि...\nविदर्भावर पुन्हा कोपला निसर्ग, अतिवृष्टीमुळे शेतपिकांची नासाडी: शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी\nविजयगोपाल (जि. वर्धा) : परिसरात गत आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतमालाची नासाडी झाली आहे. शेतात पाणी साचल्याने कपाशीची बोंडे सडली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AD%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2020-09-25T04:06:43Z", "digest": "sha1:Y3RD3YRLZ5QESGDUEDGNLDDGP4A2H52S", "length": 12942, "nlines": 71, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वल्लभभाई पटेल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारतीय स्वातंत्र्य सेनानीने संयुक्तरीत्या भारत तयार केला\nवल्लभभाई पटेल (३१ ओक्टोबर १८७५ - १५ डिसेंबर १९५०) हे एक भारतीय राजकीय व सामाजिक नेते होते.\nपूर्ण नाव वल्लभभाई पटेल\nजीवनकाळ ऑक्टोबर ३१, १८७५\n(करमसद, खेडा जिल्हा, गुजरात)\nआई-वडील लाडबा व झवेरभाई\nगौरव 'भारताचे लोहपुरुष', 'सरदार'\nत्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ही उपाधी दिली.\nवल्लभभाई पटेल पेशाने वकी�� होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.\nवल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणार्‍या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते.\n१ जन्म व कौटुंबिक जीवन\nजन्म व कौटुंबिक जीवनसंपादन करा\nवल्लभभाई झवेरभाई पटेल यांचा जन्म लेवा पटेल समाजामध्ये, त्यांच्या मामांच्या नडियाद (गुजरात) येथील घरी झाला. त्यांची अचूक जन्मतारीख ज्ञात नाही, पण त्यांनी मॅट्रिक परीक्षेच्या वेळी स्वतःची जन्म तारीख ३१ ऑक्टोबर अशी लिहिली होती.[१] पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत. झवेरभाई खेडा जिल्ह्याच्या करमसद गावचे रहिवासी होते. सोमाभाई, नरसिंहभाई व विठ्ठलभाई (विठ्ठलभाई - पुढे राजकारणीही झाले) ही त्यांची मोठी भावंडे होती. त्यांना एक काशीभाई नावाचा धाकटा भाऊ व दहीबा नावाची धाकटी बहीण होती. बालपणी वल्लभभाई वडिलांना शेतीत मदत करत असत.[२] ते१ ८ वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील १२/१३ वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाले. वल्लभभाई मॅट्रिकची परीक्षा तुलनेने उशिरा, म्हणजे वयाच्या २२व्या वर्षी उत्तीर्ण झाले.[३] इतरांकडे पुस्तके मागून, कुटुंबापासून दूर राहून दोन वर्षात वल्लभभाई पटेल वकिलीची परीक्षा पास झाले. त्यानंतर गोध्रा येथे झवेरबांसोबत त्यांनी गृहस्थ जीवनाची सुरूवात केली. तिथल्या बार कौन्सिलमध्येही नाव नोंदवले. झवेरबांपासून त्यांना दोन अपत्ये झाली - १९०४मध्ये मणीबेन आणि १९०६मध्ये डाह्याभाई. गुजरातमध्ये त्या वेळी ब्युबॉनिक प्लेगची साथ पसरली होती. या काळात त्यांनी स्वतःच्या कुटुंबास सुरक्षित स्थानी हलवले.[४]वल्लभभाई गोधरा, बोरसद व आणंद भागात वकिली करत असताना करमसदच्या घराची जबाबदारीही सांभाळत होते.\nजुनी सांगवी (पुणे) येथे असलेले सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान हे पटेलांच्या स्मरणार्थ, एकदिवसीय वल्लभभाई पटेल साहित्य संमेलन भरवते. हीच संस्था गावोगावी राष्ट्रीय एकात्मता साहित्य संमेलन भरवते. २२ फेब्रुवारी २०१६ रोजी आठवे एकात्मता संमेलन होणार आहे.\nपोलादी राष्ट्रपुरुष (अरुण करमरकर) : या पुस्तकाला पुणे मराठी ग्रंथालयातर्फे ‘चेतना पुरस्कार’ प्रदान झाला. (मे २०१७).\nमहामानव सरदार पटेल (अनुवादित, अनुवादक - सुषमा शाळिग्राम; मूळ गुजराठी, लेखक - दिनकर जोषी)\nलोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल (मूळ इंग्रजी - लेखक बी. कृष्ण; मराठी अनुवादक - विलास गिते.)\nसरदार पटेल (मूळ इंग्रजी लेखक - आर.एन,पी. सिंग; मराठी अनुवाद - जयश्री टेंगसे)\nवल्लभभाई पटेल प्रतिष्ठान सरदार पटेल यांच्या नावाने समाजभूषण पुरस्कार देते.\n२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये पटेल तिसऱ्या क्रमांकावर होते.[५]\n^ गांधी, राजमोहन (१९९०). पटेल: एक जीवन (Patel: A Life). भारत: नवजीवन. pp. ३.\n^ गांधी, राजमोहन. पटेल: एक जीवन (Patel: A Life). pp. ७.\n^ गांधी, राजमोहन. पटेल: एक जीवन (Patel: A Life). pp. १३.\n^ गांधी, राजमोहन. पटेल: एक जीवन (Patel: A Life). pp. १६.\nLast edited on ११ सप्टेंबर २०२०, at २०:२४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ सप्टेंबर २०२० रोजी २०:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetest.sbfied.com/police-bharti-question-paper-238/", "date_download": "2020-09-25T05:01:12Z", "digest": "sha1:BGQ7CL3MDZSL22EUK5M5UNNL4O7JBHWU", "length": 10651, "nlines": 106, "source_domain": "onlinetest.sbfied.com", "title": "Free Police Bharti Question Paper 238 - Download in pdf", "raw_content": "\nFAQ [ नेहमी विचारले जाणारे प्रश्न ]\nProblem And Solutions [ टेस्ट देण्यात येणाऱ्या सर्व अडचणी सोडवा ]\nTestimonials [काही प्रतिक्रिया ]\nटेस्ट सोडवताना अडचण येते आहे \nया बटनवर क्लिक करून माझ्यासोबत या आपण अडचण सोडवू ..\nसागर सर एस बी फाईड च्या माध्यमातून खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या सुमारे 45,000 मित्रांच्या संपर्कात आहे.\nगणित शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे ते पोलीस भरती परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांमध्ये खास प्रसिद्ध आहेत.\nपरीक्षाच्या बदलणाऱ्या पद्धतीनुसार तयारी करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे\nआणि त्यातूनच FREE ONLINE TEST ते मित्रांसाठी उपलब्ध करून देतात.\n1. जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठ खालील पैकी कोणत्या देशात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n2. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. – 19.8, 24.3, 33.3, 46.8, [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n3. अरुण व अर्जुन यांनी अनुक्रमे 5000 रुपये 2 वर्षासाठी आणि 4000 रुपये 3 वर्षासाठी एका व्यवसायात गुंतविले त्यांना एकूण 55000 रुपये नफा झाला तर अर्जुन ला किती रुपये मिळतील [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n4. वडिलांचे आजचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या आठपट आहे. वडिलांचे चार वर्षापूर्वीचे वय आणि मुलाचे एका वर्षानंतरचे वय यातील गुणोत्तर 6:1 आहे. तर वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n5. प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा. hijhijkhijklhijk_ _ _ _jklmn [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n6. खालील आलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा बोलाचीच कढी [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n7. खालीलपैकी कोणत्या कारणासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n8. खालीलपैकी कोणती शास्त्रीय संगीताची शाखा नाही [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nवरील कोणताही शास्त्रीय संगीताचा प्रकार नाही\n9. ये रे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nएखाद्याला कुत्रा म्हणून त्याचा अपमान करणे\nआपणहून संकट ओढवून घेणे\nकुत्र्याला जवळ बोलवून मारणे.\n10. ब हा अ च्या तिप्पट वेगाने काम करतो आणि क च्या निमपट वेगाने काम करतो जर क ला ते काम एकट्याने करण्यास 15 दिवस लागत असतील तर तिघे एकत्र मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n11. A B C D E नावाची पाच मुले त्यांच्या वयाच्या चढत्या क्रमाने एका रांगेत बसली आहे D पेक्षा फक्त एक जण लहान आहे E पेक्षा दोन जण मोठे आहे B चे वय सर्वात जास्त आहे. पण A सर्वात लहान नाही तर सर्वात लहान कोण असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n12. एका सांकेतिक भाषेत RUPAY हा शब्द ZBQVS असा लिहितात.CABLE हा शब्द FMCBD असा लिहितात तर त्याच भाषेत MONEY हा शब्द कसा लिहाल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n13. खाली दिलेल्या पर्यायातून पोर्तुगीज भाषेतील शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n14. कारल्याच्या वेलावर भरपूर कारली आहेत या वाक्यात शब्दयोगी अव्यय असणारा शब्द कोणता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n15. A B C D E नावाची पाच मुले त्यांच्या वयाच्या चढत्या क्रमाने एका रांगेत बसली आहे D पेक्षा फक्त एक जण लहान आहे E पेक्षा फक्त दोन जण मोठे आहे B चे वय सर्वात जास्त आहे. पण A सर्वात लहान नाही तर A चा रांगेत वयानुसार कितवा क्रम असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nपोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….\nटेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.\nMaharashtra Police Bharti 2020 साठी अभ्यासाचे वेळापत्रक कसे असावे हे बघण्यासाठी Google मध्ये StudyWadi\n( स्टडीवाडी ) सर्च करा आणि हे जबरदस्त वेळापत्रक बघा\nतुम्ही आहात का भावी पोलिसांच्या ग्रुप मध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-palleted-animal-feed-making-help-machine-23206", "date_download": "2020-09-25T04:22:18Z", "digest": "sha1:76UYOGMAZDDS7BO6MROMSLVTASK242CM", "length": 27997, "nlines": 187, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi palleted animal feed making with the help of machine | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या ब��तम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयंत्रांच्या साह्याने सकस गोळीपेंड पशुखाद्यनिर्मिती\nयंत्रांच्या साह्याने सकस गोळीपेंड पशुखाद्यनिर्मिती\nडॉ. महेश गणापुरे, जयंत उत्तरवार\nसोमवार, 16 सप्टेंबर 2019\nनंदूरबार येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) गोळीपेंड स्वरूपात पशुखाद्य निर्मितीचे तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे. येथील विजय कासार यांना केव्हीकेने मार्गदर्शन व तंत्रज्ञान सहकार्य केले. त्यानुसार कासार यांनी यांत्रिकीकरणाच्या साह्याने संतुलित, सकस खाद्यनिर्मितीचा हा प्रकल्प यशस्वी केला आहे. परिसरातील दूध उत्पादकांची गरज ओळखून चोख सेवा देत त्यांनी या खाद्याची विक्रीव्यवस्थाही सक्षम केली आहे.\nनंदूरबार येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) गोळीपेंड स्वरूपात पशुखाद्य निर्मितीचे तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे. येथील विजय कासार यांना केव्हीकेने मार्गदर्शन व तंत्रज्ञान सहकार्य केले. त्यानुसार कासार यांनी यांत्रिकीकरणाच्या साह्याने संतुलित, सकस खाद्यनिर्मितीचा हा प्रकल्प यशस्वी केला आहे. परिसरातील दूध उत्पादकांची गरज ओळखून चोख सेवा देत त्यांनी या खाद्याची विक्रीव्यवस्थाही सक्षम केली आहे.\nनंदुरबार जिल्हा प्रामुख्याने आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो. कापूस, मिरची, विविध भाजीपाला,अन्नधान्यांच्या बरोबरीने येथील शेतकऱ्यांचा पशुपालन हा देखील मुख्य व्यवसाय आहे. प्रत्येकाच्या घरी पशुधन आढळतेच. अलीकडील काळात दुष्काळ किंवा अन्य विविध कारणांनी चाराटंचाईची समस्या तीव्र झाली आहे. पशुपालन व्यवसाय शाश्वत करायचा असल्यास जनावरांना योग्य, समतोल व सातत्यपूर्ण आहार देणे महत्त्वाचे असते. परंतु, अनेक शेतकऱ्यांना आपल्या जनावरांसाठी सकस आहार उपलब्ध करणे शक्य होत नाही.\nनंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) आपल्या भागातील पशुआहाराची समस्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडवण्याचे ठरवले. येथील प्रयोगशील व्यावसायिक विजय कासार हे केव्हीकेच्या संपर्कात होते. पशुआहार व त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नैसर्गिक संपत्ती या विषयी केव्हीकेचे पशुवैद्यक डॉ. महेश गणापुरे यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. जिल्ह्यात भात लागवड मोठ्या प्रमाणात होते. केव्हीकेच्या माध्यमातून ग्रामस्तरावर साळीपासून तांदूळ तयार करण्यासाठी ‘मोबाईल राईस मिल’ची शृंखलाच नवापूर तालुक्यात तयार होत आहे. या प्रक्रियेतून मिळणारा ‘राईस ब्रान’ हा निघणारा घटक मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात उपलब्ध होतो. मका लागवडदेखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते. ही बाब जाणून कासार यांनी जिल्ह्यातील उपलब्ध कच्चा माल वापरून योग्य प्रमाणात पशुखाद्य बनविण्याचे निश्‍चित केले.\nपारंपरिक पद्धतीने पशुखाद्य तयार करण्यासाठी महिला जात्याचा तसेच चक्कीचा वापर करतात. यामुळे त्यांना शारीरिक श्रम पडतात. तसेच चक्कीमध्ये धान्य भरडल्यामुळे त्याचे पिठात रूपांतर होते. असे पीठ पशूंच्या आरोग्यास लाभदायक नसते. यावर उपाय करण्यासाठी पशुखाद्य यंत्रसामग्रीचा वापर करण्याचे केव्हीकेने ठरवले. या सामग्रीत धान्य भरडा यंत्र, मिक्सर, गोळीपेंड यंत्र (पॅलेटींग मशीन) यांचा समावेश होतो. या यांत्रिकीकरणासाठी ‘थ्री फेज’ विद्युतपुरवठा गरजेचा आहे. गोळीपेंड यंत्रासाठी पाच एचपी क्षमतेच्या मोटरची गरज असते. या यंत्राच्या सहाय्याने कोंबडी, शेळी, गाई, म्हशी यांच्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या गोळीपेंड बनविता येतात.\nया यंत्राव्दारे दररोज एक टन गोळीपेंडनिर्मिती करणे शक्य होते. त्यासाठी सुमारे १० बाय १० फूट जागेची गरज भासते. तर मालाच्या साठवणुकीसाठी १० बाय ५० फूट जागा असावी लागते. गोळीपेंडचे पॅकिंग ४० किलो क्षमतेच्या बॅगमध्ये करण्यात येते. अशा प्रकारच्या गोळीपेंड पशुखाद्याचे विशेष फायदे आहेत. याद्वारे पशुखाद्याचे सर्व घटक योग्य प्रमाणात मिसळले जातात. त्यामुळे जनावरांना ते खाऊ घालणे सोयीचे होते.\nतंत्रज्ञान प्रत्यक्षात साकारण्यास चालना\nकासार यांनी जिल्ह्यातील अनेक प्रयोगशील दुग्ध व्यावसायिकांची भेट घेतली. त्यांच्याकडील तंत्रज्ञान तसेच आपल्या दुधाळ जनावरांना देत असलेल्या खाद्यांविषयी माहिती घेतली.\nअनेक शेतकऱ्यांना सकस खाद्य उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यातून लक्षात आले. तशी संकल्पनाही त्यांना मांडली. त्यास दुग्ध व्यावसायिकांनी चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर\nकासार यांनी केव्हीकेच्या मदतीने यांत्रिक पध्दतीने पशुखाद्य बनविण्याची सर्व प्रक्रिया समजून घेतली. त्या दृष्टीने ���्यांची पुढील वाटचालही सुरू झाली.\nपशुखाद्य प्रक्रिया यंत्रासाठी आवश्‍यक दीड लाख रुपये भांडवल उभे केले. भरडा तसेच पॅलेटिंग यंत्र पुणे येथून खरेदी करण्यात आले. यंत्र ठेवण्यासाठी नवापूर तालुक्यातील वडसत्रा येथे शेड निर्मिती करण्यात आली. संबंधित कंपनी प्रतिनिधी येऊन त्याद्वारे यंत्र चालविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष पशुखाद्य बनविण्यास सुरवात झाली.\nसकस पशुखाद्य बनविण्यासाठी ऊर्जा, प्रथिने, खनिज मिश्रण, क्षार आदी घटकांची गरज असते. यासाठी जिल्ह्यातील कच्चा माल उपलब्ध होण्याविषयीचा अभ्यास कासार यांनी केव्हीकेच्या मदतीने केला. मका, राईस ब्रान, सोयामिल, गव्हाचा भुसा, डाळचुणी, शेंगदाणा व सरकी पेंड, खनिज मिश्रण हे घटक खाद्यनिर्मितीसाठी निश्चित करण्यात आले. यामधील महत्त्वाचा म्हणजे क्षेत्रनिहाय खनिज मिश्रण हा घटक केव्हीकेमार्फत पुरविण्यात येतो.\nकासार यांनी व्यवसायाच्या माध्यमातून आठ युवकांना रोजगारनिर्मिती करून दिली आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांना आपल्याच गावात रोजगार मिळण्याची ही संधी मिळाली. त्याचबरोबर परिसरातील कच्चा माल योग्य दरांमध्ये शेतकऱ्यांकडून विकत घेतल्यामुळे शेतकऱ्यांनाही परिसरातच हुकमी बाजारपेठ उपलब्ध झाली.\nकासार यांच्या लघु कारखान्यात दररोज दोन टन पशुखाद्यनिर्मिती केली जाते. विक्री हा या प्रकल्पातील महत्त्वाचा घटक होता. त्यासाठी कासार यांनी केव्हीकेमध्ये सलग दोन महिने सतत भेट दिल्या. विक्री व्यवस्थापन विषय समजून घेतला. केवळ विक्री केंद्र असे स्वरूप न ठेवता कासार पशुपालकांच्या गोठ्यांना स्वत: भेटी देऊ लागले. त्यांना सकस पशुखाद्याचे महत्त्व पटवून देऊ लागले. एवढेच नव्हे तर ग्राहक सेवा हा मुद्दा महत्त्वाचा मानून पशुखाद्य त्यांच्या गोठ्यावर पोच करून देऊ लागले. खाद्याची गुणवत्ताही त्यांनी नेहमीच चांगली ठेवली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यातही ते कुठे कमी पडत नाहीत. या अथक प्रयत्नांतूनच सुमारे ३८ दूध व्यावसायिक त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत.\nपशुखाद्याचा खर्च कमी करण्यासाठी कासार यांनी विविध प्रथिनयुक्त झाडपाले, अझोला, मका, डाळ, चुणी, पेंड योग्य प्रमाणात वापरून अपारंपरिक पशुखाद्यनिर्मिती सुरु केली आहे. ज्या पशुपालकांकडे भाकड गाई, बैल आ���ेत ते हेच खाद्य वापरण्यावर भर देतात.\nगोळीपेंडीच्या स्वरूपात दिलेल्या पशुखाद्यामुळे आमच्याकडील दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन वाढले. शिवाय त्यांचे आरोग्यही सुधारले आहे. या खाद्याचे महत्व चांगल्याप्रकारे पटले असून त्याचा नियमित वापर मी करीत आहे.\n- भैय्या वना धनगर\nभोणे, ता. जि. नंदुरबार\n(लेखक कृषी विज्ञान केंद्र, नंदूरबार येथे विषय विशेषज्ज्ञ आहेत.)\nसंपर्क- डॉ. महेश गणापुरे- ८२७५१७२८७०\nपशुखाद्य दूध नंदुरबार nandurbar कापूस व्यवसाय profession पशुधन दुष्काळ यंत्र machine आरोग्य health पुणे डाळ रोजगार employment बेरोजगार धनगर\nयंत्रांच्या साह्याने सकस गोळीपेंड पशुखाद्यनिर्मिती\nयंत्रांच्या साह्याने सकस गोळीपेंड पशुखाद्यनिर्मिती\nदहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा मंडलाधिकारी...\nसोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल झालेल्या हरकतीचा निकाल फिर्यादीच्या बाजूने देण\nनाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर 'राख रांगोळी'...\nनाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने अचानक कांद्यावर निर्यातबंदी आणून कायदेभंग के\nखानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घट\nजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उडदाची आवक नगण्यच आहे. दरही दबावात आहेत.\nसांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवड\nसांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाने ऊस लागवडीची गती मंदावली आहे.\n`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू करा`\nसांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरु केली आहे.\nतापमान, वारे, सापेक्ष आर्द्रता...पिकांच्या वाढीवर प्रामुख्याने हवामान घटकांचा (...\nसीताफळातील गर, बिया वेगळे करण्यासाठी...सीताफळ हे फळ पिकल्यानंतर फार काळ साठवणे शक्य होत...\nदर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...\nआवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेआपल्या गुणकारी, औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदीय...\nवितरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाला गोदाम...सध्या केवळ ड्रोनच्या वापरातून उत्पादने...\nअत्याधुनिक लायसीमीटर आधारित सिंचन...पिकाच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी...\nदूध काढण्यासाठी फिरती घडवंची, तिपाईदुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल...\nप्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील...हिरव्या वनस्पती किंवा पिकांद्वारे सूर्यप्रकाशाचे...\nह���यड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चाराहायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ...\nचाऱ्यासाठी कमी किमतीचे हायड्रोपोनिक्स...अल्प भूधारक पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता...\nअपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर...अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये सूर्यप्रकाश, वारा,...\nस्वयंचलित ठिबकासह ९० एकरांत यांत्रिकी...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील कृषी पदवीधर व...\nसुपारी प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेसुपारी हे कोकणातील व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे...\nपिकातील सूक्ष्महवामान मोजणारी उपकरणेया वर्षी महाराष्ट्राच्या अनेक विभागात...\nयांत्रिक पद्धतीने भात रोपलागवडीचा...सांगे (जि. पालघर) येथील कृषिभूषण व अभ्यासू शेतकरी...\nविरळणी, तण काढणी करा झोपूनअत्यंत आरामदायी स्थितीमध्ये तणनियंत्रणासारखी काम...\nअकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...\nयोग्य प्रकारे करा ट्रॅक्टर,अवजारांचा...ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये...\nआले पिकासाठी सुधारित अवजारेवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि...\nश्रम कमी करणारी सुधारित अवजारेमहिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/mumbai/other/mumbai-1585-new-corona-cases-49-death-in-24-hours", "date_download": "2020-09-25T02:52:43Z", "digest": "sha1:NLSF2E7BXEHJWCGFH6ZEQQBGFGVIYTR6", "length": 5942, "nlines": 93, "source_domain": "www.krushival.in", "title": "Mumbai | मुंबईत दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू, | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nमुंबईत दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू,\nमुंबईत दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू,\nराज्यात कोरोनाचा संसर्ग अद्यापही झपाट्याने वाढत आहे. मुंबई व पुणे या दोन्ही प्रमुख शहरांमध्ये आढळणार्‍या करोनाबाधितांची संख्या अधिक आहे. शिवाय, कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूंच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. आज दिवसभरात मुंबईत करोनामुळे 49 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 1 हजार 585 नवे कोरोनाबाधित आढळले.मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 73 हजार 534 वर पोहचली आहे. यामध्ये 30 हज���र 879 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण, करोनामुक्त झालेले 1 लाख 34 हजार 66 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 8 हजार 227 जणांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने ही माहिती देण्यात आली आहे.\nआशासेविकेचा कोरोनाने बळी; जिल्हा प्रशासन मात्र अनभिज्ञ\nजिल्ह्यात 528 तर अलिबाग तालुक्यात 47 नवे कोरोना रुग्ण\nकांदळवनाचा र्‍हास करणार्‍या जेएसडब्ल्यूवर कारवाई होणार...\nऊसतोड महिलां कामगारांची परवड थांबवा बाबा आढाव यांची मागणी...\nपेण अर्बन बँक घोटाळा ठेवीदार, खातेदार संघर्ष समितीतर्फे...\nएकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nकृषी विधेयकावरुन काँग्रेसची आंदोलनाची तयारी\nचौलमध्ये माझं कुटूंब माझी जबाबदारी मोहीम\nपेण अर्बन बँक घोटाळा ठेवीदार, खातेदार संघर्ष समितीतर्फे...\nकृषी विधेयकावरुन काँग्रेसची आंदोलनाची तयारी\nचौलमध्ये माझं कुटूंब माझी जबाबदारी मोहीम\nमाझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान\nमहाराष्ट्राच्या सुपुत्राला काश्मिरमध्ये वीरमरण\nटीव्ही चॅनेलच्या पत्रकाराची मुंबईच्या पत्रकारांकडून धुलाई\nशिक्षकांना शोधायचे तरी कुठे\nहयातीच्या दाखल्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://peoplesmediapune.com/index/87890/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%82-%E0%A4%A8%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA----", "date_download": "2020-09-25T03:48:50Z", "digest": "sha1:4A3FQHK7Y4T6WR2AXTLR572U7CWCHTUP", "length": 7298, "nlines": 43, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nस्वातंत्र्यदिनी गरजू नृत्य कलाकारांना किटचे वाटप.\nनृत्य परिषद महाराष्ट्र संस्थेच्यावतीने पुणे शहरातील गरजू नृत्य कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप खासदार गिरीषजी बापट व संस्थेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.लॉकडाऊनच्या काळात कलावंतांवर ओढवलेल्या संकटसमयी मदत करण्याच्या उद्देशाने कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रांगणात करण्यात आला.खासदार गिरीषजी बापट यांनी कलावंतांच्या पाठीशी घट्ट उभे रहाण्याचे आश्वासन दिले आणि त्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवू असे प्रतिपादन केले.मेघराज राजे भोसले यांनी कलाकारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून शासनाने वृद्ध तसेच गरजू कलाकारांची तातडीने दखल घ्यावी अशी विनंती आपल्या मनोगतामध्ये केली.पुण्यातील १३५ नृत्य कलाकारांना या प्रसंगी किट तसेच चहापान देवून कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे आयोजन नृत्य परिषदेच्यावतीने जतिन पांडे,रत्नाकर शेळके,आशुतोष राठोड,दिपक रणदिवे,आणि सदस्यांनी केले.या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुधीर जवळेकर आणि मंदार घुले उपस्थित होते त्यांचा सन्मान करण्यात आला.\nछायाचित्र :किट वाटप करताना गिरीष बापट,मेघराज राजे भोसले,जतिन पांडे.व अन्य\nसोलार उद्योजकांच्या समस्यां विषयी,मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ग-हाणे.\nरोटरीक्लब गांधीभवनचे दुसरे ऑनलाइन “सायबर विषयक” व्याख्यान संपन्न.\nव्यवसाय सुरू करण्यास परवानगी न मिळाल्यास आंदोलनाचा पुणे जिल्हा साऊंड,लाईट जनरेटर मंडप असोसिएशनच ईशारा\nश्री मैत्रेय ग्रुपच्या वतीने तराचंद रुग्णालय कोविड सेंटरला विविध वस्तु प्रदान.\nशैलेश बढाई यांची भाजप कसबा मतदारसंघ उपाध्यक्षपदी निवड.\nमा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त मास्क वाटप व आरोग्य जनजागृती\nकोव्हिड १९ वर प्रथम उत्तम उपचारासाठी फेज २ क्लिनिकल ट्रायल पास होणारे जीपीलाईफचे अॅक्ट १२ टॅब्लेटस आणि अॅक्ट १३ ड्राय सिरप हे औषध तयार आणि त्याचे वैश्विक व्यापारीकरणाचे सर्व हक्क सॅडो फार्मा व्हेंचर्सकडे.\nइसाकभाई पानसरे यांची भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या ग्रामीण प्रभारीपदी निवड.\nजी एस फाउंडेशन व पुणे मनपाने केली कात्रज घाट सफाई.\nबेकायदा कामगार कपाती विरुद्ध भारतीय कामगार सेनेचे डेक्कन जिमखाना विरुद्ध आंदोलन\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/09/16/kodoli-7/", "date_download": "2020-09-25T04:15:34Z", "digest": "sha1:E5AXK424AOZSPGHYUNWP2IEXFYMMLI7N", "length": 6425, "nlines": 88, "source_domain": "spsnews.in", "title": "कोडोलीमध्ये विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\nकोडोलीमध्ये विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू\nकोडोली ता.पन्हाळा येथील जळण गोळा करण्यासाठी गेलेले श्रीपती आनंदा गायकवाड वय ९० वर्षे यांचा गावंदर मळा येथील पाटील विहिरीत पडून मृत्यू झाला आहे.\nघटनास्थळी मिळालेली माहिती अशी ; कोडोली येथील बेथलनगर येथे रहाणारे श्रीपती आनंदा गायकवाड हे आज शनिवार दिनांक १६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान जळण गोळा करण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कोडोली मधील गावंदर मळा येथील पाटील विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगत असल्याचे विहीर मालक तुफान पाटील यांनी पाहिले. याबाबतची माहिती त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना दिली. गायकवाड यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून, नातू व विवाहित मुलगी असा परिवार आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून, याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करत आहेत.\n← आपल्या ध्येयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा- उपमुख्यकार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख\nआकाराम भेडसे यांचे अल्पश: आजाराने निधन :रक्षाविसर्जन दि.१८-०९-२०१७ →\nगोगवे येथील अपघातात २ ठार\nकांदे इथं अल्पवयीन मुलीवर बलात्कार : एकास अटक\nकोल्हापुरात मुलानेच चिरला वृद्ध आईचा गळा : भरदिवसा घडली घटना\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/cauvery/3", "date_download": "2020-09-25T04:48:34Z", "digest": "sha1:R25AS5U2NOGEGX5ZJOIRDCNSFAKLWFN6", "length": 6864, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅल���, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकावेरी वाद: कर्नाटक कॅबिनेट, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक\nकर्नाटकमधील जलाशयातील पाणीसाठा कमी झाला\nकावेरी पाणीवाटप: कर्नाटक सर्वोच्च न्यायालयात\nकावेरीचे पाणी फक्त बेंगळुरूसाठी: कर्नाटक विधानसभेचा ठराव\nकावेरी वाद: कोर्टाच्या आदेशामुळे कर्नाटकपुढे पेच\nनिदर्शनाच्या शक्यतेने बेंगळुरूमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया\nकावेरी वाद: कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सीमेवर प्रवाशांची पायपीट\nकावेरी व्यवस्थापन बोर्ड स्थापन करण्याची डीएमकेची मागणी\nतामिळनाडू, कर्नाटकमध्ये शांततेसाठी तमिळ, कन्नड समाजातर्फे यज्ञ\nकावेरी पाणी वाटप प्रश्नी तामिळनाडू बंद; कनिमोझी आणि एम.के. स्टालिन अटकेत\nकावेरी पाणी वाटप वाद: तामिळनाडूमध्ये बंद पुकारला\nकावेरी पाणी वाद: कर्नाटक आणि तामिळनाडू सरकारला सर्वोच्च न्यायालयाने खडसावले\nकावेरी पाणी वाद: सिद्धरामय्या यांनी जयललिता यांना पत्र लिहीले\nकावेरी पाणी आंदोलन: बेंगळुरूमधील जनजीवन पूर्वपदावर\nकावेरी पाणीवाटपप्रश्नी सुप्रीम कोर्टाचे आदेश मानावे\nपंतप्रधान मोदींचे कर्नाटक आणि तामिळनाडूतील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन\nसोशल मीडियावरच्या मॅसेजवर अंधपणाने विश्वास ठेवू नका, बेंगळुरू पोलीसांचे आवाहन\nकावेरी अांदोलन: बेंगळुरूमध्ये पोलीसांचा पहारा\nकावेरी पाणी प्रश्नी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे जयललितांना पत्र\nकावेरीचे पाणी पेटलेः ३० बस पेटवल्या\nकावेरीचा वाद: बंगळुरूमध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी\nकावेरी पाणी वाटप: दिलेल्या आदेशाची कर्नाटकने अंमलबजावणी न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालय नाराज\nकावेरी पाणी वाद; तामिळनाडूला १२ हजार क्युसेस पाणी सोडण्याचे आदेश\nकावेरी पाणी वाटप वाद; चेन्नईतील हॉटेलवर पेट्रोल बॉम्ब फेकला\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://hingoli.nic.in/mr/%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%90%E0%A4%B5%E0%A4%9C/", "date_download": "2020-09-25T05:11:04Z", "digest": "sha1:UHAIYQBJZCXMJX5NETCL72SKDZJVGPWW", "length": 5493, "nlines": 108, "source_domain": "hingoli.nic.in", "title": "दस्तऐवज | हिंगोली, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा हिंगोली District Hingoli\nएसटीडी आणि पिन कोड\nअन्न व नागरी पुरवठा विभाग\nबोंडअ‍ळीग्रस्त शेतकरी अनुदान वाटप\nसर्व कार्यालयीन आदेश जनगणना जाहीर प्रगटन जिल्हा परिषद नागरिकांची सनद पशुवैद्यकीय खाते पाणी टंचाई\nराष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ साठी साठी संपादीत झालेल्या शेत सव्हे नं ./गट नं .बाबत जाहीर प्रगटन प्रसिद्धी करुन अक्षेप सादर करणे बाबत 27/09/2019 पहा (235 KB)\nश्बरी आवास योजना-ग्रामीण सन २०१९-२० मधील मंजूर (1533) 31/08/2019 पहा (10 MB)\nअल्पसंख्यांक समाजातील तरुणांकरीता पोलीस शिपाई पूर्व परिक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांबाबत 16/08/2019 पहा (147 KB)\nराष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ साठी 06/08/2019 पहा (293 KB)\nशिपाई अंतिम जेष्ठता सूची 29/07/2019 पहा (2 MB)\nवाहन चालक अंतिम जेष्ठता सूची 29/07/2019 पहा (2 MB)\nलिगो इंडिया प्रकल्प 05/07/2019 पहा (432 KB)\nप्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण सन २०१९-२० मधील मंजूर लाभार्थींची यादी सेनगाव 01/07/2019 पहा (8 MB)\nप्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण सन २०१९-२० मधील मंजूर लाभार्थींची यादी कळमनुरी 01/07/2019 पहा (7 MB)\nप्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण सन २०१९-२० मधील मंजूर लाभार्थींची यादी हिंगोली 01/07/2019 पहा (4 MB)\nजिल्हा प्रशासन मालकीची सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा हिंगोली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 09, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/politics/", "date_download": "2020-09-25T02:46:13Z", "digest": "sha1:SKNBOWVPZTRTEEDQQTUKNPJZKHHJMSEQ", "length": 11063, "nlines": 151, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "राजकीय Archives | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\n���िलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nएकनाथ शिंदेंना कोरोनाचा संसर्ग\nशेतकरी, कामगार, गरिबांचे शोषण आणि मित्रांचे पोषण हेच मोदींचे शासन\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nजळगाव - भाजपाचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. आज मुंबई येथे पक्षाचे अध्यक्ष खा....\nकॉंग्रेस आणि विरोधकांचा शेतकरी प्रेम बेगडी आणि लबाड: फडणवीस\nनागपूर: केंद्र सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विषयक विधेयकांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. मात्र कॉंग्रेससह...\nउद्धव ठाकरे शब्द न पाळणारे मुख्यमंत्री: विनायक मेटेंचा आरोप\nमुंबई: मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. आरक्षण टिकवून ठेवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचे आरोप विरोधी पक्षाकडून होत...\nनिलंबित खासदारांकडून सभागृहात पुन्हा गोंधळ\nनवी दिल्ली : कृषी विषयक बिलांवरून काल रविवारी राज्यसभेत चांगलाच हंगामा झाला. शेतकरी विरोधी बिल असल्याने कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी जोरदार...\nराज्यसभेत गोंधळ घालणे भोवले; आठ खासदारांचे निलंबन\nनवी दिल्ली : कृषी विषयक बिलांवरून काल राज्यसभेत चांगलाच हंगामा झाला. शेतकरी विरोधी बिल असल्याने कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी जोरदार विरोध...\nआजचा इतिहासातील काळा दिवस; १२ पक्षांकडून उपसभापतींविरोधात ‘अविश्वास’\nनवी दिल्ली: केंद्र शासनाने तीन कृषी विषयक बिल लोकसभेनंतर राज्यसभेत मांडले होते. लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही हे विधेयक पास झाले. मात्र तत्पूर्वी...\nकृषी क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक: पंतप्रधान मोदी\nनवी दिल्ली: शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार...\nराज्यसभेत हंगामा; सभापतींचा माईक खेचला, बिल फाडले\nनवी दिल्ली: शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार...\nअफव्यावरून केंद्रीय मंत्री राजीनामा देतील का; संजय राऊत यांचा सरकारला सवाल\nनवी दिल्ली: शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार...\nठाकरे पिता-पुत्रांसह सुप्रिया सुळेंची डोकेदुखी वाढली: प्रतिज्ञापत्राची होणार फेरतपासणी\nमुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे पुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी होणार...\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nएकनाथ शिंदेंना कोरोनाचा संसर्ग\nअणू शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शेखर बसू यांचा कोरोनाने मृत्यू\nफिट इंडिया वर्धापनदिन: ‘फिटनेस की डोस आधा घंटा रोज’ मोदींचा कानमंत्र\nपार्ट्यांमध्ये स्टार्स आणि क्रिकेटर्सच्या पत्नी ड्रग्स घेतात; ‘या’अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/08/blog-post_913.html", "date_download": "2020-09-25T04:09:52Z", "digest": "sha1:OSLVTHLI7VMKCMMCKUPFWXXQKBN2UTBY", "length": 5248, "nlines": 57, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "देश महान मुत्सद्दी नेत्यास मुकला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रणव मुखर्जी यांना आदरांजली", "raw_content": "\nदेश महान मुत्सद्दी नेत्यास मुकला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रणव मुखर्जी यांना आदरांजली\nbyMahaupdate.in सोमवार, ऑगस्ट ३१, २०२०\nमुंबई, दि. ३१ : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने देश एका महान मुत्सद्दी नेत्यास मुकला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदरांजली वाहिली.\nगेली किमान ६० वर्षे प्रणव मुखर्जी राजकारणात सक्रिय होते. त्यांचे राजकारण काँग्रेसधार्जिणे असले तरी सदैव राष्ट्रहिताचाच विचार करून त्यांनी आपली पावले टाकली. केंद्रीय मंत्रिमंडळातील संरक्षण, अर्थ यासह अनेक महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली, पण अर्थमंत्री म्हणून त्यांची छाप सर्वाधिक राहिली. त्यांचे वाचन अफाट होते. त्यांची निरीक्षणशक्ती अचाट होती आणि ते कमालीचे हजरजबाबी होते. काँग्रेस पक्ष संकटात असताना अनेकदा वादळातील नौका किनाऱ्याला लावण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली.\nउत्तम पंतप्रधान होण्याची क्षमता त्यांच्यात होती, पण ते देशाचे राष्ट्रपती झाले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना खुला पाठिंबा दिला. प्रणवबाबूंसारख्या विद्वान, अनुभवी व्यक्तीची राष्ट्रपती भवनात गरज आहे, असे शिवसेनाप्रमुखांचे मत होते आणि त्याबाबत प्रणवबाबू नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत.\nप्रणवबाबू आपल्यातून निघून गेले. त्यांचा प्रभाव देशाच्या राजकारणावर प्रदीर्घ काळ राहील. महाराष्ट्राच्या जनतेतर्फे मी त्यांना आदरांजली वाहत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक संदेशात म्हटले आहे.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hingoli.nic.in/mr/document-category/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%A6/", "date_download": "2020-09-25T04:57:56Z", "digest": "sha1:QKEQ3MDEJPXNKAVAX5EX4QEE2F3AXSA3", "length": 3709, "nlines": 98, "source_domain": "hingoli.nic.in", "title": "नागरिकांची सनद | हिंगोली, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा हिंगोली District Hingoli\nएसटीडी आणि पिन कोड\nअन्न व नागरी पुरवठा विभाग\nबोंडअ‍ळीग्रस्त शेतकरी अनुदान वाटप\nसर्व कार्यालयीन आदेश जनगणना जाहीर प्रगटन जिल्हा परिषद नागरिकांची सनद पशुवैद्यकीय खाते पाणी टंचाई\nहिंगोली सिटी गाइड हिंगोली अॅप\nजिल्हा प्रशासन मालकीची सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा हिंगोली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 09, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/tag/sarswati-shikshan-prasarak-mandal-kolhapur-recruitment-2019/", "date_download": "2020-09-25T03:03:35Z", "digest": "sha1:W2ZVHS7RX7XWAGCE5T474PCIGWVGPAYT", "length": 3484, "nlines": 70, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nसरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर भरती २०१९\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १७३\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद स्टाफ नर्स गुणवत्ता यादी डाउनलोड\nबॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत 111 रिक्त पदांची भरती\nRTMNU येथे विविध पदांची भरती\nसोलापूर विद्यापीठ येथे स्थापत्य अभियंता पदाची भरती\nग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 288 (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे)…\nजिल्हा परिषद अकोला भरती अंतिम पात्रता यादी\nजिल्हा परिषद लातूर येथे विधिज्ञ पदाची भरती\nसार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथे विविध रिक्त पदांची भरती\nपंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त पदांची भरती सुरु\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/wins-academy-kunte-sports-final/articleshow/64225145.cms", "date_download": "2020-09-25T04:51:07Z", "digest": "sha1:76POUD3Z4QBHYHRTSNFL4DGKB5UGJYFK", "length": 14087, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nविनर्स अकादमी, कुंटे स्पोर्ट्स अंतिम फेरीत\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nऔरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित १९ वर्षांखालील आंतर अकादमी क्रिकेट स्पर्धेत विनर्स अकादमी आणि कुंटे स्पोर्ट्स या संघांनी अंतिम फेरी गाठली आहे.\nएडीसीए मैदानावर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात विनर्स अकादमी संघाने साई अकादमी संघाचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना साई अकादमीने ३० षटकात नऊ बाद १४४ धावसंख्या उभारली. त्यात श्रीहर्ष पाटील (नाबाद ४४), दानिश पटेल (३६), अभिषेक भुमे (२५) यांनी डावास आकार दिला. करण लव्हेरा, शशीकांत पवार, हरमितसिंग रागी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.\nविनर्स अकादमीने २७व्या षटकात पाच बाद १४८ धावा फटाकावत अंतिम फेरी गाठली. सलामीवीर श्रीनिवास कुलकर्णीने नाबाद ५८ धावा फटाकावत संघाचा विजय निश्चित केला. करण लव्हेरा (१९), श्रेयस गांगुर्डे (१४), हरमितसिं�� रागी (२३) यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ओमकार गुंजाळने दोन गडी बाद केले.\nदुसऱ्या उपांत्य लढतीत कुंटे स्पोर्ट्स संघाने युनिव्हर्सल संघावर ८१ धावांनी विजय मिळवला. सलामीवीर विश्वास वाघुलेच्या ६७ धावांच्या बळावर कुंटे स्पोर्ट्सने ३० षटकात आठ बाद १७६ धावा काढल्या. सचिन पिसेने तीन विकेट्स घेतल्या.\nयुनिव्हर्सल स्पोर्ट्सचा संघ २२व्या षटकात ९५ धावांवर सर्वबाद झाला. रोहित नाईक (२०), विवेक विश्वकर्मा (१९), विक्रम चौधरी (१२), अंबादास ठाकूर (११) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज झटपट बाद झाले. विश्वास वाघुलेने १८ धावांत चार विकेट्स घेत अष्टपैलू कामगिरी बजावत संघाला मोठा विजय मिळवून दिला.\nसंक्षिप्त स्कोअरबोर्ड : १) साई अकादमी : ३० षटकात नऊ बाद १४४ (श्रीहर्ष पाटील नाबाद ४४, दानिश पटेल ३६, अभिषेक भुमे २५, सिद्धांत चाटे १०, धीरज बहुरे ९, करण लव्हेरा २-२५, शशीकांत पवार २-१२, हरमितसिंग रागी २-१७, हिमांशू मुकींद १-३८) पराभूत विरूद्ध विनर्स अकादमी : २६.५ षटकात पाच बाद १४८ (श्रीनिवास कुलकर्णी नाबाद ५८, हरमितसिंग रागी २३, करण लव्हेरा १९, श्रेयस गांगुर्डे १४, इतर २३, ओमकार गुंजाळ २-२४, श्रीहर्ष पाटील, कार्तिक बालय्या प्रत्येकी एक विकेट). सामनावीर - श्रीनिवास कुलकर्णी.\n२) कुंटे स्पोर्ट्स संघ : ३० षटकात आठ बाद १७६ (विश्वास वाघुळे ६७, ऋषिकेश नायर २४, आदित्य करडखेडे ११, महेश शिंगाडे ९, ओमकार शिंदे नाबाद ८, देवांग मिश्रा नाबाद ८, इतर २८, सचिन पिसे ३-३०, ओमकार ठाकूर २-३६, कल्पेश सवाई, रोहित नाईक प्रत्येकी एक विकेट) विजयी विरूद्ध युनिव्हर्सल स्पोर्ट्स संघ : २१.२ षटकात सर्वबाद ९५ (रोहित नाईक २०, विवेक विश्वकर्मा १९, विक्रम चौधरी १२, अंबादास होके ११, समीर खान ९, विश्वास वाघुले ४-१८, अक्षय खरात २-१७, सागर सपकाळ २-१३, आदित्य करडखेडे १-१९). सामनावीर - विश्वास वाघुले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकिमान समोरुन लढायला तरी शिक; गंभीरने धोनीला फटकारलं...\nदिल्ली-पंजाब सामन्याचा निकाल बदलला; सेहवाग म्हणाला, या ...\nKKR vs MI LIVE, IPL 2020 :मुंबई इंडियन्सचा ऐतिहासिक विज...\n४ चेंडू, ४ यॉर्कर आणि ४ बोल्ड; पाहा ट���-२०मधील सर्वात घा...\nकोहलीच्या सामन्यापूर्वी अनुष्का शर्माने पोस्ट केलला हॉट...\nडिव्हिलियर्स, अलीची फटकेबाजी महत्तवाचा लेख\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nपुणेपुण्यातील हॉटेलांमधून रात्री सातनंतरही मिळणार पार्सल\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nमुंबईडबेवाले राज ठाकरेंना भेटले; इंग्रजी शाळांबाबत केली 'ही' तक्रार\nदेशLIVE भारत बंद : कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावर\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nमुंबई'बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय'\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nमुंबईभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे; धनंजय मुंडेंची टोलेबाजी\nफॅशनदेबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न\nविज्ञान-तंत्रज्ञानसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-news-thieves-stab-attack-on-police-two-arrest-174002/", "date_download": "2020-09-25T04:44:04Z", "digest": "sha1:S57Q5TM5KULNWUXHDL2TSGOKZ2GIDF2M", "length": 6553, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune News: चोरट्यांचा पोलिसांवर चाकू हल्ला, दोघांना अटक - MPCNEWS", "raw_content": "\nPune News: चोरट्यांचा पोलिसांवर चाकू हल्ला, दोघांना अटक\nPune News: चोरट्यांचा पोलिसांवर चाकू हल्ला, दोघांना अटक\nवारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईराम विलास सोसायटीत दोन चोरटे शिरले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.\nएमपीसी न्यूज- घरफोडी केल्यान���तर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांना पकडण्यासाठी त्यांच्यापाठोपाठ पळालेल्या दोघा पोलिसांवर चोरट्यांनी चाकूने हल्ला केला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.11) रात्री वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर चौकात घडला.\nसागरसिंग कालुसिंग जुनीं आणि जलसिंग जर्मनसिंग जुनीं अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईराम विलास सोसायटीत दोन चोरटे शिरले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बीट मार्शलचे जवान घटनास्थळी पोहोचले असता पोलिसांना पाहताच आरोपींनी पळ काढला.\nपोलिसांनी त्यांचा पाठलाग करत मुद्देमालासह त्यांना पकडले परंतु, यातील एकाने पोलिसांच्या अंगावर चाकूने हल्ला केला. अंगावर असलेल्या रेनकोटमुळे सुदैवाने पोलिसांना दुखापत झाली नाही. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी एक लाख 48 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले.\nपोलीस घटनास्थळी आल्याचे समजताच आरोपीने दुसऱ्या मजल्यावरून उडी टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिस कर्मचारी शिरसाठ आणि फिरून शेठ यांनी त्या दोघांनाही पकडले. यावेळी त्यांनी ‘पोलीस वाले को खत्म करतो’ असे म्हणत त्यांच्यावर चाकूने हल्ला केला\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nCorona World Update: कोरोनामुक्तांच्या प्रमाणात 66 टक्क्यांपर्यंत वाढ तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत खाली\nStrange Coincidence In Dutt Family: दत्त कुटुंबातील कर्करोगाचा विचित्र योगायोग\nPune Crime : अवैध जुगार अड्यावर छापा टाकून दहा आरोपींना अटक\nPune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे सहा वाजता केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी\nHinjawadi Crime : वाहतूक कार्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षकाला मारहाण\nDighi Crime : बनावट चावीच्या सहाय्याने दोन एटीएम मधून एक लाखांचे साहित्य चोरीला\nPune News : पुण्यातील हॉटेलमधून सायंकाळी 7 नंतरही पार्सल नेता येणार : आयुक्त\nPune News : जम्बो कोविड सेंटरमध्ये 400 बेड तयार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-09-25T05:10:07Z", "digest": "sha1:U3IMUPHDAYFU3XUZ3RRI27OVWY2KLQMU", "length": 3309, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पश्चिम नुसा तेंगारा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपश्चिम नुसा तेंगारा (बहासा इंडोनेशिया: Nusa Tenggara Barat) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे.\nपश्चिम नुसा तेंगाराचे इंडोनेशिया देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १९,७०९ चौ. किमी (७,६१० चौ. मैल)\nघनता १,१५७ /चौ. किमी (३,००० /चौ. मैल)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ एप्रिल २०१७ रोजी १२:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/articles/rojnishi/", "date_download": "2020-09-25T02:53:57Z", "digest": "sha1:JRAHY2F5DM35MXFUQYDW54PNJUZJGMSB", "length": 10066, "nlines": 151, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "रोजनिशी Archives | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nसोईच्या राजकारणात सर्वसामान्य वेठीस\nगेला आठवडाभर भावी राष्ट्रपती कोण असतील, त्यापेक्षा त्यासाठी कोण उमेदवार आहेत, याची चर्चा होत राहिली. म्हणजे बहुमत भाजपकडे असले तरी...\nसमाजवादी पक्षाचे विद्यमान अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे भाजपा विरोधात एकजूट करण्याचे प्रयास चालू आहेत. अगदी कट्टर विरोधी...\nतामीळनाडूत जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्याच नेतृत्वाखालच्या अण्णाद्रमुक पक्षाची काय दुर्दशा चालली आहे ते आपण बघत आहोत. कुठल्याही पक्षाला वा संघटनेला...\nतलाक ही मुस्लीम समाजातील घटस्फोटाची साधी सरळ पद्धत आहे. त्यात पत्नीला तीनदा तलाक असे शब्द उच्चारून पती आपल्या वैवाहिक जीवनातून...\nना लडुंगा ना लडने दुंगा\nगेल्या दीड वर्षांत मी कुठल्याही वृत्तवाहिनीवर चर्चेत भाग घेतला नाही. बुधवारी दीर्घकाळानंतर त्यात सहभागी झालो. ‘जय महाराष्ट्र’ वाहिनीवर संध्याकाळी झालेल्या...\nभारताच्या दक्षिणेला श्रीलंका नावाचा एक देश आहे. मागल्या तीन दशकांत तिथे तामिळी वाघ नावाच्या दहशतवादी संघटनेने धुमाकूळ घातला होता. राजीव...\nउत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकसभेत बोलताना आपण अखिलेश व राहुल यांच्यामध्ये उभे राहिल्यानेच त्यांची जोडगोळी यशस्वी ठरली...\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दिल्लीत आलेल्या योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान व विविध भाजप नेत्यांची भेट घेतली. आजही ते लोकसभेचे सदस्य...\nमनी वसे ते स्वप्नी दिसे\nउत्तर प्रदेशच्या ताज्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर मायावती यांना एकूणच मतदानाविषयी शंका निर्माण झाली. त्यांनी तसे उघड बोलून दाखवले....\nप्रचलित राजकारणाला उत्तर प्रदेशच्या निकालांनी मोठा धक्का दिलेला आहे. याचा अर्थ शोधण्यात व आपल्या आजवरच्या भूमिकेला कशामुळे हादरे बसले ते...\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nएकनाथ शिंदेंना कोरोनाचा संसर्ग\nअणू शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शेखर बसू यांचा कोरोनाने मृत्यू\nफिट इंडिया वर्धापनदिन: ‘फिटनेस की डोस आधा घंटा रोज’ मोदींचा कानमंत्र\nपार्ट्यांमध्ये स्टार्स आणि क्रिकेटर्सच्या पत्नी ड्रग्स घेतात; ‘या’अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/tech/coronavirus-tech-tips-work-home-sss/", "date_download": "2020-09-25T03:30:13Z", "digest": "sha1:KP25D7WHRLAG2GVLGSFNHBWWBSVXZEVE", "length": 28019, "nlines": 336, "source_domain": "www.lokmat.com", "title": "वर्क फ्रॉम होम करताना 'या' Tech Tips ठरतील फायदेशीर - Marathi News | Coronavirus tech tips for work from home SSS | Latest tech News at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २५ सप्टेंबर २०२०\nबाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ३.९५ लाख कोटींचे नुकसान\nआर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी मुंबई, पुण्यात छतच नाही\nड्रग्ज कनेक्शनप्रकरणी एनसीबीने कंगनाचीही चौकशी करावी - काँग्रेस\nमुंबईकर म्हणतात, आम्ही कर स्वरूपात भरलेले पैसे पाण्यात, पालिकेला मुंबई तुंबण्याच्या समस्येवर उपाय का सापडत नाही\nमुंबईच्या डबेवाल्यांना मिळाली एनएसएस स्वयंसेवकांची मदत\n8 वर्षांची असताना दीपिका पादुकोणने केले होते पहिल्यांदा जाहिरातीत काम, आता एका सिनेमासाठी घेते इतके कोटी\nBigg Boss 14: सलमान खानने व्यक्त केली मानधनात कपात करण्याची इच्छा, म्हणाला...\n‘शेवटचं सगळं तूच कर...’; आशालता यांची ही इच्छा अलका कुबल यांनी पूर्ण केली\n'मुंबईच्या पावसात माझं घर कोसळतंय...', हायकोर्टाचे आभार मानताना कंगनाला अनावर झाले अश्रू\n'तारक मेहता'मधील भिडे मास्तर उर्फ मंदार चंदावरकर प्रत्येक एपिसोडसाठी घेतो इतके मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क\nक्वारंटाईन सेंटरमध्ये अजून किती महिलांवर अत्याचार होणार \nरक्तप्रवाह सुरळीत राहण्यासह पोटाच्या विकारांवर फायदेशीर ठरतं मनुके खाणं, वाचा इतर फायदे\nआता कुत्र्यांच्या मदतीने कोरोना चाचणी होणार; 'अशी' केली जाणार तपासणी\ncoronavirus: भारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\n....म्हणून निरोगी लोकांना मुद्दाम कोरोना संक्रमित केलं जाणार; 'या' देशानं उचलली जोखीम\n जगाला त्रस्त करणाऱ्या व्हायरसला खाणारे सूक्ष्मजीव अखेर समुद्रात सापडले\nअजित पवारांकडून पुन्हा भल्या पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची तारांबळ\nदिल्‍लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनानंतर डेंग्यूची लागण; प्लेटलेट्स कमी झाल्याने चिंता\nGold, Silver Rates: सोन्या, चांदीचे दर कमालीचे गडगडले; चांदीमध्ये तीन दिवसात दहा हजारांची कपात\nनवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद, बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता.\nBharat Bandh: कृषी विधेयकांविरोधात आज 'भारत बंद'ची हाक; विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनांचा सहभाग\nपिंपरी-चिंचवड : अजित ���वारांचा पुन्हा एकदा सकाळी 6 वाजता पुणे दौरा, मेट्रो अधिकाऱ्यांची तारांबळ\nपुणे - पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा, आता रात्री 10 वाजेपर्यंत पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nपंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती, यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार\nजम्मू-काश्मीरच्या पुंछमधील डेगवार आणि मालती सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर मोर्टार आणि तोफगोळ्यांचा मारा करून पाकिस्तानने आज रात्री 10 वाजता शस्त्रसंधीचं केलं उल्लंघन\nनाशिक जिल्ह्यात कोरोनाचे 25 बळी, नाशिक शहरातील 12 जणांचा समावेश\nमीरारोड - बंदी असूनही काशिमीरा भागात ऑर्केस्ट्रा बारमध्ये धिंगाणा सुरूच\nठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ७४९ नव्या रुग्णांची गुरुवारी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ६५ हजार ३४३ रुग्ण झाले आहेत.\nमी दिलेले पुरावे वाचावे लागतील, १०वी नापास व्यक्तीकडून ती अपेक्षा नाही, निलेश राणेंचं टीकास्त्र\nनागपूर: नागपूर जिल्ह्यात आज 1126 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 44 रुग्णांचे मृत्यू झाले, रुग्णसंख्या 71616 झाली असून, मृतांची संख्या 2261 वर पोहोचली आहे.\nअजित पवारांकडून पुन्हा भल्या पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची तारांबळ\nदिल्‍लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनानंतर डेंग्यूची लागण; प्लेटलेट्स कमी झाल्याने चिंता\nGold, Silver Rates: सोन्या, चांदीचे दर कमालीचे गडगडले; चांदीमध्ये तीन दिवसात दहा हजारांची कपात\nनवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद, बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता.\nBharat Bandh: कृषी विधेयकांविरोधात आज 'भारत बंद'ची हाक; विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनांचा सहभाग\nपिंपरी-चिंचवड : अजित पवारांचा पुन्हा एकदा सकाळी 6 वाजता पुणे दौरा, मेट्रो अधिकाऱ्यांची तारांबळ\nपुणे - पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा, आता रात्री 10 वाजेपर्यंत पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nपंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती, यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार\nजम्मू-काश्मीरच्या पुंछमधील डेगवार आणि मालती सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर मोर्टार आणि तोफगोळ्यांचा मारा करून पाकिस्तानने आज रात्री 10 वाजता शस्त्रसंधीचं केलं उल्लंघन\nनाशिक जिल्ह्यात कोरोनाचे 25 बळी, नाशिक शहरातील 12 जणांचा समावेश\nमीरारोड - बंदी असूनही काशिमीरा भागात ऑर्केस्ट्रा बारमध्ये धिंगाणा सुरूच\nठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ७४९ नव्या रुग्णांची गुरुवारी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ६५ हजार ३४३ रुग्ण झाले आहेत.\nमी दिलेले पुरावे वाचावे लागतील, १०वी नापास व्यक्तीकडून ती अपेक्षा नाही, निलेश राणेंचं टीकास्त्र\nनागपूर: नागपूर जिल्ह्यात आज 1126 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 44 रुग्णांचे मृत्यू झाले, रुग्णसंख्या 71616 झाली असून, मृतांची संख्या 2261 वर पोहोचली आहे.\nAll post in लाइव न्यूज़\nवर्क फ्रॉम होम करताना 'या' Tech Tips ठरतील फायदेशीर\nघरी काम करताना अनेकदा काही समस्यांचा सामना करावा लागतो. वर्क फ्रॉम होम करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे जाणून घेऊया.\nकोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आली आहे.\nऑफिसमध्ये साधारण 8 ते 9 तास काम केलं जातं. मात्र घरी काम करताना अनेकदा काही समस्यांचा सामना करावा लागतो. वर्क फ्रॉम होम करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे जाणून घेऊया.\nभारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसपासून बचाव व्हावा यासाठी घरातून काम करण्याची म्हणजेच वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे.\nघरातून काम करण्यासाठी संगणक किंवा लॅपटॉप असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच्या मदतीने घरबसल्या काम करणं सोपं होतं.\nऑनलाईनचा जमाना असल्याने आता सर्वांकडे इंटरनेट असतेच. मात्र घरातून ऑफिसचं काम करण्यासाठी इंटरनेटचा चांगला स्पीड असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे इंटरनेटचे उत्तम कनेक्शन असावे.\nसंगणकावर काम करताना माऊसचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र लॅपटॉपवर काम करताना अनेकदा तो नसल्याने अडचण येते. त्यामुळे माऊस असणं महत्त्वाचं आहे.\nडेस्कवर काम करणाऱ्यांसाठी Laptop Riser ही गरजेची गोष्ट आहे. यामुळे स्क्रीन डिस्प्ले हा स्वच्छ आणि Higher दिसतो.\nघरातून काम करताना ऑफिसमधील इतर सहकाऱ्यांसोबत कामासाठी संपर्क साधणं आवश्यक असतं. Slack आणि Google Hangouts च्या मदतीने संपर्क साधणे सोपे होते.\nकाम करताना अनेक गोष्टींवर चर्चा होणं गरजेचं असतं. मीटिंगसाठी व्हिडीओ कॉल किंवा कॉन्फरन्स कॉल केल्यास काम करणं अधिक सोपं होईल.\nघरातून काम करताना अनेकदा घरातील आवाजाचा त्रास होतो. त्यावेळी हेडफोन्स कानात घालून शांतपणे काम करता येतं. तसेच महत्त्वाचा व्हिडीओ पाहायचा असल्यास हेडफोन्स उपयुक्त ठरतात.\nकाम करण्यासाठी योग्य जागा\nऑफिसमध्ये काम करताना वर्क स्टेशन देण्यात आलेलं असतं. मात्र घरी सोफा अथवा जमिनीवर बसून काम करावं लागतं. यामुळे काम करण्यासाठी योग्य जागा निवडा.\nकोरोना वायरस बातम्या तंत्रज्ञान\nलक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदी सिनेइंडस्ट्रीत येण्याआधीच ठरतेय सुपरहिट, शेअर केले ग्लॅमरस फोटो\nपार्थ समथान, उदय चोपडा आणि पूनम पांडेयच नाहीतर लोकप्रिय सेलिब्रेटींनी धुडकावली 'बिग बॉस'ची ऑफर,प्रत्येकाची आहे वेगवेगळी कारणं \nबॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया\nNeha Kakkar Photos: नेहा कक्कडने इंस्टाग्रामवर शेअर केले फोटो, ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले फिदा\n'बिग बॉस' फेम माहिरा शर्माने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पाहा तिच्या दिलखेच अदा\nशूssss.... रोमान्स खराब मत करना ‘उतरन’ फेम टीना दत्ताने ‘बिग बॉस’ला लिहिले प्रेमपत्र\nIPL 2020 : शुबमन गिलची जबरदस्त फिल्डिंग; सारा तेंडुलकरनं Hearts Emojisनं शेअर केली पोस्ट\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nIPL 2020 : गौतम गंभीरची MS Dhoniवर टीका; ते तीन Six म्हणजे वैयक्तिक धावा, याला नेतृत्व म्हणत नाही\nIPL 2020 : आयपीएलमध्ये सहाव्यांदा लागले सलग चार षटकार\nCSK vs RR Latest News : महेंद्रसिंग धोनी 7व्या क्रमांकाला का आला कॅप्टन कूलनं सांगितली हुकमी स्ट्रॅटजी\nCSK vs RR Latest News : 'पाणीपुरी'वाल्या पोराची 'रॉयल' भरारी; मुंबईकर फलंदाजाचे RRकडून पदार्पण\ncoronavirus: भारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\n जगाला त्रस्त करणाऱ्या व्हायरसला खाणारे सूक्ष्मजीव अखेर समुद्रात सापडले\nCoronaVirus News : '...तर १ अब्ज भारतीयांना कोरोनाची लागण होऊ शकते'\n जॉनसन अ‍ॅण्ड जॉनसनची लस शेवटच्या टप्प्यात; ६० हजार लोकांवर चाचणी होणार\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nव्हिसाशिवाय जगातील 'या' 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, केंद्र सरकारने दिली माहिती\nअजित पवारांकडून पुन्हा भल्या पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची तारांबळ\nदिल्‍लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनानंतर डेंग्यूची लागण; प्लेटलेट्स कमी झाल्याने चिंता\nती व्हायरल बारची क्लिप काशिमीरातील नव्हे तर कर्नाटकातील\nBharat Bandh: कृषी विधेयकांविरोधात आज 'भारत बंद'ची हाक; विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनांचा सहभाग\nBharat Bandh: कृषी विधेयकांविरोधात आज 'भारत बंद'ची हाक; विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनांचा सहभाग\nअजित पवारांकडून पुन्हा भल्या पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची तारांबळ\nदिल्‍लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनानंतर डेंग्यूची लागण; प्लेटलेट्स कमी झाल्याने चिंता\nएका महिलेने सरकारची दुर्दशा केली; देवेंद्र फडणवीसांचे घणाघाती आरोप\nआजचे राशीभविष्य - २५ सप्टेंबर २०२० - कन्येसाठी चिंतेचा अन् मीनसाठी लाभाचा दिवस\nप्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकार योग्य वेळी घेईल - उच्च न्यायालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/aurangabad-local-news/atm-in-the-dark/articleshow/69404724.cms", "date_download": "2020-09-25T04:45:36Z", "digest": "sha1:T36ZKIHJA3AQLBU7UB72LLTTROKJUR77", "length": 8690, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nऔरंगाबाद महामार्गावरील स्टेट बँकेच्या एटीएम बाहेरील लाईट बंद आहे. त्यामुळे येथे एटीएम आहे का याबाबत लवकर समजत नाही. येथे कॅमेरे आहेत परंतु, लाईट बंद असल्याने या एटीएमची सुरक्षितता धोक्यात आली आहे. संबंधित यंत्रणेने या समस्येची दखल घेऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nऑनलाईन परीक्षा फीस बाबत...\nझिंगाट झालेल्या बेवड्यांचा बंदोबस्त करा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहि��ाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nपुणेऑक्सिजनवरील रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या; एफडीएची रुग्णालयांना तंबी\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nमुंबईएकनाथ शिंदेंना करोना; आदित्य ठाकरे यांनी केलं 'हे' ट्वीट\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nपुणेपुण्यातील हॉटेलांमधून रात्री सातनंतरही मिळणार पार्सल\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nदेशभारतात पुस्तके निर्जंतूक करणाऱ्या यंत्राचा शोध\nमुंबईभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे; धनंजय मुंडेंची टोलेबाजी\nकार-बाइकपुन्हा महाग झाली BS6 Renault Triber, जाणून घ्या नवी किंमत\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nविज्ञान-तंत्रज्ञानसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/92a947921-92894d92f94291c-906939947-924930940-91593e92f", "date_download": "2020-09-25T03:34:21Z", "digest": "sha1:CQQQJOQDH2ACR7FGMSVZAMXJAZNYZBUY", "length": 20416, "nlines": 115, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "'पेड न्यूज' आहे तरी काय? — Vikaspedia", "raw_content": "\n'पेड न्यूज' आहे तरी काय\n'पेड न्यूज' आहे तरी काय\nनिवडणुकांमध्ये पेड न्यूजचा नकारात्मक शिरकाव नेमका केव्हापासून झाला हे सांगता येत नाही. तथापि, 2009 च्या लोकसभा निवडणुकीनंतर खुल्या आणि निर्भय वातावरणात निवडणुका व्हाव्यात, सर्व अर्थाने लोकशाही सुदृढ राहील आणि पत्रकारितेची नितीमूल्य जोपासले जातील यासाठी प्रयत्न करण्याबाबत देशभरातून मेाठ्या संख्येतील लोकांनी केंद्रीय निवडणूक आयेागाकडे पेड न्यूज थांबवण्याबाबत तीव्र स्वरुपात भावना व्यक्त केल्या. यामध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते, वरिष्ठ पत्रकार, माध्यम क्षेत्रातील संघटना आणि नागरिकांच्या संघटनांचा समावेश होता. या सर्वांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ‘पेड न्यूज’ थांबवण्याबाबत आग्रह धरला. पेड न्यूजमुळे होणाऱ्या अनिष्ट परिणामाबाबत देशाच्या संसदेत, विविध राज्यांच्या सरकारमध्ये आणि माध्यमांमध्ये गंभीरपणे चर्चा झाली. केंद्रीय निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीत देशातील सर्वच राजकीय पक्षांनी पेड न्यूजवर आळा घालण्याचा आग्रह धरला. त्याशिवाय प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियानेही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे काही शिफारशी पेड न्यूज बाबत पाठविल्या.\nदेशातील निवडणुका खुल्या आणि निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कायदेशीर जबाबदारीमुळे निवडणुकांच्या प्रक्रियेमध्ये ढवळाढवळ करुन निवडणूक प्रक्रियेला बाधा पोहचणारी कोणतीही कृती निवडणूक कायद्याच्या विरोधातील समजण्यात येते. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने 2009 च्या लोकसभा निवडणुकीपासून पेड न्यूज विरोधात गंभीरपणे कारवाई करण्याबाबत प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत पेड न्यूजबाबतच्या कारवाईत सुधारणा करण्यात आल्या. यासाठी माध्यम समुहाच्या प्रमुखासह राजकीय पक्ष, उमेदवार, माध्यमांमध्ये काम करणारे लोक, आणि सर्व स्तरातील लोक नागरिकांना विश्वासात घेऊन पेड न्यूज विरोधात कार्यप्रणाली बळकट करण्यात आली आहे. पेड न्यूज म्हणजे काय आहे, हे समजून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.\nपेड न्यूज म्हणजे काय\nभारतीय प्रेस कौन्सिलच्या व्याख्येनुसार 'पेड न्यूज म्हणजे पैसे देऊन अथवा वस्तूच्या बदल्यात कोणत्याही माध्यमामध्ये (प्रिंट/ इलेक्ट्रॉनिक) एखादी बातमी अथवा परीक्षण छापून आणणे. आयोगाने सर्वसाधारणपणे ही व्याख्या स्वीकारली आहे.\nजाहिरात आणि बातमी यात फरक काय\nप्रेस कौन्सिलच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, बातमी आणि जाहिरात यातील सीमारेषा डिस्क्लेमर छापून स्पष्ट केलेली असते. जाहिरात ही विक्री वाढवण्यासाठी असते तर बातमी माहितीसाठी असते.\nनिवडणूक आयेागाला पेड न्यूजवर नियंत्रण का आणावे लागले\nनिवडणूक प्रक्रियेदरम्यान आयोगाने पेड न्यूज समस्या अनुभवल���. राजकीय पक्ष आणि माध्यमांनी पेड न्यूज विरोधात कडक पावले उचलण्याची विनंती आयोगाकडे केली. संसदेतही यावर चर्चा झाली. 4 ऑक्टोबर 2010 रोजी अणि 9 मार्च 2011 रोजी आयोगाबरोबर झालेल्या बैठकांमध्ये पेड न्यूज विरुद्ध कठोर उपाय योजना आखण्याबाबत सर्व राजकीय पक्षांमध्ये एकमत झाले.\nपेड न्यूजचे दुष्परिणाम काय आहेत\nनिवडणूक काळात, पेड न्यूज जनतेमध्ये गैरसमज निर्माण करते, मतदारांना प्रभावित करते आणि त्यांच्या माहितीच्या अधिकारावर परिणाम होतो.\nपेड न्यूजवर नियंत्रण कसे ठेवायचे\nमाध्यमे आणि राजकीय कार्यकर्त्यांद्वारे स्वनियंत्रण. सध्याच्या यंत्रणेचा कठोर वापर जनतेला आणि हितधारकांना जागरुक करणे.\nपेड न्यूजला गुन्हा ठरविण्यासाठी निवडणूक आयोगाने काय पावले उचलली\nआयोगाने लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव सूचवला आहे. ज्यात एखाद्या उमेदवाराच्या निवडणुकीत संधी वाढवण्याबाबत किंवा एखाद्या उमेदवाराबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यासाठी पेड न्यूज प्रकाशित केली असेल, तर कायद्यानुसार तो गुन्हा ठरेल आणि किमान दोन वर्ष तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकेल.\n'पेड न्यूज' वर नियंत्रण आणण्यासाठी आयोगाने कोणती यंत्रणा विकसित केली आहे\nपेड न्यूज संदर्भात माध्यमांवर देखरेख करण्यासाठी आयोगाने जिल्हा आणि राज्य स्तरावर माध्यम प्रमाणीकरण आणि निरीक्षण (एमसीएमसी) समिती नेमली आहे. बातमीमध्ये राजकीय जाहिरात आहे का हे पाहण्यासाठी ही समिती सर्व वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांची छाननी करते आणि संबंधित उमेदवारांविरोधात आवश्यक कारवाई करते.\nजिल्हास्तरीय माध्यम निरीक्षण समिती म्हणजे काय आणि तिचे कार्य काय आहे\nजिल्हास्तरीय माध्यम निरीक्षण समिती निरीक्षण व्यवस्थेमार्फत पेड न्यूजच्या तक्रारींची तपासणणी करते. पेड न्यूजच्या संशयित प्रकरणांमध्ये प्रकाशित मजकुरावरील प्रत्यक्ष खर्च निवडणूक खर्च खात्यात समाविष्ट केला असल्यास ही समिती निवडणूक अधिकाऱ्याला उमेदवारांना नोटीस बजावण्याबाबत सूचित करते. जिल्हासमिती विचार करुन उमेदवाराला/ पक्षाला आपला अंतिम निर्णय कळवते.\nराज्यस्तरीय माध्यम निरीक्षण समिती म्हणजे काय आणि तिचे कार्य काय\nजिल्हास्तरीय समितीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या पेड न्यूजच्या सर्व प्रकरणांची तपासणी राज्यस्तरीय माध्यम समिती करते आणि काही प्रकरणांची स्वत:हून दखल घेत संबंधित निवडणूक अधिकाऱ्याला उमेदवाराला नोटीस बजावयाचे आदेश देते. आव्हानात्मक प्रकरणे प्राप्त झाल्यापासून 96 तासाच्या आत राज्यस्तरीय माध्यम समिती प्रकरणाच्या निपटारा करते आणि जिल्हास्तरीय समितीकडे एक प्रत पाठवून उमेदवाराला निर्णय कळविला जातो.\nराज्यस्तरीय माध्यम समितीच्या निर्णयाविरोधात कुठे आव्हान दिले जाते\nजिल्हास्तरीय माध्यम समितीच्या निर्णयाविरोधात राज्यस्तरीय समितीकडे तर राज्यस्तरीय समितीच्या निर्णयाविरोधात निवडणूक आयोगाकडे उमेदवार अपील करु शकतो. आयोगाचा निर्णय अंतिम आहे.\nजिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय माध्यम समितीच्या निर्णयाविरोधात किती दिवसात अपील करता येते\nउमेदवाराला राज्यस्तरीय माध्यम समितीचा निर्णय मान्य नसेल तर तो 48 तासात राज्यस्तरीय समितीकडे दाद मागू शकतो. तसेच राज्यस्तरीय माध्यम समितीच्या निर्णयाविरोधातही 48 तासात उमेदवार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अपील करु शकतो. केंद्रीय आयोगाचा निर्णय अंतिम आहे.\nपेड न्यूज प्रकरणी माध्यमांवर कोणती कारवाई केली जाते\nपेड न्यूज आहे हे सिद्ध झाल्यावर आयोग प्रिंट मीडियाचे प्रकरण प्रेस कौन्सिलकडे तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रकरण राष्ट्रीय प्रसारण मानक प्राधिकरणाकडे आवश्यक कारवाईसाठी पाठवतो.\nपेड न्यूजचे निकष काय आहेत\nठराविक निकष नाहीत, काही उदाहरणे आहेत.\n1) स्पर्धात्मक प्रकाशनामध्ये, छायाचित्रे आणि शीर्षकासह समान लेख आढळणे.\n2) विशिष्ट वृत्तपत्राच्या एकाच पानावर, उमेदवारांची प्रशंसा करणारे आणि त्याची निवडणूक जिंकण्याची शक्यता वर्तवणारे लेख.\n3) एखाद्या उमेदवाराला समाजातील प्रत्येक घटकाचा पाठिंबा असून त्या मतदार संघातून तो निवडणूक जिंकणार असल्याबाबतचे वृत्त.\n4) एखाद्या कार्यक्रमात ज्यात उमेदवाराची अधिक प्रसिद्धी करणे आणि विरोधकाच्या बातम्या न घेणे.\n5) प्रेस कौन्सिलचे पेड न्यूजवरील निर्णय मार्गदर्शनाचा स्त्रोत म्हणून वापरणे.\nलेखक - यशवंत भंडारे जिल्हा माहिती अधिकारी, जालना\nमाहिती संकलक : अतुल पगार\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्���ीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetest.sbfied.com/marathi-practice-exam-05/", "date_download": "2020-09-25T04:02:10Z", "digest": "sha1:XVK5ABVDDP3PGQ6DXOXNCPEHZTBETHBF", "length": 10547, "nlines": 131, "source_domain": "onlinetest.sbfied.com", "title": "Free Marathi Practice Exam 05 - Download in pdf", "raw_content": "\nFAQ [ नेहमी विचारले जाणारे प्रश्न ]\nProblem And Solutions [ टेस्ट देण्यात येणाऱ्या सर्व अडचणी सोडवा ]\nTestimonials [काही प्रतिक्रिया ]\nटेस्ट सोडवताना अडचण येते आहे \nया बटनवर क्लिक करून माझ्यासोबत या आपण अडचण सोडवू ..\nसागर सर एस बी फाईड च्या माध्यमातून खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या सुमारे 45,000 मित्रांच्या संपर्कात आहे.\nगणित शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे ते पोलीस भरती परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांमध्ये खास प्रसिद्ध आहेत.\nपरीक्षाच्या बदलणाऱ्या पद्धतीनुसार तयारी करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे\nआणि त्यातूनच FREE ONLINE TEST ते मित्रांसाठी उपलब्ध करून देतात.\n1. च छ ज झ ञ हे________आहेत. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]\n2. धातुसाधिताचा वापर कशासारखा केला जातो [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]\n3. विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे _______. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]\n4. भाषेच्या अंगभूत नियमांची व्यवस्था म्हणजेच भाषेचे___. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]\n5. सैनिकांनो पुढे जा आणि शत्रूशी लढा. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]\n6. ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढतात वाक्याला काय म्हणतात [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]\n7. कर्मधारय समास कोणत्या प्रकाराचा उपप्रकार आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]\n8. आईने भांडण केले या वाक्यातील आईने या शब्दाची विभक्ती ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]\n9. जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्याचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना____��्हणतात. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]\n10. अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना अनुस्वार चा उच्चार वर्णांच्या …. येतो [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]\n11. विधिविशेषण म्हणजे काय [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]\nया पर्यायांपैकी एकही पर्याय योग्य नाही\nजे विशेषण नामाचे नंतर येते\nजे विशेषण नामाच्या आधी येते\nजे विशेषण एखादा गुणधर्म दाखवते\n12. वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम सर्वनाम यांच्यामध्ये जो बदल होतो त्यास काय संबोधतात [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]\n13. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]\n14. वाक्यात एकच शब्द दोन अर्थी येतो तेव्हा तो कोणता अलंकार असतो [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]\n15. कोणी काहीही म्हणू आपण आपला मार्ग सोडू नये. या वाक्यातील आपण हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]\n16. पुढीलपैकी नामाचे प्रकार कोणते [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]\n17. मला अभ्यास करायचा होता पण लॉकडाऊन असल्यामुळे तो शक्य झाला नाही. हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]\n18. ओढून ताणून संबंध लावणे हा अर्थ स्पष्ट करणारा पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]\n19. संस्कृतमध्ये____वचने मानतात. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]\n20. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – onlinetest.sbfied.com ]\nपोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….\nPolice Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)\nMaharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या\nClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक\nतुम्ही आहात का भावी पोलिसांच्या ग्रुप मध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://maparishad.com/bhaji", "date_download": "2020-09-25T04:27:18Z", "digest": "sha1:5YLIOM5OSKYH6LAIEHEDFEYG2HTKCXGR", "length": 143710, "nlines": 246, "source_domain": "maparishad.com", "title": "भाषा आणि जीवन | मराठी अभ्यास परिषद", "raw_content": "\nHome » भाषा आणि जीवन\nमराठी अभ्यास परिषदेच्या वतीने, दरवर्षी ‘भाषा आणि जीवन’ हे त्रैमासिक गेल्य�� ३० वर्षांपासून प्रकाशित करण्यात येते. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा आणि दिवाळी असे चार अंक दरवर्षी प्रसिद्ध होत असतात. ह्या वर्षीचा म्हणजे २०१२मधील 'भाषा आणि जीवन' चा दिवाळी अंक ‘बोली विशेषांक’ म्हणून प्रकाशित होत आहे.\nशनिवार, दि० १० नोव्हेंबर, २०१२ ला ह्या बोली विशेषांकाचे प्रकाशन मान्यवर लेखक आणि अभ्यासक डॉ० सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. समारंभाचे अध्यक्ष आहेत प्रा० प्र०ना० परांजपे. वेदशास्त्रोत्तेजक संस्थेच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणार्‍या ह्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावे, अशी विनंती आहे.\nRead more about निमंत्रण पत्रिका\nआवाहन, लेखकांसाठी सूचन, परीक्षणासाठी आलेली पुस्तके\nटपालाने पाठविलेल्या अंकांतील काही अंक गहाळ होतात, हा नेहमीचा अनुभव आहे. शक्यतो अंक पुन्हा पाठविला जातो. पण जेव्हा या तक्रारींची संख्या जास्त असते तेव्हा अंक पुन्हा पाठवणेही कठीण होते. पुण्याच्या काही भागांतून - विशेषत: बिबवेवाडी, सिंहगड मार्ग - या भागांतून तक्रारी खूप येतात. यामुळे अंकाची प्रत व टपालखर्च असे दुहेरी नुकसान होते. म्हणून जे सभासद/वर्गणीदार/कुरियर-सेवेचे वर्षाला ` ४०/- पाठवतील त्यांना अंक कूरियर-सेवेने पाठविला जाईल. ही व्यवस्था हिवाळा २०११ (जानेवारी २०११) अंकापासून करण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी.\n१.\tपुढील विषयांसंबंधीचे लेखन ‘भाषा आणि जीवन’ ला हवे आहे : मराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्टये इ०) भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील), भाषिक व भाषाशिक्षणविषयक संशोधन, परिभाषा, भाषिक वर्तन, भाषाविषयक शैक्षणिक, शासकीय धोरणे, पुस्तक-परीक्षणे, पानपूरके, पत्रिकेतील प्रकाशित मजकुराबद्दल प्रतिक्रिया, आपली भाषिक प्रचीती, मराठीच्या प्रादेशिक, व्यवसायविशिष्ट, वयोगटविशिष्ट, लिंगविशिष्ट बोलींची वैशिष्टये, मराठी भाषेवरील इतर भाषांचा परिणाम, कवितांचे शैलीवैज्ञानिक विश्लेषण, कवितेची भाषा, साहित्याची भाषा, परिभाषाकोशांचा परिचय / परीक्षणे.\n२.\tलेखकांनी पुढील पथ्ये पाळावीत :\n(अ)\tकागदाच्या एकाच बाजूस, सुवाच्य लिहावे.\n(आ)\tलेखनाच्या पाकिटावर पुरेशी टपाल-तिकिटे लावावीत.\n(इ)\tलेखाच्या अखेरीस स्वत:ची ओळख (शिक्षण, व्यवसाय इ०) एकदोन वाक्यांत लिहावी. त्याचप्रमाणे स्वत:चा पत्ता व स्थिरभाषा क्रमांक, चलभाषा क्रमांक व ई-पत्ता द्यावा. (संपादकांच्या सोयीसाठी क्रमांक जरूर कळवावा.)\n(ई)\tलेखात इंग्रजी अवतरणांचे मराठी भाषांतर द्यावे. व्यक्तिनामे, ग्रंथांची व लेखांची शीर्षके इ० देवनागरीत लिहावीत. (अतिशय अपरिहार्य अशाच ठिकाणी रोमन लिपीचा वापर करावा.)\n३.\tलेखनासंबंधीचा निर्णय एक ते तीन महिन्यांत कळवला जातो. टपाल तिकिटे जोडलेली असतील तर (आणि तरच) नापसंत लिखाण परत पाठवले जाते.\n४.\tलेखनाला अल्प मानधन दिले जाते.\nसंदर्भ देण्याची नवी, सोयीस्कर व जागेचा अपव्यय टाळणारी पद्धत पुढे दिली आहे. या पद्धतीचाच आपल्या लेखात उपयोग करावा : लेखात ज्या ठिकाणी संदर्भ द्यावयाचा असेल तेथे कंसामध्ये संबंधित पुस्तक-लेखकाचे नाव द्यावे आणि त्यापुढे संदर्भित पुस्तक / लेखाचे प्रकाशनवर्ष द्यावे. त्यानंतर, आवश्यक असल्यास, स्वल्पविराम देऊन पृष्ठक्रमांक लिहावा व कंस पुरा करावा. लिखाणाच्या अखेरीस ‘संदर्भसूची’ मध्ये संदर्भातील सर्व तपशील द्यावेत. सूचीतील प्रत्येक नोंदीतील तपशीलांचा क्रम साधारणपणे असा ठेवावा : लेखकाचे आडनाव, स्वल्पविराम, नावांची आद्याक्षरे, प्रकाशनवर्ष, ग्रंथाचे शीर्षक, पूर्णविराम, प्रकाशनसंस्था, स्वल्पविराम, प्रकाशनस्थळ, पूर्णविराम. संदर्भसूची मराठीच्या वर्णक्रमानुसार असावी.\n\tगोविंदाग्रज शैली - स्वरूप आणि समीक्षा : डॉ० सुरेश भृगुवार. विजय प्रकाशन, नागपूर. प्रकाशनवर्ष २०१०. पृष्ठे २२९ किंमत ` २५०/-\n\tओळख पक्षिशास्त्राची : डॉ० उमेश करंबेळकर. राजहंस प्रकाशन, पुणे. जून २००९. पृष्ठे १६२ किंमत ` १५०/-\nRead more about आवाहन, लेखकांसाठी सूचन, परीक्षणासाठी आलेली पुस्तके\nभाषा प्रयोगातील दोन प्रवृत्ती\nभाषाशक्तीचा आविष्कार भाषा प्रयोगात होतो तेव्हा त्यात दोन प्रवृत्ती दिसून येतात. एक प्रवृत्ती असते ती समाजजीवनातील निरनिराळी रूपे आणि अनेक विभाजने यांच्यामुळे भाषाव्यवस्थेत येणार्‍या विविधतेची, विकेंद्रीकरण होण्याची, भाषाप्रयोगात जीविकागत, प्रदेशगत आणि पिढीगत भेद निर्माण होण्याची आणि भाषांची विविधता कायम राहण्याची. याउलट दुसरी प्रवृत्ती आहे ती परिष्करणाची, प्रमाणीकरणाची, स्थिरीकरणाची, एकरूपतेची. विविध प्रकारच्या जीविका, प्रदेश, पिढ्या जोडण्याची प्रेरणा, प्रबळ केंद्र निर्माण करण्याची प्रेरणा येथे सक्रिय होताना दिसते.\n‘शैली आणि तंत्र’ या पारंपारिक भारतीय साहित्यविचारातल्या संज्ञा नाहीत. त्या अनुक्रमे ‘स्टाईल’ आणि ‘टेक्नीक’ या इंग्लिश संज्ञांना पर्याय म्हणून मराठीत स्थिर झाल्या आहेत..... संस्कृतमध्ये ‘शील’ म्हणजे अनुशासनयुक्त संस्कारित अवस्था. माझ्या समजुतीप्रमाणे जनार्दन सखाराम गाडगीळ यांनी ‘शैली’ हा शब्द मराठीत प्रथम (कदाचित भारतीय भाषांत प्रथम) ‘स्टाईल’ या शब्दाला पर्याय म्हणून वापरला. (‘‘लिहिण्याची शैली’’ मराठी ज्ञानप्रसारक, एप्रिल,मे १८६३) ज्यामुळे कर्त्याचे शील प्रकट होते ती ‘शैली’ असा काही विचार ‘शैली’ शब्दाची निवड करण्यामागे असावा. साहित्यचर्चेत ‘टेक्नीक’ शब्द (आणि त्यामुळे ‘तंत्र’ शब्दही) बर्‍याच उशिरा शिरला. त्यापूर्वी ‘क्राफ्ट’ ह्या शब्दावर भागत असे. (मराठीतही ‘कुसर’ किंवा ‘कारागिरी’ हे शब्द वापरतात.) मराठी साहित्य चर्चेत ‘तंत्र’ शब्द प्रथम कुणी वापरला आणि ‘मंत्र’ शब्दाशी त्याची सांगड कुणी घातली याचाही शोध घ्यायला पाहिजे. (संस्कृतमध्ये तांत्रिक विद्येच्या संबंधात मंत्र, तंत्र, यंत्र असे एक त्रिक आहे; सुदैवाने मराठी साहित्य चर्चेत कुणी ‘यंत्र’ शब्द आणलेला नाही) ‘टेक्नीक’ या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ ‘विशिष्ट काम साधण्याची विशिष्ट पद्धत’ ... ‘स्टाईल’ आणि ‘टेक्नीक’ हे शब्द इंग्लिशमध्ये साहित्याखेरीज इतर ललित कलांच्या संबंधातही वापरतात. (‘शैली’ आणि ‘तंत्र’ शब्दांच्या बाबतीत मराठीतही आता थोड्या उशिरा तेच घडते आहे.)\n-\tडॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० ५0\nकाव्य, नाटय आणि नृत्य\n‘नट’ ही संज्ञा सर्वच रंगकर्मींना लागू करण्यात येत असे- नाट्यातील आणि नृत्यातील रंगकर्मींना, नटेश्वर म्हणजे शंकर हे जसे नाटय-रंगकर्मींचे दैवत तसेच नृत्य-रंगकर्मींचे दैवत.\n‘नृत्य’ ही संज्ञा भरताने व्यापक अर्थाने सर्वच नर्तनाला लावली आहे. केवळ नर्तन म्हणजे ‘नृत्त’ आणि सभिनय नर्तन म्हणजे ‘नृत्य’ हा फरक नंतरचा. मात्र आजही आपण ‘नृत्य’ ही संज्ञा मूळच्या व्यापक अर्थाने पुष्कळदा वापरतो. हा घोटाळा टाळण्यासाठी साभिनय नर्तनासाठी आपण काव्यनृत्य ही संज्ञा वापरू.\nकाव्याचे आपण भावकाव्य, कथनकाव्य, आणि नाटयकाव्य असे उपप्रकार मानले आहोत. ते उपप्रकार काव्यनृत्यालाही लागू पडतात असे दिसते.\nभावनृत्य हाही वर्तमानकेंद्री स्वसंवाद असतो. कथक किंवा भरतनाटयम् शैलीमधील एकल क��व्यनृत्य पुष्कळदा भावनृत्य स्वरूपाचे असते, एक भावस्थिती पकडून तिचा निरनिराळ्या अंगांनी विस्तार करणे हे अशा नृत्याचे कार्य राहते. सोबत भावकवित्व असेल वा नसेलही.\nकथकनृत्य हा भूतकेंद्री अन्यसंवाद असतो. यक्षगान किंवा ‘कथा कहे सो कथक’ या मूळ प्रकृतीच्या जवळ राहणारे कथक या स्वरूपाचे असते. नृत्याला जोडून येणारे कथनगीत हे त्याला अंगभूत असते.\nनाटयनृत्य हा भविष्यकेंद्री अन्योन्यसंवाद असतो. वगावर आधारलेले लावणीनृत्य किंव अभिजात भारतीय नृत्यावर आधारित अर्वाचीन काळातील ‘बॅले’ - सदृश् नृत्य या स्वरूपाचे असते. नृत्याला जोडून येणारी नाटयगीते किंवा नाटयसंवाद ही त्याला अंगभूत असतात.\n- डॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० ८५\nमोहरमच्या सणात शोक व्यक्त करण्यासाठी मुस्लीम मंडळी या ‘हसन, या हुसेन’ असा आक्रोश करतात. ‘हाय दोस्त दूलाह बेधूला’ असे म्हणत छाती पिटतात. भराभर उच्चारताना (‘जा पोरी जा’चं जसं ‘झपूर्झा’ झालं) पहिल्या तीन शब्दाचं ‘हैदोसधुल्ला’ झालं. इंग्रजांच्या कानांना ‘या हसन या हुसेन’ हे शब्द अनाकलनीय भासत. रमजानची वर्णने विलायतेस कळवणार्‍यांनी या शोकघोषाचा कधी ‘जॅक्सम बॉक्सम’, तर कधी ‘हॉब्सन-जॉब्सन’ असा उल्लेख केला. भारतातील कंपनीच्या गोर्‍या नोकरवर्गांत अगदी ओळखीचा असणारा हा वाक्प्रचार कोशाच्या वेगळ्या वाटेकडे लक्ष वेधणारा ठरला. शिवाय रचनाकर्त्यांच्या जोडगोळीचाही अप्रत्यक्ष निर्देश त्यात सूचित झाला (अ व्हेल्ड इंटिमेशन ऑफ डयुअल ऑथरशिप).\n- श्री०बा० जोशी (‘उत्तम मध्यम’मधील ‘हॉब्सन-जॉब्सन’मधून)\n(प्रेषक : विजय पाध्ये)\nभाषेतील शब्द, अर्थ आणि त्यांची जोडणी (शब्दार्थसंबंध) ही सगळीच एक सांस्कृतिक निर्मिती आहे हे साहित्याचा अनुवाद करताना, विशेषत: परकी भाषेत करताना, तेव्हाच ध्यानात येते. जो मजकूर मराठी भाषकांच्या कानाला गोड वाटेल तो बांगला भाषकाच्या कानाला खरखरीत वाटू शकेल, जो मजकूर मराठीत रोखठोक/आर्जवी वाटेल तो हिंदीत अनुक्रम उद्धट/रोखठोक वाटेल. जर एखाद्या भाषेमध्ये रोखठोक/आर्जवी, औपचारिक/अनौपचारिक अशा वाक्सरणी उपलब्ध असल्या तर त्यांना एक मानसिक परिमाणही असते. उदाहरणार्थ, मजकुरात स्वर, लकार, नासिक्य व्यंजने यांची रेलचेल असली तर तो कोणत्याही भाषेत कानाला गोड लागण्याचा संभव अधिक किंवा कुणाच्या भाषाप्रयोगात छोटी छोटी वाक्ये नेहमीच अधिक असली तर त्या व्यक्तीची विचार धारण करण्याची क्षमता तोकडी असावी किंवा तिला संबोधित व्यक्तीच्या ग्रहणशक्तीचा भरवसा वाटत नसावा असे लक्षात येते.\n-\tडॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० २१९\nभाषा आणि साहित्य ह्यांना जोडणारी संकल्पना म्हणजे ‘शैली’ (style). शैलीचा आपण प्रथम भाषेच्या अंगाने विचार करू, नंतर साहित्याच्या अंगाने.\n‘शैली’ची व्याख्या भाषेच्या अंगाने द्यायची तर ती ‘सहेतुक भाषासरणी’ अशी देता येईल.\nसमजा, आपल्याला एक खुर्ची बनवायची आहे. ती बनवताना कच्चा माल, पैसा, हत्यारे, वेळ, बळ, कौशल्य इत्यादिकांची आपल्याजवळ जी काय उपलब्धी आहे तिच्या काही मर्यादा आपल्यावर पडतील. तसेच आपल्याला काय उपलब्ध करायचे आहे, काय साधायचे आहे ह्याचीही बंधने आपल्यावर आहेत. इतके वजन पेलायचे आहे, गुरुत्वमध्य इतका खाली आणायचा आहे, खर्ुच्या वाहून न्यायला आणि एकावर एक डाळून ठेवायला सोप्या असाव्यात ह्या किंवा अशा अटी आपल्याला पाळायच्या आहेत. प्रत्यक्ष खुर्ची तयार झाल्यावर, तिचे रंगरूप निश्चित झाल्यावर तिच्याकडे पाहिले तर ह्या दोन्ही प्रकारच्या मर्यादा कमीअधिक यशस्वी रीतीने संभाळल्याचे आपल्या ध्यानात येते. मात्र हा मर्यादापालनाचा हिशोब आपण वजा घातला तर खुर्चीच्या निर्मात्याने निवडीचे स्वातंत्र्य उपभोगल्याचे दिसून येते. ही श्रीशिल्लक म्हणजे शैली. (शैलीहीनता आणि कुशैली ह्यांमध्ये रेषा ओढायला हवी.)\nउपलब्धी आणि उपयुक्तता ह्यांमधून वेगळी वाट काढून साध्य गाठणे म्हणजे शैली. मग ती शैली त्या व्यक्तीने स्वतंत्र शिल्पिलेली असो किंवा संस्कृतीने उपलब्ध करून दिलेल्या तयार वळणांपैकी एकाचे थोड्याफार फरकाने केलेले अनुकरण असो किंवा विशिष्ट कालखंडात विशिष्ट संस्कृतीने उपलब्ध केलेल्या एकच एक पर्यायाची पृथगात्मता असो.\n- डॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० २६\nकवितेच्या करतेपणाबद्दल आपल्याला तीन प्रश्न उपस्थित करता येतील. एक म्हणजे : कविता आपल्या श्रोत्यावर-वाचकावर आणि श्रोत्यासाठी-वाचकासाठी काय कार्य करते दुसरा प्रश्न : कविता आपल्या निर्मात्यावर आणि निर्मात्यासाठी काय कार्य करते दुसरा प्रश्न : कविता आपल्या निर्मात्यावर आणि निर्मात्यासाठी काय कार्य करते तिसरा प्रश्न : काव्य आपल्या श्रोते-वाचक आणि निर्माते-कवी मिळून बनलेल्या समाजावर आणि ��माजासाठी काय कार्य करते तिसरा प्रश्न : काव्य आपल्या श्रोते-वाचक आणि निर्माते-कवी मिळून बनलेल्या समाजावर आणि समाजासाठी काय कार्य करते हे तीनही प्रश्न (अर्थातच हे तीनही प्रश्न (अर्थातच) वादग्रस्त आहेत. त्या सर्वांच्या संभाव्य उत्तरांचा शोध आपण घेतला तर कवितेच्या कर्तृत्वाच्या, करामतीचा म्हणा पाहिजे तर थोडा अंदाज आपल्याला यावा.\n-\tडॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० ४३-४४\nशैलीचा प्रादुर्भाव होण्याचे व्यक्तिनिर्मित, व्यक्तिनिर्वाचित, आणि समाजनिर्वाचित असे जे तीन प्रकार सांगितले, त्यांपैकी दुसरा प्रकारच भाषेच्या बाबतीत सामान्यत: दिसून येतो. एकापेक्षा अधिक सरणी भाषा उपलब्ध करते. उदाहरणार्थ ‘माझा भाऊ हल्ली नाशकालाच असतो’ आणि ‘आमच्या बंधूंचे वास्तव्य सांप्रत नाशिक येथेच असते’ अशा अनुक्रमे साहजिक आणि प्रौढ सरणी मराठीच्या प्रमाणबोलीत उपलब्ध आहेत. वधूपित्याशी बोलायला किंवा कुणाची थट्टा करायला ही प्रौढ सरणी उपयोगी पडते. क्वचित एखाद्या व्यक्तीची ती स्थायी सरणी ठरेल आणि इतरांना ते अती औपचारिक वागणुकीचा किंवा अहंमन्य व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार वाटेल... भाषागत शैलीचा हा सोपा प्रकार. त्याहून सोपा प्रकार म्हणजे भाषाच बदलणे, निदान बोली बदलणे. मनची गोष्ट बोलायला गावाकडच्या बोलीचा आश्रय घेणे किंवा ठासून सांगण्यासाठी इंग्लिशचा आश्रय घेणे हा प्रकार मराठी भाषिकांमध्ये आढळतो. परंतु भाषा जे पर्याय उपलब्ध करते ते नेहमीच अशा जवळजवळ रेडीमेड शैलींच्या स्वरूपाचे नसतात. त्याऐवजी पर्यायांच्या फुटकळ जोड्या किंवा लहान पुंज भाषेत नेहमी हजर असतात. त्यांपैकी काही निर्हेतुक असतात. उदा०, ‘चावी’ आणि ‘किल्ली’, ‘कर्मणूक’ आणि ‘करम्णूक’, ‘बस’ आणि ‘बैस’, ‘तू आंबा खाल्ला’ आणि ‘तू आंबा खाल्लास’, ‘जात असे’ आणि ‘जाई’, ‘ऐशी’ आणि ‘एेंशी’ (सानुनासिक ऐ). बोलणारा किंवा लिहिणारा कोणता पर्याय निवडतो ह्यावरून ग्रहणकर्ता काही अनुमाने कदाचित् काढीलही - उदाहरणार्थ, बोलणारा परगावचा दिसतो, वयस्क असावा, इत्यादी... पण ही अनुमाने शैलीची प्रतीती ह्या स्वरूपाची नाहीत...मात्र त्यांच्यापैकी काही पर्याय-पुंज सहेतुक निवडीला अवसर देतात - उदा०, ‘मला ताप आला’ आणि ‘ताप मला आला’ (आणि लाड मात्र तुझे झाले); ‘जाणार आहे’ आणि ‘जाईल’; ‘साडेतीनशे’ आणि ‘तीनशे पन्नास’; ‘तू’, ‘तुम्ही’, आणि ‘आपण’; ‘लहान’, ‘बारका’ आणि ‘छोटा’; ‘जायला हवे’, ‘गेले पाहिजे’, ‘जाणे जरूर आहे’, आणि ‘जाणे आवश्यक आहे’, ‘आई’, ‘माता’, आणि ‘जननी’. अशा पुंजांतून जी निवड होईल तिच्यावरून ग्रहणकर्त्याला प्रेषकाचा हेतू स्पष्ट होतो. हा हेतू त्या मजकुराच्या आशयाच्या बाजूला जमा होतो हे खरे, पण त्याचबरोबर एका सलग वाक्यबंधनातून असे जे सहेतुक निवडीचे कण येतील त्यांच्यामधून एक शैलीही आकार घेते हेही तितकेच खरे. अभिव्यक्ती ही नुसता आशयाचा आविष्कार करीत नाही, तर आशयात भर घालते. भाषागत शैलींचे स्वरूप असे दुहेरी आहे.\n-\tडॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० २७, २८\nआचार्य, (प्रा०) माधव नारायण : एम०ए०, मराठीचे निवृत्त प्राध्यापक. ‘अनुषंग’ (१९८१), ‘मराठी व्याकरण विवेक’ (१९९०, २००१), (महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक), ‘ज्ञानमयूरांची कविता’ (१९९३), ‘आर्याभारत : नवदर्शन’ (१९९७), ‘पञ्चपदवी ज्ञानदेवी’ (२००३), ‘ध्वनितांचे केणें’ (२००८) ही पुस्तके प्रकाशित. ‘मोरोपंतांची सतीगीते’ (१९८५, १९९४), ‘मोरोपंत विरचित संशयरत्नावली (१९८५), ‘मोरोपंतकृत श्लोककेकावली’ (१९९४) या पुस्तकांचे संपादक. पैकी शेवटच्या पुस्तकास महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचे पारितोषिक. ‘पञ्चपदवी ज्ञानदेवी’ या ग्रंथाला महाराष्ट्र शासन पुरस्कार व संत साहित्य पुरस्कार. ‘ध्वनितांचे केणें’ या ग्रंथाला मराठी अभ्यास परिषदेचा पुरस्कार.\nकोल्हटकर, अरविंद : पुणे विद्यापीठातून गणित या विषयात एम्०ए० पदवी (१९६४). रशियन भाषेचे प्रमाणपत्र व पदविका प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण (१९६५). केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण (१९६५). आयकर विभागातून आयुक्त-पदावरून स्वेच्छानिवृत्ती. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे चिटणीस म्हणून काही काळ काम. आता टोरांटो (कॅनडा)मध्ये स्थायिक. भारतीय भाषा व संस्कृती या विषयांवर विविध संकेतस्थळांवर प्रसंगोपात्त लेखन. kolhatkar.org हे स्वत:चे संकेतस्थळ.\nगुंडी, (डॉ०) नीलिमा - स०प० कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदावरून निवृत्त. कविता, ललित व वैचारिक लेख, समीक्षा, संपादन या प्रकारांतील बारा पुस्तके प्रकाशित. लेखनाबद्दल दोन राज्यपुरस्कार व सहा इतर पुरस्कार ‘लाटांचे मनोगत’ हे स्त्रीकाव्याचा चिकित्सक अभ्यास करणारे पुस्तक. ‘कविता विसाव्या शतकाची’ व ‘भारतीय भाषांतील स्त्रीसाहित्याचा मागोवा (खंड १ व २)’ यांच्या ���ंपादनात सहभाग. राज्यस्तरीय, राष्ट्रीय चर्चासत्रांमधून निबंध सादर. सुमारे पाचशे पुस्तकांचे परीक्षण-लेखन.\nजोगळेकर, हेमंत गोविंद : मुंबई आयआयटीमधून रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पदवी. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथून वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त. ‘होड्या’ (१९८५), ‘माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा’ (विडंबन कविता), ‘मनातले घर’ (१९९५), ‘उघडे पुस्तक’ (२००७), हे कवितासंग्रह प्रकाशित. केशवसुत व बालकवी पुरस्कार. इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, पंजाबी व असमिया इ० भाषांत कवितांची भाषांतरे. ‘कविता दशकाची’, कविता विसाव्या शतकाची’, ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कविता - १९६० ते ८०’ व ‘अक्षर दिवाळी - १९८०, ८१, ८२, ८३, ८४, ८५’ या प्रातिनिधिक संग्रहांत कवितांचा समावेश.\nढवळीकर, (डॉ०) म०के० : पुरातत्त्वशास्त्राचे प्राध्यापक व डेक्कन कॉलेज (पुणे) चे संचालक (निवृत्त), कला व पुरातत्त्वशास्त्र या विषयांवरील सुमारे २५ पुस्तके प्रकाशित.\nदेवळेकर, सुशान्त : एम०ए० (मराठी), सध्या राज्य मराठी विकास संस्था (मुंबई) येथे कनिष्ठ संशोधन-साहाय्यक ह्या पदावर कार्यरत. २००२-०८ ह्या काळात भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) (मुंबई) येथील भारतीय भाषा केंद्रात भाषातज्ज्ञ म्हणून सेवेत. मराठी शाब्दबंध हा शब्दार्थसंबंध दाखवणारा कोश, मराठी शब्दरूपांचे विश्लेषण करणारी रूपविश्लेषक ही संगणक प्रणाली विकसित करण्यात सहभाग. संगणकावर युनिकोड वापरून मराठीत काम कसे करता येईल हे समजावून देणार्‍या कार्यशाळांत मार्गदर्शन.\nदेशपांडे, (डॉ०) ब्रह्मानंद : महामहोपाध्याय, विद्याभूषण, प्राचीन मराठी वाङ्मयाचे व्यासंगी संशोधक. ‘देवगिरीचे यादव’, ‘शोधमुद्रा’ इ० पुस्तके प्रकाशित\nपरांजपे, (प्रा०) प्र०ना० : एम०ए०,पी०जी०डी०टी०इ०,एम०लिट० रामनारायण रुइया महाविद्यालय, मुंबई येथे इंग्रजीचे १५ वर्षे आणि पुणे विद्यापीठात वृत्तपत्र-विद्येचे २० वर्षे अध्यापन. एक कथासंग्रह, तीन भाषांतरे, पाच संपादने, पाच सहसंपादने व एक सहलेखन अशी १५ पुस्तके प्रकाशित. याव्यतिरिक्त दहा पुस्तकांत लेख समाविष्ट. संगीत नाटक स्पर्धेत लेखनाबद्दल महाराष्ट्र शासनाचे प्रथम पारितोषिक.\nपाटकर, रमेशचंद्र : विल्सन महाविद्यालय, मुंबई येथून मराठी-विभाग प्रमुख म्हणून निवृत्त. ‘आत्मचरित्र : एक साहित्य प्रकार’ या विषयावर प��एच०डी०. ‘कलेचा इतिहास : भारतीय पाश्चात्य’, हे पुस्तक महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाने प्रकाशित केले. माधव सातवळेकरांच्या चित्रसंग्रहात सातवळेकरांची दीर्घ मुलाखत समाविष्ट. प्रा० बाबुराव सडवलेकरांच्या लेखसंग्रहाचे (‘महाराष्ट्रातील कलावंत : आदरणीय व संस्मरणीय’) संपादन. ‘शहीद भगतसिंग : आठवणी, विवेचन आणि विचार’, ‘मराठी नियतकालिकांतील दृश्य विचार’ ही अन्य पुस्तके. कथा, कविता, साहित्यसमीक्षा यांचे लेखन.\nबागुल, (डॉ०) फुला मोतीराम : बी०एस्सी०, बी०ए०, एम०ए०, बी०एड०, सेट उत्तीर्ण, पीएच०डी० (विषय - मराठी, विज्ञान साहित्यात सुबोध जावडेकरांचे वाङ्मयीन योगदान.) तीन कवितासंग्रह, एक वैचारिक ग्रंथ, दोन इतर व एक संपादित अशी एकूण सात पुस्तके प्रकाशित. ‘गुर्जर बोली’ या विषयावरील संशोधनासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्रकल्प अनुदान. एस०पी०डी०एम० महाविद्यालय, शिरपूर (जि० धुळे) येथे मराठीचे साहाय्यक प्राध्यापक.\nमेहता, (डॉ०) कलिका : एम०ए० (भाषाविज्ञान), एम०ए० (मराठी) मुंबई विद्यापीठ, पीएच०डी० (भाषाविज्ञान), डेक्कन कॉलेज, पुणे. भारतीय भाषा संस्थान (सेंट्रल इन्स्टिटयूट ऑॅफ इंडियन लँग्वेजिज), म्हैसूर ह्यांच्या पुणे येथील पश्चिम विभागीय भाषा केंद्रात १९८२पासून अमराठी विद्यार्थ्यांसाठी मराठीचे अध्यापन. सध्या त्याच केंद्राच्या प्राचार्य. अनेक प्रकारच्या शैक्षणिक साहित्याची निर्मिती.\nमोहनी, दिवाकर : मुद्रणतज्ज्ञ, लिपीतज्ज्ञ. विवेकवादाला वाहिलेल्या ‘आजचा सुधारक’ ह्या नियतकालिकाच्या संपादक-मंडळाचे सदस्य.\nराईलकर, (प्रा०) मनोहर : एम०एससी० (सांख्यिकी), मुंबई, एम०एससी० (गणित), पुणे, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथे गणिताचे प्राध्यापक व गणित विभागप्रमुख असे एकूण ३४ वर्षांचे अध्यापनकार्य, नंतर निवृत्त. गणित विषयावरील २३ पुस्तके, तीन कादंबर्‍या, सात विज्ञानकथा व ‘भाषा व जीवन’मध्ये अनेक वेळा लेखन प्रसिद्ध.\nसाळुंके, (डॉ०) प्रकाश श्रीराम : एम०ए०, पीएच०डी०, मराठी विभाग प्रमुख, कला आणि वाणिज्य महाविद्यालय, अक्कलकुवा (जि० नंदुरबार)\nसंदर्भ : ‘भाषा आणि जीवन’चा वर्ष २८, अंक ३ पावसाळा २०१०\n१)\tइंग्रजी शब्दांना मराठीत प्रतिशब्द देताना खूपच सूक्ष्म विचार करायला हवा. उदा० टेलिफोनला आपण दूरध्वनी / दूरभाष म्हणतो आणि मोबाईलला भ्रमणभाष / भ्रमणध्वनी म्हणतो. खरे त�� टेलिफोनला ‘स्थिरभाष’ म्हणायला काय हरकत आहे लँडलाइनचा अर्थ तो घरात. एका ठिकाणी, जागा निश्चित केलेल्या ठिकाणी ठेवलेला असतो. ‘भ्रमणभाष’ हा शब्द भ्रमण करता करता, बोलता येण्याची सोय असलेला या अर्थाने ठीक आहे. पण तो शब्द ध्वनीपेक्षा वस्तूला अधिक लागू होतो. काही लोक मोबाईलला ‘चलभाष’ असाही शब्द वापरतात. म्हणजे याच आधाराने टेलिफोनला ‘अचलभाष’ म्हणायचे काय\n२)\t‘‘बहुभाषिक भारत- वास्तव आणि स्वप्न’’ हा मॅक्सीन बर्नसन यांचा लेख अतिशय उद्बोधक आहे. मुद्दा आहे, ‘मुलांना मातृभाषेतून शिक्षण घेऊ द्या’ या शिक्षणतज्ज्ञांच्या अभिप्रायाबद्दलचा. वास्तव हे नेहमीच वेगळे राहिले आहे. शिक्षणतज्ज्ञांनी कितीही कंठरवाने सांगितले, तरी मुलांना आपल्या मातृभाषेमध्ये शिक्षण मिळविणे दुरापास्त होत चालले आहे, विशेषत: भाषावार प्रांतरचनेनंतर.\n‘मातृभाषा’ या मागची संकल्पनाच मोडीत काढण्याचे राजकारण आज राज्या-राज्यांमध्ये खेळले जात आहे. मातृभाषा म्हणजे आईची-आईकडून आलेली भाषा. इतर आनुवंशिक गुण (आणि दोष) सुद्धा घेऊनच जसे मूल जन्माला येते, तसेच भाषेचे अंगही ते आईकडून घेऊन येत असावे आणि त्यानंतर ते अधिकाधिक, घडणीच्या बालपणी आईच्या सहवासातच राहत असते. त्यामुळे आईची भाषा ती मातृभाषा असे झाले असावे. पण आजकाल मातृभूमी, मातृभाषा या संकल्पना इतक्या संकुचित मनाच्या लोकांच्या ताब्यात गेल्या आहेत की या सगळ्यांचा पुनर्विचार करावा असे त्यांना वाटू लागले आहे. मातृभूमी म्हणजे भारत देश नसून ज्या प्रांतात तो / ती, जन्मला / जन्मली, ती भूमी होय. मातृभाषा म्हणजे आईकडून आलेली भाषा असे नसून त्या राज्याची भाषा होय, असा समज जरबेने बसवू पाहिला जात आहे. अशा संदर्भात शिक्षणतज्ज्ञांच्या विधानाचा नेमका अर्थ काय घ्यायचा आणि तो नेमका घेतला, तर त्याला वास्तवात कितपत आधार मिळतो आणि तो नेमका घेतला, तर त्याला वास्तवात कितपत आधार मिळतो भाषांचा हा गोंधळच नको म्हणून इंग्रजी किंवा हिंदी भाषांच्या माध्यमांच्या शाळांत आपल्या पाल्यांना पाठविणारे पालक आज संख्येने वाढत आहेत आणि विशेष म्हणजे अशी आपली मातृभाषा सोडून इतर भाषांतून शिक्षण घेतलेली मंडळी मातृभाषांत शिक्षण घेतलेल्या मुलांच्या तुलनेत खूपच उजवी ठरत आहेत. ‘तडफदार’ ठरत आहेत. मातृभाषांत शिक्षण घेतलेली मुलं मात्र न्यूनगंडानं त्रस्त झालेली दिसत आहेत. असे सगळे असताना मातृभाषेतल्या शिक्षणाचा आग्रह कशासाठी भाषांचा हा गोंधळच नको म्हणून इंग्रजी किंवा हिंदी भाषांच्या माध्यमांच्या शाळांत आपल्या पाल्यांना पाठविणारे पालक आज संख्येने वाढत आहेत आणि विशेष म्हणजे अशी आपली मातृभाषा सोडून इतर भाषांतून शिक्षण घेतलेली मंडळी मातृभाषांत शिक्षण घेतलेल्या मुलांच्या तुलनेत खूपच उजवी ठरत आहेत. ‘तडफदार’ ठरत आहेत. मातृभाषांत शिक्षण घेतलेली मुलं मात्र न्यूनगंडानं त्रस्त झालेली दिसत आहेत. असे सगळे असताना मातृभाषेतल्या शिक्षणाचा आग्रह कशासाठी इतर भाषांत शिक्षण घेतलेल्या मुलांनी परदेशवार्‍या करायच्या, ऐषारामी जीवन जगायचं आणि मातृभाषेत शिक्षण घेतलेल्यांनी फक्त आपल्याच राज्यापुरतं मर्यादित जगायचं इतर भाषांत शिक्षण घेतलेल्या मुलांनी परदेशवार्‍या करायच्या, ऐषारामी जीवन जगायचं आणि मातृभाषेत शिक्षण घेतलेल्यांनी फक्त आपल्याच राज्यापुरतं मर्यादित जगायचं या सगळ्या गोष्टींचा गंभीरपणे विचार करून त्यावर योग्य ती उपाययोजना होत नाही, तोपर्यंत ‘मातृभाषेतून शिक्षण’ या वैज्ञानिक विचाराला वास्तव जगात आधार मिळणं कठीण आहे.\nएक गोष्ट मात्र खरी की, स्व-भाषेच्या अतिरिक्त हव्यासापायी आणि स्वभाषेबद्दलच्या निष्काळजीपणापायी आपण अनेक वेळा सांस्कृतिक हत्या करीत असतो, हे राज्यकर्त्यांच्या गावीही नसते. महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमाभागातले उदाहरणच पाहा. सीमावर्ती भाग म्हटलं की द्विभाषिकांची वस्ती असणारच. असे असताना त्या त्या सीमावर्ती भागातल्या संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी त्या त्या भाषकांना स्वातंत्र्य दिले पाहिजे. कर्नाटकातल्या मराठी भाषकांना आणि महाराष्ट्रातल्या कन्नड भाषकांना (सीमावर्ती भागातल्या) आपली भाषिक संस्कृती जपून ठेवण्यासाठी, खरे तर स्थानिक शासनांनी मदत केली पाहिजे. अशा सीमावर्ती भागांची तर त्या त्या शासनाने विशेष दखल घेऊन द्वैभाषिक संस्कृती टिकवली पाहिजे. त्यासाठी तीव्र संघर्ष करावा लागूनही पदरी काहीच न पडल्याची निराशाही धोकादायक आहे.\nराज्यांच्या सीमावर्ती भागातली संमिश्र संस्कृती, ही केव्हाही त्या त्या राज्याचे भूषण ठरायला हवी. पण चित्र उलटेच आहे. राज्यकर्त्यांच्या अशा असंस्कृत धोरणामुळे भाषिक आणि सांस्कृतिक हत्या होत आहेत.\nअमेरिकन प्रोफेसर पॉल ब्रास यांनी भारतातील भाषा-व्यवहाराचा अभ्यास केला आहे. पण ‘‘आपली राहणी सुधारण्यासाठी, सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी मातृभाषेचा त्याग करायला काही हरकत नाही.’’ हे त्यांचे मत भावनाशून्य आणि केवळ बुद्धिजीवी लोकांचे प्रतिनिधित्व करणारे आहे. आपल्या मातृभाषेचा त्याग करण्याचा सल्ला जो देतो, त्याला मातृभाषेबद्दलच्या भावना काय कळणार उपयुक्ततावादापलीकडेही जीवनदृष्टी असू शकते, हे केवळ बुद्धिवाद्यांना कळणारच नाही.\nआपण बर्‍याच वेळा परराज्यातल्या विद्वानांना विशेष व्याख्यानांसाठी बोलावीत असतो. शेजारच्या राज्यातील विद्वानांना तरी एकमेकांची भाषा अवगत असायला हवी. पण दुर्दैव असे, की आपल्याच देशबांधवांशी थेट संवाद साधायचा असेल तर, या विद्वानांना इंग्रजीचा आधार द्यावा लागतो. आणि हल्ली ‘नॅशनल सेमिनार’ या नावाखाली जे देखावे केले जातात त्यात भाग घेणार्‍या स्थानिक प्राध्यापकांनासुद्धा इंग्रजीत केलेली भाषणे कळत नाहीत. सगळ्यात गंमत म्हणजे, अशा वेळी भाषाभिमान्यांनी इंग्रजीतून बोलण्याचा आग्रह करावा, हे तर न सुटणारे कोडे आहे.\nआजचा तरुण-वर्ग परकी भाषा, विशेषत: जपानी, चिनी, जर्मन, फ्रेंच, पोर्तुगीज या भाषा अत्यंत आवडीनं आणि अभिमानानं, त्या त्या देशात मिळू शकणार्‍या नोकर्‍यांच्या आशेपोटी शिकत आहे. याउलट आपण आपल्याच देशातल्या किती राज्यांच्या भाषा एवढ्या अभिमानानं आणि आवडीनं शिकतो\nRead more about भाषाभिमान आणि भाषाविवेक\n‘भाषा आणि जीवन’च्या वर्ष २८, अंक १ हिवाळा २०१० या अंकात रेणुका ओझरकर यांचा ‘‘मराठीतील ‘विवाद्य’ संयुक्त क्रियापदे’’ या शीर्षकाचा लेख आला आहे. या लेखात त्यांनी उमाकांत कामतांच्या एका लेखाचा उत्तम समाचार घेतला आहे आणि मुद्देसूदपणे कामतांच्या म्हणण्याचे खंडन केले आहे.\nसंयुक्त क्रियापदांची विवाद्यता ही भाषागत नसून सैद्धान्तिक अव्यवस्थेतून निपजते हे रेणुका ओझरकरांचे म्हणणे त्यांच्या संशोधनातील सैद्धान्तिक चौकटीबद्दलची जाण दाखवणारेच आहे.\nअर्जुनवाडकरांनी (१९८७:१७८-१८४) केलेल्या संयुक्त क्रियापदांच्या ऊहापोहाचा संदर्भ लेखात नसावा हे मात्र खटकते. लेखाच्या अखेरीस (पृ० ३७, परिच्छेद दुसरा) एका ठिकाणी ‘उडी मारणे’ व ‘गाडी चालवणे’ याबद्दल जे लिहिले आहे त्या संबंधातील अडचणीबद्दल पुढे ऊहापोह केला आहे आणि संयुक्त क्रियापदांची व्याकरणातील व्यवस्था यावर चर्चा केली आहे.\n‘उडी मारणे’ यात ‘उडी’ आणि ‘मारणे’ यात घनिष्ठ संबंध आहे म्हणजे काय आणि गाडी चालवणे यात नाही म्हणजे काय आणि गाडी चालवणे यात नाही म्हणजे काय याचे एक स्पष्टीकरण असू शकते की, उडी आणि मारणे यांच्या विभिन्न / वेगवेगळ्या स्वत:च्या अर्थापासून जो बोध होतो तो त्यांच्या संयोगाने होत नाही तर तिसराच अर्थ व्यक्त होतो. हा तिसरा अर्थ निर्माण करण्याची जी शक्ती उडी मारणे, गप्पा मारणे, मांडी घालणे इ० क्रियापदांत असते त्या असण्याला आपण घनिष्ठ संबंध म्हणत आहोत. गाडी चालवणे यातील गाडीचा अर्थ आणि चालवणे याचा अर्थ बघता मिळून काही अगदी वेगळाच अर्थ निघत नाही तर ‘‘गाडी चालवणे’’ हाच निघतो. अर्थाच्या पातळीवरील हे तथ्य नजरेसमोर ठेवून आपण घनिष्ठ संबंध असे म्हणणार असलो तर यातून काही व्यवस्था हाती लागत नाही, कारण मुळात वेगळा अर्थ निघतो म्हणून ही संयुक्त क्रियापदं असं म्हणण्यात काही फार तथ्य नाही, कारण भाषेत वेगळा अर्थ संदर्भाने कथित संयुक्त नसणार्‍या क्रियापदाचाही निघू शकतो.\nअर्जुनवाडकरांनी केलेली चर्चा पाहा : अर्जुनवाडकर (१९८७:१८०)\nसंयुक्त मानल्या गेलेल्या क्रियापदांना आपण जर गोठलेल्या रचना (फ्रोजन एक्स्प्रेशन्ज) किंवा रूढीभूत रचना म्हणणार असलो तर अर्थविचार आणि व्याकरण यांना एकत्र आणत आहोत. तसे करताना बरीच सावधगिरी बाळगावी लागेल. मुळात संस्कृत आणि इंग्रजीच्या प्रभावात विकसित झालेली आपली मराठीची ‘अमराठी व्याकरणं’ इथे फसली आहेत. व्याकरण म्हणजे रूपांच्या निर्मितीचे नियमन करणारे शास्त्र अशी ढोबळ धारणा दिसून येते. ती काही अंशी पाणिनीय प्रभावातून आहे. पाणिनी बर्‍याचदा रूपलक्ष्यी भूमिका घेतो आणि महत्त्वाच्या घटकांना पदगती देण्यात धन्यता मानतो. पाणिनीला अर्थलक्ष्यी विचार (म्हणजेच सिद्ध पदांचे वा त्यांतील घटकीभूत अवयवांचे आर्थिक विश्लेषण) नको होता असं मुळीच नाही तर पद (पद म्हणजे १. तिङन्त म्हणजेच तिङ् इ० प्रत्यय ज्यांच्या अंती आहेत अशी धातुरूपे किंवा २. सुबन्त म्हणजे सूप् इ० प्रत्यय ज्यांच्या अंती लागलेले आहेत अशी नामरूपे व म्हणून भाषेत व्यवहारयोग्य असा शब्द) या संकल्पनेने रूपनिर्मिती, पदसिद्धीला होणारे फायदे (जसे की अव्ययांना सुबन्तत्व दिले की त्यांनाही पदसंज्ञा मिळते व पाणि���ीय व्यवस्थेत त्यांसाठी वेगळी शब्दजाती लागत नाही इ०) पाहता, एक औपचारिक बांधिलकी म्हणून रूपलक्ष्यित्व प्राबल्याने दिसते. पाणिनीचा आणि संस्कृताचा उल्लेख झालाच आहे तर कथित ‘संयुक्त क्रियापदां’संबंधी पाणिनी काय म्हणतो या साहजिक प्रश्नाचा ऊहापोह करू. पाणिनीच्या व्याकरणातील रूपनिर्मितीच्या आणि पदसिद्धीच्या व्यापारात ‘संयुक्त क्रियापद’ अशी संकल्पना नाही. तिची मुळात पाणिनीय व्यवस्थेत गरजही नाही. ओझरकरांनी दिलेली ‘नमस्करोति’ आणि ‘प्रकटीकरोति’ ही संयुक्त क्रियापदे नाहीत असे म्हणता येणार नाही; परंतु, पाणिनीसाठी ती संयुक्त क्रियापदे नक्कीच नाहीत. ‘नम:’ व ‘प्रकटी’ दोहोंनाही रीतसर पदसंज्ञा प्राप्त होते आणि एक अव्ययपद म्हणून त्यांचे स्थान निश्चित होते. संस्कृत भाषा ही अर्थात पाणिनीच्या मालकीची नाही. पाणिनीने केवळ एक व्याकरणिक प्रारूप उभे केले आहे. ओझरकरांना किंवा आधुनिक भाषाविज्ञानाच्या चष्म्यातून बघणार्‍या कोणालाही जर संस्कृतातील अशा क्रियापदांची संगती ‘कॉम्प्लेक्स प्रेडिकेट’ म्हणजेच ‘संयुक्त क्रियापदे’ म्हणून लावायची असेल तर तो मार्ग खुला आहेच. भाषाविज्ञानात कॉम्प्लेक्स प्रेडिकेट्स आणि कम्पाउंड व्हर्ब्झ अशा दोन संज्ञा रूढ आहेत आणि त्या आलटून पालटून वापरल्या जातात. केवळ धातुरूपांचा संयोग असेल तर तिथे कम्पाउंड व्हर्ब (उदा० करत बसणे, उकरून काढणे इ०) ही संज्ञा वापरावी व नाम+धातुरूप (उदा० गप्पा मारणे, उडी मारणे इ०) अशा संयोगांसाठी कॉम्प्लेक्स प्रेडिकेट म्हणावे असा कल आहे, तसेच कॉम्प्लेक्स प्रेडिकेट्स हा मोठा संच मानून कम्पाउंड व्हर्ब्झ हा पोटप्रकार मानावा असाही प्रवाह आहे. या लेखात मात्र नाम +धातुरूप अशा रचनांचीच चर्चा आहे.\nपाणिनीय प्रभावातून बाहेर पडून तसेच इंग्रजी व्याकरणाच्या अंधानुकरणातूनही बाहेर पडून आता जायचे कुठे असा प्रश्न आहे. एक उत्तर हे की आधुनिक भाषाविज्ञानात कॉम्प्लेक्स प्रेडिकेट्सची व्यवस्था वेगवेगळ्या सिद्धांतांमध्ये लावण्यात येते ती मराठीला लागू करून बघणे.\nआपण काही एक भूमिका घेणार असू तरच हे सुरू करणे योग्य. मुळात संयुक्त क्रियापदे का मानू नयेत याची भरपूर समाधानकारक चर्चा अर्जुनवाडकर करतात. तिची पुनरुक्ती नको. संयुक्त क्रियापदे मानू नयेत यापक्षी भाषावैज्ञानिक विश्लेषणात्मक प��रावा व कारणमीमांसा अर्जुनवाडकर पुरवतात. हे जरा टोकाचे किंवा फारच रूपलक्ष्यी आहे. पण अर्जुनवाडकरांचे म्हणणे पटण्यासारखेच आहे. त्यामुळे एक भाषाविशेष आपण दुर्लक्षून टाकत आहोत असे वाटू शकते, पण त्याला इलाज नाही. कारण जर अर्थाचा असा विचार आपण व्याकरणात करत बसलो तर आलंकारिकांचे कामही आपण करून ठेवू, मग त्यांनी करायचे काय असो. गमतीचा भाग बाजूला, पण आपणच उलटी भूमिका भक्कम करता येते का बघू आणि तसे करताना काय अडचणी येतात ते बघू.\nसंयुक्त क्रियापदे असतात असे मानू. ती लाक्षणिक अर्थाने कळून येतात यावर आपण जरा विचार करू. लाक्षणिक अर्थाने कळून येणे म्हणजे काय हा मूळ प्रश्न आहे तो आपण अर्जुनवाडकरांना विचारू शकतो. त्यावर ते आपले मम्मटाचे पुस्तकच आपल्या समोर ठेवतील. अर्थात ते योग्यच आहे. लक्षणार्थाने कळून येत नाहीत या दिशेने चर्चा पुढे जाऊ शकत नाही.\nआधुनिक मनोलक्ष्यी भाषाविज्ञानाच्या अभ्यासपद्धती वापरल्यावर असे दिसून आल्यास नवल नाही की एखादा लाक्षणिक अर्थ मराठीत कळून येण्यास जेवढा (मिलीसेकंदाचा) वेळ लागतो तेवढाच वेळ या ‘लक्षणाभिव्यंजक’ संयुक्त क्रियापदांचा अर्थबोध होण्यास लागत नसून त्यापेक्षा बराच कमी लागतो. यालाच मुळी भाषाविज्ञानात गोठलेली रूढ (फ्रोझन), अभ्यासाने, सवयीने बांधलेली (फर्ॉम्युलैक) अशी विशेषणे वापरली जातात. शिवाय, मराठी भाषक ‘गप्पा मारणे’ याचा वापर करताना ‘चला जरा लक्षणा वापरू या’ किंवा ‘काय नवलाईनं प्रयोग करतो आपण’ असा दरवेळेस विचारही करत नाहीत, हे प्रयोग सवयीने सहज मुखावाटे बाहेर पडतात. म्हणजेच इथे लक्षणा गोठलेली आहे. इथे लक्षणा आहे याचे भानही वापरकर्त्यांना राहिलेले नसते.\nअसे असले म्हणून, उलटपक्षी कोणी असेही म्हणेल की ‘उडी मारणे, गप्पा मारणे’ यांत लक्षणा गोठलेली आहे आणि त्यांचा समग्रपणे एकत्रितच अर्थबोध होतो, त्यांतील नामांचा (उडी, गप्पा), क्रियापदांचा यांचा भिन्नत्वाने बोध होत नाही, तर त्यांना संयुक्त मानायचेच कशासाठी. म्हणजे संयुक्त क्रियापदे (नाम+क्रियापद प्रकारातले कॉम्प्लेक्स प्रेडिकेट्स) ही संज्ञाच टाळता येतील. पण असे म्हणणे सयुक्तिक नाही. कारण समग्रपणे जरी बोध होत असला तरी ती, ती नामे आणि क्रियापदे अस्तित्वात असतातच. आणि त्यांचा संयोग इथे होत आहे, म्हणून त्यांना संयुक्त म्हणण्यात वावगे काहीच नाही प�� हा युक्तिवादही फार तग धरू शकत नाही, कारण मूळ प्रश्न हा की गोठलेल्या लक्षणा आपले व्याकरण स्पष्टीकरणाच्या पातळीवर हाताळू शकते का पण हा युक्तिवादही फार तग धरू शकत नाही, कारण मूळ प्रश्न हा की गोठलेल्या लक्षणा आपले व्याकरण स्पष्टीकरणाच्या पातळीवर हाताळू शकते का याचे सरळ उत्तर नाही, असे आहे. कारण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे गोठलेल्या लक्षणातील पदांच्या संयोगातून निर्माण होणार्‍या अर्थाविषयी काही निश्चयपूर्वक भाकीत करता येत नाही. याची जबाबदारी शेवटी कोशावर टाकावी लागते आणि वाक्प्रचार या कोटीतच त्यांची यादी द्यावी लागते.\nसोस्यूरच्या चिन्हाच्या यादृच्छिकतेचा विशेष वाक्प्रचारांच्या संदर्भातही लागू ठरतो. गोठलेल्या लक्षणांची वासलात कोशात वाक्प्रचार या खाक्यात करणे म्हणजे एक प्रकारे त्यांची कोणतीही तार्किक मीमांसा न देता त्यांची यादृच्छिकता मान्य करण्यासारखेच आहे. दुसर्‍या एका दिशेने या गोष्टीचा विचार करता येईल. ती दिशा म्हणजे स्टिव्हन पिंकर यांनी दाखवलेली किंवा एस्पेरांतोच्या विकासातून स्पष्ट झालेली. त्यानुसार असे वाक्प्रचारात्मक प्रयोग निर्माण होणे हे भाषेचे भाषापणच आहे. मग त्या चिन्हभाषा असोत व एस्पेरान्तो सारख्या रचलेल्या भाषा असोत, त्यांना सुरुवातीला कितीही तर्काधिष्ठित अथवा दामटून नियमबद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी (प्राय: चिन्हाच्या यादृच्छिकतेच्या तत्त्वामुळे) भाषेचा कल अधिकाधिक वाक्प्रचारात्मक होण्याकडेच असतो.\nइथे एक तात्त्विक विसंगती जाणवू शकते. ती अशी की आपण गोठलेल्या लक्षणा म्हणण्यासाठी ज्ञानात्मक भाषाविज्ञानाची कास धरत आहोत. आणि संयुक्त क्रियापदे आहेत / असतात असे म्हणताना पारंपरिक व्याकरणात मानल्या जाणार्‍या पदजातींना ग्राह्य धरत आहोत. त्याचे कारण असे की ज्ञानात्मक व्याकरणे कशी लिहावीत [पाहा लँगॅकर (२००८), राडन आणि दिर्वें (२००७)] मानवी बुद्धिगत भाषिक प्रक्रियांचा व्याकरणगत अनुबंध कसा असावा याची थोडीफार स्पष्टता भाषाविज्ञानात असली तरी संयुक्त क्रियापदांची संगती लावण्यासाठी अखेरीस ‘लेक्सिकन’ वरच सगळी जबाबदारी टाकली जाते. तसेच, ज्ञानात्मक पातळीवर समग्रपणे बोध होणे वेगळे आणि मनोबाह्य (ज्ञानात्मक नसलेल्या) व्याकरणामध्ये नाम, क्रियापद या भिन्न पदजाती मानणे वेगळे. मूळ तिढा असा क�� या लक्षणेने कळून येणार्‍या त्यांची व्यवस्था आपण कोणत्याही प्रकारच्या व्याकरणात लावणार का आणि कशी सत्तरच्या दशकात चॉम्स्कीच्या ‘रिमार्क्स ऑन नॉमिनलायझेशन’ या निबंधानंतर लेक्सिकलिझमची लाट आली आणि अशा प्रकारे व्यवस्था न लागणार्‍या घटकांची व्यवस्था (त्यांचे वाक्यातील वर्तन, त्यांच्यासोबत येऊ शकणारे शक्यतम कारकार्थ इ० तपशील) सरसकट लेक्सिकन (शब्दकोश)मध्ये असते असे सांगितले जाऊ लागले. हे प्रकार वाक्यविचाराने अर्थविचारातून आपले अंग काढून घेण्यातलेच होते.\nअर्जुनवाडकर, कृ० श्री० १९८७. ‘मराठी व्याकरण : वाद आणि प्रवाद’. सुलेखा प्रकाशन, पुणे.\nओझरकर, रेणुका. २०१०. ‘मराठीतील विवाद्य संयुक्त क्रियापदे’. भाषा आणि जीवन : हिवाळा, अंक १, पृ० ३३-३८\nचॉम्स्की, नोम. १९७०. ‘रिमार्क्स ऑन नॉमिनलायझेशन’ (संपा० आर याकोब्झ आणि पी रोझनबाउम) ‘रिडिंग्झ इन इंग्लिश ट्रान्सफॉर्मेशनल ग्रामर’ वॉल्टहॅम, मॅसॅचुसेट्स. गिन आणि कं०. पृ० १८४-२२१\nराडन, ग्युंटर आणि दिर्वें, रेने. २००७. ‘कॉग्निटिव्ह इंग्लिश ग्रामर’, जॉन बेंंजामिन्झ पब्लिशिंग कंपनी, ऍमस्टर्डॅम.\nलँगॅकर. २००८. ‘कॉग्निटिव्हर ग्रामर : अ बेसिक इंट्रडक्शन’ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, न्यु यॉर्क.\nRead more about संयुक्त क्रियापदांचा पेच\n(परीक्षित पुस्तक : भारतीय लेखविद्या, दिनेशचंद्र सरकार. मराठी भाषांतर : डॉ० शोभना गोखले. काँटिनेंटल प्रकाशन, पुणे. पृ० ४७८ + चित्रे. किंमत दिलेली नाही.)\nप्रा० (कै०) दिनेशचंद्र सरकार हे जगविख्यात भारतीय पुरालिपी तज्ज्ञ होते. ते निष्णात संस्कृत पंडितही होते. काही काळ ते कोलकाता विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती या विषयाचे प्राध्यापक होते. नंतर त्यांनी अनेक वर्षे भारत सरकारच्या पुरातत्त्व खात्यात प्रमुख लिपितज्ज्ञ म्हणून काम केले. ‘पिग्राफिया इंद्रिकाए’ हे त्या खात्याचे मुखपत्र, त्याचे ते संपादक होते. त्याच्या प्रत्येक अंकात बहुसंख्य लेख डॉ० सरकारांचे असत. त्यामुळे काही विद्वान त्याला ‘एपिग्राफिया सरकारीका’ म्हणत असत.) डॉ० सरकार यांनी आपल्या हयातीत शेकडो कोरीव लेख प्रसिद्ध केले; त्यातील पुराव्यांच्या आधारे प्राचीन भारतीय इतिहासावर प्रकाश टाकणारे लेख लिहिले आणि अनेक ग्रंथही प्रसिद्ध केले. केंद्रसरकारच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांना कोलकाता वि���्यापीठाने पुन्हा प्राध्यापक नेमले. प्राचीन लेखांच्या अभ्यासकांत ते अग्रगण्य होते. त्यांनी लिहिलेले ग्रंथ जगातील अनेक विद्यापीठांत अभ्यासासाठी नेमले आहेत. त्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा म्हणजे ‘इंडियन एपिग्राफी’ त्याचे मराठी भाषांतर डॉ० शोभना गोखले यांनी केले आहे. प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृतीच्या मराठी भाषिक अभ्यासकांसाठी हे भाषांतर अत्यंत मोलाचे ठरेल यात शंका नाही.\nडॉ० सरकार हे स्वत: शिक्षक असल्यामुळे ग्रंथाची रचना त्यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीची केली आहे. एकूण आठ प्रकरणांपैकी पहिल्यात भारतीय पुराभिलेखांचे स्वरूप, इतिहासाची जुळणी करण्याकरता त्यांचा होणारा उपयोग, याची चर्चा केली आहे. या प्रकरणाच्या परिशिष्टात हिंदु-मुस्लिम पुराभिलेखांचीही माहिती आहे. दुसर्‍या प्रकरणात लेखांच्या आर्य आणि द्राविडी भाषांचे वर्णन आहे. प्रथम प्राकृत, नंतर संस्कृत आणि पुढे सहाव्या शतकापासून प्रादेशिक भाषांत लेख लिहिण्यास सुरुवात झाली. लेखनासाठी भूर्जपत्रापासून ताम्रपटापर्यंत लेखनसाहित्य कसे वापरले जात असे हे तिसर्‍या प्रकरणात विशद केले आहे. चौथ्या प्रकरणात लेखनाची चर्चा आहे. यापुढील प्रकरण (पाचवे) अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यात ताम्रशासनांसंबंधी माहिती आहे. ताम्रशासनाचे प्रकार, त्यांचे स्वरूप, त्यांतील मजकूर-विशेषत: सुरुवातीचा आणि शेवटचा - त्यावरील राजमुद्रा यांचे तपशीलवार वर्णन आहे.\nया ग्रंथाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय हे की, त्यात परदेशातील भारतीय अभिलेखांचीही माहिती दिली आहे. प्राचीन काळी धर्मप्रसारासाठी आणि व्यापारासाठी भारतीय मोठ्या संख्येने भारताबाहेर अनेक ठिकाणी गेले. आग्नेय आशियात तर त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. तेथील लोकांना त्यांनी धर्म, भाषा, लिपी, कला दिल्या. त्यांना संस्कृती दिली. त्याचे अवशेष आजही शिल्लक आहेत. भारतीयांनी तेथे राज्य स्थापन केले. शेकडो संस्कृत लेख आजही तेथे उपलब्ध आहेत. त्यांची माहिती सहाव्या प्रकरणात आहे.\nप्राचीन लेखांची कालनिश्चिती हे अत्यंत जिकिरीचे काम असते. त्यात निरनिराळ्या कालगणनांचा उल्लेख असतो. आजही आपण शक आणि संवत यांची गल्लत करतो. अनेक राजांनी शककर्ता बनून आपल्या राज्यरोहणापासून आपल्या नावाने शक सुरू केले. त्या सर्वांची माहिती सातव्या प्रकरणात मिळत��. शेवटच्या (आठव्या) प्रकरणात पारिभाषिक शब्दप्रयोग दिले आहेत. ग्रंथाच्या शेवटी महत्त्वाच्या कोरीव लेखांची व राजमुद्रांची चित्रे आहेत. त्यामुळे ग्रंथ परिपूर्ण झाला आहे.\nभारतात प्राचीन कोरीव लेख हजारोंनी उपलब्ध आहेत आणि दरवर्षी नव्याने शेकडो सापडतात. त्या सर्वांचे परिशीलन करून त्यावर ग्रंथ लिहिणे हे केवळ प्रा० सरकारच करू शकले. या विषयावरचे इतरांचे काही थोडे ग्रंथ उपलब्ध आहेत; परंतु प्रस्तुत ग्रंथाच्या तुलनेत ते तोकडे वाटतात. तेव्हा हा उत्कृष्ट आणि अत्यंत उपयोगी ग्रंथ लिहिल्याबद्दल या विषयाचे अभ्यासक प्रा० सरकारांचे ऋणी आहेत.\nडॉ० सरकार यांच्यासारख्या प्रकाण्डपण्डिताच्या ग्रंथातील उणिवा काढणे धाडसाचे ठरेल. परंतु काही शंका निर्माण होतात. उदाहरणार्थ, सातवाहन आणि क्षहरात यांचे लेख - जे महाराष्ट्रातील लेण्यांत आढळतात- ‘‘मूळ ताम्रपटांवर असलेल्या राज्यशासनाच्या प्रतिकृती आहेत.’’ हे विधान पटण्यासारखे नाही (पृ० १०४). एकतर यांपैकी काही लेख खूप मोठे आहेत, ते लिहिण्यासाठी अगणित पत्रे लागले असते; आणि तसे असते तर एखादा तरी पत्रा आजवर सापडला असता. तेव्हा ते प्रथम कापडावर लिहून नंतर कोरक्याला दिले असावेत.\nया पाचशे पानांच्या ग्रंथाच्या भाषांतराचे कामही सोपे नव्हते. डॉ० शोभना गोखले हा विषय अनेक वर्षे स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना शिकवत होत्या. त्यांनी भाषांतर सुबोध केले आहे. परंतु एकदोन सूचना कराव्याशा वाटतात. ‘डेटिंग’ला ‘दिनांक’ ऐवजी ‘कालोल्लेख’ हा शब्द अधिक योग्य वाटतो. ‘फलक’ (पृ० १३२) म्हणजे तांब्याचा पत्रा नसून लाकडी फळी असावी. तसेच काही ठिकाणी ‘नीट सांगितले नाही’ अशा शब्दप्रयोगाऐवजी ‘स्पष्ट दिलेले नाही’ असे भाषांतर अधिक योग्य वाटते. परंतु एकूण भाषांतर उत्कृष्ट व वाचनीय झाले आहे, यात शंका नाही.\nRead more about अभ्यासकांसाठी मोलाचे भाषांतर\nराज्य मराठीचे... इंग्रजी शाळांचे\nनवीन मराठी शाळांना परवानगी नाकारून आणि शासनमान्य नसलेल्या प्रयोगशील मराठी शाळांना टाळे लावण्याची धमकी देऊन महाराष्ट्र शासनाने सुवर्णमहोत्सवी वर्षांत मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी प्राणांची आहुती देणार्‍या हुतात्म्यांना अभूतपूर्व अशी आदरांजली वाहिली आहे. मराठी शाळांबाबत पारतंत्र्याच्या काळातील ब्रिटिश सरकारलाही लाजवणारे धोरण स्वीकारून र���ज्य सरकारने साडेदहा कोटी महाराष्ट्रीय जनतेचा अपमान केला आहे.\nमराठी शाळांवरील बंदी तात्पुरती असून बृहत् आराखडा तयार झाल्यानंतर मराठी शाळांना परवानगी देण्याचा विचार करू असा खुलासा राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री करीत असले तरी मुळात मागेल त्याला इंग्रजी शाळा व मराठी शाळांच्या परवानगीला स्थगिती हा आगाऊपणा झालाच कसा; हा प्रश्न उरतोच. मागे खुद्द शिक्षणमंत्र्यांनीच मराठी शाळा हे एक ओझे असल्याचे जाहीरपणे म्हटले होते. आता लोकांनाच मराठी शाळा नको आहेत तर शासन दुसरे काय करणार; असा बचावही शासनामार्फत केला जातो. लोकांची मागणी लक्षात घेऊन काही महापालिकांनी मराठी शाळांचे इंग्रजी शाळांत रूपांतर केलेलेही आपण पाहातो. हे काय चालले आहे आणि याची परिणती कशात होणार आहे आणि याची परिणती कशात होणार आहे यासाठीच महाराष्ट्र या भाषिक राज्याची स्थापना झाली का यासाठीच महाराष्ट्र या भाषिक राज्याची स्थापना झाली का इंग्रजी शाळांची मागणी करणारे कोण लोक आहेत इंग्रजी शाळांची मागणी करणारे कोण लोक आहेत लोकांना मराठी शाळा खरेच नको असतील तर त्या का नको आहेत, याचा शासनाने कधी विचार केला आहे काय\nमराठी शाळा दोन कारणांसाठी आवश्यक आहेत. एक - मातृभाषेतून शिकण्याचा आपला अधिकार अबाधित ठेवण्यासाठी, आणि दोन - मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी.\nमातृभाषेतून शिक्षण या संकल्पनेला व्यक्तिगत व सामाजिक परिमाणे आहेत. व्यक्तीच्या सर्जनशीलतेचा, तर्कबुद्धीचा जलद व स्वाभाविक विकास तिची जन्मापासून सोबत करणार्‍या मातृभाषेत जितका होईल तितका तो परभाषेतून होणार नाही. शिक्षण हे जर माणसातील पूर्णत्वाचे प्रकटीकरण असेल तर ते सिद्ध होण्यासाठी मातृभाषेसारखे दुसरे माध्यम नाही. शिक्षणातील आणि एकूणच मानवी जीवनातील मातृभाषेचे हे महत्त्व ओळखून तिला मातृभूमीप्रमाणे व्यक्तिगत, तात्कालिक उपयुक्ततेपलीकडचे मूल्य प्राप्त झालेले आहे. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण हा व्यक्तीचा केवळ विशेषाधिकार न राहता ते एक सामाजिक, सांस्कृतिक दायित्वही बनते. मातृभाषेतून न शिकल्यामुळे व्यक्तिविकासाला मर्यादा तर पडतातच; पण एका अलिखित सामाजिक कराराचा भंगही होतो. महाराष्ट्रात मराठी शाळांतून शिकणे हा एक सामाजिक करार आहे आणि त्याचे पालन सर्वांनीच केले पाहिजे.\nमराठी शाळांचा प्रश्��� हा केवळ शैक्षणिक प्रश्न नाही. तो सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक प्रश्नही आहे. १९६० साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली ती केवळ प्रशासकीय सोय नव्हती तर जगातील प्रमुख २५ भाषांपैकी एक आणि थोर ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठी भाषेच्या स्वतंत्र राज्याची स्थापना होती. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आणि लोकभाषा आहे. तिचे जतन आणि संवर्धन करणे हे आपणा सर्वांचेच कर्तव्य आहे आणि तो पार पाडायचे म्हणजे मराठी भाषेचा शक्य तितक्या सर्व व्यवहारांत गुणवत्तापूर्ण वापर करणे. असा वापर करायचा म्हणजे मराठी शिकणे व शिकवणे आलेच. भाषेचा अध्ययन-अध्यापन व्यवहार कोणत्याही भाषेच्या संवर्धनासाठी आवश्यक असतो. भाषेचे पिढ्यांतर्गत संक्रमण कोणत्याही भाषेच्या अस्तित्वाच्या व विकासाच्या केंद्रस्थानी असते असे भाषेचे अभ्यासक सांगतात. एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे भाषेचे संक्रमण करण्यासाठी ती भाषा शिक्षणाचे माध्यम असावी लागते. केवळ एक विषय म्हणून तिचा अभ्यास पुरेसा नाही. भाषेचा अध्ययन-अध्यापन व्यवहार नसेल तर तिच्या अन्य व्यवहारांना उत्तरोत्तर गळती लागते व ते कालान्तराने नष्ट होतात. मराठी नाटक, चित्रपट, साहित्य, पत्रकारिता व अन्य सार्वजनिक व्यवहार हे मराठी शिक्षणावर आणि अधिक नेमकेपणाने बोलायचे तर मराठी शाळांवर अवलंबून आहेत. जणू मराठी शाळा या मराठी भाषेची मुळे आहेत, तीच नष्ट झाली तर मराठी भाषावृक्षाचा वरचा विस्तार हळूहळू मातीला मिळेल. मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत, वाढवल्या पाहिजेत. कारण त्यांच्यावरच मराठी भाषेचे भवितव्य अवलंबून आहे. म्हणूनच शिक्षणाच्या माध्यमाबाबत तटस्थ राहून मागणी तसा पुरवठा असे धोरण स्वीकारता येणार नाही. मराठी ही महाराष्ट्राची भाषिक, सामाजिक व सांस्कृतिक ओळख आहे. ती अबाधित व वर्धिष्णू ठेवायची असेल तर मराठी शाळांचा प्रश्न युद्धपातळीवर सोडवला गेला पाहिजे. जागतिकीकरणामुळे वाढलेले इंग्रजी भाषेचे प्रस्थ, शिक्षणाचे खासगीकरण, मराठीशी सोयरसुतक नसलेल्या अन्य भाषकांचे राज्यातील वाढते स्थलांतर आणि राजकीय इच्छाशक्तीचा संपूर्ण अभाव यामुळे मराठी भाषेपुढे ‘न भूतो’ असे आव्हान उभे राहिले आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी होती. आता तेवढीच मोठी चळवळ उभारण्याची गरज आहे ती मराठी राज्य टिकविण्यासाठी. भाषेकडे तटस्थपणे पाहणार्‍यांना आणि स्वभाषेविषयी कसलाच मूल्यभाव नसणार्‍यांना ही कदाचित अतिशयोक्ती वाटेल. पण मराठी शाळांची ही लढाई आपण हरलो तर मराठीची अख्खी लढाई आपण हरल्यासारखे आहे. मराठी शाळा हा मराठीचा आत्मा आहे. तो जपला पाहिजे.\nमात्र राज्यशासनाने मराठी शाळांना परवानगी न देण्याचे आपले धोरण बदलले तरी मराठी शाळा टिकतील असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. मराठी शाळांचा लोकाश्रय वाढून त्यांना इंग्रजीप्रमाणे सामाजिक स्वीकृती व प्रतिष्ठा मिळायची असेल तर पन्नास टक्के सक्ती आणि पन्नास टक्के संधी हे धोरण स्वीकारावे लागेल. लोकांना इंग्रजी शाळा का हव्यात त्यांना इंग्रजीविषयी प्रेम आहे म्हणून त्यांना इंग्रजीविषयी प्रेम आहे म्हणून मुळीच नाही. भाषा अस्मितेवर जगत नाहीत. त्या लोकांच्या पोटावर जगतात. इंग्रजी ही पोटापाण्याची, अर्थार्जनाची, सुखसमृद्धीची भाषा आहे. मराठी भाषेने याबाबतीत उपयुक्ततेचा नीचांक गाठलेला आहे आणि म्हणून लोक असहायतेपोटी इंग्रजीकडे वळत आहेत. मराठीचा अभिमान बाळगणार्‍यांची मुलेही इंग्रजी माध्यमात शिकतात हा विरोधाभास त्यातूनच निर्माण झालेला आहे. पण मराठी शाळांवर ही पाळी कोणी आणली मुळीच नाही. भाषा अस्मितेवर जगत नाहीत. त्या लोकांच्या पोटावर जगतात. इंग्रजी ही पोटापाण्याची, अर्थार्जनाची, सुखसमृद्धीची भाषा आहे. मराठी भाषेने याबाबतीत उपयुक्ततेचा नीचांक गाठलेला आहे आणि म्हणून लोक असहायतेपोटी इंग्रजीकडे वळत आहेत. मराठीचा अभिमान बाळगणार्‍यांची मुलेही इंग्रजी माध्यमात शिकतात हा विरोधाभास त्यातूनच निर्माण झालेला आहे. पण मराठी शाळांवर ही पाळी कोणी आणली साठ-सत्तरच्या दशकात प्रगतिपथावर असलेल्या मराठी शाळांना आताच का घरघर लागावी साठ-सत्तरच्या दशकात प्रगतिपथावर असलेल्या मराठी शाळांना आताच का घरघर लागावी गेल्या दोन दशकांत असे काय घडले म्हणून लोकांचा मराठी शाळांवरचा विश्वास उडाला गेल्या दोन दशकांत असे काय घडले म्हणून लोकांचा मराठी शाळांवरचा विश्वास उडाला या काळात मराठी भाषेचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी राज्य शासनाने कोणती सकारात्मक पावले उचलली या काळात मराठी भाषेचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी राज्य शासनाने कोणती सकारात्मक पावले उचलली मराठीचे व्यावहारिक कुपोषण करून जगण्यासाठी एक ���िरुपयोगी भाषा अशी तिची प्रतिमा कोणी निर्माण केली\nमराठी माणूस मराठी शाळांपासून खुशीने दूर गेलेला नाही, तर राज्यशासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठीचे काही खरे नाही अशी हाय खाऊन त्याने इंग्रजी शाळांचा रस्ता धरलेला आहे. केवळ उच्चभ्रूच नव्हे तर तळागाळातील लोकांनीही आपल्या सामाजिक आणि आर्थिक अभ्युदयाची भाषा म्हणून इंग्रजीचा स्वीकार केला आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये हे प्रमाण इतके वाढले की मराठीवरील प्रेमापोटी मुलांना मराठी शाळांत पाठवणारे पालक मागासलेले व वेडे ठरू लागले अशी परिस्थिती केवळ आपल्याकडेच आहे असे नसून भारतातील इतर प्रांतांत विशेषत: मागासलेल्या राज्यांतही आढळते. मध्यंतरी राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या दौर्‍यावर असताना एका खेड्यात उतरले. एका पददलित लेकुरवाळ्या महिलेची विचारपूस करताना मुले कोणत्या माध्यमात शिकतात म्हणून सहज विचारले. ती म्हणाली, ‘‘इंग्रजीत’’. राहुल गांधींनी आश्चर्याने विचारले, ‘‘इंग्रजीतच का हिंदीतून का नाही अशी परिस्थिती केवळ आपल्याकडेच आहे असे नसून भारतातील इतर प्रांतांत विशेषत: मागासलेल्या राज्यांतही आढळते. मध्यंतरी राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या दौर्‍यावर असताना एका खेड्यात उतरले. एका पददलित लेकुरवाळ्या महिलेची विचारपूस करताना मुले कोणत्या माध्यमात शिकतात म्हणून सहज विचारले. ती म्हणाली, ‘‘इंग्रजीत’’. राहुल गांधींनी आश्चर्याने विचारले, ‘‘इंग्रजीतच का हिंदीतून का नाही’’ त्यावर या महिलेने जे उत्तर दिले ते भारतातील प्रादेशिक भाषांच्या अवनतीचे व इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाचे मर्म सांगणारे आहे. ती महिला म्हणाली ‘‘तुम्ही लोक चॉकलेटच्या वेष्टनावरही इंग्रजीतून लिहिणार मग आमच्या मुलांनी हिंदीत शिकून करायचे काय’’ त्यावर या महिलेने जे उत्तर दिले ते भारतातील प्रादेशिक भाषांच्या अवनतीचे व इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाचे मर्म सांगणारे आहे. ती महिला म्हणाली ‘‘तुम्ही लोक चॉकलेटच्या वेष्टनावरही इंग्रजीतून लिहिणार मग आमच्या मुलांनी हिंदीत शिकून करायचे काय’’ पोटा-पाण्याचे व्यवहार ज्या भाषेत होत नाहीत ती भाषा कोण आणि कशासाठी शिकणार\nमराठी शाळा वाचवायच्या असतील तर शाळांवर इलाज करून चालणार नाही; त्यासाठी व्यवहारातील मराठीवर इलाज करावा लागेल. मराठी भाषेचे व्यावहारिक, आर्थिक सक्षमीकरण करावे लागेल. म्हणजे प्रशासनाप्रमाणेच राज्यांतर्गत उद्योग, वाणिज्य, विज्ञान, तंत्रज्ञान, उच्च व व्यावसायिक शिक्षण, न्यायालयीन व्यवहार यात मराठीचा जास्तीत जास्त वापर करावा लागेल. त्यासाठी सक्तीचा मार्ग अवलंबिण्यात काहीही गैर नाही. पण आपल्याकडे मराठीच्या बाजूने कायदे असूनही त्यांची अंमलबजावणी होत नाही. राज्यातील विद्यापीठांनी मराठीतूनही उच्च शिक्षण उपलब्ध करून द्यावे, असे विद्यापीठ कायदा सांगतो; पण प्रत्यक्षात विद्यापीठांनी इंग्रजीच्या वर्चस्ववादाला खतपाणी घातले. राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाड्यांसह संपूर्ण कामकाज इंग्रजीऐवजी मराठीतून करावे असा राज्य शासनाचा व उच्च न्यायालयाचा आदेश आहे. पण तो संबंधितांनी धाब्यावर बसवला. राज्यातील केंद्रीय आस्थापनांनी आपल्या कामकाजात त्रिभाषा सूत्रानुसार मराठीचा वापर करावा अशी तरतूद असताना लिपिसाधर्म्याचा फायदा घेऊन केवळ इंग्रजी-हिंदीचा वापर करून मराठीची फसवणूक केली. मराठीच्या या व इतर व्यावहारिक अवमूल्यनामुळे लोकांची अशी समजूत झाली की, यापुढे इंग्रजी हीच व्यवहारभाषा असणार आहे. आपल्या राज्याला कसले भाषाधोरण नसल्याचा हा पुरावा आहे आणि आता तर लोकांनाच मराठीऐवजी इंग्रजी शाळा हव्या आहेत; असे सांगून राज्यकर्ते स्वत:च्या पापाचे खापर लोकांच्याच डोक्यावर फोडत आहेत.\nदै० लोकसत्ता, दि० २२ नोव्हेंबर २०१०\nRead more about राज्य मराठीचे... इंग्रजी शाळांचे\n“श्यामनं या पत्रात ‘हिपटुल्ला’ असा एक शब्दप्रयोग वापरला आहे. त्याचा अर्थ स्पष्ट करणं मनोरंजक आहे.”\nमी बॉम्बे टॉकीजमध्ये नोकरीला होतो. त्या दिवसांत कमाल अमरोहीच्या ‘हवेली’ या चित्रपटकथेविषयी बोलणं सुरू होतं. (या कथेवरील चित्रपट ‘महल’ या नावानं नंतर प्रदर्शित झाला...)\nसर्वसाधारण गप्पागोष्टीत वाङ्मयीन शब्दप्रयोग करण्याची कमाल अमरोहीला सवय आहे. माझ्यासाठी ते एक संकट असायचं...\nएक दिवस सकाळी घरून बॉम्बे टॉकीजला निघालो तेव्हा ट्रेनमध्ये वर्तमानपत्रातील खेळाची बातमी देणारं पान उघडलं. ब्रेबॉर्न स्टेडियमवर क्रिकेटचा सामना सुरू होता. एका खेळाडूचं नाव फार विचित्र होतं : हिपटुल्ला - एचइपीटीयुएलएलएएचए हे नाव विचित्र का याचा विचार करू लागलो. पण माझ्या डोक्यात प्रकाश पडेना. कदाचित हबेतुल्लाह या नावाचा अपभ्रंश असणार त��� नाव असावं.\nस्टुडिओत पोहोचलो. कमाल अमरोहीच्या कथेवर बोलणं सुरू झालं. कमालनं आपल्या खास साहित्यिक व प्रभाव पाडणार्‍या शैलीत एक प्रसंग ऐकवला. अशोकनं (अशोक कुमारनं) माझं मत विचारलं, ‘‘काय मंटो\nका कोण जाणे, माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले,\n‘‘ठीक आहे. पण हिपटुल्ला नाही\nशेवटी जे काही सांगायचं होतं ते सांगून झालं. ‘हिपटुल्ला’ या शब्दप्रयोगातून ते व्यक्त झालं होतं. कथेतील प्रसंगाचा अनुक्रम लक्षात घेतला तर या प्रसंगात फार दम नाही, हे मला सांगायचं होतं.\n‘‘काही वर्षांनंतर हसरत (गीतकार हसरत जयपुरी)च्या बाबतीत, त्याचा वेगळ्या प्रकारे उपयोग केला. त्यानं माझं मत विचारलं तेव्हा सांगितलं, ‘‘भाई हसरत काही जमलं नाही... काहीतरी हिपटुल्ला सारखं सादर कर. हिपटुल्ला...’’\nदुसर्‍यांदा हिपटुल्ला म्हणून सर्वांची प्रतिक्रिया काय झाली ते पाहू लागलो. हा शब्दप्रयोग आता सर्वसामान्य झाला होता. त्यामुळे फारसा विचार न करता मी त्याचा उपयोग करू लागलो. ‘हिपटिलेटी’ नव्हे तर ‘हिपटोलाईज’ करायला हवं. इत्यादी इत्यादी. एक दिवस मला अशोकनं विचारलं,\n‘‘हिपटुल्लाचा मूळ अर्थ काय आहे कोणत्या भाषेत हा शब्दप्रयोग आहे कोणत्या भाषेत हा शब्दप्रयोग आहे\nअशोकनं मला अर्थ विचारला तेव्हा श्यामदेखील हजर होता. तो जोरजोरात हसू लागला. त्याचं डोकं आकुंचित झालं. त्या क्रिकेटपटूच्या विचित्र नावाकडे मी त्याचं लक्ष वेधलं, तेव्हा तो माझ्याबरोबर ट्रेनमध्ये होता. हसत हसत त्यानं सर्वांना सांगितलं,\n‘‘ही मंटोची नवी मंटोगिरी आहे... त्याला काही ना काही नवं करायचं असतं... काही सुचलं नाही म्हणून त्यानं हिपटुल्लाला पकडून चित्रपटसृष्टीत आणलं आहे.’’\nसांगायचं म्हणजे फारशी ताणातणी न होता हा शब्दप्रयोग मुंबईच्या चित्रपटसृष्टीतील शब्दप्रयोगात रूढ झाला.\n(सआदत हसन मंटो - दस्तावेज खंड ५मधील ‘मुरली की धुन’ या प्रसिद्ध अभिनेता श्यामवरील लेखातून. मंटोच्या सर्व लेखनाचे एकूण ५ खंड ‘राजकमल प्रकाशन’नं प्रसिद्ध केले आहेत.)\n‘भाषा आणि जीवन’च्या पावसाळा २००४ (२२:३) च्या अंकात वृषाली देहाडरायांचा ‘गमती भाषेच्या’ अशा शीर्षकाचा लेख आहे. प्रत्यक्षात असं काही असतं का, ह्याबद्दल मला शंका आहे. कारण तशी उदाहरणं घेऊन भाषेवर स्त्रियांचंच वर्चस्व असतं, हे मी दाखवू शकेन. तोच ह्या लेखाचा उद्देश आहे. खरं तर भाषा ह्या शब्दापासूनच ह्या वर्चस्वाची ‘सुरुवात’ होते. (आरंभ होतो, असं मुद्दामच म्हटलं नाही\nश्रीमती देहाडरायांनी पुंलिंगी आणि नपुंसकलिंगी एकाच पोतडीत बांधली आहेत आणि संस्कृतचा विचार केला तर त्यात पाच अष्टमांश तथ्यही आहे. कारण आठ विभक्तींपैकी (पुन्हा स्त्रीलिंगीच) प्रथमा, द्वितीया, संबोधन वगळता सगळ्या प्रकारच्या नपुंसकलिंगी शब्दांची रूपं पुंलिंगी शब्दांसारखीच असतात. आणि संबोधन शब्द जरी नपुंसकलिंगी असला तरी (ती) विभक्तीच\nश्रीमती देहाडरायांनी दिलेली काही उदाहरणंच घेऊन आपण पाहू या. त्या म्हणतात, मोठा असेल तर डबा आणि लहान असेल तर डबी. पण अगदीच लहान असलं तर त्याला डबडं म्हणतात ना. मोठा असेल तो बंगला आणि लहान असेल ती झोपडी. त्यावर मी असं म्हणतो की तो बंगला असला तरी दहा-दहा पंधरा-पंधरा मजली इमारत ‘ती’च असते की इतकासा असलेला खटारा पुंलिंगीच पण लांबलचक सोळा-अठरा-वीस डब्यांची झाली तरी रेल्वेगाडी स्त्रीलिंगीच. (अगदी ‘मेल’ गाडी असली तरीसुद्धा). म्हणजे आकारावरून लिंग ठरतं असं काही सिद्ध होत नाही. एखादा प्रचंड दगड, पत्थर जरी पुंलिंगी असला तरी इमारतीची कोनशिलाच नाव मिळवून आणि भाव खाऊन जाते की नाही इतकासा असलेला खटारा पुंलिंगीच पण लांबलचक सोळा-अठरा-वीस डब्यांची झाली तरी रेल्वेगाडी स्त्रीलिंगीच. (अगदी ‘मेल’ गाडी असली तरीसुद्धा). म्हणजे आकारावरून लिंग ठरतं असं काही सिद्ध होत नाही. एखादा प्रचंड दगड, पत्थर जरी पुंलिंगी असला तरी इमारतीची कोनशिलाच नाव मिळवून आणि भाव खाऊन जाते की नाही आणि तेही कायमचं बिचारे पत्थर कायमचे पायात गाडले जातात. त्यांना पुन्हा कधी सूर्यदर्शन होण्याचा सुतराम् संभव नाही. भूकंपात मोठमोठाली बांधकामं उद्ध्वस्त झाली तरी त्या कोनशिला तशाच तगल्याची प्रकाशचित्रं तुम्ही पाहिली नाहीत का\n वास्तविक ‘प्रकाश’चित्र हा शास्त्रशुद्ध शब्द. पण\nफोटोकरता प्रथम ‘छाया’चित्र हेच नाव कुणीतरी ठरवलं आणि आता कितीही धडपड केली तरी ‘प्रकाश’वरची छायेची छाया काही जाणार नाही. ती ‘प्रकाश’ला ग्रासूनच राहणार. कारण शास्त्राद्रूढिर्बलीयसी पुन्हा इथंही नपुंसकलिंगी शास्त्रापेक्षा स्त्रीलिंगी रूढीच प्रभावी पुन्हा इथंही नपुंसकलिंगी शास्त्रापेक्षा स्त्रीलिंगी रूढीच प्रभावी अहो एवढा मोठा सूर्य. पण पृथ्वीच्या पावपट असलेल्या चंद्राची छाया त्याला झाकते��� की नाही अहो एवढा मोठा सूर्य. पण पृथ्वीच्या पावपट असलेल्या चंद्राची छाया त्याला झाकतेच की नाही शिवाय स्त्रीलिंगी पृथ्वीची स्त्रीलिंगी छाया पुंलिंगी चंद्रालाही ग्रासतेच की\nएक आंबा पुंलिंगी असला तरी आंब्यांच्या शेकडो झाडांची आमराई स्त्रीलिंगीच असते. आणि तो कागद असला तरी अनेक कागदांची वही किंवा चोपडी स्त्रीलिंगीच अनेक पुंलिंगी दुवे एकत्र जोडल्यावरच स्त्रीलिंगी साखळी बनते ना अनेक पुंलिंगी दुवे एकत्र जोडल्यावरच स्त्रीलिंगी साखळी बनते ना आणि अनेक पुंलिंगी डबे जोडल्यानंतरच स्त्रीलिंगी रेल्वे बनते.\nजरी दरवाजा स्वत: पुंलिंगी असला तरी त्याला जन्मभर स्त्रीलिंगी चौकटीतच अडकून राहावं लागते, हे तर सर्वज्ञातच आहे. आणि त्याचं काम बंद करणार्‍या कडीची सर्वांवर कडीच नाही का अनेक नारळ एकाच पेंडीच्या आश्रयाला असतात. कितीही पुरुष असले तरी त्यांची समितीच बनते. पैसा पुंलिंगी असला तरी त्याला स्त्रियांच्या पर्समध्येच राहावं लागतं. आणि फार झाला तर तो तिजोरीत किंवा बँकेच्याच आश्रयाला जातो. सर्वत्र स्त्रियाच अनेक नारळ एकाच पेंडीच्या आश्रयाला असतात. कितीही पुरुष असले तरी त्यांची समितीच बनते. पैसा पुंलिंगी असला तरी त्याला स्त्रियांच्या पर्समध्येच राहावं लागतं. आणि फार झाला तर तो तिजोरीत किंवा बँकेच्याच आश्रयाला जातो. सर्वत्र स्त्रियाच परकर, पायजमा पुंलिंगी असले तरी स्त्रीलिंगी नाडीशिवाय जागेवर राहतात काय परकर, पायजमा पुंलिंगी असले तरी स्त्रीलिंगी नाडीशिवाय जागेवर राहतात काय हार आणि हारातले मणी भले पुंलिंगी असतील. पण त्या सर्व मण्यांना एकत्र बांधून हाराच्या पायरीपर्यंत नेणारी दोरीच की नाही हार आणि हारातले मणी भले पुंलिंगी असतील. पण त्या सर्व मण्यांना एकत्र बांधून हाराच्या पायरीपर्यंत नेणारी दोरीच की नाही\nशिवणारा दोरा स्वत: पुंलिंगी असला तरी त्याला सुई जशी नेईल, तिच्यामागून तसंच फरफटत जावं लागतं, हा सार्वत्रिक अनुभव आहे. शिवाय करून सवरून मोकळी होते, ती सुईच. दोरा तिथंच अडकून राहतो, कायमचा, जन्मभराच्या गाठी पुन्हा दोर्‍याची कधीच मुक्तता होऊ नये म्हणून त्याला आधी आणि शेवटीही मारलेल्या गाठीही स्त्रीलिंगीच की पुन्हा दोर्‍याची कधीच मुक्तता होऊ नये म्हणून त्याला आधी आणि शेवटीही मारलेल्या गाठीही स्त्रीलिंगीच की पतंगही पुंल���ंगी असला तरी त्याचं नियंत्रण स्त्रीलिंगी दोरीच करीत राहते ना पतंगही पुंलिंगी असला तरी त्याचं नियंत्रण स्त्रीलिंगी दोरीच करीत राहते ना आणि काही कारणानं तीच कापली गेली तर बिच्चारा पतंग आणि काही कारणानं तीच कापली गेली तर बिच्चारा पतंग कुठंतरी भरकटत जातो. मुसळ जरी नपुंसकलिंगी असलं तरी त्याला उखळीच्या बाहेर जाता येत नाहीच. गेलंच तर कांडणार्‍याच्या किंवा कांडणारणीच्या पायावर दणका कुठंतरी भरकटत जातो. मुसळ जरी नपुंसकलिंगी असलं तरी त्याला उखळीच्या बाहेर जाता येत नाहीच. गेलंच तर कांडणार्‍याच्या किंवा कांडणारणीच्या पायावर दणका पलंग खरा तर पुंलिंगी. पण त्यावर गादी, चादर असल्याशिवाय निरुपयोगीच ना\nओंडका जरी पुंलिंगी असला तरी त्याला कापणारी करवत स्त्रीलिंगीच असते. शंख जरी पुंलिंगी असला तरी त्याला ज्या अडणीवर बसून राहावं लागतं ती स्त्रीलिंगीच असते. तीच गत माठाची. त्यालाही तिवईच्या आश्रयानंच राहावं लागतं. खिळ्याला भिंतीच्या अंतरंगात शिरायचं असलं तर डोक्यावर स्त्रीलिंगी हातोडीचे घाव सहन करावे लागतातच. एरवी भिंत त्याला दाद थोडीच देईल इतकंच काय, तो खिळा भिंतीतून पुन्हा उपटून बाहेर काढायचा झाला तर, नावाप्रमाणंच मजबूत पकड असलेली पकडच लागते. अहो बिचार्‍या पुंलिंगी दगडालाही टाकीचे किंवा छिन्नीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळतं का कधी\nपायात काटा गेला तर त्यालाही हुसकावून, उपटून काढण्याकरता सुईच लागते. आणि पुंलिंगी आजाराला पळवून लावण्याकरताही सुईच लागते. चंद्र तो असला तरी त्याला पृथ्वीच्या कक्षेतच फिरावं लागतं\nदुसर्‍याच्या (झाडाच्या किंवा वृक्षाच्या) आधारावर वाढणार्‍या वेलीला स्त्रीलिंगी मानलं जातं आणि जगावं लागतं, असं श्रीमती देहाडराय म्हणतात. पण वेल शब्द पुंलिंगीही आहेच. कार्ल्याचा, तोंडलीचा, पडवळाचा, भोपळ्याचा वेल असतो. त्यांच्या आधारानंच कार्ली, टोमॅटो, भोपळा, कलिंगड सर्व पुंलिंगी आणि नपुंसकलिंगी मंडळी वाढतात. वेलु जरी गगनावरि गेला तरी बिच्चार्‍या भोपळ्याला कुठंही जाता येत नाही, कायमचं जमिनी() वरच अडकून पडावं लागतं. शिवाय, ह्या सर्वच वेलांना वाढण्याकरता झाडाच्या फांदीचा किंवा जमिनीत रोवलेल्या काठीचाच आधार लागतो.\nसंगणक तर पुंलिंगीच. अगदी परम १०,००० क्षमतेचा झाला तरी. पण, सर्वार्थानं त्या संगणकाचं नियंत्रण करण्याकरता चिप नावाची जी क्षुद्र आयसी लागते, ती तर स्त्रीलिंगीच नाही का\nवास्तविक पूर्वीच्या काळी लेखनाकरता बोरू वापरले जायचे. त्याला नीट तासून त्याची जीभ कापावी लागे. तेव्हा ती ‘द्विजिह्वा न च सर्पिणी’ बाई चुरुचुरू लेखन कार्य करी. आणि बोरू जरी पुंलिंगी असला तरी त्याचं काव्यमय वर्णन लेखणी याच सदरात केलं जाई. कशानंही लिहिलं तरी कुणी लेखनकार्यासारखं बोरनकार्य किंवा बोरीव काम म्हणत नसे. म्हणून तर ‘साहित्यिकांनो लेखण्या मोडा आणि तरवारी घ्या’, असं आवाहन केलं गेलं. आणि आमच्या लहानपणी तरवार श्रेष्ठ की लेखणी श्रेष्ठ असा वाद रंगत असे. तिथं कुणी बोरू शब्द वापरीत नसे. रंगणार्‍या दोन्ही स्त्रियाच\nही नावं बघा सीताराम किंवा जानकीजीवनराम, राधाकृष्ण किंवा राधामोहन, उमामहेश्वर किंवा उमाशंकर, लक्ष्मीनारायण, किंवा रमामाधव सर्व नावांत स्त्रिया प्रथम इतकंच कशाला शंकराला आवाहन करायचं तर पार्वतीपते असं म्हणून मगच हरहर महादेव म्हणावं लागतं. आणि रामालाही सीतापते राम असंच संबोधावं लागतं ना\nआता तंबोरा पाहू. त्याचा दांडा आणि भोपळासुद्धा पुंलिंगीच. पण तारा, त्या ज्यांच्यावरून जातात त्या घोड्या आणि तारा सुरांत लावण्याकरता पिळायच्या खुंट्या. सगळं महिलामंडळच पण इतक्यानं भागतंय होय पण इतक्यानं भागतंय होय सुरांना गांभीर्य प्राप्त व्हावं म्हणून जवार लावायची तीही स्त्रीलिंगीच. तेव्हा कुठं त्या गवयाचं समाधान व्हायचं सुरांना गांभीर्य प्राप्त व्हावं म्हणून जवार लावायची तीही स्त्रीलिंगीच. तेव्हा कुठं त्या गवयाचं समाधान व्हायचं आणि त्याच्या गळ्यातून सा लागायचा\nआता एक शेवटचा मुद्दा. तबला किंवा पखवाज पुंलिंगी. पण एरवी त्यांना नुसतंच खोड (नपुंसकलिंगी. स्त्रीलिंगी नव्हे) असं नामाभिधान असतं. त्यांना मढवण्याकरता पुडी लागते. मुळात कातडं (नपुं०) त्याचीच पुडी होते. त्या पुडीला शाई लावावी लागते, तिला चाट लागते. त्या पुडीला सर्व बाजूंनी वेणी घालायची, त्या वेणीतून वादी ओवायची. वादीला पुरेसा ताण राहण्याकरता खुंट्या अडकवायच्या. मगच तो मढवला जायचा. पण हे सर्व महिलामंडळच. पण तेवढ्यानं भागलं म्हणता का) असं नामाभिधान असतं. त्यांना मढवण्याकरता पुडी लागते. मुळात कातडं (नपुं०) त्याचीच पुडी होते. त्या पुडीला शाई लावावी लागते, तिला चाट लागते. त्या पुडीला सर्व बाजूंनी व���णी घालायची, त्या वेणीतून वादी ओवायची. वादीला पुरेसा ताण राहण्याकरता खुंट्या अडकवायच्या. मगच तो मढवला जायचा. पण हे सर्व महिलामंडळच. पण तेवढ्यानं भागलं म्हणता का हातोडीनं सर्व बाजूनं त्याला व्यवस्थित ठोकल्याशिवाय तो सुरांत बोलेल का हातोडीनं सर्व बाजूनं त्याला व्यवस्थित ठोकल्याशिवाय तो सुरांत बोलेल का नाव नाही. पखवाजाची तर फारच दयनीय अवस्था. कारण त्याला दोन्ही बाजूंनी स्त्रीलिंगी पुड्या लावून मढवायचा. वरचं सगळं महिलामंडळ तर हवंच. पण एका बाजूनं तबल्यासारखा आहे म्हणून हातोडीनं ठोकून तो जरी सुरांत लावला तरी तो मृदुंग, म्हणजे ज्याचं अंगही स्त्रीलिंगी मातीचं आहे, त्यालाही मुखलेप हवाच. हा मुखलेप (पुं०) वाटत असला तरी प्रत्यक्षात कणीकच (स्त्री०) वापरायची नाव नाही. पखवाजाची तर फारच दयनीय अवस्था. कारण त्याला दोन्ही बाजूंनी स्त्रीलिंगी पुड्या लावून मढवायचा. वरचं सगळं महिलामंडळ तर हवंच. पण एका बाजूनं तबल्यासारखा आहे म्हणून हातोडीनं ठोकून तो जरी सुरांत लावला तरी तो मृदुंग, म्हणजे ज्याचं अंगही स्त्रीलिंगी मातीचं आहे, त्यालाही मुखलेप हवाच. हा मुखलेप (पुं०) वाटत असला तरी प्रत्यक्षात कणीकच (स्त्री०) वापरायची मगच तो मधुरध्वनी करतो. शिवाय दोन्ही बाजूंनी स्त्रियांनी जखडलेल्या अवस्थेत बिचार्‍याला दोन्ही हातांनी वादकाच्या थपडा ( मगच तो मधुरध्वनी करतो. शिवाय दोन्ही बाजूंनी स्त्रियांनी जखडलेल्या अवस्थेत बिचार्‍याला दोन्ही हातांनी वादकाच्या थपडा () खाव्या लागतात. आणि त्या खाताना थापेचा () खाव्या लागतात. आणि त्या खाताना थापेचा () मधुर आवाज केल्याशिवाय गत्यंतरच नाही) मधुर आवाज केल्याशिवाय गत्यंतरच नाही\nRead more about भाषेवर वर्चस्व कुणाचं\nपुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :\nमराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/05/29/pailwanprtitn/", "date_download": "2020-09-25T03:17:37Z", "digest": "sha1:NK2CRGXOGNTKWHZYN5B3PMYTMQWTGREF", "length": 6191, "nlines": 88, "source_domain": "spsnews.in", "title": "दरेवाडी त “पैलवान प्रतिष्ठान” शाखेचे स्थापना – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना स��क्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\nदरेवाडी त “पैलवान प्रतिष्ठान” शाखेचे स्थापना\nआसुर्ले : दरेवाडी गावामध्ये संस्थापक श्री. महेश मोरे यांच्या हस्ते “पैलवान प्रतिष्ठान” शाखेची स्थापना करण्यात आलीय.\nदरेवाडी सारख्या एखाद्या छोटय़ाशा गावामधून एखादा तरी पैलवान व्हावा, व तो ‘ हिंदकेसरी ‘ व्हावा, यासाठी प्रयत्न म्हणून दि 28 रोजी सायंकाळी सहा वाजता “पैलवान प्रतिष्ठान” चे संस्थापक मा. महेश मोरे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले . त्या संस्थेच्या अध्यक्षपदी अमोल गायकवाड व उपाध्यक्षपदी अमोल जाधव यांची निवड करण्यात आली. त्यावेळी त्यांनी गावामध्ये तालीम बांधून देण्याचं आश्वासनं दिले.\nयावेळी महेश नलवडे, विकी माने, शामराव मोळे, शौकत आगा, दरेवाडीतील सर्व तरुण मंडळांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्य आदि मंडळी उपस्थित होते.\n← शेतकऱ्यांचा कैवारी करतोय आत्मक्लेश :खास.शेट्टीच्या तब्येतीत घसरण -शरीरातील पाणी झाले कमी\nतळ्यातून निघतोयं फेस: वहातुक खोळंबली →\nपेरीड च्या मैदानात नेत्रदीपक कुस्त्या\nतालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत ‘आदर्श विद्यालय ‘ चे सुयश\n३ मे रोजी कडव्यात भव्य निकाली कुस्त्या : यात्रा कमिटी कडवे\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AA%E0%A5%A6", "date_download": "2020-09-25T04:12:27Z", "digest": "sha1:B23TYL2MZFC27WJ22DI2H2SWXVYNZLGO", "length": 3556, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १०४० - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १० वे शतक - ११ वे शतक - १२ वे शतक\nदशके: १०२० चे - १०३० चे - १०४० चे - १०५० चे - १०६० चे\nवर्षे: १०३७ - १०३८ - १०३९ - १०४० - १०४१ - १०४२ - १०४३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजून २७ - लाडिस्लॉस पहिला, हंगेरीचा राजा.\nऑगस्ट १५ - डंकन पहिला, स्कॉटलंडचा राजा.\nहॅरोल्ड द हेरफूट - इंग्लंडचा राजा.\nLast edited on २४ फेब्रुवारी २०१५, at ०९:३१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २४ फेब्रुवारी २०१५ रोजी ०९:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B3", "date_download": "2020-09-25T04:50:59Z", "digest": "sha1:D3ZR5LGW72TKM2GVNCO4ITKLP4NNLQO4", "length": 13418, "nlines": 80, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कमळ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nनिलंबो ल्युटिया (अमेरिकन कमळ)\nनिलंबो नुसिफेरा (भारतीय कमळ)\n२ कमळाच्या खोडा-पानाचे वर्णन\nकमळ हे चिखलात, पाण्यामध्ये आढळते. दिसायला सुंदर असणारी ही जलवनस्पती निलंबियासी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निलंबो नुसिफेरा असे आहे. तिच्या सुमारे १०० जाती जगभर आढळतात. तिचे मूळस्थान भारत, चीन आणि जपान असावे. इराणपासून पूर्वेस ऑस्ट्रेलियापर्यंत तिचा प्रसार झाला आहे.भारतात जवळपास सर्व प्रदेशात कमळाची फ���ले सापडतात.कमळ हे भारताचे व विएतनामचे राष्ट्रीय फुल आहे.कमळाची फुले उबदार असतात.कमळ हे विविध रंगात पाहायला मिळते. कमळाचे फळ खाण्यासाठी मखना या नावानी वापरतात . कमळ हे फूल देवी लक्ष्मीच्या हातात आपल्याला दिसते. कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे.\nकमळाच्या खोडा-पानाचे वर्णनसंपादन करा\nसाधारणपणे गोडय़ा आणि उथळ पाण्यात वाढणारी ही वनस्पती एक ते दीड मीटर उंच आणि एकाच पातळीत येन मीटरपर्यंत पसरते. खोड लांब असून पाण्याच्या तळाशी जमिनीवर सरपटत वाढते. पाने मोठी वर्तुळाकार, छत्राकृती, ६०-९० से.मी. व्यासाची असतात. पानाचे देठ लांब असतात. पानावरील शिरा पानाच्या मध्यापासून किरणाप्रमाणे पसरलेल्या असतात. कमळाची पाने आणि फुले पाण्याच्या संपर्कात न राहता पाण्यावर येऊन वाढतात. कमळाचे फूल सुगंधी आणि मोठे असते. फुलांचा रंग जातींनुसार वेगवेगळा असतो. आपल्याकडे मुख्यतः गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची कमळे आढळतात.कामालाकडे विविध किटके आकर्षित होत असतात त्यामुळे तेतील जैविविधता टिकून राहते\nकमळाची पुष्पथाली (कमळकाकडी) आणि बी (कमलाक्ष) यांचा वापर अनेक भारतीय, विशेषतः सिंधी लोक खाण्यासाठी करतात.\nवैदिक वाड्मय कमळाचे गुणगान करताना थकत नाही. भगवान कृष्णानेही गीतेमध्ये कमळाला आदर्श मानून तसे जीवन जगण्याचा उपदेश केला.\nअनासक्तीचा आदर्श म्हणजे कमळ. संसारात राहूनही संसाराच्या दोषांपासून मुक्त राहण्याची जीवन दृष्टी कमळ देते. कमळाचे पान (पद्मपत्र) पाण्यात असूनही पाण्याचा एक थेंबही स्वतःला लागू देत नाही. 'जलकमलवत्' संसारात राहाण्याची कला कमळाकडून शिकण्यासारखी आहे.\nज्ञानेश्वरीत तिसर्‍या अध्यायात मुक्त व योगी पुरुषाची लक्षणे सांगताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात\n लौकिक जैसा ॥ ६८ ॥\nतो इंद्रियां आज्ञा न करी विषयांचे भय न धरी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म न अव्हेरी प्राप्त कर्म न अव्हेरी उचित जें जें ॥ ६९ ॥\n राहाटतां तरी न नियमी परी तेथिचेनि ऊर्मी झांकोळेना ॥ ७० ॥\nतो कामनामात्रें न घेपे मोहमळें न लिंपे जैसे जळीं जळें न शिंपें पद्मपत्र ॥ ७१ ॥\nपाचव्या अध्यायात योगयुक्त पुरुषाची लक्षणे सांगताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात:\nआतां अधिष्ठानसंगती| अशेषाही इंद्रियवृत्ती| आपुलालिया अर्थीं| वर्तत आहाती || ४८||\nदीपाचेनि प्रकाशें| गृहींचे व्यापार जैसे| देहीं कर्मजा�� तैसे| योगयुक्ता || ४९||\nतो कर्में करी सकळें| परी कर्मबंधा नाकळे| जैसें न सिंपे जळीं जळें| पद्मपत्र || ५०||\nमानव परिस्थितीचा गुलाम आहे ही निराशाजनक विचारधारा भारतीय संस्कृतीला मान्य नाही. योगायोगाने वाईट वातावरणात/ परिस्थितीत जन्म झाला असला तरी पण मानव स्वतःचे ध्येय उच्च आणि दृष्टी उन्नत ठेवील तर तो मांगल्याकडे जाऊ शकतो अशी भारतीय संस्कृतीची धारणा आहे. चिखलात राहूनही ऊर्ध्व दृष्टी राखून सूर्योपासना करणारे कमळ ही गोष्ट किती सरळपणे समजावते आहे कमळाला चिखलात निर्माण करून प्रभूने आपल्याला परिस्थिती निरपेक्ष जीवन जगण्याच्या प्रेरणेचे आगळे दर्शन घडविले आहे. तसेच कमळ हे सौंदर्याचेही प्रतीक आहे. कवींनी मानवाच्या प्रत्येक अंगाला कमळाची उपमा दिलेली आहे. भगवंताच्या अवयवांनाही कमळाची उपमा देऊन ऋषीमुनींनी त्याचे पूजन केले आहे.\nसारांश, कमळ म्हणजे अनासक्तीचा आदर्श, मांगल्याचा महिमा, प्रकाशाचे पूजन, सौंदर्याची निर्मिती आणि जीवनाचे दर्शन होय\nकमळ व त्याची पाने\nLast edited on २४ सप्टेंबर २०२०, at १५:४७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २४ सप्टेंबर २०२० रोजी १५:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://viralkekda.com/bigg-boss-winner-actor-rahul/", "date_download": "2020-09-25T04:23:52Z", "digest": "sha1:MF3QDJZTJI2NWCGMXTWMK4O6UROL7TMG", "length": 19587, "nlines": 231, "source_domain": "viralkekda.com", "title": "बिग बॉस विनरने केला 'डर' या सुपरहिट चित्रपटाबद्दल मोठा खुलासा!", "raw_content": "\nअभिनेता सोहम शाह कह रहे है रसोड़े में कोई भी हो एक कप चाय लाना\nबॉलीवुड में ये सुपरस्टार इन प्रसिद्ध कंपनियों के मालिक हैं, नंबर 1 सबसे लोकप्रिय है \nI P L के पास अब तक के ये 10 हॉ-ट एंकर हैं, नंबर 5 इस प्रसिद्ध क्रिकेटर की पत्नी है \nसाजिद खान पर मी टू अभियान के तहत एक नहीं बल्कि कई महिलाओं ने आ`रो`प लगाए हैं\nप्रकाश राज ने कंगना रनौत की मेमे को शेयर किया, कहा की अगर कंगना रानी लक्ष्मीबाई हैं तो \nHome/Marathi/बिग बॉस विनरने क���ला ‘डर’ या सुपरहिट चित्रपटाबद्दल मोठा खुलासा\nबिग बॉस विनरने केला ‘डर’ या सुपरहिट चित्रपटाबद्दल मोठा खुलासा\nशाहरुख खानचा सुपरहिट चित्रपट डर हा त्याच्या कारकिर्दीचा गेम चेंजर चित्रपट होता. या सिनेमात किंग खानची भूमिका आणि त्यांची एक्टिंग इतकी दमदार होती की सनी देओलचीही भूमिका फिकी पडली होती. या चित्रपटात सनी देओल जुही चावलाच्या नायकाची भूमिका साकारत होता व मुख्य नायकाची भूमिका केली होती. चित्रपटात शाहरुख नकारात्मक भूमिकेत असताना, त्याने सर्वांचे मन जिंकले. पण तुम्हाला माहिती आहे काय शाहरुखच्या आधी या चित्रपटाची ऑफर आशिकी फेम अभिनेता राहुल रॉय यांना मिळाली होती. द कपिल शर्मा शोमध्ये त्याने हा खुलासा केला आहे.\nराहुल रॉय हा केवळ बिग बॉस सीझन 1 चाच एक भाग झाला नाही तर त्याने हा शो देखील जिंकला. अलीकडेच बिग बॉसचा विजेता राहुल रॉय आणि आशिकी चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचली होती. ज्यामध्ये त्याने आपल्या करिअरशी संबंधित अनेक रहस्ये शेअर केली आहेत.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल यांनी सांगितले आहे की, आशिकी या चित्रपटा नंतर त्यांना एकत्र 49 चित्रपटांची ऑफर देण्यात आली होती आणि कोणता चित्रपट साईन करायचा आणि कोणाता नाकारायचा हे त्यांना समजू शकले नाही. त्यावेळी यश चोप्राने त्यांना चित्रपटाची संपूर्ण कहाणी स्वतः सांगितली पण तो दुसर्‍या चित्रपटात व्यस्त होता, त्यामुळे तो चित्रपट साइन करू शकला नाही.\nराहुल यांना जेव्हा कोणत्या चित्रपटाबद्दल खेद वाटतो असे विचारले असता त्याने सांगितले की डर हा चित्रपट आहे. त्याने सांगितले की हा चित्रपट नंतर शाहरुख खानला मिळाला आणि या चित्रपटाने त्याचे रातोरात जीवन बदलले.\nआपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.\nतुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.\nऋषी कपूर यांच्या ‘त्या’ ट्विटमुळे पाकिस्तानी खेळाडू झाले होते खुश\nऋषी कपूर यांच्या ‘त्या’ ट्विटमुळे पाकिस्तानी खेळाडू झाले होते खुश\nजेव्हा इरफान खान आणि ऋषी कपूर एकत्र आले होते.. फोटो होतोय व्हायरल\nजेव्हा इरफान खान आणि ऋषी कपूर एकत्र आले होते.. फोटो होतोय व्हायरल\nया IPS अधिकाऱ्याचे इरफान खानने वाचवले होते प्राण, जाणून घ्या इरफानची कोणालाही माहित नसलेली ही गोष्ट\nया IPS अधिकाऱ्याचे इरफान खानने वाचवले होते प्राण, जाणून घ्या इरफानची कोणालाही माहित नसलेली ही गोष्ट\nअनिकेत विश्वासराव ची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…जाणून घ्या कोण आहे ती\nअनिकेत विश्वासराव ची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…जाणून घ्या कोण आहे ती\nजाणून घ्या काय आहे नोटांवर लिहिलेल्या वाक्यांचा अर्थ\nजाणून घ्या काय आहे नोटांवर लिहिलेल्या वाक्यांचा अर्थ\nह्या होळीला वापरा आपल्या राशीनुसार रंग… जाणून घ्या आपल्या राशीसाठी कोणता रंग भाग्यशाली आहे\nह्या होळीला वापरा आपल्या राशीनुसार रंग… जाणून घ्या आपल्या राशीसाठी कोणता रंग भाग्यशाली आहे\nउत्तर कोरियातिल विचित्र कायदे\nउत्तर कोरियातिल विचित्र कायदे\n10 सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकर्‍या\n10 सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकर्‍या\nया राशीचे लोक रागावर नियंत्रण नाही ठेऊ शकत\nया राशीचे लोक रागावर नियंत्रण नाही ठेऊ शकत\nभर पावसात रूपाली भोसलेच्या कुटुंबाला बाहेर काढले, किस्सा जाणून डोळे भरुन आल्याशिवाय राहणार नाही….\nभर पावसात रूपाली भोसलेच्या कुटुंबाला बाहेर काढले, किस्सा जाणून डोळे भरुन आल्याशिवाय राहणार नाही….\nऋषी कपूर यांच्या ‘त्या’ ट्विटमुळे पाकिस्तानी खेळाडू झाले होते खुश\nजेव्हा इरफान खान आणि ऋषी कपूर एकत्र आले होते.. फोटो होतोय व्हायरल\nया IPS अधिकाऱ्याचे इरफान खानने वाचवले होते प्राण, जाणून घ्या इरफानची कोणालाही माहित नसलेली ही गोष्ट\nअनिकेत विश्वासराव ची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…जाणून घ्या कोण आहे ती\nजाणून घ्या काय आहे नोटांवर लिहिलेल्या वाक्यांचा अर्थ\nह्या होळीला वापरा आपल्या राशीनुसार रंग… जाणून घ्या आपल्या राशीसाठी कोणता रंग भाग्यशाली आहे\nउत्तर कोरियातिल विचित्र कायदे\n10 सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकर्‍या\nया राशीचे लोक रागावर नियंत्रण नाही ठेऊ शकत\nभर पावसात रूपाली भोसलेच्या कुटुंबाला बाहेर काढले, किस्सा जाणून डोळे भरुन आल्याशिवाय राहणार नाही….\nआशिकी चित्रपटातील अभिनेत्री आज दिसते अशी, ओळखणे ही झाले कठीण\nडोळ्यांची काळजी घ्यायचीय मग करा हे सोपे उपाय \nभुतांचे दिवे काय आहे हे तुम्हाला माहित आहे का \nतुम्हाला माहित आहे का या ठिकाणी सामूहिक आत्महत्या होतात \nबजरंगबली हनुमान आजही जिवंत आहेत जाणून घ्या त्यांच्या आस्तित्वाविषयी \nमहाराष्ट्राच्या या माजी मुख्यमंत्र्यांची नातं करतेय बॉलिवूड मध्ये एन्ट्री \nमहाराष्ट्राच्या या माजी मुख्यमंत्र्यांची नातं करतेय बॉलिवूड मध्ये एन्ट्री \nयूट्यब वर धुमाकूळ घालणारा हा दादूस आहे तरी कोण मानसी नाईकलाही लागलंय याचं वेड\n‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टी करणार ‘या’ क्रिकेटर सोबत करणार लग्न\nअनिकेत विश्वासराव ची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…जाणून घ्या कोण आहे ती\nमानसी नाईक पडलीय प्रेमात, पहा कोण आहे तिचा प्रियकर आणि तो काय करतो \nही मराठमोळी अभिनेत्री करतेय स्वतःपेक्षा १४ वर्षांनी मोठ्या बॉलीवूड अभिनेत्याला डेट, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल\nअभिनेता सोहम शाह कह रहे है रसोड़े में कोई भी हो एक कप चाय लाना\nअभिनेता सोहम शाह कह रहे है रसोड़े में कोई भी हो एक कप चाय लाना\nयूट्यब वर धुमाकूळ घालणारा हा दादूस आहे तरी कोण मानसी नाईकलाही लागलंय याचं वेड\n‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टी करणार ‘या’ क्रिकेटर सोबत करणार लग्न\nअनिकेत विश्वासराव ची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…जाणून घ्या कोण आहे ती\nमानसी नाईक पडलीय प्रेमात, पहा कोण आहे तिचा प्रियकर आणि तो काय करतो \nही मराठमोळी अभिनेत्री करतेय स्वतःपेक्षा १४ वर्षांनी मोठ्या बॉलीवूड अभिनेत्याला डेट, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल\nसलमान खान सोबत काम केलेल्या या अभिनेत्रीचे आले इतके वाईट दिवस, चाली मध्ये राहून जीवन जगत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/india-will-have-covid-vaccine-early-2021-said-report-339080", "date_download": "2020-09-25T04:57:56Z", "digest": "sha1:7WQRWFI6K7FMZG5XBMREFQ2W2X2HOGEX", "length": 15993, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "भारताजवळ 2021 च्या सुरुवातीला असणार कोविड-19 लस; किंमतही ठरली | eSakal", "raw_content": "\nभारताजवळ 2021 च्या सुरुवातीला असणार कोविड-19 लस; किंमतही ठरली\nकोरोना विषाणू महामारीविरोधात लढणाऱ्या भारतामध्ये (Coronavirus Vaccine In India) 2021 च्या पहिल्या तीन महिन्यात खात्रीलायकरित्या कोरोनावरील लस असेल.\nन्यूयॉर्क- कोरोना विषाणू महामारीविरोधात लढणाऱ्या भारतामध्ये (Coronavirus Vaccine In India) 2021 च्या पहिल्या तीन महिन्यात खात्रीलायकरित्या कोरोनावरील लस असेल. तसेच पुणे स्थित सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया आपली पहिली कोरोनावरील लस वितरित करण्याच्या स्थितीत असेल, अशी माहिती वॉल स्ट्रिट रिसर्च आणि ब्रोकरेज फर्म, बर्नस्टीन रिसर्चने गुरुवारी आपल्या एका अहवालात दिली आहे.\n\"जो बायडेन यांचा विजय झाल्यास चीन अमेरिका ताब्यात घेईल\"\nबर्नस्टीनच्या अहवालानुसार, चार जागतिक उमेदवार असे आहेत जे 2020 वर्षाच्या शेवटी किंवा 2021 त्या सुरुवातीपर्यंत कोविड-19 लस निर्माण करतील. ऑक्सफर्ड युनिवर्सिटीची वेक्टर लस आणि नोवावैक्सची लस या दोन लशींसोबत सीरम इन्स्टीट्यूट ने भागीदारी केली आहे. त्यामुळे सीरम इन्स्टीट्यूट लवकरच मोठ्या प्रमाणात लस निर्मितीचे काम हातात घेऊ शकते.\nया दोन्ही उमेदवारांनी घेतलेल्या परिक्षणात, लस सुरक्षित असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या दोन्ही लशींकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अहवालानुसार, सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया 2021 मध्ये 60 करोड डोस आणि वर्ष 2020 मध्ये 100 करोड डोस निर्माण करण्याची क्षमता ठेवते. सरकारसाठी प्रति डोस तीन डॉलरला मिळणार आहे, तर उपभोक्त्यांना प्रति डोससाठी 6 डॉलर मोजावे लागण्याची शक्यता आहे.\nभारतातील तीन कंपन्या लशीचे उत्पादन करु शकणार आहेत. सीरम इन्स्टीट्यूट, भारत बायोटेक आणि अन्य छोट्या कंपन्या मिळून भारत वर्षभरात 230 कोटी डोस तयार करु शकतो. जागतिक स्तरावर एकटी सीरम इन्स्टीट्यूट 150 कोटी डोस निर्माण करण्याची क्षमता ठेवते, असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. सीरम इन्स्टिट्यूटने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील भारत आणि कमी ते मध्यम उत्पन्न गटातील देशांसाठी 10 कोटी डोस निर्माण करणार असल्याचं जाहीर केलं होतं. शिवाय सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादन वाढवण्यासाठी गावी आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशसोबत भागीदारी केली होती.\nआंतराष्ट्रीय बाजारात सोने उतरले; भारतातील दरही कमी होणार\n2021 च्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात लशीचे उत्पादन\nसीरम इन्स्टिट्यूटने केलेल्या भागीदारीमुळे मोठ्या प्रमाणात लस निर्माण करण्यास मदत मिळणार आहे. जेव्हा ऑक्सफर्ड युनिवर्सिटीची वेक्टर लस आणि नोवावैक्सची लस या दोन्हींना नियामक मान्यता आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून अनुमती मिळाल्यास भारत आणि कमी ते मध्यम उत्पन्न गटातीस देशांमध्ये 2021 च्या पहिल्या सहा महिन्यात मोठ्या प्रमाणात उत्पा��न आणि वितरण शक्य आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑक्सिजन-औषध काळा बाजार आढळल्यास गुन्हे - जिल्हाधिकारी\nनाशिक : जिल्ह्यातील कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन आणि औषधाच्या पुरवठ्याच्या तक्रारी असून, काळा बाजार होत असल्यास त्वरित गुन्हे दाखल करण्याचे निर्देश...\nपीएफ, डीसीपीएसच्या हिशेबासाठी सॉफ्टवेअर\nनंदुरबार : अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे वेतनदेयके पारित करणे, भविष्य निर्वाह निधी (प्रॉव्हिडन्ट फंड ) निधी जमा करणे, मागणीनुसार पी. एफ....\n३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी\nनाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अचानक कोविड रुग्णालये उभी राहत असल्याचा प्रकार समोर आला असून, दोन ते तीन महिन्यांत शहरात नव्याने ३०...\nविलक्षण नग्न सत्ये समोर आणून स्वीकारायला लावतो हा कोरोना डॉ. प्रमोद धामणगावकरांचे अनुभवाचे बोल\nदक्षिण सोलापूर (सोलापूर) : \"देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे ' या संतोक्तीची अन्‌ उद्याचा कसलाही भरवसा नाही याची पदोपदी जाणीव होत...\nCovid 19 : सातारा जिल्ह्यात मृतांची संख्या हजारांवर\nसातारा : सातारा जिल्ह्यात 915 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. बाधितांच्या मृत्यूची संख्या कमी होत नाही, अशी जिल्ह्यातील परिस्थिती झाली आहे....\nमुंबई, नाशिकमधून आलेल्या पर्यटकांना लावला जाणार दहा हजाराचा दंड\nअकोले (अहमदनगर) : पर्यटनाबाबत सरकारने अटी शिथिल केल्यामुळे मोठ्याप्रमाणात पट्टा किल्ला येथे पर्यटक येत आहेत. त्याचा वन कर्मचारी व स्थानिकांना त्रास...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/swabhimani-shetkari-sanghatana-demands-action-against-banks-evading", "date_download": "2020-09-25T04:49:50Z", "digest": "sha1:BM2QGETJUOP7SHMZX2EBEH6FCNSSVRO6", "length": 18624, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्य�� बॅंकांवर कारवाई करा : \"स्वाभिमानी'ची तहसीलदारांकडे मागणी | eSakal", "raw_content": "\nपीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंकांवर कारवाई करा : \"स्वाभिमानी'ची तहसीलदारांकडे मागणी\nमागील दोन-चार वर्षात दुष्काळामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला होता. अशा परिस्थितीत शासनाच्या महात्मा फुले कर्जमाफी योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून बहुतांश शेतकरी कर्जमुक्त झाले. परंतु त्यांना नव्याने कर्ज वितरित करण्यासाठी बॅंकांकडून अडवणूक केली जात आहे. ऑनलाइन अर्ज करूनदेखील बॅंकांकडून अजूनही बहुतांश शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्यात आले नाही.\nमंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यात खरीप व बागायत क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी बहुतांश राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅंकांकडून अडवणूक केली जात असल्यामुळे या बॅंकांवर कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार स्वप्नील रावडे यांना निवेदन देण्यात आले.\nहेही वाचा : पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई : गोवा बनावटीच्या अवैध दारूसह 4 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त \nमागील दोन-चार वर्षात दुष्काळामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला होता. अशा परिस्थितीत शासनाच्या महात्मा फुले कर्जमाफी योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून बहुतांश शेतकरी कर्जमुक्त झाले. परंतु त्यांना नव्याने कर्ज वितरित करण्यासाठी बॅंकांकडून अडवणूक केली जात आहे, तर प्रशासनाने पीक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना दिल्या होत्या. परंतु ऑनलाइन अर्ज करूनदेखील बॅंकांकडून अजूनही बहुतांश शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्यात आले नाही. वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली जात आहे. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अडवणूक करू नये, असे शासनाचे आदेश असताना अनेक बॅंका शेतकऱ्यांना पीककर्ज देताना नाहक त्रास देत आहेत. या बॅंकांवर कारवाई न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.\nहेही वाचा : सोलापूर ते उजनी पाइपलाइनच्या कामाला प्रारंभ सोलापूकरांना \"या' दिवसापासून मिळणार नियमित पाणी\nतालुक्‍यातील एका बॅंकेच्या माचणूर व अरळी येथील शाखेत शेतकऱ्यांनी कर्ज मागणी केल्यानंतर तीन महिने शे���कऱ्यांकडून विविध कागदपत्रांची मागणी करण्यात आली. कोरोना आजाराची भीती असताना शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तताही केली. तरीही शेवटी सी-बिल खराब आहे आदी वेगवेगळी कारणे सांगून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देण्यात आला. याशिवाय अनेक राष्ट्रीयीकृत बॅंका व जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून पीककर्ज मिळावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी निश्‍चित केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज केले. या अर्जातील किती शेतकऱ्यांना कर्ज वितरित केले व किती शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले याची चौकशी करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.\nतर तालुक्‍यातील काही अशिक्षित शेतकरी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी गावालगत असलेल्या बॅंकेत हेलपाटे मारू लागले पण बॅंकेचे अधिकारी मात्र या शेतकऱ्यांना अपेक्षित सहकार्य करत नाहीत. बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पीककर्ज वाटपाचे 80 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात किती लोकांना याचा लाभ मिळाला याची देखील चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. राहुल घुले, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, शहराध्यक्ष हर्षद डोरले, नंदूर शाखाध्यक्ष शंकर संगशेट्टी, महादेव येडगे, राजेंद्र चव्हाण व तक्रारदार शेतकरी उपस्थित होते.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशेतकऱ्यांना दिलासा : महाराष्ट्र ग्रामीण-डीसीसीसीची पीककर्ज वाटपात आघाडी\nबीड : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी बँकांमागे दट्टा लावल्याने आतापर्यंत उद्दिष्टाच्या ९६ टक्क्यांहून अधिक...\nशिक्षकेतर कर्मचा-यांचे लेखणीबंद आंदोलन; विविध मागण्यांसाठी १ ऑक्टोबरपासून आंदोलनास सुरुवात\nनाशिक : राज्यातील अकृषी विद्यापीठे व व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य...\nपीएफ, डीसीपीएसच्या हिशेबासाठी सॉफ्टवेअर\nनंदुरबार : अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे वेतनदेयके पारित करणे, भविष्य निर्वाह निधी (प्रॉव्हिडन्ट फंड ) निधी जमा करणे, मागणीनुसार पी. एफ....\nविलक्षण नग्न सत्ये समोर आणून स्वीकारायला ला���तो हा कोरोना डॉ. प्रमोद धामणगावकरांचे अनुभवाचे बोल\nदक्षिण सोलापूर (सोलापूर) : \"देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे ' या संतोक्तीची अन्‌ उद्याचा कसलाही भरवसा नाही याची पदोपदी जाणीव होत...\nशेतकऱ्यांना आवश्‍यक ती सर्व मदत करू : पालकमंत्री; पंढरपुरातील नुकसानीची केली पाहणी\nपंढरपूर (सोलापूर) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या....\nप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ शेखर बसु यांचे कोरोनामुळे निधन, मोदींनी वाहिली श्रद्धांजली\nकोलकाता - भारताचे प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर शेखर बसु यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर कोलकात्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://cinenama.in/2020/04/20/elizabeth-movie-review/", "date_download": "2020-09-25T02:19:41Z", "digest": "sha1:E3UL6TQ6TRTKVVLMSOZVL6ERDTH2G6FU", "length": 17902, "nlines": 115, "source_domain": "cinenama.in", "title": "गोष्ट राणीच्या राज्याची... एलिझाबेथ : द व्हर्जीन क्वीन - Cinenama", "raw_content": "\nHome छोटा पडदा हाउसफुल गोष्ट राणीच्या राज्याची… एलिझाबेथ : द व्हर्जीन क्वीन\nगोष्ट राणीच्या राज्याची… एलिझाबेथ : द व्हर्जीन क्वीन\n1553 मध्ये इंग्लंडचा राजा आठवा हेन्री याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सहावा एडवर्ड हा अगदी थोड्या काळासाठी राज्योपभोग घेतो. त्याच्यानंतर त्याची जेष्ठ कन्या मेरी ही सिंहासनावर आरूढ होते. मेरी ही कट्टर कॅथलिक असते. तिला एका मोठ्या व्याधीने त्रस्त केलेले असते. मेरीच्या मृत्यूनंतर तिची प्रोटेस्टंट असलेली सावत्र बहीण एलिझाबेथ राज्यावर येते. हीच ती इंग्लंडच्या सुवर्णयुगाची विधाती म्हणून इतिहासात ख्यातनाम असलेली पहिली एलिझाबेथ राणी. शेखर कपूरचा एलिझाबेथ (1998) चित्रपट ब्रिटिश चित्रपट या राणीची गोष्ट सांगतो. राज्यावर आल्यानंतर तिने आपल्या बाह्य व अंतर्गत शत्रूंना नेस्तनाबूत करून आपलं आसन कशाप्रकारे बळकट केले याची उत्कंठावर्धक कहाणी, म्हणजेच ‘एलिझाबेथ या चित्रपटाच्या सुरुवातीस एका दृश्यात तीन प्रोटेस्टंट पंथीय व्यक्तींना(दोन पुरुष व एक स्त्री) एका भर चौकात सरणावर उभे केले जाते. हातपाय करकचून आवळलेले असतात. स्वतःला सोडवण्यासाठीची याचना, ते आजूबाजूच्या त्यांच्या मृत्यूचा तमाशा पाहायला आलेल्यांकडे अगदी जीवाच्या आकांताने करत असतात. पण उलट ही आलेली मंडळीच त्यांना मरताना पाहण्यासाठी उत्सुक असतात. काय गुन्हा केलेला असतो त्या तिघांनी तर, कॅथोलिक यांच्या प्रभावाखाली असणाऱ्या इंग्लंड मध्ये ते ‘पाखंडी’ ( तर, कॅथोलिक यांच्या प्रभावाखाली असणाऱ्या इंग्लंड मध्ये ते ‘पाखंडी’ () प्रोटेस्टंट धर्माचे पालन करण्याचा प्रयत्न करत असतात. इतक्यात तिथे धर्मगुरू येतात व त्या तिघांवरचे आरोपपत्र वाचून दाखवतात. सर्व कसं कायद्याच्या चौकटीत व्हायला हवा ना) प्रोटेस्टंट धर्माचे पालन करण्याचा प्रयत्न करत असतात. इतक्यात तिथे धर्मगुरू येतात व त्या तिघांवरचे आरोपपत्र वाचून दाखवतात. सर्व कसं कायद्याच्या चौकटीत व्हायला हवा ना नंतर त्या तिघांना जाळून टाकले जाते त्यांच्या आक्रोशाने अक्षरशः आसमंत आक्रंदन जातो.\nएलिझाबेथ (केट ब्लांचेट) ही प्रोटेस्टंट धर्माला मानणारी असते. इंग्लंडची राणी मेरी ही मात्र कट्टर कॅथलिक. ती लवकरच ख्रिस्तवासी होते. पण कपटी, कटकारस्थानात पटाईत असलेला ड्युक ऑफ नोर्फोक(ख्रिस्तोफर एक्लेस्टन) हा अगोदर मेरीला प्रॉटेस्टंट धर्माविरुद्ध कारवाई करायला भाग पाडत असतो. एलिझाबेथ ही मेरीची सावत्र बहीण. मेरीला मूलबाळ नसतं, म्हणून राज्याची पुढील वारसदार ही एलिझाबेथच होणार असते. ड्युक ऑफ नोर्फोक याला मात्र हे नको असतं. तो मेरीच्या मार्फत एलिझाबेथ चा काटा काढण्याचा प्रयत्न करतो पण, पुराव्याअभावी अपयशी ठरतो. एलिझाबेथ ही इंग्लंडची महाराणी होते. राज्‍य कारभाराबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असणाऱ्या एलिझाबेथचा आता सामना होतो एकाचढ एक अशा धूर्त, कपटी, मुत्सद्दी, राजकारण धुरंदर बिशपांसोबत, इतर राज्यकर्त्यांसोबत ज्यांना प्रॉटेस्टंट राणी नको असते. एलिझाबेथ सोबत असतो तिचा प्रियकर लाॅर्ड राॅबर्ट डडली (जोसेफ फिनेस)परंतु, राॅबर्टने आगोदरच एक गुप्तपणे लग्न केलं असतं जे एलिझाबेथ पासून तो लपवून ठेवतो. हे एलिझाबेथ ला समजतात तिचा प्रेमावरचा विश्वास उडतो. तसेच एलिझाबेथ सोबत आणखीन एक व्यक्ती असतो राज्याचा गुप्तहेर प्रमुख सर फ्रान्सिस वॉल्सिंघम (जेफ्री रश). हा धूर्त, कावेबाज तर आहेस पण आहे मात्र राजनिष्ठ. एलिझाबेथ एका अतितटीच्या प्रसंगी त्याचा सल्ला नाकारते त्याचा मोठा फटका इंग्लंडला बसतो. तो फटका काय बसतो हे चित्रपटातच पहावे. राणीचा अजून एक सल्लागार असतो विल्यम सेसिल (रिचर्ड अॅटनबरो) पण हा जरा जुन्या विचारांचा असतो पण राजनिष्ठ आहे. एलिझाबेथ आपले सिंहासन वाचण्यासाठी पुढे काय काय करते, या चांडाळ चौकडी चा बंदोबस्त ती व वाॅल्सिंघम कसे करतात हे चित्रपटातच पाहणे उत्तम.\nकेट ब्लँचेट या आॅस्टेलिअन अभिनेत्रीला हाॅलिवूडमध्ये पाय जमवण्यामध्ये हा चित्रपट अगदी मैलाचा दगड ठरला होता. एलिझाबेथ या चित्रपटाच्या भरगोस यशानंतर तिला मागे वळून पहावे लागले नाही. शेखर कपूर सारख्या एका भारतीय दिग्दर्शकाने सोळाव्या शतकातील इंग्लंडच्या एका महाराणीच्या जीवनावर एक भव्य चित्रपट तयार करावा व त्याने प्रचंड यश मिळवावं हे निश्चितच, भारतीय म्हणून आपल्याला भुषणावह आहे. श्रेयनामावलीत शेखर कपूर हे नाव येताच अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. शेखर कपूर यांनी एलिझाबेथ ला एक स्रीवादी(फेमिनिस्ट) म्हणून दाखवल्याचे आपल्याला वेळोवेळी जाणवतं. हा चित्रपट मध्ययुगीन तसेच रेनेसाँ च्या कालखंडात कॅथलिक व प्रोटेस्टंट यांचा संघर्ष कोणत्या टोकाला गेला होता यावर प्रकाश टाकतो. ‘जगाला प्रेम अर्पावे’ या धर्माच्या मुळ शिकवणीला तिलांजली देत ‘सिंहासनाला प्रेम अर्पावे’ जणू याचाच चाललेला आटोकाट प्रयत्न पहायला मिळतो. इंग्लंडचेच मांडलिक असलेले स्काॅटलंड, स्पेन, फ्रान्स यांचे व इंग्लंडच्या राजकीय संबंध किती कचकडीचे होते. या मांडलिक देशांची इंग्लंडच्या प्रभावापासून मुक्त होण्याची चाललेली धडपड, त्यासाठी राजकारणाचे शह काटशह पडद्यावर प्रभावीपणे मांडलेत.एलिझाबेथ च्या भूमिकेत केट ब्लँचेट कमालीची सुंदर दिसली आहे.तिचे तांबुस सोनेरी केस, तिची उकळणारी त्वचा जणू किरणोत्सर्ग करते की काय असा भास होतो आपल्याला.तिच्याकडे असं एक राजबींड रुप आहे की जे एलिझाबेथ म्हणून अगदी फिट्टम फिट्ट बसतं. कॅमेऱ्याने टिपलेले टाॅप व्ह्यू, भव्यदिव्य राजवाडा, स्री-पुरूषांचे सोळाव्या ��तकातील पोषाख, चित्रपटाचे सेट्स हे सर्व प्रेक्षक म्हणून आपल्याला शेक्सपिअरीअन काळाची जणू सफरच घडवतो.\nएलिझाबेथ च्या जीवनाकडे पाहिलं तर तीच्या आयुष्यात आपल्याला खुप एकटेपणा जाणवतो. पहिल्या प्रियकराने धोका दिल्यामुळे, प्रेम ही गोष्टच आपल्यासाठी नाहीये अशी जणू तिने आपली समजूतच करुन घेतलेली आहे. त्यामुळे तिने आपल्या हृदयातील प्रेम नावाच्या कप्याला कायमचेच कुलूप लावलेलं दिसतं. शेवटी राज्याभिषेक झाल्यावर ती म्हणते I am your queen and I married England हे वाक्य उच्चारताना तिच्या चेहऱ्यावरच्या करारी भाव पाहण्यासाठी हा चित्रपट पहावा. या चित्रपटासाठी केटला सर्वोत्तम अभिनेत्रीचे गोल्डन ग्लोब आणि बाफ्टा हे पुरस्कारही मिळालेत. एलिझाबेथ ला ७१ व्या आॅस्कर सोहळ्यात सर्वोत्तम चित्रपट व सर्वोत्तम अभिनेत्रीचे नामांकन होते.\nPrevious articleमहेश बाबू असणार राजामौळीचा पुढचा हिरो\nNext article‘अर्थ डे’ कॉन्सर्टमध्ये भेटणार ‘ग्रॅमी’ विजेते\nकश्यपियन मॉडर्न देवदास : Dev D\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nछत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्रद्यात अढळ स्थान आहे. अशा या महान व्यक्तिमत्वावर आधारित आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये लढलेल्या अनेक...\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\nपणजी :सरकारने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन लांबणीवर टाकले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये यंदाचा इफ्फी होणार नाही. हा महोत्सव पुढील वर्षी...\n‘झी गौरव’मध्ये ‘आटपाडी नाइट’चा डंका\nमुंबई :झी वाहिनीच्यावतीने देण्यात येणार्‍या झी चित्र गौरव पुरस्कारांचे नुकतेच मुंबईत वितरण करण्यात आले. यामध्ये ‘आटपाडी नाइट’ या आपल्या पहिल्याच सिनेमासाठी...\n​​एक थी बेगम : अभिनयातून फुललेली पॉवरपॅक क्राईम स्टोरी\nकश्यपियन मॉडर्न देवदास : Dev D\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topic/sanjay-bhatia", "date_download": "2020-09-25T05:01:28Z", "digest": "sha1:XBIJTFCAQU4HKQ7MIY6UQWPN5WHQWEOQ", "length": 16425, "nlines": 270, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "sanjay bhatia: Latest sanjay bhatia News & Updates,sanjay bhatia Photos & Images, sanjay bhatia Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nUP Filmcity: 'बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याच...\nड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी...\nप्लाझ्माचा दर कमाल साडेपाच हजार रुपये\nकरोनाविरोधी आघाडीवरील एक योद्धा दुर्लक्षित...\n‘मोदी सरकारचे वर्तन ईस्ट इंडिया कंपनीसारखे...\nभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे - धनंजय मुं...\nLIVE भारत बंद : कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्य...\nबिहार विधानसभा निवडणूक : आज तारखा जाहीर हो...\nभारतात पुस्तके निर्जंतूक करणाऱ्या यंत्राचा...\nकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान दे...\nआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमु...\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्य...\nअमेरिका: शहराच्या स्वस्तिक नावावर वाद; नाम...\nPOK election पाकिस्तान गिलगिटमध्ये निवडणूक...\nCoronavirus काय, घेणार का करोना चॅलेंज\nCoronavirus vaccine एकाच डोसमध्ये करोनाचा ...\n'एंजल ब्रोकिंग'चा IPO; गुंतवणूकदारांचा जोरदार प्रत...\nदुसऱ्या लॉकडाउनची धास्ती; गुंतवणूकदारांनी ...\nखरेदीची सुवर्णसंधी; आठवडाभरात सोने झालं २५...\nपेट्रोलियम कंपन्यांचा दिलासा; इंधन दरांबाब...\nSensex Sharp Fall शेअर निर्देशांकांचा पुन्...\nपार्सल खाद्यपदार्थांची मागणी वाढली; 'फूड ड...\nIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव...\nIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्र...\nधोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही;...\nIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना...\nधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून द...\nकोप नव्हे; कर्माची फळे\nअती घाई, संकटात नेई\nलाइफ सपोर्टवर एसपी बालसुब्रमण्यम, तब्येत पुन्हा खा...\nदीपिका पादुकोणसाठी पोलिसांना अतिरिक्त सुरक...\n'या' चित्रपटांना नकार देऊन पस्तावले बॉलिवू...\nNCB ने सिमोन खंबाटाला विचारले प्रश्न, दीपि...\nबहिणींचा पैशांवर डोळा असल्याचं सुशांतला सम...\nजाणून घ्या NCB कोणत्या अभिनेत्रीला कधी बोल...\nअकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप अनिश्चितताच\nसीबीएसई बारावी फेरपरीक्षेचा निकाल कधी\nमुंबई विद्यापीठाचे परीक्षांसाठी मोबाईल अॅप...\nअनाथ विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहू द्यावे...\nNEET 2020: निकालाआधी पूर्ण करा 'हे' काम\nशिक्षक बनलेत ‘यू-ट्यूबर’; सोप्या, मनोरंजकप...\nतुम्हाला देखील लॉकडाऊनमध्ये 'हे' अनुभव आले का\nबाप्पाला निरोप देताना अंत:करण जड होतंय\n सोशल मीडियावर पसंतीस उ...\nलॉकडाऊनमुळे नात्यांमध्ये जाणवतोय जीवघेणा त...\nराशि का कुकर षड्यंत्र सोशल मीडिया पे व्हाय...\n'लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते... प...\nतुम्हाला देखील लॉकडाऊनमध्ये 'हे' अनुभव आले का\nबाप्पाला निरोप देताना अंत:करण जड होतंय\n सोशल मीडियावर पसंतीस उ...\nलॉकडाऊनमुळे नात्यांमध्ये जाणवतोय जीवघेणा त...\nराशि का कुकर षड्यंत्र सोशल मीडिया पे व्हाय...\n'लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते... प...\nMarathi Joke: पाहुण्यांचे सल्ले\nMarathi Joke: रिझल्ट आणि सोशल डिस्टनसिंग\nMarathi joke: आईचे मोबाइल पुराण\nMarathi Joke: करोना स्पेशल उखाणा\nMarathi Joke: भाषेची गंमत\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्..\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील..\n\"तुमचं खरं वय किती\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल..\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण को..\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं व..\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आज..\nएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आण..\nSanjay Bhatia: राज्याचे नवे उपलोकायुक्त म्हणून भाटीयांनी घेतली शपथ\nराज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी भाटीया यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचली\nसंजय भाटिया यांना केंद्रात प्रमोशन\nमुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांना केंद्रात सचिवपदी बढती मिळाली आहे.\nमुंबईचे मियामी, दुप्पट मरीन ड्राइव्ह\nभाऊच्या धक्क्याच्या परिसरात छोट्या नौकांसाठी मरीना बांधण्याची योजना असून तसे झाल्यास इथे मुंबईचे मियामी तयार होईल. त्याचबरोबर आताच्या बकाल दारुखाना परिसराचा कायापालट करून त्या परिसरात आताच्या मरीन ड्राइव्हच्या दुप्पट आकाराचा मरीन ड्राइव्ह करण्यात येईल.\nLIVE भारत बंद : कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावर\n मेट्रोच्या पाहणीसाठी सकाळी सहा वाजताच पोहोचले\nलाइफ सपोर्टवर एसपी बालसुब्रमण्यम, तब्येत पुन्हा खालावली\nबिहार विधानसभा निवडणूक : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\n'बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय'\nपुण्यातील हॉटेलांमधून रात्री सातनंतरही मिळणार पार्सल\nशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nभारतात पुस्तके निर्जंतूक करणाऱ्या यंत्राचा शोध\nभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे; धनंजय मुंडेंची टोलेबाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/dighi-two-wheeler-by-hitting-a-road-divider-171576/", "date_download": "2020-09-25T02:33:55Z", "digest": "sha1:7L52YAIDBG7HAMDWLBGUMOI4O4EE3LCY", "length": 5653, "nlines": 75, "source_domain": "mpcnews.in", "title": "Dighi : भरधाव दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार ठार", "raw_content": "\nDighi : भरधाव दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार ठार\nDighi : भरधाव दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार ठार\nहा अप��ात 24 जुलै रोजी दुपारी चार वाजता मॅगझीन चौक ते दिघी रोडवर झाला. : two-wheeler by hitting a road divider\nएमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणा-या दुचाकीची रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरला धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.\nहा अपघात 24 जुलै रोजी दुपारी चार वाजता मॅगझीन चौक ते दिघी रोडवर झाला. याबाबत 3 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nस्वप्निल स्वप्नील बालाजी तिवारी (वय 19, रा. गायकवाडनगर, दिघी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास स्वप्नील मॅगझीन चौक ते दिघी या रोडने त्याच्या दुचाकीवरून (एमएच 12 / जेडी 4365) जात होता. दरम्यान, त्याने भरधाव वेगात दुचाकी चालवल्याने दुचाकीची रस्त्याच्या बाजूला असललेल्या कठड्याला जोरदार धडक बसली.\nयात स्वप्निल गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा स्वप्निलच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे.\nदिघी पोलीस तपास करीत आहेत.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nSangvi : विवाहितेच्या छळ प्रकरणी पती व सासूवर गुन्हा दाखल\nRam Mandir : असं असेल अयोध्येतील राम मंदिर…. पाहा फोटो फिचर\nChinchwad Crime : कुख्यात रावण टोळीच्या सदस्याला अटक; एक पिस्टल, दोन काडतुसे जप्त\nTalegaon News: रोटरी क्लबच्या अध्यक्षा हातात टेम्परेचर गन घेऊन उतरल्या रस्त्यावर\nPune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 37 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची भर\nWakad crime News : अल्पवयीन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त; वाकड पोलिसांची कारवाई\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 180 जणांना डिस्चार्ज; 101 नवीन रुग्णांची भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%A8%E0%A5%83%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80/VsLXOI.html", "date_download": "2020-09-25T02:26:16Z", "digest": "sha1:N56VYPSXLU7EQSIL666CX52D37PTK7TT", "length": 7803, "nlines": 43, "source_domain": "rajsatya.page", "title": "शिवसमर्थ नृसिंहवाडी शाखेच्या व्दितीय वर्धापनदिनी मान्यवरांची मांदियाळी - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nशिवसमर्थ नृसिंहवाडी शाखेच्या व्दितीय वर्धापनदिनी मान्यवरांची मांदियाळी\nMarch 16, 2020 • गोरख तावरे • विशेष लेख\nशिवसमर्थ नृसिंहवाडी शाखेच्या व्दितीय वर्धापनदिनी मान्यवरांची मांदियाळी\nकराड - इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे रंगाची उधळण करत सर्वत्र रंगपंचमी साजरी झाली. रंगाचा उत्सव असलेल्या रंगपंचमीच्या या दिवशी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.आॅप.क्रेडीट सोसायटी लि; तळमावले च्या नृसिंहवाडी शाखेचा व्दितीय वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. मान्यवरांच्या मांदियाळीने संपूर्ण परिसर उजळून गेला.\nरंगांने प्रसन्न वातावरण झालेल्या नृसिंहवाडी शाखेचा व्दितीय वर्धापनदिनानिमित्त सरपंच जयश्री खिरुगडे, डाॅ.अहमद पन्हाळकर इतर मान्यवरांची उपस्थिती होती.\nसकाळच्या रम्य प्रहरी शास्त्रोक्त पध्दतीने श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली. भक्तिमय वातावरणात तीर्थप्रसाद घेण्यासाठी परिसरातील मान्यवरांनी शाखेस सदिच्छा भेटी दिल्या. संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे व सामाजिक जाणिवांचे त्यांनी मनःपूर्वक कौतुक करत शाखेला शुभेच्छा दिल्या. 13 मार्च ते 14 एप्रिल या कालावधीत सर्व प्रकारच्या मुदत ठेवीवर 1 टक्के ज्यादा व्याजदर देण्यात येणार असल्याने या विशेष ठेव योजनेचा लाभ बहुतांशी ठेवीदार, ग्राहकांनी घेतला.\nश्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदीर देवस्थानच्या पश्चिमेस असलेल्या दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.आॅप.क्रेडीट सोसायटीच्या प्रांगणात तसेच कार्यालयात संस्थेच्या वतीने उपस्थितांना प्रेमाची शाल, श्रीफळ, शिवसमर्थ विशेषांक, पत्रके देवून सन्मान केला जात होता. त्यामुळे येणारे ग्राहकही तितक्याच आपुलकीने येत होते. अनेक ठेवीदार, ग्राहक यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.\nभजनी मंडळाने हार्मोनियम, तबला, टाळ यांच्या तालावर सुरेख अभंग, ओव्या, गौळणी म्हणत नृसिंहवाडी शाखेचे पटांगण व पार्कींग तळ आपल्या सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध करुन टाकला. सुमारे पावणेदोन तास आपल्या सुश्राव्य भजनाने सभोवतालच्या ��ातावरणामध्ये भक्तीभाव निर्माण केला.\nप्रारंभी पिंपळाच्या भव्य वृक्षाच्या पायथ्याशी पश्चिमाभिमुखी ठेवलेल्या शिवसमर्थ च्या प्रतिमेचे पूजन अरुण शिंदे, किरण बाबर, रविंद्र साखेकर, महादेव कबाडे, मुकूंद कुमठेकर या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडले. त्यानंतर आपल्या ज्योतीने सभोवतालचा परिसर प्रकाशमान करणाया ज्योतींचे मान्यवरांनी दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमामध्ये जान आणली. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचा सुंदर शुभारंभ केला.\nसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे, उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे वर्धापनदिन कार्यक्रमाला खÚया अर्थाने उंची प्राप्त झाली.\nकार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी चंद्रशेखर चंदुरे, विष्णूपंत माने, शेखर चव्हाण, अभय तारदाळे, आकाश जगताप, शुभम पवार, स्नेहा मोरे, संदीप डाकवे, युवराज माने, विलास घारे यांनी विशेष परिश्रम घेतले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+Vhanuatu.php?from=in", "date_download": "2020-09-25T05:03:38Z", "digest": "sha1:7ZSB2CJU374F6V5XN7EPZFNQIW5FQ7CU", "length": 9845, "nlines": 25, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड व्हानुआतू", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 09636 1999636 देश कोडसह +678 9636 1999636 बनतो.\nव्हानुआतू चा क्षेत्र कोड...\nव्हानुआतू येथे कॉल करण्यासाठी देश कोड. (Vhanuatu): +678\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी व्हानुआतू या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00678.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक व्हानुआतू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathikhajina.com/tag/gun-milan-marathi-free/", "date_download": "2020-09-25T02:56:57Z", "digest": "sha1:HOURH5QARUEHBX47NNOULLN54MYTG2OL", "length": 2060, "nlines": 38, "source_domain": "www.marathikhajina.com", "title": "gun milan marathi free | मराठी खजिना", "raw_content": "\nपालेभाज्यांचे हे आहेत फायदे\nधने-जिरे पूड चे फायदे\nपोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन…\nडेटिंगला जाताना या टिप्स लक्षात ठेवा\nविवाह जुळविताना कुंडली गुणमेलन का आवश्यक असते\nहिंदू संस्कृतीमध्ये मुलामुलींचा विवाह करताना येणारया स्थळांचा कुंडलीतील गुण जुळत असतील तरच विचार केला जातो. वधू- वरांच्या कुंडल्या एकमेकांशी किती जुळतात हि बाब फारच महत्त्वाची ठरते. यालाच कुंडली गुणमेलन असे […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/international/beirut-blast-the-death-toll-is-135-26294/", "date_download": "2020-09-25T03:15:27Z", "digest": "sha1:H2XBMUXXHDPH6Y62YZGCQR5YY3TGWOH2", "length": 28520, "nlines": 243, "source_domain": "dainikekmat.com", "title": "बैरूत स्फोट; मृतांची संख्या १३५", "raw_content": "\nHome आंतरराष्ट्रीय बैरूत स्फोट; मृतांची संख्या १३५\nबैरूत स्फोट; मृतांची संख्या १३५\nबैरूत : लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये मंगळवार दि़ ४ ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या भीषण स्फोटातील बळींची संख्या १३५ वर गेली आहे. स्फोटातील जखमींची संख्या पाच हजारांहून अधिक झाली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. लेबनॉनमधील रेड क्रॉसच्या वतीने ही माहिती देण्यात आली.\nआग लागल्यामुळे स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, हा हल्ला असण्याची शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे. जगातील इतर देशांकडून मदत व बचाव कार्यासाठी पथ�� पाठवण्यात आले आहे. दरम्यान, देशात दोन आठवड्यांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.\nबैरूतमधील मुख्य रस्ते इमारतींचे अवशेष आणि वाहनांच्या सांगाड्यांनी भरले आहेत. इमारतींचे मुख्य प्रवेशद्वार तर अक्षरश: उद्ध्वस्त झाले आहेत. घटनेनंतर रुग्णालयांमध्ये नागरिकांनी आप्तांची चौकशी करण्यासाठी गर्दी केली होती. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती, की आसपासच्या इमारती उद्ध्वस्त झाल्या. अनेक इमारतींमध्ये आग लागली.\nजवळपास तीन लाख लोक बेघर झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लेबनॉनमध्ये मदत व बचावकार्यासाठी इतर देशही सरसावले आहेत. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशियापासून युरोपीयन महासंघ, रशिया, अमेरिका आदी देशांनी मदत व बचावकार्यासाठी पथक पाठवली आहेत. यामध्ये मोबाइल हॉस्पिटल, श्वान पथकांचाही समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील लेबनॉनमध्ये आपली वैद्यकीय मदत पाठवली आहे.\nRead More लेबनॉनची राजधानी बैरुत मध्ये धमाका; 78 जणांचा मृत्यू 4000 च्या वर लोकं जखमी\nPrevious articleजगात प्रती १५ सेकंदाला एका बाधिताचा बळी\nNext articleआता सोन्यावर मिळणार तब्बल इतकं कर्ज\nONGC प्लान्टमधील सलग 3 स्फोटांनी सूरत हादरले; खिडक्यांच्या काचाही फुटल्या\nसूरत : गुजरातच्या सूरतमधील तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन (ONGC) मध्ये बुधवारीरात्री उशिरा अचानक आग लागली. इथे एका पाठोपाठ एक 3 भीषण स्फोट झाले....\nभारत मदतीसाठी धावला : हवाई दलाच्या विमानाने बैरुतला पाठवली मदत\nनवी दिल्ली : लेबनानची राजधानी बैरुत येथे काही दिवसांपुर्वी हजारो टन अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला होता. या स्फोटात संपुर्ण शहर बेचिराख झाला होता. शेकडो...\nपंढरपूर शहरात गॅस टाकीचा स्फोट\nपंढरपूर : दोन गॅसच्या टाकीचा स्फोट होऊन एक दुचाकी जळून खाक झाल्याची ही घटना पंढरपूर शहरात घडलेली आहे. महात्मा फुले पुतळा परीसर या अत्यंत...\nगोलंदाजाची धुलाई : राहुलचे शतक, पंजाब जिंकला\nदुबई : बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल याने तुफानी शतक झळकावले. बंगळुरूच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई करत त्याने नाबाद १३२ धावांची खेळी केली आणि...\nलातूर जिल्ह्यात २९४ नवे रुग्ण; ४ बाधितांचा मृत्यू, मृतांच्या संख्येत घट\nलातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत असून, गुरुवार दि. २४ सप्टेंबर रोजी २९४ नव्या रुग्ण वाढले आहेत, तर या आठवड्यात मृतांच्या संख्येत...\n‘कोव्हीशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी; 4 जणांचे अहवाल समाधानकारक\nपुणे- सीरम इन्स्टिट्युने तयार केलेल्या 'कोव्हीशिल्ड'या करोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला बुधवार (दि.23) पासून सुरवात झाली आहे. दरम्यान, आज ससून रुग्णालयातील 4...\nप्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n2 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं; प्रकृतीत सुधारणा नसल्याचं परिपत्रकात लिहीलं चेन्नई-प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक आहे. मागच्याा महिन्यात त्यांना...\nउस्मानाबादेत ‘सह्याद्री’ हॉस्पीटलवर कारवाई; १० हजार रूपये दंडही ठोठावला\nमनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी जिल्हाधिका-यांकडे केली होती तक्रार ६०० रूपये शुल्क आकारण्यात यावे असे राज्य शासनाचे निर्देश ; रॅपीड ऍन्टीजेन टेस्टसाठी तब्बल...\nसीमेवर अभूतपूर्व स्थिती : परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य, वाटाघाटीतूनच तोडगा शक्य\nनवी दिल्ली : भारत-चीनमध्ये सीमेवर तणाव कायम आहे. चीनकडून भारतीय क्षेत्रात घुसखोरीच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत-चीन सीमेवर...\nरियाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; जामीन अर्जाची सुनावणी २९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली\nमुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना आजही हायकोर्टात दिलासा मिळू शकला नाही. हायकोर्टाने त्यांच्या जामीन अर्जाची...\nशेतकरी आक्रमक : पंजाबमध्ये शेतक-यांचा रेल रोको; राज्यात तीन दिवस बंद, १४ रेल्वे रद्द\nचंदीगड : विरोधकांचा विरोध डावलून तीन महत्त्वाची कृषी विषयक विधेयके संसदेत मंजूर झाल्यानंतर पंजाबमधील शेतक-यांनी आपले आंदोलन तीव्र केले आहे. शेतक-यांनी आज पंजाबमध्ये ३...\nकामगार कायद्यांत बदल : ईएसआयसीची सुविधा आता सर्व जिल्ह्यांत\nधोकादायक कंपन्यांना ईएसआयसीशी जोडणे बंधनकारक नवी दिल्ली : केंद्र सरकारने कामगार कायद्यात सुधारणा करण्यासंदर्भातील तीन महत्त्वाच्या विधेयकांना संसदेत मंजुरी मिळाली. या तीनही विधेयकांत असंघटित क्षेत्रात...\nदेशात रुग्णसंख्या ५७ लाखांवर; ८६ हजारांवर नवे रुग्ण, मृतांचा आकडा ९१ हजारांवर\n��वी दिल्ली : देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही मंदावलेली नाही. दररोज ८० ते ९० हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून अचानक...\nगोलंदाजाची धुलाई : राहुलचे शतक, पंजाब जिंकला\nदुबई : बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल याने तुफानी शतक झळकावले. बंगळुरूच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई करत त्याने नाबाद १३२ धावांची खेळी केली आणि...\nलातूर जिल्ह्यात २९४ नवे रुग्ण; ४ बाधितांचा मृत्यू, मृतांच्या संख्येत घट\nलातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत असून, गुरुवार दि. २४ सप्टेंबर रोजी २९४ नव्या रुग्ण वाढले आहेत, तर या आठवड्यात मृतांच्या संख्येत...\n‘कोव्हीशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी; 4 जणांचे अहवाल समाधानकारक\nपुणे- सीरम इन्स्टिट्युने तयार केलेल्या 'कोव्हीशिल्ड'या करोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला बुधवार (दि.23) पासून सुरवात झाली आहे. दरम्यान, आज ससून रुग्णालयातील 4...\nप्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n2 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं; प्रकृतीत सुधारणा नसल्याचं परिपत्रकात लिहीलं चेन्नई-प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक आहे. मागच्याा महिन्यात त्यांना...\nउस्मानाबादेत ‘सह्याद्री’ हॉस्पीटलवर कारवाई; १० हजार रूपये दंडही ठोठावला\nमनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी जिल्हाधिका-यांकडे केली होती तक्रार ६०० रूपये शुल्क आकारण्यात यावे असे राज्य शासनाचे निर्देश ; रॅपीड ऍन्टीजेन टेस्टसाठी तब्बल...\nसीमेवर अभूतपूर्व स्थिती : परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य, वाटाघाटीतूनच तोडगा शक्य\nनवी दिल्ली : भारत-चीनमध्ये सीमेवर तणाव कायम आहे. चीनकडून भारतीय क्षेत्रात घुसखोरीच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत-चीन सीमेवर...\nरियाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; जामीन अर्जाची सुनावणी २९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली\nमुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना आजही हायकोर्टात दिलासा मिळू शकला नाही. हायकोर्टाने त्यांच्या जामीन अर्जाची...\nशेतकरी आक्रमक : पंजाबमध्ये शेतक-यांचा रेल रोको; राज्यात तीन दिवस बंद, १४ रेल्वे रद्द\nचंदीगड : विरोधकांचा विरोध डावलून तीन महत्त्वाची कृषी विषयक विधेयके संसदेत मंजूर झाल्यानंतर पंजाबमधील शेतक-यांनी आपले आंदोलन तीव्र केले आहे. शेतक-यांनी आज पंजाबमध्ये ३...\nकामगार कायद्यांत बदल : ईएसआयसीची सुविधा आता सर्व जिल्ह्यांत\nधोकादायक कंपन्यांना ईएसआयसीशी जोडणे बंधनकारक नवी दिल्ली : केंद्र सरकारने कामगार कायद्यात सुधारणा करण्यासंदर्भातील तीन महत्त्वाच्या विधेयकांना संसदेत मंजुरी मिळाली. या तीनही विधेयकांत असंघटित क्षेत्रात...\nदेशात रुग्णसंख्या ५७ लाखांवर; ८६ हजारांवर नवे रुग्ण, मृतांचा आकडा ९१ हजारांवर\nनवी दिल्ली : देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही मंदावलेली नाही. दररोज ८० ते ९० हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून अचानक...\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nसोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nलातूर एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nलातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 17, 2020 0\nअमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nलातूर एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nपानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 17, 2020 0\nसोलापुर : मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nमनोरंजन एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nसांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/a-walkathon-to-raise-your-heart/articleshow/71365290.cms", "date_download": "2020-09-25T05:09:24Z", "digest": "sha1:KVATU2CAIOJHLLGNGTQQN45PNTZJQSHT", "length": 13602, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nजागतिक हृदय दिनानिमित्त शहरातील विविध संस्था, संघटनांसह रुग्णालयाच्या वतीने मिनी वॉकेथॉन तसेच जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने हृदयरोग कसा टाळता येईल किंवा हृदयरोगग्रस्त रुग्णांचे जीवनमान कसे उंचावता येईल, यासंदर्भात जनजागृती व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.\nदीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माई मंगेशकर कर्डियाक सेंटरतर्फे मिनी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. दैनंदिन ताणतणाव आणि बदलत्या जीवनशैलीबरोबरच वाढत जाणाऱ्या हृदयरोगाच्या प्रमाणाबद्दल यामधून जनजागृती करण्यात आली. हृदयरोगानंतर आणि हृदयशस्त्रक्रियेनंतर जीवनशै��ीमध्ये आवश्यक ते बदल केल्यास निरोगी आणि स्वयंपूर्ण जीवन जगता येते, असा संदेश या वेळी देण्यात आला. वॉकेथॉनमधे हृदयशस्त्रक्रिया झालेल्या रुग्ण सहभाग झाले होते. या वेळी रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर, हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. शिरीष साठे, 'केपीआयटी इन्फोटेक'चे सीईओ रवी पंडित; तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीची धावपटू संगीता शिंदे उपस्थित होते. वॉकेथॉननंतर रुग्णालयामध्ये मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.\n'अलोहा लाइफस्टाइल रीव्हर्सल स्टुडिओ'तर्फे वॉकेथॉन आयोजित करण्यात आली. वॉकेथॉनमध्ये अँजिओप्लास्टी, बायपास झालेले रुग्ण, धावपटू, खेळाडू अशा दोनशे जणांचा सहभाग होता. हृदयरोग, मधुमेह, स्थूलता; तसेच लहान मुलांमधील स्थूलता या आजारांविषयी उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली. मोबाइल गेमच्या अधीन झालेल्या मुलांना त्यापासून दूर करून मैदानी खेळ खेळण्याचे आवाहन करण्यात आले. दैनंदिन जीवनशैलीमध्ये व्यायामाचा अंतर्भाव अत्यावश्यक आहे. त्यासाठी 'नॉर्डिक वॉकिंग' ही अभिनव संकल्पना देशात प्रथमच वापरण्यात आली. 'नॉर्डिक वॉकिंग' म्हणजे शास्त्रीय पद्धतीने तयार केल्या गेलेल्या काठ्यांचा साह्याने चालणे होय. वॉकेथॉनला ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू पराग पाटील व प्रसिद्ध बुद्धिबळपटू अभिजित कुंटे यांनी ध्वज दाखवून शुभेच्छा दिल्या. या वेळी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे, मधुमेह तज्ज्ञ डॉ. अश्विनी जोशी आणि कार्डियाक रिहॅब तज्ज्ञ डॉ. आसावरी पागे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी 'अलोहा लाइफस्टाइल रिव्हर्सल स्टुडिओ'च्या मुख्य प्रशासक डॉ. दीपा जोशी उपस्थित होत्या.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCovid Care Center: करोनाचे संकट; पिंपरी-चिंचवड पालिकेने...\nपुण्याच्या जंबो कोव्हिड सेंटरमधून तरुणी बेपत्ता; रुग्णा...\nMai Dhore: भाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आ...\nपुण्यातील बेकायदा बांधकामांच्या तक्रारीसाठी चित्रपट निर...\nपूरग्रस्तांना मदत; निवडणूक आयोगाची मान्यता महत्तवाचा लेख\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nसिनेन्यूजलाइफ सपोर्टवर एसपी बालसुब्रमण्यम, तब्येत पुन्हा खालावली\nमुंबईएकनाथ शिंदेंना करोना; आदित्य ठाकरे यांनी केलं 'हे' ट्वीट\n मेट्रोच्या पाहणीसाठी सकाळी सहा वाजताच पोहोचले\nदेशबिहार विधानसभा निवडणूक : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nपुणेऑक्सिजनवरील रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या; एफडीएची रुग्णालयांना तंबी\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nमोबाइलनोकियाचे २ स्मार्टफोन येताहेत, इतकी असेल किंमत\nकार-बाइकपुन्हा महाग झाली BS6 Renault Triber, जाणून घ्या नवी किंमत\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/Domena+AR.php?from=fr", "date_download": "2020-09-25T03:34:07Z", "digest": "sha1:GAV4CAEFW56JMEGNK6O7YGQ2YFE2XTV5", "length": 7808, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "उच्च-स्तरीय डोमेन AR(आंतरजाल प्रत्यय)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा उच्च-स्तरीय डोमेन प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटो���ीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोस���मो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nउच्च-स्तरीय डोमेन AR(आंतरजाल प्रत्यय)\nउच्च-स्तरीय डोमेन (आंतरजाल प्रत्यय / टॉप-लेव्हल डोमेन) AR: आर्जेन्टिना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2020/09/16/bollywood-actress-urmila-matondkar-on-y-plus-security-to-kangana-ranaut-bjp/", "date_download": "2020-09-25T03:36:19Z", "digest": "sha1:DEHJHECEBHBJ2ODFK6LNX7C6VWZYETL5", "length": 10025, "nlines": 174, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "जनतेच्या पैशातून ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी? - Kesari", "raw_content": "\nघर मुंबई जनतेच्या पैशातून ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी\nजनतेच्या पैशातून ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी\nमुंबर्ई : अभिनेत्री कंगना राणावतला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यावरून ऊर्मिला मातोंडकर यांनी संताप व्यक्त केला आहे. जनतेने भरलेल्या करातून कंगनाला ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी देण्यात आली, अशी विचारणा ऊर्मिला मातोंडकर यांनी केली. काही लोकांबद्दल मनात द्वेष आहे म्हणून संपूर्ण इंडस्ट्रीला बदनाम करणं अतिशय वाईट आणि निंदनीय असल्याचेही ऊर्मिला म्हणाल्या.\nमॅडमला जी वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, त्याचे पैसे कोण देते तुमच्या आमच्यासारखे नागरिक जे ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ म्हणून करापासून पळून जाऊ शकत नाही.\nपूर्वीचा लेखशहरातील २४ कोविड केअर सेंटर बंद\nपुढील लेखमुंबई महापालिकेविरोधात कंगनाचा दोन कोटींचा दावा\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nदीपिका आणि सारा यांना समन्स\nखडसे यांच्या राजकीय सीमोल्लंघनाची चर्चा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nरुग्णालायाच्या बिलाविराेधात ५५ दिवसांत आल्या १४४७ तक्रारी\nपडताळणी समितीने ६५.२९ लाख रुपये बिल केले कमी\nसाेलापूर जिल्ह्यात बाधितांची संख्या ३० हजार पार\nसोलापूर जिल्ह्यातील बाधित रुग्णांची ���ंख्या ३० हजार पार झाली आहे.\nवाढत्या प्रतिसादामुळे किसानरेल्वे सेवेत डिसेंबरपर्यंत वाढ\nशेती माल व जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणाऱ्या सर्व घटकांची वाहतूक करण्याकरिता रेल्वे बोर्डाने किसान रेल्वेची नव्याने संकल्पना\nउमर खालिदला २२ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nदिल्ली हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) माजी विद्यार्थी उमर खालिदला\nशेअर बाजार गडगडला ;\nमुंबई शेअर बाजारात गुरूवारी सकाळी मोठी घसरण झाली.\nआयुक्तांनी साधला कोरोनाबाधित पोलिसांशी संवाद\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nविनामास्क बसलेल्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/b19/45-9059/msg11298/", "date_download": "2020-09-25T04:17:27Z", "digest": "sha1:LE3SVE5W6AKXKJ74A26JCSY7ANM4OPXJ", "length": 2548, "nlines": 38, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बद्दल 45 दिगग्ज खेळाडू काय म्हणतात ?", "raw_content": "\nहे तुम्ही जानायालाच हवे \nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बद्दल 45 दिगग्ज खेळाडू काय म्हणतात \nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बद्दल 45 दिगग्ज खेळाडू काय म्हणतात \nमी त्याला (सचिन) टेलिव्हिजनवर खेळताना पाहिले आणि त्याच्या तंत्राने आश्चर्यचकित झाले, म्हणून मी माझ्या पत्नीला तो खेळताना बघायला सांगितले. आता मी स्वत: ला कधीच खेळताना पाहिले नाही, परंतु मला असे वाटते की हा खेळाडू मी जसे खेळत होता तितकाच सुरेख तो खेळत आहे, आणि तिने त्याच्याकडे टेलिव्हिजनवर पाहिले आणि म्हणाली, दोघांमध्ये समानता आहे ... त्याचे compactness, technique, stroke production\n- सर डोनाल्ड ब्रॅडमन\nसंपूर्ण माहिती खालील ब्ल���ग लिंक वर वाचा :\nहे तुम्ही जानायालाच हवे \nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बद्दल 45 दिगग्ज खेळाडू काय म्हणतात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A3", "date_download": "2020-09-25T04:50:45Z", "digest": "sha1:QGHJNQ5KMEXP5VHI4RLV3ZYLCKASJQNF", "length": 7883, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबॉयफ्रेंडकडून मोबाइल रिचार्ज; दुसऱ्याशी बोलायची; हॉटेलमध्ये महिलेची हत्या\nबॉयफ्रेंडकडून मोबाइल रिचार्ज; दुसऱ्याशी बोलायची; हॉटेलमध्ये महिलेची हत्या\nनरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी, व्हिडिओ केला व्हायरल; तरुणाला तुरुंगात धाडलं\nनरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी, व्हिडिओ केला व्हायरल, तरुणाला तुरुंगात धाडलं\nमुंबईहून २ मॉडेल्सना इव्हेंटसाठी बोलावले, इंदूरमध्ये सामूहिक बलात्कार\nमुंबईहून २ मॉडेल्सना इव्हेंटसाठी बोलावले, इंदूरमध्ये सामूहिक बलात्कार\nवहिनीने केला 'हा' गंभीर आरोप, मानसिकदृष्ट्या खचलेल्या दिराने केली आत्महत्या\nवहिनीने केला 'हा' गंभीर आरोप, मानसिकदृष्ट्या खचलेल्या दिराने केली आत्महत्या\nतरुणीचा लग्नाला नकार, तरुणाने स्वतःला पेटवून घेत तिला मारली मिठी\nतरुणीचा लग्नाला नकार, तरुणाने स्वतःला पेटवून घेत तिला मारली मिठी\nऑनर किलिंग: मुलगी बॉयफ्रेंडला मध्यरात्री भेटायला गेली, वडिलांनी दोघांवर घातले कुऱ्हाडीचे घाव\nऑनर किलिंग: मुलगी बॉयफ्रेंडला मध्यरात्री भेटायला गेली, वडिलांनी दोघांवर घातले कुऱ्हाडीचे घाव\nमुंबई: हॉस्पिटलमध्ये नाइट शिफ्टसाठी जाताना नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग\nमुंबई: हॉस्पिटलमध्ये नाइट शिफ्टसाठी जाताना नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग\nमुंबई: करोनाबाधित अल्पवयीन मुलीचा क्वारंटाइन सेंटरमध्ये विनयभंग\n ड्युटीवरून परतणाऱ्या नर्सवर सामूहिक बलात्कार, मध्यरात्री रस्त्यावर फेकले\n ड्युटीवरून परतणाऱ्या नर्सवर सामूहिक बलात्कार, मध्यरात्री रस्त्यावर फेकले\nतरुणीला 'तो' इंजिनीअर तरूण करत होता ब्लॅकमेल; एकतर्फी प्रेमातून कृत्य\nतरुणीला 'तो' इंजिनीअर तरूण करत होता ब्लॅकमेल; एकतर्फी प्रेमातून कृत्��\nपुणे: मैत्रिणीसोबत टेकडीवर फिरायला गेला, डोळ्यांत मिरची पूड टाकून लुटले\n 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार\n 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार\nपुणे: मैत्रिणीसोबत टेकडीवर फिरायला गेला, डोळ्यांत मिरची पूड टाकून लुटले\nरात्रीची वेळ, सर्वत्र सामसूम अन् अचानक झाला गोळीबार, आवाजाने नागपूर हादरले​\nरात्रीची वेळ, सर्वत्र सामसूम अन् अचानक झाला गोळीबार, आवाजाने नागपूर हादरले​\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetest.sbfied.com/marathi-practice-exam-10/", "date_download": "2020-09-25T04:11:10Z", "digest": "sha1:N4HGFOJMTSTRVNWGI7AKS2FDOOVYAY4E", "length": 8434, "nlines": 104, "source_domain": "onlinetest.sbfied.com", "title": "Free Marathi Practice Exam 10 - Download in pdf", "raw_content": "\nFAQ [ नेहमी विचारले जाणारे प्रश्न ]\nProblem And Solutions [ टेस्ट देण्यात येणाऱ्या सर्व अडचणी सोडवा ]\nTestimonials [काही प्रतिक्रिया ]\nटेस्ट सोडवताना अडचण येते आहे \nया बटनवर क्लिक करून माझ्यासोबत या आपण अडचण सोडवू ..\nसागर सर एस बी फाईड च्या माध्यमातून खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या सुमारे 45,000 मित्रांच्या संपर्कात आहे.\nगणित शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे ते पोलीस भरती परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांमध्ये खास प्रसिद्ध आहेत.\nपरीक्षाच्या बदलणाऱ्या पद्धतीनुसार तयारी करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे\nआणि त्यातूनच FREE ONLINE TEST ते मित्रांसाठी उपलब्ध करून देतात.\n1. एक वचन व अनेकवचन अशा शब्दाच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी योग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nसर्व जोड्या योग्य आहेत\n2. देवनागरी लिपी_____________लिहितात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n3. पराक्रम शौर्य प्रसंग यांच्या वर्णनातून कोणता रस निर्माण होतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n4. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n5. विषयाला सोडून बोलणे या शब्दसमूहाबद्दल असणारा योग्य शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n6. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठ��� भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n7. जसा ढगांचा-गडगडाट तसा घुबडाचा___ [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n8. ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्याला काय म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n9. पट या शब्दाचा ध्वन्यार्थ असा होतो— [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nशाळेतील मुलांची एकूण संख्या\n10. आमच्यावर प्रेम कोण करणार ही कथा कोणाची आहे ही कथा कोणाची आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n11. प्रणवने दहावीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवले. या वाक्यात आलेला कर्ता ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n12. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n13. भीष्मप्रतिज्ञा या अलंकारिक शब्द साठी योग्य शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n14. बुद्धीहिन असणे अशा अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार येईल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n15. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nकोल्हे तीर्थ ला जाणे\nमराठीची आणखी एक टेस्ट द्या\nसंपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या\nचालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या\nतुम्ही आहात का भावी पोलिसांच्या ग्रुप मध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://peoplesmediapune.com/index/88163/%E0%A4%AC%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA--", "date_download": "2020-09-25T04:30:50Z", "digest": "sha1:CKQZLDXYXAEUBS7KMLCCO74Y2HLNSQ57", "length": 6322, "nlines": 43, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nबढाई समाज ट्रस्टच्या वतीने २००० मास्क वाटप.\n१८९३ साली स्थापन झालेला पहिला समाज गणपती,पुणे बढाई समाज ट्रस्ट गणेशाची प्राणप्रतिष्ठा व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना २००० मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.कोरोनाच्या काळात ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांची सेवा केली असे खरे कोरोना योद्धा फरासखाना पोलिस स्टेशांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर,व ��रिष्ठ आरोग्य निरीक्षक पुणे म.न.पा संतोष कदम यांच्या हस्ते संपन्न झाला.या प्रसंगी बढाई समाज ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बढाई,किशोर रजपूत,स्वप्नील नाईक,प्रशांत बढाई,दिनेश बढाई,भाऊ करपे,रफिक रंगरेज,अतुल बढाई,तन्वीर रंगरेज,पुणे म,न.पा चे कर्मचारी व पोलिस कर्मचारी,आदी मान्यवर उपस्थित होते.\nछायाचित्र :कार्यक्रम प्रसंगी मान्यवर.\nसोलार उद्योजकांच्या समस्यां विषयी,मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ग-हाणे.\nरोटरीक्लब गांधीभवनचे दुसरे ऑनलाइन “सायबर विषयक” व्याख्यान संपन्न.\nव्यवसाय सुरू करण्यास परवानगी न मिळाल्यास आंदोलनाचा पुणे जिल्हा साऊंड,लाईट जनरेटर मंडप असोसिएशनच ईशारा\nश्री मैत्रेय ग्रुपच्या वतीने तराचंद रुग्णालय कोविड सेंटरला विविध वस्तु प्रदान.\nशैलेश बढाई यांची भाजप कसबा मतदारसंघ उपाध्यक्षपदी निवड.\nमा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त मास्क वाटप व आरोग्य जनजागृती\nकोव्हिड १९ वर प्रथम उत्तम उपचारासाठी फेज २ क्लिनिकल ट्रायल पास होणारे जीपीलाईफचे अॅक्ट १२ टॅब्लेटस आणि अॅक्ट १३ ड्राय सिरप हे औषध तयार आणि त्याचे वैश्विक व्यापारीकरणाचे सर्व हक्क सॅडो फार्मा व्हेंचर्सकडे.\nइसाकभाई पानसरे यांची भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या ग्रामीण प्रभारीपदी निवड.\nजी एस फाउंडेशन व पुणे मनपाने केली कात्रज घाट सफाई.\nबेकायदा कामगार कपाती विरुद्ध भारतीय कामगार सेनेचे डेक्कन जिमखाना विरुद्ध आंदोलन\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/subodh-bhave-slames-troller-after-he-helping-flood-victims-in-kolhapur/articleshow/70603529.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-25T04:53:20Z", "digest": "sha1:NQIGYYNVBBYMROJJLEBXASLZ7E5R7GEW", "length": 13219, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Subodh Bhave: पैसे दिल्याचे फोटो पाठवू का\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपैसे दिल्याचे फोटो पाठवू का सुबोध भावेचा संतप्त सवाल\nअभिनेता सुबोध भावेनं ट्विट करत आम्ही 'कोल्हापूर, सांगलीकरांच्या सोबत आहोत,' असं म्हणत त्यांना धीर दिला आहे. मात्र, कलाकारांच्या या हेतूवर एका तरुणीनं 'सोबतीची नाही मदतीची गरज आहे. बोलून नाही करुन दाखवा' असं म्हणत शंका उपस्थित केली आहे. तरुणीच्या या ट्वीटवर सुबोध भावेनं तिला 'आम्ही मदत केल्याचा पुरावा देऊ का' असा संतप्त सवाल केला आहे.\nमुंबईः पश्चिम महाराष्ट्राला गेल्या पाच दिवसांपासून पुराच्या पाण्यानं वेढा घातला असून महापुरामुळं राज्यात २८ जणांचा मृत्यू झाला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक मराठी कलाकारांनी पुढे येऊन मदतीचा हात दिलाय. अभिनेता सुबोध भावेनंही ट्विट करत आम्ही 'कोल्हापूर, सांगलीकरांच्या सोबत आहोत,' असं म्हणत त्यांना धीर दिला आहे. मात्र, कलाकारांच्या या हेतूवर एका तरुणीनं 'सोबतीची नाही मदतीची गरज आहे. बोलून नाही करुन दाखवा' असं म्हणत शंका उपस्थित केली. तरुणीच्या या ट्वीटवर सुबोध भावेनं तिला 'आम्ही मदत केल्याचा पुरावा देऊ का' असा संतप्त सवाल केला आहे.\n'ज्या कोल्हापूरकर, सांगलीकर रसिकांनी आम्हाला इतकी वर्ष सांभाळलं, प्रेम केलं ते संकटात असताना आम्हीही मागे राहू शकत नाही. मराठी नाट्य, चित्रपट, दूरचित्रवाणीवरील सर्व कलाकार नेहमी तुमच्या मदतीला असतील.' असं ट्विट सुबोधसह अनेक कलाकारांनी केलं आहे. यावर तरुणीनं खोचकपणं 'सोबतीची नाही पण मदतीची गरज आहे. जनता तुम्हा कलाकारांचे सिनेमे, मालिका, नाटक आवर्जून पाहते. आता तुम्ही ते ऋण फेडायला पाहिजे, बोलून नाही करून दाखवा. प्रत्येक कलाकाराने १००० ते ५००० रुपयांपर्यंत मदत केली तरी अनेकांना अन्न पाणी मिळेल.' असं ट्वीट केलं.\nतरुणीचं हे ट्वीट पाहिल्यानंतर सुबोधनं तिचा चांगलंच खडसावलं आहे. 'आम्ही फक्त बोलून दाखवत नाही ताई... आम्ही पैसे दिल्याचे फोटो पाठवू का आणि ज्या गोष्टी आम्ही सर्व कलाकार करणार आहोत त्याची जाहिरात नाही करायची आम्हाला ती प्रत्य��्ष दिसेल,' असं उत्तर सुबोधनं दिलं आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n... म्हणून अलका कुबल यांनीच केले आशालता वाबगावकर यांच्य...\nजया साहाची कबुली, श्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ...\nड्रग्ज चॅटमध्ये नाव आल्यानंतर दीपिका पादुकोणने या दोन ल...\nअभिनेत्री आशालता माझ्या गुरुभगिनी, अशोक सराफ यांना तीव्...\nसुशांतने सारासोबत हिमालयात घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस...\nअनुष्का शेट्टीसाठी साहोचं स्पेशल स्क्रीनिंग\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nबंगालच्या कलाकाराने हुबेहुब साकारला सुशांतचा मेणाचा पुतळा, पाहा पूर्ण व्हिडिओ\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nपुणेऑक्सिजनवरील रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या; एफडीएची रुग्णालयांना तंबी\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nमुंबईभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे; धनंजय मुंडेंची टोलेबाजी\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nदेशLIVE भारत बंद : कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावर\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nविज्ञान-तंत्रज्ञानसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nफॅशनदेबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80", "date_download": "2020-09-25T05:15:56Z", "digest": "sha1:4F6SBCU6PRTKRTDHWE2CXET6DJG4DZ3Y", "length": 10408, "nlines": 75, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "राहुल गांधी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nराहुल गांधी (जन्म - १९ जून १९७०) हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय यूथ कॉंग्रेस व नेशनल स्टूडेंट्स यूनियन ऑफ इंडिया चे अध्यक्ष आहेत.[१] ते ऑल इंडिया कॉंग्रेस समिति चे महासचिव राहिले आणि केरळ वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत.[२]\n२३ मे, इ.स. २०१९\n* राजीव गांधी ( वकील )\nसंजय गांधी ( काका )\nमेनका गांधी ( काकू )\nसोनिया गांधी (आई )\nप्रियंका गांधी - वाड्रा ( बहीन )\nराहुल गांधी हे नेहरू-गांधी परिवारातून आहेत. त्यांचे पणजोबा श्री .जवाहरलाल नेहेरु हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान ठरले .सुरक्षा कारणांमुळे, कुमारवयात त्यांना वारंवार शाळा बदलायला लागली. ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे कनिष्ठ पुत्र आहेत.\nराहुल गांधी यांनी २०१४ लोकसभा निवडणूकीत आपल्या मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे उमेदवार कुमार विश्वास व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मृती इराणी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. मात्र, २०१९ लोकसभा निवडणूक यात त्यांचा स्मृती इराणी यांनी पराभव केला.\nलहान वयात त्यांनी राजकारणात प्रवेश केला.\n४ युवक कॉंग्रेस मधील कार्य\n५ २००९ च्या निवडणूका\nराहुल गांधी हे माजी पंतप्रधान राजीव गांधी व मूळ इटॅलियन वंशज सोनिया गांधी यांचे चिरंजीव.त्यांचा जन्म दिल्ली येथे झाला.त्यांच्या आजी श्रीमती इंदिरा गांधी या तेव्हाच्या (१९७०) पंतप्रधान होत्या.\nराहुल यांचे पूर्व शिक्षण सेंट. कोलंबिया स्कूल,दिल्ली व दून स्कूल,देहरादून येथे झाले. मात्र, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांचे शालेय शिक्षण घरीच झाले. त्यांचे बी.ए. चे शिक्षण हार्वर्ड विद्यापीठ येथे झाले.पुढे त्यांनी ट्रिनिटी काॅलेज येथून एम्.फिल्. ही पदवी प्राप्त केली.\nशिक्षणानंतर त्यांनी लंडनमध्ये एक खा��गी नोकरी केली. त्यानंतर ते बॅकाॅप्स सर्व्हिसेस प्रा.लि.,मुंबई येथे रुजू झाले.\nमार्च २००४ मध्ये, राहुल यांनी राजकीय प्रवेशाची घोषणा केली व मे २००४ ची लोकसभा निवडणूक अमेठी मतदारसंघामधून लढवत असल्याचे सांगितले.यापूर्वी हा मतदारसंघ राजीव गांधी व सोनिया गांधी प्रतिष्ठेचा बनवला होता. तसेच उत्तर प्रदेशातील कॉंग्रेसची परिस्थिती सुधरवणे हे आव्हानही त्यांच्यापुढे होते. त्यांच्या पहिल्याच मुलाखतीत ते म्हणाले होते की मी देशास एकत्र घेऊन चालणार आहे व जातिभेद नष्ट करणार आहे. आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी मतदारसंघातून १ लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला.त्यांचे २००६ व २००७ मधील निवडणुकीतील वाटा उल्लेखनीय होता.\nत्यांना २००७ मध्ये भारतीय युवक कॉंग्रेसचे अधिकार सोपविण्यात आले. तसेच २०१३ मध्ये पक्षाचे उपाध्यक्षपद सोपविण्यात आले.\nयुवक कॉंग्रेस मधील कार्यसंपादन करा\nयुवा कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना २००८ मध्ये गांधींनी अनेक मुलाखती दिल्या. त्याचा फायदा युवा कॉंग्रेस चे सदस्य २००,००० हून २.५ दशलक्ष इतके वढले.\n२००९ च्या निवडणूकासंपादन करा\n२००९ लोकसभा निवडणुकीत राहुल यांनी पुन्हा एकदा ३७०,००० च्या मताधिक्याने विजय संपादन केले.यावेळी कॉंग्रेस विजयी झाला. मे २०११ मध्ये, राहुल यांना उ.प्र मध्ये शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे अटक करण्यात आली.व नंतर जामीन देण्यात आला.\nLast edited on ८ सप्टेंबर २०२०, at १९:५९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ सप्टेंबर २०२० रोजी १९:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-ganesh-mandals-should-provide-volunteers-for-contact-tracing-commissioners-appeal-172605/", "date_download": "2020-09-25T04:04:34Z", "digest": "sha1:2VOIISFSHF2KWWAXLKFD6CK5RQH6SUKR", "length": 12076, "nlines": 84, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri: कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी गणेशमंडळांनी स्वयंसेवक द्यावेत - आयुक्तांचे आवाहन", "raw_content": "\nPimpri News: कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी गणेशमंडळांनी ���्वयंसेवक द्यावेत – आयुक्तांचे आवाहन\nPimpri News: कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी गणेशमंडळांनी स्वयंसेवक द्यावेत – आयुक्तांचे आवाहन\nलक्षणे असलेल्या रुग्णांना वेळीच शोधून चांगली सेवा द्यायची आहे. त्यासाठी स्वयंसेवकांच्या मदतीची गरज आहे. : Ganesh Mandals should provide volunteers for contact tracing - Commissioner's appeal\nएमपीसी न्यूज – शहरातील कोरोनाग्रस्त 80 टक्के रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. कोविड केअर सेंटरमध्ये राहून दहा दिवसानंतर ते घरी जावू शकतात. मात्र, लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळीच शोधून चांगली सेवा द्यायची आहे. त्यासाठी स्वयंसेवकांच्या मदतीची गरज आहे. यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करुन कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये काम करण्यासाठी गणेश मंडळांनी पालिकेला स्वयंसेवक द्यावेत, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.\nस्वयंसेवकांच्या माध्यमातून पल्स ऑक्सिमीटरच्या सहाय्याने ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजार असलेल्यांचा सर्व्हे केला जाईल. लक्षणे असलेल्या रुग्णांना तत्काळ वैद्यकीय मदत देता येईल.\nवेळीच मदत मिळाल्यास प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवू शकतो, असे आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले. सर्वांचे सहकार्य मिळाल्यास कोरोनावर निश्चितपणे मात करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nआयुक्त हर्डीकर म्हणाले, श्रावण महिना अर्धा संपत आला आहे. आत्तापर्यंत सर्व सण घरात राहून साजरे केले आहेत. त्यातून जबाबदारीची जाणीव पुढे आली आहे. यापुढेही ती राखावी.\nदहीहंडी समोर आहे. त्यानंतर गणेशोत्सव आहे. सर्वांचे आद्यदैवत बाप्पाचे आगमन दरवर्षीच्या उत्साहात यंदा करता येणे शक्य नाही, याची जाणीव सर्वांनी ठेवावी.\nगणेश चतुर्थीदिवशी वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. सार्वजनिक गणोशोत्सव मंडळ अनेक उपक्रम राबवत असतात. यावर्षी घरात राहून भक्तीभावाने श्री गणेशाचे पूजन करायचे आहे. सार्वजनिक गणोशोत्सवावर निर्बंध आहेत.\nघरातील गणपतीचे घरातच विर्सजन करावे. भक्तीला कुठलीही मूरड घालायची नाही. आपल्या भक्तीमुळे उत्साहाच्या वातावरणावर विरजन पडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.\nप्रत्येकाने स्वयंप्रेरने बंधने घालावीत. पालिकेने यंदा ऑनलाईन पद्धतीने अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी केली. त्याचपद्धतीने शहरातील गणेश मंडळांनी आपले कार्यक्रम, आरती ऑनलाईन पद्धतीने करावी. त्यामुळे गर्दी टाळण्यास मदत होणार आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखला जाणार आहे.\nकोरोना स्वत:हून पसरत नाही. त्याला आपण पसरवतो. तो पसरायचा थांबला तर तो मरणार आहे. आपल्याला हा प्रसारच रोखायचा आहे. यासाठी काही निर्बंध स्वत:वर घालावेत असे सांगत आयुक्त म्हणाले, कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये काम करण्यासाठी गणेश मंडळांनी स्वयंसेवक द्यावेत.\nत्यांच्या माध्यमातून पल्स ऑक्सिमीटरच्या सहाय्याने ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजार असलेल्यांचा सर्व्हे करण्यात येईल. त्यांचे दैनंदिन दिवसातून दोनवेळेला मॉनिटेरिंग करु शकतो. त्यांना तत्काळ वैद्यकीय मदत देता येईल.\nवेळीच मदत मिळाल्यास प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवू शकतो. मात्र, वेळीच निदान झाले नाही. अंगावर आजार काढला आणि आयत्यावेळेला पुढे आले.\nतसेच श्वास घेण्याचा त्रास, ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यावर रुग्णालयात आल्यास अशावेळी कदाचित वैद्यकीय यंत्रणा देखील कमी पडू शकते. ही वेळच येवू द्यायची नाही.\nत्यासाठी स्वयंसेवकांच्या माध्यमातून कोरोनाचा पाठलाग करुन, लक्षणे असलेल्यांचा शोध घेवून, त्यांना वेळीच उपचार द्यायचे आहेत.\nशहरातील कोरोनाग्रस्त 80 टक्के रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. कोविड केअर सेंटरमध्ये राहून दहा दिवसानंतर ते घरी जावू शकतात. मात्र, लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळीच आणि चांगली सेवा द्यायची आहे. त्यासाठी स्वयंसेवकांच्या मदतीची गरज आहे.\nगणेश मंडळाचे कार्यकर्ते आपल्या आवाहानाला साद देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावर्षी गणेश मंडळांनी स्वयंसेवी कार्याची स्पर्धा घेवू, कोण अधिक काम करते. याची चूरस निर्माण करावी, असेही ते म्हणाले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n पवना धरणात 50 टक्के पाणीसाठा\nPimpri Corona News : शहरातील सक्रिय 7080 पैकी 929 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे, 4307 जणांमध्ये काहीच लक्षणे नाहीत\nPune News : पुण्यातील हॉटेलमधून सायंकाळी 7 नंतरही पार्सल नेता येणार : आयुक्त\nPune News : जम्बो कोविड सेंटरमध्ये 400 बेड तयार\nLonavala Crime : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी लाॅकडाऊन काळात 827 जणांवर केले गुन्हे दाखल\nLonavala News : कार्ला गावात 2324 नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी\nChinchwad Crime : कुख्यात रावण टोळीच्या सदस्याला अटक; एक पिस���टल, दोन काडतुसे जप्त\nTalegaon News: रोटरी क्लबच्या अध्यक्षा हातात टेम्परेचर गन घेऊन उतरल्या रस्त्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/91c93e91792493f915-92493e92a92e93e928-93593e922", "date_download": "2020-09-25T02:28:22Z", "digest": "sha1:UZ6I3QB4OTTQO6Q32UTDXEKGDGXJ5OJO", "length": 13507, "nlines": 90, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "जागतिक तापमान वाढ — Vikaspedia", "raw_content": "\nनकळत येणारी संकट परंपरा सांगणारे\nआजकाल पर्यावरण प्रदुषण हा विषय ज्याच्या त्याच्या जिव्हाळ्याचा झाला आहे. प्रत्येक न्युज चॅनलवर अधूनमधून या विषयी नवनवीनच माहिती देणं सुरू असतं. या सर्वात परवलीचा शब्द असतो, ग्लोबल वॉर्मिंग. बच्चे कंपनींना तर हा ग्लोबल वॉर्मिंग विज्ञानाच्या पुस्तकातून सतत भेटतच असतो. त्यांना या विषयावर निबंध स्पर्धा किंवा वादविवाद स्पर्धातून बोलतं केलं जातं. इतका ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढ हा विषय ग्लोबल आहे. अशावेळी आपण त्या विषयी अनभिज्ञ राहून कसं चालेल नेमकं ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे आहे तरी काय नेमकं ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे आहे तरी काय ते कशामुळे होतं त्याचे काय काय दुष्परिणाम आहेत ग्रीनहाऊस, गॅसेस, ओझोन होल हे या संदर्भात काय परिणाम करतात ग्रीनहाऊस, गॅसेस, ओझोन होल हे या संदर्भात काय परिणाम करतात हे सारे प्रश्न तुमच्या मनात असतील तर जागतिक तापमान वाढ हे पुस्तक अवश्य वाचा.\nया पुस्तकाचे लेखक आहेत श्री. गो. बा. सरदेसाई आणि नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाची वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास स्पष्टता हे एक ठळक वैशिष्ट्य सांगावं लागेल. पुस्तकाचं मुखपृष्ठ पुस्तकातील विषयाचं गांभीर्य दर्शविते. लेखकाने वैज्ञानिक शब्द मराठीतून मांडले आहेत. परंतु ते मराठीतूनच वाचतांना बोजड वाटू नये याचीही काळजी लेखकाने घेतली आहे.\nप्रत्येक मराठी वैज्ञानिक शब्दाला प्रचलीत इंग्रजी शब्द तिथल्या तिथे देण्याचा लेखकाचा प्रयत्न स्तुत्य आहे. त्यामुळे संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होते. जागतिक तापमान वाढ हा विषय समजावून सांगतांना लेखकाने वाचकांचे ज्ञान गृहीत न धरता आवश्यक त्या सर्व व्याख्या पुरेशा तपशिलासह समजावून सांगितल्या आहेत. जसे अल्ट्रा वायलेट रेंज म्हणजे अतिनील किरणं म्हणजे काय ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजेच हरितगृह वायू म्हणजे काय ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजेच हरितगृह व���यू म्हणजे काय हे समजावून सांगतांना छोट्या छोट्या प्रकरणांच्या स्वरूपात माहिती दिली आहे.\nप्रकरणं छोटी-स्वतंत्र असल्याने विषयाचा क्लिष्टपणा कमी झाला आहे. तसेच एखादी संकल्पना पुन्हा समजावून घ्यायची झाल्यास चटकन शोधून काढता येते. संपूर्ण पुस्तकात शोधण्याची गरज भासत नाही. या पुस्तकात एकूण तेवीस प्रकरणे आहेत. त्यापैकी पहिली पाच प्रकरणे लेखकाने आवश्यक असे प्राथमिक ज्ञान समजावण्यासाठी वापरली आहेत आणि मग 6 व्या प्रकरणापासून मूळ विषयाला हात घातला आहे.\nजागतिक तापमानात वाढ कशी होते त्यात हरितगृह वायू मुख्य भूमिका कशी वठवितात त्यात हरितगृह वायू मुख्य भूमिका कशी वठवितात हे सारे लेखकाने टप्प्या टप्प्याने मांडले आहे. हरितगृह वायू ही संकल्पना कुठे, कशी उदयाला आली. त्यात निसर्ग कसा मदत करतो हे सारे लेखकाने टप्प्या टप्प्याने मांडले आहे. हरितगृह वायू ही संकल्पना कुठे, कशी उदयाला आली. त्यात निसर्ग कसा मदत करतो परंतु मानव निर्मित हरितगृह वायूने जागतिक तापमान वाढीवर कसे अनिष्ट परिणाम होतात, हे समजावून सांगायला लेखकाने जवळ जवळ दहा छोटी छोटी प्रकरणे घेतली आहेत.\nपुढे ओझोन हे पृथ्वीचं सुरक्षाकवच कसं तयार होतं त्याचं कार्य काय त्याच्यात झालेले बदल जागतिक तापमानावर कसे परिणाम करतात ध्रुवीय परिसरावर या तापमान वाढीचा काय परिणाम होईल हे सारे लेखकाने अतिशय स्पष्टपणे मांडले आहे. पुस्तकातील शेवटचे प्रकरण ङ्कनकळत येत असलेली संकट परंपराङ्ख हे हादरवून टाकणारे आहे. हे प्रकरण आकडेवारीने परिपूर्ण असे आहे. अद्ययावत माहितीच्या आधारे तापमानात 10ल, 20ल, 30ल, 40ल, किंवा 50ल, ने वाढ झाल्यास काय परिणाम होतील हे सांगितले आहे.\nत्यामुळे या विषयाचे गांभीर्य वाढते. जागतिक तापमान वाढ याविषयी प्रस्तुत पुस्तक हे पाठ्यपुस्तक नाही असे जरी प्रकाशक व लेखक म्हणत असतील तरी विषय पुरेशा गांभिर्याने व तपशीलासह दिल्याने प्रभावी झाला आहे.\nएखादा गंभीर विषय असतांना जगभरात त्या दृष्टीने ठोस पावले का उचलल्या जात नाही प्रश्न मनात येत असेल तर, त्याचेही समाधान या पुस्तकात आहे. उपाययोजना करतांना संपूर्ण जगावर त्याचे काय दुष्परिणाम होतील किंवा उपायांसाठी काय प्रतिक्रिया जगभर उमटतील याची चर्चा सुद्धा पुस्तकात आहे. त्या चर्चेला पुढे नेऊन तापमान वाढीवर ठोस उपाय शोधले जावे, या सा���ी मन बेचैन होते, यातच पुस्तकाचे यश आहे.\nमाहिती संकलन: प्राची तुंगार\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_4659.html", "date_download": "2020-09-25T04:18:56Z", "digest": "sha1:ITD3BQP6DU763QWISINE77YTFOZBSGPK", "length": 16416, "nlines": 47, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ११० - नव्या विजयाचा गुढीपाडवा", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ११० - नव्या विजयाचा गुढीपाडवा\nकोंडाजी फर्जंद याने पन्हाळ्यासारखा अती अती अवघड गड अवघ्या एकाच हल्ल्यात फक्त साठ सैनिकांच्यानिशी काबीज केला. पन्हाळगडावरच्या या कोंडाजी फर्जंदाच्या झडपेला नाव द्यावेसे वाटते ' ऑपरेशन पन्हाळगड ' चिमूटभर मराठी फौजेनिशी ,परातभर शत्रूचा , कमीतकमी वेळेत पराभव करून कोंडाजीने पन्हाळ्यासारखा महाजबरदस्त डोंगरी किल्ला काबीज केला ,हा केवळ चमत्कार आहे. पुढच्या शतकातील एका इंग्रजी सेनापतीने फार मोठा पराक्रम गाजवून त्रिचनापल्लीचा किल्ला टिपू सुलतानाच्या हातून जिंकून घेतला.\nलॉर्ड कॉर्नवॉलीसने अवघ्या शंभर इंग्रजांच्यानिशी हा महाबळकट त्रिचनापल्लीचा गड जिंकला. (इ. १७९२ ) खरोखर ही लॉर्ड कॉर्नवॉलीसच्या कौतुकाचीच गोष्ट होती. त्याचे कौतुकही इस���ट इंडिया कंपनीच्या हिंदुस्थानातील छावण्या-छावण्यांत तर झालेच , पण इंग्लंडमध्येही वृत्तपत्रांत, पार्लमेंटातही त्याचे अपार कौतुक झाले. ते योग्यच होते. अवघ्या शंभरांनी हा अचाट चमत्कार करून दाखवला होता. पण अवघ्या साठांच्यानिशी पन्हाळ्यासारखा बुलंद आणि महाअवघड गड आमच्या कोंडाजी फर्जंद मावळ्याने तासा- दीडतासांत जिंकला , हे आजच्या आम्हा मराठी माणसांनाही माहीत नसावं हा आमचा विस्मरणाचा केवढा महापराक्रम किती करावे आमचेच आम्ही कौतुक\nपन्हाळगडावर आम्ही आज जातो , तेव्हा हा इतिहास सांगायला कुणी अभ्यासू गाईडही सापडत नाही. जो गाईड सापडतो , त्याच्याकडून कोणच्या पिक्चरचे शूटिंग कुठे झाले अन् कोणच्या नट-नट्या कसकसा रोमान्स करीत होत्या , हेच ऐकायला मिळते. अन् जिकडेतिकडे कोणत्या तरी नामवंत सिगारेटच्या जाहिराती महाराजांच्या , कोंडाजी फर्जंदाच्या छत्रपतीताराराणीसाहेबांच्या आणि राजषिर् शाहू छत्रपतींच्या हरविलेल्या ' पन्हाळगडा ' चा आम्हाला पन्हाळगडावर हिंडूनही पत्ता लागत नाही. एक आमचे मुरलीधर गुळवणी मास्तर होते. ते छातीतला खोकला अन् दम्याची धाप सावरीत सावरीत पोराबाळांना पन्हाळा समजावून सांगत होते.\nकधीकधी तर पन्हाळ्यापासून विशाळगडापर्यंत महाराज आणि बाजीप्रभू आपल्यामावळ्यांच्यानिशी धोधो पावसातून , रात्री , कसे निसटले हे आमचे गुळवणीमास्तर स्वत: पोरांच्याबरोबर त्या बिकटवाटेने चालत जाऊन समजावून सांगत असत. आता गुळवणीमास्तर नाहीत. धार लागेपर्यंत मास्तरांनी पन्हाळ्यावर लोकांना इतिहास सांगितला. जमविलेलीऐतिहासिक कागदपत्रे आणि गंजलेल्या तलवारी अन् गवसलेल्या बंदुकीच्या शिशाच्या गोळ्या आमच्या पोराबाळांना जडजवाहिऱ्याच्या थाटात वर्णन करून दाखवल्या.\nआज आमचे मास्तर नाहीत. पन्हाळ्याचा जणू हा शेवटचा किल्लेदार स्वगीर् निघून गेलाय. खरोखर असं वाटतं की , महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत असे एकेक तरी गुळवणीमास्तर असावेत. आमची पोरंबाळं शहाणी होतील हो पन्हाळगडाचा पिकनिक स्पॉट होता कामा नये. कोंडाजी फर्जंदाने महाराष्ट्राच्या लष्करी इतिहासात एक सोन्याचं पान दाखल केलं , यात शंका नाही. खरोखर जगाच्या इतिहासात या कोंडाजीच्या लढाईची खास नोंद करावी लागेल.\nपन्हाळगड कोंडाजीने काबीज केल्याची खबर शिवाजीमहाराजांना ऐन पाडव्याच्या दिवशी रायगडावर समजली. (दि. ९ मार्च १६७३ ) ज्या घोडेस्वाराने दौडत येऊन रायगडावर महाराजांना ही खबर दिली , त्या घोडे स्वाराच्या तोंडात महाराजांनी स्वत:च्या हाताने साखरेचीचिमूट कौतुकाने घातली. ही कौतुकाची चिमूट कोंडाजीच्या आणि त्याच्या साठ मर्दांच्या मुखातच महाराज घालीत होते. महाराज ताबडतोब रायगडावरून पन्हाळगडाकडे निघालेच. सरसेनापतीप्रतापराव गुजर यांना घेऊन निघाले. बरोबर फौज घेतली सुमारे पंधरा हजार. नक्की आकडा माहीत नाही. पण अंदाज चुकीचा न ठरावा. म्हणजे बघा. पन्हाळगड जिंकला साठ मावळ्यांनी अन् महाराज कोंडाजीचं कौतुक करायला निघाले होते , सरसेनापतीसह काही हजारमावळ्यांच्यानिशी. महाराज जणू कोंडाजीला ही लष्करी सलामीच द्यायला चालले होते.\nमहाराजांनी रायगडावरून निघताना मातोश्री जिजाऊसाहेबांना दंडवत करायला पिंड्ये या नावाचा एक विद्वान कवी आलेला होता. त्याने ही नोंद करून ठेवली आहे. इतकेच नव्हे तर पन्हाळगड कसा काबीज केला आहे हे त्याने सविस्तर लिहून ठेविले आहे. या प्रकरणाचे नाव 'पर्णाल पर्वतग्रहणाख्यान '. म्हणजे पन्हाळागड कसा जिंकला याची हकीकत.\nमहाराज दि. १२ मार्च १६७३ रोजी पन्हाळगडावर पोहोचले. दक्षिणेच्या ' तीन दरवाजा 'नावाच्या भव्य दरवाजाने गडात प्रवेशले. कोंडाजीचे आणि त्याच्या मर्दांचे हे साक्षात सोनेरी कौतुक तीन दरवाज्यांत झळाळत होते. तेरा वर्षांनंतर पुन्हा पन्हाळा स्वराज्यात दाखल झालाहोता. केवढा आनंद रणवाद्यांच्या आणि रणघोषणांच्या दणदणाटात महाराजांनी पन्हाळा पाहिला. त्यांनी सोमेश्वर महादेवाची स्वत: पूजा केली. त्यावेळी सैनिकांनी गडावरील सोनचाफ्याची फुले पूजेसाठी महाराजांपुढे आणून ठेवली. महाराजांनी सोमेश्वराला सोनचाफ्याचा लक्ष वाहिला.\nहा झाला इतिहास. गनिमी काव्याचे युद्धतंत्र महाराजांप्रमाणेच त्यांच्या सरदारांनीही किती अचूक आत्मसात केले होते , ते येथे प्रत्ययास आले. आणखी एक गोष्ट. ऐन फाल्गुनी अमावस्येच्या अगदीतोंडावर म्हणजे वद्य त्रयोदशीच्या मध्यरात्री कोंडाजीने काळोख्या मुहुर्तावर ही जबर लढाई दिली.\nअवसेच्या अंधाराची वा अशुभ दिवसाची त्याला भीती वाटली नाही. आठवणही झाली नाही. स्वराज्याच्या पवित्र कामाला काळोखी रात्रच काय आमावस्या असली तरीही ती पौणिर्मेहूनही मंगलच. या वषीर्च्या फाल्गुनी अवसेच्या गर्भात च���त्राचा गुढीपाडवा दडलेला होता. अंधश्रद्धाउधळून लावता येते खऱ्या श्रद्धेनेच.\nमहाराजांनी पन्हाळ्यावर सरसेनापती प्रतापराव गुजर यांना एक अत्यंत महत्त्वाची लष्करी कामगिरी सांगितली. ' सरनौबत , एक करा. पन्हाळगड आपण घेतल्याची खबर विजापुरास आदिलशाही दरबारास नक्कीच समजली असणार. हा पन्हाळगड आणि भोवतीचा आपल्याताब्यात आलेला प्रदेश पुन्हा जिंकून घेण्याकरिता विजापुराहून नक्कीच कुणीतरी महत्त्वाचा सरदार किंवा शाही सेनापती लौकरच चाल करून येणार. जो कुणी येईल , त्याला तुम्ही आपल्याफौजेनिशी सरहद्दीवरच अडवा. बुडवा. तुडवा. पुन्हा करवीरच्या मुलुखात बादशाही फौजेची टाप पडता कामा नये. '\nसरनौबत प्रतापराव गुजर सुमारे (नक्की आकडा माहीत नाही) १५ हजार फौज घेऊन पूवेर्च्या दिशेने सरहद्दीकडे निघाले.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/satara-captain-built-plane-dream-travel-also-sight-335312", "date_download": "2020-09-25T02:59:25Z", "digest": "sha1:IFAR56KGRELAVLHKEVJN7BGUOBEWNFQ3", "length": 17769, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "या कॅप्टनने विमान बनवलयं; प्रवासाचे स्वप्नही नजरेच्या टप्प्यात | eSakal", "raw_content": "\nया कॅप्टनने विमान बनवलयं; प्रवासाचे स्वप्नही नजरेच्या टप्प्यात\nलवकरच उर्वरित चाचण्याही पूर्ण होऊन भारतीय बनावटीचं पहिलं विमान आपली गुणवत्ता सिद्ध करेल, असा विश्वास भारतीय बनावटीचे पहिले विमान बनविणारे कॅप्टन अमोल यादव यांनी व्यक्त केला.\nढेबेवाडी (जि. सातारा) : \"विमान बनवलं असले तरी त्याच्या पंखांमध्ये मदत, प्रोत्साहन आणि शुभेच्छांचं बळ तुम्हीच सर्वांनी भरलंय. लवकरच उर्वरित चाचण्याही पूर्ण होऊन भारतीय बनावटीचं पहिलं विमान आपली गुणवत्ता सिद्ध करेल, असा विश्वास भारतीय बनावटीचे पहिले विमान बनविणारे कॅप्टन अमोल यादव यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य माणसाचे विमान प्रवासाचे स्वप्न अगदीच नजरेच्या टप्प्यात असताना त्याच्या पूर्ततेसाठी शासनाच्या भक्कम पाठबळाची आवश्‍यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.\nधुळे विमानतळ��वर नुकतीच अमोल यादव यांच्या विमानाने पहिली चाचणी पूर्ण केली. ढेबेवाडी विभागातील सळवे (ता. पाटण) हे त्यांचे मूळगाव. श्री. यादव म्हणाले, \"1997 पासून मी विमान तयार करण्याचा प्रयत्न करत होतो. तिसऱ्या प्रयत्नानंतर 2009 मध्ये त्यात खऱ्या अर्थाने यश आले. सर्वसामान्य कुटुंबातील माणसासाठी हे आर्थिक धाडस खूप मोठे होते. या काळात आम्ही कुटुंबीयांनी खूप हाल सोसले. रस्त्यावर येण्यासारखी परिस्थिती आलेली असतानाही कुणीही डगमगलो नाही. अनेकांनी मदत, प्रोत्साहन व कौतुकाचे पाठबळ दिले. त्यातूनच हे स्वप्न सत्यात आले. 2016 मध्ये मेक इन इंडियामध्ये हे विमान प्रदर्शित केले. 2019 मध्ये परमिट टू फ्लाय मिळाले. नुकतीच एक चाचणी यशस्वी झाली. आणखी दोन दिवसांच्या दोन चाचण्या आहेत. त्यातील विमान दोन हजार फूट उंचीवर नेणे व एका विमानतळावरून दुसऱ्या विमान तळावर उड्डाण करणे, ही चाचणी खूप महत्त्वाची आहे. चाचणीदरम्यान पायलट व तंत्रज्ञ अशा दोनच व्यक्ती विमानात असतात. मी तयार केलेले विमान सहा आसनी व विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. भारतातील उपलब्ध धावपट्ट्यांवर ते उतरू शकते. ते थांबलेल्या ठिकाणी धावपळ करत विशिष्ट पेट्रोल पोचविणेही आवश्‍यक नाही. उपलब्ध पेट्रोलवरसुद्धा ते चालू शकेल, अशी इंजिनची रचना केली आहे.''\nमोठ्या विमानांच्या सेवेवर मर्यादा असतात. त्यांना मोठ्या धावपट्ट्या लागतात. प्रवासी संख्या कमी झाल्यावर फायदा-तोट्याचा विचार केल्याने विमान सेवा विस्कळित होते. त्या तुलनेत लहान विमानांची सेवा किती तरी पटींनी फायदेशीर ठरते. इंग्रजी राजवटीत अशी सेवा विस्तारलेली होती. मात्र, नंतरच्या काळात छोटी विमाने गायब झाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत विमान निर्मितीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत शासन आणि माझ्यात करार झाला. आता त्याला गती मिळाली तर सर्वसामान्यांचे विमान प्रवासाचे आणि देशातील विमान सेवा विस्तारण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल, अशी माहिती त्यांनी दिली.\nविमान बनविणे हे एकट्याचे काम नाही. सरकारचीही भक्कम ताकद पाठीमागे लागते. मला राज्यकर्त्यांकडे त्याबाबतीत सकारात्मकता दिसली. मात्र, ज्यांच्या हातात खरी सूत्रे आहेत, त्या सरकारी बाबूंची अनास्था अडथळे वाढवत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.\nविविध देशांमध्ये छोट्या प्रव���सी विमानांना विशेष प्राधान्य आहे. सर्वसामान्य माणसाचे विमान प्रवासाचे स्वप्न अशाच विमानांद्वारे पूर्ण होऊ शकते. हवाई सेवा विस्तारण्याबरोबरच व देश-राज्यांच्या विकासात ही विमाने महत्त्वपूर्ण योगदान देतील.\n- कॅप्टन अमोल यादव\n(संपादन ः संजय साळुंखे)\nक्रेझी किया रे... हा टॅटू आर्टिस्ट ठरतोय युवकांत हिट\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशेतकरी संघटनांचा आज भारत बंद; बळीराजासाठी सर्वविरोधी पक्ष एकवटले\nनवी दिल्ली - केंद्र सरकारच्या विविध कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटनांनी उद्या (ता. २५) भारत बंदची हाक...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 25 सप्टेंबर\nपंचांग - शुक्रवार - अधिक अश्‍विन शु.9, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.28, चंद्रोदय स. 8.04, चंद्रास्त रा. 8.21,...\nभाष्य : भारत आणि आखातातील नवे आयाम\nअरब देशांशी भारताची प्रतिकूल परिस्थितीतही जवळीक वाढते आहे; तर पाकिस्तान त्यांच्यापासून दुरावत आहे. सुन्नीपंथीय मुस्लिम राष्ट्रांना इराणचे शियापंथी,...\nगेल्या पाच वर्षांपासून परतीच्या मॉन्सूनचे वेळापत्रक बदलले\nपुणे - देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक हजेरी लावलेल्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात सुरू होणार आहे. सध्या अनेक...\nअधिक मास म्हणजे नेमकं काय; तो कसा मोजला जातो\nनागपूर - नुकताच पितृपक्ष संपून अधिक मास सुरू झालाय. या काळात अनेकजण धार्मिकतेकडे झुकलेले पाहायला मिळतात. अनेकजण व्रतवैकल्य करताना दिसतात. याला काही...\nहवामानबदल : तंत्रज्ञानातील आवश्‍यक सांधेबदल\nहवामानबदल रोखण्यामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका ही, तो अक्राळविक्राळ होण्यामध्येही प्रमुख असल्यामुळेच अधिक महत्त्वाची ठरते, हे निश्‍चित. प्रत्यक्षात तशी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tablets/sanguine-tempered-glass-back-cover-good-quality-combo-candy-soft-flexible-case-for-samsung-galaxy-j4-plus-price-prS8r4.html", "date_download": "2020-09-25T02:56:22Z", "digest": "sha1:4GEFNX2DETMNENKDHKJ7KWPVLGKBVVDY", "length": 13544, "nlines": 250, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सांगूइने टेम्परेड ग्लास बॅक कव्हर गुड Quality कॉम्बो कँडी सॉफ्ट फ्लेक्सिबल कोइ फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज४ प्लस सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nसांगूइने टेम्परेड ग्लास बॅक कव्हर गुड Quality कॉम्बो कँडी सॉफ्ट फ्लेक्सिबल कोइ फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज४ प्लस\nसांगूइने टेम्परेड ग्लास बॅक कव्हर गुड Quality कॉम्बो कँडी सॉफ्ट फ्लेक्सिबल कोइ फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज४ प्लस\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसांगूइने टेम्परेड ग्लास बॅक कव्हर गुड Quality कॉम्बो कँडी सॉफ्ट फ्लेक्सिबल कोइ फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज४ प्लस\nसांगूइने टेम्परेड ग्लास बॅक कव्हर गुड Quality कॉम्बो कँडी सॉफ्ट फ्लेक्सिबल कोइ फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज४ प्लस किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सांगूइने टेम्परेड ग्लास बॅक कव्हर गुड Quality कॉम्बो कँडी सॉफ्ट फ्लेक्सिबल कोइ फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज४ प्लस किंमत ## आहे.\nसांगूइने टेम्परेड ग्लास बॅक कव्हर गुड Quality कॉम्बो कँडी सॉफ्ट फ्लेक्सिबल कोइ फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज४ प्लस नवीनतम किंमत Jul 21, 2020वर प्राप्त होते\nसांगूइने टेम्परेड ग्लास बॅक कव्हर गुड Quality कॉम्बो कँडी सॉफ्ट फ्लेक्सिबल कोइ फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज४ प्लसऍमेझॉन उपलब्ध आहे.\nसांगूइने टेम्परेड ग्लास बॅक कव्हर गुड Quality कॉम्बो कँडी सॉफ्ट फ्लेक्सिबल कोइ फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज४ प्लस सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 229)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसांगूइने टेम्परेड ग्लास बॅक कव्हर गुड Quality कॉम्बो कँडी सॉफ्ट फ्लेक्सिबल कोइ फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज४ प्लस दर नियमितपणे बदलते. कृपया सांगूइने टेम्परेड ग्लास बॅक कव्हर गुड Quality कॉम्बो कँडी सॉफ्ट फ्लेक्सिबल कोइ फॉर सॅमसंग गॅलॅ��्सय ज४ प्लस नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसांगूइने टेम्परेड ग्लास बॅक कव्हर गुड Quality कॉम्बो कँडी सॉफ्ट फ्लेक्सिबल कोइ फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज४ प्लस - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसांगूइने टेम्परेड ग्लास बॅक कव्हर गुड Quality कॉम्बो कँडी सॉफ्ट फ्लेक्सिबल कोइ फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज४ प्लस वैशिष्ट्य\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nView All फ्लेक्सिबल टॅब्लेट्स\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nसांगूइने टेम्परेड ग्लास बॅक कव्हर गुड Quality कॉम्बो कँडी सॉफ्ट फ्लेक्सिबल कोइ फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज४ प्लस\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://aplashearbazarmarathi.blogspot.com/2012/10/blog-post.html", "date_download": "2020-09-25T02:19:58Z", "digest": "sha1:VYIBIKPRTDY3QFQG5CJCT4SGVB4HZJKW", "length": 4767, "nlines": 35, "source_domain": "aplashearbazarmarathi.blogspot.com", "title": "apla shear bazar marathi: इन्ट्राडे करा", "raw_content": "\nगुरुवार, २५ ऑक्टोबर, २०१२\nआपली वेबसाईट, मराठी माणसाने इन्ट्राडे करून कसे पैसे कमवावेत याचे मार्गदर्शन करणार आहे.\nइन्ट्राडे करताना खालील नियम जरूर लक्षात घ्या.\n१. ताकाला जाऊन भांडे लपविण्यात काही अर्थ नाही, त्याप्रमाणे इन्ट्राडे हा शेअर बाजारातील जुगार आहे. म्हणून ज्याप्रमाणे जुगारी आपला टेबल निवडतो त्याप्रमाणे इन्ट्राडे करताना, ज्या शेअर मध्ये जास्त उलाढाल होते, मात्र कमी डिलीव्हरी होते त्या शेअरमध्ये इन्ट्राडे करावी.\n२. सी.एन.बी.सी.आवाज / झी बिझनेस वर २०-२० तथा १० का दम वगैरे शेराची टिप्स दिली जाते; परंतु तुम्हाला जर टीप दिलेल्या शेअर व्यतिरिक्त अन्य शेरामध्ये इन्ट्राडे करायची असेल तर तुम्ही काय कराल\nअशा वेळी आमची वेबसाईट तुम्हाला मदत करण्यास तयार आहे.\n३. इन्ट्राडे म्हणजे काय\nशेअर मार्केटमध्ये खेळला जाणारा इन्ट्राडे हा वक जुगारच आहे. यामध्ये चांगली गोष्ट अशी की, यात हरण्याचे व जिंकण्याचे शक्यता छापा-काटा प्रमाणे ५०-���० % असते. छापा-काटा करताना ज्याप्रमाणे नाणे वर उडविले असता नाण्याचा स्विंग, हवा, वगैरे अंदाज करून अआप्न छापा काटा निवडतो व जिंकण्याचे कांस वाढवतो. त्याचप्रमाणे इंत्रादेम्ध्येही शेअर चढेल की प्देल्याचे काही ठोकताळे बांधून आपण शेअरची खरेदी किंवा विक्री करतो.\n४. इंत्रादेचे फायदे :\nइन्ट्राडे मध्ये फार कमी ब्रोकरेज असते.\nअगदी १० हजार रु. लावून एक लाखाची खरेदी-विक्री करू शकतो. म्हणजे ब्रोकर आपल्याला १ लाखापर्यंत एकस्प्लोजर देतो. त्यामुळे कमी पैशात जास्त नफा कमविता येतो.\nद्वारा पोस्ट केलेले कोंडीराम झेंडे येथे १:३७ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/no-fraud-sushants-bank-account-clearification-forensic-audit-report-335255", "date_download": "2020-09-25T03:38:49Z", "digest": "sha1:XFEJHPVB7QJZR3NJED4VYPRRIEL4B355", "length": 15540, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "सुशांतच्या बॅंक खात्यातून कोणताही गैरव्यवहार नाही; फॉरेन्सिक ऑडिटच्या अहवालातून स्पष्ट | eSakal", "raw_content": "\nसुशांतच्या बॅंक खात्यातून कोणताही गैरव्यवहार नाही; फॉरेन्सिक ऑडिटच्या अहवालातून स्पष्ट\nअभिनेता सुशांतसिंह याच्या बॅंक खात्यातून रिया चक्रवर्तीच्या खात्यात कुठलाही व्यवहार झाला नसल्याचे फॉरेन्सिक ऑडिटच्या (न्यायवैद्यक लेखापरीक्षण) अहवालातून स्पष्ट झाले आहे. सुशांतच्या बॅंक खात्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम वळवल्याचे आरोप करण्यात आले होते. या आरोपामुळे मुंबई पोलिसांनी सुशांतच्या सर्व व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट केले होते.\nमुंबई : अभिनेता सुशांतसिंह याच्या बॅंक खात्यातून रिया चक्रवर्तीच्या खात्यात कुठलाही व्यवहार झाला नसल्याचे फॉरेन्सिक ऑडिटच्या (न्यायवैद्यक लेखापरीक्षण) अहवालातून स्पष्ट झाले आहे.\nसुशांतच्या बॅंक खात्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम वळवल्याचे आरोप करण्यात आले होते. या आरोपामुळे मुंबई पोलिसांनी सुशांतच्या सर्व व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट केले होते. सोमवारी (ता. 17) हा अहवाल वांद्रे पोलिसांकडे सोपवण्यात आला. या अहवालामध्ये सुशांतच्या खात्यातून कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.\nक्लिक करा : रिया चक्रवर्तीच्या लिगल टीमचा नवीन जबाब; सुशांतच्या बहिणीवर केले आरोप\nअभिनेता सुशांतसिंहने 14 जूनला आत्महत्या केल्यानंतर त्याच्या तीन बॅंक खात्यातून मोठ्या प्रमाणावर रक्कम इतर खात्यात वळवल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी सुशांतच्या वडिलांनी पाटण्याच्या (बिहार) राजीव नगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रारही दाखल केली होती.\nसुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीत सुशांतच्या खात्यातून पैसै काढल्याचा आरोप करण्यात आला होता. यात सुशांतच्या बहिणींनी रिया चक्रवर्तीवर संशय व्यक्त केला. त्यानंतर बिहार पोलिसांच्या पथकाने मुंबईत येऊन बॅंक खात्यांची चौकशी केली होती. ईडीने या व्यवहाराची चौकशी सुरू केली आहे.\nनक्की वाचा : सुशांतच्या मृत्यूनंतर चर्चेत आलेल्या मिस्ट्री गर्लचा झाला खुलासा\nया प्रकरणात आरोप-प्रत्यारोप वाढल्याने मुंबई पोलिसांनी सुशांतच्या आर्थिक व्यवहाराच्या तपासासाठी फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक केली होती. यामध्ये सुशांतच्या करिअरच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंतच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात आली.\nक्लिक करा : श्रीलंकन ब्युटी जॅकलीन महाराष्ट्राच्या प्रेमात; पालघरमधील दोन गावे घेतली दत्तक\nमात्र तपासात कुठलेही आक्षेपार्ह व्यवहार झाल्याचे आढळून आले नाही. कामगारांचे वेतन, घरभाडे आणि इतर खर्चाचा तपशील या अहवालामध्ये देण्यात आला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपरीक्षांच्या आधी महाविद्यालयांना नमुना प्रश्नपत्रिका आणि मॉक परीक्षा बंधनकारक\nमुंबई : अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार परीक्षेपूर्वी महाविद्यालयांनी...\nमान्सून शेवटच्या टप्प्यात पोहोचला, पुढील आठवड्यापासून परतीचा प्रवास सुरु होणार\nमुंबई, ता.24 : देशात मान्सून शेवटच्या टप्प्यात पोहचला आहे. पुढील आठवड्यापासून परतीचा प्रवसा सुरु होणार आहे. तर, मुंबईतून 8 ऑक्टोबरच्या आसपास मान्सून...\nमोनिकाचा उपचारांना चांगला प्रतिसाद, फक्त व्हिडिओ कॉलवरुनच रोज माय-लेकीची भेट\nमुंबई, 24: मुंबईत लोकल ट्रेन अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मुंबईच्या मोनिका मोरेला नवे हात मिळाले. 28 ऑगस्ट 2020 रोजी मोनिकावर मुंबईच्या ग्लोबल...\nमुंबई महापालिकेतील विविध समित्यांच्या निवडणूक लागल्यात\nमुंबई,ता.24: मुंबई महानगपालिकेच्या समित्यांच्या निवडणुका 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. कॉग्रेसने अद्याप भुमिका स्पष्ट न केल्याने आत...\nअग्रलेख : टीआरपीचा ‘अंमल’\nगेल्या काही दिवसांत अंमली पदार्थांच्या गैरव्यवहारात गुंतलेल्या काही सिने-अभिनेत्रींची नावे एका पाठोपाठ एक अचानक बाहेर येऊ लागली आहेत. यात दीपिका...\nआजऱ्यातील चोवीस गावे कोरोनापासून दूर\nआजरा : 8 मे रोजी आजरा तालुक्‍यात शिरकाव केलेला कोरोना अद्याप थांबलेला नाही. तालुक्‍यातील 72 गावांत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. काही गावांत समूह...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/kabaddi/air-india-clinches-ganesh-trophy-11684", "date_download": "2020-09-25T04:26:19Z", "digest": "sha1:IXWT4NHXFOVKZM75623ZX2O4TKW5JFM2", "length": 7483, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "गणेश करंडकावर एअर इंडियाने कोरले नाव | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nगणेश करंडकावर एअर इंडियाने कोरले नाव\nगणेश करंडकावर एअर इंडियाने कोरले नाव\nBy मुंबई लाइव्ह टीम कबड्डी\nपुण्यातील 'दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट'तर्फे आयोजित कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामना पुरूष विभागातील एअर इंडिया व आयकर मुंबई यांच्यात खेळला गेला. या सामन्यात एअर इंडिया संघाने आयकर संघावर 46-21 अशी मात करीत गणेश करंडकावर आपले नाव कोरले.\nमध्यंतराला एअर इंडिया संघाकडे 29-10 अशी आघाडी होती. मध्यंतरापूर्वी एअर इंडियाच्या सिद्धार्थ देसाई व मोनू याने आक्रमक चढाया करीत मैदान दणाणून सोडले. विकास काळे व उमेश म्हात्रे यांनी काही चांगल्या पकडी घेतल्याने एअर इंडियाने 11 व्या मिनिटाला व 19 व्या मिनिटाला आयकर संघावर लोन चढवत निर्णायक आघाडी केली.\nएअर इंडियाच्या सिद्धार्थ देसाईने मध्यंतरानंतरही आपले आक्रमण सुरू ठेवले. त्याचे हे आक्रमण आयकरला थोपविणे अवघड जात होते. एअर इंडियाने मध्यंतरानंतर 13 व्या मिनिटाला आणखी एक लोण चढवत सामना जिंकला. आयकर संघाच्या निलेश साळुंके याने चांगला प्रतिकार केला, तर तुषार पाटील व कृष्णा मदने यांनी चांगल्या पकडी घेतल्या.\n७३ एसटी बेस्टच्या ताफ्यात दाखल\nआकडा कमी होताच पोलिसांची दोन कोविड सेंटर बंद\nमुंबईत कोरोनाचे २ हजार १६३ नवे रुग्ण, ५४ जणांचा मृत्यू\nराज्यात १९ हजार १६४ नवे रुग्ण, ४५९ जणांचा दिवसभरात मृत्यू\nगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n'नमस्ते' म्हणत अ‍ॅपलचे पहिले ऑनलाईन स्टोअर लाँच\nमाजी आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू, समालोचक डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबईचे वानखेडे स्टेडियम लवकरच पर्यटनासाठी खुले होऊ शकते\nमुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्डचा अनोखा विक्रम\n'मुंबई'चा कर्णधार रोहित शर्माच्या नावे नव्या विक्रमाची नोंद\nरोहितची अर्धशतकी खेळी, 'केकेआर' विरुद्धच्या सामन्यात 'मुंबई'चा दमदार विजय\nसनराईज हैदराबादला धक्का, अष्टपैलू खेळाडू संघाबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/01/mamata-banarjee-modi.html", "date_download": "2020-09-25T02:57:17Z", "digest": "sha1:GA6Z2O7GG273CNR7B6AD4NJHDJPXRF3G", "length": 13391, "nlines": 101, "source_domain": "www.esuper9.com", "title": "केंद्राच्या योजनांवर ममता सरकारची अंमलबजावणी नाही - esuper9", "raw_content": "\nHome > खळबळ जनक > राजकारण > केंद्राच्या योजनांवर ममता सरकारची अंमलबजावणी नाही\nकेंद्राच्या योजनांवर ममता सरकारची अंमलबजावणी नाही\nJanuary 13, 2020 खळबळ जनक, राजकारण\nकेंद्राच्या योजनांवर ममता सरकारची अंमलबजावणी नाही\n“ममता सरकारने आयुष्मान भारत आणि पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या दोन्ही योजना लागू केल्या नाही. मला माहित नाही या योजनांना राज्य सरकार परवानगी देणार की नाही. मात्र, जर ममता सरकारने या योजना लागू केल्या तर लोकांना आरोग्य योजनांशी संबंधित लाभ मिळू शकतील. आम्ही या खासकरुन गरीब, दलित, वंचित, शोषित आणि मागासलेल्यांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या. परंतु बंगालला त्याचा लाभ मिळत नाही, कारण इथल्या सरकारला हे नको आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत . या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोदींनी पश्चिम बंगालमधील भष्ट्राटचाराच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर निशाणा साधला. कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या 150 स्थापना दिनी मोदी म्हणाले, ममता दीदी केंद्राच्या योजनांना लागू करत नाहीत, कारण या योजनांमध्ये त्यांना नाही कट मिळत, नाही सिंडिंकेट काम करत .\n“आयुष्मान योजनेअंतर्गत 75 लाख लोकांनी लाभ घेतला आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत पश्चिम बंगालमधील 90 लाख लोकांना याचा लाभ मिळाला आहे. यातही 35 लाखाहून अधिक भगिनी आदिवासी आणि दलित आहेत”, असंही मोदी म्हणाले.\nयावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोलकाता पोर्टचं नाव बदलून श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट करत असल्याचीही घोषणा केली. “कोलकाताचं हे पोर्ट औद्योगिक, अध्यात्मिक आणि स्वावलंबनाचं प्रतीक आहे. हे पोर्ट आता 150 व्या वर्षात प्रवेश करत आहे, या निमित्ताने याला नवीन भारताच प्रतीक बनवणे गरजेचं आहे. आजच्या या प्रसंगी मी बाबासाहेब आंबेडकरांनाही स्मरण करतो, त्यांना नमन करतो”, असं मोदी म्हणाले.\nममता बॅनर्जींवर निशाणा साधत मोदी म्हणाले, “शेतकरी सम्मान योजनेअंतर्गत 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 43,000 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले. कोणी मध्यस्थ नाही, सिडिंकेट नाही आणि जेव्हा थेट मदत मिळते तेव्हा कट मिळत नाही, सिंडिकेट चालत नाही, मग अशा योजना का लागू करणार. देशातील 8 कोटी शेतकऱ्यांना इतकी मोठी मदत, पण बंगालच्या शेतकऱ्यांना ती मिळाली नाही याचं मला नेहमी दु:ख असेल. मी देवाकडे प्रार्थना करतो की धोरण निर्मात्यांनाना देव सद्बुद्धी देवो आणि आजारीपणात गरिबांची मदत करण्यासाठी आयुष्मान भारत योजना आणि शेतकऱ्यांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी शेतकरी सम्मान योजनेचा मार्ग मोकळा व्हावा. त्यांना याचा लाभ मिळावा. ”\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/photo-gallery/belapur-kharkopar-railway-line/123199/", "date_download": "2020-09-25T03:48:54Z", "digest": "sha1:YU3O26MAUWNVCQGD2NTVD6DLGEZN5JLU", "length": 5049, "nlines": 107, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Belapur-Kharkopar railway line", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर फोटोगॅलरी बेलापूर-खारकोपर रेल्वे मार्गावर जमीन खचली\nबेलापूर-खारकोपर रेल्वे मार्गावर जमी�� खचली\nबेलापूर -खारकोपर रेल्वे मार्गावर नाल्या शेजारील जमीन खचल्याने रेल्वे रुळला धोका निर्माण झाला होता, एका नागरिकांनी याचा व्हेएडिओ काढून फेसबुक ला टाकल्या नंतर लगेचच त्याची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nPhoto: काय आहे ”माझे कुटुंब माझी जबाबदारी\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/raise-the-right-shackle-cycle-track/articleshow/66108648.cms", "date_download": "2020-09-25T04:38:25Z", "digest": "sha1:CXCRH7HYTC6LPGI2KNPKO3LWUI6SIASQ", "length": 12533, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउजव्या कालव्यालगत सायकल ट्रॅक उभारावा\n'नाशिक सायकलिस्ट'चे मुख्यमंत्र्यांना साकडे म टा...\n'नाशिक सायकलिस्ट'चे मुख्यमंत्र्यांना साकडे\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nशहरातील ३२ किलोमीटर मार्गाच्या नाशिक उजवा तट कालवा येथे सिटी बससाठी ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे. त्यामुळे या मार्गावर सिटी बस ट्रॅकऐवजी सायकल ट्रॅक उभारावा, अशी मागणी नाशिक सायकलिस्टतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.\nसायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया व सदस्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयात नुकतीच भेट घेत मागणीचे निवेदन दिले. उजवा तट कालव्यालगत महापालिकेने जॉगिंग ट्रॅक उभारला आहे. आता या ठिकाणी सिटीबससाठी विशेष रस्ता बनविण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, त्यासाठी येथील हजारो वृक्षांची कत्तल होईल. त���यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होईल. त्यामुळे या मार्गावर सायकल ट्रॅक उभारावा अशी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देतेप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, माजी नगरसेवक कुणाल वाघ, नाशिक सायकलिस्टचे उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.\nसायकल चळवळीला मिळेल बळ\nशहरात सायकल चळवळ जोर धरत आहे. पुण्यात महापालिकेने विशेष ट्रॅक तयार केला आहे. असे असताना नाशिकमध्ये मात्र सायकलिंगसाठी अशी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे उजव्या तट कालव्यालगत सायकल ट्रॅक उभारल्यास सायकल चळवळीला बळ मिळेल. सायकलप्रेमींना हक्काचा सायकल ट्रॅक मिळून सुरक्षितताही प्रदान होईल, अशी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी, 'वॉक विथ कमिशनर' या उपक्रमात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सायकल प्रेमींनी अशी मागणी केली होती. त्यांनीही या प्रस्तावाबाबत सकारात्मकता दर्शविल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n ४८ दिवसांत पार केले पृथ्वी ते...\nमराठा आरक्षण: सांगलीच्या पाटलांचा कोल्हापूरच्या पाटलांन...\nमास्क न घालता पुजाऱ्यानं काढला सेल्फी; गुन्हा दाखल...\nभरवस्तीत अवतरला लाखात एक ‘अल्बिनो’...\n नाशिक सोडताना विश्वास नांगरे-पाटील भा...\nअशोक चव्हाणांचा भाजपवर हल्लाबोल महत्तवाचा लेख\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nऔरंगाबाद'ड्युटीवर वर्दीसह डोक्यावर टोपी अन् हातात काठी आवश्यक'\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nमुंबईएकनाथ शिंदेंना करोना; आदित्य ठाकरे यांनी केलं 'हे' ट्वीट\nपुणेऑक्सिजनवरील रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या; एफडीएची रुग्णालयांना तंबी\nदेशLIVE भारत बंद : कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावर\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nनागपूरजागतिक संततिप्रतिबंधक दिन; राष्ट्रीय कुटुंब पाहणीत राज्यातील जळजळीत वास्तव उघड\nपुणेपुण्यातील हॉटेलांमधून रात्री सातनंतरही मिळणार पार्सल\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nफॅशनदेबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nकार-बाइकपुन्हा महाग झाली BS6 Renault Triber, जाणून घ्या नवी किंमत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/messi-of-the-marine-world-anand-mahindra-loves-this-fish/", "date_download": "2020-09-25T03:43:41Z", "digest": "sha1:IZQP6ZF6IZM4ASTLNIYFRXNKIQW3AQKH", "length": 14905, "nlines": 159, "source_domain": "www.saamana.com", "title": "व्हिडीओ: मेस्सीला थक्क करेल असा गोल पाहिला का? | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\nरुग्ण दुपटीचा कालावधी सात दिवसांनी वाढला, पालिकेच्या कोरोना लढ्याला यश\nअखेर बेस्टच्या मदतीला लाल परी आली, 76 एसटी बसेस मुंबईत गर्दीच्या…\nरेड लाईट भाग खुले केल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची भीती\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल…\nफारुख अब्दुल्लांचे विषारी फूत्कार; कश्मिरींना हवे चीनचे शासन, स्वत:ला हिंदुस्थानी मानत…\nकेजरीवाल म्हणतात… दुसरी लाट येऊन गेली\nनवीन लँड रोव्‍हर डिफेण्‍डरचा होणार डिजिटल लाँच, बुकिंग सुरु\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\n कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम\n17 वर्षांखालील महिलांचा फुटबॉल वर्ल्ड कप पुन्हा पुढे ढकलणार\nIPL 2020 – बंगळुरूचा 97 धावांनी दारुण पराभव, पंजाबने विजयाचे खाते…\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nठसा – मामासाहेब घुमरे\nमुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nदमदार बॅटरी अन कॅमेरासह Moto E7 Plus हिंदुस्थानमध्ये लॉन्च, किंमत फक्त…\nMaruti Suzuki देतेय टॉपच्या मॉडेलवर 50 हजारांपर्यंत सूट, जाणून घ्या\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nव्हिडीओ: मेस्सीला थक्क करेल असा गोल पाहिला का\nसोशल मीडियावर सध्या फिफा फुटबॉलची धूम सुरू आहे. फुटबॉल संदर्भातील धम्माल व्हिडीओ व्हायरल होताना दिसून येत आहेत. असाच एक व्हि़डीओ मेहेंद्रा कंपनीच्या मालकांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत एक मासा गोल करताना दिसत आहे.\nमहिंद्रा यांनी व्हिडीओ पोस्ट करताना म्हटलं आहे की, माझं वंडरबॉक्स वॉट्सअॅप माझ्यासाठी काय घेऊन येईल हे माहिती नाही.परंतु या व्हिडीओतील मासा हा समुद्रराज्यातील मेस्सी आहे.\nहा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सगळीकडे या समुद्री मेस्सी माशाची चर्चा रंगली आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग, सचिनला मागे सोडलं\nरुग्ण दुपटीचा कालावधी सात दिवसांनी वाढला, पालिकेच्या कोरोना लढ्याला यश\nअखेर ���ेस्टच्या मदतीला लाल परी आली, 76 एसटी बसेस मुंबईत गर्दीच्या मार्गावर धावणार\nरेड लाईट भाग खुले केल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची भीती\nसच कहूं तो… पुस्तकातून उलगडणार नीना गुप्ता यांचा जीवनप्रवास\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे टीकास्त्र\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nशेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगारही रस्त्यावर येणार\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,...\nरुग्ण दुपटीचा कालावधी सात दिवसांनी वाढला, पालिकेच्या कोरोना लढ्याला यश\nअखेर बेस्टच्या मदतीला लाल परी आली, 76 एसटी बसेस मुंबईत गर्दीच्या...\nरेड लाईट भाग खुले केल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची भीती\nसच कहूं तो… पुस्तकातून उलगडणार नीना गुप्ता यांचा जीवनप्रवास\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल...\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nशेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगारही रस्त्यावर येणार\nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना\nसाडेपाच हजारांत मिळणार प्लाझ्मा, सिटीस्कॅनही दोन हजार रुपयांत\nअकरावी, बारावीची वाढीव फी घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा\nया बातम्या अवश्य वाचा\nनव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,...\nरुग्ण दुपटीचा कालावधी सात दिवसांनी वाढला, पालिकेच्या कोरोना लढ्याला यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://gpratnagiri.org/admission4.html", "date_download": "2020-09-25T02:37:05Z", "digest": "sha1:Z2X5E6ONZB4CXD7BSRZ3VXF5N7PAAWGT", "length": 2617, "nlines": 60, "source_domain": "gpratnagiri.org", "title": " Government Polytechnic, Ratnagiri", "raw_content": "\n(शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी कॅरी फॉरवर्ड विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी सूचना)\nसंस्थेतील विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2020 -21 करिता कॅरी फॉरवर्ड विद्यार्थ्यांचे दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे रजिस्ट्रेशन करणेबाबत कळविण्यात आलेले आहे. तरी सोबत जोडलेल्या यादीतील विद्यार्थी हे कॅरी फॉरवर्ड अंतर्गत पात्र असून सदर विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये नियमित प्रवेश निश्चित करण्यासाठी संस्थेच्या वेबसाईटवर दिलेल्या गुगल फॉर्मवर नोंदणी करणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%B2%E0%A4%A1%E0%A4%AE_%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2020-09-25T04:32:09Z", "digest": "sha1:7U7O6FTZBT6LB6QGISIFCHCCPK65QQU5", "length": 5171, "nlines": 67, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ॲडम गिलख्रिस्ट - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपूर्ण नाव ॲडम क्रेग गिलख्रिस्ट\nजन्म १४ नोव्हेंबर, १९७१ (1971-11-14) (वय: ४८)\nबेलिंगन, न्यू साउथ वेल्स,ऑस्ट्रेलिया\nउंची १.८६ मी (६ फु १ इं)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक\nएकदिवसीय शर्ट क्र. १८\n१९९२–१९९४ न्यू साउथ वेल्स\n२०११–present किंग्स XI पंजाब\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लिस्ट अ\nसामने ९६ २८७ १९० ३५५\nधावा ५,५७० ९,६१९ १०,३३४ ११,२८८\nफलंदाजीची सरासरी ४७.६० ३५.८९ ४४.१६ ३४.९४\nशतके/अर्धशतके १७/२६ १६/५५ ३०/४३ १८/६३\nसर्वोच्च धावसंख्या २०४* १७२ २०४* १७२\nचेंडू – – – १२\nगोलंदाजीची सरासरी – – – –\nएका डावात ५ बळी – – – ०\nएका सामन्यात १० बळी – – – n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी – – – ०/१०\nझेल/यष्टीचीत {{{झेल/यष्टीचीत१}}} {{{झेल/यष्टीचीत२}}} {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\n४ मार्च, इ.स. २००८\nदुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)\nऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nLast edited on २६ डिसेंबर २०१८, at १३:४७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ डिसेंबर २०१८ रोजी १३:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार��क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/04/online-robberies.html", "date_download": "2020-09-25T02:43:57Z", "digest": "sha1:4NJWNEVNHOX25FIWEBOFC2QGVXY2CAFN", "length": 13608, "nlines": 102, "source_domain": "www.esuper9.com", "title": "कोरोनाच्या संकटात ऑनलाईन लुटारुंचा धुमाकूळ - esuper9", "raw_content": "\nHome > Corona > कोरोनाच्या संकटात ऑनलाईन लुटारुंचा धुमाकूळ\nकोरोनाच्या संकटात ऑनलाईन लुटारुंचा धुमाकूळ\nकोरोनाच्या संकटात ऑनलाईन लुटारुंचा धुमाकूळ\nकोरोनाच्या संकटात ऑनलाइन लुटारूंनी धुमाकूळ घातला आहे. देशात सायबर क्राइमच्या प्रकरणात दुप्पटीनं वाढ झाल्याचं सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्सच्या संशोधनातून समोर आलं आहे. सध्या लॉकडाऊनमुळे अवघं जग इंटरनेटवर अवलंबून आहे. बहुतांश लोकं वर्क फ्रॉम होम करतायत. त्यामुळे बड्या कंपन्यांपासून ते अगदी सामान्य व्यक्तीपर्यंत कोणीही सायबर गुन्हेगारीचा शिकार होण्याची शक्यता वाढली आहे.\nजानेवारीपासून कोविड थीमवर आधारित सायबर हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या चार महिन्यात देशात 12 लाख कोविड संबंधित हाय रिक्स डोमेन्स तयार झाले. तर जवळपास 16 लाख घोटाळ्यांची नोंद झाली आहे. बँका, वित्तीय संस्था, आरोग्य सेवा कंपन्या, सरकारी संस्थांना याचा धोका अधिक आहे. WHO सारख्या आंतराष्ट्रीय संस्थेवरही मागील महिन्याभरात दुप्पट सायबर हल्ले झाल्याची बाब समोर आलेली आहे.\nमायक्रोसॉफ्ट क्लाउड टूल्स, स्काईप, झूम, इमेल्स, ऑनलाइन व्यवहार हॅकर्सच्या टार्गेटवर आहेत. लघू व मध्यम उद्योगांना सायबर गुन्ह्यांचा सर्वाधिक फटका बसताना दिसतोय. विविध अमिषं दाखवून ऑनलाइन फसवणूक केली जाते. अँटी व्हायरस, अँटी-मालवेयर सॉफ्टवेअर आणि सुरक्षित व्हीपीएन नसल्यास सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक होण्याचा संभाव्य धोका वाढतो, अशी माहिती समोर आली आहे.\nसध्या कोरोनाची भीती दाखवून आपली लाईफ इन्शुरन्स पॉलिसी संपली असून ती त्वरित प्रीमियम रक्कम भरल्यास दंड माफ होईल, प्रीमियम भरण्यासाठी इन्शुरन्स कंपनीचे नाव असलेले बनावट बँक खाते दिलं जातं. बँकांनी तीन महिन्याचे ईएमआय स्थगित करण्याचा पर्याय ग्राहकांना देऊ केला आहे. ईएमआय स्थगित करायचे आहेत का अशी विचारणा केली जाते. ग्राहकांकडून बँक खात्याचा तपशील मागवला जातो, शिवाय मोबाईलवर वन टाइम पासवर्ड पाठवला जातो. तो फोनवर सांगा असे ग्राहकांना सांगून ग्राहकांच्या खात्यातून पैसे लांबविले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांच्या तपासामध्ये समोर आल्या आहेत. त्यामुळे सावधान राहणे गरजेचं आहे. अन्यथा कोरोनाच्या संकटात आपले खाते रिकामे झाल्यास त्यात आश्चर्य वाटायला नको त्यामुळे काळजी घ्या.\nलॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर काय बरोबर नको ते मेसेज व्हायरल करणाऱ्यांनीची जणू फौजच तयार झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्यांदा 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला तर त्यानंतर पुन्हा 3 मे पर्यंत दुसरा लॉकडाऊन घोषित केला आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्त���साठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/column/health/careful-about-varicose-veins/articleshowprint/70374248.cms", "date_download": "2020-09-25T05:12:23Z", "digest": "sha1:ZOCNDSPD6XHEOCKFGXQ6XZYAFHQQP4JU", "length": 4765, "nlines": 22, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "व्हेरिकोज व्हेन्सबाबत हवी दक्षता", "raw_content": "\nडॉ. आशीष धाडस, जनरल सर्जन\nमागील भागामध्ये आपण व्हेरिकोज व्हेन्स होण्याची कारणे आणि त्याची लक्षणे पाहिली. पाय कुरूप दिसणे, पायाला जडत्त्व येणे, सतत दुखणे, घोटा आणि तळपायाला सूज, खाज आणि घोट्याजवळील त्वचेचा रंग नाहीसा होणे, पायात चमक भरणे, मुंग्या येणे ही लक्षणे ही अगदी प्राथमिक स्वरूपाची आहेत. त्यांच्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ही लक्षणे गंभीर रूप धारण करतात आणि पुढे गुंतागुंत वाढत जाते.\nथ्रोम्बोफ्लेबिटिस: म्हणजे सुजलेल्या वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होणे\n-व्हेरिकोज एक्झिमा किंवा डरमॅटिटिज्: त्वचा कोरडी बनते. सतत खाज सुटते. सतत त्वचा नखाने खाजवल्याने तिथे जखम होते. या जखमेतून रक्त येते आणि या वेदना सहन होत नाहीत. हे व्रण जात नाहीत. थकवाही खूप जाणवतो.\nलिपोडरमॅटोस्केरोसिस: या प्रकारामध्ये त्वचा रूक्ष आणि कडक बनते.\nव्हेरिकोज व्हेन्समुळे कोणते त्रास होऊ शकतात\n-रक्तवाहिन्या मोठ्या व वेड्यावाकड्��ा दिसणे.\n-जास्त वेळ उभे राहिल्यास पायाच्या पोटऱ्या व घोट्याला सूज येणे, दुखणे.\n-घोट्याजवळची त्वचा काळसर होणे, खाज येणे व जखमा होणे.\n-पायाला सूज येत असल्यास रक्तप्रवाह सुधारण्यासाठी आठवणीने स्टॉकिंग्स घाला. व्हेरिकोज वेन्समुळे कोलेजीन पेशी कमकुवत व लवचिक होतात. काम बैठ्या प्रकारचे असेल तर पायात स्टॉकिंग्स घालणे केव्हाही लाभदायक आहे.\n-नियमित व्यायाम करा. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारेल. वजन प्रमाणापेक्षा अधिक असेल तर त्याचा दाब पायांवर पडून ही समस्या अधिक वाढते.\n-पायावर कमी दाब येण्यासाठी फ्लॅट अथवा कमी हिल्सच्या चपला वापरा.\nकम्प्रेशन स्टॉकिंग आणि व्यायाम\n-नियमित तीस मिनिटे चालावे व अतिरिक्त वजन उचलणे टाळावे.\n-ही परंपरागत उपचारपद्धती असून यात खराब रक्तवाहिन्या शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात येतात.\n-सोनोग्राफी मशिनच्या सहाय्याने खराब झालेल्या रक्तवाहिन्या शोधून त्यावर अत्याधुनिक लेझर मशिनच्या सहाय्याने लेझर किरणांचा मारा केला जातो.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/kerala", "date_download": "2020-09-25T03:47:37Z", "digest": "sha1:GS6MWJ75UGIABRQ5BZQEPEXLPFAMAR2I", "length": 2912, "nlines": 96, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "kerala", "raw_content": "\nकरोना संक्रमित तरुणीवर अ‍ॅम्ब्युलन्स चालकाचा बलात्कार\nकेरळ विमान दुर्घटना : मृत्यूचा आकडा १८ वर\nकोझिकोडे येथे एअर इंडियाच विमान कोसळलं\nभूस्खलन : 15 मजूरांचा मृत्यू; 60 अडकले\nनाशिकहून वर्षभराच्या प्रवासानंतर महाकाय कंटेनर पोहोचला केरळला...\nमान्सून १ जून ऐवजी ५ जूनला केरळात दाखल होणार\nकोरोना व्हायरस : केरळमध्ये आढळला दुसरा रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chatusutra-news/chatusutra-article-by-shraddha-kumbhojkar-abn-97-2250377/", "date_download": "2020-09-25T02:33:45Z", "digest": "sha1:C6DXX3KVVE27F2CVS4FOUHCGXYKXEZOE", "length": 26417, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "chatusutra article by shraddha kumbhojkar abn 97 | नाशास गोष्ट आली असता कसे न लिहावे? | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nनाशास गोष्ट आली असता कसे न लिहावे\nनाशास गोष्ट आली असता कसे न लिहावे\nआज सर्वाना शिक्षण आणि उपजीविका मि���ावी यासाठी व्यक्तिगत वा शासकीय प्रयत्न चालू आहेत; पण याच वेळी डिजिटल अभावाची दरी आपल्यापुढं आहे..\n‘द डेथ ऑफ सॉक्रेटिस’ (जाक लुई डेव्हिड यांनी, १७८७ साली केलेले चित्र)\nइतिहास राज्यशास्त्र. समाजशास्त्र. अर्थशास्त्र.\nआपण उजेडासोबतच अंधाराच्याही इतिहासाचा आठव ठेवून आपल्या वर्तमान जगण्याच्या अस्सल नोंदी पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचवायला हव्या. आज सर्वाना शिक्षण आणि उपजीविका मिळावी यासाठी व्यक्तिगत वा शासकीय प्रयत्न चालू आहेत; पण याच वेळी डिजिटल अभावाची दरी आपल्यापुढं आहे..\nआजपासून बरोबर १०१ वर्षांपूर्वी- म्हणजे २० ऑगस्ट १९१९ रोजी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानच्या नोकरशाहीला तीन हुकूम दिले. ‘आमची अशी इच्छा आहे की, आमच्या राज्यातील कोणाही इसमाला जनावराप्रमाणे न वागवता मनुष्यप्राण्याप्रमाणे वागवावे..’ या दृष्टीनं शिक्षण आणि आरोग्य खात्यांमध्ये अस्पृश्यांना प्रेमानं, सन्मानानं आणि समतेनं वागवण्यास जे तयार नाहीत त्यांनी राजीनामे द्यावेत, अशी सूचना या हुकमात केलेली होती. खरं तर त्या वर्षीच्या जानेवारीमध्येच याबाबतीत आज्ञा दिलेल्या असतानाही त्या ‘निष्काळजीपणामुळे गहाळ’ झाल्या; परंतु महाराजांनी त्याबाबत भावना व्यक्त केल्यानंतर मात्र या अधिसूचना जारी झाल्या. याबाबतचे मूळ हुकूम डॉ. जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेल्या ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथा’त प्रकाशित केलेले आहेत. शासनकर्त्यांनी कितीही प्रजाहिताची धोरणं आखली, तरी ती मध्येच गहाळ करणाऱ्या निष्काळजी प्रवृत्तींचा हा शतसांवत्सरिक पुरावा ऐतिहासिक महत्त्वाचा आहे. व्यवस्थेच्या उतरंडीविरुद्ध उभं ठाकण्याचे प्रयत्न अदृश्य करून टाकण्याचं काम व्यवस्थेकडूनच कसं केलं जात होतं, ते या सामाजिक स्मृतींमधून समजून घेता येतं.\nविचार गहाळ करण्याची एक दीर्घकालीन परंपरा आपल्या संस्कृतीत आहे, हे मांडणं पूर्वगौरवाच्या पठडीत बसत नाही. पण प्रबोधनकार ठाकरे आपल्या ‘ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास’च्या सुरुवातीला म्हणतात- ‘जेंव्हा एखादें राष्ट्र दिव्याच्या उजेडाचाच इतिहास तेवढा पुढे आणते आणि अंधाराबद्दल जाणूनबुजून अज्ञान दाखवते, तेंव्हा तें राष्ट्र- त्याची प्राचीन संस्कृती कितीही उज्ज्वल असो; नवीन मन्वंतराच्या प्रसादाला पात्र होणे कधीही शक्य नाही असे ठा��� समजावें.’ सोयीस्कर घटनांची आठवण जागती ठेवून गैरसोयीच्या गोष्टींबाबत मात्र स्मृतिभ्रष्टतेनं वागणं हे इतिहासकाराच्या सत्यनिष्ठेला बाधा आणतं. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांच्या न्याय्य हुकमाची आठवण ठेवतानाच राजाचा हुकूम आठ महिने गहाळ करणारी एक अन्यायकारी व्यवस्था या काळात कार्यरत होती, हे ऐतिहासिक वास्तवदेखील नोंदवणं हे चांगल्या इतिहासलेखनाचं उदाहरण म्हणावं लागेल.\nआजूबाजूच्या समाजाला कदाचित गैरसोयीचं वाटलं तरीही ‘दुसरी बाजूदेखील तपासून पाहू या’ असा विचार करणारी आणि मांडणारी काही माणसं तरी असतात. एक पेशवेकालीन पत्रलेखक म्हणतो त्याप्रमाणे ‘नाशास गोष्ट आली असता कसे न लिहावे’ असा विचार ही माणसं करत असावीत. या निर्वाणीच्या क्षणी आपण विचार मांडले नाहीत तर चालणार नाही, असा विश्वास त्यासाठी मनात असावा लागतो. हा विश्वास माणसांच्या मनात टिकून राहणं ही संपूर्ण समाजाची जबाबदारी असते. आपण बोललो आणि व्यवस्था मात्र आपल्याला व आपल्या विचारांना अदृश्य करण्यासाठी झटते आहे असं दिसलं, तर सामान्य माणसं, लेखक, वैज्ञानिक, समाजशास्त्रज्ञ यांची आपले विचार मांडण्याची, लिहिण्याची ऊर्मी आक्रसत जाते. त्यांचे विचार गहाळ केले जाण्याची प्रक्रिया पूर्ण होते. विशिष्ट मोजक्या लोकांची नव्हे, तर एकूण समाजाची स्वतंत्रता नाश पावते.\nस्वतंत्रता ही वर्षांतून एक दिवस साजरी करण्याची गोष्ट नाही. स्वत:च्या तंत्रानुसार वैयक्तिक आणि सामाजिक घटनांना वळण देण्याचे अधिकार आणि जबाबदाऱ्या स्वातंत्र्यात समाविष्ट असतात. आज आपल्या राजकीय स्वातंत्र्याचं वयोमान पाऊणशेच्या जवळ पोहोचलं आहे. पण सामाजिक स्वातंत्र्याचं वर्तमान मांडायचा प्रयत्न केला तर काय दिसेल करोनाग्रस्त काळामध्ये सक्तीनं आपापल्या कुटुंबीयांसमवेत, घरात आणि एकूण स्वायत्ततेची घुसमट करणाऱ्या वातावरणात राहावं लागल्याचा उद्वेग आज मनामनांत स्पष्टपणे दिसू लागला आहे. विद्यापीठातली वसतिगृहं बंद झाल्यावर नाखुशीनं घरी राहणाऱ्या एका विद्यार्थिनीची विचारपूस केल्यावर ती म्हणाली, ‘‘मला तर परत लहान होऊन गेल्यासारखं वाटतंय. मी काय कपडे घालावे, टीव्हीवर काय पाहावं, फोनवर कोणासोबत बोलावं, हे सगळं घरातल्यांच्या मान्यतेनं करावं लागतंय. मॅडम, आम्हाला लवकर विद्यापीठात बोलवा.’’ प्रज्ञा दया पवारांसारख्या संवेदनशील कवयित्री-प्राध्यापिकेनं ‘ऑनलाइन तास घेतला की विद्यार्थ्यांच्या लहान लहान खोल्यांमधल्या जगण्याच्या धडपडीतल्या असंख्य विवंचना कॅमेऱ्यात पाहून भयंकर उदासी दाटून येते,’ असं म्हटलं आहे. शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं, कार्यालयं या घरापासून वेगळ्या आणि दूर असणाऱ्या जागा नकळत आपल्याला किती स्वतंत्रता, समान दर्जा आणि मोकळीक बहाल करतात याची इतकी तीव्रतर जाणीव यापूर्वी क्वचितच झालेली असेल.\nमग या स्थितीला आपल्या समाजाची गोष्ट आली असताना लिहिलंच पाहिजे असं काय आहे तर आपण उजेडासोबतच अंधाराच्याही इतिहासाचा आठव ठेवून आपल्या वर्तमान जगण्याच्या बेगडी नव्हे तर अस्सल नोंदी पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचवायला हव्या. आज जात, वर्ग, धर्म, लिंगभाव यांच्या विषमतांवर मात करत सर्वाना शिक्षण आणि उपजीविका मिळावी यासाठी व्यक्तिगत आणि शासकीय प्रयत्न चालू आहेत. पण याच वेळी डिजिटल अभावाची दरी आपल्यापुढं आ वासून उभी आहे. या बहुमुखी वास्तवाचं उदाहरण द्यायचं तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात गेली अनेक वर्ष विद्यार्थ्यांना मोफत वायफाय इंटरनेट दिलं जात आहे. प्रा. शंतनु ओझरकर आणि प्रा. राहुल मगर यांच्यासोबत दोन वर्षांपूर्वी केलेल्या एका अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला की, आधीपासून सतावणारे विषमता आणि सांस्कृतिक भांडवलाचे प्रश्न डिजिटल अभावांना आणखी दाहक स्वरूप देतात. मात्र याच अभ्यासाचा दुसरा निष्कर्ष असा की, आवश्यक ते प्रशिक्षण आणि मोफत किंवा अत्यल्प किमतीत इंटरनेट उपलब्ध करून दिलं तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि आत्मविश्वास हे दोन्हीही सुधारतात. पण हे जोवर सार्वत्रिक होत नाही तोवर केलेले ऑनलाइन शिक्षणाचे सर्व प्रयत्न हे आवश्यक, परंतु तात्पुरत्या मलमपट्टीइतकेच वेदनाशामक स्वरूपाचे राहतील.\nदुसरीकडे हेही लक्षात येतं आहे की, सध्याच्या करोनाग्रस्ततेच्या काळात शिक्षणव्यवस्थेतले जुनेजाणते घटक अनुकूल मन:स्थितीत नसले, तरीही विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाला आपलंसं करण्यात खरोखरच स्वारस्य वाटतंय. त्यांना यथाशक्ती वेगवेगळ्या मार्गानी आपलं म्हणणं समाजापर्यंत पोहोचवणं आणि समाजात काय चाललंय याचा कानोसा घेण्याची आस आहे. टाळेबंदी काळात वध्र्याच्या केंद्रीय विद्यापीठातल्या तुषार सूर्यवंशी���ं ऑनलाइन शिक्षणाबाबत एक शाळकरी विद्यार्थी आणि त्याचे गुरुजी यांचा अहिराणी भाषेतला संवाद दाखवणारी अडीच मिनिटांची फिल्म मोबाइलच्या मदतीनं निर्माण करून ती समाजमाध्यमांतून प्रदर्शित केली. एका बाजूला डिजिटल अभावग्रस्ततेचं, कौटुंबिक पातळीवरच्या साचलेपणाचं आणि विषमतेचं नष्टचर्य पाहतानाच, दुसरीकडे नव्या तंत्रस्नेही पद्धतींना अंगीकारून लहानथोर माणसं करोनाग्रस्त परिस्थितीतही ताज्या, जिवंत गोष्टी सांगताना दिसतात.\nपंचवीसशे वर्षांपूर्वी सॉक्रेटिस या ग्रीक तत्त्ववेत्त्याला विषाचा प्याला पिऊन देहान्ताची शिक्षा अथेन्समधील न्यायालयानं ठोठावली होती. कारण त्यानं नवे विचार व आदर्श दाखवून तरुणांची मनं प्रदूषित केली आणि सरकारमान्य दैवतांचा अनादर केला, हे ‘गुन्हे’ केले होते. याच ‘गुन्ह्य़ां’साठी साधारण अशीच शिक्षा मिळेल असे अनेक प्रदेश आजही जगभर आहेतच. पण आपल्या सुदैवानं आपल्याला छत्रपती शाहू महाराजांचा, प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे आपण आपलं बहुप्रवाही समाजवास्तव समजून घेऊन ते नोंदवून ठेवू शकतो. त्यातलं जे काही खुपेल किंवा रुचेल, त्याची मीमांसा करून समाजापुढं मांडू शकतो. त्यावर होणारी टीका अथवा स्तुती विचारात घेऊ शकतो. नवीन मन्वंतराच्या, म्हणजे युगाच्या दिशेनं दोन पावलं टाकू शकतो.\nलेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त\nइतिहासाचे अध्यापन करतात. लेखातील मते वैयक्तिक.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्���ांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n1 स्तंभ तिथे ना कुणी बांधला..\n2 ऑगस्ट क्रांती : तेव्हा आणि आता\n3 समाजशास्त्रज्ञ काय काम करतात\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shreejyotiba.com/festkhete.php", "date_download": "2020-09-25T02:42:30Z", "digest": "sha1:R36TO26IPUCUWEPB53GT7244W6EKSHZB", "length": 5399, "nlines": 84, "source_domain": "shreejyotiba.com", "title": "Shree Jyotirling Devasthan", "raw_content": "पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व्यवस्थापित जोतिबा मंदिराचे अधिकृत संकेतस्थळ (महाराष्ट शासन)\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व्यवस्थापित जोतिबा मंदिराचे अधिकृत संकेतस्थळ (महाराष्ट शासन)\nमाघ महिन्यात पाच रविवार जी यात्रा भरते त्या यात्रेस जोतिबाचे खेटे असे म्हणतात. या खेट्याचं वैशिष्ट्य असे आहे की, फक्त्त कोल्हापूरचेच भाविक हे खेटे घालतात. या बाबतची आख्यायिका अशी, पूर्वी केदारनाथ आपली दक्षिणेकडील मोहीम संपवून हिमालयातकडे परत निघाले. हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीला कळताच ती कोल्हापूरहून अनवाणी पायाने पळत आली व केदारनाथला न जाण्याविषयी विनवणी केली. तेंव्हा केदारनाथाने जोतिबावर राहण्याचे मान्य केले. तेंव्हापासून कोल्हापूर ते जोतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आजतागायत सुरु आहे.\nकोल्हापूर.( महाराष्ट शासन )\nश्री जोतिबा मंदिर, वाडी रत्नागिरी, ता. पन्हाळा जि. कोल्हापूर\nकॉपीराइट © 2020 जोतिबा मंदिर, कोल्हापूर. सर्व हक्क राखीव.\nसदरचा डेटा (वेबसाईट माहिती) हा खालील पुस्तकांच्या संदर्भावरून संकलित केला आहे. तसेच या मराठी माहितीवरून इंग्रजी भाषांतर केले आहे.\nपुस्तकाचे नाव व लेखक\n१. दर्शन जोतिबाचं - लेखक : निवास मोटे\n२. दख्खनचा राजा... श्री केदारनाथ - लेखक: श्री सुनिल जनार्दन आमाणे (सर)\n३. सुंदर जोतिबा - जोतिबा परिसर विकास समिती (जोतिबा विकास आराखडा माहिती पुस्तक -महाराष्ट्र शासन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hingoli.nic.in/mr/public-utility-category/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2020-09-25T03:40:19Z", "digest": "sha1:WDQJAD6A2BKICO5E7X67HVKOUOANXGZ6", "length": 3520, "nlines": 95, "source_domain": "hingoli.nic.in", "title": "रुग्णालये | हिंगोली, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा हिंगोली District Hingoli\nएसटीडी आणि पिन कोड\nअन्न व नागरी पुरवठा विभाग\nबोंडअ‍ळीग्रस्त शेतकरी अनुदान वाटप\nजिल्हा रुग्णालय, श्री नगर, हिंगोली - 431 513 महाराष्ट्र राज्य\nजिल्हा प्रशासन मालकीची सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा हिंगोली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 09, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrigeographic122017.blogspot.com/", "date_download": "2020-09-25T02:22:59Z", "digest": "sha1:7JAM26TVXOQH66CNR4NSN4KTF5F7HGEM", "length": 29721, "nlines": 60, "source_domain": "sahyadrigeographic122017.blogspot.com", "title": "Me Sahyadri December 2017", "raw_content": "\nदेशाची आर्थिक प्रगती व्हावी असे सर्व नागरिकांना वाटणे सहाजिक आहे. अर्थकारणामुळे मिळणारा रोजगार, समृद्धी यासाठी सर्वांनाच आर्थिक प्रगती हवी हवीशी वाटते. आर्थिक प्रगती होताना, त्याचा दिर्घकाळात समाजावर, निसर्गावर, वातावरणावर दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. मनुष्याच्या भावी पिढ्यांना पाणी, शुद्ध हवा, योग्य वातावरण मिळत रहावे अशी भावना मनात रुजणे महत्वाचे आहे. वाढत्या आर्थिक प्रगतीमुळे नैसर्गिक संपदेवर ताण येतो. प्रगतीसाठी प्रदुषण होते. जंगले, माळराने, व इतर अधिवास नष्ट होतात. वसुंधरेवर रहाणाऱ्या इतर जीवांचा मात्र मनुष्य फारसा विचार करत नाही. आर्थिक प्रगती करताना, मनुष्य निसर्गाची हानी करत आहे. मुळताच माणसाला निसर्गाचे महत्व समजणे हे सध्याच्या आपल्या प्रगत जीवनशैली मुळे अवघड झाले आहे. आर्थिक प्रगती, समाजाची प्रगती व निसर्ग संपदेची निगा, यांचा समतोल राखणे काळाची गरज आहे.\nसह्याद्री (पश्चिम घाट) हा एक नैसर्गिक संपदेचा, वैविध्यतेचा, भौगोलिक व ऐतिहासिक ठेवा आहे. वाढत्या मानवी अतिक्रमणाचा, सह्याद्रीच्या विविध घटकांवर होणारा दुष्परिणाम भविष्यात आपल्यालाच धोका निर्माण करेल, यात शंका नाही. शुद्ध पाणी, हवा व उर्जा, भावी पिढीला मिळण्यासाठी, नंद्यांचे उगम असलेला सह्याद्री व त्याभागातील जंगले टिकवणे महत्वाचे आहे. सह्याद्रीच्या महत्वाच्या घटकांचे महत्व छायाचित्रांद्वारे प्रकट करण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे. येथील पक्षी, प्राणी, वनस्पती, अधिवास, किल्ले व लेणी अशा विविध विषयांबद्दल आपण समजुन घेऊ.\nसुर्याची तिरपी किरण जेंव्हा गवताळ माळरानावर पडतात तेंव्हा सोनेरी जरीला सुद्धा लाजवेल अशी त्याची झळाळी असते. ओसाड दिसणाऱ्या माळरानावर लहान मोठया पाखरांची चहलपहल सुरु होते. थंडी पडल्यावर उत्तरेकडच्या शुष्क प्रदेशांतुन आलेल्या पाहुण्यांचे थवे माळावर अचानक उंचावतात. आकाश विविध जातींच्या चंडोल पक्ष्यांच्या उंच भराऱ्यांनी जीवंत होते. मुरारी पक्षी मंजुळ शीळ वाजवु लागतात. कुठुन तरी उडत उडत आलेल्या भाट तित्तरांच्या जोड़्या गवतावर उतरतात. गवताचे बी टिपत टिपत गवतात चालता चालता त्या गवतात हरवुन जातात.\nदुपारी माळावर खेळ करणारे डोंबारी पक्षी माळावर विखुरलेल्या दगडांवर उन्ह खात बसलेले दिसतात. कोरफडीच्या शेंड़्यांवर गप्पीदास आपली शान दाखवत बसलेले दिसतात. हिरवे लहान राघू भुंगे, चतुर यांना पकडण्यासाठी हवेत करामत करतात. कोतवाल आपल्या इलाख्याची निगराणी करतात. उत्तरेकडुन आलेले विविध जातींचे बंटिंग बाजरीच्या कणसांवर आपला हिस्सा खाण्यात मग्न असतात. लावा पक्षी शेतांच्या बांधावरच्या गवतात दडत दडत अचानक रस्ता ओलांडताना दिसतात. हवा तापण्याची वाट पहात लहान टेकड़्यांच्या टोकांवर कझाकी स्टेप गरुड शांत बसलेले आढळतात. बाभळीच्या झाडावरुन होले माळावरच्या वाटेवर अलगद उतरले. सातबाया जाग्या झाल्या. बिळातुन बाहेर पडलेल्या घोरपडीकडे पाहुन सातबायांचा कलकलाट चालु झाला.\nचिंकारा हरणे लहान कळपात सावध सावध डोंगराच्या बाजु बाजुने चरताना दिसतात. कापशी घार हवेत एकाच ठिकाणी फडफड करत शिकारीची तयारी करताना दिसते. ससाणे माळावरच्या मीटर भर उंच आकाशातुन आपले सावज शोधत तरंगतात. रात्र भर शिकार शोधुन शोधुन दमलेले तरस, कोल्हे, लांडगे आपल्या आपल्या जमिनीखालच्या अड़्यांमध्ये निजलेले असतात. अचानक गवतात लगभग होते. १०-१२ धावक पक्षी गवतात दुडदुडत किडे शोधु लागतात. बांधावरुन पिवळ्या गालाच्या माळ टिटव्या निरिक्षण करु लागतात. एव्हाना ससे शोधत शोधत कझाकी स्टेप गरुड आकाशात रिंगण घालु लागतात.\nइकडे धनगराच्या वाघुरातुन धुराच्या वेलांट्या बाहेर पडु लागल्या. पुढचे पाय बांधलेले चार भीमथडी घोडे गवतावर चरत चरत येतात. बाभळीच्या काटेरी वाघुरातून धनगराच्���ा शेळ्या मेंढ्याचा कळप बाहेर पडतो. त्यांच्या मागे मागे दोन रंगीत पागोटी, एक गडद लाल आणी एक गडद गुलाबी संगतीने बाहेर पडतात. पागोटयांच्या खाली जाड मिश्या असतात. संगतीला घोंगडी, लांब निमुळते शेकाटे असा लवाजमा माळापल्याडच्या डगरीवरुन पुढे दिसेनासा होतो. सोनेरी माळावरची थंड हवा एव्हाना तापु लागते. माळरानांवर आता कुंपणे आली आहेत. वाट अडल्याने चिंकारे चिंतेत दिसतात. गवतावरचे चार मीटर उंच आकाश आपली दुनिया समजणारे ससाणे कुठे तरंगणार हा अजुन एक प्रश्न आहे. माळावर शासनाने पुण्यासाठी नवे विमानतळ होऊ घातले आहे. सर्व्हे चालु आहेत. गावकऱ्यांनी आपल्या जमिनींचे तुकडे पाडुन विकण्यास सुरुवात केली आहे. सर्वत्र कुंपणांचा पसारा वाढत आहे. चिंकारा हरणांना कुंपण, गावातली कुत्री आणी लहान होत चाललेल्या अधिवासाचा सामना करणे भाग पडत आहे.\nहळू हळू सूर्य डगर सोडून बराच वर आला. माळरानावर रखरख वाढू लागली. पाखरांचा कलकलाट कमी झाला.\nधाविक हा पक्षी गवताळ माळरानावर रहातो. त्याच्या या अधिवासात लपणारे अशी त्याची रंगभुषा असते. पक्ष्यांच्या गटागटाने ते गवतात फिरताना आढळतात. कोर्सर पक्ष्याच्या तीन जाती भारतात आढळतात. इंडियन कोर्सर (धाविक) , क्रिम कलर्ड कोर्सर (फिका धाविक), जेर्डोन कोर्सर या तीन जातींपैकी महाराष्ट्रातील माळरानांवर इंडियन कोर्सर (धाविक) आढळतो. ओसाड माळराने, शुष्क प्रदेश हा त्याचा अधिवास आहे. कमी उंचीच्या गवताळ माळरानांवर तो प्रामुख्याने आढळतो. आकाशातुन जमिनीवर उतरताना हे पक्षी जमिनीला समांतर तरंगत हळुवार जमिनीवर उतरतात. उतरल्यावर ते धावत धावत वेग कमी करुन स्थिरावतात. म्हणुन त्यांना धाविक असे म्हणतात. उंच सफेद पाय, फिक्या तपकिरी रंगाचा व डोळ्यांवर सफेद आडवी लकेर असे याचे रुप असते. हे पक्षी गवतातले किडे खातात. आय यु सि एन संस्थेच्या वर्गिकरणानुसार हा पक्षी \"लिस्ट कन्सर्ण्ड\" श्रेणीत आहे. दुर्दैवाने गवताळ माळरान म्हणजे निरुपयोगी जमिन या मानवाच्या धारणेमुळे वेगाने याचा माळरान अधिवास लुप्त होत आहे. मोकळ्या रानावर उघड़्यावरच घरटे करणाऱ्या या पक्ष्याच्या संख्येत शहरीकरणामुळे घट होताना दिसते. शहरांजवळची माळराने झपाटयाने कमी होत आहेत. औद्योगिकरणामुळे आणी शहरीकरणामुळे गवताळ माळराने नष्ट होत आहेत. त्यामुळे हे पक्षी या भागातुन दिसेनासे होत ��हेत.\nइंडियन कोर्सर (धाविक) पक्ष्यांचा विणी चा हंगाम मध्य भारतात एप्रिल ते जुन दरम्यान असतो. पुर्वेकडे त्यांचा विणीचा हंगाम मे ते जुन दरम्यान असतो. तर पश्चिम भारतात मार्च ते जुलै काळात ते अंडी देतात. हे पक्षी घरटे तयार करत नाहीत. ते जमिनीवर उघड़्यावर अंडी उबवतात. धाविकाच्या अंड़्यांचा रंग आजबाजुच्या जमिनीशी मिळता जुळता असतो. जमिनीवरच्या दगड गोटयांमध्ये त्याची अंडी शिकारी प्राण्यांना सहज दिसत नाहीत. मातकट रंगाच्या अंड़्यांवर काळपट तपकिरी रेघा व ठिपके असतात.\nइंडियन कोर्सर (धाविक) पक्षी ज्या भागात खुप पाऊस होतो अश्या भागात आढळत नाहीत. ते ज्या भागात अजिबात पाऊस होत नाही अशा भागात देखील आढ्ळत नाहीत. धाविक पक्षी मोकळ्या माळरानांवर दिसतात. ते शेती असलेल्या आणी बिगरशेतीच्या जमिनींवर मोकळ्या माळरानांवर गवताळ भागात किडे खाताना आढळतात. धाविक लाजरा पक्षी आहे. त्याच्या जवळ गेल्यास तो दुर दुर पर्यंत धावत निघुन जातो. त्याला फार धोक्क जाणवला तर तो ग्वाट ग्वाट असा आवाज करतो आणि वेळ प्रसंगी उडुन जातो. ते काही अंतरावर जाउन पुन्हा जमिनीवर उतरतात. उतरल्यावर थोडे अंतर चालत जाऊन पुन्हा गवतातले किडे खाण्य़ात मग्न होतात.\nइंडियन कोर्सर (धाविक) पक्षी मध्यम पाऊस असलेल्या शुष्क प्रदेशात गवताळ माळरानांवर आढळतात. हे पक्षी वाळवंटात आढळत नाहीत. त्याच प्रमाणे ते समुद्रकिनारी आढळत नाहीत. पुर्वेकडच्या कोरोमंडल भागात प्रथम आढळले म्हणुन त्यांचे शास्त्रीय नाव क्युर्सोरिअस कोरोमन्डेलिकस असे देण्यात आले आहे. इंडियन कोर्सर (धाविक) पक्षी भारत, नेपाळ, श्रीलंका आणि बांग्लादेशात आढळतात.\nइंडियन कोर्सर (धाविक) पक्ष्यांत नर आणि मादी सारखेच दिसतात. या पक्ष्याच्या डोक्यावर विटकरी तपकिरी रंग असतो. डोळ्यावर सफेद पट्टी असते. दोन डोळयांवरच्या या सफेद पट्ट्या मानेकडे एकत्र येतात. डोळ्यावरुन संमांतर काळ्या पट्ट्या असतात. त्या पट्ट्या देखील मानेकडे एकत्र येतात. धाविकाची मानेकडे विटकरी तपकिरी रंग असतो. धाविकाचा पंखांचा बाह्य भाग तपकिरी करड़्या रंगाचा असतो, तर मानेकडुन खालचा छातीकडचा, पोटाकडचा भाग चेस्टनट तपकिरी रंगाचा असतो. त्याची चोच काळी असते. धाविकाचे पाय सफेद रंगाचे असतात. तर डोळ्यातले बुबुळ तपकिरी रंगाचे असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://sakhinewslive.in/?p=288", "date_download": "2020-09-25T02:25:30Z", "digest": "sha1:NGGQIZGW66YTEMH4L7CAP2LVRA3CE3BF", "length": 9846, "nlines": 55, "source_domain": "sakhinewslive.in", "title": "राजकीय नेत्यावर छळाचा आरोप दाक्षिणात्य अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न | SakhiNewsLive", "raw_content": "\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nराजकीय नेत्यावर छळाचा आरोप दाक्षिणात्य अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न\nदक्षिण भारतीय चित्रपटांमधील अभिनेत्री विजयलक्ष्मीने आत्महत्याचे प्रयत्न केला आहे. विजयलक्ष्मीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी विजयलक्ष्मीने आपल्या प्रोफाइलवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिने वेळातच माझा मृत्यू होईल असं म्हटलं होतं. सोशल मिडियावरुन मला खूप त्रास दिला जात आहे असा दावा करणारे काही व्हिडिओ विजयालक्ष्मीने याआधीही पोस्ट केले होते. सोशल मिडियावरुन होणाऱ्या या त्रासामुळे आपण मानसिक तणावामध्ये असल्याचेही तिने सांगितले होते. यामधूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.\nद टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार विजयालक्ष्मीने फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिने, “हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे. मागील चार महिन्यापासून सीमान आणि त्यांच्या पक्षांच्या समर्थकांमुळे मी मानसिक तणावमध्ये आहे. मी माझ्या कुटुंबासाठी जिवंत राहण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र मला ते शक्य होईल असं वाटत नाही. हरी नारद याने प्रसारमाध्यमांमध्ये माझ्याबद्दल बोलताना खूप अपमानास्पद शब्द वापरले आहेत. मी रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी गोळ्या खात आहे. काहीवेळामध्ये माझं ब्लड प्रेशर खूप कमी होईल आणि माझा मृत्यू होईल,” असं म्हटलं होतं. आपला मृत्यू हा लोकांसाठी एक उदाहरण ठरला पाहिजे असंही विजयालक्ष्मी व्हिडिओमध्ये म्हणाली होती. तसेच सीमान आणि हरि नारद सारख्या लोकांना माफ करु नये, मानसिक छळ करण्यासाठी त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी विजयालक्ष्मीने आपल्या चाहत्यांकडे केली होती.\nसीमान ��ा एक तामिळ राजकीय पक्ष असून हरि नारद हे या पक्षाचे नेते आहेत. विजयालक्ष्मी हिने फ्रेण्ड्स या चित्रपटामधून तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या करियरची सुरुवात केली. या चित्रपटामध्ये सुर्याने प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर ती कानडी चित्रपटांमध्ये काम करु लागली. मात्र मागील काही काळापासून तिला काम मिळत नव्हते. आर्थिक संकटाच्या काळामध्ये तिने चित्रपटसृष्टीमधील अनेकांकडे मदत मागितली. किच्चा सुदीप सारख्या तिच्या ओळखीतील व्यक्तींनी तिला मदत करण्याचा प्रयत्नही केला. मात्र तिला याचा फारसा फायदा झाला नाही.\n← सुकन्या समृद्धी योजनेबद्दल या गोष्टी माहित आहेत का\nउद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार →\nसध्याच्या स्थितीत हे देशावर दहशतवादी हल्ला करण्यासारखंच : आदिनाथ कोठारे\n‘तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन’, महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\nगर्जा मराठीचा जयजयकार : ‘‘मराठी पक्की, तर इंग्रजी कठीण नाही\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपिंपरी प्रतिनिधी sakhi news live ‘कोरोना’च्या लढ्यासाठी प्रकाशमहाराज बोधले स्थापित ‘अखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्यावतीने 1 लाख 11\nपिंपरी चिंचवड पुणे बातम्या\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/09/corona.html", "date_download": "2020-09-25T03:30:51Z", "digest": "sha1:UM6PJGAYSFM2FP7ZELTC6FJ5FRT3E4V4", "length": 9143, "nlines": 107, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "गडचिरोली जिल्ह्यात ३० कोरोनाबाधित, तर ३६ कोरोनामुक्त - KhabarBat™", "raw_content": "\nHome गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात ३० कोरोनाबाधित, तर ३६ कोरोनामुक्त\nगडचिरोली जिल्ह्यात ३० कोरोनाबाधित, तर ३६ कोरोनामुक्त\nगडचिरोली, ता. ६ : जिल्ह्यात आज ३० जण कोरोनाबाधित आढळून आले, तर ३६ रुग्ण कोरोनाच्या आजारात��न बरे झाले. आजच्या ३० नव्या पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये गडचिरोली येथील ११, आरमोरी तालुक्यातील ६, चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील ५, देसाईगंज ३, अहेरी ३ आणि कोरची येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.\nगडचिरोलीतील ११ जणां‘ध्ये चंद्रपूर, नागभिड, सावगली व ब्रम्हपुरी येथून आलेले चार, एक सी-६० पथकातील पोलिस, एक सीआरपीएङ्क जवान, एक जिल्हा पोलिस आणि चार जण कोरोना रुग्णांच्या संपर्कातील तीव्र जोखमीचे आहेत. आरमोरी तालुक्यातील आढळलेले सहा रुग्ण, आष्टी येथील पाच आणि देसाईगंज येथील तीन रुग्ण कोरोना बाधिताच्या संपर्कातील आहेत. अहेरी येथील तीन रुगण हे विलगीकरणातील आहेत. कोरचीतील दोन रुगण हे डोंगरगड येथून आलेले आहेत.\nआजच गडचिरोली येथील १२, चामोर्शी येथील २३ आणि देसाईगंज येथील एक असे एकूण ३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्हयात १२८२ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून, ९८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या २९२ सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (194) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/10/17/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A5%AA-%E0%A4%A5%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-25T04:30:21Z", "digest": "sha1:KUV7KFLOZM7W2CNUUOMYWFUTXO4FEDSJ", "length": 6424, "nlines": 93, "source_domain": "spsnews.in", "title": "शाहुवाडी तालुक्याचा ४ थ्या फेरी अखेर निकाल …. – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\nशाहुवाडी तालुक्याचा ४ थ्या फेरी अखेर निकाल ….\nशाहुवाडी तालुक्यातील नुकत्याच हाती आलेल्या ३ री फेरी नंतर चा निकालानुसार ,:\nयेळवण जुगाई येथे मानसिंगराव गायकवाड गटाने सत्ता काबीज केली असून श्री.विलास चव्हाण यांची सरपंच पदी निवड झाली आहे.\nउदगिरी येथे शिवसेना आघाडीने सत्ता काबीज केली असून श्री.पांडुरंग पाटील यांची सरपंच पदी निवड झाली आहे.\nउचत येथे शिवसेना आघाडीने सत्ता काबीज केली आहे .\nतुरुकवाडी येथे जनसुराज्य आघाडीने सत्ता काबीज केली असून श्री.पांडुरंग कांबळे यांची सरपंच पदी निवड झाली आहे.\nवरेवाडीत येथे जनसुराज्य आघाडीने सत्ता काबीज केली असून श्री.आबाजी भोसले यांची सरपंच पदी निवड झाली आहे.\nविरळे येथे स्थानिक आघाडीने सत्ता काबीज केली असून सौ .शारदा पाटील यांची सरपंच पदी निवड झाली आहे.\nकरूंगळे येथे शिवस��ना आघाडीने सत्ता काबीज केली असून माधव कळंत्रे यांची सरपंच पदी निवड झाली आहे.\n← शाहुवाडी तालुक्यातील ताजा निकाल……३ री फेरी अखेर\nसंवेदनशील गावाच्या निकालाची उत्कंठा शिगेला →\nसाळशीतील सर्व जागा जिंकून युती अभेद्य ठेवा- रणवीरसिंग गायकवाड यांचे आवाहन\nमहिलांचा वापर केवळ राजकारणासाठीच- अॅड. माधवी नाईक\nतडवळे येथे ३३/११ के.व्ही.वीज उपकेंद्राचे उद्घाटन\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.l-groop.com/page/how-to-make-turon-bananacue-wrap/", "date_download": "2020-09-25T02:34:31Z", "digest": "sha1:FLEQ3BVMKW6N4JYBXYBZ7HB4L3UQBI2I", "length": 15282, "nlines": 41, "source_domain": "mr.l-groop.com", "title": "टूरन (केळी रॅप) कसे बनवायचे | l-groop.com", "raw_content": "\nटूरन (केळी रॅप) कसे बनवायचे\nट्यूरॉन ही एक प्रसिद्ध फिलिपिनो मिष्टान्न आहे (केळी) आणि (जॅकफ्रूट) नाजूक गुंडाळले लपेटलेले आणि कुरकुरीत तळलेले. परिणामी नाजूक छोट्या रोल्स ब्राउन शुगर सिरपच्या उत्कृष्टतेसह किंवा गोड नारळाच्या सॉससारखे काहीतरी खास दिले जाऊ शकतात. ही विक्षेप करण्यायोग्य डिश कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी चरण 1 पहा.\nभरणे तयार करा. टरॉन भरणे चिरलेला बनलेले आहे आणि . फक्त ताजे अप कापून टाका जाण्यासाठी सज्ज होण्यासाठी फळ पूर्ण पिकले की ते कच्चे खाऊ शकते. तयार करण्यासाठी , प्रत्येकाला तीन लांब तुकडे करा आणि प्रत्येक तुकडा तपकिरी साखर मध्ये हलका काढा. ची वाटी बाहेर घाल आणि चिरलेला, साखरेचा च्या मुलामा जेणेकरून आपण आपले रोल भरणे सुरू करू शकता.\nआपल्याला लंगका सापडत नसेल तर या कृतीमधून सोडणे ठीक आहे. ट्युरॉनसाठी बर्‍याच पाककृती लन्कासाठी कॉल करीत नाहीत, जरी हा एक सामान्य पारंपारिक घटक आहे.\nतुम्हाला साबा सापडत नसेल तर तुम्हाला सापडणा can्या सर्वात लहान केळ्या वापरा. केळे साबापेक्षाही मोठे आहेत त्यामुळे तुम्हाला जास्त जणांची गरज भासणार नाही. सबाला केळे आणि केळीच्या दरम्यानच्या क्रॉसची चव असते.\nलुंपिया बाजूला ठेवा. कागदी पातळ पत्रके बाजूला काढणे कठीण आहे; खूप सभ्य व्हा ���ेणेकरुन ते फाडू नयेत. त्यांना बाजूला काढा आणि त्यांना सभेसाठी तयार ठेवण्यासाठी बाहेर घाल.\nउबदार पाण्याने आपली बोटं ओले होण्यास ते कदाचित मदत करतील जेणेकरून ते आवरणांवर चिकटणार नाहीत. आपणास रॅपर्स सहजतेने वेगळे होण्यास मदत करण्यासाठी आपण प्रथम स्टीम देखील करू शकता. [1] एक्स संशोधन स्त्रोत\nआपल्याला लुंपिया रॅपर्स न सापडल्यास स्प्रिंग रोल रॅपर्स देखील चांगले कार्य करतात. स्प्रिंग रोल रॅपर्सपेक्षा लंपिया थोडा पातळ आहे परंतु त्याची चव सारखीच आहे.\nटूरन भरणे आणि तळणे\nटरॉन भरा. 2 - 3 काप घाला गुंडाळण्यावर. चमचे काही चमचे काप प्रती.\nबुरखा लपेटणे. मध्यभागी रॅपरच्या वरच्या आणि खालच्या भागाने प्रारंभ करा. हळुवारपणे रॅपर 180 डिग्री चालू करा जेणेकरून एक उलगडलेली बाजू आपल्यास सामोरे जाईल. आपल्यापासून रॅपर आपल्यापासून दूर रोल करा, जसे आपण कराल अंडी रोल किंवा जेली रोल. त्या जागी सील करण्यासाठी रॅपरच्या काठावर अंड्याचा एक मोठा पांढरा ब्रश करा. उर्वरित रॅपर्स भरणे आणि रोलिंग करणे समाप्त करा.\nटूरन गुंडाळल्यानंतर, पारंपारिक तयारीची एक पद्धत म्हणजे ब्राउन शुगरमध्ये टरॉन रोल करणे. टूरॉन तळल्यामुळे साखर कारमेलिझ होईल. वैकल्पिकरित्या, तळण्याचे झाल्यावर आपण तपकिरी साखरेचा पाक तयार करू शकता. [२] एक्स संशोधन स्त्रोत small \"स्मॉलअर्ल\": \"https: \\ / \\ / www.wikihow.com \\ / प्रतिमा \\ / थंब \\ / 0 \\ / 0c \\ / मेक- ट्युरॉन- १०२२ बनानॅकी- लपेटणे २ 29-/ स्टॅप Bबुलेट 1.jpg v / v4 -459px-Make-Turon-% 28Bananacue-Wrap% 29-steps-4Bullet1.jpg \",\" बिगउर्ल \":\" \\ / प्रतिमा \\ / अंगठा \\ / 0 \\ / 0c \\ / मेक-टूरन-% 28 बनानाक्यू-रॅप% 29 -Step-4Bullet1.jpg \\ /aid1339949-v4-728px-Make-Turon-%28Bananacue-Wrap%29-Step-4Bullet1.jpg \",\" स्मॉलविड्थ \": 460,\" स्मॉलहाईट \": 306,\" बिगविड्थ \":\" 728 \",\" बिगहाईट \":\" 485 \",\" परवाना \":\" परवाना: वाजवी वापरा (स्क्रीनशॉट) \\ n <\\ / p> <\\ / div> \"}\nतेल गरम करा. तेलासाठी तळण्यासाठी योग्य खोल कास्ट लोहयुक्त कातडी किंवा डच ओव्हनमध्ये तेल ठेवा. तेल शिंपडण्यापूर्वी तेलात तेल तापू द्या.\nतेलात टरॉन घाला. एका वेळी ते काळजीपूर्वक त्या तेलात ठेवा. त्यांनी त्वरित गळ घालणे आणि तळणे सुरू करावे - जर ते नसेल तर तेल पुरेसे गरम नाही. पॅनमध्ये जास्त गर्दी करू नका किंवा ते समान रीतीने शिजवणार नाहीत. जर आपल्याकडे एकाच वेळी सर्व काही फिट होण्यासारखे असेल तर त्यांना बॅचमध्ये फ्राय करा.\nएकदा रोल्स फिरवा. तळण्याचे प्रक्रियेच्या अर्ध्या भागामध्ये, चिमटाच्य��� जोडीने रोल्स फिरवा.\nजेव्हा ते गोल्डन ब्राऊन असतील तेव्हा रोल काढा. ते बाहेरील कुरकुरीत आणि गोल्डन आणि आत क्रीमयुक्त असावेत. निचरा करण्यासाठी त्यांना कागदाच्या टॉवेल-लाइन प्लेटवर ठेवा.\nजर आपण रोलला कारमेलयुक्त साखर कोटिंग देण्याची निवड न केली तर ब्राउन शुगर सिरपसह शीर्षस्थानी ठेवा, जे खाली दिलेल्या निर्देशानुसार करता येईल.\nसॉसपॅनमध्ये घटक एकत्र करा. सिरप तयार करण्यासाठी आपल्याला तपकिरी साखर आणि पाणी आवश्यक आहे. 1 कप साखर आणि 3/4 कप पाणी एका सॉसपॅनमध्ये ठेवा आणि मिश्रण ढवळून घ्या.\nसरबत शिजवा. सॉसपॅन मध्यम आचेवर ठेवा आणि उकळी येऊ द्या. अधूनमधून ढवळत, सुमारे 30 मिनिटे शिजू द्या. हे तयार झाल्यावर ते जाड, फुशारक्या आणि कारमेल रंगाचे असावे.\nटरॉनवर घाला. एक टिप म्हणून आपण टूरॉनच्या बाजूने देखील सर्व्ह करू शकता.\nमी लॅपका सिरप पाण्यात टाकून देण्यापूर्वी धान्य, साखर आणि लँगका घातला, परंतु मला असे आढळले की जेव्हा मी टरॉन बनवून तो तळला तेव्हा त्यास त्रास झाला. हे का होऊ शकते\nआपण जास्त द्रव वापरला आहे. तसेच, नियमित तळण्याकरिता जसे विसर्जित करू नका आणि काळजीपूर्वक ते चालू करा.\nतळलेल्या टूरॉनवर ओतल्यावर ब्राऊन शुगर सिरप कठोर होईल काय\nत्यात रेशमी पोत नसेल. ते जाड होईल. जर तुम्ही त्यास रात्रभर फ्रीज केले तर ते कडक होईल आणि चिकट होईल.\nमला कॅन केलेला लंका सापडेल याला जॅकफ्रूट देखील म्हणतात\nहोय, आपण कॅनमध्ये लंका खरेदी करू शकता. याला जॅकफ्रूट असेही म्हणतात.\nमी रोलिंग आणि तळण्यापूर्वी मी स्टफिंगमध्ये साखर आणि किसलेले नारळ घालू शकतो\nआपण आपल्या रॅपला चव देऊ इच्छित असलेली ही गोष्ट असल्यास, प्रयत्न करून नुकसान होऊ शकत नाही. चाचणी चालवा आणि पहा की त्यास छान अभिरुची आहे; जर तसे झाले तर आपण स्वत: ला एक नवीन डिश बनविले आहे.\nमी टूरनचे कुरकुरीतपणा अधिक काळ कसे टिकवू शकतो\nआपण त्यांना अंतराच्या वायर रॅकवर थंड होऊ देण्याची खात्री करा जेणेकरून त्वचेला स्टीम आणि मऊ होऊ नये. हे ओव्हनमध्ये काही मिनिटे गरम करण्यासाठी देखील मदत करेल जेणेकरून ते किंचित कुरकुरीत होऊ शकतील.\nरॅपर स्टिक बनविण्यासाठी लंपिया रॅपरमध्ये थोडासा स्टार्च आणि पाण्याचे द्रावण घालावा.\nसेन्डॉल कसे बनवायचेखाद्य रेती कशी बनवायचीतळलेले ऑरिओ कसे बनवायचेतळलेले सिओमाई कशी बनवायचीमिररिंग कसे करावेओरिओ ग्रॅहम कसा बनवायचाओव्हनमध्ये स्मोर्स कसे बनवायचेविप्ड क्रीम कसे तयार करावेदही कव्हर केलेले प्रीटझेल कसे बनवायचेअडोबो चिकन किंवा डुकराचे मांस कसे तयार करावेकेकसाठी क्रीम कशी तयार करावीविप्ड क्रीम कसे स्थिर करावेमेअरिंग्ज कसे संग्रहित करावेपावलोवा कसा साठवायचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/praful-patel/", "date_download": "2020-09-25T04:18:51Z", "digest": "sha1:SWYGL5GFQKMUBVGU4V55XHWN6POSPNJA", "length": 2559, "nlines": 77, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "praful patel Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nI-League Football : आगामी हंगामात दिल्लीचे दोन संघ\nराज्यात आम्ही विरोधी पक्ष म्हणूनच काम करणार\nप्रफुल पटेलांच्या अडचणी वाढणार, ईडीने पाठवली दुसरी नोटीस\nफिफाच्या कार्यकारी समितीवर प्रफुल्ल पटेल\nवर्क फ्रॉम होम चालूच राहणार – बिल गेट्‌स\n#IPL2020 : खेळाडूंच्या सुटलेल्या पोटामुळे निर्माण झाले प्रश्‍न\nदीपिका पदुकोणची आज चौकशी\nलक्षवेधी : शेतकऱ्यांना तंत्रसमर्थ करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/hpcl-recruitment-26092019.html", "date_download": "2020-09-25T03:05:39Z", "digest": "sha1:KNQ5SN2LLH3ME3P3D4JINLCBP5J4QOWB", "length": 10721, "nlines": 191, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [HPCL] मध्ये विविध पदांच्या जागा", "raw_content": "\nहिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [HPCL] मध्ये विविध पदांच्या जागा\nहिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [HPCL] मध्ये विविध पदांच्या जागा\nहिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [Hindustan Petroleum Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nशैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. /एम.एस्सी., डिप्लोमा / पदव्यूत्तर पदवी डिप्लोमा\nवयाची अट : २८ वर्षे\nशैक्षणिक पात्रता : पीएच.डी. / एम.टेक.\nवयाची अट : ३२ वर्षे\nसूचना - वयाची अट : २० सप्टेंबर २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 October, 2019\n🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nwww.MahaNMK.com : महत्वाच्या लिंक्स\nजिल्हा परिषद [ZP Gondia] गोंदिया येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०२ जागा\nअंतिम दिनांक : ०५ ऑक्टोबर २०२०\nसार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२०\nजिल्हा परिषद [ZP Latur] लातूर येथे विधिज्ञ पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ०९ ऑक्टोबर २०२०\nजव्हार नगर परिषद [Jawhar Nagar Parishad] मध्ये विविध पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२०\nविभागीय वन अधिकारी वन विभाग यवतमाळ येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२०\nवर्धा जिल्हा परिषद अेम्प्लाॅईज अर्बन को-ऑप बँक लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १८ जागा\nअंतिम दिनांक : ०८ ऑक्टोबर २०२०\nजिल्हा रुग्णालय [District Hospital] हिंगोली येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६९ जागा\nअंतिम दिनांक : २५ सप्टेंबर २०२०\nकर्मचारी राज्य बीमा निगम [ESIC] हॉस्पिटल सोलापूर येथे अर्धवेळ तज्ञ पदांच्या ०५ जागा\nअंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२०\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/sushant-singh-rajput-sister-shweta-demand-justice-request-to-pm-narendra-modi/205998/", "date_download": "2020-09-25T02:28:58Z", "digest": "sha1:YMPYPPU3VCKZXR7F3GZPAS33AUMKHMOS", "length": 9233, "nlines": 115, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Sushant singh rajput sister shweta demand justice request to pm narendra modi", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी सुशांतच्या बहिणीने मोदींकडे केली विनंती; ती म्हणाली…\nसुशांतच्या बहिणीने मोदींकडे केली विनंती; ती म्हणाली…\nअभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आता सुशांतच्या बहिणीने ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे.\nसुशांतच्या बहिणीने मोदींकडे केली विनंती; ती म्हणाली...\nअभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केल्यानंतर हे प्रकरण वेगळ्या वळणावर पोहोचलं आहे. या आरोपानंतर सीबीआय चौकशीची मागणी जोर धरु लागली. त्यानंतर त्याची कथित प्रेयसी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात सुशांतच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला. यामध्ये रियावर फसवणूक आणि मानसिक छळाचा आरोप करण्यात आला. त्यानंतर रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडींदरम्यान मौन बाळगलेल्या रिया चक्रवर्तीच्या वकीलांनी शुक्रवारी रियाचा व्हिडीओ शेअर करत सत्याचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर आता सुशांतच्या बहिणीने ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे.\nकाय म्हणाली सुशांतची बहिण\nसुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ती म्हणाली की, ‘मी सुशांत सिंह राजपूतची बहिण असून मला आमचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला न्याय द्याल अशी अपेक्षा करते’, असे म्हणत तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केले आहे.\n‘नमस्कार सर, माझ्या मनात कुठे तरी असे वाटते की तुम्ही सत्याच्या बाजूने आहात. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत. विशेष म्हणजे ज्यावेळी माझा भाऊ बॉलिवूडमध्ये आला होता. त्यावेळी त्याचा कोणीही गॉडफादर नव्हता आणि आताही नाही. त्यामुळे तुम्ही याप्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि या प्रकरणातील पुराव्यांसोबत कोणतीही छेडछाड होणार नाही, अशी मी विनंती करते’.\nहेही वाचा – Eid Mubarak: भाईजानने चाहत्यांना दिल्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.l-groop.com/page/how-to-make-gluten-free-bread/", "date_download": "2020-09-25T04:20:48Z", "digest": "sha1:WJQUK7ZQCL3KTL4TNNPYYHC6EZLHU3LN", "length": 19877, "nlines": 43, "source_domain": "mr.l-groop.com", "title": "ग्लूटेन फ्री ब्रेड कसा बनवायचा | l-groop.com", "raw_content": "\nग्लूटेन फ्री ब्रेड कसा बनवायचा\nते वैद्यकीय स्थितीमुळे किंवा त्यांच्या खाण्याच्या सवयी सुधारण्याच्या इच्छेमुळे असो, बरेच लोक आजकाल ग्लूटेन-मुक्त आहार घेत आहेत. आपण आपल्या आहारातून ग्लूटेन काढून टाकल्यास, बदली शोधण्यासाठी ब्रेड ही सर्वात कठीण वस्तूंपैकी एक आहे. तथापि, ग्लूटेन-मुक्त पीठ मिश्रण घेऊन आपण मधुर ग्लूटेन-ब्रेड बेक करू शकता जे पारंपारिक ब्रेडसारखेच हवादार पोत देईल.\nपीठ, पॅन आणि यीस्ट तयार करीत आहे\nतपकिरी तांदळाचे पीठ, टॅपिओका पीठ / स्टार्च, कॉर्नस्टार्च आणि बटाट्याचे पीठ एकत्र करा. आपल्या ब्रेडसाठी ग्लूटेन-फ्री पीठ मिश्रण तयार करण्यासाठी, पीठ तयार करण्यापूर्वी ते मिश्रण एकत्र करा. बाजूला ठेव. [१]\nजर आपल्याला स्टोअरमध्ये बटाट्याचे पीठ सापडले नाही तर आपण झटपट मॅश केलेले बटाटे फ्लेक्स वापरू शकता. त्यांना ब्लेंडर किंवा फूड प्रोसेसरमध्ये हलका, पीठासारखा पोत देण्यासाठी बर्‍याच वेळा हलवा.\n2 ब्रेड पॅन वंगण घाला. ही कृती 2 भाकरीसाठी पुरेशी उपलब्ध आहे, म्हणून आपल्याला बेकिंगसाठी 2 पॅनची आवश्यकता असेल. तळलेल्या पिठात पीठ घालण्यापूर्वी तेला वंगण घालणे महत्वाचे आहे किंवा बेक केल्यावर भाकरी चिकटू शकते. 2 8 इंच (20-सें.मी.) ब्रेड पॅन घ्या आणि नॉनस्टिक स्टोअरमध्ये शिजवा. [२]\nआपण कवच मध्ये एक बॅटरी चव जोडू इच्छित असल्यास आपण स्वयंपाक स्प्रेऐवजी लोणीने आपल्या ब्रेड पॅनला वंगण घालू शकता. भाजीपाला, नारळ, ocव्होकाडो आणि कॅनोला तेल देखील स्प्रेसाठी वापरता येतील.\nयीस्ट आणि पाणी मिसळा. यीस्ट सक्रिय करण्यासाठी एका वाडग्यात 2 कप (480 मिली) कोमट पाणी घाला. पाण्यात 1 सक्रिय पॅकेट (अंदाजे 2 टीस्पून किंवा 7 ग्रॅम) कोरडे यीस्ट घाला आणि दोघांना एकत्र हलवा. इतर साहित्य तयार करतांना वाटी बाजूला ठेवा. []]\nकोमट पाणी 100 ते 110 डिग्री फॅरेनहाइट (38 ते 44 अंश सेल्सिअस) दरम्यान असावे. आपण अस्वस्थता न करता त्यात आपले बोट ठेवण्यास सक्षम असावे.\nपिठाचे मिश्रण, झेंथन गम, अंडी पुन्हा तयार करणारा, मीठ आणि चूर्ण दूध एकत्र करा. मध्यम आकाराच्या वाडग्यात, ग्लूटेन-मुक्त पीठाचे मिश्रण 4 कप (560 ग्रॅम), 1 चमचे (22 ग्रॅम) झेंथन गम, 1 चमचे (15 ग्रॅम) ग्लूटेन-मुक्त अंडी रॅप्लर, 2 चमचे (14 ग्रॅम) मीठ एकत्र करा. , आणि ½ कप (34 ग्रॅम) चूर्ण दूध चांगले मिसळून होईपर्यंत. वाटी बाजूला ठेवा. []]\nस्टँड मिक्सरच्या वाडग्यात अंडी, लोणी, व्हिनेगर आणि मध मिसळा. आपल्या स्टँड मिक्सरला पॅडलची जोड जोडा आणि खोलीच्या तपमानावर असलेल्या 3 मोठ्या अंडी, खोलीचे तपमान करण्यासाठी मऊ केलेले लोणी, कप (57 ग्रॅम), सायडर व्हिनेगरचे 2 चमचे (10 मिली), आणि कप (112) एकत्र करा. ग्रॅम) मध मिक्सरला कमीत कमी करा आणि सुमारे 30 सेकंदासाठी साहित्य मिक्स करावे. []]\nग्लूटेन-ब्रेड बनविण्यासाठी आपल्याला स्टँड मिक्सरची आवश्यकता नसते. आपण हँडहेल्ड मिक्सर वापरू शकता किंवा हातांनी एकत्रित सामग्री देखील हलवू शकता. पीठ सारखेच बाहेर येईल, परंतु हे मिसळण्यास यास अधिक वेळ लागेल.\nमिश्रण 30 सेकंद संपले की किंचित गोंधळलेले असेल. फक्त खात्री करुन घ्या की सर्व घटक चांगल्या प्रकारे समाविष्‍ट केले आहेत.\nदोन बॅचेस आणि मिश्रणात ओल्या घटकांमध्ये कोरडे घटक घाला. जर आपण कोरडे मिश्रण दोन तुकड्यांमध्ये विभाजित केले तर ओल्या घटकांमध्ये कोरडे घटक मिश्रण करणे सोपे आहे. मिक्सरच्या अर्ध्या भागात मिसळा आणि ते नुकताच एकत्रित होईपर्यंत मिक्सरने कमी वेगाने सेट करा. नंतर कोरड्या घटकांच्या दुस half्या सहामाहीत जोडा आणि 30 सेकंद किंवा ते मिसळल्याशिवाय मिसळा. []]\nपीठात ग्लूटेन नसल्यामुळे, पारंपारिक भाकरीप्रमाणे आपल्याला जास्त प्रमाणात जाण्याची चिंता करण्याची गरज नाही. []] एक्स संशोधन स्त्रोत\nपाणी आणि यीस्ट मिश्रण भांड्यात घाला. आपण कोरडे घटक एकत्रित केल्यानंतर, मिक्सर कमी ठेवा, आणि हळूहळू पीठात यीस्ट आणि कोमट पाण्याचे मिश्रण घालायला सुरुवात करा. एकदा आपण हे सर्व जोडल्यानंतर, वेग मध्यम-उंचावर वळा आणि 4 मिनिटे मिक्स करा. []]\nजेव्हा आपण पीठ मिसळता तेव्हा ते अत्यंत जाड केक पिठात दिसले पाहिजे.\nब्रेड पॅनमध्ये पीठ हस्तांतरित करा. जेव्हा कणिक पूर्णपणे मिसळले जाते तेव्हा ते 2 ग्रीस पॅनमध्ये घाला. ते दोन दरम्यान विभाजित करा आणि प्रत्येक पॅनमध्ये समान प्रमाणात पीठ पसरविण्यात मदत करण्यासाठी स्पॅटुला वापरा. []]\nतुम्ही कणिकात पीठ हस्तांतरित केल्यानंतर, आपल्या बोटांना थोडे पाण्यात बुडवून त्या प्रत्येक वडीच्या माथ्यावर गुळगुळीत करण्यासाठी वापरा.\nपीठ वाढू द्या. भरलेल्या ब्रेडचे तळवे एका खिडकीच्या खिडकीच्या चौकटीवर खाच घालून घ्याव्यात अशा ठिकाणी ठेवा आणि ग्रीस केलेल्या प्लास्टिकच्या रॅपने मोकळे करा. सुमारे 30 मिनिटे ते तासापर्यंत कणिक वाढू द्या किंवा पॅनच्या काठाच्या अगदी वरपर्यंतच जाऊ द्या. [10]\nजर आपल्याकडे हाताने प्लास्टिकचे ओघ नसतील तर ब्रेड पॅन वाढत असताना आपण टॉवेल शिथिल करू शकता.\nओव्हन गरम करा आणि रॅक योग्य ठिकाणी व्यवस्थित करा. पीठ वाढत असताना, ओव्हन गरम करणे महत्वाचे आहे जेणेकरून भाकरी बेक करण्याची वेळ येईल तेव्हा ते योग्य तापमानात असेल. ओव्हनला 5 degrees5 डिग्री फॅरेनहाइट (१ 190 ० डिग्री सेल्सिअस) वर सेट करा आणि रॅक मध्यभागी आहे हे तपासा आणि बेकिंग होत असताना दोन्ही दिशेने ब्रेडच्या आसपास फिरत जाईल. [11]\nआपली खात्री आहे की आपले ओव्हन पूर्णपणे प्रीहीटेड असल्याचे सूचित करते. हे तयार झाल्यावर ते बीप किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी प्रकाशझोत येऊ शकते.\n45 ते 55 मिनिटे ब्रेड बेक करावे. दोन पॅन ब्रेड ओव्हनमध्ये ठेवा, त्यांना रॅकवर मध्यभागी ठेवा. पावांना 45 ते 55 मिनिटे बेक होऊ द्या, किंवा उत्कृष्ट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. [१२]\nयीस्ट ब्रेडमध्ये टूथपीक चिकटवून ठेवणे आपल्याला डोनेनेस ठरविण्यास मदत करणार नाही, म्हणून जेव्हा आपण ते बेक करता तेव्हा त्वरित-वाचन थर्मामीटरने ठेवणे चांगले आहे. बेकिंग संपल्यावर ब्रेडचे अंतर्गत तापमान 200 डिग्री फॅरेनहाइट (degrees degrees अंश सेल्सिअस) पर्यंत पोचले पाहिजे.\nजेव्हा ब्रेड संपेल, ती पॅनच्या बाजूपासून दूर सरकेल आणि जेव्हा आपण त्यास स्पर्श कराल तेव्हा दृढ भावना येईल.\nब्रेडला पॅनमध्ये थंड होऊ द्या आणि नंतर रॅकवर ठेवा. ब्रेड बेकिंग संपल्यावर ओव्हनमधून पॅन काढा. भांड्यात सुमारे 10 मिनिटे भाकरी थ��ड होऊ द्या. जेव्हा ते हाताळण्यास पुरेसे थंड असतात, त्यांना पॅनमधून काढा आणि त्यांना रॅकवर आणखी 45 ते 55 मिनिटे किंवा पूर्णपणे थंड होईपर्यंत थंड होऊ द्या. [१]]\nसर्वोत्तम स्टोरेजसाठी, ब्रेड पूर्णपणे थंड झाल्यावर त्याचे तुकडे करा आणि वैयक्तिक तुकडे प्लास्टिकच्या लपेटून ठेवा. हे फ्रीझरमध्ये ठेवा आणि जेव्हा आपल्याला आवश्यक असेल तेव्हा तुकडे घेऊ शकता. [14] एक्स संशोधन स्त्रोत\nब्रेडमध्ये चव घाला. एकदा आपण ग्लूटेन-रहित सँडविच ब्रेड बनविण्यास योग्यता प्राप्त केल्यावर आपण दलिया मॅपल किंवा उष्णकटिबंधीय सारख्या भिन्न चव असलेल्या ब्रेड बनवण्याचा प्रयत्न करू शकता. मूलभूत रेसिपीसह प्रारंभ करा आणि आपल्या आवडीनुसार ब्रेडला सानुकूलित करण्यासाठी आपल्या आवडत्या स्वाद जोडा. [१]]\nग्लूटेन-फ्री दलिया मॅपल ब्रेडसाठी, 4 चमचे (60 मि.ली.) मॅपल सिरपमध्ये कणिकमध्ये मिक्स करावे आणि बेकिंग करण्यापूर्वी पॅनमध्ये पीठ वर ग्लूटेन-फ्री ओट्सचे कप (45 ग्रॅम) शिंपडा.\nग्लूटेन-मुक्त उष्णकटिबंधीय ब्रेड बनवण्यासाठी, यीस्टला पाण्याऐवजी 110 कप फॅरेनहाइट (44 डिग्री सेल्सिअस) पर्यंत गरम केले गेले आहे आणि ते कपच्या नारळीच्या रसाने खमीर एकत्र करा आणि मूळ रेसिपीप्रमाणेच बाकीच्या कणिक पदार्थांसह एकत्र करा. नंतर, कढईत तळलेल्या अननसाच्या 2 6-औंस कॅन्समध्ये पिठात रस घाला.\n1 चमचे (15 ग्रॅम) कोको पावडर, 1 चमचे (15 ग्रॅम) वाळलेल्या कांदा, 1 चमचे (5 ग्रॅम) इन्स्टंट कॉफी, 1 चमचे (5 ग्रॅम) साखर, चमचे मिसळा. (२. g ग्रॅम) कॅरवे बियाणे आणि table मोठे चमचे (m 65 ग्रॅम) कणीक मध्ये. [१]] एक्स संशोधन स्त्रोत\nजर आपण ग्लूटेन-ब्रेड नियमितपणे बनविली तर ग्लूटेन-फ्री पिठात मिसळलेली एक मोठी तुकडी मिसळणे आणि आपल्या पेंट्रीमध्ये हवाबंद डब्यात साठवणे चांगले आहे. अशा प्रकारे, जेव्हा आपल्याला ब्रेड बेक करायचे असेल तेव्हा ते तयार होईल.\nओव्हनमधून बाहेर येताच वितळलेल्या लोणीने भाकर ब्रश करून आपण ब्रेडमध्ये काही अतिरिक्त चव घालू शकता.\nतळलेले भाकरी कशी शिजवावीवाढणार नाही अशा कणिकांचे निराकरण कसे करावेकणीक मळणे कसेयीस्टशिवाय भाकरी कशी तयार करावीग्लूटेन फ्री गाजर झुचीनी आणि Appleपल मफिन कसे बनवायचेग्लूटेन फ्री चॉकलेट चिप कुकीज कशी बनवायचीग्लूटेन फ्री व्हेगन कुकीज कशी बनवायचीपँको ब्रेड क्रंब्स कसे बनवायचेब्रेड पुन्हा गरम कसे करावेब्रेड मशीन कशी वापरावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/mumbai/crime/three-arrested-in-drug-trafficking-case", "date_download": "2020-09-25T03:14:36Z", "digest": "sha1:2QSB5PWQSCELY3KSEZ4CKCEC2P54EVIP", "length": 8258, "nlines": 97, "source_domain": "www.krushival.in", "title": "Mumbai | ड्रग्ज तस्करी प्रकरणी कंपनी मालकासह तिघे अटकेत | क्राइम: ताज्या मराठी बातम्या | Latest Crime News | Crime Marathi News | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nड्रग्ज तस्करी प्रकरणी कंपनी मालकासह तिघे अटकेत\nड्रग्ज तस्करी प्रकरणी कंपनी मालकासह तिघे अटकेत\nडायरेक्टरेट ऑफ रेव्हन्यू इंटेलीजनस च्या अधिकार्‍याने ड्रग्जच अांतर्राष्ट्रीय रॅकेट उध्वस्त केलं आहे. 1000 कोटी किमतीच्या 191 किलो नावाशिवा येथून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले. या संदर्भात ज्या कंपनीच्या नावे हे ड्रग्ज आले होते. त्या कंपनीच्या मालकाला आणि त्याच्या दोन कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये आधीच दोघांना अटक करण्यात आली असती. सुरेश भाटीया हा दिल्लीमध्ये असलेल्या सर्विस एक्सपोर्ट्सचा मालक असून मोहम्मद नौमान आणि महेंद्र निगम या दोन कर्मचार्‍यांना दिल्लीतून अटक करून मुंबईत आण्यात आलं.\nनिगम हा सुरेश भाटियासाठी नौमानच्या सांगण्यावरून लॉजिस्टिकच काम पाहायचा, नौमान भाटियाचा अत्यंत विश्‍वासू माणूस असून आयात करण्यापासून ते ड्रग्जच्या डिलिव्हरी पर्यंत सर्व काम तो स्वतः पहायचा आणि स्वतःच्या देखरेखीमध्ये ती काम करून घ्यायचा.\nसुरेश भाटियावर याआधीच सुद्धा गुन्हा दाखल आहे, 2008 मध्ये हा आशिषच्या स्मगलिंगमध्ये आरोपी होता तर त्याचा विश्‍वासू नौमानवर सुद्धा यापूर्वी गुन्हा दाखल आहे. आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे की, नौमानला कस्टम क्लिअरिंगची जबाबदारी देण्यात आले होती, तसेच नौमान हे ड्रग्ज मीनानाथ बोडके आणि कोंडी भाऊ गुंजल या दोघांना पोहोचवायचा, या दोघांना आधीच शनिवारी अटक करण्यात आली.\nनवी मुंबई च्या नेरुळमध्ये राहणारा बोडके एम बी शिपिंग कंपनी आणि लॉजिस्टिक सोल्युशन्स मध्ये पार्टनर होता, या कंपनी कन्साईन्मेंट कंटेनर नंबर 2267955 क्लियर करण्याची जबाबदारी होती. नौमानच्या म्हणण्यावरून बोडके कस्टममधून पार्सल काढून द्यायचा, नौमान आणि बोडकेची ओळख बोडकेचा नातेवाईक असलेला गुंजाळ जो मुंब्रा मध्ये राहतो त्यानी करून दिली होती. नौमान आणि बोडके जुन 2019 पासून संपर्कात होते.\nलुटमार करणारी टोळी गजाआड\nबंद घरातून सहा लाखांचा ऐवज लंपास\nकोर्लई येथून जाळे, डोल चोरी\nउरणमध्ये भरदिवसा कौटुंबिक वादातून खुनीहल्ला\nपनवेलमध्ये मनसे कार्यकर्त्यांना अटक\nजाब विचारणार्‍या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल\nपोलिसांना मारहाण करणार्‍या आरोपीस कारावास\nपेण अर्बन बँक घोटाळा ठेवीदार, खातेदार संघर्ष समितीतर्फे...\nकृषी विधेयकावरुन काँग्रेसची आंदोलनाची तयारी\nचौलमध्ये माझं कुटूंब माझी जबाबदारी मोहीम\nमाझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान\nमहाराष्ट्राच्या सुपुत्राला काश्मिरमध्ये वीरमरण\nटीव्ही चॅनेलच्या पत्रकाराची मुंबईच्या पत्रकारांकडून धुलाई\nशिक्षकांना शोधायचे तरी कुठे\nहयातीच्या दाखल्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_484.html", "date_download": "2020-09-25T04:18:58Z", "digest": "sha1:7ZVL6FRPK2QAAZATM7JXIGTA5O7VBQEA", "length": 4933, "nlines": 61, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "तुम्हाला म्हातारपण येऊ देणार नाही 'हे' फळ...वाचा सविस्तर", "raw_content": "\nतुम्हाला म्हातारपण येऊ देणार नाही 'हे' फळ...वाचा सविस्तर\nbyMahaupdate.in शुक्रवार, जानेवारी १७, २०२०\nज्युसने शरीराला त्वरीत ऊर्जा प्राप्त होते. परंतु बीट ज्युस ऊर्जा तर प्रदान करतोच शिवाय त्यात म्हाता-याला जवान बनविण्याची चमत्कारी शक्ती असते.\nबीट ज्युस रक्तवाहिन्यांना सक्रीय करतो. यामुळे शारीरिक सक्रियतेवेळी मांसपेशींना ऑक्सिजनची फार आवश्यकता पडत नाही.\nवय वाढण्याबरोबर तुमची कार्यशीलता, चपळता कमी होऊ लागली असेल तर रोज एक ग्लास बीट ज्युस घ्या. वाढत्या वयाच्या लोकांच्या धमण्यांचे होणारे आकुंचन थांबविण्याची शक्ती या ज्युसमध्ये आहे.\nबीट ज्युसमध्ये आढळणारा नाईट्रेट ब्लड प्रेशर कमी करतो. हाय ब्लड प्रेशर असणा-यांसाठी बीट ज्युस वरदान आहे.\nबीटमध्ये आढळणारा अ‍ँटीऑक्सिडेंट हा पदार्थ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवितो. हा एक नैसर्गिक शर्करा मिळण्याचा स्रोत आहे. यात सोडियम, पोटॅशियम, फॉस्फोरस, क्लोरिन, आयोडीन आणि अन्य महत्त्वाची जीवनसत्वे असतात.\nबीटमध्ये किडनी आणि पित्ताशय स्वच्छ ठेवण्याची शक्ती असते. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास किंवा अर्धा ग्लास बीट ज्युस घ्या.\nकिडनी आणि पित्ताशय विकारांमध्ये बीट ज्युस आणि गाजर ज्युस एकत्रित करून पिणे आरोग्यदायी असते. पांढरे बीट पाण्यात उकडवून हे पाणी फोड, जळजळ आणि तोंड येणे यासाठी उपयुक्त आहे.\nताप आणि थंडीतही उपयुक्त आहे. म्हणून सदैव तारुण्य टिकवायचे असल्यास बीटचे नियमित सेवन करा.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathicorner.com/vat-purnima-puja-samagri-list-in-marathi.html", "date_download": "2020-09-25T04:13:06Z", "digest": "sha1:FNYACQ6X5KIMZH3PCWAAX5VGLJLJUA6W", "length": 7390, "nlines": 75, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "Vat Purnima Puja Samagri List in Marathi अशी करावी पूजा! How to do vat purnima puja at Home in Marathi -", "raw_content": "\nVat Purnima Puja Samagri List in Marathi If you like ‘Vat Purnima Puja Kashi Karavi in Marathi’ वट पोर्णिमा पूजा सामग्री लिस्ट मराठी मध्ये खाली दिली आहे आणि तेसेच आपण वट पोर्णिमा पूजा कशी करावी मराठी मध्ये पाहणार आहोत.\n“वट पौर्णिमा पूजा सामग्री लिस्ट 2020”: विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास ठेवतात. असे मानले जाते की या दिवशी सावित्रीने यमराजमधून आपल्या पतीचे जीवन परत आणले होते. उत्तर भारतात हा व्रत वट सावित्री म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महिला आपल्या पतीच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी वट वृक्ष आणि यमराज यांची पूजा करतात. धार्मिक ग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की सावित्री आपल्या पतीच्या कळसांवर उभी राहिली आणि पतीला यमराजच्या प्रणपाशातून आणली.\nफळ, फुले, पुरी-डिश, धूप-दीप, चंदन आणि दुर्वा देवाला अर्पण करून पूजा करावी व नंतर आपल्या पतीची पूजा करून आशीर्वाद घ्यावा.\nआता, रोल अर्थात रक्षा सूत्रांच्या मदतीने वट झाडाला 7 किंवा 11 वेळा गोल फिरवा.\nयानंतर पंडितजीं कडून वट सावित्रीची कथा ऐका.\nशेवटी घरातील सुख, शांती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी वट वृक्ष आणि यमराज यांना प्रार्थना करा.\nपंडित जीला दक्षिणेचे दान देऊन पूजा करा. दिवसभर उपवास ठेवा. संध्याकाळी एक फळ घ्या. दुसर्‍या दिवशी उपवास उघडा.\nआपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व कुटुंबाच्या सुखासाठी वट सावित्रीची उपासना करते. वट सावित्री व्रत, ‘वट’ आणि ‘सावित्री’ दोघांनाही विशेष महत्���्व दिले गेले आहे. पीपल प्रमाणे वट किंवा वटवृक्षालाही विशेष महत्त्व दिले गेले आहे. पुरातन काळानुसार वट वृक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश राहतात असे मानले जाते. यावर्षी वट सावित्री व्रत साजरा केला जात आहे. आपण “वट पूर्णिमा पूजा कशी करावी” हे पाहणार आहोत.\nया पौर्णिमेला आपण कोरोना मुले घरीच साजरा आहोत तर आज आपण आपल्या पतीला वट वृक्ष बनवावे आणि त्यांच्या भवती फिरताना रक्षासूत्र बांधून आशीर्वाद मागवा. वरील सर्व पूजा करावी.\nया निमित्ताने घरतील सुहागिन एकमेकांना सिंदूर लावतील.\nयाशिवाय आपण येथे दिलेली कथा ऐकावी ती सत्यवान आणि सावित्रीची कहाणी कशी होती.\nNote: आपल्या जवळ Vat Purnima Puja Samagri List in Marathi चे अधिक माहिती असेल किंवा दिलेल्या Wishes किंवा माहिती मध्ये काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल. जर आपणांस आमची Vat Purnima Puja Kashi Karavi in Marathi हा लेख आवडला असेल तर अवश्य Facbook आणि Whatsapp वर Share करायला विसरू नका.\nकुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा\nभारतात X, Y, and Z सुरक्षा म्हणजे काय या स्तराची सुरक्षा केंव्हा दिली जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/128-naxal-killed-in-last-10-months/", "date_download": "2020-09-25T03:52:09Z", "digest": "sha1:SETBX5BNKV7WRYIM7V66VD3L3GXJIDPX", "length": 14916, "nlines": 157, "source_domain": "www.saamana.com", "title": "गेल्या 10 महिन्यात 128 नक्षलवाद्यांचा खात्मा, खुद्द नक्षलवाद्यांची कबुली | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\nरुग्ण दुपटीचा कालावधी सात दिवसांनी वाढला, पालिकेच्या कोरोना लढ्याला यश\nअखेर बेस्टच्या मदतीला लाल परी आली, 76 एसटी बसेस मुंबईत गर्दीच्या…\nरेड लाईट भाग खुले केल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची भीती\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल…\nफारुख अब्दुल्लांचे विषारी फूत्कार; कश्मिरींना हवे चीनचे शासन, स्वत:ला हिंदुस्थानी मानत…\nकेजरीवाल म्हणतात… दुसरी लाट येऊन गेली\nनवीन लँड रोव्‍हर डिफेण्‍डरचा होणार डिजिटल लाँच, बुकिंग सुरु\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप ���डला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\n कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम\n17 वर्षांखालील महिलांचा फुटबॉल वर्ल्ड कप पुन्हा पुढे ढकलणार\nIPL 2020 – बंगळुरूचा 97 धावांनी दारुण पराभव, पंजाबने विजयाचे खाते…\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nठसा – मामासाहेब घुमरे\nमुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nदमदार बॅटरी अन कॅमेरासह Moto E7 Plus हिंदुस्थानमध्ये लॉन्च, किंमत फक्त…\nMaruti Suzuki देतेय टॉपच्या मॉडेलवर 50 हजारांपर्यंत सूट, जाणून घ्या\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nगेल्या 10 महिन्यात 128 नक्षलवाद्यांचा खात्मा, खुद्द नक्षलवाद्यांची कबुली\nगेल्या 10 महिन्यात सुरक्षादलाने 128 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. सर्वाधिक नक्षलवादी हे छत्तीसगडमध्ये मारले गेले आहेत. खुद्द नक्षलवाद्यांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे. तसेच छत्तीसगडसह आंध्र – ओडिशा सीमा, महाराष्ट्रात संघटनेला मोठे नुकसान झाल्याची कबुली नक्षलवाद्यांनी दिली. मृत नक्षलवाद्यांमध्ये 36 महिलांचाही समावेश आहे.\nमाओवाद्यांच्या सेंट्रल मिलिट्री कमिशनने ही माहिती दिली आहे. कमिशनने कबुली दिली की सुरक्षादलांमुळे त्यांचे खच्चीकरण झाले आहे. गेल्या दहा महिन्यात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांच्या 360 ठिकाणी हल्ले केले होते. त्यात 70 वेळा चकमक उडाली. या चकमकीत दंडकारण्य जंगलात 75 जवान शहीद झाले होते. तसेच या एकूण घटनेत नक्षलवाद्यांनी 13 हत्यारे आणि 147 जणांना जखमी केल्याचा दावा माओवाद्यांनी केला आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nनव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग, सचिनला मागे सोडलं\nरुग्ण दुपटीचा कालावधी सात दिवसांनी वाढला, पालिकेच्या कोरोना लढ्याला यश\nअखेर बेस्टच्या मदतीला लाल परी आली, 76 एसटी बसेस मुंबईत गर्दीच्या मार्गावर धावणार\nरेड लाईट भाग खुले केल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची भीती\nसच कहूं तो… पुस्तकातून उलगडणार नीना गुप्ता यांचा जीवनप्रवास\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे टीकास्त्र\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,...\nरुग्ण दुपटीचा कालावधी सात दिवसांनी वाढला, पालिकेच्या कोरोना लढ्याला यश\nअखेर बेस्टच्या मदतीला लाल परी आली, 76 एसटी बसेस मुंबईत गर्दीच्या...\nरेड लाईट भाग खुले केल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची भीती\nसच कहूं तो… पुस्तकातून उलगडणार नीना गुप्ता यांचा जीवनप्रवास\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल...\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nशेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगारही रस्त्यावर येणार\nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना\nसाडेपाच हजारांत मिळणार प्लाझ्मा, सिटीस्कॅनही दोन हजार रुपयांत\nया बातम्या अवश्य वाचा\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nनव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0", "date_download": "2020-09-25T03:46:23Z", "digest": "sha1:P2A7P5EAX6PPRCMV7LWX6745OSHLDKGI", "length": 2978, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इझ्मिर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइझ्मिर हे तुर्कस्तान देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. प्राचीन काळात हा भाग स्मार्ना ह्या नावाने ओळखला जात असे.\nसमुद्रसपाटीपासुन उंची ९८ फूट (३० मी)\n- घनता ३,०९९ /चौ. किमी (८,०३० /चौ. मैल)\nLast edited on २४ फेब्रुवारी २०१९, at ०१:२४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २४ फेब्रुवारी २०१९ रोजी ०१:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/picture-gallery-section/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%96-%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%88-%E0%A4%8F/", "date_download": "2020-09-25T04:10:27Z", "digest": "sha1:IIJD6VZXK35REGJ4VSPTWEWLQAJXKQE3", "length": 6617, "nlines": 172, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mdvpatan.org/wp_mdv/index.php/sch-man/", "date_download": "2020-09-25T04:13:50Z", "digest": "sha1:6VF6WPZFCWB4AWUIAPRHPCF7HSWOEG5Z", "length": 4742, "nlines": 80, "source_domain": "www.mdvpatan.org", "title": "शाळेचे नियोजन |", "raw_content": "\nराष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती मानकरी\nकोयना शिक्षण संस्था परीक्षा विभाग- नोटीस बोर्ड\n१. श्री प्रकाश राजाराम पाटील अध्यक्ष\n२. श्री. दादा बापू अवघडे उपाध्यक्ष\n३. सौ. सुजाता संजय पालेकर सदस्य\n४. सौ. मेघा पंडित गव्हाणे सदस्य\n५. श्री. रामचंद्र पांडुरंग पवार सदस्य\n६. श्री. प्रकाश गणपती राऊत सदस्य\n७. सौ. मंजूषा मिलिंद गुरव सदस्य\n८. सौ. पूनम बाळकृष्ण राऊत सदस्य\n९. सौ. संगीता अशोक माने सदस्य\n१०. श्री. राजेंद्र शंकर पवार सदस्य\n११. श्री श्री. प्रवीण जगन्नाथ राऊत सदस्य\n१२. श्री. चंद्रकांत दौलतराव मोरे सदस्य\n१३. श्री. शरद दिनकरराव सवाखंडे सदस्य\n१४. श्री. सुनिल तुकाराम हावरे सदस्य\n१५. कु. श्रद्धा तात्यासाहेब गव्हाणे सदस्य\n१६. आदित्य सुर्यकांत पवार सदस्य\n१७. श्री. संकपाळ दिलीप निवृत्ती सचिव\nमता -पालक शिक्षक संघ\n१२ वी सायन्स साठी प्रवेश सुरु\nमाने-देशमुख विद्यालयाच्या ६० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती\nविद्यालयाच्या ४८ विद्यार्थ्यांना एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती प्राप्त\n१० वी चे गुणवंत विद्यार्थी\n१० वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत …\nSairaj Mane on १० वी चे गुणवंत विद्यार्थी\nSaurabh kamble on विद्यालयाच्या ४८ विद्यार्थ्यांना एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती प्राप्त\nAjay chavan on १० वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत …\nGourish D on १० वी चे गुणवंत विद्यार्थी\nadmin on १० वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत …\nकोयना शिक्षण संस्था परीक्षा विभाग- नोटीस बोर्ड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://bharatavani.in/dictionary-surf/?did=189&letter=&language=Kannada&page=3", "date_download": "2020-09-25T03:19:20Z", "digest": "sha1:26DYZUEV3CF6DOYFFLW4TRJSGNC35RIB", "length": 24754, "nlines": 501, "source_domain": "bharatavani.in", "title": "Dictionary | भारतवाणी - Part 3", "raw_content": "\nभारतीय भाषा संस्थान (सीआईआईएल), मैसूरु द्वारा कार्यान्वित\nभारतीय भाषाओं द्वारा ज्ञान\nभारतवाणी के बारे में | What is Bharatavani\nसामान्यतः पूछे जाने वाले प्रश्न\nप्रतिलिप्याधिकार संबंधी नीति | Copyright Policy\nगोपनीयता नीति | Privacy Policy\nअ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ऍ ऎ ए ऐ ऑ ऒ ओ औ क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न ऩ प फ ब भ म य र ऱ ल ळ ऴ व श ष स ह\nशब्दकोश के परिचयात्मक पृष्ठों को देखने के लिए कृपया यहाँ क्लिक करें\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): श्रेष्ट (ಶ್ರೇಷ್ಠ್)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): मुकळो (ಮುಕಳೊ)\nक्षत्रिय (ಕ್ಷತ್ರಿಯ): मुखावैलो (ಮುಖಾವೈಲೊ)\nगौड सारस्वत (ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ): अस्वीकार्य (ಅಸ್ವೀಕಾರ್ಯ)\nदैवज्ञ (ದೈವಜ್ಞ): अस्वीकार्य (ಅಸ್ವೀಕಾರ್ಯ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): अस्वीकार (ಅಸ್ವೀಕಾರ)\nकोंकण मराठा (ಕೊಂಕಣ ಮರಾಠ): अस्वीकार (ಅಸ್ವೀಕಾರ)\nक्षत्रिय (ಕ್ಷತ್ರಿಯ): घेव्चेनाशिले ಘೆವ್ಚೆನಾಶಿಲೆ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): मुखेलि (ಮುಖೆಲಿ)\nदैवज्ञ (ದೈವಜ್ಞ): घट्चानाशिलें (ಘಟ್ ಚಾನಾಶಿಲೆಂ)\nक्षत्रिय (ಕ್ಷತ್ರಿಯ): जाव्चे नाशिले (ಜಾವ್ಚೆ ನಾಶಿಲೆ)\nखार्वि (ಖಾರ್ವಿ): जाव्चेनाशिले (ಜಾವ್ಚೆನಾಶಿಲೆ)\nगौड सारस्वत (ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ): नाजूक व्यवस्थित (ನಾಜುಕ ವ್ಯವಸ್ಥಿತ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): नाजुक (ನಾಜುಕ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): नीतळ् (ನೀತಳ್)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): एकच्पटि (ಏಕಚ್ ಪಟಿ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): अच्चि (ಅಚ್ಚಿ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): अपुरबाय (ಅಪುರಬಾಯ)\nगौड सारस्वत (ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ): चुकनास्ताना (ಚೂಕನಾಸ್ತಾನಾ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): चुक नाशिलो (ಚುಕ ನಾಶಿಲೊ)\nक्षत्रिय (ಕ್ಷತ್ರಿಯ): चुकनाशिलो (ಚುಕನಾಶಿಲೊ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): निर्जीव, बेशुद्द (ನಿರ್ಜೀವ, ಬೆಶುದ್ದ)\nक्षत्रिय (ಕ್ಷತ್ರಿಯ): जीवनाशिलो (ಜೀವನಾಶಿಲೊ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): मस्त व्यत्यास (ಮಸ್ತ ವ್ಯತ್ಯಾಸ)\nकोंकण मराठा (ಕೊಂಕಣ ಮರಾಠ): मस्त व्यत्यास (ಮಸ್ತ ವ್ಯತ್ಯಾಸ)\nक्षत्रिय (ಕ್ಷತ್ರಿಯ): राशि व्यत्यास (ರಾಶಿ ವ್ಯತ್ಯಾಸ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): पर्मारि ಪೆರ್ಮಾರಿ)\nमुख पृष्ठ | Home\nउपयोगी वेबसाइटें | Useful Websites\nसंपर्क करें | Contact us\nभारतीय भाषा संस्थान (सीआईआईएल), मैसूर द्वारा कार्यान्वित, मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार की एक परियोजना\nभारतवाणी ऐप डाउनलोड करो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/09/Udayanraje-bjp.html", "date_download": "2020-09-25T03:07:12Z", "digest": "sha1:C2GS5OER4K5WRLYNCNVNKLVNUN7XWKL4", "length": 7398, "nlines": 45, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "उदयनराजे अखेर भाजपात डेरेदाखल", "raw_content": "\nउदयनराजे अखेर भाजपात डेरेदाखल\nवेब टीम : दिल्ली\nविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार उदय��राजे भोसले यांनी शनिवारी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला.\nअमित शाह, जे. पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी मध्यरात्री आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला.\nलोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला होता. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.\n“छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज भाजपासोबत आले आहेत. भाजपाच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करतो. त्यांनी आज तीन महिन्यातच खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला.\nभाजपा पूर्वीपासून छत्रपतींच्या विचारातून प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकसभेपेक्षाही विधानसभेत आणखी मोठा विजय मिळेल,” असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. “2014 मध्ये महाराष्ट्राची जनता मनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडली गेली होती.\n2019 मध्येही महाराष्ट्राच्या जनतेने याची प्रचिती दिली. विधानसभेतही मोठं यश मिळेल. उदयनराजेंच्या प्रवेशान सर्व खुष आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.\n“छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचं नाव ज्यांनी मोठं केलं असे उदयनराज यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला ही अभिमानास्पद बाब आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला तेव्हाही उदयनराजेंनी मोदींची साथ दिली होती.\nउदयनराजे लोकांमध्ये राहणारे नेते आहेत. ते राजे जरी असले तरी लोकशाहीवर विश्वास ठेवून आहेत. जनतेत काम करत असल्यानं युवकांचं त्यांच्यावर मोठं प्रेम आहे. त्यांच्या येण्यानं भाजपाची ताकद वाढली आहे,” असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं.\nतसंच यावेळी चंद्रकांत पाटील यांनीदेखील आपलं मत व्यक्त केलं. “उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. तसंच ते साताऱ्याचं नेतृत्व करत आहेत.\nत्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून ते अन्य पक्षाशी जोडलेले असले तरी भाजपाशी उत्तम संबंध आहेत,” असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://naviarthkranti.org/category/article-series/aamhi-startupwale/", "date_download": "2020-09-25T03:58:12Z", "digest": "sha1:4HE7VHS6RFFM2DOX3MI5AD7PT22AO4PX", "length": 28569, "nlines": 284, "source_domain": "naviarthkranti.org", "title": "आम्ही स्टार्टअपवाले | नवी अर्थक्रांती", "raw_content": "\nउद्योग आणि मराठी माणूस\nसोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा 5 days ago\n१०६. परफेक्शनच्या नादाला लागू नका; सुरूवात करा, सुधारणा होत राहतील 6 days ago\n१०५. निगेटिव्ह जीडीपीला घाबरू नका 2 weeks ago\nविमा क्षेत्रातील अफाट संधी 2 months ago\nमुंबई शेअर बाजाराची सुरुवात आजच्याच दिवशी १८७५ साली झाली होती. 3 months ago\nआरोग्य विमा आणि कोरोना उपचार – समजून घ्या या खास तरतुदी 3 months ago\nउद्योग आणि मराठी माणूस\nसोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ\n जाणून घेऊया त्यांचा आजवरचा प्रवास\nआर्थिक क्षेत्रात अनोख्या संधी\nमनातले प्रश्न – रेल्वेचे इंजिन दीर्घकाळ बंद का केले जात नाही\nडिजिटल मार्केटिंगच्या विश्वात प्रवेश करताना\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा\n१०६. परफेक्शनच्या नादाला लागू नका; सुरूवात करा, सुधारणा होत राहतील\nबाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस बाटा यांची जयंती\nयुएईतील सर्वात मोठे मराठी उद्योजक ‘मसाला किंग’ धनंजय दातार यांचा वाढदिवस\nभारतरत्न एम. विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस, अभियंता दिन\n१०५. निगेटिव्ह जीडीपीला घाबरू नका\n१०४. जो पहिला फोन उचलतो, बिझनेस त्याचा असतो\nउद्योगपती कर्नल सँडर्स यांची जयंती\n१०३. शिस्त हे यश, स्थिरता व आनंदाचे गमक\nHome लेखमालिका आम्ही स्टार्टअपवाले\nआपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवून ती पूर्ण करणारा प्रेरणादायी उद्योजक ‘शरथ बाबू’\nजे लोक स्वप्न पाहतात आणि आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवून ती पुर्ण करण्यासाठी धडपडतात अशा लोकांना नियती किंवा प...\nस्टार्टअप ५७ – पाण्याचा भार हलका करणारे ‘वॉटर व्हील’\nएकीकडे अवकाशात उपग्रह सोडण्याचे तंत्रज्ञान वापरण्याइतके आपण प्रगत आहोत तर दुसरीकडे देशातील फार मोठ्या लोकसंख्य...\nस्टार्टअप ५६ – ‘केबीसी’मध्ये प्रश्न विचारणारा ‘कम्प्युटरजी’\nएखाद्या कठीण प्रश्नाचं उत्तर सापडलं की लोकांना आनंद होतो. पण, उत्तरापेक्षाही मेंदूला झिणझिण्या आणणारा अवघड प्र...\nस्टार्टअप ५५ – गौगॅस…शेणापासून गॅस बनवणारे स्टार्टअप\nकौशिकच्या घरी ना शेती, ना तो कधी खेड्यात राहिला. पण हैदराबादच्या कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकी केल्यानं...\nस्टार्टअप ५४ – व्हॉट्सअपची कहाणी\nयुक्रेनमधून अमेरिकेत स्थलांतरित झालेला जॅन कोउम ज्या सामाजिक संस्थेच्या इमारतीमध्ये दहा वर्षांपूर्वी अन्नाच्या...\nफर्निचरची शेती करणारा शेतकरी\nलंडनमधील गेविन मुन्रो (Gavin Munro) हा अवलिया चक्क फर्निचरची शेती करत असून, झाडे व वेलींना आकार देत खुर्च्या,...\nस्टार्टअप ५२ – हत्तीच्या शेणापासून कागद बनवणारे स्टार्टअप\nत्यांनी घेतलंय मानसशास्त्राचं प्रशिक्षण, त्यांच्यात उत्कृष्ट छायाचित्रणाचे गुण, पण व्यवसाय आहे शेणापासून कागद...\nआपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवून ती पूर्ण करणारा प्रेरणादायी उद्योजक ‘शरथ बाबू’\nजे लोक स्वप्न पाहतात आणि आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवून ती पुर्ण करण्यासाठी धडपडतात अशा लोकांना नियती किंवा परिस्थिती कधीच बांधून ठेवू शकत नाही. आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रवास करताना वाटेत...\tRead more\nस्टार्टअप ५७ – पाण्याचा भार हलका करणारे ‘वॉटर व्हील’\nएकीकडे अवकाशात उपग्रह सोडण्याचे तंत्रज्ञान वापरण्याइतके आपण प्रगत आहोत तर दुसरीकडे देशातील फार मोठ्या लोकसंख्येला साधं पिण्याच्या पाण्याच नीट वितरण आपण करू शकलो नाही.पाण्याच्या या समस्य...\tRead more\nस्टार्टअप ५६ – ‘केबीसी’मध्ये प्रश्न विचारणारा ‘कम्प्युटरजी’\nएखाद्या कठीण प्रश्नाचं उत्तर सापडलं की लोकांना आनंद होतो. पण, उत्तरापेक्षाही मेंदूला झिणझिण्या आणणारा अवघड प्रश्न सापडला की त्याला आनंद होतो. हा अवलिया कुणी असेल तर तो म्हणजे कुणाल सावर...\tRead more\nस्टार्टअप ५५ – गौगॅस…शेणापासून गॅस बनवणारे स्टार्टअप\nकौशिकच्या घरी ना शेती, ना तो कधी खेड्यात राहिला. पण हैदराबादच्या कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकी केल्यानं तो शेती आणि ग्रामीण जीवनाशी कायमचा जोडला गेला. शेती आणि शेतकºयांची दुर्दशा पाहू...\tRead more\nस्टार्टअप ५४ – व्हॉट्सअपची कहाणी\nयुक्रेनमधून अमेरिकेत स्थलांतरित झालेला जॅन कोउम ज्या सामाजिक संस्थेच्या इमारतीमध्ये दहा वर्षांपूर्वी अन्नाच्या कुपनसाठी आपल्या आईबरोबर रांगेत उभा राहायचा त्याच इमारतीमध्ये त्याने आपल्याला नो...\tRead more\nफर्निचरची शेती करणारा शेतकरी\nलंडनमधील गेविन मुन्रो (Gavin Munro) हा अवलिया चक्क फर्निचरची शेती करत असून, झाडे व वेलींना आकार देत खुर्च्या, टेबल लॅम्प, टेबल, आरसा किंवा फोटो स्टॅँड अशा अनेक वस्तूंची निर्मिती करीत आहे. त्...\tRead more\nस्टार्टअप ५२ – हत्तीच्या शेणापासून कागद बनवणारे स्टार्टअप\nत्यांनी घेतलंय मानसशास्त्राचं प्रशिक्षण, त्यांच्यात उत्कृष्ट छायाचित्रणाचे गुण, पण व्यवसाय आहे शेणापासून कागद बनवणं… विश्वास बसत नाही ना… मात्र हे खरं आहे… दिल्लीमधील उद्यो...\tRead more\nस्टार्टअप ५१ – ग्रामीण मराठी तरुणांचे लंडनमध्ये यशस्वी स्टार्टअप\nपरदेशातलं उच्च शिक्षण म्हणजे गलेलठ्ठ पगाराची सोय अशा समजुतीला छेद देत, दोन मराठमोळ्या तरुणांनी थेट इंग्लंडमध्ये मनोरंजनासाठी स्टार्ट-अपचं नवं प्रारूप यशस्वी केलंय. उद्योग-व्यवसाय आणि मराठी म...\tRead more\nस्टार्टअप ५० – भटजी ऑन क्लिक\nमॅन्युफॅचरिंगपेक्षा सेवाक्षेत्रात स्टार्टअपची संख्या ही खूपच जास्त दिसते याला मुख्य कारणं म्हणजे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये झालेले आमुलाग्र बदल आणि सोशल-मिडियाचा दिवसागणिक होत असलेला मोठा...\tRead more\nस्टार्टअप ४९- चपात्याचे मशीन बनवणारे उद्योजक जोडपे\n‘गरज ही शोधाची जननी आहे’, अशी एक म्हण आहे. या उक्तीनुसारच ‘रोटीमॅटीक’चा जन्म झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गोल आणि चांगल्या चपात्या बनविणे, हे एका नवविवाहित त...\tRead more\nनवी अर्थक्रांती प्रकाशित पुस्तके (घरपोच) ₹850.00 ₹750.00\n⁠सुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\n⁠सुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\nसुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\nमहाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण… https://t.co/LShwJbitfY\nतुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..\nसर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्य���सायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.\nनमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.\nग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.\nआम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.\nआभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत\nया पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा\nबाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस बाटा यांची जयंती\nयुएईतील सर्वात मोठे मराठी उद्योजक ‘मसाला किंग’ धनंजय दातार यांचा वाढदिवस\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा\n१०६. परफेक्शनच्या नादाला लागू नका; सुरूवात करा, सुधारणा होत राहतील\nबाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस बाटा यांची जयंती\nनवी अर्थक्रांती प्रकाशित पुस्तके (घरपोच) ₹850.00 ₹750.00\n⁠सुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\n⁠सुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\nसुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://prabhunarendra.blogspot.com/2012/01/", "date_download": "2020-09-25T04:19:51Z", "digest": "sha1:MMNJ2PMWWNQFVPY77ORI7WYARX3G4XNN", "length": 54673, "nlines": 338, "source_domain": "prabhunarendra.blogspot.com", "title": "नरेन्द्र प्रभू: January 2012", "raw_content": "\nअसे उत्सव जे वर्षातून एकदा येतात. अनेकदा ते करायचे म्हणून केले जातात. मराठी माणूस तसा उत्सव प्रिय. सदा सर्वदा काहीना काही कारण काढून उत्सव साजरे करणं हा वसाच जणू यांनी उचललेला असतो. आमच्यासाठी मात्र इशा टुर्सचं प्रभादेवीला भरणारं प्रदर्शन म्हणजे वार्षीकोत्सव असतो. तशी यावर्षी डोंबिवली, पुण्याला दोन प्रदर्शनं झाली पण मुबईचं प्रदर्शन म्हणजे महोत्सव असतो. अनेक मित्र जे एरवी फोनवरच भेटतात ते या प्रदर्शना दरम्यान भेटतात. अनेक नव्या ओळखी होतात. तर्‍हेतर्‍हेची माणसे भेटतात. काही नमुने ही......असो.\nकित्येक जण सहलींकडे आकृष्ट होतात. छायाचित्र पाहाण्यात रममाण होतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. वन्या सहलींचे बेत नक्की होतात. या वेळचं प्रदर्शन नेहमी प्रमाणे लडाखवर नाही तर केनियावर आहे. जशी केनियात पक्षी प्राण्यांची लयलूट आहे तशीच मनोहारी छायाचित्रं या प्रदर्शनात मांडली आहेत. उद्घाटनाचा कार्यक्रम तसा अनौपचारीक असतो.या वर्षी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ छायाचित्रकार अधिक शिरोडकर आपली महत्वाची कामं थांबऊन आवर्जून आले होते. त्यांना निमंत्रण दिलं तेव्हा ते आत्माला म्हणाले एक चांगलं प्रदर्शन रविंद्रला आहे तुम्ही पण या. क्षणभर कळेना हे कुठल्या प्रदर्शना विषयी बोलताहेत पण आमच्याच प्रदर्शनाची बातमी हिंदुस्तान टाईम्स मध्ये वाचून ते फिरकी घेत होते. प्रत्यक्ष उद्घाटनाला आल्यावरही त्यांचं मिश्कील बोलणं आणि फोटो आणि प्राण्यांब��्दल अभ्यासपुर्ण बोलणं ऎकलं आणि प्रदर्शनाचा श्रीगणेशा तर उत्तम झाला असं मनोमन वाटून गेलं. येता आठवडाभर हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे. जरुर भेट द्या. आनंद घ्या.\nLabels: प्रवास वर्णन, सकारात्मक\nमातीला पाय जरी लागला तरी ई..ई...ई.... करत ओरडणारी शहरी मुलं मातीला हात लावायला उद्युक्त होतात, माती बरोबर खेळायला तयार होतात, मातीच्या प्रेमात पडतात. मोठी माणसं गतकाळच्या गावच्या आठवणीत रममाण होतात, गृहिणींना काय विकत घेऊ आणि काय नको असं होतं. आकार पॉट आर्ट च्या दालनात प्रवेश केल्या केल्या हे असं घडतं. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग १७ ला लागून असलेल्या तलाशेट, इंदापूर इथे हे आकार पॉट आर्ट चं दालन आणि कार्यालय आहे.\n‘फिरत्या चाका वरती देशी मातीला आकार’ या गाण्याच्या ओळी सहज ओठावर येतात, पण इथला वेडा कुंभार मात्र परंपरागत कुभार नाही. राजेश कुलकर्णी यांना समोर पाहिल्यावर ते कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारे व्हाइट कॉलर व्यक्ती वाटतात, पण एकदा का ते चाकावर अदाकारी करायला लागले की थक्क व्हायला होतं. बघता बघता समोरची माती पणती, मडकी, चंबू, घडा, नरसाळे असे अनेक आकार घ्यायला लागते, एकीकडे हात चालत असतानाच या कले विषयी ते भरभरून मोकळे पणाने बोलत राहातात, माहिती देत राहातात. समोरच्या मातीच्या गोळ्याला त्यांच्या हाताचा स्पर्श होतो आणि वेगवेगळे आकार साकार होतात, ते पाहून आपण अचंबीत होतो पण ते तेवढ्यावरच थांबत नाहीत, अजून त्यांच्यातील कलाकार पुर्ण सादर झालेला नसतो. ते सर्व आकार एक एक करून हातात घेत त्यांना ते आणखी खुलवतात आणि एक पुर्ण कलाकृती रुप घेते. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा गणनायक, तो गणपती त्या मधून प्रकट होतो. मन समाधी अवस्थेत जातं.\nपेण, जवळचच माणगाव ही तर कलाकारंचीच भुमी. गणेश मुर्तींसाठी प्रसिद्ध असलेला इलाखा हळूहळू शहरीकरणाने व्यापून जात असतानाच आणि इथले मुळचे कुंभार आपला व्यवसाय सोडून ऊपजीविकेसाठी इतर व्यवसायात गुंतले असताना राजेश कुलकर्णीनी मातीत हात घातला आणि त्यातून सोनं निर्माण केलं. आपल्या सोबत गावातील दहा-बारा तरूणांना त्या कलेचं बाळकडू पाजून तयार केलं आणि गावातच स्थिरस्थावर केलं. गाव आणि गावच्या मातीमध्ये ते भक्कमपणे उभे आहेत.\nइथे गेल्यावर खुप हलकं हलकं वाटलं. ट्रेस मॉनेजमेंट कुठलाही वर्गाला हजेरी न लावताही.\nLabels: गावाकडच्या गो���्टी, जीवनानुभव, त्यांच्या स्वप्नांचा प्रवास...., सकारात्मक\nरेल्वे प्रवासात असुविधा झाल्यास 8121281212 वर SMS करा\nरेल्वे प्रवासात असुविधा झाल्यास काय करावं हा प्रश्न आपल्याला कधी ना कधी पडला असेलच. सरकारी खात्यात अनेक खेटा मारल्या तरी कामं होत नाहीत हा नेहमीचा अनुभव असल्याने प्रावासात आपल्याला लगेच मदत मिळेल याची आपण कधीच आशा धरत नाही. कसा बसा प्रवास संपवण्यावरच आपला भर असतो, पण आता IRCTC आपल्या हकेला ओ देते असा चांगला अनुभव एका प्रवासी मित्राला आला आहे. त्याचं असं झालं हा प्रवासी हैद्राबाद अजमेर एक्सप्रेसने प्रावास करत असताना दुसर्‍या दिवशी पहाटे जेव्हा जागा झाला तेव्हा टॉयलेट मध्ये पाणी नव्हतं. त्याची झोप उडाली. अजून अठरा तासांचा प्रवास बाकी होता. आता काय करावं हा प्रश्न आपल्याला कधी ना कधी पडला असेलच. सरकारी खात्यात अनेक खेटा मारल्या तरी कामं होत नाहीत हा नेहमीचा अनुभव असल्याने प्रावासात आपल्याला लगेच मदत मिळेल याची आपण कधीच आशा धरत नाही. कसा बसा प्रवास संपवण्यावरच आपला भर असतो, पण आता IRCTC आपल्या हकेला ओ देते असा चांगला अनुभव एका प्रवासी मित्राला आला आहे. त्याचं असं झालं हा प्रवासी हैद्राबाद अजमेर एक्सप्रेसने प्रावास करत असताना दुसर्‍या दिवशी पहाटे जेव्हा जागा झाला तेव्हा टॉयलेट मध्ये पाणी नव्हतं. त्याची झोप उडाली. अजून अठरा तासांचा प्रवास बाकी होता. आता काय करावं\nRailway station having water filling facility.” असा SMS आला. आणि खरोखरच इटारसी स्टेशनवर पाणी भरलं गेलं. नंतर आठवड्याभराने गळणारी वॉल्व दुरूस्त केले आहेत असा मेसेज आला. या बद्दल रल्वेचं खरच अभिनंदन केलं पाहीजे. आपण रेल्वे प्रवास करत असताना जर आपणाला जर काही असुविधा झाल्यास 8121281212 वर SMS कराच. मेरा भारत महान...\nLabels: प्रवास वर्णन, सकारात्मक\nसांज सभोवती दाटून येता\nहसून करिती अपूले स्वागत\nघर दोघांचे होते सुंदर\nलपल्या व्यथा लोचना आड\nहसून करिती त्यांना ते दूर\nमधून वाहे अथांग पाणी\nरुजून येती नवीन नाती\nपैलतीरावर अशी कितीक ती\nपळभर येती निघून जाती\nअसे सोबती अशीच नाती\nLabels: कविता, जीवनानुभव, साहित्य\nकुबेराची संपत्ती आणि समुद्रातील धन कधी संपायचं नाही. त्यातली कुबेराची संपत्ती अजून पाहायची आहे पण समुद्रातील धन पाहीलं ते हर्णै बंदरावर. चमचमत्या चांदीचा वर्ख ल्यालेली मासोळी पुरा बंदर किनारा व्यापून उरली होती. जिक���े बघावं तिकडे मासळीच मासळी. शेकडो होड्या बंदराला लागल्या होत्या आणि त्या मधून आणलेलं ते धन कोळी लोक बैल गाड्यांमधून किनार्‍यावर आणून आणून ओतत होते. किती ओतलं तरी ते संपत नव्हतं. निवती, मालवणच्या समुद्र किनार्‍यावर रापण ओढून आणलेले मासे बघितले होते पण हे त्या हून कित्येक पटीने अधिक होतं. किनार्‍यावर आणल्या आणल्या त्याचे लिलाव पुकारले जात होते. मासळी घाऊक दरात विकली जात होती. थोड्या अंतरावर किरकोळ विक्री करणार्‍या कोळणी जोरदार आवाजात गिर्‍हाईकाशी बोलत होत्या. लिलाव करणार्‍यांचा आवाज टिपेला पोहोचला होता. सुर्य बुडायच्या आत बाजार आवरता घ्यायचा होता आणि साडेपाचच्या सुमारासच किरणं तिरकी होवून लांब सावल्या पडल्या होत्या.\nदिड-दोन हजार लोकवस्ती असलेलं हर्णै गाव अर्ध अधिक किनार्‍यावर लोटलं होतं. दिवसभरातील हे सर्वात घाई गडबडीचे क्षण होते. दिड-दोन तासात सारा व्यवहार आटपायचा होता. बंदरावर गेल्या गेल्या धावत जाणारं एक मुंगूस दिसलं, त्यालाही दुसर्‍या दिवशीची बेगमी करायची होती. एक गाय टोपलीतलं काहीतरी चोरून खाताना दिसली, बैल गाडीवाले जेवढ्या फेर्‍या होतील तेवढ्या मारायच्या प्रयत्नात होते. लिलावाच्या आरोळ्या उठत होत्या. भाव केले जात होते. कुणाला उसंत म्हणून नव्हती. एका बाजूला मात्र बर्फाचे गोळे विकणारी बाई, बाजूलाच भाजी विकणारे असे लोक जरा निवांतपणे गडबडीतले लोक मोकळे होण्याची वाट पाहात होते. त्याही पेक्षा निवांत असं ते हर्णै गाव बंदर किनार्‍या पासून दूर शांत शांत भासत होतं.\nआंजर्ल्यात पोहोचल्या पासून हर्णै बंदर पाहाण्यासाठी आम्ही आतूर झालो होतो. मासळी खाण्या बरोबरच ती पाहाण्यातही आनंद असू शकतो हे त्या दिवशी समजलं. वस्तीतूनच बंदराकडे जाणारी ती अरूंद वाट पार करत, ड्रायव्हींगचं कसब पणाला लावत महेशदानी गाडी किनार्‍यावर आणून लावली आणि मग आम्ही सगळे त्या गर्दीचाच भाग झालो. कुठलाच एक ठरावीक हेतू समोर नसतानाही मग पुढचा तास-दिड तास आम्ही त्या गर्दीत व्यग्र होवून गेलो. मोठमोठे मासे हातात घेऊन पाहिले, लिलावाचा पुकारा केला, खेकडे विकत घेतले. सुर्य मावळतीला जाईपर्यंत उत्सव साजरा केला.\nLabels: गावाकडच्या गोष्टी, प्रवास वर्णन\nजालरंग प्रकाशनाच्या 'शब्दगारवा' या अंकात प्रसिद्ध झालेली माझी कथा.\nवार्षिक परीक्षा संपली होती. अजून रिझल्ट लागायला वेळ होता. शाळेत जा की नको जाऊ, कुणीच विचारत नव्हतं, ना रागावत होतं. अशा दिवसात मी जवळपासच्या डोंगरावर जास्त रमायचो. परीक्षेच्या दिवसात अभ्यासामुळे कित्येक गोष्टी करायच्या राहून गेलेल्या असत. नारायण धारप, बाबूराव अर्नाळकरांपासून बाबा कदम, वि.स.खांडेकरांपर्यंत जे मिळेल ते वाचावं आणि काजू, आंबे, फणस, करवंदं, जांभळं खात डोंगररानात मनसोक्त भटकावं, या दिनक्रमामुळे परीक्षा आटोपल्या तरी उसंत म्हणून नसायची. वेळेचं भान नसायचं की ऊन्हातानाची पर्वा नसायची. घराजवळच्या डोंगरात तर मी एकटाच जायचो. आमच्या काजूच्या झाडांच्या काजू वेचून आणायचो. तिथल्या झुडुपांना लागलेली तोरणं मला खूपच आवडायची. काटेरी झुडुपांना लागणारी ही पांढुरकी दोन-तीन गुंजाएवढी फळं गोड चवदार असतात.\nअसाच एका दुपारी मी डोंगरावर गेलो. सगळं कसं शांतं शांतं. पक्षी, प्राणी सुद्धा रानमेव्याचा आस्वाद घेऊन विसावले असावेत. आजूबाजूला चिटपाखरूही नव्हतं. एका झुडुपाजवळ मी तोरणं काढण्यात मग्न होतो. तिथून दुसर्‍या झाडाजवळ जाताना सहज वर नजर गेली तर काय, एका उंच झाडावर डोक्याला पंचा गुंडाळून बसलेला माणूस माझ्याकडे एकटक पाहत होता. मी त्याच्याकडे लक्ष न देता तोरणं काढू लागलो. पण पुन्हा-पुन्हा नजर त्याच्याकडेच जात होती. हा मला निरखून का बघतोय...... आता माझं तोरणं काढण्याकडे लक्ष लागेना. मी त्यांच्या हद्दीत आल्यामुळे तर हा मला बघत असेल का आता माझं तोरणं काढण्याकडे लक्ष लागेना. मी त्यांच्या हद्दीत आल्यामुळे तर हा मला बघत असेल का घरी वडिलांना येऊन सांगितलं तर घरी वडिलांना येऊन सांगितलं तर पण तोरणं काय कुणीही कुठलीही काढतात. त्यासाठी कोण कशाला रागावणार पण तोरणं काय कुणीही कुठलीही काढतात. त्यासाठी कोण कशाला रागावणार माझ्याजवळ काजूसुद्धा होत्या पण त्या आमच्या झाडाच्या. वेगळ्या आकाराच्या असल्याने मी तसं दाखवून देऊ शकतो असे विचार मनात येत होते. पण नको लोकांच्या जागेत. आपण आपलं घरी परतावं म्हणून मी काढता पाय घेतला. घरी आलो तरी तो माणूस काही डोक्यातून जाईना.\nसंध्याकाळ झाली, मला परत डोंगरावर जावंसं वाटायला लागलं. बघूया तरी म्हणून पुन्हा त्या जागेवर गेलो. वर बघितलं तो दिसला नाही. आणखी पुढे गेलो आणि अचानक तो पुन्हा दिसला, तसाच डोळे रोखून बघणारा. माझी भितीने गाळण उडाली. पुन्हा वर बघितलं, तो अजून माझ्याकडेच बघत होता. कोण रे... मी जीवाच्या आकांताने ओरडलो. पण त्याचं रोखून बघणं सुरूच, हाकेला, आवाजाला मात्र कसलाच प्रतिसाद नव्हता. अंगावर नखशिखान्त काटा उभा राहिला. जवळपास कुणीच नव्हतं. मी आणि तो माझ्यावर डोळे वटारून बघणारा. मी तिथून धूम ठोकली. थेट घराच्या अंगणात पोहोचलो. अजून तिन्हीसांजा व्हायच्या होत्या. देवळाजवळ गेलो, तिकडे मुलं खेळत होती. माझा मित्र शशी भेटला. त्याला ही हकिगत सांगितली, त्यावर तो म्हणाला तिकडे एकटा कशाला गेलास, तिकडे भुतं, मुंजे असतात. तो मुंज्या असणार. मला ते खरं वाटू लागलं. असेल, मुंज्या असेल. मी तर त्याला दोनदा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून आलोय. एप्रिल-मे मध्ये आम्ही अंगणात झोपत असू. त्या दिवशी मी घरातच झोपलो. रात्री धड झोप लागली नाही, सारखा तो डोळ्यासमोर येत राहिला.\nदुसर्‍या दिवशी उठल्या उठल्या तोंड धुतल्याबरोबर पुन्हा त्या जागेवर जावंसं वाटू लागलं. एकीकडे वाटत होतं नको. तो आज खाली जमिनीवर आला तर पण स्वस्थ बसवेना. धीर करून, हातात काठी घेऊन, तोंडाने जोरजोरात गाणं म्हणत गेलो. पुन्हा तेच, तो बघतच होता. माझ्या हातात काठी होतीच. पुढे झालो, नजर त्याच्यावरच, तो मलाच पाहत होता. आणखी पुढे गेलो. तरी तो बघतो आहेच. चार पावलं पुढे गेलो तर तो दिसेनासा झाला. आता काय करावं पण स्वस्थ बसवेना. धीर करून, हातात काठी घेऊन, तोंडाने जोरजोरात गाणं म्हणत गेलो. पुन्हा तेच, तो बघतच होता. माझ्या हातात काठी होतीच. पुढे झालो, नजर त्याच्यावरच, तो मलाच पाहत होता. आणखी पुढे गेलो. तरी तो बघतो आहेच. चार पावलं पुढे गेलो तर तो दिसेनासा झाला. आता काय करावं शूरवीर मराठे तानाजी, शिवाजी, तेहतीस कोटी देव, सगळ्यांचं स्मरण केलं. बळ एकवटलं आणि पुन्हा वर पाहिलं, तो गायबच. पुन्हा चार पावलं मागे, तो परत दिसला. मग झुडूप बाजूला करून सरळ झाडाखाली गेलो आणि सगळा उलगडा झाला. त्या झाडाची माणसाच्या डोक्या एवढी होईल अशी फांदी कुणीतरी अशी तोडली होती की लांबून ते डोकं वाटावं. नाक, डोळे, मुंडासं थेट माणसा सारखं. झाडाच्या चिकामुळे ते सगळं हुबेहूब दिसत होतं. खाली लाकडं पडलेली होती. मी पुन्हा मागे जाऊन पाहिलं तर तो तिथेच, मला रोखून बघत होता. आता मात्र मजा वाटत होती. म्हणजे मुंज्या माझ्या मनात होता आणि वर झाडावर तोडलेली फांदी.\n२२ डिसेंबर २०११ ११-१० म.नं.\nSUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर नी म्हटले...\nअशाच गैरसमजातून भुते वगैरे जन्माला येतात. आपण अंधश्रद्धांना खतपाणी न घालता परिस्थिती व्यवस्थित समजून घेतलीत याबद्दल धन्यवाद.\n२५ डिसेंबर २०११ ६-०९ म.पू.\nअमित दत्तात्रय गुहागरकर नी म्हटले...\nमस्त किस्सा. बरेचदा असं होतं.\nआमच्याही गावी स्मशानाजवळील झाडावरच्या एका फांदीवर कुणीतरी पांढर्‍या रंगाचा शर्ट टाकला होता. हवेने तो हलत होता. आम्ही एकदा रात्री त्या रस्त्याने येत असताना तो शर्ट पाहीला आणि आम्ही तिथून प्रकाशाच्यापण दुप्पट वेगात पळ काढला.\n२८ डिसेंबर २०११ ८-३१ म.नं.\nLabels: अंधश्रद्धा, गावाकडच्या गोष्टी, जीवनानुभव\nमुंबई पासून २२५ कि.मी. अंतरावर असलेलं आंजर्ले हे दापोली जवळ असलेलं एक सुंदर गाव. कोकणातल्या उत्तम निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर अशा गावात गेलं पाहिजे. डोंगरमाथा आणि तो उतरताच पायथ्याशी असणारा अथांग सागर किनारा हे कोकणातल्या बहुतेक समुद्र किनार्‍यांचं वैशिष्ठ्य, आजर्ल्याचा किनारा तसाच, मनाला भुरळ पाडणारा. शांत सुंदर गाव आणि तशीच त्या वातावरणाला शोभतील अशी माणसं. नागमोडी रस्ते, ठिक ठिकाणी असलेली मंदिरं, नारळी-पोफळीच्या बागा, जणू काही स्वप्नातलं गाव.\n‘केतकी बीच रिसॉर्ट’ हे त्या गावातलच समुद्र किनार्‍याला खेटून असलेलं रिसॉर्ट. या रिसॉर्ट मध्ये जाण्याचा नुकताच योग आला. रस्त्यालगतच्या पायवाटेने नारळीच्या बागेत प्रवेश केला. त्या बागेतच असलेल्या बारा-तेरा कॉटेज आणि नंतर थेट समुद्र किनाराच. अगदी प्रायव्हेट बीच म्हणाना. गेल्या गेल्या हा निसर्ग सोडला तर आमचं स्वागत करायला कुणी नव्हतं. थोड्या वेळाने मालक आले. कामात असावेत. त्रोटक बोलणं, हो नाही अशी उत्तरं. (दुसर्‍या दिवशी थर्टी फस्टसाठी येणार्‍या मोठ्या ग्रुपचं त्यांना टेंशन असावं) मनात म्हटलं कठीण आहे...... त्यांचा विचार बाजूला सारून आम्ही समुद्रावर फिरण्यात रममाण झालो. रात्रीचं जेवण मात्र छान होतं. कॉटेज आतून खुप छान अशा नाहीत, पण ठिक ठाक. (कोकणात जास्त अपेक्षा करू नयेत.) तिथे अनेक सुचना असलेला बोर्ड थोडा खटकतोच. अशा ठिकाणी येणार्‍या माणसांनीच त्याना शहाणं केलं असावं कदाचीत.\nदुसर्‍या दिवशी मालक-मालकिण सकाळपासूनच कामाला लागले. तो ग्रुप आल्यावर उत्तम पोहे आणि चहा समोर आला. मंडळी खुश झाली. मालकाही आज हसतमुख होते. आग्रह करत होते. दुपारच जेवण, संध्याकाळचा चहा सगळ�� वेळेवर. ओळख झाल्यावर ते खुलेपणाने बोलू लागले. कोकणी माणूस असाच, त्याला म्हणूनच फणसाची उपमा देतात. बाहेरून काटेरी वाटेल पण आतून गोड. हे तसेच निघाले. आता तीथे राहायला आपलेपणा वाटायला लागला.\nजवळच असलेलं हर्णै बंदर म्हणजे मासळी प्रेमींना पर्वणीच. मालकांनी तिकडूनच मासे आणले. सामीष पोटभर जेवणाचा आस्वाद घेत मंडळी खुश झाली. घरगुती जेवणाची चवही तशीच न्यारी होती. बागायतीत रहाणं. दोन माडांना बांधलेल्या झोपाळ्यावर झुलणं, समोर १८० अंशात पसरलेला समुद्र, तिथून येणारा गार वारा, आवाज काय तो त्या लाटांचाच. सुख म्हणजे नक्की हे च असावं. मला तरी तसं वाटलं. आपण जावून पहा. मुख्य म्हणजे या रिसॉर्ट ची वेब साईट आहे, बघा क्लिक करून.\nथर्टी फस्ट गोड झाला\n हल्ली हा उत्सव झालाय. डिसेंबर महिन्याची एकतीस तारीख म्हणजे इंग्रजी वर्षाचा अखेरचा दिवस. नववर्षाचं स्वागत करण्यासाठीची तयारी बर्‍याच आधी पासून सुरू होते. कुठे जायचं, कसं जायचं.... पासून कुणाबरोबर जायचं याची आखणी सुरू होते. खरं तर इतर दिवसा सारखा हा ही एक दिवस, पण दिवसा पेक्षा रात्रीला जास्त महत्व. नीशे सोबत नशेला ही जवळ करण्याची घाई. माहोल अगदी धुंद करणाराच हवा असा अट्टाहास.\nशिशीरात काटा आणणारी थंडी तशी या वर्षी उशीरानेच अवतरली. दिवाळी पर्यंत लांबणार्‍या पावसामुळे थर्टी फस्ट पर्यंत थंडीची वाट पहावी लागली. गेल्या आठ दिवसात हवेत सुखद गारवा अनुभवायला मिळाला आणि सहलीचा मुड तयार झाला. आंजर्ल्याच्या केतकी बीच रिसॉर्ट ला जाऊया असा आत्मारामचा फोन आला आणि विचार पक्का झाला. आत्माराम आणि सहल हे समिकरण आता मनात पक्कं झालं आहे. आकाशात भरारी घेणारा विहंग जसा मनसोक्त मजा करत फिरत असतो तसाच आत्माराम वाटेतल्या सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेत मुशाफिरी करत असतो. त्यात कोकण हा त्याचा विक पॉईंट. दापोली जवळच्या आंजर्ल्याला जायचंय म्हटल्यावर तो जोशातच होता. कर्न्याळाला आमचे परममित्र महेश भिवंडीकर, रेखाताई येऊन या सहलीत सामिल झाले आले आणि उत्सव सुरू झाला. इंदापूरच्या आकार पॉट आर्ट या ठिकाणी पहिला हॉल्ट घेतला. कोकणच्या मातीत दडलेली कला आणि पुढे नदी, डोंगर यांच्या साथीने चाललेली निसर्गाची अदाकारी बघत असतानाच अचानक डाव्या बाजूला अथांग समुद्राचं दर्शन घडलं आणि आंजर्ला जवळ आल्याचा मैलाचा दगडही दिसला.\nकोकणचं निसर्ग सौंदर्य ��णि जुनी पण सुंदर घरं पहात असतानाच मुकामाचं ठिकाण आलं. रिसॉर्ट मध्ये प्रवेश केला आणि प्रथम दर्शनीच त्या परिसराच्या प्रेमात पडलो. स्वच्छ, सुंदर समुद्र किनारा, बागायतीतच रहायची सोय, सुखद गारवा आणि हवाहवासा वाटणारा मित्र परिवार.\nइशा टुर्स ने आयोजित केलेली ही सह्यमित्र ची सहल होती. या पुर्वीही मी सह्यमित्र च्या ट्रेक ला गेलो होतो. व्यसनापासून दुर पण निसर्गाच्या, दर्‍या-खोर्‍यांच्या, कडे-कपार्‍यांच्या, गड-किल्ल्यांच्या सान्निध्यात ही मंडळी रमून गेलेली असतात. या वेळीही तसच घडलं. सागर सावंत या आमच्या मित्राने आल्या आल्या सुत्र हातात घेतली. सह्यमित्र गितांजली माने यांनी संयोजन केलं होतं. लहान थोर अशी पन्नास मंडळी होती पण कसलीही गडबड नव्हती की कोलाहल नव्हता. मुख्य म्हणजे ओरबाडून घेण्याची वृत्ती नव्हती. समुद्र स्नान करून मंडळी तृप्त होता होता गत वर्षीच्या शेवटच्या दिवसाचा सुर्य अस्ताला गेला. जवळच असलेल्या हर्णै बंदरावरून आणलेले मासे स्वयंपाक घरात सिद्ध होत असतानाच वेगवेगळे खेळ रंगात आले. जेवण्याचा आस्वाद घेतल्यानंतर पुन्हा खेळांना रंगत आली. रात्रीचे बारा वाजले जल्लोशात नव वर्षाचं स्वागत झालं. उत्तर रात्री पर्यंत खेळ रंगला पण कसलाच उन्माद नव्हता. दारू, दारूकाम नव्हतं. विचारांचं आदान प्रदान, पुन्हा मिळण्याची इच्छा व्यक्त होत नव वर्षाला आरंभ झाला आणि खरच थर्टी फस्ट गोड झाला.\nLabels: प्रवास वर्णन, सकारात्मक\nहे प्रवासी गीत माझे....\nलडाख... प्रवास अजून सुरू आहे\nलेखक: आत्माराम परब\\ नरेन्द्र प्रभू\nकितीतरी दिवस भिमाशंकरला नेरळ-कशेळे-खांडस-काठेवाडी मार्गे जायचा फक्त बेत आखत आम्ही बसलो होतो. माझा मित्र अतूल जाण्याचा दिवस ठरवणार आणि ...\nमराठी तरुणाची अभिनव देशसेवा\nसियाचीनमधील जवानांसाठी थंडी आणि शत्रूपासून बचाव करणारा पोशाख.. सियाचीन या जगातील सर्वात उंचीवरील आणि सर्वाधिक गारठा असलेल्या युद्धभ...\nपद्मश्री पुरस्कार आणि चहावाला\nआपल्या कर्तृत्वाने देशाची सेवा अथवा वेगवेगळ्या क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या लोकांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पाहिजे. ...\nमाळढोक हा दुर्मिळ पक्षी. एकेकाळी महाराष्ट्राच्या गवताळ भागात आढळणारा हा पक्षी बेसुमार शिकार आणि त्याच्या आधिवासावर होणार्‍या अतिक्रमणामुळे ...\nचिप असलेला इ पासपोर्ट\nभारताच��� दूतावास आणि वाणिज्य दूतावास पासपोर्ट सेवा प्रोजेक्ट व्दारे विश्वस्थरावर जोडले जाणार आहेत. पासपोर्ट सेवेला जोडलेली एक केंद्र...\nमला संपूर्ण हिमालयच एखाद्या आध्यात्मीक मंदिरा सारखा भासतो. एकदा आपण तिकडे गेलो की पुन्हा पुन्हा जावस वाटत राहतं. आणि मुद्दामहून कुठची साधना...\nभारतीय बनावटीच्या ‘तेजस’मध्ये मलेशियाला रस\nभारताच्या ‘ तेजस ’ फायटर विमानामध्ये मलेशियाने रस दाखवला आहे. त्यामुळे भारत हे विमान मलेशियाला विकण्याचा प्रयत्न करत आहे. ‘ तेजस ’ हे भ...\nमित्रवर्य सचिनदा आणि आत्मा यांनी सोशलमीडियावर गुरूपौर्णिमेनिमित्त बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू ही ग. दि. माडगूळकर (ग...\n‘जीवनाचा कंटाळा आलाय’, ‘मला जगावसच वाटत नाही’ हे बोल कुणा दुर्धर आजार झालेल्या, मनोभंग झालेल्या किंवा परिक्षेत नापास झालेल्या व्यक्तीचे नसू...\nकोकणाकडे नेणारा रस्ता आणि आत्माने ( Atmaram Parab ) काढलेले फोटो पहाता पाहाता त्याची कविता बनून गेली... आठवणीने शहारले मन कधी जावे त्या गावा...\nरेल्वे प्रवासात असुविधा झाल्यास 8121281212 वर SMS करा\nथर्टी फस्ट गोड झाला\nDiabetes (2) DIGITAL INDIA (2) Unicode (2) अच्छे दिन (44) अंधश्रद्धा (5) आठवणी दाटतात (43) आरोग्य (10) ईशान्य वार्ता (14) कला (49) कविता (184) कैलास मानसरोवर (8) क्रांतीसुर्य सावरकर (12) खंत (48) गावाकडच्या गोष्टी (27) जीवनानुभव (193) ट्रेकींग (3) त्यांच्या स्वप्नांचा प्रवास.... (40) त्रिमिती (2) नाटक (13) पक्षी निरिक्षण (13) पर्यटन (82) पर्यावरण (70) पुन्हा मोदीच का (77) प्रवास वर्णन (148) प्रसार माध्यमे (45) बाल कविता (2) मधुमेह (2) मराठी अभिमानगीत (18) माझा हिमाचल (4) माझी फोटो बाजी (163) मालवणी बाणा (18) मुंबई (41) मुंबई वरचे ह्ल्ले (39) म्युझिशियन्स (11) युनिकोड (2) राजकारण (68) लडाख (49) लडाख प्रवास अजून सुरू आहे (17) ललित लेख (23) लेखकाच्या घरात (2) लोकप्रभा (7) लोकसत्ता (9) वात्रटिका (15) विनोद (7) विपश्यना (2) वीर जवान (11) व्यक्ती विशेष (111) सकारात्मक (124) संगीत (17) समाजकारण (92) सर्किट (1) सहज सुचलं म्हणून (35) सह्याद्री (2) साहित्य (69) स्वप्न बघा स्वप्न जगा (4) स्वप्नांना पंख प्रेरणेचे (3) हिमालय (68) हे प्रवासी गीत माझे (14)\nEshanya Varta ईशान्य वार्ता\nसमर्पीत पत्रकार, संपादक : पुरुषोत्तम रानडे - सुखासीन नोकरी आणि चौकटीतलं जगणं याला देश सेवेसाठी तिलांजली देणारा समर्पीत पत्रकार, इशान्य भारतातील जनता देशाच्या मुख्य भागाशी जोडण्यासाठी अविरत प्रयत्नशील...\nशब्द शब्द जपु�� ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nजे कधीच नव्हते, त्याची.. - सत्ता एकहाती एकवटण्याच्या धोक्याची चर्चा करताना गोडबोले यांनी नेहरूंपासून नंतरच्या प्रत्येक पंतप्रधानाने मंत्रिमंडळाला तसेच संकेतांना बाजूला ठेवून परस्पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/national/obligation-to-stay-one-hour-before-je-exam-26672/", "date_download": "2020-09-25T02:36:47Z", "digest": "sha1:NVFXAY6PJTEG7YOZMWXC4GMSFNZ3XZRZ", "length": 29543, "nlines": 246, "source_domain": "dainikekmat.com", "title": "जेईई परीक्षेला एक तास अगोदर येणे बंधनकारक", "raw_content": "\nHome राष्ट्रीय जेईई परीक्षेला एक तास अगोदर येणे बंधनकारक\nजेईई परीक्षेला एक तास अगोदर येणे बंधनकारक\nनवी दिल्ली : कोरोनामुळे देशभरातील शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले असून, अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर शाळा व महाविद्यालये बंद असून, आता हळूहळू परीक्षा घेण्यासाठी तयारी सुरू आहे.\nदोन वेळा पुढे ढकलण्यात आलेली जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर एक तास अगोदर यावे लागणार आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला सॅनिटाईझ करण्यात येणार आहे, अशी सूचना देण्यात आली आहे.\nविद्यार्थ्यांना केंद्रावर येण्यासाठी वेळेचा स्लॉट देण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलवले जाणार आहे\nपरीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचे जेईई मेन २०२० प्रवेशपत्र आणि ओळखपत्र दाखवणे अनिवार्य असणार आहे. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही वस्तू सोबत नेण्यास परवानगी नसेल\nपरीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिगचे पालन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी क्रमांक असलेल्या आसनावरच बसावे.\nपेपर-२ साठी विद्यार्थ्यांना त्यांचे भूमिती बॉक्स, कलर पेन्सिल आणि रंग घेण्याची परवानगी असणार आहे. मात्र, वॉटर कलर वापरता येणार नाही.\nविद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान रफ वर्क काम करण्यासाठी एक कोरा कागद दिला जाणार आहे. त्याचबरोबर पेन, पेन्सिलही देण्यात येणार आहे. त्यावर विद्यार्थ्यांनी नाव लिहावे, परीक्षा झाल्यानंतर तो पेपर शिक्षकांना परत करावा.\nविद्यार्थ्यांनी आपल्या हजेरीसोबतच आपला फोटो आणि स्वाक्षरी नीट आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. तसेच अंगठ्याचा ठसादेखील योग्य पद्धतीने द्यावा.\nRead More अभिषेक बच्चनला मिळाला डिस्चार्ज\nPrevious articleअस्वच्छताविरोधात भारत छोडोचा नारा\nNext articleशेतात मिळाले 11 पाकिस्तानी शरणार्थींचे मृतदेह, हत्येचा संशय\nजेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे १५८ विद्यार्थी पात्र\nलातूर : जेईई अ‍ॅडव्हान्स २०२० परीक्षेसाठी शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे १५८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या संस्थेने या परीक्षेत उज्ज्वल यश...\nजेईई मेन्स 2020 चा निकाल जाहीर\nनवी दिल्ली : आयआयटी व इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी होणाऱ्या जेईई मेन्स प्रवेश परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री जाहीर झाला आहे. या परीक्षेत गुजरातचा निसर्ग चढ्ढा...\nJEE मेन २०२० परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार\nनॅशनल टेस्टिंग एजन्सी JEE मेन २०२० परीक्षेचा निकाल आज जाहीर करणार आहे. जेईई मेन परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर हा निकाल विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल....\nगोलंदाजाची धुलाई : राहुलचे शतक, पंजाब जिंकला\nदुबई : बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल याने तुफानी शतक झळकावले. बंगळुरूच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई करत त्याने नाबाद १३२ धावांची खेळी केली आणि...\nलातूर जिल्ह्यात २९४ नवे रुग्ण; ४ बाधितांचा मृत्यू, मृतांच्या संख्येत घट\nलातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत असून, गुरुवार दि. २४ सप्टेंबर रोजी २९४ नव्या रुग्ण वाढले आहेत, तर या आठवड्यात मृतांच्या संख्येत...\n‘कोव्हीशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी; 4 जणांचे अहवाल समाधानकारक\nपुणे- सीरम इन्स्टिट्युने तयार केलेल्या 'कोव्हीशिल्ड'या करोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला बुधवार (दि.23) पासून सुरवात झाली आहे. दरम्यान, आज ससून रुग्णालयातील 4...\nप्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n2 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं; प्रकृतीत सुधारणा नसल्याचं परिपत्रकात लिहीलं चेन्नई-प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक आहे. मागच्याा महिन्यात त्यांना...\nउस्मानाबादेत ‘सह्याद्री’ हॉस्पीटलवर कारव��ई; १० हजार रूपये दंडही ठोठावला\nमनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी जिल्हाधिका-यांकडे केली होती तक्रार ६०० रूपये शुल्क आकारण्यात यावे असे राज्य शासनाचे निर्देश ; रॅपीड ऍन्टीजेन टेस्टसाठी तब्बल...\nसीमेवर अभूतपूर्व स्थिती : परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य, वाटाघाटीतूनच तोडगा शक्य\nनवी दिल्ली : भारत-चीनमध्ये सीमेवर तणाव कायम आहे. चीनकडून भारतीय क्षेत्रात घुसखोरीच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत-चीन सीमेवर...\nरियाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; जामीन अर्जाची सुनावणी २९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली\nमुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना आजही हायकोर्टात दिलासा मिळू शकला नाही. हायकोर्टाने त्यांच्या जामीन अर्जाची...\nशेतकरी आक्रमक : पंजाबमध्ये शेतक-यांचा रेल रोको; राज्यात तीन दिवस बंद, १४ रेल्वे रद्द\nचंदीगड : विरोधकांचा विरोध डावलून तीन महत्त्वाची कृषी विषयक विधेयके संसदेत मंजूर झाल्यानंतर पंजाबमधील शेतक-यांनी आपले आंदोलन तीव्र केले आहे. शेतक-यांनी आज पंजाबमध्ये ३...\nकामगार कायद्यांत बदल : ईएसआयसीची सुविधा आता सर्व जिल्ह्यांत\nधोकादायक कंपन्यांना ईएसआयसीशी जोडणे बंधनकारक नवी दिल्ली : केंद्र सरकारने कामगार कायद्यात सुधारणा करण्यासंदर्भातील तीन महत्त्वाच्या विधेयकांना संसदेत मंजुरी मिळाली. या तीनही विधेयकांत असंघटित क्षेत्रात...\nदेशात रुग्णसंख्या ५७ लाखांवर; ८६ हजारांवर नवे रुग्ण, मृतांचा आकडा ९१ हजारांवर\nनवी दिल्ली : देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही मंदावलेली नाही. दररोज ८० ते ९० हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून अचानक...\nगोलंदाजाची धुलाई : राहुलचे शतक, पंजाब जिंकला\nदुबई : बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल याने तुफानी शतक झळकावले. बंगळुरूच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई करत त्याने नाबाद १३२ धावांची खेळी केली आणि...\nलातूर जिल्ह्यात २९४ नवे रुग्ण; ४ बाधितांचा मृत्यू, मृतांच्या संख्येत घट\nलातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत असून, गुरुवार दि. २४ सप्टेंबर रोजी २९४ नव्या रुग्ण वाढले आहेत, तर या आठवड्यात मृतांच्या संख्येत...\n‘कोव���हीशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी; 4 जणांचे अहवाल समाधानकारक\nपुणे- सीरम इन्स्टिट्युने तयार केलेल्या 'कोव्हीशिल्ड'या करोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला बुधवार (दि.23) पासून सुरवात झाली आहे. दरम्यान, आज ससून रुग्णालयातील 4...\nप्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n2 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं; प्रकृतीत सुधारणा नसल्याचं परिपत्रकात लिहीलं चेन्नई-प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक आहे. मागच्याा महिन्यात त्यांना...\nउस्मानाबादेत ‘सह्याद्री’ हॉस्पीटलवर कारवाई; १० हजार रूपये दंडही ठोठावला\nमनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी जिल्हाधिका-यांकडे केली होती तक्रार ६०० रूपये शुल्क आकारण्यात यावे असे राज्य शासनाचे निर्देश ; रॅपीड ऍन्टीजेन टेस्टसाठी तब्बल...\nसीमेवर अभूतपूर्व स्थिती : परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य, वाटाघाटीतूनच तोडगा शक्य\nनवी दिल्ली : भारत-चीनमध्ये सीमेवर तणाव कायम आहे. चीनकडून भारतीय क्षेत्रात घुसखोरीच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत-चीन सीमेवर...\nरियाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; जामीन अर्जाची सुनावणी २९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली\nमुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना आजही हायकोर्टात दिलासा मिळू शकला नाही. हायकोर्टाने त्यांच्या जामीन अर्जाची...\nशेतकरी आक्रमक : पंजाबमध्ये शेतक-यांचा रेल रोको; राज्यात तीन दिवस बंद, १४ रेल्वे रद्द\nचंदीगड : विरोधकांचा विरोध डावलून तीन महत्त्वाची कृषी विषयक विधेयके संसदेत मंजूर झाल्यानंतर पंजाबमधील शेतक-यांनी आपले आंदोलन तीव्र केले आहे. शेतक-यांनी आज पंजाबमध्ये ३...\nकामगार कायद्यांत बदल : ईएसआयसीची सुविधा आता सर्व जिल्ह्यांत\nधोकादायक कंपन्यांना ईएसआयसीशी जोडणे बंधनकारक नवी दिल्ली : केंद्र सरकारने कामगार कायद्यात सुधारणा करण्यासंदर्भातील तीन महत्त्वाच्या विधेयकांना संसदेत मंजुरी मिळाली. या तीनही विधेयकांत असंघटित क्षेत्रात...\nदेशात रुग्णसंख्या ५७ लाखांवर; ८६ हजारांवर नवे रुग्ण, मृतांचा आकडा ९१ हजारांवर\nनवी दिल्ली : देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही मंदावलेली नाही. दररोज ८० ते ९० हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून अचानक...\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nसोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nलातूर एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nलातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 17, 2020 0\nअमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nलातूर एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nपानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nसोलापूर एकमत ऑनलाइन - September 17, 2020 0\nसोलापुर : मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nमनोरंजन एकमत ऑनलाइन - August 19, 2020 0\nओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...\nधक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर\nलातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...\n६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख\nसांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/gold-mortgage-loan-has-been-slashed-loan-rs-34000-golden-opportunity-due-falling", "date_download": "2020-09-25T03:59:40Z", "digest": "sha1:WECTAALH2UKZKHLEARPNKWW4UNENQCPM", "length": 17692, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "सोने तारण कर्जाला आली झळाळी...तोळ्याला 34 हजारापर्यंत कर्ज; व्याजदर घसरल्याने सुवर्णसंधीच | eSakal", "raw_content": "\nसोने तारण कर्जाला आली झळाळी...तोळ्याला 34 हजारापर्यंत कर्ज; व्याजदर घसरल्याने सुवर्णसंधीच\nसांगली- \"लॉकडाउन' काळात सोने दराला झळाळी आली असून सोन्यावर कर्ज काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याचे कारण म्हणजे लॉकडाउनपूर्वी प्रतितोळा म्हणजेच दहा ग्रॅम सोने गहाण ठेवल्यास 24 हजार रुपये कर्ज मिळत होते. ते आता 34 हजार रुपयापर्यंत मिळू लागले आहे. तसेच लॉकडाउनपूर्वीचा सोने तारण कर्जाचा व्याजदर देखील 11.50 टक्केवरून 9.50 ते 8.50 टक्केपर्यंत घसरला आहे. त्यामुळे सामान्य व मध्यमवर्गीय कर्जदारांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागत आहे.\nसांगली- \"लॉकडाउन' काळात सोने दराला झळाळी आली असून सोन्यावर कर्ज काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याचे कारण म्हणजे लॉकडाउनपूर्वी प्रतितोळा म्हणजेच दहा ग्रॅम सोने गहाण ठेवल्यास 24 हजार रुपये कर्ज मिळत होते. ते आता 34 हजार रुपयापर्यंत मिळू लागले आहे. तसेच लॉकडाउनपूर्वीचा सोने तारण कर्जाचा व्याजदर देखील 11.50 टक्केवरून 9.50 ते 8.50 टक्केपर्यंत घसरला आहे. त्यामुळे सामान्य व मध्यमवर्गीय कर्जदारांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागत आहे.\nलॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. काहींच्या पगाराला 50 टक्केपर्यंत कात्री लागली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी बॅंकांचा दरवाजा ठोठावून वैयक्तिक कर्ज काढणे परवडणारे नाही. तसेच सावकारापुढे पैशाची मागणी करणे धोकादायक आहे. त्यामुळे सोने तारण कर्जाच्या रूपाने जादा कर्ज काढण्याची संधी सोन्याच्या दरव��ढीने निर्माण झाली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात अनेकांनी सोने तारण कर्जाचा लाभ घेतला आहे. लॉकडाउनपूर्वी सोन्याचा दर कमी असल्यामुळे प्रतितोळा 24 हजार रुपयापर्यंत कर्ज मिळत होते. परंतु सोन्याच्या दराने 50 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे त्यावर मिळणाऱ्या कर्जाने देखील मर्यादा ओलांडली आहे. सध्या बॅंका वेगवेगळा दर आकारून सोने तारणावर कर्ज देत आहेत.\nकाही सहकारी बॅंकांनी सोने तारण कर्जाचा व्याजदर 8.5 टक्केपर्यंत कमी केला आहे. कर्जासाठी सर्व प्रक्रिया बॅंकच पार पाडत असून प्रति तोळा 27 हजार रुपये कर्ज देत आहेत. तर काही बॅंकांनी व्याजदर 9.5 टक्केपर्यंत करून कर्ज 34 हजार रुपयेपर्यंत देण्यास सुरवात केली आहे. ओळखीचा पुरावा, पॅनकार्ड, आधारकार्ड अशा मोजक्‍याच कागदपत्रांच्या आधारे काही मिनिटात बॅंका सोन्यावर कर्ज देत आहेत. लॉकडाउनपूर्वी सोने तारण कर्जाचा व्याजदर 11.50 टक्केपर्यंत होता. सध्या तो 8.5 टक्केपर्यंत घसरला आहे. त्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nचोख 22 कॅरेटच्या एक तोळा सोन्याला 34 हजार रुपये कर्ज मिळत असून त्यातून सामान्य व मध्यमवर्गीय कर्जदारांची तातडीची निकड पूर्ण होऊ शकते. तसेच बॅंकांना देखील कर्ज बुडीत जाण्याचा कोणताच धोका नसल्यामुळे सोने तारणसाठी त्या तत्काळ कर्ज देतात ही वस्तुस्थिती आहे. लॉकडाउन काळात \"एसबीआय' सारख्या बॅंकेने तर शेतकऱ्यांना देखील सोन्यावर कर्ज देण्याची सुविधा आणली आहे. इतर बॅंका सोन्यावर दोन लाखापर्यंत कर्ज देत असताना काहींनी 20 लाखांपर्यंत मर्यादा वाढवली आहे.\nसोने तारणावर दोन लाखापर्यंतच्या कर्जासाठी वर्षाची मुदत आहे. मुदत वाढवता देखील येते. दोन लाखावरील कर्जासाठी ईएमआय ची सुविधा आहे. ईएमआयचे तीन हप्ते थकले तर कर्ज \"एनपीए'मध्ये जाऊ शकते. काही बॅंकांनी कर्जाच्या रकमेवर व्याज आणि मुदत याचे गणित घातले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसेन्सेक्समध्ये अकराशे अंशांची घसरण;गुंतवणूकदारांचे चार लाख कोटी बुडाले\nमुंबई - अमेरिकी बाजारातील थंडावलेली विक्री, कोरोनाच्या सावटामुळे जागतिक अर्थव्यवस्थांबाबत निर्माण झालेली अनिश्चितता आदी कारणांमुळे आज आज भारतीय...\nपैनगंगेच्या पुरामुळे अनेकांची शेती पाण्याखाली; पिकांचे नुकसान\nहिमायतनगर - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने खरिपाच्या पेरणीतील पिकांची स्थिती नाजूक बनली आहे. तसेच इसापूर धरण क्षेत्रात मोठ्या...\nEconomic Crisis : आर्थिक संकट काही हटेना; रुपयाची घसरण सुरूच\nनवी दिल्ली: सध्या जगभरात कोरोनामुळे मोठं आर्थिक संकट आलं आहे. भविष्यात कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने आता ...\nसततच्या पावसामुळे शेतकऱयांच्या डोळ्यात आले पाणी \nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : अति आणि सततच्या पावसामुळे चाळीसगाव तालुक्यात यंदाही दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. पावसाच्या अति माऱ्याने...\nपाचशेची नोटेचा दोन ठिकाणी डाव हुकला, अखेर चोरांनी सारंगखेडाला डाव साधला \nशहादा: आजीची तब्येत बरी व्हावी म्हणून मंदिरात दान करावयाचे आहे असे सांगत मंदिराजवळच्या घरातील महिलेला न्यायचे, तेथे पाचशेच्या नोटांसोबत सोने ठेऊन...\nसोनं झालं 6 हजारांनी स्वस्त आजही कमी होऊ शकतात किंमती\nनवी दिल्ली: जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी आता डॉलरमध्ये सुरक्षित गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडला आहे. अमेरिकन...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/indias-fiscal-deficit-is-pushing-economy-to-the-brink-of-a-worrisome-situation-warned-former-rbi-governor-raghuram-rajan/articleshowprint/71554274.cms", "date_download": "2020-09-25T03:01:03Z", "digest": "sha1:YUUG5CMKS56WJK5OH6U4RUHDULGXUMSJ", "length": 4948, "nlines": 13, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "भारतीय अर्थव्यवस्थेची गंभीर संकटाकडे वाटचाल: रघुराम राजन", "raw_content": "\nनवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशाच्या वित्तीय तुटीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाची असलेली भारतीय अर्थव्यवस्था वाढत्या वित्तीय तुटीमुळे अत्यंत चिंताजनक स्थितीकडे ढकलली जात आहे, असा इशारा त्यांनी दिला. प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन ब्राउन विद्यापीठातील ओपी जिंदाल व्याख्यान��ालेदरम्यान बोलत होते.\nगेली अनेक वर्षे अर्थव्यवस्था उत्तम होती\nते म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्थेच्या गंभीर संकटाचे कारण म्हणजे अर्थव्यवस्थेकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात असणारी अनिश्चितता. ते म्हणाले, 'गेली अनेक वर्षे उत्तम कामगिरी करून भारतीय अर्थव्यवस्थेने लक्षणीय पातळी गाठली आहे. २०१६ च्या पहिल्या तिमाहीत विकास दर ९% होता.'\nविकासाचे नवीन स्रोत शोधण्यात अपयश\nभारतीय अर्थव्यवस्था सुस्तीच्या टप्प्यातून जात आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वाढीचा दर सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच ५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दुसऱ्या तिमाहित तो ५.३ टक्क्यांच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. समस्या कोठे सुरू झाल्या त्याविषयी बोलताना राजन म्हणाले की यापूर्वीचे प्रश्न सुटलेले नाहीत. खरी समस्या म्हणजे विकासाचे नवीन स्रोत शोधण्यात भारत अपयशी ठरला आहे.\nगुंतवणूक, खप आणि निर्यातीत वाढ आवश्यक\nराजन म्हणाले, 'भारतासमोरील आर्थिक संकट एक लक्षण म्हणून पाहिले गेले पाहिजे मूळ कारण म्हणून नव्हे.' विकास दरातील घसरणीसाठी त्यांनी गुंतवणूक, खप आणि निर्यातीतील सुस्ती तसेच एनबीएफसी क्षेत्रातील संकटाला जबाबदार धरले.\nमुकेश अंबानीच सर्वात श्रीमंत; अदाणींची मोठी झेप\nआर्थिक मंदीसाठी नोटबंदी आणि नंतर घाईत लागू केलेला जीएसटी जबाबदार असल्याचे राजन यांनी सांगितले. हे दोन निर्णय झाले नसते तर अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत राहिली असती. सरकारने कोणाच्याही सल्ल्याशिवाय नोटबंदी लागू केली. लोकांचं नोटबंदीमुळे नुकसान झालंच, शिवाय यामुळे फारसं काही हातीही लागलं नाही.\nभारताने 'ऑनलाइन' बिझनेसला तारले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-09-25T02:59:08Z", "digest": "sha1:NCDLZY5DP3EFAOIPU3CWJD5PYUMIZAAT", "length": 3035, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "महाराष्ट्र क्रिकेट संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nप्रशासकिय संघटना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन\nमुख्य मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, चिंचवड\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/vivo-smart-phoneoppo-smartphone/", "date_download": "2020-09-25T04:28:33Z", "digest": "sha1:6HEXWUFNPXFEJFJGCJCBQFB7TPFIGJUA", "length": 6955, "nlines": 111, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "2017 के बेहतरीन और सब से सस्ते एंड्राइड फोन्स", "raw_content": "\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nसय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर्म बदलल्याचा धक्कादायक प्रकार \n2017 के बेहतरीन और सब से सस्ते एंड्राइड फोन्स\nडील मूल्य: 9,990.00 मुफ्त डिलिवरी\nबचाइये: 1,000.00 (9%) सभी करों सहित\nकैश ऑन डिलीवरी . ईएमआई 475 से शुरू होता है यदि आप केवल इस आइटम के साथ चेकआउट करते हैं, तो कोई कॉस्ट ईएमआई उपलब्ध नहीं है. अधिक जानकारी के लिए लिंकपर क्लिक करे\nमूल्य: 9,990.00 मुफ्त डिलिवरी\nकैश ऑन डिलीवरी योग्य\nईएमआई 475 से शुरू होता है यदि आप केवल इस आइटम के साथ चेकआउट करते हैं, तो कोई कॉस्ट ईएमआई उपलब्ध नहीं है.\nअधिक जानकारी के लिए लिंकपर क्लिक करे\n← ११ अखिल भारतीय मुस्लीम marathi sahitya sammelan संपन्न.\nई पॉझ मशिनी बसवून हि रेशनिंग धान्याचा काळाबाजार चालू, एकावर गुन्हा दाखल →\nElectric rickshaw ३८ ते ४० रुपये खर्चात ८०ते १००किमी गाडी चालवा .\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nProstitutes : सजग नागरिक टाइम्स आशा केअर ट्रस्ट’ च्या बुधवार पेठेतील सर्वेक्षणातील निष्कर्ष,महापौर मुरलीधर मोहोळ यांना पाहणी अहवाल सादर पुणे : देहविक्रय करणाऱ्या\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://sakhinewslive.in/?p=338", "date_download": "2020-09-25T02:44:26Z", "digest": "sha1:LHHRDYWNQ3BVF4YFASZXPDTX3XJ4P3UH", "length": 8849, "nlines": 64, "source_domain": "sakhinewslive.in", "title": "साडेपाच हजार जागांसाठी २७ हजारांहून अधिक अर्ज | SakhiNewsLive", "raw_content": "\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nसाडेपाच हजार जागांसाठी २७ हजारांहून अधिक अर्ज\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठीच्या ५ हजार ६५३ जागांसाठी एकू ण २७ हजार ७८७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे विद्यापीठातील प्रवेशासाठी चुरस होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nविद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील शैक्षणिक विभागांमध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे. २०२०-२१साठीच्या प्रवेशांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी १० ऑगस्ट ही अंतिम मुदत देण्यात आली होती. या मुदतीत २७ हजार ७८७ विद्यार्थ्यांनी अर्ज के ले आहेत. पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश क्षमता ३ हजार ३५३ आहे. त्यासाठी २२ हजार ४६७ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. तर पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता २ हजार ३०० असून, त्यासाठी २६५० विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी दिली.\n१६ ऑगस्टला प्रवेश परीक्षा\nव्यावसायिक पदवी अभ्यासक्रम (बी.व्होक), लिबरल आर्ट्स, संगीत, नृत्य, नाटक, बी. टेक एव्हिएशनसह अन्य पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यापीठातर्फे येत्या १६ ऑगस्टला ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांना घरबसल्या लॅपटॉप, संगणक वा स्मार्टफोनद्वारे देता येईल. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.\nविद्याशाखा अर्ज संख्या प्रवेशाची क्षमता\nविज्ञान आणि तंत्रज्ञान १७ हजार १०४ १ हजार ३४२\nवाणिज्य व व्यवस्थापन १ हजार १४४ २२०\nमानव विज्ञान ४ हजार ३७४ १ हजार १७५\nआंतरविद्याशाखीय अभ्यास १ हजार ८५६ ६१६\nपदविका व प्रमाणपत्र ३ हजार ३०९ २ हजार ३००\nएकूण अर्जाची संख्या २७ हजार ७८७ ५ हजार ६५३\n← पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ४० टक्के साठा\nखते आणि रोपांची काळजी →\nअयोध्येतील राम मंदिराचं डिझाइन कोणी तयार केलं माहिती आहे\nश्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त ‘भारतीय जनता पार्टी चे आमदार महेश दादा लांडगे यांच्या वतिने १० लाख लाडुचे वाटप करनार\nCoronavirus: भारतातील परिस्थिती वेगळी; सरकारनं संपूर्ण लॉकडाऊनपेक्षा वेगळी पावलं उचलावी – राहुल गांधी\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपिंपरी प्रतिनिधी sakhi news live ‘कोरोना’च्या लढ्यासाठी प्रकाशमहाराज बोधले स्थापित ‘अखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्यावतीने 1 लाख 11\nपिंपरी चिंचवड पुणे बातम्या\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/auto/bs6-vehicle-then-take-care-otherwise-pocket-will-be-empty-hrb/", "date_download": "2020-09-25T03:42:10Z", "digest": "sha1:MMFR3G74JABQEAIBVYFGD4NGGD4N4JJS", "length": 25585, "nlines": 327, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बीएस 6 वाहन घेताय? मग ही काळजी जरूर घ्या! नाहीतर खिसा रिकामा होईल - Marathi News | BS6 Vehicle? Then take care of this! Otherwise the pocket will be empty hrb | Latest auto News at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार ११ सप्टेंबर २०२०\nकंगना राणौतचा शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल, बाळासाहेबांची मुलाखत शेअर करत लगावला टोला\nशिवसेना भेकड अन् घाबरट, कंगनाच्या आईचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल\n कंगना द्रौपदी, तर उद्धव ठाकरे दुःशासन; वाराणसीत लागलेल्या पोस्टर्सवरून पेटले महाभारत\nमे महिन्यात मेट्रो-२ अ, मेट्रो-७ धावणार; जानेवारीत होणार ट्रायल\nविद्यार्थ्यांना दोन दिवसांत प्रश्नपेढी मिळणार; उदय सामंत यांची माहिती\n मराठमोळ्या प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस लूक पाहून व्हाल खल्लास, पहा फोटो\n'टीव्हीवर काम करणाऱ्यांना कमी समजू नको', रिय��ची मैत्रीण शिबानीला अंकिताचं सडेतोड उत्तर\nइंटरनेटवर गेल्या काही दिवसांत मोस्ट सर्चेबल ठरल्या 'या' दोन अभिनेत्री, या दोघांमुळे इतर राहिले दुर्लक्षित\nकंगना म्हणाली, मी कार्यालयाची दुरूस्ती करणार नाही...; कारण वाचून बसेल धक्का\nफिटनेससाठी अक्षय कुमार दररोज पितो गोमूत्र; बेअर ग्रिल्ससोबतच्या लाईव्ह चॅटमध्ये केला खुलासा\nसंजय राऊत यांचा कंगनावर पलटवार\nशिवसेनेचा Kangana Ranautवर भ्याड हल्ला\nBMC ने केलेली कार्यवाही चुकीची\n चीनने तयार केली नेझल स्प्रेद्वारे दिली जाणारी कोरोना लस; नोव्हेंबरपासून चाचणीला सुरूवात\nCoronavirus News: ठाण्यातील दोन सहाय्यक आयुक्तांसह १४ पोलिसांना कोरोनाची लागण\nहाताने नाकावरचे पिंपल्स फोडणं चांगलंच अंगाशी आलं; मेंदूत झालं गंभीर इन्फेक्शन अन् मग...\nरॅपीड अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आल्यास पुन्हा आरटी-पीसीआर टेस्ट होणार; केंद्र सरकारचे आदेश\nकोरोनाची लस घेतली, महिलेच्या हाडांना सूज आली... ऑक्सफर्डने सांगितलं चाचणी का थांबवली\nसरकारी ऑफिसात गरज नसताना सुरू पंखे पाहून IAS भडकले, तासभर विजेशिवाय करवून घेतलं काम\nपिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी सहा विशेष पथके : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश\n वृद्ध काकाला भाच्याने जनावरांसोबत साखळीने बांधलं, अशी झाली अवस्था\nचीनने LACवर सर्व ताकद लावली पणाला, 50 हजार सैनिक, क्षेपणास्त्रे, रॉकेट्स, लढाऊ विमानं तैनात\nकंगना राणौतचा शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल, बाळासाहेबांची मुलाखत शेअर करत लगावला टोला\nनवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 96,551 नवे रुग्ण, 1,209 जणांचा मृत्यू\nजळगाव - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात जिल्हा कोविड रुग्णालयात पहूरच्या रुग्णाने घेतला गळफास\nCoronaVirus News : \"कोरोना व्हायरस नष्ट झाला\", भाजपा नेत्याचा अजब दावा\n''चीनने भारताची जमीन बळकावलीय, यालासुद्धा अ‍ॅक्ट ऑफ गॉड म्हणणार का''\nनवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा 45,62,415\n मे महिन्यापर्यंत तब्बल 64 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग, ICMRचा धक्कादायक खुलासा\nमे महिन्यात मेट्रो-२ अ, मेट्रो-७ धावणार; जानेवारीत होणार ट्रायल\nआता प्रत्येक महिन्याला EMIवर होणार मोठी बचत, तीन बड्या सरकारी बँकांचं ग्राहकांना गिफ्ट\n कंगना द्रौपदी, तर उद्धव ठाकरे दुःशासन; वाराणसीत लागलेल्या पोस्टर्सवरून पेटले महाभारत\nगडच��रोली : कारची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, दोन जण जखमी\nसरकारी ऑफिसात गरज नसताना सुरू पंखे पाहून IAS भडकले, तासभर विजेशिवाय करवून घेतलं काम\nपिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी सहा विशेष पथके : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश\n वृद्ध काकाला भाच्याने जनावरांसोबत साखळीने बांधलं, अशी झाली अवस्था\nचीनने LACवर सर्व ताकद लावली पणाला, 50 हजार सैनिक, क्षेपणास्त्रे, रॉकेट्स, लढाऊ विमानं तैनात\nकंगना राणौतचा शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल, बाळासाहेबांची मुलाखत शेअर करत लगावला टोला\nनवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 96,551 नवे रुग्ण, 1,209 जणांचा मृत्यू\nजळगाव - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात जिल्हा कोविड रुग्णालयात पहूरच्या रुग्णाने घेतला गळफास\nCoronaVirus News : \"कोरोना व्हायरस नष्ट झाला\", भाजपा नेत्याचा अजब दावा\n''चीनने भारताची जमीन बळकावलीय, यालासुद्धा अ‍ॅक्ट ऑफ गॉड म्हणणार का''\nनवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा 45,62,415\n मे महिन्यापर्यंत तब्बल 64 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग, ICMRचा धक्कादायक खुलासा\nमे महिन्यात मेट्रो-२ अ, मेट्रो-७ धावणार; जानेवारीत होणार ट्रायल\nआता प्रत्येक महिन्याला EMIवर होणार मोठी बचत, तीन बड्या सरकारी बँकांचं ग्राहकांना गिफ्ट\n कंगना द्रौपदी, तर उद्धव ठाकरे दुःशासन; वाराणसीत लागलेल्या पोस्टर्सवरून पेटले महाभारत\nगडचिरोली : कारची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, दोन जण जखमी\nAll post in लाइव न्यूज़\nबीएस 6 वाहन घेताय मग ही काळजी जरूर घ्या मग ही काळजी जरूर घ्या नाहीतर खिसा रिकामा होईल\nनवीन श्रेणीतील वाहनांमुळे प्रदूषण कमालीचे घटणार आहे. मात्र, याचबरोबर नीट काळजी न घेतल्यास खिसाही कापला जाणार आहे.\nयेत्या 1 एप्रिलपासून BS6 मानांकनाची वाहने विक्री केली जाणार आहेत. यामुळे सर्वच कंपन्यांनी बीएस6 वाहने लाँच करण्याता सपाटा लावला आहे.\nया नवीन श्रेणीतील वाहनांमुळे प्रदूषण कमालीचे घटणार आहे. मात्र, याचबरोबर नीट काळजी न घेतल्यास खिसाही कापला जाणार आहे.\nबीएस4 आणि बीएस 6 या प्रकारातील वाहनांमध्ये मोठा फरक हा कार्बुरेटरचा आहे. कारण नवीन उत्सर्जन मानकांच्या गाड्यांमध्ये फ्यूअल इंजेक्शन सिस्टिम देण्यात आली आहे. छोट्यातील छोट्या वाहनांमध्येही ही प्रणाली लावण्यात आली आहे.\nजर त��मच्याकडे बीएस 6 चे वाहन असेल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागणार आहे.\nअजून या वाहनांच्या विक्रीला अंशत: सुरुवात झालेली असल्याने या वाहनांचे सर्व्हिस सेंटर उपलब्ध नाहीत.\nनुकतेच काही पेट्रोल पंपांवर बीएस6 चे इंधन उपलब्ध करण्यात आलेले आहे. कंपन्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्येही प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी नाहीत. यामुळे बाहेरील गॅरेजमध्ये माहितगार मॅकॅनिकही मिळणे कठीण आहे.\nसर्वात आधी तुम्हाला इंधन भरताना काळजी घ्यावी लागणार आहे. टाकीला आतमध्ये गंज पकडता नये, यासाठी पाणी मिश्रीत पेट्रोल आतमध्ये जाता नये.\nचुकुनही जर इंधनाच्या टाकीमध्ये पाणी किंवा अन्य कोणतेही द्रव्य गेले तर फ्युअल इंजेक्टर बंद पडणार आहेत. ही समस्या कार्ब्युरेटरसोबत होत नाही.\nसर्वात महत्वाचा खर्चिक भाग म्हणजे हे इन्जेक्टर कोणत्याही वॉरंटीमध्ये बदलून मिळत नाहीत. यामुळे ते खराब झाल्यास तुम्हाला खिशातून पैसे मोजावे लागणार आहेत.\nचांगल्या आणि माहिती असलेल्या पेट्रोल पंपावरच इंधन भरावे लागणार आहे. कारण इंधनात भेसळ असल्यास त्याचा थेट परिणाम इंजेक्टरच्या आयुष्यावर होणार आहे. तसेच धुळ-माती आदींपासूनही या इंजेक्टरला धोका आहे.\nइंजेक्टरमध्ये काही खराबी आल्यास त्याची सूचना तुमच्या स्कूटर, कारच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर मिळते. यासाठी तिथे इंडिकेटर देण्यात आलेला आहे.\nवाहन वाहन उद्योग पर्यावरण\nअभिनेत्री रश्मी देसाईने शेअर केले ग्लॅमरस फोटोशूट, सोशल मीडियावर फोटोंमुळे असते चर्चेत\n मराठमोळ्या प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस लूक पाहून व्हाल खल्लास, पहा फोटो\nसीआयडीचा ‘दया’ एका एपिसोडसाठी घेतो लाख रूपये, इतकी आहे महिन्याची कमाई\nस्वप्नांची राखरांगोळी, ‘उद्धवस्त’ऑफिसामध्ये पोहोचली कंगना, See Pics\nIn Pics: ‘पंगा गर्ल’ कंगना राणौतकडे आहे 100 कोटींची संपत्ती, जाणून घ्या वर्षाची कमाई\nसनी लिओनीच्या कलेक्शनमध्ये नव्या लक्झरी कारची भर, किंमत वाचून व्हाल अवाक्\nIPL 2020त भीमपराक्रम करण्यासाठी ख्रिस गेल सज्ज; रोहित, विराट यांनाही हा विक्रम मोडणे अशक्य\nIPL 2020 : लाईक्स, कमेंट्स अन् गप्पाटप्पा; पृथ्वी शॉ अभिनेत्रीला करतोय 'डेट'\nIPL 2020 : मुंबई इंडियन्स पाचव्या जेतेपदासाठी सज्ज; पण 'ही' कमकुवत बाजू करू शकते घात\nसुरेश रैनाचे दोन मोठे विक्रम IPL 2020मध्ये रोहित शर्मा अन् विराट कोहली मोडणार\nIPL 2020 पाहण्यापूर्वी यंदाच्या पर्वातील 10 नव्या गोष्टी नक्की जाणून घ्या\nIPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची समुद्रकिनारी सफर, Video\n भारतातही ऑक्सफोर्ड लसीची चाचणी रोखली; सीरम इन्स्टिट्यूटनं सांगितलं की....\ncoronavirus: ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी थांबली, WHO कडून अशी प्रतिक्रिया आली\nकोरोनावर मात करणारी लस कधी येणार डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं उत्तर; म्हणाले....\nCoronaVirus News : एका रॅलीमुळे अडीच लाख लोक सापडले कोरोनाच्या विळख्यात\nचलनी नोटांमुळे देशात कोरोना व्हायरस पसरतोय का; CAIT नं मागितलं केंद्राकडे स्पष्टीकरण\nआता खार आणि उंदरांच्या माध्यमातून पसरतेय जीवघेणी साथ, आरोग्य यंत्रणा अलर्टवर\n चीनने तयार केली नेझल स्प्रेद्वारे दिली जाणारी कोरोना लस; नोव्हेंबरपासून चाचणीला सुरूवात\nरिया चक्रवर्ती बंगाली ब्राह्मण महिला, तिच्याविरोधातील कारवाईला काँग्रेसने बनवला निवडणुकीचा मुद्दा\n\"अरविंद केजरीवाल जिवंत आहेत तोपर्यंत असं होणार नाही\", आपचा भाजपावर हल्लाबोल\nकोविड सेंटरचा भोजन पुरवठादार बदलला\nसप्टेंबर अखेर डेंग्यू, मलेरियाचे रूग्ण वाढणार\n\"अरविंद केजरीवाल जिवंत आहेत तोपर्यंत असं होणार नाही\", आपचा भाजपावर हल्लाबोल\nकंगना राणौतचा शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल, बाळासाहेबांची मुलाखत शेअर करत लगावला टोला\nIndia China FaceOff: \"चीनने भारताची जमीन बळकावलीय, यालासुद्धा अ‍ॅक्ट ऑफ गॉड म्हणणार का\"\n वृद्ध काकाला भाच्याने जनावरांसोबत साखळीने बांधलं, अशी झाली अवस्था\nCoronaVirus News : \"कोरोना व्हायरस नष्ट झाला\", भाजपा नेत्याचा अजब दावा\nशिवसेना भेकड अन् घाबरट, कंगनाच्या आईचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://maparishad.com/taxonomy/term/102", "date_download": "2020-09-25T04:12:11Z", "digest": "sha1:YIL7RNKSLKIPNQVPOQCHAZ3UD3WNSN6W", "length": 76351, "nlines": 151, "source_domain": "maparishad.com", "title": "सुशांत शंकर देवळेकर | मराठी अभ्यास परिषद", "raw_content": "\nHome » सुशांत शंकर देवळेकर\nमराठीकरण, भाषिक देवघेव, समृद्धी इ०\n‘भाषा आणि जीवन’च्या (व० २८, अं० ३) अंकात आलेला ‘संगणकव्यवहाराचे मराठीकरण’ हा लेख ‘उपक्रम’ ह्या संकेतस्थळावर घातला गेला व त्याला प्रतिसाद देताना माझ्या लेखातील काही मुद्दयांबाबत काही उपक्रमींनी मतभेद व्यक्त केले आहेत. त्या संदर्भातील काही मुद्दयांचे स्पष्टीकरण करण्याचा इथे प्रयत्न केला आहे.\nउ���्दिष्टांत जे मुद्दे आले आहेत ते शब्द कोणते घ्यायचे ह्याविषयी आलेले नसून मराठीकरण का करायचे ह्याविषयी आहेत. व्यावहारिक विचार करायचा तर मुळात मराठीकरण करण्यात जी शक्ती घालवायची ती कशासाठी असा प्रश्न निर्माण होतो. सध्याच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीचा विचार केला तर मराठीकरण न करणे हे अधिक सोयीचे आहे. तरीही जर मराठीकरण करायचेच असे ठरवले तर त्याची उद्दिष्टे लेखात दिलेल्या क्रमाने असतील. पहिले अस्मितेचा आविष्कार हे उद्दिष्ट असेल तर मराठीकरण केलेच पाहिजे. दुसरे भाषासमृद्धी हे उद्दिष्ट मानले तर मराठीकरण करणे बरे ठरेल. तिसरे आकलनसुलभता हेच उद्दिष्ट असेल तर ते साधण्यासाठी मराठीकरण केलेच पाहिजे असे नाही. त्यासाठी इतर मार्ग उपलब्ध आहेत.\nभाषाभाषांतील देवघेव आणि भाषासमृद्धी ह्याबद्दल एक समज असा आहे की इतर भाषांतील शब्द स्वीकारल्याने भाषा समृद्ध होते. मला हा समज पूर्णपणे पटत नाही. भाषेची समृद्धी आपण कशी मोजतो हा खरा प्रश्न आहे.\nत्यातला सर्वांत सोपा मार्ग म्हणजे भाषेतील (संकल्पनांचे वैविध्य दाखवणार्‍या) शब्दांची संख्या पाहणे (समान संकल्पना असणारे शब्द तात्पुरते वगळून). ह्या दृष्टीने विचार केला तर इतर भाषांतल्या शब्दांमुळे भाषा समृद्ध होते हे खरे आहे. पण त्यासाठी इतर भाषांतून शब्द घेणे अटळ नाही. कारण माझ्या भाषेत तितक्या संकल्पना व्यक्त करणारे शब्द मी घडवू शकलो तरी भाषा समृद्ध होणारच असते.\nभाषेची समृद्धी दुसर्‍या प्रकारेही मोजता येईल. मला ही समृद्धी अधिक महत्त्वाची वाटते. एखादी भाषा मानवी जीवनातील किती प्रकारच्या व्यवहारांत वापरण्यात येते हे पाहता येईल. अशा व्यवहाराची परंपरा त्या भाषेत किती प्रमाणात रुजली आहे ह्यानुसार तिची समृद्धी जोखता येईल. अशा तर्‍हेच्या समृद्धीत इतर भाषांतून येणारे शब्द काही वाटा उचलू शकतील. पण तेही अनिवार्य नाही. इथेही मी त्या शब्दांऐवजी स्वत:च्या भाषेत नव्या संज्ञा घडवल्या तर समृद्धी उणावणार नसतेच. थोडक्यात भाषेची समृद्धी आणि शब्दांची देवघेव ह्यांचा तर्कदृष्ट्या अनिवार्य संबंध नाही. त्यामुळे भाषासमृद्धीसाठी इतर भाषांतून शब्द घ्यायलाच हवेत असे नाही.\nइंग्रजी भाषेने इतर भाषांतून शब्द घेतले आहेत ह्याचा त्या भाषेच्या समृद्धीची संबंध जोडता येणार नाही. इंग्रजी भाषा समृद्ध आहे, कारण त्या भ��षेला विविध जीवनक्षेत्रांतील व्यवहाराची मोठी परंपरा आहे. इंग्रजी भाषकांचे राजकीय वर्चस्व, त्यांची ज्ञानलालसा, ह्या दोहोंतून उभ्या राहिलेल्या ज्ञानव्यवहार आणि इतर व्यवहार ह्यांच्या व्यवस्था ही त्या परंपरेची कारणे आहेत. इंग्रजी ही केवळ इंग्रजांनी दुसर्‍या भाषांतून शब्द घेतले म्हणून समृद्ध झाली नाही. तसे म्हणणे हा काकतालीय न्याय झाला. त्यांनी जगभरातले ज्ञान आपल्या भाषेत आणले आणि नव्या ज्ञानाच्या परंपरा आपल्या भाषेतून आरंभल्या. ‘इतर भाषांतले शब्द घेतले म्हणून इंग्रजी समृद्ध झाली’ असा संबंध नसून ‘इंग्रजी भाषा समृद्ध झाली आणि तिने इतर भाषांतले शब्दही स्वीकारले’ असा संबंध आहे. विविध भाषकांचा संबंध आल्याने त्यांच्या भाषांतील शब्दांचीही देवघेव होत असते. ते साहजिक आहे. पण तिचा समृद्धीशी कारण म्हणून संबंध जोडणे हे योग्य नाही. तात्पर्य इतर भाषांतील शब्द घेतल्याने भाषा समृद्ध होते ही कारणमीमांसा मला मान्य नसल्याने इतर भाषांतून शब्द घेतल्याने इंग्रजी समृद्ध झाली हेही मला मान्य नाही. त्यामुळे तशा प्रकारची तथाकथित समृद्धी ही प्रशंसनीय वा निंद्य वाटण्याचे कारणच नाही.\nइतर भाषांतले शब्द घेणे हे समृद्धीचे कारण नसले तरी तसे घेण्यात सोय आहे की नाही सोय आहे हे मान्य करायला पाहिजे. विशेषत: आपण ज्या परिस्थितीत आहोत तिथे. नव्या ज्ञानाची निर्मिती, मांडणी आपल्याकडे आपल्या भाषांतून क्वचितच होते. त्यामुळे एखाद्या नव्या ज्ञानाची ओळख आपल्याला इंग्रजीद्वारे होते. त्यासंदर्भातील संकल्पना आपण इंग्रजी संज्ञा वापरूनच शिकतो. त्या संकल्पनासंबंधीचा व्यवहारही मुख्यत्वे इंग्रजी भाषेतून किंवा इंग्रजी भाषेतील संज्ञा वापरून होत असतो. मराठीत आपण जो व्यवहार करणार तो बर्‍याचदा फक्त उपयोजनात्मक असतो. अशा वेळी मराठीत वेगळी संज्ञा तयार करणे, तिचा संकेत रूढ करण्याचा प्रयत्न करणे ही कामे अधिक कष्टाची आहेत हे खरे आहे. त्यातून आपला उद्देश हा केवळ आकलन होणे इतकाच असेल तर नव्या संज्ञेपेक्षा परिचित अशी जुनीच संज्ञा अधिक सोयीची.\nवरील युक्तिवाद नक्कीच प्रभावी आहे. पण तरीही मला तो स्वीकारावासा वाटत नाही. एक तर केवळ सोय हा मुद्दा नेहमीच विवेकी असेल असे नाही. सर्वांनीच आपापल्या भाषा सोडून इंग्रजीतच व्यवहार करणे हे अधिक सोयीचे आहे असेही कुणी पटवून देऊ शकेल. असे सांगणारे लोक मला भेटले आहेत. दुसरे म्हणजे मराठी संज्ञा घडवणे हेच मला अधिक सोयीचे वाटते. ह्याची कारणे दोन आहेत. १. राजकीय बलाबलाचा मुद्दा २. बौद्धिक आनंदाचा मुद्दा.\nमी इंग्रजीतील कोणतीही संज्ञा मराठीत वापरू नये अशा मताचा नाही. पण इंग्रजीतून कमीत कमी संज्ञा स्वीकाराव्या अशा मताचा नक्कीच आहे. ह्याचे कारण इंग्रजी आणि मराठी ह्या भाषांचे सामाजिक-राजकीय बलाबल. इंग्रजी आणि मराठी ह्यांचा संबंध आपापल्या स्थानी राहून समृद्ध होणे आणि देवघेव करीत राहणे इतकाच नाही, तर किती जीवनक्षेत्रांतील व्यवहारांत कुणी टिकून राहावे असा आहे. उद्या मराठी भाषकांची भाषा बदलली तर ती कोणती भाषा होण्याची शक्यता अधिक आहे तर ती भाषा इंग्रजी असेल हे उघड आहे. मराठी भाषकांनी इंग्रजी शब्द वापरणे म्हणजे केवळ आपली सोय पाहणे इतकाच अर्थ नाही. तर ह्या व्यवहारात मराठी शब्द वापरणे शक्य नाही असे मान्य करणेही आहे. मराठीचे वापरक्षेत्र उणावून इंग्रजीचे वापरक्षेत्र वाढवणे असाही आहे.\nपण इंग्रजी संज्ञा नाकारून नुसत्या मराठी संज्ञा वापरल्याने मराठीचे सामाजिक-राजकीय बल वाढेल असे थोडेच आहे नुसत्या मराठी संज्ञा वापरल्याने मराठीचे सामाजिक-राजकीय बल वाढेल हे काही शक्य वाटत नाही. पण तसे करून मराठीचे वेगळेपण आणि स्पर्धेत असणे अधोरेखित होईल. एखादी गोष्ट टिकून राहण्यासाठी पहिल्यांदा तिचे वेगळे अस्तित्व टिकून राहावे लागते. मराठी जिंकेल की नाही हे शेवटी बलाबलानेच ठरेल.\nदुसरा मुद्दा असा आहे की नवीन संज्ञा घडवणे आणि तिचा संकेत रूढ करणे हे कष्टाचे असले तरी आनंद देणारे काम आहे असे मला वाटते. नवीन संज्ञा घडवताना त्या संकल्पनेचा परिचय अधिक दृढ होतो. संलग्न संकल्पना अधिक नेमकेपणे उमगून येतात. आपण संकल्पनांच्या अधिक जवळ जातो. आपल्या भाषेचे सामर्थ्य तिच्या मर्यादा ह्यांची जाण प्रगल्भ होते. अर्थात घडवलेली प्रत्येकच संज्ञा अशी असते असे म्हणणे नाही. पण ह्या प्रक्रियेबद्दल आस्था असणारांचा असा अनुभव आहे. ह्या कारणांमुळे मला नव्या संज्ञा घडवण्याचा मार्ग अधिक योग्य वाटतो.\nसंज्ञा घडवणे आणि ती रूढ होणे / करणे ह्या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. संज्ञेचा अर्थ कळण्यासाठी कोणत्या तरी मार्गाने संकेत उमजावा लागतो. नव्या संज्ञा घडवणे शक्य आहे कारण संकेत समजावून देणे शक्य आहे. संज्ञा रूढ करण्यासाठी मात्र कळणे पुरेसे नाही. पुरेशा वारंवारतेने ती संज्ञा त्या विशिष्ट संदर्भात वापरण्यात आली पाहिजे. भ्रमणध्वनी ही संज्ञा कशासाठी वापरतात हे मराठीशिक्षित व्यक्तींना आजकाल माहीत असते. त्याचा वापर कमी प्रमाणात का होईना होतो. पण जो रूढ होण्यासाठी अनिल थत्ते ह्यांची वृत्तपत्रांतून वांरवार येणारी जाहिरातही कारणीभूत ठरली आहे. ड्राइव्हला ‘खण’ म्हटल्याने पहिल्या वेळी त्यामागची संकल्पना कळणार नाही हे मला मान्य आहे. पण ती कधीच कळणार नाही असे नाही. किंबहुना मी प्रात्यक्षिक दाखवत ‘खण’ हा शब्द वापरला तर कळायला अडचणही येणार नाही. ड्राइव्ह ह्या शब्दाचा संगणकासंबंधीचा अर्थ मला तरी असाच कळला होता. तेच खण ह्या संज्ञेबाबतही घडेल.\nभाषाशुद्धीच्या भूमिकेमुळे रुळलेल्या शब्दांची हकालपट्टी होते आणि त्यामुळे भाषा बोजड / दुर्बोध होते असा एक मुद्दा आहे. दुर्बोधपणा रुळलेले शब्द बदलल्यामुळे अवतरतो हा ध्वनी मात्र सर्वस्वी योग्य नाही. जर दिलेला पर्याय चांगला नसेल तर दुर्बोधपणा येऊ शकेल. पण असे नेहमीच होईल असे नाही. दुर्बोधपणा टळावा ह्यासाठी काही काळजी घ्यावी लागेल. ट्रॅक्टरला शासन-व्यवहार-कोशात कर्षित्र असा पर्याय सुचवला आहे. तो नक्कीच दुर्बोध आहे. पण त्याऐवजी नांगरगाडा म्हटले तर ते दुर्बोध वाटणार नाही.\nभाषेतले शब्द हे केवळ भाषाशुद्धीच्या चळवळीमुळेच बदलतात असे नाही. वेगवेगळ्या प्रभावांमुळेही बदलतात. अलीकडे इंग्रजीच्या प्रतिष्ठेमुळे अनेक लोक रूढ मराठी शब्दांच्या जागी सर्रास इंग्रजी शब्द वापरतात. सोमवारला मण्डे, भाताला राईस, वाढण्याला सर्व्ह कर, नवर्‍याला मिष्टर, बायकोला मिसेस, चुलतभावाला / आतेभावाला / मामेभावाला कझीन असे म्हणतात. ते हेतुत: करत नसतील पण त्यामुळे रुळलेले शब्द हद्दपार होतच असतात. खरे तर भाषा बदलते हे एकदा मान्य केले की ती वेगवेगळ्या कारणांनी बदलू शकते हे आलेच.\nपरकीय शब्दांना मराठीची व्याकरणव्यवस्था लावून मराठी करून घेणे हा एक मार्ग आहे आणि तो मला मान्य आहे. पण तो मी सगळीकडे वापरणार नाही. मला चांगली मराठी संज्ञा सुचत असेल तर मी ती आधी वापरीन. ‘क्लिक्’करता मला ‘टिकटिकव’ हा धातू सुचला. त्यामुळे मी ‘अमुक अमुक ठिकाणी टिकटिकवा’ असे म्हणतो. संज्ञा सुचत नसेल तिथे मराठी व्याकरण लावून ते शब्द चालतील.\nभाषेत खर्‍या ���र्थी लोकशाही असते, लोक जे शब्द वापरतात तेच टिकून राहतात; हे मत बरोबर असेल तर मग कुणी रूढ शब्दांना वेगळ्या संज्ञा वापरल्या तर आपण त्याला बिचकायचे खरे तर कारणच नाही; पण आपण बिचकतो ह्याचे कारण लोकांनी कोणते शब्द वापरावे ह्याबद्दल आपल्या काही धारणा असतात आणि कोणत्या तरी प्रभावामुळे लोक कोणते शब्द वापरतात हे बदलू शकेल हे आपल्याला जाणवत असते. हा प्रभाव अनेक प्रकारचा असू शकतो. प्रतिष्ठितांच्या भाषेचा, कोणत्या तरी चळवळीचा, बदलत्या परिस्थितीचा इ० त्यामुळे नव्या संज्ञा घडवा इंग्रजीतल्या सरसकट वापरू नका हे म्हणणार्‍यांचाही काही प्रभाव पडणे शक्य आहे.\nआणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण ह्या सर्व संज्ञा घडवू पण संगणकाच्या पडद्यावर मला इंग्रजीच संज्ञा दिसणार असतील आणि व्यवहारात इतरांशी बोलताना त्याच वापराव्या लागणार असतील तर हा व्यापार व्यर्थ नव्हे का मुद्दा अत्यंत योग्य आहे. त्याचे अंतिम उत्तर आज माझ्यापाशी नाही. पण परिस्थिती आहे तशीच राहत नाही. प्रयत्नांनी समाजात काही बदल घडवता येतात ह्यावर माझा विश्वास आहे. तोवर चांगल्या मराठी संज्ञा घडवता आल्या तर त्या घडवाव्या, रुळवता आल्या तर रुळवाव्या असा प्रयत्न नक्की करता येईल.\nRead more about मराठीकरण, भाषिक देवघेव, समृद्धी इ०\nजागतिकीकरणाच्या प्रक्रियेबरोबरच उत्पादनांच्या स्थानिकीकरणाची संकल्पनाही महत्त्वाची ठरते. किंबहुना ह्या दोन्ही प्रक्रिया एकमेकींशी नाते राखणार्‍या आहेत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत जगातील एका टोकाला असलेली वस्तू जगाच्या दुसर्‍या टोकाला सहज उपलब्ध होऊ लागली आहे. पण त्याबरोबरच जगाच्या त्या टोकाला ती वस्तू पुरवताना तिथल्या स्थानिक आवश्यकता काय आहेत हेही ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे ह्याचे भान आता येऊ लागले आहे. संगणकक्षेत्रातही ह्या स्थानिकीकरणाला विशेष महत्त्व लाभले आहे.\nज्या विशिष्ट सामाजिक-राजकीय परिस्थितीत आपण वावरत आहोत तिचे भान न ठेवता जर आपण संगणकव्यवहाराचे मराठीकरण करू गेलो तर ते निव्वळ उपचार म्हणून केलेले काम ठरेल. आपले मराठीकरण हे असे असू नये. ह्यासाठी मराठीकरणाच्या उद्दिष्टांतले विविध घटक लक्षात घेणे आवश्यक आणि हितकारक आहे. आपल्याला केवळ शब्दान्तर करायचे नाही. उपचारापुरते शब्दाला शब्द उभे करायचे नाहीत. संगणकाविषयी मराठीतून नेमकेपण��� बोलता येईल ह्यासाठी पूर्वसिद्धता करायची आहे. मराठीकरणामागचे हेतू कोणते हे पाहू गेल्यास पुढील उद्दिष्टे ध्यानात येतात.\n(अ) अस्मितेचा आविष्कार : मराठी ही माझी स्वभाषा आहे आणि मला माझा ज्ञानाविष्कार मराठीतूनच करायचा आहे अशी भूमिका घेणारे काही लोक असतात. भाषा हा त्यांच्या अस्मितेचा भाग असतो. मला माझ्या भाषेतून हे करता येते हे त्यांना जगाला दाखवून द्यायचे असते. (अशा तर्‍हेची) भाषिक अस्मिता हा फार महत्त्वाचा मुद्दा ठरतो. जपान, चीन, स्पेन, फ्रान्स अशा देशांत आपल्या स्वभाषेतच आपला ज्ञानव्यवहार आणि इतर सर्व व्यवहार करू इच्छिणारा फार मोठा वर्ग अस्तित्वात आहे. खरे तर जगात विविध ठिकाणी असलेल्या अशा वर्गाच्या अस्तित्वामुळेही जागतिक संगणकव्यवहाराच्या स्थानिकीकरणात भाषा ह्या घटकाला महत्त्व लाभते आहे.\n(आ) भाषासमृद्धी : जीवनव्यवहाराच्या विविध क्षेत्रांत वापरी जाणारी भाषा त्या त्या व्यवहारासोबत आपोआप समृद्ध होत असते. आपली भाषा ही ह्या संगणकीय व्यवहारक्षेत्राची (आणि अशाच इतर अनेक व्यवहारक्षेत्रांची) स्वाभाविक भाषा असती तर आपल्याला हा सगळा स्थानिकीकरणाचा खटाटोप करावाच लागला नसता. पण दुर्दैवाने तशी परिस्थिती नाही. अशा वेळी आपल्याला एक तर हा व्यवहार आपल्या भाषेत करताच येणार नाही असे म्हणून गप्प बसावे किंवा आपल्या भाषेची क्षमता ओळखून ती भाषा अशा व्यवहाराला तयार होईल असे प्रयत्न करावेत. असे प्रयत्न नेटाने झाल्यास भारतीय भाषांना लाभलेली वाङ्मयाची परंपरा अधिक समृद्ध होऊ लागेल. आपल्या भाषेचा लवचीकपणा, शब्दसिद्धीची प्रक्रिया ह्या सर्वांची जाण ह्या उद्दिष्टात महत्त्वाची ठरते.\n(इ) आकलनसुलभता : अजूनही आपल्याकडचा फार मोठा समाज आपला ज्ञानव्यवहार आणि सामाजिक व्यवहार मराठीत करत असतो. (हे संख्याबळ किती काळ टिकेल हा प्रश्न आता सहज दुर्लक्षिता येणार नाही.) अशा समाजाला संगणकीय व्यवहार सहज कळावा हे आपले एक उद्दिष्ट असणार आहे. अनेकांना आकलनसुलभता हा मुद्दा ह्या उद्दिष्टांच्या क्रमात शेवटी घातलेला पाहून आश्चर्य वाटले असेल. पण आपण ज्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत जगत आहोत तिच्यात हा मुद्दा पहिला मुद्दा होऊ शकत नाही. इंग्रजीत चाललेला ज्ञानव्यवहार कळत नाही ह्यावर आपण इंग्रजीतूनच शिकणे आणि आपण इंग्रजीतच ज्ञानव्यवहार करत राहणे हा एक मार्�� आहे. बहुसंख्य अभिजनांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच हा मार्ग अवलंबलेला आहे आणि आपल्याकडचा बहुजनसमाजही आता त्या मार्गाकडे वेगाने वाटचाल करतो आहे. शासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा ह्या मार्गालाच पाठिंबा आहे. तेव्हा निव्वळ आकलनाचा मुद्दा हा मर्यादित ठरतो. केवळ ह्या मुद्याला महत्त्व द्यायचे असेल तर मराठीत हा व्यवहार आणण्याच्या खटाटोपापेक्षा मराठीला सोडून देऊन इंग्रजीशरण होण्याचा मार्ग हा कमी कष्टाचा आहे असेही अनेकांना वाटतं.\nपण मराठीकरणाच्या दृष्टीने आपण हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. त्यामुळे केवळ उपचार म्हणून भाषान्तर करण्याच्या प्रवृत्तीला काही आळा बसण्याची शक्यता निर्माण होते. आपण केलेले मराठीकरण हे लोकांना हा विषय कळावा ह्यासाठी आहे ह्याची जाण असणे आवश्यक आहे.\nसंगणकव्यवहार आणि मानवी भाषा\nसंगणकव्यवहारात एखाद्या मानवी भाषेचा वापर आपण दोन प्रकारे करतो. एक म्हणजे वापरकर्‍यांच्या सोयीसाठी संगणकीय यंत्रणेचा भाग म्हणून संवादपटलावर आपण मानवी भाषा वापरतो. ह्यात व्यक्ती जेव्हा संगणक वापरते तेव्हा संगणकाच्या पडद्यावर तिला विविध सूचना दिसतात. त्यातून कोणत्या क्रियेनंतर त्या वापरकरी व्यक्तीने काय करणे अभिप्रेत आहे ह्याचे मार्गदर्शन मिळते. दुसर्‍या प्रकारात वापरकरी व्यक्ती आपल्या भाषेतील माहिती संगणकावर नोंदवते, साठवते, हवी तेव्हा त्यातील माहिती हुडकून वापरू इच्छिते, तिची देवाणघेवाण करू इच्छिते. आपण ह्यांपैकी पहिल्या प्रकारच्या भाषिक व्यवहाराचा विचार करत आहोत.\nघडवलेल्या संज्ञा आणि स्वीकारलेल्या संज्ञा\nजो ज्ञानव्यवहार आपल्याकडचा नाही, जो आपण कुणा इतरांकडून शिकलो आहोत, त्या व्यवहारासाठी संज्ञाही त्याच भाषेतून घ्यायला काय हरकत आहे असे एक मत आहे. नाहीतरी विविध भाषा बोलणारे लोक एकमेकांच्या संपर्कात आले म्हणजे त्यांच्या भाषांमध्ये परस्परांत देवघेव होतच असते. संगणकविज्ञान आणि संगणकतंत्रज्ञान आपण युरोप-अमेरिकेकडून घेतले तेव्हा त्यांनी वापरलेल्या संज्ञाच आपण का स्वीकारू नयेत उगाच मराठी संज्ञा शोधत बसण्याची कटकट कशाला हवी उगाच मराठी संज्ञा शोधत बसण्याची कटकट कशाला हवी ही भूमिका काही नवी नाही. पण भाषाभाषांतील देवघेव ही जितकी स्वाभाविक आहे असे भासते वा भासवण्यात येते तशी ती खरोखर असतेच असे नाही हेही आपण ध्यानात घ्यायला हवे. त्यातली स्वाभाविकता आणि अगतिकता ह्या दोन्ही गोष्टी चिकित्सक बुद्धीने तपासायला हव्यात. ज्या दोन भाषांच्या संबंधांबाबत आपण बोलतो आहोत त्या भाषांचे राजकीय-सामाजिक बलाबल काय ह्याचे भान ठेवले नाही तर ह्या तथाकथित स्वाभाविक देवघेवीची परिणती ही एका भाषेने स्वाभाविकपणे दुसरा भाषा मटकावण्यात होते. हा विचार केल्यास सध्याच्या परिस्थितीत इंग्रजीतले शब्द मराठीत सरसकट घेणे टाळावे. अगदी निरुपाय असेल तरच घ्यावे. शक्यतो मराठी धाटणीचे नवे शब्द घडवावे असे प्रस्तुत लेखकाला वाटते. फाइल, फोल्डर, ड्राइव्ह ह्यांना धारिका, संचिका, खण हे किंवा अधिक चांगले इतर मराठी पर्याय वापरणे चांगले.\nसंज्ञांना भाषाव्यवहारात एक उद्दिष्ट असते ते म्हणजे वस्तुबोधाचे. संज्ञा आपण वापरतो त्या एखाद्या गोष्टीचा निर्देश व्हावा म्हणून. पारिभाषिक संज्ञा हा संज्ञांचा विभाग होतो तो विशिष्ट संदर्भाच्या सापेक्षतेने. इथे संज्ञांचा अर्थ हा मूलत: एका मर्यादित क्षेत्रातल्या व्यवहारानुसार ठरतो. पारिभाषिक संज्ञांचा वापर हा मुख्यत्वे त्या क्षेत्रातील जाणकार करत असतात. डॉ० अशोक केळकर ह्यांनी दिलेले उदाहरण वापरायचे तर पाणी ही संज्ञा व्यवहारात आपण वापरतो ती पिण्याजोगा, धुण्यासाठी वापरायचा द्रवरूप पदार्थ अशा अर्थाने. पण रसायनविज्ञानात त्याच्या ह्या संदर्भापेक्षा त्याची घडण महत्त्वाची ठरते. पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्यांच्या अणूंचे संयुग आहे ह्याला तिथे प्राधान्य असते. मराठीकरणाचा विचार करताना संज्ञाव्यवहाराचे हे वैविध्य ध्यानात घ्यायला हवे.\nसर्वसाधारणपणे संगणकप्रणाल्यांच्या देशीकरणात जी पद्धत वापरतात ती म्हणजे इंग्रजीतली संज्ञांची यादी देऊन त्यांना देशी भाषांत कोणते पर्याय आहेत ते लोकांना नोंदवायला सांगणे. पण ह्या पद्धतीत काही तोटे आहेत. ह्या पद्धतीत संज्ञाव्यवहार तुकड्यातुकड्यांत विखुरलेला असतो. त्याचे भान राहतेच असे नाही. संज्ञांचे एकमेकांशी असलेले संबंध, वापराचे संकेत ह्या सगळयांचे एकत्रित भान येतेच असे नाही.\nसंज्ञांचे पर्याय निवडण्यासाठी देताना स्रोतभाषेतील संज्ञा आणि तिच्यापुढे पारिभाषिक अर्थ अशी सामग्री आपल्यापुढे आपण ठेवली तर संदर्भांचा घोटाळा होणार नाही आणि मराठीकरणही चपखल होईल. त्यामुळे स्रोतभाषे���ील संज्ञांचे व्यवहारातले अर्थ आपोआपच गळतील.\nदुसरे म्हणजे सुट्या संज्ञा देण्यापेक्षा वाक्येच जर समोर असली तर अर्थाचे संदर्भ स्पष्ट होतात. ह्या दृष्टीने 'साहाय्य' ह्या विभागातील नोंदींचे मराठीकरण प्रथम करण्याचा प्रयत्न झाल्यास अधिक रेखीव संज्ञा उपलब्ध होऊ शकतील. आणि वापरकर्‍यांच्या दृष्टीने पाहता त्यांना फार निकडीची असणारी सोय ह्यातून आपोआप लाभले.\nसर्वसामान्यपणे भाषेतील शब्दाशी विविध संदर्भ निगडित असू शकतात. अशा वेळी शब्दाचा नेमका संदर्भ नीट कळणे आणि तो नीट व्यक्त होणे हे आवश्यक आहे. अनेकदा शब्दाच्या पारिभाषिक अर्थापेक्षा व्यवहारातल्या सामान्य अर्थाच्याच आधारे संज्ञांचा विचार होतो. त्यातून उगीचच बोजडपणा येऊ शकतो. उदा० 'ऑथेंटिफिकेशन'ला 'अधिप्रमाणन' म्हणण्याची आवश्यकता नाही. ह्या संज्ञेच्या वापराचा संदर्भ पाहिला तर 'खातरजमा' हा शब्द अधिक योग्य वाटतो.\nएखाद्या गोष्टीशी अनेक संदर्भ निगडित असताना संज्ञा ही त्यातील एखाद्याच संदर्भाला महत्त्व देऊन रचलेली असू शकते. उदा० मराठीत सध्या अनेक लोक ज्यासाठी न्याहाळक अशी संज्ञा वापरतात त्याला इंग्रजीत ब्राव्जर अशी संज्ञा आहे (त्याला अनुसरून काही लोक चाळकही म्हणतात.) ह्या दोन्ही संज्ञा ह्या ह्या गोष्टीच्या एका एका धर्माचा निर्देश करतात. मुळात संगणकावर महाजालावरील संकेतस्थळ पाहण्याची सोय करणारी संगणकप्रणाली हा अर्थ इथे मुख्य आहे आणि तो इंग्रजी आणि मराठी दोन्ही संज्ञांच्या सामान्य व्यवहारातील अर्थांत तंतोतंत गवसत नाही. त्यांचा पारिभाषिक वापर लक्षात घेतला तरच ह्या संज्ञा योग्य वाटतात.\nह्या व्यवहाराचा पारिभाषिकपणा लक्षात घेणे ही एक पायरी झाली. ती लक्षात घेऊनही नव्याने एखाद्या भाषेत चपखल संज्ञा सुचवणे हे काम सोपे नाही. मराठीत नव्या संज्ञा आणताना जाणवलेल्या मर्माच्या जागा खाली मांडत आहे.\nएका भाषेत एखादा शब्द जितक्या विविध संदर्भांशी निगडित असतो तितक्याच संदर्भांशी निगडित असलेली पर्यायी संज्ञा शोधण्यात अनेकदा भाषान्तरकारांची शक्ती खर्च होते. निदान शास्त्रीय भाषाव्यवहारात तरी बहुतेक वेळां ह्याची आवश्यकता नसते. उदा० 'यूजर इण्टरफेस'साठी मराठीत संवादपटल ही संज्ञा सुचवली तर इण्टरफेसचे इतर संदर्भ उदा० दोन संगणकीय यंत्रणांना जोडणारी मध्यस्थ यंत्रणा ही संवादप��ल ह्या संज्ञेत समाविष्ट होत नाही. पण अशा विविध अर्थांसाठी वेगवेगळ्या संज्ञा वापरात येतात (संवादपटल आणि मध्यस्था) हे ध्यानात घेतले तर सगळे संदर्भ तंतोतंत जुळतील अशाच संज्ञा हव्यात हा हट्ट उरणार नाही.\nअनेकदा असे वाटते की मराठीचा आपला सामूहिक शब्दकोश हरवत चालला आहे. आपल्याला नवा शब्द घडवायचा झाला तर आपण संस्कृतातल्या शब्दसिद्धीची प्रक्रिया अधिक वापरू जातो. (तीही बर्‍याचदा अज्ञानमूलक असते, ते असो.) संगणकाची आज्ञावली रचताना त्यात एक विशिष्ट रचनाबंध वापरतात. त्यात एखादी क्रिया विशिष्ट टप्प्यानंतर परत परत करण्यात येते. पुढची आज्ञा मिळेपर्यंत हे परत परत करणे चालूच असते. इंग्रजीत ह्या रचनाबंधाला 'लूप' असे म्हणतात. मराठीत काय म्हणाल असे विचारले तर बहुतेक लोक पुनरावर्तन वगैरे म्हणू लागतात. निष्कारण संस्कृतात शिरतात. त्याला फेरा म्हणता येईल हे आपल्याला पटकन सुचत नाही. फेरा हा शब्द एकदा सुचला की जन्ममरणाचा फेरा, फेर्‍यातून सुटणे इ० शब्दप्रयोग आठवून ही संज्ञा अधिक चपखल आहे हे सहज लक्षात येते. पण हे जरा सुचायला हवे. मराठीकरण करताना ह्या गोष्टीचे भान असल्यास मराठीकरण अधिक स्वाभाविक होईल असे वाटते.\nसंस्कृतचा वापर अनेकदा नको तितका झाल्यानेही असा पारिभाषिक भाषाव्यवहार क्लिष्ट होतो. संस्कृततज्ज्ञांच्या दृष्टीने एखादा संस्कृत शब्द चपखल असला तरी मराठीत सोपा शब्द देणे शक्य असताना तो संस्कृत शब्द वापरणे टाळावे. 'नेव्हिगेटर'ला मार्गनिर्देशक म्हणण्यापेक्षा वाटाड्या म्हणणे केव्हाही चांगलेच.\nअनेकदा स्रोतभाषेतली संज्ञा ही सामासिक स्वरूपाची असते. अशा संज्ञांना पर्यायी संज्ञा सुचवताना काळजी घ्यायला हवी. उदा० इंग्रजी संज्ञा जर सामासिक असेल तर तिच्या घटकपदांचे कोशातले अर्थ सुटे सुटे लक्षात घेऊन पर्यायी संज्ञा घडवली तर ती बर्‍याचदा अभिप्रेत संदर्भात चपखल वाटत नाही. उदा० 'बुकमार्क'चा पर्याय म्हणून पुस्तकखूण ही संज्ञा वापरली तर अर्थ कळेलच. पण स्मरणखूण अधिक बरी वाटते. मूळ अर्थ काय अभिप्रेत आहे तर आपण नेहमी वापरतो ते संकेतस्थळांचे पत्ते पुन्हा पुन्हा लिहावे लागू नयेत म्हणून संगणकाने ते नोंदवून घेणे. हे झाले म्हणजे एकदा टिकटिकवल्याने (क्लिक केल्याने) काम भागते. ह्याला मराठीत स्मरणखूण असे म्हणणे अधिक बरे. पुस्तकखूण म्हणजे पुस्तकात ठ��वायची खूण तिचा अर्थ आपण कुठवर वाचले त्याची आठवण करून देणे, त्यावरून संकेतस्थळाचा पत्ता लक्षात ठेवण्याची संगणकातली सोय एवढा लांबलचक प्रवास करण्याची आवश्यकता नाही.\nभाषांचे व्याकरणिक रचनाविशेष अनेकदा काही बंधने आणत असतात ती ध्यानात घ्यायला हवीत. उदाहरणच घ्यायचे तर शब्दसिद्धीच्या दृष्टीने पाहता मराठी भाषेत धातूंना आख्याताचे (म्हणजे काळ आणि आज्ञार्थ इ० अर्थ ह्यांचे वाचक असे) प्रत्यय लागताना त्यांना उपसर्ग लागत नाहीत. संस्कृत वा इंग्रजीत ते लागतात. उदा० हृ ह्या धातूपासून हरति असे क्रियापद बनते तसेच संहरति, विहरति, आहरति, प्रहरति इ० रूपे होतात. इंग्रजीत संस्कृताइतके नसतील पण री, अन् असे काही उपसर्ग लागून काही रूपे होतात. उदा० री-डू, अन्-कव्हर, ऑटो-चेक इ० मराठीत धातूला थेट उपसर्ग लागून होणारी अशी रूपे घडताना दिसत नाहीत. मराठीत पुनर् इ० शब्द नामांच्याच अगोदर येतात. उदा० पुनर्मिलन, पुनर्विचार, फेरनिवड इ० एखादा मनुष्य फेरनिवडला असं मराठीत म्हणत नाहीत त्याला पुन्हा निवडले किंवा त्याची फेरनिवड झाली असे म्हणतात. इंग्रजीतून मराठीत अशा रूपांचे भाषांतर करताना क्रियाविशेषण आणि धातू अशा रचना वापरणे भाग आहे.\nअशा प्रकल्पांत संगणकतज्ज्ञ आणि भाषेचे जाणकार अशा दोहोंचा सहभाग असायला हवा आणि त्यांची चर्चा होईल असे एखादे व्यासपीठ उपलब्ध व्हावे. असे झाल्यास ह्या प्रयत्नांचा पाया अधिक भक्कम होईल, अशी आशा वाटते. ह्या विवेचनात संज्ञांचा प्रत्यक्ष विचार केलेला नाही, पण काही गोष्टी ध्यानात घेतल्या तर मराठीकरण अधिक नेटके, अधिक स्वाभाविक होऊ शकेल असे वाटले म्हणून काही निरीक्षणे नोंदवली आहेत.\nRead more about संगणकव्यवहाराचे मराठीकरण\nपुढे, मागे, वर, खाली, इकडे, तिकडे इ० शब्दांना मराठीच्या बहुतेक व्याकरणकारांनी आणि कोशकारांनी क्रियाविशेषण ह्या गटात घातलेले आढळते. पुढील, पुढचा, पुढला इ० शब्दरूपे ही अर्थातच विशेषण ह्या गटात जातात. अशीच आणखीही काही शब्दरूपे आहेत. ह्या शब्दरूपांचे बारकाईने निरीक्षण केले तर असे आढळते की ह्या शब्दांचा एक सबंध गट आहे आणि ह्या शब्दरूपांची आणखी फोड करायला वाव आहे.\nमराठी नामिकांची१ म्हणजेच सलिंगसवचन शब्दांची घराचा, बागेभोवती अशी रूपे पाहिली (सलिंग शब्दांनाच वचनाचा विकार होतो) तर त्यांची रचना [(सलिंग शब्द + (विकरण) + उत्तरयोगी (प्रत्यय/शब्दयोगी)] अशी आढळते. ह्यांपैकी काही प्रत्यय आणि शब्दयोगी हे सलिंग नसणार्यान पुढ्सारख्या शब्दांनाही लागलेले आढळतात. उदा० पुढपर्यंत, पुढवर, पुढे, पुढून इ० उदाहरणांत पर्यंत, वर, ए, ऊन हे प्रत्यय / उत्तरयोगी पुढ्सारख्या शब्दांना लागलेले आहेत. घरापासून, शाळेपाशी ह्यांतील पासून, पाशी असे काही शब्दयोगी हे मुळात ह्याच गटातल्या शब्दांपासून बनलेले दिसतात. उदा० पास् = > पासून, पाशी, पासचा इ०\nह्या शब्दांचा एक गट करून ह्या शब्दांना 'पुढादीगणातले शब्द' असे नाव देता येईल. ह्या गणातील शब्दांची काही वैशिष्टये पुढीलप्रमाणे सांगता येतील.\n१.\tहे शब्द अलिंग असतात. आपल्याला असे विधान करता येणे शक्य आहे कारण एरवी एखाद्या शब्दाचे लिंग कळण्यासाठी तो शब्द आणि क्रियापदाशी आणि अन्य पदांशी त्याच्या रूपाची जुळणी ह्यावरून आपल्याला लिंगाची जाणीव होते. उदा० काळा घोडा, पांढरी गाय, घोडा पळाला, गाय चरते. अशा रूपाला प्रथमेचे रूप किंवा सरळ रूप असे म्हणतात. पण ह्या पुढादीगणातल्या शब्दांची रूपे अशी थेट प्रथमेतील नसतात. त्यांची प्रथमेतली रूपे अन्य घटक (शब्दसिध्दीचा सलिंग प्रत्यय उदा० आ > पुढ् + आ = पुढा) मध्ये येऊन तयार होतात.\n२.\tहे शब्द स्थान वा दिशा ह्यांचे वाचक असतात. पुढे इ० शब्दांची पुढ् + ए अशी फोड होते. ह्यातील ए हा प्रत्यय अधिकरणार्थी आहे आणि त्याचा अर्थ विशिष्ट ठिकाणी असा होतो. हा प्रत्यय ज्या शब्दाला लागतो तो प्रत्ययाआधीचा पुढ् हा शब्द ते विशिष्ट स्थान वा दिशा कोणती आहे ते सांगतो.\n३.\tह्यांना वेगवेगळे प्रत्यय लागून नामिके आणि अव्यये तयार होतात. उदा० खाली, खालचा, वरले, मागची.\n४.\tह्यांपैकी काही रूपे नामिक शब्दांच्या पुढे (सामान्य रूपांपुढे) येतात. त्यांना अशा वेळी शब्दयोगी ह्या गटात घालता येते. उदा० दारासमोरून, वाडयापुढे इ०\nपुढादीगणातील सिद्ध आणि साधित शब्द\nपुढगणातील शब्दांचे सिद्ध आणि साधित असे दोन वर्ग करता येतात.\n१.\tसिद्ध शब्द : ह्या शब्दांची आणखी अवयवांत फोड होत नाही. ह्या गणात पुढील शब्द आढळतात.\nअ)\tपुढ्, माग्, कड् : पुढे, मागे, कडे\nआ)\tखाल्, पाठ् : खाली, पाठी\nइ)\tवर्, बाहेर्, समोर्, लांब्, जवळ, आत्, आड् :\n२. साधित शब्द : ह्या शब्दांची, अवयव वेगळे करीत, अजून फोड करता येते.\nअ) जतकहची रूपे : एरवी सर्वनामांची आणि सार्वनामिक विशेषणे म्हणवणार्याआ शब्दरूपांपैकी काही रूपेही ह्या गटात घालता येतात. ह्या शब्दरूपांतही एक आकृतिबंध आढळतो. ह्या शब्दरूपांच्या आरंभी ज्, त्, क्, ह् हे विशिष्ट दिशावाचक / निर्देशी अवयव आढळतात. म्हणून ह्या रूपांना जतकहची२ रूपे म्हटले आहे.\nक)\tज् : पूर्वनिर्देशी वा उद्देशवाचक : उदा० जेथे जातो तेथे तू माझा सांगाती\nख)\tत् : उत्तरनिर्देशी वा दूरत्वनिर्देशी : तिथून पाणी आणावे लागेल.\nग)\tक् : प्रश्ननिर्देशी : ही बस कुठपर्यंत जाणार आहे\nघ)\tह : समस्थानकालनिर्देशी : इथला माल जगभर विकला जातो.\nजिथ्, जेथ्, तिथ्, तेथ्, इथ्, येथ्, (एथ्), कुठ्, कोठ् ह्या शब्दरूपांना पुढ् इ० प्रमाणेच प्रत्यय लागून रूपे बनतात.\nज् + एथ् = जेथ् :\tजेथे, जेथून, जेथील\nत् + एथ् = तेथ् :\tतेथे, तेथून, तेथील\nक् + ओठ् = कोठ् :\tकोठे, कोठून, कोठील\nह२ + एथ् = येथ् :\tयेथे, येथून, येथील\nआ) कड्ची रूपे : कड् ह्या पुढगणातील शब्दाच्या आधी काही घटक येऊन ही रूपे तयार होतात. उदा० इकड्, तिकड्, सगळीकड् इ० ह्यांना मग अधिकरणाचे इ० प्रत्यय / उत्तरयोगी लागून इकडे, तिकडे, सगळीकडून अशी रूपे तयार होतात. ह्यात कडच्या आधी काहीएक घटक आलेलाच असतो. निव्वळ कडे, कडून असा प्रयोग आढळत नाही. जतकह हे वर उल्लेखलेले अवयवही कड्च्या आधी येतात आणि ज + इ + कड् > जिकड्, तिकड्, इकड्, कुणीकड् अशी रूपे घडतात.\nकाही सलिंग विशेषणांच्या (शेवटी स्वर असल्यास) शेवटच्या स्वराला ईचा आदेश होऊन आणि ती व्यंजनान्त असल्यास त्यांना ई लागून त्यापुढे कड् येऊन काही रूपे बनतात. ही रूपे क्रियेचे स्थान दाखवतात. उदा०\nसगळा\t> सगळी\t+ कड्\t=\tसगळीकड्\tतिसरा\t> तिसरी\t+ कड्\t= तिसरीकड्\nवेगळा\t> वेगळी\t+ कड्\t=\tवेगळीकड्\tसारा\t> सारी\t+ कड्\t= सारीकड्\nडावा\t> डावी\t+ कड्\t=\tडावीकड्\t(ऐल्)\t> अली\t+ कड्\t= अलीकड्\nउजवा\t> उजवी\t+ कड्\t= उजवीकड्\t(पैल्)\t> पली\t+ कड्\t= पलीकड्\nभलता\t> भलती\t+ कड्\t= भलतीकड्\tएक > एकी\t+ कड्\t= एकीकड्\nदुसरा\t> दुसरी\t+ कड्\t= दुसरीकड्\nइ)\tपास्ची रूपे : पास् ह्या शब्दाला ई लागताना शेवटच्या सकाराचा शकार होतो आणि पाशी असे रूप तयार होते. तसेच ह्या शब्दाला ऊन लागून पासून असा शब्द तयार होतो. हे शब्द पहिल्या गटातल्या शब्दाच्या पुढे येतात. आणि पुढपासून, जिथपासून अशी रूपे तयार होतात.\nपुढगणातील वर सांगितलेल्या शब्दरूपांपासून काही अधिकरण हा कारक संबंध असलेली रूपे बनतात तर काही विशेषणे वा कर्तृपदेही तयार होतात.\nए/ई : हे दोन्ही अधिकरणार्थी प्रत्यय आहेत. ह्या प्रत्ययांचा अर्थ ही क्रिया अमुक स्थानी घडली असे दाखवतो. 'मी घरी आलो' ह्यात येण्याची क्रिया 'घर' ह्या स्थानावर झाली असा अर्थ व्यक्त होतो.\nखाल्, पाठ् ह्या शब्दांना ई हा प्रत्यय वरील अर्थानेच लागतो आणि खाली्, पाठ् अशी शब्दरूपे घडतात.\nवर, समोर, बाहेर्, आत् ह्या शब्दांत ई ह्या प्रत्ययाचा लोप होतो (आत् ह्या शब्दाचा अपवाद वगळता वरी, समोरी, बाहेरी अशी रूपे जुन्या ग्रंथांत आढळतात.)\nऊन : हा प्रत्यय अपादानार्थी आहे. तो पुढगणातल्या शब्दांना थेट लागतो. उदा० पुढून, मागून, वरून, खालून, आतून, बाहेरून, आडून, इकडून, तिकडून, जिकडून, कुठून, कोठून, डावीकडून, उजवीकडून, सगळीकडून, वेगळीकडून, भलतीकडून, एकीकडून, दुसरीकडून, तिसरीकडून, सारीकडून, पलीकडून, अलीकडून.\nपास् ह्या शब्दाला ऊन लागून 'पासून' असे रूप बनते. ते केवळ उत्तरयोगी म्हणूनच वापरतात आणि ते काही पुढगणांतल्या शब्दांनाही लागते. पुढपासून, मागपासून, वरपासून, खालपासून, इथपासून, तिथपासून, जिथपासून, कुठपासून, आतपासून, बाहेरपासून, घरापासून इ०\nनाम, धातू इ० शब्दांची निर्मिती\nपुढादीगणातील शब्दांपासून काही धातू तसेच काही सलिंग शब्दही तयार होताना दिसतात. पण ही प्रक्रिया घडताना ती आधी उल्लेखिलेल्या रूपांइतकी सार्वत्रिक नाही असे दिसते.\nसलिंग प्रत्ययाचा लोप होऊन तयार होणारे सलिंग शब्द\nमाग (पू) : ह्या शब्दाचा अर्थ मागे राहून हुडकून काढण्याची क्रिया असा होतो.\nपाठ (स्त्री) : शरीराच्या मागचा अवयव\n१.\tपुढार् (पुढ् + आर्) : पुढे होण्याची क्रिया. ह्यापासून पुढारतो इ० धातुरूपे तसेच पुढारलेला, पुढारणे, पुढारी, पुढारपण इ० धातुसाधित नामिके घडतात. तसेच पुढे असण्याची क्रिया म्हणजे पुढाकार (पु), पुढली बाजू म्हणजे पुढा (पु) हे शब्दही घडलेले आढळतात.\n२.\tमागास् (माग् + आस्) : मागे पडणे, मागासले, मागासलेला, मागासणे इ०\n३.\tखालाव् (खाल् + आव्) : खाली येणे (लक्षणेने : गुणवत्ता घसरणे). खालावते, खालावलेले.\nअर्जुनवाडकर, कृष्ण श्रीनिवास. १९८७. मराठी व्याकरण : वाद आणि प्रवाद; सुलेखा प्रकाशन, पुणे.\nदामले, मोरो केशव. १९७०. शास्त्रीय मराठी व्याकरण; (संपा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर), देशमुख आणि कंपनी; पुणे\nधोंगडे, रमेश वामन. १९८३. अर्वाचीन मराठी : काँटिनेंटल प्रकाशन, पुणे\n१)\t'नामिक' ही संज्ञा कृ०श्री० अर्जुनवाडकर ह्यांनी वापरली आहे. लिंग आणि वचनाचा विकार होणार्या), तसेच धातू ��णि अव्यये ह्यांपासून वेगळया अशा शब्दांसाठी त्यांनी ही संज्ञा वापरली आहे.\n२)\tजतकहची इतर रूपे : जो, जेव्हा, जिथला, जिथे, जेथे, जितका, जेवढा, जितपत, जोवर, जसा, जितवा, तो, तेव्हा, तिथला, तिथे, तेथे, तितका, तेवढा, तितपत, तोवर, तसा, हा, एव्हा, इथला, इथे, येथे, इतका, एवढा, इतपत, असा, कोण, केव्हा, कुठला, कुठे, कोठे, कितका, केवढा, कितपत, कसा, कितवा.\n३)\tइथे आकाराव्यतिरिक्तचा स्वर पुढे आल्यास हकाराचा लोप होतो. तसेच ए ह्या स्वराआधी य् हा वर्ण येऊन ये असे अक्षर येते. लेखनात ही यकारयुक्त रूपेच वापरतात. उदा० येथे, येथला, येथचा इ०\nRead more about पुढादीगणातील शब्द\nपुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :\nमराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/my-1st-creation-omg-m-a-poet!!!/", "date_download": "2020-09-25T02:54:36Z", "digest": "sha1:RZHDTA2NO5UK75DJMSQWSBUQPVLSLTIY", "length": 4857, "nlines": 103, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-विरह-MY 1ST CREATION..OMG M A POET!!!", "raw_content": "\nलिहावसं वाटतंय काहीतरी पण काय लिहू कळत नाही ,\nसारखा तुझा विचार येतोय डोक्यात पण तू शब्दात उतरत नाही .\nजेव्हा विचारांना शब्दांची जोड मिळते,\nतुझी आठवण माझे डोळे अश्रूंनी भरवते.\nतू म्हणतेस मला सोडून जाऊ नकोस मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही ,\nपण तुला कसं सांगू गेल्याशिवाय मी तुझ्याकडे परत येणार नाही .\nतुला सांगून थकलो लांब जाण हा नियतीचा नियम असतो ,\nपण तू म्हणतेस हा नियम आपल्यात नको आणि मी तुला येऊन बिलगतो .\nविरहाच्या भासानेच जीव वेडापिसा होतोय माझा ,\nकाय होईल त्या दिवशी तू नजरे आड जाताना ..\nतुझा हात सुटताना कसा सावरू मी स्वताला \nतुझ्याविना पाऊल टाकताना काय उत्तर देऊ एकत्र पाहिलेल्या स्वप्नांना \nतुझ्यासाठी सगळा काही जिंकावस वाटतंय\nमला परत येताना पाहून तुझ्या ओठांवर उमललेलं हसू बघत रहावसं वाटतंय .\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/dongari-building-collapsed-many-still-stuck-under-the-debris", "date_download": "2020-09-25T04:34:38Z", "digest": "sha1:6X6CSDPDK6ZQ6WGMGVCSLTR3UHIWB4JI", "length": 7648, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "डोंगरी इमारत दुर्घटना : अनेकजण अजूनही ढिगाऱ्याखालीच", "raw_content": "\nकाश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला\nNagpur Corona | महापौरांकडून नागपुरात कडक लॉकडाऊनची मागणी\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nडोंगरी इमारत दुर्घटना : अनेकजण अजूनही ढिगाऱ्याखालीच\nडोंगरी इमारत दुर्घटना : अनेकजण अजूनही ढिगाऱ्याखालीच\nकाश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला\nNagpur Corona | महापौरांकडून नागपुरात कडक लॉकडाऊनची मागणी\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nIPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं\nकाश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला\nNagpur Corona | महापौरांकडून नागपुरात कडक लॉकडाऊनची मागणी\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/religion-festival-news/know-about-doing-these-five-things-in-afternoon-may-cause-destroys-money-and-happiness/articleshow/77541427.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article14", "date_download": "2020-09-25T03:14:43Z", "digest": "sha1:55BXYY57BXD6233JXZRNO6J3BZHBIUMO", "length": 19383, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "avoid the 5 things in afternoon: दुपारी 'ही' पाच कामे करु नयेत; धन व सुखावर पडेल वक्रदृष्टी\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदुपारी 'ही' पाच कामे करु नयेत; धन व सुखावर पडेल वक्रदृष्टी\nदुपारचा कालावधी हा काही कामांसाठी वर्ज्य मानण्यात आला आहे. यामुळे लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते. मान, सन्मान यात कमतरता येते. दुपारी सूर्याचा प्रभाव सर्वाधिक असतो. सूर्य हा मान, सन्मानाचा कारक मानला गेला आहे. अशी कामे केल्यास कुंडलीतील सूर्याची स्थिती बिघडू शकते. यामुळे एखाद्या व्यक्तीला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया...\nभारतीय संस्कृती, परंपरा या जितक्या प्राचीन आहेत, तितक्याच त्या व्यापकही आहेत. भारतीय संस्कृतीत आचार पद्धतीने अधिक महत्त्व देण्यात आले आहे. माणसांच्या आचार कसा असावा, एखाद्या व्यक्तींने कसे वागावे, कसे बोलावे, त्याचा व्यवहार कसा असावा इथपासून आदर्श दिनचर्या कोणती इथपर्यंतचा व्यापक, सखोल आणि विस्तृत विचार आपल्या संस्कृतीत केलेला दिसतो. सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत आदर्श दिनचर्या पाळल्यास आरोग्य, मन, विचार यांवर अगदी सकारात्मक परिणाम झाल्याचे निश्चित दिसून येईल, असा दावा वडील मंडळी करताना दिसतात.\nज्योतिषशास्त्रातही यासंदर्भात भाष्य केलेले दिसून येते. दुपारी नेमकी कोणती कामे करू नयेत, यावर विशेष भर दिल्याचे दिसून येते. दुपारचा कालावधी हा काही कामांसाठी वर्ज्य मानण्यात आला आहे. यामुळे लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते. मान, सन्मान यात कमतरता येते. दुपारी सूर्याचा प्रभाव सर्वाधिक असतो. सूर्य हा मान, सन्मानाचा कारक मानला गेला आहे. अशी कामे केल्यास कुंडलीतील सूर्याची स्थिती बिघडू शकते. यामुळे एखाद्या व्यक्तीला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया...\n​सूर्याला अर्घ्य देऊ नये\nशास्त्रांनुसार, सकाळी विशिष्ट वेळेनंतर सूर्याला अर्घ्य देऊ नये. दुपारी सूर्याचा पूर्ण प्रभाव असतो. एखाद्या जळत असलेल्या लाकडावर पाणी टाकल्यास जो परिणाम दिसतो, तसाच काहीसा परिणाम दुपारी अर्घ्य दिल्याने होतो, असे सांगितले जाते. आपण कितीही मनापासून अर्घ्य दिले, तरी दुपारी दिलेल्या अर्घ्याचा काही परिणाम होत नाही. त्याचे पुण्य आपल्याला लाभत नाही. याउलट सूर्याचा प्रतिकूल प्रभाव पडण्याची शक्यता असते, असे मानले गेले आहे. आरोग्य, धन संपत्ती, वडिलोपार्जित मालमत्ता, सरकारी योजनांतून मिळणारा लाभ यात कमतरता येऊ शकते, असे सांगितले जाते.\nमाणूस हा अनेकदा सवयींचा गुलाम असल्याचे म्हटले जाते. सवय जशी चांगली असते, तशी ती वाईट���ी असते. भारतीय संस्कृती आणि शास्त्रात दुपारी झोपू नये, असे सांगितले आहे. मात्र, अनेकदा दुपारीही ताणून देण्याची सवय अनेकांना असते. दुपारी झोपल्यामुळे लक्ष्मी देवीची नाराजी ओढावली जाऊ शकते. आरोग्य आणि दीर्घायुष्य यांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. वाताचे विकार वाढतात, असे सांगितले जाते. संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशमय करणारा आणि ऊर्जा देणारा सूर्य पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्यामुळे दुपारी झोपू नये, अशी मान्यता आहे.\n​'हे' काम तर अजिबात करू नये\nशास्त्रानुसार, दुपारच्या वेळेत प्रणय करू नये, असे सांगितले आहे. सूर्य ऊर्जा, पराक्रम, आत्मा, पिता, यश, सन्मान आणि राजस्व कारक मानला गेला आहे. सूर्याला नारायण रुपातही पूजले जाते. दुपारच्या कालावधीत सूर्य पूर्ण प्रभावी असतो. त्यामुळे हा कालावधी प्रणयासाठी निषिद्ध मानला गेला आहे. यामुळे सूर्याचा प्रतिकूल प्रभाव पडू शकतो. सूर्य नाराज होऊ शकतो. सूर्य संबंधी गोष्टींमध्ये कमतरता येऊ शकते. त्यामुळे असा गोष्टी दुपारच्या कालावधीत करणे टाळावे, असे सांगितले जाते.\nशास्त्रानुसार, दुपारच्या कालावधीत हनुमानाची पूजा करू नये. यामागे एक कारण सांगितले जाते. रामायणातील एका घटनेनुसार, सीता शोधार्थ हनुमंत जेव्हा लंकेत जातात, तेव्हा त्यांची भेट विभीषणांशी होते. विभीषण आणि हनुमंतांमध्ये स्नेह भाव निर्माण होतो. तेव्हा ते दुपारी मी लंकेत येईल, असे विभीषणांना सांगतात. त्यामुळे दुपारी १२ ते ४ या कालावधीत हनुमान लंकेत असतात, अशी मान्यता आहे. या कारणास्तव दुपारी केलेल्या हनुमंत पूजनाचा काही उपयोग होत नाही. पूजेचे पुण्य लाभत नाही. दुपारी १२ वाजण्यापूर्वी किंवा ४ वाजल्यानंतर केलेले हनुमंत पूजन पुण्यदायी आणि लाभकारक ठरते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.\nशास्त्रांनुसार, दुपारी गुडहल म्हणजेच जास्वंदीच्या झाडापाशी जाऊ नये, असे सांगितले जाते. असे केल्यास आपल्या मनात व विचारांमध्ये नकारात्मकता संचार करू शकते. सकारात्मक विचारसरणीत घसरण होते, असे सांगितले नाही. केवळ शास्त्रात नाही, तर आयुर्वेदातही यावर भाष्य केलेले आढळते. दुपारी या झाडांजवळ गेल्यास शारिरीक समस्या उद्भवू शकतात. विविध आजार, विकार जडू शकतात, असे सांगितले जाते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं ���हे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nKetu in Vrischika 2020 केतुचा वृश्चिक प्रवेश : कोण होणा...\nShravani Shukravar 2020 Special शेवटचा श्रावणी शुक्रवार : जिवतीच्या कागदाचा नेमका भावार्थ काय जाणून घ्या महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाचे परीक्षांसाठी मोबाईल अॅप\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nमुंबईभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे; धनंजय मुंडेंची टोलेबाजी\nनागपूरकडकनाथ कोंबड्यांचे आमिष दाखवले, शेतकऱ्यांना १७ लाखांना फसवले\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/maharashtra-congress-to-hold-talks-with-ally-ncp/videoshow/72017058.cms", "date_download": "2020-09-25T05:11:57Z", "digest": "sha1:MG6KAP6U2W6B4OYVEY6YXAZPGS6BQ6FC", "length": 9152, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकाँग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा करणार\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २५ सप्टेंबर २०२०\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nअर्थबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nक्रीडाविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nमनोरंजनएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nमनोरंजनगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यूज\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nन्यूजफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nन्यूजउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nन्यूजफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nन्यूजप्��ाणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nन्यूजएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nन्यूजमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nन्यूजसूरतमधील ओएनजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्टेंबर २०२०\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-quality-measures-wheat-flour-25300", "date_download": "2020-09-25T02:19:08Z", "digest": "sha1:6NS2F45CJ3BH5ZJ3J7AFAZQU6LQC6DUR", "length": 23080, "nlines": 199, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi Quality measures of wheat flour | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमैद्याच्या प्रतीवर ठरतो बेकरी उत्पादनाचा दर्जा\nमैद्याच्या प्रतीवर ठरतो बेकरी उत्पादनाचा दर्जा\nसचिन शेळके, कृष्णा काळे\nसोमवार, 25 नोव्हेंबर 2019\nबेकरी उद्योगातील प्रमुख उत्पादनांमध्ये बिस्किटे, ब्रेड, खारी, केक, क्रीम रोल्स, पेस्ट्रीज, पॅटीज, नानकटाई, कुकीज यांचा समावेश होतो. या उत्पादनासाठी मैदा, साखर, पाणी, यीस्ट, मीठ यांचा वापर होतो. त्यातील मैदा या उत्पादनाविषयी माहिती घेऊ.\nबेकरीसाठी आवश्यक मैदा हा गव्हापासून तयार केला जातो. त्याची प्रत ही गहू जात व त्याच्या दळण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असते.\nबेकरी उद्योगातील प्रमुख उत्पादनांमध्ये बिस्किटे, ब्रेड, खारी, केक, क्रीम रोल्स, पेस्ट्रीज, पॅटीज, नानकटाई, कुकीज यांचा समावेश होतो. या उत्पादनासाठी मैदा, साखर, पाणी, यीस्ट, मीठ यांचा वापर होतो. त्यातील मैदा या उत्पादनाविषयी माहिती घेऊ.\nबेकरीसाठी आवश्यक मैदा हा गव्हापासून तयार केला जातो. त्याची प्रत ही गहू जात व त्याच्या दळण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असते.\nट्रिटीकम एस्टिव्हम या जातीचा गहू हा टणक असून, याचे सर्वाधिक उत्पादन होते. जाते.\nट्रिटीकम ड्युरम हा गहू तांबूस रंगाचा असून, त्याचा वापर शेवया, कुरुड्या, रवा निर्मितीसाठी होतो.\nड्युरम - हा गहू मऊ असतो. याचा मैदा कमकुवत असतो.\nगव्हापासून मैदा तयार करण्याच्या पद्धती\n.रोलर मिलमध्ये दळणे या पद्धतीमध्ये १०० किलो गव्हापासून सुमारे ६८ ते ७० किलो पांढरा शुभ्र मैदा तयार होतो. या प्रक्रियेत निर्माण झालेला कोंडा पशुखाद्यामध्ये वापरला जातो.\nचक्कीवर दळणे यामध्ये तयार होणारा मैदा हा जाड व तांबूस रंगाचा असतो. साठवणुकीत लवकर खराब होतो. त्याद्वारे तयार ब्रेडचे आकारमान कमी राहते.\nरंग - पांढरा शुभ्र, थोडासा मलईसारख्या रंगाचा मैदा असावा. त्यापासून ब्रेड, टोस्ट, बन्स हे पदार्थ चांगल्या प्रतीचे तयार होतात.\nकणीदारपणा - ब्रेडसाठी बारीक कणीचा मैदा वापरावा. त्यामुळे ब्रेडचा पोत व अंतर्भागातील जाळी चांगल्या प्रती तयार होते. तो अधिक काळ मऊ व मुलायम राहतो. मैदा एका कागदावर घेऊन हळूवार दाबावा. त्यानंतर मैद्याला जास्त तडे गेल्यास तो जाड कणीचा मैदा समजावा.\nकणकेचा रंग व ताण - कणकेचा रंग पांढरा शुभ्र असून, किंचीत मलई रंगाची छटा असावी. कणकेस भरपूर ताण असावा. बिस्किट व कुकीज अधिक अधिक खुसखुशीत होण्यासाठी कमी ताण असलेला मैदा चांगला असतो.\nमैद्याची गुणप्रत व पौष्टिकता ही त्यातील रासायनिक घटकांवर अवलंबून असते. रासायनिक घटकांचे प्रमाण गहू उत्पादनावेळी असलेले हवामान, गव्हाची जात, साठवणूक व दळण्याची प्रक्रिया अशा बाबींवर अवलंबून असते.\nमैद्यामध्ये प्रथिने, पिष्टमय पदार्थ (स्टार्च), स्निग्धांश, शर्करायुक्त पदार्थ, जीवनसत्वे, खनिजद्रव्ये, उत्प्रेरके, तंतूमय पदार्थ, व पाणी हे रासायनिक घटक आढळतात.\nमैद्यामध्ये १० ते १२ टक्के प्रथिने असतात.\nअ) क्षारांच्या द्रावणात विरघळणारी प्रथिने : - ग्लोब्युलीन.\nब) पाण्यात विरघळणारी प्रथिने - अल्बूमीन.\nक) सौम्य आम्ल किंवा अल्कलीच्या द्रावणात विरघळणारी प्रथिने - ग्लुटेनीन.\nड) अल्कोहोलमध्ये विरघळणारी प्रथिने : - ग्लायडीन.\nग्लुटेनीनमुळे कणकेस लवचिकता व ग्लायडीनमुळे ताणले जाण्याची क्षमता प्राप्त होते.\n२. स्टार्च (पिष्टमय पदार्थ)\nकच्च्या स्टार्चचा कण आपल्या वजनाच्या १/३ पाणी शोषून घेते. याचे कण पाण्याबरोबर शिजल्यावर फुगून त्यांची पाणी शोषणाची क्षमता वाढते. या क्रियेस जिलेटीनायझेशन म्हणतात. ही क्रिया ६५ते ७५ अंश सेल्सिअस तापमानास घडून येते.\nमैद्यामध्ये साधारणपणे ०.८ ते १.५ टक्के स्निग्धांश असते. त्यापेक्षा जास्त ��्निग्धांश असल्यास मैदा साठवणीच्या काळात स्निग्धतेचे विघटन होऊनमुक्त स्निग्धाम्ल तयार होते व मैदा खराब होतो.\n२.०ते २.५ टक्के. मैद्यामध्ये ग्लुकोज, माल्टोज, सुक्रोज या प्रकारच्या शर्करेचा समावेश असतो. मैद्यामध्ये मिसळलेले बरेचसे पाणी स्टार्च, ग्लुटेन व प्रथिने शोषून घेतात. परिणामी कणीक चांगली तयार होते.\nथायमीन बी-१, रिबोफ्लेविन बी-२, पॅटाथेमिक अॅसिड बी-३, नियासीन बी-५, पायरिडॉक्सीन बी-६.\n०.५ टक्के. खनिजांमध्ये पोटॅशिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम ही खनिजद्रव्ये असतात. ही खनिजे कणिक आंबवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यीस्टचे खाद्य म्हणून उपयुक्त असतात. मैद्याचा उतारा अधिक वाढवल्यास त्यातील खनिजद्रव्यांचे प्रमाण वाढून मैद्याचा रंग तांबूस होतो.\nडायस्टेज, प्रेटिएज, लायपेज, फेनॉल ऑॅक्सिडेज, लिपॉक्सीडेज ही उत्प्रेरके मैद्यामध्ये असतात.\n२ ते २.५ टक्के. तंतूमय पदार्थ मानवी पचनसंस्थेमध्ये पचवले जात नसले तरी सारक म्हणून उपयुक्त ठरतात. उत्कृष्ट मैद्यामध्ये तंतूमय पदार्थाचे प्रमाण कमी असते. तंतुमय पदार्थ अधिक असल्यास बेकरी पदार्थाच्या रंगावर विपरीत परिणाम होतो.\n१४ ते १५ टक्के. मैद्यातील आर्द्रतेच्या प्रमाणावर त्याची साठवण क्षमता अवलंबून असते. मैद्यातील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यास बुरशींची वाढ होऊन मैदा खराब होतो. पदार्थांची गुणवत्ताही टिकत नाही.\nनुकताच तयार केलेला मैदा त्वरित बेकरी पदार्थामध्ये वापरणे योग्य नसते. हा मैदा २५ ते ३० दिवस चांगल्या ठिकाणी साठवावा.\nया साठवणीमध्ये मैद्यात जीव रासायनिक घटकांत बदल होऊन मैदा चांगला मुरतो. साठवणीच्या खोलीमध्ये चांगला ४ ते ५ इंच उंचीचा लाकडी फळ्यांचा प्लॅटफॉर्म तयार करून त्यावर मैदानाची पोती आडवी ठेवावीत. पोत्यांच्या चारही बाजूंने हवा खेळती राहू द्यावी. खोलीमध्ये तापमान १८ ते २६ अंश सेल्सिअस असावे.\nसचिन शेळके : ८८८८९९२५२२\nकृष्णा काळे : ८९९९१२८०९९\n(लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे अन्नतंत्र महाविद्यालय, लोदगा, लातूर.)\nसुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे पॅटर्न'\nनिवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती आणि पूरक व्यवसायातून दरडोई उत्पन्नात चां\nकृषी विधेयकांविरोधात आज ‘भारत बंद’\nनगर/कोल्हापूर: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी विधेयकांना कडाडून विरोध करण्य��साठ\nजळगाव ः अतिपावसात खानदेशात पपईचे पीक खराब झाले आहे.\nराज्यात पावसाचा जोर ओसरला\nपुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे.\nमॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला\nपुणे : देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक हजेरी लावलेल्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास ऑ\nडाळिंब फळांची प्रतवारी, साठवणूकमहाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दशकांपासून डाळिंब एक...\nचिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थचिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीला...\nफालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...\nछोट्या उद्योगात नफा कसा वाढवावानवीन लघुउद्योग सुरू केल्यानंतर उद्योजकांना अनेक...\nहळदीपासून मूल्यवर्धित पदार्थ...बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर...\nदुधीभोपळ्यापासून टुटीफुटी, पावडर, वडीबऱ्याच लोकांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही....\nसुरणपासून रुचकर पदार्थसुरण या कंदपिकापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ...\nटोमॅटोपासून केचअप, चटणी, वेफर्सबाजारातील दर कमी झाल्यावर टोमॅटो फेकून दिले जातात...\nउद्योजकतेतून ग्रामीण विकासाकडे...ग्रामीण भागासह सर्वत्र व्यवसाय, उद्योग याविषयी...\nटोमॅटो निर्यात, प्रक्रिया उद्योगात संधीयेत्या काळात टोमॅटो उत्पादक प्रदेशांमध्ये सहकारी...\nपनीर निर्मितीसह वाढवा टिकवणक्षमतापनीर हा भारतीय उपखंडामध्ये आहारामध्ये मोठ्या...\nआल्यापासून कॅण्डी, लोणचे, मुरांबाअनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये आल्याचा वापर केला जातो...\nडाळिंबापासून जॅम, जेली, स्क्वॅश ​डाळिंबापासून इतर फळाप्रमाणेच उत्तम प्रकारचे सिरप...\nकृषी व्यवसायात भरपूर संधी, गरज योग्य...कृषी क्षेत्रात व्यवसायाला मोठा वाव आहे. कृषी...\nपेरूपासून बनवा लोणचे, चीज, जेलीपेरूमधील जीवनसत्त्व क रोगप्रतिकारक शक्ती...\nचिंच प्रक्रियेतून उद्योगाच्या संधीचिंचेच्या आंबट-मधुर व आम्लकारक चवीमुळे याचा वापर...\nडाळिंबाचे औषधी गुणधर्म डाळिंबाची मधुर चव, बियांचा आकर्षक नैसर्गिक लाल...\nकेळीमधील सूत्रकृमीचे नियंत्रणकेळी पिकामध्ये पाच प्रकारचे सूत्रकृमी जास्त...\nआरोग्यदायी तुतीची फळेतामिळनाडू राज्यातील रेशीम संशोधन व जर्मप्लाझम...\nग्लूटेनमुक्त आहार फायदेशीरग्लूटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\n��काळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%2B%E0%A5%A6%E0%A5%AA:%E0%A5%A9%E0%A5%A6", "date_download": "2020-09-25T05:03:20Z", "digest": "sha1:3HEQ6K2VMRKDUWVOMYZ2M36WVGUPMHCB", "length": 3593, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "यूटीसी+०४:३० - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयूटीसी+०४:३० ही यूटीसी पासून ४ तास ३० मिनिटे पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ अफगाणिस्तान देशामध्ये पूर्ण वर्ष व इराण देशामध्ये उन्हाळी प्रमाणवेळ म्हणून पाळली जाते.\nयूटीसी+०४:३० ~ ६७.५ अंश पू – संपूर्ण वर्ष\n− (मागे) यूटीसी + (पुढे)\n१२ ११ १० ०९ ०८ ०७ ०६ ०५ ०४ ०३ ०२ ०१ ०० ०१ ०२ ०३ ०४ ०५ ०६ ०७ ०८ ०९ १० ११ १२ १३ १४\n०९३० ०४३० ०३३० ०३३० ०४३० ०५३० ०६३० ०८३० ०९३० १०३० ११३०\nगडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे.\nरेखांश ६७.५ अंश पू\nयूटीसी+१३: निळा (डिसेंबर), केशरी (जून), पिवळा (वर्षभर), फिका निळा – सागरी क्षेत्र\nLast edited on ६ डिसेंबर २०१६, at २१:४७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ डिसेंबर २०१६ रोजी २१:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/kalamba-jail-kolhapur-news/", "date_download": "2020-09-25T04:16:14Z", "digest": "sha1:HTNCHQZJOGZTYV7MWGNO37XZYLIDIHET", "length": 15935, "nlines": 157, "source_domain": "www.saamana.com", "title": "कळंबा कारागृहातून गांजासह चार मोबाईल जप्त | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\nरुग्ण दुपटीचा कालावधी सात दिवसांनी वाढला, पालिकेच्या कोरोना लढ्याला यश\nअखेर बेस्टच्या मदतीला लाल परी आली, 76 एसटी बसेस मुंबईत गर्दीच्या…\nपंजाबमध्ये शेतकऱयांचे कृषी स���धारणा अध्यादेशांविरोधात ‘रेल रोको’ आंदोलन\nरेड लाईट भाग खुले केल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची भीती\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल…\nफारुख अब्दुल्लांचे विषारी फूत्कार; कश्मिरींना हवे चीनचे शासन, स्वत:ला हिंदुस्थानी मानत…\nकेजरीवाल म्हणतात… दुसरी लाट येऊन गेली\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\n कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम\n17 वर्षांखालील महिलांचा फुटबॉल वर्ल्ड कप पुन्हा पुढे ढकलणार\nIPL 2020 – बंगळुरूचा 97 धावांनी दारुण पराभव, पंजाबने विजयाचे खाते…\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nठसा – मामासाहेब घुमरे\nमुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nदमदार बॅटरी अन कॅमेरासह Moto E7 Plus हिंदुस्थानमध्ये लॉन्च, किंमत फक्त…\nMaruti Suzuki देतेय टॉपच्या मॉडेलवर 50 हजारांपर्यंत सूट, जाणून घ्या\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nकळंबा कारागृहातून गांजासह चार मोबाईल जप्त\nकळंबा मध्यवर्ती कारागृहात मुरूम टाकण्यासाठी आलेल्या ट्रकमधून २५० ग्रॅम गांजासह चार मोबाईल आणि २०० रूपये रोख जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी ट्रकचालाकाला ताब्यात घेतले असून, जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते. लक्ष्मण मल्लप्पा धनगर (वय ३२, रा. पिराची वाडी, वाशी, ता. क���वीर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.\nमुरूम टाकण्यासाठी लक्ष्मण धनगर हा आपली ट्रक घेऊन आज कळंबा कारागृहात आला होता. कारागृहातील पोलिसांना या ट्रकचा संशय आल्याने त्यांनी ट्रकची झडती घेतली असता, चालकाच्या सिटमागे असलेल्या पिशवीत २५० ग्रॅम गांजा, सहा मोबाईल संच आणि शंभर रूपयांच्या दोन नोटा आढळून आल्या. दरम्यान, सतर्क सुरक्षायंत्रणेमुळे या वस्तु कैद्यांपर्यंत पोहोचण्यापुर्वीच त्या ताब्यात घेण्यात आल्या असल्या, तरी यापुर्वीचा अनुभव पाहता यामागील खऱ्या सुत्राधारापर्यंत पोलीस पोहोचतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.\nयापूर्वीच्या तपासाचे काय झाले\nयापूर्वीही या कारागृहात गांजा, मोबाईल आढळून आला होता. शिवाय कैद्यांची दारू पार्टीही उजेडात आली होती. याप्रकरणाचा झालेला तपास कधी पुढे आला नाही. आता याप्रकरणीही होणाऱ्या तपासापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपंजाबमध्ये शेतकऱयांचे कृषी सुधारणा अध्यादेशांविरोधात ‘रेल रोको’ आंदोलन\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nनव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग, सचिनला मागे सोडलं\nरुग्ण दुपटीचा कालावधी सात दिवसांनी वाढला, पालिकेच्या कोरोना लढ्याला यश\nअखेर बेस्टच्या मदतीला लाल परी आली, 76 एसटी बसेस मुंबईत गर्दीच्या मार्गावर धावणार\nरेड लाईट भाग खुले केल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची भीती\nसच कहूं तो… पुस्तकातून उलगडणार नीना गुप्ता यांचा जीवनप्रवास\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे टीकास्त्र\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nनव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,...\nरुग्ण दुपटीचा कालावधी सात दिवसांनी वाढला, पालिकेच्या कोरोना लढ्याला यश\nअखेर बेस्टच्या मदतीला लाल परी आली, 76 एसटी बसेस मुंबईत गर्दीच्या...\nरेड लाईट भाग खुले केल्यास ���ोरोना संसर्ग वाढण्याची भीती\nसच कहूं तो… पुस्तकातून उलगडणार नीना गुप्ता यांचा जीवनप्रवास\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल...\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nशेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगारही रस्त्यावर येणार\nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना\nया बातम्या अवश्य वाचा\nपंजाबमध्ये शेतकऱयांचे कृषी सुधारणा अध्यादेशांविरोधात ‘रेल रोको’ आंदोलन\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nनव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://prabhunarendra.blogspot.com/2012/", "date_download": "2020-09-25T04:07:09Z", "digest": "sha1:YB5IZQOIHXIYFV5OMWSP2OD26ZSKW3LF", "length": 63349, "nlines": 491, "source_domain": "prabhunarendra.blogspot.com", "title": "नरेन्द्र प्रभू: 2012", "raw_content": "\nडॉ. रामाणी – अखंड उर्जा स्रोत\n‘यश हे अमृत झाले’ हा ग्रंथालीने आयोजित केलेला कार्यक्रम म्हणजे निमंत्रितांना उर्जा प्रदान करणारा होता. कार्यक्रम संपायच्या आधीच मन तृप्त झालं होतं आणि कार्यक्रमानंतर असलेली मेजवानी हा बोनस होता. डॉ. प्रेमानंद शांताराम रामाणी हे जागतिक किर्तीचे न्यूरोस्पायन सर्जन, त्यांची वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही पण कालच्या कार्यक्रमाला जे हजर होते त्यांना डॉक्टरांची पुन्हा नव्याने आणखीन ओळख झाली यात शंका नाही. गरिबीतून वर आलेली व्यक्ती वृध्दत्वाकडे झुकू लागली आणि वर्तमानात कितीही श्रीमंत असली तरी आपण भोगलेल्या हालपेष्टांचं भांडवल करत आपण किती कठीण परिस्थितीचा सामना केला ते सतत सांगण्यात धन्यता मानते. डॉ. रामाणी अशा गरिबीतून वर आले पण वर येताच त्यानी आपल्या गोव्यातील वाडी गावापासून कर्मभुमी मुंबई पर्यंत सगळ्याच अडलेल्या पडलेल्याला मदत करून समाजाचं ऋण फेडलं आणि आजही फेडत आहेत. आपल्या जन्मगावाचा तर त्यानी कायापालट केला. जागतिक किर्ती प्राप्त झाल्यावर तर भले भले प्रसंगी आपल्या मायदेशालासुध्दा भिक घालत नाहीत पण डॉ. रामाणी ते सगळं बाजूला ठेवून पुन्हा आपल्या देशाच्या क्षितीजावरच उगवतात.\nपंच्याहत्तर वर्ष पुर्ण झाल्यावर माणूस किती थकला असेल असं वाटतं पण काल अखंड उर्जेचा स्रोत समोर वाहताना बघून धन्य झालो. आणि डॉक्टर ती उर्जा सभागृहातल्या प्रत्येकाला वाटत होते. सर्व सभागृह त्यात न्हाऊन निघालं होतं. तबला वादन, ट्रेकिंग, मॅरॉथॉन, लेखन ही वैद्यकीय व्यवसायापासून भिन्न असलेली क्षेत्रं धुंडाळताना ते त्या त्या क्षेत्रात तेवढेच लिलया वावरत असताना बघून हे त्यांचं आत्मिक बळ आहे हे सतत जाणवत राहात.\nमुंबई विद्यापिठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख डॉ. रामाणींबद्दल बोलताना म्हणाल्या की शस्त्रक्रिया केल्यावर रामाणीसर त्याचं श्रेय घेण्यासाठी कधीच थांबत नसत. पण श्रेय सोडाच पण आपला अधिकार असला तरी त्या बद्दल आग्रही न राहण्याची ऋजूता डॉक्टरांच्या ठायी आहे हे मी माझे मित्र आत्माराम परब यांच्या कडून ऎकलं आहे, अनुभवलं आहे. लेह-लडाखच्या सहलीवर असताना आपली खरी ओळख न देताच डॉ. रामाणी इतर सहयात्रीं प्रमाणे सहलीत सामिल झाले होते आणि ओळख उघड झाल्यावरही कुठल्याही विशेष सोयीसवलतींना नकार देत राहीले. त्या सहलीत उत्साही मुलाप्रमाणे डॉक्टरांनी सर्व ग्रुपचे फोटो त्यांच्या त्यांच्या कॅमेर्‍यातून काढून दिले. प्रत्येक क्षण नव्याने जगण्याची ही हातोटी रामाणीसरांजवळ आहे म्हणून पंच्याहत्तरीत ते त्या वयाचे वाटत नाहीत.\n‘जीवन आणि स्वास्थ्य’ या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचं, ‘सत्तरीचे बोल’च्या चौथ्या आणि ‘ताठ कणा’च्या पंधराव्या आवृत्तीचं प्रकाशन काल संपन्न झालं. डॉ. रामाणींच्या लेखनावर वाचक एवढं प्रेम का करतात त्याचं कारण म्हणजे सगळं अनुभव कथन हे प्रामाणिक असतं आणि म्हणूनच मनाला भिडणार असतं. गंथालीने ही पुस्तकं अतिशय नेटकी आणि उत्तम दर्जाच्या स्वरूपात वाचकांना सादर केली आहेत ( ही पुस्तकं वाचनीय आहेत हे वेगळं सांगायला नको.)\nया कार्यक्रमाचा परमोच्च्य बिंदू होता तो म्हणजे डॉ. रामाणींचा हृदय संवाद. ऍलोपथीचे एक डॉक्टर असूनही त्यांनी तिथे धडे दिले ते आयुर्वेदाचे. नियमीत व्यायाम, मेंदूला चालना देण्याचे खेळ, जीवन जगण्यासाठी परमेश्वराने दिलेलं जीवन म्हणजे पाणी त्याचं सेवन, फळं आणि पालेभाज्यांचं महत्व, लसूण, हळद, कांदा, टोमॅटो, सोयाबीन, फ्लॉवर, ब्रोकोली यांचं महत्व सांगताना डॉ. आयुर्बेदाचार्यच भासत होते. निरोगी आणि आनंदी जीवनाची गुरूकिल्ली देणारा हा ऋषी पुढील पन्नास वर्ष आम्हाला मार्गदर्शक होवो. देवा जवळ दुसरं काय मागायचं\nLabels: मुंबई, व्यक्ती विशेष, सकारात्मक, समाजकारण\nतू अवती भवती असताना\nतुझ्या अत्तराची कुपी त्या संगे\nत्याची लय कशी साधू \nहे तुझं चिरंतन देणं\nआणि माझं नित्य नवं होणं\nतो स्त्रोत तसाच ठेव\nनोव्हेंबर महिन्याचा चौथा गुरूवार हा ‘थँक्स गिव्हिंग डे’ म्हणून अमेरिकेत साजरा केला जातो असं नुकतच वाचलं. उद्या २२ नोव्हेंबर हा या वर्षीचा थँक्स गिव्हिंग डे आहे. कृतज्ञता या शब्दा पाठोपाठ ‘व्यक्त’ हा शब्द येतो, म्हणजे आपल्याकडे सुद्धा ती गोष्ट आहे पण आपण ती अगदी हातचं राखून करतो. म्हणून दोन दोनदा कुणी थँक्स थँक्स म्हटलं की मला तरी काय करावं ते सुचत नाही. माझा एक पारसी मित्र खुपच गोड बोलणारा आणि हळूवार स्वभावाचा आहे. दहा वर्षांपुर्वी जेव्हा त्याची पहिल्यांदा ओळख झाली तेव्हा तो एवढा चांगला कसा वागतो म्हणून मला खुप अप्रूप वाटायचं. नंतर मला त्याची सवयच झाली, पण शालीन स्वभाव म्हणजे काय हे त्याच्या वडीलांना भेटलो तेव्हा मला समजलं आणि बेहरामच्या स्वभावचं कोडं ही सुटलं.\nखरं म्हणजे जन्माला आल्यापासून आपण सारखं काहीतरी घेत असतो किंवा कुणीतरी आपल्याला सतत सर्व काही देत असतं. हळू हळू आपल्याला त्याची सवय होऊन जाते आणि मग जे मिळतं तो आपला हक्कच आहे असं वाटायला लागलं. इथे सामंज्यस्य संपतं आणि “कोण म्हणतो देणार नाही...“ या पायरीपर्यंत आपण येऊन पोहोचतो. जन्माला आल्या आल्या आई, मग वडील, कुटूंब, मित्र, समाज, कुठल्याही लहान मुलाचं हास्य, एवढच काय प्राणीमात्र, निसर्ग, वर पसरलेलं अनंत आकाश, अथांग सागर, नद्या-नाले सतत आपल्याला काहीना काही देतच असतात. एवढं असूनही तक्रार करण्याची आपली सवय काहीकेल्या जात नाही. “काय करणार...” अशी सुरुवात करून जो तक्रारीचा पाढा सुरू होतो तो मग थांबतच नाही. आपली जेव्हा गैरसोय होते तेव्हा खरं तर जागं व्हायची वेळ असते. आता गैरसोय वाटते म्हणजे अशाच परिस्थितीत आधी कुणीतरी आपली सोय बघितलेली असते किंवा आधार दिलेला असतो. आई किंवा बायको आजूबाजूला नसतात तेव्हा नवरे मंडळींची काय त्रेधा उडते किती करत असतात ही मंडळी आपल्यासाठी\nशाळेत असताना शिक्षक आपल्या उभ्या आयुष्याला आकार देण्यासाठी सतत झटत असतात. मोलाचं मार्गदर्शन करित असतात. त्या वेळी त्याचं महत्व कळलं नाही तरी नंतर पदोपदी त्या��ची आठवण येतच असते. प्रवासात असताना चालक, सहलीत असताना सहल संयोजक किंवा सहलसाथी, निसर्गात असताना झाडं, वेली, फुलं आपल्यावर आनंदाची बरसात करत असतात. अनंत हस्ते दिलं जाणारं हे धन आपण आयुष्याभर घेतच असतो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आपलं कर्तव्यच आहे.\n‘अमेरिकन फॅड’ म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता ते हा दिवस साजरा करतात म्हणून त्यांच्याप्रती आणि आयुष्यात आपल्याला कितीतरी चांगल्या गोष्टी मिळाल्या म्हणून ते मिळण्यासाठी कारण झालेल्या प्रत्येकाप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करूया. मनापासून दिलेली दाद आणि मनापासून मानलेले आभार खुप काही देऊन जातात देणार्‍यालाही आणि घेणार्‍यालाही.\nLabels: जीवनानुभव, माझी फोटो बाजी, सकारात्मक\nजन भावना, मन भावना\nLabels: आठवणी दाटतात, कविता, जीवनानुभव, मुंबई, व्यक्ती विशेष\nअलिकडे वृत्तपत्रांची पहिली पानं सुख विकणार्‍या जाहिरातींनी भरलेली असतात. घर, ते सजवणारं सामान या पासून कडधान्यापर्यंत आणि इच्छित स्थळी पोहोचवणारी किंवा इच्छित स्थळी ठेवण्यासाठी असलेली गाडी या पासून ती चालत असताना कान, डोळे यांना सुखावणारी यंत्र (इलेक्ट्रॉनीक गॅझेटस) अशा अनेक प्रकारच्या जाहिराती सकाळी सकाळीच दृष्टीस पडतात. मित्रांनो सुख विकणारे हे दलाल असे प्रभातकालीच आपल्या घरात घुसखोरी करतात आणि मग तिन्ही त्रिकाळ आपला पिच्छा पुरवत असतात. टि.व्ही. हा आता जाहिराती पाहण्यासाठीच असतो. अधून मधून एखादं गाणं, चार संवाद, बातम्या या त्या जाहिरातींदरम्यान दाखवल्या जातात. घरात हा जाच सहन करावा लागत असल्याने जरा बाहेर पडावं तर बाहेरचं जग तुम्हाला सुखी करण्यासाठी जय्यत तयार असतं. रस्ते, बाजुचे मॉल, दुकानं, फुटपाथ आणि त्यातून वाट काढत कसेबसे आपण पुढे गेलो की ट्रेन आणि बस मध्येही हे सगळे देवदूत हजर असतात. (हल्ली स्वप्न ही मॉल मधलीच पडतात.) एवढं पार करून कामाकडे लक्ष द्यावं म्हटलं तर संगणकावर महाजालात या जाहिराती आपला पिच्छा सोडत नाहीत.\nया जाहिराती हिच आपली सुख मोजायची पट्टी झालीय. जाहिरातीत दिलेल्या किंमतीपेक्षा एखादी वस्तू आपल्याला स्वस्त मिळाली की आपण सुखाऊन जातो. किंवा ती घ्यायला अधिर होतो. (भले त्या वस्तूची आपल्याला गरज असो नसो.) थोडक्यात जाहिराती शिवायचं जीवन ही कल्पनाच करवत नाही एवढी त्याची आपल्याला सवय झाली आहे. मित्रांनो सुख हे असं विकत मिळतं का केवळ इंद्रियांच सुख (ते सुद्धा दुसरे म्हणतात म्हणून) म्हणजेच सुख का केवळ इंद्रियांच सुख (ते सुद्धा दुसरे म्हणतात म्हणून) म्हणजेच सुख का या जाहिरातींनी वाढवलेल्या उन्मादामुळे किंवा आम्हाला मिळालं नाही ते आमच्या मुलांना तरी मिळूदे म्हणून हट्टाने आणलेल्या वस्तूंमुळे आपण सुखी होणार का या जाहिरातींनी वाढवलेल्या उन्मादामुळे किंवा आम्हाला मिळालं नाही ते आमच्या मुलांना तरी मिळूदे म्हणून हट्टाने आणलेल्या वस्तूंमुळे आपण सुखी होणार का आता दिवाळीचं निमित्त, पण त्या आधी आलेल्या आणि पुढे येणार्‍या सणांच्या वेळी सर्वच प्रकारचं प्रदूषण करणारे आपण कोणतं सुख निर्माण करत असतो आता दिवाळीचं निमित्त, पण त्या आधी आलेल्या आणि पुढे येणार्‍या सणांच्या वेळी सर्वच प्रकारचं प्रदूषण करणारे आपण कोणतं सुख निर्माण करत असतो असे अनेक प्रश्न आजकाल सारखे सतावू लागलेत.\nया सगळ्या गलबल्यात आपण एका जागी शांत बसूही शकत नाही आणि त्यामुळे मनं शांतच होत नाही. हा सगळा गडबडीचा गाळ खाली बसल्याशिवाय प्रसन्न कसं वाटणार एवढ्या सगळ्या गोंधळामुळे आपण आपल्या संवेदनासुद्धा हरवून बसलो आहोत. त्या संवेदना, निर्व्याज आनंद परत मिळवायचा असेल तर शांतता निर्माण केली पाहिजे किंवा एखाद्या शांत ठिकाणी गेलं पाहिजे आणि ते शक्य नसेलतर एका जागी शांत बसून डोळे बंद करून गतजीवनातले तृप्तीचे क्षण आठवले पाहिजेत मग ती एखाद्या पक्षाची शिळ असेल, नदीचा किनारा असेल, समुद्राची गाज असेल, पौर्णिमेचं चांदणं असेल, खळातता प्रवाह असेल, रिमझिमणारा पाऊस असेल, पर्वत शिखरं असतील, हरणाचं बागडणं असेल, अगदी मांजरीचं पायात घोटाळणं असेल किंवा तूमच्या बाळाचं पडणारं पहिलं पाऊल असेल, शांत बसून डोळे बंद करून हे सगळं आठवण्याचा प्रयत्न करा, खरा आनंद, उत्कटतेचे ते क्षण नक्कीच आपल्याला आनंद देतील. मी या दिवाळीत हे करून पाहणार आहे. सुख, सुख म्हणतात ते हेच असेल......\nहि दिवाळी आपणा सर्वांना सुखमय आणि आनंददायी जावो.\nLabels: जीवनानुभव, माझी फोटो बाजी, सकारात्मक\nशितल वारा, धुंद गारवा\nकुणीतरी येते, चाहूल देते\nस्पर्श दवाचा, तळ पायाला\nक्षणात गाणे मनात गातो\nLabels: आठवणी दाटतात, कविता, माझी फोटो बाजी\nसंसद अधिवेशन की अधोगतीची मोशन\nसंसदेचं गेलं अधिवेशन कामकाज न होण्यामुळेच गाजलं. हजारो करोड रुपयांचा घोटाळ्याला तोंड द्यावं लागू नये म्हणूनच तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मिळून मुद्दामच तर हे नाटक केलं नसेल ना आता पुन्हा संसदेचं हिवाळी अधिवेशन होऊ घातलय आणि पुन्हा तोच तो गोंधळ घालून घोटाळेबहाद्दर नामानिराळे राहाण्याचा प्रयत्न करणार आहेत. द हिंदू या नियतकालीकाची एक चित्रफित आत्ताच फेसबुकवर पाहायला मिळाली. ही मार्मिक चित्रफित खाली दिलेल्या दुव्यावर मुद्दम पाहाच.\nमला वाटते आकाशातून उंच उडावे\nमला वाटते क्षितीजावरती गाणे गावे\nमला वाटते ढगांमागूनी विहरत जावे\nमला वाटते सांज कोवळे उन नहावे\nमला वाटते नील नभाचे हात धरावे\nमला वाटते चंद्र चांदणे पिऊन घ्यावे\nमला वाटते चांदण्यांसवे तिथे रमावे\nमला वाटते धुमकेतुचे शेपूट व्हावे\nमला वाटते शितल वार्‍यावर पहूडावे\nमला वाटते उष:कालीचे रंगच व्हावे\nमला वाटते दवबिंदूसह खाली यावे\nमला वाटते चिवचिवणारे गाणे गावे\nLabels: कविता, माझी फोटो बाजी, साहित्य\nहार्ट-टू-हार्ट - नितीन पोतदार\nझी चौवीस तास वर कॅर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांची हार्ट-टू-हार्ट या कार्यक्रमात आत्ताच झालेली मुलाखत मराठी मनाला खरंच अंतर्मुख करणारी होती. देशभर चाललेली अंधाधुंदी, भ्रष्टाचार, विकृत राजकारण, बेभरवशाचे सर्वच क्षेत्रातील नेते या सर्वांमुळे भांबावून गेलेल्या मराठी मनाला आश्वासक आधार देणारी ही मुलाखत होती.\nविश्वासार्हता हा माराठी माणसाचा ब्रॅन्ड आहे.\nस्वत:च्या कामात झोकून द्या यश मिळतच.\nजागतीक स्थरावर अंगभूत गुणांनाच फार महत्व आहे.\nपरकीय गुंतवणूकीची देशाला गरज आहे.\nमराठी माणूस कुठल्याच क्षेत्रात मागे नाही.\n याला दिलेलं हार्डवर्क हे उत्तर.\nअसे अनेक मुद्दे या मुलाखती दरम्यान आले. उदय निरगुडकर यांनी घेतलेली ही मुलाखत मनाला उभारी देणारी होती. आज पाहायला चुकला असाल तर उद्या नक्की पहा.\nLabels: मराठी अभिमानगीत, व्यक्ती विशेष, सकारात्मक, समाजकारण\nकवी विष्णू सुर्या वाघ/छायाचित्र उमेश साळगावकर\nविष्णू सुर्या वाघ या गोमंतक पुत्राला ही सुंदर कविता सुचली ती माझे मित्र उमेश साळगावकरांची छायाचित्रं पाहून. जिथे सागरा धरणी मिळते... तिथे.... अनेकांनी अनेकदा आपली सकाळ विशेषत: सायंकाळ नक्कीच रमणीय केली असेल. वाळूचे किल्ले बांधले असतील किंवा आपल्या नावाची अक्षरं कोरली असतील, पण अशा सागर वेळेवर जेव्हा उमेश साळगावकरांसारखा जातीवं��� कलाकार जातो तेव्हा ती त्यांच्या कॅमेर्‍यामागच्या डोळ्याला अधिकच देखणी दिसते. सागर आणि रुपेरी वाळू यांच जे अतूट नातं आहे त्याचं तितकंच विलोभनीय चित्रण साळगावकरांनी आपल्या कॅमेर्‍याव्दारे केलं आहे. सागर किनारा, त्यावरची हळवी झालेली वाळू, कधी लाटांनी तर कधी दवबिदूंनी. कधी तिथल्याच उभयचरांनी केलेली कशीदा आणि नैसर्गिक कलाकुसर यांचं प्रत्ययकारी दर्शन आपल्याला साळगावकरांच्या छायाचित्रांमधून पाहायला मिळतं आणि ते पाहून आपण स्तिमित होतो. आपण नेहमीच पाहिलेला किनारा काय सौदर्य ल्यालेला असतो त्याची प्रचिती येते.\nगेल्या वीस वर्षाहून अधिक काळ छायाचित्रणात कौशल्य दाखवून अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणार्‍या उमेश साळगावकरांनी छायाचित्र प्रदर्शनातून रसिकांना आनंद दिला आहे. आजवर निसर्गाची अदाकारी नेहमीच आपल्याला भुलवीत आली आहे. पण ती अधिक डोळसपणे पाहायला लावणारं छाया, प्रकाश आणि वाळू यांच्या सुरेख आकृतीचं छायाचित्रांचं प्रदर्शन मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. ‘सॅन्डस्केप’ या शिर्षकाखाली होणारं हे त्यांचं चौथं प्रदर्शन आहे. सदर प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम गुरूवार दिनांक १८ ऑक्टोबर सायंकाळी ५ वा. मुंबई क्रिकेट असोसियेशन चे अध्यक्ष मा. रवी सावंत यांच्या शुभहस्ते होणार असून १९ ते २४ ऑक्टोबर २०१२ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत, जहांगीर आर्ट गॅलरी, महात्मा गांधी रोड, काळाघोडा मुंबई ४०० ००१ या ठिकाणी प्रदर्शन सर्व रसिकांसाठी विनामुल्य खुले राहील. हे प्रदर्शन पुन्हा एकदा आपल्याला सागरतीरी जायला नक्कीच उद्युक्त करील.\nLabels: पर्यटन, पर्यावरण, मालवणी बाणा, मुंबई, व्यक्ती विशेष\nज्ञातव्य – एक नेत्रसुखद अनुभव\n‘ज्ञातव्य’ हे सुलेखनकार सुभाष गोंधळे यांचं चित्रप्रदर्शन आर्टीस्ट सेंटर गॅलरीत सध्या सुरू आहे. कालच हे चित्र प्रदर्शन पाहाण्याचा योग आला आणि वाट वाकडी करून आर्टीस्ट सेंटर गॅलरीत गेल्याचं समाधान वाटलं. नुसती अक्षरं, शब्द पण ते सुलेखनाच्या माध्यमातून समोर आले की स्तिमीत व्हायला होतं. देवनागरी लिपीतील स्वर आणि व्यंजनं, त्यांच्या उच्चारणातील सुलभता आणि काठीण्य चित्रांच्या माध्यमातून किती सहजतेने हाताळलेलं आहे ते ती चित्र पाहाताच लक्षात येतं.\nसुलेखनकार सुभाष गोंधळे (सुगो)\nॐ न��: शिवाय हा मंत्र तर आपल्याला थेट मंदीराच्या गाभार्‍यात घेऊन जातो. मंत्रोच्चारानंतर निर्माण होणारी स्पंदनं आणि आवर्तनं ही चित्रांच्या माध्यमातून कॅनव्हारवर प्रकट करणं हे सुगोंच्या शैलीचं खास वैशिष्ट्य म्हणता येईल. ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ या मंत्राचे भावही कॅनव्हासवर तेवढयाच ताकदीने साकार झाले आहेत.\n‘हे अक्षरांनो मंत्र व्हा’ असं जर म्हटलं आणि खरोखरच ती अक्षरं मंत्र झाली आणि आपल्याशी बोलू लागली तर अक्षरं, शब्द आपल्या अर्थ, भावासहीत आपल्याला सामोरी आली तर काय बहार येईल अक्षरं, शब्द आपल्या अर्थ, भावासहीत आपल्याला सामोरी आली तर काय बहार येईल सुगो अर्थात सुभाष गोंधळे हे सुलेखनकार ‘ज्ञातव्य’ (समजण्यास सोपे) या आपल्या प्रदर्शनाव्दारे आपल्याला ही संधी उपलब्ध करून देत आहेत. सुलेखनाच्या माध्यमातून त्यांनी शब्दांना असे आकार दिले आहेत की ते शब्द आपल्याशी त्यांच्या अर्थासहीत बोलू लागतात. आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतात.\nकेवळ अक्षरांना आकार देऊन पाहाणार्‍याला आध्यात्मिक अनुभवाचा प्रत्यय देण्याचं काम सुगो करतात ते पाहून अचंबीत व्हायला होतं. ‘ॐ’, ‘स्वस्तिक’ अशा चिन्हांना सुगोंनी ज्या रंगसंगतीत सादर केलं आहे ती पाहाताना ध्यान धारणेची प्रभावळ पाहिल्याचा आनंद मिळाला तर नवल वाटू नये.\nदेवनागरी लिपीचं सौंदर्य मंत्रांच्या माध्यमातून कॅनव्हासवर उतरवतांना सुगोंनी त्या भाषेचा आत्मा, नजाकत याला नक्कीच न्याय दिला आहे. प्रत्येक अक्षराला त्याचं स्वत:चं व्यक्तित्व, स्वभाव आणि लय प्राप्त करून देताना सुगोंच्या कुंचल्यातून सादर झालेली एक अप्रतिम अदाकारी पाहाताना मन मोहून जातं. सुलेखन ही एक कला तर आहेच पण ते एक व्यक्त होण्याचं साधनही आहे. आपल्याशी बोलणारी ही अक्षरं, ते शब्द, मंत्र याचा आनंदानुभव घ्यायचा असेल तर सुगोंच्या प्रदर्शनाला अवश्य भेट दिली पाहिजे. सदर प्रदर्शन आर्टीस्ट सेंटर गॅलरी, ऍडोर हाऊस, ६ के दुभाष मार्ग, जहांगीर आर्ट गॅलरी जवळ, काळाघोडा, फोर्ट मुंबई ४०० ००१ या ठिकाणी, १ ते ७ ऑक्टोबर २०१२ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहील. बोलणारे शब्द थेट हृदयाशी संवाद साधतात याचा आपल्याला नक्कीच प्रत्यय येईल.\nLabels: मुंबई, व्यक्ती विशेष, सकारात्मक\nदेशात आणि राज्यात अखंड अवनतीचंच राज्य सूरू आहे. इथल्या संविधानावर, कायद्यावर, निसर्गावर राजरोसपणे हल्ला होतो आहे. राजकीय नेतृत्व हतबल आणि संभ्रमावस्तेत चाचपडताना दिसत आहे. गुंडापुंडांच्या हातात सत्ता गेल्यासारखं वाटत राहतं. महाराष्ट्रातील सव्यसाची आणि झोकून देऊन काम करणार्‍या मानमीय व्यक्तिंपैकी राज्याचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचा लेख कायद्याचे राज्य आहे कुठे (११ ऑगस्टाची दंगल) आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांची पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया (पश्चिम घाट परिसर अभ्यास अहवाल) मुलाखत आजच्या लोकसत्ता मध्ये आली आहे. शहरात आणि गावात चाललेली अंधाधुंदी या वर प्रकाश टाकणारे आणि विचारकरायला लावणारे हे लेख जरूर वाचच.\nगाडय़ांना आगी लावत, पत्रकारांवर पाशवी हल्ले चढवत, पोलिसांना जीवघेणं बदडून काढत आणि त्यांच्या बंदुका, काडतुसे हिसकावून घेऊन गुंड पळून जात असताना आणि सर्वात कळस म्हणजे महिला पोलिसांचा भरदिवसा हे पशुतुल्य हल्लेखोर विनयभंग करत असताना पोलिसांनी काय करायचे महात्माजींच्या सत्याग्रहीप्रमाणे हात जोडून त्यांनी गुंडांना विनंती करायची, की कायद्यानं दिलेला अधिकार वापरून हा हिंसाचार, विनयभंग थांबवायचा महात्माजींच्या सत्याग्रहीप्रमाणे हात जोडून त्यांनी गुंडांना विनंती करायची, की कायद्यानं दिलेला अधिकार वापरून हा हिंसाचार, विनयभंग थांबवायचा पोलिसांचा हा अधिकार का काढून घेतला गेला पोलिसांचा हा अधिकार का काढून घेतला गेला हा संयम, ही पळवाट, की कायदे बिनदिक्कत तोडणाऱ्यांना पोलीस नेतृत्वाने आणि राज्यकर्त्यांनी दिलेले हे उत्तेजन हा संयम, ही पळवाट, की कायदे बिनदिक्कत तोडणाऱ्यांना पोलीस नेतृत्वाने आणि राज्यकर्त्यांनी दिलेले हे उत्तेजन या राज्यात कायद्याचे राज्य आहे तरी काय, असा हतबल करणारा प्रश्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात उभा राहतो. पुढे वाचा>>>\nपश्चिम घाट परिसर अभ्यासाच्या समितीने सारे वास्तव अहवालात मांडून सूचना केल्या. केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांचा त्यात सहभाग होता. पण ते बदलून जाताच मंत्रालयाने अचानक ठरविले, आमचा अहवाल दडपून ठेवायचा. नव्या मंत्री जयंती नटराजन यांना विनंती केली, की मी तुम्हाला भेटू इच्छितो, म्हणजे या अहवालात काय आहे ते सांगता येईल, नंतर तुम्ही काय तो निर्णय घ्या. मात्र, त्यांनी भेट नाकारली.\nमग लोकांनी माहिती अधिकाराखाली तो अहवाल मागितला व माहिती आयुक्तांनी आणि नंतर उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढून तो जाहीर करायला लावला..\nपर्यावरण तज्ज्ञ आणि पश्चिम घाट परिसर अभ्यासाच्या तज्ज्ञ समितीचे प्रमुख डॉ.माधव गाडगीळ यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात साधलेला मुक्त संवाद. पुढे वाचा>>>\nLabels: खंत, पर्यावरण, प्रसार माध्यमे, मुंबई वरचे ह्ल्ले, राजकारण, समाजकारण\nहे प्रवासी गीत माझे....\nलडाख... प्रवास अजून सुरू आहे\nलेखक: आत्माराम परब\\ नरेन्द्र प्रभू\nकितीतरी दिवस भिमाशंकरला नेरळ-कशेळे-खांडस-काठेवाडी मार्गे जायचा फक्त बेत आखत आम्ही बसलो होतो. माझा मित्र अतूल जाण्याचा दिवस ठरवणार आणि ...\nमराठी तरुणाची अभिनव देशसेवा\nसियाचीनमधील जवानांसाठी थंडी आणि शत्रूपासून बचाव करणारा पोशाख.. सियाचीन या जगातील सर्वात उंचीवरील आणि सर्वाधिक गारठा असलेल्या युद्धभ...\nपद्मश्री पुरस्कार आणि चहावाला\nआपल्या कर्तृत्वाने देशाची सेवा अथवा वेगवेगळ्या क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या लोकांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पाहिजे. ...\nमाळढोक हा दुर्मिळ पक्षी. एकेकाळी महाराष्ट्राच्या गवताळ भागात आढळणारा हा पक्षी बेसुमार शिकार आणि त्याच्या आधिवासावर होणार्‍या अतिक्रमणामुळे ...\nचिप असलेला इ पासपोर्ट\nभारताचे दूतावास आणि वाणिज्य दूतावास पासपोर्ट सेवा प्रोजेक्ट व्दारे विश्वस्थरावर जोडले जाणार आहेत. पासपोर्ट सेवेला जोडलेली एक केंद्र...\nमला संपूर्ण हिमालयच एखाद्या आध्यात्मीक मंदिरा सारखा भासतो. एकदा आपण तिकडे गेलो की पुन्हा पुन्हा जावस वाटत राहतं. आणि मुद्दामहून कुठची साधना...\nभारतीय बनावटीच्या ‘तेजस’मध्ये मलेशियाला रस\nभारताच्या ‘ तेजस ’ फायटर विमानामध्ये मलेशियाने रस दाखवला आहे. त्यामुळे भारत हे विमान मलेशियाला विकण्याचा प्रयत्न करत आहे. ‘ तेजस ’ हे भ...\nमित्रवर्य सचिनदा आणि आत्मा यांनी सोशलमीडियावर गुरूपौर्णिमेनिमित्त बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू ही ग. दि. माडगूळकर (ग...\n‘जीवनाचा कंटाळा आलाय’, ‘मला जगावसच वाटत नाही’ हे बोल कुणा दुर्धर आजार झालेल्या, मनोभंग झालेल्या किंवा परिक्षेत नापास झालेल्या व्यक्तीचे नसू...\nकोकणाकडे नेणारा रस्ता आणि आत्माने ( Atmaram Parab ) काढलेले फोटो पहाता पाहाता त्याची कविता बनून गेली... आठवणीने शहारले मन कधी जावे त्या गावा...\nडॉ. रामाणी – अखंड उर्जा स्रोत\nजन भावना, मन भावना\nसंसद अधिवेशन की अधोगतीची मोशन\nहार्ट-टू-हार्ट - नितीन पोतदार\nज्ञातव्य – एक नेत्रसुखद अनुभव\nDiabetes (2) DIGITAL INDIA (2) Unicode (2) अच्छे दिन (44) अंधश्रद्धा (5) आठवणी दाटतात (43) आरोग्य (10) ईशान्य वार्ता (14) कला (49) कविता (184) कैलास मानसरोवर (8) क्रांतीसुर्य सावरकर (12) खंत (48) गावाकडच्या गोष्टी (27) जीवनानुभव (193) ट्रेकींग (3) त्यांच्या स्वप्नांचा प्रवास.... (40) त्रिमिती (2) नाटक (13) पक्षी निरिक्षण (13) पर्यटन (82) पर्यावरण (70) पुन्हा मोदीच का (77) प्रवास वर्णन (148) प्रसार माध्यमे (45) बाल कविता (2) मधुमेह (2) मराठी अभिमानगीत (18) माझा हिमाचल (4) माझी फोटो बाजी (163) मालवणी बाणा (18) मुंबई (41) मुंबई वरचे ह्ल्ले (39) म्युझिशियन्स (11) युनिकोड (2) राजकारण (68) लडाख (49) लडाख प्रवास अजून सुरू आहे (17) ललित लेख (23) लेखकाच्या घरात (2) लोकप्रभा (7) लोकसत्ता (9) वात्रटिका (15) विनोद (7) विपश्यना (2) वीर जवान (11) व्यक्ती विशेष (111) सकारात्मक (124) संगीत (17) समाजकारण (92) सर्किट (1) सहज सुचलं म्हणून (35) सह्याद्री (2) साहित्य (69) स्वप्न बघा स्वप्न जगा (4) स्वप्नांना पंख प्रेरणेचे (3) हिमालय (68) हे प्रवासी गीत माझे (14)\nEshanya Varta ईशान्य वार्ता\nसमर्पीत पत्रकार, संपादक : पुरुषोत्तम रानडे - सुखासीन नोकरी आणि चौकटीतलं जगणं याला देश सेवेसाठी तिलांजली देणारा समर्पीत पत्रकार, इशान्य भारतातील जनता देशाच्या मुख्य भागाशी जोडण्यासाठी अविरत प्रयत्नशील...\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nजे कधीच नव्हते, त्याची.. - सत्ता एकहाती एकवटण्याच्या धोक्याची चर्चा करताना गोडबोले यांनी नेहरूंपासून नंतरच्या प्रत्येक पंतप्रधानाने मंत्रिमंडळाला तसेच संकेतांना बाजूला ठेवून परस्पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/03/bolly4u-senior-marathi-actor-jayram-kulkarni-passes-away.html", "date_download": "2020-09-25T02:41:48Z", "digest": "sha1:Y24NYQOHK2O4GGCSDS4JY5KPNU2OYOFZ", "length": 15525, "nlines": 102, "source_domain": "www.esuper9.com", "title": "bolly4u: ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचा अखेरचा श्वास - esuper9", "raw_content": "\nHome > लोककला > bolly4u: ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचा अखेरचा श्वास\nbolly4u: ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचा अखेरचा श्वास\nbolly4u: ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचा अखेरचा श्वास\nCinema world, Bolly4u, Cinema 4d: मराठी चित्रपट सृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. पुण्यामध्ये आज (मंगळवार���) पहाटे त्यांचे निधन झाले.ते ८८ वर्षांचे होते. दुपारी बारा वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\nजयराम यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून भूमिका साकारल्या. सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे या गावी जयराम कुलकर्णी यांचा जन्म झाला होता. काही दिवसांपूर्वीच जयराम यांनी भूमिका साकारलेला खेळ आयुष्याचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘चल रे लक्ष्या मुंबईला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘खरं कधी बोलू नये’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘रंगत संगत’, ‘थरथराट’, इत्यादी चित्रपटातील त्यांच्या भूमिका खास लक्षात राहिल्या.\nशाळेत असल्यापासूनच जयराम यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे सहावी-सातवीमध्ये असताना शाळेत त्यांनी ‘मोरुची मावशी’ या नाटकात मावशीचे काम केले; तोच त्यांच्या आयुष्यातील रंगभूमीवरचा पहिला प्रवेश ठरला. स. प. महाविद्यालयात श्रीकांत मोघे, शरद तळवळकर यांच्यासोबत पुलंच्या ‘अंमलदार’ नाटकात ‘हणम्या’ ही भूमिका जयराम यांनी साकारली. तेव्हापासून खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच नट अशी त्यांची नवीन ओळख निर्माण झाली.\n१९५६ मध्ये जयराम यांनी आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये नोकरी सुरू केली. व्यंकटेश माडगूळकर यांचा सहायक म्हणून जयराम यांची नेमणूक झाली होती. त्यामुळे माडगूळकर यांच्या लेखनाशी जयराम यांचा जवळचा संबंध आला. त्यांच्या ‘बनगरवाडी’ या कादंबरीचे वाचन जयराम हे कार्यक्रमाच्या माध्यमातून करायचे. कादंबरीतील कोणते पात्र कोणी करायचे यापासून ते सराव आणि ध्वनिमुद्रणापर्यंतचे काम जयरामच पहायचे होते. तात्यांचा म्हणजेच माडगूळकर यांचा सहायक असल्याने कामाच्या निमित्ताने जयराम यांना त्यांच्या घरी अनेकदा जायला लागायचे. प्रभात रस्त्यावरील माडगूळकर यांच्या घरी गेल्यानंतर अनेकदा ग. दि. माडगूळकर यांच्याशी भेट होत असे. त्यातूनच जयराम यांनी ग. दि. माडगूळकर यांचे साहित्य वाचण्यास सुरुवात केली. जयराम यांनी आकाशवाणीसाठी खास ग्रामीण भाषेत केलेले कार्यक्रम श्रोत्यांच्या चांगलेच पसंतीस पडले.\nमराठी सिनेदिग्दर्शक अनंतराव माने यांनी जयराम यांना पहिल्यांदा चित्रपटात काम दिले. कोल्हापूर आणि मुंबई येथे चित्रीकरण असल्याने अभिनयाची आवड आणि नोकरी संभाळताना अनेकदा जयराम यांची तारेवरची कसरत व्हायची. अनेकदा त्यांच्या नोकरीतील रजा संपायच्या. त्यामुळे १९७० च्या सुमारास जयराम यांनी आकाशवाणीच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि अभिनय श्रेत्राकडे वळले. आकाशवाणीमुळे त्या वेळचे मोठ-मोठे कलाकार आणि साहित्यिकांशी जयराम यांची ओळख झाली होती. त्यामुळे चित्रपटात काम करताना पुन्हा एकदा ग्रामीण बोली आणि जयराम या समीकरणानेच प्रत्येक जण त्यांच्याकडे पाहू लागला. सुरूवातीला सरपंच, पाटील अशा ग्रामीण भूमिका जयराम यांनी चित्रपटांतून साकारल्या. परंतु नंतर ‘गंमत जंमत’, ‘दे दणादण’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘झपाटलेला’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ अशा अनेक चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका जयराम यांच्या वाट्याला आल्या आणि त्या त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अजरामर केल्या.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/tag/pune-cambridge-school-recruitment2019/", "date_download": "2020-09-25T03:02:21Z", "digest": "sha1:5AKQOTT7KO4ATH3AMPHRVBILKIMMO2CA", "length": 3390, "nlines": 70, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nपुणे केंब्रिज स्कूल भरती २०१९\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १७३\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद स्टाफ नर्स गुणवत्ता यादी डाउनलोड\nबॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत 111 रिक्त पदांची भरती\nRTMNU येथे विविध पदांची भरती\nसोलापूर विद्यापीठ येथे स्थापत्य अभियंता पदाची भरती\nग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 288 (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे)…\nजिल्हा परिषद अकोला भरती अंतिम पात्रता यादी\nजिल्हा परिषद लातूर येथे विधिज्ञ पदाची भरती\nसार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथे विविध रिक्त पदांची भरती\nपंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त पदांची भरती सुरु\nव्हाट्सअँप वर म���ळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2020-09-25T04:53:21Z", "digest": "sha1:VRUFLQPYPMDHYT3JY52SELPWPWIASMSA", "length": 4764, "nlines": 59, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रॉबर्ट पील - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसर रॉबर्ट पील (इंग्लिश: Sir Robert Peel, 2nd Baronet) (फेब्रुवारी ५, इ.स. १७८८ - जुलै २, इ.स. १८५०) हा ब्रिटिश हुजूर पक्षीय राजकारणी होता. तो डिसेंबर १०, इ.स. १८३४ ते एप्रिल ८, इ.स. १८३५ या कालखंडात व त्यानंतर ऑगस्ट ३०, इ.स. १८४१ ते जून २९, इ.स. १८४६ या कालखंडात युनायटेड किंग्डमाचा पंतप्रधान होता. त्याने गृहखात्याचा कारभार सांभाळताना युनायटेड किंग्डमातील आधुनिक पोलीसदलाची उभारणी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आजही ब्रिटिश पोलिसांना त्याच्या नावावरून बेतलेल्या बॉबी या टोपणनावाने संबोधले जाते.\n३० ऑगस्ट १८४१ – २९ जून १८४६\n१० डिसेंबर १८३४ – ८ एप्रिल १८३५\n५ फेब्रुवारी १७८८ (1788-02-05)\n२ जुलै, १८५० (वय ६२)\nयुनायटेड किंग्डमाच्या पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावरील रॉबर्ट पील याचे चरित्र (इंग्लिश मजकूर)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.cafe/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2020-09-25T03:49:03Z", "digest": "sha1:5GMCFKQS5RDDRJ2UZYVUWMIV6VOFGFUM", "length": 5490, "nlines": 13, "source_domain": "mr.videochat.cafe", "title": "कसे शोधण्यासाठी इंटरनेट वर", "raw_content": "कसे शोधण्यासाठी इंटरनेट वर\nअधिक आणि अधिक लोक आहेत विचारून स्वत: कसे त्यांच्या मार्ग शोधू ऑनलाइन.\nबैठक कोणीतरी वास्तविक जीवनात सोपे नाही आहे वेळ अभाव असल्याने आणि मर्यादित संवाद संधी, कोणीतरी झाल्यामुळे अडचणी आणि.\nया सर्व समस्या निराक���ण आहेत इंटरनेट वापरत\nसमाधान इंटरनेट माध्यमातून सहज साध्य धन्यवाद वर्ल्ड वाईड वेब, जे कव्हर संपूर्ण जग आहे. इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढत आहे प्रत्येक दिवस. प्रत्येक दिवस, तो संपर्क रहिवासी ग्रह, कोण राहतात, मोठ्या शहरे आणि लहान गावांमध्ये. या संधी देते एकत्र अन्वेषण करण्यासाठी लोक विविध देशांचे, धर्मांतील आणि वयोगटातील न सोडता, आपल्या घरी. मोठ्या प्रेक्षक, सोपे आहे, कोणीतरी चर्चा करण्यासाठी, एकमेकांना आनंदित अप, आणि एकमेकांना मदत बाहेर खेळ आहे.\nकिंवा, म्हणून वारंवार केस आहे, तेव्हा परिचित, आणि असल्याने हे शक्य नाही आहे एक मुलगा आणि मुलगी एकत्र, ते एक वेगळे केले जातात अंतर. अशा वेळी, इंटरनेट होते, पेक्षा जास्त एक सामान्य नेटवर्क — एक हक्क साधन, संवाद या दोन्ही अतिशय महत्त्वाचे आहे त्यांना. आणि हे शब्द आणि भावना, जे, सर्वात महत्वाचे आहेत भेटी आणि करू शकता मुळाशी आभासी आश्चर्यकारक स्वरूपात भावनांची आणि फोटो. लोक अनेकदा निवडा साइट आपण पूर्ण करू शकता विनामूल्य ऑनलाइन आणि नोंदणी न करता. हे सर्व शक्य आहे येथे, नवीन अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत: प्रश्नाचे उत्तर कसे पूर्ण करण्यासाठी एक परदेशी (फ्रेंच, इंग्लिश, जर्मन आणि इतर देशांचे) इंटरनेट वर. पूर्ण आणि संवाद परदेशी, आपण माहित असणे आवश्यक आहे, परदेशी भाषा, किमान बोलण्याची क्षमता एक परदेशी भाषा आणि वापर करण्याची क्षमता करीता इंटरप्रिटर इन्स्टंट मेसेजिंग. साठी अन्वेषण इंटरनेट, आपण कनेक्ट करणे आवश्यक आहे, एक वेब कॅमेरा करेल जे संवाद अधिक सजीव आणि मनोरंजक. निवडा संवाद देश, व्यक्ती, लिंग, वय, गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ. यशस्वी ऑनलाइन डेटिंगचा, वर जे वचन दिले आहे — आपल्या चांगल्या मूड आणि स्मित, जे प्रसारित केले जाऊ शकते दूरस्थपणे वापरून एक व्हिडिओ कॅमेरा आहे. साइट प्रशासन शक्य सर्वकाही नाही सोयीसाठी इंटरनेट वापरकर्ते आमच्या साइटवर देते जे एक प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी कसे इंटरनेट वर\n← तपासणी खाते एक प्रकारचा जुगाराचा खेळ मोबाइल फोन वापरून संवाद कसे ऑनलाइन\nवर मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, साइट एकेरी वेब वर →\n© 2020 व्हिडिओ गप्पा फ्रान्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2020-09-25T03:55:23Z", "digest": "sha1:ZGKXRITTZW7F47A2WCEU42PPJHVHCFW2", "length": 3623, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अजय भट्ट - विकिपीडिया", "raw_content": "\n२३ मे, इ.स. २०१४\nअजय भट्ट ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.\n१७ वी लोकसभा सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जुलै २०१९ रोजी २३:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8_%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-09-25T03:44:20Z", "digest": "sha1:YWEJZJCPMTJUVC6CS6JGYMQFSV37NQEJ", "length": 3352, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फाल्गुन शुद्ध द्वितीयाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nफाल्गुन शुद्ध द्वितीयाला जोडलेली पाने\n← फाल्गुन शुद्ध द्वितीया\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख फाल्गुन शुद्ध द्वितीया या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्ग:फाल्गुन महिना ‎ (← दुवे | संपादन)\nफाल्गुन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%B5/", "date_download": "2020-09-25T03:31:03Z", "digest": "sha1:V343VI4T7SUV4U7JV3JX6Q7WSGFEWJRJ", "length": 8196, "nlines": 133, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "शिक्षण व आरोग्य स��ापती रवींद्र पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nशिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nयावल : देशांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउन केले असून मोलमजुरी करण्यासाठी बाहेर राज्यात अनेक नागरीक गेले असलेतरी लॉकडाऊनमुळे गावाकडे जाण्यासाठी कुठलेच वाहन नाही मात्र असलेतरी काही नागरीक पायी प्रवास करीत आहेत. असेच भरुच ते अकोला पायदळ प्रवासासाठी निघालेल्या प्रवाशांना जिल्हा परीषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र (छोटूभाऊ) पाटील यांनी जळगावात गाडी थांबवून या नागरीकांची आस्थेवाईकपणे विचारपूस करीत त्यांना जळगावच्या लाडवंजारी मंगल कार्यालयात राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून दिली. लाडवंजारी मंगल कार्यालयापर्यत त्या नागरीकांना सोडण्यासाठी जळगांव येथील मुस्लीम बांधवांनी त्यांच्या रीक्षात विनामूल्य सेवा देत माणुसकीही जपली. जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून त्या सर्व नागरीकांची अकोला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून देण्यात आली. यावेळी प्रभू सोनवणे उपस्थित होते.\nफैजपूरात अनोळखींना नाकारला प्रवेश : अनेक भागात रस्ते केले बंद\nजि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदू महाजनांनी दिला गरजूंना मदतीचा हात\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nएकनाथ शिंदेंना कोरोनाचा संसर्ग\nजि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदू महाजनांनी दिला गरजूंना मदतीचा हात\nसिव्हिल हॉस्पिटलमधील शिवभोजन गरजूंसाठी मोठा दिलासा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2018/03/blog-post_6.html", "date_download": "2020-09-25T03:39:03Z", "digest": "sha1:MLJHRRRIYRM5MIAZBIXPEDZGYKWJEHHQ", "length": 17169, "nlines": 65, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "मुंबईतील 'लेनिनग्राड' - ब्लॉगनामा", "raw_content": "\nHome / राजकीय / मुंबईतील 'लेनिनग्राड'\nयंदाचं वर्ष कम्युनिस्टांसाठी तसं अनेकार्थाने स्मरणीय असे आहे. त्यातल्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एकेकाळी टर्निंग पॉईंट ठरलेल्या वगैरे. एक म्हणजे अर्नेस्ट चे गव्हेराचा 50 वा स्मृतीदिन आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑक्टोबर क्रांतीला एक शतक पूर्ण होतंय. दोन्ही अत्यंत महत्त्वाचे टप्पे डाव्यांसाठी आहेत. ऑक्टोबर क्रांतीमुळे प्रेरणा, तर चे गव्हेराच्या हत्येने मोठा लॉस.. अशा दोन्ही अंगाने हे वर्षे महत्त्वाचे आहे.\nआता दोन्ही गोष्टींच्या खोलात शिरत नाही. दोन्ही गोष्टी आपल्याला बऱ्यापैकी माहित आहेत. किंवा इतिहासाच्या पानांमधून कधीतरी शालेय जीवनात वगैरे डोळ्याखालून गेलेल्या आहेत.\nआजचा विषय वेगळा आहे. परवा दादरला भुपेश गुप्ता भवनात गेलो होतो. हे भूपेश गुप्ता भवन 'लेनिनग्राड' चौकात आहे. म्हणजे तुम्हाला कळलं ना, कुठे आहे ते आताच्या ओळखीने सांगायचं तर, सिद्धिविनायक मंदिराला वळसा घालून तुम्ही रवींद्र नाट्य मंदिराकडे गेलात की, जे मोठं चौक लागतं तेच 'लेनिनग्राड चौक'. रस्ता क्रॉस केल्यावर उजव्या बाजूची तीन-चार मजली जी इमारत आहे, ते भूपेश गुप्ता भवन आहे.\nया परिसरात अनेकदा आलोय. कधी रवींद्र नाट्य मंदिरात, तर कधी भूपेश गुप्ता भवनात. 'लेनिनग्राड'चं नाव पाहिलं की वारंवार प्रश्न पडायचा, हे नाव इथे देण्यामागचं कारण काय असावं तसा अंदाज होताच की, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचा काही काळ असो, डाव्यांचं वर्चस्व महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठ्या प्रमाणात होतं. मात्र नंतरच्या काळात ते नेतृत्त्वाच्या अभावात नाहिसं झालं. त्यामुळे ते कारण असावं. मात्र खात्री नव्हती.\nपरवा भूपेश गुप्ता भवनात पुस्तकं आणायला गेलो होतो. लोकवाड:मयची. पुस्तकं घेतल्यानंतर तिथल्याच कम्युनिस्ट ऑफिसमध्ये काही वेळ बसलो. 'युगांतर'ची मागील चार-पाच अंक नजरेखालून घातली आणि निघालो. खाली आल्यानंतर कळलं की, कॉम्रेड राजन बावडेकर आहेत इथे. मग पुन्हा दुसऱ्या मजल्यावर गेलो.\nकॉ. राजन बावडेकर अत्यंत हुशार व्यक्तिमत्त्व. डाव्या चळवळीबद्दल तळमळ असणारं नि चळवळीच्या वैचारिक अधिष्ठानाची चिंता असणारं व्यक्तिमत्त्व. भूपेश गुप्ताला सेकंड फ्लोअरला त्यांची केबिन आहे. अगदी जुन्या ऑफिसटाईप. फार शोबाजी नाही. एका भिंतीवर चे गव्हेराचा फोटो. बाकी पुरस्कार वगैरे आणि टेबलावर वेगवेगळ्या पुस्तकांसोबत युगांतरचे अंक जागच्या जागी ठेवलेले.\nलोकवाड:मयकडे अनेक जुनी दुर्मिळ पुस्तकं आहेत. अशी पुस्तकं ज्यांची पुन्हा आवृत्ती निघालीच नाही किंवा निघणं शक्य नाही. ही पुस्तकं लोकांपर्यंत कशी पोहोचवावी, यावर आम्ही चर्चा करत होतो. काय करता येईल, तुला काही सूचतंय का वगैरे चर्चा सुरु होती. मग ऑक्टोबर क्रांतीची चर्चा निघाली. मग पेडर रोडच्या रशियन सेंटरमध्ये जाऊन ये एकदा वगैरे त्यांनी सांगितलं. असं सर्वकाही चर्चा, वाद-विवाद सुरु होते. तेवढ्या माझी नजर केबिनमधील खिडकीतून बाहेर गेली आणि मला पुन्हा 'लेनिनग्राड चौक' आठवली. बावडेकरांची खिडकी लेनिनग्राड चौकाकडे आहे.\nकॉ. बावडेकरांना लेनिनग्राड चौकाबद्दल विचारलं. म्हटलं, \"हे इथे कसं काय आणि शिवसेना तशी कम्युनिस्टांच्या कट्टर विरोधातली आणि त्यांचीच कित्येक वर्षे महापालिकेत सत्ता आहे. तरीही इथे लेनिनग्राडचं फलक राहिलं कसं आणि शिवसेना तशी कम्युनिस्टांच्या कट्टर विरोधातली आणि त्यांचीच कित्येक वर्षे महापालिकेत सत्ता आहे. तरीही इथे लेनिनग्राडचं फलक राहिलं कसं\nभूपेश गुप्ता भवनच्या काही अंतरापासून दक्षिण मुंबईची हद्द सुरु होते. त्यामुळे तसा हा भाग अॅक्चुअल मुंबईच्या सीमेवरचा. इथला काही भाग तडीपार एरिया म्हणूनही प्रसिद्ध होता. थोडं पुढे चालत गेलं की गिरण्या सुरु व्हायच्या. फार काही डेव्हलपमेंट नव्हती. इथे डाव्यांनी भूपेश गुप्ता भवनची जागा घेऊन ठेवली होती. 1960 च्या वगैरे काळात. नंतर सुरुवातीच्या काळात डाव्यांचं वन ऑफ द हेड म्हणूनही या जागेकडे पाहिलं गेलं. कॉ. डांगे व���ैरे मंडळींनी डाव्यांच्या हक्काचं प्रसारमाध्यम असावं म्हणून प्रेस सुरु केली. लोकयुग, युगांतर वगैरे.\nनंतर ज्यावेळी इथे बऱ्यापैकी रहदारी वाढली, त्यावेळी चौकेला नाव देण्याची वेळ आली. त्यावेळी स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने आणि त्यावेळी डाव्यांना राजकीय पाठबळही बऱ्यापैकी होतं, त्यांनी 'लेनिनग्राड चौक' असं नाव दिलं.\nमुंबईत फार कमी ठिकाणं उरलीयेत, अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच म्हणूया हवं तर, जी कम्युनिस्टांची ओळख जपतायेत. त्यातील लेनिनग्राड चौक आणि भूपेश गुप्ता भवन हे आहेत. त्यामुळे याचं महत्त्वं तसं नक्कीच अधिक आहे.\nआणि अर्थात, या लेनिनग्राड चौकेचं रशिया आणि लेनिनशी संबंध आहेच. रशियातील आताचं सेंट पीटर्सबर्ग म्हणजेच 1924 ते 1991 या काळातलं लेनिनग्राड शहर होय. स्वीडनसोबतच्या युद्धात 1703 साली रशियाने नेवा नदीवरील ही जागा जिंकली. त्यानंतर झार, पीटर वगैरेंनी या जागेला राजधानी केली. रशियाचं हे सत्ताकेंद्र पुढे रशियन राज्यक्रांतीनंतर डाव्यांनी मॉस्को हलवलं. 1924 साली या जागेला लेनिनग्राड नाव दिलं होतं. पुढे 1991 ला सेव्हियतच्या पतनानंतर पुन्हा सेंट पीटर्सबर्ग नाव देण्यात आले.\nत्यामुळे रशियन राज्यक्रांती, लेनिन, डावी विचारसरणी अशा सर्वांचा इतिहास सांगणारा हा चौक मुंबईत आहे. तसा दुर्लक्षितच. पण चौकेबद्दल अनेकांनी कुतुहल व्यक्त केलं होतं. म्हणून थोडं लिहिलं.\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही. - नामदेव अंजना\nईमेलद्वारे ब्लॉगचे वाचक व्हा\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nपार्ट टाईम जॉब (भाग 1) : वडापावची गाडी\nदहावीपर्यंत गावी शिकलो. पुढील शिक्षणासाठी मुंबईला यायचं, हे आधीच ठरलेलं. मुंबईत कुठं राहायचं, काय खायचं, कसं राहायचं, हा नंतरचा प्रश...\nएका मुलाचा ढिगाऱ्याखाली सव्वा वर्षाचा असताना डोळ्यांदेखत मृत्यू, काही वर्षांनी आणखी एका मुलाचा दोन महिन्याचा असताना मृत्यू आणि त्यानं...\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआ���पासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\n‘रॉ’ची गूढ आणि चित्तथरारक गाथा\nकाश्मीरप्रश्न ऐन भरात असताना आणि त्यावरून विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या धाडसाबद्दल, ‘ एक घाव दोन तुकडे ’टाईप निर्णयक्षमतेबद्दल देशभर चर...\nएक छोटासा प्रसंग सांगतो. इन्स्पिरेशनलही म्हणता येईल. एका ध्येयानं माणसाला किती पछाडावं आणि मोठ्या जिद्दीनं, कष्टानं ते कसं पूर्ण करावं,...\nपार्ट टाईम जॉब (भाग 1) : वडापावची गाडी\nदहावीपर्यंत गावी शिकलो. पुढील शिक्षणासाठी मुंबईला यायचं, हे आधीच ठरलेलं. मुंबईत कुठं राहायचं, काय खायचं, कसं राहायचं, हा नंतरचा प्रश...\nएका मुलाचा ढिगाऱ्याखाली सव्वा वर्षाचा असताना डोळ्यांदेखत मृत्यू, काही वर्षांनी आणखी एका मुलाचा दोन महिन्याचा असताना मृत्यू आणि त्यानं...\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2020-09-25T04:02:26Z", "digest": "sha1:XY73UL57V2LFFXYMVVUD3WJYIEG3LXTK", "length": 6067, "nlines": 94, "source_domain": "mahabharti.in", "title": "चालक भरती अंतिम टप्यात - महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nचालक भरती अंतिम टप्यात\nचालक भरती अंतिम टप्यात\nपुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात पुढील दोन महिन्यांत नवीन बस दाखल होणार आहेत. या नवीन बससाठी पीएमपीत 600 चालकांची भरती अंतिम टप्प्यात आल्याची माहिती, पीएमपी प्रशासनाने दिली आहे.\nपीएमपीच्या ताफ्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत 100 ते 150 बसची संख्या वाढणार असल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात मागील सहा महिन्यांत 120 ई-बस दाखल झाल्या आहेत. त्यापूर्वी, 235 मिडी बस व 400 सीएनजी बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होऊनही पुरेशे चालक नसल्याने काही दिवसांपूर्वी बस उभ्या रहात असल्याचा प्रकार समोर आला.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेद��ारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १७३\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद स्टाफ नर्स गुणवत्ता यादी डाउनलोड\nबॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत 111 रिक्त पदांची भरती\nRTMNU येथे विविध पदांची भरती\nसोलापूर विद्यापीठ येथे स्थापत्य अभियंता पदाची भरती\nग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 288 (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे)…\nजिल्हा परिषद अकोला भरती अंतिम पात्रता यादी\nजिल्हा परिषद लातूर येथे विधिज्ञ पदाची भरती\nसार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथे विविध रिक्त पदांची भरती\nपंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त पदांची भरती सुरु\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/07/bjp-rss.html", "date_download": "2020-09-25T04:19:39Z", "digest": "sha1:GMRSBVKUQ72GOQTCQOCY5M32GQ76ZJKA", "length": 4673, "nlines": 38, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "माकप कार्यकर्त्याची हत्या, भाजप- आरएसएसच्या 9 जणांना जन्मठेप", "raw_content": "\nमाकप कार्यकर्त्याची हत्या, भाजप- आरएसएसच्या 9 जणांना जन्मठेप\nवेब टीम : कन्नूर\nमाकप कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी दोषी आढळलेल्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 9 कार्यकर्त्यांना न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे. कन्नूर तुरुंगात 6 एप्रिल 2004 मध्ये माकप कार्यकर्ते के.पी. रवींद्रन यांच्या हत्या करण्यात आली होती.\nकेरळमधील कन्नूर तुरुंगात कैद असलेल्या भाजप आणि संघाच्या कैद्यांनी माकप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या के. पी. रवींद्रन यांचा नंतर मृत्यू झाला. याप्रकरणी 31जणांवर आरोप झाले होते. तब्बल 15 नंतर आता अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं आपला निर्णय दिला आहे. न्यायालयानं याप्रकरणी 9 जणांचा हत्येत सहभाग असल्याचं सांगत त्यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे.\nयाप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयानं पवित्रन, फाल्गुनन, के. पी. रेघू, सनल प्रसाद, पी. के. दिनेश, के. ससी, अनिल कुमार, सुनी आणि अशोकन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21075/", "date_download": "2020-09-25T05:00:46Z", "digest": "sha1:WTVXHYKJUXPGUM3OXQGPPRSWLPN3B5QD", "length": 12766, "nlines": 222, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पृष्ठ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपृष्ठ : ग्रीक भूमितिविज्ञ यूक्लिड यांनी पृष्ठाची व्याख्या अशी दिली आहे की, ‘ज्याला फक्त लांबी आणि रुंदी आहे ते पृष्ठ होय’. म्हणजेच पृष्ठाला जाडी नसते. आधुनिक गणिताच्या भाषेमध्ये पृष्ठांचे वर्णन असे करता येईल की, ‘त्रिमिती अवकाशातील सफाईदार द्विमिती बिंदू संच म्हणजे पृष्ठ’. पृष्ठाची परिचयातील उदाहरणे म्हणजे प्रतल, गोल, शंकू, चिती वगैरेंचा पृष्ठभाग इत्यादी. त्रिमिती अवकाशात फ(क्ष,य,झ)=० अशा समीकरणाने पृष्ठ मिळते. पृष्ठांचा अभ्यास निरनिराळ्या दृष्टिकोनातून केला जातो. जसे संस्थितिविज्ञानात्मक, मानीय, अनुरूपी, बैजिक गुणधर्मानुसारी इत्यादी. [⟶ संस्थितिविज्ञान भूमिती].\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postपेंढारी व ठग\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21570/", "date_download": "2020-09-25T03:03:11Z", "digest": "sha1:GF4R6CPT2IIDRJL6LI7Z4UT3ORQCTWD5", "length": 15926, "nlines": 229, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गांधील माशी – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिय�� ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगांधील माशी : हायमेनॉप्टेरा गणातील कीटकांना सामान्यतः हे नाव देतात. त्यांची शारीरिक लक्षणे म्हणजे त्यांची मुखांगे (तोंडाचे अवयव) दंशक (दंश करण्यास योग्य) असतात व स्पर्शिका बारा किंवा तेरा खंडांच्या असतात. सर्वसाधारणतः त्यांना पंख असतात व उदर वक्षाला एका बारीक देठाने जोडलेले असते. मादी व कामकरी गांधील माशीचा दंश भयंकर असतो. त्या मांसाहारी किंवा जीवोपजीवी (दुसऱ्या जीवावर जगणाऱ्या) असतात, हा मधमाश्या व त्यांच्यातील फरक आहे. त्यांच्या २०,००० हून अधिक जाती माहीत असून या माश्या मुख्यत्वे एकेकट्या राहतात.\nगांधील माशी उपद्रवकारक आहे तशी उपकारकही आहे. तिच्या दंशाने वेदना होतात, पण ती पिकांचा नाश करणाऱ्या कीटकांच्या अळ्या खाते.\nगांधील माश्या घरांच्या वळचणीला, स्‍नानघरांत, खिडक्यांच्या झडपांमागे माणसाचा हात न फिरण्याजोग्या आडोशाच्या जागी आपली कागदासारख्या पांढऱ्या चिवट पदार्थापासून लहानसर आकाराची पोळी कोणत्यातरी आधाराला चिकटवून तयार करतात. अजाणतेपणी माणसाचा पोळ्याला धक्का लागल्यास पोळ्यातील गांधील माश्या चवताळून त्याला आपल्या नांग्यांनी कडकडून दंश करतात. त्यामुळे भंयकर वेदना होतात म्हणून माणूस त्यांच्या नाशाचा प्रयत्‍न\nगांधील माशीचे जीवनचक्र गांधील माशी, अंडी, अळी, कोष व गांधील माशी याप्रमाणे असते. नर-मादी संयोगानंतर नर मरून जातो. मादी सोईस्कर जागा शोधून पोळे बांधू लागते. पोळ्यात षटकोनी आकाराचे गाळे तयार करून मादी प्रत्येकात एक एक अंडे गाळ्याच्या बाजूला चिकटवून ठेवते. थोड्याच दिवसांत अंड्यां��धून अळ्या निघतात. गांधील माश्या त्यांना बाहेरून दुसऱ्या कीटकांच्या अळ्या आणून खाऊ घालतात. काही दिवसांनी अळ्यांचे कोष बनतात. ही कोषावस्था दोन आठवडे किंवा अधिक टिकते. नंतर त्यांच्यामधून गांधील माश्या निघतात.\nगांधील माश्या नष्ट करण्याकरिता रात्रीच्या वेळी गांधील माश्या पोळ्यात विश्रांती घेत असताना लांब कTठीला बांधलेल्या पेटत्याबोळ्यांनी पोळीजTळतातवा १o% गॅमेक्झिन भुकटी यंत्राने पोळ्यावर उडवितात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postक्रोनिन, आर्चिबॉल्ड जोसेफ\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2020-09-25T05:03:49Z", "digest": "sha1:65CFOJAXKJ2RIKQC7MZSW5WC6VODPDDH", "length": 4633, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कोहिमा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकोहिमा ही भारत देशाच्या नागालॅंड राज्याची राजधानी सर्वात मोठे शहर आहे. कोहिमा शहर नागालॅंडच्या दक्षिण भागात वसले आहे. २०११ साली १.२२ लाख लोकसंख्या असलेले कोहिला दिमापूर खालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\nसमुद्रसपाटीपासुन उंची ४,७३८ फूट (१,४४४ मी)\nराष्ट्रीय महामार्ग ३९, राष्ट्रीय महामार्ग ६१ व राष्ट्रीय महामार्ग १५० हे ईशान्य भारतामधील प्रमुख महामार्ग कोहिमामधून जातात. दिमापूर विमानतळ हा नागालॅंड राज्यामधील एकमेव कार्यरत विमानतळ येथून ७ किमी अंतरावर आहे.\nकोहिमा रिज ही कोहिमा आणि दिमापूर या शहरांच्या मध्ये असलेली डोंगरधार आहे. दुसर्‍या महायुद्धादरम्यान लढल्या गेलेल्या कोहिमाच्या लढाईत येथे घनघोर युद्ध झाले.\nLast edited on २० सप्टेंबर २०२०, at २१:१६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०२० रोजी २१:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sureshbhat.in/node/2684", "date_download": "2020-09-25T03:43:59Z", "digest": "sha1:KEAZW5UIUGJ3CV76BEDBKSGITYSWZKYN", "length": 4564, "nlines": 78, "source_domain": "sureshbhat.in", "title": "तुझी नजर | सुरेशभट.इन", "raw_content": "सांग, मला दळणाऱ्या जात्या, जात नेमकी माझी \nज्यांचे झाले पीठ मघा, ते कुठले दाणे होते \nमुखपृष्ठ » तुझी नजर\nमायबोलीवर कैलास गायकवाड ह्यांनी दिलेल्या\n'खोल खोल आतवर तुझी नजर' ह्या मिसर्‍यावर रचलेली गझल\nखोल खोल आतवर तुझी नजर\nकाळजास पाडते अजून घर\nएवढा उगाच का चढेल ज्वर\nखोल खोल आतवर तुझी नजर\nघाव हा तुझा तसा जुनाच पण\nआजही जखम तशीच... ओलसर\nएक तर उधार चेहरा तुझा\nत्यात लिंपले थरांवरून थर\nसांग ना सुगंध हा लपेल का\nआणतो कुठूनही तुझी खबर\nतप्त अन उजाड वाळवंट मी\nदे तुझेच मेघ अन तुझीच सर\nरंगहीन वस्त्र जीवना तुझे\nदु:ख त्यावरी करे कलाकुसर\nघ्यायचे असेल तर कवेत घे\nपण नकोच स्पर्श हे सटरफटर\nमी तुला हवा तसा दिसेन पण\nआरसा जरा स्वत:समोर धर\nश्वास तो शिधा म्हणून वाटतो\nनवल काय जर असेल त्यांत खर\nदु:ख फार तर असेल वीतभर\nपाहिजे रुमाल मात्र हातभर\nरंगहीन वस्त्र जीवना तुझे दु:ख\nरंगहीन वस्त्र जीवना तुझे\nदु:ख त्यावरी करे कलाकुसर ..... क्या बात है साहब\nमी तुला हवा तसा दिसेन पण\nआरसा जरा स्वत:समोर धर ..... सुंदरच\nघ्यायचे असेल तर कवेत घे पण\nघ्यायचे असेल तर कवेत घे\nपण नकोच स्पर्श हे सटरफटर\nघ्यायचे असेल तर कवेत घे पण\nघ्यायचे असेल तर कवेत घे\nपण नकोच स्पर्श हे सटरफटर\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/812763", "date_download": "2020-09-25T05:09:37Z", "digest": "sha1:6SRHQVVDYQINB7VKS4XUD3ENIOHL2B6O", "length": 2305, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"शनेल स्कीपर्झ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"शनेल स्कीपर्झ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:३६, २० सप्टेंबर २०११ ची आवृत्ती\n\"शनेल शीपर्स\" हे पान \"शनेल स्कीपर्झ\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.\n२०:५४, २६ जून २०११ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: bg:Шанел Схеперс)\n१७:३६, २० सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (\"शनेल शीपर्स\" हे पान \"शनेल स्���ीपर्झ\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+00385.php?from=in", "date_download": "2020-09-25T02:56:06Z", "digest": "sha1:S6QATAX3SPBTBLKRAZSTNOJ4VJSNNVWQ", "length": 9955, "nlines": 25, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड +385 / 00385 / 011385 / +३८५ / ००३८५ / ०११३८५", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच ���यानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 02884 1772884 देश कोडसह +385 2884 1772884 बनतो.\nक्रोएशिया चा क्षेत्र कोड...\nदेश कोड +385 / 00385 / 011385 / +३८५ / ००३८५ / ०११३८५: क्रोएशिया\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी क्रोएशिया या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00385.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +385 / 00385 / 011385 / +३८५ / ००३८५ / ०११३८५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Dimitrovgrad+bg.php", "date_download": "2020-09-25T04:34:30Z", "digest": "sha1:EBUFR3PPS6EZOSFDW6VC3OBQ5A7F3R4S", "length": 3476, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Dimitrovgrad", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Dimitrovgrad\nआधी जोडलेला 0391 हा क्रमांक Dimitrovgrad क्षेत्र कोड आहे व Dimitrovgrad बल्गेरियामध्ये स्थित आहे. जर आपण बल्गेरियाबाहेर असाल व आपल्याला Dimitrovgradमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. बल्गेरिया देश कोड +359 (00359) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Dimitrovgradमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +359 391 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनDimitrovgradमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +359 391 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00359 391 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2020-09-25T04:44:32Z", "digest": "sha1:EDU3T53Q7BUQVI45BRT4BMLZOGLMDXYE", "length": 28590, "nlines": 235, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "गोवा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nगुणक: 15°29′35″N 73°49′05″E / 15.493°N 73.818°E / 15.493; 73.818{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही. गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे. ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मार्च ११ १९���३ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.\n१५° २४′ ०६.९८″ N, ७४° ०२′ ३५.९९″ E\nक्षेत्रफळ ३,७०२ चौ. किमी\nमोठे शहर वास्को द गामा\n• घनता १४,५७,७२३ (२५ वे) (२०११)\nगोव्याचे राज्यपाल मृदुला सिन्हा\nन्यायालय मुंबई उच्च न्यायालय -पणजी,गोवा खंडपीठ\nस्थापित ३० मे १९८७\nविधानसभा (जागा) गोवा विधानसभा (४०)\nआयएसओ संक्षिप्त नाव IN-GA\nसंकेतस्थळ: गोवा सरकार संकेतस्थळ\nगोव्याचे क्षेत्रफळ ३,७०२ चौ.किमी एवढे असून लोकसंख्या १४,५७,७२३ एवढी आहे. कोकणी व मराठी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तसेच शेती व मासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग आहेत. येथे प्रामुख्याने तांदूळ व कडधान्याचे पिक घेतले जाते. गोव्याची साक्षरता जास्त, म्हणजे ८७.०४ टक्के एवढी आहे. गोव्यात मॅगनीज, लोह व बॅाक्साईट ही खनिजे आढळतात.\nगोव्यात सगळी माणसे प्रेमाने राहतात आणि काम करत असतात.\nपणजी हे शहर गोव्याची राजधानी असून राज्यातील सर्वात मोठे शहर असलेले वास्को व पोर्तुगिजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगांव ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरता गोव्यावर पोर्तुगिजांचा अंमल राहिला.\nनिसर्गसौंदर्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्दल देखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे. निसर्गरम्य ठिकाण अशी भारतात गोव्याची ओळख आहे. गोवा हा साहित्य आणि कला याने समृध्द आहे.\n१.२ राज्य स्थापना दिन\n३ गोव्यातील रेल्वे स्टेशने\n४ गोव्यातील रेल्वे स्टेशने नसलेली गावे\n७ गोव्यातील मराठी संस्था\n८ गोव्यावरील मराठी पुस्तके\n९ गोव्यावरील इंग्रजी पुस्तके\nमहाभारतामध्ये गोव्याचा उल्लेख ’गोपराष्ट्र’ किंवा ’गोवराष्ट्र’ - (गुराख्यांचे राष्ट्र) असा केलेला आढळतो. स्कंदपुराण, हरिवंश तसेच इतर काही संस्कृत ग्रंथांमध्ये या भागाचा उल्लेख ’गोपकपुरी’ किंवा ’गोपकपट्टणम’ असा केला आहे.\nराज्य स्थापना दिनसंपादन करा\n३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्याने ३० मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरिता गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. निसर्गसौंदर्याबद्धल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिना-यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्धलदेखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. गोवा हे राज्य सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे. [१]\nगोव्याच्या जवळच्या मालवण येथील विठोबा अण्णा हडप यांनी ग्वाल्हेरला जाऊन शास्त्रीय संगीताची साधना केली. या संगीत विद्येच्या प्रसारासाठी देशभ्रमण करून अखेरीस ते गोव्यात बांदोडे या गावी आले. या गावात राहून त्यांनी अनेकांना शास्त्रीय संगीताची तालीम दिली. विठोबा अण्णांच्या शिष्या सरस्वतीबाई बांदोडकर या गोमंतकातील पहिल्या शास्त्रीय संगीत शिकलेल्या स्त्री कलावंत. सरस्वतीबाईंनंतर शाणेबाई रामनाथकर, पेडणे महालातील जयाबाई, जनाबाई, धृपद गायनात लौकिक मिळवलेल्या जनाबाईंच्या बहिणी कल्याण व शहाणी या सर्व विठोंबाच्या शिष्या होत. विठोबा अण्णांनंतर ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेऊन गवई अनंतबुवा आले. त्यांनी रामुबाई कपिलेश्वरींना शिकवले. त्यानंतर गोव्यात ख्याल गायकी प्रचारात आणली ती बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य दत्तुबुवा भिडे यांनी.\nसन १८७० च्या सुमारास गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांचे गोव्यात आगमन झाले. त्यांनी दीनानाथांसह अनेकांना संगीताची दीक्षा दिली.\nगोव्यातील रेल्वे स्टेशनेसंपादन करा\nजुने गोवें (Old Goa)\nवास्को द गामा(Vasco da Gama)-संभाजीनगर\nगोव्यातील रेल्वे स्टेशने नसलेली गावेसंपादन करा\nमुरगांव (Mormugao), मार्मागोवा, मोर्मुगांव\nहेसुद्धा पाहा: गोव्यामधील जिल्हे\nगोव्यात २ जिल्हे आहेत - उत्तर गोवा जिल्हा आणि ���क्षिण गोवा जिल्हा.\nगोव्यात १२ तालुके आहेत.\nदिवाळीतील नरक चतुर्दशीच्या दिवशी काढण्यात आलेल्या नरकासुराच्या मिरवणुकीतील एक दृश्य (स्थळःम्हापसा)\n'गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे. ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मार्च ११ १९९३ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.\nगोव्याचे क्षेत्रफळ ३,७०२ चौ.किमी एवढे असून लोकसंख्या १४,५७,७२३ एवढी आहे. कोकणी व मराठी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तसेच शेती व मासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग आहेत. येथे प्रामुख्याने तांदूळ व कडधान्याचे पिक घेतले जाते. गोव्याची साक्षरता जास्त, म्हणजे ८७.०४ टक्के एवढी आहे. गोव्यात मॅगनीज, लोह व बॅाक्साईट ही खनिजे आढळतात.\nगोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. गोव्यात पोर्तुगाली संस्कृतीचा विशेष पगडा दिसून येतो. ख्रिश्चन आणि हिंदू परंपरांची सरमिसळ विशेष जाणवते. गोव्यात गणेशोत्सव, शिमगा, दसरा, दिवाळी या सणांबरोबरच नाताळ हा सण सुद्धा तेवढ्याच उत्साहात साजरा केला जाते. सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांची सांगड घालणारे भारतातील हे राज्य आहे.\n१.गोव्यात गणेश उत्सव,शिमगा हे सण विशेष उत्साहाने साजरे होतात.गणेश चतुर्थुला घराघरात मातीची गणेशमूर्ती आणून तिची पूजा केली जातो. निसर्गात सापडणाऱ्या विविध वनस्पती, फुले, फळे, यांची गणेशाला आवड आहे. त्यातूनच सुंदर संकल्पना निर्माण झाली, ती म्हणजे गणेश चतुर्थीला रानफुले व फळाचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या 'माटोळी'. होळीला गोव्यात 'शिगमा' असे म्हटले जाते.[२]\n२. गोव्याची ग्रामदेवता सातेरी म्हणजे वारूळ.गोव्यात स्रियांचा धालो किंवा धिल्लो नावाचा उत्सव साजरा होतो.यामधे वारूळाच्या मातीचा गोळा तयार करून भूदेवतेचा पूजाविधी म्हणून सुमारे तीन आठवडे स्रिया त्याभोवती फेर धरून गाणी म्हणतात. जननशक्तीचे प्रतीक म्हणून ही वारूळाची पूजा केली जाते. गोव्यातील अनेक लोककला प्रकारात 'धालो' हा लोकोत्सव प्रकार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 'धालो' हा पूर्णपणे स्त्रीप्रधान लोकनाट्यकला प्रकार आहे[३].\n३. नवस बोलणे, अंगात देवी येणे, देवतेला कौल लावणे, पूजेसाठी नागवेली, नारळ,सुपारी यांचा वापर करणे, मांत्रिक किंवा देवर्षीचा सल्ला असे विधी गोव्यात प्रचलित आहेत. पंचमहाभूतांची पूजाही विशेष प्रचलित दिसते.\n४.ग्रामीण देवदेवतांची पूजा करताना भैरोबा, काळभैरव, सिदोबा यांची पूजा केली जाते. रवळनाथ ही क्षेत्रपाल देवता गोव्यात मनोभावे पूजली जाते.\n५. लळित,खेळे यांच्याशी साम्य असलेला 'रणमाले' हा नाट्यनृत्य प्रकार गोव्यात प्रचलित आहे. [४]\n६ धालो हा दरवर्षांच्या पौष महिन्यात पौर्णिमेच्या सुमारास हा उत्सव होतो.[५]\nगोव्यातील मराठी संस्थासंपादन करा\nगोव्यातील मराठीसाठी काम करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या काही संस्था आहेत. यांतील बहुतेक संस्था सध्या (२०१३ साली) निष्क्रिय असल्यासारख्या आहेत, असा लोकांचा आरोप आहे.\n१. गोमंतक मराठी अकादमी\n२. मडगावातील गोमंत विद्या निकेतन\n३. गोमंतक साहित्य सेवक मंडळ\n४. कोकण मराठी परिषद\n५. गोमंतक मराठी भाषा परिषद, फोंडा\n६. मराठी राजभाषा प्रस्थापन समिती\nगोव्यावरील मराठी पुस्तकेसंपादन करा\nअसा हा गोमंतक (माधव गडकरी)\nगोवा मुक्तिसंग्राम (दुर्गेश परुळकर, डॉ. सच्चिदानन्द शेवडे)\nगोवा राजकारण आणि पर्रीकर (सद्गुरू पाटील)\nमराठी रंगभूमी आणि गोमंतकाची देण (भिकू पै आंगले)\nगोमंतकीय लोकवेदातील महिला लोकगीते - पुरुषप्रधान संस्कृतीत संस्कृती संवर्धनाच्या महान कार्यात इथल्या स्त्री शक्तीने फार मोठे योगदान दिले आहे. तसेच त्यांनी आपल्या विविध मराठी गीतामधून मराठमोळी संस्कृती जपलेली आहे. लोकवेदाचे एक अतिशय समृध्द, विलोभनीय आणि अभिन्न अंग म्हणजेच गोव्यातील महिला गीते.[६]\nहिंदुस्थानच्या सुवर्णभूमीत पोर्तुगिजांचे आगमन आणि अस्त (कृष्णा शेटकर)\nगोव्यावरील इंग्रजी पुस्तकेसंपादन करा\nभगवान महावीर अभयारण्य, मोले\nसलीम अली पक्षी अभयारण्य, चोडण\n^ दैनिक, पुढारी (३० मे २०१०). \"जिज्ञासा\". २१३: ६.\n^ गांवकर, विजय (२०१४). हिरवाईची भावस्पंदने. गोवा: निधी. pp. २६.\n^ महांबरे, स्नेहा (2015). गोव्यातील धालो या लोकनाट्य कलाप्रकाराचा चिकित्सक अभ्यास. गोवा: शुभजी. p. 27.\n^ भोसले द.ता., लोकसंस्कृृती बंध अनुबंध,पद्मगंधा प्रकाशन २॰१॰\n^ खेडेकर, विनायक. लोकसरिता. गोवा: कला अकादमी,पणजी. pp. पृ.क्र.107.\n^ मयेकर, आनंद (२००४). गोमंतकीय लोकवेदातील महिला लोकगीते. गोवा: गोमंतक मराठी अकादमी. pp. १.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑगस्ट २०२० रोजी २०:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/91c932-935-92e943926-93890292793e930923/92e93993e93093e93794d91f94d93093e924940932-92e943926-935-91c93293890292793e930923", "date_download": "2020-09-25T03:43:42Z", "digest": "sha1:EZIOU3ULG6NLJJP2DL647YWEMSD3MY37", "length": 32156, "nlines": 147, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "महाराष्ट्रातील मृद व जलसंधारण — Vikaspedia", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील मृद व जलसंधारण\nमहाराष्ट्रातील मृद व जलसंधारण\nमहाराष्टातील ३०७.५८ लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी १७४.७३ लाख हेक्टर क्षेत्र वहितींखाली आहे. यातील ८२ टक्के क्षेत्र पावसावर आधारित कोरडवाहू क्षेत्रात मोडते. यामुळे राज्याचे बहुतांश कृषि व्यवस्थापन हे कोरडवाहू शेती व्यवसायावर अवलंबून आहे. जलसिंचन आयोगाच्या अहवालावरून राज्यात प्रवाही सिंचनाद्वारे जास्तीतजास्त ५६ लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास वाव आहे. सदरची बाब विचारात घेता, राज्यामध्ये कोरडवाहू शेतीमधून उत्पादन वाढविणे, उत्पादनात सातत्य टिकविणे, नैसर्गिक साधनसंपत्तींचा होणारा -हास श्राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणलोट क्षेत्राच्या व्यवस्थापनाशिवाय राज्याला पर्याय राहिलेला नाही.\nराज्यातील मृदसंधारण कामाचा इतिहास\nमृदसंधारणाचे टप्पे : राज्यातील मृदुसधारण कामाचा इतिहास व उपचार पद्धतींचा विंचार केल्यास मृदसधारण कामाचे प्रामुख्याने पुढील तीन टप्पे पड़तात.\nअ) पहिला टप्पा (सन १९४३ ते १९८३) कोरडवाहू क्षेत्राच्या विकासासाठी व जमिनीची धूप थांबविण्यासाठी शासनाने सन १९४२ मध्ये जमीन सुधारणा कायदा केला. राज्यामध्ये मृदसंधारण कामांची सुरुवात सन १९४३ पासून झाली. सन १९४३ ते १९८३ या कालावधीत वैयक्तिक शेतक-यांच्या शेतावर मृद व जलसंधारणाची कामे एकेरी पद्धतीने करण्यात येत होती.\nब) दुसरा टप्पा (सन १९८३ ते १९१२) सन १९८३ पर्यंत एकेरी उपचार पद्धतीने ���िखुरलेल्या स्वरूपात मृद व जलसंधारणाची कामे राबविण्यात येत होती. त्यामुळे या कामाचा फायदा ठराविक क्षेत्रापुरताच मर्यादित होत होता. त्याचा म्हणावा तसा फायदा सदृशस्थितीत लोकांच्यापुढे दिसून आला नाही. परंतु महाराष्ट्रात दर ३ वर्षांनी येणारी टंचाई परिस्थिती व दर ५ वर्षांनी पडणा-या दुष्काळाचे चक्र चालूच असल्यामुळे जर्मनीची धूप थांबविण्याबरोबरच शेतामध्ये पाणी अडविणे, ही सर्वांत मोठी गरज निर्माण झाली. ही गरज भागविण्यासाठी मृदसंधारणाची वेगवेगळी कामे एकाच क्षेत्रावर जमिनीच्या प्रकारानुसार घेण्यात यावीत, ही संकल्पना पुढे आली व सन १९८३ साली 'सर्वकष पाणलोट क्षेत्र विकास’ कार्यक्रम ही योजना सुरू करण्यात आली.\nक) तिसरा टप्पा (सन १११२ नंतरचा कालावधी) सन १९८३ ते ११९२ पर्यंत 'सर्वकष पाणलोट क्षेत्र विंकास कार्यक्रम' ही योजना केवळ कृषि विभागामार्फतच राबविण्यात आली. त्यामुळे पाणलोटात एकात्मिक विकास होऊ शकला नाही. पाणलोटाचा एकात्मिक विकास करण्यासाठी त्याच्याशी संलग्र असलेल्या विविध विभागांच्या कामांच्या समन्वयातून शेतीसाठी संरक्षित जलसिंचनाची साधणे निर्माण करणे, भूगर्भाची पाणीपातळी वाढविणे, जर्मनीची होणारी प्रचंड धूप कमी करणे, जमिनींची उत्पादकता वाढविणे तसेच पिण्याच्या पाण्याची सोय ग्रामपातळीवर उपलब्ध होण्यासाठी नियोजन करणे या प्रमुख उद्देशांसाठी शासनाने ऑगस्ट १९९२ मध्ये गाव हा विकासाचा प्रमुख घटक धरून पाणलोट आधारित काम करण्यासाठी जलसंधारण कार्यक्रम सुरू केला. त्याअनुषंगाने पाणलोट क्षेत्रात काम करणाच्या मृदसंधारण, सामाजिक वनीकरण, लघु पाटबंधारे विभाग (स्थानिकस्तर) व भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा या विभागांचा समन्वय व नियंत्रण करण्यासाठी शासनपातळीवर स्वतंत्र जलसंधारण विभाग सुरू करण्यात आला आहे.\nकोरडवाहू क्षेत्रातील प्रमुख आव्हाने\nपर्जन्याश्रयीं शेतींचे अधिक शाश्वत व उत्पादनक्षम शेतीत रुपांतर करणे.\nशेतीवर अवलंबून असलेल्या शेतक-यांना सर्वतोपरी पाठिंबा देऊन त्यांना सक्षम करणे.\nग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्र सोडविणे.\nग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करून गावातच रोजगाराची पुरेशी निर्मिती करणे.\nमोठ्या, मध्यम तसेच लघु सिंचन प्रकल्पांच्या पाणवह्मळ क्षेत्रातील धुपीचे प्रमाण कमी करून जलाशयांचे आयुष्यमान वाढविणे. ) नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करून पर्यावरणाचा समतोल राखणे. ७) भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे.\nपड़ींक व अवनत जमिनीं उत्पादनक्षम करणे.\nवाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरविण्याकरिता व ग्रामीण भागात संपन्नता आणण्याकरिता कृषि उत्पादनात वाढ करून सातत्य राखणे.\nज्या एका वैिशिष्ट क्षेत्राचे पाणी नैसर्गिकरीत्या वाहूत येऊन एका प्रवाहाद्वारे पुढे वाहते, त्या संपूर्ण क्षेत्रास त्या प्रवाहाचे 'पाणलोट क्षेत्र' असे म्हणतात. पाणलोट क्षेत्र ह्या निसर्गाच्या जडणघडणींचा एक स्वाभाविक भाग आहे. पाणलोट क्षेत्र हे एक असे क्षेत्र असते, की ज्यात पडलेले पावसाचे पाणी भूपृष्ठावरून वाहताना त्या क्षेत्राच्या आतच वाहूर्ते व एकाच ठिकाणावरून बाहेर पडते. पाणलोट क्षेत्र जलविंभाजक रेषेने (चढाची रेषा) सीमाबद्ध झालेले असते. भूपृष्ठावरील प्रत्येक जलाशयाला व प्रत्येक जलप्रवाहाला त्याचे स्वतंत्र पाणलोट क्षेत्र असते. पाणलोट क्षेत्र किंतीही लहान व किंतीही मोठे असू शकते.\nपाणलोट क्षेत्र निवडल्यामुळे त्या जमिनीच्या मगदुरानुसार व उपयोग क्षमतेनुसार विविध उपचार केले जातात व जमिनीचे योग्यप्रकारे संवर्धन होते. तसेच पाणलोट क्षेत्रात किंती पाऊस पडतो, त्यातून किंती पाणी उपलब्ध होणार आहे. किंती पाणी विविध ठिकाणी अडविले जाणार आहे. किती पाणी बाहेर वाहून जाणार आहे याचा हिशेब करून नियोजन करता येते. त्यामुळे जास्तीतजास्त पाणी जमिनींमध्ये अडविण्यासाठी / जिंरविण्यासाठी त्या क्षेत्रावर निरनिराळे उपचार घेता येतात.\nपाणलोट क्षेत्रातील सर्व जमिनीवर उतारानुसार तसेच पाणी साठविण्याची क्षमता यांचा विंचार करून कामे केली जातात.\nपाणलोट क्षेत्र निवडल्यामुळे मृदसंधारण व जलसंधारणाची सर्व कामे या क्षेत्रावर केली जातात. ही सर्व कामे एकमेकांना पूरक असल्यामुळे त्यांचा एकत्रित परिणाम निश्चितञ्च चांगला दिसून येतो.\nपाणलोट क्षेत्रात वरच्या भागात विविध उपचारांची कामे केल्यामुळे धुपीचे प्रमाण कमी होते, वाहून जाणा-या पाण्याचा वेग नियंत्रित होतो, खालच्या भागात भूजलाचे पुनर्भरण होते व भूजलपातळी वाढते. तसेच नत्र, स्फुरद व पालाश इ. अन्नद्रव्यांचा -हासदेखील थांबतो.\nपाणलोट क्षेत्रामुळे संपूर्ण क्षेत्राचा विकास साधता येतो. सर्व क्षेत्र उत्पादनक्षम होऊन आर्थिक विकास साधता येतो.\nपाणलोट क्षेत्रामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते.\nनैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर फायदा घेता येतो.\nपाणलोट क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो.\nपिकास उपयुक्त अन्नद्रव्ये नत्र, स्फुरद व पालाश यांची हानी कमी होते.\nहा कार्यक्रम आरोग्याच्या दृष्टीनेही महत्वाचा आहे. आदिवासी क्षेत्रातील जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी योग्य ते उपचार राबविल्यास उत्पादकता वाढून कुपोषणाच्या प्रश्नाची तीव्रता कमी होऊ शकते.\nपाणलोट क्षेत्रविकासाची मूलभूत तत्वे\nमृदसंधारणाच्या उपचाराद्वारे जमिनीचा विकास.\nपाणलोट क्षेत्रातील 'माथा ते पायथा’ या तत्वावर विविध मृदसंधारण उपचार राबविणे.\nमूलस्थानी ओल टिकविणे/ओलावा साठवणूक तंत्राचा अवलंब करणे.\nभूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण करणे.\nसंरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे.\nकृषि उत्पादनात वाढ करून शेतक-यांचे जीवनमान उंचावणे. मृद व जलसंधारण विभागामार्फत पाणलोट आधारित क्षेत्र उपचार व नाला उपचारांची खालील कामे घेतली जातात.\nअ) क्षेत्र उपचार : सलग समतल चर, खोल सलग समतल चर, जैविक समपातळी व ढाळीचे बांध, कंपार्टमेंट बंडिंग, समतल मशागत, पाय-यांची मजगी, जुनी भातशेत दुरुस्ती इ.\nब) नाला उपचार : लहान माती नालाबांध, शेततळे, अनघड दगडांचे बांध, गॅबियन बंधारे, माती नालाबांध, सिमेंट नालाबांध, वळण बंधारे इ. वरील उपचारांपैकी क्षेत्र उपचारांद्वारे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत मुरविले जाते; त्यामुळे भूजलाची पातळी वाढण्यास मदत होते. नाला उपचारांद्वारे नाला ओहळातील पाणी अडविले जाऊन भूपृष्ठातील पाण्याचे पुनर्भरण होते.\nत्यामुळे सदर उपचाराभोवतालच्या विहिरींच्या पाणीपातळीत लक्षणीयरीत्या वाढ इंजिनाद्वारे उपसा करून पिकांना संरक्षित सिचनांची सोय करतात.\nकेंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम\nकेंद्र शासनाच्या सर्व विभागांमार्फत राबविण्यात येणा-या पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रमांसाठी 'सामाईक मार्गदर्शक सूखना २00८' (सुधारित २०११) या दिनांक १ एप्रिल २००८ पासून लागू करण्यात आल्या. त्यानुसार (DOLR) एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम सन २00९-१0 पासून कार्यान्वित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत मृद व जलसंधारण उत्पादन पद्धती आणि सूक्ष्म उद्योजकता या बाबींसाठी तरतूद केली आहे.\nपाणलोट क्षेत्रविकासाच्या सर्वसामान्य उद्दिष्टांसोबत पाणलोट विकासाच्या माध्यमातून निर्माण होणा-या कृषि आधारित स्वयंरोजगाराच्या संधीद्वारे समाजघटकांची आर्थिक उन्नती साधणे.\nग्रामसभेच्या सहभागातून, लोकसहभागातून स्थानिक परिस्थिती व उपलब्ध नैसर्गिक व पायाभूत संसाधनांचा विचार करून प्रकल्प नियोजन करणे. मृद व जलसंधारण कामांसोबत स्थानिक संसाधनांवर आधारित स्वयंरोजगाराचे दीर्घकालिन नियोजन करणे.\nपाणलोट विकास कार्यक्रमाबरोबरच पाणलोट प्लस कार्यक्रमाचे नियोजन व त्याची अंमलबजावणी करणे.\nपाण्याच्या ताळेबंदाविषयी जनजागृती व सक्षमतेने पाणीवापर या संदर्भात प्रबोधन करणे.\nदीर्घकालिन शाश्वत रोजगारनिर्मितीवर भर देणे व कृषि आधारित अर्थव्यवस्था बळकट करणे.\nदीर्घकालिन शाश्वत देखभाल-दुरुस्ती कायमस्वरूपी सहभागी पद्धतीने करण्यासाठी पाणलोट देखभाल निधी उभारणे.\n'सर्वांसाठी पाणी - टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९' हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी एकात्मिक पद्धतीने नियोजनबद्धरीत्या कृती आराखडा तयार करून पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी 'जलयुक्त शिवार अभियान' राज्यात राबविण्यात येत आहे.\nपावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारातच अडविणे.\nभूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे.\nराज्याच्या सिंचनक्षेत्रात वाढ करणे. शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे.\nराज्यातील सर्वांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करण्याची शाश्वतता.\nग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुजीवन करून पाणीपुरवठ्यात वाढ करणे.\nविकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणे\nपाणी साठवणक्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे.\nअस्तित्वात असलेल्या व निकामी झालेल्या जलस्रोतांची (बंधारे/ गावतलाव/पाझरतलाव/ सिमेंट बंधारे) पाणी साठवणक्षमता पुनस्थापित करणे/वाढविणे.\nअस्तित्वातील जलस्रोतांमधील गाळ लोकसहभागातून काढून जलस्रोतांचा पाणीसाठा वाढविणे.\nवृक्षलागवडीला प्रोत्साहन देऊन वृक्षलागवड करणे.\nपाण्याच्या ताळेबंदाबाबत जनतेत जाणीव जागृती निर्माण करणे.\nशेतीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी जनजागृती करणे.\nपाणी अडविणे/जिरविण्यासाठी प्रोत्साहित करून लोकसहभाग वाढविणे. अभियानाची व्याप्ती\nसदर कार्यक्रम जलसंधारण विभागाच्या विविध योजनांचा निधी व जिल्हा वार्षिक योजनांचा निधी, स्वयंसेवी संस्था, लोकसहभाग व खाजगी उद्योजक यांच्याकडील उपलब्ध निधीतून राज्यातील टंचाईसदृश तालुक्यांत व उर्वरित भागात भविष्यात टंचाई भासू नये, यासाठी अभियान स्वरूपात राबविण्यात येत आहे. ज्या गावात तीव्र पाणीटंचाई आहे, अशा गावांत पाण्याच्या ताळेबंदानुसार पाण्याची गरज लक्षात घेऊन गाव व तालुका घटक म्हणून राबविण्यात येत आहे.\nसन २०१४-१५ व २०१५-१६ मध्ये राज्यातील ३४ जिल्ह्यांतून एकूण ६,२०५ गावे टंचाईमुक्त करण्यासाठी निवडलेली आहेत. वरीलप्रमाणे प्रति वर्षी ५ हजार गावे टंचाईमुक्त करण्याबाबत शासनाचे धोरण आहे. राज्यात पिकांच्या वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यांमुळे सतत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषिक्षेत्रावर होत आहे. राज्यात मागील ४ दशकांत कोरडवाहू क्षेत्रातील पिकाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार दिसून येत आहेत.\nया परिस्थितीला मुख्यत्वेकरून पाण्याची कमी उपलब्धता हा घटक कारणीभूत आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत एकात्मिक पद्धतीने सर्व विभागांच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार करून राबविल्यास शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करुन देण्याची व्यवस्था निश्चितपणे करता येईल. जलयुक्त शिवार अभियानाचे दृश्य परिणाम दिसून येत आहेत.\nस्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/875", "date_download": "2020-09-25T04:04:19Z", "digest": "sha1:V4ZD45YKOHFLEJ4CBV3GI44IZUNWZS4P", "length": 15167, "nlines": 108, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "बालगंधर्वांचे पत्र | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमाझ्या मुंजीत मला आशीर्वाद देण्यासाठी बालगंधर्व आले होते. माझी मुंज भरवस्तीतल्या ब्राह्मणसभेत होती. मी आठ वर्षांचा असल्याने मला काही कळत नव्हते. बालगंधर्व आले आहेत असे कळल्यावर त्यांना पाहणा-यांची अतिशय गर्दी जमली होती. ते माझ्या मुंजीला येण्याचे कारण म्हणजे माझे वडील विष्णुपंत मराठे हे गंधर्वांचे परमभक्त. ते स्वतःही गात असत. गंधर्व मंडळीचा बडोद्यात मुक्काम असला की विष्णुपंत प्रत्येक खेळाला हजर असत. त्यातून त्यांची ओळख झाली होती.\nएकदा गंधर्वांचा चेहरा थोडा खिन्न असता विष्णुपंतांनी विचारले, 'नारायणराव, काय अडचण आहे ती मोकळेपणानं सांगा'. तेव्हा ते म्हणाले, की थोडी पैशांची गरज आहे. तेव्हा माझ्या वडिलांनी बालगंधर्वांना त्या काळात अकराशे रूपये दिले होते. माझे वडील निष्कांचन अवस्थेत मुंबईला आले होते. ते गिरगावातल्या माधव एजन्सीत नोकरी करत. तेथे बडोद्याचे अलेंबिक केमिकलचे मालक भाईलालभाई अमीन आले असता त्यांनी लहान असून चुणचुणीत असलेल्या माझ्या वडिलांना पाहिले आणि ते त्यांना घेऊन बडोद्याला आले. आम्ही आणि सबनीस सावंतवाडीचे. आम्ही दोघांनी मिळून 'मराठे ब्रदर्स' हे औषधाचे दुकान काढले. दुसरे दुकान नानासाहेब फडके यांचे होते. बडोद्यात ती दोनच दुकाने असल्याने दुकानात खूप गर्दी असे. आम्ही आर्थिक रीत्या सुखी होतो. त्यामुळे वडील बालगंधर्वांना पैसे देऊ शकले.\nपुढे बालगंधर्वांना पक्षाघाताचा झटका आला. तेव्हा बडोद्याचे डॉ. किर्तने त्यांच्यावर उपचार करत असत. विकलांग गंधर्वांना किर्तने यांनी आपल्या घरीच ठेवून घेतले व ते म्हणाले, की 'आता माझ्या इथंच राहा. मी तुम्हाला बरं करीन'. किर्तने स्वतः बालगंधर्वांच्या गाण्यावर फिदा होते. त्यांना असं वाटत असे, की असा गायक यापूर्वी झाला नाही आणि पुन्हा होणारही नाही\nगंधर्व आजारी असून त्यांनी रोजचा रियाझ सोडला नव्हता. त्यांना तबलजींची साथ लागे. दोन-तीन तबलजी त्याच्या मनाप्रमाणे वाजवू शकत नव्हते. शेवटी, त्यांनी विष्णुपंतांना सांगितले, की तुमच्या मुलाला पाठवा. वडिलांनी मला पाठवले आणि माझा तबला त्यांना पसंत पडला. त्यानंतर दीड महिना मी रोज संध्याकाळी त्���ांना साथ करायला जात असे. गंधर्वांच्या मनासारखी साथ करणे कठीण होते. पण मला माझ्या आईकडून तालज्ञान झालेले होते. ते मला गंधर्वांना साथ करताना उपयोगी पडले. त्‍यानंतर बालगंधर्व घरी परतले. काही दिवसांनंतर मला बालगंधर्वांच्‍या हस्‍ताक्षरातील पत्र मिळाले. त्‍यात त्‍यांनी माझे तबलावादन अवडल्‍याचे कळवले होते. एवढ्या महान कलाकाराला माझे तबलावादन पसंत पडलेले पाहून मला हर्षोल्‍हास झाला. ते पत्र इथे सोबत देत आहे.\nबडोद्यात मला लक्ष्मणराव दाते, नाना गुरव, सोनबा गुरव आणि इमामअलिखान यांनी तबला शिकवला. तर मी मुंबईला जेव्हा माझ्या बहिणीकडे जात असे तेव्हा मे महिन्यात मला वसंतराव आचरेकर आणि कामोरा मंगेशकर यांच्याकडून तबला शिकायला मिळाला. आचरेकरांनी माझ्याकडून कधीही पैसे घेतले नाहीत.\nआजवर मी ज्योत्स्ना भोळे, डी.व्ही.पलुस्कर, माणिक वर्मा, राम मराठे, व्ही.जी.जोग, कुमार गंधर्व व पं.भीमसेन जोशी यांच्याबरोबर साथ केली आहे. बसवराज राजगुरू यांच्याबरोबर मी बारा मैफली केल्या. एकदा भीमसेन जोशींबरोबर तबलजी येऊ शकले नव्हते तेव्हा मी त्यांच्याबरोबर साथ केली होती.\n(बाळासाहेब विष्णुपंत मराठे यांचे बडोद्यातील रावपु-यात विक्रम फार्मसी नावाचे औषधांचे दुकान आहे. ते स्वतःही औषधोपचार करतात. बाळासाहेब हे बडोद्यात गेली पंचवीस वर्षे 'स्वरविलास' या शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करणा-या संस्थेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत.)\n- बाळासाहेब विष्‍णूपंत मराठे\nशब्दांकन : प्रकाश पेठे\nपत्र वाचून दादांची खूप आठवण आली. पत्र सर्वांना वाचायला मिळाल्याचा जास्त आनंद झाला. हा ठेवा जपून ठेवल्याबद्दल मनापासून धन्यवाद\nप्रकाश पेठे यांचा जन्‍म अमरावतीचा. ते बडोदा येथे स्‍थायिक आहेत. त्‍यांनी 'सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर' मुंबर्इ येथून शिक्षण पूर्ण केले. पेठे यांनी १९६४ साली 'मराठी विश्‍वकोशा'साठी पंधरा जगप्रसिध्द वास्तुकलाकारांच्या चरित्र नोंदींचे लेखन केले. त्‍यांनी १९६५ मध्‍ये वास्तुकलेतील नव्या प्रवाहाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याच्या ओढीने अहमदाबाद व चंदिगडची दीर्घ सफर केली. त्‍यांचा वडोदरा महानगरपालिकेसाठी शहराचा पहिला विकास आराखडा व नगर रचना योजना बनवण्यात सहभाग होता. त्‍यांनी १९८९ मध्‍ये संगीत विशारद ही पदवी मिळवली. ते १९९८ मध्‍ये नगर विकास अधिकारी या पदावरून ���िवृत्त झाले.\nगुजराती श्रीमंत का असतात\nसंदर्भ: बनारस, महाराष्ट्रातील वाडे, लोकजीवन\nगुजरातमधील कुटुंबसंस्था आणि कुटुंबकबिला हरवला\nतिंतल तिंतल लितिल ताल \nसंदर्भ: आकाश, तारा, पंचमहाभूत, पिरॅमिड, सूर्य, पंचांग\nगोहराबाई कर्नाटकी –शताब्दी आली तरी उपेक्षाच\nसंदर्भ: गायिका, गोहराबाई, बालगंधर्व, कर्नाटक\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-09-25T05:08:50Z", "digest": "sha1:BIJXHQW57BABLDHNDNVNN73PX72Z5BTZ", "length": 6417, "nlines": 68, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "गंगाधर देवराव खानोलकर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nगंगाधर देवराव खानोलकर (ऑगस्ट १९, इ.स. १९०३ - सप्टेंबर ३०, इ.स. १९९२) हे मराठी लेखक, चरित्रकार होते.\nऑगस्ट १९, इ.स. १९०३\nखानोली, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत\nसप्टेंबर ३०, इ.स. १९९२\nगंगाधर खानोलकरांचा जन्म ऑगस्ट १९, इ.स. १९०३ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या 'खानोली' गावी झाला. त्यांचे शिक्षण रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात झाले.\nखानोलकरांनी आपल्या साहित्यिक कारकीर्दीत २२ ग्रंथ लिहिले. 'अर्वाचीन वाङ्‌मय' (खंड १ ते ९), श्रीपाद कृष्ण कोल्हटकर चरित्र, वालचंद हिराचंद चरित्र, माधव ज्यूलियन चरित्र, के.बी. ढवळे चरित्र इत्यादी ग्रंथरचनांचा त्यात समावेश होतो. याखेरीज 'स्वामी विवेकानंद समग्र वाङ्‌मय' (खंड १- २१) (इ.स. १९६२), 'पुणे शहराचे वर्णन' (इ.स. १९७१), कोल्हटकर लेखसंग्रह, डॉ. केतकरांचे वाङ्‌मयविषयक लेख, शेजवलकर लेखसंग्रह (इ.स. १९७७), धनंजय कीर: व्यक्ती आणि चरित्रकार (इ.स. १९७४), सोन्याचे दिवस: बा.ग. ढवळे स्मृतिग्रंथ (इ.स. १९७४) इत्यादी ग्रंथ त्यांनी संपादिले.\nग्रंथलेखनाखेरीज खानोलकरांनी पत्रकारिताही केली. 'वैनतेय' साप्ताहिकाचे त्यांनी काही काळ संपादकपद सांभाळले.\nअर्वाचीन वाङ्‌मयसेवक (खंड १ ते ९) चरित्र इ.स. १९३८\nआधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार वालचंद हिराचंद: व्यक्ति, काळ व कर्तृत्व चरित्र शेट वालचंद हिराचंद मेमोरियल ट्रस्ट इ.स. १९६५\nLast edited on २४ एप्रिल २०१९, at ११:१२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २४ एप्रिल २०१९ रोजी ११:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/847569", "date_download": "2020-09-25T04:15:22Z", "digest": "sha1:M3JS5KSUOW6SODSXSIL6QDKEIJ533ZGH", "length": 2146, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मेस\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मेस\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:५९, १२ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: ms:Metz\n२२:५८, ३ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: th:แม็ส)\n०२:५९, १२ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: ms:Metz)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.cafe/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF", "date_download": "2020-09-25T04:09:46Z", "digest": "sha1:QUUR5GTS4K5WVLQOEMB5QA7TJUQMUFGO", "length": 2103, "nlines": 11, "source_domain": "mr.videochat.cafe", "title": "फ्रेंच गप्पा फ्रेंच व्हिडिओ गप्पा जग ऑनलाइन चॅट", "raw_content": "फ्रेंच गप्पा फ्रेंच व्हिडिओ गप्पा जग ऑनलाइन चॅट\nफ्रेंच गप्पा आहे एक विनामूल्य व्हिडिओ गप्पा साइट आहे, जेथे आपण मित्र बनवू शकतात पासून संपूर्ण जगभरातील आहे.\nया फ्रेंच व्हिडिओ गप्पा. आपण गप्पा मारू शकता, लोक मुक्तपणे हे गप्पा खोली. त्याच्या चे एक यादृच्छिक व्हिडिओ गप्पा आणि तो अतिशय लोकप्रिय आहे काही देशांमध्ये आहे. विशेषत: अल्जेरिया, तुर्की, अमेरिका, ब्रिटन, इटली, फ्रान्स, बेल्जियम, पोर्तुगाल, ब्राझील, फ्रेंच गप्पा आणि नवीन लोकांना पूर्ण संपूर्ण जगभरातील आहे.\nनाही नोंदणी आवश्यक साइट आणि त्याच्या\nकनेक्ट एक यादृच्छिक गप्पा आता\nपूर्ण मादक. पूर्ण बेल्जियम डेटिंग पुरुष समागम डेटिंगचा मुक्त प��रौढ लिंग गप्पा - वैयक्तिक डेटिंग प्रौढ लिंग डेटिंगचा मोफत लिंग स्त्री स्त्री पुरुष समागम खोडकर →\n© 2020 व्हिडिओ गप्पा फ्रान्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/farmers-agricultural-news-marathi-onion-rates-increase-nagar-maharashtra-25619", "date_download": "2020-09-25T03:54:48Z", "digest": "sha1:NOWBAKAIM7FQEINVPMWGY5KM4QEIE32U", "length": 15103, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "farmers agricultural news marathi onion rates increase nagar maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nघोडेगावला कांद्यास कमाल १६५०० रुपये दर\nघोडेगावला कांद्यास कमाल १६५०० रुपये दर\nगुरुवार, 5 डिसेंबर 2019\nनगर : जिल्ह्यातील घोडेगाव तालुका नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.४) कांद्याला तब्बल १६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. आत्तापर्यंतचा हा सर्वात उच्चांकी दर असल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी येथे कांद्याला १३ हजार ५०० रुपये क्विंटल दर मिळाला होता. बुधवारी बाजार समितीत कांदा खरेदी व विक्रीतून साधारण अडीच कोटींची उलाढाल झाली.\nनगर : जिल्ह्यातील घोडेगाव तालुका नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.४) कांद्याला तब्बल १६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. आत्तापर्यंतचा हा सर्वात उच्चांकी दर असल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी येथे कांद्याला १३ हजार ५०० रुपये क्विंटल दर मिळाला होता. बुधवारी बाजार समितीत कांदा खरेदी व विक्रीतून साधारण अडीच कोटींची उलाढाल झाली.\nघोडेगाव बाजार समितीमध्ये सोमवार, बुधवार, गुरुवारी कांद्याचे लिलाव होत असतात. गेल्या महिनाभरापासून बाजारात कांद्याची मोठी टंचाई निर्माण झाली असल्याने राज्यभर भाव तेजीत आहेत. बहुतांशी बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता बाजार समितीत लिलाव सुरू होताच जुन्या गावरान कांद्याला त्याला तब्बल १६ हजार ५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला.\nबाजार समितीतील आवक झालेल्या दहा हजार गोण्यापैकी साधारण तीनशे पंचवीस गोण्यांना हा दर मिळाला असल्याचे बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवे यांनी सांगितले. दर कांदा लिलावाला साधारण तीस हजार गो��्यांची आवक होत असते, मात्र गेल्या महिनाभरापासून आवकही कमालीची घटली आहे. गेल्या आठ दिवसांपासून कांद्याचे दर उच्चांकी होत असल्याने ज्यांच्याकडे कांदा शिल्लक आहेत त्या शेतकऱ्यांनी मात्र समाधान व्यक्त केले आहे. बुधवारी सलग दुसऱ्या लिलावाला कांदा दरात साधारण क्विंटलमागे तीन हजार रुपयांनी वाढच झाली आहे.\nदहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा मंडलाधिकारी...\nसोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल झालेल्या हरकतीचा निकाल फिर्यादीच्या बाजूने देण\nनाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर 'राख रांगोळी'...\nनाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने अचानक कांद्यावर निर्यातबंदी आणून कायदेभंग के\nखानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घट\nजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उडदाची आवक नगण्यच आहे. दरही दबावात आहेत.\nसांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवड\nसांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाने ऊस लागवडीची गती मंदावली आहे.\n`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू करा`\nसांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरु केली आहे.\nखरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...\nऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...\n‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...\nसुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...\nमॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला पुणे : देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक...\nराज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु काही...\nपपईला अतिपावसाचा फटका जळगाव ः अतिपावसात खानदेशात पपईचे पीक खराब झाले...\nकृषी विधेयकांविरोधात आज ‘भारत बंद’ नगर/कोल्हापूर: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...\nकपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...\nकोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....\nहलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...\nकृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...\nनाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...\nकुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...\nकाजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...\nसोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...\nऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...\nझेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.keybot.com/translate/Amharic-Marathi/%E1%8C%8D%E1%88%8D%E1%8C%BD.htm", "date_download": "2020-09-25T02:38:38Z", "digest": "sha1:XFE2AZLDIFL3XQTEGE6HQJWBWZVDI5YF", "length": 40004, "nlines": 151, "source_domain": "www.keybot.com", "title": "ግልጽ – Marathi Translation – Keybot Dictionary", "raw_content": "\nखर्चाबाबत अधिक स्पष्‍ट होऊन\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल���‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nसुरक्षित शोध अद्याप लॉक असल्याची एक स्पष्ट कल्पना रंगीत बॉल पालक आणि शिक्षकांना खोलीत कुठूनही देतात. आणि आपल्याला ते दिसत नसल्यास, हे सत्यापित करणे आणि सुरक्षितशोध पुन्हा लॉक करणे जलद आणि सुलभ आहे.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nखर्चाबाबत अधिक स्पष्‍ट होऊन\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घ��तलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nखर्चाबाबत अधिक स्पष्‍ट होऊन\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nप्रथम, URL खरी वाटल्यास आपल्‍या ब्राउझरमधील अ‍ॅड्रेस बारकडे पहा. वेब पत्त्‍याची सुरूवात https:// – ने होत असल्‍याबाबत पहाण्‍यासाठी आपण देखील तपासावे – यामुळे असे सूचित होते की आपले वेबसाइटवरील कनेक्‍शन एन्क्रिप्‍ट केले आहे आणि लक्ष ठेवण्‍यास किंवा अनधिकृत फेरफार करण्‍यास अधिक प्रतिरोधक आहे. आपले कनेक्‍शन एन्क्रिप्‍ट केले आहे आणि आपण अधिक सुरक्षितपणे कनेक्‍ट झाला आहात हे आणखी स्‍पष्‍टपणे दर्शवण्‍यासाठी काही ब्राउझर देखील https:// व्‍यतिरिक्त एक पॅडलॉक चिन्‍ह अ‍ॅड्रेस बारमध्‍ये समाविष्‍ट करतात.\nप्रथम, URL खरी वाटल्यास आपल्‍या ब्राउझरमधील अ‍ॅड्रेस बारकडे पहा. वेब पत्त्‍याची सुरूवात https:// – ने होत असल्‍याबाबत पहाण्‍यासाठी आपण देखील तपासावे – यामुळे असे सूचित होते की आपले वेबसाइटवरील कनेक्‍शन एन्क्रिप्‍ट केले आहे आणि लक्ष ठेवण्‍यास किंवा अनधिकृत फेरफार करण्‍यास अधिक प्रतिरोधक आहे. आपले कनेक्‍शन एन्क्रिप्‍ट केले आहे आणि आपण अधिक सुरक्षितपणे कनेक्‍ट झाला आहात हे आणखी स्‍पष्‍टपणे दर्शवण्‍यासाठी काही ब्राउझर देखील https:// व्‍यतिरिक्त एक पॅडलॉक चिन्‍ह अ‍ॅड्रेस बारमध्‍ये समाविष्‍ट करतात.\nप्रथम, URL खरी वाटल्यास आपल्‍या ब्राउझरमधील अ‍ॅड्रेस बारकडे पहा. वेब पत्त्‍याची सुरूवात https:// – ने होत असल्‍याबाबत पहाण्‍यासाठी आपण देखील तपासावे – यामुळे असे सूचित होत�� की आपले वेबसाइटवरील कनेक्‍शन एन्क्रिप्‍ट केले आहे आणि लक्ष ठेवण्‍यास किंवा अनधिकृत फेरफार करण्‍यास अधिक प्रतिरोधक आहे. आपले कनेक्‍शन एन्क्रिप्‍ट केले आहे आणि आपण अधिक सुरक्षितपणे कनेक्‍ट झाला आहात हे आणखी स्‍पष्‍टपणे दर्शवण्‍यासाठी काही ब्राउझर देखील https:// व्‍यतिरिक्त एक पॅडलॉक चिन्‍ह अ‍ॅड्रेस बारमध्‍ये समाविष्‍ट करतात.\nप्रथम, URL खरी वाटल्यास आपल्‍या ब्राउझरमधील अ‍ॅड्रेस बारकडे पहा. वेब पत्त्‍याची सुरूवात https:// – ने होत असल्‍याबाबत पहाण्‍यासाठी आपण देखील तपासावे – यामुळे असे सूचित होते की आपले वेबसाइटवरील कनेक्‍शन एन्क्रिप्‍ट केले आहे आणि लक्ष ठेवण्‍यास किंवा अनधिकृत फेरफार करण्‍यास अधिक प्रतिरोधक आहे. आपले कनेक्‍शन एन्क्रिप्‍ट केले आहे आणि आपण अधिक सुरक्षितपणे कनेक्‍ट झाला आहात हे आणखी स्‍पष्‍टपणे दर्शवण्‍यासाठी काही ब्राउझर देखील https:// व्‍यतिरिक्त एक पॅडलॉक चिन्‍ह अ‍ॅड्रेस बारमध्‍ये समाविष्‍ट करतात.\nसुरक्षित शोध अद्याप लॉक असल्याची एक स्पष्ट कल्पना रंगीत बॉल पालक आणि शिक्षकांना खोलीत कुठूनही देतात. आणि आपल्याला ते दिसत नसल्यास, हे सत्यापित करणे आणि सुरक्षितशोध पुन्हा लॉक करणे जलद आणि सुलभ आहे.\nप्रथम, URL खरी वाटल्यास आपल्‍या ब्राउझरमधील अ‍ॅड्रेस बारकडे पहा. वेब पत्त्‍याची सुरूवात https:// – ने होत असल्‍याबाबत पहाण्‍यासाठी आपण देखील तपासावे – यामुळे असे सूचित होते की आपले वेबसाइटवरील कनेक्‍शन एन्क्रिप्‍ट केले आहे आणि लक्ष ठेवण्‍यास किंवा अनधिकृत फेरफार करण्‍यास अधिक प्रतिरोधक आहे. आपले कनेक्‍शन एन्क्रिप्‍ट केले आहे आणि आपण अधिक सुरक्षितपणे कनेक्‍ट झाला आहात हे आणखी स्‍पष्‍टपणे दर्शवण्‍यासाठी काही ब्राउझर देखील https:// व्‍यतिरिक्त एक पॅडलॉक चिन्‍ह अ‍ॅड्रेस बारमध्‍ये समाविष्‍ट करतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/elections/assembly-election-2019/maharashtra/worli/", "date_download": "2020-09-25T03:51:28Z", "digest": "sha1:P6HPXL3TE3VHDZV66PDWYJTJT2R2UILR", "length": 26751, "nlines": 764, "source_domain": "www.lokmat.com", "title": "2019 Worli Vidhan Sabha Election Results, Winner & Live Updates | Worli Election Latest News | वरळी विधान सभा निकाल २०१९ | विधान सभा सभा मतदारसंघ 2019 | Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २५ सप्टेंबर २०२०\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मुख्य मतदार संघवेळापत्रक\nवंचित बहुजन आघाडी 0\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: अजित पवारांनी चेष्टाच केली; काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक ठरल्याप्रमाणेच सुरू\n...म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणं गरजेचं होतं; अमित शहांचा विरोधकांवर निशाणा\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाऐवजी 'मातोश्री' धरतेय काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात; पण शिवसेना नेत्यांची युतीबद्दल 'मन की बात'\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: 'बैठक रद्द झाली' म्हणत अजितदादा निघून गेले, पण शरद पवारांनी वेगळेच सांगितले\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: : मध्यावधी निवडणुकीच्या शक्यतेबाबत अमित शहांचं मोठं विधान\nमंत्रिपद न मिळाल्याने भावना गवळी यांची नाराजी\nशरद पवारांनी अजितदादांना नवीन वर्षात दिला हा कानमंत्र\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला पदभार\nफ्लोर टेस्टसाठी आम्ही सज्ज\nउध्दव ठाकरेंच घटनात्मक उत्तर\nवरळीत नायट्रोजन सिलिंडरचा स्फोट; महिला जखमी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनायट्रोजन सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती ... Read More\nVideo: आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांची कृष्णकुंजबाहेर गर्दी; राज ठाकरेंना भेटणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nवरळीतील सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते यांनी मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ... Read More\nवरळीच्या आगीतून १० जणांसह ३ श्वान सुखरुप\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबुधवारी पहाटे पावणे चारच्या सुमारस विझविण्यात आली. ... Read More\nगणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पाणीपुरवठयाचे काम युद्धपातळीवर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nवरळीत ५७ इंच व्यासाची जलवाहिनी दुरुस्त केल्याने पाणीपुरवठा अखंडित ... Read More\nमराठी सिनेसृष्टीवर शोककळा, हुरहुन्नरी कलाकार, निर्माता काळाच्या पडद्याआड\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअभिनेता गिरीश साळवी यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली असून अनेकांनी सोशल मीडियावरुनच त्यांनी श्रद्धांजली वाहिली. ... Read More\nmarathicinemaworli-acDeathCoronavirus in Maharashtraमराठीसिनेमावरळीमृत्यूमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस\nवरळीची गृहमंत्र्यांनी ड्रोनद्वारे केली पाहणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसोशल डिस्टन्सिंगसाठी रोखण्याचा उपाय : व्हिडीओ रेकॉर्डिंगची व्यवस्था ... Read More\nAnil Deshmukhworli-accorona virusअनिल देशमुखवरळीकोरोना वायरस बातम्या\nविकासातून रोल मॉडेलऐवजी वरळी बनले कोरोनाचे केंद्र\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमहापालिकेचे धाबे दणाणले : भायखळा,गोवंडी,वांद्रे हॉट स्पॉट ... Read More\nworli-acAaditya Thackeraycorona virusवरळीआदित्य ठाकरेकोरोना वायरस बातम्या\nऐ वरली तुझे हुआ क्या है\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nवरळी सी-फेसला असलेली पर्यटकांची आणि मुंबईकरांची गर्दी नाहीशी झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषधी प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, ... Read More\nसरकारच्या अस्थैर्याचे केंद्रबिंदू शिवसेनाच; आक्रमक भूमिका घेणार की समंजसपणा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n‘मातोश्री’च्या अंगणात झालेला पराभव जिव्हारी; मुंबईचे महापौर ठरले अपयशी ... Read More\nमहाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : तुमचा आमदार कोण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMaharashtra Election Result 2019 : भाजप-शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असून महायुतीचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे. ... Read More\nMaharashtra Assembly Election 2019worli-acKankavliMumbaithanepanvel-acahmadpur-acPuneparli-acShiv SenaBJPNCPcongressमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019वरळीकणकवलीमुंबईठाणेपनवेलअहमदपूरपुणेपरळीशिवसेनाभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस\nमंत्रिपद न मिळाल्याने भावना गवळी यांची नाराजी\nशरद पवारांनी अजितदादांना नवीन वर्षात दिला हा कानमंत्र\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला पदभार\nफ्लोर टेस्टसाठी आम्ही सज्ज\nउध्दव ठाकरेंच घटनात्मक उत्तर\nशरद पवार जखमी असूनही सरकारसाठी धावले\nउद्धव ठाकरे शपथविधी: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथविधी सोहळा\nMaharashtra Government: अमित ठाकरे निषेध मोर्चात आदित्य ठाकरे शिवाजी पार्कात\nआदित्य ठाकरेंनी विधिमंडळात घेतली शपथ\n ते ४ दिवसांचा पगार मिळणार का; सत्तानाट्यावर सोशल मीडियात धुमाकूळ\nMemes On Maharashtra CM & Government : भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार; इंटरनेटवर भन्नाट मीम्सची बहार\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: 'भाऊबंध'की ते भाऊबंदकी... असे बिघडत गेले भाजपा आणि शिवसेनेतील संबंध\nविरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या या नेत्यांची नावे चर्चेत\nफक्त सहा चित्रं सांगतील विधानसभेच्या 'महानिकाला'चा सारांश\nयुती अन् आघाडीच्या राजकीय कुटुंबातील ‘यांना’ स्वीकारलं, तर ‘यांना’ नाकारलं\nमहाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : महानिकालातील महावीर; दिग्गजांना धक्का देणारे आठ 'जायंट किलर'\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : राज्यातील दिग्गज राजकारण्यांनी बजावला मतदानाचा हक्क\nMaharashtra Election 2019: जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या प्रचार सभेतील 5 ठळक मुद्दे\nआदित्य ठाकरे विचारताहेत 'केम छो वर��ी'\nअजित पवारांकडून पुन्हा भल्या पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची तारांबळ\nदिल्‍लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनानंतर डेंग्यूची लागण; प्लेटलेट्स कमी झाल्याने चिंता\nती व्हायरल बारची क्लिप काशिमीरातील नव्हे तर कर्नाटकातील\nBharat Bandh: कृषी विधेयकांविरोधात आज 'भारत बंद'ची हाक; विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनांचा सहभाग\nBharat Bandh: कृषी विधेयकांविरोधात आज 'भारत बंद'ची हाक; विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनांचा सहभाग\nअजित पवारांकडून पुन्हा भल्या पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची तारांबळ\nदिल्‍लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनानंतर डेंग्यूची लागण; प्लेटलेट्स कमी झाल्याने चिंता\nएका महिलेने सरकारची दुर्दशा केली; देवेंद्र फडणवीसांचे घणाघाती आरोप\nआजचे राशीभविष्य - २५ सप्टेंबर २०२० - कन्येसाठी चिंतेचा अन् मीनसाठी लाभाचा दिवस\nप्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकार योग्य वेळी घेईल - उच्च न्यायालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetest.sbfied.com/marathi-practice-exam-06/", "date_download": "2020-09-25T04:22:26Z", "digest": "sha1:3ZLVFW3LQ7OFKFZJEQSBKCEXXXNJ4ND4", "length": 9230, "nlines": 104, "source_domain": "onlinetest.sbfied.com", "title": "Free Marathi Practice Exam 06 - Download in pdf", "raw_content": "\nFAQ [ नेहमी विचारले जाणारे प्रश्न ]\nProblem And Solutions [ टेस्ट देण्यात येणाऱ्या सर्व अडचणी सोडवा ]\nTestimonials [काही प्रतिक्रिया ]\nटेस्ट सोडवताना अडचण येते आहे \nया बटनवर क्लिक करून माझ्यासोबत या आपण अडचण सोडवू ..\nसागर सर एस बी फाईड च्या माध्यमातून खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या सुमारे 45,000 मित्रांच्या संपर्कात आहे.\nगणित शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे ते पोलीस भरती परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांमध्ये खास प्रसिद्ध आहेत.\nपरीक्षाच्या बदलणाऱ्या पद्धतीनुसार तयारी करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे\nआणि त्यातूनच FREE ONLINE TEST ते मित्रांसाठी उपलब्ध करून देतात.\n1. मी आश्रमास देणगी दिली. या वाक्यामधील आश्रमास या शब्दाची विभक्ती ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n2. जिप्सी धारानृत्य सलाम विदूषक हे काव्यसंग्रह कोणत्या लेखकाचे/लेखिकीचेआहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n3. पूर्ण वर्तमानकाळाचे पुढीलपैकी कोणते वाक्य येईल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nआई गावा��ा जात आहे.\nसाक्षी नृत्य शिकली आहे.\nमी निबंध लिहीत असे.\n4. कमलाक्षी हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचे उदाहरण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n5. घार वर उडाली. या वाक्यामध्ये वर हा शब्द कोणत्या प्रकारचे अव्यय आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n6. चांगली शिस्त लागावी म्हणून तो आश्रमात गेला. हे वाक्य उभयान्वयी वाक्याचा कोणता प्रकार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nसंकेत बोधक उभयान्वयी अव्यय\n7. दंडेली करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n8. आर्या वृत्ता मध्ये एकूण किती मात्र असतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n9. नित्य दिवसभर नेहमी आजकाल हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nसातत्य दर्शक क्रियाविशेषण अव्यय\nपरिणाम वाचक क्रियाविशेषण अव्यय\n10. पुढीलपैकी योग्य शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n11. सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nएकही पर्याय योग्य नाही\n12. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे पुढीलपैकी कोणते वाक्य आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nसर्व पर्याय योग्य आहेत.\nविलासराव शेतात जात होते.\n13. तरबेज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n14. अर्थ व्यक्त करण्याची शब्दातील जी शक्ती असते त्यास____असे म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n15. उपमेय व उपमान यात एकरूपता आहे ती भिन्न नाहीत असे जेथे वर्णन असते तिथे____हा अलंकार असतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nमराठीची आणखी एक टेस्ट द्या\nसंपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या\nचालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या\nतुम्ही आहात का भावी पोलिसांच्या ग्रुप मध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.keybot.com/translate/Amharic-Marathi/%E1%8C%88%E1%8A%95%E1%8B%98%E1%89%A5.htm", "date_download": "2020-09-25T04:51:30Z", "digest": "sha1:BAKE323TKBF4LH3SXTGMYZ2WYC2LGJQM", "length": 41133, "nlines": 126, "source_domain": "www.keybot.com", "title": "ገንዘብ – Marathi Translation – Keybot Dictionary", "raw_content": "\nगुन्‍हेगार आपल्‍याला स्‍कॅम करण्‍यासाठी, आपल्‍याला नकली वस्‍तू विकण्‍यासाठी किंवा आपल्‍याला पैसे द्यावे लागणार्‍या गोष्‍टी करण्‍यास सांगण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करू शकतात. किंवा, कोण मालक आहे याची चिंता न करता कार चोरून निसटणार्‍या चोराप्रमाणे, ते सायबर गुन्‍हा करण्‍यासाठी आपला संगणक किंवा आपल्‍या मालकीची एक वेबसाइट एक साधन म्‍हणून इच्‍छितात.\nगुन्‍हेगार आपल्‍याला स्‍कॅम करण्‍यासाठी, आपल्‍याला नकली वस्‍तू विकण्‍यासाठी किंवा आपल्‍याला पैसे द्यावे लागणार्‍या गोष्‍टी करण्‍यास सांगण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करू शकतात. किंवा, कोण मालक आहे याची चिंता न करता कार चोरून निसटणार्‍या चोराप्रमाणे, ते सायबर गुन्‍हा करण्‍यासाठी आपला संगणक किंवा आपल्‍या मालकीची एक वेबसाइट एक साधन म्‍हणून इच्‍छितात.\nगुन्‍हेगार आपल्‍याला स्‍कॅम करण्‍यासाठी, आपल्‍याला नकली वस्‍तू विकण्‍यासाठी किंवा आपल्‍याला पैसे द्यावे लागणार्‍या गोष्‍टी करण्‍यास सांगण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करू शकतात. किंवा, कोण मालक आहे याची चिंता न करता कार चोरून निसटणार्‍या चोराप्रमाणे, ते सायबर गुन्‍हा करण्‍यासाठी आपला संगणक किंवा आपल्‍या मालकीची एक वेबसाइट एक साधन म्‍हणून इच्‍छितात.\nगुन्‍हेगार आपल्‍याला स्‍कॅम करण्‍यासाठी, आपल्‍याला नकली वस्‍तू विकण्‍यासाठी किंवा आपल्‍याला पैसे द्यावे लागणार्‍या गोष्‍टी करण्‍यास सांगण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करू शकतात. किंवा, कोण मालक आहे याची चिंता न करता कार चोरून निसटणार्‍या चोराप्रमाणे, ते सायबर गुन्‍हा करण्‍यासाठी आपला संगणक किंवा आपल्‍या मालकीची एक वेबसाइट एक साधन म्‍हणून इच्‍छितात.\nगुन्‍हेगार आपल्‍याला स्‍कॅम करण्‍यासाठी, आपल्‍याला नकली वस्‍तू विकण्‍यासाठी किंवा आपल्‍याला पैसे द्यावे लागणार्‍या गोष्‍टी करण्‍यास सांगण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करू शकतात. किंवा, कोण मालक आहे याची चिंता न करता कार चोरून निसटणार्‍या चोराप्रमाणे, ते सायबर गुन्‍हा करण्‍यासाठी आपला संगणक किंवा आपल्‍या मालकीची एक वेबसाइट एक साधन म्‍हणून इच्‍छितात.\nगुन्‍हेगार आपल्‍याला स्‍कॅम करण्‍यासाठी, आपल्‍याला नकली वस्‍तू विकण्‍यासाठी किंवा आपल्‍याला पैसे द्यावे लागणार्‍या गोष्‍टी करण्‍यास सा���गण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करू शकतात. किंवा, कोण मालक आहे याची चिंता न करता कार चोरून निसटणार्‍या चोराप्रमाणे, ते सायबर गुन्‍हा करण्‍यासाठी आपला संगणक किंवा आपल्‍या मालकीची एक वेबसाइट एक साधन म्‍हणून इच्‍छितात.\nएखाद्या व्‍यक्तीचे पैसे खर्च होऊन ते त्याला गुन्‍हेगारास द्यावे लागतील असे काहीतरी करण्‍यासाठी त्‍या व्‍यक्तीचा संगणक किंवा फोन वापरणे हा ऑनलाइन गुन्‍हेगारांचा पैसे कमावण्‍याचा एक मार्ग आहे. उदाहरणार्थ, एक योजना आहे एक असा अ‍ॅप तयार करणे जो एखाद्याचा फोन मजकूर संदेश पाठवण्यायोग्य बनविते किंवा देय फोन चॅट लाइनवर कॉल करते ज्याचे नंतर त्या व्यक्तीस शुल्क म्‍हणून पैसे द्यावे लागतात, जे घोटाळाकर्त्‍याद्वारे संकलित केले जातात.\nकायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत, GOOGLE आणि त्याचे पुरवठादार आणि वितरक यांचे एकूण उत्तरदायित्त्व, या अटींखालील अध्याहत दुय्यमअटी कोणत्याही दाव्यासाठी सेवा वापरण्‍याकरिता आपण आम्हाला अदा केलेल्या रकमेपर्यंत मर्यादित आहे (किंवा आम्ही निवड केल्यास, आपल्याला पुन्हा सेवा देण्‍यापर्यंत).\nगुन्‍हेगार आपल्‍याला स्‍कॅम करण्‍यासाठी, आपल्‍याला नकली वस्‍तू विकण्‍यासाठी किंवा आपल्‍याला पैसे द्यावे लागणार्‍या गोष्‍टी करण्‍यास सांगण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करू शकतात. किंवा, कोण मालक आहे याची चिंता न करता कार चोरून निसटणार्‍या चोराप्रमाणे, ते सायबर गुन्‍हा करण्‍यासाठी आपला संगणक किंवा आपल्‍या मालकीची एक वेबसाइट एक साधन म्‍हणून इच्‍छितात.\nगुन्‍हेगार आपल्‍याला स्‍कॅम करण्‍यासाठी, आपल्‍याला नकली वस्‍तू विकण्‍यासाठी किंवा आपल्‍याला पैसे द्यावे लागणार्‍या गोष्‍टी करण्‍यास सांगण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करू शकतात. किंवा, कोण मालक आहे याची चिंता न करता कार चोरून निसटणार्‍या चोराप्रमाणे, ते सायबर गुन्‍हा करण्‍यासाठी आपला संगणक किंवा आपल्‍या मालकीची एक वेबसाइट एक साधन म्‍हणून इच्‍छितात.\nकायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत, GOOGLE आणि त्याचे पुरवठादार आणि वितरक यांचे एकूण उत्तरदायित्त्व, या अटींखालील अध्याहत दुय्यमअटी कोणत्याही दाव्यासाठी सेवा वापरण्‍याकरिता आपण आम्हाला अदा केलेल्या रकमेपर्यंत मर्यादित आहे (किंवा आम्ही निवड केल्यास, आपल्याला पुन्हा सेवा देण्‍यापर्यंत).\nगुन्‍हेगार आपल्‍याला स्‍कॅम करण्‍यासाठी, आपल्‍याला नकली वस्‍तू विकण्‍यासाठी किंवा आपल्‍याला पैसे द्यावे लागणार्‍या गोष्‍टी करण्‍यास सांगण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करू शकतात. किंवा, कोण मालक आहे याची चिंता न करता कार चोरून निसटणार्‍या चोराप्रमाणे, ते सायबर गुन्‍हा करण्‍यासाठी आपला संगणक किंवा आपल्‍या मालकीची एक वेबसाइट एक साधन म्‍हणून इच्‍छितात.\nगुन्‍हेगार आपल्‍याला स्‍कॅम करण्‍यासाठी, आपल्‍याला नकली वस्‍तू विकण्‍यासाठी किंवा आपल्‍याला पैसे द्यावे लागणार्‍या गोष्‍टी करण्‍यास सांगण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करू शकतात. किंवा, कोण मालक आहे याची चिंता न करता कार चोरून निसटणार्‍या चोराप्रमाणे, ते सायबर गुन्‍हा करण्‍यासाठी आपला संगणक किंवा आपल्‍या मालकीची एक वेबसाइट एक साधन म्‍हणून इच्‍छितात.\nगुन्‍हेगार आपल्‍याला स्‍कॅम करण्‍यासाठी, आपल्‍याला नकली वस्‍तू विकण्‍यासाठी किंवा आपल्‍याला पैसे द्यावे लागणार्‍या गोष्‍टी करण्‍यास सांगण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करू शकतात. किंवा, कोण मालक आहे याची चिंता न करता कार चोरून निसटणार्‍या चोराप्रमाणे, ते सायबर गुन्‍हा करण्‍यासाठी आपला संगणक किंवा आपल्‍या मालकीची एक वेबसाइट एक साधन म्‍हणून इच्‍छितात.\nएक मार्ग आहे की ऑनलाइन गुन्हेगार कुणाचे तरी संगणक किंवा फोन वापरून पैसे कमावतात ज्यामुळे व्यक्तीचे पैसे खर्च होतील अशी काहीतरीगोष्‍ट होते आणि गुन्हेगारांना पैसे देते. उदाहरणार्थ, एक अ‍ॅप तयार करण्यासाठी एक योजना आहे ज्यामुळे ते एखाद्याच्या फोन मजकूर संदेश पाठवण्यायोग्य बनविते किंवा देय फोन चॅट लाइनवर कॉल करते ज्याचे नंतर त्या व्यक्तीस शुल्क लागते, जे स्कॅमरद्वारे एकत्रित केले जाते.\nगुन्‍हेगार आपल्‍याला स्‍कॅम करण्‍यासाठी, आपल्‍याला नकली वस्‍तू विकण्‍यासाठी किंवा आपल्‍याला पैसे द्यावे लागणार्‍या गोष्‍टी करण्‍यास सांगण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करू शकतात. किंवा, कोण मालक आहे याची चिंता न करता कार चोरून निसटणार्‍या चोराप्रमाणे, ते सायबर गुन्‍हा करण्‍यासाठी आपला संगणक किंवा आपल्‍या मालकीची एक वेबसाइट एक साधन म्‍हणून इच्‍छितात.\nएक मार्ग आहे की ऑनलाइन गुन्हेगार कुणाचे तरी संगणक किंवा फोन वापरून पैसे कमावतात ज्यामुळे व्यक्तीचे पैसे खर्च होतील अशी काहीतरीगोष्‍ट होते आणि गुन्हेगारांना पैसे देते. उदाहरणार्थ, एक अ‍ॅप तयार करण्यासाठी एक योजना आहे ज्यामुळे ते एखाद्याच्या फोन मजकूर संदेश पाठवण्यायोग्य बनविते किंवा देय फोन चॅट लाइनवर कॉल करते ज्याचे नंतर त्या व्यक्तीस शुल्क लागते, जे स्कॅमरद्वारे एकत्रित केले जाते.\nगुन्‍हेगार आपल्‍याला स्‍कॅम करण्‍यासाठी, आपल्‍याला नकली वस्‍तू विकण्‍यासाठी किंवा आपल्‍याला पैसे द्यावे लागणार्‍या गोष्‍टी करण्‍यास सांगण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करू शकतात. किंवा, कोण मालक आहे याची चिंता न करता कार चोरून निसटणार्‍या चोराप्रमाणे, ते सायबर गुन्‍हा करण्‍यासाठी आपला संगणक किंवा आपल्‍या मालकीची एक वेबसाइट एक साधन म्‍हणून इच्‍छितात.\nगुन्‍हेगार आपल्‍याला स्‍कॅम करण्‍यासाठी, आपल्‍याला नकली वस्‍तू विकण्‍यासाठी किंवा आपल्‍याला पैसे द्यावे लागणार्‍या गोष्‍टी करण्‍यास सांगण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करू शकतात. किंवा, कोण मालक आहे याची चिंता न करता कार चोरून निसटणार्‍या चोराप्रमाणे, ते सायबर गुन्‍हा करण्‍यासाठी आपला संगणक किंवा आपल्‍या मालकीची एक वेबसाइट एक साधन म्‍हणून इच्‍छितात.\nगुन्‍हेगार आपल्‍याला स्‍कॅम करण्‍यासाठी, आपल्‍याला नकली वस्‍तू विकण्‍यासाठी किंवा आपल्‍याला पैसे द्यावे लागणार्‍या गोष्‍टी करण्‍यास सांगण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करू शकतात. किंवा, कोण मालक आहे याची चिंता न करता कार चोरून निसटणार्‍या चोराप्रमाणे, ते सायबर गुन्‍हा करण्‍यासाठी आपला संगणक किंवा आपल्‍या मालकीची एक वेबसाइट एक साधन म्‍हणून इच्‍छितात.\nगुन्‍हेगार आपल्‍याला स्‍कॅम करण्‍यासाठी, आपल्‍याला नकली वस्‍तू विकण्‍यासाठी किंवा आपल्‍याला पैसे द्यावे लागणार्‍या गोष्‍टी करण्‍यास सांगण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करू शकतात. किंवा, कोण मालक आहे याची चिंता न करता कार चोरून निसटणार्‍या चोराप्रमाणे, ते सायबर गुन्‍हा करण्‍यासाठी आपला संगणक किंवा आपल्‍या मालकीची एक वेबसाइट एक साधन म्‍हणून इच्‍छितात.\nगुन्‍हेगार आपल्‍याला स्‍कॅम करण्‍यासाठी, आपल्‍याला नकली वस्‍तू विकण्‍यासाठी किंवा आपल्‍याला पैसे द्यावे लागणार्‍या गोष्‍टी करण्‍यास सांगण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करू शकतात. किंवा, कोण मालक आहे याची चिंता न करता कार चोरून निसटणार्‍या चोराप्रमाणे, ते सायबर गुन्‍हा करण्���यासाठी आपला संगणक किंवा आपल्‍या मालकीची एक वेबसाइट एक साधन म्‍हणून इच्‍छितात.\nगुन्‍हेगार आपल्‍याला स्‍कॅम करण्‍यासाठी, आपल्‍याला नकली वस्‍तू विकण्‍यासाठी किंवा आपल्‍याला पैसे द्यावे लागणार्‍या गोष्‍टी करण्‍यास सांगण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करू शकतात. किंवा, कोण मालक आहे याची चिंता न करता कार चोरून निसटणार्‍या चोराप्रमाणे, ते सायबर गुन्‍हा करण्‍यासाठी आपला संगणक किंवा आपल्‍या मालकीची एक वेबसाइट एक साधन म्‍हणून इच्‍छितात.\nगुन्‍हेगार आपल्‍याला स्‍कॅम करण्‍यासाठी, आपल्‍याला नकली वस्‍तू विकण्‍यासाठी किंवा आपल्‍याला पैसे द्यावे लागणार्‍या गोष्‍टी करण्‍यास सांगण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करू शकतात. किंवा, कोण मालक आहे याची चिंता न करता कार चोरून निसटणार्‍या चोराप्रमाणे, ते सायबर गुन्‍हा करण्‍यासाठी आपला संगणक किंवा आपल्‍या मालकीची एक वेबसाइट एक साधन म्‍हणून इच्‍छितात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/945?page=1", "date_download": "2020-09-25T04:30:22Z", "digest": "sha1:RKRMDW76TP4DDN7HL42PJWMRNXBXMSEA", "length": 11892, "nlines": 136, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "दु:ख, वेदना आणि मृत्यू | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nदु:ख, वेदना आणि मृत्यू\nमाझ्या पावणेतीन वर्षांच्या नातवाचे नुकतेच निधन झाले. त्याला ब्रेन ट्युमर झाला होता. तो अवघ्या दीड वर्षांचा असताना ब्रेन ट्युमरचे निदान झाले आणि त्यानंतर सव्वा वर्ष त्या लहानग्या जीवाने कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाशी लढत दिली.\nमाझे मन आक्रंदन करून मनातल्या मनात सतत विचारात राहिले होते, एवढेसे दीड-दोन वर्षांचे लहान पोर, त्याला ब्रेन ट्युमर का व्हावा त्याने काय पाप केले होते त्याने काय पाप केले होते कुणाचे काय वाईट केले होते\nकुणास ठाऊक हे गूढ कसे उकलावे\nका दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे\nपण या प्रश्नाला उत्तर नव्हते. तरी मनात दाटून आलेल्या दु:खाला वाट कशी करून द्यायची मला रडता येत नाही. मी वाचत राहिलो. त्याच ओघात एका ग्रीक कवीची कविता समोर आली. कविता सेमोनायडीस या प्राचीन ग्रीक कवीची आहे. त्याचा कालखंड ख्रिस्तपूर्व ५५६ ते ख्रिस्तपूर्व ४६८ असा सांगितला जातो. त्याने ज्या काळात ही कविता लिहिली, त्या काळी ग्रीक लोकांचे पर्शियाबरोबर युध्द चालू होते. ते अनेक वर्षे चालले आणि त्यात प्रचंड प्राणहानी झाली. सेमोनायडिसच्या ���र्‍याच कविता त्या युद्धाच्या संदर्भातल्या आहेत. प्राचीन ग्रीक वाड्मयामधे त्या गाजल्या. त्यातून सेमोनायडिसला प्रसिध्दी मिळाली.\nसांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ही कविता जरी प्राचीन ग्रीक वाड्मयामधील असली, तरी तिचा मथितार्थ भगवदगीते मध्‍ये भगवान श्रीकृष्णाने ‘सम्यक दृष्टी ठेवा, स्थितप्रज्ञ बना’ असा उपदेश करताना म्हटलेल्या ‘सुखदु:ख समे कृत्वा, लाभालाभौ जयाजयौ’ या ओळीशी मिळताजुळता आहे आणि भगवदगीता व सेमोनायडिसची कविता या दोन्हींना युध्दाची पार्श्वभूमी आहे\nझूस हा ग्रीक पुराणातला देव. त्याचे भाषांतर मी शिव असे करतो. ग्रीक भाषा हीदेखील इण्डोयुरोपीयन भाषाकुटुंबातली भाषाभगिनी आहे व तिचे मूळ वैदिक संस्कृतात आहे.\nअरे मुला, तो भयानक गर्जना करणारा झूस (शिव-पशुपती)\nकरत असतो सगळ्याचा शेवट, त्याच्या इच्छेनुसार\nआपण मरू घातलेले, यमपाशाने बांधलेले\nक्षुद्र जीव; विचारही करू शकत नाही त्याचा\nआपण जगतो पशुवत, एकेक दिवस पुढे ढकलत\nआपल्याला काय ठाऊक देवाच्या मनात काय आहे\nआपला विश्वास आणि आपल्या आशा सुटत नाहीत\nजरी ते असतात अळवाच्या पानावरच्या थेंबासारखे\nकुणी बघतात वाट नव्या दिवसाची\nपण वर्षांमागून वर्षे जातात उलटून\nतरीसुध्दा आशा सुटत नाही कुणालाच\nकरत असतात देवाची पूजा\nम्हणतात, ‘दीर्घायुरारोग्य, धनधान्य प्रीत्यर्थम्’\nपण देवाच्या मनात असते वेगळेच\nकुणाला जख्ख म्हातारपण, कुणाला दुर्धर रोग\nतर कुणी मरतात लढाईत;\nसगळे जगत असतात मृत्यूच्या छायेत\nकुणी मरतात समुद्राच्या लाटांमधे\nजेव्हा येते एक प्रचंड त्सुनामी\nतर कुणाचे जहाज बुडते, निळ्याशार पाण्यावर तरंगताना\nकुणी करतात मरायचा विचार\nत्यांना नसते पर्वा, उद्या उगवणार्‍या सूर्याची\nअसतात दु:ख, वेदना आणि मृत्यू\nअरे माणसा, जरा माझे ऐक\nभुलू नको जीवनातल्या सुखांना\nआणि बडवू नकोस कपाळ\n(सेमोनायडिस यांची भाषांतरीत कविता या ठिकाणी ऐकता येऊ शकेल. )\nएडिसन शहर, न्यू जर्सी राज्य, अमेरिका\nख-या देवाचा शोध आणि सतत प्रश्न विचारणारा माणूस\nसंदर्भ: अण्णा हजारे, महात्‍मा गांधी, वेद, संत ज्ञानेश्वर\n‘थिंक महाराष्ट्र’: भविष्यकाळातल्या पत्रकारितेची ‘नवी तुतारी’\n‘प्रॅगमॅटिक्स’ – अध्याहृताचे भाषिक तत्त्वज्ञान\nलोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार\nलेखक: गौतम चंद्रभान सातदिवे\nसंदर्भ: ��लाकार, कवी, कविता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nशम्स जालनवी - कलंदर कवी\nसंदर्भ: शम्स जालनवी, कवी, शब्द रुची, शायरी, कविता\nसंदर्भ: पत्र, कविता, मराठी कविता, कवी\nविनोद कुमरे यांचा आदिवासी बाज\nसंदर्भ: आदिवासी, आदिवासी साहित्‍य, कविता, कवी\nकेशवसुत यांचे खपुष्प आणि अंतराळातील ‘झीनिया’\nसंदर्भ: कवी, कविता, मराठी कविता\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://maparishad.com/category/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8/%E0%A4%89%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%87", "date_download": "2020-09-25T02:19:21Z", "digest": "sha1:RLTXLD3QZ4WTCNSWZH2IYNHHLFA3OXFG", "length": 5996, "nlines": 37, "source_domain": "maparishad.com", "title": "उज्ज्वला रेगे | मराठी अभ्यास परिषद", "raw_content": "\nHome » उज्ज्वला रेगे\nसुरुवातीच्या दिवसांत एकदा मी बायकांच्या ओपीडीत एका पेशंटला तपासलं. त्यानंतर ती कपडे, अबाया चढवत होती. खुर्चीवर काढून ठेवलेल्या तिच्या काळ्या शेल्याकडे बोट दाखवून ती मला म्हणाली,\n\"आतोनी शेला. (दे मला शेला)\"\nमी दचकले. ही बेदू बाई मला समजावं म्हणून शेला शब्द वापरते आहे का हिला कसा कळला मराठी शब्द हिला कसा कळला मराठी शब्द माझं गांगरणं तिच्या लक्षात आलं. पण तिला वाटलं की मला शेला या शब्दाचा अर्थ कळला नाही. समजावणीच्या सुरात तिने सांगितलं.\n\"त्या खुर्चीवर ते जे काळं कापड आहे ना माझं पांघरायचं, त्याला अरबीत शेला म्हणतात.\"\nपण तेव्हापासून मी कान टवकारले. तेव्हा \"दुकान, सैल, कंदील, मंदील\" हे शब्द रोजच्या संभाषणात सर्रास ऐकू आले. खद्रातली लहान मुलं आपल्या वडलांना आमच्या मुलांसारखीच, \"बाबाऽऽ\" अशीच हाक मारत हे लक्षात आलं. 'मरवा, ऊद, अत्तर' हे सुगंधी शब्द सापडले. 'व' या उभयान्वयी अव्ययाने तर अगदी 'हे' व 'ते' अशा थाटात खुद्रा व मुंबई जोडून टाकली.\nराशीद अश्शम्मरीने रागारागाने मला 'तंबी' दिली. मी त्या तंबी शब्दावर खूश झाले म्हणून तो आणखीच रागावला. पण मग 'खुलासा' केल्यावर तो 'खजील' झाला. याखेरीज मला 'मुद्दत, फुरसत, हरकत' या मराठी शब्दांच्या त्याच अर्थाच्या 'मुद्दा, फुरसा, हरका' या चुलतबहिणी तोंडवळ्यावरून ओळखता आल्या. 'वार'भर कापडाचा 'हिसाब' आणि रोज 'रतलाचा रतीब' हे ऐकून तर मन आजोळी, बाळपणात जाऊन पोचलं. 'मनुका' खात खात मी 'कंसा'तला 'मजकूर' वाचला. मग 'इभ्रत, इलाखा, कपार, कनात, कयास, कसब, कायदा, कुवत, पुण्याच्या कसबा पेठेतला कसबा (= शहराचा जुना भाग), खंदक,' असे माहेरचे पाठीराखे जिथेतिथे भेटायला लागले.\nउर्दू-हिंदीच्या मध्यस्थीशिवाय मराठीशी थेट ऋणानुबंध साधणार्‍या अशा कित्येक फारसी शब्दांनी माझं स्वागत केलं. मग अरबी बोलायच्या प्रयत्नात जेव्हा जेव्हा एखादा शब्द अडला तेव्हा तेव्हा मी मराठी शब्द दडपून दिला. आणि कित्येक ठिकाणी तो खपूनही गेला. अरबी ही माझ्या मायमराठीशी नातं जोडणारी, माझी मामी*च, मला त्या दूरच्या देशात नव्याने लाभली.\n(*मावशी म्हटलं असतं. पण मराठी IndoEuropean आणि अरबी AfroAsiatic. त्यामुळे या दोन भाषा एका वंशातल्या नाहीत.)\n'सोन्याच्या धुराचे ठसके', पृ० १११-११२\nपुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :\nमराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sureshbhat.in/node/2688", "date_download": "2020-09-25T03:47:38Z", "digest": "sha1:BH7SKWDYPTUUSVAX56IJEINFZS5I7WHZ", "length": 2607, "nlines": 38, "source_domain": "sureshbhat.in", "title": "गात येथे तू उगा का थांबलेला | सुरेशभट.इन", "raw_content": "जन्मले घेऊन जे पायात काटा\nत्या भणंगांनीच यात्रेला निघावे\nमुखपृष्ठ » गात येथे तू उगा का थांबलेला\nगात येथे तू उगा का थांबलेला\nगात येथे तू उगा का थांबलेला\nवाहवा तो करुन मारा पेंगलेला \nजाउ दे त्याला किती उंचावरीही -\nदोर आम्ही नीट त्याचा कापलेला\nतोंड भरुनी मानलेला जो सलोखा\nपाठ फिरताना गळा का दाबलेला \nकाल माशी ना उठे नाकावरीची -\nआज मिरवी शूर नेता गाजलेला \nशांतिचा नारा घुमे दाही दिशांना\nनेम तो जनतेवरी का रोखलेला \nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2020/09/16/pune-egg-rate/", "date_download": "2020-09-25T04:36:10Z", "digest": "sha1:2N2XLI6BCCENFXTLFPVHCN6NAEKKYFL4", "length": 13577, "nlines": 177, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "अंडी महागली - Kesari", "raw_content": "\nघर केसरी रिपोर्टर अंडी महागली\nकोरोनामुळे पंधरा दिवसांत मागणीत 20 ते 30 टक्क्यांनी वाढ\nपुणे : कोरोना विषाणूंपासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकांकडे रोग प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून अंडी खानार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी दिवसेंदिव ग्राहकांकडून अंडीला मागणी वाढत आहे. मागणी वाढल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात भावही वाढले आहेत. किरकोळ बाजारात डझनाचा दर 70 ते 80 रूपये झाला आहे. तर एका नगाची किंमत 6.5 ते 7 रूपयावर गेली आहे. कोरोनामुळे मागणी कायम राहणार असल्याने आणखी दोन महिने ग्राहकांना अधिकच्या दराने अंडीची खरेदी करावी लागणार आहे.\nशहरात कोरोना बाधितांची संख्या सुमारे 18 हजाराच्या जवळपास आहे. या रूग्णांना रोगप्रतिकार वाढविण्यासाठी अंडी खाण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. तसेच इतर नागरिकांनीही अंडी खाण्याचे प्रमाण वाढविले आहे. त्यातच ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे खवैयांकडून अंडीला मागणी वाढली आहे. त्यातच फळभाज्या आणि पालेभाज्यांचे भाव तेजीत आहेत. त्यामुळे अंडी खाण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. या सर्व कारणांमुळे अंडीला प्रचंड मागणी होत आहे. परिणामी दरातही लक्षणीय वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी व पुणे जिल्हा बायलर असोसिएशनचे संचालक रूपेश परदेशी यांनी दिली.\nनेहमीच्या तुलनेत मागील पंधरा दिवसांत 20 ते 30 टक्क्यांनी अंडी खरेदी करणार्‍या ग्राहकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात गावरान अंडीच्या शेकड्याच्या दरात 100 ते 120 रूपयांनी वाढ झाली आहे. तेसच इग्लिश अंडीच्या दरात 100 रूपयांनी वाढ झाली आहे. पुणे शहरात पुणे जिल्हा आणि विभागातील कुकूटपालनातून अंडीची आवक होत आहे. तसेच हैदराबाद येथूनही मोठ्या प्रमाणात अंडीची आवक होत आहे. दर वर्षी आदिक महिन्यात अंडीला मागणी घटत असते. मात्र यंदा कोरोनामुळे मागणी घटण्याऐवजी वाढतच जाणार असल्याने अंडीचे दर आणखी काही महिने अधिक राहणार असल्याचा अंदाजही रूपेश परदेशी यांनी व्यक्त केला.\nबाजारातील अंडीच्या दराची स्थिती\n* गावरान अंडी शेकड्याचा दर – 800 रूपये\n* इग्लिश अंडी शेकड्याचा दर – 570 रूपये\n* किरकोळमधील डझनाचा दर- 70 ते 80 रूपये\n* किरकोळमधील एका नगाचा दर – 6.5 ते 7 रूपये\n* शहरातील रोजची मागणी – 15 ते 20 लाख अंडी\n* शहरात होणारी रोजची आवक- 10 ते 15 लाख अंड\nपूर्वीचा लेखअभिनेत्री ललिता देसाई यांचे निधन\nपुढील लेखमहापालिकेला दिले नादुरुस्त व्हेंटिलेटर\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nआयुक्तांनी साधला कोरोनाबाधित पोलिसांशी संवाद\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nविनामास्क बसलेल्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nरुग्णालायाच्या बिलाविराेधात ५५ दिवसांत आल्या १४४७ तक्रारी\nपडताळणी समितीने ६५.२९ लाख रुपये बिल केले कमी\nसाेलापूर जिल्ह्यात बाधितांची संख्या ३० हजार पार\nसोलापूर जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ३० हजार पार झाली आहे.\nवाढत्या प्रतिसादामुळे किसानरेल्वे सेवेत डिसेंबरपर्यंत वाढ\nशेती माल व जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणाऱ्या सर्व घटकांची वाहतूक करण्याकरिता रेल्वे बोर्डाने किसान रेल्वेची नव्याने संकल्पना\nउमर खालिदला २२ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nदिल्ली हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) माजी विद्यार्थी उमर खालिदला\nशेअर बाजार गडगडला ;\nमुंबई शेअर बाजारात गुरूवारी सकाळी मोठी घसरण झाली.\nआयुक्तांनी साधला कोरोनाबाधित पोलिसांशी संवाद\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nविनामास्क बसलेल्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/category/marathi-news/page/83/", "date_download": "2020-09-25T03:57:39Z", "digest": "sha1:S4ZATPXNBA4QATFPMI6XGL5NH3YDRQHZ", "length": 14303, "nlines": 109, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "Marathi News", "raw_content": "\nवृंदावन’ चा ट्रेलरची सोशल मिडीयावर धूम\nरोमान्स, कॉमेडी आणि भन्नाट अॅक्शनचा भरपूर मसाला असलेल्या ‘वृंदावन’ सिनेमाचा ट्रेलर सोशल मिडीयावर दाखल झाल्यापासून तुफान गाजत आहे. मराठी चित्रपटातील मल्टीस्टार ‘वृंदावन’ सिनेमात दिसणार आहेत. साउथ इंडियन म्युजिकचा अस्सल तडका आणि हिंदीतील चार्मिंग अभिनेता राकेश बापट पहिल्यांदाच धडाकेबाज अॅक्शन सीन देताना दिसेल. ‘वृंदावन’ सिनेमाच्या ट्रेलरची अधिक रंगत वाढलीय ती अभिनेत्री पूजा सावंत आणि वैदही परशूरामी यांच्या मोहक अदांमुळे. या नायिकेंचा राकेश बापटसोबतचा रोमान्स ट्रेलरमध्ये बहर आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ …\nजिगरवाल्या’ गुरूचा ‘अॅक्शन’ तडका\nस्टाईल असो वा रोमान्स असो… अॅक्शन असो वा गाणे असो यातली प्रत्येक गोष्ट हटके रुपात प्रेक्षकांसमोर सादर करण्याची कला फक्त संजय जाधव यांना चांगलीच अवगत आहे, असं म्हणायला हरकत नाही. दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी, तू ही रे यांसारखे रोमँटिक सिनेमे देणारे संजय जाधव नवीन वर्षात मात्र अॅक्शन तडका असलेला गुरु हा …\nशासन सिनेमाच्या निमित्ताने मकरंद आणि वृंदा पुन्हा एकत्र\nसकस अभिनय गंभीर विषय मांडणाऱ्या दिग्दर्शकांच्या यादीत गजेंद्र आहिरे यांच्या सिनेमाचे नाव आग्रहाने घेता येईल. त्यांची शासन ही आणखी एक कलाकृती येत्या १५ जानेवारी २०१६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह गोव्यात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने राजकारणातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या सिनेमाची खासियत म्हणजे मकरंद अनासपुरे आणि वृंदा गजेंद्र अहिरे यांची जोडी पुन्हा एकदा शासन सिनेमातून पाहायला मिळणार …\nPoster Girl: पोश्टर गर्लमधून आनंदाचा आदर्श खास प्रेक्षकांसाठी\nमुंबई : वायकॉम18 मोशन पिक्चर्स निर्मित पोश्टर गर्ल हा सिनेमा 12 फेब्रुवारीला येऊ घातलाय. एका संवेदनशील विषयावर विनोदी अंगाने भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची हाताळणी वेगळी आहेच, पण त्याबरोबरीने अजून बऱ्याच गोष्टींचं नव्याने पॅकेजींग होताना आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे. यातलं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सध्या गाजत असलेले गाणे ‘आवाज वाढव डीजे, …\nमाझा संकल्प ; पाणी बचत आणि स्वच्छ परिसर\nन्यू इयर रिजोल्यूशन शक्यतो मी ���रत नाही. इट्स अनदर डे फॉर मी. आयुष्यात आपण बऱ्याच गोष्टी ठरवतो त्या होतातच असं नाही. त्यामुळे रिजोल्यूशन पेक्षा मी संकल्प टप्पा टप्याने करणं पसंत करते. संकल्प करायचा झालाच तर सध्याची परीस्थिती पाहता मी पाणी बचत आणि निदान माझ्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न …\n‘गुरु’च्या तालावर थिरकायला सज्ज होणार महाराष्ट्र\nदिग्दर्शक संजय जाधव यांच्या दिग्दर्शनाची झलक आपल्याला ‘गुरु’ सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. त्याच्या अप्रतिम दिग्दर्शनाने सिनेमात एक वेगळीच लकाकी येते. दिग्दर्शनाची एक अनोखी स्टाईल संजय जाधव यांनी निर्माण केली आहे. त्याच्या दिग्दर्शनाची आणखी एक छटा गुरु सिनेमात पाहायला मिळणार आहे. २२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या …\nपोश्टर गर्लचा ( Poster Girls) टीझर लॉँच संपन्न\n12 फेब्रुवारीला पोश्टर गर्ल प्रदर्शित होतोय अशी बातमी सर्वत्र पसरल्यापासून या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. प्रेक्षकांच्या प्रतिक्षेचं गोड फळ त्यांना मिळालं झी टॉकीज आयोजित महाराष्ट्राचा फेवरेट कोण च्या मंचावर, जेव्हा या चित्रपटाच्या कलाकारांनी चित्रपटाच्या अनुशंगाने जाणारं सादरीकरण केलं. मराठीतली अप्सरा सोनाली कुलकर्णी आणि तिचे सहकलाकार जितेंद्र जोशी, ह्रषिकेश …\nजल्लोषात पार पडला ‘बंध नायलॉनचे’चा संगीतमय सोहळा\nजल्लोषात पार पडला ‘बंध नायलॉनचे’चा संगीतमय सोहळा गायकांच्या लाइव्ह परफॉर्मन्सने कार्यक्रमात आणली जान गायकांच्या लाइव्ह परफॉर्मन्सने कार्यक्रमात आणली जान टेक्नोलॉजीचा वापर वाढल्याने टेक्नोसॅव्ही होत जाणारी आजची पिढी आणि त्यामुळे भविष्यात माणसाच्या नातेसंबंधावर होणारा प्रभाव यावर भाष्य करणारा ‘बंध नायलॉनचे’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या नवीन वर्षात म्हणजेच २९ जानेवारीला हा सिनेमा संपूर्ण …\nराजकारणावर आधारित ‘शासन’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nनिर्माता शेखर पाठक यांच्या श्रेया फिल्म्स प्रा. लि. निर्मिती आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शित शासन सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या १५ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह गोव्यात प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या कलाकार मंडळीसोबत न���कताच एक छोटेखानी कार्यक्रम झाला. त्यावेळी या सिनेमातील मोठी स्टारकास्ट अभिनेता मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी, मनवा नाईक, अदिती भागवत यांनी हजेरी लावली होती. …\nवायकॉम18 मोशन पिक्चर्सचा पोश्टर गर्ल 12 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित\nमुंबई : झपाटलेला 2 आणि गंगुबाई नॉनमॅट्रीकच्या धमाकेदार यशानंतर आता वायकॉम18 मोशन पिक्चर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे ‘पोश्टर गर्ल’. सामाजिक व्यंगावर विनोदी अंगाने भाष्य करणारा हा चित्रपट नवीन वर्षात म्हणजेचं 12 फेब्रुवारी 2016 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठीतली ग्लॅम डॉल सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, ह्रषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव आणि सिध्दार्थ …\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nमहिला दिनानिमित्त हिरकणी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठीवर \nकुणाल कोहली दिग्दर्शित ‘नक्सल’ हिंदी वेबसिरीज लवकरच ‘झी5’वर प्रदर्शित होणार\nप्रत्येक घराघरांत घडणारी आजची गोष्ट असलेल्या ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर प्रदर्शित\nमंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा\nअभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सायली संजीव ‘मन फकीरा’ सिनेमामधून पहिल्यांदाच एकत्र झळकणार\n१ मे ठरणार विनोदाचा ‘झोलझाल’ दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/92f93694b91793e92593e", "date_download": "2020-09-25T03:43:01Z", "digest": "sha1:IVXOZYJSXY5BY6CRKNX2IFPH7IHCF72E", "length": 10180, "nlines": 100, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "यशोगाथा — Vikaspedia", "raw_content": "\n'जलयुक्त' महाराष्ट्रासाठी दुष्काळ मुक्तीचा शाश्वत उपाय - जलसंधारणमंत्री प्रा. शिंदे\nराज्यातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचे त्यांना कर्जाच्या दृष्टचक्रातून बाहेर काढण्याचे महत्त्वपूर्ण काम राज्यशासन करत आहे.\nपरवानामुक्त धोरणानंतर देशात सगळ्यात जास्त औद्योगिक प्रकल्पांनी राज्यात गुंतवणुकीकरिता आवेदन केले.\nग्रामविकासाला चालना, कुपोषणमुक्तीचे ध्येय\n''ग्रामीण विकास विभागामार्फत घरकुलांची निर्मिती, स्वच्छता अभियान, रस्ते विकास, जलसंधारण, कौशल्यविकास, महिलांचे सक्षमीकरण अशा योजनांना गती देण्यात आली.\nया महामार्गावर दोन्ही बाजूंनी देशविदेशातील कारखाने उभारले जाणार असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन प्रचंड आर्थिक उलाढाल होईल.\nया गावाच्या परिसरात गेल्या दोन वर्षांपासून टँकर सुरू होता. शासनाने या गावाचा जलयुक्त शिवार योजनेमध्ये समावेश करून जलसंधारणाची कामे केली.\nडिजिटायझेनमुळे धान्याची बचत, ग्राहकांचा लाभ\n\"राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे नियमित, विहित वेळेवर पारदर्शी पद्धतीने वितरण करण्यासाठी संबंधित यंत्रणेच्या संगणकीकरणावर अधिकाधिक भर देण्यात येत आहे.\nदिलासा, सुरक्षा आणि गतिमानता\nवेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना घोषित केली.\nपरवडणारी घरे मिळतील सर्वांना..\n''सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशी घरे देण्यासाठी राज्य व केंद्र शासन सातत्याने प्रयत्नशील आहे.\nप्रधानमंत्री आवास योजनेमुळे चिमाजी लोणकर यांना मिळाले हक्काचं घर\nगाव डोंगराळ भागात असल्यामुळं जमिनही खडकाळ शिवाय पावसाचं प्रमाणही कमी शिवाय पावसाचं प्रमाणही कमी त्यामुळं शेतकऱ्‍यांचं शेत उत्पादनही मर्यादितच होत असे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या योजना राबवून गावातील गावकरी आपली प्रगती साधत आहेत.\nभर अरण्यातले डिजिटल गाव : हरिसाल\nमहाराष्ट्र आणि मध्यप्रदेश अशा दोन्ही राज्यांना समृद्ध करणारे मेळघाट हे सातपुड्याच्या दक्षिण रांगांत वसले आहे.\nमहिलांना स्वयंपाकासाठी उज्ज्वलाचा आधार\nचुलीवर स्वयंपाक करतांना चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे महिलांना डोळ्याचे विकार होतात. स्वयंपाक करतांना महिलांना होणारा त्रास आता प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमुळे कमी झाला आहे.\nयशोगाथा - गाव आणि समुदाय\nया विभागात गाव व समुदाय विकास / यशोगाथा संबंधी माहिती दिली आहे.\nया विभागात विविध व्यक्तींच्या यशोगाथा दिल्या आहेत.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/book-batmi-article-on-rage-bob-woodward-book-abn-97-2273284/", "date_download": "2020-09-25T03:29:51Z", "digest": "sha1:AGDIJ5RL7FMTYBSD4WRH3TQFNZO7NMBZ", "length": 14484, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "book batmi article on rage bob woodward book abn 97 | बुकबातमी : बाकीचे ११९९! | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nबुकबातमी : बाकीचे ११९९\nबुकबातमी : बाकीचे ११९९\nवुडवर्ड यांच्याहाती ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांचा पत्रव्यवहारही लागला.\nडोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत अमेरिकेत गेल्या पाच वर्षांत १२०० पुस्तकं आली. होय बाराशे म्हणजे, ज्या पुस्तकांच्या नावात किंवा उपशीर्षकात ‘डोनाल्ड ट्रम्प’ हा शब्द होता, अशी पुस्तकं बाराशे. हा आकडा न्यू यॉर्क टाइम्सनं दिलाय आणि ‘तरीही पुस्तकं येतच आहेत..’ अशी बातमी दिली आहे. यापैकी बहुतेक पुस्तकं ही ट्रम्प यांच्याविषयी बरं बोलणारी नाहीत, हे उघडच आहे. पण आपली बुकबातमी न्यू यॉर्क टाइम्सनं दिलेल्या बातमीपेक्षा जरा निराळी. बॉब वुडवर्ड यांच्यासारख्या शोधपत्रकाराला ट्रम्प यांच्यावर ‘फीअर’ हे पुस्तक लिहून झाल्यावर पुन्हा ‘रेज’ हे पुस्तक लिहावं वाटलं, ही बातमी तर बऱ्याच भारतीय वृत्तपत्रांनीही दिलेली आहेच. पण हे दुसरं पुस्तक कसं आहे\nआधी एक खुलासा : बॉब वुडवर्ड ‘यांच्यासारखे’ तेच.. त्यांनीच रिचर्ड निक्सनचं ‘वॉटरगेट’ प्रकरण काढलं होतं. केवळ इंदिरा गांधींचाच नव्हे तर भारताचाही द्वेषच करणाऱ्या निक्सन यांना अपमानास्पदरीत्या पदावरून जावं लागलं, ही तत्कालीन भारतीयांच्या लेखी कौतुकाचीच बाब होती. त्या घडामोडीस कारणीभूत झाले, ते बॉब वुडवर्ड. पण ट्रम्प यांना नेमकं ‘तसं’ चिमटीत पकडणं वुडवर्ड यांना जमलं आहे का\nकरोना महासाथ काय थैमान घालणार आहे, हे ट्रम्प यांना फेब्रुवारीतच समजलं होतं.. पण ‘लोकांना घाबरवून चालणार नाही म्हणून-’ आपण या आपत्तीचं गांभीर्य दडवत होतो अशी कबुली ट्रम्प यांनी वुडवर्ड यांना म��लाखतीदरम्यान दिल्याची बातमी बुधवारी आली. ही मुलाखत अर्थातच पुस्तकाचा भाग आहे. कबुली सनसनाटी म्हणावी अशी आहे आणि तितकीच चिंताजनकसुद्धा. अमेरिका आजही जगातला पहिल्या क्रमांकाचा करोनाबाधित देश आहे, हे लक्षात घेता लोकांपर्यंत गांभीर्य पोहोचणं आवश्यकच होतं ना पण ट्रम्प यांनी ते केलं नाही. यावर ‘वॉशिंग्टन पोस्ट’नं निराळाच मुद्दा मांडलाय : ‘‘ट्रम्प यांनी ही मुलाखत फेब्रुवारीत दिली, तर मग तेव्हापासून आजवर वुडवर्ड यांनी ही माहिती आधी माध्यमांना न देता, पुस्तकासाठीच का राखीव ठेवली पण ट्रम्प यांनी ते केलं नाही. यावर ‘वॉशिंग्टन पोस्ट’नं निराळाच मुद्दा मांडलाय : ‘‘ट्रम्प यांनी ही मुलाखत फेब्रुवारीत दिली, तर मग तेव्हापासून आजवर वुडवर्ड यांनी ही माहिती आधी माध्यमांना न देता, पुस्तकासाठीच का राखीव ठेवली\nवुडवर्ड यांच्याहाती ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांचा पत्रव्यवहारही लागला. ती २७ पत्रं पुस्तकात आहेत. त्यातून या दोघा अहंमन्य उच्चपदस्थांना एकमेकांबद्दल असलेली प्रेमादराची भावना ओतप्रोत दिसते खरी, पण या पत्रांतून ‘स्फोटक’ असं काहीच मिळत नाही. ट्रम्प यांचं ‘किम-गेट’ वुडवर्ड यांना या पत्रांतून तरी सापडलेलं नाही.\nतरीही या पुस्तकाची प्रतीक्षा अनेकांना आहे. १५ सप्टेंबरला (पुढल्या मंगळवारी) पुस्तक येणार, तर महिनाभर आधीपासून लोक आगाऊ खरेदी करू लागले आहेत. वुडवर्ड यांच्या लिखाणाची शैली, हे या उडय़ांमागचं महत्त्वाचं कारण. शोधपत्रकारिता निरस असून भागत नाही, लोकांपर्यंत काय नि कसं पोहोचवायचं, याचं भान असावं लागतं आणि त्यासाठी लेखनगुणांसोबत बहुश्रुतपणा हवाच. हे सारं वुडवर्ड यांच्याकडे नक्की आहे. त्यामुळे ‘बाराशे पुस्तकांपैकी वुडवर्ड यांचीच एवढी चर्चा का होते बाकीच्यांची का नाही’ याचं उत्तरही उघड आहे\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पा��ल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n3 बुकबातमी : ‘पुस्तकपक्ष’\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/05/23/lashkr/", "date_download": "2020-09-25T02:28:23Z", "digest": "sha1:AING6WND475JDBHS3UJ5UW2FY6YS6UCI", "length": 5312, "nlines": 87, "source_domain": "spsnews.in", "title": "भारतीय लष्कराचे चोख प्रत्युत्तर – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\nभारतीय लष्कराचे चोख प्रत्युत्तर\nमुंबई : भारतीय लष्कराच्या वतीने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देवून घुसखोरीला तगडे आव्हान दिले आहे. नियंत्रण रेषेवरील नौशेरा सेक्टर मधील पाकिस्तानच्या चौक्या, बंकर वर लष्कराने हल्ला करून ‘ मिनी सर्जिकल स्ट्राईक ‘ केले आहे.\nनेहमीच पाकिस्तान शस्त्रसंधीचा भंग करीत आलं आहे, दहशतवादाला प्रोत्साहन देत आलं आहे. घुसखोरीला फूस लावून जम्मू-काश्मीर भागात अशांतता पसरवत आहे. अशा घुसखोरीला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे.\n← २५ मे पासून शेतकरी निघाले संपावर\nशासन राज्यात “आदर्श अंगणवाडी योजना” राबवणार →\nआवळी येथे वीज पडून दोन म्हशीं ठार\nशिराळा तालुक्यातील खेड इथं पारायण संपन्न\nवडिलांची काळजी केली,अन, गुन्हा दाखल….\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://sureshbhat.in/newtracker?order=title&sort=asc&page=1", "date_download": "2020-09-25T03:27:16Z", "digest": "sha1:HJEJQWRQKMVSRYM3YFML4NI53MWM335N", "length": 4033, "nlines": 68, "source_domain": "sureshbhat.in", "title": "नवे लेखन | सुरेशभट.इन", "raw_content": "एक मी निःशब्द किंकाळीच होतो...\nऐकण्यासाठी सुना बाजार होता\nमुखपृष्ठ » नवे लेखन\nगझल '' बरे दिसत नाही '' कैलास 11\nपृष्ठ ''आसुसलेले झाड मी'' किशोर\nगझल ''चेहरा'' कैलास 12\nगझल ''जमले'' कैलास 3\nगझल ''जीवन अंधारातच आहे'' कैलास 2\nगझल ''तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे'' कैलास 8\nगझल ''भारतीय'' कैलास 6\nगझल ''वाटत आहे'' कैलास 3\nगझल ''वाटतो जरी प्रसन्न मी वरुन'' कैलास 7\nगझल ''वादात या कुणीही सहसा पडू नये '' कैलास 3\nगझल ''वेदना'' कैलास 2\nगझल ''श्वास झाला मोकळा की,कोंडल्यागत वाटते'' कैलास 13\nगझल '....राहू दे मला माझा ' प्रदीप कुलकर्णी 15\n' एका अनामिक कवीची गझल. ज्ञानेश. 6\nगझललेख 'अन् गजल जुळे'...संक्षिप्त प्रस्तावना संपादक 5\nगझल 'अ‍ॅबनॉर्मल पाखरू' बेफिकीर 4\nगझल 'आहॅ 'खरेच का मी ... संतोष कुलकर्णी\nगझल 'आहे 'खरेच का मी ..(एक नवीन शेर) संतोष कुलकर्णी 5\nपृष्ठ 'एका शहराच्या खुंटीवर'च्या निमित्ताने परिसंवाद विश्वस्त 3\nगझल 'गझल अंतीम भूषणची.....' भूषण कटककर 6\nपृष्ठ 'गझलदीप'ची दुसरी आवृत्ती लवकरच संपादक\nगझल 'गालिब'च्या गजलेचा भावानुवाद अजब 5\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/cbi-raids-senior-lawyers-indira-jaising-anand-grovers-home-offices/articleshow/70168561.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-25T05:14:01Z", "digest": "sha1:XR4WTKZL2MDMNXSWGRRJTQDBTQ5EES2W", "length": 11962, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्��े सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग, आनंद ग्रोव्हर यांच्या घरावर छापे\nसर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोव्हर यांच्या मुंबई आणि दिल्लीतील निवासस्थानावर सीबीआयने आज सकाळी छापे टाकले. 'लॉयर्स कलेक्टिव्ह' या संस्थेच्या माध्यमातून गोळा केलेल्या निधीत अनियमितता असल्याचा या दोघांवरही आरोप ठेवण्यात आला असून त्यापार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.\nमुंबई/दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोव्हर यांच्या मुंबई आणि दिल्लीतील निवासस्थानावर सीबीआयने आज सकाळी छापे टाकले. 'लॉयर्स कलेक्टिव्ह' या संस्थेच्या माध्यमातून गोळा केलेल्या निधीत अनियमितता असल्याचा या दोघांवरही आरोप ठेवण्यात आला असून त्यापार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.\nइंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोव्हर हे दोघेही लॉयर्स कलेक्टिव्ह नावाची संस्था चालवतात. या संस्थेसाठी त्यांनी विदेशातून फंडिंग घेऊन निधी विनियमन कायद्याचं (एफसीआरए) उल्लंघन केल्याचा या दोघांवर आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयकडे या दोघांविरोधात केस दाखल करण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संस्थेचं लायसन्सही रद्द केलं होतं. या पार्श्वभूमीवर सीबीआयने जयसिंग आणि ग्रोव्हर यांच्या घरावर छापे मारून सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nAshalata Wabgaonkar: आशालता यांच्या निधनामुळं फुटलं नव्...\nSanjay Raut: 'शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना किंमत देत ...\nSharad Pawar: 'मला इन्कम टॅक्सची नोटीस आलीय, आमच्यावर त...\nकंगना राणावत प्रकरण: हायकोर्टाने महापालिकेला सुनावले खड...\nमुंबईः रेल्वे रूळाला तडा, हार्बर रेल्वे उशिराने महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफ��ट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nविदेश वृत्तचीनने पहिल्यांदा सांगितले, गलवानमध्ये भारताने किती सैन्य ठार केले\nमुंबईएकनाथ शिंदेंना करोना; आदित्य ठाकरे यांनी केलं 'हे' ट्वीट\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nपुणेपुण्यातील हॉटेलांमधून रात्री सातनंतरही मिळणार पार्सल\nपुणेऑक्सिजनवरील रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या; एफडीएची रुग्णालयांना तंबी\nदेशभारतात पुस्तके निर्जंतूक करणाऱ्या यंत्राचा शोध\nदेशकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान देणार, 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार\nमोबाइलनोकियाचे २ स्मार्टफोन येताहेत, इतकी असेल किंमत\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nकार-बाइकपुन्हा महाग झाली BS6 Renault Triber, जाणून घ्या नवी किंमत\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lal-killa-news/article-on-new-look-kamaraj-yojana-in-congress-abn-97-2262566/", "date_download": "2020-09-25T04:24:27Z", "digest": "sha1:FK6N552QDIIV3VAPZLUNPKCLZ3UCOCTG", "length": 27811, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on New look ‘Kamaraj Yojana’ in congress abn 97 | नव्या रूपातील ‘कामराज योजना’! | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nनव्या रूपातील ‘कामराज योजना’\nनव्या रूपातील ‘कामराज योजना’\nराहुल गांधी यांना परत आणण्याची मोहीम गांधी निष्ठावानांनी दोन महिन्यांपासून सुरू केली होती\nकाँग्रेस कार्यसमिती : एकमेकांपासून दूर; पण आमने-सामने\nकाँग्रेस पक्षातील ज्येष्ठांना बाजूला करून इंदिरा गांधींचे नेतृत्व बळकट करणारी ‘कामराज योजना’ आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वासाठी उपयोगात आणली जात आहे. हंगामी पक्षाध्यक्षांना पत्र लिहून पक्षांतर्गत संघर्ष करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांनी ही योजना एकप्रकारे, स्वहस्तेच स्वत:च्या अंगावर ओढवून घेतलेली आहे..\nसत्ताधारी पक्षावर नाराज झालेले लोक निवडणुका आल्या की मतपेटीच्या माध्यमातून सत्ताबदल करतात. २००४ मध्ये लोकांना तत्कालीन वाजपेयी सरकारचा ‘शायनिंग इंडिया’चा नारा पटलेला नव्हता. भाजपला तत्कालीन माध्यमांनीही साथ दिली नाही आणि विकासाच्या देखाव्यातील फोलपणा लोकांच्या लक्षात आला. मतदारांनी वाजपेयी सरकारकडून सत्ता काढून घेतली. २०१४ मध्ये काँग्रेस सरकारमधील मंत्री उद्दाम आणि भ्रष्टाचारी झाल्याचे लोकांना जाणवले. मतदारांनी मनमोहन सिंग सरकारला पायउतार व्हायला लावले आणि केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आले. मतदारांनी २०१९ मध्ये भाजपप्रणीत मोदी सरकारला पुन्हा संधी दिलेली आहे. लोक मोदी सरकारवर नाराज होतील तेव्हा ते मोदींना सत्तेवरून पायउतार होण्याचा जनादेश देतील. ती वेळ आल्यास मोदी-शहा वा संघाचे संघटनात्मक पाठबळ अशी ताकद कितीही असली तरी त्याचा तेव्हा काहीही उपयोग होणार नाही. पण संसदीय लोकशाहीत सत्ताधारी पक्षाचे निर्णयप्रक्रियेतील अपयश, धोरणांतील उणिवा हे लोकांपुढे मांडावे लागते. हे काम विरोधी पक्षाला व त्याच्या नेत्यांना करावे लागते. आजघडीला काँग्रेस हा पक्ष कितीही कमकुवत असला तरी तो मोदी सरकारविरोधात उभे राहण्याची क्षमता असलेला राष्ट्रीय स्तरावरील एकमेव विरोधी पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसअंतर्गत कितीही कलह माजला तरी त्याचा कोणताही लाभ भाजपला मिळण्याची शक्यता दिसत नाही. उलट या संघर्षांमुळे राहुल गांधी यांचा पुन्हा पक्षाध्यक्ष बनण्याचा मार्ग सुकर झाला आहे आणि निदान आत्ता तरी विरोधी पक्षनेत्यांमध्ये फक्त राहुल गांधी हेच मोदींविरोधात उभे राहिल्याचे दिसत आहे.\nराहुल गांधी यांना परत आणण्याची मोहीम गांधी निष्ठावानांनी दोन महिन्यांपासून सुरू केली होती. बिहारमधील विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाध्यक्षपद अधिकृतपणे राहुल यांच्याकडे सोपवण्याचा ��िचार केला जात होता. त्यासाठी कार्यसमितीच्या दोन बैठकांमध्ये रीतसर मागणीही केली गेली. ज्येष्ठांच्या पक्षसंघटनेतील उपयुक्ततेवर थेट हल्लाबोल करून त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला जात होता. देशावर करोना संकट कोसळले नसते तर ही प्रक्रिया एप्रिल-मेमध्येच झाली असती. राहुल गांधी यांना पक्षात ज्येष्ठांची ‘लुडबुड’ नको होती. त्यांनी वेळोवेळी पी. चिदम्बरम, अशोक गेहलोत अशा अनेक ज्येष्ठांना धारेवर धरले होते. राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपद सोडण्यामागे लोकसभा निवडणुकीतील पराभवापेक्षा ज्येष्ठांना धोबीपछाड देता येत नसल्याचे वैफल्य अधिक होते. त्यामुळे नाइलाजाने सोनिया गांधी यांना हंगामी पक्षाध्यक्षपद सांभाळावे लागले. पण त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे म्हणा वा अन्य कोणत्याही कारणाने, काँग्रेसमधील बहुतांश निर्णयांवर राहुल गांधीच शिक्कामोर्तब करत होते. पक्षाची अधिकृतपणे जबाबदारी न घेता उंटावरून शेळ्या हाकण्याची राहुल यांची पद्धत ज्येष्ठांना मान्य नव्हती. त्यांच्या अस्वस्थतेचा कडेलोट झाला आणि शशी थरूर यांच्या निवासस्थानी भोजन करता करता गांधी कुटुंबाच्या नेतृत्वासमोर ‘उभे’ राहण्याचा विचार केला गेला. सोनिया गांधींना पाठवलेल्या ‘पत्रा’त ज्येष्ठांनी संघटनेची फेरबांधणी केली पाहिजे आणि पक्षाला सक्रिय अध्यक्ष असला पाहिजे, अशी मागणी केली. या ‘पत्रलेखकां’ना राहुल गांधी पुन्हा पक्षाध्यक्ष होणे नापसंत नसावे.\nकाँग्रेसमधील २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनियांना ७ ऑगस्ट रोजी पत्र पाठवले. त्यानंतर १७ दिवसांनी म्हणजे २४ ऑगस्टला कार्यसमितीची बैठक बोलावली गेली. त्याआधी दोन दिवस पत्र प्रसारमाध्यमांकडे पोहोचेल याची जाणीवपूर्वक व्यवस्था केली गेली. गांधी निष्ठावानांचे म्हणणे असे की, सोनियांनी पत्राची दखल घेऊन त्यातील मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा केली जाईल असे गुलाम नबी आझाद यांना कळवले होते. पत्रावर राज्यसभेत विरोधी पक्षनेते असलेल्या आझाद यांचीही स्वाक्षरी आहे. पत्र प्रसारमाध्यमांमध्ये पोहोचवण्याआधीच बैठक ठरली असेल तर नव्या ‘कामराज योजने’ची आखणी बैठकीआधीच पूर्ण झाली असावी असे दिसते. सन १९६३ मधील ‘कामराज योजने’त पक्षातील ज्येष्ठांना राजीनामा देऊन बाजूला करण्याचे धोरण आखले गेले आणि इंदिरा गांधी यांच्यासारख्या नव्या ���ेत्यांना संधी मिळाली. पुढे नेहरूंनंतरच्या, इंदिरा गांधींच्या काळातही ज्येष्ठांच्या ‘सिंडिकेट काँग्रेस’ला बाजूला केले गेले. तीच योजना आता राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगात आणली जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी राजीनामा दिला खरा; पण तेव्हा ‘कामराज योजना’ अमलात आणता आली नाही. या वेळी मात्र, कार्यसमितीच्या बैठकीत ती अमलात आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. कार्यसमितीतील ५२ पैकी ४८ सदस्यांनी सोनिया आणि राहुल यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. थोडक्यात, पुन्हा एकदा राहुल यांच्या नेतृत्वाची खुंटी हलवून बळकट करण्यात आली. किंबहुना अहमद पटेल आणि के. सी. वेणुगोपाल यांनी ही ‘कामगिरी’ उत्तमरीत्या निभावली. गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकुल वासनिक आणि जितीन प्रसाद या कार्यसमितीतील ‘पत्रलेखक’ सदस्यांना एकटे पाडले गेले. या ‘बंडखोर’ काँग्रेस नेत्यांनी या परिस्थितीत गांधी कुटुंबासमोर हार पत्करलेली नाही. पण गेल्या सहा वर्षांत गरज पडली तेव्हा कधीही मोदींविरोधात एक शब्दही उच्चारलेला नाही. मोदींविरोधात उभे ठाकण्याची ताकद फक्त आपणच दाखवू शकतो, असे राहुल गांधी सातत्याने या ज्येष्ठांना सांगत आहेत. मोदीविरोधाच्या मुद्दय़ावर या ज्येष्ठांना राहुल गांधींशी मुकाबला करता आलेला नाही. त्यामुळे पक्षातील राहुल गांधी निष्ठावान आता पक्षातील बंडखोर ज्येष्ठांना लक्ष्य बनवू लागले आहेत. या ज्येष्ठांना पक्षातून बाजूला करण्याची प्रक्रिया सुरू असून लोकसभेत मनीष तिवारी, शशी थरूर या अनुभवी खासदारांना वगळून गौरव गोगोईंना उपनेते तर रवनीत सिंग बिट्टू यांना प्रतोद केले गेले आहे. के. सी. वेणुगोपाल, राजीव सातव, सोनिया निष्ठावान मल्लिकार्जुन खरगे, अंबिका सोनी, अहमद पटेल, जयराम रमेश हे नेते राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे आझाद, कपिल सिबल, आनंद शर्मा यांचे महत्त्व कमी केले जाऊ शकते. गेल्या मे महिन्यामध्ये राहुल यांना न जमलेला ‘पक्षबदल’ घडवून आणण्यास पत्रलेखकांनी स्वत:हून ‘मदत’ केली आहे.\nकाँग्रेस पक्षाचे नेतृत्व, दुबळी पक्षसंघटना, पक्षांतर्गत लोकशाही, भक्कम विचारधारा असे सर्व महत्त्वाचे मुद्दे बंडखोर ज्येष्ठांनी पत्रात मांडलेले असले तरी, काँग्रेस पक्षात इंदिरा गांधींच्या काळापासून फक्त पक्ष नेतृत्व हेच महत्त्वाचे मानल�� गेले. काँग्रेस हा भाजप वा डाव्या पक्षांप्रमाणे घोषित कार्यक्रम आणि सक्षम कार्यकर्त्यांचा पाया असलेला पक्ष नव्हता, तर तो नेत्यांवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये पक्षाचे नेतृत्व कोणाकडे हेच महत्त्वाचे ठरते आणि ते राहुल गांधी यांच्याकडे सुपूर्द केले जाईल किंवा राहुल गांधी यांची निष्ठावान असलेली व्यक्ती नामधारी पक्षाध्यक्ष असेल. भाजपमध्येही आता काँग्रेसप्रमाणेच नेत्यांना अधिक महत्त्व येऊ लागले आहे. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा असले तरी सूत्रे मात्र अमित शहा यांच्याच हाती आहेत हे सर्वाना माहिती आहे. तसेच काँग्रेसचे नेतृत्वही राहुल गांधी यांच्याकडेच राहू शकेल. लोकसभेतील बहुतांश काँग्रेस खासदार राहुल निष्ठावान आहेत, राज्यसभेतही राहुल निष्ठावानांची संख्या वाढेल याची दक्षता घेण्यात आली आहे. राहुल गांधी यांना पक्षाध्यक्षपदी स्थानापन्न करण्याची तयारी पूर्ण होत आलेली असताना ज्येष्ठांनी पत्र लिहून राहुल यांच्या नेतृत्वावर वा त्यांच्या निष्ठावानांवर अविश्वास दाखवला. नव्या ‘कामराज योजने’द्वारे त्यांना बाजूला केले जाऊ शकते. असे असले तरी ज्येष्ठांमुळे पक्षात फूट पडेल अशी सध्याच्या काळात फारशी शक्यता नाही. त्यामुळे अशा घडामोडी घडून पक्ष आहे त्याहून कमकुवत होईल असाही धोका नाही.\nनुकत्याच झालेल्या बिगरभाजप मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘लढायचे की घाबरायचे हे ठरवा’ अशी भाजपविरोधात उघड आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांचे हे विधान काँग्रेसच्या नेतृत्वासाठी अधिक महत्त्वाचे ठरते. लोकांचा मोदी सरकारबद्दल भ्रमनिरास होईल तेव्हा कदाचित ते विरोधी पक्षांना सत्तेवर बसवतीलही; पण तोपर्यंत मोदी आणि त्यांच्या सरकारचा लेखाजोखा लोकांपुढे मांडण्याचे काम विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आणि पक्षनेतृत्वाला करावे लागणार आहे. हे काम ताकदीने करू शकणाऱ्यांचे नेतृत्वच सत्ताबदलाच्या वेळी लोक विचारात घेतील.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धा���णार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n1 दिल्लीचे प्रचारसूत्र बिहारमध्ये\n2 ‘अंधारयुगा’च्या भयावर बिहार निवडणूक\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/central-railway-back-on-track-after-technical-snag-11363", "date_download": "2020-09-25T02:47:52Z", "digest": "sha1:EJEQ727KQJMNRO6P72F2XIWISBZ66QD4", "length": 5628, "nlines": 118, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मध्य रेल्वेची वाहतूक पुर्वपदावर | Mulund | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमध्य रेल्वेची वाहतूक पुर्वपदावर\nमध्य रेल्वेची वाहतूक पुर्वपदावर\nBy मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nमध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत झाली आहे. ऐन सकाळच्या गर्दीच्या वेळी मुलुंड स्थानकाजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने सीएसटी-ठाणे लोकलची वाहतूक सोमवारी सकाळच्या दरम्यान ठप्प झाली होती. त्यामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावरील वाहतुकीला फटका बसला. सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. लोकलमध्ये बिघाड झाल्याने नोकरदार वर्गाचे मात्र चांगलेच हाल झाले.\nआकडा कमी होताच पोलिसांची दोन कोविड सेंटर बंद\nमुंबईत कोरोनाचे २ हजार १६३ नवे रुग्ण, ५४ जणांचा मृत्यू\nराज्यात १९ हजार १६४ नवे रुग्ण, ४५९ जणांचा दिवसभरात मृत्यू\nगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n'नमस्ते' म्हणत अ‍ॅपलचे पहिले ऑनलाईन स्टोअर लाँच\nचित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 'या' दोन अभिनेत्यांना क���रोनाची लागण\nकल्याण डोंबिवलीत ४८१ नवे रुग्ण, १० जणांचा मृत्यू\nनवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३२५ रुग्ण\nप्लाझ्मा बॅगचा दर निश्चित, प्रति बॅग साडेपाच हजार रुपयांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2012/09/blog-post_6096.html", "date_download": "2020-09-25T03:16:20Z", "digest": "sha1:UEC5I6I37HQKN6WQYRXAE6K7SQIIHCMU", "length": 12942, "nlines": 150, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: ‘सोय’वाद...!", "raw_content": "\nगांधीवाद, मार्क्सवाद, माओवाद, हिंदुत्ववाद, समाजवाद, भांडवलवाद, यंव वाद अन् त्यंव वाद... अशा असंख्य वादांची, विचारसरणींची नावे आपण ऐकत असतो, वाचत असतो अभ्यासत असतो, अनेक जण ती आत्मसात सुद्धा करतात, काहीजण पुढे जाऊन त्याच्यात भर घालतात, प्रसार करतात. एकूणच अनेकदा आपले जीवन हे ठराविक विचारसरणीला बांधून आपण जगत असतो.\nमाझ्या कामाच्या निमित्ताने अनेक लोकांशी भेटायची संधी मिळत असते. अनेकांशी चर्चा होत असतात. आणि या सगळ्यातून राहून राहून जे जाणवतं ते हे की विशिष्ट विचारसरणीशी बांधिलकी असणारे फारच अल्प लोक आहेत. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके. बाकी लोक आपल्या सोयीनुसार, परिस्थितीनुसार हवी ती टोपी घालणारे- ‘सोय’वादी...\nझोपडपट्टी नको हा मध्यमवर्गीय विचार तर आहे, पण मग त्या झोपडपट्टीतल्या लोकांनी जायचं कुठे असा समाजवादी विचारही आहे. एका बाजूला मॉल्स आणि झगमगाट हवा आहे, दुसऱ्या बाजूला बोलण्यात बाजारपेठेच्या वर्चस्वाला विरोधही आहे. एका बाजूला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भरभरून बोलणे आहे पण दुसऱ्याच बाजूला धर्म-व्यक्ती-श्रद्धा याबद्दल कोणी काही बोलल्यावर मारायला सरसावणारेही हेच लोक आहेत. एका बाजूला समोरच्याने आपली मते अपरिवर्तनीय ठेवावीत असा अट्टाहास आहे तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या भूमिका एकाच दिवसात चार वेळा बदलण्याची विलक्षण हातोटीही आहे. एका बाजूला स्वतःच्या गोष्टी, लफडी लपवण्यासाठी आटापिटा चाललाय, तर दुसऱ्या बाजूला जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक लफड्यांची माहिती मिळवण्यासाठी गुगल-फेसबुक आणि न्यूज चैनेल्स वर तासन तास घालवण्यात येतायत. एका बाजूला जातीभेद दूर ठेवायचा विचार आहे पण लग्न करताना मात्र पोटजातसुद्धा चालत नाही. बायको एकदम स्मार्ट करिअरिस्ट हवी पण तिने नवऱ्याच्या भोवती भोवती फिरावं, स्वयंपाक करावा अशा अपेक्षाही आहेत. पोराने वर्गात पाहिलं यावं अशी अपेक्षा आहे पण वक्तृत्व आणि टेबलटेनिस च्या स्पर्धा जिंकाव्यात अशी मनापासून मागणी आहे. सिस्टीम बिघडलीये आणि ती सुधारण्यासाठी आपल्यालाच हात पाय हलवायला लागणार आहेत हे कळूनही निष्क्रीय राहण्यात आनंद मिळवण्यात येतोय. फर्ड्या इंग्लिशमध्ये, एसी हॉलमध्ये उभं राहून पर्यावरण वाचवण्यावर भाषण द्यायचंय, पण त्याच कार्यक्रमात ‘मिनरल वॉटर’ची प्लास्टिक बाटली प्रत्येक वक्त्याच्या पुढ्यात ठेवलेली हवी आहे. एक जबाबदार व्यक्ती म्हणून सगळ्या बाबतीत आपल्याला विचारलं जावं, आपला सल्ला घ्यावा अशी मनापासून इच्छा आहे, पण जबाबदारी घेण्याची मात्र तयारी नाही. हक्क हवे आहेत, कर्तव्ये विसरायची आहेत. पोरांना टिळकांच्या आणि झाशीच्या राणीच्या बहादुरीच्या गोष्टी सांगायच्या आहेत पण त्यांनी काहीतरी वेगळे करायचा विचारही करायला बंदी आहे. सावरकरांचा हिंदुत्ववाद हवा आहे, पण गोमांस खाल्ल्याने काहीही होत नाही हे त्यांचं मत मात्र विचारात घेतलं जात नाही. हातात आय फोन-५ घ्यायचाय पण त्यावर ज्योतिषाचे अप्लिकेशन डाउनलोड करायचेय. वेडगळ अंधश्रद्धांमुळे बळी वगैरे देणाऱ्या खेडूत माणसाला तुच्छ लेखायचं पण कुठल्यातरी थोतांड बाबाचा अंगारा लावल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाहीये. फिरंगी टीव्ही सिरीयल मधले कमरेखालचे विनोद प्रचंड आनंद घेत बघायचे मात्र आपल्या सिरीयल मधल्या सुनेने टिकली लावलेली नसेल तर चालत नाही. इतिहासातल्या सोयीच्या गोष्टी तेवढ्या घ्यायच्या, गैरसोयीचा मजकूर सांगायचाच नाही. एका बाजूला लोकशाहीला शिव्या घालायच्या आणि हुकुमशाहीच हवी वगैरे बडबड करायची पण या बडबडीचे स्वातंत्र्य लोकशाही मुळेच मिळाले आहे हे सत्य स्वीकारायचे नाही. सत्यमेव जयते म्हणायचं पण सातत्याने स्वतःच्याच खऱ्या इच्छांना-विचारांना दाबून टाकून ‘असे काही नव्हतेच’ असे छान खोटे हसू चेहऱ्यावर आणत सांगायचे.\nबरं या सगळ्यामध्ये तडजोडीचा सुवर्णमध्य गाठायचा प्रयत्न आहे असेही नाही. एकदा या टोकाला जायचंय तर दुसऱ्या वेळी दुसऱ्याचं टोकाला- सारे सोयीनुसार\nकदाचित मीही एक सोयवादी...\nगोष्टी सोप्या करण्याचा मार्ग\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (6)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघट��ांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://maparishad.com/category/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2020-09-25T02:23:06Z", "digest": "sha1:QGQTCJH2DXTFTLS2LJXITSCKISL6NYAS", "length": 23131, "nlines": 68, "source_domain": "maparishad.com", "title": "भाषावार्ता | मराठी अभ्यास परिषद", "raw_content": "\nअरुणाचलमध्ये सापडली दुर्मिळ भाषा\nअरुणाचल प्रदेशातील एका दुर्गम भागात बोलली जाणारी अज्ञात भाषा शोधून काढली आहे. जेमतेम ८०० जण बोलत असलेली ही भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.\n‘कोरी’ असे या भाषेचे नाव आहे. तिबेट व ब्रह्मदेश विभागातील ही भाषा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या विभागातील ४००पैकी १५० भाषा भारतात बोलल्या जातात. मात्र त्यांपैकी कोणत्याही भाषेशी ‘कोरो’चे साम्य नाही. ऑरेगॉनमधील ‘लिव्हिंग टंग्ज इन्स्टिटयूट’मधील ग्रेगरी अँडरसन, पेनसिल्वेनियातील स्वार्थमोअर महाविद्यालयातील डेव्हिड हॅरिसन आणि रांची विद्यापीठातील गणेश मुर्मू यांच्या पथकाने हा शोध लावला आहे. त्यांना ‘नॅशनल जिओग्राफिक’ने साहाय्य केले होते. अरुणाचल प्रदेशात जाण्यासाठी या संशोधकांना भारत सरकारची परवानगी घ्यावी लागली. ‘‘कोरो भाषा बोलणार्‍यांमध्ये ज्येष्ठ लोकांचाच समावेश आहे. २० वर्षांखालील फारच कमी लोक ही भाषा बोलतात,’’ असे अँडरसन यांनी सांगितले.\n‘नॅशनल जिओग्राफिकच्या एंडयुरिंग व्हॉईसेस प्रोजेक्ट’अंतर्गत हे पथक ‘आका’ आणि ‘मिजी’ या अत्यंत कमी बोलल्या जाणार्‍या भाषांच्या शोधात फिरत असताना अचानक त्यांना ‘कोरो’ भाषेचा शोध लागला. अरुणाचल प्रदेशात डोंगराळ भागात भात-बार्ली पिकविणार्‍या गावांत जाऊन भाषा ऐकत व त्याचे रेकॉर्डिंग करत असताना त्यांना या भाषेचा शोध लागला. या पथकाने मोहिमेपूर्वीच भाषांचे वैविध्य असलेले अरुणाचल हे जागतिक नकाशावरील केंद्र म्हणून निश्चित केले होते. दहा वर्षांनी जर आम्ही अरुणा��लला आलो असतो, तर या भाषेची माहितीही मिळाली नसती, असे ऍंडरसन यांनी सांगितले.\nअरुणाचलमध्ये सुमारे ५० भाषा बोलल्या जातात. यांपैकी बहुसंख्य भाषांना लिपी नाही. अरुणाचल प्रदेशात गेलेल्या तज्ज्ञांच्या पथकातील एक सदस्य डेव्हिड हॅरिसन यांच्या मते ‘कोरो’, ‘आका’ आणि ‘मिजी’ या प्रत्येक भाषेचे स्वरूप वेगळे आहे. जसा इंग्रजी आणि जपानी भाषेतील उच्चारांत फरक आहे, तशाच प्रकारचा फरक ‘आका’ आणि ‘कोरो’ भाषांतील उच्चारात आहे. ‘आका’ भाषेत पर्वताला ‘फू’ असे म्हटले जाते, तर ‘कोरो’ मध्ये ‘नाग्गो’. हा फरक फक्त उच्चाराचा नाही, तर व्याकरणाचाही आहे. कोरो भाषेचा उगम तिबेटमध्ये झाला असण्याची शक्यता आहे.\nदै० सकाळ, दि० ७ ऑक्टोबर २०१०\nमध्य प्रदेशात ‘मराठी साहित्य अकादमी’\nमराठी भाषेच्या जतन-संवर्धन-विकासासाठी राज्यात ‘मराठी साहित्य अकादमी’ स्थापन करण्यात यावी, ही मागणी खुद्द महाराष्ट्रात अद्याप दुर्लक्षिली गेली असली, तरी शेजारच्या मध्य प्रदेश सरकारने मराठी भाषेला अधिकृत दर्जा देण्याबरोबरच नुकतीच ‘मराठी साहित्य अकादमी’ची स्थापनाही केली आहे. मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे सचिव श्रीराम तिवारी यांनी गुरुवारी (९ डिसेंबर) भोपाळ येथे यासंबंधीची अधिकृत घोषणा केली. मध्य प्रदेशमध्ये मराठी भाषा, साहित्य, संस्कृती या क्षेत्रात गेली तीस वर्षे कार्यरत असणारे डॉ० गणेश बागदरे यांची मराठी साहित्य अकादमीचे पहिले संचालक म्हणून नेमणूकही करण्यात आल्याचे तिवारी यांनी घोषित केले.\nमहाराष्ट्राच्या बाहेर अशा प्रकारची ‘मराठी साहित्य अकादमी’ सुरू करणारे आणि मराठी भाषेला राज्यात हिंदीनंतरची दुसरी अधिकृत भाषा असा दर्जा देणारे मध्य प्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे. मध्य प्रदेशमध्ये मराठी भाषकांची संख्या सध्या एक कोटी पंचवीस लाखांच्या आसपास आहे. छत्तीसगडच्या निर्मितीपूर्वी ही संख्या दोन कोटीच्या आसपास होती.\nमध्य प्रदेशात भोपाळ, ग्वाल्हेर, जबलपूर आणि इंदूर येथे मराठी भाषकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पेशव्यांच्या काळात आणि त्याही आधीपासून अनेक मराठी कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि त्यांनी मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्याचे जतन करण्यात पुढाकार घेतला आहे. ‘मराठी साहित्य अकादमी’च्या निर्मितीमुळे येथील मराठी भाषक सुखावले आहेत.\nया अका��मीचे पहिले संचालक म्हणून सूत्रे स्वीकारणारे गणेश बागदरे मूळचे पुण्याचे असले, तरी गेली अनेक वर्षे मध्य प्रदेशात विविध ठिकाणी मराठी भाषेशी निगडित उपक्रमांच्या आयोजनात आघाडीवर आहेत. मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागात ते मराठी विभागप्रमुख म्हणून काम करत होते.\nदै० सकाळ, दि० १२ डिसेंबर २०१०\nजगभरातील बोलींच्या संरक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठाचा प्रकल्प\nभारतात तसेच जगात विविध ठिकाणी अस्तंगत होत चाललेल्या बोलीभाषांचे रक्षण व्हावे यासाठी केंब्रिज विद्यापीठाने एक महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. लोकांना या बोलीभाषा कळाव्यात, म्हणून विद्यापीठातील संशोधकांनी खास वेबसाइटवर आता लोकांना त्या भाषासंबंधात मुक्त प्रवेश दिला आहे.\nwww.oralliterature.org अशी ही वेबाइट असून यात केरळमधील पल्लकड जिल्ह्यात कुरुंबर समाजाची बोली तसेच स्वतंत्र अशी मुदुगार संस्कृतीची माहिती, कागदपत्रे आदी बाबींचा समावेश या वेबसाइटवर करण्यात आला आहे. याशिवाय ध्वनिमुद्रणाचाही समावेश करण्यात आला आहे. बुंदी जिल्ह्यामधील थिकराडा गावातील माळी समाजातील लोकांची जीवनशैली, संस्कृती कळावी असाही एक प्रकल्प यात समाविष्ट आहे. तसेच राजस्थानातील हडोतीमधील तेजाजी परंपरा, रितीरिवाज याची माहितीही असलेले ध्वनिमुद्रण यात आहे. हे सारे ध्वनिमुद्रण हिंदी व इंग्रजीत भाषांतरित करण्यात आले आहे. जगातील ३,५२४ बोलींच्या ध्वनिमुद्रण असलेल्या फाइल्स या प्रकल्पाद्वारे साइटवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत.\nदै० लोकसत्ता, दि० १३ डिसेंबर २०१०\nया वर्षीचा मराठी ग्रंथासाठी असलेला साहित्य अकादमी पुरस्कार डॉ० अशोक रा० केळकर यांच्या 'रुजुवात' (लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई) या ग्रंथास मिळाला आहे. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये व प्रमाणपत्र असे आहे. पुरस्कारवितरणाचा कार्यक्रम फेब्रुवारी २०११ मध्ये होईल. डॉ० केळकरांचे मन:पूर्वक अभिनंदन [या ग्रंथाचे डॉ० सीताराम रायकर यांनी लिहिलेले परीक्षण 'भाषा आणि जीवन'च्या दिवाळी २००९ (वर्ष २७, अंक ४) या अंकात प्रसिद्ध झाले आहे.]\nमहाबँक भाषाविषयक लेखन पुरस्कार\nमराठी अभ्यास परिषदेच्या वतीने व महाराष्ट्र बँकेच्या सहयोगाने मराठीतील सर्वोत्कृष्ट भाषाविषयक लेखनासाठी दिल्या जाणार्यात महाबँक पुरस्कारासाठी (२०१० या वर्षासाठी) एल०के० कुलकर्णी य��ंनी तयार केलेल्या 'भूगोल कोश' या पुस्तकाची (राजहंस प्रकाशन, पुणे) निवड करण्यात आली आहे. (पुरस्कार-वितरणाचा कार्यक्रम जानेवारी २०११ मध्ये होईल.) श्री० एल०के० कुलकर्णी व राजहंस प्रकाशन यांचे अभिनंदन\nया पुरस्कारासाठी डॉ० सोनाली कुलकर्णी, डॉ० कलिका मेहता आणि डॉ० मृणालिनी शहा (निमंत्रक) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.\n\tडॉ० सुभाष भेंडे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, कादंबरीकार, विनोदकार, कीर्ती महाविद्यालयातील निवृत्त अर्थशास्त्र-विभाग प्रमुख आणि विश्वकोशाचे अतिथी संपादक होते. मराठी अभ्यास परिषदेचे ते सभासद होते आणि 'भाषा आणि जीवन'साठीही त्यांनी लेखन केले होते.\n\tज्ञानेश्वर नाडकर्णी नाटयसमीक्षक, कलासमीक्षक, इंग्रजी व मराठी ह्या दोन्ही भाषांत लेखन करणारे पत्रकार होते. त्यांचा 'चिद्धोष' हा कथासंग्रह त्यांच्या संवेदनाक्षम लेखनाचा प्रत्यय देतो.\n'भाषा आणि जीवन'च्या परिवारातर्फे या दोन्ही मान्यवरांना आदरांजली.\nRead more about अभिनंदन, भाषावार्ता, आदरांजली\nप्रादेशिक भाषांना न्यायालयीन भाषा म्हणून मान्यता द्या - सर्वोच्च न्यायालयात याचिका\n(जे० वेंकटेशन. 'द हिंदू' २४ जून २०१०)\nज्याप्रमाणे लोकसभेत तात्काळ भाषांतर ऐकू येण्याच्या व्यवस्थेमुळे तमीळ व इतर प्रादेशिक भाषा वापरता येतात त्याप्रमाणे उच्च व सर्वोच्च न्यायालयांतही प्रादेशिक भाषांचा वापर करणे शक्य आहे का ह्याचा अभ्यास करण्याचा आदेश केंद्र सरकारला देण्यात यावा अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ऑल इंडिया ज्यूनियर ‍अ‍ॅडव्होकेटस असोशिएशनने ही याचिका केली असून न्यायालयीन भाषा म्हणून तमीळला मान्यता मिळावी अशी मागणी करणार्‍या तामिळनाडूतील वकिलांना न्याय देण्याचा आदेश केंद्र सरकारला द्यावा अशीही विनंती याचिकेत करण्यात आली आहे. ही सार्वजनिक हित याचिका दाखल करणारे असोशिएशनचे अध्यक्ष एन्० राजा म्हणाले की घटना-कलम ३४८अन्वये प्रादेशिक भाषेला उच्च न्यायालयीन भाषा म्हणून राष्ट्राध्यक्षांच्या संमतीने मान्यता देण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. आजही चार उच्च न्यायालयांमध्ये हिंदी ही (प्रादेशिक) भाषा न्यायालयीन भाषा म्हणून वापरली जात आहे. उच्च न्यायालयात तमीळमध्ये युक्तिवाद करण्याची मुभा नसल्याने असोशिएशनच्या सभासदांच�� वकिली करण्याचा हक्क नाकारला जात आहे. तमीळला न्यायालयीन भाषा म्हणून मान्यता देण्याचा तामिळनाडू सरकारचा प्रस्ताव केंद्राच्या गृह मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. विधिशाखेच्या विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत प्रादेशिक भाषेत उत्तरे लिहिण्याची मुभा बार कौन्सिलने दिली आहे. अशा परिस्थितीत उच्च न्यायालयातील युक्तिवाद प्रादेशिक भाषांत करू न देण्याने त्यांच्या मूलभूत हक्कावरच गदा येते.\nलोकसभेत आणि विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होणार्‍यांना आणि ते कामकाज पाहाणार्‍यांना कामकाजाच्या माहितीचे तात्काळ इंग्रजीत भाषांतर ऐकायला मिळण्याची सुविधा अलीकडे सभागृहांत उपलब्ध असते हे सर्वज्ञात आहे, असे याचिका म्हणते. तशीच व्यवस्था उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांतही करता येईल, असे याचिकेत म्हटले असून तशा आदेशाची विनंती करण्यात आली आहे. प्रादेशिक भाषांचा न्यायालयीन भाषा म्हणून उपयोग करता येणार नसेल तर विधिपरीक्षासुद्धा केवळ इंग्रजीत किंवा हिंदीत घेण्यास बार कौन्सिलला सांगण्यात यावे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.\nRead more about प्रादेशिक भाषांना न्यायालयीन भाषा म्हणून मान्यता द्या - सर्वोच्च न्यायालयात याचिका\nपुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :\nमराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://aarambh.bookstruck.app/56416-chapter/", "date_download": "2020-09-25T03:52:00Z", "digest": "sha1:FTQRMHIGHUWRUWPSOI5TFC5LMREODPKW", "length": 3480, "nlines": 42, "source_domain": "aarambh.bookstruck.app", "title": "लिखाणाचे सूत्र – दिपाली साळेकर / खामकर | आरंभ लिखाणाचे सूत्र – दिपाली साळेकर / खामकर | आरंभ : मराठी साहित्यातील आधुनिक ई मासिक", "raw_content": "\nआधुनिक धाटणीचे मराठी साहित्य नवोदित आणि अनुभवी लेखक लेखिकांचे हक्काचे व्यासपीठ आणि हजारो मराठी वाचकांच्या प्रेमास पात्र असे १००% ऑनलाईन प्रकाशन. भयकथा, विनोदी, ललित, विज्ञान कथा, कविता , प्रवास वर्णने, व्यंगचित्रे, कॅरियर मार्गदर्शन, आरोग्य, विज्ञान आणि अनेक नानाविध विषयांवरील लेखन इथे वाचा. आपले लेख पाठवा \nलिखाणाचे सूत्र – दिपाली साळेकर / खामकर\nमला नाही कळत लिखाणाचे सूत्र\nकाय गद्य अन् काय पद्य\nमनाला बोचलेले थेट लिहून काढते\nत्यातच मगं राग द्वेष प��रेम विरह\nसगळं सगळं ओळीतच मांडते\nलिहिता लिहिता कोऱ्या पानावर\nरात्रीच्या कातरवेळी सगळ्याच जखमा\nत्यातूनच मग नव्या नव्या रचना\nअर्धे अधिक विचार स्वप्नातच\nहृदयस्पर्शी दुःख मात्र नेहमी\nआरंभ : मार्च २०२०\n« शोध – मंगल बिरारी सुख – भरत उपासनी »\nआरंभ : दिवाळी अंक २०१८ (20) आरंभ : फेब्रुवारी २०१९ (16) आरंभ: मार्च 2019 (19) आरंभ: जून २०१९ (36) आरंभ: सप्टेंबर २०१९ (57) आरंभ: डिसेंबर २०१९ (54) आरंभ : मार्च २०२० (30) आरंभ साठी लिहा (1) Notice (3) लॉकडाऊन लेखन स्पर्धा विशेषांक (29)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/tag/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-25T03:04:27Z", "digest": "sha1:BTTYWSHBFO6I2EQTTHOMD3GZHDQXVPUN", "length": 10176, "nlines": 145, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "लग्न – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nपीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार\nनको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी\nप्रजनन संस्थेतील वेगळेपण – भाग २\nलैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा लिंगसांसर्गिक आजार\nलॉकडाऊनच्या काळात जमलं नाही, आता सेक्स केलंं तर……\nपुरुष मित्रांनो, शीघ्रवीर्यपतनाचा त्रास होतोय हा उपाय करुन पहा… स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट\nजननेंद्रियांतील वेगळेपण – भाग १\nनिमित्त ‘चि. व चि. सौ. का’ चं…- निहार सप्रे\nकोणतीही कथा कितीही साधी असली तरी ती लिहणारा लेखक किंवा त्या कथेला चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर ठेवणारा दिग्दर्शक जाणते – अजाणतेपणे अनेक वेगवेगळ्या गोष्टी प्रेक्षकांसमोर ठेवत असतो. या गोष्टी प्रेक्षकांसमोर ठेवताना त्या लेखकाला/दिग्दर्शकाला…\nजोडीदाराची विवेकी निवड – निशा फडतरे\n'लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात' असं एक गृहीतक च समाजात रूढ आहे. या बांधलेल्या गाठी मग कधी कच्च्या तर कधी पक्क्या अशा पण असतात का मनात सहज प्रश्न येतो, ज्या व्यक्तीला आपण पूर्णपणे ओळखत देखील नाही अशा व्यक्तीसोबत आयुष्य…\nमुंबई पुणे मुंबई २ – लग्नाचा असाही विचार\nसतीश राजवाडे दिग्दर्शित “मुंबई पुणे मुंबई-२” हा चित्रपट वरवर पाहता एका लग्नाची गोष्ट वाटते. लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंतचा काळ या काळात, चित्रपटातील गौतम आणि गौरी ही एकदम परस्परविरोधी जोडी, एकमेकांना समजून घेण्याचा, संवाद साधण्याचा,…\nअसलं लगीन नको गं बाई…\nआमच्या पारगावच्या कमळी आणि मंजुळी आज काय गप्पा मारायला लागल्यात ते पाहू या... चला. क - हिरामाय, लगीन लई झाक लावलंस बग पोरीचं. समदे नाव काढत व्हते. सुखात राहील आता सासरी. हि - मंग लगीन एकदाच व्हतंय की माय. आन फ़ुडं चालून लेकीचंच तर…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nअविवाहित मुलीने मोबाइल वापरल्यास वडिलांना होणार १.५ लाखांचा दंड\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2020-09-25T04:01:44Z", "digest": "sha1:M4UIRPAJPVVLXHWNRIQW2ZX6Z77MFJ5F", "length": 3214, "nlines": 58, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:चीनचा भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► तिबेट‎ (७ क, ९ प)\n► चीनमधील नद्या‎ (८ प)\n► चीनचे राजकीय विभाग‎ (२ क, ६ प)\n► चीनमधील शहरे‎ (६ क, ३० प)\n\"चीनचा भूगोल\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on २३ एप्रिल २०१३, at १८:२५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १८:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87,%C2%A0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%80%C2%A0%E0%A5%A7-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%AA-%E0%A4%B5%E0%A4%B0--%C2%A0%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/u-IOHx.html", "date_download": "2020-09-25T04:14:55Z", "digest": "sha1:FUSZK362CDZ3RV2AJLBAO47D3Z73WYUP", "length": 7882, "nlines": 41, "source_domain": "rajsatya.page", "title": "पुणे, मुंबई आणि ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण कोरोना बाधितरा बाधित रुग्णांची संख्या १४ वर - आरोग्यमंत्री राजेश टोपे - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nपुणे, मुंबई आणि ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण कोरोना बाधितरा बाधित रुग्णांची संख्या १४ वर - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nMarch 14, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nपुणे, मुंबई आणि ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण कोरोना बाधितरा\nबाधित रुग्णांची संख्या १४ वर - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमुंबई - राज्यात आज तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यातील एक रुग्ण पुणे येथील असून या ३३ वर्षीय पुरुषाने अमेरिकेला प्रवास केला आहे. कस्तुरबा रुग्णालयात भरती असलेला आणि फ्रान्सच्या प्रवासाचा इतिहास असलेला ठाणे येथील ३५ वर्षीय तरुण तसेच हिंदूजा रुग्णालय येथे भरती असलेला आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेला ६४ वर्षाचा पुरुष रुग्ण आज प्रयोगशाळेत तपासणीत कोरोना बाधित आढळले. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. सर्व कोरोना बाधित रुग्णाच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युध्दपातळीवर सुरु आहे. आज राज्यात एकूण ५० नवीन संशयित भरती झाले आहेत.\n१२ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत १२९५ विमानांमधील १ लाख ४८ हजार ७०६ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व देशाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी राज्यातील या ३ विमानतळांवर करण्यात येत आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशनद्वारे इराण, इटली आणि द कोरिया मधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देश���त सध्या कोरोना उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने २१ फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण ६८५ प्रवासी आले आहेत.\n१८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३९९ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी सर्व ३१७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या ५१ जण पुणे येथे तर २७ जण मुंबईत भरती आहेत. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि वाय सी एम रुग्णालय पिंपरी चिंचवड येथेही संशयित रुग्ण भरती आहेत.\nनवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ बेडस उपलब्ध आहेत.\n१२ मोठया प्रमाणावर कोरोना बाधित असणा-या देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ६८५ प्रवाशांपैकी ३८३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2019/09/my-mother-essay-in-marathi.html", "date_download": "2020-09-25T03:30:10Z", "digest": "sha1:6CJOLI4QROCNOQG33S6Z7CRVWCIL4TUK", "length": 14127, "nlines": 108, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "माझी आई निबंध मराठी - My Mother Essay in Marathi - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nजीवनातील सर्व पदव्यांनी गुच्छ होऊन स्वागताला जावे, इतकी 'आई' ही पदवी सर्वश्रेष्ठ आहे असे म्हटले जाते. आई म्हणजे वात्सल्याचा अविरत वाहणारा झराच साऱ्या दैवतांत 'आई' हे दैवत थोर आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाच्या मखमली पेटीत 'आई' ही दोन अक्षरे कोरलेली असतात. आईचे प्रेम, तिच्या हळुवार स्मृती आपण सर्वजणच जपत असतो. बालपणी मुलांना जपणारी, त्यांच्यावर योग्य संस्कार करणारी आई म्हणजे आपला पहिला गुरू साऱ्या दैवतांत 'आई' हे दैवत थोर आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाच्या मखमली पेटीत 'आई' ही दोन अक्षरे कोरलेली असतात. आईचे प्रेम, तिच्या हळुवार स्मृती आपण सर्वजणच जपत असतो. बा��पणी मुलांना जपणारी, त्यांच्यावर योग्य संस्कार करणारी आई म्हणजे आपला पहिला गुरू साने गुरुजी नेहमी म्हणत, \"आई माझा गुरू, आई कल्पतरू साने गुरुजी नेहमी म्हणत, \"आई माझा गुरू, आई कल्पतरू\" आई म्हणजे ममतेच्या महन्मंगल नदीवर गजबजलेलं पवित्र तीर्थक्षेत्र आहे असे म्हणतात, ते योग्यच आहे. Read also : माझा दादा मराठी निबंध\nआई आपल्या मुलांसाठी काय करत नाही स्वतः तप्त उन्हाचे चटके सहन करते, पण मुलांना मात्र मायेची सावली देते; आपली मुले चांगली व्हावीत म्हणून ती त्यांच्यावर शिक्षणाचे, सद्गुणांचे चांगले संस्कार करते. त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते. डोळ्यात तेल घालून त्यांच्या प्रकृतीची काळजी घेते. स्वत:ची हौसमौज बाजूला सारून ती आपल्या मुलांचे हट्ट पूर्ण करत असते. मुलांचे काही चुकले तर ती रागावते, वेळीप्रसंगी कठोरही बनते; परंतु आईच्या रागामागे वात्सल्याचे सागरच दडलेले असतात. आपल्या मुलांनी चांगले शिकावे, मोठे व्हावे एवढीच तिची माफक अपेक्षा असते. त्यामुळेच एका क्षणी मुलांना रागावणारी, मारणारी आई दुसऱ्याच क्षणी त्यांना प्रेमाने जवळ घेते. म्हणूनच थोर कवी मोरोपंत म्हणतात,\n\" प्रसादपट झाकती परि परा गुरूंचे थिटे\nम्हणून म्हणती भले न ऋण जन्मदेचे फिटे \n'आई थोर तुझे उपकार' या गाण्यात म्हटल्याप्रमाणे आईचे आपल्यावर अनंत उपकार असतात. आईच्या मायेला अंत नसतो. ती मोठ्या मायेने आपल्या बाळाचे संगोपन करीत असते.\nमाझी आईही माझ्यासाठी खूप काही करत असते. अगदी लहानपणी मला बोटाला धरून 'चाल चाल राणी' करून पहिली पावले टाकायला तिनेच मला शिकवले होते. माझ्या सर्व लहरी सांभाळून मुळीच न कंटाळता ‘हा घास काऊचा, हा घास चिऊचा' असे म्हणून तिनेच मला मऊ मऊ भाताचे घास भरवले होते. Read also : Majhi Aaji Nibandh Marathi\nआता मी शाळेत जाऊ लागल्यावर माझी शाळेची सर्व तयारी तीच करून देते. माझे छोटेसे दप्तर, त्यात पोळी भाजीचा छोटासा डबा सांभाळत आईचे बोट धरूनच मी रोज शाळेत जाते. संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर आईच्या हातचे काहीतरी गरम गरम खाऊन खेळायला पळायचे हा माझा रोजचा दिनक्रम. खेळून आल्यावर हातपाय धुऊन परवचा म्हणायची सवय आईनचे मला लावली आहे. Read also : Majhi Aai Marathi Nibandh Lekhan\nमाझी आई मला अभ्यासातही मदत करते. मी परीक्षेत चांगले गुण मिळवले की ती मला शाबासकी देते. माझ्या आईला अव्यवस्थितपणा, गबाळेपणा मात्र बिलकुल खपत नाही. आ��च्या रोजच्या सांगण्याशिकवण्यामुळेच मलाही आता व्यवस्थितपणाचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळे मी आईच्या मनासारखे वागण्याचा प्रयत्न करत असते. माझ्या सर्वांगीण वाढीकडे लक्ष पुरवणारी माझी आई म्हणजे माझे सर्वस्व आहे.\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\nहिंदी भाषा का महत्व पर निबंध\nहिंदी भाषा का महत्व पर निबंध किसी भी स्वतंत्र राष्ट्र की अपनी एक भाषा होती है जो उसका गौरव होती है राष्ट्रीय एकता और राष्ट्र के स्...\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\n10 lines on My School in hindi मेरे स्कूल का नाम रामकृष्ण मिशन इंटर कॉलेज है मेरा स्कूल अंग्रेजी माध्यम का सी.बी.एस. ई स्कूल है मेरा स्कूल अंग्रेजी माध्यम का सी.बी.एस. ई स्कूल है\nछात्रवृत्ति के लिए प्रधानाचार्य को पत्र\nसेवा में, श्री प्रधानाध्यापक महोदय, राजकीय इंटर कॉलेज, गोरखपुर विषय : छात्रवृत्ति के लिए प्रधानाचार्य को पत्र\n10 lines on rainy season in hindi मुझे बरसात के मौसम की सबसे अधिक पसंद है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है\nसच्चे मित्र पर अनुच्छेद लेखन\nसच्चे मित्र पर अनुच्छेद लेखन संकेत बिंदु दुःख का साथी सुख का साथी निराशा में हिम्मत देने वाला मित्र एक औषधि सच्चे मित्र ...\nजिला अधिकारी को पत्र\nसेवा में, जिला अधिकारी, इलाहाबाद विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र \nFew Lines on Balloon in Hindi-गुब्बारे पर छोटा निबंध गुब्बारा रबड़ से बना एक लचीला पाउच होता है गुब्बारे का आविष्कार सन 1824 में मा...\nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\nजिला अधिकारी को पत्र\nसेवा में, जिला अधिकारी, इलाहाबाद विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र \n10 lines on My School in hindi मेरे स्कूल का नाम रामकृष्ण मिशन इंटर कॉलेज है मेरा स्कूल अंग्रेजी माध्यम का सी.बी.एस. ई स्कूल है मेरा स्कूल अंग्रेजी माध्यम का सी.बी.एस. ई स्कूल है\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\nSanskrit Essay Collection - संस्कृत निबंध संग्रह संस्कृत के सबसे महत्वपूर्ण निबंधों का संग्रह सभी छात्रों के लिए प्रकाशित किया जा र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/11/14/varuldarubandi/", "date_download": "2020-09-25T04:03:25Z", "digest": "sha1:WBOYI6E6RMQ4IR5MR4O65PG37WQMYZML", "length": 5517, "nlines": 88, "source_domain": "spsnews.in", "title": "वारूळ मध्ये २५९ मतांनी ‘ दारू ची बाटली ‘ आडवी – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\nवारूळ मध्ये २५९ मतांनी ‘ दारू ची बाटली ‘ आडवी\nमलकापूर : वारूळ तालुका शाहुवाडी इथ दारूबंदी साठी झालेल्या मतदाना मधून आडव्या बाटली च्या बाजूने २५९ मतदान झाले. आणि वारूळ मधून दारू हद्दपार झाली.\nया दारूबंदीसाठी गावातील तरुण मंडळानी प्राधान्याने प्रतिनिधित्व करीत गावातून दारू हद्दपार केली.\nवारूळ इथ आज दारूबंदीसाठी ४६० मतदार होते. पैकी २९२ मतदान झाले असून, उभ्या बाटलीसाठी १७ मते मिळाली, तर आडव्या बाटलीसाठी २५९ मतदान झाले. एकूण १६ मते बाद झाली.\n← प्रणोती कोळी ठरली एस.टी. च्या हलगर्जीपणाचा बळी : जखमी विद्यार्थिनीचा मृत्यू\nसातवे फाट्यानजीक ट्रॉली पलटी झाल्यानेअपघात :वहातुक तीन तास ठप्प →\nअपघातात जखमी झालेल्या जवान गायकवाड यांचे निधन\nवारणा नदीत कोडोलीचा तरुण गेला वाहून\nशासन राज्यात “आदर्श अंगणवाडी योजना” राबवणार\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/football/news/kidwai-was-blocked-by-rahuls-club/articleshow/71545281.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-25T05:09:59Z", "digest": "sha1:EZQKPWBEEU4UI5WIW26HRXIJOGRMJAPL", "length": 11128, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्��र्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकिदवईला राहुल क्लबने बरोबरीत रोखले\nम.टा. क्रीडा प्रतिनिधी, नागपूर\nनागपूर जिल्हा फूटबॉल संघटनेच्यावतीने आयोजित एलिट डिव्हिजन फूटबॉल स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या लढतीत किदवई फूटबॉल क्लबने विजयाची संधी गमावली. दुसऱ्या हाफमध्ये राहुल क्लबच्या स्टॅनले पीटरने गोल करत संघाला किदवई विरुद्ध १-१ अशी बरोबरी साधून देत लढत बरोबरीत राखण्यात यश मिळवून दिले.\nमध्य रेल्वेच्या अजनी मैदानावर शुक्रवारी झालेल्या या लढतीत बलाढ्य किदवई संघ प्रतिस्पर्धी राहुल क्लबविरुद्ध सहज विजय मिळवेल असे वाटत होते. मात्र राहुल क्लबच्या खेळाडूंनी किदवई संघाला चांगलेच झुंजवले. सुरूवातीला किदवई संघाच्या खेळाडूंनी राहुलची बचावफळी भेदण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र संघाला अपयश आले. ३३व्या मिनिटाला शुभम बोंगारीने दिलेल्या पासवर फॉरवर्ड खेळाडू राहुल मुंद्रीने गोल नोंदवत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. किदवईने पहिल्या हाफमध्ये आघाडी कायम राखण्यात यश मिळवले. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये राहुल क्लबच्या खेळाडूंनी सामन्यात बरोबरी साधण्यासाठी आक्रमक खेळ केला. मात्र, त्यांना किदवईची बचावफळी भेदण्यात यश येत नव्हते. अखेर ७२व्या मिनिटाला मिळालेल्या संधीचे गोल मध्ये रुपांतर करीत राहुल क्लबच्या स्टॅनले पीटर याने गोल नोंदवित सामन्या १-१ अशी बरोबरी साधली. सामन्याच्या शेवटपर्यंत हीच गोलसंख्या कायम राहिल्याने सामना अनिर्णित राहिला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nचार मिनिटे आणि सत्तावीस सेकंद... कोल्हापूरच्या पठ्ठ्यान...\nMehtab Hossain: माफी मागत अवघ्या २४ तासात भाजपला केला र...\nकरोना संकटात केला ‘आठवा’ प्रताप\nएक दोन नव्हे संघातील १० खेळाडूंना करोना; अखेरच्या क्षणी...\n३० वर्षांनी दुष्काळ संपुष्टात; लिव्हरपूलने हृदय जिंकले...\n‘बिग बेन’ने रोखली ‘यंग मुस्लिम’ची घोडदौड महत्तवाचा लेख\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nको���कत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nमुंबईडबेवाले राज ठाकरेंना भेटले; इंग्रजी शाळांबाबत केली 'ही' तक्रार\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\n मेट्रोच्या पाहणीसाठी सकाळी सहा वाजताच पोहोचले\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nपुणेऑक्सिजनवरील रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या; एफडीएची रुग्णालयांना तंबी\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nमोबाइलनोकियाचे २ स्मार्टफोन येताहेत, इतकी असेल किंमत\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%AF", "date_download": "2020-09-25T05:04:25Z", "digest": "sha1:Q5EH5BCJ37YZIGFXBTW3BX6AEJG4IPNC", "length": 4416, "nlines": 55, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९३९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ���४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९३९ मधील जन्म‎ (५८ प)\n► इ.स. १९३९ मधील मृत्यू‎ (२० प)\n► इ.स. १९३९ मधील चित्रपट‎ (रिकामे)\n► इ.स. १९३९ मधील निर्मिती‎ (१ प)\n\"इ.स. १९३९\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on २२ एप्रिल २०१३, at १८:५६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी १८:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2020-09-25T03:59:55Z", "digest": "sha1:E2VY3FQPW456N342YXHRB5NSZ6I5K6GH", "length": 20666, "nlines": 156, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "मंदाणे येथे पुरवठा विभागाकडून भरड धान्य खरेदी सुरू | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nमंदाणे येथे पुरवठा विभागाकडून भरड धान्य खरेदी सुरू\nशासनाकडून बाजरीची त्वरित खरेदीची शेतकऱ्यांची मागणी\nशहादा:तालुक्यातील रब्बी हंगामातील भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांचा मका, ज्वारी धान्यांची शासनाकडून मंदाणे व शहादा येथे नुकतीच खरेदी सुरू करण्यात आली आहे. परंतु भरड धान्यात फक्त मका व ज्वारीचीच खरेदी शासनाकडून होत असल्याने बाजरीची खरेदी शासनाने तात्काळ सुरू करावी, अशी मागणी तालुक्यातील बाजरी उत्पादन शेतकऱ्यांनी केली आहे.\nशहादा तालुक्यातील मंदाणे येथे आदिवासी उपयोजना अंतर्गत आणि शहादा येथे बिगर आदिवासी उपयोजना अंतर्गत भरड धान्य खरेदी केंद्र सरकारने नुकतेच सुरू केले. मंदाणे येथे आदिवासी उपयोजनेच्या एकाधिकार खरेदी केंद्रात हे खरेदी केन्द्र सुरू करण्यात आले. खरेदी केंद्राचा शुभारंभ आदिवासी उपयोजनेचे चेअरमन बी.जी.पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर मोरे, शहादा उपप्रादेशिक कार्यालयाचे प्रतवारीकर एन.बी.पावरा, वरिष्ठ सहाय्यक बी.एन.जमादार,कर्मचारी रवींद्र पाटील व शेतकरी उपस्थित होते.\nसद्यस्थितीत सुरू असलेल्या कोरोनाच्या महामारीत बळीराजा सर्वच बाबतीत आसमानी संकटात सापडला आहे.शासनाकडून सर्वच पिकांना चांगला हमीभाव मिळेल या विचाराने बळीराजाने खरीप तथा रब्बीत घेतलेले पिकं साठवून ठेवले होते. परंतु संपूर्ण जगात “कोरोना” आजाराने घातलेल्या थैमानाने बळीराजाच्या सर्वच आशा सीमित झाल्या. कोरोनामुळे घेतलेले उत्पन्न बाजारात पेठा बंद करण्यात आल्याने विक्रीसाठी कसे न्यावे ही मोठी समस्या निर्माण झाली. एप्रिल संपला मे महिना सुरू झाला तरी तयार झालेला माल कसा विकावा ही मोठी समस्या बळीराजापुढे निर्माण झाली. लॉकडाऊनमध्ये शासनाने आपला माल खरेदी करण्यासाठी उपाय योजना कराव्यात याबाबतची मागणी सर्वत्र शेतकरी वर्गाकडून होऊ लागली. त्याची दखल घेत शासनाने सीसीआयमार्फत कापूस व पणन विभागामार्फत भरड धान्य सुरू केले. महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे कापूस विक्री चांगला भाव मिळेल या उद्देशाने बाकी होती. वारंवार मागणी झाल्याने शेवटी लॉकडाऊनकाळात मे महिन्याच्या सुरुवातीला सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू झाली. अशीच परिस्थितीत भरड धान्याबाबतही दिसून आली. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने नदी, नाले वाहू लागले. बंद पडलेल्या विहिरी जिवंत झाल्या.त्यामुळे खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया जरी गेला तरी मात्र विहिरींना पुरेसे पाणी असल्याने रब्बी हंगाम चांगला आला. त्यात शेतकऱ्यांनी गहू, मका,बाजरी, ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले. परंतु जेव्हा शेतातून माल घरी आला तेव्हा मात्र कोरोना आजाराने सर्वत्र थैमान घातले. संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे बाजारपेठ बंद करण्यात आल्या. घरी आलेला माल घरीच पडून होता. लॉकडाऊनमुळे आपला माल कसा विकला जाईल, पुन्हा आपल्यावर आसमानी संकट उभे तर राहणार नाही ना या विचाराने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला. याबाबत पुन्हा एकदा शासनस्तरावर मागणी करण्यात आली.त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने भरड धान्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहादा तालुक्यात आदिवासी व बिगर आदिवासी विभागा अंतर्गत येणाऱ्या गावांमधील शेतकऱ्यांकडून भरड धान्य खरेदी नुकतीच सुरू करण्यात आली आहे.त्यात मका व ज्वारी खरेदी केली जात आहे. आदिवासी उपयोजना अंतर्गत येणाऱ्या ११२ गावांमधील शेतकऱ्यांचा माल मंदाणे येथील आदिवासी उपयोजनेच्या एकाधिकार खरेदी केंद्रात व बिगर आदिवासी भागातील शेतकऱ्यांचा माल शहादा येथील खरेदी विक्री संघात जिल्हा पुरवठा विभागाकडून खरेदी करण्यात येत आहे.\n*खरेदी केंद्रावर नोंदणी आवश्यक*\nशासनाच्या परिपत्रकानुसार मका पिकासाठी १७६० रुपये शासनाने हमी भाव दिला आहे तर ज्वारीसाठी २५०० रुपये हमीभाव देण्यात आला आहे. यासाठी मात्र मालाची आद्रता(मॉइश्चर)१४ चा असणे आवश्यक असून बाजरीसाठी एकरी १८ क्विंटल व ज्वारीसाठी एकरी ९ क्विंटलची खरेदी करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांनी आपली नांवे प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर येऊन नोंदणी करणे आवश्यक असून येतांना तलाठीकडून ज्या धान्याची विक्री करायची आहे. त्याबाबतचा रब्बी हंगामातील पिकपेरा नोंद असलेला सातबारा, बँक पासबुक झेरॉक्स,आधारकार्ड झेरॉक्स व धान्याचे सँपल सोबत आणणे गरजेचे आहे.\n*मका, ज्वारी सोबत बाजरीची खरेदी करा*\nयावर्षी चांगला पावसाळा झाल्याने बंद पडलेल्या विहिरीना बऱ्यापैकी पाणी आले. खरीप हंगामात पिकांना पाण्याची जास्त आवश्यकता न भासल्याने शहादा तालुक्यात रब्बीची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली. विहिरींची पाण्याची क्षमता पाहता शेतकऱ्यांनी गहू, मका सोबत बाजरीची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. मंदाणेसह परिसरात तर बाजरीचे यावर्षी सर्वात जास्त प्रमाणात उत्पन्न घेण्यात आले. सद्यस्थितीत शहादा तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये शेतकऱ्यांनी बाजरीचे उत्पन्न घेतले आहे. शेतकऱ्यांच्या घरात बाजरी येऊन ठेपली असून बाजारात विक्रीसाठी लॉकडाऊनमुळे घेऊन जाता येत नसल्याने बाजरी उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. शासनाने भरड धान्य खरेदी सुरू केली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु “नकटीच्या लग्नात सतरा विघ्न” या उक्तीनुसार शासनाने भरड धान्य खरेदी तर सुरू केली. मात्र, त्यातही बाजरीची खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शासनाच्या दुटप्पीपणामुळे बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आसमानी संकटात सापडला आहे.शासनाच्या परिपत्रकात भरड धान्य खरेदीत मका,ज्वारी, बाजरी, साय अश्या धान्यांची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात यावी, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. परंतु तरी खरेदी केंद्रांवरील प्रतवारीकार, सहाय्यक कर्मचारी वर्गाला वरिष्ठ विभागाकडून फक्त मका,ज्वारीचीच सध्या खरेदी करावी बाजरीची खरेदी करू नये, असे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये समज-गैरसमज निर्माण होत आहेत. या अतिगंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि भरड धान्यात बाजरीची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी बाजरी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.\n“भरड धान्य खरेदीत मका,ज्वारी बरोबरच बाजरीची खरेदी करावी, याबाबत बाजरी उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. शेतकरी बाजरी खरेदीची मागणी करीत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे तसेच पुरवठा व पणन विभागाकडे कळविली आहे. बाजरी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी रास्त असून लवकरच त्याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय घेतला जाईल.”\nसलुन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या\nपुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी 1 जून पासून प्रवेश अर्ज\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिल���सा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी 1 जून पासून प्रवेश अर्ज\nपिंपरीत कोरोना बाधितांचा आकडा 500 पार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/video/amruta-fadnavis-new-song-i-love-you/161841/", "date_download": "2020-09-25T03:47:15Z", "digest": "sha1:MHFN3NFWIJ6LGLPHQS7PX5BHLSGS2GQA", "length": 5739, "nlines": 115, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Amruta Fadnavis New song I love you", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ अमृता फडणवीसांचं नवं गाणं…आय लव्ह यू\nअमृता फडणवीसांचं नवं गाणं…आय लव्ह यू\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटरवर हे नवं गाणं शेअर केलं आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nPhoto: काय आहे ”माझे कुटुंब माझी जबाबदारी\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nसगळं नॉर्मल झाल्यावर Work From Home चं काय होणार\nबापरे….खेकड्यालाही आहे सिगारेट ओढण्याचे व्यसन\nआता याला काय म्हणावं दात घासता घातसा आख्खा ब्रशच गिळून टाकला\nVideo: धाडसानं ६ महिन्यांच्या चिमुकल्यानं Water Skiing करून केला वर्ल्ड रेकॉर्ड\nआज आहे World Rose Day, पण का साजरा करतात हा दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetest.sbfied.com/marathi-practice-exam-11/", "date_download": "2020-09-25T04:30:58Z", "digest": "sha1:4YSRIWA56KBS447BZSL5JAMLTRUSD7O3", "length": 9431, "nlines": 104, "source_domain": "onlinetest.sbfied.com", "title": "Free Marathi Practice Exam 11 - Download in pdf", "raw_content": "\nFAQ [ नेहमी विचारले जाणारे प्रश्न ]\nProblem And Solutions [ टेस्ट देण्यात येणाऱ्या सर्व अडचणी सोडवा ]\nTestimonials [काही प्रतिक्रिया ]\nटेस्ट सोडवताना अडचण येते आहे \nया बटनवर क्लिक करून माझ्यासोबत या आपण अडचण सोडवू ..\nसागर सर एस बी फाईड च्या माध्यमातून खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या सुमारे 45,000 मित्रांच्या संपर्कात आहे.\n��णित शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे ते पोलीस भरती परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांमध्ये खास प्रसिद्ध आहेत.\nपरीक्षाच्या बदलणाऱ्या पद्धतीनुसार तयारी करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे\nआणि त्यातूनच FREE ONLINE TEST ते मित्रांसाठी उपलब्ध करून देतात.\n1. छान, वाहवा,भले, ठीक, शाब्बास हे केवल प्रयोगी कोणत्या प्रकारचे आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n2. मचाण या शब्दाचा अर्थ दिलेला आहे त्याचा अर्थ सांगणारा पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nशिकार करण्यासाठी रानात बांधलेल्या उंच माळा\n3. शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळत नाही. या वाक्यातील सामान्यरूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n4. महत्व कमी करणे या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक् प्रचार येईल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n5. नाम विशेषण क्रियापद सर्वनाम शब्दयोगी अव्यय यांच्या पासून तयार झालेल्या क्रियाविशेषणांना______ म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n6. पुढे दिलेल्या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ज्या वाक्यात आहे ते वाक्य निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nराम मंदिराचे भूमिपूजन झाले\nघराच्या समोर रांगोळी काढली.\nत्या दोघांच्या मध्ये तु का बोलते\nत्याच्याजवळ कोणाचीही किंमत नाही.\n7. तो आज कामावर उशिरा पोहोचला कारण की बाहेर खूप पाऊस चालू होता. हे वाक्य कोणत्या उभयान्वयी प्रकारच्या आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n8. वक्रता, वीरता, प्रभुत्व, नाविन्य, थोरवी – नामाचा प्रकार कोणता ते ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n9. ज्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकावर घडते अशा क्रियापदास काय म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n10. खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n11. कळसूत्री बाहुली या अलंकारिक शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n12. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ [ फ्री पोलीस भरती टेस्ट ��ेण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n13. पंचमी या विभक्तीचा कारकार्थ कोणता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n14. मराठीत मूळ सर्वनामे किती असून त्यापैकी किती सर्वनामे लिंगानुसार बदलतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nसात आणि एकही नाही\n15. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nमराठीची आणखी एक टेस्ट द्या\nसंपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या\nचालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या\nतुम्ही आहात का भावी पोलिसांच्या ग्रुप मध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/pune-8-hotels-and-pub-crime-branch-action/", "date_download": "2020-09-25T03:46:38Z", "digest": "sha1:XJOR75GJY4ZW246IQXDQJWL7HKWNC7IE", "length": 8452, "nlines": 107, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "hotels and Pub Pune crime branch action - Sajag Nagrikk Times", "raw_content": "\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nसय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर्म बदलल्याचा धक्कादायक प्रकार \nपुण्यातील 8 हाॅटेल व पबवर गुन्हे शाखेची कारवाई:hotels and Pub\nपुण्यातील 8 हाॅटेल व पबवर गुन्हे शाखेची कारवाई(hotels and Pub)\nप्रतिनिधी पुणे, अजहर खान (hotels and Pub):आज पुणे शहरात राजरोसपणे अवैध धंदे सुरू असून त्यातून मस्त मलाई कमविणयाचे प्रकार देखील सुरू आहे,\nकाहि ठिकाणी तर थेट मटका, जुगार चालू असल्याचे हि दिसून येत आहे ,\nतसेच पुणे हे शिक्षणाचे माहेर घर असून परगावावरून शिक्षणासाठी येणा-याची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे,\nत्यामुळे शहरात हाॅटेल व पबच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे त्यात कायद्याचे पण उलघन करण्याचे प्रकार घडत आहेत,मुंढवा,हडपसर येथे (hotels & Pub)\nहाॅटेल व पब चालकांकडून कायद्याचे उलघन करण्यात येत असल्याचे उघड झाल्याने गुन्हे शाखा युनिट पाच कडून मोठ्ठी कारवाई करण्यात आली आहे.\nमुंढवा भागातील द हाऊस ऑफ मेडीची, हाॅटेल वेस्टीन,हाॅटेल पेनटहाऊस,हाॅटेल क्लब अलेरो,हाॅटेल मेट्रो, हाॅटेल अन वाईड, हाॅटेल हेफ एनएन लाउंज,\nतसेच हडपसर भागातील हाॅटेल प्ले ब���ॅय, हाॅटेल क्युबा लिवरे‘अश्या आठ हाॅटेल पबवर\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33(क्ष)सह 131/134 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.सदरील कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे,\nपोलीस उपायुक्त शिरीष देशपांडे, सहा पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.\n← वानवडी पोलीस ठाण्यात एका सराइतावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल\nराज्य माहिती आयुक्तांनी टोचले पोलीसांचे कान →\nपोलीस निरीक्षकाने रस्त्यावरच केला रोजा इफ्तार\nसंयमाचा महिना – रमजान\nमुस्लीम कार्यकर्त्यानिं केले गणेश मंडळाचे सत्कार\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nProstitutes : सजग नागरिक टाइम्स आशा केअर ट्रस्ट’ च्या बुधवार पेठेतील सर्वेक्षणातील निष्कर्ष,महापौर मुरलीधर मोहोळ यांना पाहणी अहवाल सादर पुणे : देहविक्रय करणाऱ्या\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/naxal-attack/", "date_download": "2020-09-25T04:39:25Z", "digest": "sha1:MK3FLVWWDOMAEQJQTFEZMYA7J3FQM67V", "length": 3649, "nlines": 89, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "naxal attack Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nछत्तिसगढमध्ये नक्षलवाद्यांनी केली दोन साथीदारांची हत्या\nझारखंडमध्ये नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत दोन जवान शहीद\nझारखंडमध्ये जवानांवर आयईडी बॉम्बहल्ला; 11 जखमी\nछत्तीसगड : आयईडी ब्लास्टमध्ये जिल्हा राखीव दलाचे जवान गंभीर\nभामरागडमध्ये नक्षलवाद्यांकडून एकाची निर्घृण हत्या\nदेवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा – अशोक चव्हाण\nछत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी दोन ग्रामस्थांना केले ठार\nसुरक्षाकर्मींच्या प्राणाचे मोल नाही का – रेणुका शहाणे\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांनी जाळली ३६ वाहने\nछत्तीसगड नक्षलवाद हल्ला : 5 जवानांसह भाजपच्या आमदाराचा मृत्यू\nवर्क फ्रॉम होम चालूच राहणार – बिल गेट्‌स\n#IPL2020 : खेळाडूंच्या सुटलेल्या पोटामुळे निर्माण झाले प्रश्‍न\nदीपिका पदुकोणची आज चौकशी\nलक्षवेधी : शेतकऱ्यांना तंत्रसमर्थ करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A5%82/", "date_download": "2020-09-25T03:49:16Z", "digest": "sha1:BNYLOH4MOISPO5P3RQUDKIQCC2T4XTMN", "length": 8072, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पिंपरी-चिंचवडमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर; रस्त्यावर गर्दी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nपिंपरी-चिंचवडमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर; रस्त्यावर गर्दी\nin ठळक बातम्या, पिंपरी-चिंचवड\nपिंपरी: गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यात लॉक डाऊन सुरू होते. केंद्रासह राज्य सरकारने काही अटी- शर्तीसह लॉकडाऊन उठवण्यात आले आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर पिंपरी- चिंचवड मधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. शहरातील रस्ते गर्दीने फुलू लागले आहेत.\nराज्यशासनाने दिलेल्या सुधारित आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनेक सवलती जाहीर केल्या. त्यानुसार, अडीच महिन्यांपासून बंद असलेले शहरातील उद्योगधंदे सुरू झाले. पालिकेचे कामकाज सुरू झाले. शहरांतर्गत पीएमपीची वाहतूक सेवा ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात आली आहे.\nगर्दी टाळण्याचे आवाहन सातत्याने करूनही भाजीमंडई, बाजारपेठा तसेच दुकानांमध्ये गर्दी होताना दिसत आहे. मध्यंतरी पिंपरी बाजारपेठ सुरू केल्यानंतर पाच दिवसांत पुन्हा बंद करण्यात आली होती. त्या आधी एकदा गर्दी उसळल्याने लाठीमार करण्याची वेळ पोलिसांवर आली होती.\nपुणे मनपात अजित पवारांची दादागिरी चालणार नाही: जगदीश मुळीक\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nएकनाथ शिंदेंना कोरोनाचा संसर्ग\nपुणे मनपात अजित पवारांची दादागिरी चालणार नाही: जगदीश मुळीक\nसंत मुक्ताबाई कला वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागातर्फे राष्ट्रीय वेबिनार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lal-killa-news/bihar-assembly-election-2020-bihar-assembly-election-preparation-in-delhi-zws-70-2254034/", "date_download": "2020-09-25T04:48:34Z", "digest": "sha1:P5U5HFJA3CIJBPWSV736BU6MVFA3IUIP", "length": 29054, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bihar assembly election 2020 bihar assembly election preparation in delhi zws 70 | दिल्लीचे प्रचारसूत्र बिहारमध्ये? | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nविधानसभेची निवडणूक बिहारमध्ये होणार असली तरी वातावरण दिल्लीत तापू लागले आहे.\nदिल्ली दंगलीवरील पुस्तक, शाहीन बागेतील मुस्लिमांचा भाजपप्रवेश, भाजपने फेसबुकला दिलेला पाठिंबा या तीनही वेगवेगळ्या घटना आहेत. तरीही त्या एकत्रित पाहिल्यास भाजपच्या बिहार निवडणुकीच्या प्रचारसूत्राची दिशा कळू शकेल..\nविधानसभेची निवडणूक बिहारमध्ये होणार असली तरी वातावरण दिल्लीत तापू लागले आहे. गेल्या आठवडय़ाभरातील ठळक घटना भाजप आणि धर्माशी निगडित राजकारणाशी जोडलेल्या आहेत. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या इंग्रजी वृत्तपत्रात फेसबुकवर झालेला आरोप हादेखील भाजप नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणांशी संबंधित आहे. भाजपला पुन्हा शाहीन बागेची आठवण झाली. दिल्ली दंगलीसंदर्भात उच्च न्यायालयात खटल्याची सुनावणीही अजून पूर्ण झालेली नाही; पण भाजपच्या समर्थकांनी दिल्ली दंगलीवर पुस्तक लिहून निष्कर्षही काढले आहेत. शिवाय, पुढील दोन आठवडय़ांमध्ये संसदेचे पावसाळी अधिवेशनही सुरू होईल. बिहार निवडणूक विकासाच्या मुद्दय़ावर कितीही लढवायची ठरवली तरी, भाजप ‘हक्काच्या’ मुद्दय़ांशिवाय निवडणुकीत उतरेल असे दिसत नाही. अन्यथा दिल्ली दंगलीवरील पुस्तकाचे प्रकाशन होण्याआधीच त्याबद्दल चर्चा घडवून आणण्याची भाजपला गरज पडली नसती. बिहार निवडणुकीत दिल्ली निवडणुकीतील मुद्दय़ांची पुनरावृत्ती होणारच नाही असे कोणी ठामपणे म्हणू शकत नाही. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि नागरिकत्व कायदा हे वादग्रस्त मुद्दे भाजपने तूर्तास बाजूला ठेवले आहेत. बिहारच्या निवडणुकीत त्यांचा भाजपकडून थेट वापर केला जाईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र भाजपने शाहीन बागेच्या मुद्दय़ाला अप्रत्यक्षपणे पुन्हा हात घातला आहे. याच दोन मुद्दय़ांच्या आधारे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मतांच्या ध्रुवीकरणाचा आक्रमक प्रयत्न केला होता. त्यासाठी शाहीन बागेतील नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाचा वापरही करून पाहिला होता. दिल्लीकरांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या धर्माधारित डावपेचांना फारसा प्रतिसाद दिला नाही. पण दिल्ली धुमसत राहिली, त्याची परिणती ईशान्य दिल्लीत दंगल भडकण्यात झाली. या दंगलींना फक्त तिथला मुस्लीम समुदाय कारणीभूत असल्याचे दाखवले जात आहे. ‘‘‘दिल्ली रायट्स २०२० : द अनटोल्ड स्टोरी’ हे पुस्तक दिल्ली दंगलीत नेमके काय घडले याची कहाणी सांगते,’’ असा दावा केला गेला आहे. हे पुस्तक ‘न सांगितलेली गोष्ट’ सांगणार असेल तर दिल्ली दंगलीचा तपास करणारे दिल्ली पोलीस काय करत होते दिल्ली विद्यापीठातील दोन प्राध्यापकांना दंगलखोर आणि त्यामागील कटकारस्थान दिसले आणि समजले असेल तर ते दिल्ली पोलिसांना कसे दिसले नाही, असे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात.\nदिल्ली दंगलीतील ‘न सांगितलेली कहाणी’ अद्याप लोकांना वाचायला मिळालेली नाही. ‘ब्लूम्सबरी इंडिया’ प्रकाशनातर्फे पुढील महिन्यात हे पुस्तक अधिकृतपणे प्रकाशित होणार होते. पण पुस्तकाच्या लेखकांना ते लोकांपुढे मांडण्याची घाई झाली असावी. प्रकाशनसंस्थेला सांगून वा न सांगता त्यांनी पूर्वप्रकाशनाचा आभासी सोहळा आयोजित केला. ‘उदारमतवाद्यांचा दबाव आला म्हणून’ प्रकाशनसंस्था या सोहळ्यातून बाहेर पडली, असा दावा केला गेला. तरीही शनिवारी हा सोहळा झाला, त्यात प्रक्षोभक भाषणासाठी ‘प्रसिद्ध’ असलेले दिल्लीतील भाजपचे नेते कपिल मिश्रा होते. बिहारचे भाजपप्रभारी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विश्वासू भूपेंदर यादव यांचीही उपस्थिती होती. या आभासी कार्यक्रमात अशी चर्चा झाली की, दिल्ली दंगलीबद्दल सत्य बाहेर येऊ नये यासाठी ‘उदारमतवादी’ या पुस्तकाला विरोध करत आहेत. हे खरे की, प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांना कार्यक्रमाला आमंत्रण कशासाठी दिले, अशी विचारणा ‘उदारमतवाद्यां’नी प्रकाशनसंस्थेकडे केली होती. डिजिटल युगात कोणत्याही पुस्तकावर बंदी घालता येत नाही आणि आभासी कार्यक्रम घेण्यापासून कोणाला रोखता येत नाही. दिल्ली निवडणुकीतील धर्माध प्रचार उदारमतवाद्यांना रोखता आला नव्हता, तरीही भाजप पराभूत झाला. दिल्ली दंगलीविषयक पुस्तकावरील चर्चेच्या निमित्ताने ‘उदारमतवाद्यां’वर आगपाखड करून बिहार निवडणुकीसाठी ध्रुवीकरणाची ही सुरुवात असू शकते. ‘दिल्ली दंगलीच्या कट-कारस्थानात ‘आयसिस’चा हात असावा.. शहरी नक्षलींचा सहभाग असावा.. विदेशातून पैशांचा पुरवठा झाला असावा’ असे सुचवण्यात आलेले आहे. मुंबई दंगलीच्या चौकशीसाठी श्रीकृष्ण आयोग नेमला गेला होता. आयोगाने सखोल तपासानंतर दंगलीसंदर्भात निष्कर्ष काढले होते. तशी एखाद्या आयोगामार्फत दिल्ली दंगलीची सखोल चौकशी झालेली नाही. मग इतके ‘सखोल’ अंदाज लेखकद्वयीने काढले कसे, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण निवडणुकीचा प्रचार ही पूर्ण वेगळी बाब असून बिहार निवडणुकीसाठी या वादग्रस्त पुस्तकाचा वापर होणारच नाही असे नाही. कारण दिल्लीतील घडामोडींचा बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांच्या राजकारणावर परिणाम होत असतो.\nदिल्ली दंगलीच्या आरोपपत्रात भाजपनेते कपिल मिश्रा यांचा समावेश नाही. दंगलीच्या एक दिवस आधी त्यांनी प्रक्षोभक भाषण केले होते. पण पोलिसांना, ईशान्य दिल्लीतील हिंसाचार मिश्रा यांच्या या भाषणामुळे झाल्याचे पुरावे मिळाले नसावेत. भाजपच्या नेत्यांचे म्हणणे असे की, मिश्रा यांच्या विधानापेक्षा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची विधाने अधिक प्रक्षोभक आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘आरपार की लढाई’ असे सोनिया गांधी म्हणाल्या होत्या. ही अशी विधाने लोकांची माथी भडकवणारी नाहीत का, असा युक्तिवाद केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी फेसबुकची पाठराखण करण्यासाठी वापरला होता.\nफेसबुक नावाची समाजमाध्यम कंपनी कुठल्याही अन्य कंपनीसारखी नफा वाढवत नेण्याचे उद���दिष्ट ठेवते. त्यासाठी ही कंपनी सत्ताधारी पक्षासमोर नतमस्तक होते. व्यावसायिक लाभासाठी कंपनीच्या नियमांना नजरेआड करते, हे सगळे आरोप ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तात झालेले आहेत. यापूर्वी, प्रक्षोभक विधानांसंदर्भात कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी कपिल मिश्रा यांच्या नावाचा उल्लेख न करता फेसबुकच्या धोरणांवर टिप्पणी केलेली होती. याचा अर्थ फेसबुकला भाजपचे नेते प्रक्षोभक भाषणे करतात आणि त्याचा फेसबुकवरून प्रचार करतात हे पूर्णत: माहिती होते. पण सत्ताधारी भाजपस दुखावणे फेसबुक-इंडियाला जमले नाही. जिथे जिथे प्रक्षोभक भाषणांचा संदर्भ दिला जातो तिथे भाजपचे नेते वा पाठीराखे त्याचे समर्थन करताना दिसतात. फेसबुकच्या समर्थनार्थ सोनिया गांधींची विधाने भाजप समर्थकांकडून मांडली जातात. ‘कपिल मिश्रा यांच्या विधानांमुळे दिल्लीतील वातावरणात तणाव निर्माण झालाच नाही’ असा दावा केला जातो. भाजपने फेसबुकची इतकी पाठराखण का केली असावी हे दिल्ली निवडणुकीतील धर्माच्या आधारावर झालेल्या प्रचारावरून समजू शकते. सध्या करोनाच्या काळात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमे हाच उत्तम पर्याय आहे. निवडणूक प्रचारात फेसबुकचा वापर भाजपसाठीही उपयुक्त ठरू शकतो. केंद्रातील सत्ताधारी म्हणून भाजपला त्याचा अधिक लाभ मिळू शकेल. अन्यथा संसदेच्या माहिती व तंत्रज्ञानविषयक स्थायी समितीत वादंग माजला नसता. या समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी फेसबुक इंडियाच्या प्रतिनिधींना पाचारण केले असले, तरी भाजपने त्याला कडाडून विरोध केला. समितीचे सदस्य भाजपचे नेते निशिकांत दुबे यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली. सदस्यांना न विचारता थरूर यांनी फेसबुकच्या प्रतिनिधींना बोलावलेच कसे, असा दुबेंचा सवाल होता. हे सगळे पाहता एखाद्या खासगी कंपनीच्या बाजूने भाजपने उभे राहण्याची काय गरज असे कोणा ‘उदारमतवाद्या’ला वाटू शकते.\nराम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास’ हा नारा नव्याने देऊन भाजप हाच खरा ‘उदारमतवादी’ असल्याचा दावा केला. हा ‘उदारमतवाद’ प्रत्यक्षात आणण्यासाठी बहुधा शाहीन बाग आंदोलनातील काही सहभागींना भाजपमध्ये प्रवेश दिला गेला असावा. शाहीन बागेतील मुस्लीम महिलांनी नागरिकत्व कायद्याविरोधात सलग चार महिने आंदोलन केले. शाहीन बाग आंदोलनाचा सूत्रधार भाजप असल्याचा भलताच दावा ‘आप’ने केला आहे. भाजपच्या या ‘उदारमतवादा’मुळे दिल्ली राज्यातील सत्ताधारी आम आदमी पक्षाला राग आला आहे. ‘आप’चा हा संताप, त्या पक्षाच्या दिल्लीतील राजकारणाचा भाग ठरतो. पण भाजपला शाहीन बागेतील कथित कार्यकर्त्यांना पक्षात आणण्याची गरज का लागली भाजपमध्ये गेलेल्या या ‘कार्यकर्त्यां’नी नागरिकत्व कायद्याचे समर्थन केल्याचा दावाही केला गेला. म्हणजे दिल्ली निवडणुकीतील नागरिकत्वाच्या मुद्दय़ाचा भाजप पुन्हा बिहारमध्ये निराळ्या सुरात वापर करू शकतो असे दिसते. शाहीन बागेतील मुस्लिमांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याबद्दल दिल्ली भाजपमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत. शाहीन बागेतील मुस्लीम कशाला हवेत, असा पक्षांतर्गत विरोधकांचा मुद्दा आहे. पण, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हिरवा कंदील दिल्याशिवाय या मुस्लिमांचा पक्षप्रवेश झालेला नाही. नागरिकत्व कायद्याच्या मुद्दय़ाला देशभर विशेषत: मुस्लिमांकडून झालेला विरोध बोथट झाला असल्याचे दाखवण्याचाही प्रयत्न भाजपकडून होऊ शकतो. त्यासाठी शाहीन बागेतील मुस्लिमांच्या भाजपप्रवेशाचे उदाहरण समोर ठेवता येऊ शकते. दिल्ली दंगलीसंदर्भातील पुस्तक, शाहीन बाग, फेसबुकला पाठिंबा या तीनही वेगवेगळ्या घटना असल्या तरी, त्या भाजपसाठी निवडणुकीच्या राजकारणाच्या सूत्रात एकत्रित बांधल्या गेल्याचे दिसते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n1 ‘अंधारयुगा’च्या भयावर बिहार निवडणूक\n3 ‘अजेंडापूर्ती’चे दुसरे पाऊल\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/05/26/shirala-5/", "date_download": "2020-09-25T04:02:54Z", "digest": "sha1:4BSDHHHHEKF32FHOC7RTMV2GFEDCYRZY", "length": 12539, "nlines": 150, "source_domain": "spsnews.in", "title": "शिराळा नगरपंचायत 11जागा जिंकून राष्ट्रवादी कडे, तर कॉंग्रेस चे पानिपत – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\nशिराळा नगरपंचायत 11जागा जिंकून राष्ट्रवादी कडे, तर कॉंग्रेस चे पानिपत\nशिराळा,: शिराळा नगर पंचायत निवडणुकीत १७ पैकी ११ राष्ट्रवादी काँग्रेस , ६ ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले असून नगर पंचायतवर राष्ट्रवादीची सत्ता आली असून काँग्रेसला एक ही उमेदवारी मिळाली नसल्याने, काँग्रेसचे पानिपत झाले आहे.\nसकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत नऊ टेबलवर १,३,५,७,९,११,१३,१५,१७ या प्रभागाची तर दुसऱ्या फेरीत २,४,६,८,१०,१२,१४,१६ या प्रभागाची मतमोजणी सुरु झाली. पहिल्यांदा १ प्रभागाचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये भाजपाच्या उत्तम डांगे यांनी विजयाची सलामी दिली. मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आपला उमेदवार विजयी होताच गुलालाची उधळण करण्यात आली.\nमहादेव बाबुराव गायकवाड, (काँग्रेस) ८८\nसंभाजी हिंदुराव नलवडे(राष्ट्रवादी) १६३\nप्रभाग,२: सर्वसाधारण: विश्वप्रतापसिंग भगतसिंग नाईक(राष्ट्रवादी), २९०\nसम्राटसिंह पृथ्वीराज शिंदे(काँग्रेस), ४२\nअभिजित विजयसिंह नाईक(भाजप) ३१८\nप्रभाग,३: नागरिकांचा मागास प्रवर्ग:\nसंजय काशिनाथ हिरवडेकर(राष्ट्रवादी), २०१\nसुनील पांडुरंग कुंभार (भाजप).१९५\nप्रभाग,४: नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री: रंजना प्रताप यादव(राष्ट्रवादी) १६६\nप्रभाग,५: सर्व साधारण स्त्री:\nसुनीता चंद्रकांत निकम(राष्ट्रवादी) २९६\nमनस्वी कुलदीप निकम(काँग्रेस) २५३\nकुसुम दिनकर निकम (भाजप) १६६\nप्रभाग,६: नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री:\nज्योती प्रवीण शेटे(राष्ट्रवादी) २६६\nप्रभाग,७: सर्व साधारण स्त्री: प्रतिभा बजरंग पवार(राष्ट्रवादी) २२०\nनयना बाबुराव निकम (काँग्रेस)१४\nलक्ष्मी तुकाराम कदम(भाजप) १९७\nमीनाक्षी विश्वासराव यादव (अपक्ष) ६५\nप्रभाग,८: सर्व साधारण स्त्री: अर्चना बसवेश्वर शेटे(राष्ट्रवादी) २४७\nनंदाताई दिलीपराव कदम (भाजप) ७३\nअर्चना महादेव कदम(काँग्रेस) २३०\nप्रभाग,९:सर्व साधारण स्त्री: सुनंदा गजानन सोनटक्के(राष्ट्रवादी) २६७\nसावित्री रणजित नलवडे(काँग्रेस) २९\nमंगल अर्जुन कुरणे(भाजप) २६०\nप्रभाग,१०: सर्व साधारण : दीपक भीमराव गायकवाड(अपक्ष) १६२\nकिर्तिकुमार वसंतराव पाटील(राष्ट्रवादी) २७२\nअभिजित प्रतापराव यादव(काँग्रेस) ६३\nविद्याधर विजयराव किलकर्णी (भाजप) २३४\nमेहबूब युसूफ मुल्ला(राष्ट्रवादी) १७१\nवैभव रमेश गायकवाड (भाजप) १८८\nप्रभाग,१२: अनुसूचित जाती स्त्री: आशाताई लक्ष्मण कांबळे(राष्ट्रवादी) २१७\nकविता सचिन कांबळे(काँग्रेस) ७५\nसविता नितीन कांबळे(भाजप) १६४\nप्रभाग,१३: सर्व साधारण स्त्री: सुजाता महादेव इंगवले(राष्ट्रवादी) २१८\nछायाताई शंकर कदम(काँग्रेस) १५४\nमोहन आनंदा जिरंगे(राष्ट्रवादी) ३४१\nरामचंद्र विजय जाधव (अपक्ष) २८९\nराहुल शिवाजी पवार(काँग्रेस) २६\nअनिल बाबुराव माने(अपक्ष) ११\nप्रभाग,१५:नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री:\nराणी प्रल्हाद चव्हाण(राष्ट्रवादी) १४७\nस्नेहल संजय जाधव(काँग्रेस) १८२\nप्रभाग,१६: अनुसूचित जाती: विजय रघुनाथ दळवी( राष्ट्रवादी) ३०७\nआनंदा रंजाना कांबळे(काँग्रेस) २२\nप्रभाग,१७: नागरिकांचा मागास प्रवर्ग: गौतम दत्तात्रय पोटे(राष्ट्रवादी) १४६\nरत्नाकर जगन्नाथ कुंभार (काँग्रेस) १\nसंतोष आनंदा लोहार (भाजप) ८०.\n← …अन्यथा कन्नडीगांना पळताभुई थोडी करू- आम.राजेश क्षीरसागर\nसरपंच होण्यासाठी १० वी पास गरजेचे →\n…अशा दुधात किती पाणी असते,ते मला माहित आहे : कृषिमंत्री नाम.खोत ,तर खास.शेट्टी मागणीवर ठाम\nकोल्हापुरात आज दोन्ही कॉंग्���ेस ची “संघर्ष यात्रा”\nबांबवडे त बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर यांचा वाढदिवस संपन्न\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.l-groop.com/page/how-to-stabilize-whipped-cream/", "date_download": "2020-09-25T04:08:06Z", "digest": "sha1:AAOF7CXBHG6B2TENDPFRV25U7AFEHLVE", "length": 22617, "nlines": 59, "source_domain": "mr.l-groop.com", "title": "विप्ड क्रीम कसे स्थिर करावे | l-groop.com", "raw_content": "\nविप्ड क्रीम कसे स्थिर करावे\nव्हीप्ड क्रीमचा एक उदार डोलोप मिष्टान्नला आणखी मोहक बनवितो. परंतु हवा, पाणी आणि चरबीची ही मधुर फेस कोणत्याही संधीशिवाय वेगळी पडते. मलई स्थिर करणे आपल्याला कप केक्स पाईप करण्यास, केक दंव घालण्यास मदत करते किंवा कारच्या प्रवासादरम्यान व्हीप्ड क्रीम ताठ ठेवू देते. जिलेटिन व्यावसायिकांनी प्राधान्य दिले आहे, परंतु असे बरेच पर्याय आहेत जे तयार करणे सोपे आहे आणि शाकाहारी-अनुकूल आहे.\nजिलेटिन थंड पाण्यात घट्ट होऊ द्या. ½ चमचे (2.5 मि.ली.) साधा जिलेटिन पावडर 1 टेस्पून (15 मि.ली.) थंड पाण्यात शिंपडा. मिश्रण 5 मिनिटे बसू द्या किंवा द्रव किंचित जाड होईपर्यंत. [१]\nदिलेली सर्व रक्कम 1 कप (240 एमएल) हेवी मलईसाठी आहे. हे चाबूक मारल्यानंतर सुमारे 2 कप (480 एमएल) पर्यंत वाढते.\nकमी गॅसवर सतत ढवळत राहा. सर्व जिलेटिन विरघळत नाही तोपर्यंत गरम करणे आणि ढवळत रहाणे चालू ठेवा, गठ्ठा मागे न ठेवता. द्रव उकळण्यास सुरूवात करू नका. [२]\nडबल बॉयलर वापरुन पहा, जे जिलेटिन हळू आणि समान रीतीने गरम करेल.\nमायक्रोवेव्ह सर्वात वेगवान आहे, परंतु थोडा धोकादायक आहे. अति तापविणे टाळण्यासाठी केवळ 10-सेकंद अंतराने गरम करावे. []] एक्स संशोधन स्त्रोत\nमिश्रण शरीराच्या तपमानावर थंड होऊ द्या. उष्णतेपासून काढा आणि सरस थंड होऊ द्या. तो आपल्या बोटाच्या अंदाजे तपमानावर येईपर्यंत थांबा. []] या बिंदूच्या अगदी शेवटी ते थंड होऊ देऊ नका किंवा जिलेटिन घनरूपात येऊ शकते.\nकडक होईपर्यंत व्हिस्क हेवी क्रीम. जाड होईपर्यंत झटकन, परंतु अद्याप शिखर तयार करण्यास सक्षम नाही. []]\nस्थिर प्रवाहात जिलेटिनमध्ये झटकून टाका. जिलेटिनमध्ये ओतताना सतत झटकून टाका. आपण कोल्ड क्रीममध्ये जिलेटिन सोडल्यास ते घन जिलेटिनच्या तारामध्ये येऊ शकते. नेहमीप्रमाणे मलई फुसफुसविणे सुरु ठेवा.\nवैकल्पिक स्थिरीकरण करणारे घटक\nचूर्ण साखर वापरा. बर्‍याच स्टोअरमध्ये विकत घेतलेल्या पावडर साखरमध्ये कॉर्नस्टार्च असते, जे मलई स्थिर करण्यास मदत करते. []] चूर्ण साखर समान वजनाने दाणेदार साखर बदला.\nआपल्याकडे स्वयंपाकघर स्केल नसल्यास, 1 भाग दाणेदार साखर 1.75 भाग पावडर साखरसह बदला. []] एक्स रिसर्च सोर्स 2 टेस्पून (30 मि.ली.) चूर्ण साखर सहसा 1 कप (240 मि.ली.) मलईसाठी पुरेसे असते. []] एक्स संशोधन स्त्रोत\nबहुतेक घटक घालण्यापूर्वी मऊ शिखरे तयार होईपर्यंत क्रीम चाबुक करा. लवकर साखर घालण्याने आपल्या चाबूकदार मलईची मात्रा आणि फ्लफनेस कमी होऊ शकतात. []] एक्स संशोधन स्त्रोत\nकोरडे होण्यापूर्वी कोरडे दुध पावडर घाला. प्रत्येक कप (240 मिली) मलईसाठी 2 टिस्पून (10 मिली) दुधाची पावडर घाला. याने चववर परिणाम न करता आपल्या व्हीप्ड क्रीमला आधार देण्यासाठी प्रथिने जोडावीत. [10]\nवितळलेल्या मार्शमॅलोमध्ये मिसळा. 5 वा सेकंदांच्या अंतराने मोठ्या वाडग्यात मायक्रोवेव्ह करून किंवा मोठ्या ग्रीस केलेल्या पॅनमध्ये काळजीपूर्वक गरम करून दोन किंवा तीन जंबो मार्शमॅलो वितळवा. [11] जेव्हा ते विस्तृत होतात आणि एकत्र हलविण्यासाठी पुरेसे वितळतात तेव्हा ते तयार असतात; तपकिरी टाळण्यासाठी उष्णतेपासून काढा. दोन मिनिटे थंड होऊ द्या, मग मऊ शिखरे तयार झाल्यावर व्हीप्ड क्रीममध्ये ढवळून घ्या.\nमिनी मार्शमॅलोमध्ये कॉर्नस्टार्च असू शकतो. हे देखील मलई स्थिर करण्यास मदत करू शकते, परंतु काही स्वयंपाकांना वितळणे आणि मिसळणे अधिक कठीण होते. [१२] एक्स संशोधन स्त्रोत\nत्याऐवजी त्वरित व्हॅनिला पुडिंगचा प्रयत्न करा. 2 चमचे (30 मि.ली.) झटपट कोरडे घाला व्हॅनिला पुडिंग मऊ शिखरे तयार झाल्यानंतर मिक्स करावे. हे ताठ ठेवते, परंतु एक पिवळा रंग आणि कृत्रिम चव जोडते. [१]] आपल्या मित्राच्या लग्नाच्या केकवर प्रयत्न करण्यापूर्वी, घरी प्रथम यासह प्रयोग करा. [१]]\nकिंचित घट्टपणासाठी क्रूम फ्रेचे किंवा मस्करपोन चीज मिसळा. मऊ शिखरे तयार झाल्यानंतर क्रीममध्ये कप (120 मि.ली.) क्रॉम फ्रेचे किंवा मस्करपोन चीज घाला. परिणाम नेहमीपेक्षा कडक आहे, परंतु इतर स्टॅबि��ायझर्स इतका ठोस नाही. [१]] हे अद्याप टँगी केक फ्रॉस्टिंगचे कार्य करेल, परंतु पाईप लावण्याचा प्रयत्न करू नका.\nही आवृत्ती अद्याप उष्णतेमध्ये इतक्या वेगाने वितळेल. ते फ्रीज किंवा आईसबॉक्समध्ये ठेवा.\nवाडग्यातून बाहेर पडण्यापासून टाळण्यासाठी मस्करापोनला हळूवारपणे लहान तुकडे करण्यासाठी मिक्सर संलग्न वापरा.\nआपले तंत्र बदलत आहे\nफूड प्रोसेसर किंवा स्टिक ब्लेंडरचा विचार करा. भरपूर प्रमाणात हवेमध्ये काम करण्यासाठी क्रीम लहान डाळींच्या मालिकेत चाबूक. एकदा क्रीम बाजूने फवारणी न करण्यासाठी पुरेसे दाट झाले की इच्छित सुसंगततेपर्यंत पोहोचेपर्यंत नाडी. हे सहसा 30 सेकंद घेते, उपकरणे शीतकरण करण्याची आवश्यकता नसते आणि व्हीप्ड क्रीम तयार होते जे कमीतकमी दोन तासांपर्यंत असावे. [१]] [१]] [१]]\nजास्त वेळ किंवा जास्त वेगाने मिश्रण करू नका किंवा मलई लोणी बनेल. जर आपणास लवकर वेगळे होणे आणि खडबडीची चिन्हे आढळली तर आपण कधीकधी हाताने थोड्या अधिक मलईमध्ये कुजबुजवून त्याचे निराकरण करू शकता.\nचाबूक मारण्यापूर्वी सर्व साहित्य आणि साधने थंड करा. क्रीम जितके थंड असेल तितके वेगळे होण्याची शक्यता कमी आहे. आपल्या फ्रिजच्या सर्वात थंड भागात हेवी क्रीम ठेवा, विशेषत: सर्वात कमी शेल्फच्या मागील बाजूस. हाताने किंवा इलेक्ट्रिक मिक्सरद्वारे व्हिस्किंग करताना, कमीतकमी 15 मिनिट आधी फ्रीजमध्ये वाडगा आणि बीटर्स थंड करा. [१]]\nकाचेच्या वाडग्यांपेक्षा धातुचे कटोरे जास्त थंड असतात आणि काचेच्या सर्व भांड्या फ्रीजर-सेफ नसतात.\nजर हवामान गरम असेल तर क्रीमचे वाटी आइस बाथमध्ये ठेवा. वातानुकूलित खोलीत झटकन.\nव्हीप्ड मलई ठेवा एका वाडग्यात चाळणीत. व्हीप्ड क्रीम वेळोवेळी पाणी गळते, हे वाहते वाहणारे एक मोठे कारण आहे. ते बारीक-जाळीच्या चाळणीत साठवा जेणेकरून पाणी तुमची चाबूकदार मलई तोडण्याऐवजी खाली एका कंटेनरमध्ये पाणी वाहून जाईल. [२०]\nव्हीप्ड क्रीम थांबविण्यासाठी जर छिद्रे खूप मोठी असतील तर चाळणीसीलॉथ किंवा कागदाच्या टॉवेलने चाळणी लावा.\nमला त्वरित सांजा किंवा चव नसलेला जिलेटिन कोठे मिळेल\nबर्‍याच किराणा दुकानात ही सामग्री विक्री केली जाते. जर आपण ग्रामीण भागात रहात असाल तर आपल्याला त्यांना ऑनलाइन ऑर्डर देण्याची आवश्यकता असू शकेल.\nव्हीप्ड मलई स्थिर करण्यासाठी आपण कॉर्नस्टार्च वापरू शकता\nहे चाचणी केलेले नाही, परंतु कॉर्नस्टार्च बहुधा व्हीप्ड क्रीम स्थिर करेल. म्हणूनच चूर्ण साखर रेसिपीमध्ये स्थिरता वाढते - बहुतेक पावडर असलेल्या साखरमध्ये कॉर्नस्टार्च असते. आपल्याला या घटकाची फक्त एक चिमूटभर आवश्यक आहे.\nमाझे क्रीम आयसिंग लगेच वितळण्यास सुरवात झाली. मी हे कसे रोखू\nआपल्या मिक्सरवरील वेग कमी करा किंवा हातांनी विजय मिळवा, त्यानंतर अतिरिक्त-कोल्ड फ्रीजमध्ये ठेवा. आर्द्रता देखील आयसिंग किंवा व्हीप्ड क्रीम कोसळण्यास कारणीभूत ठरू शकते, म्हणून आपल्या स्वयंपाकघरात डेह्युमिडीफायर चालविण्याचा विचार करा. (जर आपणास आपल्या फ्रीजमध्ये ओलावा गोळा होत असेल तर बेकिंग सोडाचा वाडगा आत ठेवा.)\nमला फक्त कूल व्हीपवर पावडर साखर घालायची आहे. मी किती जोडावे\nकूल व्हीप व्हिप्ड क्रीमसाठी इतके जवळ आहे की कदाचित या समान सूचना कार्य करतील. कूल व्हीपमध्ये आधीपासूनच कॉर्न सिरप आहे, जो गोड होतो आणि स्थिर करतो. या कारणास्तव, जिलेटिन जोडणे अधिक प्रभावी असू शकते किंवा कमीतकमी गोडपणाचे ओझे कमी होऊ नये.\nव्हीप्ड क्रीम किती काळ खाणे सुरक्षित आहे\nमला त्याचा वास येत आहे. जर ते आंबट वास घेत असेल किंवा चव घेत असेल तर मी ते फेकून देईन. ते खारट होण्यास लागणारा वास्तविक वेळ बर्‍याच घटकांवर अवलंबून आहे, जसे की क्रीम किती ताजी आहे, ते पास्चराइज केले गेले आहे की नाही, तापमान आणि आर्द्रता ज्यामध्ये ती साठवली गेली आहे आणि त्यात (काही असल्यास) काय जोडले गेले आहे . म्हणी लक्षात ठेवाः \"जेव्हा शंका असेल तेव्हा ती फेकून द्या\nव्हीप्ड क्रीमने सुशोभित केलेले आइस्क्रीम केक गोठवता येऊ शकते\nहोय, ते असू शकते.\nव्हीप्ड क्रीम रेफ्रिजरेटरमध्ये किती काळ स्थिर राहील\nहे क्रीमच्या चरबीच्या टक्केवारीवर आणि फ्रिजच्या तपमानावर बरेच अवलंबून असते. त्याचा आकार 48 तासांपेक्षा जास्त ठेवून त्यावर मोजू नका.\nमी व्हीप्ड क्रीम आणि कूल व्हिप एकत्र करू शकतो\n परंतु जोपर्यंत आपल्याला आपल्या व्हीप्ड क्रीममध्ये जिलेटिनचा गठ्ठा हवा नाही, आपणास गरम पाण्यात तो स्टोव्हवर विरघळवावा लागेल आणि मग चाबूकच्या क्रीममध्ये घालण्यापूर्वी ते थंड होऊ द्या. व्हिस्किंग प्रक्रियेदरम्यान ओव्हरमिक्स न करण्याची खात्री करा.\nव्हॅनिला पुड वापरल्यानंतर माझ्या मलईला पाउडरची चव असल्यास काय\n���पण आणखी मिसळण्यासाठी आणि भुकटी घालण्यासाठी दूध घालू शकता.\nमार्शमॅलो वितळण्याऐवजी मी फ्लफ वापरू शकतो\n आपण किती फ्लफ वापरता याची खबरदारी घ्या किंवा आपण मार्शमेलो-स्वादयुक्त व्हीप्ड क्रीम तयार कराल.\nक्रीममध्ये बटरफॅटची टक्केवारी जितकी जास्त असेल तितकी स्थिर असेल. सर्वात स्थिर पर्याय म्हणजे 48% फॅट \"डबल क्रीम\", परंतु बर्‍याच प्रदेशांमध्ये हे शोधणे कठीण आहे. लक्षात ठेवा की चरबीची टक्केवारी जितकी जास्त असेल तितक्या चुकून आपल्या पसंतीच्यापेक्षा जाड चाबूक करणे सोपे होते. [२१]\nजिलेटिन हे एक पशु उत्पादन आहे जे बहुतेक शाकाहारींसाठी उपयुक्त नाही. तथापि, कोशेर जिलेटिन आढळू शकते ज्यात प्राण्यांची उत्पादने नसतात.\nरेफ्रिजरेटर किंवा आइसबॉक्समध्ये स्टेबलाइज्ड व्हीप्ड क्रीमसह मिठाई जर त्यांना त्वरित दिली गेली नाही तर ती साठवा. उबदार तपमानावर सोडल्यास स्थिर व्हीप्ड क्रीम देखील कोसळू शकते.\nसेन्डॉल कसे बनवायचेकूल व्हीप फ्रॉस्टिंग कसे करावेतळलेले ऑरिओ कसे बनवायचेमस्करपोन फ्रॉस्टिंग कसे करावेमिररिंग कसे करावेओव्हनमध्ये स्मोर्स कसे बनवायचेटूरन (केळी रॅप) कसे बनवायचेविप्ड क्रीम कसे तयार करावेदही कव्हर केलेले प्रीटझेल कसे बनवायचेकेकसाठी क्रीम कशी तयार करावीमेअरिंग्ज कसे संग्रहित करावेपावलोवा कसा साठवायचाविविध प्रकारचे मलई कसे वापरावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/inquiry-order-against-pune-education-officer-madhyamik-ganpat-more/", "date_download": "2020-09-25T03:33:26Z", "digest": "sha1:RYJBHIDDWC7E46H7F7ITYOCHQRRRFGCZ", "length": 9616, "nlines": 111, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "inquiry order against Pune Education Officer (madhyamik) Ganpat More,", "raw_content": "\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nसय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर्म बदलल्याचा धक्कादायक प्रकार \nInquiry order :पुणे शिक्षण अधिकारी (माध्यमिक) गणपत मोरे यांच्या चौकशीचे आदेश,\nInquiry order :पुणे शिक्षण अधिकारी (माध्यमिक) गणपत मोरे यांच्या चौकशीचे आदेश,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी,Inquiry order : पुणे शिक्षण खात्या��ील काम म्हणजे सहा – सहा महिने थांब असे म्हणणे वावगे ठरणार नाही,\nशहरातील अनेक शांळाच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त होऊन हि पुढे काहिच कारवाई होत नसल्याचे चित्र दिसत असताना थेट शिक्षण अधिका-याची चौकशी होणे हि गंभीर बाब आहे,\nपुणे शहारातील जुनी जिल्हा ( झेडपी) परिषदेमधील शिक्षण अधिकारी माध्यमिक डाॅ गणपत मोरे यांच्या चौकशीचे आदेश राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिले आहेत.\nमोरे यांच्या विरोधात आलेल्या तक्रारी नुसार 2012 नंतर राज्यात शिक्षण भरतीवर बंदी होती मात्र 2012 पुर्वी कार्यरत गणित,\nइंग्रजी, विज्ञान विषयाच्या शिक्षकांना मान्यता देण्याचा निर्णय शासनाने घेतला.\nमात्र मोरे यांनी मान्यता देताना टीईटी ऊत्तीरण नसणे, पाचवी ते आठवीसाठी शिक्षक नियुक्ती करणे, शाळेत जागा रिक्त नसताना किंवा अतिरिक्त असताना वैयक्तिक मान्यता देणे,\nडीएड शिक्षक अतिरिक्त असताना बदली मान्यता देणे, अशा पद्धतीने 106 अनियमित मान्यता दिल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत,\nअश्या प्रकारा मुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे आता पुढे नककीच कारवाई होणार का यावर नागरिकांचे लक्ष टिकून राहणार आहे.\nहेपण वाचा :फक्त २ केळ्याचं बिल ४४२ रु देणाऱ्या हॉटेलला २५ हजारांचा दंड\nगट शिक्षण अधिकारी यांना कारणे दाखवा नोटिस\n← फक्त २ केळ्याचं बिल ४४२ रु देणाऱ्या हॉटेलला २५ हजारांचा दंड\nमहाराष्ट्र राज्य वृत्तपत्र मालक संपादक संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी विजय फडतारे (kolhapur) →\nपुणे मनपाच्या कर्मचा-यांकडून गणेश मुर्ती ची हेळसांड.\nपोलीस परिमंडळ २ ने केले सराईत गुन्हेगारास तडीपार\nमस्जिदचा चंदा गोरगरिबांना : उमर मस्जिद\n3 thoughts on “Inquiry order :पुणे शिक्षण अधिकारी (माध्यमिक) गणपत मोरे यांच्या चौकशीचे आदेश,”\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nProstitutes : सजग नागरिक टाइम्स आशा केअर ट्रस्ट’ च्या बुधवार पेठेतील सर्वेक्षणातील निष्कर्ष,महापौर मुरलीधर मोहोळ यांना पाहणी अहवाल सादर पुणे : देहविक्रय करणाऱ्या\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/contaminated-river-water-kamath-323141", "date_download": "2020-09-25T03:51:40Z", "digest": "sha1:TYTQX2GJMF7ZKMFG3ZHUQR767PWZAK6A", "length": 15221, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "ओढ्यात टाकली कोळशाची राख; कामथेत नदीचे पाणी दुषित | eSakal", "raw_content": "\nओढ्यात टाकली कोळशाची राख; कामथेत नदीचे पाणी दुषित\nमुंबई-गोवा महामार्गावर कामथे कोंडमळा सीमेवरील भैरी मंदिराजवळील ओढ्यात टॅंकरमधून कोळशाची राख टाकण्यात आली होती. परिणामी कामथेमधील नदीचे पाणी दूषित झाले आहे.\nचिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कामथे कोंडमळा सीमेवरील भैरी मंदिराजवळील ओढ्यात टॅंकरमधून कोळशाची राख टाकण्यात आली होती. परिणामी कामथेमधील नदीचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे कामथे बु. ग्रामपंचायतीने नदीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. या प्रकरणी एकावर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून टॅंकरही जप्त करण्यात आला.\nमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कामथे, कोंडमळा सीमेवर हा प्रकार गुरुवारी सायंकाळी 5.45 वाजता घडला होता. या प्रकरणी पागझरी येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा फुरूस येथील नदीतील प्रकाराशी संबंध असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.\nसंदेश सूर्यकांत लटके (48) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या घटनेची फिर्याद प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अजय दौलत चव्हाण यांनी दिली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संदेश हा गुरुवारी (ता.16) सायंकाळी 5.45 वाजता टॅंकर घेऊन कामथे खुर्द येथील भैरी मंदिराजवळ गेला. तेथील एका ओढ्यात तो टॅंकरमधील राख ओतत होता. त्यामुळे ओढ्याच्या पाण्याला फेस येऊन ते पांढरे शुभ्र दिसत होते. हा प्रकार काही ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला अटकाव केला. तसेच याची माहिती पोलिस व प्रदूषण मंडळाला दिली.\nत्यानुसार अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन त्याची चौकशी केली. यावेळी ही कोळशाची राख असल्याचे त्याने सांगितले. या ओढ्याचे पाणी गावातील नदीला मिळत असल्याने राखेमुळे ते दूषित झाले आहे. त्यामुळे पाणी दूषित करण्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल मोहिते करीत आहेत.\nफुरूस येथील नदीतही असाच प्रकार...\nकाही दिवसांपूर्वी फुरूस येथील नदीतही अज्ञाताने काहीतरी टाकल्याने पाणी शुभ्र होऊन फेस आला होता. तसाच प्रकार कामथे येथे घडल्याने याचा फुरूस येथील ���्रकाराशी संबंध असण्याची शक्‍यता वर्तवली जात असून पोलिस त्या दृष्टीनेही तपास करणार आहेत. या राखेचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कामथे बु. ग्रामपंचायतीनेही नदीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदादरकर काळजी घ्या, कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ\nमुंबई : कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुंबई पुन्हा एकदा कोरोना व्हायरसनं डोकं वर...\nभारत बंद - कृषी विधेयकाच्या निषेधार्थ बळीराजासाठी सर्वविरोधी पक्ष एकवटले\nनवी दिल्ली - केंद्र सरकारच्या विविध कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटनांनी शुक्रवारी भारत बंदची हाक...\nपरीक्षांच्या आधी महाविद्यालयांना नमुना प्रश्नपत्रिका आणि मॉक परीक्षा बंधनकारक\nमुंबई : अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार परीक्षेपूर्वी महाविद्यालयांनी...\nमान्सून शेवटच्या टप्प्यात पोहोचला, पुढील आठवड्यापासून परतीचा प्रवास सुरु होणार\nमुंबई, ता.24 : देशात मान्सून शेवटच्या टप्प्यात पोहचला आहे. पुढील आठवड्यापासून परतीचा प्रवसा सुरु होणार आहे. तर, मुंबईतून 8 ऑक्टोबरच्या आसपास मान्सून...\nमोनिकाचा उपचारांना चांगला प्रतिसाद, फक्त व्हिडिओ कॉलवरुनच रोज माय-लेकीची भेट\nमुंबई, 24: मुंबईत लोकल ट्रेन अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मुंबईच्या मोनिका मोरेला नवे हात मिळाले. 28 ऑगस्ट 2020 रोजी मोनिकावर मुंबईच्या ग्लोबल...\nमुंबई महापालिकेतील विविध समित्यांच्या निवडणूक लागल्यात\nमुंबई,ता.24: मुंबई महानगपालिकेच्या समित्यांच्या निवडणुका 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. कॉग्रेसने अद्याप भुमिका स्पष्ट न केल्याने आत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊज�� सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/resident-khalapur-taluka-quarantine-fear-leopards-339965", "date_download": "2020-09-25T04:26:09Z", "digest": "sha1:2XHKXG6CVG2VLD2KCAQ7ZF4WVGEIAN3H", "length": 14257, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोनामुळे नव्हे; चक्क या कारणामुळे खालापूर तालुक्यातील गाव क्वारंटाईन | eSakal", "raw_content": "\nकोरोनामुळे नव्हे; चक्क या कारणामुळे खालापूर तालुक्यातील गाव क्वारंटाईन\nचौक लोहप मार्गावर सारंग गाव आहे. गावातून वाडीकडे जाणाऱ्या मार्गावर तलावानजीक बिबट्या दिसल्याचे रघुनाथ बामणे या ग्रामस्थाने सांगितले. त्यानंतर पुन्हा गावातील काही ग्रामस्थांना दोन बछड्यांसह बिबट्या दिसला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे.\nखालापूर : तालुक्‍यातील चौक हद्दीतील सारंग गावात बिबट्याचे या आठवड्यात दोन वेळा दर्शन झाले. त्यामुळे या गावातील नागरिकांना सक्तीने \"क्वारंटाईन' व्हावे लागले आहे. कोरोनामुळे अनेकांना क्वारंटाईन व्हावे लागत असताना चक्क बिबट्याच्या दहशतीमुळे रहिवाशांवर ही वेळ आल्याने याबाबत चर्चा सुरू आहे.\nधक्कादायक : हिवाळ्यात कोरोनाचा कहर\nचौक लोहप मार्गावर सारंग गाव आहे. गावातून वाडीकडे जाणाऱ्या मार्गावर तलावानजीक बिबट्या दिसल्याचे रघुनाथ बामणे या ग्रामस्थाने सांगितले. त्यानंतर पुन्हा गावातील काही ग्रामस्थांना दोन बछड्यांसह बिबट्या दिसला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. ग्रामपंचायतीने तत्काळ वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनाधिकारी आशीष पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सारंग गाव आणि परिसरात शोधमोहीम राबवली; परंतु बिबट्याच्या खाणाखुणा आढळल्या नाहीत; परंतु ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना वनविभागाने दिल्या आहेत.\nहे वाचा : म्हातारीचे काय करायचे हे राहुल गांधींनी ठरवावे : राऊत\nआशीष पाटील यांनी सांगितले की, सारंग गाव परिसरात जंगल नाही. त्यामुळे बिबट्याच्या वास्तव्याबाबत सर्व शक्‍यता तपासून पाहत आहोत. मादी आणि दोन पिल्ले असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. वनविभाग लक्ष ठेवून आहे. ग्रामस्थांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.\nग्रामस्थांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले की, बिबट्याची दहशत आहे. त्यामुळे घराबाहेर पडणे मुश्किल आहे. वन विभागाने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.\n(संपादन : नीलेश पाटील)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्व���सार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोकणात बिबट्याचा वावर : चरवेलीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला काढण्यात आले यश\nरत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गानजीक चरवेली येथील राजेंद्र लक्षुमण कुरतडकर यांच्या विहिरीत बिबट्या पडला होता. वन खात्याने विहिरीत पिंजरा टाकताच...\nभीतीने थरकाप उडालेला शेतकरी म्हणाला, दहा फुटांवरून जणू मृत्यूच समोर येत होता...\nपिंपळवंडी (पुणे) : हल्ला करण्यासाठी दबा धरून चालत येत असलेल्या दहा फुटांवरील बिबट्याला पाहून जोरात ओरडल्यामुळे बिबट्या पळून गेला. मात्र, साक्षात...\nबिबट्याचे पाहून हल्ले, पथक पुन्हा रत्नागिरीत आले\nपावस : पावस-पूर्णगड मार्गावरील मेर्वी-बेहेरे टप्पा येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने भितीचे वातावरण आहे. बिबट्या पडण्यासाठी आलेली पथकेही हात...\nकोकणात बिबट्याने केला मोटारीचा पाठलाग ; दिवसाढवळ्या होत आहे दर्शन\nपावस : रत्नागिरी तालुक्‍यातील मेर्वी परिसरात पिंजरा लावून बसलेल्या वनविभागाला हूल देत बिबट्याने आपला मार्ग बदलला आहे. गेले काही दिवस लांजा-पावस...\nदिवाळीनंतर वाजणार बॅन्ड; बुकिंगला ना हरकत\nनंदुरबार : कोरोनामुळे नियमांचे पालन करीत जीम व मॉलसाठी शासनातर्फे येत्या काळात मान्यता मिळणार आहे. याच धर्तीवर लवकरच बॅन्ड कलावंत आणि वादकांना वाद्य...\nशिंगवे परिसरात बिबट्याची दहशत; महिनाभरात ३ कुत्र्यांना मारले ठार\nनिरगुडसर (पुणे) : शिंगवे ( ता. आंबेगाव ) परिसरात बिबट्याची दहशत आणखी वाढली आहे. बिबट्याने कुत्र्यांना आपले भक्ष्य केले आहे. त्यामुळे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/08/09/mumbaimorcha/", "date_download": "2020-09-25T04:23:27Z", "digest": "sha1:ETSJTATYKSWZ2SGN22LMZT34ZK7B7HTV", "length": 6110, "nlines": 87, "source_domain": "spsnews.in", "title": "महाराष्ट्राच्या राजधानीत मराठ्यांची त्सुनामी – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\nमहाराष्ट्राच्या राजधानीत मराठ्यांची त्सुनामी\nमुंबई : महाराष्ट्राच्या राजधानीत मराठ्यांची त्सुनामी दाखल झाली आहे. मराठा बांधवांच्या उद्रेकाचा हा नमुना आहे. या मोर्चामुळे मुंबईत वाहतुकीची कोंडी होत आहे. हा मूक मोर्चा अभूतपूर्व ठरेल,असेच एकंदरीत परिस्थितीवरून लक्षात येत आहे.\nहा मोर्चा जिजामाता उद्यान भायखळा इथून आझाद मैदानावर जाणार आहे. तिथ मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी,आदी मागण्यांसाठी मराठा मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील हा ५८ वा मूक मोर्चा आहे.सध्या मुंबईतील रस्ते लोकल ट्रेन मावळ्यांमुळे भगव्या झाल्या आहेत. आजचा हा मराठा मूक मोर्चा निर्णायक ठरणार आहे.\n← “‘ एक धक्का और दो ‘-‘ एक मराठा ,लाख मराठा ‘ “\nविराट मराठा मोर्चाला मुख्यमंत्र्यांनी केले आश्वस्त →\nपुणे उपमहापौर पदी वर्णी कुणाची \nतालुक्यासाठी नवा आदर्श : भेडसगावातील दारू कायमची बंद – श्री.हंबीरराव पाटील,जि.प.सदस्य\nराजाराम जाधव, दरेवाडी यांचे आकस्मिक निधन\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/10/03/kodolichorii/", "date_download": "2020-09-25T02:37:50Z", "digest": "sha1:7UE4UAXFTGPDKCLKJQZEPEPMDDQOMXHR", "length": 7576, "nlines": 87, "source_domain": "spsnews.in", "title": "कोडोलीत चोरी प्रकरणात दोघास अटक – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांव��र यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\nकोडोलीत चोरी प्रकरणात दोघास अटक\nकोडोली वार्ताहर:-कोडोली ता.पन्हाळा पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या दोन चोरांना अटक केली आहे. कांदे ता.शिराळा येथील राजाराम कांबळे आणि यांच तालुक्यातील रेड येथील सुरेश भरती या दोघांनी जबरी चोरीचा बहाणा करून ओळखीच्या एका महिलेचे दागिने लुटले होते.\nआशा मनोहर अस्वले हि महिला दिनांक १४ सप्टेंबर २०१७ रोजी तिचा मानलेला भाऊ राजाराम कांबळे सोबत कोडोलीहुन मोहरे या तीच्या गावाच्या दिशेन जात असताना , रात्री साडेआठ वाजता काखे फाटा येथे आले असता, पाठीमागून एक अज्ञात इसम आला,आणि त्यांने त्याची मोटरसायकल आडवी लावून राजाराम कांबळे यास मारहाण केली. आणि आशा अस्वले यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि कानातील सोन्याच्या रिंगा जबरदस्तीने काढून घेऊन पलायन केले. याबाबत आशा अस्वले यांनी कोडोली पोलिस ठाण्यात दिनांक १५ सप्टेंबर २०१७ रोजी तक्रार दिली होती. पोलिसांनी तपासा दरम्यान राजाराम कांबळे यांच्या जबाबात विसंगती आढळल्याने त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने आपण, आपला शिराळा तालुक्यातील रेड येथील साथीदार सुरेश भरती याच्या मदतीने आशा अस्वले यांच्या समोर मारहाणीचा खोटा बनाव करून त्यांचे दागिने लुटल्याचे कबूल केले. या दोघांनाही ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, आणि ५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या रिंगा अशा मुद्देमाला सहित पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\n← वारणा महाविद्यालयात “मुक्त अर्थव्यवस्था”व्याख्यान उत्साहात..\n‘ हिरो ‘ च्या स्कूटर वर ३००० रु. सूट-‘ गुरुनाथ ऑटोमोबाईल्स ‘ ची दिवाळी ऑफर →\nचक्र भैरवनाथ मंदिरातील अनोळखी प्रेताच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना\nतळसंदे जवळ पिक-अप टेम्पो व मोटरसायकल अपघातात १ ठार ३ जखमी\nप्रशांत नाईक ,किरण नाईक दोघे जिल्ह्यातून तडीपार\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/mahendrasingh-dhoni-wears-badge-of-indian-army/articleshow/69672502.cms", "date_download": "2020-09-25T05:11:00Z", "digest": "sha1:ULPJZLRCLD3NJZKV2AY7PYCVADCJCOHT", "length": 12001, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "महेंद्रसिंह धोनीने: MS Dhoni : ....वर्ल्डकप: धोनीने सामन्यांत मिरवले सैन्याचे मानचिन्ह - Mahendrasingh Dhoni Wears Badge Of Indian Army\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nवर्ल्डकप: धोनीने सामन्यात मिरवले सैन्याचे मानचिन्ह\nवर्ल्डकप २०१९मधील भारताच्या पहिल्या सामन्यांत महेंद्रसिंह धोनीने पॅरा कमांडोजचे मानचिन्ह आपल्या हॅण्डग्लोव्हजवर लावले. आपल्या खेळातून सैन्याप्रती धोनीने दाखवलेल्या आदराबद्दल सोशल मीडियावर त्याचे भरपूर कौतुक केलं जात आहे.\nवर्ल्डकप २०१९मधील भारताच्या पहिल्या सामन्यांत महेंद्रसिंह धोनीने पॅरा कमांडोजचे मानचिन्ह आपल्या हॅण्डग्लोव्हजवर लावले. आपल्या खेळातून सैन्याप्रती धोनीने दाखवलेल्या आदराबद्दल सोशल मीडियावर त्याचे भरपूर कौतुक केलं जात आहे.\nमहेंद्रसिंह धोनीने सुरुवातीपासूनच सैन्याप्रती आपला आदर व्यक्त केला आहे. २०११मध्ये त्याला लष्करातील लेफ्टनंट कर्नलचा मानद रॅंकही देण्यात आला होता. त्यानंतर त्याने पॅरा कमांडो होण्याचं प्रशिक्षणही घेतलं होतं. या प्रशिक्षणादरम्यान पॅराशूटने दोनदा उडीही घेतली होती. या प्रशिक्षणानंतर अनेकदा सामन्यांमध्ये सैन्यदलाची मानचिन्हं धोनीने मिरवली आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात त्याने सीआरपीएफची टोपी घातली होती. तर बुधवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात पॅरा कमांडोजचे मानचिन्हं आपल्या हॅंडग्लोव्जवर मिरवले. आपल्या या कृतीतून धोनीने सैन्यदलाप्रती आदर दर्शवला आहे.\nत्यासाठी नेटिझन्सची धोनीचे कौतुक केलं आहे. सैन्याप्रती असलेल्या या आदरामुळेच आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, धोनीला खरोखरच सैन्यदलाप्रती आदर आहे अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकिमान समोरुन लढायला तरी शिक; गंभीरने धोनीला फटकारलं...\nदिल्ली-पंजाब सामन्याचा निकाल बदलला; सेहवाग म्हणाला, या ...\nचेन्नईला धक्का; पुढील दोन सामने खेळणार नाही 'हा' खेळाडू...\nMI vs CSK: धोनीने खेळला माइंड गेम; जाणून घ्या कुठे चुकल...\n४ चेंडू, ४ यॉर्कर आणि ४ बोल्ड; पाहा टी-२०मधील सर्वात घा...\nविराटनं ठोकला रोहितला 'सॅल्यूट'; बुमराहचंही कौतुक महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nमुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nदिल्ली कॅपिटल्स की किंग्ज इलेव्हन पंजाब\n मेट्रोच्या पाहणीसाठी सकाळी सहा वाजताच पोहोचले\nमुंबईएकनाथ शिंदेंना करोना; आदित्य ठाकरे यांनी केलं 'हे' ट्वीट\nनागपूरकडकनाथ कोंबड्यांचे आमिष दाखवले, शेतकऱ्यांना १७ लाखांना फसवले\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nपुणेपुण्यातील हॉटेलांमधून रात्री सातनंतरही मिळणार पार्सल\nदेशकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान देणार, 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार\nकार-बाइकपुन्हा महाग झाली BS6 Renault Triber, जाणून घ्या नवी किंमत\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nमोबाइलनोकियाचे २ स्मार्टफोन येताहेत, इतकी असेल किंमत\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sakhinewslive.in/?p=292", "date_download": "2020-09-25T03:58:46Z", "digest": "sha1:2AAIE6CUWAZUAG47RA56NQXGOCCIFMT5", "length": 5855, "nlines": 53, "source_domain": "sakhinewslive.in", "title": "उद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार | SakhiNewsLive", "raw_content": "\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nउद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यंदा करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून उद्धव ठाकरे यांनीही त्याबद्दल आभार मानले आहेत.\n← राजकीय नेत्यावर छळाचा आरोप दाक्षिणात्य अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न\nSSC Result : यावर्षीही मुलींचीच बाजी →\nतळेगावमध्ये सुरक्षा भिंतीवरुन उडी मारुन कोरोनाग्रस्त महिलेचा रुग्णालयातून पळ\nनिवासी हॉटेल, व्यापारी संकुले आजपासून सुरू\nसुकन्या समृद्धी योजनेबद्दल या गोष्टी माहित आहेत का\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपिंपरी प्रतिनिधी sakhi news live ‘कोरोना’च्या लढ्यासाठी प्रकाशमहाराज बोधले स्थापित ‘अखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्यावतीने 1 लाख 11\nपिंपरी चिंचवड पुणे बातम्या\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.shiprocket.in/mr/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B3-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2020-09-25T02:47:34Z", "digest": "sha1:FWS65HUNI6OA6ARJOCDKBTG372PGE4XP", "length": 18411, "nlines": 129, "source_domain": "www.shiprocket.in", "title": "मूळ शिपिंग अटी समजून घेणे - शिप्रॉकेट", "raw_content": "\nआपल्या ऑर्डरचा मागोवा घ्या\nशिप कोविड -१ Es अनिवार्य\nते विनामूल्य वापरुन पहा\nते विनामूल्य वापरुन पहा\nघर / ब्लॉग / ई-कॉमर्स शिपिंग ट्रेंड / मूळ शिपिंग अटी समजून घेणे\nमूळ शिपिंग अटी समजून घेणे\n29 डिसें, 2016 by पुनीत भल्ला\t- 4 मिनिट वाचले\nऑनलाइन वस्तू ऑर्डर करण्याची आणि त्यांना आपल्या दारात मिळविण्याची प्रक्रिया ही एक आश्चर्यकारक प्रक्रिया आहे ज्यास व्यापारी आणि शिपिंग कंपनीमध्ये सहज समन्वय आवश्यक असतो. आपला ब्लॉग आपल्याला आपल्या ऑर्डर कशा प्राप्त करतो आणि उद्योगात वापरल्या जाणा-या शब्दांविषयी आपल्याला जागरूक असणे आवश्यक आहे या प्रक्रियेचे वर्णन करते.\nएअरवे बिल नंबर (एडब्ल्यूबी नंबर)\nAWB हे 11-अंकी कोड आहे मागोवा ट्रॅकिंग. आपण या कोडचा वापर शिपमेंटची वर्तमान स्थिती आणि त्याची वर्तमान स्थिती तपासण्यासाठी करू शकता. आपल्या ऑर्डरची विलक्षण उशीर झाल्यास आपल्याला आढळल्यास, आपल्या व्यापारीने निवडलेल्या शिपिंग आणि लॉजिस्टिक कंपनीकडे तक्रारीचा अहवाल देण्यासाठी AWB वापरा.\nहे प्रेषक आणि नाव प्राप्तकर्त्याचे नाव आणि स्थान यासह मानक माहिती असलेली एक कागदपत्रे आहे. याव्यतिरिक्त, यात खरेदी ऑर्डरची एक आयटमीकृत सूची आहे, म्हणजे चलन ऑर्डर केलेल्या एकूण आयटमची संख्या, त्यांची किंमत, कोणतेही सूट किंवा लागू कर आणि अंतिम बिलिंग किंमत दर्शविते.\nA शिपिंग लेबल पॅकेजच्या शीर्षस्थानी पेस्ट केले जाते आणि पॅकेजमधील सामग्रीचे वर्णन करते. कुरियर वाहकांना त्वरित पॅकेज वितरीत करण्यात मदत करण्यासाठी मूळ आणि गंतव्य पत्ते देखील यात आहेत.\nशिपिंग मॅनिफेस्ट हा एक कागदपत्र आहे जो कूरियर कंपनीकडे माल पाठवण्याचा पुरावा म्हणून कार्य करतो. यात पिक-अप कूरियर व्यक्तीची माहिती आहे, म्हणजे नाव, संपर्क तपशील (मोबाइल नंबर) आणि तिचे स्वाक्षरी. शिपिंग आणि लॉजिस्टीक कंपनी व्यापारी यांना एक प्रत देते आणि दुसरी प्रत तिच्या रेकॉर्डसाठी ठेवते.\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना शिपिंग आणि रसद कंपनी मालवाहूांना माल भाड्याने देणे (सामान्यत: मागणी केलेल्या व्यवहाराचे व्यापारी). या बिलामध्ये मालवाहतूक, शिपरचे नाव, मूळ बिंदू, वास्तविक वजन आणि शिपमेंटचे प्रचंड वजन आणि बिल रक्कम यांचा स��ावेश आहे.\nहा संदेश एक निर्देशक आहे की प्रेषण मूळ स्थानास सोडून जाण्याबद्दल आहे. एडब्लूबी नंबरच्या प्रक्रियेनंतर आणि शिपिंग मालवाहतुक (कूरियर कंपनी) कडे पाठविण्याच्या ऑर्डर दिल्यानंतर हे चमकते.\nकॅश ऑन डिलिव्हरी (सीओडी) उत्पादन पॅकेजच्या शीर्षस्थानी लेबल मुद्रित केले जाऊ शकते किंवा कुरियर व्यक्तीकडे पावती असेल. या लेबलमध्ये पुरवठादार, प्राप्तकर्ता आणि उत्पादनांची यादीबद्ध यादी यांच्याशी संबंधित माहिती समाविष्ट केली आहे आणि ती रक्कम गोळा केली जावी. यात एडब्ल्यूबी नंबर, वेट आणि उत्पादनाच्या आयामांसारखे इतर तपशील देखील समाविष्ट आहेत.\nउत्पादनास पाठविल्यानंतर एकदा ही विशिष्ट दिवस निश्चित केली गेली की ही प्रक्रिया दिसते. ऑर्डर वितरण पूर्ण करण्यासाठी जबाबदार कुरिअर कंपनी निवडणे आवश्यक आहे. पिकअप तयार करण्यासाठी कटऑफ वेळ 1 पूर्वी आहे: सोमवार ते शनिवार पर्यंत 00 PM आणि रविवारी कोणतेही पिकअप तयार केले जात नाही.\nही ऑर्डर शिपिंग आणि लॉजिस्टिक्स कंपनीच्या सुरुवातीच्या चरणावर प्रक्रिया केली जाऊ शकली नाहीत. अशा त्रुटीसाठी जबाबदार काही घटक उत्पादनाच्या ऑर्डरची योग्यरित्या तपासणी करीत नाहीत आणि अयशस्वी देयक प्रक्रिया समाविष्ट करतात.\nउत्पत्तिवर परत जा (आरटीओ)\nयात प्रेषकचा पत्ता आहे. उत्पादन किंवा ऑर्डर प्लेसमेंटशी संबंधित विसंगती असल्यास उत्पादनास उत्पत्तीच्या बिंदूवर, अर्थात व्यापारीचा पत्ता दिला जाऊ शकतो.\nया शिपिंग अटी लक्षात ठेवा म्हणून आपण आपल्या मागणी केलेल्या आदेशामुळे उद्भवणार्या कोणत्याही समस्यांचे त्वरित निराकरण करू शकता.\nशिपिंग प्रक्रिया मनोरंजक आणि मनोरंजक आहे. आम्ही आधीच चर्चा केली होती सामान्य शिपिंगचा भाग दुसरा आपण ज्याबद्दल सावधगिरी बाळगू इच्छिता अशा शब्दांकडे दुर्लक्ष करा.\nशिप्रॉकेट हे भारतातील सर्वोत्तम लॉजिस्टिक्स सॉफ्टवेअर आहे जे आपल्याला स्वयंचलित शिपिंग सोयीसाठी देते. हे वापरुन, आपण सर्वोत्तम कुरियर कंपनी आणि सवलतीच्या दरांवरुन भारतात आणि परदेशात कुठेही पोहचू शकता.\nआपल्या व्यवसायासाठी सर्वोत्कृष्ट ईकॉमर्स परिपूर्ती सोल्यूशन\nस्टोरेज खर्च कमी करा\nआपल्या खरेदीदारांसाठी यादी जवळ ठेवा\nजर 30 दिवसांच्या आत आपली उत्पादने वहनावळ केली जातात तर कोणतेही स्टोरेज फी नाही. 11 / युनिट\nमी वखार आणि ��िपिंग दोन्हीसाठी एक उपाय शोधत आहे मी केवळ शिपिंग सोल्यूशनचा शोध घेत आहे\nआता आपल्या शिपिंग खर्चांची गणना करा\nपिकअप क्षेत्र पिनकोड *\nवितरण क्षेत्र पिनकोड *\nदोन्ही पिनकोड आवश्यक आहेत.\nवेअरहाऊसचे स्थान आणि बांधकाम करण्यासाठी विचारात घेण्यासाठी शीर्ष 7 घटक\nवार्षिक यादी संख्या विरूद्ध सायकल मोजणीचे टॉप एक्सएनयूएमएक्स फायदे\nPingback: आपल्याला या शिपिंग अटींबद्दल माहिती आहे\nएक टिप्पणी द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nश्रेणी श्रेणी निवडा Amazonमेझॉन शिपिंग मॉडेल्स (5) ईकॉमर्ससाठी कार्ट सॉफ्टवेअर (7) कुरिअर पार्टनर (3) ईकॉमर्स () 55) ईकॉमर्स विपणन कार्यनीती (14) ईकॉमर्स पॅकेजिंग (17) ईकॉमर्स शिपिंग ट्रेंड (187) कार्यक्रम (1) फ्रेट कॉस्ट ऑप्टिमायझेशन (1) हायपरलोकल डिलिव्हरी (25) आंतरराष्ट्रीय शिपिंग (13) यादी व्यवस्थापन (6) मीडिया आणि कार्यक्रम (2) ऑनलाईन विपणन (१)) पिकअप आणि वितरण अद्यतने (2) उत्पादन अद्यतने (27) बाजारपेठांवर विक्री करा (3) विक्रेता बोलतो मालिका (8) शिपिंग एकत्रीकरण (7) शिपिंग ब्लॉग () 47) शिपिंग कायदे (२) शिपिंग अटी (5) शिपरोकेट (13) आवश्यक जहाजांसाठी शिपरोकेट (7) शिपरोकेट हाऊस कसे (8) सोशल मीडिया विपणन (8) यशोगाथा (2) टेक कॉर्नर (3) Uncategorized (2) गोदाम व्यवस्थापन (59)\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घेण्यासाठी खाली आपला ईमेल भरा\n* दर्शविलेले दर 1 / 2 किलोग्रॅम शिपमेंटसाठी आहेत आणि त्यात जीएसटी समाविष्ट आहे\nउत्तर पूर्व, जम्मू व के\n* दर्शविलेले दर 1 / 2 किलोग्रॅम शिपमेंटसाठी आहेत आणि त्यात जीएसटी समाविष्ट आहे\nउत्तर पूर्व, जम्मू व के\n* कमीतकमी 10 किलोग्रॅम शिपमेंटसाठी सरफेस रेट आकारले जाईल\nबिगफुट रिटेल सोल्यूशन प्रा. लिमिटेड, भारतातील सर्वोत्तम लॉजिस्टिक सॉफ्टवेअर आहे, जे आपल्याला स्वयंचलित शिपिंग सोयीसाठी देते. हे वापरुन, आपण सर्वोत्तम कुरियर कंपनी आणि सवलतीच्या दरांवरुन भारतात आणि परदेशात कुठेही पोहचू शकता.\nकॉपीराइट Ⓒ 2020 शिपरोकेट. सर्व हक्क राखीव.\nपरतावा आणि रद्द करण्याचे धोरण\nशिपरोकेट - ईकॉमर्स कुरिअर वितरण\nकेशरी आणि ग्रीन झोनमध्ये आवश्यक आणि विना-अनिवार्य वस्तू पाठविणे प्रारंभ करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/49-deaths-and-1105-covid19-cases-reported-today-mumbai/206402/", "date_download": "2020-09-25T02:31:45Z", "digest": "sha1:ESVAO5K6XIHMV5OVDDWQHQGWWNUF73V6", "length": 8188, "nlines": 122, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "49-deaths-and-1105-covid19-cases-reported-today-mumbai", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर CORONA UPDATE Corona Update : मुंबईत २४ तासांत १,१०५ नवे रूग्ण; तर ४९ मृत्यू\nCorona Update : मुंबईत २४ तासांत १,१०५ नवे रूग्ण; तर ४९ मृत्यू\nमुंबईमधील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी\nमुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार १०५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ४९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १६ हजार ४५१ वर पोहोचली असून आतापर्यंत यापैकी ६ हजार ४४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २४ तासांत ३९३ रुग्ण बरे होऊन गेले असून आतापर्यंत ८८ हजार २९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.\n२ ऑगस्ट, सायंकाळी ६:०० वाजता\n२४ तासात बरे झालेले रुग्ण- ३९३\nआजवर बरे झालेले एकूण रुग्ण- ८८,२९९\nबरे झालेल्या रुग्णांचा दर- ७६%\nएकूण सक्रिय रुग्ण- २१,४१२\nदुप्पटीचा दर- ७८ दिवस\nकोविड वाढीचा दर (२६ जुलै-१ ऑगस्ट)- ०.९०%#NaToCorona\nआज मुंबईत ८०९ संशयीत रुग्ण भरती झाले असून आतापर्यंत संशयीत रुग्ण भरती होण्याची संख्या ८२ हजार ४४५ वर पोहोचली आहे. सध्या मुंबईत २१ हजारून अधिक रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी ३१ रुग्ण पुरुष आणि १८ रुग्ण महिला होत्या. तसेच ३७ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ३१ जणांचे वय ४० वर्षावरील होते तर उर्वरीत मृत्यू हे ४० ते ६० दरम्यान होते.\nमुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६ टक्के एवढे आहे. ३१ जुलैपर्यंत मुंबईत ५ लाख ४६ हजार ६२० कोविड-१९च्या चाचण्या झाल्या आहेत, असे सांगितले जात आहे.\nहे ही वाचा – Corona Update: राज्यात २४ तासात ९,५०९ नवे रूग्ण, तर २६० मृत्यू\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पा��ी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/497009", "date_download": "2020-09-25T05:14:04Z", "digest": "sha1:6DUY4LMBGAPKKHNGF3SPI5FIMTI54PTV", "length": 2324, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हेन्री फील्डिंग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हेन्री फील्डिंग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१०:१९, २५ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती\n२६ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: simple:Henry Fielding\n०५:२१, १८ नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ga:Henry Fielding)\n१०:१९, २५ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: simple:Henry Fielding)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2020-09-25T05:04:42Z", "digest": "sha1:L63XFN6P5B3JLU5EPVFSKLUYPOTCC6HQ", "length": 7652, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "शिंच्यांग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nशिंच्यांग स्वायत्त प्रदेश (मराठी लेखनभेद: शिंच्यांग, शिंज्यांग ; पारंपरिक चिनी लिपी: 新疆 ; फिन्यिन: Xīnjiāng ; उय्गुर: شىنجاڭ ئۇيغۇر ئاپتونوم رايونى ;) हा चीन देशाचा आकाराने सर्वात मोठा राजकीय विभाग व एक स्वायत्त प्रदेश आहे. चीनच्या पश्चिम व वायव्य कोपर्‍यात वसलेल्या ह्या प्रदेशासोबत भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, किर्गिझस्तान, कझाकस्तान व मंगोलिया ह्या देशांच्या सीमा जोडल्या गेल्या आहेत.\nशिंज्यांगचे चीन देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १६,६०,००१ चौ. किमी (६,४०,९३० चौ. मैल)\nघनता ११.८ /चौ. किमी (३१ /चौ. मैल)\nअनेकदा मध्य आशियामध्ये गणल्या जाणाऱ्या शिंच्यांग प्रदेशातील बहुसंख्य जनता मुस्लिम आहे. उरुम्छी ही शिंच्यांगाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nगेल्या काही वर्षांपासून येथील उईघुर मुस्लिम जनता चीन पासून हा प्रदेश स्वतत्र म्हणून मागणी करत आहे. उईघुर मुस्लिम अतिरेकी संघटना देखील वरचेवर काहींना काही घातपात करत असते. येथील मुस्लिम जनतेचे असे म्हणणे आहे कि त्यांच्यावर चीन देश आपले कायदे थोपवत आहे. किंबहुना येथील मुस्लिम समाजाला पुरुषांना दाढी ठेवण्यास आणि टोपी घालण्यास मनाई आहे आणि मुस्लिम स्त्रियांना बुरखा घालण्यास मनाई आहे. आणि असे केल्यास चीन ह्या देशाचा कायदा भंग केला असे समजले जाते आणि संबधीत व्यक्तीला दंड आणि शिक्षा ठोठावली जाते.तर अश्या अनेक काहीना काही कारणांमुळे येथील बहुसंख्य चिनी मुस्लिम जनतेमध्ये असंतोष पसरला आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १० ऑगस्ट २०१६ रोजी २२:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80/4GacWy.html", "date_download": "2020-09-25T04:29:19Z", "digest": "sha1:WFDFONIDYVZZFJO7EII622ETYBHYV3MV", "length": 4656, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये दीपाली कोळेकर राज्यात पहिली - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्य�� विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nलोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये दीपाली कोळेकर राज्यात पहिली\nMarch 22, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nलोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये दीपाली कोळेकर राज्यात पहिली\nकराड - पाटण येथील दीपाली सूर्यकांत कोळेकर ही राज्यसेवा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात पहिली आली आहे. दीपाली कोळेकर हिचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पाटण येथे झाले असून तिने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेत सातारा जिल्ह्याचा नावलौकीक होत असून यंदाही त्याची परंपरा कायम राहिली आहे.\nदीपालीचे वडील सूर्यकांत हे शिक्षक आहेत. दीपाली स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होती. 2018 मध्ये तिने एमपीएससीची फौजदार परीक्षा दिली होती. या परीक्षेत पूर्व, मुख्य व शारीरीक चाचणी देऊन मुलाखत झाली. याचा निकाल नुकताच आला आहे. यामध्ये ती राज्यात मुलींमध्ये पहिली आली. तिला एकूण 261 मार्क पडले आहेत. दरम्यान, दीपालीने मिळवलेल्या यशाचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया तिच्या कुटुंबीयांनी दिली.\nपरिस्थितीमुळे वडिलांना स्पर्धा परीक्षा देता आल्या नाहीत. मात्र, मुलींनी प्रशासनात अधिकारी व्हावे, हे स्वप्न मनाशी ठेऊन आम्हाला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मन लावून अभ्यास केला आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम आले, याचा मला सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया दीपाली कोळेकर हिने व्यक्त केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sureshbhat.in/newtracker?page=8&order=type&sort=asc", "date_download": "2020-09-25T03:32:47Z", "digest": "sha1:7P2HSKKMCIF5SBXSEGJT6RPG2IRBANKN", "length": 3819, "nlines": 69, "source_domain": "sureshbhat.in", "title": "नवे लेखन | सुरेशभट.इन", "raw_content": "कशास व्यासपीठ पाहिजे तुला\nघराघरात गीत गुणगुणून जा\nमुखपृष्ठ » नवे लेखन\nगझल घर ज्ञानेश. 4\nगझल वळवळ केवळ विसुनाना 7\nगझल ना ठावुक तुजला... जनार्दन केशव म्... 3\nगझल कसे सांगायचे अनिल रत्नाकर 9\nगझल ... स्मरण असावे अजय अनंत जोशी 5\nगझल दळण सुनेत्रा सुभाष 6\nगझल मदारी विसुनाना 3\nगझल तुझ्याविना हे शहर तुझे वैभव जोशी 13\nगझल शौकीन का आहे भूषण कटककर 4\nगझल सोबत केदार पाटणकर 15\nगझल मंत्र प्रशान्त वेलापुर��� 7\nगझल '' बरे दिसत नाही '' कैलास 11\nगझल हळवा नकार - सौ. स्मिता दोडमिसे यांची गझल\nगझल फार आता फार झाले (सुधारीत) जयन्ता५२\nगझल निराशा आदित्य_देवधर 12\nगझल ...त्याचीच ओढा री पुन्हा\nगझल जन्मतो गर्दीत आपण......संपतो गर्दीत पण बेफिकीर 4\nगझल आजही भूषण कटककर 6\nगझल वाटले सरली प्रतिक्षा... अजय अनंत जोशी 9\nगझल टाळीबाज पुलस्ति 4\nगझल भणंग ४ चमत्कारी 3\nगझल माणसांना भार होती माणसे निलेश कालुवाला 5\nगझल छायेलाही त्यांच्या थोडा निशिकांत दे 1\nगझल नको ... अजय अनंत जोशी 7\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/03/goods-train-wagons-derailed-near-bhusawal.html", "date_download": "2020-09-25T02:55:33Z", "digest": "sha1:WDSYZD74ETY7BK5DC32MRFERUIBZKJDO", "length": 10420, "nlines": 98, "source_domain": "www.esuper9.com", "title": "भुसावळ मालगाडीला अपघात ; वाहतूक विस्कळीत - esuper9", "raw_content": "\nHome > खळबळ जनक > भुसावळ मालगाडीला अपघात ; वाहतूक विस्कळीत\nभुसावळ मालगाडीला अपघात ; वाहतूक विस्कळीत\nजळगाव-भुसावळ सेक्शन दरम्यान मालगाडीचे सहा डबे घसरले आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, मालगाडीचे डबे घसरल्याने मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे.\nभुसावळ मालगाडीला अपघात ; वाहतूक विस्कळीत\nआज सकाळी ७.३०च्या सुमारास ही घटना घडली. भुसावळ-नागपूर-दिल्ली मार्गावर भुसावळ येथे मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली. मात्र, ही मालगाडी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सध्या मालगाडीचे डबे पुन्हा रुळावर आणण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हे काम कधीपर्यंत पूर्ण होईल याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली नाही. मात्र, दुपारपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, मालगाडीचे डबे घसरल्याने या मार्गावरील वाहतूक तात्काळ दुसऱ्या मार्गावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशा��ना दिलासा मिळाला आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/cauvery-row-supreme-court-pulls-up-centre/videoshow/63679658.cms", "date_download": "2020-09-25T03:13:06Z", "digest": "sha1:RL3IJJW66Y3MXMDOODO4OTUCMZH3FVRN", "length": 9118, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकावेरी वाद: सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर टीका\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २५ सप्टेंबर २०२०\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nअर्थबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nक्रीडाविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण ��िंकणार\nमनोरंजनएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nमनोरंजनगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यूज\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nन्यूजफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nन्यूजउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nन्यूजफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nन्यूजप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nन्यूजएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nन्यूजमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nन्यूजसूरतमधील ओएनजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्टेंबर २०२०\nक्रीडाकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/19091/", "date_download": "2020-09-25T04:39:43Z", "digest": "sha1:TCENL6M65OQS4DPFLBB6XHJZVKD4FENA", "length": 26908, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "जायफळ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोना��ून ते ज्ञेयवाद\nजायफळ : (क. जाजीकाई सं. मालतीफलम्, जातिफलम् इं. नटमेग लॅ. मिरिस्टिका फ्रॅग्रॅन्स, कुल-मिरिस्टिकेसी). आशियाच्या पूर्वेस असलेल्या मोल्यूका बेटात फार पूर्वीपासून ही झाडे असून ते त्यांचे मूलस्थान आहे. आता दोन्ही गोलार्धांतील उष्ण कटिबंधीय देशांत त्यांची लागवड करतात. मलायात मोठी लागवड आहे. भारतात तमिळनाडू राज्यात (निलगिरी, कोईमतूर, सालेम, तिनेवेल्ली, मदुराई, कन्याकुमारी इ. जिल्ह्यांत) लागवड केलेली आहे. गरम व ओलसर हवा त्यांना मानवते म्हणून अशा ठिकाणी शास्त्रीय उद्यानात आणि कोकण, कारवार, केरळ व आसाम येथे ही झाडे लावलेली आढळतात. आंध्र प्रदेशांत (अराकूदरी) व केरळात (वायनाड) याची वाढ चांगली होते, असे प्रयोगान्ती आढळले आहे. बियांपासून लागवड करतात रोपांना सावलीकरिता केळी, ग्लिरीसीडिया वगैरे झाडे लावतात. कॉफी, चहा, नारळ, सुपारी व रबर यांच्या मळ्यांत जायफळ मिश्रपीक म्हणूनही लावतात. कलमे लावून वाढविण्याचे प्रयोग वेस्ट इंडीजमध्ये यशस्वी झाले आहेत. संस्कृत वाङ्‌मयात इ. स. ६०० पासून जायफळाचा उल्लेख सापडतो. भारतातील व ब्रह्मदेशातील जायफळाची सर्व नावे मूळच्या संस्कृत नावाशी फार साम्य दर्शवितात, त्यावरून ते झाड पहिल्याने मलायातून भारतात फार पूर्वी आले असावे. जायफळाच्या वंशात (मिरिस्टिका) एकूण ८० जाती असून ⇨ मिरिस्टिकेसी कुलात त्याचा अंतर्भाव केला जातो यात पूर्वी एकाच वंशाचा समावेश असे परंतु वॉरबर्ग यांच्या मते हल्ली त्यांत पंधरा वंश असून भारतात त्यांपैकी फक्त चारच आढळतात (मिरिस्टिका, नीमा, हॉर्सफील्डिया, जिम्नॅक्रँथीरा). ⇨ रॅनेलीझ अथवा मोरवेल गणात या कुलाचा अंतर्भाव केला आहे हचिन्सन यांनी याचा लॉरेलीझ गणात अंतर्भाव केला आहे.\nहा वृक्ष बहुधा नऊ ते बारा मी. (क्वचित वीस मी. ) उंच, सदापर्णी, विभक्तलिंगी (क्वचित एकत्रलिंगी) व सुगंधी असतो. साल गर्द उदी, काळसर, भेगाळ असते. पाने चिवट, एकांतरित (एकाआड एक), साधी, पारदर्शक ठिपकेदार, लंबगोल किंवा भाल्यासारखी असतात. फुले सुगंधी, फिकट पिवळट, चामरकल्प (चवरीसारख्या) वल्लरीवर डिसेंबरच्या सुमारास येतात. फुलात फक्त तीन संदले व एकसंध केसरदले किंवा ऊर्ध्वस्थ किंजपुट असतो [→ फूल]. कधी नरवृक्षावर अनेक वर्षांनंतर स्त्री-पुष्पे येऊ लागतात. जायफळाचे झाड सहा ते सात वर्षांचे होईपर्यंत ते नर आहे की मादी ह�� कळत नाही. बहुधा नर जास्त असतात. ते फलधारण करीत नसल्याने त्यांपैकी काही काढून थोडे राखावे लागतात. मादी वृक्षाच्या फांदीचे त्यावर कलम करण्याचीही पद्धत आहे. मृदुफळे प्रथम पिवळी पण पुढे तांबूस, ६–९ सेंमी., गोलाकार किंवा पेरूसारखी मांसल, एकाकी, जोडीने किंवा ४–५ च्या झुबक्यांनी येतात. ती लोंबत राहतात व पुढे तडकून दुभंगतात. बी लंबगोल, सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नाने युक्त) असून बाह्याकवच गर्द पिंगट व शेंदरी जाळीदार अध्यावरणाने (पत्रीने) आच्छादलेले असते यालाच ‘जायपत्री’ म्हणतात. बाजारात आलेले ‘जायफळ’ बीवरील कवच काढून पाठविलेले असते. ते फळ नसते, तो बहुतांशी रेषाभेदित पुष्क असतो. साधारणपणे सात वर्षे वयापासून झाडाला फुले येण्यास सुरुवात होते व पंधरा–वीस वर्षापर्यंत फळे सामान्यतः वर्षभर (पण जून ते ऑक्टोबरमध्ये अधिक) येत राहतात. सत्तर ते ऐंशी वर्षे वयाच्या वृक्षांनाही फळे येत राहिल्याची उदाहरणे आहेत. प्रत्येक झाडाला दरवर्षी सु. १,२०० फळे येतात, परंतु चार हजार फळे देणारी झाडेही बरीच आढळतात. परदेशांत जास्तीत जास्त वीस हजार फळांचा विक्रम नमुद आहे. ईस्ट इंडीयन (इंडोनेशिया) जायफळ व जायपत्री विशेष प्रसिद्ध आहे, कारण ती अधिक चांगली असतात. जायफळाला उग्र वास व तिखट चव असते. जायपत्री तिखट, कडवट, तोंड स्वच्छ करणारी, रुचिकर व उष्ण असते. जायफळ तुपात ठेवल्यास फार वर्षे टिकते. ते विड्यात (तांबूलात) व पक्वानांत वास व चव यांकरिता घालतात ते वाजीकर (कामोत्तेजक), उत्तेजक, स्तंभक (आतड्याचे आकुंचन करमारे) व वायुनाशी असते. डोकेदुखी, निर्दानाश, अतिसार, वांत्या, उचकी, पोटफुगी, बद्धकोष्टता इत्यादींवर गुणकारी आहे. जायफळातील तेलही औषधी आहे जायफळाच्या इतर जातींतील बियांचे तेल दिव्यात जाळण्यास वापरतात. लांबट व अरुंद जायफळे दुसऱ्या जातीची (मिरीस्टिका मॅलबॅरिका) व कमी दर्जाची असल्याने त्यांची भेसळ केली जाते. मसाल्यात व औषधांत त्यांचे बी व पत्री यांचे उपयोग सारखेच आहेत. जायफळात सहा ते सोळा टक्के बाष्पनशिल (उडून जाणारे) तेल असते व औषधी गुण या तेलामुळेच असतात. शिवाय त्यातील ‘मिरिस्टिसीन’ हे विषारी द्रव्य अधिक प्रमाणात घेतल्यास त्याचा यकृतावर दुष्परिणाम होतो. बिघडलेल्या जायफळांपासून चरबीयुक्त पदार्थ काढतात, त्यास जायफळाचे ‘लोणी’ म्हणतात त्याचा उपयोग साबणास सुवा��� आणण्यासाठी करतात शिवाय मलमाकरिता आणि संधिवात, पक्षाघात, मुरगळणे इत्यादींवर लावण्याकरिता करतात. पत्रीची चव व वास बियांप्रमाणेच असतात. सालीपासून ‘कीनो’ नावाचा डिंक मिळतो. पाने, फुले आणि साल यांपासूनही बाष्पनशील तेल मिळते. बियांच्या किंवा पत्रीच्या तेलाचा उपयोग अन्नपदार्थ, पेये, साबण, तंबाखू, दंतमंजने व सुगंधी प्रसाधने, मर्दनाची किंवा केसांची तेले यांत करतात. पक्व फळांच्या सालीचे लोणचे, मुरंबे वगैरे बनवितात.\nजायफळाच्या लागवडीकरीता सकस निचऱ्याची जमीन, उष्ण, सर्द हवा व सु. १५०–१७५ सेंमी. वार्षिक पर्जन्यमान लागते. ताज्या बियांपासून प्रथम रोपे तयार करून ती पन्हेरीत वाढवितात. नंतर सु. ६०–९० सेंमी. उंच झाल्यावर ती योग्य ठिकाणी ८–१० मी. अंतरावर लावतात. जवळपास वाढणाऱ्या तणांपासून त्यांचे संरक्षण करणे आवश्यक असते.\nजंगली जायफळ : (हिं. रामपत्री, पथिरी क. कणगी सं. कामुका इ. फॉल्स नटमेग, मलबार नटमेग, बाँबे मेस ट्री लॅ. मिरिस्टिका मॅलबॅरिका .) हा मध्यम आकाराचा (सु. १५·५० मी. उंच व घेर ०·४६ मी.), विभक्तलिंगी व सदापर्णी वृक्ष सह्याद्री घाटावरील सदापर्णी जंगलात व कोकण, कारवार, मलबार (३१० मी. उंचीपर्यंत) इ. भागांत आढळतो. हा जायफळाच्याच वंशातील असल्याने याची अनेक शारीरिक लक्षणे त्यासारखी आहे. साल गुळगुळीत व हिरवट काळी असून आतील भागात तांबूस रस असतो. पाने साधी, आयतकुंतसम (भाल्यासारखी) व चिवट असतात. एकलिंगी फुले नोहेंबर ते मार्चमध्ये येतात. फळ लांबट, आयत (५–६·३ X २·५–३·२ सेंमी.), लोमश (केसाळ) बी काळे, चकचकीत, सुरकुतलेले आणि अध्यावरण तांबूस पिवळे, खंडित व जाळीदीर असते. बी एका बाजूस चपटे असते व काळे बाह्यकवच काढून नंतर ते व पत्री चांगल्या जायफळ–जायपत्रीत भेसळ करून बाजारात विकतात. जंगली जायफळाला व जायपत्रीला रुची आणि वास जवळजवळ नसतात. बियांत १५–१६ टक्के चरबी असते व तिचे संपूर्ण रासायनिक संश्लेषण झाले आहे. जायपत्रीत चरबी व राळ ६३·२६ टक्के असते ही चरबी वर वर्णिलेल्या जायफळातल्याप्रमाणे असते. बिया कुटून पाण्यात उकळल्यास पिवळसर घट्ट तेल निघते इतर कोणत्याही तेलात मिसळून ते पातळ करून औषधी उपयोगात येते. ते जखमांवर लावतात ते वेदनाहारक असून जुनाट संधिवातावर चोळण्यास चांगले व दिव्यातही जाळण्यास उपयुक्त असते. झाडाच्या सालीपासून ‘कीनो’ मिळतो. याचे लालसर तपकिरी ला���ूड फारसे टिकाऊ नसल्याने चहाची खोकी, आगपेट्या व आगकाड्या, साधे सजावटी सामान व घरबांधणी इत्यादींकरिता ते उपयुक्त असते.\nराजे, य. बा. परांडेकर, शं. आ.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते व���द्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/fort-rescue-movement/52887/", "date_download": "2020-09-25T02:41:43Z", "digest": "sha1:BKQ72F72KRUAT35EFWXLSTBWK2JECM5Y", "length": 9516, "nlines": 110, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Fort Rescue Movement", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महामुंबई गडकिल्ले बचाव आंदोलन\nजंजीरे वसई किल्ल्यावर शेकडो दुर्गसंवर्धक धडकले\nगडकिल्ल्यांची विटंबना करून त्यांचे पावित्र्य नष्ट करणार्‍यांना आळा घालण्यासाठी दुर्गसंवर्धक आणि दुर्गमित्रांनी दोन दिवसांचे धरणे आंदोलन केले.महाराष्ट्रातील सर्वच गडकोटांवर मद्याच्या पार्ट्या केल्या जातात. प्रि-वेडींगच्या नावाखाली अश्लिल छायाचित्रण केले जाते. किल्ल्यांसाठी रक्त सांडणार्‍या शुरवीरांच्या अपमानासह पावित्र्यही नष्ट होत आहे.हे प्रकार पुरातत्व विभागाच्या डोळ्यादेखत केले जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.याउलट गडकोट, किल्ल्यांची सफाई करणार्‍या,त्यांचे महत्व कथन करणार्‍या दुर्गमित्रांना किल्ल्यात प्रवेश करण्यास मज्जाव केला जात आहे.आता तर नवीन फतवा काढून पुरातत्व विभागाने किल्ल्यांवर भगवा झेंडा लावण्यास मनाई केली आहे.\nत्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो दुर्गप्रेमी, दुर्गसंवर्धकांनी वसई किल्ल्यातील पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर 15 आणि 16 डिसेंबर असे दोन दिवस धरणे धरले होते.त्यात राज्यातील 35 संघटना सहभागी झाल्या होत्या.यावेळी पुरातत्व विभाग आणि वन,पर्यटन विभागाच्या गलथान कारभाराचा निषेध करण्यात आला.भगव्या झेंड्यावरील बंदी मागे घ्यावी, किल्ल्यांवर येणार्‍यांच्या नावांची नोंदणी करण्यात यावी,त्यासाठी पायथ्याला तपासणी चौकी उभारण्यात यावी.किल्ल्यातील अश्लिल चाळे बंद करण्यात यावेत,गडकिल्ले कचरामुक्त करावेत,किल्ल्यातील वणवे थांबवावेत.अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.\nत्यावर येत्या 15 दिवसांत मार्ग काढण्याचे आश्वासन पुरातत्व विभागाने दिले.त्यामुळे या आंदोलनाचे यश दुर्गमित्रांनी राजा छत्रपतींच्या पायी अर्पण केले.शिवकार्य गडकोट संस्था नाशिक, युवाशक्ती प्रतिष्ठान पाल���र,शिवसेवा समिती बोरीवली,शिवशौर्य ट्रेकर्स मुंबई,रिाजा शिवछत्रपती परिवार शिरगांव,युवा प्रतिष्ठान भाईंदर,स्वामी समर्थ केंद्र सफाळे,किल्ले जाणीव गु्रुप ठाणे,किल्ले संवर्धन मोहीम केळवे,दुर्गमित्र परिवार जोगेश्वरी,स्थानिक दुर्गमित्र वसई ट्रेक क्षितीज संस्था डोंबिवली, भटकंती कट्टा जोगेश्वरी यांच्यासह अनेक संस्था या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.या आंदोलनाचे प्रास्ताविक मोहिमेचे प्रमुख डॉ.श्रीदत्त राऊत यांनी केले,तर सांगता श्रीराम खुर्दळ यांनी केले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/nepal-army-now-seeks-to-invest-in-projects-of-high-returns/articleshow/77299635.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-25T04:06:11Z", "digest": "sha1:LKCF5JVJV6TVWYEZWW2SQYVJO7IV3NMD", "length": 17487, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपाकिस्तानच्या मार्गावर नेपाळचे लष्कर; देशभरातून विरोध सुरू\nNepal Army Pakistan Army: नेपाळच्या सैन्याला आता पाकिस्तानच्या लष्कराप्रमाणे कॉर्पोरेट लष्कर बनण्याचे वेध लागले आहेत. देशात उद्योग धंदे सुरू करून नेपाळी सैन्याला आपली आर्थिक ताकद वाढवायची आहे.\nकाठमांडू: चीन आणि पाकिस्तानसोबत मैत्री संबंध घट्ट करणाऱ्या नेपाळचे सैन्य पाकिस्तानी लष्कराच्या मार्गावरून चालला आहे. पाकिस्तानच्या सैन्याप्रमाणे आता नेपाळच्या लष्करालाही उद्योग-व्यवसाय सुरू करायचे आहे. मोठ्या प्रमाणावर नफा होईल अशा क्षेत्रात��ल उद्योगात नेपाळच्या लष्कराला गुंतवणूक करायची आहे. नेपाळ लष्कराच्या या 'कॉर्पोरेट' धोरणाला देशात विरोध सुरू झाला आहे.\n'काठमांडू पोस्ट'च्या वृत्तानुसार, 'द नॅशनल डिफेंस फोर्स'ने एका विधेयकाचा मसुदा सादर केला आहे. या मसुद्यानुसार, नेपाळ आर्मी कायद्याला बदलता येणार आहे. नेपाळच्या लष्कराने आपल्या कल्याणकारी निधीला वेगवेगळ्या उद्योग-व्यवसायात 'प्रमोटर' म्हणून गुंतवणूक करण्यास कायदेशीर सल्ला मागितला आहे. यासाठी नेपाळी लष्करी अधिकारी मागील वर्षापासून प्रयत्न करत आहेत.\nनेपाळ लष्कराचे कायदेशीर प्रभारी रंत प्रकाश थापा यांनी सांगितले की, त्यांच्या प्रस्तावित विधेयकाला सरकारची मंजुरी मिळेल. नेपाळच्या प्रस्तावित कायद्यानुसार, लष्कराला उद्योग, कंपनी आणि जलविद्युत प्रकल्पासारख्या पायाभूत प्रकल्पात गुंतवणूक करण्यास निर्बंध आहेत. नेपाळी लष्कराला राष्ट्रीय सुरक्षा, गुप्त माहिती संकलित करणे या कामांपेक्षा उद्योगांमध्ये अधिक रस दिसत असल्याचे संरक्षण तज्ञांनी सांगितले.\nवाचा: चीन, पाकिस्तानसोबत नवीन गट नेपाळने सांगितली 'मन की बात'\nनेपाळचे संरक्षण तज्ञ गेजा शर्मा यांनी सांगितले की, ही अतिशय चिंताजनक बाब आहे. लष्कर जेवढ्या अधिक प्रमाणात इतर कामांमध्ये सहभागी होईल, तेवढ्याच प्रमाणात लष्करावर परिणाम होईल. नेपाळमध्ये माओवादी हिंसाचारा दरम्यान नेपाळी सैन्य रस्ते बांधणीच्या कामात होती. मात्र, हिंसाचार संपल्यानंतरही लष्कर रस्ते बांधणीच्या कामात आहे. नेपाळी सैन्याकडून गॅस स्टेशन, शाळा, वैद्यकीय महाविद्यालये चालवण्यासह बाटलीबंद पाणी विक्री करण्यात येते.\nवाचा: चीनच्या दबावासमोर पाकिस्तानची माघार\nनेपाळी सैन्याला काठमांडू-तराई एक्स्प्रेसवेचे कंत्राट मिळाले आहे. त्यावरही नेपाळमध्ये टीका केली जात आहे. तर, दुसऱ्या बाजूला ही 'वेल्फेअर फंड'साठी केली जात असल्याचे नेपाळी सैन्याने म्हटले. नेपाळी सैन्याने १९७५ मध्ये सैनिकांसाठी कल्याणकारी निधीची सुरुवात केली होती. नेपाळ सैन्याच्या या कल्याणकारी निधीमध्ये ४५.८६ अब्ज रुपये जमा झाले आहेत. त्याशिवाय, ५.४ अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आहे. नेपाळी सैन्याच्या कल्याणकारी निधीत मागील वर्षात ७.२९ अब्ज रुपयांची वाढ झाली आहे.\nवाचा: नेपाळची शिरजोरी; लिपुलेखातील घुसखोरी योग्य असल्याचा के���ा दावा\nदरम्यान, पाकिस्तानी लष्कराने पाकिस्तानमध्ये आपले एक विशाल उद्योग साम्राज्य उभे केले असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानमधील जवळपास ५० हून अधिक उद्योग-व्यवसाय आणि गृहनिर्माण संस्थांची मालकी पाकिस्तानी लष्कराच्या विविध व्यावसायिक आस्थापनांकडे आहे. पाकिस्तान लष्कर फौजी फाउंडेशन, शाहीन फाउंडेशन, बहरिया फाउंडेशन, आर्मी वेल्फेअर ट्रस्ट आणि डिफेंस हाउसिंग प्राधिकरणाद्वारे आपले उद्योग साम्राज्य चालवते.\nआशिया टाइम्सच्या वृत्तानुसार, २०१६ मध्ये पाकिस्तान लष्कराकडून चालवण्यात येणाऱ्या उद्योग-व्यवसायाची किंमत ही २० अब्ज डॉलर (सुमारे १४०० अब्ज भारतीय रुपये) होती. मागील तीन वर्षात याची किंमत आता १०० अब्ज डॉलरने वाढली आहे. पाकिस्तानी लष्कराकडून चालवण्यात येणार उद्योग-व्यवसाय हे इतर सरकारी कंपन्यांना असणाऱ्या जबाबदारीतून मुक्त आहेत. पाकिस्तान लष्कर बँकिंग, फूड, रिटेल, सिमेंट, रिअल इस्टेट, विमा, खासगी सुरक्षा आदी क्षेत्रातील उद्योग, व्यवसायात आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCoronavirus updates करोना साइड इफेक्टसवर भांग गुणकारी\nCoronavirus vaccine करोनावर नाकावाटे देणार लस; भारतात '...\nCoronavirus updatesकाय सांगता.. करोनाविरोधात डेंग्यू ठर...\n ७३ देशांमध्ये करोनाबाधितांमध्ये वाढ; थंडीच्या चा...\nCoronavirus vaccine एकाच डोसमध्ये करोनाचा खात्मा\nचीन, पाकिस्तानसोबत नवीन गट नेपाळने सांगितली 'मन की बात' नेपाळने सांगितली 'मन की बात'\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nपुणेपुण्यातील हॉटेलांमधून रात्री सातनंतरही मिळण���र पार्सल\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nनागपूरजागतिक संततिप्रतिबंधक दिन; राष्ट्रीय कुटुंब पाहणीत राज्यातील जळजळीत वास्तव उघड\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nमुंबई'बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय'\nपुणेऑक्सिजनवरील रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या; एफडीएची रुग्णालयांना तंबी\nमुंबईडबेवाले राज ठाकरेंना भेटले; इंग्रजी शाळांबाबत केली 'ही' तक्रार\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/chikhali-security-guard-killed-in-container-collision-174384/", "date_download": "2020-09-25T03:35:44Z", "digest": "sha1:7PMA73HPLM6NDUSAMR3TXLUKXY265RFC", "length": 5255, "nlines": 73, "source_domain": "mpcnews.in", "title": "Chikhali : कंटेनरच्या धडकेत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू", "raw_content": "\nChikhali : कंटेनरच्या धडकेत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू\nChikhali : कंटेनरच्या धडकेत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू\nहा अपघात शुक्रवारी (दि. 14) दुपारी साडेतीन वाजता स्पाईन रोडवर जगवॉर शोरूम जवळ झाला. : Security guard killed in container collision\nएमपीसी न्यूज – कंटेनरच्या धडकेत टाटा मोटर्स कंपनीत काम करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 14) दुपारी साडेतीन वाजता स्पाईन रोडवर जगवॉर शोरूम जवळ झाला.\nनिलेश भाऊराव चव्हाण (वय 33, रा. मोरेवस्ती, चिखली) असे मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास निलेश चव्हाण सायकलवरून जात होते. त्यावेळी एक कंटेनर (एनएल 01 / एडी 1754) स्पाईन रोडने जात होता. या कंटेनरने चव्हाण यांच्या सायकलला सायकलला धडक दिली.\nया अपघातात निलेश गंभीर जखमी झाले आणि ���्यातच त्यांचा मृत्यू झाला. निलेश टाटा मोटर्स या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nSP Balsubramaniam: प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम लाईफ सपोर्टवर ; ‘आयसीयू’ मध्ये हालवले\nMumbai: कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास 50 लाख रुपयांची मदत – हसन मुश्रीफ\nPune News : जम्बो कोविड सेंटरमध्ये 400 बेड तयार\nLonavala Crime : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी लाॅकडाऊन काळात 827 जणांवर केले गुन्हे दाखल\nLonavala News : कार्ला गावात 2324 नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी\nChinchwad Crime : कुख्यात रावण टोळीच्या सदस्याला अटक; एक पिस्टल, दोन काडतुसे जप्त\nTalegaon News: रोटरी क्लबच्या अध्यक्षा हातात टेम्परेचर गन घेऊन उतरल्या रस्त्यावर\nPune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/lonavala-news-101-mm-rain-in-24-hours-in-lonavala-174218/", "date_download": "2020-09-25T04:45:46Z", "digest": "sha1:Q33W6ILPSI5ZLBY223UISQ2FKA7XIG62", "length": 5111, "nlines": 73, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala News: लोणावळ्यात संततधार सुरुच, शहरात 24 तासांत 101 मिमी पाऊस - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala News: लोणावळ्यात संततधार सुरुच, शहरात 24 तासांत 101 मिमी पाऊस\nLonavala News: लोणावळ्यात संततधार सुरुच, शहरात 24 तासांत 101 मिमी पाऊस\nLonavala News: 101 mm rain in 24 hours in Lonavala पावसाची संततधार आज देखील कायम आहे. पावसामुळे डोंगरभागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागले आहेत.\nएमपीसी न्यूज- लोणावळा शहरात गुरुवारी 24 तासांत 101 मिमी (3.98 इंच) इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे. लोणावळा शहर‍ात गुरुवारी दिवसभर व रात्री देखील पावसाची संततधार सुरू होती. मागील काही दिवसांपासून रखडलेल्या पावसाला आता लोणावळ्यात सुरुवात झाली आहे.\nशहरात आज (दि.14) सकाळी सात वाजेपर्यत यावर्षीचा एकूण 2615 मिमी (102.95 इंच) पाऊस नोंदविण्यात आला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यत 5008 मिमी (197.17 इंच) इतका पाऊस लोणावळ्यात झाला होता.\nपावसाची संततधार आज देखील कायम आहे. पावसामुळे डोंगरभागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागले आहेत. तसेच इंद्रायणी नदीपात्रातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळव���.\nCorona World Update: जगातील कोरोना बळींनी ओलांडला साडेसात लाखांचा टप्पा\nMPC News Podcast 14 August 2020: ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट\nPune Crime : अवैध जुगार अड्यावर छापा टाकून दहा आरोपींना अटक\nPune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे सहा वाजता केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी\nHinjawadi Crime : वाहतूक कार्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षकाला मारहाण\nDighi Crime : बनावट चावीच्या सहाय्याने दोन एटीएम मधून एक लाखांचे साहित्य चोरीला\nPune News : पुण्यातील हॉटेलमधून सायंकाळी 7 नंतरही पार्सल नेता येणार : आयुक्त\nPune News : जम्बो कोविड सेंटरमध्ये 400 बेड तयार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/survey-of-utility-shifting-work-on-nashikphata-to-moshi-road-from-monday-dr-amol-kolhe172103-172103/", "date_download": "2020-09-25T02:41:27Z", "digest": "sha1:3DFJN6YPO6F3XWFO37H6QMYVGFBVVTHS", "length": 12359, "nlines": 82, "source_domain": "mpcnews.in", "title": "Moshi: नाशिकफाटा ते मोशी रस्त्यावरील युटीलिटी शिफ्टींगच्या कामाचा सोमवारपासून सर्व्हे - डॉ. अमोल कोल्हे", "raw_content": "\nMoshi: नाशिकफाटा ते मोशी रस्त्यावरील युटीलिटी शिफ्टींगच्या कामाचा सोमवारपासून सर्व्हे – डॉ. अमोल कोल्हे\nMoshi: नाशिकफाटा ते मोशी रस्त्यावरील युटीलिटी शिफ्टींगच्या कामाचा सोमवारपासून सर्व्हे – डॉ. अमोल कोल्हे\nखासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पुढाकारातून आज (गुरुवारी) आयोजित केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. : Survey of utility shifting work on Nashikphata to Moshi road from Monday - Dr. Amol Kolhe\nखासदार डॉ. अमोल कोल्हे\nएमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पुणे मेट्रो या तीनही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी नाशिक फाटा ते मोशी रस्त्यावरील युटीलिटी शिफ्टींगच्या कामाचा एकत्रित सर्व्हे येत्या सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पुढाकारातून आज (गुरुवारी) आयोजित केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\nत्याचबरोबर उर्वरीत भूसंपादनाची प्रक्रियाही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश डॉ. कोल्हे यांनी या बैठकीत दिले.\nपुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र.60 (जुना क्र. 50) वरील नाशिक फाटा ते चांडोली या टप्प्याच्या सहापदरीकरणाचे काम मागील काही वर्षांपासून रखडले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून भूसंपादनासाठी होत असलेला विलंब, मेट्रो, बीआरटी मार्गासाठ�� सातत्याने करावे लागणारे बदल यामुळे या रस्त्याच्या कामास गती मिळत नव्हती.\nत्यामुळे डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना या रस्त्याचे काम दोन स्वतंत्र टप्प्यात करण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार नाशिक फाटा ते मोशी (इंद्रायणी नदीपर्यंत) व मोशी ते चांडोली असे दोन टप्पे करण्यात आले.\nत्यापैकी मोशी ते चांडोली या रस्त्याच्या कामाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे नाशिक फाटा ते मोशी हे कामही लवकर सुरू करण्यासाठी आज खासदार डॉ. कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांची संयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक आयोजित केली होती.\nया बैठकीला पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, पुणे मेट्रोचे डॉ. रामनाथ सुब्रह्मण्यम, मनोज दंडारे, नगररचना उपसंचालक राजेंद्र पवार, सहशहर अभियंता (बीआरटीएस) श्रीकांत सवणे, कन्सल्टंट रोशन ढोरे आदी उपस्थित होते.\nया महामार्गाच्या पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रस्त्यासाठी 80 टक्क्यापेक्षा अधिक जागा ताब्यात आली आहे. त्यामुळे नियमानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या टप्प्याच्या सहापदरीकरणाच्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू करु शकते, अशी सूचना डॉ. कोल्हे यांनी केली.\nत्यामुळे या रस्त्यावरील ड्रेनेजलाईन, पाणीपुरवठ्याच्या लाईनसह सर्व युटीलिटी शिफ्टींगचे कामाचे इस्टिमेट तयार करणे, प्रस्तावित मेट्रो स्टेशन आदी कामांचा एकत्रित सर्व्हे केल्यास हे काम आठवडाभरात पूर्ण करण्याची डॉ. कोल्हे यांची सूचना मान्य करत आयुक्त हर्डीकर, चिटणीस व डॉ. सुब्रह्मण्यम यांनी तीनही यंत्रणांचे एकत्रित सर्व्हेचे काम सोमवारपासून सुरु करण्यात येईल, असे सांगितले.\nत्याचबरोबर उर्वरीत भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू ठेवण्याचे मान्य करीत आयुक्त हर्डीकर यांनी त्यासाठी संबंधित मिळकतधारकांचे शिबिर घेण्यात येईल असे आश्वासन दिले.\nया बैठकीत डॉ. कोल्हे यांनी पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प जवळपास मार्गी लागला असून या प्रकल्पाला जोडण्यासाठी क्रॉम्पिहेंसिव्ह मोबिलिटी प्लान तयार करून चाकण व वाघोली येथे मल्टिमोडल हब उभारणीबाबतही विचार करावा. म्हणजे पिंपरी-चिंचवड हद्दीतील नाशिकला जाण्याऱ्या प्रवाशांची सोय होईल, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.\nनोव्हेंबर अखेरपर्यंत या रस्त्याचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने काम करायचे आहे. त्यामुळे 24 ऑगस्टला पुन्हा बैठक घेऊन कामाचा आढावा घेण्यात येणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या खर्चाची माहिती तीन दिवसांत द्या\nChakan : लाकडी घाण्याचे तेल म्हणून खुल्या बाजारातील तेल विकणा-या कंपनीवर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई\nChinchwad Crime : कुख्यात रावण टोळीच्या सदस्याला अटक; एक पिस्टल, दोन काडतुसे जप्त\nTalegaon News: रोटरी क्लबच्या अध्यक्षा हातात टेम्परेचर गन घेऊन उतरल्या रस्त्यावर\nPune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 37 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची भर\nWakad crime News : अल्पवयीन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त; वाकड पोलिसांची कारवाई\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 180 जणांना डिस्चार्ज; 101 नवीन रुग्णांची भर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/editorpage/vinoba-letter-writing", "date_download": "2020-09-25T03:42:56Z", "digest": "sha1:3T55J6XOWN4N6AWIKPU35WTEIXZZEZY4", "length": 25094, "nlines": 98, "source_domain": "www.krushival.in", "title": "विनोबा अक्षर लेखन | संपादकीय: मराठी लेख, Editorial News in Marathi | Marathi Articles | Krushival Editorial Articles", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविनोबांनी वयाच्या 28 व्या वर्षांपर्यंत पत्रव्यवहार सोडल्यास विशेष असे लेखन केले नाही. 1923 साली महाराष्ट्र धर्म नावाच्या मासिकामध्ये त्यांनी उपनिषदांवर लेखमालिका लिहून आपल्या लेखनकार्यास सुरुवात केली. वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षापर्यंत त्यांनी अव्याहतपणे प्रचंड अध्ययन व वाचन केले. बडोदा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी आपल्या बरोबरच्या मुलांचा अभ्यास वर्ग चालवला.वाचनालय सुरू केले व या अंतर्गत ग्रंथांचे वाचन, अध्ययन चर्चासत्रे व्याख्याने असे कार्यक्रम ते आयोजित करीत असत. त्यांना ज्ञानार्जनाची अखंड ओढ लागलेली होती. त्यामुळे वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षापर्यंत त्यांनी वेद, उपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे, शांकरभाष्य, मनुस्मृती, पातंजल योगदर्शन, न्यायसूत्रे, याज्ञवल्क्यस्मृती, वैशेषिक सूत्रे, अशा प्राचीन संस्कृत ग्रंथांचे अध्ययन व पठन केले होते. त्याचप्रमाणे मराठी भाषेतील संत साहित्य व चिपळूणकर, टिळक, आगरकर, राजवाडे यांनी लिहिलेली वैचारिक ग्रंथसंपदा याचाही अभ्यास व चिंतन विनोबांनी केलेले होते. अशा या प्रगाढ, प्रगल्भ अध्ययनाची सोबत घेऊनच विनोबा लेखन क्षेत्रात आले होते. अशा प्रकारे अत्यंत तीक्ष्ण बुद्धिमत्ता व प्रचंड मोठा ज्ञानाचा साठा वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षापर्यंत मिळविल्यानंतर विनोबा महाराष्ट्र धर्म मासिकात लेख लिहू लागले.\nदरम्यान, त्यांनी झेंडा सत्याग्रहात भाग घेतला आणि त्यांना एक वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातून बाहेर आले तेव्हा महाराष्ट्र धर्म हे साप्ताहिक झाले होते. त्यानंतर विनोबांनी 1924 ते 1927 अशा तीन वर्षांत महाराष्ट्र धर्म साप्ताहिकात 222 निबंध लिहिले. टिळक, आगरकर आदींच्या भाषेचे संस्कार आणि गांधीजींच्या विचारांचा प्रभाव या दोन्हीतून विनोबांचे लेखन तयार झालेलं आहे. शिवाय, जुन्या शब्दांना नवा अर्थ देण्याची विनोबांची अपूर्व शैलीही आहेच. महाराष्ट्रधर्ममध्ये लिहिलेल्या लेखांतील निवडक लेखांचा संग्रह मधुकर या नावाने पुस्तक रूपात प्रसिद्ध झाला. मधुकर हे विनोबांचं पहिलं व अजरामर झालेलं पुस्तक आहे. विनोबांनी वेगवेगळ्या विषयांवर यात लेखन केलं आहे. विनोबांच्या निबंधांविषयी वि.स. खांडेकरांनी लिहिलं आहे की, विनोबांचे निबंध हे जणू काही विसाव्या शतकातील एखाद्या संताचे गद्य अभंगच आहेत. ज्योतिराव किंवा लोकहितवादी यांच्यासारखी त्यांच्या मनाची बैठक आहे. पण, त्यांच्या पुढचे प्रश्‍न विशाल, त्यांचे तत्त्वज्ञान व्यापक व त्यांची वाणी उपनिषदे आणि ज्ञानदेवी यांच्या संस्कारांनी प्रभावित झालेली आहे. प्रज्ञा व प्रतिभा यांचा संगम विनोबांच्या निबंधात अनेक ठिकाणी आढळता याच मधुकर विषयी पु.ल. देशपांडे म्हणतात, मधुकर हा विनोबांचा निबंधसंग्रह, मात्र मनाला चिकटून बसला आहे त्यातल्या विचारांनी, त्यांच्या सूतकताई करणार्‍या हाताने काढलेल्या सुतासारख्या पांढर्‍याशुभ्र शैलीने, त्या काळात जसा मी मोहून गेलो, तसा आजही जातो. मधुकर मध्ये अगस्तीऋषी, तानाजी, राजवाडे आदी महापुरुषांवरील अनेक निबंध आहेत. तसेच विनोबांच्या मनातील स्वावलंबी, स्वयंपूर्ण खेड्याचे वर्णन करणारे लेखही आहेत. विनोबांच्या शिक्षण विचारांवर प्रकाश टाकणारे लेख आहेत, तसेच अनेक सामाजिक प्रश्‍नांवरचे लेखही आहेत. खादी, राष्ट्रीय शाळा, अस्पृश्यता, हिंदू-मुस्लीम संबंध, स्वराज्य, ग्रामोद्योग, समाज कार्यकर्त्यांचे प्रश्‍न, असे विविध विषयांवरील लेख आहेत. या सर्वच विषयांच्या संदर्भातले अतिशय मूलभूत विचार विनोबा मोठ्या खुबीने आणि ताकदीने या निबंधातून मांडतात. प्रचलित शब्दांचे नवीन अर्थ सांगण्याची विनोबांची शैली अद्वितीय आहे. त्यांच्या लेखनातील हा गुण बहुसंख्य वाचकांची मने जिंकून घेतो. सहित म्हणजे संगतीने चालणारे यावरून साहित्य शब्द बनला आहे, हिंसेने दुःखी होतो तो हिंदू, आत्म्याचे आयुष्य वाढविणारा तो वर्धमान, मत म्हणजे मनाचे म्हणणे, अशा पद्धतीने विनोबा शब्दांचे अर्थ स्पष्ट करतात. तर, काही ठिकाणी अर्थ स्पष्ट करण्यासाठी गणिती प्रकारची सूत्रेही मांडतात. मधुकर मधील त्यांच्या निबंधांमध्ये तत्कालिन घटना, व्यक्ती, यांचा तपशील व संदर्भ फारसे नसल्याने हे निबंध हे आजच्या काळालाही अनुरूपच वाटतात.\nविनोबांचा गीताई हा भगवद्गीतेचा समश्‍लोकी मराठी अनुवाद. हे त्यांचे आणखी एक अजरामर पुस्तक आहे. गीताई लिहिण्यामागची विनोबांची प्रेरणा त्यांची आई होती. आईला संस्कृत भाषेतील भगवद्गीता कळत नसल्यामुळे तिने विनोबांकडे मराठीतील सोपा अनुवाद करण्याची मागणी केली होती. त्यासाठीच विनोबांनी गीताई लिहिली. गीताईतील भाषा साधी, सोपी व सरळ असेल, हे विनोबांनी कटाक्षाने पाहिले. लिहून झालेले श्‍लोक विनोबा महिलाश्रमातील भगिनी व छोट्या मुलांना म्हणायला सांगत व त्यांना जिथे कठीण जाई, तो भाग सोपा करुन पुन्हा लिहीत. आजपर्यंत गीताईच्या 263 आवृत्त्या व 40 लाख 71 हजार प्रती निघाल्या. दरवर्षी सरासरी 50 हजार प्रती विकल्या जातात. यावरून गीताईची लोकप्रियता आपल्या लक्षात येईल. विनोबा 1932 मध्ये धुळ्याच्या तुरुंगात होते. तुरुंगात असले तरी विनोबांच्या आश्रमीय वेळापत्रकात काही बदल होत नसे. त्यांचे अध्ययन, अध्यापन, सूतकताई व अन्य श्रमकार्ये अव्याहतपणे सुरु असत. विनोबा जिथे असत, तिथे तुरुंगालाच आश्रमाचं रुप प्राप्त व्हायचं. तुरुंगातील इतर मंडळीही हळूहळू विनोबांच्या प्रमाणे राहू लागायची. धुळ्यातील तुरुंगात असताना तुरुंगातील मंडळींच्या आग्रहामुळे 22 फेब्रुवारी 1932 पासून दर रविवारी विनो��ांनी गीतेच्या एका अध्यायावर प्रवचन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तुरुंगात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, साने गुरुजी आदी मान्यवरही होते. तुरुंगाधिकार्‍यांनी सर्व कैद्यांना प्रवचन ऐकण्याची परवानगी दिली होतीच; शिवाय ते स्वतः सपत्नीक प्रवचने ऐकण्यासाठी येत असत. संपूर्ण तुरुंगातले वातावरण अध्यात्मिक भावनेने भरून केले होते. या वातावरणाविषयी विनोबांनी म्हटले आहे, की आम्ही स्वातंत्र्यसंग्रामाचे सैनिक आहोत आणि गीता प्रवचने त्यांच्यासमोर सांगितली गेली आहेत. अगदी कुरुक्षेत्राचे रणांगण आहे आणि आम्ही सगळे सैनिक आहोत, अशीच आमची भावना होती... विनोबांनी लिहिलेली गीता प्रवचने साने गुरुजींनी शब्दबद्ध करून ठेवली होती. याचेच पुढे गीता प्रवचने नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. यातील प्रवचने ही खरोखर आपल्या जीवनाचे सारच सांगणारी आहेत. हे पुस्तक वाचताना ते आपण नकळतपणे आपल्या स्वतःच्या जीवनाशी ताडून पाहू लागतो आणि क्षणभर हा अर्जुन-कृष्णातला महाभारतातला संवाद आहे, हे विसरायलाच होते. विनोबा मराठी भाषेत, सोप्या शब्दात, भगवद्गीतेचा अध्यात्मिक अर्थ समजावून सांगत. आणि, भगवद्गीता हा धर्मग्रंथ न राहता, जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारा अध्यात्मिक ग्रंथ आहे, असे आपल्याला वाटू लागते. गीता प्रवचने वाचल्यानंतर खर्‍या अर्थाने गीता ही सर्व धर्मीयांची, संपूर्ण मानव जातीची, संपूर्ण विश्‍वाची होऊन जाते.\nमधुकर, गीताई आणि गीता प्रवचने ही तीन अजरामर पुस्तके विनोबांनी लिहिली. ती त्यांच्या 28 ते 35 वयामध्ये लिहिली.\nविनोबांचे बरेच साहित्य हे त्यांनी केलेल्या प्रवचनांचे शब्दांकन अशा स्वरुपात आहे. त्यांची वाणी ओघवती आणि विद्वत्ताप्रचुर होती. ऐकणार्‍याला मंत्रमुग्ध करुन टाकणारी होती. तेरा वर्षे भूदान पदयात्रेच्या दरम्यान त्यांनी विविध विषयांवर दिलेल्या प्रवचनांची अनेक पुस्तके झालेली आहेत. विनोबांनी आयुष्यभर वेगवेगळ्या धर्मांची व पंथांची उपासना केली आणि ती उपासना करत असताना त्या त्या धर्मांचे ग्रंथ मूळ भाषेत वाचून, त्यांचे अध्ययन करून केली. हे धर्मग्रंथ साररुपात मराठी किंवा हिंदी भाषेत अनुवादित केले. ख्रिस्त सार, कुराण सार, जपुजी, 18 उपनिषदांचे सार-अष्टादशी, गुरु बोध सार, ही त्याचीच काही उदाहरणे. विनोबांचं संपूर्ण जीवनच ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग यांनी व्यापलेलं आहे. या तिन्हींच्या संबंधात जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांनी त्यांनी केलेले चिंतनही पुस्तकरुपात प्रसिद्ध आहे. साम्य सूत्रेमध्ये साम्ययोगाची त्यांची कल्पना त्यांनी सूत्र रूपात मांडली आहे, ज्यामध्ये गीता प्रवचनांची 108 विषयांत विभागणी करून, जीवनाच्या तत्त्वज्ञानाचे सार मांडलेले आहे. ङ्गईशावास्य वृत्तीफ हे पुस्तक सुरुवातीला गांधीजींच्या सांगण्यावरुन विनोबांनी ईशावास्योपनिषदावर काढलेले टिपण होतं. तेच नंतर संपादित करून ईशावास्य -वृत्ती या नावाने प्रसिद्ध झालं. त्याचप्रमाणे शिक्षण- तत्त्व आणि विचार, आत्मज्ञान +विज्ञान = सर्वोदया, सत्याग्रह विचार, स्त्री शक्ती ही पुस्तके त्यांनी विविध प्रसंगी मांडलेले विचार व केलेले चिंतन एकत्र करून संपादित केलेली आहेत. ज्ञानेश्‍वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, रामदास अशा संतांच्या साहित्याचा अभ्यास करून त्यावरील चिंतनसुद्धा विनोबांनी सार रूपात मांडलेलं आहे. अशा पद्धतीने विनोबांचे समग्र साहित्य एकत्रित करून विषयवार 21 खंड, ज्यातील प्रत्येक खंड सरासरी 500 पानांचा असेल, प्रसिद्ध झाले आहेत. विनोबांचे हे सारे साहित्य यासाठी महत्त्वाचे आहे, की ते त्यांच्या मूलभूत चिंतनातून निर्माण झालेले आहे.\nधार्मिक ग्रंथांवर त्यांनी केलेले भाष्यदेखील मूळ ग्रंथ अभ्यासून केलेले असल्यामुळे ते सत्याच्या कसोटीवर करणारे आहे. शिवाय, त्यांनी मांडलेले सामाजिक किंवा अध्यात्मिक विचार व चिंतन हे त्यांनी स्वतःच्या कृतीने व स्वतःवर अनेक प्रयोग करून तावून सुलाखून सिद्ध केलेले आहेत, त्यामुळे ते सत्याच्या कसोटीवर उतरणारे आहे. त्यामुळे विनोबांचे संपूर्ण साहित्य हे सत्य-सुंदर-मंगलाच्या आरशात ज्ञान- कर्म-भक्तीचे पडलेले प्रतिबिंबच आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.\n‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’\nमातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी चिरनेर जंगल\nचटका लावून गेलास मित्रा\n पाच राजकीय विचारांचा आरसा\nपेण अर्बन बँकेचे दशकपूर्ती श्राद्ध\nपेण अर्बन बँक घोटाळा ठेवीदार, खातेदार संघर्ष समितीतर्फे...\nकृषी विधेयकावरुन काँग्रेसची आंदोलनाची तयारी\nचौलमध्ये माझं कुटूंब माझी जबाबदारी मोहीम\nमाझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान\nमहाराष्ट्राच्या सुपुत्राला काश्मिरमध्ये वीरमरण\nटीव्ही चॅनेलच्या पत्रकाराची मुंबईच���या पत्रकारांकडून धुलाई\nशिक्षकांना शोधायचे तरी कुठे\nहयातीच्या दाखल्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/man-fools-filmmaker-loots-his-money/articleshow/68980143.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-25T05:13:07Z", "digest": "sha1:DEI74OY274FP26ISNWKYL6KRR3GMADVF", "length": 12676, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "चित्रपट निर्माता: चित्रपट निर्मात्याला सव्वा कोटींचा गंडा - man fools filmmaker loots his money | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचित्रपट निर्मात्याला सव्वा कोटींचा गंडा\nउत्तर प्रदेशमधील लखनऊ शहरातील एका चित्रपट निर्मात्यास हातोहात सुमारे सव्वा कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या दोघांना क्राइम ब्रँचच्या मालमत्ता कक्षाने अटक केली आहे. राम की जन्मभूमी हा चित्रपट देशपातळीवर प्रदर्शित करण्याची हमी देत त्रिलोकचंद कोठारी आणि राजेश सिंह या आरोपींनी निर्मात्याकडून सव्वा कोटी रुपये घेतले होते. पण हे काम योग्य रितीने न केल्याची तक्रार करताच त्यास धमकी देण्यात आली होती.\nउत्तर प्रदेशमधील लखनऊ शहरातील एका चित्रपट निर्मात्यास हातोहात सुमारे सव्वा कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या दोघांना क्राइम ब्रँचच्या मालमत्ता कक्षाने अटक केली आहे. राम की जन्मभूमी हा चित्रपट देशपातळीवर प्रदर्शित करण्याची हमी देत त्रिलोकचंद कोठारी आणि राजेश सिंह या आरोपींनी निर्मात्याकडून सव्वा कोटी रुपये घेतले होते. पण हे काम योग्य रितीने न केल्याची तक्रार करताच त्यास धमकी देण्यात आली होती.\nचित्रपटसृष्टीशी संबंधित असलेल्या त्रिलोकचंद आणि राजेश यांच्याकडे राम की जन्मभूमी हा चित्रपट देशातील ५०० थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासह प्रदर्शनपूर्व जाहिरात करण्याची जबाबदारी या चित्रपटाच्या निर्मात्याने सोपवली होती. त्यासाठी दोघांनी निर्मात्याकडून रक्कमही स्वीकारली. मात्र हा चित्रपट उत्तर प्रदेशातील थोड्याच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्यामुळे निर्मात्याने दोघांजवळ नाराजी व्यक्त केली. तेव्हा दोन्ही आरोपींनी धमकी दिल्याची तक्रार निर्मात्याने क्राइम ब्रँचकडे केली. धमकीसंदर्भात स्थानिक पोलिस ठाण्यातही ग��न्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा तपास करत क्राइम ब्रँचच्या मालमत्ता कक्षाने दोघाही आरोपींना अटक केली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nAshalata Wabgaonkar: आशालता यांच्या निधनामुळं फुटलं नव्...\nSanjay Raut: 'शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना किंमत देत ...\nSharad Pawar: 'मला इन्कम टॅक्सची नोटीस आलीय, आमच्यावर त...\nकंगना राणावत प्रकरण: हायकोर्टाने महापालिकेला सुनावले खड...\nवाढत्या दाहामुळे उन्हाळी आजार वाढले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nचित्रपट निर्माता चित्रपट उत्तर प्रदेश Filmmaker film prodducer\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nविदेश वृत्तचीनने पहिल्यांदा सांगितले, गलवानमध्ये भारताने किती सैन्य ठार केले\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nपुणेपुण्यातील हॉटेलांमधून रात्री सातनंतरही मिळणार पार्सल\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nदेशकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान देणार, 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार\nमुंबईभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे; धनंजय मुंडेंची टोलेबाजी\nनागपूरकडकनाथ कोंबड्यांचे आमिष दाखवले, शेतकऱ्यांना १७ लाखांना फसवले\n मेट्रोच्या पाहणीसाठी सकाळी सहा वाजताच पोहोचले\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nमोबाइलनोकियाचे २ स्मार्टफोन येताहेत, इतकी असेल किंमत\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A7%E0%A5%AF", "date_download": "2020-09-25T04:54:56Z", "digest": "sha1:LVQPGU2HINKCLDJTADISJJCANQ47AXGJ", "length": 4509, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १८१९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे - १८३० चे\nवर्षे: १८१६ - १८१७ - १८१८ - १८१९ - १८२० - १८२१ - १८२२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजानेवारी १७ - सिमोन बॉलिव्हारने कोलंबियाच्या प्रजासत्ताकत्त्वाचा जाहीरनामा प्रकाशित केला.\nफेब्रुवारी ६ - सर थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्सने सिंगापुरची स्थापना केली.\nफेब्रुवारी २२ - स्पेनने फ्लोरिडाचा प्रदेश अमेरिकेला ५०,००,००० अमेरिकन डॉलरच्या मोबदल्यात विकला.\nजून २६ - सायकलचा पेटंट देण्यात आला.\nऑगस्ट ७ - बॉयाकाची लढाई - सिमोन बॉलिव्हारच्या सैन्याने स्पेनच्या सैन्याचा पाडाव केला.\nडिसेंबर १४ - अलाबामा अमेरिकेचे २२वे राज्य झाले.\nफेब्रुवारी ८ - जॉन रस्किन, इंग्लिश लेखक.\nमार्च ११ - हेन्री ट्रेट, इंग्रजी साखर उत्पादक.\nमार्च ११ - मारिअस पेटिपा, फ्रेंच बॅले नर्तक, नृत्यदिग्दर्शक.\nमे २४ - व्हिक्टोरिया, ईंग्लंडची राणी.\nमे ८ - कामेहामेहा, हवाईचा राजा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97", "date_download": "2020-09-25T04:07:37Z", "digest": "sha1:CR3USYJXPVZ2Q635JQMNAB52Q5QM5K3E", "length": 5181, "nlines": 53, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लान्स आर्मस्ट्राँग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nलान्स आर्मस्ट्राँग (१८ सप्टेंबर, इ.स. १९७१) हा अमेरिकन व्यावसायिक सायकलपटू आहे.\n२.२ सायकलपटू म्हणून कारकीर्द\n२.३ तूर दे फ्रांस स्प‍धेत पुनरागमन\nसायकलपटू म्हणून कारकीर्दसंपादन करा\nतूर दे फ्रांस स्प‍धेत पुनरागमनसंपादन करा\nकर्करोगावर मात करून लान्स आर्मस्ट्राँग फ्रांस येथील तूर द फ्रांस स्प‍धेत पुनरागमन करून परत जगज्जेतेपद मिळवले.\nयू.एस.ए.डी.ए. या संस्थेने आर्मस्ट्राँगवर बंदी असेलेले पदार्थ सेवन केल्याचे आरोप केले आहेत. ऑगस्ट २४, इ.स. २०१२ रोजी आर्मस्ट्राँगने आरोपांना सामोरे जाण्याचे नाकारले. यामुळे त्याची संपूर्ण कारकीर्द सांख्यिकीच्या दृष्टीने रद्द करण्यात आली व सातही तूर दे फ्रांस विजेतेपदांसह जिंकलेल्या असंख्य शर्यतींतून त्याचे नाव काढून घेण्यात आले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.guruthakur.in/bhartiya/", "date_download": "2020-09-25T04:15:07Z", "digest": "sha1:4VKSBNKZPPHSL34XPOMOGR5BL35H2FPD", "length": 6705, "nlines": 92, "source_domain": "www.guruthakur.in", "title": "Bhartiya - www.guruthakur.in", "raw_content": "\nशोधुन शिणला जीव अता रे साद तुला ही पोचल का\nदारो दारी हुडकलं भारी थांग तुझा कदी लागल का\nशाममुरारी कुंजविहारी तो शिरीहारी भेटल का\nवाट मला त्या गाभा-याची आज मला कुनी दावल का\nबघ उघडुन दार अंतरंगातला देव गावल का…\nतान्ह्या बाळाच्या हासे रं डोळ्यात तो\nनाचे रंगुन संताच्या मेळ्यात जो\nतुझ्या माझ्यात भेटेल सा-यात तो\nशोध नाही कुठे या पसा-यात तो\nरोज वृंदावनी फोडी जो ��ागरी\nतोच नाथा घरी वाहतो कावडी\nगुंतला ना कधी मंदिरी राऊळी\nबाप झाला कधी जाहला माउली\nभाव भोळा जिथे धावला तो तिथे\nभाव नाही तिथे सांग पावल का\nघ उघडुन दार अंतरंगातला देव गावल का…\nराहतो माउलीच्या जिव्हारात जो\nडोलतो मातलेल्या शिवारात तो\nजो खुळ्या कोकिळेच्या गळी बोलतो\nदाटुनी तोच आभाळी ओथंबतो\nनाचवी विज जो त्या नभाच्या उरी\nहोई काठी कधी आंधळ्याच्या करी\nघेवुनी लाट ये जो किना-यावरी\nतोल सा-या जगाचाही तो सावरी\nराहतो जो मनी या जनी जीवनी\nएका पाषाणी तो सांग मावल का\nबघ उघडुन दार अंतरंगातला देव गावल का…\nसंगीत – अजय अतुल गायक – रुपकुमार राठोड\nसुभेदार थोर्ले सर्जेराव..अख्त्यारीत सत्तर गावं ..\nमर्दुमकी जगाला ठावं..पेशवाईत होतं नाव\nअसे हे सर्जेराव एकदा शिकारीच्या निमतानं..\nरानात शिरले असताना..स्वकियांनी दगा तेला दिला\nगनीमानं मोका हेरला ..फसवुन सर्जेरावाला..\nभर खिंडीत कि हो गाठला..\nखंडेराव मर्दाचा चेला ऽऽऽऽऽ हहाहाहाहा हाऽऽऽजीऽऽऽ\nखंडेराव मर्दाचा चेला…चालुनिया गेला, आल्या वक्ताला\nलढ्ला गडी होवुनिया बेभान ..राखली वतनाची हो शान\nगनिमाला दावलं तेनं आस्मान जी जी जी..\nखंडेरावाच्या मर्दुम्किनं सुभेदार प्रसन्न झाला.म्ह्नला..\nभलेभले रे भले बहादूर.. भलेभले रे भले बहादूर\nखरा तू नरवीर ..\nपठ्ठ्याहो राखलीस रं लाज\nदिला घे तुला सबूत मी आज,\nकरीन ह्येची परत्फेड मी खास…\nआणि थोड्याच दिवसात …ठर्ल्यापरमाने…\nदिला तेनं गाव उभा वतनात..\nसेवेला चाकर हो तैनात\nजरीपटका नी घोडा डौलात जी जी..\nधनधान्य दिलं चौपट.. हॊ धनधान्य दिलं चौपट\nजागा आजन्म दिल्या वचनाला..\nजिम्मा जो सोपविला मी त्याला..\nनका देऊ अंतर या मातीला हो जी जी जी..\nगायक – अजय गोगावले\nनजरेनं केला हल्ला रे\nगावामधे झाला कल्ला रे\nदिल माझा वन्ली तुला रे मी दिल्ला रे..\nदिल माझा वन्ली तुला रे ..\nनाहीत्याला काळ वेळ काही\nयेडा तुझ्या पायी जीव हा\nकसं त्याला रोखु सांगना …इल्ला इझी रे बाबा\nनको जाळू जीव तोळातोळा\nमाझ्या मागं खुळा गाव रे\nकसं घेउ तुझं नावरे.. इल्ला इझी रे बाबा\nगोरा माझा रंग रे ब्युटी माझी तंग रे\nकवातरी बोलकी जरा “लव यू” मला रे\nनजरेनं केला कल्ला रे\nगावामधे झाला गिल्ला रे\nदिल माझा वन्ली तुला रे मी दिला रे..\nगीत – गुरु ठाकूर\nसंगीत – अजय अतुल\nगायक – श्रेया घोषाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/If-you-are-consuming-too-much-salt-definitely-read-this.html", "date_download": "2020-09-25T03:51:17Z", "digest": "sha1:NXMWIYYULF4HMOJDBWOCZ3FXM3R3OJ6U", "length": 4990, "nlines": 61, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "तुम्हीही जास्त प्रमाणात मीठ खात असाल तर,हे नक्की वाचा !", "raw_content": "\nतुम्हीही जास्त प्रमाणात मीठ खात असाल तर,हे नक्की वाचा \nbyMahaupdate.in बुधवार, फेब्रुवारी १२, २०२०\nचिमुटभर मिठाने खाण्यात चव येते किंवा बिघडते. मीठ खाण्याविषयी अनेक संभ्रम आहेत. तसे पाहिले तर मीठ खाण्यात वाईट असे काही नाही, मात्र चुकीच्या प्रमाणात मीठ खाल्ले तर मात्र गडबड होऊ शकते.\nयोग्य प्रमाणात मीठ खाण्याने चयापचय क्रियेत महत्त्वाची भूमिका आहे. मीठामुळे शरीराची आर्द्रताही टिकून राहाते. परंतु हे योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे.\nआपल्या शरीरासाठी मीठाचे प्रमाण कमी किंवा अधिक झाले तर संतुलन बिघडून जाईल. अनेक आजार मागे लागतील. अधिक मीठ खाल्लयाने उच्च रक्तदाब आणि त्वचारोगाला सामोरे जावे लागेल.\nनिसर्गात मीठाचे किमान 25 प्रकार आहेत. यातील चुना, आयोडीन, गंधक, कॅल्शियम, फॉस्फोरस, क्लोरिन आदी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत.\nहे सर्व आपल्याला हिरव्या पालेभाज्यांतून मिळतात. त्यामुळे कृत्रिम किंवा बाहेरून कमी मीठ खा. अधिक मीठ, अधिक तहान परिणाम आजार. म्हणून अधिक मीठ खाऊ नका.\nअधिक मीठामुळ रक्तदाब तर वाढतोच शिवाय अधिक मीठ खाल्लयाने केसही झडू लागतात. टक्कल पडते.\nजास्त मीठ खाल्ल्याने अनिद्रेला सामोरे जावे लागते. कमी मीठ खाल्लयाने चांगली झोप लागते. अधिक मीठ खाल्लयाने वातजन्य आजार होतात. म्हणून कमी मीठ खा. महिलांनी गर्भावस्थेत कमी मीठ खावे. याने अनेक आजार दूर राहातील. अधिक मीठ खाणे म्हणजे लठ्ठपणाला निमंत्रणच. शक्य तेवढे मीठाचा वापर कमी करा.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/There-are-many-causes-for-headache-know-the-diagnosis-the-causes-and-symptoms.html", "date_download": "2020-09-25T04:13:15Z", "digest": "sha1:UFS3PWIYEXWOEQLOYI7LIEAVAZRXQYYO", "length": 6154, "nlines": 64, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "डोकेदुखी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात, जाणून घ्या निदान, कारणे आणि लक्षणे !", "raw_content": "\nडोकेदुखी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात, जाणून घ्या निदान, कारणे आणि लक्षणे \nbyMahaupdate.in मंगळवार, फेब्रुवारी ११, २०२०\nडोकेदुखी हे एक लक्षण आहे. त्याच्या मुळाशी जाता अनेकविध कारणे स्पष्ट होऊ शकतात. त्याचबरोबर त्याचे निदानही वेगवेगळे असू शकते. डोकेदुखी बरी करणे म्हणजे त्याचे मुळापासून उच्चाटन करणे नुसती वेदना शमविणे म्हणजे त्यावर उपाय होणार नाही. नियंत्रणासाठी त्याचे निदान, कारणे आणि लक्षणे यांचा अभ्यास करून औषधे देणे गरजेचे आहे.\n१> टेन्शनमुळे डोकेदुखी - सर्वात जास्त आढळणारा प्रकार आहे. डोके जड वाटणे, झोप न येणे, कामात लक्ष न लागणे, मुंग्या जाणवणे, उजेड व आवाज यामुळेही त्रास वाटणे.\n२> अर्धशिशी - डोकेदुखीसोबत मळमळ, भूक नाहीशी होणे, उलटी होणे ही लक्षणे दृष्टीशी निगडित असू शकतात. अंधारी येणे, काळे अथवा रंगीत ठिपके दिसणे, चक्कर येणे.\n३> सायनुसायटिस - नाकाच्या दोन्ही बाजूस कपाळावर (भुवईच्या वर) आवाज घुमण्यासाठी ज्या पोकळ्या असतात. त्यात सर्दीमुळे नाकात उघडणारी छिद्रे बंद झाली की कफ साठायला लागतो. त्या दुखायला लागतात. या त्रासाला sinusitus म्हणतात. खाली वाकणे, आडवे पडणे, धक्का- हादरा यांनी वेदना वाढतात.\n४> ब्लडप्रेशर - सकाळी उठल्याबरोबर डोक्याच्या मागच्या भागात वेदना होतात. त्याचबरोबर घाबरेघुबरे होणे, छातीत दुखणे, श्वास जड होणे, चक्कर येणे.\n५> डोळ्यांचे आजार - काचबिंदूसारख्या आजारात डोळ्यांतील दाब वाढतो. तीव्र प्रकारची डोकेदुखी, डोळे लाल होणे, दृष्टी अधू होते.\n६> आम्लपित्त- यात डोकेदुखीबरोबर पोटात आग होणे, मळमळणे, छातीच्या हाडाच्या खाली वेदना जाणवते. उलटी होऊन पित्त पडल्यावर आराम वाटतो.\n७> Reffered Headache - दातामधील किड, दातांच्या मुळांना सूज येणे, यामुळेसुद्धा डोकेदुखी होऊ शकते. वेदना दातात सुरू होऊन डोक्याकडे जाताना जाणवते. जबड्याची हालचाल करताना त्रास होतो.\nडोकेदुखीवर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेण्याचा प्रयत्न करू नये.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिस��ंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tag/mayor-nandkumar-ghodele/", "date_download": "2020-09-25T03:53:52Z", "digest": "sha1:TVLVJDNFGXHLDFD3BUB6GBSULLV2QOAC", "length": 10051, "nlines": 127, "source_domain": "www.saamana.com", "title": "mayor nandkumar ghodele | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\nरुग्ण दुपटीचा कालावधी सात दिवसांनी वाढला, पालिकेच्या कोरोना लढ्याला यश\nअखेर बेस्टच्या मदतीला लाल परी आली, 76 एसटी बसेस मुंबईत गर्दीच्या…\nरेड लाईट भाग खुले केल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची भीती\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल…\nफारुख अब्दुल्लांचे विषारी फूत्कार; कश्मिरींना हवे चीनचे शासन, स्वत:ला हिंदुस्थानी मानत…\nकेजरीवाल म्हणतात… दुसरी लाट येऊन गेली\nनवीन लँड रोव्‍हर डिफेण्‍डरचा होणार डिजिटल लाँच, बुकिंग सुरु\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\n कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम\n17 वर्षांखालील महिलांचा फुटबॉल वर्ल्ड कप पुन्हा पुढे ढकलणार\nIPL 2020 – बंगळुरूचा 97 धावांनी दारुण पराभव, पंजाबने विजयाचे खाते…\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nठसा – मामासाहेब घुमरे\nमुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\n‘या’ उद्योगपतीच्��ा कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nदमदार बॅटरी अन कॅमेरासह Moto E7 Plus हिंदुस्थानमध्ये लॉन्च, किंमत फक्त…\nMaruti Suzuki देतेय टॉपच्या मॉडेलवर 50 हजारांपर्यंत सूट, जाणून घ्या\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nएकही झाड न तोडता शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारणार – महापौर घोडेले\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,...\nरुग्ण दुपटीचा कालावधी सात दिवसांनी वाढला, पालिकेच्या कोरोना लढ्याला यश\nअखेर बेस्टच्या मदतीला लाल परी आली, 76 एसटी बसेस मुंबईत गर्दीच्या...\nरेड लाईट भाग खुले केल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची भीती\nसच कहूं तो… पुस्तकातून उलगडणार नीना गुप्ता यांचा जीवनप्रवास\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल...\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nशेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगारही रस्त्यावर येणार\nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना\nसाडेपाच हजारांत मिळणार प्लाझ्मा, सिटीस्कॅनही दोन हजार रुपयांत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://peoplesmediapune.com/index/89156/-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8---", "date_download": "2020-09-25T03:22:38Z", "digest": "sha1:XPMRPM4MTOIKBNRTDEKFL6PH3DS3QQJB", "length": 6881, "nlines": 43, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nबेकायदा कामगार कपाती विरुद्ध भारतीय कामगार सेनेचे डेक्कन जिमखाना विरुद्ध आंदोलन\nडेक्कन जिमखाना क्लब व्यवस्थापनाने २ सप्टेंबर रोजी दोन महिला व एक पुरुष कर्मचार्‍यांना बेकायदेशीररित्या कोव्हीड १९ चे कारण दाखवून कामावरून काढून टाकले.या अन्यायाच्या विरोधात भारतीय कामगार सेनेच्या वतीने सरचिटणीस रघुनाथ कुचिक यांच्या पुढाकाराने डेक्कन जिमखाना क्लब मेन गेट येथे आंदोलन करण्यात आले.यावेळी बोलताना श्री कुचिक यांनी केंद्र व राज्य सरकार यांनी साथी रोग कायदा १८७७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि दिनांक २४ मार्च २०२० पासून कोरोना विषाणू साथ लागू झाला असून त्यात कुठल्याही कर्मचा-यास /कामगारास कमी करण्यात येवू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.तसेच सादर क्लबची आर्थिक बाजू उत्तम असून जवळजवळ ६ कोटी रुपयांची कामे आजूनही सुरू आहेत.या तथाकथित प्रथितयश संस्थेने या कामगारांचे निलंबन रद्द करावे अन्यथा भारतीय कामगार सेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला.\nछायाचित्र :रघुनाथ कुचिक,पीडित कामगार व आंदोलक\nसोलार उद्योजकांच्या समस्यां विषयी,मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ग-हाणे.\nरोटरीक्लब गांधीभवनचे दुसरे ऑनलाइन “सायबर विषयक” व्याख्यान संपन्न.\nव्यवसाय सुरू करण्यास परवानगी न मिळाल्यास आंदोलनाचा पुणे जिल्हा साऊंड,लाईट जनरेटर मंडप असोसिएशनच ईशारा\nश्री मैत्रेय ग्रुपच्या वतीने तराचंद रुग्णालय कोविड सेंटरला विविध वस्तु प्रदान.\nशैलेश बढाई यांची भाजप कसबा मतदारसंघ उपाध्यक्षपदी निवड.\nमा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त मास्क वाटप व आरोग्य जनजागृती\nकोव्हिड १९ वर प्रथम उत्तम उपचारासाठी फेज २ क्लिनिकल ट्रायल पास होणारे जीपीलाईफचे अॅक्ट १२ टॅब्लेटस आणि अॅक्ट १३ ड्राय सिरप हे औषध तयार आणि त्याचे वैश्विक व्यापारीकरणाचे सर्व हक्क सॅडो फार्मा व्हेंचर्सकडे.\nइसाकभाई पानसरे यांची भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या ग्रामीण प्रभारीपदी निवड.\nजी एस फाउंडेशन व पुणे मनपाने केली कात्रज घाट सफाई.\nबेकायदा कामगार कपाती विरुद्ध भारतीय कामगार सेनेचे डेक्कन जिमखाना विरुद्ध आंदोलन\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आय���र्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/maza-adhyatma/prashant-asnare/articleshow/47620918.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-25T05:14:27Z", "digest": "sha1:CJIPRMJCEO2O4H66XQRIYRPNZ54BKLTH", "length": 18580, "nlines": 232, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. य. ना. वालावलकर\nआकाशी झेप घे रे...\nमी नुकतंच ‘जगाच्या पाठीवर’ हे गायक सुधीर फडके यांचं आत्मचरित्र वाचलं. सुरुवातीच्या काळात सुधीर फडक्यांनी दारोदारी जाऊन चहाविक्रीचा धंदा केला. मग भाजीपाला विकून पाहिला पण त्यांचा मनासारखा कुठेच जम बसला नाही.\nमी नुकतंच ‘जगाच्या पाठीवर’ हे गायक सुधीर फडके यांचं आत्मचरित्र वाचलं. सुरुवातीच्या काळात सुधीर फडक्यांनी दारोदारी जाऊन चहाविक्रीचा धंदा केला. मग भाजीपाला विकून पाहिला पण त्यांचा मनासारखा कुठेच जम बसला नाही. पोटापाण्यासाठी त्यांना त्यांच्या जवळची प्राणप्रिय वाद्यं विकावी लागली. पण त्यांनी धीर सोडला नाही. शेवटी त्यांना हवा असलेला सूर गवसला. अन् मराठी संगीत क्षेत्रात त्यांनी ‘रामायण’ घडवले.\n‘भाग मिल्खा भाग’ आणि ‘मेरी कोम’ हे दोन्ही सत्यघटनेवर आधारित चित्रपट पाहताना मला असे लक्षात आले की या दोन्ही खेळांडूसमोर परिस्थिती खूपच प्रतिकूल होती. पण तरीही अथक परिश्रमाने त्यांनी त्यावर मात केली. आणि सगळ्या\nदेशाचे लक्ष जाईल, असा इतिहास घडवला.\nतीन वर्षांची असताना सुधा चंद्रन हिने नृत्य करायला सुरुवात केली. १७ वर्षांची होईपर्यंत तिने ७५ कार्यक्रम सादर केले. पण दुर्दैवानं एका अपघातात तिला तिचा एक पाय गमवावा लागला. पण ती हरली नाही. जयपूर फूटच्या साह्याने ती नव्या उमेदीने पुन्हा उभी राहिली अन् तीन वर्षांच्या आत ती नृत्यांसाठी पुन्हा स्टेजवर जाण्यासाठी सज्ज झाली.\nही सगळी उदाहरणं आहेत आयुष्यात आलेल्या सं���टाच्या पुरांना तोंड देऊन आत्मविश्वासानं पुन्हा उभी राहणाऱ्या असामान्य माणसांची. अशी जीवघेणी संकट आली की आपण खचून जातो, हताश होतो, प्रयत्न सोडून देतो. पण संकट कितीही मोठी असली तर ती काही काळापुरतीच असतात असा आशावादी विचार मनात ठेवून ही माणसं जगण्याशी लढली, जगली अन् जिंकलीसुद्धा\nजिद्द, इच्छाशक्ती आणि चिकाटीच्या भरवशावर या सगळ्यांनी त्यांच्यावर आलेल्या संकटावर मात तर केलीच पण स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळा चेहरा दिला, आयाम दिला. बॉक्सिंगच्या खेळात असा नियम आहे म्हणतात, की खेळात तुम्ही कितीही वेळा पडलात तरी तुम्ही पराभूत होत नाही. पराभूत तुम्ही तेव्हाच होता, जेव्हा पडल्यावर तुम्ही पुन्हा उठत नाही.\nया सगळ्या माणसांकडे पाहून मला राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याची आठवण आली. पण हा पक्षी काल्पनिक स्वरूपाचा आहे. आपल्या अवतीभवती अशी खरीखुरी खूप माणसं आहेत, ज्यांनी संकटाच्या राखेतून पुन्हा भरारी घेतली अन् यशाच्या आकाशाला कवटाळून टाकलं. मग या सगळ्या धीरोदात्त माणसांना आपण ‘फिनिक्स मनाची माणसं’ म्हणायला काय हरकत आहे\nमात्र तेव्हा मागे वळून\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nझाडासारखी हिरवी माणसं महत्तवाचा लेख\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nमोबाइलनोकियाचे २ स्मार्टफोन येताहेत, इतकी असेल किंमत\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nकार-बाइकपुन्हा महाग झाली BS6 Renault Triber, जाणून घ्या नवी किंमत\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nहेल्थमधुमेह होण्याची न��ी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nकरिअर न्यूजअकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप अनिश्चितताच\nदेशLIVE भारत बंद : ट्रॅक्टरवर स्वार होऊन तेजस्वी यादव यांची रॅली\n मेट्रोच्या पाहणीसाठी सकाळी सहा वाजताच पोहोचले\nदेशकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान देणार, 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetest.sbfied.com/police-bharti-question-paper-05-full-test-exam-100-marks-2/", "date_download": "2020-09-25T03:29:04Z", "digest": "sha1:HMC5NWKSRHMT4TEMJCERPB4NWMY6L6YW", "length": 47131, "nlines": 556, "source_domain": "onlinetest.sbfied.com", "title": "Police Bharti Question Paper 05 [ Full Test 100 Marks ] - Free!", "raw_content": "\nFAQ [ नेहमी विचारले जाणारे प्रश्न ]\nProblem And Solutions [ टेस्ट देण्यात येणाऱ्या सर्व अडचणी सोडवा ]\nTestimonials [काही प्रतिक्रिया ]\nटेस्ट सोडवताना अडचण येते आहे \nया बटनवर क्लिक करून माझ्यासोबत या आपण अडचण सोडवू ..\nसागर सर एस बी फाईड च्या माध्यमातून खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या सुमारे 45,000 मित्रांच्या संपर्कात आहे.\nगणित शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे ते पोलीस भरती परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांमध्ये खास प्रसिद्ध आहेत.\nपरीक्षाच्या बदलणाऱ्या पद्धतीनुसार तयारी करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे\nआणि त्यातूनच FREE ONLINE TEST ते मित्रांसाठी उपलब्ध करून देतात.\n1. 8000 रू च्या रकमेवर 20% व्याजदराने दोन वर्षात किती चक्रवाढ व्याज होईल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n2. जर आज आपण आपुलकीने वागलो नाही तर उद्या ते आपल्याशी कसे वागतील. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n3. पक्षपात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n4. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हिंदी व इंग्रजी शिकवणारे ॲप कोणते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nबोलो ॲप – गूगल\n5. न्यूनता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n6. दादाभाई नौरोजी यांनी पुढील पैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n7. उपपदार्थ म्हणजे काय [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nविभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रुपात होणारा बदल\nवाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापद व्यतिरिक्त इतर शब्दाशी असलेला संबंध\nवाक्यातील नामाचा आणि सर्वनामाचा क्रियापदाशी असलेला संबंध\n [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n9. एक माणूस एका दिवसात जितके काम करतो तितकेच काम 2 मुले एका दिवसात करतात. जर एखादे काम एक माणूस 40 तासात करत असेल तर 8 मुलांना तेच काम करायला किती तास लागतील [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n10. विपत्काल या शब्दाचा योग्य विग्रह कोणता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n11. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा या गाण्याचे रचनाकार कोण आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nसर सय्यद अहमद खान\n12. एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येऊन त्यापासून एक जोडशब्द तयार होतो त्या शब्दाला ——-शब्द म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n13. कार्बन चे सर्वात कठीण व सर्वात शुद्ध अपरूप कोणते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n14. एखाद्या संख्येच्या घनाच्या घनाचा वर्ग म्हणजे त्या संख्येचा घात …. होय [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n15. EF च्या लैंगिक समानता निर्देशांक 2019 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n17. बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n18. सोडवा : [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n19. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा – या अर्थाचा पुढीलपैकी कोणता अलंकारिक शब्द होईल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n20. जिल्हा परिषद स्थायी समितीचा पदसिद्ध सभापती कोण अ��तो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n21. रेलचेल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n22. 3/8 चा गुणाकार व्यस्त 5 पेक्षा किती ने लहान आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n24. पहिली जागतिक मल्लखांब स्पर्धा कोठे पार पडली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n25. सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n26. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n27. फिरून दररोज सालोसाल हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n28. ग्रामपंचायतीच्या वर्षातून किमान किती सभा घेणे आवश्यक असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n29. जर PAPER हा शब्द RDTJX असा लिहिला जात असेल तर MATHS हा शब्द कसा लिहिता येईल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n30. पैसे कमी आणि काम जास्त हा अर्थ असणारी पुढीलपैकी कोणती म्हण येईल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nदेणे कुसळांचे घेणे मुसळाचे\nदेणे पुसण्याचे घेणे महत्त्वाचे\n31. उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या पूर्व पश्चिम रांगेत प्राचीच्या डाव्या हाताला तिसऱ्या स्थानी खुशी आहे. तर उजव्या हाताला 3 जागा सोडून प्रभा आहे. प्रभा शेवटून अकरावी आहे तर खुशी आणि प्रभा मध्ये प्राची सोडून किती व्यक्ती बसलेले असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n32. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nमौलाना अबुल कलाम आजाद\n33. एका स्त्रीकडे बघून कृष्णा म्हणाला – ही स्त्री माझ्या वडिलांच्या भावाच्या मुलीच्या आईची आई आहे. तर ती स्त्री कृष्णाच्या काकांची कोण [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n34. नंदिनी उत्तरेला 3 किमी गेली मग उजव्या हाताला काटकोनात वळत 4 किमी गेली. या दोन्ही कृती तिने पुन्हा एकदा केल्या. तर आता मूळ ठिकाणी जाण्यासाठी तिला कमीत कमी किती अंतर चालावे लागेल [ फ्री ���ोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n35. 48, 12 आणि 64 यांच्या लसावि मध्ये किती मिळवावे म्हणजे येणारे उत्तर ही एक पूर्ण वर्ग संख्या असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n36. शाश्वत विकास निर्देशांकानुसार कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n37. आज नवीन गाडी खरेदी केली आहे. वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n38. सहलीसाठी तीन मित्रांनी 200 रु च्या नोटा घेतल्या. पहिला मित्र आणि तिसरा मित्र यांच्या नोटांचे गुणोत्तर 9:7 आहे. तिसरा मित्र आणि दुसरा मित्र यांच्या नोटांचे गुणोत्तर 1:3 आहे. जर तिघांकडे एकूण 7400 रू असेल तर दुसऱ्या मित्राकडे किती रक्कम असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n39. पुढे GI टॅग आणि त्याचे राज्य दिले आहेत योग्य जोड्या ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n40. भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019 नुसार सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n41. आकृती चे निरीक्षण करून उत्तर द्या – MNP : PUD :: MOS : [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n42. खालीलपैकी कोणत्या नामाचे एकवचन व अनेकवचन सारखेच असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n43. वनिता नागेशपेक्षा 7 वर्षाने लहान आहे. जर नागेश चे वय 3 वर्षाने कमी केले आणि वनिताचे 4 वर्षाने वाढवले तर त्यांचे वय समान होतील तर दोघांच्या वयाची बेरीज किती असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n44. आकृतीचे निरीक्षण करून उत्तर द्या – जसा P S D U या चार पदांमध्ये संबंध आहे तसा खालील पैकी कोणत्या पदांमध्ये आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n45. रंग जाणे रंगारी या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nज्याची विद्या त्यालाच माहित\nरंग लावून रंगारी होणे\nकामे भरपूर पण वेळ थोडा असणे\nकाल्पनिक गोष्टी वरून भांडण करणे\n46. हिंदुस्तान रिपब्लिकन सोशालिस्ट असोसिएशन्स ची स्थापनेमागे एक महत्वाचे व्यक्तिमत्त्व खालील पैकी कोणते होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n47. पुढीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n48. एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 8 चौसेमी आहे. तर त्या आयाताच्या लांबी इतक्या लांबी असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौसेमी असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n49. मांढरदेवी घाटात दरड कोसळली आहे. या वाक्यातील विशेष नाम कोणते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n50. 180 रू च्या लेदर बॉल वर मी पाठोपाठ 20% चे दोन डिस्काउंट घेण्याऐवजी एकच 40% च्या डिस्काउंट घेतला. तर मी किती रुपये जास्त वाचवले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nकाहीच पैसे वाचले नाही\n51. जन्माला आल्यापासून जीवनात ज्यांना ज्यांना त्रास झाला त्यांच्या जीवनातून जगण्यासाठी प्रेरणा मिळते. हे वाक्य कोणत्या अलंकाराचे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n52. सोनालीने व्यवसायात 12 महिन्यांसाठी 3600 रू गुंतवले. किरणने सोनालीच्या अर्धी रक्कम अर्ध्या कालावधी साठी गुंतवली. तर वर्षा अखेरीस होणाऱ्या त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n53. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n54. जम्मू कश्मीर या राज्याचा अपवाद वगळता विधानपरिषद रचनेमध्ये कमीत कमी किती सदस्य असावे लागतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n55. मानवी शरीरातील सर्वात मजबूत स्नायू कोठे असतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n56. मधाचे बोट लावणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी कोणता अर्थ असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n58. त्यांनी आता शांत राहावे. या वाक्यातील प्रयोग ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n59. तलाठी हा ग्रामीण मुलकी प्रशासनातील महसूल खात्याचा कोणता कर्मचारी असतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n60. पुढे अभयारण्य आणि जिल्हे दिले आहेत अयोग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nएक���ी जोडी अयोग्य नाही\n61. पुढील पैकी पदार्थवाचक नाम कोणते आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n62. 1 ते 7 ऑगस्ट हा आठवडा काय म्हणून साजरा केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n65. A चे गुण B पेक्षा 20 ने कमी आहे. C चे गुण B च्या गुणांच्या 125% आहे. जर तिघांच्या गुणांची बेरीज 370 असेल तर A चे गुण किती असतील [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n66. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली पॅरा ऑलिंपिकपटू कोण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n67. पुढीलपैकी तत्सम शब्द कोणते आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n68. तमोगुणी या शब्दाची अर्थछटा असणारा शब्द कोणता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n69. सध्याचे कोल इंडियाचे नवीन चेअरमन कोण आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n70. 1900 मध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी कोणत्या ठिकाणी मित्रमेळा ही संस्था स्थापन केली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n71. 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ कोणते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n73. एक व्हाइट बोर्ड मार्कर 80 रू ला घेतला तर दुसरा 40 रू ला घेतला. जर दोन्ही मार्कर अनुक्रमे 50% आणि 25% नफ्याने विकले तर पूर्ण विचार केल्यास या व्यवहारात किती % नफा झाला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n74. समान लांबी असणाऱ्या दोन रेल्वे एकाच वेळी एकाच दिशेने निघाल्या. त्यांचा वेग अनुक्रमे 144 kmph आणि 108 kmph आहे. जर अधिक वेगाने जाणाऱ्या रेल्वेने दुसऱ्या रेल्वेला 3 मिनिटात ओलांडले तर त्या रेल्वेची लांबी किती असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n75. सशक्त : दुर्बल : : मंद : [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n76. नंदिनी उत्तरेला 2 किमी गेली मग उजव्या हाताला काटकोनात वळत 3 किमी गेली. या दोन्ही कृती तिने पुन्हा एकदा केल्या. तर आता ती मूळ दिशेपासून कोणत्या ��िशेला असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n78. जांभी मृदा ही कोणत्या पिकाच्या उत्पादनासाठी योग्य असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n79. शेतकऱ्याच्या लिंबाला बाजार भाव सध्या दोन रुपये किलो आहे – हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n80. अहाहा आ-हा वा वा-वा हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n81. ‘मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग’ असा कशाचा उल्लेख केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n82. 9 लिटर द्रावणात A आणि B चे प्रमाण 5:4 आहे. जर हे द्रावण 18 लिटर द्रावणात ओतले ज्यात A चे प्रमाण 66.66% आहे. तर तयार झालेल्या द्रावणात A किती लिटर असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n83. बंगाल मध्ये 1893 मध्ये कायमधारा पद्धत कोणी लागू केली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n84. खालीलपैकी जोड मूळ संख्या नसणारा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n85. संबोधन या विभक्ती मध्ये अनेकवचनात कोणता प्रत्यय लागतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n86. पुढे कोणत्या नदीवर कोणता प्रकल्प बांधण्यात आला आहे याच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी योग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n87. नयनाची आई ची आई आणि नमन च्या वडिलांची सासू या दोन व्यक्ती एकच आहे. तर नयना नमन ची कोण [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n89. भारतात सनदशीर राजकारणाचा पाया कोणी रचला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n91. दडी मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n92. एका गुप्तहेरांना संशयितांच्या नावाचे आद्याक्षरे 41164 असे पाठवण्यात आले ज्याचा अर्थ BVCH असा होता. जर त्यांना पाठवलेले कोड 81348 असा असता तर त्याचा अर्थ काय झाला अस��ा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n93. एका दशकात वीस हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला व एकमेव फलंदाज कोणता भारतीय खेळाडू ठरला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n94. जर व्याजाचा दर आणि मुदत दर्शवणारी संख्या सारखी असेल तर 4000 रू वर 1000 रू सरळ व्याज होते. तर व्याजाचा दर शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n95. दिवसभर त्यांचे बोलणे खूपच मनाला लागले. या वाक्यातील दिवसभर हे काय आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n96. 1862 मध्ये कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n97. खालीलपैकी कोणते मापे त्रिकोणाच्या कोनांचे असू शकत नाही [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n98. शार्दूलविक्रीडित या अक्षरगणवृत्ता मध्ये यती कितव्या अक्षरावर येते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n99. शत्रु हा संबंध दाखविणारी जोडी खालील पैकी कोणती नाही [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n100. उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या पूर्व पश्चिम रांगेत प्राचीच्या डाव्या हाताला तिसऱ्या स्थानी खुशी आहे. तर उजव्या हाताला 3 जागा सोडून प्रभा आहे. प्रभा शेवटून अकरावी आहे तर प्राची शेवटून कितवी असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nमराठीची आणखी एक टेस्ट द्या\nसंपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या\nचालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या\nतुम्ही आहात का भावी पोलिसांच्या ग्रुप मध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/bollywood-singer-neha-bhasin-enjoying-holiday-in-portugal-check-out-hot-pictures/", "date_download": "2020-09-25T04:52:27Z", "digest": "sha1:CLOAYZUJXRLKP2R7LM67WM2LCMMQOLPU", "length": 18179, "nlines": 233, "source_domain": "policenama.com", "title": "सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे 'हॉट' फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर आंदोलनाची वेळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चे 39 नवे पॉझिटिव्ह\nहिरवळीनं नटलेलं अन् डोंगरकुशीत वसलेलं असं एक गाव, जिथं आहे देवा खंडेरायांची पत्नी…\nसिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ\nसिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा भसीन सध्या पुर्तगाल मध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. सुपटस्टार सलमान खानचे ‘जग घुमिया तेरे जैसा ना कोई’ या गाण्याला आपला आवाज देणाऱ्या गायिकेने आपल्या हॉलिडेचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे.\nपुर्तगालमध्ये हॉलिडे एन्जॉय करणारी अभिनेत्री नेहा भसीनने इन्स्टाग्रामवर तिची बिकनीमधील हॉट फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे. या फोटोत नेहा भसीन स्विमिंग पूलमध्ये शांतपणे झोपलेली दिसत आहे. तिचे अनेक बिकनी आणि सेक्सी फोटो तुम्ही तिच्या इन्स्टाग्रामवर जाऊन पाहू शकता.\nया व्यतिरिक्त नेहाने एक व्हिडिओ ही सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिने ब्लॅक कलरची बिकनी घातली आहे. यामध्ये ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. नेहाचे याआधी देखील असे हॉट आणि सेक्सी फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.\nपुर्तगालमध्ये एन्जॉय करणारी गायिकाने आपल्या सोशल मिडियावरच्या अकाउंटवर बोल्ड फोटो शेअर केले आहे. तिचे फोटो पाहून तुम्हाला देखील हॉलीडे एन्जॉय करण्याची इच्छा होईल. नेहाला २०१७ मध्ये ‘बेस्ट फीमेल प्लेबैक सिंगर’ पुरस्कार मिळाला होता.\nनेहाने अनेक हिंदी गाण्यासोबत तमिळ, तेलगू, पंजाबी गाणे गायले आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात २००२ पासून सुरु केली. नेहाने २०१६ मध्ये कंपोजर समीर उद्दीनसोबत लग्न केले. नेहा तिचे प्रत्येक क्षण सोशल मिडियावर शेअर करत असते.\nउपाशीपोटी ‘ही’ ४ फळे खा, नेहमी राहाल निरोगी\nआता एन्डोस्कोपीद्वारे वजन कमी करता येणार\n ‘या’ लोकांना ‘आइस टी’चे सेवन पडू शकते महागात\nहळदीचे ‘हे’ दोन फेसपॅक वापरून तुम्ही दिसाल तजेलदार\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n‘ग्रीन’ साडीमध्ये एकदम ‘कडक’ दिसते अभिनेत्री इशा गुप्‍ता\nOBC आरक्षणासंबंधित मोदी सरकारचा ‘मोठा’ निर्णय\nजुळी मुलं जन्मला घातल्यानंतर त्रस्त झाली अभिनेत्री सारा खान, म्हणाली –…\nCoronavirus : ‘करोना’ग्रस्तांचा सर्व खर्च राज्य सरकार करणार\n’कोरोना’बाबत कुठलाही मेसेज फॉरवर्ड करताना सावधान \n‘भाईजान’ सलमाननं बह���ण अर्पिताच्या मुलावर केलं भरभरून ‘प्रेम’…\nमिलिंद एकबोटे ‘कृष्णकुंज’वर, मनसे अध्यक्षांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात…\n‘नागीण -4’ मध्ये दिसणार रश्मी देसाई, ‘या’ अभिनेत्रीला करणार…\nराज्यातील तब्बल 6 लाख ऊसतोड कामगारांना विमा मिळणार\nवजन कम करण्यासाठी परिणामकारक आहे ‘अळशी’,…\n‘कोरोना’मुळे सेक्स वर्कर्संना करावा लागतोय…\nJ & K : शासनाचा इशारा, प्रवेश शुल्क आकारल्यास, खासगी…\nफुफ्फुसांचा कर्करोग आणि त्याचा तिसरा टप्पा म्हणजे काय \nदिल्लीचे उपमुख्यमंत्र्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने…\nशेतकऱ्यांसाठी नवं ॲप, बळीराजाच्या ‘ईज ऑफ डुईंग…\nराज्यात मराठा आरक्षण पेटणार, विविध मागण्यांसाठी 10 ऑक्टोबरला…\nNCB ची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीचं रॅकेट उघड,…\nआता ‘डिओ’ला विसरा; ‘हा’ रस दूर करेल…\nअनेक प्रकारच्या व्हायरसला नष्ट करण्यामध्ये लाभदायक आहे…\nव्हिटॅमिन बी 1 च्या कमतरतेची ‘कारणं’,…\n‘वजन’ कमी करण्यापासून फुफ्फुसे…\nपिरियड्सबद्दल आजही आहेत ‘हे’ गैरसमज , जाणून घ्या…\nस्वाईन फ्लूने येळावीतील महिलेचा मृत्यू\nहे घरगुती उपाय केल्यास नाभी इन्फेक्शन होऊ शकते दूर\nडीएनए चाचणीमुळे मुलांना होणाऱ्या १९३ रोगांचे निदान आधीच…\nताप, खोकला, घसा खवखवणं असू शकतात टॉन्सिल्सची लक्षणं \n‘एक काळ होता जेव्हा रवि किशन गांजा पित होते, सर्व…\nरणवीर शौरी म्हणाला – ‘कोणी संत नाही, पण संपूर्ण…\n‘ABCD’ सिनेमातील अभिनेता किशोर शेट्टी ड्रग्सची…\nफुफ्फुसांचा कर्करोग आणि त्याचा तिसरा टप्पा म्हणजे काय \nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनामुळं नव्या…\nतुमच्या Whatsapp वरील हालचालींना ‘ट्रॅक’ करतंय…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nIndia-China Standoff : भारतीय सैनिकांना घाबरले चिनी सैनिक,…\nराज्यात 28 सप्टेंबरपासून पावसाचा परतीचा प्रवास \n‘कोरोना’च्या विळख्यात 15 मंत्री, डझनभर सनदी…\nदूधासह ‘हे’ 4 दुग्धजन्य पदार्थ टिकतील जास्तवेळ,…\n’या’ 5 चुकांमुळे शौचालयाच्या माध्यमातून पसरतात…\nरिकाम्यापोटी लसूण खा आणि ‘या’ 8 गंभीर…\nपावसाळ्यात दुषित पाण्यामुळे पसरतात जीवघेणे आजार,…\nग्लोईंग त्वचेसाठी करा फ्रुट फ्रेशियल, ‘या’ 4…\nचालण्याचे ‘हे’ आहेत 12 फायदे, निरोगी राहण्यासाठी…\nजनावरांमधील ‘क्रायमिन काँगो’ महाराष्ट्रात येण्याची भीती \nराज्यात 28 सप्टेंबरपासून प���वसाचा परतीचा प्रवास \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘कोरोना’च्या विळख्यात 15 मंत्री, डझनभर सनदी अधिकारी\nPune : निवृत्त सहाय्यक उपनिरीक्षकाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन\n‘या’ 9 आजारांवर रामबाण उपाय आहे वेलची \nसांस्कृतिक कला केंद्र सुरू करण्याविषयी उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन :…\nLAC वर तणाव असतानाच आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या नौदलांचा संयुक्त…\nदिल्लीचे उपमुख्यमंत्र्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात केले दाखल\nकोण आहे धर्मा प्रॉडक्शनचा डायरेक्टर क्षितीज ड्रग्स कनेक्शनवरून NCB करणार चौकशी\nआधी सैनिकावर गोळी झाडली नंतर ‘कोरोना’च्या भीतीनं आग लावली, उत्तर आणि दक्षिण कोरिया पुन्हा एकदा आमनेसामने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/print/arthsatta/", "date_download": "2020-09-25T04:57:59Z", "digest": "sha1:5C6VOK77RDHVQSSPCHB6AWEQR4EY3IU7", "length": 13768, "nlines": 237, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\n४०.३५ कोटी ‘जन’ धनी\nपंतप्रधान बँक खाते योजनेची सहा वर्षे\nकर्ज कमी, बचत अधिक..\nरिझव्‍‌र्ह बँके च्या अहवालात चिंतातूर गुंतवणूकदार कल\nएलआयसीच्या आयपीओसाठी एसबीआय कॅप्स, डेलॉइटची नेमणूक\nआयुर्विमा क्षेत्रातील एलआयसी सध्या १०० टक्के सरकारी मालकीची कंपनी आहे.\nबाजार-साप्ताहिकी : तेजीत बँकांचा वाटा\nसाप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स व निफ्टीमध्ये अनुक्रमे १,०३३ व २७७ अंशांची वाढ झाली.\nमौद्रिक आयुधांचा भविष्यात सबुरीने वापर\nरिझव्‍‌र्ह बँक पतधोरण बैठकीचे इतिवृत्त प्रसिद्ध\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या नवीन डेप्युटी गव्हर्नरपदाचा उमेदवार आज ठरणार\nसमिती’ने डेप्युटी गव्हर्नरपदासाठी आठ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत.\nकॅप्टन अमोल यादव यांच्या प्रकल्पास संपूर्ण सहकार्य\nउद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही\nईटीएफ : ���मिलेनिअल्स’चा आदर्श गुंतवणूक पर्याय\nभारतात विविध फंड घराण्यांचे ‘ईटीएफ’ पर्याय उपलब्ध आहेत.\nकरोना-टाळेबंदी मुळावर : मारुती सुझुकीवर नुकसान नामुष्की\n१७ वर्षांत प्रथमच तिमाही तोटा; तिमाहीत वाहन विक्रीही रोडावली\nगुंतवणूकदारांची नफे खोरी; सेन्सेक्स, निफ्टीची माघार\nमुंबई शेअर बाजारातील मिड कॅ प, स्मॉल कॅ प प्रत्येकी अर्ध्या टक्क्याहून अधिक फरकाने घसरले.\nभारतीय अर्थव्यवस्था रुळावर येण्याची चिन्हे- दास\nकोविड साथीनंतरच्या काळात आर्थिक कृतिशीलता व्यापक करण्यासाठी अभिनव मार्गाचा अवलंब करण्यात आला.\nसेन्सेक्स ३६ हजार पार; निफ्टीत अर्धशतकी भर\nप्रमुख निर्देशांकांची सप्ताहअखेर तिमाहीतील सर्वोत्तम नोंद\nकरोना काळात फंड मालमत्तेला ओहोटी\nतिमाहीत घराण्यांच्या गुंतवणूक निधीत घसरण\nअ‍ॅक्सिस बँकेच्या संचालक मंडळाने पंधरा हजार कोटींच्या भांडवल उभारणीस मंजुरी दिली.\nमल्टीकॅप गटात यूटीआय, पराग पारीख, डीएसपी फंड घराण्यांची बाजी\nमल्टी कॅ प फंड गटात ३३ फंड असून या फंडांनी मागील तिमाहीत सरासरी १२ टक्के परतावा दिला आहे.\nएलआयसी निर्गुंतवणूक प्रक्रियेला आरंभ\nसरकारी हिस्सा विक्रीकरिता सल्लागार नियुक्तीसाठी निविदा घोषणा\nसेन्सेक्सची ५०० अंश झेप; निफ्टी १०,२५० नजीक\nमुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी थेट ५२३.६८ अंशांनी झेपावत ३४,७३१.७३ वर पोहोचला.\nजिओची हिस्सा विक्री करत मुके श अंबानी यांची मुदतीपूर्वीच वचनपूर्ती\nबाजार-साप्ताहिकी : कणखर वाटचाल\nचारचाकी वाहन क्षेत्रामधील गुंतवणुकीत मारुती सुझुकीच्या खालोखाल महिंद्रमधील गुंतवणूक फायद्याची ठरेल.\nआरोग्यसेतू अ‍ॅपच्या माध्यमातून औषधांच्या ई-विक्रीला औषध विक्रेता संघटनेचा विरोध\nई-फार्मसी कंपन्यांना बेकायदेशीररित्या व्यासपीठ या अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध केले जात आहे\nपाच हजार वितरकांचा म्युच्युअल फंड व्यवसायाला रामराम\nसरलेले आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये म्युच्युअल फंड वितरणासाठी ८,६०० वितरकांनी नोंद केली\nटाळेबंदीतील सक्तीच्या काटकसरीचा परिणाम; मंदीची भीतीही\nअर्थव्यवस्थेची कोंडीतून आंशिक मुक्तता\nनिर्देशांकात सलग तिसरी वाढ\nसेन्सेक्स, निफ्टीचा उत्साहवर्धक सप्ताह प्रवास\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/water-cut-postponed-no-water-cut-till-ganeshotsav-mayor-gives-good-news-to-punekars-171451/", "date_download": "2020-09-25T04:20:57Z", "digest": "sha1:LJWKLOTJGROUEQQH7TPJ3G7JUZZMCQUK", "length": 6770, "nlines": 75, "source_domain": "mpcnews.in", "title": "Water Cut Postponed: गणेशोत्सव होईपर्यंत पाणी कपात नाही : महापौरांची पुणेकरांना 'गूड न्यूज' No water cut till Ganeshotsav: Mayor gives 'good news' to Punekars MPCNEWS", "raw_content": "\nWater Cut Postponed: गणेशोत्सव होईपर्यंत पाणी कपात नाही : महापौरांची पुणेकरांना ‘गूड न्यूज’\nWater Cut Postponed: गणेशोत्सव होईपर्यंत पाणी कपात नाही : महापौरांची पुणेकरांना ‘गूड न्यूज’\nएमपीसी न्यूज – गणेशोत्सव होईपर्यंत पुण्यात पाणी कपात होणार नाही, असे स्पष्ट आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी दिले.\nमहापौरांच्या अध्यक्षतेखाली धरणांत उपलब्ध असलेल्या पाणीसाठा संदर्भात आज बैठक झाली. त्यावेळी पुणेकरांवरील पाणीकपात तूर्तास टळली आहे.\nकोरोनाच्या संकट काळात महापौरांनी पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे. यावेळी आयुक्त विक्रम कुमार, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, अतिरिक्त आयुक्त यावेळी उपस्थित होते\nहवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 2 – 3 दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यानंतर 12 ते 15 ऑगस्ट नंतर महिन्याच्या शेवट पर्यंत मोठ्या प्रमाणात म्हणजेच जवळपास 104 टक्के पाऊस होणार आहे. त्यामुळे सध्या पाणीक��ातीची गरज नाही.\nपावसाळा अजूनही सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सव होइपर्यंत कोणतीही पाणीकपात होणार नाही. त्यानंतर पाण्याचा उपलब्ध साठा याचा विचार करून निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.\nदरम्यान, सोमवार रात्री आणि आज सकाळ (मंगळवार) पासूनच शहर आणि धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सध्या 9.96 टीएमसी म्हणजेच 34.17 टक्के पाणीसाठा आहे.\nया चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 आहे. त्यामुळे आणखी काही दिवस दमदार पावसाची गरज आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nShirur: जनतेने पाहिलेले पुणे नाशिक रेल्वेचे स्वप्न पूर्ण करणार – डॉ. अमोल कोल्हे\nChikhali : किरकोळ कारणावरून कॉफी शॉपमध्ये राडा; मालकाला व कामगाराला बेदम मारहाण, कॉफी शॉपमध्ये तोडफोड\nHinjawadi Crime : वाहतूक कार्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षकाला मारहाण\nDighi Crime : बनावट चावीच्या सहाय्याने दोन एटीएम मधून एक लाखांचे साहित्य चोरीला\nPune News : पुण्यातील हॉटेलमधून सायंकाळी 7 नंतरही पार्सल नेता येणार : आयुक्त\nPune News : जम्बो कोविड सेंटरमध्ये 400 बेड तयार\nLonavala Crime : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी लाॅकडाऊन काळात 827 जणांवर केले गुन्हे दाखल\nLonavala News : कार्ला गावात 2324 नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97", "date_download": "2020-09-25T04:54:50Z", "digest": "sha1:LHTUNRJJBH3RGQ2AMVOWRWTQKBM5PHTD", "length": 10261, "nlines": 113, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नॅशनल फुटबॉल लीग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनॅशनल फुटबॉल लीग (इंग्लिश: National Football League) ही अमेरिका देशातील एक व्यावसायिक अमेरिकन फुटबॉल संघटना आहे. १९२० साली नॅशनल फुटबॉल लीगची स्थापना करण्यात आली. सध्या ३२ खाजगी अमेरिकन फुटबॉल संघ नॅशनल फुटबॉल लीगचे सदस्य आहेत.\nग्रीन बे पॅकर्स (१३ वेळा)\n१.१ अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स\n१.२ नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स\n२ हे सुद्धा पहा\nअमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्ससंपादन करा\nबफेलो बिल्स राल्फ विल्सन स्टेडियम ऑर्चर्ड पार्क, न्यूयॉर्क (बफेलो, न्यूयॉर्क महानगर)\nमायामी डॉल्फिन्स सन लाइफ स्टेडियम मायामी गार्डन्स, फ्लोरिडा (मायामी महानगर)\nन्यू इंग्लंड पेट्रियट्स जिलेट स्टेडियम फॉक्सबोरो, मॅसेच्युसेट्स (बॉस्टन महानगर)\nन्यूयॉर्क जेट्स मेडोलॅंड्स स्टेडियम ईस्ट रदरफर्ड, न्यू जर्सी (न्यूयॉर्क महानगर)\nबॉल्टिमोर रेव्हन्स एम ॲंड टी बॅंक स्टेडियम बॉल्टिमोर, मेरीलॅंड\nसिनसिनाटी बेंगल्स पॉल ब्राउन स्टेडियम सिनसिनाटी, ओहायो\nक्लीव्हलॅंड ब्राउन्स क्लीव्हलॅंड ब्राउन्स स्टेडियम क्लीव्हलॅंड, ओहायो\nपिट्सबर्ग स्टीलर्स हाइन्झ फील्ड पिट्सबर्ग, पेनसिल्व्हेनिया\nह्युस्टन टेक्सन्स रिलायन्ट स्टेडियम ह्युस्टन, टेक्सास\nइंडियानापोलिस कोल्टस ल्युकास ऑइल स्टेडियम इंडियानापोलिस, इंडियाना\nजॅक्सनव्हिल जग्वार्स जॅक्सनव्हिल म्युनिसिपल स्टेडियम जॅक्सनव्हिल, फ्लोरिडा\nटेनेसी टाइटन्स एल पी फील्ड नॅशव्हिल, टेनेसी\nडेन्व्हर ब्रॉन्कोज इन्व्हेस्को फील्ड डेन्व्हर, कॉलोराडो\nकॅन्सस सिटी चीफ्स ऍरोहेड स्टेडियम कॅन्सस सिटी, मिसूरी\nओकलंड रेडर्स मॅकऍफी कोलिझियम ओकलंड, कॅलिफोर्निया\nलॉस एंजेल्स चार्जर्स स्टबहब सेंटर लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया\nनॅशनल फुटबॉल कॉन्फरन्ससंपादन करा\nडॅलस काउबॉईज काउबॉईज स्टेडियम आर्लिंग्टन, टेक्सास (डॅलस महानगर)\nन्यूयॉर्क जायन्ट्स मेट्सलाइफ स्टेडियम ईस्ट रदरफर्ड, न्यू जर्सी (न्यूयॉर्क महानगर)\nफिलाडेल्फिया ईगल्स लिंकन फायनान्शियल फील्ड फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया\nवॉशिंग्टन रेडस्किन्स फेडेक्स फील्ड लॅंडोव्हर, मेरीलॅंड (वॉशिंग्टन डी.सी. महानगर)\nशिकागो बेअर्स सोल्जर फील्ड शिकागो, इलिनॉय\nडेट्रॉईट लायन्स फोर्ड फील्ड डेट्रॉईट, मिशिगन\nग्रीन बे पॅकर्स लॅम्बो फील्ड ग्रीन बे, विस्कॉन्सिन\nमिनेसोटा व्हायकिंग्स ह्यूबर्ट एच हम्फ्री मेट्रोडोम मिनियापोलिस, मिनेसोटा\nअटलांटा फाल्कन्स जॉर्जिया डोम अटलांटा, जॉर्जिया\nकॅरोलिना पॅन्थर्स बॅंक ऑफ अमेरिका स्टेडियम शार्लट, नॉर्थ कॅरोलिना\nन्यू ऑर्लिन्स सेंट्स लुईझियाना सुपरडोम न्यू ऑर्लिन्स, लुईझियाना\nटॅंपा बे बक्कानियर्स रेमंड जेम्स स्टेडियम टॅंपा, फ्लोरिडा\nॲरिझोना कार्डिनल्स फिनिक्स युनिव्हर्सिटी स्टेडियम ग्लेनडेल, ॲरिझोना (फिनिक्स क्षेत्र)\nलॉस एंजेलस रॅम्स लॉस एंजेलस मेमोरिलय कॉलेसियम लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया\nसॅन फ्रान्सिस्को फोर्टीनाइनर्स मॉन्स्टर पार्क सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया\nसिॲटल सीहॉक्स सेंच��युरीलिंक फील्ड सिॲटल, वॉशिंग्टन\nहे सुद्धा पहासंपादन करा\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १६:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/latest-newspune-mayor-mukta-tilak-awarded-to-mahentra-dalalkar-smruti-chinh26-janewari-republic-daypune-corporationsthai-samiti-adyaksh-murlidhar-moholsabhagruh-neta-srinath-bhimale/", "date_download": "2020-09-25T02:58:35Z", "digest": "sha1:PM4WBXJASDRW4LFT7NY2N4ZPM7PUCCOH", "length": 7184, "nlines": 96, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "republic", "raw_content": "\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nसय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर्म बदलल्याचा धक्कादायक प्रकार \nमहेंद्र दलालकर यांना महापौरांनी स्मृती चिन्हाने गौरविले\nसजग नागरिक टाइम्स: पुणे महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात (ग्राहक संरक्षण, माहिती अधिकार)या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन पुणे शहराचा नाव राज्यात लौकिक केल्याने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महापालिकेच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते महेंद्र दलालकर यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.त्यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष श्री मुरलीधर मोहळ,सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, ईतर नगरसेवक उपस्थित होते.\nअमाझोन ऑफरच्या माहितीसाठी लिंकवर क्लिक करा\n← एकवीस हजार सामुदायिक सूर्यनमस्कार यशस्वी.\nपुणे: पेशवे कालीन मंदिर तोडल्याने कोर्टाचे चौकशीचे आदेश →\nसय्यदनगर येथील मुलीची छेड काढणारा आरोपी अजूनही पसारच\nपुण्यातील विश्रांतवाडी येथे तरुणाचा दगडाने ठेचून खून\nशिक्षा,आरोग���य,अन्नचा अधिकार या विषयावर एमपीजे तर्फे कार्यशाळा घेण्यात आली.\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nProstitutes : सजग नागरिक टाइम्स आशा केअर ट्रस्ट’ च्या बुधवार पेठेतील सर्वेक्षणातील निष्कर्ष,महापौर मुरलीधर मोहोळ यांना पाहणी अहवाल सादर पुणे : देहविक्रय करणाऱ्या\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://sakhinewslive.in/?p=342", "date_download": "2020-09-25T04:27:25Z", "digest": "sha1:WOZNYKKPN27MY5HRQGKWQC54K5737OLW", "length": 11953, "nlines": 62, "source_domain": "sakhinewslive.in", "title": "खते आणि रोपांची काळजी | SakhiNewsLive", "raw_content": "\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nखते आणि रोपांची काळजी\nमागील लेखात आपण कंपोस्ट तयार करण्याची माहिती घेतली. त्याप्रमाणे काही जणांनी कृती सुरूही केली असेल. पण तरीही मनात अनेक प्रश्न असतील. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, घरात दुर्गंधी तर पसरणार नाही ना अळ्या, किडे, डास, झुरळं तर होणार नाहीत ना\nयाचं एकच आणि सोपं उत्तर म्हणजे कचरा जमा केलेला ड्रम किंवा बास्केट जर पुरेशी हवेशीर असेल तर वरील कुठलाही त्रास होणार नाही. मुळात हवा खेळती राहिली आणि सूक्ष्म जीवांची क्रिया चांगली चालू राहिली की विघटनाची क्रिया पूर्ण होऊन उत्तम खत तयार होतं.\nयाबाबतीत माझा अनुभव सांगते. बास्केटमध्ये कम्पोस्ट करण्याची प्रक्रिया मला त्या मानाने सोपी वाटली. याचं कारण म्हणजे, एक तर बास्केटला फार जागा लागत नाही. ती सहज हलवता येते. शिवाय आपण कचरा बारीक करून त्यात टाकत असल्यामुळे आणि कोकोपीट वापरत असल्यामुळे त्यातील\nओलावा शोषला जाऊन, काहीसं कोरडं आणि सहजी वापरता येईल असं खत सतत तयार होतं राहतं.\nड्रमच्या पद्धतीने खत तयार करताना मात्र थोडी अधिक काळजी घ्यावी लागली. ड्रममध्ये घरातला सगळा ओला कचरा अगदी ओले अन्नपदार्थ, खराब झालेली पिठं असं सगळं टाकू शकतो. थोडक्यात, सगळ्या प्रकारचा ओला कचरा रिचवता येतो. परंतु असं करताना पुरेसा पालापाचोळा, लाकडाचा भुसा किंवा नारळाच्या शेंडय़ा, सुकं गवत यातील एखादी तरी गोष्ट हाताशी असावी याची काळजी घ्यावी लागते. कारण कचऱ्यातील ओलावा शोषणं गरजेच असतं, अन्यथा त्याला दुर्गंधी येते. या ड्रमला एखाद्या तिवईवर किंवा स्टॅन्डवर ठेवावे. कारण यातून द्रव बाहेर येतो. तो द्रव गोळा करून त्यात पुरेसे पाणी मिसळून त्याचा आपण द्रवयुक्त खत म्हणून वापर करू शकतो.\nया वर्षी खूप पाऊस झाला. माझ्या डेकवर ठेवलेला ड्रम सतत ओला होत होता. त्यामुळे मला वाटलं की, खत चांगलं तयार होणार नाही. सततच्या ओलाव्याने अळ्या होतील, पण असं काहीही घडलं नाही. सुका पाला पावसाळ्यात मिळाला नाही त्या वेळी आंब्याच्या पेटय़ांमधील गवताचा वापर केला आणि तीन महिन्यांनी उत्तम खत मिळालं.\nमागील दीड वर्षांपासून आमच्या घरातून ओला कचरा बाहेर जात नाही. फक्त सुका कचरा, तोही दोन दिवसांनी दिला जातो. आपण जर डोळसपणे आणि नीट समजून घेऊन कम्पोस्ट केलं तर कुठल्याही खर्चीक साधनांचा वापर न करता घरच्या घरी कंपोस्ट करता येतं. यातून खत तर मिळतंच, पण व्यवस्थेवरचा ताणही कमी होतो. आणि एक स्वानुभव म्हणून सांगते, ओला कचरा ही कटकट न वाटता त्याच्याकडे बघण्याची आपली दृष्टी बदलते. खरं तर प्लास्टिकच्या पिशवीत ओला कचरा जमवणं हेच कष्टाचं काम आहे.\nशहरी लोकांनी आपापल्या घरातील ओल्या कचऱ्याचं विघटन करणं ही आता गरज बनली आहे. डम्पिंग ग्राउंड आणि त्याच्या आसपास राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्यावर होणारे परिणाम जर समजून घेतले तर कोणीही संवेदनशील सुज्ञ व्यक्ती कंपोस्ट करण्याचाच निर्णय घेईल.\nशेतीसाठी मोठय़ा प्रमाणावर कम्पोस्ट करणं हा एक स्वतंत्र विषय आहे. त्यावर पुढे चर्चा करूच.\nझाडांना कंपोस्ट खताबरोबरच, गांडूळ खत शेणखत द्यायला हवं. लेंडी खताचाही उपयोग करता येईल, फक्त लेंडी खत वापरताना थोडी काळजी घ्यायला हवी. प्रथम हे खत अगदी थोडय़ा प्रमाणात देऊन रोपांना कितपत मानवेल याचा अंदाज घ्यायला हवा. लेंडी खत हे उष्ण असतं. त्यामुळे प्रयोग करून त्याचं प्रमाण ठरवावं. वरील खतं वापरली तरी वनस्पतींची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज शिल्लक राहतेच. त्यासंबंधीचे मी केलेले प्रयोग आणि निरीक्षणं याविषयी पुढील लेखात लिहीन. तोवर ‘माणूस आणि झाड’ हे नीळू दामले यांचं माहितीपूर्ण पुस्तक मिळवून अवश्य वाचा.\n← साडेपाच हजार जागांसाठी २७ हजारांहून अधिक अर्ज\nगुंतवणुकीचा फेरविचार करताना.. →\nयूपीएससीची तयारी : स्त्रियांचे सक्षमीकरण\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपिंपरी प्रतिनिधी sakhi news live ‘कोरोना’च्या लढ्यासाठी प्रकाशमहाराज बोधले स्थापित ‘अखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्यावतीने 1 लाख 11\nपिंपरी चिंचवड पुणे बातम्या\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-must-get-micro-irrigation-tranning-dr-dattatray-vane-27812", "date_download": "2020-09-25T03:54:03Z", "digest": "sha1:S27GRKRDNOGCH3Z35J666I2KJ5CF3BTI", "length": 17011, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi farmers must get micro irrigation tranning : Dr. Dattatray Vane | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचे प्रशिक्षण आवश्‍यक : डॉ. दत्तात्रय वने\nशेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचे प्रशिक्षण आवश्‍यक : डॉ. दत्तात्रय वने\nशुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020\nनगर ः ‘‘पाणी व्यवस्थापन ही महत्त्वाची बाब आहे. शेतीला पाण्याबाबत काटेकोर व्यवस्थापन करावे लागेल. त्यासाठी सध्या सूक्ष्मसिंचनाचा वापर करीत असलेल्या शेतकऱ्यांना काटेकोर सूक्ष्मसिंचन, तर भुईदंडाने पाणी देणाऱ्यांना सूक्ष्मसिंचनाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे दोन गट करा,’’ असे मत कृषिभूषण डॉ. दत्तात्रय वने यांनी व्यक्त केले.\nनगर ः ‘‘पाणी व्यवस्थापन ही महत्त्वाची बाब आहे. शेतीला पाण्याबाबत काटेकोर व्यवस्थापन करावे लागेल. त्यासाठी सध्या सूक्ष्मसिंचनाचा वापर करीत असलेल्या शेतकऱ्यांना काटेकोर सूक्ष्मसिंचन, तर भुईदंडाने पाणी देणाऱ्यांना सूक्ष्मसिंचनाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे दोन गट करा,’’ असे मत कृषिभूषण डॉ. दत्तात्रय वने यांनी व्यक्त केले.\nराहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात ‘काटेकोर पाणी व्यवस्थापन, दृष्टिकोन व संधी’ या विषयावर एकदिवसीय सल्लागार कार्यशाळा झाली. त्यात तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जागतिक बँक अर्थसाह्यित, राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीतर्फे महात्मा फुले कृषी विद्यापीठात हवामान अद्ययावत शेती आणि जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषिविज्ञान व तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्यात आले आहे.\n‘पोकरा’चे प्रमुख कृषी विद्यावेत्ता विजय कोळेकर, कृषी उद्योजकतज्ज्ञ रफीक्षमक नाईकवाडी, कृषिभूषण डॉ. दत्तात्रय वने, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. एम. खोडके, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठातील जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. एस. बी. वडतकर, मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. ए. ए. अत्रे, प्रकल्प सहसमन्वयक एम. जी. शिंदे, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. एच. डब्ल्यू. आवरी आदी उपस्थित होते.\nकार्यशाळेत काटेकोर पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, अवलंबन करीत असलेल्या काटेकोर पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञानाविषयी रणनीती आखून पाणी व्यवस्थापनात काटेकोरपणा आणणे, लायसिमीटर तंत्रज्ञानाद्वारे विविध पिकांचे पीक गुणांक तयार करणे, त्यांद्वारे काटेकोर पाणी व्यवस्थापन करणे, याविषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. हवामान अद्ययावत शेती आणि जल व्यवस्थापन संशोधन प्रक्षेत्रावर कार्यरत असलेल्या विविध तंत्रज्ञानांची माहिती शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष जाणून घेतली.\nनगर शेती farming प्रशिक्षण training शिक्षण education महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university भारत दिल्ली हवामान अभियांत्रिकी जलसंधारण\nदहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा मंडलाधिकारी...\nसोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल झालेल्या हरकतीचा निकाल फिर्यादीच्या बाजूने देण\nनाशिकमध्य��� खासदारांच्या घरासमोर 'राख रांगोळी'...\nनाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने अचानक कांद्यावर निर्यातबंदी आणून कायदेभंग के\nखानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घट\nजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उडदाची आवक नगण्यच आहे. दरही दबावात आहेत.\nसांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवड\nसांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाने ऊस लागवडीची गती मंदावली आहे.\n`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू करा`\nसांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरु केली आहे.\nदहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...\n`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...\nसांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...\nखानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nनाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर 'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...\nनगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...\nअकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...\nबुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...\nसातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...\nगाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...\nनोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...\nलातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...\nऔरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...\nमजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...\nपोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...\nराज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये नगर येथील...\nकोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजनकोरडवाहू भागातील जमिनीतील ओलावा हा...\nहरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...\nमानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाणजैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व...\nसामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.epw.in/mr/journal/2017/6/editorials/trumping-environment.html-0", "date_download": "2020-09-25T04:47:08Z", "digest": "sha1:VODNNW5CZ5VWNVEKYDFWEL5V3WM6NAFK", "length": 20204, "nlines": 106, "source_domain": "www.epw.in", "title": "पर्यावरणावर ट्रम्पवार | Economic and Political Weekly", "raw_content": "\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २७ जानेवारी रोजी ‘मुस्लिमांवर बंदी’ जाहीर केली. इराक, इराण, लिबीया, सोमालिया, सुदान, सिरिया व येमेन इथल्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यापासून ९०/१२० दिवसांची बंदी घालण्यासंबधीची ही घोषणा होती. ट्रम्प यांच्या या घोषणेवर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रीत झाल्यामुळं पर्यावरण नियमनावर गंभीर परिणाम करणाऱ्या त्यांच्या कार्यकारी आदेशांकडे दुर्लक्ष झालं. व्हिसाबंदीचे जगभर पडसात उमटणार आहेत, त्याचप्रमाणे ट्रम्प यांच्या पर्यावरणविषयक काही कृतींचे परिणामही जगभरात जाणवतील. त्यांच्या वर्तमान कृतींसोबतच भविष्यातील संभाव्य कृतींचा विचार करता याचा परिणाम अमेरिकेच्या हरितवायू उत्सर्जनावर होणार आहे, हे चिंताजनक आहे. अमेरिकेकडून सध्या होणाऱ्या हरितवायू उत्सर्जनाची पातळी पाहता, त्यात आणखी वाढ होणं किंवा परिस्थिती आहे तशीच राहणं, धोकादायकच ठरेल. हवामानबदल व जागतिक तापमानवाढ या प्रक्रिया थोपवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर याचा विपरित परिणाम होईल.\nपर्यावरणवाद्यांबद्दल ट्रम्प यांना वाटणारा तिटकारा त्यांच्या प्रचारमोहिमेतच स्पष्ट झाला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली सल्लागारांची निवडही सुसंगत वाटते. पर्यावरण संरक्षण संस्थेच्या (इनव्हायर्न्मेन्टल प्रोटेक्शन एजन्सी- ईपीए) संचालकपदी स्कॉट प्रुइट यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब होण्यादरम्यानच्या काळासाठी या संस्थेचं हंगामी नेतृत्व मायरन इबेल यांना देण्यात आलं आहे. पर्यावरणीय चळवळ ही “आधुनिक ज��ाच्या स्वातंत्र्य व संपन्नतेला सर्वांत मोठा धोका” आहे, असं इबेल यांनी जाहीररित्या म्हटलं होतं. ‘कॉम्पीटिटीव्ह एन्टरप्राईझ इन्स्टीट्यूट’ या अतिसनातनी संस्थेचे ते संचालक आहेत. प्रुइट यांनी हवामानबदलाच्या प्रश्नालाच नकार दिलेला आहे. ओक्लाहामा राज्याचे अटर्नी जनरल म्हणून त्यांनी तेल कंपन्यांच्या वतीनं ईपीएविरोधात १४ न्यायालयीन याचिका दाखल केलेल्या आहेत. अशा मंडळींना आता नवीन सरकारच्या अखत्यारित पर्यावरणरक्षणाचं काम देण्यात आलेलं आहे, यावरून भविष्यात काय घडेल याचे अनिष्ट संकेत आपल्याला मिळतात.\nराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर काहीच दिवसांमध्ये ट्रम्प यांनी ईपीएचा निधी गोठवण्याची घोषणा केली. शिवाय या संस्थेतील १५ हजार अभियंते व वैज्ञानिक यांपैकी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग कमी करावा, असं सांगितलं. (प्रचारमोहिमेवेळी तर ट्रम्प यांनी ईपीए बरखास्त करण्यासंबंधी संकेत दिले होते). ईपीएच्या कर्मचाऱ्यांनी संशोधनाचे निष्कर्ष प्रसारमाध्यमांना वा इतर कोणालाही सांगू नयेत, त्यावर चर्चा करू नये, असं सांगत ट्रम्प यांनी या संस्थेची उघड मुस्कटदाबीच केली आहे. त्यामुळं हरितवायू उत्सर्जनासारख्या घडामोडींची ताजी आकडेवारी आता या संस्थेद्वारे सार्वजनिक अवकाशात उपलब्ध होणार नाही. ‘व्हाइट हाउस क्लायमेट चेंज’ या पानाची जागा आता ‘अॅन अमेरिका फर्स्ट एनर्जी प्लॅन’ या पानानं घेतली आहे, हेही या पार्श्वभूमीवर आश्चर्यकारक वाटत नाही. या नवीन पानावर हवामानबदलाचा उल्लेखही नाही. ट्रम्प यांच्या दृष्टीनुसार, या ऊर्जा योजनेमध्ये “अंदाजे ५० खर्व डॉलर इतके प्रवाळ, तेल व नैसर्गिक वायूचे साठे- विशेषतः संघराज्यांच्या जमिनीतील साठे” बाहेर काढण्याचं उद्दीष्ट आहे. आधीच्या सरकारनं ‘हवामान कृती योजना’ व ‘स्वच्छ ऊर्जा योजना’ यांद्वारे ज्या गोष्टी रूढ केल्या होत्या, त्यांना तातडीनं बाजूला सारण्याचं काम ट्रम्प यांचं सरकार करतं आहे. जीवाश्म इंधनविषयक दबाव गटांना अडथळ्यांविना कार्यरत राहाता यावं, यासाठी हे सरकार मार्ग मोकळा करत आहे. हे सर्व अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी आणि अमेरिकींना नोकऱ्या देण्यासाठी सुरू असल्याचंही सांगितलं जातं आहे.\nया सर्व घडामोडींचे गंभीर परिणाम केवळ अमेरिकेवरच नव्हे, तर संपूर्ण जगावर होणार आहेत. वायूंच्या जागतिक साठ्यासाठी जबाबदार धरण्यात आलेल्या औद्योगिक देशांमधील हरितवायू उत्सर्जन कमी व्हावं, याकरिता कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक ‘क्योटो नियमावली’ अस्तित्त्वात आली, परंतु अमेरिकेनं त्यावर स्वाक्षरी केली नाही. पण हरितवायू उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रत्येक देशाला स्वतःची ‘इच्छित राष्ट्रीय निग्रही वचनं’ निश्चित करण्याची मुभा देणाऱ्या पॅरिस करारासंबंधीच्या प्रक्रियेत २०१५ साली ओबामा सरकार सहभागी झालं. कार्बन डायऑक्साइडचं उत्सर्जन २००५च्या पातळीपेक्षा २०३० सालापर्यंत ३० टक्क्यांनी खाली आणण्याचा निर्धार अमेरिकेनं व्यक्त केला. वरकरणी या उद्दीष्टापैकी २७ टक्के कामगिरी आधीच पूर्ण झाली आहे. परंतु उत्सर्जनाला कारणीभूत ठरणाऱ्या इतर घटकांबाबत अमेरिकेनं फारशी प्रगती केलेली नाही. यामध्ये तिथली वाहतूक व्यवस्था (उत्सर्जनात २६ टक्के वाटा) व शेती (उत्सर्जनात ९ टक्के वाटा) यांचा समावेश आहे.\nपॅरिस करारातून बाहेर पडण्याची धमकी ट्रम्प यांनी निवडणुकीच्या प्रचारावेळी दिली होती. प्रत्यक्षात असं पाऊल अमेरिकेनं उचललं नाही, तरी ती आपल्या वचनांपासून माघारी फिरण्याची शक्यता आहे. हरितवायू उत्सर्जन कमी करण्यासाठी ‘पॅरिस करारा’द्वारे दिलेली वचनं सर्व स्वाक्षरीकर्त्या देशांनी पूर्ण केली, तरी जागतिक तापमानवाढीचं प्रमाण दोन अंश सेल्सियस या मर्यादेत ठेवण्याचं उद्दीष्ट साध्य होणं अवघड आहे, ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टीट्यूट’च्या म्हटलं आहे. अशा परिस्थितीत जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या अमेरिकेनं या वचनांचा विचारच न करण्याचं ठरवलं तर त्याचे गंभीर परिणाम होतील.\nहवामानबदल करारासंबंधीची आपली वचनबद्धता ट्रम्प सरकार सक्रियरित्या कमी करण्याची शक्यता आहेच, शिवाय निधीचा मुद्दाही तितकाच गंभीर आहे. हवामानबदलाशी सामना करणं आणि स्वच्छ ऊर्जेशी जुळवून घेण्याकरिता गरीब देशांना मदत व्हावी यासाठी १०० अब्ज डॉलर इतका हरित हवामान निधी उभारण्याचं संयुक्त राष्ट्रांनी ठरलं. या निधीमध्ये २०२० सालापर्यंत तीन अब्ज डॉलरचं योगदान देण्याचं वचन अमेरिकेनं पॅरिस परिषदेवेळी दिलं होतं. परंतु आत्तापर्यंत अमेरिकेनं या निधीत ५० कोटी डॉलरचंच योगदान दिलं आहे. रिपब्लिकन पक्षाचं प्रभुत्व असलेल्या प्रतिनिधीगृहात होत असलेल��� प्रतिकार याला अंशतः कारणीभूत ठरला. हवामानबदलाविषयीचा ट्रम्प सरकारचा दृष्टिकोन पाहता अमेरिका या वचनांची पूर्तता करणार नाही, अशीच शक्यता दिसते आहे.\nव्हाइट हाउसमध्ये हवामानबदलाविषयी अनास्था राखणारी व्यक्ती असणं जगासाठी अनेक अर्थांनी संकटकारक ठरू शकतं, हे आधीच स्पष्ट झालं आहे. एक- ट्रम्प यांचं सरकार जीवाश्म इंधनांच्या अधिकाधिक वापराला प्रोत्साहन देईल आणि त्यासाठी सध्याची पर्यावरणीय नियमनं धुडकावेल. त्यामुळं पॅरिस कराराद्वारे अमेरिकेनं स्वतःसाठी निश्चित केलेली हरितवायू उत्सर्जनाविषयीची उद्दीष्ट पूर्ण होण्याचीही शक्यता नाही. दोन- जागतिक तापमानवाढीमुळं निर्माण झालेल्या पर्यावरणीय संकटाशी सामना करण्यासाठीच्या जागतिक प्रयत्नांना या नवीन अमेरिकी भूमिकेमुळं खीळ बसेल. युद्धग्रस्ततेमुळं निर्वासित जिणं जगणाऱ्या लोकांकडे पाठ फिरवणारा अमेरिकेसारखा देश स्वतःच या युद्धांना अंशतः कारणीभूत ठरत आलेला आहे. आता हाच देश गरीब देशांमधील लाखो लोकांना पर्यावरणीय निर्वासित बनवणारा मार्ग अनुसरतो आहे.\nभारतीय नीतियों का सामाजिक पक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/papayavirus", "date_download": "2020-09-25T03:29:58Z", "digest": "sha1:TK7XDVUJ7SCLOPVE7QTO5MVHEHLJMFML", "length": 14029, "nlines": 181, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "मल्चिंग केलेल्या पपई पिकात कलिंगडाची आंतरलागवड केल्यास पिकांवर व्हायरस – Patil Biotech Services", "raw_content": "\nवाटर सोल्युबल एनपीके फर्टिलायझर\nआय पी एम प्रोडक्ट\nचिकट सापळे वापरून उत्पादन खर्च करा कमी\nयलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप\nसी एम एस खते कोणती\nह्युमोल - एक श्रेष्ठ भुसुधारक\n४० टक्यापर्यंत उत्पादन वाढवणारी खते कोणती\nहुमणासुर चा परिणाम दिसतो स्पष्ट\nमायक्रोडील इज “डील ऑफ टाइम”\nरीलीजर चा वापर हवाच\nहुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nलागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन\nप्रार्थमिक पपई लागवड तंत्रज्ञान\nनिशिगंध लागवड एप्रिल, मे महिन्यात\nडाळींबाच्या बागेत फिरता फिरता\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nहळदी साठी वापरा पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nडाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजन (भाग २ रा)\nकापुस नियोजन (भाग १ ला)\nकपाशीच्या चांगल्या उत्पन्ना साठी निवडा: चाणक्य\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nबागायती कापसासाठी वापरा चाणक्य\nकापसातील सुतकृमिवर मिळवा नियंत्रण\nकल्पकतेतून वाढवा टरबूजातील नफा\nदर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nहरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\n\"डीलर\" चा पत्ता/का पता\nमल्चिंग केलेल्या पपई पिकात कलिंगडाची आंतरलागवड केल्यास पिकांवर व्हायरस येतो का\nइंदापूर येथील शेतकरी श्री.सदाशिव काळे यांनी \"मल्चफिल्मची निवड व फायदा\" या लेखाच्या कोमेंट सेक्शनमध्ये \"मल्चिंग केलेल्या पपई पिकात कलिंगडाची आंतरलागवड केल्यास पिकांवर व्हायरस येतो का\" असा प्रश्न विचारला होता. या अनुषंगाने माहिती देत आहे.\nपपईमेध्ये अनके प्रकारचे व्हायरस आढळून येतात. त्यापैकी \"पपया रिंग स्पॉट व्हायरस\" (prsv) मोठ्या प्रमाणात नुकसान करतो. दमट हवामान या व्हायरसच्या प्रसाराला मदत करते.रोगाची लक्षणे फळधारणा सुरुव्हायच्या वेळेसच दिसू लागतात. शेंड्याची वाढ खुंटते. पानाच्या शिरा पिवळ्या पडतात, कडा वळतात, फळांवर रिंगा उमटतात. लहान फळे वेडीवाकडी होतात. खोडावर पुरळ दिसते.\nयाचा प्रसार छाटणीसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाच्या माध्यमातून तसेच रसशोषक किडी (मावा)च्या माध्यमातून होत असतो. या व्हायरसच्या दोन प्रजाती (prsv-p; prsv-w) असून त्यापैकी एक प्रजाती (prsv-p) टरबूज, खरबूज, काकडी इत्यादी पिकात देखील प्रादुर्भाव करू शकते. एकूणच हि दोन पिके एकत्र/एकाच परिसरात घेतल्यावर पपया रिंग स्पॉट व्हायरसच्या (prsv-p) प्रादुर्भाव वाढून मोठे नुकसान होऊ शकते.\n\"पपया लीफ कर्ल व्हायरस\" हा आपल्या भागातील दुसरा महत्वाचा व्हायरस आहे. पाने दुमडणे, शिरा जाड होणे, झाडाची वाढ खुंटणे, थोडी व वेडीवाकडी फळे अशी याची लक्षणे आहेत. याचा प्रसार पांढऱ्या माशीच्या माध्यमातून होत असतो.\nवर दिलेली दोघी व्हायरस एकाच वेळी प्रादुर्भाव करू शकतात व अश्या वेळी होणारे नुकसान प्रचंड असते.\nदुषित झाडे मुळासहित काढून टाकणे, छाटणीच्या साहित्याचे उत्तम निर्जंतुकीकरण (5.25 टक्के सोडियम हायपोक्लोराईट चे द्रावण), रसशोषक किडींचे उत्तम नियंत्रण (चिकट सापळे, कीटकनाशक फवारणी), व्हायरस प्रतिकार करणाऱ्या प्रजातीच्या रोपांची निवड, पिकाचे संतुलित पोषण (अमृत गोल्ड, अमृत प्लस, मायक्रोडील) व रोगप्रतिकार शक्ती वर्धक (अरेना चोकलेट) उत्पादने वापरून पपईत व्हायरस नियंत्रणात ठेवता येतो.\nआपण पपईची रोपे बनवता का\nआपल्याला पपई ची रोपे हवीत का\nआपल्या शेतावर उत्पादित पपईच्या विक्रीसाठी तुम्हाला खरेदीदार हवा आहे का\nपाटील बायोटेकच्या फार्म एक्चेंज सुविधेचा लाभ घ्या. फार्म एक्चेंज मध्ये आपण आपला संपर्क देवू शकता.\nफार्म एक्चेंज च्या पेजला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा\nतपकिरी-पिवळा मल्चिंग पेपर (पिवळा वरच्या बाजूने) वापरल्यास रसशोषक किडींचे नियंत्रण उत्तम होते कारण पिवळा रंग किडींना आकर्षित करतो व दुपारच्या वेळी या पेपरच्या चटक्याने कीड मारली जाते असा उल्लेख काही ठिकाणी आढळून येतो. हा प्रयोग कुणी केलेला असल्यास काय अनुभव आला आहे हे कोमेंट सेक्शन मध्ये नक्की नोंदवा.\nहा लेख व्हाटसअप वर फोरवर्ड करायला व फेसबुकवर शेअर करायला विसरू नका. प्रतिक्रिया देखील नोंदवा.\nसंदर्भ: विकिपीडिया, विविध शोधनिबंध\nपाटील बायोटेक तंत्रज्ञान पपईत फारच यशस्वी ठरते. तंत्रज्ञानाच्या वापरातून अनेक...\n हे फोटो पाहायला विसरू नका\nआले पिकाच्या लागवडीस भारतात भरपूर वाव आहे कारण भारतात जागतिक...\nपपई लागवड बेडवर योग्य,का सरीमध्ये करावी\nपपई लागवड कधी करावी …आणि लागवडी साठी मध्यम जमिनीला दोन्ही रोपातील अंतर किती ठेवावे .\nउमेश उत्तमराव नादरे February 01, 2020\nBack to मराठी कृषी ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://maparishad.com/content/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2020-09-25T04:06:19Z", "digest": "sha1:V2WWMC25QCHAKNJ7RNBLF7MNE2MYEYFZ", "length": 6818, "nlines": 28, "source_domain": "maparishad.com", "title": "प्रादेशिक भाषांना न्यायालयीन भाषा म्हणून मान्यता द्या - सर्वोच्च न्यायालयात याचिका | मराठी अभ्यास परिषद", "raw_content": "\nHome » प्रादेशिक भाषांना न्यायालयीन भाषा म्हणून मान्यता द्या - सर्वोच्च न्यायालयात याचिका\nप्रादेशिक भाषांना न्यायालयीन भाषा म्हणून मान्यता द्या - सर्वोच्च न्यायालयात याचिका\n(जे० वेंकटेशन. 'द हिंदू' २४ जून २०१०)\nज्याप्रमाणे लोकसभेत तात्काळ भाषांतर ऐकू येण्याच्या व्यवस्थेमुळे तमीळ व इतर प्रादेशिक भाषा वापरता येतात त्याप्रमाणे उच्च व सर्वोच्च न्यायालयांतही प्रादेशिक भाषांचा वापर करणे शक्य आहे का ह्याचा अभ्यास करण्याचा आदेश केंद्र सरकारला देण्यात यावा अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ऑल इंडिया ज्यूनियर ‍अ‍ॅडव्होकेटस असोशिएशनने ही याचिका केली असून न्यायालयीन भाषा म्हणून तमीळला मान्यता मिळावी अशी मागणी करणार्‍या तामिळनाडूतील वकिलांना न्याय देण्याचा आदेश केंद्र सरकारला द्यावा अशीही विनंती याचिकेत करण्यात आली आहे. ही सार्वजनिक हित याचिका दाखल करणारे असोशिएशनचे अध्यक्ष एन्० राजा म्हणाले की घटना-कलम ३४८अन्वये प्रादेशिक भाषेला उच्च न्यायालयीन भाषा म्हणून राष्ट्राध्यक्षांच्या संमतीने मान्यता देण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. आजही चार उच्च न्यायालयांमध्ये हिंदी ही (प्रादेशिक) भाषा न्यायालयीन भाषा म्हणून वापरली जात आहे. उच्च न्यायालयात तमीळमध्ये युक्तिवाद करण्याची मुभा नसल्याने असोशिएशनच्या सभासदांचा वकिली करण्याचा हक्क नाकारला जात आहे. तमीळला न्यायालयीन भाषा म्हणून मान्यता देण्याचा तामिळनाडू सरकारचा प्रस्ताव केंद्राच्या गृह मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. विधिशाखेच्या विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत प्रादेशिक भाषेत उत्तरे लिहिण्याची मुभा बार कौन्सिलने दिली आहे. अशा परिस्थितीत उच्च न्यायालयातील युक्तिवाद प्रादेशिक भाषांत करू न देण्याने त्यांच्या मूलभूत हक्कावरच गदा येते.\nलोकसभेत आणि विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होणार्‍यांना आणि ते कामकाज पाहाणार्‍यांना कामकाजाच्या माहितीचे तात्काळ इंग्रजीत भाषांतर ऐकायला मिळण्याची सुविधा अलीकडे सभागृहांत उपलब्ध असते हे सर्वज्ञात आहे, असे याचिका म्हणते. तशीच व्यवस्था उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांतही करता येईल, असे याचिकेत म्हटले असून तशा आदेशाची विनंती करण्यात आली आहे. प्रादेशिक भाषांचा न्यायालयीन भाषा म्हणून उपयोग करता येणार नसेल तर विधिपरीक्���ासुद्धा केवळ इंग्रजीत किंवा हिंदीत घेण्यास बार कौन्सिलला सांगण्यात यावे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.\nपुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :\nमराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://peoplesmediapune.com/index/89297/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1----", "date_download": "2020-09-25T02:26:48Z", "digest": "sha1:VGWZ3F4BMOE4E7MB2ZEYRQOE2ZI7V7ZW", "length": 6002, "nlines": 43, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nइसाकभाई पानसरे यांची भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या ग्रामीण प्रभारीपदी निवड.\nइसाकभाई पानसरे यांची भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्या ग्रामीण प्रभारीपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यभाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष हाजी एजाजभाई देशमुख यांनी ही निवड केली.यासाठी जगदीश मुळीक(अध्यक्ष पुणे शहर)व मा.आ.योगेश टिळेकर यांनी विशेष प्रयत्न केले.नवनियुक्त ग्रामीण प्रभारी इसाकभाई पानसरे यांनी या वेळी आगामी काळात युवक व महिला यांच्यासाठी विशेष कार्य करून अल्पसंख्यांक समुदायात पक्षाचा प्रसार करणार असल्याचे संगितले.\nसोलार उद्योजकांच्या समस्यां विषयी,मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ग-हाणे.\nरोटरीक्लब गांधीभवनचे दुसरे ऑनलाइन “सायबर विषयक” व्याख्यान संपन्न.\nव्यवसाय सुरू करण्यास परवानगी न मिळाल्यास आंदोलनाचा पुणे जिल्हा साऊंड,लाईट जनरेटर मंडप असोसिएशनच ईशारा\nश्री मैत्रेय ग्रुपच्या वतीने तराचंद रुग्णालय कोविड सेंटरला विविध वस्तु प्रदान.\nशैलेश बढाई यांची भाजप कसबा मतदारसंघ उपाध्यक्षपदी निवड.\nमा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त मास्क वाटप व आरोग्य जनजागृती\nकोव्हिड १९ वर प्रथम उत्तम उपचारासाठी फेज २ क्लिनिकल ट्रायल पास होणारे जीपीलाईफचे अॅक्ट १२ टॅब्लेटस आणि अॅक्ट १३ ड्राय सिरप हे औषध तयार आणि त्याचे वैश्विक व्यापारीकरणाचे सर्व हक्क सॅडो फार्मा व्हेंचर्सकडे.\nइसाकभाई पानसरे यांची भाजप अल���पसंख्यांक मोर्चाच्या ग्रामीण प्रभारीपदी निवड.\nजी एस फाउंडेशन व पुणे मनपाने केली कात्रज घाट सफाई.\nबेकायदा कामगार कपाती विरुद्ध भारतीय कामगार सेनेचे डेक्कन जिमखाना विरुद्ध आंदोलन\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/04/19/sabhapati/", "date_download": "2020-09-25T03:19:33Z", "digest": "sha1:TDSOVXZ7B4IPQXY6HV4KTJG2FX44HBKV", "length": 7352, "nlines": 88, "source_domain": "spsnews.in", "title": "शाहुवाडी पं.स.च्या सभापती,उपसभापतींनी घेतली झाडाझडती – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\nशाहुवाडी पं.स.च्या सभापती,उपसभापतींनी घेतली झाडाझडती\nमलकापूर ( प्रतिनिधी ): शाहुवाडी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींनी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अशी काही हजेरी घेतली कि,यातून “साहेब भागात गेलेत ” भविष्यात या प्रश्नाला उत्तर उपलब्ध झाल्याशिवाय रहाणार नाही.\nशाहुवाडी पंचायत समिती मध्ये नूतन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला, आणि त्यानंतर त्यांनी कारवाईचे पहिले पाऊल टाकले. ते होते पंचायत समितीमध्ये कामास असलेले अधिकारी आणि पदाधिकारी वेळेत कामावर येतात कि,नाही याची पडताळणी केली. कारण पंचायत समितीमध्ये कामासाठी येणारे नागरिक ,साहेब भागात गेलेत,या उत्तराने परिचित झाले आहेत. असले अधिकारी नक्की कोणत्या भागात गेलेत, याची चौकशी करण्यासाठी सभापती डॉ.स्नेहा जाधव, ��� उपसभापती दिलीप पाटील यांनी हजेरी घेतली. अचानक पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे अनेक ‘लेटकमर’ सापडले, कोण नक्की कोणत्या भागात गेलेत,हे समजले. विना रजेचे गैरहजर राहिलेले महाशय देखील सापडले.\nयातून संपूर्ण तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांना कसा त्रास होतो, याची कल्पना देखील अधिकाऱ्यांना या पदाधिकाऱ्यांनी करून दिली. एकूणच तालुक्यातील जनतेला होणाऱ्या त्रासाची जाणीव ठेवणारे कुणीतरी आहे, हे पाहून जनतेतून मात्र समाधान व्यक्त केले जात आहे.\n← ‘ कुलभूषण जाधव ‘ यांच्यासाठी शाहुवाडी ‘ मनसे ‘ चे निवेदन\nप्रशांत नाईक ,किरण नाईक दोघे जिल्ह्यातून तडीपार →\nअपघातात जखमी झालेल्या जवान गायकवाड यांचे निधन\n‘ नो मर्सी ग्रुप ‘ च्या पिशवी शाखेचे उद्घाटन\nरोजीरोटी तूनच साहित्य निर्माण होते-जेष्ठ पुरोगामी साहित्यिक कॉ. नजूबाई गावित\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2020-09-25T03:45:35Z", "digest": "sha1:GW6ZHUFQYAFOFQZKNW2ZK6O7FBB4ENCJ", "length": 8708, "nlines": 98, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "Ganesh", "raw_content": "\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nसय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर्म बदलल्याचा धक्कादायक प्रकार \nगणेशोत्सव जनजागृतीपर संदेशाच्या ध्वनीफितीचे ५०० मंडळांना वाटप करण्यात आले\nसनाटा प्रतिनिधी ; पुणे शहरातील गणेशोत्सव आणखीन सुखमई जावे यासाठी रॉयल ग्रुप ऑफ कंपनीज व रॉयल कार्सचे संचालक प्रफुल कोठारी यांच्यावतीने पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा जनजागृती संदेश व वाहतूक विभागाचा जनजागृतीपर संदेशाच्या ध्वनीफितीचे वाटप पुण्यातील ५०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना करण्यात आले .\nसनाटा जाहिरात धमाका”उद्योग तुमचा मोफत जागा सजग ची” 30 दिवस जाहिरात फ्री\nया नऊ मिनिटांच्या ध्वनी फितीमध्ये नागरिकांनी घायवयाची काळजी , तसेच अज्ञात वस्तू आढळ्यास त्याबाबत घेण्याची सावधगिरी आणि दक्षता , पाकीटमार आणि साखळीचोरांपासून सावधानता याबाबतची जनजागृतपर माहिती देण्यात आली . हि ध्वनीफित मंडळाच्या आवारात स्पीकरवर सकाळ आणि संध्याकाळ वाजविण्यात येणार .हि ध्वनीफीत पोलीसांमार्फत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वाटप करण्यात आली . या ध्वनीफितीसाठी पोलिस परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली . यासाठी एस . महेशराव यांनी हि ध्वनीफीत प्रस्तुत केली आहे . अशी माहिती रॉयल ग्रुप ऑफ कंपनीस व रॉयल कार्सचे संचालक प्रफुल कोठारी यांनी दिली .\nआणखीन वाचा ;मुस्लीम कार्यकर्त्यानिं केले गणेश मंडळाचे सत्कार\n← मुस्लीम कार्यकर्त्यानिं केले गणेश मंडळाचे सत्कार\noneplus 3t mobile( 6 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी)४००० रुपये डिस्काउंट →\n1 जानेवारी पासून होणाऱ्या हेल्मेट सक्तीला पुणेकरांचा विरोध \nपुणे पोलीसांचे जनतेला भावनिक संदेश\nनगरसेविका आरती कोंढरे यांचे जातपडताळणी प्रमाण पत्र रद्द\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nProstitutes : सजग नागरिक टाइम्स आशा केअर ट्रस्ट’ च्या बुधवार पेठेतील सर्वेक्षणातील निष्कर्ष,महापौर मुरलीधर मोहोळ यांना पाहणी अहवाल सादर पुणे : देहविक्रय करणाऱ्या\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/408", "date_download": "2020-09-25T03:15:45Z", "digest": "sha1:NCMFECRDCU6XWIARG2VA5WHMGFYWJS3R", "length": 9343, "nlines": 58, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "रेल्वे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nभारतात पहिली प्रवासी रेल्वे गाडी रुळांवरून पऴाली ती 16 एप्रिल 1853 रोजी, मुंबई आणि ठाणे यांच्या दरम्यान. रेल्वे वाहतुकीची योजना 1832 मध्ये मांडण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात भारतातील पहिली रेल्वे 22 डिस��ंबर 1851 रोजी रुडकी येथे धावली. ती बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी वापरण्यात आली. मुंबई ते कोलकाता हा सुमारे सहा हजार चारशे किलोमीटर लांबीचा लोहमार्ग 1870 मध्ये तयार झाला. भारतात लोहमार्गाचे जाळे सध्या अंदाजे त्रेसष्ट हजार किलोमीटरचे आहे. देशात एकूण सुमारे आठ हजार रेल्वे स्थानके आहेत.\nयुरोपात आगगाडी धावली ती 1830 मध्ये. नंतर चौदा वर्षांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यापारी, समाजसेवक, शिक्षणप्रेमी नाना जगन्नाथ शंकरशेट यांनी हिंदुस्थानात आगगाडी सुरू करावी असा प्रस्ताव मांडला व पाठपुरावा केला. म्हणून त्यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणू लागले. ब्रिटिशांनी त्यांचा ठराव मान्यही केला. नाना शंकरशेट यांनी त्यांच्या वाड्य़ातील जागाही रेल्वेच्या पहिल्या कचेरीसाठी देऊ केली.\nदेशपांडे यांचे आगळेवेगळे देशाटन\nते कन्याकुमारीहून थेट जम्मूला ट्रेनने प्रवास करतात; ते गुवाहाटीपासून अगदी ओखापर्यंत जातात आणि ते सगळे फिरण्यासाठी नव्हे, तर फक्त प्रवास अनुभवण्यासाठी बरे, त्यांनी भारताचा असा लांब-रुंद प्रवास एक-दोनदा नाही तर तब्बल चार वेळा केला आहे आणि हो... ते एक्क्याऐंशी वर्षांचे आहेत. ते ठाण्याचे सुबोध देशपांडे.\nमाणसाच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा वाढत्या वयात कमी होत जातात असा साधारण प्रत्येकाचा समज असतो. त्याने एखादा संकल्प केला तरी तो पूर्ण होण्यासाठी शरीर साथ देईल याची खात्री नसते. त्यामुळे अनेक वयस्कर मंडळी सरळ सोप्या वाटा निवडतात. ते मनोमनी मावळतीचा प्रवास मान्य करत असतात. पण प्रत्येकाचे तसे नसते. अशीही काही उदाहरणे असतात, की ज्यांना पाहून वय त्यांच्यासमोर लोटांगण घालत असते. तसे ते गृहस्थ म्हणजे ठाण्याचे सुबोध देशपांडे.\nगुलाम मुस्तका यांची गांधीगिरी....\nमाळशेज रेल्वेच्या मागणीसाठी पाच लाख स्वाक्ष-यांचे निवेदन माळशेज कृती समितीने तयार केले आहे. समितीचे अध्यक्ष दिनेशचंद्र हुलावळे आहेत. ह्या रेल्वेची मागणी गुलाम मुस्तफा कुवारी ह्यांनी सतत लावून धऱली आहे. गुलामसाहेबांच्या त्या स्वयंसेवेचा आढावा....\nकल्याणजवळील बदलापूर येथे राहणारे गुलाम मुस्तफा रब्बानी कुवारी यांनी गेली चाळीस वर्षं एक स्वप्न उराशी जपले आहे. ठाणे- नाशिक -पुणे आणि अहमदनगर या चार जिल्ह्यांना कवेत घेणारे, ठाणे व नाशिक जिल्ह्यांतील तीस-चाळीस लाख लोखसंख्येच्या ��दिवासी आणि ग्रामीण भागाचा विकास साधणारं, ठाणे जिल्ह्याच्या दहा तालुक्यांना जोडणारे असे ते स्वप्न आहे. स्वप्न आहे-दोन रेल्वेमार्गांचे एक बदलापूर ते जव्हार-नाशिक या मार्गाचे आणि दुस-या मुरबाड ते नगर माळेशजघाट रेल्वे मार्गाचे\nगुलाम मुस्तफा कुवारी हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात चाळीस वर्षं नोकरी करून निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या सेवेचा बराचसा भाग ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व्यतीत झाला. त्यांच्या शहापूर, भिंवडी, वाडा, डहाणू, जव्हार, मोखाडा, मुरबाड, कल्याण येथे बदल्या होत गेल्या. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या अंतरंगाचे त्यांना सखोल दर्शन घडले.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://halfpricebooks.in/products/watchaal-by-ram-pradhan", "date_download": "2020-09-25T03:54:40Z", "digest": "sha1:TGLCF37TXW54WQ2JZTT3N4ANOPT5H5SB", "length": 3808, "nlines": 87, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Watchaal by Ram Pradhan Watchaal by Ram Pradhan – Half Price Books India", "raw_content": "\nआदरणीय यशवंतराव चव्हाण यांचे विविध पैलू उलगडून दाखवणारं हे पुस्तक आहे. उत्तम राजकीय नेता, समाजमन उत्तम जाणणारा लोकनेता, चतुरस्र वाचक, प्रभावी वक्ता, संवेदनशील लेखक व विचारवंत असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर अनेक वर्षं काम करण्याची संधी मिळालेले राम प्रधान यांनी शब्दबद्ध केलेली यशवंतरावांची अक्षरचित्रं 1 मे 1960 रोजी यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राम प्रधान त्यांचे खासगी सचिव झाले. त्याआधीपासूनच दोघांमध्ये वैचारिक आणि भावनिक सौहार्दपूर्ण संबंध निर्माण झाले होते. यशवंतरावांना कित्येक अनपेक्षित समस्यांना, तसंच प्राणघातक प्रसंगांना कसं तोंड द्यावं लागलं, याविषयीची माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरच्या आणि राज्य स्तरावरच्या महत्त्वाच्या व प्रभावी व्यक्तिमत्त्वांबद्दलही यात वाचायला मिळतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/kamladevi-shikshan-mahavidyalya-chandrapur-bharti-2020/", "date_download": "2020-09-25T04:26:22Z", "digest": "sha1:BJYSA3XRQOAGZBTDP6HEDJ7HYOL7X3P4", "length": 7032, "nlines": 100, "source_domain": "mahabharti.in", "title": "Kamladevi Shikshan Mahavidyalya Chandrapur Bharti 2020 - एकूण ५ पदासाठी अर्ज करावे.", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nकमलादेवी शिक्षण महाविद्यालय चंद्रपूर भरती २०२०\nकमलादेवी शिक्षण महाविद्यालय चंद्रपूर भरती २०२०\nसर्वोदय महिला मंडळ अंतर्गत कमलादेवी शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर येथे सहायक प्राध्यापक, प्राचार्य पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ फेब्रुवारी २०२० आहे.\nपदाचे नाव – सहायक प्राध्यापक, प्राचार्य\nपद संख्या – ०5 जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nअर्ज पध्द्ती – ऑफलाईन\nनोकरी ठिकाण – चंद्रपूर\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – सर्वोदय महिला मंडल, कमलादेवी शिक्षण महाविद्यालय, मत्स्य बाजार जवळ, बालाजी वार्ड, चंद्रपूर-४४२४०२.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ०७ फेब्रुवारी २०२० आहे.\nअ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा\n१ सहायक प्राध्यापक ०४\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nसर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\n10 वी 12 वी उत्तीर्णांना संधी – इंटीग्रल कोच फॅक्टरी येथे 1000…\nग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 288 (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे)…\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १७३\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद स्टाफ नर्स गुणवत्ता यादी डाउनलोड\nबॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत 111 रिक्त पदांची भरती\nRTMNU येथे विविध पदांची भरती\nसोलापूर विद्यापीठ येथे स्थापत्य अभियंता पदाची भरती\nजिल्हा परिषद अकोला भरती अंतिम पात्रता यादी\nजिल्हा परिषद लातूर येथे विधिज्ञ पदाची भरती\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21427/", "date_download": "2020-09-25T04:57:11Z", "digest": "sha1:MD2UK35WAJ4KR5JQI2FFVIBBD4YRLATJ", "length": 52700, "nlines": 247, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कृषिसंस्था – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकृषिसंस्था : कृषिविषयक विविध प्रकारचे कार्य करणाऱ्या अनेक संस्था असून त्यांतील काही राष्ट्रीय व काही आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या असून बऱ्याचशा स्थानिक स्वरूपाच्या आहेत. या संस्थांच्या कार्यामुळे कृषी व्यवसायात व कृषी तंत्रात फार मोठी सुधारणा घडून आलेली आहे. जगातील छोट्यामोठ्या देशांतील परिस्थिती आणि प्रजेमधील व्यक्तिमात्र यांच्यामध्ये सामान्यतः बऱ्याच तफावती असतात, पण त्या त्या देशातील कृषी व्यवसायामधील आपआपल्या प्रजाजनासाठी पुरेसे धान्योत्पादन, जमिनीची योग्य मशागत, दुधदुभत्यासाठी आणि मांसासाठी पशुपक्ष्यांची सुधारणा इत्यादींसारखे विशिष्ट उद्देश मात्र सर्वत्र समान असतात. ते साध्य करण्यासाठी बदलत्या कालमानाप्रमाणे योग्य ठरतील अशा नवनवीन कृषी पद्धती शोधून काढण्यासाठी, पिकांत व पशुपक्ष्यांत सुधारणा घडवून आणण्यासाठी संशोधन कार्य अवश्य होते. संशोधनापासूनची उपयुक्त फलश्रुती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवून तिचा त्याने प्रत्यक्ष शेतीस उपयोग करावा म्हणून अनेक प्रयत्न करावे लागतात. शेतकऱ्यांचा पूर्वग्रह बदलवून नवीन प्रथांचा त्यांनी स्वीकार करावा या दृष्टीने विविध कृषी संस्था स्थापणे जरूर असते.\nपरदेशी कृषी संस्था : ब्रिटनमधील पहिली कृषी संस्था ‘कृषी ज्ञानात सुधारणा घडवून आणणारी संस्था’ म्हणून स्कॉटलंडमधील शास्त्रज्ञांनी १७२३ मध्ये स्थापली. तिचा उद्देश, कृषकांना शिक्षण देऊन कृषी संशोधनद्वारा काढलेले निष्कर्ष त्यांना पटवून देऊन त्यांच्या सहकार्याने‘कृषी सुधारणा’ घडवून आणणे, हा होता. १७७७ साली इंग्लंडमध्ये ‘द बाथ अँड वेस्ट अँड सदर्न कौंटीज सोसायटी’ ही संस्था स्थापन होऊन तिने जगात प्रथमच नांगरणीच्या शर्यतींना बक्षिसे जाहीर केली. नंतर तिने १७९९ साली चार हे. जमीन मिळवून कृषी प्रयोग सुरू केले. तिच्या कार्यक्षेत्रात आणखी प्रदेश सामील होऊन तिचा विस्तार वाढला. १७८४ मध्ये ‘स्कॉटलंडची हायलँड कृषी संस्था’ निघाली. १७८७ साली तिला सरकार मान्यता मिळून तिचे कार्य सबंध स्कॉटलंडभर पसरले, तीही नांगरणीच्या स्पर्धा आयोजित करून विजयी स्पर्धकांना बक्षिसे देई. त्याचप्रमाणे जमीन सुधारणा, नव ग्रामरचना, खताचा उपयोग कृषी संशोधन वगैरे कामांना प्रोत्साहन देई. १८३८ साली इंग्लंडमध्ये ‘रॉयल अँग्रिकल्चरल सोसायटी’ स्थापन झाली. तिचे १८५० साली १७,००० हून अधिक सभासद होते. या संस्थेने दुसऱ्या महायुद्धकाली परिषदा भरविल्या व इतर देशांशी संपर्क साधला. त्यामुळे राष्ट्रकुलातील राष्ट्रांमध्ये शाही (रॉयल) कृषी संस्था निर्माण झाल्या. त्या सुधारलेल्या शेतीमशागत पद्धती, जनावरांचे सुप्रजनन, कृषीमधील यंत्रांची कार्यक्षमता वगैरे बाबींचा प्रचार आणि प्रसार करीत.\nआयर्लंडमध्ये १८९४ साली ‘आयरिश कृषी संघटना संस्था’ स्थापन झाली. १८७६ साली ब्रिटिश डेअरी फार्मर्स ॲसोसिएशन स्थापण्यात आली. १९०१ मध्ये अँग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन सोसायटी अशी एक संस्था इंग्लंड आणि वेल्स भागासाठी सहकारी पतपेढ्या काढण्यासाठी स्थापन झाली. ब्रिटनमध्ये १७९३ साली कृषी मंडळ बनविण्यात आलेले होते त्याला सरकारकडून आर्थिक मदत आणि संरक्षण मिळे. ते १८२२ साली बरखास्त झाले. परत १८८९ साली ते सुरू करून त्याच्याकडे भूसर्वेक्षण, कृषी संशोधन, शिक्षण, मासेमारीशास्त्र व सांख्यिकीय माहिती ही खाती सोपविली. या मंडळांचा १९१९ साली पुनरुध्दार केला गेला. १९३१ मध्ये कृषी संशोधक मंडळ स्थापण्यात आले. १९४१ मध्ये संशोधनातील निष्कर्षाचा प्रत्यक्ष शेतीत उपयोग करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी कृषी सुधार मंडळ स्थापन केले गेले. १९४६ साली शासनाने राष्ट्रीय कृषी सल्लागार मंडळ नेमले आणि त्या मंडळाने कृषी प्रयोगक्षेत्रांची मालिकाच सुरू केली. इंग्लंडप्रमाणेच स्कॉटलंड व उत्तर आयर्लंडमध्येही पृथकपणे कृषी खाते सुरू करण्यात आले. एकोणिसाव्या शतकात वर उल्लेखिलेल्या कृषी संस्थांप्रमाणे कृषक मंडळेही (फार्मर्स क्लब्ज) स्थापली गेली. त्यांपैकी सर्वांत मोठे १८४२ साली स्थापन केलेले ‘लंडन क्लब’ हे होय. याचप्रमाणे लंडनमध्ये लॉर्ड नॉर्थक्लिप यांच्या प्रोत्साहनाने युवक कृषक मंडळे स्थापण्यात आली. १९५३ च्या सुमाराला इंग्लंडमध्ये अशी जवळजवळ १,५०० मंडळे होती. अशी कृषक मंडळे बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, फिनलंड, नेदर्लंड्स, आयर्लंड, लक्झेंबर्ग, न्यूझीलंड, उत्तर आयर्लंड, स्कॉटलंड, स्वित्झर्लंड, वेस्ट इंडीज आणि भारत या प्रदेशांत स्थापन झालेली आहेत. कृषकांचे आणि शेतमजुरांचे संघही स्थापन झालेले आहेत. १९०९ साली इंग्लंडमध्ये राष्ट्रीय कृषक संघ बनविण्यात आला. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंड आणि वेल्समध्ये त्याच्या १,००० वर शाखा निघाल्या. हे संघ १९१३ च्या सुमारास स्कॉटलंड व आयर्लंडमध्येही स्थापन झाले. शेतमजूर संघाचे १९१९ साली नाव बदलून ते राष्ट्रीय संघ असे करण्यात आले. त्याच्या इंग्लंड आणि वेल्समध्ये ३,७०० शाखा निघाल्या.\nऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, ऱ्होडेशिया, दक्षिण आफ्रिका, नेदर्लंड्स, नॉर्वे आणि भारत या देशांत अशा प्रकराच्या कृषी संस्था स्थापन झालेल्या असून त्या कृषी सुधार, शेतमाल विक्री, वरखत वापर, पिकांवरील कीटक उपद्रव व रोगराई नियंत्रण वगैरे बाबतींत आपापल्या देशातील कृषकांच्या हितासाठी कार्य करीत आहेत.\nअमेरिकेच्या संयुक्त संस्थांनातही कृषी संस्थांद्वारा असेच शेती सुधारण्याचे कार्य केले जात आहे. पूर्वी अमेरिकन कृषकांच्या कृषी सुधार चळवळीत दोन प्रकार आढळत. एक त्यावेळच्या परिस्थितीतील शेतीची असहनीय अवस्था बदलून ती सुधारण्यासाठी स्वयंस्फूर्तीने कृषकांनी काढलेल्या संस्था आणि दुसरा प्रकार विशिष्ट कृषी कार्यासाठी संघटितपणे दीर्घकाल सतत प्रयत्न करणाऱ्या कृषी संस्था. पहिल्या प्रकारच्या संस्थांच्या कार्याचा रोख शेती सुधारण्याच्या बाबीपेक्षा कर, अपुरी आर्थिक मदत वगैरे तत्कालीन अडीअडचणींबाबत उग्र आंदोलने करून त्यांत सुधारणा घडवू�� आणण्याकडे असे. दुसऱ्या संस्था कृषी व्यवसायाची सुधारणा घडवून आणण्यासाठीच कार्य करणाऱ्या ग्रामीण अथवा अर्धग्रामीण प्रकारच्या असत. १८३०– ७० या कालखंडात पहिल्या प्रकारच्या संस्था निघाल्या नाहीत, परंतु दुसऱ्या प्रकारच्या संस्था देशाच्या अनेक भागांत काढण्यात आल्या. त्या स्थानिक आणि स्वतंत्र असत. १९२० साली कृषकांनी शेतमालाच्या किंमती ठरविण्यासाठी विशाल आंदोलन केले, कारण पहिल्या महायुद्धानंतर शेतमालाच्या किंमती फार खाली आल्या होत्या. हे आंदोलन अयशस्वी ठरले, परंतु त्याच्यामुळे फेडरल फार्म बोर्ड आणि ॲग्रिकल्चरल ॲडजस्टमेंट अँडमिनीस्ट्रेशन या दोन कृषी संस्था काढण्यात आल्या. त्यांच्यानंतर कायम स्वरूपाच्या संस्थामध्ये विक्री आणि सेवा संस्था बऱ्याच निघाल्या. कृषी संस्थामधील तिसरा प्रकार म्हणजे सर्वसाधारण संस्था. अमेरिकेतील या प्रकारची सर्वात जुनी संस्था म्हणजे ‘पॅट्रन्स ऑफ हजबंड्री’ ही १८६७ साली शैक्षणिक आणि सामाजिक कार्यांसाठी स्थापन करण्यात आली. ती इतकी झपाट्याने वाढली की, १८७५ साली तिच्या सभासदांची संख्या दहा लाखावर गेली. नंतर तिच्यात घट झाली, परंतु १९०० सालानंतर तिला परत ऊर्जितावस्था येऊन ती आता भक्कम पायावर उभी असलेली संस्था ठरली आहे. अमेरिकेतील कृषकांनी १९०२ साली ‘फार्मर्स एज्युकेशन ॲन्ड को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ अमेरिका’ नावाची संस्था टेक्सास येथे स्थापली. दुसरी मोठी कृषी संस्था ‘अमेरिकन फार्म ब्युरो फेडरेशन’ १९१९ साली स्थापन झाली. अवघ्या तीन वर्षात तिची सभासद संख्या ४,५०,००० इतकी वाढली. मध्यंतरी ती घटली, पण पुढे ती बरीच वाढली.\nसरकारी मदत बंद होईपर्यंत १८२५ सालापर्यंत अनेक संस्था निघाल्या पण सरकारी मदत थांबल्यावर त्या बंद पडल्या. १८४० साली पुन्हा सरकारी मदत मिळू लागल्यावर परत अनेक संस्था स्थापन झाल्या. त्या शेतीच्या प्रयोगांची आणि शिक्षणाची कामे पहात. १८७० नंतर या संस्थांची संख्या आणि महत्त्व कमी झाले. त्यांची जागा कौंटी बोर्डस् ऑफ ॲग्रिकल्चर या संस्थांनी घेतली. काही काळानंतर त्यांचे कृषी कार्य राज्य कृषी खात्यांनी आणि शिक्षण कार्य दुसऱ्या संस्थांनी घेतल्यामुळे त्यांचे महत्त्व कमी झाले. अमेरिकेत कृषी खाते १८६२ साली स्थापन करण्यात आले. ह्या खात्याची १९५० मध्ये पुनर्रचना करण्यात आली. पुनर्रच��ेनंतर या खात्याचे काम पाच मुख्य विभागांत वाटून दिले गेले. ते विभाग असे : (१) संघराज्यातील कृषी महाविद्यालये आणि प्रयोगक्षेत्रे यांच्याद्वारे सहविचाराने करून घेतलेल्या संशोधन, विस्तार, शिक्षण वगैरे बाबतींसह राज्याराज्यांतील परस्पर संबंध जोपासणे (२) मृदासंधारण आणि वनविद्या (३) शेतमाल क्रयविक्रय आणि परदेशीय शेती (४) विनिमय प्राधिकार (एक्सचेंज ऑथॉरिटी) आणि (५) कृषिविज्ञान. यात शेतमाल उत्पादन नियंत्रण, शेतमाल किंमतींना आधार, शेतमाल तारण, पिकांचा विमा, ग्रामीण विद्युतीकरण, पत्रके आणि पुस्तके छापणे इ. बाबींचा समावेश आहे. या खात्याचा कारभार चालविण्यासाठी एक उपचिटणीस, तीन साहाय्यक चिटणीस, अनेक संचालक आणि एक कायदा सल्लागार असे मुख्य अधिकारी असतात. सामान्यतः कृषी खात्याच्या कार्यक्रमात संशोधन, कृषी विकास आणि पोषणशास्त्र यांचा समावेश असतो.\nसध्या प्रत्येक देशात शेती खाते स्थापन झालेले आढळते. या खात्याचा कारभार सामान्यतः एक मंत्री, मुख्य सचीव, संचालक, उपसंचालक आणि वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी यांच्याद्वारे चालविला जातो. या खात्यांमार्फत सर्व प्रकारची शेती सुधारण्याची कामे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, अधिक धान्य पैदा करण्यासाठी नवीन सुधारलेले बी-बियाणे वापरण्याचा, खते व वरखते वापरण्याचा, कीटक उपद्रव व रोगराईवर इलाज करण्याबाबतचा प्रचार आणि प्रसार वगैरे कार्ये करण्यात येतात.\nभारतातील कृषी संस्था : भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे कृषी सुधार संस्थांची येथे विशेष आवश्यकता आहे. त्या हेतूने १८७१ साली कृषी खाते स्थापन करण्यात आले. पण ते १८७८ साली बंद झाले. ते परत १८८१ साली सुरू करण्यात आले. १८८४ पर्यंत भारतातील सर्व प्रातांतून पृथकपणे कृषी खाते स्थापन झाले. त्याच्या कार्यकक्षेत धान्योत्पादन, भाजीपाला, फळफळावळ आणि नगदी पीक उत्पादन, कृषी शिक्षण, कृषी संशोधन, पशुपक्षी प्रजनन आणि संवर्धन, कृषी विकास आणि विस्तार, मृदासंधारण वगैरे बाबी समाविष्ट असत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सर्व जगभर कृषी सुधारणांबाबत जागृती उत्पन्न झालेली होती. तिचे पडसाद भारतातही उमटले.\nत्याच सुमारास हेन्री फिप्स नावाच्या अमेरिकन गृहस्थांनी ३०,००० पौंड (त्यावेळचे सु. ४ लक्ष रु.) भारतातील कृषी सुधार कार्यासाठी दिले. त्या रकमेतून बिहार प्रांतातील पुसा गावी १९०३ साली कृषी प्रशिक्षण आणि संशोधनासाठी संस्था काढण्यात आली. १९२९ साली दिल्लीस ‘इंपीरियल कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च’ ही संस्था स्थापन करण्यात आली. ही संस्था संशोधनाला चालना देते, मार्गदर्शन करते आणि सबंध देशातील कृषी संशोधन कार्याचा समन्वय घालते. परदेशांतील कृषिविषयक घडामोडींशी संपर्क साधते. ती बिनसरकारी संस्था असून सहकारी संस्था नोदणीच्या कायद्याखाली नोंदविलेली आहे. तिच्या घटनेप्रमाणे केंद्रीय कृषी मंत्री तिचा अध्यक्ष असतो. केंद्रीय जादा सचिव उपाध्यक्ष असतो. तो केंद्र सरकारचा कृषी व पशुवैद्यक विषयांचा मुख्य सल्लागारही असतो. या विषयांच्या सल्लागारपदी आयुक्त असतात. सांख्यिकीय प्रश्नांसंबंधी तज्ञ सांख्यिक सल्ला देतात. या संस्थेसाठी केंद्र सरकराने ५० लाख रु. व वेळोवेळी आर्थिक मदत द्यावी अशी रॉयल कमिशनने शिफारस केली होती. त्यानुसार केंद्राने २५ लाख रुपये देऊन शिवाय दरसाल ठराविक रक्कम देण्याचे ठरविले. १९२९-३० च्या अंदाजपत्रकात पंधरा लाख रुपयांची सोय केली. १९३०-३१ पासून दरसाल सव्वासात लाख रु. अनुदान देण्याचे ठरले. संस्थेला आर्थिक स्थैर्य यावे म्हणून निर्यात केल्या जाणाऱ्या काही प्रकारच्या मालावरील करापासून मिळणारे उत्पन्न तोडून दिले. याशिवाय एखाद्या विशिष्ट कार्यासाठी काही मर्यादित मुदतीपर्यंतच्या रकमा अनुदान म्हणून देऊ केल्या. या संस्थेचे सध्याचे नाव इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च असे असून तिच्या मार्गदर्शनाखाली २३ संशोधनसंस्था व प्रयोगशाळा काम करीत आहेत. या संस्थांतून व प्रयोगशाळांतून ऊस, साखर, तंबाखू, बटाटा, भात, गहू, ताग, दुग्धव्यवसाय, मत्स्योद्योग, लोकर, पशुपैदास, मृदासंधारण इ. विषयांवर संशोधन करण्यात येते. याशिवाय या संस्थेतर्फे कापूस समिती (१९३६), गळीत धान्य समिती (१९४१), नारळ समिती (१९४५), तंबाखू समिती (१९४५), सुपारी समिती (१९४९), मसाल्याचे पदार्थ व काजू समिती (१९६१) अशा विविध विषयांतील कृषिविषयक समस्यांचा विचार करण्याकरिता वेळोवेळी समित्या नेमण्यात आल्या.\nया संस्थेच्या स्वतःच्या संशोधनशाळा नाहीत. संस्थेचे संशोधन कार्य वर उल्लेखिलेल्या सरकारी तसेच खाजगी संस्था व विद्यापीठे यांच्यामार्फत करवून घेण्यात येते. त्यासाठी ही संस्था एखाद्या संशोधन कार्यावर खर्च झालेल्या रकमेपैकी ५० टक्के रक्��म राज्य सरकारकडून घेते आणि खाजगी संस्था व विद्यापीठे यांना १०० टक्के अनुदान देते. कोणत्याही संशोधन योजनेला पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ मदत दिली जात नाही. एखाद्या कृषी संशोधन योजनेला अनुदान हवे असल्यास ती योजना या संस्थेला सादर करून तिची संमती कार्य सुरू करण्यापूर्वी घ्यावी लागते.\nवर उल्लेख केलेल्या संस्थांशिवाय आणखी काही संस्था भारतात स्थापन झाल्या. त्यांपैकी काही महत्त्वाच्या पुढीलप्रमाणे.\n(१) युवक शेतकरी संघ : ही संस्था१९५६ साली स्थापन झाली. कृषक युवकांचे संघटन घडवून आणून त्यांच्याद्वारे कृषिविषयक सुधारणा घडवून आणावयाची असे तिचे ध्येय व धोरण आहे. या संस्थेमध्ये जुन्या ग्रामीण युवक संस्था सामील झाल्या. संस्थेचा कार्यक्रम कृषिविषयक परिसंवाद घडवून आणणे, सभा भरविणे, प्रसिद्धीपत्रके काढणे, आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्थेच्या बैठका घेणे, पीक-मोहिमा काढणे वगैरे असतो.\n(२) भारत कृषक समाज : (फार्मर्स फोरम). ही संस्था १९५५ साली स्थापन झाली व तिची पहिली सभा तिचे संस्थापक, अध्यक्ष व त्यावेळचे केंद्रीय कृषी मंत्री पंजाबराव देशमुख, यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीस भरविण्यात आली. या संस्थेचे ध्येय व धोरण निश्चित करण्यासाठी १९५६ मध्ये अखिल भारतीय कृषक मंडळाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला संस्थेला शासनाने बरीच आर्थिक मदत दिली. ४-५ वर्षानंतर मात्र संस्था आर्थिक दृष्टया स्वयंपूर्ण झाली. जागतिक कृषी प्रदर्शनाच्या प्रवेश पत्रिकांच्या विक्रीतून भारत कृषक समाज भूक-मुक्ती-निधी, सहा लाख रु. व त्याला जोडून दुसरा चार लाख रुपयांचा निधी, कृषक समाज जागतिक कृषी प्रदर्शन स्मारक निधी म्हणून या संस्थेला मिळाला. या दोन्ही निधींतून जागतिक कृषी प्रदर्शन कृषक हितसंवर्धक संस्था स्थापन करण्यात येऊन १९६३ साली ती नोंदली गेली. ३-४ वर्षांच्या अवधीत या संस्थेच्या शाखा भारताच्या बहुतेक सर्व राज्यांतून काढण्यात आल्या.\n(३) मध्यवर्ती भूसुधार मंडळ : स्थापना १९५३. भूसुधारणा कार्यातील संशोधन, भूसुधार कामासाठी शिक्षण देऊन कार्यकर्ते तयार करणे आणि शेतकऱ्यांना जरूर ती तांत्रिक माहिती, आर्थिक मदत शासनाकडून देवविणे व प्रत्यक्ष कामे करून घेणे हे या संस्थेचे उद्देश आहेत.\n(४) राष्ट्रीय बी-बियाणे संस्था : (नॅशनल सीड कॉर्पोरेशन). स्थापना १९६३. मका, ज्वारी, भाजीपाला, बर्सीम, लसूण घास, ताग इत्यादींचे जातीवंत बी उत्पादन करून शेतकऱ्यांना पुरविणे हे कार्य संस्थेतर्फे चालते.\n(५) कृषी, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय भारतीय मंडळ, आणंद (गुजरात) : स्थापना १९४०. आणंद येथेच दुग्धव्यवसायविज्ञान महाविद्यालय (१९६१) आणि कुक्कुट संशोधन संस्था (१९६२) याही संस्था स्थापन झालेल्या आहेत.\nआंतरराष्ट्रीय कृषी संस्था : अशा आंतरराष्ट्रीय संस्थांतील संयुक्त राष्ट्रांची ⇨ अन्न व शेती संघटना ही प्रमुख आहे. ती १९४५ साली अविकसित देशांतील प्रजेच्या भूक-विमुक्तिसाठी आणि जागतिक धान्योत्पादन वाढविण्याकरिता ७७ देशांच्या शासनांनी एकत्र जमून स्थापन केली. तिचे पहिले महासंचालक लॉर्ड बॉइल ऑर होते. तिच्या कामाची वाटणी (१) कृषिविज्ञान, (२) अर्थशास्त्र, (३) मत्स्योद्योग, (४) वनविद्या व (५) पोषणविज्ञान या पाच विभागांत करण्यात आलेली आहे. सभासद देशांच्या शासनांना, त्या त्या देशातील सामाजिक परिस्थिती आणि कृषी सुधारणेबाबत म्हणजे जमीन लागवडीस आणणे, पाण्याचा निचरा, पाणी पुरवठा, सुधारलेल्या बी-बियाण्यांचा पुरवठा, पिकांवरील कीटक उपद्रव, कवकीय (बुरशीसारख्या हरित द्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींमुळे होणाऱ्या) रोगांचे नियंत्रण वगैरे बाबतींत तंत्रज्ञ योजनापूर्वक मदत करीत असतात.\nइंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय कृषक संघाच्या परिषदेत झालेल्या चर्चेच्या अनुरोधाने शेतमाल उत्पादकांचा आंतरराष्ट्रीय संघ (इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूसर्स) १९४६ मध्ये स्थापन करण्यात आला. वॉशिंग्टन आणि पॅरिसमध्ये त्याच्या मुख्य कचेऱ्या ठेवून अन्न व शेती संघटनेबरोबर सहकार्य करावे असेही ठरले. आंतरराष्ट्रीय कृषिविषयक वाटाघाटीत या संघाला पुढाकार मिळू लागला. या संघाची रोम येथेही कचेरी ठेवण्यात आलेली असून आफ्रिका व आशिया खंडांतही नवीन कचेऱ्या स्थापन करण्यात येणार आहेत.\nजागतिक कुक्कुटपालन संस्था ही १९१४ च्या सुमारास स्थापण्यात आली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ३० राष्ट्रे तिच्या सल्लागार मंडळावर होती. तिची पहिली जागतिक महासभा नेदर्लंड्समधील हेग येथे १९२१ साली भरविण्यात आली. तेव्हापासून दुसऱ्या महायुद्धाचा काळ सोडल्यास निरनिराळ्या देशांत दर तीन वर्षांनी एकदा अशा महासभा भरविण्यात आल्या.\nब्रिटिश राष्ट्रकुलातील कृषिविज्ञान व वनविद्या या विषयांमध्ये संशोधन करणाऱ्या तज्ञांना माहितीची देवघेव करता यावी या उद्देशाने १९२९ मध्ये इंपिरिअल ॲग्रिकल्चरल ब्यूरो (सध्याचे नाव कॉमनवेल्थ ॲग्रिकल्चरल ब्युरो) नावाची संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेतर्फे कीटकविज्ञान, पशुपैदास, पोषणविज्ञान, दुग्धव्यवसाय, वनविद्या, मृदाविज्ञान, पिके आणि कुरणे, कृषी अर्थशास्त्र इ. विषयांमध्ये एकूण चौदा संस्था राष्ट्रकुलातील विविध राष्ट्रांत कार्य करीत आहेत.\nवरील संस्थांशिवाय कृषी अर्थशास्त्र, उद्यानविज्ञान, कृषी अभियांत्रिकी, कृषी आणि खाद्यपदार्थ उद्योग, मृदाविज्ञान, बी-बियाण्यांचे परीक्षण, पशुपैदास, दुग्धव्यवसाय, वनस्पतिरोगविज्ञान, वनविद्या इ. विषयांसंबंधी कार्य करणाऱ्या संशोधकांना आपापल्या विषयांतील महत्त्वाच्या समस्यासंबंधी सुलभपणे विचारविनिमय करता येणे शक्य व्हावे, या उद्देशाने अनेक आंतरराष्ट्रीय व विभागीय स्वरूपाच्या संस्था स्थापन झालेल्या आहेत.\nकृषी संस्थांमध्ये कृषिशिक्षण संस्थांचाही समावेश होतो. कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये आणि शेतीशाळा या संस्थाद्वारे कृषिशिक्षण देण्यात येते [→ कृषिशिक्षण].\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+��ंस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21922/", "date_download": "2020-09-25T02:35:08Z", "digest": "sha1:I3KVBYV34FPQPEYW2LYRBFN6I43CHMSQ", "length": 18430, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "एव्हरेस्ट – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखं�� : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nएव्हरेस्ट : जगातील सर्वोच्च पर्वतशिखर. हे हिमालयाच्या हिमाद्री – ग्रेटर हिमालय – रांगेत नेपाळ – तिबेट सीमेवर २७० ५९’ १५·९” उ. व ८६० ५५’ ३९·५” पू. येथे असून त्याची उंची ८,८४७·६ मी. आहे. ब्रिटिश हिंदुस्थानच्या सर्वेक्षण खात्यात १८५६ पर्यंत हे पीक – १५ क्रमांकाचे शिखर म्हणून ओळखले जात होते. १८५२ मध्ये या खात्यातील एक प्रमुख बंगाली गणक राधानाथ शिखधर याने तेव्हाचा सर्वेक्षणप्रमुख सर अँड्रू वॉ याला आपणास जगातील सर्वोच्च शिखराचा शोध लागल्याचे सांगितले. पहिला सर्वेक्षणप्रमुख सर जॉर्ज एव्हरेस्ट याने हिमालय पर्वतविभागाची प्रथम पाहणी केलेली होती. त्याचे नाव या शिखराला १८५६ मध्ये देण्यात आले. त्या पाहणीतील निरीक्षण नोंदीवरून राधानाथ याला पीक – १५ ची उंची २९,००२ फूट असल्याचे आढळून आले. पुन:पाहणी व गणना करून ही उंची २९,१४१ फूट ठरविली होती. आता भारतीय सर्वेक्षण खात्याने ती २९,०२८ फूट किंवा ८,८४८ मी. ठरविली आहे. नेपाळी व तिबेटी लोक या शिखराला चौमोलुंगमा – जगन्मातादेवी – म्हणतात.\nनेपाळमध्ये व तिबेटमध्ये पूर्वी परकीयांना प्रवेश नसे. यंग हजबंडने तिबेटमध्ये ससैन्य प्रवेश केल्यानंतर तिबेटच्या बाजूने एव्हरेस्ट चढून जाण्याच्या मोहिमा सुरू झाल्या त्याचबरोबर हिमालयाच्या एव्हरेस्ट विभागाचा शास्त्रीय अभ्यास सुरू झाला. एव्हरेस्टचा प्रदेश पाच ते आठ लाख वर्षापूर्वी निर्माण झाला असावा असा कयास आहे. एव्हरेस्ट गिरीपिंडाचा पाया वलीकरण झालेल्या खुंबू नापेंचा बनलेला आहे. त्यांच्यावर नाइस व ग्रॅनाइट असून ग्रॅनाइटाच्या वर सुप्रसिद्ध ‘पिवळा पट्टा’ आहे. त्यात स्फटिकी पिवळ्या चुनखडकाचे व राखी अभ्रकी नाइसाचे पातळ थर आलटून पालटून आहेत. एव्हरेस्टचा शेवटचा पिरॅमिड चढून जाताना क्रीम रंगाचे, पातळ थराचे चूर्णीय फिलाइट व त्यात मधून मधून गडद रंगाचे स्लेट दिसतात. ८,७०० मी. च्यावर पांडुर ते गडद राखी रंगाचा चुनखडक व त्यात मधून मधून गडद स्लेट दिसतात.\nएव्हरेस्टवर चढून जाणे हे अनेक गिर्यारोहकांनी उराशी बाळगलेले स्वप्‍न होते. १९२२ मधील ब्रिटिश मोहिमेत गिर्यारोहणात ऑक्सिजन प्रथमच वापरण्यात आला व ८,२३० मी. उंची गाठण्यात आली. १९२४ च्या ब्रिटिश मोहिमेत ८,५३४ मी. पे��्षा अधिक उंची गाठली गेली परंतु मॅलरी व आयर्विन हे शिखरावर चढताना कायमचे नाहीसे झाले. १९५३ मध्ये सर जॉन हंट यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या ब्रिटिश तुकडीतील तेनसिंग नोर्के व एडमंड हिलरी हे २९ मे रोजी दुपारी ११·३० वाजता एव्हरेस्ट चढून जाण्यात प्रथमच यशस्वी झाले. १९५६ मध्ये स्विस तुकडीने ते सर केले. १९६३ मध्ये अमेरिकन मोहिमेतील सहाजण दोघादोघांच्या गटांनी वर पोहोचले. १९६५ मधील ले. कमांडर कोहली याच्या नेतृत्वाखालील हिंदी तुकडीतील नवांग गोबू व कॅ. चीमा – २० मे सोनाम ग्यात्सो व सोनाम वांग्याल – २२ मे सी. पी. वोहरा व आंग कामी – २४ मे व रावत, आहलूवालिया आणि फु दोर्जी – २९ मे याप्रमाणे दहा दिवसांत चार वेळा व एकाच वेळी तिघे एव्हरेस्ट सर करण्यात यशस्वी झाली. १९७० मध्ये जपानी तुकडी एव्हरेस्ट गाठण्यात यशस्वी झाली. आतापर्यंत ब्रिटिश, स्विस, अमेरिकन, भारतीय व जपानी तुकड्या एव्हरेस्ट चढून जाण्यात यशस्वी झाल्या आहेत [→ गिर्यारोहण].\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postऐखव्हाल्ट, कार्ल एडुआर्ट फॉन\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/23209/", "date_download": "2020-09-25T03:37:22Z", "digest": "sha1:IWA2XAK6IEZKQ6KXOZSFMUBORJPNZWS5", "length": 17744, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "सोमशेखर शर्मा, मल्लमपल्ली – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसोमशेखर शर्मा, मल्लमपल्ली : (१८९१-१९६३). तेलुगू साहित्यिक आणि इतिहासाभ्यासक. आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातल्या मिनुमिंचीलिपडू ह्या गावी एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. चिलकमर्ती लक्ष्मीनृसिंहम् पंतुलु ह्यांनी चालविलेल्या देशमाता ह्या नियतकालिकाच्या संपादकपदी तरुण वयातच त्यांची नेमणूक झाली (१९१४). तेथे ते चार वर्षे होते. द्भा नियतकालिकासाठी त्यांनी कथा, वाङ्मयीन निबंध, नाटुकली असे लेखन केले. यथावकाश एक कादंबरीकार आणि नाटककार म्हणून त्यांना कीर्ती प्राप्त झाली. पादुकापट्टाभिषेकम् हे नाटक त्यांनी स्वतः लिहून सादर केले. रोहिणीचंद्र गुप्ता, अरण्यरोदनम् ह्यांसारख्या त्यांच्या कादंबऱ्यांना वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांचे व्यक्ती आणि निसर्ग ह्यांचे निरीक्षण सूक्ष्म होते. त्यामुळेच ते आपल्या कादंबऱ्यांतून वास्तववादी प्रसंग आणि व्यक्तिरेखा निर्माण करू शकले. त्यांच्या समकालीन समाजाची ध्येये आणि आकांक्षांचे चित्रही ते त्यामुळेच उभे करू शकले. ह्यांखेरीज संस्कृत-प्राकृत भाषांतील कथासाहित्य तेलुगूत आणून अनुवादाच्या क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले.\nइतिहासाच्या क्षेत्रातही अनेक व्यासंगपूर्ण निबंध लिहून त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. इतिहास म्हणजे केवळ राजे, लढाया आणि सनावळ्या नसून तो लोकांचे जीवन आणि संस्कृती ह्यांचा वृत्तांत होय, अशी त्यांची धारणा होती. जुने, कोरीव लेख शोधणे, त्यांचा आशय उलगडणे, ह्यांतही त्यांना रस होता. द हिस्टरी ऑफ रेड्डी किंगडम आणि द फरगॉटन चॅप्टर ऑफ आंध्र हिस्टरी हे त्यांचे दोन इतिहासग्रंथ उल्लेखनीय आहेत. इंडियन हिस्टरी काँग्रेस आणि ऑल इंडिया ओरिएंटल इन्स्टिट्यूशन ह्यांचे ते सक्रिय सदस्य होते.\nआंध्रमध्ये १९१० च्या सुमारास आंध्रविज्ञानसर्वस्वमु ह्या तेलुगू विश्वकोशाची योजना के. व्ही. उक्ष्मणराव ह्यांनी हाती घेतली होती. त्याचे काही काम झाल्यानंतर लक्ष्मणराव ह्यांचे निधन झाले. त्यानंतर ह्या प्रकल्पाचे काम हाती घेणारे के. नागेश्वरराव हेही निधन पावल्यामुळे हा विश्वकोश-प्रकल्प अपूर्णावस्थेत राहिला. ह्या दोन्ही व्यक्तींना सोमशेखर शर्मा ह्यांनी साहाय्य केले होते. पुढे तेलुगू भाषा समिती ने सुरू केलेल्या विज्ञानसर्वस्वमु ह्या कोशाच्या तेलुगू संस्कृतीविषयक दोन खंडांपैकी (खंड ३ व ४) तिसऱ्या खंडाची जबाबदारी सोमशेखर शर्मा ह्यांनी स्वीकारली होती.\nसोमशेखर शर्मा ह्यांनी पीएच्.डी. च्या अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. आंध्र प्रदेश शासनाने त्यांना तेलुगू स्क्रिप्ट रिफॉर्म्स कमिटी चे (तेलुगू लिपी सुधार समिती) अध्यक्षपद दिले होते.\nत्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या गौरवार्थ तयार केलेला ग्रंथ आंध्र प्रदेश शासनाने प्रकाशित केला.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postस्कॉट, ड्युकिन्फील्ड हेन्री\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n—भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/he/4/", "date_download": "2020-09-25T04:11:49Z", "digest": "sha1:AVNXSUNKMH2ATQ747Q3BE4O3ACR5IDQQ", "length": 23869, "nlines": 939, "source_domain": "www.50languages.com", "title": "शाळेत@śāḷēta - मराठी / हिब्रू", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटव���क्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » हिब्रू शाळेत\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nआपण (आत्ता) कुठे आहोत ‫ה--- א----\nआपण (आत्ता) कुठे आहोत\nआपण सर्व / आम्ही सर्व (आत्ता) शाळेत आहोत. ‫א---- ב--- ה---.‬\nआपण सर्व / आम्ही सर्व (आत्ता) शाळेत आहोत.\nआम्हाला शाळा आहे. ‫א---- ב-----.‬\nती शाळेतील मुले आहेत. ‫א-- ה-------.‬\nती शाळेतील मुले आहेत.\nतो शिक्षक / ती शिक्षिका आहे. ‫ז- ה----.‬\nतो शिक्षक / ती शिक्षिका आहे.\nतो शाळेचा वर्ग आहे. ‫ז- ה----.‬\nतो शाळेचा वर्ग आहे.\nआम्ही काय करत आहोत ‫מ- א---- ע----\nआम्ही काय करत आहोत\nआम्ही शिकत आहोत. ‫א---- ל-----.‬\nआम्ही एक भाषा शिकत आहोत. ‫א---- ל----- ש--.‬\nआम्ही एक भाषा शिकत आहोत.\nमी इंग्रजी शिकत आहे.\nतू स्पॅनिश शिकत आहेस.\nतो जर्मन शिकत आहे.\nआम्ही फ्रेंच शिकत आहोत. ‫א---- ל----- צ-----.‬\nआम्ही फ्रेंच शिकत आहोत.\nतुम्ही सर्वजण इटालियन शिकत आहात. ‫א-- ל----- א------.‬\nतुम्ही सर्वजण इटालियन शिकत आहात.\nते रशियन शिकत आहेत.\nभाषा शिकणे मनोरंजक आहे. ‫מ----- ל---- ש---.‬\nभाषा शिकणे मनोरंजक आहे.\nआम्हाला लोकजीवन समजून घ्यायचे आहे. ‫א---- ר---- ל---- (א----).‬\nआम्हाला लोकजीवन समजून घ्यायचे आहे.\nआम्हाला लोकांशी बोलायचे आहे. ‫א---- ר---- ל---- ע- א----.‬\nआम्हाला लोकांशी बोलायचे आहे.\n« 3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + हिब्रू (1-100)\nतुम्ही तुमच्या मातृभाषेवर प्रेम करता मग भविष्यात तुम्ही त्यावरचे प्रेम साजरे केले पाहिजे मग भविष्यात तुम्ही त्यावरचे प्रेम साजरे केले पाहिजे आणि नेहमी फेब्रुवारी 21 ला आणि नेहमी फेब्रुवारी 21 ला तोच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस आहे. तो 2000 पासून दरवर्षी साजरा केला जात आहे. युनेस्कोने ह्या दिवसाची स्थापना केली. युनेस्को एक संयुक्त राष्ट्र (युएन) संस्था आहे. ते विज्ञान, शिक्षण आणि संस्कृती विषयांवर संबंधित आहेत. मानवतेचा सांस्कृतिक वारसा संरक्षण करण्यासाठी युनेस्को प्रयत्नशील आहे. भाषा सांस्कृतिक वारसा पण असतात. म्हणून त्यांचं संरक्षण, संवर्धन आणि प्रचार करायला हवा. भाषिक विविधता दिवस 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. जगभरात 6000 ते 7000 भाषा आहेत असा अंदाज आहे.\nत्यातून अर्ध्याहून अधिक भाषांवर विलोपानाचा धोका आहे. प्रत्येकी 2 आठवड्यात एक भाषा विलुप्त होते. प्रत्येक भाषेत ज्ञानाचे ���फाट धन आहे. देशातल्या लोकांचे ज्ञान भाषेत समाविष्ट असते. देशाचा इतिहास भाषेतून परावर्तीत होतो. अनुभव आणि परंपरा सुद्धा भाषेतून पारित होते. या कारणांमुळेच उपजत भाषा ही देशाच्या अनन्यतेचा घटक आहे. जेव्हा एक भाषा संपुष्टात येते तेव्हा शब्दांपेक्षा बरेच काही विलुप्त होते. या सर्व गोष्टींना 21 फेब्रुवारीला उजाळा द्यावा. लोकांना कळावे की भाषेला काय अर्थ असतो. आणि त्यांनी हे परावर्तीत केले पाहिजे की ते भाषेच्या सुरक्षेसाठी काय करू शकतात. म्हणून दाखवून द्या की भाषा तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्ही त्यासाठी एक केक बनवू शकता आणि त्यावर मिठाईद्वारे सुंदरसे लेखन करा. अर्थात, आपल्या मातृभाषेत\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/bmc-and-radhi-foundation-plan-green-corridor-for-ambulances/", "date_download": "2020-09-25T04:31:50Z", "digest": "sha1:R2UXTTJ4O343RSVWS7VBDRTVSSHIBWCS", "length": 14653, "nlines": 156, "source_domain": "www.saamana.com", "title": "रुग्णवाहिकेला ग्रीन कॉरिडॉरसाठी जनजागृती | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोरोनाचा धोका पाहता मंदिरे बंद ठेवण्याचा सरकारचा निर्णय योग्यच – हायकोर्ट\nड्रग्ज प्रकरण : दीपिकाची उद्या होणार चौकशी\nनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता नमो कंट्रोल्ड ब्युरो झाला आहे का\nमास्क घालायला सांगितला म्हणून कंडक्टरला मारहाण\nयुद्ध हाच पर्याय; हिंदुस्थान त्यासाठी तयार आहे का\n‘तुझं वय खरंच इतकं आहे की…’‘फिट इंडिया संवाद’मध्ये नरेंद्र मोदींकडून मिलिंद…\nकोरोना, इंधन भडक्याने बँका बेजार, आर्थिक स्थिती सावरण्यासाठी लागणार किमान 3…\nचीनने डोकलाम सीमेवर अण्वस्त्रवाहू विमान तैनात केले, चिनी सैनिकांची संख्या वाढली\nपंजाबमध्ये शेतकऱ्यांचे कृषी सु��ारणा अध्यादेशांविरोधात ‘रेल रोको’ आंदोलन\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\n कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम\n17 वर्षांखालील महिलांचा फुटबॉल वर्ल्ड कप पुन्हा पुढे ढकलणार\nIPL 2020 – बंगळुरूचा 97 धावांनी दारुण पराभव, पंजाबने विजयाचे खाते…\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nठसा – मामासाहेब घुमरे\nमुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nदमदार बॅटरी अन कॅमेरासह Moto E7 Plus हिंदुस्थानमध्ये लॉन्च, किंमत फक्त…\nMaruti Suzuki देतेय टॉपच्या मॉडेलवर 50 हजारांपर्यंत सूट, जाणून घ्या\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nरुग्णवाहिकेला ग्रीन कॉरिडॉरसाठी जनजागृती\nवाहतूक खोळंबल्याने रुग्णवाहिकांना एखाद्या गंभीर रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहोचवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी एखाद्या रुग्णाचा जीव जाऊ नये यासाठी मुंबईत ग्रीन कॉरिडॉर तयार करून देण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.\nमुंबई महानगरपालिका आणि राधी फाऊंडेशनच्या सहकार्याने ही जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी या मोहिमेअंतर्गत काही नियमदेखील सुचविण्यात आले आहेत.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोरोनाचा धोका पाहता मंदिरे बंद ठेवण्याचा सरकारचा निर्णय योग्यच – हायकोर्ट\nड्रग्ज प्रकरण : दीपिकाची उद्या होणार चौकशी\nनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता नमो कंट्रोल्ड ब्युरो झाला आहे का\nमास्क घालायला सांगितला म्हणून कंडक्टरला मारहाण\nनव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\nरुग्ण दुपटीचा कालावधी सात दिवसांनी वाढला, पालिकेच्या कोरोना लढ्याला यश\nअखेर बेस्टच्या मदतीला लाल परी आली, 76 एसटी बसेस मुंबईत गर्दीच्या मार्गावर धावणार\nसच कहूं तो… पुस्तकातून उलगडणार नीना गुप्ता यांचा जीवनप्रवास\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nड्रग्ज प्रकरण : दीपिकाची उद्या होणार चौकशी\nनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता नमो कंट्रोल्ड ब्युरो झाला आहे का\nयुद्ध हाच पर्याय; हिंदुस्थान त्यासाठी तयार आहे का\n‘तुझं वय खरंच इतकं आहे की…’‘फिट इंडिया संवाद’मध्ये नरेंद्र मोदींकडून मिलिंद...\nकोरोना, इंधन भडक्याने बँका बेजार, आर्थिक स्थिती सावरण्यासाठी लागणार किमान 3...\nचीनने डोकलाम सीमेवर अण्वस्त्रवाहू विमान तैनात केले, चिनी सैनिकांची संख्या वाढली\nमास्क घालायला सांगितला म्हणून कंडक्टरला मारहाण\nपंजाबमध्ये शेतकऱ्यांचे कृषी सुधारणा अध्यादेशांविरोधात ‘रेल रोको’ आंदोलन\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nनव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,...\nरुग्ण दुपटीचा कालावधी सात दिवसांनी वाढला, पालिकेच्या कोरोना लढ्याला यश\nअखेर बेस्टच्या मदतीला लाल परी आली, 76 एसटी बसेस मुंबईत गर्दीच्या...\nया बातम्या अवश्य वाचा\nकोरोनाचा धोका पाहता मंदिरे बंद ठेवण्याचा सरकारचा निर्णय योग्यच – हायकोर्ट\nड्रग्ज प्रकरण : दीपिकाची उद्या होणार चौकशी\nनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता नमो कंट्रोल्ड ब्युरो झाला आहे का\nयुद्ध हाच पर्याय; हिंदुस्थान त्यासाठी तयार आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sakhinewslive.in/?p=345", "date_download": "2020-09-25T05:13:03Z", "digest": "sha1:PUGQT4U5NCLBGHBXPDQLOZUTUR2MAQ4D", "length": 28564, "nlines": 65, "source_domain": "sakhinewslive.in", "title": "गुंतवणुकीचा फेरविचार करताना.. | SakhiNewsLive", "raw_content": "\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nआयुष्यभर आपल्या इच्छा बाजूला ठेवत, पै-पै साठवत, बचत ते गुंतवणुकीचा प्रवास केलेल्या गुंतवणूकदाराचं मन आज साशंक झालं आहे. याचं एक कारण म्हणजे, अनेक वेळा गुंतवणुकीच्या सुरुवातीला असणारी आयुष्याची परिस्थिती स्थित्यंतरांनुसार बदललेली असते. आज नेमकं तेच घडलं आहे. सध्याच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत केवळ हाती पैसा कसा राहील, या एकाच विचारानं भांबावून गेलेल्या गुंतवणूकदारांना आपण यापूर्वी निवडलेल्या गुंतवणुकीच्या पर्यायांबद्दल फेरविचार करावासा वाटणं साहजिक आहे. अशा वेळी त्यांनी कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात, याचे पर्याय मांडणारा लेख..\nआर्थिक साक्षरतेविषयीचे विविध उपक्रम सध्याच्या टाळेबंदीच्या काळातही सुरू आहेत. बदललं आहे ते केवळ त्यांचं माध्यम. नेहमी बचत आणि गुंतवणूक यावर बोलता बोलता, या प्रतिकूल दिवसांनी विचार करण्यास भाग पाडलं, की आनंदी, समाधानी आयुष्य जगण्यासाठी पैशांची गुंतवणूक जितकी महत्त्वाची आहे, तितकीच महत्त्वाची गुंतवणूक ठरते ती वेळेची, निरोगी आरोग्याची, योग्य विचारांची आणि उत्तम कौशल्यांची या आव्हानात्मक दिवसांमध्ये ‘करोना’मुळे प्रत्येकाला विविध घटकांचा विचार करण्याची संधी मिळाली, नव्यानं शिकण्याची गरज भासली, आणि आत्मपरीक्षणाची निकड जाणवली.\nआर्थिक साक्षरतेच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून नेहमीच गुंतवणूकदारांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळते. या कालावधीत गुंतवणूकदारांच्या मनातल्या शंका मोठय़ा प्रमाणावर समोर आल्या. सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत आहे, असं जाणवलं. सुखवस्तू कुटुंबांकडूनही अनेकदा विविध प्रश्न समोर येत असतात. उदा. समीर आणि सरोज- वय वर्षं ४० ते ४५ च्या मध्ये. दोघांचा हा कमावता आणि जबाबदारीनं भरलेला असा आयुष्याचा टप्पा. १४ आणि १६ वर्षांंची दोन अपत्यं, सेवानिवृत्त आणि समाधानी वडील, असं हे खरंतर आनंदी कुटुंब. उत्पन्नातून बचत करणारं, त्या बचतीतून गुंतवणुकीचे विविध पर्याय निवडणारं, भविष्याकडे सकारात्मकतेनं बघणारं. संसाराची जबाबदारी पेलताना वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी बँकेच्या मदतीनं घर घेतलं. दोघांचाही जीवन विमा आहे. काही प्रमाणात गुंतवणूक म्हणून घेतलेले उत्तम कंपन्यांचे समभाग (‘शेअर्स), तसंच ‘मुच्युअल फंडा’तली नियमित गुंतवणूकसुद्धा आहे. सेवानिवृत्तीनंतर आलेले वडिलांचे पैसे बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवले होते. त्यातून प्रतिमहिना येणारं व्याज वडिलांना स्वत:च्या खर्चासाठी पुरेसं ठरत होतं, शिवाय त्यांना समाधान होतं ते मुद्दल अडीअडचणीसाठी जोखीमरहित असल्याचं.\nपरंतु आजच्या मंदी सदृश्य वातावरणामुळे आलेल्या आर्थिक आव्हानांमध्ये आता भर पडली ती ‘करोना’मुळे तयार झालेल्या प्रतिकूल परिस्थितीची. त्यात हाती येणारा कमी पगार आणि नोकरीची डगमगणारी अवस्था या कुटुंबाच्या काळजीचं कारण ठरत आहे. उत्पन्नाची आणि खर्चाची जुळवाजुळव करणं कठीण होत आहे, कारण रोजचे खर्च, व्याजाचे हप्ते, केलेल्या गुंतवणुकीचे हप्ते, यांचं नियोजन जरा अवघड जात आहे. त्यात दिवसेंदिवस कमी होणारे व्याजदर, सातत्यानं बदलणारा शेअर बाजार या गोष्टी गुंतवणूकदारांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण करतात, की कोणत्या पर्यायांमध्ये गुंतवणूक पुढे नेणं योग्य, की थांबणं योग्य आपण विविध गुंतवणुकीचे पर्याय निवडलेले असतानासुद्धा असं का होतं, या विचारानं समीर आणि सरोज सध्या गोंधळून गेले आहेत. हीच परिस्थिती थोडय़ा फार प्रमाणात प्रत्येक गुंतवणूकदाराची झाली आहे.\nत्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केल्यावर काय दिसतं हे पाहायला हवं.\nसमीर आणि सरोज दोघांचंही उत्पन्न पूरक होतं म्हणून त्यांनी कर्ज घेऊन घर घेतलं. पण सध्याच्या परिस्थितीत हाती पगार कमी येतो आणि त्यात नोकरीची शाश्वतीही कमी दिसते. पुढील कर्ज फेडताना अडचणी येतील असं जाणवतं आहे. कर्ज घेतलं म्हणून त्यास पूरक म्युच्युअल फंडाची नियमित गुंतवणूक सुरू केली. तो निर्णय योग्य. मग त्यांची शंका अशी, की काय चुकलं नेमकं आम्ही तर सगळं नीट विचार करून केलं होतं.\nनक्कीच विचारपूर्वक केलं होतं, पण फक्त त्या वेळेचा विचार केलेला होता. आर्थिक नियोजन करताना भविष्यातल्या अडचणींचा, गरजांचा विचार करायचा राहून गेला.\n– घर घेताना नियम म्हणून जीवन विमा घेतला, पण कर्जाच्या रकमेच्या दुपटीइतका विमा योग्य आणि आवश्यक असतो. म्युच्युअल फंडामध्ये नियमित गुंतवणूक तर केली, परंतु त्या प्रकारातून मिळणारा परतावा दर या कर्जाच्या दरापेक्षा कमी होता.\n– तसंच उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा जीवन विम्याचा हप्ता भरण्यातच जातो आहे, पण जर जीवन विम्याच्या ऐवजी आपण मुदत विमा (‘टर्म इन्श्युरन्स’) घेतला असता तर हप्ता कमी बसला असता, आणि त्यातून बचत होऊन आपण आणखी महत्त्वाचे, अधिक परतावा देणारे गुंतवणुकीचे पर्याय निवडू शकलो असतो- जसं की ‘एज्युकेशनल प्लॅन’मधील गुंतवणूक. कारण आपल्या अपत्यांच्या शिक्षणाचा खर्च १५ वर्षांंनी समोर येणार होता, आणि त्यासाठी हळूहळू नियमित गुंतवणूक झाली असती तर आता ही काळजी भेडसावली नसती.\n– अपत्यांच्या शिक्षणासाठी तरतूद म्हणून उत्तम समभाग त्यांनी घेतले. पण आज बाजार सतत अस्थिर असताना त्यातून गुंतवणूक परत काढणं आणि शिक्षणाची गरज पुरवणं कठीण. आर्थिक क्षेत्रांतल्या तज्ज्ञांचा सल्ला आता थांबण्याचा, या गुंतवणुकीतून बाहेर न पडण्याचा आहे. या गुंतवणुकीतून पुढे योग्य आणि चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. म्हणून आज नुकसान न केलेलं योग्य.\n– समीर-सरोज परिवारानं आपल्या आरोग्य विम्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं. घरापेक्षाही जास्त प्राथमिकता दर्शवणारी आरोग्य विम्याची गरज होती, आणि त्याकडेच दुर्लक्ष झालेलं आहे असं दिसतं. आता जर एखादा मोठा आजार समोर येऊन ठेपला, तर आपण आतापर्यंत गोळा केलेली गुंतवणूक त्यासाठी खर्ची पडेल, आणि निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी केलेलं आर्थिक नियोजन साध्य होणं कठीण होईल.\n– वडिलांच्या सेवानिवृत्तीतून आलेली रक्कम जोखीमरहित पर्याय म्हणून बँकेत तर ठेवली, पण दिवसेंदिवस कमी होणारे व्याजदर आता त्यांच्यासाठी काळजीचं कारण बनत आहे. स्वत:चे खर्च पूर्ण करणं काहीसं अवघड जात आहे. ही रक्कम नवीन कोणत्या गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये गुंतवणं योग्य आहे, हे ठरवणं अवघड ठरत आहे.\n– नोकरी हा आपला एकमेव उत्पन्नस्रोत असताना, त्याचं महत्त्व अनन्यसाधारण असताना, आपण नोकरीचा विमा घेणं अत्यंत आवश्यक ठरतं. जर आपण तो पर्याय निवडला, तर नोकरी गेल्यास किमान ३ महिने तरी आपणास उत्पन्नाचा दुसरा मार्ग शोधण्यास कालावधी मिळतो, आणि या कालावधीतली काळजी कमी करता येते.\n– सरोजला सोन्याच्या दागिन्यांची आवड आहे. पारंपरिक गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी हा एक आवश्यक घटक. पण सोनं गुंतवणूक म्हणून घेत असाल तर दागिने न घेता इतर सोन्याच्या गुंतवणुकीचे पर्याय विचारात घेणं आवश्यक होतं. जसं ‘गोल्ड बॉण्डस्’, ‘गोल्ड ईटीएफ’ (‘गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडस्’) इत्यादी. आजच्या प्रतिकूल परिस्थितीत सोन्याचे भाव वाढले आहेत ही बातमी आनंदाची आहे. कारण जर आपणास आवश्यकता असेल, तर गुंतवणूक () म्हणून घेतलेलं सोनं विकून आपण गरज पूर्ण करू शकतो. पण सरोजनं सोन्यात गुंतवणूक केलेली नसून सोन्याची खरेदी केली होती. तसंच त्यात भावनिक गुंतवणूक होती. म्हणून आज ते विकताना मानसिकता साथ देत नाही.\nखरं तर आयुष्यभर आपल्या इच्छांना बाजूला ठेवत, पै-पै गोळा करत, बचत ते गुंतवणुकीचा प्रवास केलेला असूनही गुंतवणूकदाराचं मन आज साशंक का आहे याचं कारण अभ्यासलं तर मला वाटतं, की आपण नेहमी सकारात्मक विचार करतो (आणि तसाच करायला हवा. अजूनही वेळ गेली नाही) पण अनेक वेळा सुरुवातीला पैसे भरताना असणारी आयुष्याची परिस्थिती स्थित्यंतरांनुसार बदललेली असते. वाढती महागाई, वाढलेले खर्च, यांमुळे आपण आधी सुरू केलेले जीवन विम्याचे हप्ते, कर्जाचे हप्ते, म्युच्युअल फंडाचे पर्याय, पुढील लांब पल्ल्यांची प्रीमिअमची बांधिलकी, इत्यादी फेडणं जड जातं. मिळणारा परतावा, नवनवीन व अधिक फायद्याच्या इतर गुंतवणुकीच्या निवडलेल्या योजना, यांचा एकत्रित विचार केल्यास आपण फेरविचार करावा असं आढळून येतं. परंतु पुन्हा नव्यानं सुरुवात करताना नेहमी आपली जीवनशैली आणि आपल्या गरजा ओळखून जर पर्याय निवडले, भविष्यातल्या खर्चाची तरतूद केली, तर अडचणी आल्या तरी त्यावर मात करणारा दुसरा पर्याय आपण नक्कीच निवडलेला असेल.\n‘करोना’ च्या या दिवसांनी आपल्यासमोर परत एकदा आरोग्य विम्याची गरज अधोरेखित केली आहे. आज जर शक्य असेल तर, प्रामुख्यानं आरोग्य विमा नसेल तर तो घेताना आणि असेल तर नमूद घटकांचा अभ्यास करत आरोग्य विमा विचारात घ्यायला हवा. विचारपूर्वक निवडलेली विमा पॉलिसी आपल्याला आजाराच्या क्षणी आव्हानात्मक आर्थिक प्रसंगांपासून वाचवण्यास मदतीची ठरते, कारण अडचणींचा सामना प्रत्येक वेळी करावा लागणार असतो, फक्त येणारी अडचण नवी असेल.\nआता नव्यानं म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडताना गुंतवणुकीची उद्दिष्टं व जोखीम यांचा ताळमेळ बसवावा लागेल. एखादं विशि���्ट उद्दिष्ट समोर ठेवून ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ची योग्य योजना निवडणं आवश्यक आहे, कारण एखादं वित्तीय उद्दिष्ट जितकं दूरचं तितकं ते पूर्ण करण्यास आवश्यक असते ती जास्त जोखीम स्वीकारण्याची ताकद. गुंतवणूकदार विमा वगळता अन्य सर्व पर्यायांच्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवून असतो. परंतु एकदा का जीवन विम्यात गुंतवणूक केली, की त्याचे प्रीमिअम भरण्याखेरीज कधीही त्या पर्यायाचा फेरविचार मनात आणत नाही. कारण आपण दीर्घ मुदतीची बांधिलकी मानसिकरीत्या मान्य केलेली असते. परंतु इतर गुंतवणुकीच्या पर्यायांना लागू होणारे गुंतवणुकीचे सर्व नियम विमा गुंतवणुकीलाही लागू व्हायला हवेत, किंवा गुंतवणूकदारानं ते विचारात घ्यायला हवेत. म्हणून नवनवीन येणाऱ्या योजनांचा वा पर्यायांचा सातत्यानं विचार करत गेलं पाहिजे. उपलब्ध पर्यायानुसार पुनर्आखणी करणं गरजेचं आहे. आधी केलेल्या गुंतवणुकींचा आढावा घेऊन सुधारित उपाययोजनेनुसार नवीन पर्यायी योजना अमलात आणता येते.\nखरं तर जीवन विमा हा व्यक्तीच्या मृत्यूमुळे अटळ असणाऱ्या आर्थिक नुकसानीच्या भरपाईसाठी अत्यंत आवश्यक असा अर्थविचार आहे. परंतु गुंतवणूक आणि जीवन विमा असा एकत्र विचार करून अनेक गुंतवणूकदार विमा पॉलिसीत मालमत्ता अडकवून ठेवतात. त्यासाठीच पारंपरिक विमा पॉलिसीतून बाहेर पडण्यासाठी ‘रिडय़ूस्ड पेड-अप’ पर्याय आणि ‘सरेंडर’ पर्याय उपलब्ध आहेत. यांच्या मदतीनं ‘विमा पोर्टफमेलिओ’ची पुनर्बांधणी करावी. मुदतीच्या विमा पॉलिसीचा पर्याय नक्कीच विचारात घ्यावा आणि आर्थिक अपव्यय टाळावा.\nगुंतवणुकीची सुरुवात करणं सोपं असतं, परंतु बाजाराच्या चढ-उतारानुसार कमीअधिक होणाऱ्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवणं अवघड आहे. अर्थात अभ्यासपूर्ण प्रयत्नांतून तेही शक्य होईल. आता पुन्हा योग्य योजना निवडण्यासाठी अधिक परताव्याचा तात्कालिक मोह आणि बाजाराच्या होणाऱ्या चढउताराची भीती टाळणं आवश्यक आहे. म्हणतात ना, की माणूस पाण्यात पडून बुडत नाही. बुडतो, तो तिथेच, तसाच पडून राहिला तर, हात-पाय न मारल्यामुळे.\n‘करोना’च्या या आव्हानात्मक दिवसांनी प्रत्येकाची गती कमी केली, आणि विचार करण्यास भाग पाडलं, की या जीवनात सुखी, समाधानी, आर्थिक स्वातंत्र्य असलेली जीवनशैली साध्य करणं महत्त्वाचं आहे.\n← खते आणि रोपांची काळजी\nतारांगण घरात : मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करा.. →\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपिंपरी प्रतिनिधी sakhi news live ‘कोरोना’च्या लढ्यासाठी प्रकाशमहाराज बोधले स्थापित ‘अखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्यावतीने 1 लाख 11\nपिंपरी चिंचवड पुणे बातम्या\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sahyadriche-vare-news/lockdown-experiment-to-prevent-coronavirus-lockdown-in-akola-lockdown-in-vidarbha-zws-70-2235101/", "date_download": "2020-09-25T04:29:36Z", "digest": "sha1:7MIAXOKNQGKOMEJD6A54IDWJGCUGTNV4", "length": 26610, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Lockdown Experiment to prevent coronavirus Lockdown in Akola Lockdown in Vidarbha zws 70 | टाळेबंदीचे ‘जादूचे प्रयोग’ | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nसुरुवातीला विदर्भातील अनेक जिल्ह्य़ांत बोटांवर मोजण्याएवढे रुग्ण होते.\nअकोल्यातील साथ आटोक्यात आणण्यासाठी केलेले नेमके उपाय दिसत असूनही, विदर्भाच्या अन्य जिल्ह्य़ांत आणि शहरांतील प्रशासनांनी ‘टाळेबंदी’वरच भिस्त ठेवली. तिची जादू काही दिसली नाही..\nराज्याच्या इतर भागांच्या तुलनेत मागास असलेल्या विदर्भात करोनाची साथ तशी नियंत्रणातच म्हणायला हवी. त्यामुळे एक बरे झाले की, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली नाहीत. इतर भागांच्या तुलनेत येथील ही व्यवस्था अतिशय तोकडी. डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा अनुशेष कायमचाच. सुसज्ज संसाधनाची वानवा. अशा स्थितीत या आजाराचा उद्रेक सर्वदूर झाला असता तर हाहाकार उडाला असता. राज्यकर्ते व प्रशासनाच्या निव्वळ सुदैवाने तसे झाले नाही. तरीही या चार महिन्यांच्या काळात अनेक बाबी ठळकपणे अधोरेखित झाल्या. आपत्तीच्या काळात अधिकारी, नेते कसे काम करतात याचे दर्शन झाले. यातले बहुतांश अनुभव चक्रावून टाकणारे होते. सुरुवातीला विदर्भातील अनेक जिल्ह्य़ांत बोटांवर मोजण्याएवढे रुग्ण होते. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्य़ांनी ‘ग्रीन झोन’चा किताब अनेक दिवस मिरवला. नंतर लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढू लागला, बाहेरून लोक परत येऊ लागले आणि ही साथ पसरू लागली.\nतिचा खरा उद्रेक झाला तो वऱ्हाडातील अमरावती व अकोला या दोन शहरांत. येथे अनेक रुग्ण घरीच दगावले. आता अकोल्यात मृत्युसंख्येने शंभरी, तर अमरावतीने पन्नाशी गाठली आहे. स्थानिक जिल्हा व पालिका प्रशासनाने प्रारंभी काळजी घेतली नाही. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधले नाही. त्याचा फटका या दोन्ही ठिकाणी बसला. येथे अजूनही रुग्णसंख्या वाढत आहे. अकोल्यात तिचा वेग काहीसा मंदावला आहे. प्रारंभीच्या दिरंगाईनंतर प्रशासनाने तडफ दाखवली. त्यामुळे राज्यातील पालिका क्षेत्रात करोना नियंत्रणात अकोला शहर आता बरेच पुढे गेले. प्रा. नीरज हातेकरांनीही त्याचे कौतुक केले. अमरावतीत मृत्युसंख्या तुलनेने कमी असली, तरी रुग्णवाढीचा वेग अजून मंदावलेला नाही. बुलढाणा, वाशीम या जिल्ह्य़ांतही साथ बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. यवतमाळात रुग्णसंख्येने हजाराचा पल्ला गाठला असला, तरी मृत्यूचे प्रमाण कमी आहे.\nवर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्य़ांत ही साथ बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. मृत्यूही बोटावर मोजण्याएवढे. तरीही गडचिरोलीचा उल्लेख थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला, रुग्णसंख्या दुपटीने वाढली म्हणून तिथे नेहमी ये-जा करणाऱ्या राखीव दलाच्या जवानांमुळे हे घडले. शेकडो जवानांना करोनाची लागण झाली. मूळचे गडचिरोलीकर मात्र अजूनही या आजारापासून बरेच दूर आहेत. आकडेवारीवर विश्वास ठेवणारे प्रशासन कसे फसते, याचे हे उत्तम उदाहरण ठरावे.\nआता राहिले नागपूर. ही राज्याची उपराजधानी. जूनपर्यंत येथील साथ नियंत्रणात होती. त्यावरून अनेकांनी पाठ थोपटून घेतली. पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे व त्यांचे समर्थक यात आघाडीवर होते. आता साथीचा उद्रेक सुरू झाल्याबरोबर या साऱ्यांची बोलतीच बंद झाली आहे. खरे तर सुरुवातीच्या काळात नागपूर पालिका प्रशासनाने साथनियंत्रणाची कामग��री बजावताना अतिशय कठोर पावले उचलली. प्रशासनातील सर्व कर्मचारी, शिक्षक कामाला लावून संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला. प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कठोर अंमलबजावणी केली. त्यातून राज्यकर्ते व सामान्य जनतेत रोष निर्माण झाला. त्याचे दर्शन ठिकठिकाणी घडले. नंतर जसजसे दिवस पुढे सरकू लागले, तसतसा प्रशासनाचा उत्साह मावळू लागला. एकीकडे वाढती रुग्णसंख्या व दुसरीकडे थकलेले प्रशासन असे चित्र उपराजधानीत निर्माण झाले. त्याचा परिणाम आता दिसू लागला असून गेल्या दोन महिन्यांत झपाटय़ाने मृत्युसंख्या वाढली. हे का झाले, याचे उत्तर प्रशासनाच्या कार्यशैलीत दडले आहे. मुळात असे साथीचे आजार जनतेच्या सहभागाशिवाय नियंत्रणात आणताच येत नाहीत. एकदा का आजाराची व्याप्ती वाढली, की प्रशासन हतबल होऊन जाते. अशा वेळी जनता व लोकप्रतिनिधींचा सहभाग, सक्रियता महत्त्वाची असते. नागपुरात पालिकेने यापैकी कुणालाच विश्वासात घेतले नाही. त्यामुळे प्रशासन सध्या एकाकी पडलेले दिसते. कायद्याचा बडगा उगारून करोना नियंत्रण शक्य नाही हेच येथे दिसून आले. आता येणाऱ्या काळात पालिकेचे हे नियंत्रणाचे दावे आणखी फोल ठरत जातील असेच चित्र आहे.\nविदर्भातील सर्वच शहरांत सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारावी याकडे राज्यकर्त्यांनी कधी लक्षच दिले नाही. या सर्व शहरांत वैद्यकीय महाविद्यालयांनी पालिकांची लाज राखली. नागपुरात तुकाराम मुंढेंनी अतिशय कमी कालावधीत पाच रुग्णालये उभारली, पण डॉक्टर कुठून आणणार शेवटी ती शोभेचीच ठरली. मोठा गाजावाजा करून उभारले गेलेले राधास्वामी कोविड केअर सेंटर असेच बेपत्ता झाले. हा लढा दीर्घकाळाचा आहे याचा विचार न करता केवळ प्रसिद्धीसाठी निर्णय घेतले की काय होते, याचा हा वस्तुपाठ होता. या साथीच्या प्रारंभीच्या काळात जीवनरक्षक प्रणालीचा खूप गवगवा झाला. अतिशय घाईने त्याची खरेदी झाली. प्रत्यक्षात त्याचा फारसा उपयोगच झाला नाही. त्यापेक्षा रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा अतिशय प्रभावी ठरते, हे लक्षात आल्यावर त्याचा तुटवडा जाणवू लागला. विदर्भात अनेक ठिकाणी सनदी अधिकाऱ्यांनी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे न ऐकता निर्णय घेतले. त्यातून गोंधळ तेवढा उडालेला दिसला.\nआता मुद्दा टाळेबंदीचा. उपाययोजनांसाठी अवधी मिळावा यासाठी निर्बंध आवश्यक असत��त. तज्ज्ञांचेही तेच मत आहे. तरीही या बंदीचा वापर विदर्भात सर्रास केला जात आहे. करोना नियंत्रणासाठी अशी बंदी लादणे म्हणजे आजार बरा होण्यासाठी गावठी उपाय करण्यासारखेच. तरीही हे ‘जादूचे प्रयोग’ सर्वत्र सुरू आहेत. देशात या बंदीला सुरुवात होऊन ती संपल्यानंतरच्या टप्प्यांत, स्थानिक पातळीवर ती लादताना कुणीही या बाबीचा विचारच केला नाही. कुठे तीन दिवस, कुठे पाच दिवस, कुठे महिनाभर, कुठे दहा तर कुठे प्रत्येक आठवडय़ातले तीन दिवस अशा पद्धतीने हे आयुध वापरण्यात आले. यामुळे ही बंदी की झापडबंदी, असा प्रश्न कुणालाही पडावा. सामान्यांचा एकमेकांशी कमीत कमी संपर्क आला तरच ही साथ आटोक्यात राहील, हा बंदीप्रेमींचा दावाही अर्धसत्यावर आधारित आहे. कमीत कमी संपर्क असणे केव्हाही चांगले हे खरे असले, तरी जोवर जनता स्वत:हून नियम पाळत नाही किंवा तशी जागृती त्यांच्यात निर्माण होत नाही तोवर साथनियंत्रण शक्य नाही. टाळेबंदीच्या काळात अशी जागृती निर्माण करण्यासाठी किंवा ती उठल्यावरसुद्धा प्रशासनाने काय केले, याचा शोध घेतला तर पदरी निराशाच येते. अशी जागृती निर्माण करायची असेल तर लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, जनता या साऱ्यांना विश्वासात घ्यावे लागते. हे करायचे असेल तर प्रशासनात ठासून भरलेला ‘अहं’ बाजूला ठेवावा लागतो. तसे करण्याची तयारी अधिकारी कधीच दाखवत नाहीत. अशा वेळी राज्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, पण विदर्भातील नेतेसुद्धा यात कमी पडलेले दिसले. अधिकाऱ्यांनी बंदीचे निर्णय घ्यायचे व राज्यकर्त्यांनी त्यांच्या सुरात सूर मिसळवायचा असाच प्रकार सुरू राहिला. देशात टाळेबंदी उठू लागल्यावर अकोल्यात जनता कर्फ्यू, काही दिवसांची बंदी असे प्रयोग राबवले गेले, ते लोकांनी उधळून लावले. तरीही तेथील प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्रातील कठोर नियम, संपर्कातील व्यक्तींचा शोध या बळावर साथ नियंत्रणात आणली. हे उदाहरण ताजे असूनही इतर जिल्ह्य़ांनी पुन्हा बंदीचाच मार्ग अनुसरला. या बंदीमुळे वाढलेल्या प्रशासनाच्या अतिरेकाचा फटकासुद्धा अनेकांना बसला. बंदी यशस्वी व्हावी म्हणून प्रशासनाने ठिकठिकाणी मर्जीला येईल तसे नियम लागू केले. वध्र्यात एक दिवस जिल्ह्य़ाबाहेर गेले तरी १४ दिवस सक्तीच्या विलगीकरणाचा वादग्रस्त निर्णय लागू झाला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ठिकठिकाणी वेगवेगळे दंड आकारले गेले. कुठे दोनशे तर कुठे दहा हजार असे त्याचे स्वरूप होते. हा सारा प्रकार मनमानीचाच होता व आहे.. आणि अद्याप तो ठिकठिकाणी सुरूच आहे.\nतीन ठिकाणचा अपवाद वगळता, आज विदर्भात करोना साथ नियंत्रणात दिसत असली तरी नजीकच्या काळातसुद्धा असेच चित्र राहील याची शाश्वती कुणी देऊ शकत नाही. अचूक औषध नसल्याने भविष्यात कधीही याचा उद्रेक होऊ शकतो. नागपुरात उशिरा वाढलेले रुग्ण हे त्याचेच द्योतक. अशा वेळी प्रशासन व राज्यकर्त्यांनी कायद्याचा बडगा न उगारता लोकाभिमुख होणे गरजेचे आहे. टाळेबंदी टाळून नागपूरने हे पाऊल उचलले आहे. आता गरज आहे ती या लढय़ात जनतेचा सहभाग जास्तीत जास्त वाढवण्याची.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n1 सरावलेले; पण सावरणारे..\n2 प्लेग ते करोना मार्गे स्वाइन फ्लू\n3 तरीही महाराष्ट्र पुरोगामी\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/06/03/sampmage/", "date_download": "2020-09-25T02:58:17Z", "digest": "sha1:FYIAG33Z4ZNRLJWVGHH4LMB4YGZ64KTO", "length": 8744, "nlines": 96, "source_domain": "spsnews.in", "title": "शेतकऱ्यांचा संप मागे : पुणतांबे तील शेतकऱ्यांचा विरोध मात्र कायम – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\nशेतकऱ्यांचा संप मागे : पुणतांबे तील शेतकऱ्यांचा विरोध मात्र कायम\nमुंबई : शेतकरी संघटनेच्या ७० % मागण्या मान्य करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचा संप मागे घेण्यात आला असून, येत्या सहा महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा सर्व महाराष्ट्रभर संपाचे हत्यार उगारण्यात येईल, असे किसान क्रांतीचे जयाजी सूर्यवंशी यांनी सांगितले. दरम्यान पुणतांबे येथील शेतकऱ्यांनी मात्र या निर्णयाने संतुष्ट नसून, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत संप सुरु राहील, असे सांगण्यात येत आहे.\nकाल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या ७०% मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. यामुळे गेले दोन दिवस सुरु असलेला शेतकऱ्यांचा संप मागे घेण्यात आला आहे.\nयावेळी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार असल्याची, घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यासाठी सरकारकडून एक समिती स्थापन करण्यात येणार असून, हि समिती ३१ ऑक्टोबर पर्यंत आपला अहवाल शासनाला सादर करणार आहेत. तसेच दुधाचे भाव वाढवण्या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २० जूनपर्यंत त्याची किमत ठरवण्यात येणार आहे. आंदोलनात ज्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला,त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला सरकार आर्थिक मदत करणार आहे.\nमुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीतील महत्वाचे मुद्दे :\nहमीभावापेक्षा कमी भाव देणे ,हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात येईल. येत्या अधिवेशनात तसा कायदा करण्यात करण्यात येईल.\nराज्य कृषि मूल्य आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे.\nवाढीव बिलाचे व्याज आणि दंडव्याज रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल\nशीतगृह साखळी निर्माण करणार\nनाशवंत शेतमालासाठी प्रक्रिया उद्योग आणणार\nशेतकऱ्यांवर दाखल केल���ले गुन्हे मागे घेणार\nयावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेवून ७० % मागण्या मान्य केल्या आहेत.\n← विशेष सरकारी वकील श्री उज्वल निकम यांची विवाहसोहळ्यानिमित्त श्री पाटील यांच्या निवासस्थानी भेट\nमराठमोळं व्यक्तिमत्व लिओ वराडकर आयर्लंड चे नूतन पंतप्रधान →\nपन्हाळा तालुक्यातील नेबापूर येथे भूस्खलन…\nसावित्री महिला संस्थेची तीन कोटी रुपयांची उलाढाल\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/08/secred-games-2.html", "date_download": "2020-09-25T03:15:32Z", "digest": "sha1:IZPQBCGT47IPZB2SOJXVDRKFTFZSABJL", "length": 4573, "nlines": 41, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "Secred Games 2 : अनुराग कश्यप विरोधात पोलिसात तक्रार", "raw_content": "\nSecred Games 2 : अनुराग कश्यप विरोधात पोलिसात तक्रार\nवेब टीम : मुंबई\nवादग्रस्त वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स २’ नुकतीच प्रदर्शित झाली. ‘ही वेबसीरिज विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या कांदबरीवर आधारित आहे.\nदरम्यान सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या पार्टमध्ये धार्मिक भावना दुखावल्याबद्दल निर्माता अनुराग कश्यपविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.\nविक्रमादित्य आणि अनुराग या जोडीने सेक्रेड गेम्स च्या पहिल्या सिझनचं दिग्दर्शन केलं होतं. सेक्रेड गेम्सचा पहिला भाग तुफान व्हायरल झाला होता.\nनुकताच या वेबसिरीजचा दुसरा भाग प्रदर्शित झाला असून या भागालाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान या भागात धार्मिक भावना दुखावल्याचे काही नेट युझरचे\nसेक्रेड गेम्स हि वेबसॉरीज सध्या तरुणाईवर गारुड घालत असून ती प्रचंड व्हायरल होत आहे.\nयातील संवाद, सीन्स तसेच नेटफ्लिक्स या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरून प्रसारण होत असल्याने त्याचा पुरेपूर फायदा घेण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthachya-dashdiha-news/article-on-international-migrants-in-corona-abn-97-2256850/", "date_download": "2020-09-25T03:41:54Z", "digest": "sha1:CYELKVIVWKFDRM6KEFWMGF4BUZU33JOL", "length": 28492, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on International migrants in Corona abn 97 | ‘करोना’त आंतरराष्ट्री��� स्थलांतरित.. | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nआंतरराष्ट्रीय स्थलांतरित अनेक बाबतीत सतत धास्तावलेले असतातच शिवाय मनात येईल तेव्हा त्यांना मायदेशी देखील जाता येत नाही.\nकरोनामुळे भारतात येणारे डॉलर कमी झाले, हे उघडच आहे. सर्वच देशात बाहेरून आलेल्या स्थलांतरितांविरुद्धचा असंतोष नजीकच्या काळात शमणारा नाही. अशा वेळी, भारतीय स्थलांतरितांची तेथील सुरक्षितता अप्रत्यक्षपणे आपल्या हातात आहे..\nआपले जन्मगाव सोडून स्वत:च्याच देशात (‘देशांतर्गत’) किंवा जन्मदेश सोडून परक्या देशात (‘आंतरराष्ट्रीय’) जाऊन स्थायिक होणाऱ्या दोघांनाही ‘स्थलांतरित’च म्हणतात. २०१९च्या अखेरीस देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांची जगभरातील संख्या अनुक्रमे ७६ कोटी आणि २७ कोटी आहे. स्थलांतरितांमधील सर्वच जण स्वखुशीने रोजगारासाठीच स्थलांतर करतात असे नाही; त्यांच्या राहत्या ठिकाणी सामाजिक, राजकीय हिंसा वा पर्यावरणीय ऱ्हासामुळे नाखुशीने विस्थापित झालेले देखील बरेच आहेत. देशांतर्गत स्थलांतरितांना किमान देशातून हाकलून लावतील, तुरुंगात टाकतील अशी धास्ती तरी नसते; छोटा मोठा सामाजिक पाया असतो; अचानक वेळ आल्यास मूळगावी आपल्या कुटुंबात त्यांना परत जाता येते. आंतरराष्ट्रीय स्थलांतरित अनेक बाबतीत सतत धास्तावलेले असतातच शिवाय मनात येईल तेव्हा त्यांना मायदेशी देखील जाता येत नाही.\nकरोना महासाथीने दोन्ही प्रकारच्या स्थलांतरितांची ससेहोलपट केली आहे हे खरे; पण आपण या लेखात फक्त आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांची (यापुढे लेखात फक्त ‘स्थलांतरित’) चर्चा करणार आहोत.\nकरोना येऊन आदळला जानेवारी २०२० मध्ये. त्याआधीपासूनच अनेक ‘यजमान’ देशांत बाहेरच्या देशातून आलेल्या ‘स्थलांतरितां’विरुद्ध असंतोष खदखदत आहे. किती तरी उदाहरणे देता येतील. ब्रिटिश जनतेचा ‘ब्रेग्झिट’चा कौल, ट्रम्प यांचा निवडणूक प्रचार, युरोपात आश्रय घेऊ पाहणारे आफ्रिकी, भारतातील बांगलादेशी इत्यादी. करोनापश्चात आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांची परिस्थिती अजूनच कर���ण झालेली आहे.\nस्थलांतरित : संख्यात्मक परिमाण\nआंतरराष्ट्रीय स्थलांतरितांचा इतिहास काही शतकांचा असेल. पण गेल्या चार दशकांतील जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने भांडवल आणि वस्तुमालाच्या जोडीला माणसांना देखील आपल्या जन्मदेशांच्या सीमा ओलांडण्यास मदत केली. १९९० सालात जगभरात १५ कोटी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित होते (जगाच्या त्यावेळच्या लोकसंख्येच्या २.८ टक्के) ते २०१९च्या अखेरीस २७ कोटी (३.५ टक्के) झाले आहेत. नव्वदीमध्ये युनोने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांचा २५ कोटींचा आकडा २०५० साली गाठला जाणार होता, जो ३० वर्षे आधीच गाठला गेला आहे.\nआंतरराष्ट्रीय स्थलांतरितांचे जागतिक लोकसंख्येशी असलेले शेकडा प्रमाण वरकरणी कमी वाटेल; पण प्रत्येक स्थलांतरित किमान तीन-चार कुटुंबीय आपल्या मूळ देशात सोडून जातो हे जमेस धरले की आंतरराष्ट्रीय स्थलांतरामुळे जगातील १०० कोटी (जागतिक लोकसंख्येच्या १५ टक्के) माणसे बाधित आहेत हे लक्षात येईल.\nस्थलांतरित : भौगोलिक परिमाण\nपाणी जसे वरच्या भागातून खाली नैसर्गिकरीत्या वाहते, तसेच स्थलांतरित मजूर गरीब राष्ट्रांमधून विकसित राष्ट्रांमध्ये रोजगाराच्या वा सुरक्षिततेच्या शोधात वाहत जातात. अमेरिका, कॅनडा, जर्मनी, सौदी अरेबिया अशा फक्त दहा देशांत जगातील ५० टक्के स्थलांतरित सामावले आहेत. पाच कोटींपेक्षा जास्त स्थलांतरितांना सामावून घेणारी अमेरिका नेहमीच यजमान देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिली आहे. २८ देशांच्या युरोपीय संघात एकंदर नऊ कोटी; तर मध्यपूर्वेतील देशांच्या गटात (सौदी अरेबिया, कुवेत, कतार, यूएई, बहारीन, ओमान इत्यादी) पाच कोटी स्थलांतरित सामावले आहेत. जगातील बहुसंख्य स्थलांतरित प्राय: गरीब आफ्रिकी, आशियाई आणि लॅटिन अमेरिकन देशांमधून गेलेले असतात.\nस्थलांतरितांमधील अनेक जण यजमान देशातील अनौपचारिक क्षेत्रात काम करतात. शिक्षण, माहिती आणि डिजिटल साक्षरतेच्या अभावामुळे, परकीय भाषा धड येत नसल्यामुळे, नागरिकत्वाची कागदपत्रे नीट नसल्यामुळे त्यांच्यातील बहुसंख्य यजमान देशात ‘दुय्यम’ दर्जाचे नागरिक बनून राहतात. त्यांच्या कामाच्या ठिकाणी युनियन असून देखील रोजगार गमावण्याच्या भीतीपोटी ते युनियनचा सभासद होण्याचे टाळतात.\nबहुसंख्य स्थलांतरित जगातील मोठय़ा शहरां��च आहेत. जेथे राहण्याच्या जागांचे भाडे व एकूणच राहणीमान अतिशय खर्चीक असते. मायदेशी जास्तीतजास्त पैसे पाठवणे शक्य व्हावे म्हणून स्थलांतरित दाटीवाटीच्या सामूहिक खोल्यांत वा झोपडीवजा घरांत राहतात आणि आहार व आरोग्यावर होताहोईतो कमी खर्च करतात. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर व रोगप्रतिकार शक्तीवर होत असतो. करोना महासाथीत हे मुद्दे त्यांच्या अधिकच जिवावर उठले आहेत.\nत्यांनी कुटुंबीयांना मायदेशी नियमितपणे पैसे पाठवल्यामुळेच अनेकांच्या घरी चुली पेटतात आणि किमान काहींची तरी मुले शाळेत जाऊ शकतात. अनेक गरीब राष्ट्रांच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) मोठा वाटा स्थलांतरितांनी पाठवलेल्या या परकीय चलनाचा आहे. २०१९ मध्ये गरीब देशांतून गेलेल्या स्थलांतरितांनी ५५० बिलियन डॉलर्स (४४ लाख कोटी रुपये) आपापल्या मायदेशी पाठवले. त्याच बारा महिन्यांत गरीब देशांमध्ये झालेली विदेशी गुंतवणूक ५४० बिलियन डॉलर्स होती. यावरून स्थलांतरितांचे त्यांच्या देशांच्या स्थूल अर्थव्यवस्थेतील लक्षणीय योगदान लक्षात येईल.\nजगातील मोठय़ा शहरांमध्ये करोना संसर्गदेखील जास्त आहे. या शहरांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना स्थलांतरितांच्या मुळावर आल्या आहेत; प्रवासावर बंधने, बंदरे/ रस्ते/ विमानतळांवरील देशाच्या सीमा सील करणे, दाटीवाटीच्या घरांमध्ये राहायला भाग पडणे इत्यादी.\nकरोनामुळे स्थलांतरितांची इतरही अनेक प्रकारे ससेहोलपट झाली आहे : (अ) अर्थव्यवस्थांतील असंघटित क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाल्यामुळे त्यांच्या नोकऱ्या, वेतनमानावर गदा येणे (ब) कागदपत्रे धड नसल्यामुळे, भाषेच्या अडचणीमुळे यजमान देशाच्या सरकारांनी जाहीर केलेल्या मदत योजनांचा म्हणावा तसा लाभ घेता न येणे (क) अनेक देशांत आरोग्यसेवा विम्याचा हप्ता भरलेल्यांनाच उपलब्ध आहेत. विमा नसल्यामुळे किंवा अपुरा असल्यामुळे करोनाची लक्षणे दिसून देखील रुग्णालयात भरती न होणे. अमेरिकेत करोना-बळींमध्ये कृष्णवर्णीय आणि लॅटिनो स्थलांतरितांचे प्रमाण मोठे असण्यामागे हे प्रमुख कारण सांगितले जाते. (ड ) लॉकडाऊनमध्ये अचानक बँका बंद झाल्यामुळे, पैशाचे डिजिटल, ऑनलाइन व्यवहार येत नसल्यामुळे आणि नंतर तर बचती संपत चालल्यामुळे आपल्या घरी पैसे पाठवता न येणे.\nफारच कमी स्थलांतरित मायदेश��� परत गेले आहेत. दोन कारणांमुळे. जाण्यायेण्याच्या खर्चापोटी त्यांचे अख्ख्या वर्षांचे उत्पन्न जाते आणि परत आल्यावर पुन्हा नोकरी मिळेल की नाही याची शाश्वती नाही. कारण सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था आक्रसल्यामुळे रोजगारांची उपलब्धता कमी आणि स्पर्धा मात्र वाढलेली असेल.\nस्थलांतरितांसाठी कुवेतमधून ‘अशुभ’ वर्तमान आहे. कुवेतचे ९० टक्के सरकारी उत्पन्न खनिज तेलाच्या निर्यातीतून येते; ज्याचे भाव अर्ध्यापेक्षा कमी झाले आहेत. जागतिक मंदी अशीच राहिली तर तेलाचे भाव आणि म्हणून कुवेतचे उत्पन्न फार काही वाढणार नाहीत. कुवेतच्या ४८ लाख लोकसंख्येत ७० टक्के म्हणजे ३४ लाख आंतरराष्ट्रीय स्थलांतरित आहेत. कुवेतच्या कायदेमंडळाने यातील ५० टक्के कमी करण्याचा ठराव अलीकडेच मंजूर केला आहे.\nस्थलांतरितांच्या नोकऱ्या/ धंदे गेल्यामुळे, उत्पन्न कमी झाल्यामुळे या वर्षी (२०२० मध्ये) जगभरात त्यांच्याकडून १०० बिलियन डॉलर्स (किमान साडेसात लाख कोटी रुपये) कमी पाठवले जातील असा अंदाज आहे. त्यांच्या कुटुंबांच्या राहणीमानावर, आहारावर, मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या मायदेशांच्या अर्थव्यवस्थांवर त्याचा गंभीर परिणाम होणार आहे.\n* आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांमध्ये भारतीयांची संख्या इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वात जास्त आहे- २७ कोटींपैकी जवळपास दोन कोटी हे स्थलांतरित आपल्या देशाच्या स्थूल अर्थव्यवस्थेला दोन प्रकारे भरघोस मदत करत असतात (१) ते रोजगारासाठी दुसऱ्या देशात गेल्यामुळे त्या प्रमाणात आपल्या अर्थव्यवस्थेवर रोजगारनिर्मितीचा भार कमी पडतो आणि (२) ते देशाला आत्यंतिक निकडीचे परकीय चलन मिळवून देतात. भारतीय स्थलांतरितांनी २०१९ मध्ये पाठवलेल्या ८३ बिलियन डॉलर्समुळे (सहा लाख कोटींच्या वर) भारत याबाबतीत देखील जगात अव्वल स्थानावर आहे.\n* आणखी एक संवेदनशील मुद्दा. सर्वच देशांत बाहेरून आलेल्या स्थलांतरितांविरुद्धचा असंतोष नजीकच्या काळात शमणारा नाही. प्रत्येक यजमान देशात स्थलांतरित नेहमीच अल्पसंख्य असणार आहेत. भारतीय स्थलांतरित देखील त्याला अपवाद नसणार. त्यांची तेथील सुरक्षितता अप्रत्यक्षपणे आपल्या हातात आहे. आपल्या देशातील बहुसंख्याकवादाच्या अतिरेकाची प्रतिक्रिया आपले स्थलांतरित ज्या देशात अल्पसंख्य असणार आहेत, तेथे उमटू शकते ���ाचे भान ठेवण्याची गरज आहे.\nलेखक ‘टाटा समाजविज्ञान संस्थे’त अध्यापन करतात.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nखासगी रुग्णालयांनी जादा शुल्क आकारल्यास पाच पट दंड\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\nचिनी कंपनीचा दावा; २०२१ च्या सुरूवातीलाच तयार होणार करोनावरील लस\nकरोनाचा कहर : ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे करोनाबाधित पित्यावर मुलांकडून अंत्यसंस्कार\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n1 ‘करोना’ग्रस्त विदेशी गुंतवणूक\n2 ‘करोना’मंदीची ऐतिहासिक तुलना\n3 ‘अस्थिर’ जागतिक वित्तक्षेत्र\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/bjp-activist-in-sindhudurg-support-the-nitesh-rane", "date_download": "2020-09-25T03:07:48Z", "digest": "sha1:Z5CIHUEKUNUZNDEELPP3T4T6URFOKTET", "length": 7974, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "मनसेसह सिंधुदुर्गात भाजपचा नितेश राणेंच्या चिखलफेकीला पाठिंबा", "raw_content": "\nIPL 2020, KXIP vs RCB Live Score Updates : बंगळुरुचा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nअदानी आणि अंबानी पंतप्रधान कार्यालय चालवत आहेत का\nमनसेसह सिंधुदुर्गात भाजपचा नितेश राणेंच्या चिखलफेकीला पाठिंबा\nमनसेसह सिंधुदुर्गात भाजपचा नितेश राणेंच्या चिखलफेकीला पाठिंबा\nIPL 2020, KXIP vs RCB Live Score Updates : बंगळुरुचा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nअदानी आणि अंबानी पंतप्रधान कार्यालय चालवत आहेत का\nआवाजाने उजळणार तुमचे घर, शाओमीचा नवा LED बल्ब\nएक भाऊ शिवसेना जिल्हाध्यक्ष, दुसरा राष्ट्रवादीचा, महाआघाडीचा वेगळाच पॅटर्न\nIPL 2020, KXIP vs RCB Live Score Updates : बंगळुरुचा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nअदानी आणि अंबानी पंतप्रधान कार्यालय चालवत आहेत का\nआवाजाने उजळणार तुमचे घर, शाओमीचा नवा LED बल्ब\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-09-25T04:59:06Z", "digest": "sha1:CDXKFTKN4XKHEFVE6QYKVCBTOVADELY5", "length": 3198, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पूर्व कामेंग जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील जिल्हा.\nपूर्व कामेंग जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र सेप्पा येथे आहे.\nचांगलांग - दिबांग व्हॅली - पूर्व कामेंग - पूर्व सियांग - लोअर सुबांसिरी\nलोहित - पापुम पारे - तवांग - तिरप - अपर सुबांसिरी - लोंगडिंग\nअपर सियांग - पश्चिम कामेंग - पश्चिम सियांग\nLast edited on २० फेब्रुवारी २०१४, at ०६:२६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n��ा पानातील शेवटचा बदल २० फेब्रुवारी २०१४ रोजी ०६:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.cafe/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2", "date_download": "2020-09-25T04:21:24Z", "digest": "sha1:IC3HKMF3SLB34S62OXPPCUR5NCAI2S2G", "length": 4466, "nlines": 12, "source_domain": "mr.videochat.cafe", "title": "अरब डेटिंगचा व्हिडिओ: ऑनलाइन व्हिडिओ गप्पा आणि खाजगी व्यवहार. आठ नव्वद-आठ मुली आपण वाट पाहत आहेत", "raw_content": "अरब डेटिंगचा व्हिडिओ: ऑनलाइन व्हिडिओ गप्पा आणि खाजगी व्यवहार. आठ नव्वद-आठ मुली आपण वाट पाहत आहेत\nआपले स्वागत आहे व्हिडिओ अरब डेटिंगचा, नवीन पिढी, व्हिडिओ डेटिंगचा — ऑनलाइन व्हिडिओ गप्पा फ्रान्स मध्ये लोकांना ते माहित नाही. अभिनव व्हिडिओ गप्पा परवानगी संपर्क हजारो मुली कमीत कमी शक्य वेळ. वेबकॅम मोफत व्हिडिओ चॅट सेवा गप्पा, नखरा आणि मजा फ्रेंच मध्ये, नोंदणी न करता आणि न अधीन आहे. बटणावर क्लिक करा आणि त्वरित सुरू यादृच्छिक ऑनलाइन व्हिडिओ गप्पा नवीन लोक. फायदे व्यतिरिक्त, उत्तम कार्यक्षमता आणि झटपट कनेक्शन आहे की, आमच्या पर्यायी व्हिडिओ गप्पा. आपण व्हिडिओ गप्पा शोधत असाल मुली, पण साइट आपण सापडेल मुख्यतः पुरुष वापरली जाते. अरबी व्हिडिओ डेटिंगचा क्रांती ऑनलाइन व्हिडिओ साइट डेटिंग आणि निनावी व्हिडिओ गप्पा अनोळखी. तो जोडतो फक्त मुली कोण संवाद खाजगी व्हिडिओ गप्पा ऑफर की अनेक महान मांजर पर्याय. तेव्हा आपण सदस्यता अरब डेटिंगचा, आपण हे करू शकता पेक्षा अधिक सहा कनेक्शन एकाच वेळी, आणि फक्त सह सत्यापित वापरकर्ता प्रोफाइल. प्रयत्न मोफत अरब डेटिंगचा व्हिडिओ आत्ता आणि मजा गप्पा मारत मुली. वापरून अरबी व्हिडिओ डेटिंगचा अतिशय सोपे आहे: चालू कॅमेरा आणि आपण लगेच पाहण्यासाठी एक चित्रविचित्र मुलगी, क्लिक करा पुढील.\nअरबी व्हिडिओ डेटिंगचा तयार केला आहे एक अभिनव व्हिडिओ डेटिंगचा नेटवर्क जोडणी येथे प्रकाश गती नवीन लोक संवाद न खाते तयार करणे.\nचर्चा मुली फक्त एका क्लिक करा आणि आनंद घ्या सुपर अनुभव अभूतपूर्व आहे\nडेटिंगचा व्हिडिओ आणि आपण ताबडतोब माहीत आहे की, आपण योग्य निवड केली: तास लाइव्ह मांजर व्हिडिओ.\nआपल्या विनामूल्य चाचणी प्रारंभ कालावधी व मुली पूर्ण वाट न पाहता\n← कसे करू शकता एक चीनी मुलगी शोधू एक फ्रेंच प्रियकर फ्रान्स मध्ये. डेटिंग फ्रान्स\n© 2020 व्हिडिओ गप्पा फ्रान्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/dollar/4", "date_download": "2020-09-25T05:06:11Z", "digest": "sha1:OTI5CHGYQ2ZRAHFV7FUTDYNT4B5RSBGT", "length": 5256, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nडॉलरच्या तुलनेत रुपयाची आणखी घसरण\nRupee: रुपयाची घसरण सुरूच\nइतक्या संपत्तीचे करायचे काय\nराफेल डील: निर्मला सीतारमणनी विरोधकांचे आरोप फेटाळले\nसेन्सेक्स हजार अंकानी कोसळला\nनिर्देशांकाने घेतला रुपयाचा धसका\nभारत बंदः पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच\nअलिबाबाचे सहसंस्थापक जैक मा कंपनीतून घेणार सेवानिवृत्ती\nमटा गाइड: रुपया-इंधन दुष्टचक्र संपेना\nFalling of Rupee रुपया घसरल्याने घाबरून जाऊ नका: जेटली\nRupee: रुपया आणखी 'चिंताजनक'\nसलग पाचव्या सत्रात निर्देशांकाची घसरण\nडॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण\nडॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण\nदिल्ली आणि मुंबईत पेट्रोल-़डिझेलच्या किंमतीनं गाठला उच्चांक\nडॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच\nराफेलवरून रिलायन्सचा काँग्रेस नेत्याला इशारा\nRupee: डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण\nव्हायरल व्हिडिओः पंजाबी तरुणांनी डॉलर उधळले, परदेशी नागरिकांची पळापळ\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2020-09-25T05:16:02Z", "digest": "sha1:LERPXSFY5FUHAD4L7F25AW6GOAHDOG76", "length": 30493, "nlines": 144, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "शोले (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख २७ मार्च, २०१० रोजी मराठी विकिपीडियावरील उदयोन्मुख सदर होता. ���०१०चे इतर उदयोन्मुख लेख\nशोले हा भारतामधील हिंदी भाषिक चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी मानला गेलेला चित्रपट आहे. हा चित्रपट १९७५ साली प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, संजीव कुमार व अमजदखान यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अनेक टीकाकारांना तोंड द्यावे लागले त्यामुळे पहिल्या काही आठवड्यात या चित्रपटाला फ्लॉप चित्रपटाचा शिक्का बसला. परंतु जे प्रेक्षक हा चित्रपट पाहून आले, ते भारावून गेले व कर्णोपकर्णी प्रसिद्धीमुळे या चित्रपटाकडे लोक वळले व पाहता पाहता इतिहास घडला. मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात हा तब्बल २८६ आठवडे, म्हणजे ५ वर्षे ६ महिने, तळ ठोकून होता. उत्पन्नाचे त्या काळातील सर्व विक्रम या चित्रपटाने मोडले व आजच्या काळातील चलनवाढीचे गणित लक्षात घेतल्यास या चित्रपटाचे उत्पन्न २३६ कोटी ४५ लाख रुपये इतके होते. हा आजच्या काळातही विक्रम आहे. अजूनही हा चित्रपट एखाद्या चित्रगृहात लागला की तो बघायला प्रेक्षक गर्दी करतात, हे याचे वैशिष्ट्य आहे. चित्रपटाने नुसतेच उत्पन्नाचा विक्रम केला नाही, तर जनमानसात या चित्रपटाचे संवाद रुळले आहे. 'कितने आदमी थे', 'पचास पचास कोस जब बच्चा रोता है तब उसकी मां उसे ’'बेटा चुप हो जा नही तो गब्बर आ जायेगा’' ' असे अनेक संवाद हिंदी प्रेक्षकांच्या बोलीमध्ये म्हणी-वाक्प्रचारांसारखे रुळले आहेत. या चित्रपटाने आता पाठ्यपुस्तकात प्रवेश केला असून लहान मुलांना या चित्रपटाची महती सांगितली जाते. बी.बी.सी.ने या चित्रपटाची शतकातील एक सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड केली, तर फिल्मफेअर नियतकालिकाने त्यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात '५० वर्षांतील सर्वोत्कृष्ट चित्रपट' म्हणून या चित्रपटाला गौरविले.\nसलिम खान, जावेद अख्तर\n२ त्रिमीतीत आवृत्ती (3डी )\n४.१ चित्रपटातील काही अजरामर संवाद\n६ शोले ३ D रुपात\nखालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे.\nचित्रपटाच्या सुरुवातीला एक पोलीस अधिकारी ठाकुर बलदेवसिंगाने बोलावल्यामुळे त्यांना भेटायला येतात. भेटीमध्ये ठाकुर पोलीस अधिकाऱ्याला आपला बेत सांगतो. काही वर्षांपूर्वी पोलीससेवेत असताना त्याने जय आणि वीरू नावाच्या दोन भुरट्या चोरांना पकडलेले असते. त्यांना तुरुंगात नेताना वाटेत पोलिस���ंवर डाकूंचा हल्ला होतो. जय व वीरू पोलिसांच्या बाजूने लढण्यासाठी आपले पाश सोडवण्याची विनंती करतात. ठाकुर आपल्या जोखमीवर दोघांना मोकळे करतो. जय, वीरू व ठाकुर असे तिघे मिळून डाकूंचा हल्ला परतवून लावतात. परंतु या चकमकीत ठाकुर घायाळ होतो. खरे तर, जय व वीरूंसाठी पळून जाण्यासाठी ही चांगली वेळ असते. परंतु ठाकुराला हॉस्पिटलात पोचवायचे की नाही यासाठी जय नाणेफेक करतो. नाणेफेकीचा निर्णय होकारात्मक ठरतो. त्याप्रमाणे ते दोघे ठाकुराला हॉस्पिटलात पोचवतात व त्याचा जीव वाचवतात. ठाकुराला ही गोष्ट आठवते. जय आणि वीरू हे दोघे गब्बरसिंग नावाच्या अतिशय क्रूर डाकूविरुद्ध झुंजण्यास लायक आहेत असे ठाकुराला वाटत राहते. म्हणून, या दोघांना हुडकून देण्याची विनंती ठाकुर भेटीला आलेल्या पोलिस अधिकाऱ्याला करतो.\nइकडे जय व वीरू अजूनही भुरट्या चोर्‍या करून आपले जीवन व्यतीत करत असतात. दरम्यान त्यांची मैत्री अजूनच गाढ होते. पोलिस अधिकाऱ्यांना हे दोघेजण एका तुरुंगात आढळतात. त्यांची ज्या दिवशी सुटका होते त्या दिवशी पोलीस त्यांची गाठ ठाकुराशी घालून देतात. ठाकुर आपला इरादा त्यांना सांगतो व गब्बरसिंगाला पकडून दिल्यास त्यांच्यातर्फे २० हजारांचे व सरकारचे ५० हजार रुपयांच्या इनामाचे आमिष त्यांना दाखवतो. या आमिषापोटी जय व वीरू गब्बरसिंगाला जिवंत पकडून देण्याचे आव्हान स्वीकारतात.\nगब्बरसिंग हा ठाकुराच्या रामगढ या गावाच्या जवळपासच्या गावात आपल्या दहशतीच्या जोरावर गावकर्‍यांकडून पाहिजे तशी खंडणी वसूल करत असतो. गब्बरसिंगाला ठाकुराने एकदा पकडलेले असते व त्याचा सूड उगवण्यासाठी म्हणून गब्बरसिंग ठाकुराच्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारतो व ठाकुराचे दोन्ही हात छाटून टाकतो. तेव्हापासून ठाकुर आपले हात शाल पांघरून सतत झाकून ठेवीत असतो. गब्बरसिंग कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकत असल्याने त्या परिसरात गब्बरसिंगाबद्द्ल गावकर्‍यांच्या मनांत जबरदस्त दहशत असते. आया आपल्या मुलांना गब्बरसिंग येईल असे सांगून झोपवत असत. गब्बरसिंगाच्या टोळीत अनेक जण होते. कालिया, सांभा यांसारखे लोक गब्बरसिंगाच्या आदेशावर कोठेही जाऊन धुमाकूळ घालत. एकदा कालिया व अन्य काही डाकू रामगढात येऊन धान्याची खंडणी मागतात. काही गावकरी खंडणी देतात; परंतु ठाकुर कोणताही गावकरी गब्बरसिंगाला खंडणी द��णार नाही, असे कालियाला ठणकावून सांगतात व आता रामगढाच्या सुरक्षेसाठी दोन शूर शिलेदार आले आहेत असा इशारा देतात. जय व वीरू दोघेही चांगले नेमबाज असतात. त्यामुळे कालियाला परतावे लागते.\nइकडे कालिया आपल्या इतर दोन साथीदारांसह रिकाम्या हातांनी परत आल्यामुळे गब्बरसिंगाचा राग अनावर होतो व असे होणे त्याच्या दबदब्याच्या दृष्टीने घातक असते. या अपयशाची शिक्षा म्हणून गब्बरसिंग कालिया व इतर दोघांना ठार मारतो. या प्रसंगादरम्यान घडणारा संवाद हिंदी चित्रपटसृष्टीतील एक इतिहास बनला आहे. गब्बरसिंग स्वत: डाकूंची टोळी घेऊन रामगढावर होळीच्या दिवशी हल्ला करायचे ठरवतो.\nठरवल्याप्रमाणे गब्बरसिंग होळीच्या दिवशी गावात सण साजरा होत असताना हल्ला करतो. गब्बरसिंगाचे साथीदार व जय-वीरू यांच्यामध्ये जोरदार चकमक झडते. गब्बरसिंग जयाला ओलीस ठेवतो व सर्वांना शस्त्रे खाली टाकायला सांगतो. जय स्वतःहून गब्बरसिंगापुढे झुकत असल्याचे दाखवत असतानाच गब्बरसिंगाच्या डोळ्यांत धूळ टाकून पारडे आपल्या बाजूस वळवतो व पाहता पाहता जय आणि वीरू गब्बरसिंगाला पळवून लावतात. परंतु या धुमश्चक्रीत प्रत्यक्ष मदत न केल्याबद्दल वीरू ठाकुरावर चिडतो. तेव्हा ठाकुर गब्बरसिंगाने आपले हात छाटल्याचे उघड करतो. जय-वीरू यांच्या मनांत ठाकुराबद्दलचा आदर दुणावतो.\nदरम्यान जय व वीरू हे गावकर्‍यांमध्ये मिळून-मिसळून राहू लागतात. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे ते गावकर्‍यांच्या गळ्यांतील ताइत होतात. दरम्यान वीरूला बसंती या टांगेवालीबद्दल आकर्षण वाटू होते व तो तिच्यासंगे संसार थाटण्याचे मनसुबे रचू लागतो. कोणत्याही मार्गाने वीरू तिच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करत असतो. वीरूची सोयरीक घेऊन बसंतीच्या मावशीशी बोलणी करायला गेलेला जय अश्या पद्धतीने बोलणी करतो, की मावशी ठणकावून सांगते - \"भले बसंती माझी पोटची पोर नसेल, तरी तिचे लग्न एक वेळ नाही झाले तरी चालेल पण वीरूशी कदापि करून देणार नाही\". यामुळे चिडलेला वीरू बसंतीशी आपले लग्न न झाल्यास आत्महत्या करण्याची धमकी गावकर्‍यांना देतो. या धमकीला घाबरून गावकरी बसंतीला व तिच्या मावशीला लग्नासाठी राजी होण्याची गळ घालतात. दरम्यान जय व ठाकुराची विधवा सून राधा या दोघांमध्ये 'शब्देवीण संवाद' चालला असतो व दोघांनाही एकमेकांबद्दल ओढ वाटू लागली असत���. ठाकुराला या गोष्टीची सुगावा लागतो व तो स्वतःहून राधेच्या वडिलांशी तिचे आयुष्य जयाबरोबर पुन्हा वसवण्यासाठी बोलणी करतात. त्यास त्यांना होकारही मिळतो.\nगावातील इमामाचा मुलगा अहमद जबलपूरला नोकरीसाठी जात असताना गब्बरसिंगाच्या हाती सापडतो. गावकर्‍यांना चिथवण्यासाठी गब्बरसिंग अहमदाला ठार मारतो व रामगढाच्या लोकांना धमकी म्हणून त्याचे शव पाठवून 'जय-वीरूला गावाबाहेर न हाकल्यास प्रत्येक घरात असेच शव येईल', अशी धमकी देतो. इमाम पोटचा पोरगा गेला, तरी गावकर्‍यांना जय-वीरू गावाच्या भल्यासाठी गावातच राहावेत असे समजावतो. या घटनेचा सूड घेण्यासाठी जय-वीरू गब्बरसिंगाचे आणखी चार साथीदार मारतात व त्यांचे कलेवरे गब्बरसिंगाच्या अड्ड्यावर धाडतात.\nचार साथीदारांची कलेवरे व त्यासोबत धाडलेल्या धमकीमुळे गब्बरसिंग अतिशय संतापतो. एके दिवशी बसंती तळ्याकाठी बसली असताना डाकू तिच्यावर हल्ला करतात. बसंती तेथून पळ काढते. वीरू तिच्या मदतीला धावतो; परंतु ते दोघेही गब्बरसिंगाच्या ताब्यात सापडतात. गब्बरसिंग वीरूला ओलीस धरून बसंतीला सर्वांपुढे नाचायला फर्मावतो. सर्वजण नृत्य पाहताना गुंगले असताना जय एकट्याने आक्रमण करतो व गब्बरसिंगाला गोळीच्या टप्प्यात पकडतो. गब्बरसिंगाला वीरू व बसंती या दोघांना सोडावे लागते. जय, वीरू व बसंती तिघेही गब्बरसिंगाच्या साथीदारांचा सामना करत गोळ्या चुकवत पुलापाशी पोचतात व दरम्यान त्यांचाकडील गोळ्यादेखील संपत आलेल्या असतात. जय जखमी होतो; परंतु तो वीरूला तसे कळू देत नाही. जय वीरूला सांगतो, की तो इथेच राहून बचाव सांभाळेल व तोपर्यंत वीरूने गावात जाऊन गोळ्या आणाव्यात. परंतु वीरू त्याला एकट्याला सोडून जाण्याचे नाकारतो. जय-वीरू यांच्यात पुन्हा एकदा तणाव निर्माण होतो व पुन्हा एकदा ते नाणेफेक करतात. त्यात जय जिंकतो. वीरू व बसंती गावात जातात. जय जखमी अवस्थेतही गब्बरसिंगाच्या साथीदारांना थोपवून धरतो. त्यांचा कायमचा बंदोबस्त तो पुलाखाली न फुटलेला बाँब फोडून करतो. गब्बरसिंगाचे बहुसंख्य साथीदार या स्फोटात मारले जातात. जय गंभीर रित्या जखमी होतो.\nवीरू व गावातील अनेक साथीदार तोवर येतात. पण जय अखेरचे श्वास मोजत असतो. जय वीरूच्या कुशीत आपला जीव सोडतो. चिडलेला वीरू गब्बरसिंगावर चालून जातो व गब्बरसिंगाचे उरलेले साथीदार लोळव���न गब्बरसिंगाला मार-मार मारतो. तो गब्बरसिंगाला जिवानिशी मारणार, इतक्यात ठाकुर दिलेल्या वचनाची आठवण करून देतो व गब्बरसिंगाला त्याच्यासाठी जिवंत सोडण्याची मागणी करतो. जयाने दिलेल्या वचनाखातर वीरू गब्बरसिंगाला ठाकुराच्या हवाली करतो. ठाकुर हात नसले, तरी खास खिळे असलेल्या जोड्यांनी गब्बरसिंगाला पुन्हा मार मार मारतो व शेवटी पोलीस येऊन हस्तक्षेप करतात व गब्बरसिंगाला अटक करतात.\nचित्रपटाच्या शेवटी जयाच्या चितेला अग्नि देऊन वीरू एकटा परत चाललेला असतो व त्या वेळेस उद्विग्न वीरूला ठाकुर बसंतीचा हात देतात व दु:खी वीरूचे हास्य परत येते.\nत्रिमीतीत आवृत्ती (3डी )संपादन करा\nचित्रपट निर्माता केतन मेहरा यांच्या माया डीजीटल या कंपनीने या चित्रपटाचे 3डी आवृत्ती तयार केलेली असून 3 जानेवारी 2014[काळ सुसंगतता ] ला प्रदर्शित केला जाईल.\nठाकुर बलदेवसिंग संजीव कुमार\nवंजारी गायक जलाल आगा\nहरिराम न्हावी केश्तो मुखर्जी\nअनेक अजरामर संवाद हे या चित्रपटाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. चित्रपटातील प्रत्येक भूमिकेने आपल्या भूमिकेला साजेल अश्या लकबीने संवाद म्हटले तसेच त्यांचे टायमिंग अफलातून होते. आज अभिनय प्रशिक्षणसंस्थांमध्ये शोलेचे संवाद हे अभ्यासाचे विषय बनले आहेत.\nचित्रपटातील काही अजरामर संवादसंपादन करा\nपचास पचास कोस दूर गाव मे जब बच्चा रोता है, तब उसकी मां कहती है, बेटा सो जा, नही तो गब्बर आ जायेगा.\nलोहा गरम है, मार दो हतोडा.\nइतना सन्नाटा क्युं है भाई\nये हाथ नही फासी का फंदा है.\nये हाथ मुझे दे दे ठाकूर.\nजो डर गया, समझो मर गया.\nजानते हो दुनिया मे सबसा बडा बोझ कोनसा है बाप के खंदे पे बेटे का जनाजा.\nबसंती, इन कुत्तो के सामने मत नाचना.\nहम अंग्रेज के जमाने के जेलर है.\nआधे दाये जाओ, आधे बाये जाओ, बाकी मेरे पीछे आओ.\nतुम्हारा नाम क्या है बसंती\nअग्रेंज लोग जब मरते है तब उसे 'सुसाईड' कहते है.\n१ जब तक है जान, मै नाचूंगी. लता मंगेशकर ०६:०४\n२ कोई हसीना किशोर कुमार आणि हेमामालिनी ०४:१४\n३ होली के दिन दिल मिल जाते है किशोर कुमार आणि लता मंगेशकर ०५:२७\n४ ये दोस्ती हम नही छोडेंगे किशोर कुमार आणि मन्ना डे ०५:२५\n५ मेहबूबा, मेहबूबा राहुल देव बर्मन ०३:४३\n६ हा जब तक है जान लता मंगेशकर ०५:२९\nशोले ३ D रुपातसंपादन करा\nशोले डिसेंबर २०१३[काळ सुसंगतता ] साली ३ D रुपात आला आहे.\nशोले उत्कृष्ट चित्रपट क��� आहे\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://sakhinewslive.in/?p=348", "date_download": "2020-09-25T02:47:12Z", "digest": "sha1:Y5Z7RYBEON4QDSF7BEZL3Z734CBQK6VA", "length": 11005, "nlines": 59, "source_domain": "sakhinewslive.in", "title": "तारांगण घरात : मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करा.. | SakhiNewsLive", "raw_content": "\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nतारांगण घरात : मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करा..\nदर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेला तरुण दिग्दर्शक – लेखक समीर विद्वांस टाळेबंदीच्या काळात नवनवीन कल्पनांना आकार देण्यात मग्न आहे. असे असले तरी सध्या करोनामुळे असलेले आजूबाजूचे तणावाचे वातावरण आणि या अशा वातावरणात येणाऱ्या नैराश्याविषयीही तो खुलेपणाने बोलतो. गेल्या दोन महिन्यांच्या काळात जे जे करणे मला शक्य होते ते ते माझे करून झाले आहे. आता प्रत्येक जण यातून बाहेर पडायच्या प्रतीक्षेत आहे, असे समीर मनमोकळेपणाने सांगतो.\nचित्रपट क्षेत्रात पावसाळा सुरू होण्याआधीच बरेचसे चित्रीकरण पूर्ण केले जाते. चित्रीकरणाचे तीन महिने हातून निसटल्याने सुरू असलेले अनेक प्रोजेक्ट सध्या बंद झाले आहेत, याकडे त्याने लक्ष वेधले. मी स्वत: एक नाटक बसवत होतो तेही काम थांबले. शिवाय सध्याचे चित्र अनिश्चित असल्याने काही नियोजनही करता येत नाही. त्यामुळे काहीसे अडकून पडल्याची भावना समीर व्यक्त करतो. सध्या काम सुरू नसले तरी ऑनलाइन माध्यमातून चर्चा होत असल्याचेही तो सांगतो. ‘मनातल्या कल्पना कागदावर उतरवणे सुरू आहे, कल्पनांवर चर्च���ही होते आहे. याला पूर्वतयारीचा काळ म्हणता येईल. कारण सर्व सुरळीत झाल्यानंतर हातात काहीतरी असेल. त्याशिवाय आगामी वेबमालिके चे लेखन सुरू आहे’, असेही त्याने सांगितले. त्यामुळे टाळेबंदीनंतर भविष्यात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये समीर विद्वांस यांच्या वेबमालिका पाहायला मिळणार आहेत, ही यातली चांगली बातमी म्हणता\n‘हे क्षेत्र सर्जनावर अवलंबून आहे. काहीसे मुक्त. सध्या सगळे जन घरात अडकल्याने कामावर परिणाम होऊ लागला आहे. सर्जनातली मुक्तता हरवत चालली आहे. त्यात सामाजिक परिस्थितीचा विचार करता मनावर प्रचंड ताण येतो. त्यामुळे आता नवीन काही सुचणेही बंद झाले आहे’, अशी निराशाजनक बाबही समीर नमूद करतो.\nसध्या बरेच कलाकार ऑनलाइन माध्यमातून कार्यशाळा, संवाद घेत आहेत. पण समीर मात्र याविषयी काहीशी वेगळी भूमिका मांडताना दिसतो. त्याच्या मते, ‘सुरुवातीला एक दोन ऑनलाइन संवाद झालेही ,परंतु त्याला अनेक मर्यादा असल्याचे लक्षात आले आहे. कार्यशाळेसाठी अनेकांनी विचारलेही पण प्रत्यक्ष शिकवणे आणि ऑनलाइन शिकवणे यात बराच फरक पडतो. ‘गिव्ह अ‍ॅण्ड टेक’ मुळे मुलांचे प्रश्न, संवाद यातून कार्यशाळा रंगत जाते ते ऑनलाइन माध्यमात होत नाही. त्यामुळे सहसा अशा कार्यशाळा मी घेत नाही, असे समीर सांगतो.\n‘मनोधैर्य वाढवण्यासाठी जे जे शक्य असेल ते ते करा. त्यातून आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, कारण अशा काळात आत्मबल टिकवणे जास्त गरजेचे आहे’, असे तो म्हणतो. आपल्या चाहत्यांनाही या काळात आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही समीरने के ले आहे.\n← गुंतवणुकीचा फेरविचार करताना..\nपिंपरी -चिंचवड : करोनाबाधित रुग्णांकडून जास्त बिल आकारल्याने फिनिक्स रुग्णालयाला नोटीस →\nउद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार\n*लॉकडाउन शिथिल झाला असलातरी, कोरोनाआपल्यातून गेलानाही.नागरिका़नी खबरदारी घ्यावी आयुक्त हर्डीकर\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपिंपरी प्रतिनिधी sakhi news live ‘कोरोना’च्या लढ्यासाठी प्रकाशमहाराज बोधले स्थापित ‘अखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्यावतीने 1 लाख 11\nपिंपरी चिंचवड पुणे बातम्या\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_483.html", "date_download": "2020-09-25T04:14:09Z", "digest": "sha1:ECFXD4SRRWYYH2QQUWHGHILYRE4VHIJD", "length": 12775, "nlines": 44, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ८७ - सिंहगडाचंच, एक वेगळं पान", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ८७ - सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nसिंहगडावर पाण्याची 33 टाकी आहेत. कालभैरव अमृतेश्वर , कोंढाणेश्वर महादेव ,नृसिंह , मारुती , गणपती , गडाच्या रामदऱ्यात भवानी अशी देवदैवतेही आहेत. पूवेर्कडच्या कंदकड्यावर सुबक तटबुरूज आहेत. खोल गुहेत गारगार अन् काचेसारखंस्वच्छ पाणी आहे. याला म्हणतात सुरुंगाचे पाणी. यादवकाळातील एखाद्या सुंदर मंदिराचे पडकेमोडके अवशेषही अस्ताव्यस्त पडलेले आहेत. याच गडावर पुढे 3 मार्च १७०० या दिवशी शिवछत्रपतींचे धाकटे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू घडला. त्यांचे दहन जेथे झाले , त्या जागेवर पुढे महाराणी छत्रपती राजमाता ताराबाईसाहेबयांनी समाधीमंदिर बांधले. तानाजी मालुसऱ्यांचीही नंतर बांधलेली समाधी आणि त्याही नंतर बसविलेला अर्धपुतळा गडावर आहे.\nया गडावरचं तरुणांचं अपरंपार प्रेम सतत आमच्या प्रत्ययास येत गेलं आहे. गडाच्या दोन्हीवाटांनी तरुण या गडावर येतात , हसतात , खेळतात , बागडतात. दही दूध पितात घरी जातात. क्वचित कोणी धाडसी मुलगा आडर���न वाटेनं पायी गड चढून येण्याचा हौशी डाव यशस्वी करतो.कधी कोणी दोर सोडून गडावर चढण्या उतरण्याचा डाव करतो. आपण अश्विन विद्याधर पुंडलिक हे नाव ऐकलं असेल. अनेकांच्या तर तो ओळखीचा खेळगडीच होता. अश्विन धाडसी होता. बिबट्या वाघासारखे त्याचे काहीसे घारे असलेले डोळे पाहिले की , असं गमतीनं वाटायचं , की हे पोरगं सिंहगडावरच्या गुहेतच सतत नांदत असावं.\nशतकाचं पावकं काळाच्या निठव्यात भरायला आलं असावं. त्या दिवशी अश्विन सिंहगडावर गेला. झपझप चढला. त्या दिवशी गडावर गेल्यानंतर कल्याण दरवाज्याने तो बाहेर पडला. अन् गडालाउजवा वळसा घालून पश्चिमेच्या डोणागिरीच्या कड्याखाली आला. उंच , भिंतीसारखा ताठ कडा दिसतोय. हाच तो कडा. या कड्यावरून तानाजी सुभेदार जसे चढले , तसाच अश्विन हातापायाची बोटं कड्यावरच्या खाचीत घालून शिडीसारखा चढू लागला. नेहमीच असले खेळ रानावनात अन् घाटाखिंडीत खेळणारा अश्विन पूर्ण आत्मविश्वासाने सिंहगडाचा कडा आपल्या बोटांनी , आपल्या वीस बोटांनी चढत होता. वितीवितीने तो वर माथ्याकडे सरकत होता. हे कडा चढण्याचे जे तंत्र आहे ना , त्यात एक गोष्ट निश्चित असते. की मधेअधे कुठे थांबायला मिळत नाही. अन् मधूनच पुन्हा माघारी फिरता येत नाही. एकदा चढायला सुरुवात केली की , वर माथ्यावर पोहोचलंच पाहिजे. अश्विन चढत होता. पुरुषभर गेला. दोन पुरुष , तीन पुरुष , चार पुरुष , पाच पुरुष , सहा पुरुष , सात , आठ , नऊ , दहा , अकरा , पुरुषांपर्यंत वर गेला. अन् पूर्णपणे अगदी सफाईनं माथ्यावर पोहोचलाही. गिर्यारोहणाचा तो आनंद सोफा सेटवर कळणार नाही. अश्विन आनंदात होता. दमला असेल , थोडाफार घामही आला असेल. माहीत नाही. पण त्याचा आनंद तर्काच्या पलिकडं जाऊनही लक्षात येतो. तो माथ्यावर पोहोचला , अन् त्याच्यामनाने चेंडूसारखी उसळी घेतली. तो या कड्यापासून पुन्हा गडाच्या कल्याण दरवाजाकडे निघाला. कल्याण दरवाज्यातून पुन्हा बाहेर पडला. गडाला उजवा वळसा घालून पुन्हा त्याचडोणागिरीच्या कड्याच्या तळाशी आला. अन् पुन्हा तोच कडा आपल्या वीस बोटांनी चढू लागला. आत्मविश्वासाची एक जबर फुंकर त्याच्या मनावर इतिहासाने घातली होती. हा इतिहास अर्ध्या पाऊण तासांपूवीर्च घडला होता. तो त्यानेच घडविला होता. पुन्हा आणखीन एक तसेच पान लिहिण्यासाठी अश्विन कडा चढू लागला.\nअश्विन चढत होता. एक पुरुष. एक पुरुष म्हणजे सहा ��ूट. घोरपडीच्या नखीसारखी त्याची बोटं वर सरकत होती. दोन पुरुष. तीन पुरुष. चार , पाच , सहा , सात , अन् आणखीन किती कोणजाणे. अश्विन वर सरकत होता आणि काय झालं , कसं झालं , कळले नाही कोणाला. अन् अश्विनचा पाय किंवा हात सटकन निसटला. खडकांवर आदळत , आपटत अश्विन डोणागिरीच्या तळाला रक्तात न्हाऊन कोसळला.\nहे दु:ख शब्दांच्या पलिकडे आहे. सिंहगडही गुडघ्यांत डोकं घालून ढसढसा रडला असेल.\nअश्विन गेला. त्याचं घर , त्याच्या मित्रांची घरं , अन् सारेच पुंडलिक परिवारातले सगेसोयरेनाकातोंडात दु:ख असह्य होऊन तळमळू लागले.\nहोय. हे फार मोठं दु:ख आहे. असे अपघात कड्यावर , नद्यांच्या महापुरात , कधी जीवघेण्याशर्यतीत तर कधी खेळतानाही घडलेले आपण पाहतो.\n धाडस , साहस हे शिपाईपणाचे खेळ खेळायचेच नाहीत का नाही. खेळले पाहिजेत. जास्तीत जास्त दक्षता घेऊन खेळले पाहिजेत. त्यातूनच शिपाईपणा अंगी येतो ना\nआज महाराष्ट्रभर तरुण मुलंमुली असे काही कमीजास्त धाडसाचे खेळ खेळताना दिसतात. एका बाजूने ते पाहताना आनंद होतो. दुसऱ्या बाजूने मन धास्तावतं , या मुलांना म्हणावसं वाटतं ,छान पण पोरांनो , याही तुमच्या खेळातले नियम शिस्त , गुरुची शिकवण अन् धोक्याचे इशारे डावलू नका. खूप खेळा. खूप धाडसी व्हा. मोठे व्हा.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.shiprocket.in/mr/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-25T02:17:37Z", "digest": "sha1:5OQJ4T2M7BAFG5L4SQTJBFAFO7BECTTH", "length": 36019, "nlines": 166, "source_domain": "www.shiprocket.in", "title": "एक आदर्श ई-कॉमर्स ऑर्डर पूर्ण करण्याची प्रक्रिया -शिप्रॉकेटसाठी 7 की चरण", "raw_content": "\nआपल्या ऑर्डरचा मागोवा घ्या\nशिप कोविड -१ Es अनिवार्य\nते विनामूल्य वापरुन पहा\nते विनामूल्य वापरुन पहा\nघर / ब्लॉग / कोठार व्यवस्थापन / आदर्श ई-कॉमर्स ऑर्डर पूर्ण करण्याच्या प्रक्रियेसाठी 7 की चरण\nआदर्श ई-कॉमर्स ऑर्डर पूर्ण करण्याच्या प्रक्रियेसाठी 7 की चरण\nसप्टेंबर 23, 2020 सप्टेंबर 23, 2020\nमार्च 06, 2019 by श्रीष्ती अरोरा\t- 8 मिनिट वाचले\n1 ऑर्डर फुलफिलमेंट म्हणजे काय\n2 ऑर्डर पूर्णतेमध्ये सामील झालेल्या चरण\n2.2 इन्व्हेंटरी स्टोरेज आणि वेअरहाउसिंग\n2.3 प्राप्त करीत आहे\n2.7 परत ऑर्डर प्रक्रिया\n3 यशस्वी ऑर्डर पूर्ण करण्याचे धोरण कसे तयार करावे\n3.1 यादीचा नियमित ट्रॅक ठेवा\n3.2 प्रॉडक्ट किटिंग स्वीकारा\n3.3 आपले कोठार स्वयंचलित करा\n3.4 पारदर्शक पुरवठा साखळी ठेवा\nभारतातील ई-कॉमर्स गेल्या काही वर्षांत प्रचंड विकसित झाले आहे. सक्रियपणे इंटरनेट वापरणार्‍या लोकांच्या छोट्या गटाकडे विक्री करण्यापासून, ईकॉमर्सने देशभरातील विपुल ग्राहक तलावावर पोचला आहे. सरकारने ऑनलाईन विक्रेत्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे अनेकांनी त्यांची उत्पादने परदेशातही विक्रीस सुरुवात केली आहे. ईकॉमर्स व्यवसायांकडून लोकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.\nजेव्हा आपल्याला स्टोअरमध्ये काही सापडत नाही तेव्हा जाण्याचा पर्याय म्हणून काय वाटले, हे आता बर्‍याच लोकांचे प्राधान्य बनले आहे. इतकेच, की सुमारे 38% विक्रेते आता ते करतील असे म्हणतात त्यांचे गाडी सोडून द्या जर त्यांना आठवड्यातून ऑर्डर मिळत नसेल तर. परंतु जेव्हा आपण तळाशी पोहोचतो तेव्हा ई-कॉमर्स कशा चालवतात हे फक्त एकच प्रक्रिया नाही; ते आपल्या इच्छित उत्पादनास वितरित करण्यासाठी सिंक्रोनाइझेशनमध्ये कार्य करणार्या भिन्न प्रक्रिया आणि एककांचा एक संयोजन आहे. या प्रक्रिया काय आहेत आणि ते कसे कार्य करतात ते शोधूया.\nऑर्डर फुलफिलमेंट म्हणजे काय\nऑर्डर पूर्ण करणे ग्राहकांच्या पोस्ट-डिलीव्हरी अनुभवापर्यंत, विक्रीपासून सुरू होणारी संपूर्ण प्रक्रिया होय. यात ऑर्डर प्राप्त करणे, प्रक्रिया करणे आणि वितरित करणे यासारख्या सर्व आवश्यक गोष्टींचा समावेश आहे.\nबहुतेक ईकॉमर्स विक्रेते स्वत: ची पूर्तता करतात किंवा काही ऑपरेशन्स आउटसोर्स करतात. ऑर्डर पूर्ण करण्याचा एक उत्तम उदाहरण आहे शिपरोकेट परिपूर्ती ज्यामध्ये आम्ही उत्पादन विक्रीनंतर गुंतलेल्या सर्व प्रक्रियांचा आम्ही समावेश करतो.\nईकॉमर्सची पूर्तता कशी कार्य करते याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या चरणांवर अधिक लक्ष द्या.\nऑर्डर पूर्णतेमध्ये सामील झालेल्या चरण\nही एक चालू प्रक्रिया आहे जी स्टोरेजसह एकाचवेळी चालते आणि आपण त्यास प्रथम किंवा द्वितीय स्थानावर ठेवू शकता. आमच्यासाठी यादी व��यवस्थापन प्रथम येते कारण आपण कोणत्याही ऑर्डरवर प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आपल्यास आपल्या स्टॉकची चांगली कल्पना असणे आवश्यक आहे. सह अद्ययावत यादी प्रत्येक उत्पादनासाठी चिन्हांकित एसकेयू बोलण्यायोग्य नाही.\nत्याची अचूक अंमलबजावणी व्हावी यासाठी नियमित अंकेक्षण करावे. आपल्या उत्पादनांच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी यादी व्यवस्थापन प्रणाली तैनात करा. कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी एसकेयू जोडा आणि त्यांना आपल्या उत्पादनांसह जोडा. तसेच, आयटम आकारात आहेत किंवा नाही, ते सदोष असल्याचे आढळल्यास त्या टाकून द्या व नवीन वस्तू खरेदी करण्याची व्यवस्था करा.\nइन्व्हेंटरी स्टोरेज आणि वेअरहाउसिंग\nइन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये स्टोव्हिंग स्टोव्हरी देखील समाविष्ट असते. आपल्या चरण पूर्ण करण्याच्या कामांची गती निर्धारित केल्यामुळे ही पाऊल सर्वात महत्त्वपूर्ण आहे. योग्यप्रकारे केले नाही तर आपण प्रक्रिया शोधण्यात विलंब होऊ शकेल अशी उत्पादने शोधण्यात वेळ घालवू शकता. याव्यतिरिक्त, आपण ते योग्यरित्या संग्रहित न केल्यास आपण स्टॉकमध्ये गमावू देखील शकता. म्हणून, पिकिंग दरम्यान कोणतीही अडचण येऊ नये म्हणून योग्य यादी आणि योग्य डब्यांसह आपली यादी व्यवस्थित करा. आपल्या गोदामांची जागा ऑप्टिमाइझ करा सर्व वस्तू सामावून घेणे\nहे चरण सूची व्यवस्थापन समांतर चालते. आपण ऑर्डर स्वहस्ते स्वीकारू शकता किंवा आपले कार्ट किंवा बाजारपेठ समाकलित करा आपल्या स्टोअरमधून थेट ऑर्डर आणण्यासाठी सॉफ्टवेअरसह. एकदा आपण विनंत्या प्राप्त करण्यासाठी आपली प्राधान्ये सेट केल्यानंतर त्यांना वितरण तारखानुसार क्रमवारी लावा. उदाहरणार्थ, जर एखाद्याने एकदिवसीय वितरण निवडले असेल तर त्या ऑर्डरला प्रथम प्राधान्य ठेवा. आपल्‍याला ऑर्डर आणि अंदाजे वितरण तारीख, जर लागू असेल तर मिळाली आहे याची पुष्टी करणारा ईमेल पाठवा. आपण निश्चित वितरणाची तारीख प्रदान करू शकत नसल्यास, त्यांच्या ऑर्डरच्या वितरणाची अपेक्षा कधी करू शकते याबद्दल वेळ द्या.\nनिवडणे म्हणजे तुमच्या कोठारातून स्कॅनिंग करणे आणि ग्राहकाला आवश्यक असलेले उत्पादन शोधणे. या ऑर्डरमध्ये एका ठिकाणाहून एक उत्पादन किंवा आपल्या कोठारातील दोन कोप from्यातून दोन उत्पादने समाविष्ट होऊ शकतात. पुन्हा, एक बेकायदेशीर निवड क���वळ एका सॉर्ट केलेल्या गोदामात शक्य आहे. जर आपल्या व्यवसायाला बर्‍याच ऑर्डर मिळाल्या तर गोदाम रसदांसाठी समर्पित कर्मचारी भाड्याने घ्या. हा उपाय आपल्याला आपल्या पूर्ततेच्या प्रक्रियेस गती देण्यास आणि प्रक्रियेस सुलभतेने खर्च वाचविण्यास मदत करेल.\nतसेच, निवडण्याची एक उत्तम ऑर्डर आहे बॅच निवड ज्यामध्ये एकाधिक ऑर्डरचे लहान तुकड्यांमध्ये वर्गीकरण केले जाते - विशेषत: 10-20 ऑर्डरसह. हे गोदाम बहु-पटांमध्ये कार्यक्षमता वाढवते. गुंतवणूक करा ऑटोमेशन आणि तंत्रज्ञान पिकिंग प्रक्रिया वेग वाढवण्यासाठी.\nपॅकेजिंग शृंखलाचा एक आवश्यक भाग बनवते कारण ते आपल्या ब्रँडचे मूर्त प्रतिनिधित्व आहे. म्हणून, आपण लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे विविध प्रकारचे पॅकेजिंग आणि आपल्या व्यवसायासाठी काय चांगले कार्य करते. पॅकेजिंग आपले प्राथमिक लक्ष नाही किंवा आपण ते परवडत असल्यास सानुकूलित पॅकेजिंगसाठी जाऊ शकता असे आपल्याला वाटत असल्यास आपण भक्कम परंतु सरळ पॅकेजिंगमध्ये गुंतवणूक करू शकता. कोणत्याही बाबतीत, आपले पॅकेज पुरेसे पॅक केलेले, लेबल केलेले आणि कुरिअर कंपन्यांनी ठरवलेल्या मानकांशी जुळले आहे हे सुनिश्चित करा. पॅकिंगमध्ये वाहतुकीमुळे उद्भवलेल्या घर्षण सहन करण्यास सक्षम असावे.\nआपण आपल्या ईकॉमर्स व्यवसायासाठी उत्कृष्ट दर्जेदार पॅकेजिंग सामग्री शोधत असल्यास, शिप्रोकेट पॅकेजिंग पहा. शिपरोकेट पॅकेजिंगमध्ये कोरेगेटेड बॉक्स आणि फ्लायर्ससह काही उच्च प्रतीची पॅकेजिंग सामग्री उपलब्ध आहे. शिप्रोकेट पॅकेजिंगबद्दल अधिक वाचा येथे.\nपॅकेजिंग सर्वोत्तम पध्दतींबद्दल अधिक वाचा\nWithout shipping, your customer cannot transform into a buyer. Therefore, it is the most vital component of your order पूर्णता process. Make sure you carry out a thorough check before signing up with any कुरिअर कंपनी किंवा एग्रीगेटर. शिपिंग आपल्या ग्राहकांच्या मनात आपल्या ब्रँडची अंतिम छाप निर्धारित करते म्हणून, त्यांना एक निर्विघ्न अनुभव प्रदान करण्याचा प्रयत्न करा. देयक आणि प्रीपेड शुल्कासारखे पैसे देण्याकरिता त्यांना विविध पर्याय द्या. या चरणात त्यांची विविधता असल्याचे सुनिश्चित होते आणि आपण त्यांना केवळ एक मोडमध्ये प्रतिबंधित करत नाही. तसेच, आपण कुरिअरसह भागीदार असल्याची खात्री करा जी आपल्याला संपूर्ण भारत आणि जगभरातील विस्तृत प्रवेश प्रदान करते.\nबहुतेकदा, ऑर्डर पूर्ण होण्याच्या शृंखला उत्पादनाच्या वितरणास संपतात. परंतु बदलत्या काळासह, परतीच्या ऑर्डर आपल्या प्रक्रियेत काहीतरी जोडले जातात. वाढत्या स्पर्धामुळे, परतावा ऑर्डर अपरिहार्य आहेत. अशा प्रकारे, प्रभावीपणे हाताळणी म्हणजे काय मोजले जाते. म्हणून, एक पद्धत निवडा जी आपल्याला आपल्या एनडीआर स्वयंचलित करण्यास मदत करेल आणि परत ऑर्डरची प्रक्रिया अधिक सुलभ करेल. अशाप्रकारे, आपण आपले परतावा देखील कमी करू शकता आणि मोठ्या फरकाने रिटर्न ऑर्डरवर जतन करू शकता.\nशिप्रॉकेट सारख्या कुरिअर एग्रीगेटर्स केवळ पेक्षा अधिक प्रदान करण्यासाठी ज्ञात आहेत वैशिष्ट्यांसह त्रास-मुक्त शिपिंग जसे की सूची व्यवस्थापन, स्वयंचलित रिटर्न ऑर्डर प्रक्रिया आणि आपल्या ऑर्डर पूर्ण होण्याचे एक स्वस्त शिपिंग दर एकाच ठिकाणी केले जाऊ शकते.\nयशस्वी ऑर्डर पूर्ण करण्याचे धोरण कसे तयार करावे\nया सर्व प्रक्रिया यशस्वीरित्या खात्यात घेतल्या जाणार्‍या धोरणाचा मसुदा बनविणे अवघड आहे. आपल्याला आपल्या पुरवठा साखळीच्या सर्व बाबींची जाणीव असणे आवश्यक आहे आणि नंतर आपल्या ग्राहकाला एक उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी त्यांच्या आसपास कार्य करणे आवश्यक आहे.\nऑर्डर पूर्तीची रणनीती तयार करण्यासाठी प्रारंभ करण्यासाठी येथे काही टिपा आहेत ज्या आपल्याला वेळेवर उत्पादने वितरीत करण्यात मदत करतील आणि ग्राहकांचे समाधान सुधारेल.\nयादीचा नियमित ट्रॅक ठेवा\nजेव्हा ग्राहकांना त्यांनी ऑर्डर केलेले उत्पादन संपले नाही हे जेव्हा समजेल तेव्हा ते अत्यंत निराश करणारे असतात. एकतर ग्राहक आपल्या स्टोअरमधून पुन्हा कधीही खरेदी करणार नाही किंवा आपला संताप व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर लोटेल. दोन्ही मार्गांनी, आपल्या ब्रँडला त्रास होईल. यासारख्या घटना आपल्या ग्राहकांना ऑर्डर त्वरित वितरीत करण्यासाठी आपली पूर्ती प्रक्रिया सुव्यवस्थित करणे अनिवार्य करतात.\nऑर्डर पूर्णत्वाची ऑर्डर येते तेव्हा सर्वात कठीण क्षेत्र आहे. आपली संपूर्ण साखळी त्यावर अवलंबून आहे. म्हणूनच, आपण आपल्या यादीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. रीअल-टाइम सायकल गणना मिळविण्यात मदत करू शकणारी यादी व्यवस्थापन प्रणाली ठेवा. जेणेकरून उत्पादन कमी असेल किंवा अनुपलब्ध असेल तेव्हा आपणास नेहमीच जाणीव असेल.\nरीअल-टाइम यादी व्यवस्थापनाशिवाय आप��� आपले कोठार व्यवस्थित किंवा अचूक ठेवू शकत नाही. सर्व इनकमिंग, आउटगोइंग आणि आंबट ऑर्डरसह अद्ययावत राहण्यासाठी आपल्या इन्व्हेंटरी वेअरहाउस आणि वॉटर मॅनेजमेंट सिस्टमला समाकलित करा.\nप्रोसेसिंग वेळ तसेच पूर्तता खर्च कमी करण्यासाठी प्रॉडक्ट किटिंग अत्यंत उपयुक्त ठरू शकते. प्रॉडक्ट किटिंग म्हणजे अशा प्रक्रियेचा संदर्भ असतो जिथे भिन्न परंतु संबंधित वस्तूंचे गटबद्ध केलेले, पॅकेज केलेले आणि एकत्रितपणे एकत्रितपणे एकत्र केले जाते.\nकिटिंगचे बरेच फायदे आहेत. स्वतंत्र किटमध्ये उत्पादने साठवून आपण उत्पादकता सुधारू शकता आणि कामगार खर्च कमी करू शकता. आपण यादी कमी करू शकता आणि रोख प्रवाह सुधारू शकता.\nयेथे उत्पादन किटिंगबद्दल अधिक वाचा.\nआपले कोठार स्वयंचलित करा\nतंत्रज्ञानाने परिपूर्ती साखळीची प्रत्येक बाजू घेतली आहे. आपले कोठार मागे सोडू नये. आपण एक स्मार्ट वेअरहाउस सिस्टम अंगीकारली पाहिजे आणि आपली यादी, वेअरहाऊस संस्था आणि लॉजिस्टिक व्यवस्थापित करण्यासाठी डेटा चालविणारे तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे.\nआपण आरएफआयडी ओळख, वस्तूंचे इंटरनेट, किंवा सुलभ ट्रॅकिंगसाठी आयओटी आणि बारकोड असलेल्या तंत्रज्ञानासह आपले कोठार स्वयंचलित करणे निवडू शकता.\nएकदा आपण वेअरहाउस मॅनेजमेंट सिस्टमचा वापर चालू केल्यास, आपण व्यक्तिचलित त्रुटी कमी करू शकता आणि ऑर्डरवर द्रुत प्रक्रिया करू शकता.\nपारदर्शक पुरवठा साखळी ठेवा\nआपल्या धोरणांच्या प्रमुख पैलूवर साखळीची दृश्यमानता पुरवठा. संपूर्ण पुरवठा साखळी दृश्यात्मकतेसह आपण आपल्या प्रक्रियेबद्दल समृद्ध अंतर्दृष्टी प्राप्त करू शकता आणि जे चांगले कामगिरी करत नाहीत अशा क्षेत्रांवर सुधारणा करू शकता. एकदा आपण पूर्ती साखळीच्या प्रत्येक चरणांचा मागोवा घेणे सुरू केले. आपण उणीव असलेल्या भागाबद्दल जाणून घ्या आणि त्यावर कार्य करू शकता.\nउदाहरणार्थ, आपण आपल्या कोठारात उचलण्याच्या क्रियाकलापांचा मागोवा घेतल्यास आणि अगदी कमी शेल्फ केलेल्या उत्पादनांची मॅन्युअल निवडण्यामुळे वेळ वाढत असल्याचे आढळल्यास आपण त्यास स्वयंचलित प्रक्रियेमध्ये हलवू शकता.\nम्हणूनच, आपल्या पुरवठा साखळीचा सतत मागोवा घेणे आणि डेटा संकलित करणे आवश्यक आहे.\nआपल्या ग्राहकांना उत्पादने अडचणीत आणण्यासाठी आपली ऑर्डर पूर्ती प्रक्रिया सहजतेने चालू असणे आवश्यक आहे. चरण लक्षात ठेवा आणि आपल्या व्यवसायासाठी चांगले कार्य करणारी एक रणनीती तयार करा. लक्षात ठेवा, त्याने आपला व्यवसाय वाढतच ठेवला पाहिजे आणि ट्रेन्डशी जुळण्यासाठी आपण नेहमीच नवीनता आणली पाहिजे.\nआपल्या व्यवसायासाठी सर्वोत्कृष्ट ईकॉमर्स परिपूर्ती सोल्यूशन\nस्टोरेज खर्च कमी करा\nआपल्या खरेदीदारांसाठी यादी जवळ ठेवा\nजर 30 दिवसांच्या आत आपली उत्पादने वहनावळ केली जातात तर कोणतेही स्टोरेज फी नाही. 11 / युनिट\nमी वखार आणि शिपिंग दोन्हीसाठी एक उपाय शोधत आहे मी केवळ शिपिंग सोल्यूशनचा शोध घेत आहे\nआता आपल्या शिपिंग खर्चांची गणना करा\nपिकअप क्षेत्र पिनकोड *\nवितरण क्षेत्र पिनकोड *\nदोन्ही पिनकोड आवश्यक आहेत.\nई-कॉमर्स शिपिंग 2020 मधील भारतीय विक्रेत्यांसाठी सर्वोत्तम पद्धती\nऍमेझॉनवर ड्रॉपशिपिंग करण्यासाठी अंतिम मार्गदर्शक\nएक टिप्पणी द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nश्रेणी श्रेणी निवडा Amazonमेझॉन शिपिंग मॉडेल्स (5) ईकॉमर्ससाठी कार्ट सॉफ्टवेअर (7) कुरिअर पार्टनर (3) ईकॉमर्स () 55) ईकॉमर्स विपणन कार्यनीती (14) ईकॉमर्स पॅकेजिंग (17) ईकॉमर्स शिपिंग ट्रेंड (187) कार्यक्रम (1) फ्रेट कॉस्ट ऑप्टिमायझेशन (1) हायपरलोकल डिलिव्हरी (25) आंतरराष्ट्रीय शिपिंग (13) यादी व्यवस्थापन (6) मीडिया आणि कार्यक्रम (2) ऑनलाईन विपणन (१)) पिकअप आणि वितरण अद्यतने (2) उत्पादन अद्यतने (27) बाजारपेठांवर विक्री करा (3) विक्रेता बोलतो मालिका (8) शिपिंग एकत्रीकरण (7) शिपिंग ब्लॉग () 47) शिपिंग कायदे (२) शिपिंग अटी (5) शिपरोकेट (13) आवश्यक जहाजांसाठी शिपरोकेट (7) शिपरोकेट हाऊस कसे (8) सोशल मीडिया विपणन (8) यशोगाथा (2) टेक कॉर्नर (3) Uncategorized (2) गोदाम व्यवस्थापन (59)\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घेण्यासाठी खाली आपला ईमेल भरा\n* दर्शविलेले दर 1 / 2 किलोग्रॅम शिपमेंटसाठी आहेत आणि त्यात जीएसटी समाविष्ट आहे\nउत्तर पूर्व, जम्मू व के\n* दर्शविलेले दर 1 / 2 किलोग्रॅम शिपमेंटसाठी आहेत आणि त्यात जीएसटी समाविष्ट आहे\nउत्तर पूर्व, जम्मू व के\n* कमीतकमी 10 किलोग्रॅम शिपमेंटसाठी सरफेस रेट आकारले जाईल\nबिगफुट रिटेल सोल्यूशन प्रा. लिमिटेड, भारतातील सर्वोत्तम लॉजिस्टिक सॉफ्टवेअर आहे, जे आपल्याला स्वयंचलित शिपिंग सोयीसाठी देते. हे वापरुन, आपण सर्वोत्तम कुरियर कंपनी आणि सवलत��च्या दरांवरुन भारतात आणि परदेशात कुठेही पोहचू शकता.\nकॉपीराइट Ⓒ 2020 शिपरोकेट. सर्व हक्क राखीव.\nपरतावा आणि रद्द करण्याचे धोरण\nशिपरोकेट - ईकॉमर्स कुरिअर वितरण\nकेशरी आणि ग्रीन झोनमध्ये आवश्यक आणि विना-अनिवार्य वस्तू पाठविणे प्रारंभ करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/3092?page=1", "date_download": "2020-09-25T04:35:50Z", "digest": "sha1:W4HUQKNGHY63Y25BA35YQDTFFOM4ZSZF", "length": 23600, "nlines": 114, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "पैसचा खांब - ज्ञानोबांचे प्रतीक! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nपैसचा खांब - ज्ञानोबांचे प्रतीक\nसंत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे जन्मस्थान व त्यांच्या अलौकिक कार्याचे प्रतीक म्हणजे पैसाचा खांब होय. त्या खांबालाच ‘पैस’, ‘पैसचा खांब’ किंवा ‘ज्ञानोबाचा खांब’ असे म्हणतात.\n'पैसचा खांब' अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. ते स्थळ नेवासे गावाच्या पश्चिमेला आहे. ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' त्या खांबाला टेकून बसून लिहिली असे समजतात. ज्ञानदेवांनी त्या स्थळाचे वर्णन ‘त्रिभूवनैक पवित्र | अनादी पंचक्रोश क्षेत्र | जेथे जगाचे जीवनसूत्र | श्री महालया असे ||’ असे केले आहे.\nज्ञानदेवादी भावंडे पैठणहून शुद्धिपत्र घेऊन पुन्हा आळंदीकडे प्रस्थान करताना नेवासा येथे आली. तेथील परिसर गोदावरी आणि प्रवरा या दोन नद्यांच्या खोऱ्यात वसलेला निसर्गरम्य, शांत व अद्भुत आहे. ती भावंडे जवळजवळ दोन वर्षें त्या ठिकाणी राहिली, कारण त्या गावी करविरेश्वराचे (महादेवाचे) मंदिर होते. त्याच मंदिरातील या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), अमृतानुभव इत्यादी ग्रंथांची निर्मिती केली. महादेवाचे मंदिर कालौघात नष्ट झाले, परंतु मंदिरातील तो खांब मात्र त्याचे अस्तित्व टिकवून, त्याचे अलौकिक तेज सांभाळून उभा आहे. वारकरी पंथातील भाविक त्या खांबामध्ये ज्ञानदेवांचेच अस्तित्व पाहतात. ‘ज्ञानेश्वरी’सारख्या अभिजात ग्रंथनिर्मितीची साक्षात खूण आणि ज्ञानदेवांच्या अलौकिक अस्तित्वाचे प्रतीक म्हणजे पैसाचा खांब होय. त्यामुळे गावाला महात्म्य लाभले आहे.\nत्या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या रूपाने वारकरी पंथाची व पर्यायाने महाराष्ट्र धर्माची, मराठी भाषेच्या गौरवाची गुढी उभारली गेली आहे. हरिपाठाचे अभंग यांचीही निर���मिती तेथेच झाली. अशा तऱ्हेने वारकरी पंथाचे तत्त्वज्ञान, सुलभ भक्तिमार्गाची शिकवण तेथे घडून आली. म्हणून त्या परमपवित्र स्थळाला वारकरी पंथाचे आद्य विचारपीठ मानले गेले आहे. तेथेच ज्ञानदेवांनी संपूर्ण जगताला ‘हे विश्वची माझे घर’ असे म्हणून विश्वात्मकतेचा, अखिल मानवतेच्या कल्याणाचा पसायदानरूपी महामंत्र दिला. अखिल मानवतेच्या सुखासाठी गायलेल्या त्या विश्वगीताचे ध्वनी त्या खांबाच्या साक्षीने त्या मंदिरात निनादले आणि त्या सुमधुर सुरांचा ‘पैस’ विश्वव्यापक बनला. त्यामुळे वारकऱ्यांसाठी तो केवळ खांब नाही तर त्यांच्या लेखी त्याचे स्वरूप ‘पाषाण झाला चिंतामणी’ असे आहे. तशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे.\nज्ञानदेवांनी शके १२१२ (इसवी सन १२९०) मध्ये त्या खांबाला टेकून समोरच्या श्रोतृवृंदाला गीतेवर प्राकृत भाषेत निरुपण केले, ते श्री सच्चिदानंद बाबाने लिहून घेतले (‘शके बाराशे बारोत्तरे | तैं टीका केली ज्ञानेश्वरे | सच्चिदानंद बाबा आदरे | लेखकू जाहला |’) असा ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या लेखनाचा इतिहास आहे. तेथे भव्य मंदिर उभे आहे. त्या खांबावर चंद्र, सूर्य यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. शिवाय, त्यावर सुंदर असा शिलालेख कोरलेला आहे. तो असा - ‘ओन्नम (कर) विरेश्वराय | पिता महेन यत पूर्व (दत्त) षटकं जगद्गुरो | अखंडवर्ती तैलार्य, प्रतिमास सदा हि तत (रूपका) नां षटक संख्या देया अचंद्र सू एकं (यस्वी) करोति दुष्ट: तस्य ( स : ) पूर्वे वर्ज्यत्यथ | मंगलमं महाश्री |’ ज्या दानशूर भाविकांनी मंदिराच्या अखंड दीपज्योतीसाठी (नंदादीप) दान दिले त्यांचा उल्लेख त्या मंदिरात सापडला. त्या खांबास तेराव्या शतकातील भाषिक अभ्यासाच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. पुराण वास्तू संशोधन विभागाच्या वतीने जे उत्खनन त्या परिसरात 1953-54 साली झाले त्यात जे अवशेष सापडले ते अश्मयुगीन, ताम्र-पाषाण युगातील व सातवाहन काळातील आहेत. त्यातून मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा अभ्यास या दृष्टीनेही त्या स्थळाचे महात्म्य अधोरेखित झाले आहे. त्याच खांबाच्या भोवती मंदिर बांधले गेले आहे. ते खांबासाठी मंदिर असणारे जगातील एकमेव ठिकाण होय.\n‘पैस’ हा खांब कातीव काळा पाषाणरूपी आहे. त्या खांबाची सध्याची उंची चार फूट पाच इंच व रुंदी सोळा इंच आहे. साधारणपणे, कोणाही माणसाचे डोके त्याच्या वर जाईल इतकीच तो संदर्भ दुर्ग��� भागवत यांच्या ‘पैस’ या ललित लेखात लिहिलेला आहे. तो साधा पाषाणी खांब आहे. तो कोरलेला, कलापूर्ण स्तंभ नाही, निव्वळ टेकू आहे. त्या टेकूचे टेकूपण अद्याप अभंग आहे. तो खांब, ज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे ओथंबा अगर ओळंबा आहे. त्याच्यावर त्यांनी पाठ टेकली आणि सामान्यजन तर त्यांची डळमळीत श्रद्धा त्याच्या आधारानेच उभारू बघतात तो संदर्भ दुर्गा भागवत यांच्या ‘पैस’ या ललित लेखात लिहिलेला आहे. तो साधा पाषाणी खांब आहे. तो कोरलेला, कलापूर्ण स्तंभ नाही, निव्वळ टेकू आहे. त्या टेकूचे टेकूपण अद्याप अभंग आहे. तो खांब, ज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे ओथंबा अगर ओळंबा आहे. त्याच्यावर त्यांनी पाठ टेकली आणि सामान्यजन तर त्यांची डळमळीत श्रद्धा त्याच्या आधारानेच उभारू बघतात ख्रिस्ताचा क्रूस हा बलिदानाचे प्रतीक आहे. हा स्थानुतुल्य खांब जीवनाच्या अमर अस्तित्वाचे प्रतीक आहे. तेथे आले, की माणूस स्वतःच्या आशानिराशा विसरतो. मनात उभा राहतो त्याला टेकून बसून, शांत स्वराने ज्ञानेश्वरी वदणारा नवतरुण योगी. त्याची प्रतिमा तशीच तोलून धरणे आणि ती कल्पक व भाविक मनांना दाखवणे हे तर त्या खांबाचे कार्य ख्रिस्ताचा क्रूस हा बलिदानाचे प्रतीक आहे. हा स्थानुतुल्य खांब जीवनाच्या अमर अस्तित्वाचे प्रतीक आहे. तेथे आले, की माणूस स्वतःच्या आशानिराशा विसरतो. मनात उभा राहतो त्याला टेकून बसून, शांत स्वराने ज्ञानेश्वरी वदणारा नवतरुण योगी. त्याची प्रतिमा तशीच तोलून धरणे आणि ती कल्पक व भाविक मनांना दाखवणे हे तर त्या खांबाचे कार्य ज्ञानेश्वरीत त्या संदर्भात ‘महाशून्य, पैस हे शब्द वापरले आहेत. पैस म्हणजे अवकाश.\nते स्थळ भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत दुर्लक्षित होते. त्या स्थळाला उर्जितावस्था आणली ती कै. बन्सी महाराज तांबे यांनी. कै. बन्सी महाराज वारकरी शिक्षण संस्थेत शिकून 1939 साली चैत्र वद्य एकादशीला नेवासा येथे आले. ते तेथेच झोपडी बांधून राहू लागले; पैस खांबासमोर कीर्तन करू लागले. त्यांच्या कीर्तनाला आरंभी चार-पाच श्रोते उपस्थित असत. परंतु बन्सी महाराजांनी मात्र त्या क्षेत्राला त्यांची कर्मभूमी मानून ‘पैस मंदिर’ उभारणीचा ध्यास घेतला. त्यांनी त्यानुसार लोकांची मानसिकता तयार केली. मात्र त्यासाठी त्यांना 1939 ते 1947 पर्यंतचा मोठा काळ व्यतीत करावा लागला. वेळोवेळी मदत, सल्ला, मा���्गदर्शन मागावे लागले. तरीही महाराजांनी ते काम चिकाटीने, नेटाने सुरू ठेवले. तशातच त्यांची भेट मामासाहेब दांडेकर यांच्याशी झाली. महाराजांनी त्यांना ‘पैस मंदिर’ उभारणीचा मनोदय सांगून मंदिर उभारणीसाठी त्यांची वडिलोपार्जित संपत्ती विकून पहिली पंचवीसशे रुपयांची देणगी मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यासाठी दिली त्यांच्या संकल्पास दांडेकर यांची संमती आणि कृतिशील आशीर्वाद मिळाले. त्यामुळे कार्याला गती लाभली. ‘मंदिर जीर्णोद्धार मंडळ’ 16 जून 1947 रोजी स्थापन करण्यात आले. मंडळात बन्सी महाराज तांबे, डॉ. बा.शं. देवचक्के, शं.य. फाटके, हिरालाल गांधी, अ.रा. पवार, आ.ग. पाटील, न.वा. शहापूरकर इत्यादींचा समावेश होता. मंदिर उभारणीसाठी लागणारी वर्गणी जमा करण्याकरता गावोगाव दौरे सुरू झाले. हळुहळू निधी संचय होऊ लागला. स्थानाचे महत्त्व लोकांना पटू लागले. जवळपास चारशे वर्षें अलक्षित राहिलेले ते स्थळ पुन्हा प्रकाशात आणायचे होते. मंदिराचा आराखडा तयार झाला आणि 25 मार्च 1949 रोजी मामासाहेब दांडेकर यांच्या हस्ते मंदिराची कोनशीला बसवण्यात आली. त्यावेळी अनेक अतिथी - मुंबईचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, सहजानंद भारती - तेथे येऊन गेले. लोकाश्रय आणि राजाश्रय मिळू लागला. दातृत्वाचे हात पुढे सरसावले. ‘पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखाना’ यांच्याकडून वीस हजार रुपयांची देणगी मिळाली. मंदिराचे काम जोमाने सुरू झाले आणि बघता बघता, एका दृढ निश्चयाची फलश्रुती मंदिराच्या रूपाने समोर उभी राहिली. ज्येष्ठ कीर्तनकार धुंडा महाराज देगलूरकर यांच्या हस्ते आणि श्री रावसाहेब पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात 22 मार्च 1963 रोजी मंदिराचे उद्घाटन झाले. ते स्थळ पुन्हा एकवार महाराष्ट्राचे अस्मिता केंद्र, श्रद्धाकेंद्र बनले.\nत्या स्थळाच्या विकासासाठी शासनाकडून काही योजना राबवल्या गेल्या, परंतु इतर श्रीमंत देवस्थानांच्या तुलनेत तेथील सुविधा तुटपुंज्या आहेत. ते भारतीयांच्या सांस्कृतिक अनास्थेचे द्योतक म्हटले पाहिजे. अलिकडे मंदिर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून काही विकासकामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. ‘पैस मंदिरा’च्या पाठीमागे एक उद्यान आणि तेथे ज्ञानेश्वरी रचना शिल्पे साकारत आहेत.\n- अशोक लिंबेकर, संगमनेर ९३२६८९१५६७, ashlimbekar99@gmail.com\nअशोक लिंबेकर हे १९९९ सालापासून संगमनेर महाविद्यालयामध्ये आहेत. ते मराठी विभागाचे विभागप्रमुख आहेत. त्यांनी लिहिलेला 'दीप चैतन्याचा' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. तसेच, लिंबेकर यांनी 'मुक्तसवांद' या साहित्यासंबंधी संस्थेची स्थापना केली आहे. ते विविध नियतकालिकांत लेखन करतात. ते संगमनेर येथे राहतात.\nअरुणा ढेरे - साहित्यातील सर्वंकष जाणिवांना स्पर्श\nसंदर्भ: अरुणा ढेरे, साहित्यसंमेलन, अाष्टी तालुका (वर्धा)\nवारकरी शिक्षण संस्था आळंदी : कीर्तनकारांचे विद्यापीठ\nसंदर्भ: संगमनेर तालुका, कीर्तन, वारकरी\nप्रसार व समाज माध्यमांच्या विळख्यातील लोकमानस\n‘तिला काही सांगायचंय’च्या निमित्ताने...\nमहंत राष्ट्र ते महाराष्ट्र\nसोलापूर महापालिकेची देखणी इमारत\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nवीरगळ - इतिहासाचे अबोल साक्षीदार\nभुईंजकर जाधव – ऐतिहासिक घराणे\nसंदर्भ: महाराष्ट्रातील वाडे, ऐतिहासिक वस्तू, ऐतिहासिक घराणी, भुईंज गाव, निजामशाही\nधावडशी - एक तीर्थक्षेत्र\nसंदर्भ: समाधी, महाराष्‍ट्रातील मंदिरे, ब्रम्‍हेंद्रस्‍वामी, शिलालेख, सातारा तालुका, धावडशी गाव, पेशवे\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/live-election-results", "date_download": "2020-09-25T02:52:08Z", "digest": "sha1:5Q6NYW2HYEGXR5AT7KKIGFUQMEKSSPXR", "length": 11094, "nlines": 181, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "live election results Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nIPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं\nकिंगमेकर शिवाजी कर्डिलेंच्या दोन्ही मुलींचा निकाल लागला\nअहमदनगर : नगरच्या राजकारणात नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत असणारे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या दोन्ही मुली निवडून आल्या आहेत. कर्डिलेंची तिसऱ्या कन्या ज्योती गाडे यांनी राष्ट्रवादीच्या\nनगरमध्ये वादग्रस्त श्रीपाद छिंदमचा तब्बल 1970 मतांनी विजय\nअहमदनगर : विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या अहमदनगर महापालिकेत अखेर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिव���ेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर\nधुळे, अहमदनगर निकाल, tv9 मराठीच्या न्यूजरूममध्ये महाचर्चा\nअहमदनगर पालिका निवडणूक, भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nभाजी विक्रेत्या आजींनी लढवली महापालिका निवडणूक\nईव्हीएमची पूजा करणाऱ्या श्रीपाद छिंदमच्या भावाला अटक\nश्रीपाद छिंदमच्या भावाला अटक\nअहमदनगर : वादग्रस्त माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमचा भाऊ श्रीकांत छिंदम याला अटक करण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी श्रीकांत छिंदम विरोधात गुन्हा दाखल\nअहमदनगर आणि धुळे महापालिकेचा अंतिम निकाल\nधुळे/अहमदनगर : अहमदनगर आणि धुळे महानगरपालिका निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. अहमदनगर महापालिकेच्या 68 जागांपैकी बहुमताचा 35 हा आकडा कोणालाच गाठता आला नाही. त्यामुळे अहमदनगर\nअहमदनगर महापालिकेचा अंतिम निकाल\nअहमदनगर : विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या अहमदनगर महापालिकेत अखेर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nIPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं\nK L Rahul | के एल राहुलचं वादळ, 69 चेंडूत 132 धावा, 3 मोठे विक्रम\nगुप्तेश्वर पांडे DGP होते, मात्र भाजप नेत्यासारखे बोलायचे, अनिल देशमुखांचा हल्लाबोल\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nIPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं\nK L Rahul | के एल राहुलचं वादळ, 69 चेंडूत 132 धावा, 3 मोठे विक्रम\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/05/29/pitrushok/", "date_download": "2020-09-25T04:17:57Z", "digest": "sha1:U5HNKXXJVRGTTO7DOJZCEARYX7HEYANV", "length": 4701, "nlines": 86, "source_domain": "spsnews.in", "title": "संतोष कुंभार यांना पितृशोक – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\nसंतोष कुंभार यांना पितृशोक\nबांबवडे : दैनिक तरुण भारत चे मलकापूर प्रतिनिधी संतोष कुंभार यांच्या वडिलांचे आकस्मिक देहावसान झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.\n← देववाडी इथं बलात्कार प्रकरणी दीपक शिंदे वर गुन्हा दाखल\nआजपासून बळीराजा संपावर … →\nयेत्या पाच वर्षात गावचा सर्वांगीण विकास करणार -सरपंच शित्तूर-वारूण\nविजेच्या झटक्याने लांडोर जखमी\nशित्तूर खोऱ्यातील जनसामान्यांचा चेहरा हरपला : रावसाहेब भोसले यांचे निधन\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/the-murderers-on-the-streets-in-the-yerwada-area/articleshow/72046329.cms", "date_download": "2020-09-25T04:47:59Z", "digest": "sha1:D4ICO3UYLLYZVT2ZPECZDBOGCUIUJ4U6", "length": 15518, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपरस्परविरोधी तक्रारी दाखल; सहा जणांना पोलिस कोठडीम टा...\nपरस्परविरोधी तक्रारी दाखल; सहा जणांना पोलिस कोठडी\nम. टा. प्रतिनिधी, येरवडा\nएकमेकांकडे पाहण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तरुणाच्���ा डोक्यात कोयत्याने वार करण्यात झाले. त्यानंतर संबंधित टोळक्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. कोयत्याने हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीमध्ये पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाचाही समावेश आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, सर्व जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.\nरोहित राज कांबळे (वय १९), सागर संतोष माने (वय २०), विजय रमेश राठोड (वय २२), साहिल सोनावणे (वय २१), विशू उर्फ अमित सुरेश गायकवाड (वय १९, सर्व रा. पांडू लमाण वस्ती, येरवडा) आणि गणेश शिवाजी पाटील (वय २४, रा. रामनगर, येरवडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी रामशंकर हिरालाल जयस्वाल (वय १८, रा. कॅनरा बँक, रामनगर, येरवडा) याने फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयस्वाल आणि आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. काही महिन्यांपूवी व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवण्यावरून जयस्वाल आणि आरोपींमध्ये वाद झाले होते. तेव्हापासून आरोपी त्याच्या मागावर होते. आरोपींवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, त्यांची राम नगर आणि पांडू लमाण वस्तीत मोठी दहशत आहे. मंगळवारी रात्री जयस्वाल, त्याचा भाऊ आणि दोन मित्र आशापुरा किराणा दुकानासमोर गप्पा मारत बसले होते. त्या वेळी साहिल कांबळे, रोहित कांबळे, सागर माने, विजय राठोड, विशू गायकवाड, गणेश पाटील आणि त्यांचे साथीदार मोटारसायकलवर बसून येताना दिसले. जयस्वाल याला पाहताच आरोपींनी मोटारसायकली थांबविल्या. त्यांना पाहून जयस्वालने पळ काढला. त्याला आरोपींनी पकडून लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर रोहित आणि विजय यांनी कोयता जयस्वालच्या डोक्यात मारला. रक्तस्राव होऊन तो खाली कोसळल्यावर आरोपी मोटारसायकलवर बसून आरडाओरडा करीत निघून गेले. पोलिसांनी आरोपींना कोर्टात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nविजय राठोड यांच्या तक्रारीवरून ओमकार युवराज सोनवणे (वय २०), प्रज्वल बापू कदम (वय १९), आशिष अशोक परदेशी (वय २१),राजवीरसिंग रणजितसिंग सहोगा (वय १९, सर्व राहणार रामनगर, येरवडा) या चौघांना अटक करण्यात असून, त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. राठोड यांच्या फिर्यादीनुसार, ते त्यांच्या मित्रासोबत घरासमोर उभे असताना मनोज जयस्वाल याने गल्लीतून वेगाने दुचाकी दामटली. त्यामुळे फिर्यादी आणि त्य��च्या बहिणीने गल्लीत लहान मुले खेळत असून, गाडी हळू चालव असे जयस्वालला सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपीने साथीदारांसह हातात लोखंडी कोयता आणि गज घेऊन परिसरात दहशत पसरवली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.\nकिरकोळ कारणावरून तरुणाला कोयत्याने मारून गंभीर जखमी केलेल्या आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. आम्ही या प्रकरणी सहा आरोपींना अटक केली असून, सर्व जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.\nयुनूस शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCovid Care Center: करोनाचे संकट; पिंपरी-चिंचवड पालिकेने...\nपुण्याच्या जंबो कोव्हिड सेंटरमधून तरुणी बेपत्ता; रुग्णा...\nMai Dhore: भाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आ...\nपुण्यातील बेकायदा बांधकामांच्या तक्रारीसाठी चित्रपट निर...\nदगडूशेठ गणपतीला ५२१ मिष्टान्नांचा महानैवेद्य महत्तवाचा लेख\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nदेशकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान देणार, 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार\nनागपूरकडकनाथ कोंबड्यांचे आमिष दाखवले, शेतकऱ्यांना १७ लाखांना फसवले\nनागपूरजागतिक संततिप्रतिबंधक दिन; राष्ट्रीय कुटुंब पाहणीत राज्यातील जळजळीत वास्तव उघड\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nमुंबईभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे; धनंजय मुंडेंची टोलेबाजी\nविज्ञान-तंत्रज्ञानसोशल मीडियावर��ल ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nकार-बाइकपुन्हा महाग झाली BS6 Renault Triber, जाणून घ्या नवी किंमत\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/709410", "date_download": "2020-09-25T04:59:47Z", "digest": "sha1:F6ZSTVMC6WD6B3DYJJBJATWVIX4YOQK6", "length": 2243, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स.चे ७ वे शतक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स.चे ७ वे शतक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nइ.स.चे ७ वे शतक (संपादन)\n१८:५५, १८ मार्च २०११ ची आवृत्ती\n२२ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\n१८:५०, १८ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n१८:५५, १८ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/ncp-worker-assault-women-in-nagpur/articleshow/77401164.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article12", "date_download": "2020-09-25T02:54:02Z", "digest": "sha1:VKRVB3YISUPGMEPEQ26H7YJBMYEUBSCY", "length": 12425, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "NCP worker: सहकारी महिलेवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून अत्याचार; गुन्हा दाखल - ncp worker assault women in nagpur | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसहकारी महिलेवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून अत्याचार; गुन्हा दाखल\nसहकारी महिला कार्यकर्त्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याविरुद्ध अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.\nनागपूरः सहकारी महिला कार्यकर्त्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्र��स पक्षाच्या कार्यकर्त्याविरुद्ध अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. सोहेल पटेल वय ५५ रा.जाफरनगर,असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.\nपरप्रांतीय कामगार गेल्याने कुठे अडते म्हणत साधला डाव\nसोहेल हा विवाहित आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८मध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमात सोहेल याची विवाहित असलेल्या पीडित ४६ वर्षीय महिला कार्यकर्त्यासोबत ओळख झाली. त्यानंतर तो महिलेच्या घरी जायला लागला. जानेवारी २०१९मध्ये तो महिलेच्या घरी गेला. घरी कोणी नसल्याची संधी साधून त्याने पीडित महिलेवर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. बदनामीच्या भीतीने पीडित महिलेने याबाबत कोणालाही सांगितले नाही.\nदिल्लीतील अल्पवयीन 'निर्भया'चा आरोपी गजाआड, 'ती'ची मृत्यूशी झुंज सुरू\nत्यानंतर सोहेल याने भंडारा व नागपुरातील अन्य ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. तिला लग्नाचेही आमिष दाखविले. तो वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असल्याने महिलेने पाचपावली पोलिसांत तक्रार दिली. पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सोहेल हा पसार असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरात फिरताहेत; हायकोर्टाने दिले ...\nDevendra Fadnavis: शिवसेना हा कन्फ्यूज्ड पक्ष; फडणवीस ब...\nDevendra Fadnavis: 'त्या' प्रकरणात फडणवीसांनी दिला अनिल...\nDevendra Fadnavis: ...तर पवारांना अन्नत्याग करावा लागला...\n​बार लुटणाऱ्यांची अर्धनग्न धिंड, महाराष्ट्र पोलिस जिंदा...\nकरोना रुग्णांची मेडिकलमध्ये हेळसांड महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nराष्ट्रवादी काँग्रेस नागपूर न्यूज NCP worker Nagpur news Nagpur\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून ��ेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nमुंबईडबेवाले राज ठाकरेंना भेटले; इंग्रजी शाळांबाबत केली 'ही' तक्रार\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे विधान\nपुणेऑक्सिजनवरील रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या; एफडीएची रुग्णालयांना तंबी\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nमुंबईएकनाथ शिंदेंना करोना; आदित्य ठाकरे यांनी केलं 'हे' ट्वीट\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/anil-kapoor-anees-bazmee-yet-to-be-paid-for-welcome-back/videoshow/48793333.cms", "date_download": "2020-09-25T04:54:17Z", "digest": "sha1:F3JJQBRRAGL3S56E7WC63FS3W2M2YZFQ", "length": 8837, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'वेलकम बॅक'चे कलाकाल अद्याप मानधनाच्या प्रतिक्षेत\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nसूरज पांचोलीला कशी हवीय गर्लफ्रेंड\nसौरव किशनच्या निमित्ताने मोहम्मद रफी परत आले का\nमहेश बाबूच्या मुलींच्या तोंडून ऐका अस्सल मराठीत आरती...\nएनसीबीची आतापर्यंतची मोठी कारवाई, सेलिब्रिटींचा श्वास अ...\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिव...\nसेक्स करा, आनंदी रहा\nपुनम पांडेचे सेक्सी विडीओज...\nओली चिंब पूनम पांडेचा सेक्सी अवतार...\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २५ सप्टेंबर २०२०\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nअर्थबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nक्रीडाविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nमनोरंजनएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nमनोरंजनगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यूज\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nन्यूजफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nन्यूजउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nन्यूजफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nन्यूजप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nन्यूजएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nन्यूजमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nन्यूजसूरतमधील ओएनजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्टेंबर २०२०\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathiin-sindhudurg-crop-loss-25000-hectares-24776?page=1&tid=124", "date_download": "2020-09-25T03:35:12Z", "digest": "sha1:Y6I5WEA7LCTEYS3EUMMDH7EMPXUJSG6A", "length": 17128, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi,In Sindhudurg the crop loss on 25,000 hectares | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसिंधुदुर्गात पंचवीस हजार हेक्टरवर पीक नुकसानीचे पंचनामे\nसिंधुदुर्गात पंचवीस हजार हेक्टरवर पीक नुकसानीचे पंचनामे\nशुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019\nसिंधुदुर्ग ः लांबलेला पाऊस आणि क्यार चक्रीवादळामुळे झालेली अतिवृष्टी यामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील २९ हजार ६८७ हेक्टरपैकी २५ हजार ३४५ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अजूनही ४ हजार ३३२ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे शिल्लक आहेत. दरम्यान, नुकसानीचा आकडा १३८ कोटींवर पोचला आहे.\nलांबलेला पाऊस आणि क्यार वादळाने झालेली अतिवृष्टी यामुळे जिल्ह्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील काही भागांत तर ७५ ते ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. पाणथळ जागेतील शेतीचे तर १०० टक्के नुकसान झाले आहे.\nसिंधुदुर्ग ः लांबलेला पाऊस आणि क्यार चक्रीवादळामुळे झालेली अतिवृष्टी यामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील २९ हजार ६८७ हेक्टरपैकी २५ हजार ३४५ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अजूनही ४ हजार ३३२ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे शिल्लक आहेत. दरम्यान, नुकसानीचा आकडा १३८ कोटींवर पोचला आहे.\nलांबलेला पाऊस आणि क्यार वादळाने झालेली अतिवृष्टी यामुळे जिल्ह्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील काही भागांत तर ७५ ते ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. पाणथळ जागेतील शेतीचे तर १०० टक्के नुकसान झाले आहे.\nकृषी विभागाने ६२ हजार १२५ शेतकऱ्यांचे २९ हजार ६८७ हेक्टरवरील भातशेतीचे सुमारे २० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अदांज शासनाला दिला होता. परंतु, प्रत्यक्षात पंचनामे करीत असताना हा आकडा १३८ कोटींवर पोचला आहे. सर्वाधिक नुकसान कुडाळ तालुक्यात ४२ कोटी ७३ लाख ९४ हजार रुपये झाले आहे.\nकणकवली तालुक्यात २८ कोटी १० लाख २४ हजार, मालवण तालुक्यात २० कोटी ३ लाख ७६ हजार, सांवतवाडी तालुक्यात १६ कोटी ५ लाख ४७ हजार, देवगड तालुक्यात १० कोटी ८० लाख ८३ हजार रुपये, वेंगुर्ले तालुक्यात ७ कोटी ७१ लाख २६ हजार रुपये, वैभववाडी तालुक्यात ७ कोटी ६ लाख ७६ हजार रुपये, दोडामार्ग तालु���्यात ५ कोटी ४८ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.\nदरम्यान प्रशासनाला ६ नोव्हेंबरपूर्वी नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. महसूल, पंचायत समिती आणि कृषी विभागाचे कर्मचारी समन्वयाने पंचनाम्याचे काम करीत होते. बुधवारी सांयकाळपर्यंत जिल्ह्यातील २५ हजार ३४५ हेक्टर भातशेतीचे पंचनामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले.\nकृषी विभागाने २० कोटी रुपये नुकसानीचा आकडा हा शासनाने निश्‍चित केलेल्या दरानुसार देण्यात आला होता. परंतु, प्रत्यक्षात पंचनामे करताना नुकसानीचे आकडे हे वेगवेगळे येत असतात त्यामुळेच नुकसानीचा आकडा वाढला आहे.\n- सी. डी. बागल, जिल्हा कृषी अधीक्षक, सिंधुदुर्ग\nसिंधुदुर्ग sindhudurg ऊस पाऊस शेती farming कृषी विभाग agriculture department विभाग sections कुडाळ मालवण प्रशासन administrations\nदहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा मंडलाधिकारी...\nसोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल झालेल्या हरकतीचा निकाल फिर्यादीच्या बाजूने देण\nनाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर 'राख रांगोळी'...\nनाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने अचानक कांद्यावर निर्यातबंदी आणून कायदेभंग के\nखानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घट\nजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उडदाची आवक नगण्यच आहे. दरही दबावात आहेत.\nसांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवड\nसांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाने ऊस लागवडीची गती मंदावली आहे.\n`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू करा`\nसांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरु केली आहे.\nराज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु काही...\nपपईला अतिपावसाचा फटका जळगाव ः अतिपावसात खानदेशात पपईचे पीक खराब झाले...\nकृषी विधेयकांविरोधात आज ‘भारत बंद’ नगर/कोल्हापूर: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...\nकोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...\nबार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...\n`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...\nपरभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...\nखानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...\nखानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...\nसाखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...\nनाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...\nमराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...\nमराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...\nकांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...\nलातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...\nनांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...\nवऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...\nशेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...\nसिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...\nसांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2016/02/", "date_download": "2020-09-25T03:33:22Z", "digest": "sha1:X3TXQDFCMBB6PJX4OXUAXCJTCB72C4QC", "length": 26131, "nlines": 306, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : February 2016", "raw_content": "\nशिवजयंती - 19 फेब्रुवारी 2016\nशिवजयंती - 19 फेब्रुवारी 2016\nकशास हवा तुम्हा सिकंदर\nशिव छत्रपतीला स्मरा एकदा\nमग तुम्हीच हो सिकंदर\nअन् तुम्हीच हो कोलंबस, तुम्हीच हो कोलंबस\nसुर्य स्वयंप्रकाशित असतो. त्याच्या प्रकाशाच्या किरणांची कमाल ही कि सानिध्यात येणारा चंद्रही प्रकाशमान होवून पृथ्वीवरचा रात्रीचा अंधकार दूर करतो. असचं जिवन आपल्या शिव छत्रपतींचं. शिव चरित्राचा स्पर्श झालेली असंख्य आयुष्यं उजळून निघाली आहेत आणि शिव विचारांचा प्रकाश घेऊन सामान्य जनांच्या आयुष्यातील अंधकार दूर करण्या���ाठी ती आहोरात्र झटतायेत.\nआजही शेतकऱ्यांसाठी काम करतांना आपल्याला छत्रपती शिवाजींचे \"शेतकऱ्यास काडीचेही नुकसान न होऊ देणे\" हे वचन प्रमाण आहे. जाती निर्मुलनाच्या लढ्यात आजही अठरापगड जाती महाराजांच्या काळी एकदिलाने लढायच्या याचा आदर्श आहे. धर्माच्या भिंतींनी विभागलेला इथला हिंदू आणि मुस्लिम समाज आजही \"छत्रपती शिवाजी महाराज की… \" म्हंटल कि हृदयाच्या खोलपासून \"जय्य्य \" म्हणतो. अशा या सामन्यांच्या राजाची आज जयंती.\nसमाजात दुष्काळाने काही अंशी आलेली मरगळ आणि सामाजिक ऐक्यावर पडलेले छोटे छोटे तडे; या साऱ्यातून बाहेर पडावं म्हणून शिवजयंतीच्या निमित्याने आपण सर्व तरुणांनी आज संकल्प करावा.\nहिरमुसलेले शेतकरी आज शिवराय असते तर या परीस्थित नसते. पण, आजही शासन व्यवस्थेने शेतकऱ्याला हृदयाला लावावे म्हणून आवाज उठवणे आपल्याच हातात आहे. या वेळी अखंड समाज जातीभेद व क्षेत्रीयभेद विसरून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला याचं करावं तितक कौतुक कमी आहे. शहर आणि खेडी यांच्यातले आर्थिक अंतर वाढले असले तरी, माणसांच्या मनातली अंतरं अजूनही कमीच आहेत, याची प्रचीती आली. तसंच शासन व्यास्थेनेही करावं म्हणून आपण सगळ्यांनी मिळून तगादा लावायला हवा. शासनही माणसचं चालवता असतात, फक्त सत्तेच्या गोंगाटाने व्यवस्थेच्या कानाचे पडदे बधिर झालेले असतात. पण, योग्य आवाजात बोललं की ते ही ऐकतात. म्हणून ज्यांना बोलता येते त्यांनी बोलणे म्हत्वाचे.\nसमाज प्रगल्भ आणि विकसित होत असतांना त्याला अनेक परीक्षांतून जावे लागते. या अशा परीक्षांमधेच समाजाच्या मोठं होण्याच्या तयारीचा अभ्यास असतो. आज काही अंशी जातीय अहं आणि द्वेष वाढीला लागल्यासारखे वाटत आहे. बहुसंख्य समाज, विशेषतः तरुण, जातीपतीची बंधनं आणि ओझी झुगारून पुढे जात आहे. पण दुसरीकडे राजकीय स्वार्थासाठी आणि जातीय गंडासाठी याच तरुणांना पुन्हा त्या जुन्या 'ब' ब्राम्हणाचा, 'म' मराठ्याचा, 'ध' धनगरांचा, 'मा' माळ्यांचा, 'र' महारांचा, बाराखड्या शिकवल्या जात आहेत. मान्य, तरुण याला बळी पडणार नाहीत. तरीही हा विषारी प्रचार तरुणांना उलट्या दिशेने प्रवास करायला लाऊ शकतो याची भीती आपण सगळ्यांनीच बाळगून रहायला हवी. सगळे जाती-धर्म खांद्याला खांदे लाऊन लढले म्हणूनच स्वराज्य उभे राहू शक��े. आजही या देशाच्या झालेल्या प्रगतीला इथली संविधानाने घालून दिलेली समानतेची व्यवस्थाच कारणीभूत आहे. नसता, मोजक्या लोकांच्या हिमतीवर हा देश इथवर, म्हणजे आज तुमच्या हातात मोबाईल किंवा कॉम्पुटर आहे तिथवर, येऊ शकला नसता.\nम्हणूनच या छोट्या मोठ्या दुभंगांना न जुमानता एकसंध समाज निर्मितीसाठी जमेल तिथे, जमतील तसे, आपण सगळे प्रयत्न करूयात. शिवरायांना जयंतीदिनी हीच खरी वंदना होईल.\nपुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जिजाऊ.कॉम कडून शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.\nजय जिजाऊ. जय शिवराय.\nअमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 10:57 PM 0 प्रतिक्रिया\nदेशद्रोहाच्या मुद्द्यावर देशात अराजकता\nकाही चूक काही बरोबर.\nदेशद्रोहाच्या मुद्द्यावर ती जे काही म्हणतीये ते थोडेफार चूक आहे. पण अनेक डाव्यांना 'इथच्याच' लोकांच्या हक्कासाठी लढतांना डांबून ठेवलेय त्यातून ही भावना येत असावी. भारत विरोधी घोषणा देण्याचा हक्क मिळावा म्हणून जर हा नियम नको असेल तर मात्र चूक.\nपण या देशात अराजकता आली नाहीये असं कुणी म्हणत असेल ते नक्कीच चूक आहे. एकाद्या देशातील तरुणच जेंव्हा तिथच्या व्यवस्थेच्या विरोधात उभे राहतात आणि त्यांना तुम्हाला बळाचाच वापर करून शांत करावा लागत असेल किंवा तेच याचे सगळ्यात मोठे साधन आहे असं 'अनेकांना' वाटत असेल तर ती अराजकतेची नांदी असते.\nप्रकाश बा. पिंपळे तेच तर म्हणतोय मी. देशविघातक जे असेल ते चुकच. पण जे यनयु बंद करा किंवा अक्खी जे यनयु देशद्रोही हा खुळचट पणा. आणि त्या प्रकरणाला इतकी हवा देणेही देशविघातक आहे. आग लागली कि पाणी टाकावे, हवा देत राहिल्यास आपले हि घर जळते.\nAnurag Ratnaparkhi \" एकाद्या देशातील तरुणच जेंव्हा तिथच्या व्यवस्थेच्या विरोधात उभे राहतात आणि त्यांना तुम्हाला बळाचाच वापर करून शांत करावा लागत असेल किंवा तेच याचे सगळ्यात मोठे साधन आहे असं 'अनेकांना' वाटत असेल तर ती अराजकतेची नांदी असते\" pimpale patil karyavahi kaahi k...See More\nप्रकाश बा. पिंपळे replied · 1 Reply\nभारत तेरे तुकडे होंगे - JNU मध्ये घोषणाबाजी\nAparna Lalingkar >>एकाद्या देशातील तरुणच जेंव्हा तिथच्या व्यवस्थेच्या विरोधात उभे राहतात आणि त्यांना तुम्हाला बळाचाच वापर करून शांत करावा लागत असेल किंवा तेच याचे सगळ्यात मोठे साधन आहे असं 'अनेकांना' वाटत असेल तर ती अराजकतेची नांदी असते.>> deshateel tarunacha jar desha...See More\nAparna Lalingkar Please read this: गुप्तचर विभागाने अतिरेक्यांची माहिती दिली तरी आणि ते अतिरेकी कुणावर हल्यासाठी सज्ज असताना गोळीबारात त्यांना मारायचं नाही तर त्यांना पकडण्याचा प्रयत्न करायचा. (सध्याचे इशरत जहां प्रकरण) .....त्यात आपले पोलीस मेले तरी चालतील (हुतात्मा त...See More\nप्रकाश बा. पिंपळे जाऊद्या मला जे म्हणायचंय ते समजून घेत नाहीये कुणी मी फक्त इतकेच म्हणेन हि अराजतेची लक्षणे मी फक्त इतकेच म्हणेन हि अराजतेची लक्षणे कुणी निर्माण केली कुणामुळे केली तो वेगळा भाग\nPradyumna Deshpande अराजकता अचानक कशी काय वाटते ब्वा\nPradyumna Deshpande तसंच फक्त JNU वाल्या students वरुन अख्ख्या देशात हेच वातावरण आहे ह्या निष्कर्षावर कसे पोचलात\nVishnu Patil एकीकडे तुम्ही म्हणताय की बोटावर मोजण्या इतक्या देशद्रोही तरुणामुळे पूर्ण JNU बंद करण्याची भाषा करू नये,आणि दुसरी कडे ह्याच बोटावर मोजण्या इतक्या लोकांकडे बघून \"जेव्हा देशातील तरुण जेव्हा तिथच्या व्यवस्थेच्या विरोधात उभे राहतात..........\" वगेरे म्हणताय..विरोधाभास जाणवतोय..\nप्रकाश बा. पिंपळे replied · 1 Reply\nप्रकाश बा. पिंपळे smile emoticon\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 12:27 AM 0 प्रतिक्रिया\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nस्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आऊसाहेब \nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nया पिढीचं जगणं मेलेले ठरवतायेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nशिवजयंती - 19 फेब्रुवारी 2016\nदेशद्रोहाच्या मुद्द्यावर देशात अराजकता\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/twitter-taken-down-nageswara-rao-good-riddance-tweet-on-swami-agnivesh-death", "date_download": "2020-09-25T03:58:46Z", "digest": "sha1:2XO7MSWLSY5WCFDD6UBS2EGY7C5GJOFA", "length": 7586, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "नागेश्वर राव यांचे गलिच्छ ट्विट हटवले - द वायर मराठी", "raw_content": "\nनागेश्वर राव यांचे गलिच्छ ट्विट हटवले\nनवी दिल्लीः ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वा���ी अग्निवेश यांच्या निधनावर अत्यंत गलिच्छ प्रतिक्रिया देणारे सीबीआयचे माजी हंगामी संचालक व माजी आयपीएस अधिकारी एम. नागेश्वर राव यांचे ट्विट त्यांच्या अकाउंटवरून ट्विटरने हटवले आहे. स्वामी अग्निवेश यांचे निधन झाल्यानंतर राव यांनी ‘बरं झाले सुटलो आम्ही. तुम्ही भगव्या पोशाखातले हिंदूविरोधी संन्यासी होता. तुम्ही हिंदू धर्माचे अतोनात नुकसान केले आहे. तुम्ही तेलुगू ब्राह्मण असल्याची मला शरम वाटते. इतकी वर्षे यमराज का थांबला, अशी माझी यमराजाकडे तक्रार आहे’ असे वादग्रस्त ट्विट केले होते.\nया ट्विटमुळे राव यांच्यावर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली व त्यांच्यावर टीका झाली. अखेर ट्विटरने राव यांचे वर्तन दुर्दैवी असून दुसर्यांना वेदना देणारे असल्याने ते नियमाचे उल्लंघन करणारे असल्याचे सांगत त्यांच्या अकाउंटमधील काही सेवा बंद केल्याचा निर्णय घेतला.\nनागेश्वर राव हे ओदिशा काडरचे १९८६चे आयपीएस असून गेल्या ३१ जुलैला ते होमगार्ड महासंचालक म्हणून निवृत्त झाले होते.\nराव यांच्या ट्विटवरून इंडियन पोलिस फाउंडेशन या आयपीएस अधिकार्यांच्या संघटनेने, अशा अभद्र मजकूराने राव यांनी पोलिस वर्दीचा अपमान केला असून सरकारची मानही खाली घातली आहे. राव यांनी पोलिस दल विशेषतः तरुण अधिकार्यांचे मनोबल असे ट्विट करून कमी केले आहे, अशी प्रतिक्रिया दिली.\nनागेश्वर राव यांची कारकीर्द पूर्वी अनेक घटनांनी वादग्रस्त होती. बिहारमध्ये मुझफ्फरपूर येथील बालिका गृहातील अत्याचार प्रकरणात एका पोलिस अधिकार्याची बदली केल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला अवमान झाल्याचे सांगत राव यांना दोषी धरले होते. त्यांना एक दिवस न्यायालयात कोपर्यात उभे राहण्यास सांगितले होते. तसेच दोन लाख रु.चा दंडही भरायला सांगितला होता.\nअफगाण शांतता चर्चेत शस्त्रसंधी, महिला हक्कांवर भर\nदंगलीमागे विचारवंत, प्राध्यापक, कलावंतः दिल्ली पोलिस\nमाणुसकीचा ‘व्हॉट्स अॅप कॉल’\nआसाम बोर्ड : नेहरु, मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले\nराफेलः ऑफसेट कराराची पूर्तता नाही\nकोसळणाऱ्या इमारती आणि कोडगे राज्यकर्ते\nपंजाब नॅशनल बँकेने ४४ हजार कोटी राईट ऑफ केले\nलडाख हिल कौन्सिंल निवडणुकांवर सर्वपक्षीय बहिष्कार\nरेड लाइट एरियातला हुंदका\n‘चर्चेविना संमत १५ विधेयकांवर स्वाक्षरी क��ू नका’\n‘टाइम’च्या यादीत शाहीन बागच्या बिल्कीस दादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.cafe/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2020-09-25T04:07:03Z", "digest": "sha1:2YO6FBSKD4K27XOB4LPIBDYWJ4BHRGKZ", "length": 5783, "nlines": 14, "source_domain": "mr.videochat.cafe", "title": "अरब मुली लग्न-शोध चित्रपट", "raw_content": "अरब मुली लग्न-शोध चित्रपट\nबद्दल सीबीएस परस्पर गोपनीयता धोरण निवड दृष्टीने वापर जोरदार प्रौढ खेळ डाउनलोड मध्ये संगीत मासिके व्हिडिओ प्रतिमा प्रगत चीन बातम्या लोक कार जा व्यवसाय चित्रपट मार्गदर्शक रिअल इस्टेट वॉलमार्ट इन्क. आहे एक अमेरिकन बहुराष्ट्रीय रिटेल गट संचालन की एक नेटवर्क, सवलत विभाग स्टोअर्स आणि किराणा स्टोअर्स. कंपनी, मध्ये स्थित, आर्कान्सा, यांनी केली होती सॅम वॉल्टन, कोणी तयार केले हे खरे मंच की अरब महिला फक्त पूर्ण आणि लग्न अरब पुरुष. तो अनेकदा आहे, असे ते म्हणाले अरब महिला फक्त तारीख अरब पुरुष. त्यामुळे तो त्यांच्या धर्म आहे. त्यांच्या धर्म एक अरबी स्त्री तारीख एक यहूदी आहे. मुस्लिम लग्न मुस्लिम डेटिंगचा मुक्त डाउनलोड करा — एकच मुस्लिम तेव्हा गुंतलेली, तेव्हा लग्न जुळत: अरब मुस्लिम एकच, लग्न, डेटिंग, मुस्लिम डेटिंगचा, आणि इतर अनेक कार्यक्रम मुली आहेत फक्त बारा जबरदस्तीने विक्री मध्ये लग्न, त्यानुसार त्यांच्या कुटुंबियांना दक्षिण आशिया आणि उप-सहारा आफ्रिका. एक तृतीयांश मुली चाळीस-दोन देशांमध्ये महिला होते.\nआपण खाली आहेत. प्रेम शोधत एकेरी मुक्त डाउनलोड करा — प्रेम शोधत-धैर्य कथा, हयात — एकेरी डेटिंगचा कोच साठी अरब आहेत कोण पुरुष शोधत महिला एक संबंध किंवा लग्न, प्रेम आणि डेटिंगचा. अरबी डिझाइन केलेले आहे, अरब, मुस्लिम आणि विचारवंत जगभरातील मैत्री शोधत, डेटिंग आणि लग्न. आम्ही मदत केली आहे अनेक एकच अरब आणि मुस्लिम जगभरातील शोधण्यासाठी अरब प्रेम आणि प्रेम कोणीतरी. दुसर्या शाही लग्न: एक सौदी राजपुत्र लग्न एक इंग्रजी वधू. पासून सीबीएस बातम्या सीबीएस बातम्या. फेस-टू-फेस, तंत्रज्ञान शोधण्यासाठी की ऍमेझॉन विपणन करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी संस्था अनेकदा गोंधळून, विशेषत: महिला. एक मानवी हक्क गट कॉल आहे येमेन वर बंदी बाल विवाह. सेट लग्नाला किमान वय वाढ मुली शैक्षणिक संधी संरक्षण व त्यांच्या मानवी हक्क. पुरुष, सरासरी वय प्रथम येथे लग्न होते, आदर.\nमहिला सरासरी वय होते, आदर.\nते लग्न आणि एक मूल, एक मुलगा किंवा मुलगी. या आणि जास्त असू शकते येथे आढळले. मिशेल आणि बेन ढकलणे करणे सुरू लग्नाला समस्या, आणि काही प्रकारचे आहे विलोपन साहित्य. सौदी अरेबिया, महिला ड्राइवर याचा अर्थ असा नाही, महिला एक कार खरेदी. दुबई, संयुक्त अरब अमिरात, काय आहे»होय», त्यांच्या क्षमता आहे परदेशात प्रवास हेतूने लग्न.\n← डाउनलोड फ्रेंच मुली: फ्रान्स गप्पा अनुप्रयोग नवीनतम आवृत्ती\nऑनलाइन डेटिंगचा साठी मोफत →\n© 2020 व्हिडिओ गप्पा फ्रान्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/editorpage/coronas-rising-graph-in-the-country-will-last-for-some-time", "date_download": "2020-09-25T04:05:06Z", "digest": "sha1:PLHS5LM5GX234JOPTQ3WHKSROG36I3GL", "length": 21374, "nlines": 108, "source_domain": "www.krushival.in", "title": "चढता आलेख काही काळ कायम राहणार! | संपादकीय: मराठी लेख, Editorial News in Marathi | Marathi Articles | Krushival Editorial Articles", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nचढता आलेख काही काळ कायम राहणार\nचढता आलेख काही काळ कायम राहणार\n1. देशात कोरोनाचा आलेख खाली का येत नाही\nडॉ. गुलेरिया - कोरोनाचा संसर्ग आता केवळ महानगरं आणि मोठ्या शहरांपुरता मर्यादित राहिला नसून संपूर्ण देशात पसरला आहे. छोटी शहरंच नाही तर ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. याच कारणामुळे रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. सुरूवातीच्या काळात परदेशातून आलेल्या लोकांमार्फत महानगरांमध्ये पसरलेल्या कोरोना संसर्गाने संपूर्ण देशाला कवेत घेतलं आहे. आपल्या देशाची प्रचंड लोकसंख्या बघता आलेख खाली येण्याआधी काही महिने रुग्णसंख्येत वाढ होणं अपेक्षितच होतं. आपल्याकडे रुग्णसंख्या वाढणार आहे. मात्र, प्रति दहा लाख लोकांमागे कोरोना रुग्णांची संख्या पाहिल्यास हा आकडा फार मोठा नाही. असं असलं तरी रुग्णांची एकूण संख्या बरीच जास्त आहे, हे ही खरंच.\n2. भारताच्या काही भागांमधला रुग्णांचा खूप मोठा आकडा बघता तिथे कोरोनाची दुसरी लाट आली आहे, असं म्हणता येईल का\n- कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते आहे. देशाच्या काही भागात कोरोनाची दुसरी लाट आली आहे, असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीने दुसरी लाट येण्याला बर्‍याच गोष्टी कारणीभूत आहेत. यापैकी एक कारण म्हणजे, चाचण्यांचं प्रचंड प्रमाण. आपण चाचण्यांचा वेग वाढवला आहे. भारतात दररोज दहा लाखांहून अधिक कोरोन��� चाचण्या केल्या जात आहेत. चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात आलेल्या भागांमध्ये रुग्णांची संख्या वाढणं अगदी स्वाभाविक आहे. मात्र, लोकांचा निष्काळजीपणा हे कोरोना संसर्ग वाढण्यामागील सर्वात महत्त्वाचं कारण आहे, असं मला वाटतं. आपल्यापैकी बरेचजण कोविड बिहेवियर फटिगची स्थिती अनुभवत आहेत. सुरूवातीच्या काळात स्वत:च्या सुरक्षिततेबाबत अत्यंत जागरूक असणारे लोक आता या सगळ्याला वैतागले आहेत. झालं तेवढं पुरे झालं, खूप सोशल डिस्टन्सिंग पाळलं, मास्क घातला. आता बास... या भावनेमुळे कोरोनाच्या प्रसाराला आळा घालणं अडचणीचं बनलं आहे. दिल्लीसारख्या शहरातले लोक मास्क घालत नाहीत, गर्दी करतात. कोरोनापूर्व काळासारखी गर्दी, वाहतूक कोंडी आता पुन्हा दिसू लागली आहे. या सगळ्याची परिणती म्हणून रुग्णसंख्या वाढत आहे. दिल्लीतल्या जवळपास 70 टक्के जनतेला कोरोनाचा धोका संभवत असल्याचं सिरो सर्वेक्षणातून समोर आलं आहे.\n3. सगळेजण कोरोना लसीकडे डोळे लावून बसले आहेत. कोरोनावरील लस नेमकी कधी उपलब्ध होईल\n- सध्या कोरोनाच्या विविध लसींवर काम सुरू असून, त्यात भारतातल्या तीन लसींचा समावेश आहे. या लसी परीक्षणाच्या पुढच्या टप्प्यांमध्ये पोहोचल्या आहेत. मात्र, कोणतीही लस सुरक्षित असणं सर्वात महत्त्वाचं आहे. लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेला रशियाच्या स्पुटनिक 5 या लसीचा अहवाल पाहिल्यास असं आढळून येतं, की त्यांनी अगदी मोजक्या लोकांवर या लसीचं परीक्षण केलं आहे. या लसीचे अगदी किरकोळ दुष्परिणाम असून, यामुळे मानवी शरीरात अँटीबॉडीज तयार होत असल्याचं रशियन शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. मात्र, तिसर्‍या टप्प्यातल्या चाचण्या मोठ्या समुदायावर केल्यानंतरच कोरोनावर लस उपलब्ध झाल्याचं आपण ठामपणे म्हणू शकतो. कोरोनावरील लस विकसित होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा काळ जावा लागणार आहे. सर्व काही सुरळीत झालं तर या वर्षाच्या अखेरीपर्यंत लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अर्थात, जगाच्या लोकसंख्येचा विचार करता काही अब्ज डोस उपलब्ध करून द्यावे लागतील. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला बराच वेळ जाईल. एवढ्या मोठ्या प्रमाणावर डोस तयार करणं, हे ही एक आव्हान असेल. शिवाय, गरजूंना सर्वात आधी ही लस उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.\n4. आता मेट्रो तसंच सार्वजनिक वाहतूक सुरू होत आहे. सध्याच्या काळात मेट्रोतून प्रवास करण्यात किती जोखीम आहे\n- सामाजिक दुरावा, योग्य पद्धतीने मास्क घालणं तसंच दांडे, आसनं किंवा मेट्रोतल्या कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ धुणं किंवा सॅनिटाईज करणं अशा नियमांचं पालन केल्यास प्रवासादरम्यान धोका नाही. पण, खचाखच भरलेली मेट्रो, सॅनिटायझेशन सुविधांची वानवा अशी परिस्थिती उद्भवल्यास खूप मोठी समस्या निर्माण होऊ शकते. मेट्रो सुरू झाल्यामुळे काही बिघडणार नाही. मात्र, आपल्या चुकीच्या वागण्यामुळे बरंच काही बिघडू शकतं. लोकांकडून मास्क घालण्याच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही यासाठी एक व्यवस्था निर्माण करायला हवी. ही व्यवस्था संबंधित अधिकार्‍यांनी विकसित करायला हवी. मात्र, मास्क न घातलेल्या लोकांकडून कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी कारवाई होणं आवश्यक आहे.\n5. बाहेर प्रवास करताना हातमोजे किंवा ग्लोव्हज घालणं गरजेचं आहे का\n- तुम्ही वारंवार योग्य पद्धतीने हात सॅनिटाईज करत असाल तर ग्लोव्हज घालणं गरजेचं नाही. ग्लोव्हज घालणं ठीक आहे. मात्र, त्यांचंही निर्जंतुकीकरण व्हायला हवं. ग्लोव्हजवरही कोरोनाचा अधिवास असू शकतो. त्यामुळे ग्लोव्हज घालून नाक किंवा डोळ्यांना स्पर्श करू नका. याशिवाय हॉटेल्स, बार, पबसारख्या ठिकाणी खूप काळजीपूर्वक प्रवेश करायला हवा. रेस्टॉरंट्स, बार, पब्जनी सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवं. सांगायचा मुद्दा हा की तुम्ही कुठेही गेलात तरी कोरोनाकाळातले नियम पाळा. याबाबत कोणताही हलगर्जीपणा करू नका. नियम पाळण्यात झालेल्या छोटाशा चुकीमुळे तुम्ही कोरोनाबाधित होऊ शकता, हे लक्षात ठेवा. मित्र, आप्तेष्टांसोबत भेटीगाठी, भोजन समारंभ यामुळे कोरोना संसर्गाचा धोका अनेकपटींनी वाढतो. इथे लक्षणं नसणार्‍या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे इतरांना लागण होऊ शकते. लोकांनी आयोजित केलेल्या छोट्या समारंभांनंतर उपस्थितांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अशा समारंभांना जाणं टाळलेलंच बरं.\n6. प्राथमिक शाळा खरोखरच सुरू करता येतील का\n- कोरोनाचा आलेख झपाट्याने खाली आल्याशिवाय एखाद्या विभागातल्या शाळा सुरू करणं खूप धोक्याचं ठरू शकतं. कोरोना रुग्णांची संख्या खूप कमी होत नाही तोपर्यंत शाळा सुरू करणं योग्य ठरणार नाही. सामाजिक दुरावा, सतत मा��्क घालून राहणं, वारंवार हात धुण्यासारख्या नियमांच्या पालनाची अपेक्षा लहान मुलांकडून करता येणार नाही. शाळेत मुलांना कोरोनाची लागण होऊन घरात तसंच परिसरात प्रसार होऊ शकतो. शाळा सुरू करण्याची ही योग्य वेळ नाही. आपल्याला काही काळ थांबावं लागणार आहे.\n7. कोरोनाची कोणतीही लक्षणं नसणार्‍या रुग्णांचं फुफ्फुस खराब होऊ शकतं का\n- मधल्या काळात याबाबत संशोधन करण्यात आलं. तसंच काही घटनाही घडल्या. लक्षणं नसणार्‍या रुग्णांच्या फुफ्फुसाचं सीटी स्कॅन केल्यानंतर 20 ते 30 टक्के रुग्णांच्या फुफ्फुसावर चट्टे आढळले होते. अर्थात, यापैकी बहुसंंख्य जणांच्या फुफ्फुसावरील चट्टे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय आपोआप निघूनही गेले. काही रुग्णांच्या फुफ्फुसाचं मात्र थोड्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे कोणतीही लक्षणं नसणार्‍या रुग्ग्णांनीही काळजी घ्यायला हवी.\n8. कोरोनाचा संसर्ग पुन्हा होण्याचा धोका किती जास्त आहे\nजगात एकदा कोरोनाची लागण होऊन गेलेल्या रुग्णाला पुन्हा कोरोना झाल्याची प्रकरणं आढळून आली आहेत. मात्र, कोरोनाचा पुन्हा संसर्ग होणं ही आजघडीला तितकी काळजी करण्यासारखी बाब नाही. कोरोना रुग्णांच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज तीन ते सहा महिन्यांपर्यंत संरक्षण देत असल्याची बाब काही संशोधनांमधून समोर आली आहे. मात्र, त्यानंतरच्या काळात म्हणजे नऊ ते बारा महिन्यांमध्ये नेमकं काय घडतं, हे जाणून घेण्यासाठी अधिक संशोधन होणं गरजेचं आहे. 2021 मध्ये कोरोनाचा धोका संपलेला असेल किंवा कसं, याबाबत निश्‍चितपणे काहीच सांगता येणार नाही. मात्र, पुढील वर्षात कोरोनाचा आलेख उतरणीला लागून जवळपास सपाट झालेला असेल, एवढं निश्‍चितपणे सांगता येईल. पुढील वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढणार नाहीत. कोरोना महामारी संपायला आणखी काही महिने जावे लागणार आहेत. हा कालावधी 2021 च्या पूर्वार्धापर्यंत असेल, असा आमचा कयास आहे.\n‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’\nमातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी चिरनेर जंगल\nचटका लावून गेलास मित्रा\n पाच राजकीय विचारांचा आरसा\nपेण अर्बन बँकेचे दशकपूर्ती श्राद्ध\nपेण अर्बन बँक घोटाळा ठेवीदार, खातेदार संघर्ष समितीतर्फे...\nकृषी विधेयकावरुन काँग्रेसची आंदोलनाची तयारी\nचौलमध्ये माझं कुटूंब माझी जबाबदारी मोहीम\nमाझे कुटुंब, माझी जबाबदारी अभ���यान\nमहाराष्ट्राच्या सुपुत्राला काश्मिरमध्ये वीरमरण\nटीव्ही चॅनेलच्या पत्रकाराची मुंबईच्या पत्रकारांकडून धुलाई\nशिक्षकांना शोधायचे तरी कुठे\nहयातीच्या दाखल्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/banking-and-pharma-share-market-in-full-swing/articleshow/66422942.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-25T05:10:37Z", "digest": "sha1:VUUWKUYRAY7PKVXIPG4WUXR3Q3V437W3", "length": 17036, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबँकिंग आणि फार्मामुळे शेअर बाजार तेजीत\nबँकिंग आणि फार्मा कंपन्यांच्या समभागांमध्ये निर्माण झालेल्या तेजीमुळे सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारांमधील घसरणीला अखेर ब्रेक लागला. डॉलरच्या तुलनेत रुपयातील सुधारणा आणि जागतिक बाजारांतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे दोन्ही बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे दिसून आले.\nबँकिंग आणि फार्मा कंपन्यांच्या समभागांमध्ये निर्माण झालेल्या तेजीमुळे सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारांमधील घसरणीला अखेर ब्रेक लागला. डॉलरच्या तुलनेत रुपयातील सुधारणा आणि जागतिक बाजारांतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे दोन्ही बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सत्रांतर्गत व्यवहारांच्या अखेरच्या टप्प्यात बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) ७१८ अंकांनी उसळून ३४,०६७च्या पातळीवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २२१ अंकांनी वधारून १०,२५१च्या पातळीवर बंद झाला. सर्वच निर्देशांकांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. ‘सेन्सेक्स’मध्ये तेजी परतण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांनी मोठे योगदान दिले.\nलार्जकॅपसह मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या समभागांचीही मोठ्या प्रमाणावर खरेदी झाल्याचे दिसून आले. बीएईचा मिडकॅप निर्देशांक २.८० टक्क्यांनी वधारून १४,२५८.२२च्या पातळीवर बंद झाला. तर, निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक ३.४ टक्क्यांनी वधारला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक २.०६ टक्क्यांनी वधारला.\nआयस��आयसीआय बँक, स्टेट बँक, अदानी पोर्ट, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, सन फार्मा, ओएनजीसी, इन्फोसिस, मारुती, आयटीसी, येस बँक, एशियन पेंट्स आदी कंपन्यांच्या समभागांमध्ये तेजी, तर इंड्सइंड बँक, एचडीएफसी बँक, कोटक बँक, भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि एचडीएफसी आदी कंपन्यांचे समभाग घसरले.\n‘निफ्टी’वरील सर्व निर्देशांकांमध्ये तेजी निर्माण झाल्याचे दिसून आले. सर्वाधिक तेजी निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकामध्ये (७.९९ टक्के) दिसून आली. त्या पाठोपाठ फार्मा (५.२१ टक्के), रिअॅल्टी (३.३१ टक्के), मीडिया (२.७६ टक्के), धातू (२.६१ टक्के), बँक निफ्टी (२.२१ टक्के), वाहनउद्योग (१.७० टक्के) आणि एफएमसीजी (०.८७ टक्के) हे निर्देशांकही वधारले.\nबाजारावर परिणाम करणारे घटक\nदेशांतर्गत बाजारावर प्रभाव टाकणारे घटक, बिगरवित्तीय संस्थांसमोर निर्माण झालेले रोखतेचे संकट, देशांतर्गत म्युच्युअल फंडांमध्ये घटलेला गुंतवणूक प्रवाह, सणासुदीचे दिवस असूनही घटलेली खरेदी, डॉलरच्या तुलनेत घसरणारा रुपया आदी घटकांचा देशांतर्गत शेअर बाजारावर मोठ्या प्रमाणावर दबाव वाढला आहे. त्याचवेळी जागतिक स्तरावर अमेरिकेच्या दहा वर्षांच्या बॉँड यील्डमध्ये निर्माण झालेली तेजी, जगभरच्या बाजारांमध्ये निर्माण झालेली घसरणीची स्थिती, विदेशी गुंतवणूकदारांना बाजारांविषयी वाटणारी भीती, कच्च्या तेलाच्या दरातील वाढ, अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध आणि जगभरातील अशांत राजकीय परिस्थिती आदी घटक जगभरातील शेअर बाजारांवर नकारात्मक परिणाम घडवून आणत असल्याचे दिसून आले आहे.\nशेअर बाजारातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या कित्येक महिन्यांपासून ‘करेक्टिव्ह मोड’वर आहे. देशांतर्गत तसेच जागतिक बाजारांवरही काही नकारात्मक संकेत परिणाम करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड होत असल्याचे दिसून आले आहे. सध्या बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर चढउतार होत असून, आगामी काळातही हा ट्रेंड सुरूच राहण्याची शक्यता आहे. अल्पकाळाचा विचार करता ‘निफ्टी’साठी ९,९५०ची पातळी अतिशय महत्वाची असून, ही गेल्या ५२ आठवड्यांतील नीचांकी पातळी आहे. निर्देशांकाने हा स्तर ओलांडल्यास ‘निफ्टी’ ९,६५० ते ९,७००च्या पातळीपर्यंत तुटण्याची शक्यता आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आज...\nमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत...\nTata-Mistry Case मिस्त्री कुटुंब कर्जात बुडाले; टाटा सम...\nGold Rate Fall खूशखबर ; सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, एक...\nGold rate today पडझडीनंतर सोने चांदी सावरले ; जाणून घ्य...\nशेअर बाजार तेजीत, निर्देशांकात ७१८ अंशांची वाढ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nकच्च्या तेलातील घसरण केंद्र सरकारच्या पथ्यावर\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nपेट्रोल विक्री करोना पूर्व पातळीवर पोहचली\n मेट्रोच्या पाहणीसाठी सकाळी सहा वाजताच पोहोचले\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nविदेश वृत्तचीनने पहिल्यांदा सांगितले, गलवानमध्ये भारताने किती सैन्य ठार केले\nमुंबईभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे; धनंजय मुंडेंची टोलेबाजी\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nदेशबिहार विधानसभा निवडणूक : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nमोबाइलनोकियाचे २ स्मार्टफोन येताहेत, इतकी असेल किंमत\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nकरिअर न्यूजअकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप अनिश्चितताच\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2020-09-25T04:40:42Z", "digest": "sha1:3SAN5VSSIGA2QFGLBZPE2BCLLQ7KLSMT", "length": 4763, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हॅरल्ड मॅकमिलन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमॉरीस हॅरल्ड मॅकमिलन, स्टॉक्टनचा पहिला अर्ल (इंग्लिश: Maurice Harold Macmillan, 1st Earl of Stockton; १० फेब्रुवारी १८९४ - २९ डिसेंबर १९८६) हा ब्रिटिश राजकारणी व १९५७ ते १९६३ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.\n१० जानेवारी १९५७ – १८ ऑक्टोबर १९६३\n१० फेब्रुवारी १८९४ (1894-02-10)\n२९ डिसेंबर, १९८६ (वय ९२)\nदुसऱ्या महायुद्धापूर्वी ॲडॉल्फ हिटलरच्या खुशामतीच्या ठाम विरोधात असलेला मॅकमिलन त्याच्या धोरणी व दूरदृष्टी स्वभावासाठी ओळखला जात असे. त्याच्या नेतृत्वाखाली ब्रिटनने अमेरिकेसोबत संबंध बळकट केले. तसेच मॅकमिलनच्या सरकारने आफ्रिका खंडामधील नायजेरिया, सियेरा लिओन, टांझानिया, युगांडा, केनिया, मलावी, झाम्बिया, गांबिया, झिम्बाब्वे, बोत्स्वाना, लेसोथो, मॉरिशस व स्वाझीलँड ह्या भूतपूर्व वसाहतींना स्वातंत्र्य मंजूर केले.\nडाउनिंग स्ट्रीट अधिकृत संकेतस्थळावरील माहिती (इंग्लिश मजकूर) (इंग्लिश मजकूर)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी ११:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/encroachment-panand-road-mangalpur-nevasa-taluka-345575", "date_download": "2020-09-25T04:41:35Z", "digest": "sha1:XA2WXMQNRBEFUG2QWZ2THS6O5QQPORX6", "length": 14907, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "पानंद रस्त्यावरचे अतिक्रमण उपसरपंचाच्या अंगलट; चारच महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दिला ‘हा’ आदेश | eSakal", "raw_content": "\nपानंद रस्त्यावरचे अतिक्रमण उपसरपंचाच्या अंगलट; चारच महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दिला ‘हा’ आदेश\nगावातील पानंद रस्त्यावर अतिक्रमण केल्याने मंगळापूरचे (ता. नेवासे) उपसरपंच पोपट माणिक गव्हाणे यांना ग्रामपंचायत सदस्यपदावर राहण्यास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अपात्र ठरविले आहे.\nनेवासे (अहमदनगर) : गावातील पानंद रस्त्यावर अतिक्रमण केल्याने मंगळापूरचे (ता. नेवासे) उपसरपंच पोपट माणिक गव्हाणे यांना ग्रामपंचायत सदस्यपदावर राहण्यास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अपात्र ठरविले आहे.\nनेवासे तालुक्यातील मंगळापूर- गळनिंब शिवरस्त्यावर विद्यमान उपसरपंच पोपट गव्हाणे आणि इतरांनी अतिक्रमण केले आहे, अशी तक्रार लिलावती गोविंद झावरे (रा. नेवासा फाटा, ता. नेवासे) यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे जून 2020 मध्ये केली आहे. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी या तक्रार अर्जाची चौकशी शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यांकडे सोपविली.\nशेवगावचे गटविकास अधिकार्‍यांनी 6 जुलैला प्रत्यक्ष मंगळापूर- गळनिंब रस्त्याची महसूल अधिकार्‍यांसमवेत पाहणी केली. सलाबतपूरचे मंडलाधिकारी, मंगळापूर तलाठी आणि पंच उपस्थित होते. महसूल विभागाकडील उपलब्ध कागदपत्रानुसार गावठाण पानंद रस्त्याची रुंदी सुरूवातीला 9 मीटर आणि शेवटी 10 मीटर अशी आहे. प्रत्यक्षात सदरचा रस्ता साधारणपणे केवळ 3 मीटर खुला असल्याचे आढळून आले.\nमंगळापूरचे विद्यमान उपसरपंच पोपट गव्हाणे आणि इतर सात शेतकर्‍यांनी पानंद रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे पाहणी आढळून आले. त्यांनी अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला सादर केला. त्यानुसार नेवासे पंचायत समितीने उपसरपंच पोपट गव्हाणे यांना अपात्र ठरविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठविला होता.\nजिल्हाधिकार्‍यांकसमोर या प्रस्तावावर सुनावणी झाली. उपसरपंच गव्हाणे यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध होत असल्याने त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदावर राहण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. मूळ तक्रारदाराच्या वतीने अ‍ॅड. भैय्यासाहेब झावरे यांनी काम पाहिले.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगटाचा अध्यक्ष बदलानंतर जप्त केलेल ट्रॅक्‍टर मिळाले परत\nकोल्हापूर, : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या प्रवर्गावर अतिक्रमण करत मिनी ट्रॅक्‍टर योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर तीन ट्रॅक्‍टर जप्त...\nमिरजेत अतिक्रमण निर्मूलन मोहीम; हल्ल्यानंतर पालिका आक्रमक\nमिरज (जि. सांगली) : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहीमेवेळी बुधवारी (ता. 23) सायंकाळी हल्ला होताच आज (गुरुवारी) महा���ालिकेने शहरात आक्रमकपणे...\nसांगलीत पाणंद रस्त्यावरील चिखलामुळे शेतकऱ्यांची दमछाक\nसांगली : पाणंद रस्ते हा विषय तसा सरकारने अजेड्यावर घेवून सोडवण्याची गरज आहे. बागायती क्षेत्रातच नव्हे तर आता जिरायती भागातही रस्त्यांची समस्या मोठ्या...\nओढा म्हणतो... मी कसं वाहायचं\nआंबिल ओढ्याच्या जलप्रलयाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. ओढ्याचे पाणलोट क्षेत्र एखाद्या छोट्या धरणाइतके आहे. तीस चौरस किलोमीटरच्या परिसरात जमा होणारे...\nभाजपकडून धनदांडग्यांना ‘अभय’ अन गरिबांना ‘ठेंगा’ : कॉंग्रेस नेते आबा बागुलांचा आरोप\nपुणे : उत्पन्नात वाढ होईल, या आशेने महापालिकेतील सत्ताधारी भाजपने आणलेली मिळकतकरातील सवलतीच्या अभय योजनेला 'राजकीय संसर्ग' झाल्याचे चित्र आहे. कर...\nअतिक्रमण असलेल्या जमिनींबाबत मुंबई मनपाने घेतला महत्त्वाचा निर्णय\nमुंबई, ता. 23: अतिक्रमण असलेले भुखंड ताब्यात न घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. भुखंड हस्तांतरण करताना तसा आग्रह जिल्हाधिकार्यांकडे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/saptarang-sandip-kale-write-bhramnti-live-article-339650", "date_download": "2020-09-25T02:57:32Z", "digest": "sha1:266LDZWMPOD3U2AZYCFQ6SF3APQDE76P", "length": 37949, "nlines": 333, "source_domain": "www.esakal.com", "title": "प्रेमाचं कब्रस्तान...! (संदीप काळे) | eSakal", "raw_content": "\nएरवी अंत्यसंस्कार म्हटलं की नातलगांचं रडणं, दुःख व्यक्त करणं हे चित्र असतं. या कब्रस्तानात अनेक मृतदेह होते...पण कुणाच्या रडण्याचा आवाज नाही की कुणाच्या डोळ्यांतून अश्रू नाहीत...\nएरवी अंत्यसंस्कार म्हटलं की नातलगांचं रडणं, दुःख व्यक्त करणं हे चित्र असतं. या कब्रस्तानात अनेक मृतदेह होते...पण कुणाच्या रडण्याचा आवाज नाही की कुणाच्या डोळ्यांतून अश्रू नाहीत...मृतांचे नातलगच इथं नव्हते तर हे सगळं कसं असणार मात्र, तिथं आलेल्या त्या एकमेव महिलेनं मृत वडिलांच्या फोटोचं दर्शन घेतलं आणि ती जड पावलांनी निघून गेली...\nकाही दिवसांपूर्वी एक बातमी वाचनात आली. कब्रस्तानात हिंदूंच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत आणि तेही\nरीती-रिवाजानुसार असा उल्लेख बातमीत होता. जरा आश्र्चर्य वाटलं.\nयाविषयी अधिक काही जाणून घ्यायचं ठरवलं.\nत्यानुसार, दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता मरिन लाईन्सच्या ‘बडा कब्रस्तान’कडे निघालो. परिचित असलेल्या एका सरकारी डॉक्‍टरांच्या मदतीनं मिळवलेलं कोरोनाकिट बरोबर घेतलं होतं. जिथं निघालो होतो तिथली, तिथल्या कर्मचाऱ्यांची, त्यांच्या वेळापत्रकाची तपशीलवार माहिती आदल्या रात्रीच फोनवरून घेतली होती.\n‘बडा कब्रस्तान’च्या परिसरात पोहोचलो. आतमध्ये मृतदेह असलेल्या किमान दहा-पंधरा ॲम्ब्युलन्स रांगेत उभ्या होत्या. बरोबर नेलेलं किट घातलं आणि ज्यांना भेटायचं होतं त्यांना भेटण्यासाठी ‘बडा कब्रस्ताना’त गेलो. तिथलं दृश्य हृदय हेलावून टाकणारं होतं. सर्वत्र मृतदेह होते. एकीकडे दफनविधी सुरू होते, तर दुसरीकडे अग्निसंस्कार.\nसय्यद रिज्वान आणि अल्ताफ कुरेशी या दोन ‘योद्ध्यां’ना मला भेटायचं होतं. हे योद्धे अनेक दिवसांपासून या ‘बडा कब्रस्तान’मध्ये हिंदू रीती-रिवाजानुसार काही मृतदेहांवर अंत्यसंस्कारही करत होते अन् त्याच ‘बडा कब्रस्तान’मध्ये दफनविधीही करत होते. मी एका ठिकाणी थांबून सगळ्या घडामोडी पाहू लागलो.\nबाहेरच्या ॲम्ब्युलन्समधले मृतदेह काढून घ्यावेत, असं ते चालक या दोघांना सांगत होते. कब्रस्तानमध्ये बोटावर मोजण्याइतकीच माणसं होती. रिज्वान आणि अल्ताफ हे दोघं तिथले कर्तेधर्ते होते. मी तीन-साडेतीन तास तिथं होतो. एक मृतदेह, एक ॲम्ब्युलन्स आणि एक चालक...असं तिथलं चित्र होतं. ॲम्ब्युलन्सची वाढणारी रांग पाहून पोटात धस्स व्हायचं. लहान मुलांपासून ते नव्वदीच्या जर्जर वृद्धापर्यंतचे मृतदेह तिथं होते हे लक्षात आलं.\nकोरोना सुरू झाल्यापासून आजपर्यंत एकट्या मुंबईत पाच हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी सर्वाधिक अंत्यसंस्कार मरिन लाईन्सच्या या कब्रस्तानात होतात की काय असं ती गर्दी पाहून वाटायला लागलं.\nरिज्वान आणि अल्ताफ यांनी खाण्यासाठी थोडासा वेळ काढला. काही तरी पोटात टाकून यावं या हेतूनं ते बाहेर पडले. मीही त्यांच्याबरोबर बाहेर पडलो. बाहेर गेल्यावर जरा अंतरावर असलेल्या खोलीत त्यांनी आधीचे कपडे बदलले. त्यांचं उघडं ��रीर एखाद्या जख्ख-जर्जर म्हाताऱ्यासारखं दिसत होतं. कोरोनाकिट सातत्यानं अंगात घालून वावरावं लागल्यानं त्यांच्या कातडीचा रंग बदलून तो पांढरट झाला होता. सोबत आणलेलं जेवण ते करू लागले.\nजेवता जेवता ते मला म्हणाले : ‘‘तुम्ही खूप लवकर आलात. तुम्ही दुपारनंतर याल असं आम्हाला सांगण्यात आलं होतं.’’\nमी ‘हो.. हो..’ म्हणत ‘किती वेळ काम करता हा वेगळाच अनुभव आहे...’ असं त्यांना विचारू लागलो.\nत्या दोघांनाही वेळ नव्हता हे मला दिसतच होतं.\nतशा घाईच्या स्थितीतही ते सांगू लागले : ‘‘काय सांगायचं साहेब, आपल्यावर अशी वेळ येईल असा विचारही कधी आयुष्यात केला नव्हता. आम्ही महिन्यातून दोन-तीन वेळा दफनविधी करायचो. आता इथं दिवसाकाठी कितीतरी अंत्यसंस्कार, दफनविधी पार पाडावे लागतात. गेल्या चार महिन्यांपासून आम्ही दोघांनी आमच्या घरच्यांचं तोंड पाहिलेलं नाही.’’\nमी विचारलं : ‘‘अंत्यसंस्कार करण्यासाठी माणसं दिसत नाहीत...’’\nते म्हणाले : ‘‘कसली माणसं एकतर जास्त माणसांना इथं परवानगी नाही आणि दुसरं म्हणजे, कोरोनानं मरण पावलेल्यांच्या मृतदेहांबरोबर येण्याची हिंमत कुणी करत नाही.’’\n‘‘आलेला मृतदेह हिंदूचा आहे, मुस्लिमाचा आहे हे तुम्ही कसं ओळखता\nते म्हणाले : ‘‘दवाखान्यानं दिलेल्या प्रमाणपत्रावर नाव आणि बाकीचा तपशील नमूद असतो. ‘तुम्ही त्या त्या धर्मानुसार अंत्यसंस्कार अथवा दफनविधी करावा,’ असं आम्हाला सांगण्यात आलं आहे.’’\nत्यांनी माझ्याशी बोलता बोलता घाईघाईत जेवण आटोपलं आणि नेहमीचं किट घालून ते पुन्हा कब्रस्तानाच्या दिशेनं निघाले. मीही त्यांच्या मागोमाग गेलो. तोंडाला मोठं कापड बांधून आलेली एक महिला रिज्वान आणि अल्ताफ यांची वाट पाहत तिथं उभी होती. ती त्यांच्या पाया पडत म्हणाली : ‘‘मला माझ्या वडिलांचं तोंड एकदा शेवटचं पाहू द्या.’’\nत्यांनी तिला विचारलं : ‘‘तुमच्याकडे प्रमाणपत्र आहेत का म्हणजे त्या प्रमाणपत्रानुसार आम्हाला तुमच्या वडिलांचा मृतदेह शोधता येईल.’’\nती महिला म्हणाली : ‘‘मी गावाकडून थेट इथंच आले आहे. माझ्याकडे प्रमाणपत्र नाही.’’\n‘‘तुमच्या वडिलांचं नाव काय\nआज दिवसभरात आलेल्या मृतदेहांच्या यादीत त्या महिलेच्या वडिलांचं नाव तिसऱ्या क्रमांकावर होतं.\n‘‘सकाळी आठ वाजताच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले,’’ असं त्या महिलेला सांगण्यात आलं.\nहे ऐकल्य���वर तिनं त्या दोघांना दोष देत एकदम हंबरडा फोडला. भावनेचा भर ओसरल्यावर इतर अनेक मृतदेहांकडे तिचं लक्ष गेलं आणि ती एकदम शांत झाली.\nरिज्वान म्हणाला : ‘‘ताई, मृतदेहांचा इथं एवढा खच पडलेला आहे...त्यातून परत प्रत्येक ॲम्बुलन्सचालकाला लवकर जायचं असतं. आम्ही कुणाची वाट कशी आणि किती वेळ पाहणार\nबहुतेक मृतदेहांबरोबर त्यांचे नातलग वगैरे कुणीच नसतात असं चित्र आहे. आम्ही हे रोज अनुभवत आहोत, त्यामुळे ज्या मृतदेहाबरोबर कुणी नातेवाईक आलेले नसतात त्या मृतदेहाच्या चेहऱ्याचा फोटो आम्ही काढून ठेवतो. तुमच्या वडिलांच्या चेहऱ्याचाही फोटो आम्ही काढलेला आहे. त्या फोटोचं दर्शन तुम्ही घेऊ शकता.’’\nअल्ताफनं त्याच्या मोबाईलमधला एकेक फोटो त्या महिलेला दाखवायला सुरुवात केली. एक फोटो पाहून ती महिला म्हणाली : ‘‘हा.. हा.. हाच फोटो. हाच आहे माझा बाप गं माय,’’ आणि तिनं पुन्हा एकदा हंबरडा फोडला.\nमी त्या कब्रस्तानात आल्याला एव्हाना पाच तास उलटून गेले होते.\nएरवी अंत्यसंस्कार म्हटलं की नातलगांचं रडणं, दुःख व्यक्त करणं हे चित्र असतं. इथं अनेक मृतदेह होते...पण कुणाच्या रडण्याचा आवाज\nनाही की कुणाच्या डोळ्यांतून अश्रू नाहीत...मृतांचे नातलगच इथं नव्हते तर हे सगळं कसं असणार\nत्या महिलेनं मृत वडिलांच्या फोटोचं दर्शन घेतलं आणि ती जड पावलांनी निघून गेली.\nजाताना तिनं पुन्हा एकदा रिज्वान आणि अल्ताफ यांचे पाय धरले.\nआश्‍चर्यचकित होत दोघांनी विचारलं : ‘‘आमच्या पाया कशाला पडता’’ त्यावर ती म्हणाली : ‘‘दादा, माझे चार भाऊ आहेत. चारही जण खूप श्रीमंत आहेत. त्यांचं भरलेलं कुटुंब आहे; पण त्या चौघांपैकी एकही भाऊ मुखाग्नी द्यायला आला नाही. तुम्ही ते काम केलं, म्हणून तुम्ही माझे आजपासून भाऊ झालात.’’\nत्या बाईच्या भाबड्या भावना समजून घेत दोघंही पुन्हा आपल्या कामाला लागले. ती आपल्या भावना व्यक्त करून निघून गेली.\nएक ॲम्ब्युलन्सचालक पलीकडच्या बाजूला डोक्‍याला हात लावून बसला होता. मी त्याला विचारलं : ‘‘तुम्ही किती दिवसांपासून इकडे येत आहात\nतो काही सांगण्याच्या मनःस्थितीत नव्हता, तरीही सांगू लागला : ‘‘साहेब, अहो मी रात्रीपासून आलोय. माझ्या गाडीत मृतदेह आहे. तो उतरवून घ्या, अस मी त्यांना सांगतोय; पण त्यांचं म्हणणं असं, की अगोदरचे अंत्यसंस्कार, दफनविधी झाल्याशिवाय तुमच्या गाडीतला मृतदेह आम्ही खाली उतरवणार नाही. काही झालं तर त्याला आम्ही जबाबदार नाही.’’\nमी म्हणालो : ‘‘बरोबर आहे त्यांचं.’’\nतो म्हणाला : ‘‘साहेब, कालच माझी बायको कोरोनामुळे गेली. दोन छोटी छोटी मुलं दवाखान्यात आहेत. अजून बायकोचा मृतदेह मी ताब्यातही घेतलेला नाही.’’\nमी विचारलं : ‘‘अहो, तुमच्या घरी जर एवढा दुःखद प्रसंग ओढवला आहे, तर मग तुम्ही हा मृतदेह घेऊन आलात कशाला\nत्यावर तो म्हणाला : ‘‘दवाखान्यात माझी ॲम्ब्युलन्स ड्यूटीसाठी लावलेली आहे. ‘एवढा एक मृतदेह स्मशानभूमीत पोहोचता करा आणि जा,’ असं सांगून मला या कामाला लावण्यात आलं. हा मृतदेह आणताना मृताचे अनेक नातेवाईक दवाखान्याच्या गेटसमोर होते; पण एकानंही सोबत येण्याची हिंमत केली नाही. आता सर्वांचे फोन बंद आहेत. नातेवाइकांनी दवाखान्यातून अक्षरशः पळ काढला. मला माझी बायको वारल्याचं दुःख आहेच; पण त्यापेक्षाही दुःख आहे ते आपल्या आसपासची माणुसकी हरवत चालली आहे याचं. मी बारा वर्षांपासून ॲम्ब्युलन्स चालवण्याचं काम करतोय दु:ख काय असतं, लोक रडतात कसे हे मी रोजच्या प्रसंगांमुळे पार विसरून गेलोय. आता या कोरोनामुळे मी खूप दुःखी आहे, मी खूप रडतोय...याचं कारण, मृत व्यक्तीच्या आसपास येऊन कुणी तिचं तोंड बघायला तयार नाही. या कोरोनाच्या काळात माझी बायको, आई-बाबा मला नेहमी म्हणायचे ‘आपण गावी निघून जाऊ, तिथं सुखानं राहू आणि कोरोना संपल्यावर परत येऊ.’ मात्र, मी म्हणालो, ‘ज्या शहरानं वाढवलं, मोठं केलं, दोन वेळची चूल पेटेल अशी व्यवस्था केली ते शहर असं संकटात असताना त्याला तशा संकटात सोडून जाणं योग्य नाही.’\nसात-आठ दिवसांनी मी घरी कुटुंबीयांना भेटायला गेलो. भेटून परत आल्यावर, बायकोला कोरोना झाल्याचा निरोप आला...’’\nत्याची ही कहाणी ऐकून काय बोलावं ते सुचेना.\nआम्ही दोघं बोलत होतो आणि आमच्यासमोर काही अंतरावर रिज्वान आणि अल्ताफ काम करत होते. तितक्‍यात दोन-चार व्यक्ती तिथं आल्या आणि जोरजोरानं शिव्या घालू लागल्या...‘तुम्ही हिंदू\nरीती-रिवाजानुसार अंत्यसंस्कार करत नाही. मृताचे कान फुंकायचे असतात, ते तुम्ही फुंकत नाही,’ असं ते त्या दोघांना म्हणत होते. एवढ्या भयाण परिस्थितीतही त्यांच्या मनात जाती-धर्माच्या चौकटींचा विचार येतो कसा असा प्रश्न मला पडला. मेल्यावरही जात माणसाचा पिच्छा सोडत नाही हेच खरं.\nमी मृतदेहांची यादी पाहिली. कुठल��� माणूस कसा असेल याचं अनुमान मी त्या नावांवरून करत होतो...यादीतल्या अनेकांकडे वलय असेल, पैसा असेल, प्रतिष्ठा असेल... असं सगळं असेलही...मात्र, अंत्यसंस्कारांच्या वेळी एकही जण त्यांच्या जवळ नव्हता.\nमुंबईत ज्या घरात कोरोनाग्रस्त व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती होत्या अशी अनेक घरं वाळीत टाकल्याची उदाहरणं मला माहीत आहेत.\nअनेक ठिकाणी कोरोनाग्रस्त माणसांचं अन्न-पाणीही रोखण्यात आल्याचं मला माहीत आहे. आपली माणसं अशा काळात अधिक कळतात, हे कोरोनानं स्पष्टपणे दाखवून दिलं. ज्या शहरात कोरोनामुळे द्वेषाचं वातावरण होतं, त्याच शहराच्या या ‘बडा कब्रस्तान’मध्ये प्रेमाचं वातावरण मला पाहायला मिळालं. कोण ती बाई...पण तिला वाटलं की रिज्वान आणि अल्ताफ हे दोघं तिचे भाऊ आहेत. कोण ते दोघं...जे मुस्लिमधर्मीय असूनही हिंदू धर्माचे सर्व रीती-रिवाज पार पाडत मृतदेहांवर संस्कार करत आहेत...कुणीतरी आपल्या मृत नातलगाला शेवटचं पाहायला येईल आणि अंत्यसंस्कार होऊन गेल्याचं कळल्यावर, अंत्यदर्शन झालं नाही म्हणून निराश होईल, असा विचार करून मृतांच्या चेहऱ्याचे फोटोही ते दोघं काढून ठेवतात...\nत्या मरणकळेच्या वातावरणातही असं प्रेमाचं वातावरण पाहून, माणुसकी फक्त कब्रस्तानातच उरलेली आहे की काय असं मला वाटून गेलं.\nइक्बाल ममदानी हे मरिन लाईन्स इथल्या ‘बडा कब्रस्तान’चे सदस्य. त्यांचीही भेट तिथं झाली. कोरोना सुरू झाल्यापासूनचे सगळे अनुभव त्यांनी सांगितले. त्यांचे अनुभव खूप थरारक होते. माझे अनेक प्रश्‍न ऐकल्यावर त्यांनी शांतपणे मोठा श्‍वास सोडला आणि ते म्हणाले : ‘‘कशाची जात आणि कशाचे रीती-रिवाज, साहेब मेल्यावर तरी हे रीती-रिवाज आम्हाला सोडणार आहेत की नाही मेल्यावर तरी हे रीती-रिवाज आम्हाला सोडणार आहेत की नाही मृतदेहांची विटंबना होणार नाही आणि त्या मृतदेहांपासून कोरोना पसरणार नाही हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं.’’\nमुंबईतल्या अनेक स्मशानभूमींमध्ये, कब्रस्तानांमध्ये काम करणारे सगळेजण कोरोना आल्यापासून गायब आहेत...ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार होतात तिथं एका मृतदेहासाठी चार चार जणांची आवश्यकता भासायची अशी माहिती देणाऱ्याही खूप बातम्या वाचल्या होत्या... जिथं माणसं नाहीत तिथं आता महापालिकेनं ताबा घेतलाय; पण ‘बडा कब्रस्तान’नं मात्र\nसब के लिए खुला है\nआओ कोई भी पंथी\nआओ कोई भी ���र्मी...\nहा मानवतेचा संदेश देत, या कब्रस्तानात अधिक सुविधा कशा उपलब्ध होतील, याची काळजी घेतली आहे. मी इक्बालजींना म्हणालो : ‘‘इक्बालजी, या कब्रस्तानाचं नाव ‘बडा कब्रस्तान’ ऐवजी ‘प्रेमाचं कब्रस्तान’ असं ठेवलं तर किती छान होईल’’ इक्बालजी काहीच बोलले नाहीत. त्यांनी केवळ आकाशाकडे बघितलं आणि त्या दिशेनं नमस्कार केला. नंतर मलाही नमस्कार करत ते आपल्या कामाला लागले. घरी परतताना तो मृतदेहांचा खच माझ्या डोळ्यांपुढे येत राहिला...पण मी तिथली माणुसकी मनात साठवून जड पावलांनी घराकडे निघालो.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचीनच्या सीमेवरील घुसखोरीला तोंड कसं द्यावं यावरचा सरकारी गोंधळ संपता संपत नाही. पंतप्रधानांनी ‘कुणी घुसलंच नाही,' अशी सुरवात केली...परराष्ट्रखात्यानं...\n‘शाळा बंद’मधली नवी संधी (प्रसाद मणेरीकर)\nकोरोनाच्या साथीनं सगळी समीकरणंच बदलून गेली आहेत. सगळ्यात मोठा परिणाम शिक्षणावर झालाय. एका अनिश्‍चित कालखंडानं सगळ्यांनाच अस्वस्थ केलंय. शाळा कधी सुरू...\nपूर्वीच्या काळातलं पालकत्व आणि सध्याच्या काळातलं पालकत्व यांत मूलभूत बदल झालाय. पालकत्व आता अर्थकारण आणि सहवास या दोन गोष्टींपुरतं मर्यादित झालंय....\nचैतन्य ताम्हाणे यांनं ‘कोर्ट’ चित्रपटातूनच आपल्याकडं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं, त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर चैतन्यच्या ‘द...\n‘आयपीएल’चा मनोरंजन मंत्र... (सुनंदन लेले)\nकोरोनामुळं जगात अनेक बदल झाले. विविध देशांच्या अर्थकारणाला धक्का देणाऱ्या या महामारीनं ‘आयपीएल’ होणार की नाही अशी परिस्थिती निर्माण केली; परंतु ही...\nएका वादळी अध्यायाची सुरुवात... (महेश झगडे)\nमाझ्या बदलीची गोष्ट : भाग १ मी उपमुख्यमंत्र्यांबरोबर काम केलेलं असल्यामुळे आणि एकंदरीतच एक व्यक्ती म्हणून ते अतिशय संवेदनक्षम असल्यानं ते बदलीला...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://prabhunarendra.blogspot.com/2013/", "date_download": "2020-09-25T03:35:32Z", "digest": "sha1:GBTZ2G5RIX7VVCGNODCI66SPHKKBRETO", "length": 52304, "nlines": 414, "source_domain": "prabhunarendra.blogspot.com", "title": "नरेन्द्र प्रभू: 2013", "raw_content": "\nमी कळ्या ठेवल्या होत्या\nकोमेजून गेल्या का त्या \nनिश्वास काळ्यांचा का त्या\nतुज समजाऊन घेता आला \nमी दूर दूर जाताना\nLabels: कविता, विपश्यना, सकारात्मक\nतरी ती जळतच आहे\nत्या वरून मेणबत्तीचं जळणं\nती जळते धुतराष्ट्राच्या दरबारात\nम्हणून आग थोडीच विझणार \nआगीची झळ लागून मात्र\nमेण, बत्ती नसली तरी वितळणार\nघे भरारी, उंच भरारी, उंच भरारी घे\nतू करारी, तू प्रहारी, तू उभारी घे\nअसे आजचा दिस हा उत्सवाचा\nकरी सार्थ वा मुर्त, का कापरे \nउदासीनतेचा नसे मार्ग साचा\nजरी वाटते काय आता खरे \nनको चिंतू आता उद्याच्या क्षणांचे\nकरी मोकळे हास्य आता बरे\nनको रात्र बेरात्र घालू उसासे\nजगायास हा निमिष आता पूरे\nधुके दाटलेले असेना सभोवती\nतुझा एक किरण त्याला पुरे\nसरे रात्र अंधार ज्या पावलाने\nउषा तूच हो, गगन कर साजीरे\nLabels: कविता, माझी फोटो बाजी\nन्यू यॉर्क येथील महाराष्ट्र मंडळाच्या ‘स्नेहदीप’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख.\nकोट्ट्याधीश पुल आपल्यात नाहीत असं ते गेले तरी वाटत नाही, कारण ते मराठी माणसाला जेव्हापासून माहित झाले त्यानंतर ते सतत भेटतच राहीले. मार्मिक कोट्या\nआणि नर्म विनोद ही पुलंची हातोटी असल्याने कुणीही कोटी केली किंवा आपल्याला एखादी कोटी सुचली तरी त्या बरोबरच पुलंची हमखास आठवण येते. आपण ऎकलेल्या कोटी बरोबरच पुलंनी केलेल्या अनेक कोट्या आठवतात आणि आपण हसत सुटतो. विनोदबुद्धी, शब्दावर प्रभूत्व आणि हजरजबाबीपणा असल्यामुळे पुल कोट्या करायचे आणि लोक त्याना दाद द्यायचे.\nया कोट्यांबरोबरच भेटलेल्या माणसांमधले बारकावे, त्यांची देहबोली, बोलणं आणि स्वभाव यांचं पुलंनी केलेलं निरिक्षण अफलातूनच होतं. तरी बरं पुल रत्नागीरीच्या अंतू बर्व्या पर्यंतच पोहोचले जर ते पुढे मालवणात गेले असते तर त्याना ‘व्यक्ती आणि वल्ली’ चे शंभर भाग काढावे लागले असते एवढे बर...वे..., कर...वे, बाग...वे, नाग...वे पुलंना वे बाय वे (रस्तो रस्ती हो) भेटतच गेले असते. आमचा कोकणी खास करून मालवणी माणूस हा दुसर्‍याची टोपी उडवणं हा आपला जन्मसिद्ध हक्कच आहे असं मानत आला आहे. आपल्या अंगावर फाटके कपडे असले तरी दुसर्‍या���्या टोप्या उडवणं हा त्याचा आणखी एक स्वभाव धर्म आहे.\nतळ कोकणात तिठ्या तिठ्यावर आणि चव्हट्या चव्ह्याट्यावर (अजून त्या ठिकाणांचं नामकरण त्रिपाठी किंवा चौपाठी चौक असं झालेलं नाही, येत्या निवडणूकीपुर्वी कदाचीत दादा, भाई किंवा बाई ते आश्वासन देतील की काय अशी मात्र साधार भिती वाटते.) अशी माणसं गिर्‍हाईकं हेरत बसलेली असतात. काही तर सायकलवरून जाता जाता दिसेल त्याची टोपी उडवत जातात. इथली माणसं घाटावरच्या माणसांसारखी प्रत्यक्ष टोपी घालत नसली तरी उडवणार्‍याला ती दिसतच असते. असाच एक देवचार मालवणात सायकल वरून फिरत होता. लांब गडग्यावर ( गडगा म्हणजे मराठीत कंपाउंड वॉल) बाबल्या पेपर वाचत बसला होता. मी माझ्या मित्रासोबत सिधुदुर्ग किल्ल्यावर जायच्या गडबडीत झपझप चाललो होतो. पण त्या काही क्षणात त्या देवचार आणि बाबल्यामध्ये जे संवाद झाले ते असे:\nदेवचार: कायरे बाबल्या आज पेपर वाचतस की काय (माणूस समोर काय करतोय ते दिसत असूनही त्याला खोचक पण प्रश्न विचारणे हा त्याचा आणखी एक स्वभाव धर्म.)\nबाबलो: होय तर, हो बग आज पासून ‘लोकमत’ नविन पेपर सुरू झालोहा, एका रुपयात कितकी पाना बग. आणि हो फोटो बग केदो मोठो.\nबाबल्याला लोकमतच्या सिंधुदुर्ग आवृत्तीचं मनोमन कौतून वाटत होतं. देवचाराची प्रतिक्रीया पहायला मला वेळ नव्हता. आम्ही तसेच पुढे निघून गेलो. दोन-अडीज तासांनी किल्ल्यावरून आम्ही परतलो तरी बाबल्या त्याच ठिकाणी बसून आल्यागेल्या माणसाला लोकमतचं कौतूक सांगत होता. तेवढ्यात तो देवचार पुन्हा सायकलवरून आला बाबल्याच लोकमत कौतूक चालूच होत ते पाहून त्याने विचारलं “काय रे बाबल्या उद्याचो लोकमत व्हयो बाबल्या कसंनुसं हसला आणि लोक मात्र खोखो हसत सुटले. त्या दिवसापुरतं तरी ‘लोकमत’ देवचाराने जिंकलं होतं.\nअशी इरसाल माणसं कोकणात भेटतच रहातात आता हे बापूच बघा ना. बापूंचं घर मुंबई गोवा महामार्गाला लागून. हे त्यांचं जुन्यापद्धतीच माडीचं घर, पार स्वातंत्र्यापुर्वीचं. हायवे झाला त्या आधीपासूनचं. त्या मुळे आता ते महामार्गाला जरा खेटूनच उभं आहे. घराशेजारच्या जागेवर बापूंचा पुर्वीचा मांगर होता (गुरांचा गोठा). गायी-गुरं विकल्यावर बापूंनी तिथे एक चाळ बांधली, पुढच्या बाजूला दुकानांसाठीचे गाळे आणि मागच्या बाजूला भाड्याने देण्यासाठी दोन-दोन खोल्या. शेती सोडल्यावर त्यांच��� संसाराला तेवढाच हातभार.\nरस्त्याला लागूनच घर असल्याने शाळेतल्या शिक्षकांना किंवा नोकरदार वर्गाला बापूंच्या जागा भाड्याने राहाण्यासाठी सोईच्या होत्या, तीच गोष्ट व्यवसाय करणार्‍यांचीही. असाच एक दिवस दुपार टळून गेल्यावर मी बापूंकडे पोहोचलो. बापू माझी आणि आतून येणार्‍या चहाची वाट पहात आरामखुर्चीत पहूडले होते. एवढ्यात एक गृहस्थ घाई-घाईत बांपूंच्या ओट्यावर येऊन दाखल झाले.\nतो: “नाय, भाड्याने जागा होई होती”\nबापू: ”कसला दुकान टाकतात\nतो: ”दुकान नाय, मी डॉक्टर आसय”\nबापू: ”होय, माका वाटला दुकान...”\nबापू: “आमच्याकडे भाड्याक एक डॉक्टर आसत, ‘रोगी मारण्यात पटाईत’, तुमी कसले” (आर. एम. पी. म्हणजे Registered Medical Practitioner त्यालाच बापू ‘रोगी मारण्यात पटाईत’ म्हणत होते.)\nतो: ”आर. एम. पीच”\n, मग ते एक असताना तुमी कित्या आणखी\nबापू: ”दुसरा कायतरी करा...\nतो माणूस उठून गेला.\nमी बापूना म्हटलं, “करेना होता का तो व्यवसाय, तुम्हाला भाडं मिळालं असतं ना\n“अरे, मेलो हो पण आर. एम. पीच, भाडा खयसून देतोलो माय..........” बापूनी एक जोरदार शिवी हासडली.\nबापूना समोर आलेला चहा रोजच्यापेक्षा गोड लागला असावा.\nआजचा आघाडीचे संगीतकार कौशल इनामदार, त्यांच्या बाबतीत घडलेला हा रत्नागीरीचा किस्सा. अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन रत्नागिरीला भरलं होतं तेव्हाची गोष्ट. त्या संमेलनाच्या पुर्वसंधेला मराठी अभिमान गीताचं सामुहीक गायन रत्नागिरीतल्या शांळांमधली मुलं एकत्र येवून करणार होती. कौशल इनामदार त्यासाठी मुद्दामहून रत्नागिरीत दाखल झाले होते. गुळगुळीत दाढी करावी आणि जरा फ़्रेश होवून कार्यक्रमाला जावं म्हणून ते तिथल्या एका सलून मध्ये गेले. त्या हुशार न्हाव्याने हा माणूस बाहेरून आला आहे हे हेरून विचारलं, काय संमेलनाला का कौशलनी हो म्हणताच तो पुढे म्हणाला “नुसती संमेलन कसली करताय, आज ते ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे गाणं हजारो मुलं गाणार आहेत ते बघायला स्टेडीयम वर जा, आणि ते गाणं तुम्ही पण म्हणा.” सलूनमध्ये आलेल्या अनोळखी गिर्‍हाईकाला असा सल्ला तो कोकणी न्हावीच देवू शकतो.\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा मुंबईत येऊन गेले त्यावेळचा हा किस्सा. ओबामा आले आणि त्यानी सर्वच मुंबईकरांची मनं जिंकली. जगातील एकमेव महासत्ता असलेल्या देशाचा प्रमुख असूनही कसलीच प्रौढी त्यानी मिरवली नाही. ज्यांना ��बामांची प्रत्यक्ष भेट लाभली ते खरच सुदैवी म्हटले पाहिजेत. चौपाटीवरच्या मणीभवनची ओबामांची भेट गाजली. पण त्या आधी त्याच मणीभवन मध्ये एक नाट्य रंगलं होतं. मणीभवन मध्ये ओबामा येणार म्हणून अमेरिकन अधिकारी तिकडे गेले. ओबामा आल्यावर कोणी कुठे किती अंशाच्या कोनात वाकून उभं रहायचं, काय करायचं, काय बोलायचं याच्या सुचना दिल्या जात होत्या. तिथल्या वाचनालयात ते अधिकारी गेल्यावर एक गांधीवादी मात्र म्हणाला हे जमणार नाही. अधिकारी चक्रावले. का असं आवासून त्यानी विचारलं तेव्हा “मला माझ्या पुर्व नियोजीत कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाला येता येईल असं वाटत नाही” असं तो गांधीवादी म्हणाला. अधिक चौकशी केल्यावर समजलं की त्या जेष्ठ गांचीवाद्याने कोकणकन्या एक्सप्रेसचं तिकिट काढलं होतं आणि भेटीच्या आदल्या रात्री त्यांना कोकणकन्याने कोकणात जायचं होतं. प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी आपला गावीजायचा बेत न बदलणारा हा माणूस पुलंच्या अंतु बर्व्याच्याच गावचा. उभी हयात मुंबईत काढली तरी गावावर मनापासून प्रेम करणारा. त्याला महत्त्वाचं काय असं आवासून त्यानी विचारलं तेव्हा “मला माझ्या पुर्व नियोजीत कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाला येता येईल असं वाटत नाही” असं तो गांधीवादी म्हणाला. अधिक चौकशी केल्यावर समजलं की त्या जेष्ठ गांचीवाद्याने कोकणकन्या एक्सप्रेसचं तिकिट काढलं होतं आणि भेटीच्या आदल्या रात्री त्यांना कोकणकन्याने कोकणात जायचं होतं. प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी आपला गावीजायचा बेत न बदलणारा हा माणूस पुलंच्या अंतु बर्व्याच्याच गावचा. उभी हयात मुंबईत काढली तरी गावावर मनापासून प्रेम करणारा. त्याला महत्त्वाचं काय ओबामांची भेट की मोठय़ा मुश्किलीने मिळालेले कोकणकन्या एक्स्प्रेसचे तिकीट ओबामांची भेट की मोठय़ा मुश्किलीने मिळालेले कोकणकन्या एक्स्प्रेसचे तिकीट त्याने महासत्तेच्या अधिपतीचे भेट न घेता आपलं गाव गाठणं अधिक पसंत केलं.\nअशी माणसं भेटली किंवा त्यांचे किस्से ऎकले की पुलंची हमखास आठवण येते आणि पुलं या रुपात भेटतच राहातात.\nLabels: प्रसार माध्यमे, मालवणी बाणा, ललित लेख, व्यक्ती विशेष\nतुच दिप, तुच तेज\nधरी प्रकाश, करी प्रकाश\nउजळो तन, उजळो मन\nLabels: कविता, सकारात्मक, साहित्य\n....... प्रवास अजून सुरू आहे.\nया पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीच्यावेळी मी केलेल��या भाषणाचा गोषवारा.\nमित्रहो, आपल्या मध्ये मी आज बोलायला उभा आहे तो या सन्माननीय व्यक्तींमध्ये माझा मित्र आत्माराम परब असल्यामुळेच. मित्रहो, ह्या मिलींदजींनी माझा उल्लेख काका म्हणून केला पण या माणसाच्या सहवासात आल्यापासून मी रोजच्या रोज तरूण होत आहे. या माणसात उत्साह, उर्जा एवढी आहे की एखाद्या लहान मुलासारख्या याला नेहमी नवनवीन कल्पना सुचत असतात आणि आम्हा मित्रांना पालवी फुटल्या सारखं होत राहतं. मला याने मुल तर केलच पण लेखकही केलं. या माणसाने पर्यटनाच्या क्षेत्रात जी काय वेगळी आणि साहसी वाट शोधून काढली आणि आज तीला मळलेली वाट केली त्या त्याच्या अनोख्या प्रवासामुळे मी आज आपल्यामध्ये उभा आहे. आत्माच्या पहिल्या मुंबई-लडाख-मुंबई अशा मोटारसायकल प्रवासाची खिळवून ठेवणारी कथा, त्या घटनांचा थरार म्हणजे हे पुस्तक आहे. आज पुण्यात या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशीत होताना माझ्या मनात संमिश्र भावना उचंबळून येत आहेत कारण या पुस्तकाचं आणि पुण्याचं हे पुस्तक जन्माला येताना पासूनचं नातं आहे. या पुस्तकाच्या काही प्रकरणांचं वाचन या पुण्यातच झालं. तेही रेणू दिदिंच्या घरात. मी पुस्तक वाचत होतो आणि दीदी मात्र मनाने त्या मोटारसायकलवर स्वार झाल्या होत्या. त्याच वेळी माझ्या लिखाणाने टॉप गेअर मघे जावून वेग घेतला होता. या पुस्तकाची जी मर्यादीत आवृत्ती लेह मध्ये जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशीत झाली त्या पहिल्या प्रिंटचे पहिले वाचक लेप्टनन जनरल रवी दास्ताने हे ही पुण्याचेच. हे पुस्तक आणि पुणं यांचं आणखीही एक नातं म्हणजे या पुस्तकाची प्रस्तावना श्रेष्ट सामाजसेविका, लेखिका आणि ज्या एकलव्य न्यासाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या न्यासाच्या अध्यक्ष रेणूदिदि गावस्कर यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे. असं हे पुस्तक आधीच पुण्याशी घट्ट बांधलं गेलं आहे.\nहे पुस्तक लिखाणाचा जो प्रवास झाला तो प्रवासही फारच रोमांचकारी होता ते माला इथे सांगावसं वाटतं. सोपानदेव आणि बहिणाबाई चौधरींमध्ये घडलेला एक किस्सा आहे. सोपानदेव एकदा विवेकानंदावर काही वाचत बसले होते. बहिणाबाईंनी विचारलं तू हे काय आणि कुणाबद्दल वाचतोस, तर सोपानदेव म्हणाले आई तो थोर माणूस होता तुला तो कसा कळणार बहिणाबाई मात्र तो काय वाचतोय ते ऎकत राहिल्या. दुसर्‍या दिवशी पहाटे जात्यावर दळण दळताना त्या ओवी म्हणू लागल्या तेव्हा सोपानदेव चमकले आणि ते विचारू लागले ही स्वामी विवेकानंदावरची ओवी आहे तुला गं कशी माहित बहिणाबाई मात्र तो काय वाचतोय ते ऎकत राहिल्या. दुसर्‍या दिवशी पहाटे जात्यावर दळण दळताना त्या ओवी म्हणू लागल्या तेव्हा सोपानदेव चमकले आणि ते विचारू लागले ही स्वामी विवेकानंदावरची ओवी आहे तुला गं कशी माहित बहिणाबाई म्हणाल्या काल तू हेच तर वाचत होतास.\nएका रात्री तीन साडेतीन तास या पुस्तकाला घटनाक्रम माझ्या या मित्राने मला सांगितला आणि सकाळी उठल्या उठल्या ‘लाडाख प्रवास अजून सुरू आहे” हे नाव आणि एकूण एकवीस प्रकरणांची नावं एका कागदावर लिहिली आणि आत्माला वाचून दाखवली. या माणसाला आम्ही जवळची मित्रमंडळी आत्मा म्हणतो आणि हे पुस्तक मी लिहिलं असलं तरी या पुस्तकाचा खरा ‘आत्मा’ हाच माणूस आहे. एकदा एका दिव्यातून सुखरूप बाहेर आल्यावर पुन्हा त्या वाटेला सहसा कुणी जात नाही पण याने तर कस्टमची नोकरी सोडून हा मार्ग स्विकारला, त्या त्याच्या जीवन प्रवासाची सुद्धा ही कथा आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात असा एक हिरो असतो, आपल्याला त्या मनातल्या हिरो सारखं वागता आलं पाहिजे असं आतून कुठं तरी वाटत असतं, पण जोखीम पत्करायची आपली तयारी नसते. आत्मारामने ती जोखीम पत्करली आणि हिमालयातल्या अनेक वाटा प्रशस्त केल्या. नुसतीच जोखीम नव्हे तर कल्पकता, जिद्द, चिकाटी, माणसं जमवणं आणि ती राखणं, झोकून देणं असा अनेक गुणांनी युक्त असा हा माणूस एकदा का आपला मित्र झाला की मग तो सतत आपल्या संपर्कात येत राहातो. या पुस्तकात जो थरार मांडलाय त्या प्रत्येक घटनेत याचे हे गुण आपल्याला दिसून येतील. पुस्तक लिहून झाल्यापासून ते वाचकांना वाचायला मिळावं असं मला सारखं वाटत होतं. लिहून झाल्यानंतर तीन वर्षांनी या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली आणि आता सहा महिन्यात हे दूसरी आवृत्ती निघत आहे.\nआज पर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून अनेक वाचकांचे फोन आले आणि त्यानी पुस्तकाचं कौतूक तर केलंच पण लडाखला जायची इच्छाही प्रगट केली. या पुस्तकाचे प्रिंटर माधव पोंक्षेसाहेब यानी हे पुस्तक छपाईला जायच्या आधी वाचून काढलं आणि आता लडाखला जायचंही नक्की केलय. लडखच्या पर्यटनाला चालना देण्यात हे पुस्तक यशस्वी ठरलं म्हणूनही मला आनंद ��ाटत आहे. पुस्तक प्रकाशीत झालं आणि लगेचच वाचकांचे अभिप्राय यायला लागले. त्यातले बहूतेक वाचक एका दिवसात पुस्तक वाचून संपवलं म्हणणारे होते. काही निवडक अभिप्राय या आवृत्तीत छापले आहेत पण काही मनात घर करून राहिले त्यातला आत्माच्या आईचा अभिप्राय प्रातिनिधिक म्हणायला हवा. पुस्तकातला घटनाक्रम तिला चांगलाच माहित होता पण शेवटच्या दोन प्रकरणातलं लडाखचं वर्णन वाचून तीने आत्माला विचारलं “लडाखाक जावक किती पैसे लागतत रे...., यंदा माका जावचा आसा.” मला वाटतं याच्या एवढा उत्तम अभिप्राय असू शकत नाही. दिवसागणीक वेडी स्वप्न घेवून घराबाहेर पडणारा हा मुलगा आणि कायम कापरं काळीज घेवून त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली ही माय. तीला एक फोन करण्यासाठी ऎशी-पंच्याऎशी किलोमिटर पायपीट करत, नद्या-नाले, डोंगर तुडवत गेलेला हा तीचा शिवबा त्या खडतर वाटेवरून परत आला त्या हृदयस्पर्षी नात्याचीही ही गोष्ट आहे. नुकतीच आपण उत्तरांचलची ढगपुटी टिव्हीवर पाहिली असेल तशाच प्रकारच्या ढगफुटीने हिमाचलप्रदेश मध्ये 1995 साली हाहाकार माजवला होता आणि नेमक्या त्याच जीवघेण्या आपत्तीत आत्माराम आणि त्याचे मित्र सापडले होते त्याची थरारक कथा म्हणजे हे पुस्तक आहे.\nएखादी संस्था माणूस म्हणून जन्माला येते हे मी याच्याबाबतीत अनुभवलय त्यामुळेच मला वाटतं हा एक संस्था म्हणून जन्माला आलाय. अनेक व्यवधानं सांभाळत त्याचा हा प्रवास अव्याहत सुरू आहे. मला दिदिंनी सांगितलेली एक चीनी गोष्ट सांगावीशी वाटते. एक शेतमजूर दमून भागून घरी आल्यावर एक मेणबत्ती लावायचा, झोपी गेल्यावर त्याला नेहमी एक स्वप्न पडायचं. त्या मेणबत्तीच्या ज्योतीमधून त्या स्वप्नाला सुरूवात व्हायची. तिथला राजा त्याच्या जवळ येवून आपल्या मुलीचं लग्न कसं होणार म्हणून चिंतामग्न स्थितीत बसायचा. याला वाटायचं मी यात काय करणार मग एकदा सेवकाने शेतमजूराला सांगितलं, अरे तो राजा तूलाच गळ घालतोय, तू त्या सुंदर राजकुमारीशी लग्न कर. मग तो राजी होतो आणि त्यांचं लग्न होतं. तो शेतमजूर रोज एक मोणबत्ती पेटवाचा आणि त्याच्या स्वप्नाला त्या ज्योतीमधून सुरूवात व्हायची. आत्मा असंच रोज आम्हाला ज्योतीमधलं स्वप्न देतो आणि ती स्वप्न अशी सत्यात उतरतात. मग त्या स्वप्नांच्या अशा आवृत्या निघतात. या प्रसंगी मला वाटतं आमच्या नव्या पुस्तकाची इथे पुण्यात घोषणा करावी. मित्रहो, ईशा टूर्स आणि आत्माराम परब यांच्या जीवन प्रवासावर प्रभाव टाकणारी माणसं, प्रसंग आणि किस्से यावरचं पुस्तक लिहावं असं नक्की झालं आहे त्या आमच्या नव्या पुस्तकाचंही असंच स्वागत होईल याची मला खात्री आहे.\nनुकतीच आत्माची लडाखची शंभरावी सफर झाली आणि लगेचच एकशे एकावी पण झाली. शंभराव्या सफरीत ईशा टुर्सचे जे दिडेशे पर्यटक त्याच्या सोबत लेह लडाखला होते त्यांच्या बरोबर मी सुद्धा होतो. तिथे त्याचं जे भव्य स्वागत आणि सन्मान झाला तो पाहून मला आनंद तर झालाच पण एक मर्‍हाठी माणूस म्हणून खुप अभिमानही वाटला. मला वाटतं हे पुस्तक वाचताना आपल्याही मनात तशीच भावना उत्पन्न होईल. लडाखला गेला नसाल तर जावंसं वाटेल. गेला असाल तर पुन:प्रत्ययाचा आनंद मिळेल. या दुसर्‍या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी मी हे नक्की म्हणू शकतो कारण तशा प्रकारचे अभिप्राय महाराष्ट्रभरातून आम्हाला प्राप्त झाले आहेत. पुस्तक कसं आहे ते आपण वाचून ठरवालच पण हे पुस्तक वाचल्याने लडाखप्रांत मात्र आपल्या मनात घर करून राहील अशी मला खात्री आहे. धन्यवाद. जय हिंद, जय माहाराष्ट्र.\nLabels: प्रसार माध्यमे, लडाख, लडाख प्रवास अजून सुरू आहे\nहे प्रवासी गीत माझे....\nलडाख... प्रवास अजून सुरू आहे\nलेखक: आत्माराम परब\\ नरेन्द्र प्रभू\nकितीतरी दिवस भिमाशंकरला नेरळ-कशेळे-खांडस-काठेवाडी मार्गे जायचा फक्त बेत आखत आम्ही बसलो होतो. माझा मित्र अतूल जाण्याचा दिवस ठरवणार आणि ...\nमराठी तरुणाची अभिनव देशसेवा\nसियाचीनमधील जवानांसाठी थंडी आणि शत्रूपासून बचाव करणारा पोशाख.. सियाचीन या जगातील सर्वात उंचीवरील आणि सर्वाधिक गारठा असलेल्या युद्धभ...\nपद्मश्री पुरस्कार आणि चहावाला\nआपल्या कर्तृत्वाने देशाची सेवा अथवा वेगवेगळ्या क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या लोकांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पाहिजे. ...\nमाळढोक हा दुर्मिळ पक्षी. एकेकाळी महाराष्ट्राच्या गवताळ भागात आढळणारा हा पक्षी बेसुमार शिकार आणि त्याच्या आधिवासावर होणार्‍या अतिक्रमणामुळे ...\nचिप असलेला इ पासपोर्ट\nभारताचे दूतावास आणि वाणिज्य दूतावास पासपोर्ट सेवा प्रोजेक्ट व्दारे विश्वस्थरावर जोडले जाणार आहेत. पासपोर्ट सेवेला जोडलेली एक केंद्र...\nमला संपूर्ण हिमालयच एखाद्या आध्यात्मीक मंदिरा सारखा भासतो. एकदा आपण तिक��े गेलो की पुन्हा पुन्हा जावस वाटत राहतं. आणि मुद्दामहून कुठची साधना...\nभारतीय बनावटीच्या ‘तेजस’मध्ये मलेशियाला रस\nभारताच्या ‘ तेजस ’ फायटर विमानामध्ये मलेशियाने रस दाखवला आहे. त्यामुळे भारत हे विमान मलेशियाला विकण्याचा प्रयत्न करत आहे. ‘ तेजस ’ हे भ...\nमित्रवर्य सचिनदा आणि आत्मा यांनी सोशलमीडियावर गुरूपौर्णिमेनिमित्त बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू ही ग. दि. माडगूळकर (ग...\n‘जीवनाचा कंटाळा आलाय’, ‘मला जगावसच वाटत नाही’ हे बोल कुणा दुर्धर आजार झालेल्या, मनोभंग झालेल्या किंवा परिक्षेत नापास झालेल्या व्यक्तीचे नसू...\nकोकणाकडे नेणारा रस्ता आणि आत्माने ( Atmaram Parab ) काढलेले फोटो पहाता पाहाता त्याची कविता बनून गेली... आठवणीने शहारले मन कधी जावे त्या गावा...\nDiabetes (2) DIGITAL INDIA (2) Unicode (2) अच्छे दिन (44) अंधश्रद्धा (5) आठवणी दाटतात (43) आरोग्य (10) ईशान्य वार्ता (14) कला (49) कविता (184) कैलास मानसरोवर (8) क्रांतीसुर्य सावरकर (12) खंत (48) गावाकडच्या गोष्टी (27) जीवनानुभव (193) ट्रेकींग (3) त्यांच्या स्वप्नांचा प्रवास.... (40) त्रिमिती (2) नाटक (13) पक्षी निरिक्षण (13) पर्यटन (82) पर्यावरण (70) पुन्हा मोदीच का (77) प्रवास वर्णन (148) प्रसार माध्यमे (45) बाल कविता (2) मधुमेह (2) मराठी अभिमानगीत (18) माझा हिमाचल (4) माझी फोटो बाजी (163) मालवणी बाणा (18) मुंबई (41) मुंबई वरचे ह्ल्ले (39) म्युझिशियन्स (11) युनिकोड (2) राजकारण (68) लडाख (49) लडाख प्रवास अजून सुरू आहे (17) ललित लेख (23) लेखकाच्या घरात (2) लोकप्रभा (7) लोकसत्ता (9) वात्रटिका (15) विनोद (7) विपश्यना (2) वीर जवान (11) व्यक्ती विशेष (111) सकारात्मक (124) संगीत (17) समाजकारण (92) सर्किट (1) सहज सुचलं म्हणून (35) सह्याद्री (2) साहित्य (69) स्वप्न बघा स्वप्न जगा (4) स्वप्नांना पंख प्रेरणेचे (3) हिमालय (68) हे प्रवासी गीत माझे (14)\nEshanya Varta ईशान्य वार्ता\nसमर्पीत पत्रकार, संपादक : पुरुषोत्तम रानडे - सुखासीन नोकरी आणि चौकटीतलं जगणं याला देश सेवेसाठी तिलांजली देणारा समर्पीत पत्रकार, इशान्य भारतातील जनता देशाच्या मुख्य भागाशी जोडण्यासाठी अविरत प्रयत्नशील...\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nजे कधीच नव्हते, त्याची.. - सत्ता एकहाती एकवटण्याच्या धोक्याची चर्चा करताना गोडबोले यांनी नेहरूंपासून नंतरच्या प्रत्येक पंतप्रधानाने मंत्रिमंडळाला तसेच संकेतांना बाजूला ठेवून परस्पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/khel-ratna-award-issue/articleshow/65902833.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-25T04:41:58Z", "digest": "sha1:XVHNUYPDIB7ICZVMJ7FBRIVABGET6PCR", "length": 18498, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nक्रीडाक्षेत्रातील सातत्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारावरून नवा वाद सुरू झाला आहे...\nक्रीडाक्षेत्रातील सातत्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारावरून नवा वाद सुरू झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना यंदा तो जाहीर झाल्यानंतर कुस्तीगीर बजरंग पुनियाने आपल्याला डावलल्याची तक्रार करून या निवडीला न्यायालयात आव्हान देऊ असे म्हटले आहे. या वादाचे मूळ आहे ते पुरस्कारांच्या निवडीसाठी निश्चित केलेल्या गुणपद्धतीत. वास्तविक माजी खेळाडूंनीच या पुरस्कारांची निवड करावी आणि त्यात पारदर्शकता असावी यासाठी क्रीडाखाते दरवर्षी समिती नेमते; पण या समितीने केलेली निवडही यंदा वादग्रस्त ठरली.\nया पुरस्कारांसाठी राष्ट्रीय क्रीडा संघटनांनी खेळाडूंची शिफारस केल्यानंतर त्यांच्या एकूण कामगिरीवरून गुण देण्यात येतात. ऑलिंपिक, आशियाई, जागतिक अशा विविध स्पर्धांमध्ये मिळविलेल्या पदकांना किती गुण द्यायचे हे ठरलेले आहे. त्यामुळे अर्ज करणारा खेळाडू आपल्या कामगिरीवरून किती गुण मिळणार हे नक्की करू शकतो; पण क्रिकेट संघटनेला ही उतरंड मान्य नसल्याने ती संघटना फक्त खेळाडूंची शिफारस करते. साहजिकच क्रिकेटपटूंना गुण देणे शक्य होत नाही. यंदा विराट कोहलीच्या गुणांचा तक्ता कोरा आहे. त्यामुळेच हा वाद सुरू झाला. कोहलीची कामगिरी असामान्य असली तरीही त्याची मोजणी ठरलेल्या गुणांकन पद्धतीत करणे अशक्य आहे. यंदाच्या इच्छुकांमध्ये बजरंग पुनिया व विनेश फोगट या दोन्ही कुस्तीपटूंचे सर्वाधिक म्हणजे ८० गुण झाले होते. त्यांच्यापाठोपाठ अपंग खेळाडू दीपा मलिक, टेबलटेनिसपटू मनिका बात्रा, मुष्टियोद्धे अभिषेक वर्मा व विकास कृष्ण अशी क्रमवारी आहे. मीराबाई चानूला फक्त ४४ गुण आहेत. असे असतानाही समितीन��� मतदानाने कोहली व चानू यांची निवड केली.\nक्रिकेट सर्वांत लोकप्रिय खेळ आहे, हे खरे. त्याचे पालकत्व सांभाळणारी क्रिकेट संघटना स्वायत्त कारभार करते. प्रसंगी क्रिकेटचा संघ हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा आहे, भारताचा नव्हे असे म्हणण्यापर्यंत या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मजल गेली होती. त्यामुळे क्रिकेट आणि ऑलिंपिक खेळ यांच्यात प्रचंड दरी आहे; पण मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची हे ठरत नसल्याने क्रिकेट संघटनेला या गुणपद्धतीत बसविण्याची कोणाची तयारी नाही. क्रिकेटपटूंनी मिळविलेले यश हे माध्यमांमधून नागरिकांच्या मनात इतके बिंबवले जाते की त्याची तुलना कोणाशी करण्याची त्यांची तयारी नसते. वास्तविक दोनशेपेक्षा अधिक देश सहभागी होत असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत मिळविलेले पदक आणि दहा-बारा देश खेळत असलेल्या क्रिकेटचा विश्वकरंडक यांची तुलना होऊ शकत नाही; पण आपल्याला क्रिकेटचा विश्वकरंडकच फार महान वाटत राहतो. ऑलिंपिकमध्ये देशातील खेळाडूंना गेल्या वीस वर्षांमध्ये वैयक्तिक यश मिळू लागले आहे. नॉर्मन प्रिचर्डने स्वातंत्र्यापूर्वी मिळविलेले आणि खाशाबा जाधव यांनी १९५२मध्ये मिळविलेले पदक वगळता भारताला ऑलिंपिकमध्ये फक्त हॉकीमध्येच पदक मिळाले होते.\nलिअँडर पेसने १९९६मध्ये टेनिसमध्ये पदक मिळवून सुरू केलेली परंपरा त्यानंतर सतत सुरू आहे. असे असले तरी आपल्या देशाला अजूनही ऑलिंपिक खेळांचे, त्यातील पदकांचे मोल कळलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. आपल्याच गल्लीत अखिल भारतीय किंवा जागतिक स्पर्धा आयोजित करून त्यात आपल्याच संघाने विजय मिळविण्याची मानसिकता 'खो खो'सारख्या खेळात अजूनही आहे. जिम्नॅस्टिक्सपेक्षाही अधिक अवघड असलेला मल्लखांबासारखा खेळ अजूनही आपल्या देशाच्या सीमा ओलांडू शकलेला नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्याकडे क्रीडासंस्कृतीच नाही. आपल्याला क्रिकेट आवडतो, याचेही मुख्य कारण म्हणजे प्रत्यक्ष मैदानात तेरा खेळाडू असले, तरीही त्यातील तीन ते चारच खेळाडूंना प्रत्येक चेंडूवर काही कृती करावी लागते. बाकीचे सगळे त्याकडे बघत बसतात. भारतीय मानसिकतेशी तंतोतंत जुळणारी ही शैली असल्यानेच क्रिकेट सर्वांत लोकप्रिय असावे. अजूनही सांघिक भावनेतून खेळून अनपेक्षित गोष्टींचा तडफेने सामना करणारे समाजमन आपण तयार करू शकलेलो ना���ी. साहजिकच सद्यस्थितीत क्रिकेट संघटनेला ताळ्यावर आणून क्रिकेटपटूंनाही या गुणतक्त्यात बसविण्यासाठी प्रयत्न करणे हा एकच उपाय असू शकतो. दीर्घकालीन विचार केल्यास ऑलिंपिक खेळांसाठी लागणारी मानसिकता पुढच्या पिढ्यांमध्ये रुजविण्यासाठी प्रयत्न करणे हेच आवश्यक आहे. देशातील युवक कोणता खेळ खेळतात, यावरून त्या देशाचे राष्ट्रीय चारित्र्य ठरते. आपल्याला ते खरोखर घडवायचे आहे का नाही, हा प्रश्न आहे. खेलरत्न पुरस्कारांचे ताजे निमित्त या प्रश्नाला मिळाले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nबाजी मारली; आव्हाने कायम...\nमराठा आरक्षण : स्थगिती आणि मार्ग...\nअती घाई, संकटात नेई\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nसिनेन्यूजलाइफ सपोर्टवर एसपी बालसुब्रमण्यम, तब्येत पुन्हा खालावली\nपुणेऑक्सिजनवरील रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या; एफडीएची रुग्णालयांना तंबी\nनागपूरकडकनाथ कोंबड्यांचे आमिष दाखवले, शेतकऱ्यांना १७ लाखांना फसवले\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nदेशबिहार विधानसभा निवडणूक : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता\nमुंबई'बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय'\nमुंबईएकनाथ शिंदेंना करोना; आदित्य ठाकरे यांनी केलं 'हे' ट्वीट\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nविज्ञान-तंत्रज्ञानसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nकार-बाइकपुन्हा महाग झाली BS6 Renault Triber, जाणून घ्या नवी किंमत\nफॅशनदेबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/osmanabad-ncp", "date_download": "2020-09-25T03:37:16Z", "digest": "sha1:UYWAGGY3YNBZDL6W7N7VWSF2VYYLGCLK", "length": 8421, "nlines": 162, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "osmanabad NCP Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nIPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं\nपाटील कुटुंबाचा भाजप प्रवेश जिव्हारी, उस्मानाबादेत पवार स्वतः रणशिंग फुंकणार\nयेत्या काही दिवसात पक्ष प्रमुख शरद पवार उस्मानाबादेत कार्यकर्ता मेळावा घेऊन रणशिंग फुंकणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या (Osmanabad NCP) नेत्यांनी दिली.\nमंत्रिपद भोगून फितुरी करणाऱ्यांचा पाडाव करा, जयंत पाटलांचा हल्लाबोल\nराष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता त्यांनी (NCP Jayant Patil) कडाडून टीका केली.\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nIPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं\nK L Rahul | के एल राहुलचं वादळ, 69 चेंडूत 132 धावा, 3 मोठे विक्रम\nगुप्तेश्वर पांडे DGP होते, मात्र भाजप नेत्यासारखे बोलायचे, अनिल देशमुखांचा हल्लाबोल\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nIPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं\nK L Rahul | के एल राहुलचं वादळ, 69 चेंडूत 132 धावा, 3 मोठे विक्रम\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भ��ंडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.bankonlineexams.com/2016/08/", "date_download": "2020-09-25T03:00:23Z", "digest": "sha1:TWGNNUDJRPCR6ZNZVSV7M7X7OPLS73HZ", "length": 55525, "nlines": 418, "source_domain": "www.bankonlineexams.com", "title": "Spardha Pariksha.... Flat 40% Off on Kiran Prakashan Pratiyogita Kiran Books: August 2016", "raw_content": "\nतबला हे भारतीय अभिजात संगीतातील अविभाज्य अंग नेमके कधी झाले, याची नोंद नाही. मात्र तबल्याच्या, म्हणजेच लयीच्या साथीशिवाय संगीत पूर्ण होऊ शकत नाही, अशी स्थिती त्यामुळे निर्माण झाली. संगीत ऐकणाऱ्या सामान्य रसिकांना हेही माहीत असण्याचे कारण नाही, की तबल्याच्या क्षेत्रात गेल्या काही शतकांमध्ये प्रचंड म्हणावे असे सर्जन झाले आहे. अभिजात संगीतातील घराणी म्हणजे गायन सादर\nतबला हे भारतीय अभिजात संगीतातील अविभाज्य अंग नेमके कधी झाले, याची नोंद नाही. मात्र तबल्याच्या, म्हणजेच लयीच्या साथीशिवाय संगीत पूर्ण होऊ शकत नाही, अशी स्थिती त्यामुळे निर्माण झाली. संगीत ऐकणाऱ्या सामान्य रसिकांना हेही माहीत असण्याचे कारण नाही, की तबल्याच्या क्षेत्रात गेल्या काही शतकांमध्ये प्रचंड म्हणावे असे सर्जन झाले आहे. अभिजात संगीतातील घराणी म्हणजे गायन सादर\nखरे तर हवामान बदलाच्या काळात कृषी क्षेत्राचा विचार करणे फार आवश्यक आहे. आपल्याकडची शेती पावसावर अवलंबून आहे. यंदा पाऊस पडत आहे हे ठीक; पण तो काही भागांमध्ये जास्त आहे, काही भागांत फारच कमी आहे. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांच्या प्रजातींचे संशोधन करण्यास महत्त्व आहे. हे काम करणाऱ्यांपैकी एक असलेले कृषी वैज्ञानिक डॉ. नीलमराजू गंगाप्रसाद राव यांचे नुकतेच हैदराबाद येथे निधन\nस्पर्धक जबाँग अखेर मिंत्राच्या ताब्यात\nतयार वस्त्र-प्रावरणाच्या ऑनलाइन विक्रीतील कट्टर स्पर्धक जबाँगला मिंत्राने ताब्यात घेतल्याचे मंगळवारी जाहीर केले. मिंत्राने जबाँगच्या गेल्या वर्षांतील महसुलाच्या निम्म्या मोबदल्यात हा व्यवहार पूर्ण केला आ���े.\nखरेदीसाठी उत्सुक असलेल्या स्नॅपडिल, फ्युचर ग्रुप, आदित्य बिर्ला समूहावर मात करीत मिंत्राची प्रवर्तक कंपनी फ्लिपकार्टने जबाँगची तिच्या मूळच्या ग्लोबल फॅशन ग्रुपकडून मालकी मिळविली आहे. फॅशन आणि\nनरसिंगच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात, प्रवीण राणालाच पेलावे लागणार अपेक्षांचे ओझे\nमहाराष्ट्राचा कुस्तीपटू नरसिंग यादव याच्या ऑलिम्पिक मैदानात उतरण्याच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या आहेत. ‘नाडा’ अर्थात नॅशनल अॅण्टी डोपिंग असोसिएशनने सोनिपतमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रयोगशाळेत ५ जुलै रोजी पार पडलेल्या चाचणीमध्ये नरसिंग दोषी आढळला होता. पहिल्या चाचणीत दोषी आढळल्यानंतर नरसिंग यादवच्या ऑलिम्पिकवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.\nउत्तेजक प्रकरणी रशियाच्या १९ रोइंगपटूंवर बंदी\nरशियास आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) सरसकट परवानगी दिली असली तरी रशियाच्या १९ रोइंगपटूंना उत्तेजक कारणास्तव बंदीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. आतापर्यंत रशियाच्या १०८ खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे. रशियाच्या पाच कनोइंगपटू तसेच मॉडर्न पेन्टाथलॉनमधील खेळाडूंवर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे.\nबॅस्टिअन श्वाइनस्टायगरची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती\nगेल्या दशकभराहून अधिक काळ जर्मनीच्या संघाचा आधारस्तंभ आणि संस्मरणीय विजयांचा शिल्पकार बॅस्टिअन श्वेईनस्टायगरने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. ट्विटरच्या माध्यमातून बॅस्टिअनने ही घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच युरो चषकातील फ्रान्सविरुद्धची लढत बॅस्टिअनची जर्मनीचे प्रतिनिधित्त्व करतानाची शेवटची लढत. ३१ वर्षीय बॅस्टिअनने १२० सामन्यांत जर्मनीचे\nरशियाच्या आठ वेटलिफ्टर्सवर बंदी\nरशियाच्या आठ वेटलिफ्टर्सना रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. उत्तेजक प्रकरणी हे सर्व खेळाडू दोषी आढळले आहेत. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे, की उत्तेजक प्रकरणांमुळे वेटलिफ्टिंग या खेळाची प्रतिष्ठा अनेक वेळा धुळीस मिळाली आहे. त्यातही रशियन खेळाडूंनी अनेक वेळा या खेळाच्या प्रतिमेस धक्का पोहो��विला आहे.\nराष्ट्रीय क्रीडापटू पूजा कुमारीचा सेल्फी काढताना मृत्यू\nराष्ट्रीय स्तरावरील २० वर्षीय क्रीडापटू पूजा कुमारी हिचा शनिवारी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. भोपाल येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) सेंटर येथे ती सेल्फी काढत होती. त्याचवेळी सेल्फी काढण्याच्या नादात तिचा पाय निसटला आणि ती मत्स्यपालनाच्या तलावात जाऊन पडली. यात तिचा मृत्यू झाला. टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अडथळा शर्यत (हर्डल रेस) क्रीडापटू असलेली पूजा कुमारी ही अन्य दोघींसोबत\nपाटणा पायरेट्स सलग दुसऱयांदा चॅम्पियन\nप्रो कबड्डी लीगच्या चौथ्या हंगामात जयपूर पिंक पँथर्सचा ८ गुणांनी धुव्वा उडवून पाटणा पायरेट्सचा संघ दुसऱयांदा विजेतेपदाचा मानकरी ठरला आहे. हैदराबादच्या गचीबोवली स्टेडियमवर रंगलेल्या या अंतिम लढाईत पाटणा पायरेट्सने आपल्या सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत जयपूरची यशस्वी ‘पकड’ केली. पाटणाचा प्रदीप नरवाल विजयाचा शिल्पकार ठरला. प्रदीपने चढाईत एकूण १६ गुणांची कमाई करून\nआशिया खंडातील सर्वाधिक तापमान कुवेतमध्ये, आकडा पाहूनच घाम फुटेल\nआपण पाऊस कधी पडणार, थंडी कधी पडणार याच्याच चिंतेत सतत असतो. पण जगात अशाही काही जागा आहेत जिकडे पाऊस पडलाच तर वर्षातून दोन किंवा तीन वेळा. अशा ठिकाणी अधिक दिवस हे उन्हाचेच असतात. पण उन्हाची पातळी सहन करण्याच्या पलीकडे वाढली तर संयुक्त राष्ट्र संघाच्या हवामान खात्याने कुवेतचे तापमान ५४ अंश सेल्सियसपर्यंत गेल्याचे नोंदवले. आशिया खंडातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक\n‘ज्ञानपीठ’प्राप्त लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेता देवी कालवश\nहयातभर देशभरातील आदिवासींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आणि त्यांच्या दबक्या जगण्याला लेखनातून आवाज निर्माण करून देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां आणि ज्येष्ठ बंगाली लेखिका महाश्वेता देवी (९०) यांचे गुरुवारी कोलकाता येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोलकात्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. सावकार, जमीनदार अशा\nभाजपच्या पासवानांची खासदारकी रद्द\nबिहारच्या सासाराम मतदारसंघातील भाजप खासदार छेदी पासवान यांचे सदस्यत्व पाटणा उच्च न्यायालयाने रद्द ठरवले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत���रात काही माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या गुन्ह्य़ांची नेमकी माहिती दिली नसल्याचा ठपका ठेवत याचिका दाखल करण्यात आली होती. या निकालाविरोधात दाद मागणार असल्याचे पासवान यांनी स्पष्ट केले आहे. माझ्याकडे लपविण्यासारखे काही\nगेको सरडय़ाची दुर्मीळ प्रजाती छत्तीसगडमध्ये सापडली\nगेको या सरडय़ाची नवी प्रजाती छत्तीसगडमध्ये सापडली आहे. जैवविविधता असलेल्या कावरधा जिल्ह्य़ातील भोरामदेव वन्य अभयारण्यात ती सापडली असून त्या सरडय़ांची संख्या जास्त असल्याने तेथील परिसंस्था त्यांच्या रक्षणासाठी उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी ही प्रजाती मध्यप्रदेशात व्याघ्रगणनेच्या वेळी सातपुडा पर्वतराजीत सापडली होती. वन विभागाच्या मते गेको सरडय़ांचे रक्षण\nकाश्मीरमध्ये पुन्हा संचारबंदी लागू\nकाश्मीरमध्ये हिज्बुलचा कमांडर बुरहान वानी याच्यासह दोन दहशतवाद्यांचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर पंधरा दिवसाहून अधिक काळ तेथे हिंसाचार झाला . त्यानंतर काही काळ संचारबंदी काल उठवली असताना दक्षिण काश्मीरमधील चार जिल्ह्य़ात तसेच श्रीनगर येथे शुक्रवारी ती पुन्हा लागू करण्यात आली. फुटीरतावाद्यांच्या नियोजित मोर्चामुळे संचारबंदी लागू करणे भाग पडले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी\nभारतीय वंशाची सर्वात कमी वयाची मुलगी डेमोक्रॅटिक पक्षाची प्रतिनिधी\nभारतीय वंशाची अठरा वर्षांची मुलगी श्रुती पलनियप्पन डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सर्वात कमी वयाची प्रतिनिधी बनली आहे. हिलरी क्लिंटन यांची अध्यक्षपदासाठी उमेदवारी ज्या अधिवेशनात जाहीर करण्यात आली, त्यात तिला पक्षाचे सदस्यत्व मिळाले आहे. सेडर रॅपिड्स येथील श्रुती पलनियप्पन असे तिचे नाव असून ती हार्वर्ड विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. हिलरी क्लिंटन यांची ती मोठी समर्थक असून\nगुगलही रमले मुन्शी प्रेमचंद यांच्या आठवणीत\nहिंदी, उर्दू साहित्यिकांच्या यादीत अणि साहित्य क्षेत्रातील काही उल्लेखनीय लेखकांच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या मुन्शी प्रेमचंद यांची आज १३६वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त फक्त साहित्य क्षेत्रातूनच नव्हे तर गुगलकडूनही त्यांना आज श्रद्धांजली वाहिली जात आहे. गुगलने मुन्शी प्रेमचंद यांना भावलेल्या ग्रामीण भारताचे चित��रण करणारे डुडल त्यांच्या जयंतीनिमित्त बनवले आहे. गोदान (१९३६) या मुन्शी प्रेमचंद\nपेलेट गनवर बंदी घालण्याची बार असोसिएशनची मागणी\nकाश्मीरमध्ये अलीकडे म्हणजे गेल्या पंधरा ते सोळा दिवसात उसळलेला हिंसाचार आटोक्यात आणताना सुरक्षा दलांनी केलेल्या पेलेट गनच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी काश्मीर हायकोर्ट बार असोसिएशनने केली आहे. या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्यात यावी अशी मागणी उच्च न्यायालयात केली असून त्यात कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न हाताळताना या गनचा वापर बंद करण्याचे आदेश द्यावेत,\nदारू पिणाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला शिक्षा; दारूबंदीसाठी नितीश कुमारांचा नवा कायदा\nबिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारकडून दारूबंदीचा कायदा अधिक कडक करण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. या नव्या नियमांनुसार एखादी व्यक्ती दारू पिताना, दारूचा साठा किंवा विक्री करताना आढळल्यास त्याच्या संपूर्ण कुटुंबालाही शिक्षा करण्यात येईल. तसेच दोषी व्यक्तीची मालमत्ता जप्त करण्याचे आणि संपूर्ण गावावर किंवा शहरावर सामूहिक दंड लादण्याची तरतूदही या कायद्यात आहे.\nसौदीतील भारतीय कर्मचाऱ्यांना सुखरुप परत आणू: सुषमा स्वराज\nपोटाची खळगी भरण्यासाठी मायदेशातून सौदीला गेलेले हजारो भारतीय सध्या संकटात सापडले आहेत. सौदीमधील भारतीय कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आल्यानंतर आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. भारतीयांना मायदेशी परतण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. या प्रकरणाची भारत सरकारने गांभिर्याने दखल घेतली असून सौदीत अडकलेल्या भारतीयांना सुखरुप मायदेशात आणू, असे आश्वासन\nपारंपरिक इंधनाचा थेंबही न वापरता सौर विमानाची जगप्रदक्षिणा पूर्ण\nसोलर इम्पल्स २ या सौर विमानाने इंधनाचा थेंबही खर्च न करता जगप्रदक्षिणा पूर्ण केली असून त्यामुळे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. सौर विमानाचा हा प्रवास ऐतिहासिक मानला जात आहे. सोलर इम्पल्स हे विमान गेल्या वर्षी नऊ मार्चला जगप्रवासासाठी निघाले होते ते शेवटच्या टप्प्यात कैरोहून ४८ तासात अबुधाबीला पोहोचले. हे विमान येथे पोहोचल्यानंतर अल बटीन एक्झिक्युटिव्ह\nजीएसटीवर सर्व राज्यांची सहमती\nएक टक्का कर रद्द; सुधारित विधेयक लवकरच सर्वाचे लक्ष लागलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकातील (जीएसटी) एक टक्का अतिरिक्त शुल्क रद्द करण्याबरोबरच संभाव्य महसूल नुकसानीची भरपाई राज्यांना पुढील पाच वर्षांसाठी देण्याची एकमुखी शिफारस मंगळवारी केंद्र सरकारला करण्यात आली. सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या परिषदेमध्ये राज्यांनी जीएसटीवर पुन्हा एकदा सर्वसहमती व्यक्त केली असून, त्यांच्या तीन\nडेमोक्रॅटिक पक्षातर्फे हिलरी क्लिंटन यांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी\nडेमोक्रॅटिक पक्षातर्फे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी हिलरी क्लिंटन यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेने राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी जिंकली आहे. फिलाडेल्फियामध्ये डेमोक्रेटिक पार्टीच्या राष्ट्रीय संमेलनात त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली. हिलरी यांचे डेमोक्रॅटिक पक्षातील कट्टर प्रतिस्पर्धी बर्नी सँडर्स यांनी त्यांच्या उमेदवारीला याआधी विरोध\n‘कोहिनूर हिऱ्यावर भारताचा कायदेशीर हक्क नाही’\nकोहिनूर हिऱ्यावर भारताचा कायदेशीर हक्क नसल्याचे इंग्लंडकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे हा हिरा भारतात परत आणण्याच्या आशा आणखी धुसर झाल्या आहेत. कोहिनूर हिरा भारताला परत करण्यासाठी इंग्लंड सरकार बांधिल नाही. कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास कोणताही कायदेशीर आधार नाही, असे ब्रिटनचे आशिया आणि पॅसिफिक मंत्री अलोक शर्मा यांनी सांगितले. जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ईस्ट इंडिया\nभारताच्या टी.एम.कृष्णा आणि बेझवाडा विल्सन यांना मॅगसेसे पुरस्कार\nसुप्रसिद्ध कर्नाटकी संगीतकार टी.एम. कृष्णा आणि सामाजिक कार्यकर्ते बेझवाडा विल्सन या दोन भारतीयांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. इतर तिघांमध्ये फिलिपाईन्सचे कोंकिथा कारपिओ-मोरालेस, इंडोनेशियाचे डॉम्पेट दुआफा , जपान ओव्हरसीज कॉर्पोरेशन आणि लाओस येथील व्हिएतियन रेस्क्यू या संस्थांचा समावेश आहे. चेन्नईच्या ४० वर्षीय टी.एम. कृष्णा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण\nस्वतंत्र भारताचे अकरावे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आज सबंध जगातील विविध क्षेत्रातून आदरांजली वाहण्यात येत आहे. ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. ���. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रथम स्मृतिदीनी अनेकांमार्फत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. कलामांच्या स्मृतिदिनी रामेश्वर येथे केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू आणि मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम\nबीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांची नवी इनिंग; प्रादेशिक सेनेत अधिकारी\nभाजप खासदार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर येत्या शुक्रवारी प्रादेशिक सेनेत (Territorial Army ) दाखल होणार आहेत. लष्करात दाखल होणारे ते भाजपचे पहिलेच सदस्य आहेत. लेखी परीक्षा आणि चंदीगढ येथे झालेल्या वैयक्तिक मुलाखतीनंतर ठाकूर यांची प्रादेशिक सेनेतील साधारण दर्जाचा अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. अनुराग ठाकूर हे हिमाचल\nगोव्यात परदेशी नागरिकांना कृषी जमीन खरेदीची अनुमती\nविरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरले . परदेशी नागरिकांना कृषी जमीन खरेदी करण्याची आणि नाइट क्लबसारख्या व्यवसायाची अनुमती दिल्याबद्दल गोवा विधानसभेत बुधवारी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकान्त पार्सेकर यांना चांगलेच घेरले. हे फेमा कायद्याचे उल्लंघन असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. भाजपचे आमदार मायकेल लोबो, विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, काँग्रेसचे दिगंबर कामत, गोवा\nचौदा वर्षांखालील मुलास कामावर ठेवणे गुन्हा\nकोणत्याही व्यवसायात १४ वर्षांखालील मुलास कामाला ठेवल्यास मालकाला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविण्याची तरतूद असलेले विधेयक मंगळवारी संसदेत मंजूर करण्यात आले. मात्र १४ वर्षांखालील जे मूल कुटुंबीयांना मदत करते त्याला यामधून वगळण्यात आले आहे. बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) सुधारणा विधेयकात १४ वर्षांखालील मुलास कामावर ठेवणे हा मालकांसाठी दखलपात्र गुन्हा ठरविण्यात आला\nशरीरात औषधे सोडण्यासाठी विविध आकाराची यंत्रे\nशरीरात विशिष्ट ठिकाणी औषधे सोडण्यासाठी सूक्ष्म यंत्रे पाठवण्याची कल्पना मांडण्यात आली असून त्यांची रचनाही करण्यात आली आहे. त्यात हृदयाच्या रक्तवाहिन्यामधील अडथळेही दूर करणे शक्य होणार आहे. जगातील वैज्ञानिकांनी मानवी शरीरात प्रवेश करू शकतील अशी सूक्ष्म यंत्रे तयार करण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. चिरफाड करून अनेकदा शस्त्रक्रिया कराव्या लागतात, त्या टाळण्या���ाठी त्यांचा वापर होऊ शकेल\nचार ‘पी-८ आय’ विमानांसाठी भारताचा अमेरिकेशी करार\n१ अब्ज डॉलर्स मोजणार; सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल . भारताने सागरी सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत बुधवारी अमेरिकेच्या ‘बोइंग’शी चार ‘पी-८आय’ लढाऊ विमानांसाठी करार केला. एक अब्ज डॉलर्स मोजून भारत ही चार विमाने खरेदी करणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षा संबंध दृढीकरणासाठी हा करार महत्त्वाचा असल्याचे मानले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी\nवस्तू व सेवा कर ; एक पाऊल सहमतीकडे\nएक टक्का आंतरराज्यीय कर रद्द करण्याला केंद्राची अनुमती . दोन वर्षांपासून रेंगाळलेल्या वस्तू व सेवा कर विधेयकाला (जीएसटी) गती देण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकत जीएसटीच्या घटनादुरुस्ती विधेयकात दोन महत्त्वाचे बदल केले. त्यानुसार एक टक्क्य़ाचा अतिरिक्त आंतरराज्यीय कर रद्द करण्याबरोबरच राज्यांना तीन वर्षांऐवजी पाच वर्षांची नुकसानभरपाई देण्यास केंद्राने सहमती दर्शवली\nपं. लच्छू महाराज तबला हे भारतीय अभिजात संगीतातील अविभाज्य अंग नेमके कधी झाले , याची नोंद नाही. मात्र तबल्याच्या , म्हणजेच लयीच्या साथीश...\nसाइबर फ्राड रोकने की नीति\nजागरण ब्यूरो, नई दिल्ली बैंकों में साइबर अपराध से जुड़ी घटनाओं में तेजी से हो रही बढ़ोतरी और इसे रोकने में बैंकों की नाकामयाबी को देखते ह...\nस्पर्धक जबाँग अखेर मिंत्राच्या ताब्यात\nतयार वस्त्र-प्रावरणाच्या ऑनलाइन विक्रीतील कट्टर स्पर्धक जबाँगला मिंत्राने ताब्यात घेतल्याचे मंगळवारी जाहीर केले. मिंत्राने जबाँगच्या गेल्...\nतबला हे भारतीय अभिजात संगीतातील अविभाज्य अंग नेमके कधी झाले, याची नोंद नाही. मात्र तबल्याच्या, म्हणजेच लयीच्या साथीशिवाय संगीत पूर्ण होऊ ...\nएआईबीए वर्ल्ड चैम्पियन प्रतियोगिता में बॉक्सर सोनिया लाठेर ने सिल्वर मेडल जीता\nभारतीय मुक्केबाज सोनिया लाठेर (57 किग्रा ) ने 27 मई 2016 को अस्ताना ( कज़ाख़स्तान ) में एआईबीए महिला वर्ल्ड चैम्पियन प्रतियो...\nSome-Important-General-Awareness- वित्त बिल के लिए किसकी स्वीकृति आवश्यक है उत्तर :- राष्ट्रपति ● स्वतंत्र भारत के प्रथम राष्ट्रपति किस...\nस्पर्धक जबाँग अखेर मिंत्राच्या ताब्यात\nनरसिंगच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात, प्रवीण रा...\nउत्तेजक प्रकरणी रशियाच��या १९ रोइंगपटूंवर बंदी\nबॅस्टिअन श्वाइनस्टायगरची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून ...\nरशियाच्या आठ वेटलिफ्टर्सवर बंदी\nराष्ट्रीय क्रीडापटू पूजा कुमारीचा सेल्फी काढताना म...\nपाटणा पायरेट्स सलग दुसऱयांदा चॅम्पियन\nआशिया खंडातील सर्वाधिक तापमान कुवेतमध्ये, आकडा पाह...\n‘ज्ञानपीठ’प्राप्त लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या ...\nभाजपच्या पासवानांची खासदारकी रद्द\nगेको सरडय़ाची दुर्मीळ प्रजाती छत्तीसगडमध्ये सापडली\nकाश्मीरमध्ये पुन्हा संचारबंदी लागू\nभारतीय वंशाची सर्वात कमी वयाची मुलगी डेमोक्रॅटिक प...\nगुगलही रमले मुन्शी प्रेमचंद यांच्या आठवणीत\nपेलेट गनवर बंदी घालण्याची बार असोसिएशनची मागणी\nदारू पिणाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला शिक्षा; दारूबं...\nसौदीतील भारतीय कर्मचाऱ्यांना सुखरुप परत आणू: सुषमा...\nपारंपरिक इंधनाचा थेंबही न वापरता सौर विमानाची जगप्...\nजीएसटीवर सर्व राज्यांची सहमती\nडेमोक्रॅटिक पक्षातर्फे हिलरी क्लिंटन यांना राष्ट्र...\n‘कोहिनूर हिऱ्यावर भारताचा कायदेशीर हक्क नाही’\nभारताच्या टी.एम.कृष्णा आणि बेझवाडा विल्सन यांना मॅ...\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांच्या पूर्णाकृती पुतळ्य...\nबीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांची नवी इनिंग; प्र...\nगोव्यात परदेशी नागरिकांना कृषी जमीन खरेदीची अनुमती\nचौदा वर्षांखालील मुलास कामावर ठेवणे गुन्हा\nशरीरात औषधे सोडण्यासाठी विविध आकाराची यंत्रे\nचार ‘पी-८ आय’ विमानांसाठी भारताचा अमेरिकेशी करार\nवस्तू व सेवा कर ; एक पाऊल सहमतीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.janeevfoundation.org/missionvision/", "date_download": "2020-09-25T04:22:13Z", "digest": "sha1:PV4SEDN67DROPRLKH4UUZ6EFVM6CAEAQ", "length": 4010, "nlines": 47, "source_domain": "www.janeevfoundation.org", "title": "missionvision – Janeev Foundation", "raw_content": "\"जाणीव पुर्वक केलेला प्रवास\"\nसंस्थेचे ध्येय व उद्देश\nकोकणातील लोककलांचे संवर्धन, नाट्य व गायनकलेस प्रोत्साहन,अंध अपंग,मतिमंद इ. विशेष गरजा असणा-या मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ देणे\nवृ्क्षारोपण व वनसंवर्धन,पर्यावरणविषयक जनजागृतीचे कार्यक्रम करणे,कोकणातील -हास होत असलेल्या वनस्पती आणि प्राणी यांचे संवर्धनासाठी विविध प्रकारे जनजागृ्ती करणे\nसमाजातील सर्व स्तरांपर्यंत शिक्षणाचा प्रसार करणे,आवश्यक असल्यास बालवाडी,वाचनालय इ. चालविणे. ग्रामीण भागातील शाळांना शैक्षणिक मदत देणे, ग��रामीण भागातील मुलांना विविध कार्यक्रमांव्दारे प्रशिक्षित करणे\nग्रामीण तसेच शालेय मुलांना क्रिडासाहित्याची मदत करणे,क्रिडास्पर्धा भरवणे,लोप पावत असलेल्या क्रिडा प्रकारांचे संवर्धन करणे\nग्रामीण भागातील लोकांना आरोग्यविषयक माहिती देणे,साथीच्या रोगांच्यावेळी जनजागृती करणे,आवश्यक असल्यास आरोग्य शिबिरे भरविणे,गरजू गरीब रुग्णांना शक्य ती वैद्यकीय मदत मिळ्वून देणे, रक्तदानाबाबत जनजागृती करणे व लोकांना रक्तदानासाठी प्रोत्साहीत करणे त्यासाठी आवश्यक वेळी रक्तदान शिबिरे भरविणे\nवेळोवेळच्या सामाजिक गरजेनुसार कार्यक्रमाची आखणी आणि पुर्तता करणे\nपत्ता : द्वारा श्री. महेश मोहन गर्दे, ४/४००, अथर्व रविंद्र नगर, कारवांची वाडी, कुवारबांव, रत्नागिरी. पिन- ४१५६३९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/robert-vadra-has-filed-anticipatory-bail-plea-in-delhis-patiala-house-court-in-a-money-laundering-case/articleshow/67798992.cms", "date_download": "2020-09-25T03:56:20Z", "digest": "sha1:V63W5NBT5YG36QT7WPEBZSKO3C4FTCEK", "length": 13086, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवाड्रांना अटकेची भीती, जामीनासाठी अर्ज\nकाँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आर्थिक गैरव्यवहाराच्या एका प्रकरणात दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या याचिकेवर शनिवारी सुनावणी होणार आहे.\nकाँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज\nया याचिकेवर शनिवारी सुनावणी होणार आहे\nहे प्रकरण वाड्रा यांचे निकटवर्तीय सहकारी सुनील अरोरा याच्याशी संबंधित आहे.\nअटक टाळण्यासाठी वाड्रा यांनी कोर्टात धाव घेतली आहे.\nकाँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आर्थिक गैरव्यवहाराच्या एका प्रकरणात दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या याचिकेवर शनिवारी सुनावणी होणार आहे.\nहे प्रकरण वाड्रा यांचे निकटवर्तीय सहकारी सुनील अरोरा याच्याशी संबंध��त आहे. या प्रकरणी अटक टाळण्यासाठी वाड्रा यांनी कोर्टात धाव घेतली आहे. सुनील अरोरा याच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी केस दाखल केली आहे. या प्रकरणी अरोराला कोर्टात ६ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून अंतरिम दिलासा मिळालेला आहे. लंडनच्या १२, ब्रायनस्टन स्क्वेअरस्थित १९ लाख पाउंड म्हणजे सुमारे १७ कोटी रुपयांच्या एका मालमत्तेच्या खरेदी व्यवहारात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित हे संपूर्ण प्रकरण आहे. या मालमत्तेचा खरे मालक वाड्रा असल्याचा ईडीचा दावा आहे.\nहा लंडनस्थित फ्लॅट फरार संरक्षण दलाल संजय भंडारीने १६ कोटी ८० लाख रुपयांना खरेदी केला होता. त्यावर दुरुस्तीचा ६५,९०० पाऊंड अतिरिक्त खर्च होऊनही भंडारीने २०१० मध्ये हा फ्लॅट याच किंमतीला वाड्रा यांचे नियंत्रण असणाऱ्या कंपनीला विकला. भंडारीविरोधात ऑफिशिअल सीक्रेट अॅक्ट अंतर्गत २०१६ मध्ये केस दाखल झाली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार\nरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्य...\nसोमवारपासून शाळा उघडणार, तुमच्या राज्यातील परिस्थिती जा...\nसंरक्षणमंत्र्यांच्या इराण दौऱ्यानंतर गाडी पुन्हा रुळावर...\nसरसंघचालकांच्या भाषणावेळी घोषणाबाजी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nदेशभारतात पुस्तके निर्जंतूक करणाऱ्या यंत्राचा शोध\nदेशबिहार विधानसभ��� निवडणूक : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता\nमुंबई'बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय'\nनागपूरजागतिक संततिप्रतिबंधक दिन; राष्ट्रीय कुटुंब पाहणीत राज्यातील जळजळीत वास्तव उघड\nमुंबईभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे; धनंजय मुंडेंची टोलेबाजी\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nपुणेपुण्यातील हॉटेलांमधून रात्री सातनंतरही मिळणारपार्सल\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.l-groop.com/page/how-to-make-coconut-flour-scones/", "date_download": "2020-09-25T03:55:36Z", "digest": "sha1:GLSWIO5KKOXIHPEADSYBK3D4BTEAQGOV", "length": 5358, "nlines": 22, "source_domain": "mr.l-groop.com", "title": "नारळाच्या पिठाचे फळ कसे बनवायचे | l-groop.com", "raw_content": "\nनारळाच्या पिठाचे फळ कसे बनवायचे\nआपण प्रयत्न करीत असल्यास गहू काढा आपल्या आहारातून, ग्लूटेन मुक्त जात आहे नेहमी एक पहिली पायरी असते. नारळाचे पीठ आपल्याकडे असलेल्या अनेक पर्यायांपैकी एक म्हणजे एक स्वस्थ. हा लेख आपल्याला नारळाच्या पिठाची साधी सादरीकरणे कशी करावी हे सांगेल.\nओव्हनला गरम करण्यासाठी 350 डिग्री फॅरेनहाइट (176.67 डिग्री सेल्सिअस) वर गरम करा.\nवाटीमध्ये कोरडे साहित्य मिक्स करावे. बाउल बाजूला ठेवा.\nफूड प्रोसेसरमध्ये अंडी क्रॅक करा आणि त्यांना संपूर्णपणे चाबूक द्या.\nदुध घाला आणि जे काही तुमचे स्वीटनर आहे ते जोडा. खालच्या दिशेने प्रारंभ करा (कारण आपण हे पूर्ण केल्यावर काढू शकत नाही).\nते खूप चांगले मिसळले आहे याची खात्री करण्यासाठी काही वेळा अंडी, दूध आणि स्वीटनर घाला.\nआपल्या चरबीची निवड (नारळ तेल आणि लोणी) जोडा. पूर्वीप्रमाणे, घटक एकत्रितपणे एकत्रित केले आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी का��ी वेळा पल्स करा.\nकोरडे पदार्थ घालून मिक्स करावे.\nपीठ चाखून घ्या आणि आपल्याला ते जसे आवडते ते पहा. (जर तुम्हाला कच्च्या अंडीबद्दल काळजी असेल तर पर्यायी).\nआपण कुकी म्हणून त्याचा वापर करत असाल तर आपल्याला त्यास गोड आवश्यक असेल तर अधिक स्वीटनर वापरा. नसल्यास, ते जसे आहे तसे सोडा.\nआपणास काही अतिरिक्त हवे असल्यास, वाळवलेले फळ, केशरी किंवा लिंबू उत्तेजन, लॅव्हेंडर किंवा आपण त्यात आणखी काही मिळवू इच्छित असाल तर ती जिवंत ठेवू शकता.\nआपल्या कुकीच्या पत्रकावर चमच्याने ड्रॉप करा.\nआपल्या प्रीहेटेड ओव्हनमध्ये 20 मिनिटे शिजवा.\nदुग्धजन्य मुक्त पर्याय पिताना आपल्याला असहिष्णुतेचे प्रश्न येत असल्यास, कॅरेजेननसाठीचे साहित्य तपासा. [१] जास्तीत जास्त डेअरी पर्याय हा घटक वापरत आहेत. हे आपल्याला अस्पष्ट आजारी देखील वाटू शकते. संदर्भ हवा\nआपल्या स्कोन्ससह काही रेफ्रिजरेटर जाम वापरुन पहा\nकसावा पिठ सह शिजविणे कसेअरन्सिनी कशी बनवायचीतपकिरी तांदळाचे पीठ कसे तयार करावेचॉकलेट स्कोन्स कसे बनवायचेफ्लॅक्ड नारळासह नारळाचे पीठ कसे बनवायचेग्लूटेन फ्री ब्रेड कसा बनवायचाग्लूटेन फ्री आटा कसा बनवायचासोया पीठाने ग्लूटेन फ्री लिंबू कुकी कशा बनवायच्यालॅव्हेंडर स्कोन्स कसे बनवायचेनेकटेरिन स्कोन्स कसे बनवायचेतांदळाचे पीठ कसे तयार करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/cpcl-chennai-recruitment-30072018.html", "date_download": "2020-09-25T03:18:03Z", "digest": "sha1:6DPP5AKRSJCWNVUFCOKGUVKWBR6RHL7P", "length": 14128, "nlines": 221, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [CPCL] चेन्नई येथे 'अप्रेन्टिस' पदांच्या १४२ जागा", "raw_content": "\nचेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [CPCL] चेन्नई येथे 'अप्रेन्टिस' पदांच्या १४२ जागा\nचेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [CPCL] चेन्नई येथे 'अप्रेन्टिस' पदांच्या १४२ जागा\nचेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [Chennai Petroleum Corporation Limited] चेन्नई येथे 'अप्रेन्टिस' पदांच्या १४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nअप्रेन्टिस - प्रशिक्षणार्थी (Apprentice)\nवेल्डर (Welder) : ०७ जागा\nइलेक्ट्रिशिअन (Electrician) : ०९ जागा\nमेकॅनिक मशीन टूल मेन्टेनन्स (Mechanic machine tool maintenance) : ०८ जागा\nमशिनिस्ट (Machinist) : ०५ जागा\nटर्नर (Turner) : ०४ जागा\nमेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स (Mechanic Auto Electrical & Electronics) : ०२ जागा\nइन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (Instrument Mechanic) : ०३ जागा\nड्राफ्ट्समन - सिव्हिल (Draftsman - Civil : ०३ जागा\nड्राफ्ट्समन - मेकॅनिकल (Draftsman - Mechanical) : ०२ जागा\nशैक्षणिक पात्रता वरील पदांकरिता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI\nफिटर (Fitter) : १९ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी उत्तीर्ण ०२) ITI (वेल्डर)\nकॉम्पुटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) : ०६ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI\nलॅबोरेटरी असिस्टंट - केमिकॅल प्लांट (Laboratory Assistant - Chemic Plant) : ०५ जागा\nशैक्षणिक पात्रता : बी.एस्सी.\nअटेंडेंट ऑपरेटर - केमिकॅल प्लांट (Attendant Operator - Chemic Plant) : ०७ जागा\nशैक्षणिक पात्रता : बी.एस्सी.\nऍडवान्सड अटेंडेंट ऑपरेटर - प्रोसेस (Advanced Attendant Operato) : १४ जागा\nशैक्षणिक पात्रता : बी.एस्सी.\nअकाउंटंट (Accountant) : ०५ जागा\nशैक्षणिक पात्रता : बी.कॉम\nबॅक ऑफिस असिस्टंट (Back Office Assistan) : १० जागा\nशैक्षणिक पात्रता : पदवीधर\nएक्झिक्युटिव - मार्केटिंग (Executive - Marketing) : ०२ जागा\nएक्झिक्युटिव (Executive - HR) : ०६ जागा\nएक्झिक्युटिव - कॉम्पुटर सायन्स (Executive - Computer Science) : ०६ जागा\nशैक्षणिक पात्रता : MCA\nफायनान्स & अकाउंट (Finance & Account) : ०३ जागा\nसिक्योरिटी गार्ड (Security Guard) : ०३ जागा\nशैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण\nवयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी १८ ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Stipend:) : १०,०००/- रुपये\nनोकरी ठिकाण : चेन्नई (तामिळनाडू)\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 12 August, 2018\n🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nwww.MahaNMK.com : महत्वाच्या लिंक्स\nजिल्हा परिषद [ZP Gondia] गोंदिया येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०२ जागा\nअंतिम दिनांक : ०५ ऑक्टोबर २०२०\nसार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२०\nजिल्हा परिषद [ZP Latur] लातूर येथे विधिज्ञ पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ०९ ऑक्टोबर २०२०\nजव्हार नगर परिषद [Jawhar Nagar Parishad] मध्ये विविध पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२०\nविभागीय वन अधिकारी वन विभाग यवतमाळ येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२०\nवर्धा जिल्हा परिषद अेम्प्लाॅईज अर्बन को-ऑप बँक लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १८ जागा\nअंतिम दिनांक : ०८ ऑक्टोबर २०२०\nजिल्हा रुग्णालय [District Hospital] हिंगोली येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६९ जागा\nअंतिम दिनांक : २५ सप्टेंबर २०२०\nकर्मचारी राज्य बीमा निगम [ESIC] हॉस्पिटल सोलापूर येथे अर्धवेळ तज्ञ पदांच्या ०५ जागा\nअंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२०\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/waiting-for-class-x-results/articleshow/60249660.cms", "date_download": "2020-09-25T05:09:38Z", "digest": "sha1:RU4ZT5RO4QSPNFRWTCDLITPONYVMVXFH", "length": 14268, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमाध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. दहावीच्या निकालाची मात्र विद्यार्थ्यांना अद्याप प्रतूक्षाच आहे. निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे नियोजनही शिक्षण विभागाकडे नसल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशासही ��डचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nमाध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. दहावीच्या निकालाची मात्र विद्यार्थ्यांना अद्याप प्रतूक्षाच आहे. निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे नियोजनही शिक्षण विभागाकडे नसल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशासही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.\nदहावी पुरवणी परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात संपली. या परीक्षेचा निकाल केव्हा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. निकाल वेळत लागला, तर पुढील प्रवेशाची प्रक्रिया करता येईल, असे विद्यार्थी, पालकांना वाटते. दहावीनंतरच्या अभ्यासक्रमात केवळ अकरावीची प्रवेश प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया ३१ ऑगस्टला संपत आहे. पॉलिटेक्निकसारख्या अभ्यासक्रमांची ‘कट ऑफ डेट’ही महिन्या अखेर संपते. त्यामुळे दहावीचा निकाल जाहीर केव्हा होणार, गुणपत्रिका केव्हा मिळणार. निकाल वेळेत जाहीर झाला नाहीतर प्रवेश मिळणार नाही अशी भीती या विद्यार्थ्यांना सतावते आहे. औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांतून १३ हजार ३०९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.\n‘एटीकेटी’ विद्यार्थ्यांचे नियोजन नाही\nशिक्षण मंडळाने २०११मध्ये ‘एटीकेटी’चा निर्णय घेतला होता. दहावीत दोन विषयात अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्याला अकरावीला प्रवेश दिला जातो, तर दोन वर्षांपासून पुरवणी परीक्षा जुलैमध्येच घेतल्या जाते. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये त्यासाठी शिक्षण मंडळ फेब्रुवारी-मार्च परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची ही महिनाभरात परीक्षा घेते. यामुळे ‘एटीकेटी’च्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या नियोजनाकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष आहे.\nयावर्षी औरंगाबाद शहरात अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. ‘एटीकेटी’स पात्र विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले नाही. त्यात पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नियोजनही शिक्षण विभागाकडे तयार नाही. दहावी ऑनलाइन प्रवेशाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे. अद्याप दहावीचा निकाल नाही. निकाल आणि गुणपत्रिकेच्या प्रक्रियेला संप्टेंबर उजाडेल तेव्हा या विद्यार्थ्यांसाठ�� स्वतंत्र वेळापत्रक केले, तर त्यांचे शैक्षणिक सत्र केव्हा सुरू करणार, असा प्रश्न कॉलेजांसमोर असणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअजिंठा-वेरुळ लेणी पर्यटकांसाठी खुली होणार\nमालेगावच्या मन्सुरी काढ्यासाठी झुंबड...\nवाघदरी तलावात दोघांचा मृत्यू...\nमराठा आरक्षणासाठी पायी दिंडी...\nअकरावीच्या अंतिम फेरीत केवळ १८८ प्रवेश महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nविदेश वृत्तचीनने पहिल्यांदा सांगितले, गलवानमध्ये भारताने किती सैन्य ठार केले\n मेट्रोच्या पाहणीसाठी सकाळी सहा वाजताच पोहोचले\nदेशबिहार विधानसभा निवडणूक : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nदेशभारतात पुस्तके निर्जंतूक करणाऱ्या यंत्राचा शोध\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nदेशकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान देणार, 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nमोबाइलनोकियाचे २ स्मार्टफोन येताहेत, इतकी असेल किंमत\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mazespandan.com/2013/09/", "date_download": "2020-09-25T03:03:10Z", "digest": "sha1:Z7PFKPL73UCFADVFGRMA2WGFURGJXOCX", "length": 16161, "nlines": 143, "source_domain": "mazespandan.com", "title": "September | 2013 | स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nखोलवर विचार करण्याची क्षमता कशी वाढवू शकतो\nखोल विचार ही प्रक्रिया एकाच एक व्याख्येत बसवता येणार नाही. शालेय शिक्षण, करियर, व्यवसाय या बाबतीत खोल विचार बर्‍याच अंशी यशस्वीतेशी निगडीत आहे. असा विचार करता येत असून त्याचा कंटाळा येणं आणि त्याचा परिणाम म्हणून सुमार यश मिळाल्यावर आपल्यामध्ये ही क्षमता नाही असा विचार काहींच्या मनात येतो पण खोल विचार हा त्यासाठी लागणारा वेळ किंवा विचारप्रक्रियेचे सातत्य यावर अवलंबून नसून त्या क्षणापर्यंत चिंतनिय विषयाबद्दल उपलब्ध असलेल्या ज्ञांनावर विश्वास असण्याचा किंवा नसण्याचा आहे.\nDeep thinking किंवा खोलवर विचार करण्याची क्षमता प्रत्येक सजीवाकडे आहे पण तशी ती दर्शविली किंवा वाढवली जात नाही कारण वर उल्लेख केल्याप्रमाणे उपलब्ध ज्ञांनावर आपला विश्वास असतो किंवा आपली गरज विनासायास भागत असताना वेगळ्या दृष्टीकोणातून, वेगळ्या गृहीतकातून, वेगळ्या मांडणीतून निष्कर्ष तोच निघेल असा अनुभव, भीती किंवा खात्री असते. आपली एकूणच शिक्षण पद्धती खोल विचारांना डोळ्यापुढे किंवा अपेक्षित ठेऊन आखलेली नसून केवळ पाठांतर आणि जुजबी विषय प्रवेशावर गुणवत्तेचे आभासी निकष निश्चित करणारी आहे त्यामुळे ही क्षमता चुकीच्या पद्धतीने मोजली जात असून ती वाढवायची म्हणजे मुळात कमी आहे, होती किंवा अजिबात नव्हती असं गृहीत धरावं लागतं.\nवाचन, चिंतन, मनन, शोध, संशोधन,प्रयोग आणि निष्कर्ष हे उपलब्ध ज्ञानाचे टप्पे असून हे निष्कर्ष विविध विषयांसाठी अजूनही आव्हान म्हणून उभे आहेत. शंका किंवा आक्षेपांचे निरसन ही खोलवर विचारांची पार्श्वभूमी असेल तर वादातीत निष्कर्षापर्यंत पोचणे हे त्याचं उद्दीष्ट आहे. कुठल्याही कारणाने किंवा साधनाने ते सहज पुरं होत असेल तर त्याची सिद्धता deep thinking नाही असा दावा करता येणार नाही. कार्यशून्यतेकडे नेणारं तर्कशास्त्र म्हणजे खोलवर विचार नव्हे. खोल विचार म्हणजे घटनेच्या, प्रश्नाच्या किंवा कल्पनेच्या गाभ्यापर्यंत पोचणारा विचार. मूळचा प्रश्न किंवा उद्दिष्ट काय आहे आणि त्याच्या सम्यक ज्ञांनासाठी जे अनावश्यक अडथळे किंवा विषयबाह्य आवरण आहे ते साधार, सप्रयोग दूर करणं हे खोल विचारांशी निगडीत आहे आणि ते साध्य करण्याची क्षमता वाढवणे म्हणजे खुद्द आपणच असलेल्या क्षमतेच नव्याने ज्ञान करून घेण्यासारखं आहे आणि म्हणूनच त्याची कमी-जास्त गरज भासणे हे ती क्षमता कमी-जास्त ठरवण्याच प्रमाण सर्वसामान्यपणे गृहीत धरलं जाईल.\nतत्वज्ञानी, मनोवैज्ञानिक किंवा भौतिक सुखवादी ज्या प्रश्नांना किंवा कल्पनांना आपआपल्या विचार किंवा प्रयोगशीलतेच्या कक्षेत आणत असतात त्यात विचारांची किंवा बुद्धीची किमान सर्वसाधारण पातळी सञुक्तपणे घट्ट धरून ठेवलेल्या लोकांना निरर्थक झटापटीचा आटापिटा वाटत असतो पण तेच निकष सर्वसामान्य जीवन कलहांना लावायचे ठरवले तर घटनांची किंवा विचारांची पूर्तता आणि सातत्य यांची अपेक्षापूर्ती किंवा अपेक्षाभंग हे दोन्ही खोलवर विचर न करताही आपोआप साधले जात असल्याने, त्यात मुद्दामहून विचारही न करण्याइतपत विस्मृती झालेली असते. हा खोल विचार म्हणजे काहीतरी प्रयत्नपूर्वक केला तरच अस्तीत्वात असल्याचा भ्रम आपल्याला होत असल्याने ही क्षमता वाढवण्यासाठी फक्त इच्छाशक्तीची गरज आहे. तर्कशास्त्राशी विपरीत, अनुत्तरित पण निर्विवाद अनुमान असलेले असंख्य विचार किंवा प्रश्नांचा नियतीशी संबंध जोडून अधिक प्रयत्नांकडे पाठ फिरवल्याने deep thinking ची क्षमता एकाच विशिष्ट बिंदुपर्यंत गोठली गेली आहे अशीही आपली एक समजूत होते आणि तिला कदाचित निष्फळ पण आव्हाने देत राहण्याने ही क्षमता अधिक वरची पातळी निःसंशयपणे गाठेल. Deep thinking, खोल विचारांची क्षमता वाढवण्यासाठी अंतर्मुख होण्याची क्षमता वाढवण्याची गरज आहे. आपल्या अभ्यासातून, विचार मंथनातून, अंनुभावातून आपल्याला जे काही मिळालं आहे त्याच्या मुळाशी, गाभ्याशी जाण्यासाठी स्वतःच स्वतःला आणखी प्रश्न विचारण्याची गरज आहे. जमावपासून स्वतःला वेगळं ठेवून, निर्द्वंद्व, निर्विकल्प, निःशंक मनोव्यापार करण्याची सवय लावली पाहिजे. निरुत्तर होणं हा खोल विचारांचा सर्वात मोठा पराभव आहे.\nखोल विचार स्वामताच्या चिकीत्सेसाठी वापरला गेला पाहिजे. आपलं मत चुकीचं ठरलं किंवा बरोबर आलं तरी त्यामुळे विचार प्रक्रियेला अधिक गती किंवा सूक्ष्मावस्था मिळत गेली पाहिजे. त्यासाठी वाद संवाद, चर्चा, श्रवण, वस्तुस्थितीची विविधांगी जाणीव, पूर्वानुभवाचे विश्लेषण किंवा त्यावर विश्वास, निष्कर्षा बाबत साशंकतेची अवस्था, उपलब्ध साधने किंवा पुराव्यांची पुनर्रचना किंवा पुनर्मांडणी यासाठी मान्यता अंगी बाणवली पाहिजे. आपल्या भावना, अपात्र अभिमान, अहंकार, गर्व, आपलं ममत्व, वात्सल्य यांना deep thinking मध्ये थारा देता कामा नये. कारण सोईस्कर अर्थ काढून स्वमताच्या आग्रहाचा हेकटपणा संभवतो. खोलवर विचार करून बदल घडवून आणण्यात कायद्यांमुळे (परंपरांमुळे ) येणारे अडथळे करणीभूत ठरतात कारण निसर्ग क्रमाने वस्तुस्थितीत होणारे परिवर्तन त्यात बहुदा गृहीत धरलेले नसते पण सद्य स्थितीत अंतिम परिणाम किंवा निष्कर्ष परंपरा फक्त समोर मांडलेले पुरावे किंवा वस्तुस्थिती यांवर ठरवत असते पण त्याची अतार्किकता deep thinking ने सिद्ध केली तरी तिचा स्वीकार करत नाही. पण अपेक्षित बदल करण्यासाठी केलेला खोलवर विचार, ग्राह्य मानून त्याची दखल घ्यावी अशी अपेक्षा वजा सूचना करत असतो आणि म्हणूनच परंपरांमध्ये होणार्‍या बदलांना एका अर्थाने करणीभूत देखील होतो.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nडालडा आणि मराठी माणूस\nहनुमानाचे कार्य आणि वैशिष्ट्ये :\nथोडे दिवस घरातच बसायचं आहे\nस्त्री समाधानी केव्हा असते \nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nकाही भारी मराठी मीम्स..\nजीवनातील सर्वात क्रूर सत्य कोणते ज्याबद्दल लोक बोलत नाहीत\nस्त्रीचे ओले केस आणि लोकतंत्र\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2020-09-25T05:11:11Z", "digest": "sha1:P7HXS4TOZNB67RBHLEPA2LJ35U4GEE75", "length": 4393, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "खगोलीय विषुववृत्त - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपृथ्वीचे विषुववृत्तीय प्रतल[श १] सर्व बाजूंनी वाढविल्यास ते पृथ्वीकेंद्रित काल्पनिक खगोलास ज्या वर्तुळात छेदते त्याला खगोलीय विषुववृत्त (Celestial equator: सेलेस्टिअल इक्वेटर) म्हणतात. पृथ्वीचा परिभ्रामण अक्ष कललेला असल्याने खगोलीय विषुववृत्त परिभ्रमण कक्षेच्या प्रतलाशी (क्रांतिप्रतल[श २]) २३.४° कोन करते.\nखगोलीय विषुववृत्त क्रांतिप्रतलाशी २३.४° कोन करते.\nपृथ्वीच्या विषुववृत्तावरील मनुष्य खगोलीय विषुववृत्ताची खस्वस्तिकामधून[श ३] जाणारे अर्धवर्तुळ अशी कल्पना करू शकतो. जसजसा निरीक्षक उत्तरेकडे सरकत जातो, तसतसे खगोलीय विषुववृत्त विरुद्ध दिशेच्या क्षितिजाकडे सरकत जाते.\nसध्या खगोलीय विषुववृत्त पुढील तारकासमूहांमधून जाते:\n^ प्रतल (इंग्लिश: Plane - प्लेन)\n^ क्रांतिप्रतल (इंग्लिश: Ecliptic plane - एक्लिप्टिक प्लेन)\n^ खस्वस्तिक (इंग्लिश: Zenith - झेनिथ)\nLast edited on ७ डिसेंबर २०१७, at १४:२२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १४:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/republic-day-in-goa-in-predence-of-satyapal-malik/", "date_download": "2020-09-25T03:04:03Z", "digest": "sha1:IV2M3IPRHPCROUZ4YW6QAASPDQXXRT3B", "length": 20772, "nlines": 160, "source_domain": "www.saamana.com", "title": "10 हजार हेक्टर जमीनीचे सेंद्रिय शेतीत रूपांतर करणार – सत्यपाल मलीक | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसच कहूं तो… पुस्तकातून उलगडणार नीना गुप्ता यांचा जीवनप्रवास\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nरेड लाईट भाग खुले केल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची भीती\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल…\nफारुख अब्दुल्लांचे विषारी फूत्कार; कश्मिरींना हवे चीनचे शासन, स्वत:ला हिंदुस्थानी मानत…\nकेजरीवाल म्हणतात… दुसरी लाट येऊन गेली\nनवीन लँड रोव्‍हर डिफेण्‍डरचा होणार डिजिटल लाँच, बुकिंग सुरु\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, ब��मधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\n कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम\n17 वर्षांखालील महिलांचा फुटबॉल वर्ल्ड कप पुन्हा पुढे ढकलणार\nIPL 2020 – बंगळुरूचा 97 धावांनी दारुण पराभव, पंजाबने विजयाचे खाते…\nIPL 2020 – चेन्नई सुपर किंग्जला जबरदस्त धक्का, अंबाती रायडूला गंभीर…\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nठसा – मामासाहेब घुमरे\nमुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nदमदार बॅटरी अन कॅमेरासह Moto E7 Plus हिंदुस्थानमध्ये लॉन्च, किंमत फक्त…\nMaruti Suzuki देतेय टॉपच्या मॉडेलवर 50 हजारांपर्यंत सूट, जाणून घ्या\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\n10 हजार हेक्टर जमीनीचे सेंद्रिय शेतीत रूपांतर करणार – सत्यपाल मलीक\nप्रत्येक नागरिकाने एकतेची भावना आणि राज्याची शांतता आणि जातीय सलोखा टिकवून ठेवावा. तसेच घटनेत आत्मसात केलेले आदर्श साध्य करण्यासाठी लोकांना एकत्रित प्रयत्न, सहकार्य, समर्पण आणि गतिशीलता देण्यास प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी पणजीतील कांपाल परेड मैदानावर आयोजित केलेल्या राज्य पातळीवरील कार्यक्रमात राष्ट्रीय तिरंगा फडकविल्यानंतर केले. कृषी क्षेत्राचा सक्षम विकास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कृषी उत्पादनाचा व्यापार वाढविण्यासाठी आंबा, काजू यासारख्या नगदी पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन देण्याची गरज आहे. राज्य सरकारने आता सेंद्रिय शेतीवर लक्ष केंद्रीत केलेले आहे. सुमारे 10 हजार हेक्टर जमीन सेंद्रिय शेती लागवडीखाली आणण्याची योजना असल्याचे ते म्हणाले.\nराज्यपाल मलीक यांनी गोवा हे देशातील जलदगतीने विकास साधणारे राज्य असल्���ाचे सांगितले. सामाजिक, शारीरिक, औद्योगिक, पर्यटन, क्रीडा सुविधा आणि कनेक्टीविटी अशा क्षेत्रात गोवा विकसीत झाल्याचे ते म्हणाले. गोव्यात महत्वपूर्ण पायाभूत सुविधा आहेत आणि गोव्याला लवकरच स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील पर्यटन व्यवसायास चालना मिळेल व सामाजिक आणि आर्थिक विकासास मदत होईल असे ते म्हणाले. राज्याने औषध उद्योगाचा पाया स्थापित केल्याचे नमूद करून जैव तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान अशा ज्ञानाधिष्ठीत उद्योगांसाठी उद्ययोन्मुख स्थळ म्हणून पुढे येत असल्याचे सांगितले.\nसक्षम विकासाची उद्दीष्ठे पूर्ण करण्याच्या दिशेने राज्य चांगल्याप्रकारे प्रगती करत आहे. नीती आयोगाने प्रसिध्द केलेल्या एसडीजी इंडिया इंडेक्स 2019-20 मध्ये राज्य 7 व्या क्रमांकावर आहे ही गोव्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मलीक यांनी सांगितले. इनोव्हेशन, हवामान बदल आणि जलसंपत्तीसंबंधी सुधारणा घडवून आणण्यासाठी आणखीन प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी राज्यपालांनी विविध क्षेत्रात चांगली कामगिरीक केलेल्यांना पुरस्कार प्रदान केले. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गावस यांना 2017-18 मध्ये पोलीस प्रशिक्षणात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबगद्दल केंद्रिय गृहमंत्री पदक बहाल करण्यात आले. सहाय्यक विभागिय अधिकारी अजित कामत यांना उत्कृष्ठ सेवेबद्दल राष्ट्रपती अग्नीसेवा पदक मिळाले. उत्कृष्ठ सेवेबद्दल राष्ट्रपती अग्नीसेवा पदक स्टेशन फायर अधिकारी मार्वीन बॉस्को फेर्रांव यांना देण्यात आले. लिडिंग फायर फायटर रोहिदास परब आणि लिडिंग फायर फायटर प्रकाश कन्नाईक यानाही राष्ट्रपती अग्नीसेवा पदक मिळाली आहेत. राज्यपाल मलीक यांनी मानवंदना स्वीकारली आणि लष्कर, नौदल, तटरक्षक दल, कर्नाटक पोलीस, गोवा पोलीस, गृहरक्षक, एनसीसी छात्र आणि विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संचलनाची पाहणी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार फ्रांसिस सिल्वेरा, पणजीचे महापौर उदय मडकईकर, ॲड जनरल देवीदास पांगम, मुख्यसचिव परिमल राय, उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका, सरकारचे सचिव, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी आणि खात्यातील प्रमुख उपस्थित होते. विविध सांस्कृति�� कार्यक्रम तसेच राज्यातील विविध शाळांतील नृत्याने कार्यक्रमाचा समारोप झाला. मल्ल खांब हे आजच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरेड लाईट भाग खुले केल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची भीती\nसच कहूं तो… पुस्तकातून उलगडणार नीना गुप्ता यांचा जीवनप्रवास\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे टीकास्त्र\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nशेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगारही रस्त्यावर येणार\nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना\nसाडेपाच हजारांत मिळणार प्लाझ्मा, सिटीस्कॅनही दोन हजार रुपयांत\nअकरावी, बारावीची वाढीव फी घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा\nफारुख अब्दुल्लांचे विषारी फूत्कार; कश्मिरींना हवे चीनचे शासन, स्वत:ला हिंदुस्थानी मानत नाहीत\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nसच कहूं तो… पुस्तकातून उलगडणार नीना गुप्ता यांचा जीवनप्रवास\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल...\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\nमीडियाचाच मीडियावर हल्ला; मुंबईच्या पत्रकारांना डिवचणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकाराला चोपले\nशेअर बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स 1115 अंकांनी गडगडला\nशेतकऱ्यांपाठोपाठ आता कामगारही रस्त्यावर येणार\nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना\nसाडेपाच हजारांत मिळणार प्लाझ्मा, सिटीस्कॅनही दोन हजार रुपयांत\nअकरावी, बारावीची वाढीव फी घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा\nफारुख अब्दुल्लांचे विषारी फूत्कार; कश्मिरींना हवे चीनचे शासन, स्वत:ला हिंदुस्थानी मानत...\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\nराज्यातील 18 टक्के जनतेची कोरोना चाचणी\n कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम\nया बातम्या अवश्य वाचा\nरेड लाईट भाग खुले केल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची भीती\nसच कहूं तो… पुस्तकातून उलगडणार नीना गुप्ता यांचा जीवनप्रवास\nगरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण; हेच आहे मोदीजींचे शासन, काँग्रेस नेते राहुल...\nमध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.l-groop.com/page/how-to-cook-brussels-sprouts/", "date_download": "2020-09-25T03:42:55Z", "digest": "sha1:HFV24VSZ3UC4ZY2F35RM3D4AREEXZJF3", "length": 19818, "nlines": 62, "source_domain": "mr.l-groop.com", "title": "ब्रसेल्स स्प्राउट्स कसे शिजवावेत | l-groop.com", "raw_content": "\nब्रसेल्स स्प्राउट्स कसे शिजवावेत\nब्रसेल्स स्प्राउट्स हे निरोगी, चवदार आणि स्वतःच किंवा बाजूला म्हणून उत्कृष्ट आहेत. स्टोव्हटॉपवर किंवा ओव्हनमध्ये जसे आपण ब्रसेल्स स्प्राउट्स शिजवू शकता असे बरेच प्रकार आहेत. आपण कोणती पद्धत वापरता, ब्रसेल्स स्प्राउट्स शिजविणे जलद आणि सोपी आहे.\nउकळण्यासाठी पाण्याचे भांडे आणा. स्टोव्हवर पाण्याचा एक मोठा भांडे ठेवा, एक चिमूटभर मीठ घाला आणि पाणी उकळण्यासाठी काही मिनिटे थांबा. [१]\nब्रसेल्स स्प्राउट्स धुवा. 2 एलबी (.9 किलो) ब्रुसेल्स अंकुरणा थंड पाण्याखाली चालवा आणि पिवळ्या पानांची साल सोलून घ्या.\nउकळत्या पाण्यात ब्रसेल्स स्प्राउट्स ठेवा आणि त्यांना 10-15 मिनिटे शिजवा. ते निविदा होईपर्यंत त्यांना शिजवा - जेव्हा ते तयार असतात तेव्हा आपण त्यामध्ये काटा ठेवण्यास सक्षम असावे.\nब्रसेल्स अंकुरलेले निचरा आणि हंगाम. एकदा ते निविदा झाल्यावर आपल्याला फक्त तेच हंगाम करावे लागेल आणि ते खायला तयार असतील. मीठ, मिरपूड आणि लोणीसह ब्रुसेल्स अंकुरलेले हंगाम. मग, ते गरम असतानाच त्यांचा आनंद घ्या.\nब्रुसेल्सच्या स्प्राउट्स स्टीम करणे देखील शक्य आहे. वाफवण्यामुळे उकळत्यापेक्षा रंग आणि चव अधिक चांगले टिकेल.\nब्रसेल्स स्प्राउट्स धुवून घ्या. थंड पाण्याखाली ब्रसेल्स स्प्राउट्स चालवा आणि पिवळसर पाने काढा. नंतर, त्यांना वरपासून स्टेम पर्यंत अर्ध्या भागात कापून घ्या आणि स्टेममध्ये 1/2 इंच (1.3 सेमी) चीरा बनवा. हे उष्णतेमुळे ब्रसेल्सच्या अंकुरांमध्ये प्रवेश करण्यास मदत करेल. [२]\nमध्यम आचेवर गॅसवर 1/4 कप ऑलिव्ह तेल गरम करावे. कापलेल्या ब्रसेल्स स्प्राउट्स ठेवण्यासाठी सॉसपॅन पुरेसा मोठा आहे याची खात्री करा.\nपॅनमध्ये ब्रसेल्स स्प्राउट्स खाली-बाजूला खाली करा आणि त्यानुसार हंगाम घ्या. चवीनुसार मीठ आणि मिरपूड सह स्प्राउट्स हंगाम.\nब्रसेल्स स्प्राउट्स साटो. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सुमारे 5 मिनिटे त्यांना एका बाजूला शिजवा आणि नंतर त्यास दुसर्‍या बा���ूला करा.\nसॉसपॅनमध्ये 1/3 कप पाणी घाला आणि स्प्राउट्स शिजविणे समाप्त करा. पाण्याने संपूर्ण पॅनच्या तळाशी कोट केले पाहिजे. द्रव बाष्पीभवन होईपर्यंत आणि ते शिजवल्याशिवाय ब्रसेल्स स्प्राउट्स शिजवा. नंतर, त्यांना लिंबाचा रस टाका आणि गरम असताना सर्व्ह करा.\nआपले ओव्हन 400ºF (204ºC) वर गरम करा. []]\nब्रसेल्स स्प्राउट्स धुवून ट्रिम करा. कोणत्याही पिवळ्या पाने काढून थंड पाण्याखाली ब्रसेल्स स्प्राउट्स चालवा. नंतर, त्यांना शिजवण्यास मदत करण्यासाठी देठ कापून टाका.\nएका भांड्यात ब्रुसेल्स अंकुरतो. त्यांना मिरपूड, ऑलिव तेल आणि 3/4 टीस्पून रिमझिम करा. (4 ग्रॅम) मीठ.\nत्यांना समान रीतीने कोट करण्यासाठी ब्रसेल्स स्प्राउट्स टॉस करा आणि एका बेकिंग पॅनमध्ये एका थरात ठेवा. हे चव एकत्र करेल आणि त्यांना समान रीतीने शिजवेल.\nब्रुसेल्स स्प्राउट्स 35-40 मिनिटांसाठी किंवा निविदा होईपर्यंत भाजून घ्या. 30 मिनिटांनंतर, काटाने भोसकून ते निविदा आहेत की नाही हे तपासणे सुरू करा. ते अधिक समान रीतीने शिजवतात याची खात्री करण्यासाठी वेळोवेळी पॅन हलवा.\nसर्व्ह करावे. उर्वरित 1/4 टीस्पून शिंपडा. (१ ग्रॅम) ब्रुसेल्सच्या अंकुरांवर मीठ आणि ते गरम असताना त्यांचा आनंद घ्या.\nउकळण्यासाठी पाण्याचे भांडे आणा. स्टोव्हवर पाण्याचा एक मोठा भांडे ठेवा, एक चिमूटभर मीठ घाला आणि पाणी उकळण्यासाठी काही मिनिटे थांबा. []]\nब्रसेल्स स्प्राउट्स धुवा. थंड पाण्याखाली ब्रसेल्स स्प्राउट्स चालवा आणि पिवळी पाने फळाला.\nब्रसेल्स स्प्राउट्स कट. त्यांना वरपासून स्टेम पर्यंत अर्ध्या भागात कापून घ्या आणि स्टेममध्ये 1/2 इंच (1.3 सेमी) चीरा बनवा.\n5-10 मिनिटे ब्रसेल्स स्प्राउट्स उकळा. त्यांनी फक्त मऊ होणे सुरू केले पाहिजे. मग, त्यांना काढून टाका.\nकढईमध्ये लोणी, मीठ आणि लसूण घाला आणि साहित्य गरम करा. २ चमचे घाला. लोणी, 1 टिस्पून. कढईत मीठ, आणि लसूण 1 किसलेले लवंगा. घटक गरम होण्यास आणि लसूण सुवासिक होण्यासाठी 1-2 मिनिटे थांबा.\nब्रसेल्स स्प्राउट्स 3-5 मिनिटे किंवा तपकिरी होईपर्यंत शिजवा. इतर घटकांसह मिसळण्यासाठी हळूवारपणे ब्रुसेल्स स्प्राउट्स घाला. जर पॅन खूप कोरडे झाला असेल तर आणखी एक चमचे लोणी घाला.\nमी ब्रसेल्स स्प्राउट्स कच्चे खाऊ शकतो\nहोय, ब्रसेल्स स्प्राउट्स शिजवल्याशिवाय खाऊ शकतात. उत्कृष्ट चवसाठी लहान, तरुण आणि ताजे निवडण���याचे निश्चित करा. स्प्राउट्स लहान तुकडे करता येतात आणि कोशिंबीरात घालू शकता किंवा भाजलेले बटाटे यासारख्या पदार्थांवर शिंपडले जाऊ शकतात. फक्त हे लक्षात घ्या की काही लोक कच्च्या ब्रसेल्स स्प्राउट्समध्ये न बनवलेल्या साखरेचा चांगला सामना करीत नाहीत आणि गॅसमुळे अस्वस्थता जाणवू शकतात. जर हे आपल्यास घडत असेल तर, पुढच्या वेळी त्यांना शिजवा.\nब्रसेल्स स्प्राउट्ससह कोणते स्वाद चांगले आहेत\nब्रसेल्स स्प्राउट्स काही भिन्न चव जोड्या बरोबर चांगले असतात. विशेषतः ब्रुसेल्सच्या स्प्राउट्सबरोबर जोडण्यासाठी येथे काही चांगल्या चव निवडी आहेतः पाप्रिका, जायफळ, मोहरी, खारवून वाळवलेले डुकराचे मांस, लिंबाचा रस, सफरचंद, कांदे, चीज, बाल्सेमिक व्हिनेगर, अक्रोड, लोणी, ताजे औषधी वनस्पती आणि पांढरा सॉस.\nब्रसेल्स स्प्राउट्स निवडताना मी काय पहावे\nब्रसेल स्प्राउट्स हिरव्या रंगाचे असले पाहिजेत, ते गोलाकार आणि टच टिपलेले असावेत. जरी ते देठाशी स्थिर असले किंवा वैयक्तिक स्प्राउट्स म्हणून हे समान आहे. लहान स्प्राउट्स सर्वोत्तम आहेत कारण ते गोड आहेत, विशेषत: जर आपण त्यांना वाफवून किंवा उकळत असाल तर. ग्रेलींग / ब्रेझींग किंवा सूपसाठी मोठे लोक चांगले असतात. पिवळसर पाने, डाग किंवा घाबरणारा नसलेले अंकुर टाळा.\nमी ब्रसेल्स स्प्राउट्स वाफ करू शकतो\nहोय, आपण ब्रसेल्स स्प्राउट्स वाफ करू शकता. प्रथम तळ तयार करुन आणि बाहेरून रंग नसलेली पाने काढून स्प्राउट्स तयार करा. चांगले धुवा. स्टीमरमध्ये ठेवा आणि सुमारे 6 ते 7 मिनिटे स्टीममध्ये ठेवा. आचेवरून काढा आणि लगेच सर्व्ह करा.\nमी मायक्रोवेव्हमध्ये ब्रशेल स्प्राउट्स शिजवू शकतो\nहोय आपण हे करू शकता. आपल्याला किती ब्रुसेल स्प्राउट्स शिजवायचे आहेत यावर आधारित पाककृती ऑनलाइन तपासा.\nमी ब्रसेल्स स्प्राउट्सचे स्टेम किंवा देठ शिजवू शकतो\nहोय, संपूर्ण गोष्ट खाद्य आहे.\nजर मला ब्रसेल्स स्प्राउट्समध्ये चीज घालायचे असेल तर मी ते कोणत्या वेळी जोडावे\nस्प्राउट्सवर चीज ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपण त्यांना काढून टाका आणि ते गरम गरम करत आहेत. चीज आधीपासूनच किसून घ्या आणि स्प्राउट्सवर ठेवण्यापूर्वी ते तपमानावर बाजूला ठेवा.\nमी कोणत्या ब्रासीलच्या अंकुरांना बेक करावे\nभाजलेले ब्रुसेल्स 35-40 मिनिटांसाठी 400 डिग्री फॅरेनहाइटवर अं���ुरतात. कोमलतेसाठी काटा तपासा.\nमी ब्रसेल्स स्प्राउट्स कोठे शेल्फवर ठेवू\nबटाटे आणि कांदे यांच्याप्रमाणेच त्यांना थंड आणि गडद ठिकाणे देखील आवडतात, म्हणून कच्चे ब्रसेल्स स्प्राउट्ससाठी एक गडद, ​​थंड कॅबिनेट चांगली निवड असेल.\nमी कॉर्न तेलाने हे शिजवू शकतो\nहोय, किंवा आपण लोणी किंवा ऑलिव्ह ऑईल किंवा स्वयंपाकात वापरण्याची डुकराची चरबी किंवा गोमांस टिपणे वापरू शकता. कोणतेही खाद्य तेल किंवा चरबी वापरली जाऊ शकते.\nब्रसेल्स स्प्राउट्सचा मी हिरवा रंग कसा राखू शकतो\nमी स्किलेटमध्ये गोठविलेले ब्रुझल स्प्राउट्स कसे शिजवू शकतो\nगोठवलेल्या ब्रुसेल्स स्प्राउट्स मी कसे लावू\nडबल ओव्हन इलेक्ट्रिकसाठी कोणता टेम्प सर्वोत्तम आहे\nसॉटेंग आणि ब्रेझिंगसाठीच्या पद्धती सारख्याच दिसू शकतात परंतु त्या स्वयंपाकाचा थोडासा निकाल देतात. ब्रसेल्स स्प्राउट्सला तपकिरी बनवण्यासाठी फक्त थोड्या प्रमाणात चरबी असलेल्या पॅनमध्ये सॉटींग ही स्वयंपाक करण्याची एक द्रुत पद्धत आहे आणि त्यांना स्वयंपाक पूर्ण करणे. ब्रेझिंग अधिक द्रव वापरते, या प्रकरणात वितळलेले लोणी, जे ब्रुसेल्स स्प्राउट्सद्वारे शोषले जाते आणि तरीही ते आंतरिकरित्या शिजवतात. परिणामी, ब्रेझिंग द्रव ब्रसेल्स स्प्राउट्समध्ये मिसळला जातो. []]\nस्प्राउट्स देखील एक मधुर व्यतिरिक्त बनवू शकतात क्रेप्स .\nते शिजवल्यानंतर, त्यांना थाईम आणि बारीक ब्रेड crumbs सह शिंपडा. नंतर त्यांना तपकिरी करा. हे त्यांना रुचकर बनवेल.\nजर आपण ब्रसेल्स स्प्राउट्स शिजवण्याचा एक निरोगी मार्ग शोधत असाल तर आपण विचार करू शकता त्यांना ग्रीलिंग .\nफुलकोबी कशी करावीपालक कसा काढावाबोक चॉय कसे शिजवावेब्रोकोली कसे शिजवावेताजे फुलकोबी कसे शिजवावेफ्रोजन ब्रोकली कसे शिजवावेब्रसेल्स स्प्राउट्स कसे गोठवायचेब्रसेल्स स्प्राउट्स कसे तयार करावेब्रसेल्स स्प्राउट्स कसे भाजले जावेफ्रोजन ब्रुझल स्प्राउट्स कसे भाजले जावेरॉ बीट्स कसे संग्रहित करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.cafe/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A4%82-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-09-25T03:45:56Z", "digest": "sha1:376GON74ABTA6EORX6FP2PRQ2JK6A4QF", "length": 3676, "nlines": 11, "source_domain": "mr.videochat.cafe", "title": "पूर्ण फ्रान्स अगं दाढ्या नवीन सदस्य", "raw_content": "पूर्ण फ्रान्स अगं दाढ्या नवीन सदस्य\nतारीख फ्रान्स मुली आहे दूरचा पोहोचत डेटिंगचा साइट बैठक अगं दाढ्या अधिक मैत्री पेक्षा व्याप्त. टन नवीन वापरकर्ते सर्व वेळ, तारीख फ्रान्स मुली नक्कीच मदत आपण निवडून मध्ये एक भागीदार आहे. सर्वांना माहीत आहे की एक सामना शोधत फ्रान्स मध्ये जवळजवळ अशक्य आहे, त्यामुळे आम्ही डिझाइन साइट तीन कल्पना मन: गप्पा मारणे सोपे, मजा, आणि पूर्णपणे मोफत आहे. तारीख फ्रान्स मुली देते सर्वोत्तम वैशिष्ट्ये सारखे सोपे शोध सोबत मोबाइल अनुप्रयोग ते सोपे शोध अगं दाढ्या, चुकली कधीही म्हणून आपण एक संधी शोधण्यासाठी आपल्या सर्वोत्तम उपयुक्त भागीदार आहे. घ्या भीती बाहेर डेटिंगचा आणि परवानगी तारीख फ्रान्स मुली आपण हे करू.\nतारीख फ्रान्स मुली पेक्षा भिन्न आहे इतर डेटिंगचा च्या साइट जसे माशीचे. आम्ही आपण देऊ योग्य साधने जसे व्यक्तिमत्व चाचण्या सक्षम आपण शोधू तसेच जुळले अगं दाढ्या.\nतारीख फ्रान्स मुली ठेवते, तसेच उपयुक्त अगं दाढ्या\nसामील होत सोपे आहे आणि आपण सुरू करू शकता, एक खाते फक्त काही सेकंद. आम्ही वापर फक्त उपयुक्त माहिती किंवा इतर सामाजिक नेटवर्क. तो कदाचित तुम्हाला आश्चर्य शोधण्यासाठी एक ज्योतिष चिन्हे सर्वात सुसंगत स्कॉर्पिओ, कन्या आहे. वर तारीख फ्रान्स मुली आपण हे करू शकता शोध राशिचक्र साइन मध्ये लक्ष केंद्रित करण्यास पात्र अगं दाढ्या\n← चिन्हे, असे सुचवून एक माणूस शोधत आहे एक गंभीर संबंध - लखलखीत बातम्या\nगोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे तेव्हा आपण पूर्ण, एक जॉर्डनच्या - मुली विचारू मुले →\n© 2020 व्हिडिओ गप्पा फ्रान्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/29467/", "date_download": "2020-09-25T05:15:46Z", "digest": "sha1:EH4272AKC54QZ4P6CI7DHUA4C3JN6GPX", "length": 14048, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "बुजुंबुरा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nबुजुंबुरा : आफ्रिकेतील बुरूंडी देशाची राजधानी व टांगानिका सरोवराच्या ईशान्य किनाऱ्यावरील प्रमुख बंदर. लोकसंख्या १,६२,६०० (१९७७ अंदाज). हे बुरूंडीतील दळणवळणाचे व निर्यात मालाचे प्रमुख केंद्र समजले जाते. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.\nजर्मनांनी १८९७ मध्ये येथे लष्करी ठाणे उघडले व एकोणिसाव्या शतकात एक लहानसे खेडे असलेल्या या शहरास महत्त्व प्राप्त झाले. पहिल्या महायुद्धानंतर हे बेल्जियन अंमलाखाली आले. दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रांचा विश्वस्त प्रदेश म्हणून ’रूआंडा ऊरूंडी’ अस्तित्वात आला व त्याची राजधानी य शहरी ठेवण्यात आली. त्यावेळी हे शहर ’ऊसूंबूरा’ या नावाने ओळखले जाई. बुरूंडीच्या स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९६२ पासून याचे ’बुजुंबुरा’ असे नामकरण झाले.\nआसमंतातील कॉफी, कापूस इ. शेतमालाची ही एक मोठी बाजारपेठ असून येथून कॉफी, कापूस, कातडी इत्यादींची निर्यात होते. येथे कापड, सिमेंट, साबण, बांधकामसामग्री, अन्नप्रक्रिया इ. उद्योग विकास पावले आहेत. बुजुंबुरा हे देशातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र असून तेथे बुजुंबुरा विद्यापीठ (स्था. १९६०), तांत्रिक शिक्षणसंस्था तसेच व्यवसाय मार्गदर्शनासाठी समाज शिक्षण केंद्र इ. शैक्षणिक संस्था आहेत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. स��. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/new-turn-in-shambhuraje-serial-that-is-yesubai-welcomes-sambhaji/", "date_download": "2020-09-25T04:33:11Z", "digest": "sha1:5BDDFY7Y6LPVEH6XBFI6C5MEVNY3RRTQ", "length": 17346, "nlines": 157, "source_domain": "www.saamana.com", "title": "येसूबाई करणार शंभूराजांचं स्वागत | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकोरोनाचा धोका पाहता मंदिरे बंद ठेवण्याचा सरकारचा निर्णय योग्यच – हायकोर्ट\nड्रग्ज प्रकरण : दीपिकाची उद्या होणार चौकशी\nनार्कोट��क्स कंट्रोल ब्युरो आता नमो कंट्रोल्ड ब्युरो झाला आहे का\nमास्क घालायला सांगितला म्हणून कंडक्टरला मारहाण\nयुद्ध हाच पर्याय; हिंदुस्थान त्यासाठी तयार आहे का\n‘तुझं वय खरंच इतकं आहे की…’‘फिट इंडिया संवाद’मध्ये नरेंद्र मोदींकडून मिलिंद…\nकोरोना, इंधन भडक्याने बँका बेजार, आर्थिक स्थिती सावरण्यासाठी लागणार किमान 3…\nचीनने डोकलाम सीमेवर अण्वस्त्रवाहू विमान तैनात केले, चिनी सैनिकांची संख्या वाढली\nपंजाबमध्ये शेतकऱ्यांचे कृषी सुधारणा अध्यादेशांविरोधात ‘रेल रोको’ आंदोलन\nचीनकडून नेपाळच्या जमिनीवर कब्जा, नागरिकांची चीनविरोधात निदर्शने\nकामावरून परतल्यावर दरवाजा उघडला आणि डोक्यावर साप पडला\nVideo – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली\nकोरोनाची लस प्रभावी काम करेल, याची खात्री नाही – डब्लूएचओ प्रमुख\nचंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,…\nपुनरागमनासाठी चेन्नई रेडी, दिल्लीला सलग दुसऱ्या विजयाची आस\n कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम\n17 वर्षांखालील महिलांचा फुटबॉल वर्ल्ड कप पुन्हा पुढे ढकलणार\nIPL 2020 – बंगळुरूचा 97 धावांनी दारुण पराभव, पंजाबने विजयाचे खाते…\nसामना अग्रलेख – नवी मायानगरी\nठसा – मामासाहेब घुमरे\nमुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका\nसामना अग्रलेख – पावसाचे धुमशान\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nकडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन\nज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन\n‘बेल बॉटम’साठी अक्षयने मोडला 18 वर्षांचा नियम\n‘या’ उद्योगपतीच्या कारमधून प्रवास करायचे ‘महात्मा गांधी’, बनवली पहिली हिंदुस्थानी कार..\nVideo – टॉन्सिलन्सचे ऑपरेशन टाळण्यासाठी करावे हे सोप्पे उपाय\nदमदार बॅटरी अन कॅमेरासह Moto E7 Plus हिंदुस्थानमध्ये लॉन्च, किंमत फक्त…\nMaruti Suzuki देतेय टॉपच्या मॉडेलवर 50 हजारांपर्यंत सूट, जाणून घ्या\nलॉकडाऊनमुळे ‘ई-बुक्स युगा’ला सुरुवात\nवर्मी घाव घालण्याची गरज\nप्रेरणा – ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नाही\nयेसूबाई करणार शंभूराजांचं स्वागत\nशूर आबासाहेबांचे शूर छावे शंभूराजे मोठ्या रुपात पडद्यावर अवरतले आणि प्रेक्षकांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली. मोठ्या रुपातील शंभूराजांचा पराक्र��� आणि बुद्धिचातुर्याचे अनेक दाखले आपण स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत पाहाणार आहोतच. शंभूराजांचे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी असणारे बंध उलगडून दाखवताना त्यांच्या खाजगी आयुष्यातील नातेसंबंधावरही या मालिकेतून प्रकाश टाकाला जातोय.\nकय्युमखानावर विजय मिळवून आलेल्या शंभूराजांचं स्वागत येसूबाई कसं करणार याचीही एक निराळी उत्सुकता आहे. शंभूराजांनी लिहिलेला बुधभूषण ग्रंथ येसूबाईंच्या हाती लागतो. त्याच्या उत्सुकतेपोटी त्या दरबारात या ग्रंथाचं वाचन ठेवतात. याचदरम्यान अणाजी आणि शंभूराजेंमध्ये मतभेदाची ठिणगी पडते आणि नव्या राजकारणाची सुरुवात होते. येसूबाई आणि शंभूराजांची पहिली भेट आणि स्वराज्यातल्या नव्या राजकीय गणितांची सुरुवात अशा अनेक घडामोडी येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहेत.\nयेसूबाई आणि शंभूराजे या पती पत्नीच्या प्रगल्भ नात्याचे वेगळे पदर या मालिकेच्या निमित्ताने उलगडले जाणार आहेत. पराक्रम आणि बुद्धिचातुर्याचं देणं शंभूराजांना जन्मत:च मिळालं होतं. पण व्यक्ती केवळ त्याच्या पराक्रमाने श्रेष्ठ ठरत नसते तर त्याच्यातल्या माणूसपणा, नेत्याचं श्रेष्ठत्व अमर होतं. शंभूराजांची ही गाथा केवळ त्यांच्या पराक्रमाचा इतिहास नव्हे तर त्यांच्यातल्या सद्सद्विवेकी, कुटुंबवत्सल माणसाची आणि न्यायी राजाची ही कथा आहे. इतिहास रचतानाही माणूसपण जपणाऱ्या शंभूराजांच्या गाथेचे अनेक पदर येत्या भागांत या मालिकेतून उलगडले जाणार आहेत.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोरोनाचा धोका पाहता मंदिरे बंद ठेवण्याचा सरकारचा निर्णय योग्यच – हायकोर्ट\nड्रग्ज प्रकरण : दीपिकाची उद्या होणार चौकशी\nनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता नमो कंट्रोल्ड ब्युरो झाला आहे का\nयुद्ध हाच पर्याय; हिंदुस्थान त्यासाठी तयार आहे का भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांचा सवाल\n‘तुझं वय खरंच इतकं आहे की…’‘फिट इंडिया संवाद’मध्ये नरेंद्र मोदींकडून मिलिंद सोमणच्या फिटनेसचे कौतुक\nकोरोना, इंधन भडक्याने बँका बेजार, आर्थिक स्थिती सावरण्यासाठी लागणार किमान 3 वर्षे\nचीनने डोकलाम सीमेवर अण्वस्त्रवाहू विमान तैनात केले, चिनी सैनिकांची संख्या वाढली\nमास्क घालायला सांगितला म्हणून कंडक्टरला मारहाण\nपंजाबमध्ये शेतकऱ्यांचे कृषी सुधारणा अध्यादेशांविरोधात ‘रेल ���ोको’ आंदोलन\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nनव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\nड्रग्ज प्रकरण : दीपिकाची उद्या होणार चौकशी\nनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता नमो कंट्रोल्ड ब्युरो झाला आहे का\nयुद्ध हाच पर्याय; हिंदुस्थान त्यासाठी तयार आहे का\n‘तुझं वय खरंच इतकं आहे की…’‘फिट इंडिया संवाद’मध्ये नरेंद्र मोदींकडून मिलिंद...\nकोरोना, इंधन भडक्याने बँका बेजार, आर्थिक स्थिती सावरण्यासाठी लागणार किमान 3...\nचीनने डोकलाम सीमेवर अण्वस्त्रवाहू विमान तैनात केले, चिनी सैनिकांची संख्या वाढली\nमास्क घालायला सांगितला म्हणून कंडक्टरला मारहाण\nपंजाबमध्ये शेतकऱ्यांचे कृषी सुधारणा अध्यादेशांविरोधात ‘रेल रोको’ आंदोलन\n`इफ्फी’ सोहळा पुढे ढकलला\nनव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर\nकंगनाच्या खारमधील घरात अनधिकृत बांधकाम, दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी\nIPL 2020 – एक मॅच, रेकॉर्ड पाच; राहुलने शतकी खेळीसह सेहवाग,...\nरुग्ण दुपटीचा कालावधी सात दिवसांनी वाढला, पालिकेच्या कोरोना लढ्याला यश\nअखेर बेस्टच्या मदतीला लाल परी आली, 76 एसटी बसेस मुंबईत गर्दीच्या...\nया बातम्या अवश्य वाचा\nकोरोनाचा धोका पाहता मंदिरे बंद ठेवण्याचा सरकारचा निर्णय योग्यच – हायकोर्ट\nड्रग्ज प्रकरण : दीपिकाची उद्या होणार चौकशी\nनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता नमो कंट्रोल्ड ब्युरो झाला आहे का\nयुद्ध हाच पर्याय; हिंदुस्थान त्यासाठी तयार आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://maparishad.com/content/%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A", "date_download": "2020-09-25T03:17:33Z", "digest": "sha1:LKP4IIJI57SOC65FVGQAFSRY6J6DA2SN", "length": 23141, "nlines": 85, "source_domain": "maparishad.com", "title": "धुळे जिल्ह्यातील दलित स्त्रियांच्या ओवीगीतांतील बहीण-भाऊ | मराठी अभ्यास परिषद", "raw_content": "\nHome » धुळे जिल्ह्यातील दलित स्त्रियांच्या ओवीगीतांतील बहीण-भाऊ\nधुळे जिल्ह्यातील दलित स्त्रियांच्या ओवीगीतांतील बहीण-भाऊ\nभारतीय संस्कृतीत प्रत्येक नात्याचे विशिष्ट असे स्थान ठरलेले आहे. प्रत्येक नात्यामागे विशिष्ट भूमिका, पावित्र्य, कर्तव्य दडलेले आहे. नात्याप्रमाणे प्रत्येकाचे वर्तन संस्कृतीसंवर्धन ठरते. नातेसंबंधातील वितुष्ट संस्कृतीला लागलेले ग्रहण मानले जाते. धुळे जिल्ह्यातील दलित समाज, म्हणजेच पूर्वाश्रमीचा महार समाज लोकसंस्कृतीचा पूजक राहिलेला आहे. आधुनिक काळातसुद्धा प्रत्येक नात्यामधील संकेत हा समाज पाळताना दिसतो.\nदलित समाजातही इतर समाजांप्रमाणे बहीण-भावाच्या नात्याला अतिशय पवित्र मानले जाते. रक्षाबंधन, भाऊबीज, अक्षयतृतीया म्हणजेच ‘आखाजी’ अशा प्रकारच्या सणांच्या वेळी बहिणींचे भावांच्या घरी येणे लोकसंस्कृतीला धरून आहे. यातून नात्यांमधील ओलावा, जिव्हाळा टिकून राहतो अशी या समाजाची धारणा आहे. ‘दिवाई-आखाजी’ हे दोन सण ग्रामीण दलित समाजात अतिप्रिय आहेत. याप्रसंगी भावा-बहिणींच्या नात्यामध्ये भावजय धोंडा ठरते. हा आशय व्यक्त करताना एक दलित स्त्री म्हणते -\n\"भाऊ आनी बहीन एक वेलनं वाईक\nभवजाई कुत्सीत, तिनी तोडी करा लोक\"\n\"बंधो कसा म्हने, मन्ही बहीनले वाढ दही\nभवजाई कशी म्हने, दूधमा मुरन टाकं नही\"\n\"बंधो कसा म्हने, मन्ही बहीनले वाढ दूध\nकसं वाढू दूध, तठे मूरन टाकी दिधं\"\n\"बंधो कसा म्हने, मन्ही बहीनले रांध रोट्या\nकशा रांधू रोट्या, तुम्हे लयेल गहू पोट्या\"\nपत्नीचा स्वभाव कुत्सित असल्यामुळे भाऊ आपल्या बहिणीला मनाप्रमाणे पाहुणचार करू शकत नाही, ही वेदना प्रस्तुत ओव्यांमधून मुखर होते. भाऊ चांगला आहे. परंतु भावजय कुस्वभावाची असल्याकारणाने ती बहीण-भावाच्या नात्यामध्ये वितुष्ट आणण्याचा वारंवार प्रयत्न करीत असते. नवर्‍याचे सांगणे काही ना काही खोटी कारणे देऊन टाळत असते.\nसख्ख्या भावाला तोडून तिने परके केले अशी बहिणीची वेदना आहे. भाऊ बहिणीला दही, दूध, पोळ्या वगैरे खाऊ घालण्यासाठी आपल्या पत्नीला सांगतो. परंतु पत्नी वेगवेगळी उत्तरे देऊन आपल्या नणंदेला अवमानित करत राहते. प्रस्तुत ओव्या नणंद-भावजयच्या नात्यांतील ताण-ताणवांवर प्रकाश टाकतात.\n\"धाकला मुराई, नको धाडीस वं मायबाई\nआंबांनी आमराई, राघो-मयनाना जीव भ्याई\"\n\"बहीन भाऊना झगडा, व्हयना आंबाना बनमा\nबहीनना डोये पानी, भाऊ पस्ताये मनमा\"\n\"मन्हा माहेरना वाटे, बाभूय बन बहू दाटे\nबंधो येईन लेवाले, माले भ्याव मोठा वाटे\"\nसासुरवाशी मुलीला घेण्यासाठी जाणार्‍या भावाला ‘मुराई’ असे म्हणतात. ‘मूय’ घ्यायला जातो तो मुराई होय. हा मुराई शक्यतोवर सासुरवाशी ��ुलीचा लहान भाऊच असतो. ‘धाकला मुराई’ म्हणजे लहान भाऊ. मला घ्यायला माझ्या लहान भावाला पाठवू नकोस अशी विनंती ही सासुरवाशी मुलगी आपल्या मायबाईला म्हणजेच आईला करते. कारण रस्त्यात आंब्याच्या घनदाट आमराया आहेत. पायी प्रवास करायचा असल्याने, पुन्हा मुराई लहान असल्याने व मी बाई माणूस असल्याने आम्हां दोघां भावा-बहिणीला भीती वाटते. परतीच्या प्रवासात बहीणभावाची शाब्दिक बोलाचाल होते. तेव्हा बहीण ही मातृहृदयी असल्यामुळे तिच्या डोळयांत अश्रू येतात. हे डोळयांतले अश्रू बघून भाऊ मनात पश्चात्ताप करतो. उगीच आपण आपल्या बहिणीला बोललो असे त्याचे मन त्याला खाते.\nबहीण-भावामध्ये वेळप्रसंगी छोटे-मोठे भांडण जरी झाले, तरी ते क्षणिक असते. रक्ताची नाती चिवट असतात. ती तुटता-तुटत नाहीत हेच खरे.\n\"घोडावर जिन बांध, बंधो निंघना रागे रागे\nकशी येऊ तुना संगे, घर-जोजार मन्हा मांगे\"\n‘आखाजी-दिवाई’च्या निमित्ताने भाऊ-बहिणीला माहेरी नेण्यासाठी तिच्या गावी येतो. तिने माहेरी येण्याचे नाकारल्यामुळे त्याला राग येतो. तेव्हा ती आपल्या ‘बंधो’ला म्हणते, मला तुझ्यासोबत येण्यात आनंदच वाटला असता; परंतु माझ्यामागे ‘घर-जोजार’ म्हणजे कौटुंबिक जबाबदार्‍या इतक्या आहेत की, ते सर्व सोडून मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. ही खंत ती आपल्या भावाजवळ बोलून दाखविते.\n\"गरीब दुब्या भाऊ, परतेक बहीनले राहो,\nहलका-भारी खन, एक रातना उत्सव\"\nबहिणीच्या आयुष्यातील भावाचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे प्रस्तुत ओवीमधून अप्रतिमपणे व्यक्त झाले आहे. प्रत्येक बहिणीला भाऊ असलाच पाहिजे. भाऊ नसलेली बहीण किंवा बहिणी ‘आखाजी-दिवाई’च्या सणांना उपरेपणाचा अनुभव घेताना आढळतात. म्हणून भाऊ असलाच पाहिजे. तो गरीब असो, श्रीमंत असो, बहिणीला एक रात्रीसाठी उतरायला माहेरी एक हक्काची जागा मिळते. एका रात्रीच्या भावाच्या घरचा मुक्काम म्हणजे बहिणीच्या दृष्टीने मोठा उत्सवच ठरतो. आई-वडिलांच्या नंतर तिला माहेरपण अनुभवण्यासाठी हक्काचे घर भावाचेच असते. म्हणून प्रस्तुत ओवीगीतातील बहीण आपल्या आयुष्यातील भावाच्या अस्तित्वाची अपरिहार्यता बोलून दाखविते. सासरकडचे लोक कितीही श्रीमंत असले तरी गरीब दुबळ्या भावाचे घर किंवा त्याने केलेला\nखण-चोळीचा पाहुणचार तिला स्वर्गसुखापेक्षा कमी वाटत नाही.\n\"मन्हा बंधोना घरले, सजे चुनगजी ��ट्टा,\nबंधोनी कया न्याव, पाटील व्हयना खट्टा\"\nप्रस्तुत ओवीतील बहीण आपल्या भावाच्या न्यायप्रिय स्वभावाची स्तुती करताना दिसते. ‘चुनगजी वट्टा’ हे पूर्वीच्या काळी महार वस्तीत वैभवाचे लक्षण मानले जायचे. या ‘चुनगजी वट्टया’वर बसून माझा भाऊ न्यायनिवाड्याचे काम करतो. त्याच्या न्यायातील निरपेक्षता ऐकून गाव पाटलालाही शरमेने मान खाली घालावी लागते. ‘खट्टा’ होणे म्हणजे अपराधीपणाची जाणीव होणे. महार जातीत न्यायनिवाड्याचे काम ‘नाईक’ महार करायचा. हा नाईक इतरांपेक्षा बौद्धिक दृष्ट्या श्रेष्ठ समजला जायचा. ‘नाईक’ असणे त्याच्या कुटुंबियांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट मानली जायची. या ‘नाईक’ भावाची बहीण त्याची स्तुती करत आहे.\n\"बंधो मन्हा राजबिंदा, भवजाई चंदरकोर,\nबंधोनी काढी गाडी, गावले पडना घोर\"\nएका प्रेमळ बहिणीचे हृद्गत प्रस्तुत ओवीतून व्यक्त होते. माझा भाऊ व भावजय इतके देखणे आहेत की, त्यांच्याकडे पाहून संपूर्ण गाव चकित होते. सगळयांना त्यांच्या सुरूपतेचा हेवा वाटतो. भाऊ-भावजयविषयीच्या आत्यंतिक अभिमानातून अशा अतिशयोक्तिपूर्ण ओव्यांची निर्मिती झालेली आहे.\n\"हाई जग-संसारमा, कितलं से गनगोत,\nबहीण-भाऊनं नातं, मानिक-मोत्यानी पोत\"\nजगात अनेक प्रकारचे नातेसंबंध आहेत. परंतु त्या नातेसंबंधांना बहीण-भावाच्या नात्याची सर येणार नाही. बहीण-भाऊ एका माळेतील माणिक व मोती आहेत. अशी हृद्य भावना प्रस्तुत ओवीतून व्यक्त होते.\n\"भाऊ-बहिननं नातं, जग बये दखीसन\nतुन्हा जीवना करता, ऊनू कंदील लायीसन\"\nप्रेमळ बहिणीचा तिच्या भावाविषयीचा आत्यंतिक जिव्हाळा प्रस्तुत ओवीतून व्यक्त झाला आहे. भाऊ आजारी पडल्यावर रात्र-पहाट न पाहता त्याला पाहण्यासाठी रात्रीचा कंदील लावून येते. पूर्वीचा काळ पायी प्रवासाचा व कंदील-दिव्यांचा काळ होता. अशा काळातही लोकांनी त्या-त्या नात्यातील प्रेम-जिव्हाळा जोपासलेला आढळतो. बहिणीला निसर्गत:च भावाविषयी भावनिक ओढ असते. सर्व नातेसंबंधात बहीण-भावाचे नाते पवित्र मानले जाते. विवाहानंतर या नात्यातला दुरावा वाढत असला तरी हे रक्ताचे नाते असल्यामुळे ते मरेपर्यंत तुटत नाही. बहिणीच्या अंत:करणातील भावाविषयीच्या ममतेला अंत नाही. वाहतुकीची साधने, मोबाईलचे युग आल्यामुळे प्रत्येक नात्यातले भावनिक अंतर वाढत चालल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर ��परोक्त ओवीचा आशय आपल्याला अंतर्मुख करतो. प्रचंड अभावग्रस्तेच्या काळातही तत्कालीन लोकांनी त्या त्या नात्यातले पावित्र्य, जिव्हाळा, प्रेम, माणुसकी जोपासलेली आढळते. हे लोकसंस्कृतीचे मौलिक संचित आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल.\n\"वावर आडे वावर, कोनता वावरमा जाऊ,\nभाऊना वावरमा, नाग डोले जसा गहू\"\n\"आम्हे सात वं बहिनी, सात गावन्या चिड्या\nएकुलता एक भाऊ, त्याना पिरीममा येड्या\"\nप्रस्तुत ओव्याही भावा-बहिणीचे प्रेम अधोरेखित करतात. त्यांच्या शेतातील समृद्धी, त्याच्याविषयीचे सातही बहिणींचे आत्यंतिक प्रेम या ओव्यांतून व्यक्त होते.\nबहिणीच्या घरी मुलगी सून म्हणून पाठविणे ही प्रथा दलित म्हणजे पूर्वाश्रमीच्या महार जातीत आजही प्रचलित आहे. या सोयरीक संबंधामुळे काही कुटुंबामध्ये जवळीकता जर निर्माण झालेली असली तरी दुरावाही निर्माण झालेला आढळतो. भावाला व्याही म्हणून स्वीकारणे ही गोष्ट नातेसंबंध तुटण्यास कारणीभूत ठरते. बहीण आपल्या मुलीची सासू झाल्यानंतर तिला सासुरवास होणे परंपरेला धरून मानले जाते. त्यातून भावा-बहिणीच्या पूर्वीच्या नात्यामध्ये वितुष्ट निर्माण होताना आढळते. असा आशय खालील ओवीगीतांतून व्यक्त होतो:\n\"भाऊ कया याही, भासी कयी वहू,\nर्‍हायनात काया खडा, उडी ग्यात गहू\"\n\"भाऊ कया याही, माय चाव्व्याले बोलाले,\nभासी कयी वहू, माय आत्याबाई म्हनाले\"\n\"भाऊले कया याही, भवजाई याहीन व्हयेना,\nलगीन लागाना येये, मांडोमझार येयेना\"\n\"आंबानी कयरी, आंबाले व्हयनी जड\nभाऊना करता, भवजाई लागे गोड\"\n\"भाऊ भाऊ करू, भाऊले नही मया,\nवाकडी वाट करी, पोरना गावले गया\"\nभावाची मुलगी सून म्हणून स्वीकारल्याने सासू-सुनांमधला संघर्ष कमी होतो, अशा अपेक्षेने असे विवाहसंबंध जोडले जातात. परंतु रक्तसंबंधातले विवाह असले तरी भावा-बहिणीच्या नात्यामध्ये वितुष्ट हे निर्माण होतेच. उपरोक्त ओव्यांमधून भाऊ-भावजय-नणंद यांच्या नातेसंबंधावर प्रकाश पडतो. भाऊ-बहीण अविवाहित असताना त्यांच्या नात्यातले पावित्र्य त्यांच्या विवाहानंतर मात्र टिकत नाही, असेच म्हणावे लागेल. बहिणीच्या घरी मुलगी सून म्हणून पाठविल्यानंतर ‘र्‍हायनात काया खडा, उडी ग्यात गहू’ असा अनुभव बहिणीला व भावालाही येतो. एकंदरीत दलित समाजातील स्त्रियांच्या ओवीगीतांतील भावा-बहिणीचे संबंध जवळीकतेचे असले तरी नात्यात परिवर्तन झाल्यानंतर दुरावा निर्माण होतो, हेही तेवढेच खरे हे सत्य उपरोक्त ओव्यांमधून अगदी सहज प्रकट होते.\n१) श्रीमती लक्ष्मीबाई अर्जुन भामरे, रा० कापडणे, ता० जि० धुळे\n२) श्रीमती येसाबाई हिरचंद भामरे, रा० कापडणे, ता० जि० धुळे\n28 अजिंठा, रघुवीरनगर, खोकाई माता रोड, नंदुरबार 425 412\nपुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :\nमराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://peoplesmediapune.com/index/63777/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8--", "date_download": "2020-09-25T04:12:15Z", "digest": "sha1:RI3AMCZ6FOBW3GWL7GRJODCPFLJ74FQN", "length": 7494, "nlines": 42, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nकॉग्रेस कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा व स्नेहभोजन संपन्न\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे.त्यामुळे त्यासाठी वातावरण निर्मिती होत असून अनेक पक्ष व कार्यकर्ते जोमाने कार्यास लागले आहेत.या अनुषंगाने कॉग्रेस कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा व स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले.पुणेशहर कॉग्रेस कामिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.या प्रसंगी आयोजक बाळासाहेब दाभेकर,माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे,बाळासाहेब शिवरकर,उल्हासदादा पवार,मोहनदादा जोशी,रोहितदादा टिळक,शांतीलाल सूरतवाला,संजय बालगुडे,मुख्तार शेख,गोपाळ तिवारी,जयसिंग भोसले,शिवा मंत्री,रवींद्र धंगेकर,नरेंद्र व्यवहारे,डॉ.सतीश देसाई,काका धर्मावत,रवींद्र धंगेकर आदि मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना उल्हासदादा पवार यांनी बालेकिल्ला वाईगेरे काही नसते.कसबा विधानसभा मतदारसंघात अनेक नेते निवडून आले आहेत.भाजप विरोधी जनमत आहे.सर्व विरोधक एकत्र आले तर कॉग्रेस पराभूत होईल.ज्या कोणाला तिकीट मिळेल त्याला विजयी करण्यासाठी सर्वांनी काम करावे असे संगितले.बाळासाहेब दाभेकर हे कसबा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत असंख्य कार्यकर्त्यांनी व मान्यवरानी याचे स्वागत केले.\nस���लार उद्योजकांच्या समस्यां विषयी,मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ग-हाणे.\nरोटरीक्लब गांधीभवनचे दुसरे ऑनलाइन “सायबर विषयक” व्याख्यान संपन्न.\nव्यवसाय सुरू करण्यास परवानगी न मिळाल्यास आंदोलनाचा पुणे जिल्हा साऊंड,लाईट जनरेटर मंडप असोसिएशनच ईशारा\nश्री मैत्रेय ग्रुपच्या वतीने तराचंद रुग्णालय कोविड सेंटरला विविध वस्तु प्रदान.\nशैलेश बढाई यांची भाजप कसबा मतदारसंघ उपाध्यक्षपदी निवड.\nमा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त मास्क वाटप व आरोग्य जनजागृती\nकोव्हिड १९ वर प्रथम उत्तम उपचारासाठी फेज २ क्लिनिकल ट्रायल पास होणारे जीपीलाईफचे अॅक्ट १२ टॅब्लेटस आणि अॅक्ट १३ ड्राय सिरप हे औषध तयार आणि त्याचे वैश्विक व्यापारीकरणाचे सर्व हक्क सॅडो फार्मा व्हेंचर्सकडे.\nइसाकभाई पानसरे यांची भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या ग्रामीण प्रभारीपदी निवड.\nजी एस फाउंडेशन व पुणे मनपाने केली कात्रज घाट सफाई.\nबेकायदा कामगार कपाती विरुद्ध भारतीय कामगार सेनेचे डेक्कन जिमखाना विरुद्ध आंदोलन\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://shreejyotiba.com/nearby.php", "date_download": "2020-09-25T04:18:59Z", "digest": "sha1:UX2FUGGOIXB4CJUS5OC4DTMJ5ZSLPWVG", "length": 38910, "nlines": 151, "source_domain": "shreejyotiba.com", "title": "Shree Jyotirling Devasthan", "raw_content": "पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व्यवस्थापित जोतिबा मंदिराचे अधिकृत संकेतस्थळ (महाराष्ट शासन)\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व्यवस्थापित जोतिबा मंदिराचे अधिकृत संकेतस्थळ (महाराष्ट शासन)\nश्री करवीर निवासिनी महालक्ष्मी, कोल्हापूर\nकोल्हापुरातील श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर हे, विविध हिंदू पुराणात वर्णिलेल्या ��०८ शक्तिपीठांपैकी व महाराष्टातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुक असून त्याचे महाद्वार हे पश्चिमकडे आहे. या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. पूर्वेकडे असलेल्या मोठ्या घुमटाखाली श्री महालक्षीमीची मूर्ती असून उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोट्या घुमटाखाली महाकाली आणि महासरस्वतीची मूर्ती आहेत.\nश्री महालक्ष्मीचा नवरात्रौउत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नवरात्रात नऊ दिवस विविध रूपात श्री महालक्ष्मीची पूजा बांधण्यात येते व अष्टमीला देवीची नगरप्रदक्षिणा होते. श्री महालक्ष्मी हे जागृत देवस्थान असल्यामुळे सर्वकाळ या मंदिरात भाविकांचा ओघ असतो.\n(श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा)\nसुमारे १२०० वर्षांचा इतिहास लाभलेला 'पन्हाळा' हा किल्ला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या किल्यांपैकी एक आहे. इ. स. ११७८-१२०९ मध्ये हा किल्ला बांधण्यात आला. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वतः या गडावर ५०० दिवसांपेक्षा जास्त दिवस वास्तव्य केले आहे.\nपन्हाळा किल्ला हा एक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असून, या गडावर पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. राजवाडा, तीन दरवाजा, सज्जाकोठी, अंबरखाना, अंधारबाव, तटबंदी अशी अनेक स्थळे या किल्ल्यावर प्रसिद्ध आहेत.\nनिसर्गरम्य परिसर, उंचीवरून दिसणाऱ्या खोल दऱ्या, अल्हाददायक वातावरण या परिसराला एक उत्तम पर्यटन स्थळ बनवतो.\nकोल्हापूर पासून अंतर - जोतिबा पासून १० किलोमीटरवर व कोल्हापूर पासून २० किलोमीटरवर\nकोल्हापूरपासून सुमारे ५८ किलोमीटरवर कृष्णा आणि पंचगंगा या नंद्यांच्या संगमावर हे क्षेत्र वसलेले आहे. दत्ताचा अवतार असणारे श्री नरसिंह सरस्वतींच्या वास्तव्यामुळे या गावाला नरसिंहवाडी असे म्हणतात. कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली हे मंदिर आहे. मंदिरातच नरसिंह सरस्वती स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत. पादुकांची पूजाअर्चा येथे अखंड सुरु असते.\nनदीचे पात्र, घाट देऊळ त्यामागचा औदुंबराचा पार हे सारे अगदी चित्रमय भासते व परिसरातील शांत, प्रसन्न वातावरण मनाला भावून जाते. या मंदिराशिवाय येथील पेढे, बर्फी व बासुंदी विशेष प्रसिद्ध आहेत.\nकोल्हापूर पास���न अंतर - कोल्हापूर पासून पूर्वेस ५५ किलोमीटर वर.\nकोल्हापूरपासून सुमारे ५८ किलोमीटरवर कृष्णा आणि पंचगंगा या नंद्यांच्या संगमावर हे क्षेत्र वसलेले आहे. दत्ताचा अवतार असणारे श्री नरसिंह सरस्वतींच्या वास्तव्यामुळे या गावाला नरसिंहवाडी असे म्हणतात. कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली हे मंदिर आहे. मंदिरातच नरसिंह सरस्वती स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत. पादुकांची पूजाअर्चा येथे अखंड सुरु असते.\nनदीचे पात्र, घाट देऊळ त्यामागचा औदुंबराचा पार हे सारे अगदी चित्रमय भासते व परिसरातील शांत, प्रसन्न वातावरण मनाला भावून जाते. या मंदिराशिवाय येथील पेढे, बर्फी व बासुंदी विशेष प्रसिद्ध आहेत.\nकोल्हापूर पासून अंतर - कोल्हापूर पासून पूर्वेस ५५ किलोमीटर वर.\nकोल्हापूर पासून २७ किलोमीटर अंतरावर बाहुबली पर्वतावर 'बाहुबली' मंदिर वसले आहे. हे क्षेत्र कुंभेजगिरी या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. बाहुबली मंदिर हे जैन धर्मियांचे एक प्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहे.\nकोल्हापूर पासून अंतर - कोल्हापूर पासून २७ किलोमीटर वर हे बाहुबली मंदिर वसले आहे.\nनिसर्गाच्या सानिध्यात वसलेला विशाळगड हा येथील दर्गा आणि किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील अमृतेश्वर मंदिर, टकमक टोक, सती वृंदावन आणि हजरत मलीक रेहान बाबांचा दर्गा प्रसिद्ध आहेत. असंख्य भाविक या दर्ग्याला भेट देण्यासाठी येतात.\nकोल्हापूर पासून अंतर - कोल्हापूर पासून उत्तर पश्चिमेस ७६ किलोमीटरवर विशाळगड वसले आहे.\nहे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या प्रसिद्ध शहरापासून ३० कि.मी. अंतरावर आहे. हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या कुशीतच समुद्रसपाटीपासून सुमारे ६९० मीटर उंचीवर असलेले हे स्थान निसर्गरम्यता आणि चांगले हवामान यासाठी प्रसिद्ध आहे. सभोवताली पसरलेले दाट जंगल, डोंगरदर्या, अप्रतिम सृष्टिसौंदर्य हे या स्थानाचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र राज्याचे चेरापुंजी म्हणून या ठिकाणाला ओळखतात.\nआंबोलीच्या नजीकच्या परिसरात सावंतवाडीच्या राजांचा राजवाडा व देवीचे मंदिर आहे. येथील हिरण्यकेशी नदी मंदिरातून हिरण्यकेशी नदीचा उगम होतो. नदीवर १० कि.मी. अंतरावर नागरतास धबधबा आहे. महादेवगड, मनोहरगड आदि जुने किल्लेही नजीकच्या अंतरावर आहेत.\nआंबोलीचे जंगल दाट असल्य���ने सभोवतालच्या परिसरात अनेकदा रानडुकरे, ससे, गवे, बिबटे, चितळ आदी वन्य प्राणी आढळतात. सहसा न दिसणार्या पक्ष्यांचेही येथे दर्शन होते.\nहे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या प्रसिद्ध शहरापासून ३० कि.मी. अंतरावर आहे. हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या कुशीतच समुद्रसपाटीपासून सुमारे ६९० मीटर उंचीवर असलेले हे स्थान निसर्गरम्यता आणि चांगले हवामान यासाठी प्रसिद्ध आहे. सभोवताली पसरलेले दाट जंगल, डोंगरदर्या, अप्रतिम सृष्टिसौंदर्य हे या स्थानाचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र राज्याचे चेरापुंजी म्हणून या ठिकाणाला ओळखतात.\nआंबोलीच्या नजीकच्या परिसरात सावंतवाडीच्या राजांचा राजवाडा व देवीचे मंदिर आहे. येथील हिरण्यकेशी नदी मंदिरातून हिरण्यकेशी नदीचा उगम होतो. नदीवर १० कि.मी. अंतरावर नागरतास धबधबा आहे. महादेवगड, मनोहरगड आदि जुने किल्लेही नजीकच्या अंतरावर आहेत.\nआंबोलीचे जंगल दाट असल्याने सभोवतालच्या परिसरात अनेकदा रानडुकरे, ससे, गवे, बिबटे, चितळ आदी वन्य प्राणी आढळतात. सहसा न दिसणार्या पक्ष्यांचेही येथे दर्शन होते.\nकर्नाटक मधील बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा नदीवर गोकाकचा सुंदर धबधबा स्थित आहे. भारतातील 'नायगरा' धबधबा म्हणून सुद्धा हा धबधबा प्रसिद्ध आहे. पर्यटन व निसर्गप्रेमीं साठी हा धबधबा एक उत्तम ठिकाण असून येथील झुलता पूल अनुभवण्या सारखा आहे.\nकोल्हापूर पासून अंतर - कोल्हापूर पासून १३२ किलोमीटरवर कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यात गोकाक वसले आहे.\nएक शतकापासून दिमाखात उभे असणारे राधानगरी धारण हे भोगावती नदीवर बांधण्यात आले आहे. कोल्हापूरचे छत्रपती श्री शाहू महाराजांनी या धरणाचे बांधकाम त्यांच्या काळात करून घेतले. वीजनिर्मिती व कोल्हापूर जिल्ह्याला कायमस्वरूपी पाण्याचा पुरवठा व्हावा या उद्देशाने हे धरण बांधण्यात आले.\nस्वयंचलीत दरवाजे व आजूबाजूच्या निसर्गरम्य अशा परिसरामुळे राधानगरी धरण हे कोल्हापुरातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या धरणाच्या सभोवतालच्या जंगलात विविध जातीचे सुंदर पक्षी आढळतात.\nकोल्हापूर पासून अंतर - कोल्हापूर पासून ५५ किलोमीटरवर राधानगरी तालुक्यात हे धरण आहे.\nवर्षा पर्यटनांपैकी एक असणारा बर्की धबधबा हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. पावसाळ्यात अधिक खुलून दि���णाऱ्या या धबधब्याचा भोवतालचा निसर्गरम्य परिसर व येथे असणारे पाणथळ पर्यटकांन साठी पर्वणी आहे. शहरी गोंगाटापासून दूर निसर्गसोंदर्य अनुभवण्यासाठीचे हे एक उत्तम ठिकाण आहे.\nकोल्हापूर पासून अंतर - कोल्हापूरपासून ४५ किलोमीटरवर हा धबधबा आहे.\nकोपेश्वर मंदिर (खिद्रापूर) हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्यशैलीचे दगडी मंदिर आहे.साधारणत: सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी. पुढे ११-१२ व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. या मंदिराचे खरे सौंदर्य त्याच्या रचनेत आहे. छोटय़ाशा दरवाजातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश झाल्यावर समोर कित्येक शतकांचा इतिहास उलगडत जातो. देवळाबाहेर ४८ खांबांवर तोललेला एक मंडप आहे.या मंडपाला छत नाही. केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कामांनी परिपूर्ण आहे\nजोतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते. हे मूळ मंदिर कराडनजीच्या किवळ येतील नावजी नामक भक्ताने बांधले व त्यानंतर आजचे जे देवालय आहे.\nजोतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते. हे मूळ मंदिर कराडनजीच्या किवळ येतील नावजी नामक भक्ताने बांधले व त्यानंतर आजचे जे देवालय आहे ते इ.स. १७३० मध्ये गवलेहर ग्वाल्हेरचे ग्वाल्हेरचे महाराज राणोजी शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुर्नचित करून बांधले. हे मंदिर साधे असून त्याचे बांधकाम उत्तम प्रतीच्या काळ्या बेसाल्ट दगडात करण्यात आले आहे.\n(जोतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते.)\nतेथे पोहोचण्यासाठी: ज्योतिबा पासून 10 किमी आणि कोल्हापूर पासून 20 किमी.\nजोतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते. हे मूळ मंदिर कराडनजीच्या किवळ येतील नावजी नामक भक्ताने बांधले व त्यानंतर आजचे जे देवालय आहे.\nजोतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते. हे मूळ मंदिर कराडनजीच्या किवळ येतील नावजी नामक भक्ताने बांधले व त्यानंतर आजचे जे देवालय आहे ते इ.स. १७३० मध्ये गवलेहर ग्वाल्हेरचे ग्वाल्हेरचे महाराज राणोजी शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुर्नचित करून बांधले. हे मंदिर साधे असून त्याचे बांधकाम उत्तम प्रतीच्या काळ्या बेसाल्ट दगडात करण्यात आले आहे.\n(जोतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते.)\nतेथे पोहोचण्यासाठी: ज्योतिबा पासून 10 किमी आणि कोल्हापूर पासून 20 किमी.\nजोतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते. हे मूळ मंदिर कराडनजीच्या किवळ येतील नावजी नामक भक्ताने बांधले व त्यानंतर आजचे जे देवालय आहे ते इ.स. १७३० मध्ये गवलेहर ग्वाल्हेरचे ग्वाल्हेरचे महाराज राणोजी शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुर्नचित करून बांधले. हे मंदिर साधे असून त्याचे बांधकाम उत्तम प्रतीच्या काळ्या बेसाल्ट दगडात करण्यात आले आहे.\nजोतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते. हे मूळ मंदिर कराडनजीच्या किवळ येतील नावजी नामक भक्ताने बांधले व त्यानंतर आजचे जे देवालय आहे.\nश्री चैतन्यगिरी गगनगिरी महाराज मठ\nजोतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते. हे मूळ मंदिर कराडनजीच्या किवळ येतील नावजी नामक भक्ताने बांधले व त्यानंतर आजचे जे देवालय आहे.\nतेथे पोहोचण्यासाठी: ज्योतिबा पासून 10 किमी आणि कोल्हापूर पासून 20 किमी.\nजोतिबा देवाची मूर्ती स्वयंभू असून साधारणपणे ती साडे चार फूट उंचीची आहे. ही मूर्ती बटु भैरवनाथाच्या अवतारातील असून ती चतुर्भुज आहे. हातात त्रिशूल, डमरू, कडीस सर्प आणि डोईस शेष नाग आहे. हातापायात तोडे असून गळ्यात विविध अलंकार आहेत. दररोज श्रींच्या वस्त्रालंकाराने सालंकृत पूजा बांधल्या जातात. श्रींच्या खड्या पूजेस डोईस मराठेशाही पगडी, बारा बंदी अंगरखा, शेला असा वेश असतो. अंगावर सोन्याचे विविध दागिने असतात. पायात सोन्याचे तोडे, हातांच्या बोटात हिरेजडित अंगठ्या असतात. गळ्यात सोन्याच्या विविध माळा, डोईस शिरपेच असे अलंकार असतात.जोतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते. हे मूळ मंदिर कराडनजीच्या किवळ येतील नावजी नामक भक्ताने बांधले व त्यानंतर आजचे जे देवालय आहे.\nतेथे पोहोचण्यासाठी: ज्योतिबा पासून 10 किमी आणि कोल्हापूर पासून 20 किमी.\nजोतिबा देवाची मूर्ती स्वयंभू असून साधारणपणे ती साडे चार फूट उंचीच�� आहे. ही मूर्ती बटु भैरवनाथाच्या अवतारातील असून ती चतुर्भुज आहे. हातात त्रिशूल, डमरू, कडीस सर्प आणि डोईस शेष नाग आहे. हातापायात तोडे असून गळ्यात विविध अलंकार आहेत. दररोज श्रींच्या वस्त्रालंकाराने सालंकृत पूजा बांधल्या जातात. श्रींच्या खड्या पूजेस डोईस मराठेशाही पगडी, बारा बंदी अंगरखा, शेला असा वेश असतो. अंगावर सोन्याचे विविध दागिने असतात. पायात सोन्याचे तोडे, हातांच्या बोटात हिरेजडित अंगठ्या असतात. गळ्यात सोन्याच्या विविध माळा, डोईस शिरपेच असे अलंकार असतात.जोतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते. हे मूळ मंदिर कराडनजीच्या किवळ येतील नावजी नामक भक्ताने बांधले व त्यानंतर आजचे जे देवालय आहे.\nतेथे पोहोचण्यासाठी: ज्योतिबा पासून 10 किमी आणि कोल्हापूर पासून 20 किमी.\nजोतिबा देवाची मूर्ती स्वयंभू असून साधारणपणे ती साडे चार फूट उंचीची आहे. ही मूर्ती बटु भैरवनाथाच्या अवतारातील असून ती चतुर्भुज आहे. हातात त्रिशूल, डमरू, कडीस सर्प आणि डोईस शेष नाग आहे. हातापायात तोडे असून गळ्यात विविध अलंकार आहेत. दररोज श्रींच्या वस्त्रालंकाराने सालंकृत पूजा बांधल्या जातात. श्रींच्या खड्या पूजेस डोईस मराठेशाही पगडी, बारा बंदी अंगरखा, शेला असा वेश असतो. अंगावर सोन्याचे विविध दागिने असतात. पायात सोन्याचे तोडे, हातांच्या बोटात हिरेजडित अंगठ्या असतात. गळ्यात सोन्याच्या विविध माळा, डोईस शिरपेच असे अलंकार असतात.जोतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते. हे मूळ मंदिर कराडनजीच्या किवळ येतील नावजी नामक भक्ताने बांधले व त्यानंतर आजचे जे देवालय आहे.\nतेथे पोहोचण्यासाठी: ज्योतिबा पासून 10 किमी आणि कोल्हापूर पासून 20 किमी.\nजोतिबा देवाची मूर्ती स्वयंभू असून साधारणपणे ती साडे चार फूट उंचीची आहे. ही मूर्ती बटु भैरवनाथाच्या अवतारातील असून ती चतुर्भुज आहे. हातात त्रिशूल, डमरू, कडीस सर्प आणि डोईस शेष नाग आहे. हातापायात तोडे असून गळ्यात विविध अलंकार आहेत. दररोज श्रींच्या वस्त्रालंकाराने सालंकृत पूजा बांधल्या जातात. श्रींच्या खड्या पूजेस डोईस मराठेशाही पगडी, बारा बंदी अंगरखा, शेला असा वेश असतो. अंगावर सोन्याचे विविध दागिने असतात. पायात सोन्याचे तोडे, हातांच्या बोटात हिरेजडित अंगठ्या असतात. गळ्यात सोन्याच्या विविध माळा, डोईस शिरपेच असे अलंकार असतात.\nतेथे पोहोचण्यासाठी: ज्योतिबा पासून 10 किमी आणि कोल्हापूर पासून 20 किमी.तेथे पोहोचण्यासाठी: ज्योतिबा पासून 10 किमी आणि कोल्हापूर पासून 20 किमी.\nजोतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते. हे मूळ मंदिर कराडनजीच्या किवळ येतील नावजी नामक भक्ताने बांधले व त्यानंतर आजचे जे देवालय आहे ते इ.स. १७३० मध्ये गवलेहर ग्वाल्हेरचे ग्वाल्हेरचे महाराज राणोजी शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुर्नचित करून बांधले.\nतेथे पोहोचण्यासाठी: ज्योतिबा पासून 10 किमी आणि कोल्हापूर पासून 20 किमी.\nजोतिबा देवाची मूर्ती स्वयंभू असून साधारणपणे ती साडे चार फूट उंचीची आहे. ही मूर्ती बटु भैरवनाथाच्या अवतारातील असून ती चतुर्भुज आहे. हातात त्रिशूल, डमरू, कडीस सर्प आणि डोईस शेष नाग आहे. हातापायात तोडे असून गळ्यात विविध अलंकार आहेत. दररोज श्रींच्या वस्त्रालंकाराने सालंकृत पूजा बांधल्या जातात. श्रींच्या खड्या पूजेस डोईस मराठेशाही पगडी, बारा बंदी अंगरखा, शेला असा वेश असतो. अंगावर सोन्याचे विविध दागिने असतात. पायात सोन्याचे तोडे, हातांच्या बोटात हिरेजडित अंगठ्या असतात. गळ्यात सोन्याच्या विविध माळा, डोईस शिरपेच असे अलंकार असतात.जोतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते. हे मूळ मंदिर कराडनजीच्या किवळ येतील नावजी नामक भक्ताने बांधले व त्यानंतर आजचे जे देवालय आहे.\nतेथे पोहोचण्यासाठी: ज्योतिबा पासून 10 किमी आणि कोल्हापूर पासून 20 किमी.\nकोल्हापूर.( महाराष्ट शासन )\nश्री जोतिबा मंदिर, वाडी रत्नागिरी, ता. पन्हाळा जि. कोल्हापूर\nकॉपीराइट © 2020 जोतिबा मंदिर, कोल्हापूर. सर्व हक्क राखीव.\nसदरचा डेटा (वेबसाईट माहिती) हा खालील पुस्तकांच्या संदर्भावरून संकलित केला आहे. तसेच या मराठी माहितीवरून इंग्रजी भाषांतर केले आहे.\nपुस्तकाचे नाव व लेखक\n१. दर्शन जोतिबाचं - लेखक : निवास मोटे\n२. दख्खनचा राजा... श्री केदारनाथ - लेखक: श्री सुनिल जनार्दन आमाणे (सर)\n३. सुंदर जोतिबा - जोतिबा परिसर विकास समिती (जोतिबा विकास आराखडा माहिती पुस्तक -महाराष्ट्र शासन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/812774", "date_download": "2020-09-25T05:08:26Z", "digest": "sha1:KEJICYRRVIGZHSMCJWFF3ZJOSSY5F76R", "length": 2909, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"शनेल स्कीपर्झ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"शनेल स्कीपर्झ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:५२, २० सप्टेंबर २०११ ची आवृत्ती\n४९५ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१७:३६, २० सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nछो (\"शनेल शीपर्स\" हे पान \"शनेल स्कीपर्झ\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.)\n१७:५२, २० सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n'''शनेल स्कीपर्झ''' ({{lang-en|Chanelle Scheepers}}; जन्मः १३ मार्च १९८४, [[फ्री स्टेट]]) ही [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेची]] एक [[टेनिस]]पटू आहे.\n{{कॉमन्स वर्ग|Chanelle Scheepers|शनेल स्कीपर्झ}}\n[[वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे टेनिस खेळाडू|शीपर्स, शनेल]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2020-09-25T05:03:15Z", "digest": "sha1:NPXNDQZH7XYFJLF2WPYY4NIGJRCIRQ53", "length": 11574, "nlines": 104, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये गरीब ही घेणार श्रीमतांसारखे उपचार - Sajag Nagrikk Times", "raw_content": "\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nसय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर्म बदलल्याचा धक्कादायक प्रकार \nकमला नेहरू हॉस्पिटलमध्ये गरीब ही घेणार श्रीमतांसारखे उपचार\nपुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब झाले सज्ज.\nपुणे शहरातील शासकीय रूग्णालयात जायचं म्हटलं कि अंगावर शहारे येतात त्या रूग्णालयात अस्वछता , प्यायला पाणी, अश्या अनेक गोष्टींची आठवण येतात आणि महागड्या रूग्णालयात गेलो कि मग लुटच लुट मग काहि खर नव्हे ह्या संगळया बाबतीत नागरिकांचा फायदा कस होणार स्वतात कशी यंत्रणा व औषधे उपलब्ध व्हावी यासाठी माजी नगरसेवक अजय तायडे हे प्रयत्न करत होते. शेवटी त्यांच्या प्रयत्नाला यश आले असुन कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये शासकीय दरात कॅथलेब सुरू झाले आहे त्यात अॅनजोग्राफी , अॅन���ोप्लास्टी, र्हूदयातील होल, आणि अनेक प्रकारचे ऑपरेशन होणार आहे .माजी नगरसेवक अजय तायडे म्हणाले खाजगी रूग्णालयात मनमानी पद्धतीने पैसे आकारले जातात आणि नागरिकांची हि लुट होत राहते. पुण्यातील नागरिकांसाठी आम्ही एक पाऊल पुढे उचलून पुणे महानगरपालिकेतील कमला नेहरू हॉस्पिटलला नविन रूप दिले असुन नागरिकांच्या सेवेसाठी सदरील हॉस्पिटल सुरू झाले आहे.\nकमला नेहरू हाॅसपीटल मधील दुसर्या मजल्यावर बंद अवस्थे मध्ये खोल्या होत्या त्याचा काया पलट करून सदरील कॅथलेब सुरू करण्यात आले आहे .अजय भाऊ तायडे यांनी दाखवून दिले कि एखाद्या माजी नगरसेवकाने मनावर घेतलं आणि जिद्दीने कार्य तडीस नेल्यास काहिही होऊ शकते नव्याने सुरू झालेल्या कॅथलेब मध्ये प्रवेश केल्यावर असे वाटतंच नाहि कि एका शासकीय रूग्णालयात आपण आहोत. एका काॅरपोरेट रूग्णालयात आलो असल्याचे जाणवते. खरंतर पुणे महानगरपालिके मधील जेवढी रूग्णालय आहे त्यांची अवस्था सुधारणे गरजेचे आहे.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्वच लोकप्रतिनिधींनी आदर्श घ्यावा असा वस्तूपाठ या कामातून तायडे यांनी घालून दिला आहे .\n‘‘केवळ व्यवस्थेच्या नावे खडे फोडत बसण्यापेक्षा ज्या समाजाचे आपण देणे लागतो, त्यांच्यासाठी खारीचा वाटा म्हणून एक चांगला पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. सर्वांच्या सहकार्यामुळे त्यात यश आले याचे समाधान आहे. प्रामाणिक प्रयत्नांना अनेक हातांची साथ मिळते याचाही अनुभव यानिमित्ताने मिळाला. यामुळे सर्वसामान्य रुग्णांची मोठी सोय होईल.’’\nअजय तायडे (माजी नगरसेवक)\n← हडपसरमध्ये एका महिलेचा खून\nपोलिसांनी दाखल केली चप्पल चोरीची तक्रार →\nमुस्लिम समाजाने पुणे मनपासमोर सभा घेऊन शिवसृष्टीला जाहीर पाठींबा दिला\nभवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात साहित्याचा पडला दूषकाळ\nकरोनामुळे पुण्यात काही तासातच ४ जणांचा मृत्यू\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nProstitutes : सजग नागरिक टाइम्स आशा केअर ट्रस्ट’ च्या बुधवार पेठेतील सर्वेक्षणातील निष्कर्ष,महापौर मुरलीधर मोहोळ यांना पाहणी अहवाल सादर पुणे : देहविक्रय करणाऱ्या\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदारा���ा धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+00374.php?from=in", "date_download": "2020-09-25T03:22:39Z", "digest": "sha1:II4VAXM6BGTOBTMFFWHPCCZEKJXI3XSJ", "length": 9953, "nlines": 25, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड +374 / 00374 / 011374 / +३७४ / ००३७४ / ०११३७४", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर��म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 02509 182509 देश कोडसह +374 2509 182509 बनतो.\nआर्मेनिया चा क्षेत्र कोड...\nदेश कोड +374 / 00374 / 011374 / +३७४ / ००३७४ / ०११३७४: आर्मेनिया\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी आर्मेनिया या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00374.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +374 / 00374 / 011374 / +३७४ / ००३७४ / ०११३७४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/politics/election-of-ravindra-waghmare-as-the-president-of-vidyasevak", "date_download": "2020-09-25T02:50:48Z", "digest": "sha1:YGFZXYRQV7SKAVV7OIWLRE6Z4MDV6C4K", "length": 7106, "nlines": 95, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | विद्यासेवकच्या अध्यक्षपदी रवींद्र वाघमारे यांची निवड | राजकारण: ताज्या मराठी बातम्या | Latest Political News | Politics Marathi News | Latest Politics News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nविद्यासेवकच्या अध्यक्षपदी रवींद्र वाघमारे यांची निवड\nविद्यासेवकच्या अध्यक्षपदी रवींद्र वाघमारे यांची निवड\nपेण येथील रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यासेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष व पदाधिकार्‍यांची निवडणूक बिनविरोध होऊन अध्यक्षपदी रवींद्र बाबू वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्ष पदी नरेश नथुराम हर्णेकर ,सचिव पदी रमाकांत बाळाराम गावंड व खजिनदार पदी रवींद्रसिंग सत्तरसिंग गिरासे या पदाधिकार्‍यांची बिनविरोध निवड झाली.\nअध्यासी अधिकारी जी.जी.मावळे यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेच्या संचालकांची सभा पतसंस्थेच्या सभागृहात घेण्यात आली कोरोना च्या पार्श्‍वभूमीवर नियम व अटींचे काटेकोर पालन करून घेण्यात आलेल्या या सभेस पतसंस्थेचे 13 संचालक उपस्थित होते. अध्यक्ष व इतर पदांसाठी सदर पदाधिकार्‍यांचेच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची अध्यासी अधिकार्‍यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. नव निर्वाचित पदाधिकार्‍यांचे टी डी एफ नेते नरसु पाटील मार्गदर्शक जी.एम.पाटील संचालक प्रदीप मुरूमकर ,नरेंद्र मोकल , राजेंद्र पवार, दिनेश नागे, आदींसह उपस्थित संचालकांनी व कर्मचार्‍यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.\nनवी मुंबईचे राजकारण तापू लागलेय\nसंसद अधिवेशन कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार\nसंसद प्रांगणात विरोधकांचा मोर्चा\nशरद पवारांचा दिवसभर अन्नत्याग निलंबित खासदारांना पाठिंबा\nविरोधकांची संसदेबाहेर धरणे आंदोलन\nकृषी विधेयकावरुन देशात असंतोष विविध राजकीय पक्षांचा कडवा...\nमोदी सरकारची सुडबुद्धी,आठ खासदारांचे निलंबन...\nकेंद्र सरकारच्या अहंकाराने देश वेठीला राहूल गांधींचा...\nपेण अर्बन बँक घोटाळा ठेवीदार, खातेदार संघर्ष समितीतर्फे...\nकृषी विधेयकावरुन काँग्रेसची आंदोलनाची तयारी\nचौलमध्ये माझं कुटूंब माझी जबाबदारी मोहीम\nमाझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान\nमहाराष्ट्राच्या सुपुत्राला काश्मिरमध्ये वीरमरण\nटीव्ही चॅनेलच्या पत्रकाराची मुंबईच्या पत्रकारांकडून धुलाई\nशिक्षकांना शोधायचे तरी कुठे\nहयातीच्या दाखल्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/palghar-big-whale-found-dead", "date_download": "2020-09-25T04:42:45Z", "digest": "sha1:A6A2KQ2DVY33XKNDO2YZQUGMBLYMPHCF", "length": 8122, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "पालघर : माहिम समुद्रकिनारी महाकाय देवमासा मृतावस्थेत आढळला", "raw_content": "\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nकाश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला\nNagpur Corona | महापौरांकडून नागपुरात कडक लॉकडाऊनची मागणी\nपालघर : माहिम समुद्रकिनारी महाकाय देवमासा मृतावस्थेत आढळला\nपालघर : माहिम समुद्रकिनारी महाकाय देवमासा मृतावस्थेत आढळला\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nकाश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला\nNagpur Corona | महापौरांकडून नागपुरात कडक लॉकडाऊनची मागणी\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nकाश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला\nNagpur Corona | महापौरांकडून नागपुरात कडक लॉकडाऊनची मागणी\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रां��ी घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://sureshbhat.in/node/2740", "date_download": "2020-09-25T04:34:49Z", "digest": "sha1:TJL2KQHJBSWBQQDVYS5FTZUPNR6RNKDW", "length": 3275, "nlines": 53, "source_domain": "sureshbhat.in", "title": "हमी | सुरेशभट.इन", "raw_content": "उजाड हा माळ अन् इथेही मला तुझ्या भेटतात हाका...\nअजून रेंगाळतो तुझा हा सुगंध माझ्या सभोवताली\nजुने नाते अजुनही रेशमी आहे\nतरीही बघ तुला परकाच मी आहे\nजुने नाते अजुनही रेशमी आहे\nअजुनही त्यात थोडासाच मी आहे\nतुझ्या पत्रातला मजकूर विश्वासू\nतुझे प्रत्येक अक्षर मोसमी आहे\nअता \"आम्ही\" म्हणवतो मी स्वतःलाही\n(तुझ्याबद्दल दिलेली ती हमी आहे\nम्हणे तू प्रेमही केलेस माझ्यावर\nतुझ्या-माझ्यातली ही बातमी आहे\nभटकतो पावसाचे थेंब शोधत मी\nरुजायाची मुळी क्षमता कमी आहे\nकधी हलकेच भळभळतो स्वतःशी मी\nतसा वरवर पुरेसा संयमी आहे\nतसे नाही कुणी जे नाव मी घ्यावे\nतरी 'ती' सोबतीला नेहमी आहे\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/dehuroad-corona-update-no-new-patients-in-cantonment-board-area-today-49-discharged-172992/", "date_download": "2020-09-25T04:16:52Z", "digest": "sha1:SOZR75L36YQKC5F2NIWNUWPQ6NOWC26P", "length": 5915, "nlines": 72, "source_domain": "mpcnews.in", "title": "Dehuroad Corona Update: कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज एकही नवा रूग्ण नाही, 49 जणांना डिस्चार्ज No new patients in Cantonment Board area today, 49 discharged MPCNEWS", "raw_content": "\nDehuroad Corona Update: कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज एकही नवा रूग्ण नाही, 49 जणांना डिस्चार्ज\nDehuroad Corona Update: कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज एकही नवा रूग्ण नाही, 49 जणांना डिस्चार्ज\nएमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज एकही कोरोना रूग्णाची नोंद झाली नाही तसेच आज एक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. दिलासादायक बाब म्हणजे आज तब्बल 49 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.\nआजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 483 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी सध्या 41 रुग्ण रुग्णालयात दाखल असून, 310 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 29 लक्षणे विरहित (असिम्पटोमॅटिक) रुग्ण एम जी स्कूल येथील कोरोना सेंटर मध्ये ऍडमिट आहेत. हद्दीतील 28 ज��ांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.\nकॅन्टोन्मेंट हद्दीत आजवर 14 कोरोना बाधिता रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हद्दीत 89 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.\nदेहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, रविवारी रात्री नऊ वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस दिला आहे. त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत एकही नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली नाही तसेच एकही मृत्यू झाला नसल्याचे म्हटले आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nMPC News Headlines 9th August 2020: एमपीसी न्यूज आजच्या हेडलाईन्स\nDighi Crime : बनावट चावीच्या सहाय्याने दोन एटीएम मधून एक लाखांचे साहित्य चोरीला\nPune News : पुण्यातील हॉटेलमधून सायंकाळी 7 नंतरही पार्सल नेता येणार : आयुक्त\nPune News : जम्बो कोविड सेंटरमध्ये 400 बेड तयार\nLonavala Crime : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी लाॅकडाऊन काळात 827 जणांवर केले गुन्हे दाखल\nLonavala News : कार्ला गावात 2324 नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी\nChinchwad Crime : कुख्यात रावण टोळीच्या सदस्याला अटक; एक पिस्टल, दोन काडतुसे जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/covid-19-lockdown-rule-no-any-restrictions-travell-anywhere-indian-government-order-states", "date_download": "2020-09-25T03:47:21Z", "digest": "sha1:O2AUTIHUP6TDW3MBFWJJ7L35RTLIANTQ", "length": 15734, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "परराज्यात, राज्यांतर्गत प्रवासासाठी कोणतेच निर्बंध घालू नका; केंद्राचे राज्यांना निर्देश | eSakal", "raw_content": "\nपरराज्यात, राज्यांतर्गत प्रवासासाठी कोणतेच निर्बंध घालू नका; केंद्राचे राज्यांना निर्देश\nराज्य सरकारांनी वाहतुकीवर कोणत्याही प्रकारची बंधन घालू नयेत, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने विविध राज्यांना दिले आहेत.\nनवी दिल्ली - राज्य सरकारांनी वाहतुकीवर कोणत्याही प्रकारची बंधन घालू नयेत, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने विविध राज्यांना दिले आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी विविध राज्यांना पाठविलेल्या पत्रामध्ये राज्याबाहेरील आणि आंतरराज्य प्रवासी व मालवाहतूक यांना आडकाठी करू नका असे म्हटले आहे. या ताज्या आदेशांमुळे सार्वजनिक वाहतू्‌क आणखी सुरळीत होण्यास मदत होईल.\nकोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरक��रने २५ मार्चपासून देशात लॉकडाउन लागू केला होता. लॉकडाउनच्या तीन टप्प्यानंतर जूनपासून अनलॉकची मालिका सुरू झाली आहे. आजही कोरोनाच्या संसर्गाचा देशातील धोका कायम असला तरी आर्थिक व्यवहार व जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्राकडून हळूहळू निर्बंध शिथिल केले जात आहेत. सध्या देशातील अनेक राज्यांनी मर्यादित स्वरूपात आर्थिक व्यवहारांना परवानगी दिली असून मॉल आणि दुकाने सुरू झाल्याने अर्थचक्राला वेग आला आहे. भविष्यामध्ये केंद्राकडून आणखी काही नियम शिथिल केले जाण्याचा शक्यता आहे.\nहे वाचा - भारतात 16 दिवसांत कोरोनाने केला कहर; रुग्ण वाढीचा वेग चिंताजनक\nअनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यांतील अंतर्गत आणि आंतरराज्य प्रवासी व मालवाहतुकीवरील बंदीवरून निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी अनेक राज्यांकडून याबाबत केंद्राच्या नियमावलीचे (एसओपी) उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी दिल्ली दरबारी आल्या आहेत. त्यामुळे आज या मुद्यावरून केंद्राने राज्यांना फटकारले. त्याचबरोबर ही बंदी कोणी चालू ठेवली असेल तर ती तातडीने उठवण्याचेही निर्देश दिले आहेत. भल्ला यांचे पत्र आज दुपारी सार्वजनिक करण्यात आले.\nदेशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा\nअशी वाहतूक बंदी घातल्याने आंतरराज्य मालवाहतुकीला व प्रवासी वाहतुकीलाही मोठा अडथळा होतो व नव्याने समस्या निर्माण होतात. शिवाय त्यामुळे आर्थिक व्यवहारांना खीळ बसते, यामुळे बेरोजगारीची समस्याही वाढते. आता कोणत्याही राज्याने ही वाहतूक रोखू नये असे भल्ला यांनी त्यांच्या पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे. अनलॉक-३ च्या दिशानिर्देशांतच राज्यातील अंतर्गत व राज्याराज्यांतील माल वाहतुकीला व प्रवासी वाहतुकीला कोणतेही निर्बंध नाहीत असे स्पष्टपणे म्हटले होते याचे स्मरणही त्यांनी राज्य सरकारांना करून दिले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगॅस सिलिंडरची परस्पर नोंदणी करून काळ्या बाजाराने विक्रीही\nमोरगिरी (जि. सातारा) : परिसरात गॅस वितरण करणाऱ्यांकडून सिलिंडरचा काळाबाजार सुरू आहे. अनेकांच्या नावावर परस्पर सिलिंडरचे बुकिंग करून त्याची...\nसांगली जिल्ह्यात नऊ महिन्यात 255 महिलांवर अत्याचार\nसांगली : देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्य���ने वाढ होत असताना जिल्ह्यातील महिला अत्याचाराच्या घटनांचा आलेखही वाढल्याचे समोर आले आहे....\nअग्रलेख : टीआरपीचा ‘अंमल’\nगेल्या काही दिवसांत अंमली पदार्थांच्या गैरव्यवहारात गुंतलेल्या काही सिने-अभिनेत्रींची नावे एका पाठोपाठ एक अचानक बाहेर येऊ लागली आहेत. यात दीपिका...\nसांगलीत पाणंद रस्त्यावरील चिखलामुळे शेतकऱ्यांची दमछाक\nसांगली : पाणंद रस्ते हा विषय तसा सरकारने अजेड्यावर घेवून सोडवण्याची गरज आहे. बागायती क्षेत्रातच नव्हे तर आता जिरायती भागातही रस्त्यांची समस्या मोठ्या...\nगदा कामगारांच्या सुरक्षा कवचावर\n‘औद्योगिक संबंध विधेयक-२०२० केंद्रीय कामगार मंत्री संतोषकुमार गंगवार यांनी नुकतेच मांडले आणि ते दोन्ही सभागृहात मंजूर झाले आहे. कामगारविषयक नव्या...\nआता मैदानाखाली होणार तळी \"वॉटर होल्डिंंड टॅंक\", पाणी निचर्याचा पॅटर्न बदलणार\nमुंबई : पावसाळ्यात बुडणारी मुंबई वाचविण्यासाठी महापालिका आता नवा प्रयोग करणार आहे. मैदानांखाली तळी तयार करुन त्यात पावसाचे पाणी साठवले जाणार असून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/no-internet-access-kinlos-konkan-sindhudurg-345442", "date_download": "2020-09-25T02:46:12Z", "digest": "sha1:4LCVKDCVFEPGVMQ54KSXWWIUMDEWERE5", "length": 15964, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "संघर्षच! रानोमाळ, दूर जंगलात शोधूनही सापडेना, कसा होणार ऑनलाईन अभ्यास? | eSakal", "raw_content": "\n रानोमाळ, दूर जंगलात शोधूनही सापडेना, कसा होणार ऑनलाईन अभ्यास\nगावात मोबाईल नेटवर्कची तर वानवाच. अशा कठीण परिस्थितीत अंकिताचा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू झाला; परंतु इंटरनेट नेटवर्कच नसल्याने अभ्यासात मोठा अडथळा निर्माण होत आहे.\nकडावल (सिंधुदुर्ग) - कोरोना संकटामुळे ती मुंबईहून आपल्या गावी किनळोस येथे आली. बीएस्सी आयटीमध्ये अंतिम वर्षाचे शिक्षण घेतेय. ऑनलाईन अभ्यासक्रमही सुरू झालेत; परंतु इंटरनेटचे काय इंटरनेट उपलब्ध होत नसल्याने दूर जंगलात जाऊन तिचा इंटरनेटचा शोध सुरू आहे. एखाद्या टेकडीवर रेंज मिळाली तरच तिचा ऑनलाईन अभ्यास सुरू होतो; अन्यथा बहुतेक वेळी मोबाईल खिशात घालून रित्या हातानं व निराश मनानं घरी परतावे लागतेय.\nकिनळोस (ता. कुडाळ) हे एक लहानसे खेडेगाव. चारही बाजूंनी डोंगररांगांनी व्यापलेले हे गाव निसर्ग आणि जैवविविधतेने परिपूर्ण असले तरी आधुनिक सुविधांपासून मात्र वंचित आहे. गावात मोबाईल नेटवर्कची तर वानवाच. अशा कठीण परिस्थितीत अंकिताचा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू झाला; परंतु इंटरनेट नेटवर्कच नसल्याने अभ्यासात मोठा अडथळा निर्माण होत आहे. नेटवर्क मिळेल या आशेने घरापासून दूरच्या जंगलात निर्जनस्थळी तिला जावे लागत आहे. केव्हातरी नेटवर्क मिळाले तर तिचा अभ्यास सुरू होतो; अन्यथा निराश होऊनच घरी परतावे लागत आहे.\nहिर्लोक येथील टॉवर चुकीचा\nकिनळोस व हिर्लोक या दोन गावांसाठी एक ग्रामपंचायत आहे. हिर्लोक येथे बीएसएनएल व जीओ या कंपन्यांचे टॉवर आहेत. हे दोन्ही टॉवर सखल भागात मानवी वस्तीनजीक आहेत. या टॉवर्समुळे हिर्लोकला नेटवर्क उपलब्ध होते; परंतु किनळोसला फायदा नाही. हे दोन्ही टॉवर जर हिर्लोक व किनळोस दरम्यान असलेल्या भिके डोंगरीत असते तर दोन्ही गावांना नेटवर्क उपलब्ध झाले असते.\nतत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथील विद्यार्थ्यांसाठी एक लाख इंटरनेट कनेक्‍शन देण्याची घोषणा केली होती. सावंतवाडी येथे या योजनेचे वाजतगाजत उद्‌घाटन झाले. इच्छुकांकडून अर्जही भरून घेण्यात आले; परंतु या योजनेचे पुढे काय झाले, जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला, जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला वास्तविक ही योजना हिताची होती. घोषणा अनेक होतात; परंतु किती पूर्ण होतात, हा संशोधनाचा विषय.\nकिनळोसमध्ये विविध क्षेत्रातील किमान 28 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रमही सुरू झाला आहे; मात्र इंटरनेट नसल्यामुळे त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. गावातील बहुतेक सर्वच विद्यार्थ्यांना ही समस्या आहे. \"डिजिटल भारत'ची हाक देणाऱ्या नेतृत्वाने याची दखल घ्यावी, शिक्षणाचा मार्ग सुकर करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउपचार व बिलांवर लक्ष ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग���त शासकीय समिती\nओरोस (जि. सिंधुदुर्ग) : कोरोना उपचारासाठी जिल्ह्यात आतापर्यंत चार हॉस्पिटल अधिग्रहित केली आहेत. यासाठी शासकीय दर निश्‍चित केला असून, नियंत्रणासाठी...\nकणकवलीच्या नवीन विकास आराखड्याची प्रक्रिया सुरू\nकणकवली (जि. सिंधुदुर्ग) : कणकवली शहराच्या नवीन विकास आराखड्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने शहर हद्द निश्‍चितीबाबत नागरिकांकडून...\nसिंधुदु्र्गात निम्म्याहून अधिक बाधितांवर घरीच उपचार\nओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 98 व्यक्तींचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. आणखी एकाचे निधन झाले, तर 149 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे....\nउमेद कर्मचाऱ्यांना फेरनियुक्ती देण्याची बचतगट समित्यांची मागणी\nवैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियान (उमेद) अंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना फेरनियुक्ती द्यावी, अशी...\n\"नीलेश राणे यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही\"\nसिंधुदुर्ग : खासदार नीलेश राणे यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. निलेश राणे हे भाजपचे आऊटडेटेड झालेले नेते आहेत अशी जोरदार टीका...\nबाजूपट्ट्या खचल्याने भुईबावडा घाट \"डेंजर झोन'मध्ये\nवैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : करूळ घाटरस्त्याला पर्यायी भुईबावडा घाटरस्त्याची बाजूपट्टी तीन ठिकाणी खचली आहे. रस्ताही खचण्याचा धोका आहे. कोरोनामुळे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/commercial-complex-land-owned-zilla-parishad-323913", "date_download": "2020-09-25T03:44:11Z", "digest": "sha1:DPB5MQIVSW2YS6M5G6M3UFL24ISRQVKZ", "length": 14235, "nlines": 267, "source_domain": "www.esakal.com", "title": "जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर व्यापारी संकुल | eSakal", "raw_content": "\nजिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर व्यापारी संकुल\nजिल्हा परिषदेच्या मालकीच्या जलस्वराज्य विभागाच्या जागेवर व्यापारी उभारण्यासाठीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे आणण्याचा निर्णय ���ज बांधकाम समितीच्या बैठकीत झाला.\nसांगली : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जलस्वराज्य विभागाच्या जागेवर व्यापारी उभारण्यासाठीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे आणण्याचा निर्णय आज बांधकाम समितीच्या बैठकीत झाला. या प्रस्तावाला मूर्त स्वरुप कसे देता येईल, याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी मार्गदर्शन केले. बांधकाम सभापती जगन्नाथ माळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.\nजिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोक्‍याच्या जागा विकसीत करण्याचा प्रस्ताव आहे. त्यातील जलस्वराज्यच्या जागेबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. ही एकूण 30 हजार चौरस फुटाची जागा आहे. तेथे व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव आधी स्थायी समितीसमोर आणि तेथून सर्वसाधारण सभेपुढे नेला जाईल, असे बैठकीत ठरले. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या विश्रामधाम आणि अधिकारी निवासस्थानातील कंत्राटी पहारेकरी, खानसामा यांच्या निविदेस पुढील कार्यारंभ आदेशापर्यंत मुदतवाढीचा निर्णय झाला.\nसन 2000 ते 2015 या काळात कंत्राटदारांचे चलनाने भरलेल्या तसेच देयकातून कपात केलेल्या अनामत रकमा 13 कोटींच्या आहेत. त्या परत मिळण्याकरता अर्जासाठी एक महिन्यांची मुदत देण्यात आली. महापूर पार्श्‍वभूमीवर यांत्रिक बोटी खरेदीचा आढावा घेण्यात आला. 15 व्या वित्त आयोगाच्या 4 कोटी 80 लाख रुपयांच्या रकमेचे सदस्यांना समान वाटप व्हावे, अशी मागणी सदस्य अरुण राजमाने यांनी केली. ती मान्य करत तशा सूचना देण्यात आल्या. जनसुविधा व नागरी सुविधा योजनेतून हायमास्टचे काम प्रलंबित असल्याबाबत अरुण बालटे यांनी नाराजी व्यक्त केली.\nसंपादन : प्रफुल्ल सुतार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदादरकर काळजी घ्या, कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ\nमुंबई : कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुंबई पुन्हा एकदा कोरोना व्हायरसनं डोकं वर...\nधुळे ग्रामीण महावितरणअंतर्गत शंभरावर पदे रिक्त\nदेऊर : राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित धुळे ग्रामीण विभागांतर्गत अतिरिक्त कार्यकारी अभियंताचे, उपकार्यकारी अभियंताचे दोन, कनिष्ठ अभियंताचे पाच, सिनिअर...\n जरा शिफारस करा, आयुर्वेद पदव्युत्तर वैद्यकीय अधिकाऱ्यांना आहे पदोन्नतीची प्रतीक्षा...\nजलालखेडा (जि.नागपूर) : राज्यात अनेक वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदात पदवी व पदव्युत्तर आहेत. अनेक वर्षांच्या लढ्यानंतर त्यांना कायम तर करण्यात आले, पण...\nओढा पर्यटनाकडे : आध्यात्मिक राजधानी, वारकऱ्यांचे श्रद्धास्थान व प्रेक्षणीय स्थळांनी बहरलेला पंढरपूर तालुका\nपंढरपूर (सोलापूर) : आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर शहरात आणि तालुक्‍यात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर,...\nएसटीची मालवाहतूक चालकांसाठी जाचकच; रिटर्न ट्रिपसाठी मुक्‍काम\nजळगाव : कोरोनाचा काळ साऱ्यांसाठी संकटकाळ ठरला आहे. यात राज्‍य परिवहन महामंडळासाठी तीन- चार महिने विना उत्‍पन्नाचा राहिला. यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार...\nपाचगणीत कोरोना केअर सेंटरचा निर्धार, आमदार मकरंद पाटलांचा पुढाकार\nभिलार (जि. सातारा) : पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथे 100 बेडचे कोविड केअर सेंटर लवकरच कार्यान्वित होणार असून त्यासाठी प्रशासनाने डॉन ऍकॅडमीची इमारत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/akola-pests-hit-cotton-shopping-centers-government-policy-failed-cotton-more-23000-farmers", "date_download": "2020-09-25T03:09:45Z", "digest": "sha1:W7Y7VEF6ZV6Y6ESTJMTRCUVAFBEDBEZX", "length": 19425, "nlines": 301, "source_domain": "www.esakal.com", "title": "कापूस खरेदी केंद्रांना लागली कीड! शासकीय धोरण नडले, 23 हजाराहून अधिक शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून | eSakal", "raw_content": "\nकापूस खरेदी केंद्रांना लागली कीड शासकीय धोरण नडले, 23 हजाराहून अधिक शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून\nदोन आठवड्यावर खरीप येऊन ठेपला असून, अजूनही शेतकऱ्यांच्या घरात लाखो क्विंटल कापूस पडून आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांची कोंडी होत असून, त्यासाठी कापूस खरेदी केंद्रांचे उदासीन धोरणच कारणीभूत ठरत आहे.\nअकोला,: दोन आठवड्यावर खरीप येऊन ठेपला असून, अजूनही शेतकऱ्यांच्या घरात लाखो क्विंटल कापूस पडून आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांची कोंडी ह���त असून, त्यासाठी कापूस खरेदी केंद्रांचे उदासीन धोरणच कारणीभूत ठरत आहे.\nजिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रांवर आतापर्यंत 31 हजार 416 शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. मात्र त्यांच्यापैकी केवळ 12 टक्के शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला असून, अजूनही 23 हजार 278 शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी बाकी आहे.\nआवश्यक वाचा - ट्रकमधून येत होती दुर्गंधी; नागरिकांनी थांबवून पाहणी केल्यास समोर आले धक्कादायक चित्र\nयंदा कापूस हंगाम लांबल्याने, उशिरापर्यंत कापूस निघाला. कापूस खरेदी केंद्रांवर खरेदी प्रक्रिया सुद्धा संथ गतीने राबविण्यात आली आणि नंतर लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील सर्व प्रकारचे कापूस खरेदी केंद्र बंद झाले. त्यामुळे हंगामातील निम्‍म्याहून अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून होता आणि शेतकऱ्यांचीही मोठी आर्थिक कोंडी झाली होती. त्यानंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात 22 एप्रिलपासून काही अटीशर्तींसह कापूस खरेदी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून काही केंद्रांवर प्रत्यक्ष कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली.\nपरंतु ही खरेदी प्रक्रिया राबवतानाही केंद्रांवरील कर्मचाऱ्यांचे, ग्रेडचे उदासीन धोरण आणि खरेदी प्रक्रियेतील निकष शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरली आहेत. जिल्ह्यात सीसीआय व कॉटन फेडरेशद्वारे कापसाची खरेदी सुरू आहे. मात्र, त्यावर दिवसभरातून नाममात्र शेतकऱ्यांचा एफएक्यू दर्जाचाच कापूस खरेदी केला जातोय. खरेदी प्रक्रियेची ही गती लक्षात घेता, जिल्ह्यातील संपूर्ण कापूस खरेदीला किमान तीन ते चार महिने लागू शकतात.\nत्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी, लोकप्रतिनिधींनी व जिल्हा प्रशासनाने कापूस खरेदी प्रक्रियेत स्वतः लक्ष घालावे व प्रक्रिया गतिमान करण्यासाठी उपाय योजना करावी आणि शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस मान्सूनच्या आगमनापूर्वी खरेदी करून, कापूस उत्पादकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी तसेच शेतकरी संघटनाद्वारे केली जात आहे.\nखरेदी केंद्रांचे उदासीन धोरण भोवणार\nजिल्ह्यात कापूस खरेदीसाठी सीसीआयला 19 केंद्रांची मंजुरी मिळाली असून, त्यापैकी पाच केंद्र पूर्णता बंद आहेत. सुरु असलेल्या 14 केंद्रांपैकी केवळ पाच केंद्रांवर नियमीत कापूस खरेदी सुरू असून, उर्वर���त नऊ केंद्र दोन दिवस सुरू तीन दिवस बंद, अशा पद्धतीने प्रक्रिया राबवित आहेत. कॉटन फेडरेशनचे सुद्धा केवळ दोन केंद्र नेहमीच सुरू आहेत. कापूस खरेदी केंद्राच्या या उदासीन धोरणामुळे अजूनही जिल्ह्यात लाखो क्विंटल कापूस खरेदी बाकी असून, हे धोरण कापूस उत्पादकांना डबघाईस येण्यास कारणीभूत ठरू शकते.\nकृ.उ.बा.स. सीसीआय नोंदणी सीसीआय खरेदी\nकेंद्र शेतकरी कापूस (क्विं)\nबार्शीटाकळी 1732 480 9268\nमूर्तिजापूर 1613 50 1258\nकृ.उ.बा.स. फेडरेशन नोंदणी फेडरेशन खरेदी\n78 टक्के शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी बाकी\nजिल्हाभरातून सीसीआय व फेडरेशनच्या कापूस खरेदी केंद्रांवर 31 हजार 416 कापूस उत्पादकांनी नोंदणी केलेली आहे. त्यांच्यापैकी आतापर्यंत केवळ 3137 शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला असून, अजूनही 23 हजार 278 शेतकऱ्यांकडील लाखो क्विंटल कापसाची खरेदी बाकी आहे.\nफेडरेशनद्वारे 40 टक्के खरेदी\nसीसीआय केंद्रांकडे एकूण आठ ग्रेडर संख्या आहे तर, कॉटन फेडरेशनकडे केवळ दोनच ग्रेडर उपलब्ध आहेत. मात्र कॉटन फेडरेशनद्वारे आतापर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी 40 टक्के शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला आहे तर, आठ ग्रेडर असतानाही सीसीआयकडून केवळ 12 टक्के शेतकर्‍यांचाच कापूस खरेदी करण्यात आला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसांगलीत पाणंद रस्त्यावरील चिखलामुळे शेतकऱ्यांची दमछाक\nसांगली : पाणंद रस्ते हा विषय तसा सरकारने अजेड्यावर घेवून सोडवण्याची गरज आहे. बागायती क्षेत्रातच नव्हे तर आता जिरायती भागातही रस्त्यांची समस्या मोठ्या...\nपाणी नदीचं सासर ... पाणी नदीचं माहेर...\nभोकर (जि. नांदेड) - यंदाचा पावसाळा टपो-या थेंबाची पालखी घेऊन उन्मेषाचा अन् चैतन्याचा सोहळा साजरा करतो आहे. अशा आल्हाददायी वातावरणात चिंब भिजलेल्या...\nओला दुष्काळ जाहीर करा; आमदार पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे\nपाचोरा ः पाचोरा व भडगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा व न्याय द्यावा, असे आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री...\nउडीदाला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळतोय; उमरगा, मुरुम बाजार समितीत आवक सुरु\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : यंदाचा पावसामुळे उडीद, मूगाची नासाडी झाली. राज्य सरकारने हमीभाव जाहीर करून ऑनलाईन नोंदणीचे आवाहन केले असले तरी सद्यःस्थितीत...\nज्वारीच्या कणसाला फुटले कोंब, खरीपातील पिकांवर फेरले पाणी\nअकोला : सातत्याने पाऊस होत असल्याने पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीन पाठोपाठ आता ज्वारीच्या पिकाचेही नुकसान होऊ लागले आहे. काही ठिकाणी...\nलाखोंची उलाढाल आली हजारांवर\nनंदुरबार शेती उत्पादन काढणीचा हंगामात दररोज पंधरा हजार क्विंटल विविध धान्य मालाची आवक होऊन लाखोंची उलाढाल होत असलेल्या महाराष्ट्रातील नामांकित...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/beauty/easy-hair-care-tips-summer-keep-hair-shiny-healthy-and-strong/", "date_download": "2020-09-25T03:34:26Z", "digest": "sha1:XXUV6FTR5PSF2RKG6CWCIQW527PIDWLK", "length": 25431, "nlines": 321, "source_domain": "www.lokmat.com", "title": "उन्हाळ्यामध्ये केस हेल्दी आणि शायनी ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स - Marathi News | easy hair care tips for summer keep hair shiny healthy and strong | Latest beauty News at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २५ सप्टेंबर २०२०\nबाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ३.९५ लाख कोटींचे नुकसान\nआर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी मुंबई, पुण्यात छतच नाही\nड्रग्ज कनेक्शनप्रकरणी एनसीबीने कंगनाचीही चौकशी करावी - काँग्रेस\nमुंबईकर म्हणतात, आम्ही कर स्वरूपात भरलेले पैसे पाण्यात, पालिकेला मुंबई तुंबण्याच्या समस्येवर उपाय का सापडत नाही\nमुंबईच्या डबेवाल्यांना मिळाली एनएसएस स्वयंसेवकांची मदत\n8 वर्षांची असताना दीपिका पादुकोणने केले होते पहिल्यांदा जाहिरातीत काम, आता एका सिनेमासाठी घेते इतके कोटी\nBigg Boss 14: सलमान खानने व्यक्त केली मानधनात कपात करण्याची इच्छा, म्हणाला...\n‘शेवटचं सगळं तूच कर...’; आशालता यांची ही इच्छा अलका कुबल यांनी पूर्ण केली\n'मुंबईच्या पावसात माझं घर कोसळतंय...', हायकोर्टाचे आभार मानताना कंगनाला अनावर झाले अश्रू\n'तारक मेहता'मधील भिडे मास्तर उर्फ मंदार चंदावरकर प्रत्येक एपिसोडसाठी घेतो इतके मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क\nक्वारंटाईन सेंटरमध्ये अजून किती महिलांवर अत्याचार होणार \nरक्तप्रवाह सुरळीत राहण्यासह पोटाच्या विकारांवर फायदेशीर ठरतं मनुके खाणं, वाचा इतर फायदे\nआता कुत्र्यांच्या मदतीने कोरोना चाचणी होणार; 'अशी' केली जाणार तपासणी\ncoronavirus: भारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\n....म्हणून निरोगी लोकांना मुद्दाम कोरोना संक्रमित केलं जाणार; 'या' देशानं उचलली जोखीम\n जगाला त्रस्त करणाऱ्या व्हायरसला खाणारे सूक्ष्मजीव अखेर समुद्रात सापडले\nरायगड - मराठा आरक्षण स्थगितीविरोधात रायगड जिल्ह्यात आज ठिकठिकाणी आंदोलन\nअजित पवारांकडून पुन्हा भल्या पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची तारांबळ\nदिल्‍लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनानंतर डेंग्यूची लागण; प्लेटलेट्स कमी झाल्याने चिंता\nGold, Silver Rates: सोन्या, चांदीचे दर कमालीचे गडगडले; चांदीमध्ये तीन दिवसात दहा हजारांची कपात\nनवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद, बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता.\nBharat Bandh: कृषी विधेयकांविरोधात आज 'भारत बंद'ची हाक; विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनांचा सहभाग\nपिंपरी-चिंचवड : अजित पवारांचा पुन्हा एकदा सकाळी 6 वाजता पुणे दौरा, मेट्रो अधिकाऱ्यांची तारांबळ\nपुणे - पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा, आता रात्री 10 वाजेपर्यंत पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nपंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती, यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार\nजम्मू-काश्मीरच्या पुंछमधील डेगवार आणि मालती सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर मोर्टार आणि तोफगोळ्यांचा मारा करून पाकिस्तानने आज रात्री 10 वाजता शस्त्रसंधीचं केलं उल्लंघन\nनाशिक जिल्ह्यात कोरोनाचे 25 बळी, नाशिक शहरातील 12 जणांचा समावेश\nमीरारोड - बंदी असूनही काशिमीरा भागात ऑर्केस्ट्रा बारमध्ये धिंगाणा सुरूच\nठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ७४९ नव्या रुग्णांची गुरुवारी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ६५ हजार ३४३ रुग्ण झाले आहेत.\nमी दिलेले पुरावे वाचावे लागतील, १०वी नापास व्यक्तीकडून ती अपेक्षा नाही, निलेश राणेंचं टीकास्त्र\nरायगड - मराठा आरक्षण स्थगितीविरोधात रा���गड जिल्ह्यात आज ठिकठिकाणी आंदोलन\nअजित पवारांकडून पुन्हा भल्या पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची तारांबळ\nदिल्‍लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनानंतर डेंग्यूची लागण; प्लेटलेट्स कमी झाल्याने चिंता\nGold, Silver Rates: सोन्या, चांदीचे दर कमालीचे गडगडले; चांदीमध्ये तीन दिवसात दहा हजारांची कपात\nनवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद, बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता.\nBharat Bandh: कृषी विधेयकांविरोधात आज 'भारत बंद'ची हाक; विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनांचा सहभाग\nपिंपरी-चिंचवड : अजित पवारांचा पुन्हा एकदा सकाळी 6 वाजता पुणे दौरा, मेट्रो अधिकाऱ्यांची तारांबळ\nपुणे - पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा, आता रात्री 10 वाजेपर्यंत पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nपंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती, यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार\nजम्मू-काश्मीरच्या पुंछमधील डेगवार आणि मालती सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर मोर्टार आणि तोफगोळ्यांचा मारा करून पाकिस्तानने आज रात्री 10 वाजता शस्त्रसंधीचं केलं उल्लंघन\nनाशिक जिल्ह्यात कोरोनाचे 25 बळी, नाशिक शहरातील 12 जणांचा समावेश\nमीरारोड - बंदी असूनही काशिमीरा भागात ऑर्केस्ट्रा बारमध्ये धिंगाणा सुरूच\nठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ७४९ नव्या रुग्णांची गुरुवारी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ६५ हजार ३४३ रुग्ण झाले आहेत.\nमी दिलेले पुरावे वाचावे लागतील, १०वी नापास व्यक्तीकडून ती अपेक्षा नाही, निलेश राणेंचं टीकास्त्र\nAll post in लाइव न्यूज़\nउन्हाळ्यामध्ये केस हेल्दी आणि शायनी ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स\nसौंदर्यात भर पाडण्यासाठी केसांची फार मोठी भूमिका असते. अनेक महिला मोठे केस ठेवणं पसंत करतात. मात्र उन्हाळ्यात केसांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. केसांचा मजबूतपणा आणि चमक टिकवण्यासाठी काही खास टिप्स जाणून घेऊया.\nउन्हाळ्यामध्ये एका आठवड्यात 3 ते 4 वेळा केस धुवा. घरातून बाहेर पडताना डोक्यावर ओढणी घ्या. उन्हाळ्यात केस मोकळे सोडू नका. स्कार्फचा वापर करा.\nउन्हाळ्यात केसांचे आणि त्वचेचे सौंदर्य ��िकवून ठेवण्यासाठी योग्य आणि पोषक पदार्थांचे सेवन करा. तसेच स्मूदिंग किंवा रिफ्रेशिंग स्कॅल्प मास्कचा वापर करू शकता.\nकेसांवर कोणताही स्प्रे मारू नका तसेच जेलही लावू नका. उन्हाळ्यात केस गरम पाण्यांनी धुवू नका. तसेच हेअर ड्रायरचा वापर जपून करा.\nरात्री झोपताना डोक्याला हलका मसाज करा. केसांचे स्वास्थ राखण्यासाठी त्याची मदत होईल. केस धुण्यासाठी चांगल्या शॅम्पूचा वापर करा.\nकेस शायनी ठेवण्यासाठी केसाची योग्य काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी प्या. उन्हात जास्त फिरू नका.\nलक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदी सिनेइंडस्ट्रीत येण्याआधीच ठरतेय सुपरहिट, शेअर केले ग्लॅमरस फोटो\nपार्थ समथान, उदय चोपडा आणि पूनम पांडेयच नाहीतर लोकप्रिय सेलिब्रेटींनी धुडकावली 'बिग बॉस'ची ऑफर,प्रत्येकाची आहे वेगवेगळी कारणं \nबॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया\nNeha Kakkar Photos: नेहा कक्कडने इंस्टाग्रामवर शेअर केले फोटो, ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले फिदा\n'बिग बॉस' फेम माहिरा शर्माने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पाहा तिच्या दिलखेच अदा\nशूssss.... रोमान्स खराब मत करना ‘उतरन’ फेम टीना दत्ताने ‘बिग बॉस’ला लिहिले प्रेमपत्र\nIPL 2020 : शुबमन गिलची जबरदस्त फिल्डिंग; सारा तेंडुलकरनं Hearts Emojisनं शेअर केली पोस्ट\nMI vs KKR Latest News : रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला\nIPL 2020 : गौतम गंभीरची MS Dhoniवर टीका; ते तीन Six म्हणजे वैयक्तिक धावा, याला नेतृत्व म्हणत नाही\nIPL 2020 : आयपीएलमध्ये सहाव्यांदा लागले सलग चार षटकार\nCSK vs RR Latest News : महेंद्रसिंग धोनी 7व्या क्रमांकाला का आला कॅप्टन कूलनं सांगितली हुकमी स्ट्रॅटजी\nCSK vs RR Latest News : 'पाणीपुरी'वाल्या पोराची 'रॉयल' भरारी; मुंबईकर फलंदाजाचे RRकडून पदार्पण\ncoronavirus: भारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\n जगाला त्रस्त करणाऱ्या व्हायरसला खाणारे सूक्ष्मजीव अखेर समुद्रात सापडले\nCoronaVirus News : '...तर १ अब्ज भारतीयांना कोरोनाची लागण होऊ शकते'\n जॉनसन अ‍ॅण्ड जॉनसनची लस शेवटच्या टप्प्यात; ६० हजार लोकांवर चाचणी होणार\nCoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'\nव्हिसाशिवाय जगातील 'या' 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, केंद्र सरकारने दिली माहिती\nअजित पवारांकडून पुन्हा भल्या पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची तारांबळ\nदिल्‍लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनानंतर डेंग्यूची लागण; प्लेटलेट्स कमी झाल्याने चिंता\nती व्हायरल बारची क्लिप काशिमीरातील नव्हे तर कर्नाटकातील\nBharat Bandh: कृषी विधेयकांविरोधात आज 'भारत बंद'ची हाक; विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनांचा सहभाग\nBharat Bandh: कृषी विधेयकांविरोधात आज 'भारत बंद'ची हाक; विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनांचा सहभाग\nअजित पवारांकडून पुन्हा भल्या पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची तारांबळ\nदिल्‍लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनानंतर डेंग्यूची लागण; प्लेटलेट्स कमी झाल्याने चिंता\nएका महिलेने सरकारची दुर्दशा केली; देवेंद्र फडणवीसांचे घणाघाती आरोप\nआजचे राशीभविष्य - २५ सप्टेंबर २०२० - कन्येसाठी चिंतेचा अन् मीनसाठी लाभाचा दिवस\nप्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकार योग्य वेळी घेईल - उच्च न्यायालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/congress-lost-bhiwandi-lok-sabha-constituency-due-to-over-confidence/95283/", "date_download": "2020-09-25T02:44:03Z", "digest": "sha1:45FIBG7AZM3ZE7SCRQZH5RH6A32I3FWC", "length": 11787, "nlines": 113, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Congress lost bhiwandi lok sabha constituency due to over confidence", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र भिवंडीत अतिआत्मविश्वास नडला; पोषक वातावरण असूनही काँग्रेसचा पराभव\nभिवंडीत अतिआत्मविश्वास नडला; पोषक वातावरण असूनही काँग्रेसचा पराभव\nकाँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे (डावीकडे) आणि भाजपचे विजयी खासदार कपिल पाटील (उजवीकडे)\nभिवंडी लोकसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला अतिआत्मविश्वाससह कासव गतीने सुरु असलेला प्रचार हीच पराभवाची मुख्य कारण असल्याचे प्रकर्षाने जाणवते. या मतदारसंघात काँग्रेससाठी पोषक वातावरण असताना प्रदेश काँग्रेस कडून निवडणुकी दरम्यान एकही जाहीर सभा भिवंडीकरांच्या वाट्याला न देणे हे सुध्दा न उलगडणारे कोडेच आहे. तसेच अतिआत्मविश्वास हे नेहमीच पराभवास कारणीभूत ठरत आले आहे, हे भूतकाळातील असंख्य उदाहरणातून प्रतीत होत असताना काँग्रेसला चांगलाच फटका बसला आहे.\nभिवंडी लोकसभेसाठी सुरवातीपासून उमेदवारीच्या शर्यतीत अग्रस्थानी असलेले माजी खासदार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीची घोषणा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सतरा दिवस आधी जाहीर करून सुद्धा एबी फॉर्म देण्यासाठी सुरेश टावरे यांना करावा लागलेला संघर्ष मतदारांच्या पचनी पडत नसल्याने मतदारांनी कपिल पाटील या सक्षम नेत्याच्या पाठीशी भक्कम साथ देत उभे राहणे पसंत केले.\nभिवंडी शहरातील भिवंडी पूर्व आणि पश्चिम या दोन विधानसभा क्षेत्रातील अल्पसंख्याक मतांचे ५४ टक्के प्रमाण आणि त्यासोबतच संपूर्ण लोकसभा मतदारसंघात मुस्लिमांची असलेली निर्णायक मते ही काँग्रेस शिवाय कोठे जाणार नाहीत, या आत्मविश्वासाने काँग्रेसचा प्रचार सुरु झाला. परंतु दुर्दैव हे की आपणास मत देणाऱ्या मतदारांपर्यंत कार्यकर्ता पोहचणे गरजेचे होते. परंतु काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची वानवा असल्याने हक्काच्या मतदारांपर्यंत पोहचणार कोण हा खरा प्रश्न आहे.\nकाँग्रेस उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचाराची रणनीती सुरवातीपासून काँग्रेस नगरसेवकांकडून झालेल्या विरोधामुळे कोलमडली ती कधी सावरू शकलीच नाही. सुरेश टावरे यांनी प्रचारासाठी वेळ देण्याऐवजी या नाराज नगरसेवकांच्या नाकदुऱ्या काढण्यातच वेळ खर्ची पडला. त्यातच काँग्रेस पक्षाचा एकही वरिष्ठ नेता भिवंडी लोकसभा मतदारसंघाकडे फिरकलेच नाही. भाजपा पक्षाकडून उत्तर भारतीय तीन-तीन नेत्यांच्या सभा झाल्यावर मुख्यमंत्री यांनी स्वतः या मतदारसंघात दोन जाहीरसभा घेऊन वातावरण निर्मिती करीत असताना काँग्रेस कुठे प्रचार करीत होती, हे समजूच शकले नाही. त्यातच ज्या अल्पसंख्याक समाजाला गृहीत धरून त्यांच्याबद्दल आत्मविश्वास बाळगून होते, त्या समाजालासुध्दा अधिक मतदानासाठी घराबाहेर काढण्यात काँग्रेसजन अपयशी ठरले. फक्त नाना पटोले आणि माणिकराव ठाकरे यांची नावापुरती एक सभा भिवंडी ग्रामीण भागात घेऊन वेळ मारून नेली.\nत्यातच काँग्रेस म्हणतील की कार्यकर्ते कमी नेते जास्त या उक्ती प्रमाणे प्रत्येक जण स्वतःचा मानसन्मान जपत प्रचारात उतरले त्यामुळे त्यांचा काडीचाही उपयोग मतदारांना प्रभावित करण्यासाठी झाला नाही. कपिल पाटील यांच्यावर सुरवाती पासून नाराज असलेल्यांकडून काँग्रेसला मोठं पाठबळ मिळेल, या भ्रमात राहिले परंतु नाराज असलेल्यापर्यंत पोहचणे गरजेचे असते. हेच विसरलेले काँग्रेसी नेते आपल्या अति फाजील आत्मविश्वासामुळे या पराभवाने तोंडघशी प��ले आहेत, एवढे मात्र नक्की आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/category/jobs-in-nandurbar/", "date_download": "2020-09-25T02:45:14Z", "digest": "sha1:4IX7PLGHEG4WKZZMGOLPTSRCRNFITCIT", "length": 3768, "nlines": 75, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 288 (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे)…\nजामिया कॉलेज ऑफ लॉ नंदुरबार भरती 2020\nERA आंतरराष्ट्रीय स्कुल भरती २०२०\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १७३\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद स्टाफ नर्स गुणवत्ता यादी डाउनलोड\nबॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत 111 रिक्त पदांची भरती\nRTMNU येथे विविध पदांची भरती\nसोलापूर विद्यापीठ येथे स्थापत्य अभियंता पदाची भरती\nग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 288 (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे)…\nजिल्हा परिषद अकोला भरती अंतिम पात्रता यादी\nजिल्हा परिषद लातूर येथे विधिज्ञ पदाची भरती\nसार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथे विविध रिक्त पदांची भरती\nपंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त पदांची भरती सुरु\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetest.sbfied.com/marathi-practice-exam-07/", "date_download": "2020-09-25T04:42:19Z", "digest": "sha1:DSYYVA22AM5YFWMVHEX2P3RDRPZFUC56", "length": 8898, "nlines": 104, "source_domain": "onlinetest.sbfied.com", "title": "Free Marathi Practice Exam 07 - Download in pdf", "raw_content": "\nFAQ [ नेहमी विचारले जाणारे प्रश्न ]\nProblem And Solutions [ टेस्ट देण्यात येणाऱ्या सर्व अडचणी सोडवा ]\nTestimonials [काही प्रतिक्रिया ]\nटेस्ट सोडवताना अडचण येते आहे \nया ��टनवर क्लिक करून माझ्यासोबत या आपण अडचण सोडवू ..\nसागर सर एस बी फाईड च्या माध्यमातून खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या सुमारे 45,000 मित्रांच्या संपर्कात आहे.\nगणित शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे ते पोलीस भरती परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांमध्ये खास प्रसिद्ध आहेत.\nपरीक्षाच्या बदलणाऱ्या पद्धतीनुसार तयारी करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे\nआणि त्यातूनच FREE ONLINE TEST ते मित्रांसाठी उपलब्ध करून देतात.\n1. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n2. काव्य अधिक प्रभावी होण्यासाठी कोणती शब्दशक्ती वापरतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n3. राजवर्धन दूध पीत आहे. या वाक्याचा काळ ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n4. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी या म्हणीचा योग्य अर्थ कोणता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nदोघांचा आधारावर अवलंबून असणारा माणूस नेहमी फसतो.\nदोन्ही घरातून जेवण न मिळणे\nघरात जेवण शिल्लक नसणे\n5. निरक्षर मनुष्य या अर्थाचा पुढीलपैकी कोणता अलंकारिक शब्द येईल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nएकही पर्याय योग्य नाही\n6. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा यासाठी कोणता शब्द वापरता येईल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n7. सुकाळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n8. तुरूतुरू लखलख गारगार बडबड हे शब्द अभ्यस्त शब्दाचा कोणता प्रकार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n9. लेखन नियमानुसार योग्य असणारा शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nसर्व पर्याय बरोबर आहेत\n10. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n11. लॉकडाऊन झाले आणि सर्व देशाचा आर्थिक व्यवहार स्थगित झाला. हे वाक्य उभयान्वयी प्रकाराच्या कोणत्या प्रकारातील आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n12. मुलांचा घोळका तसा ताऱ्यांचा__ [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n13. लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n14. बाप रे ______किती मोठा पाऊस हा. रिकाम्या जागेसाठी योग्य विरामचिन्ह निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n15. भाबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nमराठीची आणखी एक टेस्ट द्या\nसंपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या\nचालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या\nतुम्ही आहात का भावी पोलिसांच्या ग्रुप मध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/kedar-shinde-share-old-photo-with-raj-thackeray/", "date_download": "2020-09-25T02:28:01Z", "digest": "sha1:KBI5SZYFOTD4H25EDF7T7NFXXZ3RR65V", "length": 15547, "nlines": 387, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "या “ब्रँड”च्या प्रेमात तेव्हापासून जेव्हा…; राज ठाकरेंसोबतचा फोटो केदार शिंदेची केला शेयर - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nKXIP vs RCB: राहुलच्या वादळाने आरसीबी हवेत उडाली, पंजाबने ९७ धावांनी…\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच…\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nया “ब्रँड”च्या प्रेमात तेव्हापासून जेव्हा…; राज ठाकरेंसोबतचा फोटो केदार शिंदेची केला शेयर\nमुंबई : “महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा (Thackeray Brand) जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल. ” अशा शब्दांत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना साद घातली आहे . यावरून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केलेले ट्विट व्हायरल होते आहे.\nकेदार शिंदे (Kedar Shinde) यांनी राज ठाकरे यांच्यासोबतचा एक जुना फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ‘या “brand” च्या प्रेमात तेव्हापासून जेव्हा photo मिळवण्याची धडपड होती.. कधी मांडीला मांडी लावून बसेन, मैत्री होईल असं स्वप्नातही वाटले नव्हते ’ असे म्हटले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे.\nया “brand” च्या प्रेमात तेव्हापासून जेव्हा photo मिळवण्याची धडपड होती.. कधी मांडीला मांडी लावून बसेन, मैत्री होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकोकणातील सौंदर्य पर्यटकांना खुणावतेय\nNext articleकोल्हापुरात 23 सप्टेंबरला मराठा समाजाची गोलमेज परिषद : आमदार खासदारांचे पुतळे जाळणार\nKXIP vs RCB: राहुलच्या वादळाने आरसीबी हवेत उडाली, पंजाबने ९७ धावांनी विजय मिळविला\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच बनवले अनेक विक्रम\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nभारत बंदला जनता दलाचा पाठिंबा\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/vanchit-agitation-successful-government-promises-to-open-temple-prakash-ambedkar/", "date_download": "2020-09-25T05:05:57Z", "digest": "sha1:I5GF6AGMV6XZYYC6CDS6SEZQILLOBPFS", "length": 17444, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "वंचितचे आंदोलन यशस्वी; सरकारकडून मंदिरे खुली करण्याचे आश्वासन- प्रकाश आंबेडकर - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n1 ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या टोलदरात वाढ\nकंगनाचा बंगला तोडलेल्या अवस्थेत ठेवू शकत नाही, हाय कोर्टाने महापालिकेला फटकारले\nडीन जोन्स यांना राज्यपालांची श्रद्धांजली\nशेतकी विधेयकाचा विरोध, आज ‘भारत बंद ‘ची हाक\nवंचितचे आंदोलन यशस्वी; सरकारकडून मंदिरे खुली करण्याचे आश्वासन- प्रकाश आंबेडकर\nपंढरपूर : राज्यभरातील धार्मिक स्थळे भाविकासांसाठी खुली करण्याच्या मागणीसाठी वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीकडून पंढरपुरात आंदोलन करण्यात आले. वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंबेडकर यांची आक्रमक भूमिका लक्षात घेता प्रशासनाने आज आंबेडकरांसह १५ जणांना मंदिरात जाण्याची परवानगी दिली.\nलवकरात लवकर लोकांसाठी मंदिर(Mandir), मशीद, बुद्धविहार, जैन मंदिर सुरू केली जातील. त्यासाठी सरकारकडून नियमावली तयार केली जात आहे, अशी माहिती मला मुख्यमंत्र्यांकडून मिळाली. आठ ते दहा दिवसांत ही नियमावली तयार होईल आणि मंदिरं सुरू होतील, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे पंढरपुरात आंदोलन अखेर संपले. विठ्ठलाचे दर्शन घेऊन आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. आंबेडकर आणि शिष्टमंडळाने दरवाजातून विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन घेतले.\nते म्हणाले की, मी दर्शन घेतलं. १५ जणांच्या शिष्टमंडळाला दर्शन देण्यात आलं. मंंदिरं खुली (Open Temple) करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला. त्याबद्दल त्यांचे आभार. आपण आठ दिवस थांबू, वारकऱ्यांच्या आंदोलनाला यश आलं, असं आपण समजू या, असं आंबेडकर म्हणाले. लोकभावनेचा आदर केला त्याबद्दल सरकारचे आभार, असंही ते म्हणाले. मी म्हणालो, तुम्ही घोषणा करा, अन्यथा लोक मला मारतील.\nमात्र आम्ही करणारच, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. ज��� निर्णय शासनाने घेतले पाहिजे, ते सर्वसामान्य लोक घेत आहेत. दुर्दैवाने लोक हा निर्णय घेत आहेत आणि सरकारला तुम्ही हा निर्णय घ्या, असे सांगत आहेत. १० दिवसांत आदेश आले नाही तर पुन्हा पंढरपुरात येणार, असंदेखील आंबेडकर म्हणाले.\nह्या बातम्या पण वाचा :\nनियम मोडण्यासाठीच पंढरपुरात आलो, वाटल्यास अटक करा – प्रकाश आंबेडकर\nप्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्र्याचा फोन, मात्र पंढरपुरात आंदोलन होणारच\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article‘मोस्ट डिजायरेबल वुमन’ सर्वेक्षणात दिशा पाटनी प्रथम\nNext articleआता दिशा पटानीचासुद्धा “रसोड़े में कौन था” व्हिडीओ होत आहे व्हायरल, एकदा नक्की बघा\n1 ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या टोलदरात वाढ\nकंगनाचा बंगला तोडलेल्या अवस्थेत ठेवू शकत नाही, हाय कोर्टाने महापालिकेला फटकारले\nडीन जोन्स यांना राज्यपालांची श्रद्धांजली\nशेतकी विधेयकाचा विरोध, आज ‘भारत बंद ‘ची हाक\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. – मनसे नेते राजेंद्र वागसकर यांचा सरकारला इशारा..\nएक महिलेने राज्य सरकारची दुर्दशा केली – देवेंद्र फडणवीस\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nएक महिलेने राज्य सरकारची दुर्दशा केली – देवेंद्र फडणवीस\n‘३७०’ कलम हटवल्यानंतर केंद्राने ‘कश्मिरात’ ‘फिल्मसिटी’ची योजना राबवावी – शिवसेना\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायक���र्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/bharat-bhalke", "date_download": "2020-09-25T04:32:40Z", "digest": "sha1:EA7PMCHYRN2H5BRIKZEDBRSTU55I5QWT", "length": 10610, "nlines": 173, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "bharat bhalke Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nकाश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला\nNagpur Corona | महापौरांकडून नागपुरात कडक लॉकडाऊनची मागणी\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nअजितदादा, तुम्ही कुठे कुठे नाचता, हे सांगायला लावू नका, लक्ष्मण ढोबळेंचा पलटवार\nअजितदादा मी माझ्याच पक्षाचा झेंडा घेऊन नाचलो आहे. तुम्ही कुठे कुठे नाचता, हे मला सांगायला लावू नका, अशा शब्दात लक्ष्मण ढोबळेंनी अजित पवारांना ठणकावलं.\nभाजपने वेटिंगवर ठेवलं, काँग्रेस आमदाराला अखेर यू टर्न घेण्याची वेळ\nपंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या घुमजावानंतर आता अक्कलकोटचे काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रे (Akkalkot Siddharam Mhetre) यांनी आपण काँग्रेसकडूनच निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलंय.\nकाँग्रेस आमदार भारत भालकेंचं ‘जाना था भाजप, पहुँच गये राष्ट्रवादी’\nभारत भालके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत भालके आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.\nभाजपने तिकीट दिलं नाही तर अपक्ष लढा, 85 वर्षीय सुधाकरपंतांसाठी कार्यकर्ते आग्रही\nसुधाकरपंत परिचारक यांनी दहा वर्षांपूर्वीच विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. मात्र कार्यकर्त्यांचा जोश पाहून सुधाकरपंतांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली.\nकाँग्रेसचे आणखी दोन आमदार भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा\nमागील काही काळापासून राष्ट्रवादीला मोठी गळती लागली असून अनेक नेते सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यानंतर आता काँग्रेसचीही गळती सुरु झाल्याची चर्चा आहे.\nआमदार भारत भालके यांच्या समर्थकांची सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण\nकाश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला\nNagpur Corona | महापौरांकडून नागप���रात कडक लॉकडाऊनची मागणी\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nIPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं\nकाश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला\nNagpur Corona | महापौरांकडून नागपुरात कडक लॉकडाऊनची मागणी\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/08/12/chilemaharaj/", "date_download": "2020-09-25T03:54:20Z", "digest": "sha1:ML3TPGEQP6O442U2YCIKJUJTIM666SAY", "length": 6592, "nlines": 89, "source_domain": "spsnews.in", "title": "१४ ऑगस्ट रोजी चिले महाराज जयंती उत्सव – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n१४ ऑगस्ट रोजी चिले महाराज जयंती उत्सव\nपैजारवाडी प्रतिनिधी: पैजारवाडी (ता.पन्हाळा येथील प.पु.सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिर संस्थान श्री.क्षेत्र पैजारवाडी येथे सदगुरू चिले महाराज जयंती उत्सव सोमवार दि.१४ ऑगस्ट २०१७ रोजी संपन्न होत आहे.\nसालाबादप्रमाणे प.पु.सद्गुरू चिले महाराजांची जयंती सोमवारी दि.१४ रोजी चिलेनामा च्या गजरात मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.\nपहाटे काकड आरती व सकाळी ७ ते ९ या वेळेत श्रीनां अभिषेक करण्यात येईल. त्यानंतर १२वा श्रीचीं आरती होईल. ठीक दुपारी २ वाजता सद्गुरू चिले महाराजांचा जन्मकाल होईल व महाराजांचा पाळणा गाऊन जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित चिले भक्तांना सुंठवडा वाटप करून खीचडीचा प्रसाद देण्यात येईल. जन्मोत्सवा नंतर भक्तांना भजन व कीर्तन सेवेचा आस्वाद घेता येणार आहे.\nतरी सर्व भाविकभक्तजणांनी होणाऱ्या कार्यक्रमाचा व श्रीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन संस्थांनचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण व सर्व विस्वस्त मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.\n← बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार\nऔरंगाबाद चे सुपुत्र ‘ किरण थोरात ‘ शहीद\nस्व. यशवंतराव चव्हाण यांना मान्यवरांची श्रद्धांजली\nतांबवे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू – सत्यजित देशमुख\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://sureshbhat.in/node/2698", "date_download": "2020-09-25T04:14:41Z", "digest": "sha1:OV4P4LOYZ5WMKOHSAJFPGBDCQZZUOQP4", "length": 4176, "nlines": 80, "source_domain": "sureshbhat.in", "title": "हे फुलांचे उधान झाडांना... | सुरेशभट.इन", "raw_content": "कशास व्यासपीठ पाहिजे तुला\nघराघरात गीत गुणगुणून जा\nमुखपृष्ठ » हे फुलांचे उधान झाडांना...\nहे फुलांचे उधान झाडांना...\nहे फुलांचे उधान झाडांना\nएक उरले न पान झाडांना\nवाटतो हाच मान झाडांना\nगूण हा त्या महान झाडांचा\nखुटवती ते लहान झाडांना\nऐकती दूरच्या ऋतूंना ते\nतीक्ष्ण असतात कान झाडांना\nते न पुसतात जात कोणाची\nधर्म सारे समान झाडांना\nका अताशा कमी पडे छाया\nपाहिजे का दुकान झाडांना\nर्‍हस्व होत्या सरी वळीवाच्या\nदीर्घ होती तहान झाडांना\nथांबतो सावलीमधे कोणी वाटतो\nवाटतो हाच मान झाडांना\nखूपच छान ,दमदार गझल\nऐकती दूरच्या ऋतूंना ते\nतीक्ष्ण असतात कान झाडांना\nका अताशा कमी पडे छाया\nपाहिजे का दुकान झाडांना\nथांबतो सावलीमधे कोणी वाटतो\nवाटतो हाच मान झाडांना\nगूण हा त्या महान झाडांचा\nखुटवती ते लहान झाडांना\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनाम�� स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/literature/men-without-women/articleshow/61276422.cms", "date_download": "2020-09-25T04:59:13Z", "digest": "sha1:JLLJERC56TVRR47DAROGABJA25H7RMLQ", "length": 17169, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nया सुप्रसिद्ध जपानी कादंबरीकार आणि कथाकाराच्या साहित्यकृतींचे पन्नासाहून अधिक भाषांमधे अनुवाद झाले आहेत. या साहित्यकृतींना अनेक मानाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. लेखक बीटल्सच्या संगीताचा आणि पाश्चात्य साहित्याचा, विशेषतः फ्रान्झ काफ्काच्या लेखनाचा चाहता आहे. या सर्वांचा प्रभाव त्याच्या लेखनात स्पष्टपणे दिसून येतो. त्याने काही गाजलेल्या इंग्रजी साहित्यकृतींचे जपानी भाषेत अनुवादही केले आहेत. ‘मेन विदाउट वीमेन’ या नव्या कथासंग्रहातल्या सात कथांमधून लेखकाने आधुनिक काळातल्या मानवी आयुष्यात येणाऱ्या एकटेपणा आणि दुरावलेपणा यांचा शोध घेतला आहे.\n‘ड्राइव्ह माय कार’ या कथेत एका विधुर अभिनेत्याला दारूच्या आहारी गेल्यामुळे वाहन चालवायला मनाई केलेली असते. त्याच्यासाठी ड्राइव्हर म्हणून एका तरुणीची निवड होते. एरवी अबोल असणाऱ्या त्या तरुणीबरोबर मन मोकळे करताना तो अभिनेता त्याची मृत पत्नी त्याच्याशी एकनिष्ठ न राहिल्याची खंत व्यक्त करतो. कोणीही मित्र नसलेल्या त्या अभिनेत्याला त्याच्या पत्नीच्या वर्तनाविषयी काहीसा दिलासा देणारी एक शक्यता ती ड्राइव्हर व्यक्त करते. ‘यस्टर्डे’ या बीटल्सच्या एका अत्यंत लोकप्रिय गाण्याचे नाव घेतलेल्या कथेचा नायक सतत परीक्षांमधे नापास होत राहतो. त्याचमुळे तो त्याच्या सुंदर बालमैत्रिणीसाठी योग्य नसल्याची भावना त्याच्या मनात निर्माण होते. तो नव्याने ओळख झालेल्या कथानिवेदकाला तिच्याबरोबर डेटवर जाण्याची सूचना करतो. तिने इतर कोणाबरोबर जाण्याऐवजी माहितीतल्या कोणाबरोबर गेल्यास तिच्याविषयी सगळी माहिती काढून घेता येईल असा विचार त्यामागे असतो.\n‘अॅन इंडिपेंडंट ऑर्गन’ या कथेचा नायक एक यशस्वी डॉक्टर आहे. आयुष्यभर अनेक विवाहित स्त्रियांबरोबर शरीरसंबंध ठेवताना तो कोणातही भावनिकदृष्ट्या गुंतून न पडण्याची याची खबरदारी घेतो. मात्र एका वळणावर ‘या जगात मी कोण’, या सनातन प्रश्नावर तो अडखळतो आणि आयुष्यात प्रथमच प्रेमात पडून प्रेमभंगाच्या तीव्र यातनांमुळे आत्मघाताला प्रवृत्त होतो. ‘शेहेरजादे’ या कथेची नायिका ही सुप्रसिद्ध ‘अरेबियन नाइट्स’ मधल्या त्याच नावाच्या नायिकेप्रमाणे तिच्या एकमेव श्रोत्याला गुंगवून टाकणाऱ्या कथा सांगते. मात्र हा श्रोता पहिल्या रात्रीनंतर त्याच्या पत्नीचा शिरच्छेद करणारा सुलतान नसून तिच्यावर अवलंबून असलेला असहाय्य तरुण असतो. त्या तरुणाच्या मनात त्या कथांच्या खरेखोटेपणाविषयी संदेह निर्माण होतो. तिच्या कोवळ्या वयातल्या, तिच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रियकराच्या घरात चोरून घुसून त्याच्या काही वस्तू चोरून त्याच्याशी जवळीक साधायच्या प्रयत्नांचे रसभरीत वर्णन ती त्या कथांमधून करते.\nशंभर वर्षांपूवी फ्रान्झ काफ्काने लिहिलेली ‘मेटमॉर्फसिस’ ही लघुकादंबरी गाजली होती. त्या कथेतला नायक, ग्रेगॉर सामसा नावाचा फिरता विक्रेता एके दिवशी सकाळी झोपेतून जागा होतो, तेव्हा त्याला त्याचे रूपांतर एका भल्यामोठ्या कीटकात झाले असल्याचे लक्षात येते. ही फँटसी त्याचे नातलग, बॉस आणि रोजच्या आयुष्यातल्या कटकटी यांच्याकडे त्याला कीटक म्हणून मिळालेल्या नवीन आयुष्याच्या संदर्भांत बघते. याउलट लेखकाने ‘सामसा इन लव्ह’ या कथेत एका कीटकाचे एके दिवशी मानवी शरीरात रूपांतर होते. एका कीटकाच्या दृष्टिकोनातून त्याने मानवी शरीरावर केलेले भाष्य लेखकाची वेगळ्या प्रकारची विनोदबुद्धी दाखवते.\nशेहेरजादे ही अपवादात्मक कथा सोडून बाकी सर्व कथा पुरुषांच्या एकटेपणावर भाष्य करणाऱ्या आहेत. हा एकटेपणा कथासंग्रहाच्या नावात सुचवल्याप्रमाणे पत्नी किंवा प्रेयसीच्या वियोगातून आलेला आहे. या एकटेपणावर मात करण्यासाठी कथानायक जमेल त्या स्त्री-पुरुषांबरोबर संवाद साधायचा प्रयत्न करताना दिसतात. पण त्या प्रयत्नांमधून नायकांचे एकटेपण संपताना दिसत नाही. अॅरिझोना विद्यापीठाचे प्रा. फिलीप गॅब्���िएल आणि यॉर्क विद्यापीठाचे प्रा. टेड गूझेन यांनी केलेल्या या कथांच्या समर्पक आणि प्रवाही अनुवादांमुळे या कथा इंग्रजी वाचकांना ओळखीच्या वाटतात.\nमेन विदाउट वीमेन, लेः हारूकी मुराकामी, अनुवादः फिलीप गॅब्रिएल आणि टेड गूझेन,\nप्रकाशकः रँडम हाऊस, पानेः २४०, किंमतः ३९९ रु., किंडलः ९९ रु.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nजिनपिंग यांचे राजकीय अंतरंग...\nअसे होते गायक- संगीतकार बाबूजी\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nनागपूरजागतिक संततिप्रतिबंधक दिन; राष्ट्रीय कुटुंब पाहणीत राज्यातील जळजळीत वास्तव उघड\nमुंबई'बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय'\nदेशबिहार विधानसभा निवडणूक : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\n मेट्रोच्या पाहणीसाठी सकाळी सहा वाजताच पोहोचले\nमुंबईभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे; धनंजय मुंडेंची टोलेबाजी\nमोबाइलनोकियाचे २ स्मार्टफोन येताहेत, इतकी असेल किंमत\nविज्ञान-तंत्रज्ञानसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅल��ीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%87_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2020-09-25T02:55:05Z", "digest": "sha1:BSVTILIVYMWK3UYZIPJDQ3UDORAIUNFU", "length": 10984, "nlines": 116, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अलेक्सेइ कोसिजिन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nडिसेंबर १८, इ.स. १९८०\nरशियाचे सोव्हियेत साम्यवादी संघीय प्रजासत्ताक (इ.स. १९२२)\nसोव्हियेत संघाचा कम्युनिस्ट पक्ष (इ.स. १९२७)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on १३ जानेवारी २०२०, at ००:२६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १३ जानेवारी २०२० रोजी ००:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%81-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%87-%E0%A4%A2%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A5%80/6M-lNr.html", "date_download": "2020-09-25T03:19:34Z", "digest": "sha1:LQ5NOQGNXSMK4TSEOP5VVGQW5HLNX3FM", "length": 2415, "nlines": 36, "source_domain": "rajsatya.page", "title": "कोरोना विषाणु प्रादुर्भावामुळे कोरेगाव भीमा चौकशी पुढे ढकलली - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nकोरोना विषाणु प्रादुर्भावामुळे कोरेगाव भीमा चौकशी पुढे ढकलली\nMarch 23, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nकोरोना विषाणु प्रादुर्भावामुळे कोरेगाव भीमा चौकशी पुढे ढकलली\nपुणे -पुणे जिल्हयातील कोरोना विषाणु प्रादुर्भावाचे अनुषंगाने कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे पुणे येथील जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये सुरु असलेली सुनावणी कामकाज पुढे ढकलण्यात आली आहे, असे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे सचिव व्ही.व्ही. पळणीटकर यांनी कळविले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.guruthakur.in/pustakdinachya-manpurvak-shubhechcha/", "date_download": "2020-09-25T03:38:59Z", "digest": "sha1:SWGFC4K46UF32DIQ7B6UQN7CNRLXCB74", "length": 3211, "nlines": 64, "source_domain": "www.guruthakur.in", "title": "Pustakdinachya Manpurvak Shubhechcha - www.guruthakur.in", "raw_content": "\nजिथे सापडेल तिथून उचला\nअगदी तुम्ही पूर्वी वाचलेलं\nनिराश नाही करणार ते\nकिंवा जुनेच नव्याने उमगेल\nत्यालाही हवंय हे सारं नेहमी\nपण तुम्हाला शक्य नाही\nकिमान आज तरी द्या त्याला\nमदर्स डे ला देता ना\nवेळातवेळ काढून भरपाई म्हणून\nसर, तुम्हालाही खुप शुभेच्छा.. अणि तुमचेही पुस्तक लवकर प्रकाशित होवो, ही सदिच्छा.\nआज शंकर पाटील सर ह्यांचे “वळीव” हे पुस्तक विकत घेवून वाचायला सुरुवात केली..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://maparishad.com/taxonomy/term/27", "date_download": "2020-09-25T04:00:35Z", "digest": "sha1:FDVQVL2KT5F3YJGHECYBX27EIN3VJESB", "length": 38486, "nlines": 60, "source_domain": "maparishad.com", "title": "विश्वनाथ खैरे | मराठी अभ्यास परिषद", "raw_content": "\nHome » विश्वनाथ खैरे\n(परीक्षित पुस्तक : बोली : समाज, साहित्य आणि संस्कृती डॉ० कैलास सार्वेकर : प्रतिभास प्रकाशन, परभणी २०१०, पृष्ठे ७ + १६० किंमत : रु०१६०/-)\nविविध विद्यापीठांतल्या मराठीच्या अभ्यासक्रमांमध्ये भाषा म्हणून भाषेच्या अभ्यासाला (साहित्य-समीक्षांच्या तुलनेने) खूपच कमी स्थान आहे. जे आहे त्याच्यावर एकोणिसाव्या शतकापासून चालत आलेल्या भारतयुरोपीय ऐतिहासिक प्रणालींचा पगडा आहे. विद्यापीठांमध्ये संशोधनाच्या अंगावर फारसा भर नाही. त्यामुळे भाषाविषयाचे दुपदवीधरसुद्धा नंतरच्या काळात भाषासंशोधनाकडे विशेष वळत नाहीत. जे वळतात ते त्यांच्या आवडीने किंवा त्यांच्या मायबोलीच्या प्रेमाने. त्यांच्या अभ्यासावर किंवा संशोधनावर साहजिकपणेच विद्यापीठातील अभ्यासक्रमाचे परिणाम दिसून येतात. बोलींच्या अभ्यासात सामाजिक आणि मानसिक घटकही काम करतात. असे असले तरी शिक्षणाच्या प्रसारामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातलेही काही अभ्यासक बोलींच्या अभ्यासाकडे वळत आहेत, त्यांच्या अभ्यासू लेखनाची बूज ठेवली पाहिजे आणि आधी सांगितलेल्या प्रभावांची वजावट करून निखळ शास्त्रीय अभ्यासाकडे त्यां���ा वळवण्यासाठी भाषाविषयक संस्थांनी आणि विद्यापीठांनीही खास प्रयत्न केले पाहिजेत. प्रस्तुत पुस्तकाकडे मुख्यत: या दृष्टीने या लेखात पाहायचे आहे.\nपुस्तकाचे लेखक डॉ० कैलास सार्वेकर जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मराठीचे प्रपाठक आहेत. त्यांनी ग्रामीण कविता या विषयावर पीएचडी केली आहे. ते पंचवीस वर्षे नवापुरच्या आदिवासी शिक्षणसंस्थेच्या महाविद्यालयात मराठीचे अध्यापक होते. तेव्हा त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिक्षणाची गोडी लावण्यासाठी खास प्रयत्न आणि प्रयोग केले. गेल्या सुमारे वीस वर्षांत त्यांनी वेळोवेळी लिहिलेले लेख या पुस्तकात संग्रहित केले आहेत. त्यांत नामे, नातेसंबंधाचे शब्द इत्यादी तीनचार लेखरे (लहान लेख) आहेत. बहिणाईंच्या कवितेची बोली लेवा आहे या आशयाचा एक लेख आहे. एक लेख खानदेशातील लोकवाङ्मय आणि ग्रामीण कविता यांचे अनुबंध दाखवणारा आहे.\nया सर्वांपेक्षा भाषाभ्यासाशी थेट आणि अधिक संबंध असलेले लेख बोलींवरचे आहेत. 'भाषा : इतिहास आणि भूगोल' (कालेलकर, १९८५) यातल्या विवेचनाचा आधार या लेखांमधल्या अभ्यासाला आहे. सार्वेकरांची मायबोली जामनेरी आहे. इतर बोलींचा अभ्यास त्यांनी मराठीचे अध्यापक असताना केला. खानदेशातील पावरा, कोंकणी आणि जामनेरी या बोलींची ओळख करून देणारे तीन लेख पुस्तकात आहेत. गुजराती आणि अहिराणी या 'भाषाभगिनी'ची तुलना करणारा एक लेख आहे. आदिवासी या नावात मावची, वसाव, कोंकणी, पावरा या चार बोलींचा समावेश आहे. या आदिवासी बोलींमधील म्हणी आणि गीते यांवर दोन लेख आहेत. 'आदिवासी विद्यार्थ्यांमधील भाषिक न्यूनगंड' घालवण्यासाठी केलेल्या उपायांची माहिती आणि विद्यार्थ्यांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया यांचे दोन लेख आहेत. त्यांतल्या काही विद्यार्थ्यांनी शब्दजातींसह नोंदलेला आदिवासी बोलींमधला शब्दसंग्रह वर्गवारीने तक्त्यांमध्ये दिला आहे.\nमहाराष्ट्रात मराठी भाषा चालते आणि निरनिराळ्या बोलींचाही वापर लहानमोठया क्षेत्रांवर होत असतो. त्यांतल्या एखाद्या बोलीचा अभ्यास (१) मराठीची पोटभाषा म्हणून (२) मराठीला लागून असलेल्या भाषा आणि मराठी यांचा तिच्यावरील परिणाम शोधण्यासाठी (३) सध्याच्या प्रमाण-मराठीहून तिचे वेगळेपण दाखवण्यासाठी (४) त्या बोलीचे निव्वळ वर्णन करण्यासाठी - असा विविध प्रकारां��ी होऊ शकतो.\nपहिल्या प्रकारात ती बोली मराठी भाषेतून ध्वनिबदलाने काळाच्या ओघात सध्याच्या अवस्थेला आल्याचे धरले जाते. भाषाभ्यासातल्या भारतयुरोपीय प्रणालीचे हे गृहीतच होते. या प्रकारात लेखी मराठीतल्या लिपिबद्ध ध्वनींशी बोलीतल्या उच्चारणांची तुलना सार्वेकरांच्या बोलीविषयक लेखांमध्ये आली आहे. कालेलकरांनीच म्हटल्याप्रमाणे भाषा ही अनेक बोलींच्या संमीलनातून सिद्ध होते. भारतीय भाषासंभाराच्या बाबतीत ''लेखी ती भाषा आणि मुखी ती बोली'' अशी व्याख्या करता येईल. लेखी भाषेतून मुखी बोली निर्माण होत नाहीत हे मान्य केले तर प्रमाण मराठीतील अक्षरोच्चारणाला मानदंड मानण्याचे कारण नाही. बोलांचा अर्थ कळण्यासाठी लेखीतले शब्द अर्थातच वापरावे लागतील.\nबोली-अभ्यासाचा दुसरा प्रकार म्हणता येईल अशी अहिराणी आणि दक्षिण-गुजराती या बोलींची एकाच कुळातल्या 'भाषाभगिनी' म्हणून तुलना केली आहे. कळत-नकळत अहिराणीला 'भाषा' पदवीला पोचवले आहे. यामागे प्रस्थापित भाषाकुलांच्या संकल्पनेचा प्रभाव आहे. सिंधुसंस्कृतीचे लोक इ०स० पूर्व १९व्या शतकापासून खानदेशात आले याचा आधार परस्परप्रभावासाठी दिला आहे. त्याने भारतीय भाषाकुलाच्या संकल्पनेला छेद मिळतो. सयाजीरावांच्या मराठीसंबंधातील कार्याचा उल्लेख केला आहे त्याचा अहिराणी-गुजराती यांच्या तुलनेत साक्षात संबंध नाही. बोलीविषयक लेखात इतिहास, संस्कृती इत्यादी अनेक बाबींना स्पर्श करणे टाळले पाहिजे. तसेच 'वरील विवेचनावरून अहिराणीने मराठीकडून जशा काही गोष्टी घेतल्या तशा गुजरातीकडूनही घेतल्या. किंबहुना गुजरातीकडून अधिक घेतल्या असे म्हणता येईल' (पृ०३५) यांसारखी अतिव्याप्त विधाने करणे इष्ट नाही.\nजामनेरी बोलीवरील लेखाच्या प्रास्ताविकात ही बोली 'आपले काहीएक वेगळेपण आणि स्वतंत्र अस्तित्व' टिकवून आहे असे म्हटले आहे. मुखपृष्ठावरील तक्त्यात मात्र जामनेर लेवा बोलीचा एक मुलूख म्हणून दाखवला आहे. प्रमाण मराठीतील औतचा जामनेरी उच्चार आउत होतो याला 'संयुक्त स्वरांची संधी' म्हटले आहे. 'कृषिजीवनाशी संबंध सांगणार्‍या अनंत म्हणी या बोलीत आहेत' हे अतिशयोक्त विधान आहे. अशा गफलती लेखात आहेत. मायबोलीचा अभिमान हे एक त्याचे कारण संभवते. बोलींना भाषेहून अशुद्ध किंवा खालच्या पायरीवरच्या मानण्याची शिष्टजनांची प्रवृत्ती जशी कमी होत जाईल तशी बोली अभ्यासकांनाही बोलींच्या स्तुतिपर लिहिण्याची गरज वाटणार नाही.\nबोलीचे निवळ वर्णन करण्याच्या चौथ्या प्रकारचे उदाहरण 'परिशिष्ट ब - खानदेशी बोलींमधील तुलनात्मक शब्दसंग्रह' या तक्त्यांमध्ये आहे. हे तक्ते सार्वेकरांच्या तेगा पावरा आणि भाईदास बागुल या तृ०व० कला वर्गातल्या विद्यार्थ्यांनी बनवले आहेत. वस्तू, शेती, धान्ये, भाज्या, फळे, नातेसंबंध इत्यादींचे सहा बोलींमधले शब्द त्यांत आहेत. घर - गूँ पोंगो, दरवाजा - बाणों बाणों जुपू, माठ - वेंडलो वेंडलो, मका - डोडा डोडा डुडा, भुईमुग - हिंडयो हिंग्या मुंग्या, आई - आयो याहकी, वडील - आबो बाहाको बाबा, भाऊ - बाहा पावुहू, लवकर - माहारी माहारी उतवाल, ही सहज टिपलेली या बोलीतली खास उदाहरणे. बोलींनी स्वतंत्रपणे निर्माण केलेल्या शब्दांची उदाहरणे यांत दिसतात. या याद्या मर्यादित शब्दसंख्येच्या आहेत. पण त्या बोलीच्या जाणकारांनी नोंदल्या आहेत, तशाच मोठया प्रमाणावर मायबोली-अभ्यासकांनी नोंदल्या तर त्या त्या बोलीची विश्वसनीय नोंद आपल्याला मिळू शकेल. बोलीचे मूळ रूप, तिचे प्राचीनत्व, तिच्यावर झालेले इतर भाषा-बोलींचे परिणाम इत्यादी अभ्यास ही पुढची पायरी असेल. त्यांचा खुटपुट समावेश वर्णनात्मक नोंदीमध्ये करण्याची गरज नाही.\nबोलींच्या नोंदी हा पदवीधरांच्या कामाचा भाग झाला. बोलीच्या परिसरातून प्रमाणभाषेच्या पदवीपर्यंत पोचण्यात बोलीकांना न्यूनगंडासारखे मानसिक अडथळे पार करावे लागतात. सार्वेकरांनी त्या (महाविद्यालयीन) विद्यार्थ्यांचा न्यूनगंड घालवण्यासाठी प्रयत्न केले. दहा वर्षे मराठी शाळेत शिकूनही त्यांची क्षमता पुरेशी वाढली नव्हती यावरून माध्यमिक पातळीपर्यंतच्या त्यांच्या शिक्षणाची दशा लक्षात येते. त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियांवरून असे दिसते की भाषेच्या लेखीपणाचाच धसका बोलीकांना जास्त बसतो. पहिली-दुसरीत बोलीतून शिकवून बोलीतल्या शब्द-वाक्यांच्या लेखी रूपांनी लिपीची ओळख करून दिली तर हा धसका कमी होईल का याचा विचार आणि प्रयोगात्मक आचार झाला पाहिजे. या न्यूनगंडातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी बोलींचे शब्दसंग्रह करण्याचे कामही केले आहे. अशा विद्यार्थ्यांशी विद्यापीठातील शिक्षकांचा संपर्क राहावा आणि त्यांनी बोलींच्या अभ्यासात अधिक कामगिरी करावी यासाठी ���िशेष प्रयत्न व्हायला हवेत. एका लेखात आदिवासी बोलींतल्या म्हणी नोंदल्या आहेत. मार्गदर्शन लाभले तर बोलीक विद्यार्थी त्या म्हणींचा खोल अभ्यास करून बोलीकांचा इतिहास समजण्याला सामग्री देऊ शकतील.\nभारतीय भाषा बोलींबाबतचे नोंदीचे किंवा अभ्यासाचे कार्य भारतीय भाषक-बोलीकांनी करणे उचित आणि गरजेचे आहे. विदेशी अभ्यासकांनी इंग्रजीत नोंदलेले अभ्यास प्रमाण मानून त्यांचे संदर्भ भारतीयांनी देण्याचा प्रकार थांबायला हवा. उच्चार नेमके टिपणे, संस्कृतिविषयक अनुबंध समजून घेणे भारतीयांनाच चांगल्या प्रकारे करता येईल. मराठी मुलखातल्या बोलींच्या नोंदी त्या मायबोलीच्या अभ्यासकांनी कराव्या यासाठी विद्यापीठे आणि संशोधनसंस्था यांनी पद्धतशीर प्रयत्न केले पाहिजेत. परिषदा आणि कार्यशाळा वगैरे घेऊन या अभ्यासकांना कामाच्या पद्धती समजावून दिल्या पाहिजेत आणि नोंदी संकलित करणारी यंत्रणा सिद्ध केली पाहिजे.\nया पुस्तकावर लिहावे म्हणून संपादकांनी ते माझ्याकडे पाठवले. ते वाचून झाल्यावर पुस्तकात दिलेल्या चलफोनवर मी सार्वेकरांशी सविस्तर बोललो. (संपर्काच्या आधुनिक सोयी) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मराठीच्या अभ्यासक्रमात बोलींच्या अभ्यासाला महत्त्वाचे स्थान देण्यासाठी त्यांच्या पदावरून ते प्रयत्न करू शकतात असे त्यांच्याकडून कळले. तो त्यांनी करावा, मायबोलींच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाला अधिकाधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि उत्तेजन द्यावे आणि लेखनाच्या बाबतीतही या पुस्तकावर थांबू नये.\n374 सिंध सोसायटी, औंध, पुणे 411 007\nRead more about बोलींचा अभ्यास\nहिमालय पर्वताची कन्या पार्वती. तिने शंकर हा आपला पती व्हावा म्हणून तप केले. यथावकाश तप फळाला आले आणि लग्न झाले. त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्या पुत्राने तारकासुर नावाच्या राक्षसाला मारले. या सगळ्या कथेचे 'कुमारसंभवम्' हे संस्कृत महाकाव्य कालिदासाने लिहिले.\nत्या काव्याच्या सहाव्या सर्गात पार्वतीला मागणी घालायला सप्तर्षी आकाशमार्गाने हिमालयाकडे आल्याचे वर्णन आहे. वेताच्या आसनावर त्यांना बसवून हिमालयाने त्यांची स्तुती केली. आंगिरस ऋषींनी हिमालयाला सांगितले की, \"आमच्या मुखाने शिवच तुमच्या कन्येला मागणी घालतो आहे.\" त्या वेळी पार्वती पित्याच्या पाठीशी कमळाच्या पाकळ्या मोजीत होती. तिच्य��� आईकडे पाहून तिची संमती मिळाल्यावर हिमालयाने पार्वतीला पुढे घेऊन ऋषींना म्हटले, \"ही शिववधू आपणांस नमस्कार करतेय.\" तिला अरुंधतीने मांडीवर बसवून घेतले. हिमालयाने विचारल्यावरून ऋषींनी चार दिवसांनंतरची तिथी पक्‍की केली.\nसातव्या सर्गात लग्नघरातले आणि विवाहसोहळ्याचे वर्णन आहे. शुक्लपक्षातल्या शुभतिथीला वधूला विवाहदीक्षा दिली. परिवारातल्या आणि बाहेरच्याही कितीकांनी मांडीवर घेऊन तिला आशीर्वाद दिले. चंद्र फाल्गुनी नक्षत्रात असताना लेकुरवाळ्या सुवासिनींनी तिचा शिणगार केला. तिला चौकात नेऊन सुवर्णकुंभांनी न्हाऊ घातले. धूपाने केस सुकवून दुर्वा, गोपीचंदन, मोहफुलांच्या माला यांनी तिला सजवले. तिची पावलं रंगवल्यावर सख्या म्हणाल्या, \"पतीच्या माथ्यावरच्या चंद्रकलेला हे लाव बरं का.\" मग तिची आई मेना हिने तिला विवाहतिलक लावला, कुलदेवतांना आणि सुवासिनींना नमस्कार करायला लावले. तिकडे कैलासावर सप्त मातृकांनी शिवालाही अलंकारिले. नंदीवर बसून शंकर निघाले, त्यांच्यामागे मातृका आणि महाकाली होत्या. गंगायमुना मूर्तरूपाने चवर्‍या ढाळीत होत्या. सप्तर्षींना 'तुम्ही माझे पुरोहित' असे शिवाने सांगितले. औषधिप्रस्थ नगरापाशी पोचल्यावर भूमीवर उतरून शिवाने वंदन केले तेव्हा हिमालयच लाजल्यासारखा झाला. शिवाला पाहण्यासाठी स्त्रियांची एकच गडबड उडाली. लग्नघरात, रत्‍ने टाकलेले पाणि शिवाच्या पायांवर घातले आणि हिमालयाने रेशमी वस्त्रे दिली ती शिवाच्या अंगावर घालून त्याला वधूकडे नेले. वधूवरांनी हातात हात घेऊन अग्नीला प्रदक्षिणा घातल्या. पुरोहिताने वधूच्या हाताने लाजाहोम करविला आणि तिला म्हटले, \"तुझ्या विवाहाला अग्नी साक्ष आहे. पती शिवासह धर्माने वाग.\" शिवाने तिला ध्रुवतारा दाखवला. मग त्यांनी ब्रह्मदेवाला जोडीने नमस्कार केला. त्याने 'वीरप्रसू हो' असा आशीर्वाद दिला. नंतर ती दोघे सोन्याच्या आसनावर बसली तेव्हा लोकरीतीने भाताची कोवळी रोपे त्यांच्यावर टाकली. नंतर त्या दोघांवर स्वतः लक्ष्मीने लांब दांड्याच्या कमळाचे छत्र धरले.\nकालिदासाने देवदेवतांच्या विवाहाचे वर्णन केले असले तरी विधींचे तपशील मात्र त्याच्या समकालीन समाजातल्या चालीरीतींचेच आहेत. भारतात सामाजिक विधी-उत्सव शेकडो वर्ष साजरे होत आले आहेत. त्यामुळे भाताची कोवळी रोपे अंगावर टाकण्याच्या विधीला चौथ्यापाचव्या शतकातला कालिदास 'लौकिक' म्हणतो आणि चौदा-पंधराव्या शतकातला मल्लिनाथ 'लौकिक आचार मनानेही डावलू नये' असा त्याला शास्त्राधार देतो. थोड्याफार पद्धतीने आजचेही विवाह असेच होतात. त्यामुळे शिवपार्वतीच्या विवाहाचे वर्णन आपल्याला फार ओळखीचे वाटण्यासारखे आहे. वधूवर, आप्तगोत आणि वर्‍हाडी भले दैवी अतिमानवी (पर्वत, नद्यासुद्धा) असोत, त्यांची चालचलणूक कवीच्या परिसरातल्या माणसांसारखीच वर्णिलेली असते. त्याचमुळे कथेतल्या पात्रांचे चरित्र जरी अद्भुतांनी भरलेले असले तरी ते (आजच्या अर्थाने) ऐतिहासिक नसते.\nपुराणकथेचा हा विशेष समजून घेतला तर तिच्या शब्दवर्णनांना आपण प्रमाण मानणार नाही किंवा पुराणकथांवरून इतिहास काढणार नाही. तरीसुद्धा त्या शब्दवर्णनांच्या मागे कविकालीन वास्तव दडलेले असते ते चिकित्सकपणे पाहिले तर सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाची एखादी झलक आपल्याला मिळते.\nशिवपार्वतीच्या या विवाहात लक्ष्मी छत्र धरायला आली; पाठोपाठ सरस्वतीही स्तवन करायला आली. \"सरस्वतीने दोन प्रकारच्या भाषेने त्या दोघांच्या जोडप्याची स्तुती केली. त्या सुयोग्य वराची संस्कारपूत भाषेत, तर वधूची समजायला सोप्या भाषेत\" (द्विधाप्रयुक्तेन च वाङ्मयेन सरस्वती तन्मिथुनं नुनाव \" (द्विधाप्रयुक्तेन च वाङ्मयेन सरस्वती तन्मिथुनं नुनाव संस्कारपूतेन वरं वरेण्यं वधूं सुखग्राह्यनिबन्धेन संस्कारपूतेन वरं वरेण्यं वधूं सुखग्राह्यनिबन्धेन ७.९०) या श्लोकातल्या पदांचा अर्थ टीकाकार मल्लिनाथने स्पष्ट केला आहे. \"'द्विधाप्रयुक्तेन' म्हणजे संस्कृत-प्राकृत या दोन रूपांत म्हटलेल्या. 'संस्कारपूतेन' म्हणजे प्रकृतिप्रत्ययविभागशुद्ध संस्कृतात, वराची स्तुती. 'सुखग्राह्यनिबन्धेन' म्हणजे सुबोध रचनेत अर्थात प्राकृतात, वधूची स्तुती. शिव हा पुरुष म्हणून त्याच्यासाठी संस्कृत, पार्वती स्त्री म्हणून तिच्यासाठी प्राकृत\nदेवता असली, जगन्माता असली, तरी पार्वती स्त्री असल्यामुळे तिला संस्कृत समजणारे नव्हते. तिला सरस्वतीनेसुद्धा प्राकृतच ऐकविणे लोकरीतीला धरून होते. हा सामाजिक नियम होता. स्त्रियांना संस्कृत समजत नव्हते, त्यांचा व्यवहार प्राकृतातच होत होता. प्राचीन काळापासून चालत असलेली ही स्थिती पाचव्या ते पंधराव्या शतकात तशीच होती. प्राचीन काळापासून नाटकांमधल्या स्त्रीपात्रांचे बोलणे प्राकृतात असावे असा दंडकच होता. कालिदासाच्याच 'शाकुंतल' नाटकाच्या सातव्या अंकात मारीच ऋषी आणि त्यांची पत्‍नी अदिती (दाक्षायणी) यांचा संवाद आहे. ऋषी संस्कृतात सांगतात, \"तुझ्या पुत्राच्या (इंद्राच्या) बाजूने आघाडीवर लढणार हा बघ दुष्यन्त नावाचा जगाचा राजा.\" त्यावर पत्‍नी अदिती प्राकृतात म्हणते, “त्याच्या आकृतीवरूनच तसं वाटतं.\" (संभावणीआणुभावा से आकिदी - \"संभावनीयानुभावा अस्य आकृतिः - \"संभावनीयानुभावा अस्य आकृतिः\") प्रत्यक्ष देवांचा राजा इंद्र याची आई संस्कृतात बोलत नाही. (नवर्‍याचे संस्कृत संदर्भाने तिला समजते असे मानले पाहिजे\") प्रत्यक्ष देवांचा राजा इंद्र याची आई संस्कृतात बोलत नाही. (नवर्‍याचे संस्कृत संदर्भाने तिला समजते असे मानले पाहिजे\nभारतीय संस्कृतीने स्त्रियांना नेहमी पुरुषांच्या खालचे स्थान दिले. भारतात स्त्री-शूद्रांना संस्कृत ऐकण्याची मुभा नव्हती. काव्य-कथांमध्ये या स्थितीचे प्रतिबिंब साहजिकच पडले आहे. खुद्द संस्कृतचे रूप आणि स्थिती काय होती \"...स्थलकाल-लोक या बंधनांना बाजूस ठेवून आपल्या ज्ञानव्यवहारासाठी विद्वान एखादी प्रशिष्ट संभाषण कृती घडवीत राहतात. संस्कृत ही अशी प्रशिष्ट कृती - (अ‍ॅ-कल्चरेटेड) आर्टिफॅक्ट) होती; ती प्रत्यक्ष बोली नव्हती\" (माहुलकर २००२, पृ० ४६) व्यवहारातली बोली नसलेल्या अशा प्रशिष्ट कृतीतून प्राकृतांसारख्या भाषा निघाल्या किंवा भारतार्य म्हटलेल्या भाषांचे मूळ तिच्यात आहे, अशा प्रणाली वास्तवाला किंवा इतिहासाला धरून नाहीत. विद्यापीठांमधले भाषाविज्ञानाचे अभ्यासक्रम मात्र याच गृहीतावर ठाम आहेत. भाषा-कथा-संस्कृतींचा समवायाने विचार करून भारतीय भाषाविज्ञानात जरूर ते फेरबदल केले पाहिजेत.\n(संदर्भ: माहुलकर, दिनेश द० २००२. वृद्धि: राज्य मराठी विकास संस्था, मुंबई)\nRead more about संस्कृत आणि प्राकृत\nपुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :\nमराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/24160/", "date_download": "2020-09-25T05:16:01Z", "digest": "sha1:Q5DOBKEGWRO5IJL54LES42J6AQI6QADR", "length": 15398, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "��यगेन, मानफ्रेट – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nआयगेन, मानफ्रेट : (९ मे १९२७ – ) जर्मन रसायनशास्त्रज्ञ. १९६७ च्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. त्यांचा जन्म जर्मनीतील बोखुम या औद्योगिक शहरात झाला. त्यांचे शिक्षण गॉटिंगेन विद्यापीठात झाले. १९५१-५३ या कालात ते तेथेच भौतिकीय रसायनशास्त्राचे अध्यापक होते. त्यानंतर त्यांची माक्स प्लांक इन्स्टिट्यूटमध्ये नेमणूक झाली. सध्या ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत.\nआयगेन यांनी डिमेयर यांच्या समवेत, १९५६ मध्ये बर्फाच्या पातळ थरातून संपूर्णपणे संतृप्त विद्युत् प्रवाह घालविताना दर सेकंदास तयार होणाऱ्या नव्या आयनयुग्मांची (विद्युत् भारित अणू, रेणू वा मूलक यांच्या जोड्यांची) संख्या मोजण्यासंबंधी अन्वेषण (संशोधन) केले.\nज्या विक्रियांचा अर्धविक्रिया काल (विक्रिया अर्धी पुरी होण्यास लागणारा काल) दहा सेकंदांपेक्षा कमी असतो अशा विक्रियांच्या अभ्यासासाठी पूर्वी औष्मिक, रासायनिक, विद्युत व इतर पद्धती वापरीत असत. याहूनही अतिशीघ्र विक्रियांच्या अन्वेषणासाठी आयगेन व त्यांचे सहकारी यांनी नवीन ‘शैथिल्य पद्धती’ शोधून काढली.\nयुनायटेड स्टेट्स नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्स, बन्सन सोसायटी फॉर फिजिकल केमिस्ट्री व फॅराडे सोसायटी या संस्थांचे ते सभासद आहेत. शिकागो, हार्वर्ड व वॉशिंग्टन या विद्यापीठांनी त्यांनी मानसेवी पदव्या बहाल केल्या आहेत. तसेच ते कॉर्नेल विद्यापीठाचे अभ्यागत प्राध्यापक आहेत. १९६७ चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक त्यांना अर्धे आणि जॉर्ज पोर्टर व आर्. जी. डव्ल्यू. नॉरिश यांना मिळून अर्धे असे विभागून देण्यात आले. ऊर्जेच्या अतिसूक्ष्म स्पंदांनी रासायनिक समतोल बिघडविल्याने घडून येणाऱ्या अतिशीघ्र रासायनिक विक्रियांसंबंधीच्या अन्वेषणाबद्दल हे पारितोषिक त्यांना मिळाले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउ��चरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/maharashtra-election-2019-nachya-after-champa-ajit-pawar-criticizes-former-ministers-laxmanrao/", "date_download": "2020-09-25T03:37:07Z", "digest": "sha1:ZUPU3N5IOPF4GS7YAPZ25FULCCO4QFIE", "length": 31151, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maharashtra Election 2019 : चंपानंतर 'नाच्या', अजित पवारांकडून माजी मंत्र्यांवर सडकून टीका - Marathi News | Maharashtra Election 2019 : 'Nachya' after Champa, Ajit Pawar criticizes former ministers laxmanrao dhobale | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २३ सप्टेंबर २०२०\nनवीन कायदा शेतकऱ्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवणारा\nविद्यार्थिनीला वसतिगृह खाली करण्याची नोटीस\nदंड वसूल केल्यानंतर नागरिकांना मास्कची भेट\nगेल्या तीन वर्षांत महापालिकेच्या आरोग्य अर्थसंकल्पाचा विनियोग नाही\nजितेंद्र जोशी नव्या इनिंगसाठी सज्ज, अभिनयानंतर या क्षेत्रात केले पदार्पण\nही साडी, बिकिनी की लुंगी... नव्या स्टाईलमुळे ट्रोल झाली मंदिरा बेदी\nड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर दीपिका पादुकोण लवकरच सादर करणार ऑफिशियल स्टेटमेंट\n हृतिक रोशनने दिलं २० वर्षीय भारतीय बॅले डान्सरच्या स्वप्नाला बळ\nप्रेमात आकंठ बुडालेले असताना दीपिका आणि रणबीरचे अचानक झाले होते ब्रेकअप, कारण वाचून व्हाल हैराण\nIPL 2020 जाडेपणामुळे खेळाडू होत आहेत ट्रोल\nIPLसाठी खेळाडूंचा हा आहे खास फिटनेस फंडा\nदीपकाचं ‘सुपर ड्रग्ज’ कनेक्शन\nनवीन विधेयके :शेतकऱ्यांच्या फायद्याची की जीवघेणी | Sudhir Mahajan | Ground Zero EP41 | Atul Kulkarni\nमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर माणकोली उड्डाणपूलाची मार्गिका वाहनांसाठी खुली\n'या' टप्प्यांत जाणवतात कोरोनाची लक्षणं\n फ्लू आणि कोविड १९ एकत्र उद्भवल्यास मृत्यूचा धोका दुप्पट; तज्ज्ञांचा दावा\n फ्लू आणि कोविड १९ एकत्र उद्भवल्यास मृत्यूचा धोका दुप्पट; तज्ज्ञांचा दावा\nगेल्या १२ तासांत पश्चिम उपनगरात १५० मिमीहून अधिक पावसाची नोंद झ��ली आहे. रात्रभर पावसाचा जोर कायम राहील. पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी बुधवारी सकाळी प्रवासास अडथळे निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.\nनाशिक : मेघगर्जना अन विजांच्या कडकडाटासह शहर व परिसरात जोरदार पाऊस\nराम मंदिर आणि दहिसर भागात सकाळी 8.30 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत 143 mm आणि 89 mm पाऊस कोसळला.\nमंगळवारी रात्री ९ वाजल्यापासून सांताक्रुझ वेध शाळेत १०६.६ मिमी पावसाची नोंद झाली. तर सकाळी ८ वाजल्या पासून १२८.२ मिमी पावसाची नोंद झाली.\nबिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला. संजीव कुमार सिंघल यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार.\nCSK vs RR Latest News : संजू सॅमसनची वादळी खेळी अनुभवली, पण हा सुपर कॅच पाहिलात का\nतारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या औषध कंपनीत स्फोट; दोन कामगार गंभीर जखमी; खासगी रुग्णालयात उपचार सुरू\nCSK vs RR Latest News : जोफ्रा आर्चर फक्त ट्विट करत नाही, तर त्याची अंमलबजावणीही करतो; 2015चं ट्विट व्हायरल\nभुसावळ: सोने तस्करी करणाऱ्या आरोपीला वर्षभराचा कारावास; ५ हजारांचा दंड\nभिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा संख्या 26 वर; जखमींची संख्या 25\nमुंबईत आज दिवसभरात १ हजार ६२८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १ हजार ६६९ जणांना डिस्चार्ज; ४७ जणांचा मृत्यू\nCSK vs RR Latest News : महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला, थेट अम्पायरशी भिडला; जाणून घ्या नक्की काय झालं\nमुंबई - 'क्वान' एजन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी धुर्व चितगोपेकर यांना एनसीबीने बजावले समन्स\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन\nCSK vs RR Latest News : रोहित, विराट यांना जे जमलं नाही ते संजू सॅमसननं करून दाखवलं, गौतम गंभीरनंही थोपटली पाठ\nगेल्या १२ तासांत पश्चिम उपनगरात १५० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. रात्रभर पावसाचा जोर कायम राहील. पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी बुधवारी सकाळी प्रवासास अडथळे निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.\nनाशिक : मेघगर्जना अन विजांच्या कडकडाटासह शहर व परिसरात जोरदार पाऊस\nराम मंदिर आणि दहिसर भागात सकाळी 8.30 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत 143 mm आणि 89 mm पाऊस कोसळला.\nमंगळवारी रात्री ९ वाजल्यापासून सांताक्रुझ वेध शाळेत १०६.६ मिमी पावसाची नोंद झाली. तर सकाळी ८ वाजल्य��� पासून १२८.२ मिमी पावसाची नोंद झाली.\nबिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला. संजीव कुमार सिंघल यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार.\nCSK vs RR Latest News : संजू सॅमसनची वादळी खेळी अनुभवली, पण हा सुपर कॅच पाहिलात का\nतारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या औषध कंपनीत स्फोट; दोन कामगार गंभीर जखमी; खासगी रुग्णालयात उपचार सुरू\nCSK vs RR Latest News : जोफ्रा आर्चर फक्त ट्विट करत नाही, तर त्याची अंमलबजावणीही करतो; 2015चं ट्विट व्हायरल\nभुसावळ: सोने तस्करी करणाऱ्या आरोपीला वर्षभराचा कारावास; ५ हजारांचा दंड\nभिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा संख्या 26 वर; जखमींची संख्या 25\nमुंबईत आज दिवसभरात १ हजार ६२८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १ हजार ६६९ जणांना डिस्चार्ज; ४७ जणांचा मृत्यू\nCSK vs RR Latest News : महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला, थेट अम्पायरशी भिडला; जाणून घ्या नक्की काय झालं\nमुंबई - 'क्वान' एजन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी धुर्व चितगोपेकर यांना एनसीबीने बजावले समन्स\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन\nCSK vs RR Latest News : रोहित, विराट यांना जे जमलं नाही ते संजू सॅमसननं करून दाखवलं, गौतम गंभीरनंही थोपटली पाठ\nAll post in लाइव न्यूज़\nMaharashtra Election 2019 : चंपानंतर 'नाच्या', अजित पवारांकडून माजी मंत्र्यांवर सडकून टीका\nMaharashtra Election 2019 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा येथे आयोजित राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत अजित पवार बोलत होते.\nMaharashtra Election 2019 : चंपानंतर 'नाच्या', अजित पवारांकडून माजी मंत्र्यांवर सडकून टीका\nमंगळवेढा : भाजप सरकारने मागील पाच वर्षात फक्त आश्वासनांची घोषणाबाजी केली. दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी सत्तेचा गैरवापर करीत शेतकरीविरोधी धोरण अवलंबिले, असे म्हणत अजित पवार यांनी भाजपा सरकारवर शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला. त्यानंतर, अजित पवारांनीसोलापूरचे माजी पालकंमत्री आणि भाजपा नेते लक्ष्मण ढोबळे यांच्यावरही सडकून टीका केली.\nविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा येथे आयोजित राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत अजित पवार बोलत होते. शेतीच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर वाढला. त्याच नैराश्येतून राज्यातील 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे राज्यातील 16 हजार आयाबहिनी विधवा झाल्याची खंत पवार यांनी बोलून दाखवली. त्याचवेळी, राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे नेते आणि सध्याचे भाजपा उमेदवार लक्ष्मण ढोबळे यांच्यावरही सडकून टीका केली. भाजपाचा झेंडा घेऊन नाचतानाचा ढोबळे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरुन अजित पवारांनी ढोबळेंना लक्ष्य केलं.\nहलगीच्या तालावर झिंगाट झालेल्या नाच्याच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. सारखे-सारखे कुंकू बदलणारे तुमच्याशी प्रामाणिक काय राहणार अशी टीका अजित पवार यांनी लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर केली. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना आमदार केले, पालकमंत्री केले, ते उपकार विसरले की काय आपले वय काय, आपण काय करतो याचेही भान नाही, असा टोलाही ढोबळेंना अजित पवारांनी लगावला. यापूर्वी, अजित पवारांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना चंपा म्हणून त्यांची खिल्ली उडवली होती.\nदरम्यान, गेल्या पाच वर्षात सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घालण्याचे काम केले़ शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी पाकिस्तानमधून साखर, कांदा आयात करण्यात सरकार व्यस्त आहे. कर्जमाफी कशी करायची ते माझ्या काकांना विचारा असा, सल्लाही अजित पवार यांनी भाजप सरकारला दिला.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nNCPAjit PawarAssembly Election 2019Solapurराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारविधानसभा निवडणूक 2019सोलापूर\nसण, समारंभांसाठी बाहेर पडू नका; पूजा-अर्चा घरूनच करा, अजितदादांचे आवाहन\nपंतप्रधानांबद्दल आदर ;पण... त्यांचे विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन अशास्त्रीयच\nविठ्ठला उपाशीपोटी झोपलेली लेकरे तुला कशी बघावतात\nCoronaVirus: अजित पवारांचं मोदी सरकारला पत्र; कोरोनासंदर्भात महत्त्वाची मागणी\nCoronavirus: 'दुर्दैवाने कर्तव्यावरील पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना ५० लाखांची मदत'\ncoronavirus: मोदींच्या आवाहनावरुन राष्ट्रवादीत दुमत; आव्हाडांचा विरोध तर रोहित पवारांची 'वेगळी' सुरुवात\nCoronaVirus News: राज्यासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी कोरोनाबद्दलची दिलासादायक आकडेवारी समोर\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पाऊस\nमराठा समाजातील विद्यार्थी, तरुणां��ा दिलासा; ठाकरे सरकारचे आठ महत्त्वाचे निर्णय\nराज्यातील ‘पीयुसी’च्या दरात दोन ते तीन पटीने वाढ होणार : 'ऑल पीयुसी सेंटर ओनर्स असोसिएशन'चा निर्णय\nटेकडावर जन्मलेल्या नटीनं शेतीवर बोलावं यापेक्षा मोठा विनोद कोणता; शेट्टींचा कंगनावर निशाणा\nसूर्यग्रहणाशी डोळे भिडवलेल्या महिलेने सुदृढ कन्येस दिला जन्म; अंधश्रद्धेचे ग्रहण कायमचं सुटलं\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nIPL 2020 जाडेपणामुळे खेळाडू होत आहेत ट्रोल\nIPLसाठी खेळाडूंचा हा आहे खास फिटनेस फंडा\n'या' टप्प्यांत जाणवतात कोरोनाची लक्षणं\nदीपकाचं ‘सुपर ड्रग्ज’ कनेक्शन\nलोकमत अभंगरंग - सादरकर्ते : राष्ट्रीय पुरस्कार विजेते Mahesh Kale\nमनातील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना\nजीवनातील साडेसाती कशी दूर कराल\nचांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात\nमनाला वळण कसे द्याल\nसातासमुद्रा पलिकडून भारतात आले 'लाखो विदेशी पाहुणे'; पाहा हा भन्नाट नजारा\nअभिनेत्री कियारा आडवाणीचे तिच्या बहिणीसोबत दिसले स्पेशल बॉडिंग, पाहा त्यांचे फोटो\nCSK vs RR Latest News : 'पाणीपुरी'वाल्या पोराची 'रॉयल' भरारी; मुंबईकर फलंदाजाचे RRकडून पदार्पण\n डॅशिंग तिची अदा, चाहते झाले फिदा; TMC खासदार मिमी चक्रवर्तीचे व्हायरल फोटो पाहा\nआता आला नवा बँकिंग कायदा, संसदेत मिळाली मंजुरी; ग्राहकांवर होणार असा परिणाम\nIn Pics: बॉलिवूडचे रिअल लाइफ लव्ह ट्रँगल्स, या अफेअरची खूप झाली चर्चा\nCoronaVirus News : जपानमध्ये अनोखे डिव्हाईस लाँच, कोरोना नष्ट करण्याचा कंपनीचा दावा\nदारूच्या नशेत धुंद होत सारा अली खान मित्रांसोबत अशी करते एन्जॉय, जुने फोटो पुन्हा होतायेत व्हायरल\nपंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर आतापर्यंत किती खर्च झाला; अखेर आकडा समोर आला\nदिवसभरात १९८८ रुग्ण ठणठणीत बरे\nकर्ज काढण्यासाठी मनपातर्फे पतमापन सुरू\nमहासभा स्थगित केल्याने भाजपचे ठिय्या आंदोलन\n‘माझे कुटुंब’ मोहिमेचा नाशकात शुभारंभ\nनवीन कायदा शेतकऱ्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवणारा\nCoronaVirus News: राज्यासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी कोरोनाबद्दलची दिलासादायक आकडेवारी समोर\nFact Check: शाळा-कॉलेजची फी भरण्यासाठी मोदी सरकार विद्यार्थ्यांना देणार ११ हजार रुपये\nकामगार मंत्रालयाकडून दीपिकाचा 'तो' फोटो रिट���विट; थोड्याच वेळात केला डिलीट\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन\nचुकूनही डाऊनलोड करू नका 'अशी' अ‍ॅप्स, होईल नुकसान; मोदी सरकारचं आवाहन\nअनुराग कश्यपविरोधात अखेर पायलने केली तक्रार दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%95_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AA", "date_download": "2020-09-25T04:08:03Z", "digest": "sha1:2VTZSLKRP2E5NYDY53KV6WZU4FAVSX5S", "length": 8061, "nlines": 269, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसांगकाम्याने वाढविले: pa:ਨਾਰਫ਼ੋਕ ਟਾਪੂ\nसांगकाम्याने वाढविले: tl:Pulo ng Norfolk\nसांगकाम्याने वाढविले: ur:جزیرہ نارفوک\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: br:Enez Norfolk\nr2.5.4) (सांगकाम्याने बदलले: kk:Норфолк\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: su:Pulo Norfolk\nr2.7.2) (सांगकाम्याने बदलले: hi:नॉर्फ़ोक द्वीप\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: az:Norfolk adası\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: oc:Illa Norfolk\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fiu-vro:Norfolk\nसांगकाम्याने वाढविले: rw:Ibirwa bya Norufoluki\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: gv:Ellan Norfolk\nसांगकाम्याने वाढविले: hi:नॉरफ़ॉक द्वीप\nसांगकाम्याने बदलले: yo:Erékùṣù Norfolk\nसांगकाम्याने वाढविले: be:Востраў Норфалк\nसांगकाम्याने बदलले: ru:Норфолк (остров)\nसांगकाम्याने वाढविले: mk:Норфолшки Остров\nसांगकाम्याने वाढविले: ka:ნორფოლკი (კუნძული)\nसांगकाम्याने वाढविले: yo:Erékùsù Nọ́rúfọ́lkì\nसांगकाम्याने बदलले: fa:جزیره نورفولک\nसांगकाम्याने वाढविले: fa:جزایر نورفولک\nसांगकाम्याने वाढविले: ace:Pulo Norfolk\nनवीन पान: {{माहितीचौकट देश |राष्ट्र_प्रचलित_नाव = नॉरफोक द्वीप |राष्ट्र_अधिकृ...\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-25T05:05:51Z", "digest": "sha1:FM737YGS7MBF4CYRFHWZQGQDBKSAHA7A", "length": 17863, "nlines": 144, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भुसावळातील नवोदय कोविड सेंटरमधून 60 वर्षीय वयोवृद्धा बेपत्ता | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\n��डसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nभुसावळातील नवोदय कोविड सेंटरमधून 60 वर्षीय वयोवृद्धा बेपत्ता\nभोंगळ कारभार चव्हाट्यावर : दोषींवर कारवाईची मागणी : जळगाव प्रकरणाच्या आठवणी ताज्या\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ, राज्य\nभुसावळ (गणेश वाघ) : जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून भुसावळातील पॉझीटीव्ह अहवाल आलेली वयोवृद्धा सुरूवातीला बेपत्ता व काही दिवसानंतर रुग्णालयाच्या शौचालयात मयत आढळल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती व घटना ताजी असतानाच भुसावळातील नवोदय रुग्णालयातील कोविड सेंटरमधून 60 वर्षीय वयोवृद्धा बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी उघड झाल्याने जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे कोविड रुग्णालयाच्या भोंगळ कारभार समोर आला आहे. या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणी पुढे आली आहे. वयोवृद्धा बेपत्ता झाल्याच्या बाबीला वैद्यकीय अधिकारी डॉ.देवर्षी घोषाल यांनी दुजोरा दिला असून पोलिसात या प्रकरणी वृद्धा बेपत्ता असल्याची नोंद करीत असल्याचे त्यांनीसांगून वृद्धा मनोरुग्ण असल्याचीही माहिती दिली आहे.\nजळगावात हलवण्यापूर्वीच वृद्धा बेपत्ता\nवैद्यकीय अधिकारी डॉ.देवर्षी घोषाल यांनी ‘दैनिक जनशक्ती’ला दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील साकरी फाटा परीसरातील रहिवासी असलेल्या 60 वर्षीय वृद्धेला नवोदय कोविड सेंटरमध्ये रविवारी दाखल करून कॉरंटाईन करण्यात आले होते व सोमवारी स्वॅब घेवून ते तपासणीसाठी रवाना करण्यात आले होते मात्र वृद्धा मनोरुग्ण असल्याने दोन ते तीन वेळा तिने कॉरंटाईन सेंटरमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याने तिच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेसह कर्मचार्‍यांना केल्या होत्या. सदर वृद्धेला आम्ही सोमवारीच मानसोपचार तज्ज्ञाकडे हलवण्याची तयारी केली होती मात्र या वृद्धेचा मुलगाही रुग्णालयात दाखल असल्याने व त्याच्यावर उपचार सुरू असल्याने शिवाय या वृद्धेचा दुसरा मुलगाही होमगार्ड असल्याने त्यानेदेखील कर्तव्यावर असल्याची अडचण सांगितली होती व मंगळवारी आईला जळगाव हलवू, असे सांगितल्याने आम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवला होता. मंगळवारी सकाळी वृद्धेला जळगाव हलवले असावे, असे आम्हाला वाटले मात्र सायंकाळी वृद्धेच्या मुलाने आईबाबत विचारणा केल्यानंतर वृद्धा बेपत्ता असल्याची बाब पुढे आल्याने तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र वृद्धा न आढळल्याने आम्ही याबाबत पोलिसात नोंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.\nआरोग्य प्रशासनाचे वरातीमागून घोडे \nसूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 10.30 वाजेनंतर वृद्धा बेपत्ता झाली (तत्पूर्वी वृद्धेने नास्तादेखील केला) व सायंकाळी साडेसहा वाजता वृद्धेच्या होमगार्ड असलेल्या मुलाने आईबाबत विचारणा केल्यानंतर हा प्रकार समोर आला मात्र या काळात कर्तव्यावर असलेली यंत्रणा करीत होती तरी काय असा प्रश्‍न आहे. रुग्णालयात नियुक्त असलेले अधिकारी व नियुक्त स्टॉप, होमगार्ड आदींनी वृद्धा बाहेर पडत असताना थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही असा प्रश्‍न आहे. रुग्णालयात नियुक्त असलेले अधिकारी व नियुक्त स्टॉप, होमगार्ड आदींनी वृद्धा बाहेर पडत असताना थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही की यंत्रणा झोपेत होती की यंत्रणा झोपेत होती असा प्रश्‍न आहे. मुळात कॉरंटाईन केलेल्या सेंटरमधून एखादा संशयीत रुग्ण बाहेर पडत असल्यास संबंधीत यंत्रणेने त्यास अटकाव करणे तितकेच गरजेचे आहे शिवाय अद्याप या वृद्धेचा अहवाल येणे बाकी असल्याने वृद्धा नेमकी कुणाच्या संपर्कात आल्यास त्यास जवाबदार कोण असा प्रश्‍न आहे. मुळात कॉरंटाईन केलेल्या सेंटरमधून एखादा संशयीत रुग्ण बाहेर पडत असल्यास संबंधीत यंत्रणेन�� त्यास अटकाव करणे तितकेच गरजेचे आहे शिवाय अद्याप या वृद्धेचा अहवाल येणे बाकी असल्याने वृद्धा नेमकी कुणाच्या संपर्कात आल्यास त्यास जवाबदार कोण असादेखील प्रश्‍न आहे. याहून गंभीर मुद्दा असा की, जर वयोवृद्धा मनोरुग्ण होती तर त्यांना दोन दिवस कोविड सेंटरमध्ये का ठेवण्यात आले, दाखल करतानाच का जळगाव हलवण्यात आले नाही असादेखील प्रश्‍न आहे. याहून गंभीर मुद्दा असा की, जर वयोवृद्धा मनोरुग्ण होती तर त्यांना दोन दिवस कोविड सेंटरमध्ये का ठेवण्यात आले, दाखल करतानाच का जळगाव हलवण्यात आले नाही असा प्रश्‍न उपस्थित करण्यास वाव आहे. या बाबीला जवाबदार असलेल्या दोषींवर आता कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.\nजळगावातील घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या\nभुसावळच्या मालती नेहते (82) या वृद्धेची प्रकृती खालावल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझीटीव्ह आल्याने उपचारासाठी जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र 2 जून रोजी त्या रुग्णालयातून अचानक बेपत्ता झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने मालती नेहते यांचे नातू हर्षल नेहते यांना दिली होती त्यानंतर हर्षल नेहते यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतर नेहते हरवल्याबाबत नोंद करण्यात आली होती तर मालती नेहते या वयोवृद्धेचा मृतदेह रुग्णालयाच्या शौचालयात सापडल्याची माहिती दिल्यानंतर रुग्णालयाच्या कारभाराबाबत टिकेची झोड त्यावेळी उठली होती व दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यावेळी पुढे आली होती.\nजळगाव प्रकरणात आठ जणांचे झाले होते निलंबन\nकोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल भुसावळातील वृद्धेचा शौचालयात मृत्यू झाल्यानंतर महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.आसीफ शेख यांना निलंबित करण्यात आले होते तर निलंबित होण्यापूर्वी अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी तीन स्वच्छता कर्मचार्‍यांनाही निलंबीत केल्याने त्यावेळी या प्रकरणात एकूण आठ जणांचे निलंबन झाल्याची बाब पुढे आली होती.\nदोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार : आमदार संजय सावकारे\nरात्री उशिराच घटना कळाली असून घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. या घटनेत जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर निश्‍चित कारवाई होणे गरजेचे आहे व उद्याच (बुधवारी) आपण जिल्हाधिकारी, ड���न यांच्याशी चर्चा करणार असल्याचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.\nकंडारीच्या युवकाचा वाघूर धरणात बुडाल्याने मृत्यू\nश्री संत मुक्ताई पादुका पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान\nकृषी विधेयकाविरोधात आज ‘भारत बंद’\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nश्री संत मुक्ताई पादुका पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान\nभुसावळात नियम मोडणार्‍यांवर पालिका पथकाकडून कारवाईचा बडगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://maparishad.com/content/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2020-09-25T03:36:17Z", "digest": "sha1:ARF6USG2TJJ6YOGBWBXZYNHZZBMZUG7B", "length": 12769, "nlines": 36, "source_domain": "maparishad.com", "title": "बदलणारी मराठी भाषा | मराठी अभ्यास परिषद", "raw_content": "\nHome » बदलणारी मराठी भाषा\nभाषा दर १० कोसांवर बदलते असे मानतात; तशी ती दर दहा वर्षांनीही बदलते हे का बरे मांडले जात नाही काळ जसा प्रवाही आहे तशी भाषाही प्रवाही आहे. त्यामुळे जुने रीतीरिवाज, संस्कृती, शिक्षणपद्धती, परिमाणे इ० बदलतात तसतशी जुनी भाषा कालबाह्य होते आणि त्यात आता बदलत्या तंत्रज्ञानाचा झपाटा आला आहे. त्यामुळे ही भाषा बदलते आहे.\nदर दहा कोसांवर भाषा बदलते हे वाक्य आजच्या तरुणांना समजतेच असे नाही. कारण कोस म्हणजे काय दोन मैलांचा एक कोस होतो. पण आता अमेरिका सोडता इतरत्र मैलांचे किलोमीटर झाले. त्यामुळे कोस फारच दूर राहिला. मग आता १० कोसांचे रूपांतर करून भाषा दर ३२ कि०मी० वर बदलते असे म्हणायचे का दोन मैलांचा एक कोस होतो. पण आता अमेरिका सोडता इतरत्र मैलांचे किलोमीटर झाले. त्यामुळे कोस फारच दूर राहिला. मग आता १० कोसांचे रूपांतर करून भाषा दर ३२ कि०मी० वर बदलते असे म्हणायचे का शिवाय मैल या एका संज्ञेवरून आपण त्याचा विविध प्रकारे वापर करत आलो त्याचे काय करणार शिवाय मैल या एका संज्ञेवरून आपण त्याचा विविध प्रकारे वापर करत आलो त्याचे काय करणार त्यास अजून तरी पर्याय आले नाहीत. उदा० मोटारगाडीत, आगगाडीत, विमानात वेग मोजण्यासाठी जे मीटर वापरतात त्याला मायलोमीटर म्हणतात. दर ताशी किती मैलांचे काहीही होवो हा मीटर मायलोमीटरच राहील त्यास अजून तरी पर्याय आले नाहीत. उदा० मोटारगाडीत, आगगाडीत, विमानात वेग मोजण्यासाठी जे मीटर वापरतात त्याला मायलोमीटर म्हणतात. दर ताशी किती मैलांचे काहीही होवो हा मीटर मायलोमीटरच राहील उदा० एकेकाळी मुंबई-पुणे डाक घोड्यावरून जाई. मुंबईहून सुटलेला घोडा बदलून दुसरा घोडा वापरला जाई. अशा जागेला त्या वेळी बदलापूर (कल्याण-कर्जत दरम्यान असलेले गाव, रेल्वेस्थानक इ०) म्हणत. आज डाक पाठवण्याचे मार्ग बदलले तरी गावाचे नाव बदलापूरच राहिले. तसे मैल गेले तरी मायलोमीटर हे नाव तसेच चालू ठेवावे का उदा० एकेकाळी मुंबई-पुणे डाक घोड्यावरून जाई. मुंबईहून सुटलेला घोडा बदलून दुसरा घोडा वापरला जाई. अशा जागेला त्या वेळी बदलापूर (कल्याण-कर्जत दरम्यान असलेले गाव, रेल्वेस्थानक इ०) म्हणत. आज डाक पाठवण्याचे मार्ग बदलले तरी गावाचे नाव बदलापूरच राहिले. तसे मैल गेले तरी मायलोमीटर हे नाव तसेच चालू ठेवावे का मैलावरून वापरला जाणारा वाक्प्रचार म्हणजे माईलस्टोन हा आहे. अंतर दर्शविण्यासाठी रस्त्यावर मैलांचे दगड उर्फ माईलस्टोन असतात. आता मैल गेल्यावर ते मैलाचेच दगड राहणार का मैलावरून वापरला जाणारा वाक्प्रचार म्हणजे माईलस्टोन हा आहे. अंतर दर्शविण्यासाठी रस्त्यावर मैलांचे दगड उर्फ माईलस्टोन असतात. आता मैल गेल्यावर ते मैलाचेच दगड राहणार का शिवाय संस्थेच्या आयुष्यात, माणसाच्या आयुष्यात, विज्ञानाच्या इतिहासात काही महत्त्वाच्या घटना घडतात त्याला आपण मैलांचे दगड म्हणतो. उदा० चाकाचा शोध हा वैज्ञानिक क्रांतीतील मैलाचा दगड आहे असे मानतात. मी मैलो न मैल चालत गेलो (म्हणजे खूप लांबवर चालत गेलो) किंवा इंग्रजीत माइलेज असा शब्द व त्यावरून रुळलेला शब्दप्रयोगही आहे. उदा० एखाद्याला एसएससीच्या यशामुळे खूप माइलेज मिळाले असे आपण म्हणतो.\nफूट, इंच, यार्ड ही परिमाणे आपण मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटरमध्ये बदलल्याने यांवरून पडलेली भाषा गेली. अगदी वसंत बापटांची इंच इंच लढवू छातीही गेली. इंग्रजीतील एक छान उध्दृत आठवले, 'दोज हू स्पीक इन यार्ड्स अँड मूव्ह इन इंचेस, बी टिन्टेड विथ फूट', 'ए, तू आता इथून फूट' हेही गेले.\nदुसरी गोष्ट - फार पूर्वी छोट्या वजनांसाठी गुंजा, मासा वापरीत आणि तोळाही. (१६ गुंज = १ तोळा, ९६ तोळे = १ शेर (अंदाजे १ किलो). वैद्यलोक पूर्वी ही मापे औषधे देताना वापरत. त्यामुळे ती भाषा त्यांच्या तोंडात होती. त्यावरून एखाद्या रुग्णाची तब्येत खूप नाजूक झाली असेल तर त्याचे वर्णन अमूक एखाद्या रुग्णाची ���ब्येत तोळा-मासा झाली आहे, असे म्हणत. आता गुंज फक्त पाहायला मिळत असल्याने दारू प्यायलेल्या माणसाचे डोळे गुंजेसारखे लाल झाले असे म्हटले तर म्हणणार्‍यालाच दारूबाज म्हणेल, तू काय म्हणतोस ते मला समजत नाही. तू काही गांजा-भांग घेतली आहेस का पावशेर किंवा पाव किलो वा पाव लिटर, पाव म्हणजे एक चतुर्थांश राहिले पण पावावरून अदपाव (अर्धा पाव) आणि छटाक (पावचा पाव अथवा पावाचा एक चतुर्थांश) ही मापे गेली. पण पूर्वी दारू पिऊन आलेल्याला काय रे पावशेर मारून आला का म्हणत, तेही गेले.\n१६ आणे = एक रुपया होता. त्यावरून डॉक्टर, वैद्य एखाद्याची तब्येत ५० टक्के बरी झाली म्हणायच्या ऐवजी आठ आणे सुधारली म्हणत. एखाद्याचे काम १०० टक्के झाले की १६ आणे काम फत्ते म्हणत. दुष्काळामुळे ७५ टक्के पीक गेले तर ४ आणे पीक वाचले म्हणत.\nतंत्रज्ञानामुळे जुन्या गोष्टी संपून नव्या आल्या. जसे कार्बन पेपर जाऊन आता झेरॉक्स आले तेव्हा अमूक एक माणूस दुसर्‍यासारखाच आहे असे म्हणताना तो त्याची कार्बन कॉपी आहे असे आपण म्हणत असू. कॉपिंग पेन्सिल गेली. सायक्लोस्टाइलिंग गेले. टाइपरायटर कॉम्प्युटरवर चढला पण टाइपरायटरची ओळ संपत येताना घंटा वाजे ती घंटाही गेली.\nन०चिं० केळकरांची एकसष्टी साजरी झाली तेव्हा 'मी आता म्हातारा झालो' म्हणायच्याऐवजी 'मला आता टाईपरायटरची घंटा ऐकू येऊ लागली', असे ते म्हणाले होते.\nतसेच ५०-१०० वर्षांपूर्वीचे साहित्य आणि त्यांचे लेखकही कालबाह्य झाले. एका मुलाच्या घरी त्याला पाहायला माणसे आली. मुलाचे वडील बाहेर गेले होते. दरम्यान काकांनी कारभार सांभाळला. मुलाचे वडील आल्यावर ते पाहुण्यांना म्हणाले, 'हाच मुलाचा बाप' सर्व हसले. पण छोटयांना मामा वरेरकरांचे या नावाचे नाटक होते हे काय माहीत\nअशी जुनी भाषा कालबाह्य होताना पोकळी राहत नाही. नवी भाषा, नवे तंत्रज्ञान, नवे रीतिरिवाज त्यात डोकावतात. उदा० आजची मुले तुझा फंडा क्लिअर नाही म्हणतात. उशिरा लक्षात येणार्‍याला, त्याची टयुबलाईट आता फकफकली म्हणतात.\nप्रसिद्ध विचारवंत आणि लेखक डॉ० स०ह० देशपांडे यांच्या लिखाणात काही जुने शब्द आवर्जून येतात. एकदा मी त्यांना विचारलेसुद्धा की हे सध्या लोकांना न समजणारे शब्द तुम्ही का वापरता तर ते म्हणाले, असे शब्द कुणीच वापरले नाहीत तर ते चलनातून निघून जातील.\nयाचा अर्थ भाषेसारखा मोठा विषय पण त�� अगदी त्या-त्या भागापुरता, त्या-त्या काळापुरता, त्या-त्या जातीपुरता, त्या-त्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक पातळीपुरता राहतो की शेवटी तो सांकेतिक ठरतो अशी शंका यावी.\nपुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :\nमराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/07/14/chori-3/", "date_download": "2020-09-25T03:52:33Z", "digest": "sha1:TF33FHVQF2RG3LCSTZKERKMXWTBKUYKR", "length": 6628, "nlines": 87, "source_domain": "spsnews.in", "title": "चोरीप्रकरणी तिघांना अटक : रोख रक्कम व मुद्देमाल ताब्यात – SPSNEWS", "raw_content": "\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\nचोरीप्रकरणी तिघांना अटक : रोख रक्कम व मुद्देमाल ताब्यात\nशिराळा : शिराळा व नाटोली येथील चोरी प्रकरणी संशयित आरोपी म्हणून सुभाष उर्फ पिंटू आण्णाप्पा गोसावी ( २७ वर्षे ), विकास प्रकाश गोसावी (वय २१ वर्षे ) दोघे रहाणार बागणी तालुका वाळवा , व विकास उर्फ विकी प्रकाश गोसावी रहाणार मांगले तालुका शिराळा यांना शिराळा पोलिसांनी अटक केली आहे.\nयाबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी कि, शिराळा येथील प्राध्यापक कॉलनी येथील बाळकृष्ण गंगाराम पाटील यांच्या घरातून रोख रक्कम व सोने असा ७३ हजाराचा ऐवज गेला होता. तसेच नाटोली येथील महादेव मारुती पाटील यांच्या घरातून सोने व रक्कम असा मिळून एकूण ७३ हजाराचा ऐवज गेला होता. यातील संशयित आरोपी विकास गोसावी यास मांगले तर सुभाष व विकास प्रकाश गोसावी यांना कळे तालुका पन्हाळा इथून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी शिराळा चोरीतील रोख दोन हजार व नाटोली येथील ५६ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेण्यात आला आहे.\n← मांगले त अनैतिक संबंधांच्या संशयावरून कोयत्याने मारहाण-आरोपीस अटक\nशेतीच्या कारणावरून मारामारी →\nलक्ष्मी घोलप या महिलेवर कोयत्याने वार : बच्चे सावर्डे तील घटना\nकणदुरात बाळू पाटील वर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nनिळे जवळील अपघातात म���टरसायकल व ट्रॅक्टर यांच्या धडकेत दोघेजण जागीच ठार\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nकोरोना संक्रमणात घोळसवडे येथील काही नागरिक रेशन पासून वंचित\nचि.रत्नदीप सचिन लोहार यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nस्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/iifa-2017", "date_download": "2020-09-25T05:04:14Z", "digest": "sha1:VMMOJUVRD2EH4CMKXBOD3LF2J4N4D4DF", "length": 3958, "nlines": 67, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअनुपम खेर यांच्या मदतीसाठी सलमान धावला\nघराणेशाहीच्या वक्तव्याबद्दल वरूणने मागितली माफी\nफॅशनबद्दल सोनाक्षीची उडवण्यात आली खिल्ली\nन्यूयॉर्कमध्ये हृतिक, सुझान, गौरी, करणची पार्टी\nसिद्धार्थला भेटण्यासाठी आलिया लंडनला रवाना\nवरूण धवनचा सलमान खानसाठी हा खास संदेश\nकतरिना ही बॉलिवूडमधील मेहनती अभिनेत्री: सलमान खान\nसैफ अली खान करण जोहरवर झाला नाराज \nथाटात साजरा झाला कतरिना कैफचा ३४वा वाढदिवस\nजेव्हा सैफ अली खान नृत्याचे स्टेप्स विसरतो...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.l-groop.com/page/how-to-make-skillet-enchiladas/", "date_download": "2020-09-25T02:31:15Z", "digest": "sha1:WX22BPYYNAPNZPZVGVYU3RDTAWNNHIRA", "length": 3955, "nlines": 18, "source_domain": "mr.l-groop.com", "title": "स्किलेट एनचीलादास कसा बनवायचा | l-groop.com", "raw_content": "\nस्किलेट एनचीलादास कसा बनवायचा\nग्रेट स्किलेट एनचीलादास कसे बनवायचे यावर एक चरण बाय चरण सूचना मार्गदर्शक आहे. हे जेवण आहे जे 4-5 लोकांना खायला देईल.\nमांस तपकिरी आणि कांदा कोमल होईपर्यंत ग्राउंड बीफ आणि कांदा स्किलेटमध्ये शिजवा.\nजादा चरबी काढून टाका.\nसूप, एन्किलाडा सॉस, दूध आणि मिरच्यामध्ये ढवळून घ्या.\nउष्णता कमी करा; कवच कव्हर आणि कधीकधी ढवळत, 20 मिनिटे उकळण्यास द्या.\nचीज Re वाटी ठेवा.\nदुसर्‍या स्किलेटमध्ये एका वेळी गरम 1 टॉर्टिला.\nमांस वर ठेवा, उबदार करण्यासाठी मिश्रण. मऊ झाल्यावर 2 चमचे मांस मिश्रण, चीज, ब्लॅक ऑलिव्ह टॉरटीलाच्या वर ठेवा आणि ते गुंडाळले.\nआपण रोल करता तेव्हा टोक निश्चित करणे सुनिश्चित करा.\nउर्वरित सॉस स्किलेटमध्ये ठेवा, झाकून ठेवा आणि टॉर्टीला सुमारे 5 मिनिटे गरम होईपर्यंत शिजवा.\nराखीव चीज, कव्हर सह शिंपडा आणि चीज सुमारे 1 मिनिटात वितळत नाही तोपर्यंत शिजवा. टॉपिंग म्हणून शेवटी साल्सा देखील जोडला जाऊ शकतो\nआपण वेळेचा मागोवा घेत असल्याचे सुनिश्चित करा.\nवरील सूचना प्रौढ आणि मुलांच्या भूक एकसारखे करण्यासाठी तयार केल्या आहेत. ही एनचीलदा रेसिपी तयार करणे सोपे आहे आणि काही निरोगी घटक वापरतात. हे जेवण आहे जे मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये जेवणाचे काही अंश खर्च करेल.\nचीज एंचीलादास कसे बनवायचेइझीलादादा सॉस कसा बनवायचाएम्पॅनाडास कसे करावेएन्किलाडा सॉस कसा बनवायचाएन्चीलादास कसा बनवायचाएनचीलादास मिचुआकन शैली कशी बनवायचीग्रीन एन्चीलादास कसे बनवायचेग्रिंगो एन्चिलाडास कसे बनवायचेमसालेदार चिकन एंचीलादास कसा बनवायचारचलेल्या चीज एंचीलादास कसे बनवायचेस्ट्रीट एनचीलादास कसा बनवायचाइझीलाइडास कशी तयार करावीएन्चीलदा कशी रोल करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80/VhpkWR.html", "date_download": "2020-09-25T03:13:29Z", "digest": "sha1:YRBRO5HSYE4HH4N524VLEE2OHJ4UQSJC", "length": 4550, "nlines": 39, "source_domain": "rajsatya.page", "title": "खाजगी तीन व्यवसायिक गाळे सील सुमारे साडेतीन लाख रुपये येणे बाकी - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nखाजगी तीन व्यवसायिक गाळे सील सुमारे साडेतीन लाख रुपये येणे बाकी\nMarch 2, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nखाजगी तीन व्यवसायिक गाळे सील\nसुमारे साडेतीन लाख रुपये येणे बाकी\nकराड - कराड नगरपालिकेच्या कर विभागाने खाजगी व्यावसायिक गाळेधारकांनी कर थकल्यामुळे तीन गाळे सील केले आहेत.तर चार जणांचे पाणी कनेक्शन तोडण्यात आले आहे. वारे साडेतीन लाख रुपये येणे बाकी असल्यामुळे कर विभागाने सदरची कारवाई केली.\nतहसील कचेरी परिसरातील दोन व पोपटभाई पेट्रोल पंप नजीकच्या एका गाळा सील करण्यात आला आहे. तर चार जणांचे पाणी कनेक्शन बंद करण्यात आले आहे. कर विभागाने मंदीत व्यवसायिकांना थकित कर भरावा म्हणून सातत्याने नोटीस देऊनही खाजगी गाळेधारकांनी नगरपालिकेचा थकीत कर भरला नाही. यामुळे अखेर नगरपालिकेने व्यवसायिक गाळे सील करण्याचा निर्णय घेऊन आज कारवाई करण्यात आली.\nकराडमधील व्यवसायिक गाळेधारकांनी व घर मालकांनी (मिळकतधारकांनी) नगरपालिकेचा थकित कर त्वरित भरावा, अन्यथा कर विभागाच्यावतीने कडक कारवाई करावी लागेल असा इशारा उपमुख्याधिकारी विशाखा पवार यांनी दिला आहे. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनानुसार कराड नगरपालिकेच्या कारवाईमध्ये उपमुख्याधिकारी विशाखा पवार, कर निरीक्षक उमेश महादर, लिपिक इखलास शेख, लिपिक सुरेश जाधव, राजेंद्र ढेरे, जितेंद्र मुळे, जयवंत यादव, सादिक मुल्ला, फिरोज मुजावर, अय्यज शेख, शिपाई कर्मचारी यांनी सदरची कारवाई केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-north-mararashtra-feel-more-cold-27806", "date_download": "2020-09-25T04:04:55Z", "digest": "sha1:2KPZDT6QXKKH3LDTTB4TXLYZS67N4JZL", "length": 16387, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, north mararashtra to feel more cold | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउत्तर महाराष्ट्रात गारठा वाढण्याची शक्यता\nउत्तर महाराष्ट्रात गारठा वाढण्याची शक्यता\nशुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020\nपुणे : कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असले, तरी राज्याच्या उर्वरित भागात आकाश निरभ्र होत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात दोन दिवसांत तापमान कमी होऊन गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गुरुवारी (ता. १३) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात पारा खाली घसरून, राज्यातील नीचांकी १०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.\nपुणे : कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असले, तरी राज्याच्या उर्वरित भागात आकाश निरभ्र होत आहे. ���त्तर महाराष्ट्र आणि विदर्भात दोन दिवसांत तापमान कमी होऊन गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गुरुवारी (ता. १३) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात पारा खाली घसरून, राज्यातील नीचांकी १०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.\nउत्तरेकडून वाहणाऱ्या थंड व कोरड्या हवेचा अभाव, समुद्राकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे होत असलेला बाष्पाचा पुरवठा यामुळे राज्यात गारठा कमी होऊन ढगाळ हवामान होत होते. गुरुवारी कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान होते. तर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मात्र आकाश निरभ्र झाल्याचे दिसून आले. जवळपास आठवडाभरापासून राज्यातील गारठा नाहीसा झाला असून, किमान तापमानात २ ते ७ अंशांपर्यंची वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी थंडी कमी होऊन उबदार हवामान होत आहे. दोन दिवसांत विदर्भासह पूर्व भारतातील राज्यात तापमान कमी होण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही किमान तापमानात २ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर उर्वरित राज्याच्या तापमानातही चढ-उतार होणार आहे.\nगुरुवारी (ता. १३) सकाळी राज्यातील विविध ठिकाणांचे किमान तापमान, सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १५.५ (४), नगर १७.३ (५), जळगाव १४ (०), कोल्हापूर १९.१ (३), महाबळेश्‍वर १५.७ (२), मालेगाव १८.६ (७), नाशिक १८.३ (७), निफाड १०.६, सांगली १९.१ (३), सातारा १७.१ (३), सोलापूर २०.२ (२), डहाणू २३.६ (६), सांताक्रूझ २१.७ (४), रत्नागिरी २१.५ (२), औरंगाबाद १६.३ (३), परभणी १५.२ (-१), नांदेड १४.० (-१), अकोला १५.१ (-१), अमरावती १६.४ (०), बुलडाणा १५.४ (-१), चंद्रपूर १४.२ (-३), गोंदिया १३.५ (-२), नागपूर १२.४(-३), वर्धा १४.५ (०), यवतमाळ १५.४ (-२).\nपुणे कोकण konkan महाराष्ट्र maharashtra हवामान विदर्भ vidarbha विभाग sections निफाड niphad गहू wheat समुद्र पूर floods भारत सकाळ नगर जळगाव jangaon कोल्हापूर मालेगाव malegaon नाशिक nashik सांगली sangli सोलापूर औरंगाबाद aurangabad परभणी parbhabi नांदेड nanded अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur यवतमाळ yavatmal\nदहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा मंडलाधिकारी...\nसोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल झालेल्या हरकतीचा निकाल फिर्यादीच्या बाजूने देण\nनाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर 'राख रांगोळी'...\nनाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने अचानक कांद्यावर निर्यातबंदी आणून कायदेभंग के\nखानदेशातील बाजारात उडद��च्या आवकेत घट\nजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उडदाची आवक नगण्यच आहे. दरही दबावात आहेत.\nसांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवड\nसांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाने ऊस लागवडीची गती मंदावली आहे.\n`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू करा`\nसांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरु केली आहे.\nखरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...\nऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...\n‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...\nसुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...\nमॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला पुणे : देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक...\nराज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु काही...\nपपईला अतिपावसाचा फटका जळगाव ः अतिपावसात खानदेशात पपईचे पीक खराब झाले...\nकृषी विधेयकांविरोधात आज ‘भारत बंद’ नगर/कोल्हापूर: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...\nकपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...\nकोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....\nहलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...\nकृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...\nनाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...\nकुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...\nकाजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...\nसोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...\nऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...\nझेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/horoscope/daily-horoscope/daily-horoscope-23-may-2020/186819/", "date_download": "2020-09-25T04:27:33Z", "digest": "sha1:GLJPSZVL2KAVEYEXEVXK4KLB6PV6FH3R", "length": 7223, "nlines": 119, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Daily Horoscope 23 May 2020", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य शनिवार, २३ मे २०२०\nराशीभविष्य शनिवार, २३ मे २०२०\nमेष : दौर्‍यात यश मिळेल. मिळतेजुळते धोरण फार प्रभावी ठरेल. लोकांकडून प्रेम व आर्थिक सहाय्य मिळेल.\nवृषभ : महत्त्वाची कामे लवकर पूर्ण करा. कला क्षेत्रात जास्त मेहनत घ्यावी लागेल. नवीन काम मिळेल.\nमिथुन : प्रवासात घाई करू नये. वरिष्ठांचा मान ठेवा. घरातील वृद्ध व्यक्तींविषयी चिंता वाटेल.\nकर्क : आजचे काम उद्यावर टाकू नका. यशस्वी दिवस स्पर्धेत चमकाल. ठरविलेले काम कराल.\nसिंह : विरोध मोडून काढणे सोपे नाही. प्रयत्न नेहमीच करावयाचे असतात. जवळच्या माणसाला खूश ठेवा.\nकन्या : आजचे काम आजच करा. भेटीत, चर्चेत यश मिळेल. मोठ्या लोकांचा परिचय होईल.\nतूळ : आर्थिक लाभ होईल. धंद्यात वाढ होईल. स्पर्धेत कठीण प्रसंग होईल. मैत्रीतील गैरसमज दूर करा.\nवृश्चिक : लोकांच्या प्रश्नावर विचार केल्यास तुम्ही यशस्वी व्हाल. स्पर्धेत यश मिळेल. चांगले अन्न खा.\nधनु : तुमच्या कार्याला दिशा मिळेल. रागावर ताबा ठेवा. तुम्ही तुमचे कर्तव्य पूर्ण करा. मेहनत घ्या.\nमकर : तुमचा विश्वास व उत्साह पाहून सर्वांना हिम्मत येईल. तुमचे डावपेच यशस्वी होतील.\nकुंभ : अडचणी येतील. संताप करू नका. प्रवासात घाई करू नका. वरिष्ठांना खूश ठेवा.\nमीन : आजचे काम उद्यासाठी ठेऊ नका. धंद्यात फायदा होईल. घर, वाहन घेण्याचा विचार कराल.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nPhoto: काय आहे ”माझे कुटुंब माझी जबाबदारी\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दाम���दर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%9A", "date_download": "2020-09-25T04:55:51Z", "digest": "sha1:BC2BJSLOXGKX7SKDPLZKIALSGK2WTVNY", "length": 6298, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nखासगी रुग्णालयांकडून अवाजवी बिल, हे आरोप चुकीचे; 'या' डॉक्टर खासदारानं मांडली बाजू\nबँंकेतील सुरक्षित गुंतवणूक; २० सप्टेंबर रोजी आॅनलाईन व्याख्यान\nआता अनिल परब भाजपच्या रडारवर; एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिला आंदोलनाचा इशारा\nराज यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; केली 'ही' विनंती\nखासगी डॉक्टरांच्या कुटुंबांनाही विमाकवच द्यावे\nकोव्हिड योद्ध्यांना पाच लाखांचे संरक्षण\nRajesh Tope: राज्यात आरोग्य विभागातील १७ हजार जागा भरणार; राजेश टोपे यांची घोषणा\nindurikar maharaj : इंदोरीकरांना 'जय श्रीराम' छापलेली शाल भेट; खासदार सुजय विखेंनी घेतली भेट\n आता करोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांसाठी ५० लाखांचे विमा कवच\nhasan mushrif: करोनाने मृत्यू पावलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना ५० लाख देणार: हसन मुश्रीफ\nखरिपाच्या विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ\nmathadi workers: माथाडी कामगार व सुरक्षा रक्षकांना मिळणार विम्याचे कवच\nडॉक्टरांना कवच ५० लाखांच्या विम्याचे\nमाथाडी कामे बंद करण्याच्या तयारीत\nमानधना वाढीसाठी आशा सेविकांचे धरणे\nगृहविमा ; पाॅलिसी एक पण फायदे अनेक\nगृहविमा ; पाॅलिसी एक पण फायदे अनेक\n'करोना'वर विमा कवच ; अल्प मुदतीची कोविड पॉलिसी मिळणार\n'करोना'वर विमा कवच ; अल्प मुदतीची कोविड पॉलिसी मिळणार\nकरोना काळात प्राण गमावले; आता कुुटंबीयांचे उपोषण\nभरपाईतही कंत्राटी सेवकांवर अन्याय\nअपघात योजनेची व्याप्ती वाढली\nनुकसान भरपाईतही कंत्राटी सेवकांवर अन्याय\nअखेर बेस्ट कर्मचाऱ्यांना विमा कवच\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडा���्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.l-groop.com/page/how-to-enjoy-a-blackberry/", "date_download": "2020-09-25T03:12:46Z", "digest": "sha1:XRHC4NWJA7JZ76Q5KFFUFXSDAUCW2CIF", "length": 18910, "nlines": 58, "source_domain": "mr.l-groop.com", "title": "ब्लॅकबेरीचा आनंद कसा घ्यावा | l-groop.com", "raw_content": "\nब्लॅकबेरीचा आनंद कसा घ्यावा\nब्लॅकबेरीचा आनंद घेण्यासाठी बरेच मार्ग आहेत. त्यांना एकटे खाण्याबरोबरच ते जाम, जेलीमध्ये आणि इतर फळांमध्ये मिसळल्या जाऊ शकतात. आपण एक मजेदार आणि निरोगी उन्हाळा डिश तयार करण्यासाठी दही आणि बिया सारख्या इतर घटक एकत्रित करू शकता. ब्लॅकबेरी निवडणे आणि तयार करणे कठिण असू शकते, परंतु हे योग्य प्रकारे केल्याने चवदार अनुभव येऊ शकतो.\nयोग्य ब्लॅकबेरी निवडत आहे\nब्लॅकबेरी खरेदी करा. यावर विश्वास ठेवा किंवा नाही, ब्लॅकबेरी मिळविण्याचे बरेच वेगवेगळे मार्ग आहेत. काही लोक त्यांच्या स्थानिक किराणा दुकानात जाणे पसंत करतात तर काहीजण त्यांना सरळ झुडूपात उचलणे पसंत करतात.\nकाही लोक सेंद्रीय आणि नॉन-सेंद्रिय ब्लॅकबेरी दरम्यानची चव सांगू शकतात, सेंद्रिय फळे अतिरिक्त आरोग्य फायदे देऊ शकतात. नॉन-सेंद्रिय ब्लॅकबेरी बग दूर ठेवण्यासाठी कीटकनाशके वापरतात आणि साचा वाढू नयेत यासाठी संरक्षक असतात. [१] एक्स विश्वासार्ह स्त्रोत मेयो क्लिनिक शैक्षणिक वेबसाइट जगातील आघाडीच्या रुग्णालयांपैकी एकाच्या स्रोतावर जा\nब्लॅकबेरी योग्य आहे याची खात्री करा. किराणा दुकानात, ब्लॅकबेरी बहुतेक वेळेस पूर्व-निवडलेल्या स्पष्ट प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये येतात आणि त्यातून हवा जाण्यासाठी कंटेनरवर छिद्रे असतात. तळाशी बुरशीयुक्त बेरी असलेले कंटेनर निवडणे टाळण्यासाठी दृश्यमान ब्लॅकबेरीच्या सर्व बाजूंनी कंटेनरच्या सभोवती तपासणी करणे चांगले.\nहेजॉरोजमध्ये किंवा शेतात बुशमधून उचलताना, पूर्णपणे पिकलेले, ब्लॅकबेरी शोधा, ज्याला साचे नाही. ब्लॅकबेरीज निवडल्यानंतर ते पिकत नाहीत. [२] एक्स संशोधन स्त्रोत\nब्लॅकबेरी हंगामी फळे आहेत जी युनायटेड स्टेट्समध्ये आणि यूकेमध्ये शरद inतूमध्ये आणि जगातील इतरत्र उन्हाळ्याच्या काळात शिगेला येतात. []] एक्स रिसर्च सोर्स जेव्हा हंगामात नसते तेव्हा आपल्याला कच्च्या नसलेल्या ब्लॅकबेरीच्या चिन्हे काळजीपूर्वक पहाव्या लागतात.\nफिकट किंवा कच्चे बेरी ���ाळा. केळी आणि avव्होकॅडो सारखी इतर फळे पूर्णपणे पिकण्यापूर्वी घेण्यास सुरक्षित असू शकतात, परंतु ब्लॅकबेरी फक्त कच्ची आणि न काढता येतील. बुरशी किंवा अप्रिय ब्लॅकबेरीच्या काही चिन्हे समाविष्ट करतात:\nतापमान (तपमानावर सोडल्यास बेरी अधिक द्रुतपणे मूस करतात.)\nबेरी वर अस्पष्ट वाढ.\nफळात चिरडणे किंवा फेकणे.\nमऊ डाग आणि सुरकुत्या.\nकालांतराने ब्लॅकबेरीवर साचा तयार होण्यापासून प्रतिबंधित करा. आपण एकाच वेळी सर्व ब्लॅकबेरी वापरत नसाल तर बेरी खूप लवकर खराब होऊ शकतात. तपमानावर बेरी सोडल्यामुळे ते रात्रभर सपाट होऊ शकतात.\nफ्रिजमध्ये फक्त 1-2 दिवसांची बेरी सोडा. त्यानंतर ते खराब होतील.\nआपल्याला दीर्घकाळासाठी आणखी काही ठेवायचे असल्यास आपण अनेक महिने हवेशिवाय ब्लॅकबेरी गोठवू शकता. (प्रथम त्यांना धुवा याची खात्री करा\nआपण बेरी वापरण्यापूर्वी ते लगेच धुवा. [4] एक्स रिसर्च स्रोत एकदा ते धुऊन झाल्यावर, बेरी खराब होण्याची शक्यता असते.\nवापरण्यापूर्वी प्रत्येक ब्लॅकबेरी पाण्याने नख स्वच्छ धुवा. ब्लॅकबेरी त्यांना गोठवण्यापूर्वी स्वच्छ धुवा देखील शहाणपणाचे आहे. जर आपण त्यांना रेफ्रिजरेटरमध्ये साठवण्यापूर्वी स्वच्छ धुवा, तर आपण बेरी द्रुतगतीने तयार होण्याची जोखीम घ्याल.\nस्वच्छ धुवायला जास्त कठीण जाऊ नका कारण ब्लॅकबेरी पिळणे सोपे आहे.\nब्लॅकबेरीचे सेवन करा. ब्लॅकबेरीचे बरेच उपयोग आहेत. ते चवदार असतात आणि प्रवेश किंवा डिश वाढवू शकतात किंवा त्यांचा फळ म्हणून किंवा कोशिंबीरीवर एकटाच आनंद घेता येतो. आपण ब्लॅकबेरी जॅम देखील तयार करू शकता. दहीमध्ये ब्लॅकबेरी जोडल्याने साध्या परंतु निरोगी डिशची चव देखील वाढू शकते.\nऑलरेसीप्स सारख्या रेसिपी साइटवर ब्लॅकबेरीसाठी आपल्याला अधिक पाककृती आणि वापर आढळू शकतात. []] एक्स संशोधन स्त्रोत\nब्लॅकबेरी कच्चा खा. आपण बोरासारखे बी असलेले लहान फळ च्या बाजूला एक लहान चाव्याव्दारे घेऊन प्रारंभ करू शकता आणि बियाणे टाळून मध्यभागी आपल्या मार्गावर कार्य करू शकता. ब्लॅकबेरीचे केंद्र आणि बिया काही जणांना कडू वाटू शकतात.\nवैकल्पिकरित्या, आपण संपूर्ण ब्लॅकबेरी आपल्या तोंडात ठेवू शकता आणि केंद्र आणि बियाण्यांसह संपूर्ण स्वाद घेऊ शकता.\nअत्यंत आरोग्यासाठी, संपूर्ण ब्लॅकबेरी खा. ब्लॅकबेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्य��� पोषक द्रव्यांचे प्रमाण खूप जास्त असते. []] एक्स संशोधन स्त्रोत\nब्लॅकबेरी जाम तयार करा. आपल्याकडे काही ब्लॅकबेरी शिल्लक राहिल्यास आपण सहजपणे करू शकता ब्लॅकबेरी जाम बनवा उरलेल्या किंवा गोठलेल्या बेरीसह. कधीकधी, उरलेल्या बेरी मॅश करणे आणि टोस्टवर वापरणे हे सोपे असू शकते.\nअक्षरशः कोणत्याही बेरीपासून बेरी जाम बनवता येतात. आपल्याला फक्त एक भांडे, स्टोव्ह, मॅसन जार, बेरी आणि साखर आवश्यक आहे. मध्यम गॅसवर भांडीमध्ये बेरी आणि 1 1/2 साखर साखर ठेवा आणि साखर विरघळल्याशिवाय पहा. 15 मिनिटे उकळण्यासाठी जाम सोडा, नंतर गॅसमधून काढा. [7] एक्स संशोधन स्त्रोत\nफळांच्या कोशिंबीरचा भाग म्हणून ब्लॅकबेरीचा आनंद घ्या. बर्‍याच वेळा, ब्लॅकबेरी ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि रास्पबेरीसमवेत फळांच्या कोशिंबीरीची पूर्तता करू शकते. []] आपण अधिक रंग आणि वेगळ्या पोतसाठी आंबा आणि कॅन्टॅलूप जोडू शकता. ही डिश विशेषत: उन्हाळ्याच्या काळात पौष्टिक आणि स्फूर्तिदायक असते.\nआपण नॉनफॅट दही आणि मुसलीमध्ये ब्लॅकबेरी जोडू शकता किंवा दहीच्या बाहुल्यासह क्रुम्पेट वर ठेवू शकता. []] एक्स रिसर्च सोर्स ब्लॅकबेरी नैसर्गिकरित्या तुमचा ब्रेकफास्ट किंवा मिड-मॉर्निंग स्नॅक वाढवू शकतो.\nलक्षात ठेवा, आपण ब्लॅकबेरी संपूर्ण चा आनंद घेऊ शकता, किंवा जर आपल्याला कडू आफ्टरटेस्ट टाळायचे असेल तर मध्यभागी किंवा बियाण्याभोवती खाऊ शकता.\nब्लॅकबेरी पाई बेक करावे. सफरचंद किंवा स्ट्रॉबेरी पाई सारख्याच, ब्लॅकबेरी उन्हाळ्याच्या मिष्टान्न पाईसाठी प्राथमिक घटक म्हणून वापरली जाऊ शकते. थोडी व्हीप्ड क्रीम घाला आणि इतर फळांच्या पाईसारखे आनंद घ्या.\nब्लॅकबेरी पाईसाठी बहुतेक पाककृती ब्लॅकबेरी, साखर, मैदा, दूध आणि पाई क्रस्टइतकेच सोप्या आहेत. पाईच्या शेलमध्ये बेरी, साखर आणि पीठ एकत्र करून ते ओव्हनमध्ये १-3--35 मिनिटे ठेवल्यास आश्चर्यकारकपणे बेकलेली ब्लॅकबेरी पाई दिसू शकते. [१०] एक्स संशोधन स्त्रोत\nमी ब्लॅकबेरी बिया खाऊ शकतो\nब्लॅकबेरी बियाणे खराब आहेत का\nअजिबात नाही. त्यामध्ये ओमेगा acidसिड सारख्या अनेक चांगल्या पोषक घटक असतात.\nयोग्य ब्लॅकबेरी गोड असतात आणि काळी द्राक्षे आणि रास्पबेरीसारखे काहीतरी चाखतात. त्यांना एक साधा, बिनधास्त चव आहे. थोड्या प्रमाणात कच्च्या नसलेल्या ब्लॅकबेरी तीक्ष्ण आणि तिखट आहेत.\nआ���ड्यांवरील ब्लॅकबेरी बियाणे कठोर आहेत\nते अवलंबून आहे. बहुतेक लोकांसाठी, नाही, परंतु ते पाचन विकार असलेल्यांसाठी असू शकतात.\nब्लॅकबेरीमध्ये पांढरे सामान काय आहे\nआपण आपल्या बोरासारखे बी असलेले लहान फळ वर साचा पहात आहात हे शक्य आहे. फळांवर उगवणारे बहुतेक मूस पांढरे आणि रसाळ असतात, फर प्रमाणेच. जसजसे ते वाढत जाईल तसतसे ते हिरवे राखाडी बनू शकेल. त्यावर ब्लॅकबेरी (किंवा कोणतेही फळ) संशयास्पद पांढर्‍या फ्लफने खाऊ नका. तो बॅच ताबडतोब फेकून द्या. मोल्ड हे फळ सडत आहे हे खाणे धोकादायक ठरू शकते.\nब्लॅकबेरीचा मध्यभाग कोणता रंग आहे\nहे सहसा काळा आणि राखाडी असते.\nमी ब्लॅकबेरीचे कोणते भाग खाऊ शकतो\nहे सर्व वाईट होईपर्यंत. पूर्वी सांगितल्याप्रमाणे साचेसह ब्लॅकबेरी किंवा कोणतेही अन्न खाऊ नका.\nआपण स्वतःची ब्लॅकबेरी निवडण्यासाठी शेतात जाण्याचा विचार करत असल्यास पुढे कॉल करा. हंगामात, काही शेतात दिवसा लवकर ब्लॅकबेरी साफ करता येतात.\nगडबडीसाठी तयार राहा. ब्लॅकबेरीचा रस सहज डागू शकतो.\nपूर्ण आरोग्यासाठी, ब्लॅकबेरीचा संपूर्णपणे सेवन केला पाहिजे. [11] साल आणि पाने यासह ब्लॅकबेरीचे सर्व भाग खाणे सुरक्षित आहे.\nमसालेदार अन्नाशी कसे जुळवून घ्यावेनिरोगी अन्न कसे पुरवायचेचव परीक्षक कसे व्हावेचेरी कसे खावेतमले कसे खावेतपर्सिमोन कसा खावाफिजॉएजचा आनंद कसा घ्यावामसालेदार पदार्थांचा आनंद कसा घ्यावाचॉकलेट बारचा आनंद कसा घ्यावाअन्न तत्वज्ञान कसे असावेअन्न आणि वाइनची जोडी कशी करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/index.php/node/3255", "date_download": "2020-09-25T02:34:43Z", "digest": "sha1:DZ2TE2N2E7Q7IFDFHUM44BJSESGI6FB4", "length": 12777, "nlines": 89, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "पागोटे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nपागोटे हे लांबलचक वस्त्र असते; म्हणजे कापडी पट्टाच तो. पागोटे डोक्याला गुंडाळतात. वस्त्र मस्तकाभोवती नुसते गोलाकार गुंडाळलेले असते. त्यालाच पटका, फेटा, रुमाल, साफा, कोशा, मंदिल, मुंडासे अशी अन्य नावे आहेत. जी प्राचीन शिल्पे मरहूत, भाजे, बोधगया, सारनाथ, सांची, मथुरा इत्यादी ठिकाणी सापडली आहेत, त्यांतील स्त्रीमूर्तींच्या मस्तकांवर शिरोवेष्टने दिसतात. मात्र स्त्रियांचे शिरोवेष्टन चौथ्या शतकानंतरच्या शिल्पांत आढळत नाही. त्यांचा वापर त्यानंतर बंद झाला असावा. कालांतराने, भारतीय पुरुषांच्या शिरोवेष्टनाचे दोन प्रकार झाले - 1. एक पागोटे. म्हणजे प्रत्येक वेळी मस्तकाला गुंडाळून बांधण्याचे वस्त्र, व 2. पगडी. म्हणजे पागोटेच, पण ते विशिष्ट आकार-प्रकारात कायमस्वरूपी बांधून ठेवले गेलेले असते व ते तसेच डोक्यावर चढवले जाते.\nनिरनिराळ्या जातींचे व पेशांचे पुरुष पागोटी वेगवेगळ्या प्रकारे बांधतात व त्यांना भिन्न भिन्न नावे देतात. काहींची पागोटी खूप उंच व फुगीर असतात, तर काहींची घट्ट बांधलेली व बसकी असतात. त्यांच्या रूपांतही प्रदेशपरत्वे फरक असतो. पागोट्यांत व्यक्तिपरत्वेही अनेक रूपे होतात. मराठे लोकांच्या घट्ट बांधलेल्या पागोट्याला मुंडासे असे म्हणतात. संत तुकारामाचे पागोटे प्रसिद्ध आहे.\nपागोट्याचा पृष्ठभाग एका बाजूला उंच व दुसऱ्या बाजूला उतरता असला, की त्याला पटका म्हणतात. त्याच्या दोन्ही बाजू उंच व मधील भाग खोलगट असला, तर त्याला फेटा म्हणतात. पागोट्याची एक बाजू कानापर्यंत खाली गेली असली, तर त्याला साफा म्हणतात. सरदार व संस्थानिक यांनी त्यांच्या फेट्यांचे त्यांना विविध आकार व रूपे देऊन अनेक प्रकार निर्माण केले आणि त्यांना कोशा, मंदिल अशी नावे दिली. महाराष्ट्रातील फेटा राजस्थानी फेट्याच्या मानाने लहान असतो. फेट्याच्या वस्त्राचे एक टोक मध्यभागी खोवून टाकलेले असते किंवा त्याचा तुरा काढलेला असतो व दुसरे टोक पाठीवर सोडलेले असते. राजपूतांसारखे लढवय्ये लोक तसा फेटा वापरत व त्याला एक रूबाब असे. तो नंबर त्यांच्या लष्करी गणवेशाचा घटकच बनवला गेला होता. पहिला बाजीराव स्वारीवर जाताना तसा फेटा बांधत असे. फेटा हाही प्रतिष्ठेचे प्रतीक ठरला आहे. रुमाल म्हणजे बारा हात लांबी-रुंदीचा कपडा घेऊन, तो व्यक्तीच्या एका कर्णाभोवती गुंडाळून बनवलेले पागोटे होय. तो डोक्याभोवती बांधल्यानंतर त्याचे कोणतेही टोक मोकळे राहत नाही. रुमाल व्यवस्थित बांधला असता, त्याला मागे, पुढे व बाजूंना टोके आलेली दिसतात. दक्षिण भारतात तशा प्रकारचा रुमाल बांधणे प्रचलित आहे. त्याला तमिळ भाषेत उरुमाली असे नाव आहे. त्यावरून रुमाल हा शब्द आला असावा. शिखांचा फेटाही रूमालाप्रमाणे डोक्याला विशिष्ट पद्धतीने बांधलेला असतो, तो मागे व पुढे निमुळता झालेला असतो. शीख मंडळी त्यासाठी रंगीत वस्त्र वापरतात. सर्वसामान्य लोक पांढऱ्या रंगाची पागोटी किंवा रुमा��� वापरतात. मात्र ते सणा समारंभाच्या वेळी रंगीत व जरीचे रुमाल बांधतात. श्रीमंतांचे फेटे रेशमी व जरतारी असतात. त्यांच्या रचनेत प्रतिष्ठेप्रमाणे रुबाबही असतो. कुस्तीगीर, शाहीर अशा पुरुषांचे पटके तितके उंची नसले, तरी रुबाबदार व मोठे असतात. त्यांचे तुरे-शेमलेही सुंदर दिसतात. पटका एका बाजूला कललेला असेल तर तो अधिक शोभिवंत दिसतो.\n(भारतीय संस्कृति कोश – खंड पाचवरून उद्धृत, संस्कारित)\nतुम्ही लिहिलेले सर्व लेख फारच छान असतात. फक्त लेखकाचे नाव आणि संपर्कही जोडत जा बहुतेक वेळा तोच नसतो.\nनितेश शिंदे हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' चे उपसंपादक आहेत. ते इंजिनियरींगचे शिक्षण घेत आहेत. त्यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यांनी विविध महाविद्यालयीन कार्यक्रमांत वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी 'के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स' या महाविद्यालयात 'एनसीसी' आणि 'एनएसएस'मध्ये विविध विषयांवर स्ट्रीटप्ले आणि लघुनाटके तयार केली, कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले आहे. त्यांनी 'आशय' या विद्यार्थी नियतकालिकाच्या 'मुंबई', 'पु.ल.देशपांडे', 'सोमैयाइट' आणि 'त्रिवेणी' या विषयांवरील अंकांचे संपादन 2017-18 मध्ये केले आहे.\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nसाहित्याचे अभ्यासक फादर फ्रान्सिस कोरिया (Father Francis Correa)\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nसंदर्भ: लेखक, साहित्यिक, वसई शहर, वसई तालुका, गोरेगाव, पुस्‍तके\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nसंदर्भ: गावगाथा, बिचुकले गाव, कोरेगाव तालुका\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nसंदर्भ: गावगाथा, sinnar tehsil, सिन्‍नर तालुका, Nasik\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetest.sbfied.com/marathi-practice-exam-12/", "date_download": "2020-09-25T04:50:10Z", "digest": "sha1:LW5TWIKREE7LWM24CUDRMAK33HF6WWBE", "length": 11939, "nlines": 155, "source_domain": "onlinetest.sbfied.com", "title": "Free Marathi Practice Exam 12 - Download in pdf", "raw_content": "\nFAQ [ नेहमी विचारले जाणारे प्रश्न ]\nProblem And Solutions [ टेस्ट देण्यात येणाऱ्या सर्व अडचणी सोडवा ]\nTestimonials [काही प्रतिक्रिया ]\nटेस्ट सोडवताना अडचण येते आहे \nया बटनवर क्लिक करून माझ्यासोबत या आपण अडचण सोडवू ..\nसागर सर एस बी फाईड च्या माध्यमातून खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या सुमारे 45,000 मित्रांच्या संपर्कात आहे.\nगणित शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे ते पोलीस भरती परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांमध्ये खास प्रसिद्ध आहेत.\nपरीक्षाच्या बदलणाऱ्या पद्धतीनुसार तयारी करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे\nआणि त्यातूनच FREE ONLINE TEST ते मित्रांसाठी उपलब्ध करून देतात.\n1. जर तू गणित सोडवले नाहीतर तू मार खाणार आहेत. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n2. ती गाईन. – या वाक्याचे रुपांतर रीती भविष्यकाळात करा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n3. अतिशयोक्ती अलंकार म्हणजेच____. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nएखादी कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगणे\nउपमेय हे जणू काही उपमानच आहे\nउपमेय आणि उपमान यात भेद नसून एकच आहेत\nएकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो\n4. राजवर्धन वरून पाय घसरून पडला. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n5. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n6. लेखक आणि त्यांचे साहित्य यांच्या योग्य जोड्या कोणत्या [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nविश्वास पाटील – झाडाझडती\nभालचंद्र धनाजी नेमाडे – टीका स्वयंवर\n7. वरकरणी विरोध पण वास्तविक विरोध नसतो तेव्हा कोणता अलंकार होतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n8. ज्या शब्दात एखाद्या ध्वनीवाचक शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते अशा शब्दांना_____म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n9. काकी रांगोळी काढण्यात हुशार आहेत.यातील विशेषण कोणते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n10. दिंडी या मात्रावृत्त मध्ये एकूण किती मात्रा येतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n11. अशुद्ध शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n12. अस्पृश्य या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n13. म्हणी व त्याचा अर्थ यांची अयोग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भ���ट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nमारुतीचे शेपूट – लांबत जाणारे काम\nखऱ्याला मरण नाही – खरे लपत नाही\nग ची बाधा झाली – गर्व चढणे\n14. यशवंतराव अतिशय कष्टाळू होते. या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर पुढीलपैकी कोणते असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nकिती कष्टाळू होते यशवंतराव\nयशवंतराव खूपच कष्टाळू होते\nयशवंतराव खूप कष्टाळू होते\n15. पुढील पैकी देशी नसलेला शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n16. आमचा स्वप्निल आता बारावीत आहे – या वाक्यातील विशेषनाम कोणते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n17. अजर हा शब्द कोणत्या शब्द समूह बद्दल वापरता येईल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nज्याचे वर्णन करता येत नाही\nत्याला कधीही मरण येत नाही\nज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा\n18. पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय असणारे वाक्य ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nहर्षवर्धनने वहीवर चित्र काढले.\nराजने फळ्यावर अंक काढले.\n19. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n20. सूरजने खूप पैसे मिळवले. पण त्याचा योग्य वापर केला नाही. या वाक्यात कोणत्या अव्ययचा वापर केला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nमराठीची आणखी एक टेस्ट द्या\nसंपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या\nचालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या\nतुम्ही आहात का भावी पोलिसांच्या ग्रुप मध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/subramaniam-swamy-on-sushant-singh-rajput-death-case/", "date_download": "2020-09-25T04:53:54Z", "digest": "sha1:5USW66KI45OWXNIAOIFDWFGTPABYIO27", "length": 16550, "nlines": 386, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "सुशांतला अस्थिर करण्यासाठी विषकन्येकडून ड्रग माफियांची मदत - सुब्रमण्यम स्वामी - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n1 ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या टोलदरात वाढ\nकंगनाचा बंगला तोडलेल्या अवस्थेत ठेवू शकत नाही, हाय कोर्टाने महापालिकेला फटकारले\nडीन जोन्स यांना राज्यपालांची श्रद्धांजली\nशेतकी विधेयकाचा विरोध, आज ‘भारत बंद ‘ची हाक\nसुशांतला अस्थिर कर��्यासाठी विषकन्येकडून ड्रग माफियांची मदत – सुब्रमण्यम स्वामी\nनवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणी भाजपचे (BJP) खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramaniam Swamy) यांनी आणखी एक दावा केला आहे. लोक मला विचारतात की, सुशांतच्या अनैसर्गिक मृत्यूबद्दल तुमचे मत काय आहे यावर माझे मत असे आहे की, जर पुरावा नष्ट केल्यामुळे सीबीआय (CBI) खरा मारेकरी ओळखू शकली नाही तर हे सिद्ध केले जाऊ शकते की, सुशांतचे मन अस्थिर करण्यासाठी विषकन्येने बॉलिवूडच्या ड्रग माफियांची मदत घेतली होती.\nकरिअर नष्ट होण्याच्या चिंतेसह भ्रमनिरास झाला होता. करारांची खात्री करण्यासाठी सुशांत दिशावर अवलंबून होता. पण तिच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे सुशांतचे मानसिक संतुलन बिघडले. त्यानंतर विषकन्येने त्याला वाऱ्यावर सोडून दिले. आणि निराशा काय असते याचा विचार करायला भाग पडले- असे स्वामी म्हणाले आहेत. त्याला ड्रग देऊन आत्महत्या केल्याचे भासवण्यात आले. म्हणूनच, सीबीआयला खरा मारेकरी सापडला नाही. सुशांतने जरी फाशी घेऊन आत्महत्या केली असेल, विषकन्या कलम ३०६, फसवणूक आणि अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये दोषी आहे आणि ती जन्मठेपेसाठी तुरुंगात जाईल. तिच्यासोबत कट रचणारेही तुरुंगात जातील, असे स्वामी यांनी म्हटले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleश्री मंगलमूर्ती मंदिर, चिंचवड\nNext articleशिवसेनेच्या लढ्याला यश; कर्नाटकातील पिरणवाडीत ‘शिवाजी महाराज चौक’ नामकरण\n1 ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या टोलदरात वाढ\nकंगनाचा बंगला तोडलेल्या अवस्थेत ठेवू शकत नाही, हाय कोर्टाने महापालिकेला फटकारले\nडीन जोन्स यांना राज्यपालांची श्रद्धांजली\nशेतकी विधेयकाचा विरोध, आज ‘भारत बंद ‘ची हाक\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. – मनसे नेते राजेंद्र वागसकर यांचा सरकारला इशारा..\nएक महिलेने राज्य सरकारची दुर्दशा केली – देवेंद्र फडणवीस\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nएक महिलेने राज्य सरकारची दुर्दशा केली – देवेंद्र फडणवीस\n‘३७०’ कलम हटवल्यानंतर केंद्राने ‘कश्मिरात’ ‘फिल्मसिटी’ची योजना राबवावी – शिवसेना\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/survey-the-flood-affected-areas-from-a-humanitarian-point-of-view-vijay-wadettiwar/", "date_download": "2020-09-25T04:41:44Z", "digest": "sha1:VD5ZEJ5TMNFEWVTZDRLD3TFWFBT4TUAE", "length": 20320, "nlines": 387, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "मानवीय दृष्टीकोनातून पूरग्रस्त भागातील सर्वेक्षण करा - विजय वडेट्टीवार - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n1 ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या टोलदरात वाढ\nकंगनाचा बंगला तोडलेल्या अवस्थेत ठेवू शकत नाही, हाय कोर्टाने महापालिकेला फटकारले\nडीन जोन्स यांना राज्यपालांची श्रद्धांजली\nशेतकी विधेयकाचा विरोध, आज ‘भारत बंद ‘ची हाक\nमानवीय दृष्टीकोनातून पूरग्रस्त भागातील सर्वेक्षण करा – विजय वडेट्टीवार\nपूरग्रस्तांसाठी पिण्याचे पाणी,भोजन व आरोग्य व्यवस्था प्राधान्याने करण्याचे निर्देश\nनागपूर : गेल्या १०० वर्षात पूर्व विदर्भात प्रथमच उद्भवलेली पूरपरिस्थिती ही अचानक निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने पीकहानी, घरे पडणे, रस्ते व पूल वाहून जाणे, अशा स्वरुपाचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने मानवीय दृष्टीकोनातून ���ुध्दपातळीवर पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आज विभागीय आयुक्तांना दिले.\nपूरग्रस्त् भागात सध्याच्या काळात महामारी पसरणार नाही यासाठी पिण्याचे शुध्द पाणी, भोजन व्यवस्था, आरोग्य सुविधा, पशुधनाच्या चाऱ्याची व्यवस्था, नियमित वीज पुरवठा, रोहित्रे व रस्ते दुरूस्ती याकडे लक्ष वेधण्याचे निर्देश दिले. पडलेल्या घरांच्या संदर्भात अल्प, मध्यम, व पूर्णबाधित या तीन प्रकारात सर्वेक्षण करण्यात यावे. त्यामध्ये विशेष बाब म्हणून घरे दुरुस्ती व निर्माणासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील.\nविभागातील नुकसानाच्या संदर्भात विभागीय आयुक्तांनी विस्तृत प्रस्ताव शासनाकडे सादर करावे. पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांच्या समस्यांना न्याय देण्यासाठी शासन कटीबध्द असून निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.\nया बैठकीला पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Sunil Kedar), खासदार कृपाल तुमाने, आमदार टेकचंद सावरकर, आशिष जैस्वाल, राजू पारवे, विभागीय आयुक्त संजीवकुमार, विदर्भ सिंचन महामंडळाचे कार्यकारी संचालक एम.जी.शेख यासह सर्व प्रमुख विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nप्राथमिक अंदाजानुसार विभागातील 14 तालुक्यांना पुराचा जोरदार फटका बसला असून 90 हजार 858 नागरिक पूरबाधित आहेत. यापैकी 47 हजार 971 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यंत्रणेला यश आले आहे. विभागात एकूण 138 पुनर्वसन केंद्रात 9 हजार 982 पूर बाधितांना तात्पुरत्या निवारा केंद्रात हलविण्यात आल्याची माहिती डॉ. संजीवकुमार यांनी दिली. ही माहिती प्राथमिक स्वरूपात असून सर्वेक्षणानंतर सर्व विभागाची एकत्रित माहिती पुढे येईल.\nपशुसंवर्धनमंत्री श्री. केदार यांनी पुरामुळे बेघर झालेल्या लोकांच्या निवाऱ्याचे प्रश्न तातडीने सोडविण्याची सूचना केली. तसेच रस्ते वाहून गेल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी करून पुढील कार्यवाही करण्यासंबंधी चर्चा केली.\nश्री.वडेट्टीवार यांनी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याशी यावेळी ऑनलाईन चर्चा केली. तसेच भंडारा व चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा करून नुकसानीची माहिती घेतली. नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पूरपरिस्थितीचे सादरीकरण केले.\nया बैठकीत उमरेडचे आमदार राजु पारवे यांनी गावांच्या पुर्नवसनाचा प्रश्न उपस्थित केला. यासंदर्भात वेगळी बैठक लावण्याचे निर्देश वडेट्टीवार यांनी दिले. कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांनी कामठी कॉलनीमधील बंद केलेल्या रस्त्यांबाबत चर्चा केली. तर आमदार आशिष जैस्वाल यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाने अशा परिस्थितीमध्ये संपर्क व्यवस्था अधिक बळकट करणे व स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील या कामात सहभागी करण्याची सूचना मांडली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांना श्रद्धांजली\nNext articleरेल्वेकडून मोठा दिलासा, राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी\n1 ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या टोलदरात वाढ\nकंगनाचा बंगला तोडलेल्या अवस्थेत ठेवू शकत नाही, हाय कोर्टाने महापालिकेला फटकारले\nडीन जोन्स यांना राज्यपालांची श्रद्धांजली\nशेतकी विधेयकाचा विरोध, आज ‘भारत बंद ‘ची हाक\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. – मनसे नेते राजेंद्र वागसकर यांचा सरकारला इशारा..\nएक महिलेने राज्य सरकारची दुर्दशा केली – देवेंद्र फडणवीस\nआठ दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन…. –...\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nएक महिलेने राज्य सरकारची दुर्दशा केली – देवेंद्र फडणवीस\n‘३७०’ कलम हटवल्यानंतर केंद्राने ‘कश्मिरात’ ‘फिल्मसिटी’ची योजना राबवावी – शिवसेना\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशार��\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A5%82", "date_download": "2020-09-25T04:58:25Z", "digest": "sha1:7DKYL6Z6QKCKW25VKZ3X6VJKEK33JCZP", "length": 6484, "nlines": 207, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: zh:佩德罗·帕索斯·科埃略\nमूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.\nr2.7.1+) (सांगकाम्याने वाढविले: ko:페드루 파소스 코엘류\nमूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.\nनवीन पान: {{माहितीचौकट पदाधिकारी | सन्मानवाचक पूर्वप्रत्यय = | नाव =पेद्रो पास...\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/iocl-gujarat-recruitment-09102019.html", "date_download": "2020-09-25T04:07:23Z", "digest": "sha1:6O6UXMDA4N55GVOAH37WAHMWDZ3NRTLF", "length": 11219, "nlines": 186, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [IOCL] मार्फत कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या ३८ जागा", "raw_content": "\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [IOCL] मार्फत कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या ३८ जागा\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [IOCL] मार्फत कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या ३८ जागा\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Limited, Gujarat] मार्फत कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या ३८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nकनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (Junior Engineering Assistant) : ३८ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) केमिकल/ रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल इंजीनियरिंगमध्ये ०३ वर्षांचा डिप्लोमा ०२) किमान ५०% गुणांसह मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून बी.एस्सी. (गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा औद्योगिक रसायनशास्त्र) पदवी ०३) संबंधित क्षेत���रातील कामाचा अनुभव\nवयाची अट : ३० सप्टेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २६ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]\nशुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग : शुल्क नाही]\nवेतनमान (Pay Scale) : ११,९००/- रुपये ते ३२,०००/- रुपये\nनोकरी ठिकाण : गुजरात\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 October, 2019\n🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nwww.MahaNMK.com : महत्वाच्या लिंक्स\nजिल्हा परिषद [ZP Gondia] गोंदिया येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०२ जागा\nअंतिम दिनांक : ०५ ऑक्टोबर २०२०\nसार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag] सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२०\nजिल्हा परिषद [ZP Latur] लातूर येथे विधिज्ञ पदांच्या जागा\nअंतिम दिनांक : ०९ ऑक्टोबर २०२०\nजव्हार नगर परिषद [Jawhar Nagar Parishad] मध्ये विविध पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२०\nविभागीय वन अधिकारी वन विभाग यवतमाळ येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या ०४ जागा\nअंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२०\nवर्धा जिल्हा परिषद अेम्प्लाॅईज अर्बन को-ऑप बँक लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १८ जागा\nअंतिम दिनांक : ०८ ऑक्टोबर २०२०\nजिल्हा रुग्णालय [District Hospital] हिंगोली येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६९ जागा\nअंतिम दिनांक : २५ सप्टेंबर २०२०\nकर्मचारी राज्य बीमा निगम [ESIC] हॉस्पिटल सोलापूर येथे अर्धवेळ तज्ञ पदांच्या ०५ जागा\nअंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२०\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/useoftime", "date_download": "2020-09-25T04:21:53Z", "digest": "sha1:NPRENBXCVNQEMFLRCHULIAOZDAYQUK3S", "length": 17339, "nlines": 199, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "वेळ आली आहे..शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग चौथा) – Patil Biotech Services", "raw_content": "\nवाटर सोल्युबल एनपीके फर्टिलायझर\nआय पी एम प्रोडक्ट\nचिकट सापळे वापरून उत्पादन खर्च करा कमी\nयलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप\nसी एम एस खते कोणती\nह्युमोल - एक श्रेष्ठ भुसुधारक\n४० टक्यापर्यंत उत्पादन वाढवणारी खते कोणती\nहुमणासुर चा परिणाम दिसतो स्पष्ट\nमायक्रोडील इज “डील ऑफ टाइम”\nरीलीजर चा वापर हवाच\nहुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nलागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन\nप्रार्थमिक पपई लागवड तंत्रज्ञान\nनिशिगंध लागवड एप्रिल, मे महिन्यात\nडाळींबाच्या बागेत फिरता फिरता\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nहळदी साठी वापरा पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nडाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजन (भाग २ रा)\nकापुस नियोजन (भाग १ ला)\nकपाशीच्या चांगल्या उत्पन्ना साठी निवडा: चाणक्य\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nबागायती कापसासाठी वापरा चाणक्य\nकापसातील सुतकृमिवर मिळवा नियंत्रण\nकल्पकतेतून वाढवा टरबूजातील नफा\nदर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nहरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\n\"डीलर\" चा पत्ता/का पता\nवेळ आली आहे..शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग चौथा)\nवेळ म्हणजेच संपत्ती हे प्रत्येकाला ठावूक असते पण जो हि संपत्ती जपून वापरतो तो यशस्वी होतो. अनेकदा आपला वेळ वाया जातो. वाट पहाणे - प्रवास करणे या दोन घटना भरपूर वेळ घेत असतात. अनेकदा या वेळेचा दूरउपयोग केला जातो व नुकसान होते.\nएका शेतकरी मित्राने त्याच्या शेतातील कांदा ट्रकने भरून बाजारपेठेकडे रवाना केला. सोबत त्याचा मुलगा व मुलाचे मित्र गेले. बाजारपेठेत सकाळी पोहोचायचे होते. प्रवासादरम्यान या मुलाने मित्रांसोबत ढाब्यावर जुगार खेळला, नशा पाणी केले. जुगारात तो २६,००० रु हरला 10 टन कांदा विकून असा कितीक पैसा मिळणार होता\nएकूणच प्रवास करते वेळी आपल्या वेळेचा सदुपयोग होईल हे बघायला हवे. सराव व व्यक्तिमत्वानुसार वेगवेगळ्या पद्धतीने वेळेचा सदुपयोग करणे शक्य आहे.\n२४ तासापैकी आपण ८ तास झोप काढतो. हि झोप अत्यावश्यक असते. अनेक यशस्वी माणसे प्रवासादरम्यान झोप काढण्याला महत्व देतात. त्यामुळे ते जिथे पोहोचतात तेथे तप्तरतेने कामे करू शकतात. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी भरपूर प्रवास करतात. बहुतेक वेळा ते प्रवासादरम्यान झोप काढतात. त्यांच्या या सवयीमुळे कमी काळात त्यांनी जगातील अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. गांधीजी देखील प्रवासादरम्यान झोप काढत.\nकाही लोकं प्रवासादरम्यान ठरवून मोबाइलवर बोलून काही कामे करून घेतात. कोणत्या व्यक्तींशी बोलायचे आहे याची लिस्टच त्यांचेकडे असते. अनेक कार्यमग्न लोकांना काम व प्रवासामुळे कुटुंबियांशी बोलता येत नाही. एग्रो कंपनीचे संचालक व बहुउद्योगी असलेले माझे मित्र प्रवासादरम्यान आजी, आजोबा, आई, वडील, पत्नी, भाऊ अश्या सर्व आप्तेष्टांशी भरपूर बोलून घेतात. हायवे ने प्रवास करते वेळी पेट्रोल पंपावर इंधन भरायला गाडी थांबली कि ड्रायव्हर ला सांगून हे पायी पायी पुढे निघतात. ड्रायव्हर गाडी घेवून मागून येतो तोपर्यंत यांची २ किलोमीटर इतकी रपेट झालेली असते\nएकदा दिल्लीला जाते वेळी एका सहप्रवाशाला बघून मला आश्चर्य वाटले. त्याने सोबत एक नवी डायरी आणली होती व संपूर्ण प्रवासात त्याच्या सात आठ स्मरणिकातील (पॉकेट डायरी) निवडक नोंदी त्याने नव्या डायरीत लिहिल्या. त्याचे सर्व काम झाल्यवर माझ्या प्रश्नार्थक मुद्रे कडे पहात तो म्हणाला \"या हिशोबातून माझे वाया जाणारे ९० हजार रु मी शोधून काढले आहेत थंड बस्त्यात गेलेली कामेहि सापडली आहेत थंड बस्त्यात गेलेली कामेहि सापडली आहेत पुढच्या प्रवासात या बहाद्दराने देणेकरी असलेल्या लोकांना फोन लावले, त्यांना व्यवहाराची आठवण करून दिली. प्रवासातच या देणेकरी लोकांकडे माणसे पाठवून काही रक्कम वसूल देखील केली\nअनेक लोकं प्रवास करते वेळी हातावर हात धरून बसतात, इतर काही खात सुटतात, काही कानास हेडफोन लावून गाणे ऐकतात. हे चुकीचे आहे असे नाही पण योग्य आहे असे अजिबात नाही. निव्वळ गाणी ऐकण्या ऐवजी तुम्ही एखादे दुसरे चागंले भाषण देखील ऐकू शकता\nया फोटोंवर क्लिक करून आपण स्व-सुरक्षे ची साधने खरेदी करू शकता. एमझोन वर या वस्तू अतिशय योग्य किमतीत उपलब्ध आहेत.\nवाट पहाणे अनेक वेळा अपरिहार्य असते. ग्रामसेवकाची वाट पहाणे, कचेरीत कामासाठी लटकून पडणे असा भरपूर वेळ वाया जात असतो. हि वेळ देखील कुठल्या ना कुठल्या पद्धतीने वाचवली जावू शकते.\nएक शेतकरी म्हणून अशा फावल्या वेळेत तुम्ही काय करू शकता\nनवीन पिकाबद्दल माहिती मिळवा\nवेगवेगळ्या बाजारपेठां बद्दल माहिती मिळवा\nनवीन प्रक्रिया उद्योगांची माहिती मिळवा\nउपयोगी सरकारी योजनांची माहिती मिळवा\nया ब्लॉग सारखे ब्लॉग शोधून काढा व वाचा\nइच्छा तिथे मार्ग आहे....\nवेळ आली आहे..शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग दुसरा)\nमित्रहो, मागील भागात आपण कामाचे वर्गीकरण करून वेळ व्यवस्थापन कसे...\nवेळ आली आहे..शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग तिसरा)\nभारतीय शेतकरी बांधवांनी गेल्या काही दशकात ठिबकसिंचन, शेडनेट, मल्चिंग, विद्र्याव्य...\nवेळ आली आहे..शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग पाचवा)\nपाटील बायोटेक प्रा. ली. हि कंपनी शेतकरी बांधवांच्या सेवेत सदैव...\nवेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग सहावा)\nमित्रहो, वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची या सदरात आपण वेळेच्या...\nवेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग सातवा)\nमित्रहो, वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची या सदरात आपण वेळेच्या...\nवेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग आठवा)\nमित्रहो, वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची या सदरात आपण वेळेच्या...\nवेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग नववा)\nमित्रहो आपल्या मनोधारणेचा व गैरसमाजाचा फायदा अनेक लोकं घेत असतात....\nवेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग दहाव्वा )\nमित्रहो, वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची या सदरात आपण वेळेच्या...\nखूप छान माहिती आहे…\nपेरू विषयी माहिती मिळेल का\nखुप सुंदर माहिती दि��ी आहे\nBack to मराठी कृषी ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/modi-didnt-utter-single-world-on-debacle-of-state-elections/articleshow/67082958.cms", "date_download": "2020-09-25T05:03:26Z", "digest": "sha1:7T2RW2YXRVOEKIHQZ2WA5BKVAVL7JQQD", "length": 15295, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या भाजपच्या दारुण पराभवाची पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी संसदीय पक्षाच्या बैठकीत दखलही घेतली नाही. सकाळी संसदेच्या ग्रंथागारात झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे भरपूर गुणगान केले. पण या बैठकीत त्यांनी तीन राज्यांमधील पराभवावर मौन बाळगल्याचे सूत्रांनी सांगितले.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली\nमध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या भाजपच्या दारुण पराभवाची पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी संसदीय पक्षाच्या बैठकीत दखलही घेतली नाही. सकाळी संसदेच्या ग्रंथागारात झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे भरपूर गुणगान केले. पण या बैठकीत त्यांनी तीन राज्यांमधील पराभवावर मौन बाळगल्याचे सूत्रांनी सांगितले.\nवाजपेयी यांनी जो मार्ग दाखवला, त्यावर पक्षाने वाटचाल करावी. त्यांच्या जीवनशैलीचे अनुकरण करावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीला संबोधताना केले. दिवंगत संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांचीही त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली, तर बिहारचे दिवंगत खासदार भोला सिंह यांच्याही सक्रियतेची तारीफ केली. या बैठकीत ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी तसेच सुषमा स्वराज, प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद, किरण रिजीजू आदी मंत्रीही सहभागी झाले होते. या बैठकीनंतर भाजप मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बोलावलेल्या राष्ट्रीय पदाधिकारी आणि प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीत मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली, पण अमित शहा यांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळून राज्यात मेहनत करण्याचा सल्ला दिला.\nदोन महिन्यांचा व्यापक कार्यक्रम\nरात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत भाजपचा पुढच्या सव्वा दोन महिन्यांचा व्यापक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. येत्या ११ व १२ जानेवारी रोजी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये भाजपच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. १५-१६ डिसेंबर रोजी दिल्लीत भाजयुमोची कार्यशाळा, २१-२२ डिसेंबर रोजी अहमदाबाद येथे भाजप महिला मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन, १९-२० जानेवारी रोजी नागपुरात भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन, ३१ जानेवारी-१ फेब्रुवारी रोजी दिल्लीत अल्पसंख्याक मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी, २-३ फेब्रुवारी रोजी भुवनेश्वर येथे अनुसूचित जमाती मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी, १५-१६ फेब्रुवारी रोजी पाटणा येथे ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन, २१-२२ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशात किसान मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात येत असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी जाहीर केले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार\nरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्य...\nसोमवारपासून शाळा उघडणार, तुमच्या राज्यातील परिस्थिती जा...\nसंरक्षणमंत्र्यांच्या इराण दौऱ्यानंतर गाडी पुन्हा रुळावर...\nकमलनाथ होणार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला ��ंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nदेशकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान देणार, 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार\nमुंबई'बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय'\nनागपूरकडकनाथ कोंबड्यांचे आमिष दाखवले, शेतकऱ्यांना १७ लाखांना फसवले\n मेट्रोच्या पाहणीसाठी सकाळी सहा वाजताच पोहोचले\nदेशभारतात पुस्तके निर्जंतूक करणाऱ्या यंत्राचा शोध\nमुंबईभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे; धनंजय मुंडेंची टोलेबाजी\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nकार-बाइकपुन्हा महाग झाली BS6 Renault Triber, जाणून घ्या नवी किंमत\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/-then-the-disturbance-of-dissent/articleshow/69416142.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-25T02:49:22Z", "digest": "sha1:JLILDPGD2FJXD5SL77YK2YBFTKY4RZD5", "length": 15329, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबायोमेट्रिकच्या तांत्रिक घोळामुळे हजारो कर्मचाऱ्यांचा पगार कापला जातो आहे. सातव्या वेतन आयोगानुसार वेतन करार करताना सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी अद्याप दूर केलेल्या नाहीत. स्थगित केलेल्या गटविमा योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या प्रश्नांसाठी आयुक्तांसोबत अनेक वेळा चर्चा करूनही फक्त आश्वासने दिली जात आहेत.\n- गटविमा योजना स्थगित केल्य���ने कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान\n- साहव्या वेतन आयोगातील त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी\n- नवीन पालिका आयुक्तांकडून कामगारांना अपेक्षा\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nबायोमेट्रिकच्या तांत्रिक घोळामुळे हजारो कर्मचाऱ्यांचा पगार कापला जातो आहे. सातव्या वेतन आयोगानुसार वेतन करार करताना सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी अद्याप दूर केलेल्या नाहीत. स्थगित केलेल्या गटविमा योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या प्रश्नांसाठी आयुक्तांसोबत अनेक वेळा चर्चा करूनही फक्त आश्वासने दिली जात आहेत. हे प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा कामगारांच्या असंतोषाचा भडका उडाल्यास पालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा पालिकेतील सर्व कामगार संघटनांनी सोमवारी प्रशासनाला दिला आहे.\nपालिकेच्या विविध खात्यांतील कामगार, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, परिचारिका, तंत्रज्ञ आणि अधिकाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने सोमवारी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेतली. यावेळी समन्वय समितीचे बाबा कदम, सत्यवान जावकर, संजय वाघ, अ‍ॅड. सुखदेव काशिद, अ‍ॅड. महाबळ शेट्टी, वामन कविस्कर, अ‍ॅड. प्रकाश देवदास, बा. शि. साळवी, सुभाष पवार, दिवाकर दळवी, के. पी. नाईक, साईनाथ राज्याध्यक्ष, सूर्यकांत पेडणेकर, के. के. सिंह उपस्थित होते.\nकर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी यापूर्वीच्या आयुक्तांना वारंवार भेटून निवेदने देण्यात आली आहेत. प्रत्येकवेळेस आयुक्तांनी आश्वासनांचे गाजर दाखवून कामगारांचे प्रश्न सोडवलेले नाहीत. त्यामुळे नव्या आयुक्तांकडून कामगारांच्या अपेक्षा आहेत. सहाव्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी रामनाथ झा समितीची सुनावणी त्वरित सुरू करावी. समितीसमोर कामगारांना आपले म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी एक रकमी देण्याबाबत लवकरच चर्चा करावी, अशी विनंती आम्ही आयुक्त परदेशी यांना केली आहे, अशी माहिती अॅड. प्रकाश देवदास यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.\nबायोमेट्रिक हजेरीतील त्रुटीमुळे एप्रिलमध्ये पालिकेच्या ७० टक्के कामगारांचे वेतन कापले गेले. निवडणूक आयोगाचे कर्मचारी त्यामध्ये सर्वाधिक होते. अनेक कर्मचाऱ्यांचे काही तास कापण्यात आले असून त्याचे वेतन एप��रिलच्या पगारात आलेले नाही. मे महिन्याच्या वेतनात ते तातडीने द्यावे. बायोमेट्रिक हजेरीतील त्रुटी दूर केल्याशिवाय कामगारांचे वेतन बायोमेट्रिक हजेरीशी जोडू नये, अशी मागणी समन्वय समितीने केली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nकंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली; सचिन सावंत यांचा आर...\nAshalata Wabgaonkar: आशालता यांच्या निधनामुळं फुटलं नव्...\nMumbai Local Train: मुंबईत 'या' मार्गावरील लोकल प्रवास ...\nNilesh Rane: 'पवार साहेबांचा राजकीय गेम अजितदादांनीच के...\nएग्झिट पोलमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीत अस्वस्थता महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nमुंबईभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे; धनंजय मुंडेंची टोलेबाजी\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nमुंबईएकनाथ शिंदेंना करोना; आदित्य ठाकरे यांनी केलं 'हे' ट्वीट\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ऑईल ब्लेंड\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यश���ारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/476525", "date_download": "2020-09-25T05:11:47Z", "digest": "sha1:WUU6FN3BONM4NQFV56OM5PXYOUN45VOS", "length": 2340, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पहिला उंबेर्तो, इटली\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पहिला उंबेर्तो, इटली\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nपहिला उंबेर्तो, इटली (संपादन)\n०६:०४, २५ जानेवारी २०१० ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१७:५७, १७ एप्रिल २००९ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: sr:Умберто I)\n०६:०४, २५ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/722837", "date_download": "2020-09-25T04:54:32Z", "digest": "sha1:BBPTSCYILRTD3SWAEAF2VHD7HVGRNB5R", "length": 2446, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पहिला उंबेर्तो, इटली\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पहिला उंबेर्तो, इटली\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nपहिला उंबेर्तो, इटली (संपादन)\n०८:३६, १० एप्रिल २०११ ची आवृत्ती\n\"उंबेर्तो पहिला, इटली\" हे पान \"पहिला उंबेर्तो, इटली\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.\n२०:५९, १४ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n०८:३६, १० एप्रिल २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (\"उंबेर्तो पहिला, इटली\" हे पान \"पहिला उंबेर्तो, इटली\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://whatsapgroupslinks.com/whatsapp-group-names-in-marathi-2020-marathi-group-names/", "date_download": "2020-09-25T03:42:15Z", "digest": "sha1:KVDOSNAWJSJ5MP54ZVVYQYDNCWPQZX6Z", "length": 8466, "nlines": 257, "source_domain": "whatsapgroupslinks.com", "title": "WhatsApp Group Names in Marathi (2020 Marathi Group Names) - Whatsapp Groups Links !", "raw_content": "\nऑल यूएस सिंगल लेडीज\n���पल्या जोखमीवर सामील व्हा\nआपण योग्य टाईप करा\nफुल ऑन गो गेटर\nमाझा मार्ग खेळत आहे\nस्टेटस किंग ब्लॉक हेड\nते खराब करू नका\nआपण योग्य टाईप करा\nते खराब करू नका\nमाझे डीपी तपासा (प्रदर्शन चित्र)\nनियुक्त केलेले मद्यपान करणारे\nऑल यूएस सिंगल लेडीज\nमाझा मार्ग खेळत आहे\nआपला मार्ग प्ले करा\nफॅमिली हो तो ऐसी\nकहानी घर घर की\nकहानी घर घर की\nआम्ही सर्व एक आहोत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/sadhvi-pragya-singh-on-congress-over-malegaon-blast-issues/articleshow/68940220.cms", "date_download": "2020-09-25T03:39:25Z", "digest": "sha1:UUAHJQXOFI4KQMWRUVM2KAVF3LHY27E4", "length": 13950, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर: काँग्रेसचं नेतृत्वही जामिनावरच: साध्वी प्रज्ञासिंह\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकाँग्रेसचं नेतृत्वही जामिनावरच: साध्वी प्रज्ञासिंह\nमी जामिनावर असल्याची काँग्रेसकडून टीका केली जातेय. खरं तर या विषयावर बोलण्यचा काँग्रेसला अधिकारच नाही. कारण काँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही जामिनावरच आहे, अशा शब्दांत भाजपच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला.\nभोपाळ: मी जामिनावर असल्याची काँग्रेसकडून टीका केली जातेय. खरं तर या विषयावर बोलण्यचा काँग्रेसला अधिकारच नाही. कारण काँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही जामिनावरच आहे, अशा शब्दांत भाजपच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला.\nप्रसारमाध्यमांशी बोलताना साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात गोवण्यामागे काँग्रेसचं कारस्थान होतं. काँग्रेसमुळेच माझ्यावर दहशतवादाचे आरोप लागले, असं सांगतानाच आपण जामिनावर आहोत आणि एनआयएने आपल्याला क्लिनचीट दिल्याचंही साध्वींनी सांगितलं. साध्वी प्रज्ञासिंह दहशतवादी नसल्याचं एनआयएने स्वत: स्पष्ट केलं आहे. त्यामुळे काँग्रेसला माझ्यावर सवाल करण्याचा कोणताच अधिकार नाही. कारण त्यांचे राष्ट्रीय नेतेच जामिनावर आहेत, असं त्या म्हणाल्या.\nमीच निवडणूक लढवतेय असं म्हणणं योग्य नाही. मी सुद्धा निवडणूक लढत आहे, असं म्हणणं योग्य ठरेल, ���सं सांगतानाच भाजपमध्ये अनुभवी लोक आहेत. देशासाठी काम करणारे लोक आहेत, त्यामुळेच मी भाजपमध्ये प्रवेश केला, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं. त्यांना दहशतवाद्यांचा देश निर्माण करायचा आहे. त्यासाठीच ते अतिरेक्यांच्या नावामागे जी लावत असतात. जे लोक देशासाठी बलिदान द्यायला निघालेत, त्यांना हे लोक दहशतवादी ठरवू पाहत आहेत, अशी टीका त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचं नाव न घेता केली.\n... आणि साध्वींना रडू कोसळले\nयावेळी तुरुंगातील आठवणींना उजाळा देताना साध्वींना रडू कोसळले. माझ्याविरोधात षडयंत्र रचण्यात आलं होतं. मी खोटं बोलावं म्हणून तुरुंगात माझा छळ केला जात होता. मला मारहाण केली जात होती. २४ दिवस मला केवळ पाणीच दिलं जात होतं. अन्नाचा एक कणही मला दिला जात नव्हता. मला फाशी दिली जावी असं काही लोकांना वाटतं, असं सांगताना पत्रकार परिषदेतचं त्यांना रडू कोसळले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार\nरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्य...\nसोमवारपासून शाळा उघडणार, तुमच्या राज्यातील परिस्थिती जा...\nसंरक्षणमंत्र्यांच्या इराण दौऱ्यानंतर गाडी पुन्हा रुळावर...\nExclusive: मतदारांचा आशीर्वाद आम्हालाच मिळेल, शंकाच नाही; मोदींना विश्वास महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसाध्वी प्रज्ञासिंह ठाकूर दिग्विजय सिंह काँग्रेस Sadhvi Pragya Singh Malegaon blast Congress\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nनागपूरजागतिक संततिप्रतिबंधक दिन; राष्ट्रीय कुटुंब पाहणीत राज्यातील ���ळजळीत वास्तव उघड\nदेशभारतात पुस्तके निर्जंतूक करणाऱ्या यंत्राचा शोध\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nऔरंगाबाद'ड्युटीवर वर्दीसह डोक्यावर टोपी अन् हातात काठी आवश्यक'\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nदेशकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान देणार, 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nफॅशनदेबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/do-you-know-news/pubg-mobile-is-now-banned-in-india-but-not-pubg-sgy-87-2265131/", "date_download": "2020-09-25T05:02:16Z", "digest": "sha1:YZTFUNYFRO66NDBPBSWWSSPQRX6XTZHG", "length": 11436, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PUBG Mobile is now banned in India but not PUBG sgy 87 | भारतात बंदी आणली असली तरीही तुम्ही PUBG खेळू शकता, जाणून घ्या नेमकं कसं? | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nभारतात बंदी आणली असली तरीही तुम्ही PUBG खेळू शकता; जाणून घ्या नेमकं कसं\nभारतात बंदी आणली असली तरीही तुम्ही PUBG खेळू शकता; जाणून घ्या नेमकं कसं\nपबजीसह ११८ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी\nकेंद्र सरकारने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून चिनी कंपन्यांशी संबंध असणाऱ्या ११८ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी आणली आहे. महत्त्वाचं म��हणजे यामध्ये तरुणाईमध्ये प्रचंड वेड असणाऱ्या पबजी गेमचाही समावेश आहे. भारतात तीन कोटींहून जास्त पबजी युजर्स असल्याचा रिपोर्ट आहे. पण भारतात पबजी गेमवर बंदी आणली असली तरी तो खेळता येणं शक्य आहे.\nहे कसं काय शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तुमच्या माहितीसाठी पबजीचे दोन अ‍ॅप आहेत. पबजी गेम हा खऱ्या अर्थाने कॉम्प्यूटरवर खेळण्यासाठी तयार करण्यात आला होता. दक्षिण कोरियाच्या कंपनीने हा गेम तयार केला आहे. हा गेम भारतात अद्यापही उपलब्ध आहे. पण हा गेम फक्त कॉम्प्यूटर किंवा लॅपटॉपवरच खेळला जाऊ शकतो.\nअखेर पबजीवर बंदी, मोदी सरकारकडून आणखी ११८ अ‍ॅप्सवर बंदीचा निर्णय\nपण मग बॅन केलाय तो पबजी गेम कोणता \nकेंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत PUBG Mobile आणि PUBG Mobile Lite यांचा उल्लेख आहे. हे गेम दक्षिण कोरियामधील कंपनीच्या परवान्यावर चिनी कंपनी Tencent ने तयार केलेले आहेत. केंद्र सरकारने या अ‍ॅपवर बंदी आणली आहे.\nमग बॅन करुन काय फायदा\nकेंद्र सरकारने दक्षिण कोरियाच्या नाही तर चिनी कंपनीचा संबंध असणाऱ्या PUBG Mobile आणि PUBG Mobile Lite यांच्यावर बंदी आणली आहे. यामुळे आता मोबाइलवर गेम खेळता येणार नाही. फक्त कॉम्प्यूटर किंवा लॅपटॉपवरच खेळता येणं शक्य आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महारा��्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n1 चित्त्याची चपळाई, घारीची नजर, चीनच्या डोळ्यांसमोर पर्वत ताब्यात घेणारी SFF फोर्स आहे तरी काय\n2 सोनं इतकं मौल्यवान असण्यामागील कारणं ठाऊक आहेत का\n3 समजून घ्या : अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि अर्थव्यवस्थेचे प्रमुख प्रकार कोणते\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/sharad-pawar-statement-on-tivare-dam", "date_download": "2020-09-25T03:43:34Z", "digest": "sha1:2AMS7Q44N4V6CLSIXHZYMWNFOSUDS22I", "length": 7850, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "तिवरे धरण दुर्घटनेची पाहणी केल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया", "raw_content": "\nआधी मुंढेंना विरोध, आता महापौरांकडूनच नागपुरात लॉकडाऊनची मागणी\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nतिवरे धरण दुर्घटनेची पाहणी केल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया\nतिवरे धरण दुर्घटनेची पाहणी केल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया\nआधी मुंढेंना विरोध, आता महापौरांकडूनच नागपुरात लॉकडाऊनची मागणी\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nIPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं\nK L Rahul | के एल राहुलचं वादळ, 69 चेंडूत 132 धावा, 3 मोठे विक्रम\nआधी मुंढेंना विरोध, आता महापौरांकडूनच नागपुरात लॉकडाऊनची मागणी\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nIPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/careful-pesticides-in-the-genital-chain/articleshow/71877826.cms", "date_download": "2020-09-25T03:49:50Z", "digest": "sha1:3S3JC5ZATTXTMS5CYLYW2I7ICJR6ROP4", "length": 16476, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": " जनुकीय साखळीत चक्क कीटकनाशके - careful\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n जनुकीय साखळीत चक्क कीटकनाशके\nवैद्यकीय संशोधनाचा निष्कर्ष; प्रसूतिशास्त्र तज्ज्ञांनी दिली माहितीम टा...\nवैद्यकीय संशोधनाचा निष्कर्ष; प्रसूतिशास्त्र तज्ज्ञांनी दिली माहिती\nम. टा. प्रतिनिधी, नागपूर\n'मातृत्वाचे दान मिळाल्याने निसर्गाच्या साखळीत स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे स्त्रियांच्या पुनरुत्पादक आरोग्याला केंद्रस्थानी ठेवून देशाची राजधानी नवीदिल्ली आणि परिसरातल्या शंभर स्त्रियांच्या आरोग्यावर अलीकडेच अभ्यास करण्यात आला. त्यात स्त्रियांच्या जनुकीय साखळीत इंडोसल्फान, हेप्टाक्लोर, डीडीटी, एचसीएच यांसारख्या कीटकनाशकांचे अंश आढळले. या अंशांमुळे जनुकीय साखळी खंडित होण्याची जोखीम वाढते. परिणामी, अशा स्त्रियांमध्ये गर्भाशय आणि अंडाशय कर्करोगाची जोखीम तुलनेत वाढते', अशी चिंता रविवारी येथे व्यक्त झाली.\nबदलत्या वातावरणामुळे स्त्रियांमधील कर्करोगाची जोखीम हा विषय केंद्रस्थानी ठेवून नागपूर स्त्रीरोग प्रसूतिशास्त्र तज्ज्ञांची संघटना आणि एचसीजी कॅन्सर इन्स्टिट्युटच्यावतीने एकदिवसीय चर्चासत्र घेण्यात आले. संघटनेच्या अध्यक्ष डॉ. प्रियंका कांबळे, सचिव डॉ. क्षमा केदार, डॉ. लक्ष्मी श्रीखंडे, ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. अजय मेहता, डॉ. माधुरी गावंडे, नवी दिल्ली येथील कर्करोगतज्ज्ञ डॉ. किरण गुलेरिया प्रामुख्याने उपस्थित होत्या.\nनवीदिल्ली येथे अलीकडेच झालेल्या एका अभ्यासाचा संदर्भ देऊन डॉ. गुलेरिया म्हणाल्या, 'कर्करोगाच्या उंबरठ्यावरील शंभर आणि अन्य शंभर स्त्रियांमधील पुनरुत्पादक आरोग्याच�� आम्ही अभ्यास केला. यात समोर आलेले निष्कर्ष धक्कादायक होते. कर्करोगाच्या जोखमीवरील स्त्रियांची जनुकीय साखळी तपासली असता त्यात तीन प्रकारचे घटक आढळले. मेटाबोलाजिन, इन्फ्लिमेटरी आणि ट्युमर जिनमुळे स्त्रिया कर्करोगाच्या आणखी जोखमीवर जातात. शिवाय, या स्त्रियांच्या जनुकीय साखळीत इंडोसल्फान, हेप्टाक्लोर यांसारख्या कीटकनाशकांचे अंशही आढळले.'\nहा धागा पकडत डॉ. मेहता म्हणाले, 'आपल्याकडे घरासमोर बाग लावण्याची पद्धत आहे. त्या बागेत आपण तणनाशक वापरतो. शिवाय, घरात पेस्टकंट्रोल, डासांचा बंदोबस्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांमध्येही मोठ्या प्रमाणात कीटकनाशके असतात, हे आपण कधी सूक्ष्मपणे पाहातच नाही. या कीटकनाशकांचे अंश कधीच मरत नाहीत. ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे शरीरात प्रवेश करण्याची जोखीम असते. शरीरातही ते एकदा आत गेले की, पेशींच्या रचनेत अडकून राहण्याची जोखीम असते.'\nयावर आणखी प्रकाश टाकताना डॉ. गावंडे म्हणाल्या, 'घरातली स्त्री कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. दुखणे अंगावर काढण्याची आपल्याकडील स्त्रियांना सवय झाली आहे. त्यामुळे कर्करोगाचे निदान झालेल्या बहुतांश स्त्रिया या उशिराने उपचाराला येतात. तोवर कर्करोगाने शरीरावर ताबा मिळविलेला असतो. त्यामुळेच कर्करोगाने दगावणाऱ्या स्त्रियांचा आकडा पुरुषांच्या तुलनेत अधिक दिसतो.'\nदुखणे असह्य होण्याची वाट का पाहायची\nहाच विषय आणखी विस्ताराने मांडताना डॉ. प्रियंका कांबळे म्हणाल्या, 'क्लिनिकल भाषेत सांगायचे झाले तर स्त्री साधी आपली रक्ततपासणी करायलाही स्वत:हून पुढे येत नाही. जेव्हा दुखणे असह्य होते, तेव्हा ती कोणाशीतरी बोलते. तोवर बेसुमार वाढत जाणाऱ्या कर्करोगाच्या पेशींनी डाव साधलेला असतो.'\nआजकाल भाजीपाल्यावर कीटकनाशकांचा मारा करण्यात येतो. हीच कीटकनाशके घातक ठरत असल्याचे पुढे आले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे जनुकीय साखळी धोक्यात आली आहे. शिवाय, घरातही आपण प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे कीटकनाशके वापरतोच, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरात फिरताहेत; हायकोर्टाने दिले ...\nDevendra Fadnavis: शिवसेना हा कन्फ्यूज्ड पक्ष; फडणवीस ब...\nDevendra Fadnavis: 'त्या' प्रकरणात फडणवीसांनी दिला अनिल...\nDevendra Fadnavis: ...तर पवारांना अन्नत्याग करावा लागला...\n​बार लुटणाऱ्यांची अर्धनग्न धिंड, महाराष्ट्र पोलिस जिंदा...\nलवकरात लवकर सरकार स्थापन होईल: CM फडणवीस महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nदेशभारतात पुस्तके निर्जंतूक करणाऱ्या यंत्राचा शोध\nपुणेपुण्यातील हॉटेलांमधून रात्री सातनंतरही मिळणारपार्सल\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nनागपूरजागतिक संततिप्रतिबंधक दिन; राष्ट्रीय कुटुंब पाहणीत राज्यातील जळजळीत वास्तव उघड\nपुणेऑक्सिजनवरील रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या; एफडीएची रुग्णालयांना तंबी\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nकरिअर न्यूजअकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप अनिश्चितताच\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/the-sadness-of-a-sudden-loss-of-tone/articleshow/72131194.cms", "date_download": "2020-09-25T02:53:22Z", "digest": "sha1:7SZXGF754JRWHTWNYYT4SUOLGORZVDIM", "length": 13104, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘स्वर पक्षिणीच्या अचानक जाण्याचे दुःख’\nम टा वृत्तसेवा, पंचवटी गायनाच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने यश मिळवीत...\nम. टा. वृत्तसेवा, पंचवटी\nगायनाच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने यश मिळवीत. नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविण्याचे काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायिका गीता माळी यांनी आपल्या गायिकेची छाप पाडली. ही स्वरपक्षीनी अचानक निघून गेल्याचे दुःख वाटते, अशा भावना गायिका गीता माळी यांच्या शोकसभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या.\nसावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात मंगळवारी गीता माळी यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले. कवी किशोर पाठक यांनी गीतेचे स्वर कायम साथ देत राहतील, असे सांगितले. जयप्रकाश जातेगावकर म्हणाले, गीताने परिश्रमाने गायन क्षेत्रात प्रगती केली. नाशिक ते न्यूयॉर्क असा प्रवास करीत त्या भैरवीचे सूर गाऊन गेल्या.\nगीता माळी यांनी जे स्वप्न बघितले ते पूर्ण केले. त्यांचे अचानक जाणे हे चटका लावणारे आहे, असे विश्वास बँकेचे विश्वास ठाकूर यांनी सांगितले. नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम ज्या मोजक्या महिलांनी केले त्यात एक गीता माळी होती. सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत कलाकार पडद्याआड गेल्याचे दुःख वाटते, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाध्यक्ष प्रेरणा बलकवडे म्हणाल्या.\nभुजबळ नॉलेज सिटीच्या शेफाली भुजबळ यांनी नाशिक कलावंतांचे शहर आहे. त्यातील गीताने नाशिकचे नाव केवळ देशातच नाहीतर जगात कमावले होते. तिचे असे अचानक जाण्याचे दुःख वाटते, असे सांगितले. संगीतकार गायक संजय गिते म्हणाले, गीतांचा मैत्रीचा गोतावळा मोठा होता. गोतावळ्यात मैत्री घट्ट केली. तिने प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. तिच्या अचानक जाण्याने कलावंत नगरी हळहळली.\nऑर्केस्ट्रा असोसिएशनच्या माध्यमातून म्युझिकल जर्नी ऑफ गीता माळी हा कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात येणार असल्��ाचे ऑर्केस्ट्रा असोसिएशनचे उमेश गायकवाड यांनी सांगितले. अॅड. जालिधर ताडगे, अॅड. श्यामला दीक्षित, कांचन पगारे, प्रा. रवींद्र कदम, मोहन उपासनी, भूषण काळे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n ४८ दिवसांत पार केले पृथ्वी ते...\nमराठा आरक्षण: सांगलीच्या पाटलांचा कोल्हापूरच्या पाटलांन...\nमास्क न घालता पुजाऱ्यानं काढला सेल्फी; गुन्हा दाखल...\nभरवस्तीत अवतरला लाखात एक ‘अल्बिनो’...\n नाशिक सोडताना विश्वास नांगरे-पाटील भा...\nविश्रामगृहात बिबट्या शिरतो तेव्हा... महत्तवाचा लेख\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nमुंबईएकनाथ शिंदेंना करोना; आदित्य ठाकरे यांनी केलं 'हे' ट्वीट\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nदेशकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान देणार, 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nमोबाइलLG ने आणले तीन नवीन स्मार्टफोन, ६.६ इंचाचा डिस्प्ले आणि 4000mAh बॅटरी\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nहेल्थInfection Free Skin : निरोगी त्वचेसाठी तयार करा घरगुती नैसर्गिक स्किन ��ईल ब्लेंड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2020-09-25T05:13:17Z", "digest": "sha1:2NEUMXEIQF2SX7RLZ2A3COV5JEJLTYML", "length": 3876, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मिनेसोटा नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमिनेसोटा नदी ही अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मिनेसोटा राज्यातून वाहणारी ५३४ कि.मी. लांबीची नदी आहे. ही मिसिसिपी नदीची प्रमुख उपनदी आहे. मिनेसोटामधील ३८,२०५ वर्ग कि.मी. तर साउथ डकोटा, आयोवा या राज्यांतील ५,१८० वर्ग कि.मी. अशी एकंदरीत ४४,००० वर्ग कि.मी. जमीन मिनेसोटा नदीच्या पाणलोटात आहे.\nमिनेसोटा नदीच्या मुखाजवळील मेंडोटा पुलापाशीचे मिनेसोटा नदीचे पात्र\n५३४ किमी (३३२ मैल)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०२:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/ahmednagar-mahanagarpalika-bharti-2020/", "date_download": "2020-09-25T03:14:44Z", "digest": "sha1:2M6PCZLBD4LN2DVEERHAQXCYGEV72OF7", "length": 7278, "nlines": 100, "source_domain": "mahabharti.in", "title": "Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2020 - Walk-in Interview", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nअहमदनगर महानगरपलिका भरती २०२०\nअहमदनगर महानगरपलिका भरती २०२०\nअहमदनगर महानगरपलिका, अहमदनगर येथे प्रोजेक्ट इंजिनिअर, सोशल डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट/ कॅपॅसिटी बिल्डींग स्पेशालिस्ट, टाऊन प्लॅनिंग स्पेशालिस्ट, जी. आय. एस. स्पेशालिस्ट/ एम. आय. एस. स्पेशालिस्ट पदांच्या ए���ूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १० जानेवारी २०२० १४ जानेवारी २०२० (मुदतवाढ) आहे.\nपदाचे नाव – प्रोजेक्ट इंजिनिअर, सोशल डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट/ कॅपॅसिटी बिल्डींग स्पेशालिस्ट, टाऊन प्लॅनिंग स्पेशालिस्ट, जी. आय. एस. स्पेशालिस्ट/ एम. आय. एस. स्पेशालिस्ट\nपद संख्या – ४ जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nनोकरी ठिकाण – अहमदनगर\nनिवड प्रक्रिया – मुलाखत\nमुलाखत तारीख – १० जानेवारी २०२० १४ जानेवारी २०२० (मुदतवाढ) आहे.\nमुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त कार्यालय, अहमदनगर महानगरपालिका, औरंगाबाद रोड\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nमहाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १७३\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद स्टाफ नर्स गुणवत्ता यादी डाउनलोड\nबॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत 111 रिक्त पदांची भरती\nRTMNU येथे विविध पदांची भरती\nसोलापूर विद्यापीठ येथे स्थापत्य अभियंता पदाची भरती\nग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 288 (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे)…\nजिल्हा परिषद अकोला भरती अंतिम पात्रता यादी\nजिल्हा परिषद लातूर येथे विधिज्ञ पदाची भरती\nसार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथे विविध रिक्त पदांची भरती\nपंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त पदांची भरती सुरु\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://samvedg.blogspot.com/", "date_download": "2020-09-25T03:02:58Z", "digest": "sha1:K3IDQLL4BCFLWJ7IHXYXUS2RFJEKV6YD", "length": 15712, "nlines": 288, "source_domain": "samvedg.blogspot.com", "title": "संदिग्ध अर्थाचे उखाणे", "raw_content": "\nदेऊळमीcasual believer आहे. म्हणजे हे माझं हे लेटेस्ट स्टेट्स आहे. मी कट्टर धार्मि�� वगैरे कधीच नव्हतो पण मध्यंतरी माझं आणि देवाचं काही फारसं बरं नव्हतं. तेव्हढा एक अपवाद सोडला तर मी साधारणतः casual believer याप्रकारात रमून गेलेलो आहे. ही जमात अमूक वारी देऊळात जाणं, तमूक उपास करणं, ढमूक मंत्र ’य’ वेळा म्हणणं अश्याव्याखेत बसत नाही. पण हे करणाऱ्या लोकांबद्दल त्यांची तक्रारही नसते. आणि असं असूनही मला देऊळ या प्रकाराबद्दल विशेष ममत्व आहे. प्रसन्न वाटणारी, गर्दी नसलेली, जुनाट देऊळं चट्कन जाऊशी वाटतात. त्या वास्तुला काही विशेष स्ठापत्य, नदीचा शेजार किंवा दंतकथेचा काठ असावा हे जरुरी नाही. माझ्या आज्जी घरच्या देऊळाला यातलं काहीच नव्हतं. तालुक्याचा जिल्हा होऊन इतिहास झाला तरी अगदी नव्वदीच्या दशकातही लातूर फारसं बदललं नव्हतं. जुन्या लातूरमधल्या वीतभर रस्त्यावरून गर्दी वाहात सिद्धेश्वरच्या जत्रेला जायची. त्याच रस्त्यावर आज्जीचं घर आणि देऊळ होतं. ही गावातली आद्यं दैवतं. नंतर बिर्लाछापाची, समाजदैवतांची, काही ऊन-पाऊस पेलणाऱ्या भव्य मुर्त्यांची मंदीरं उभी राहीली. पण ग्राम दैवतांच अप्रूप काही कमी झालं…\nसाहित्य जागरच्या अंकासाठी वाचलेल्या लेखाची मुळ प्रत\nनव्वदोत्तरी साहित्याबद्दल बोलणं म्हणजे शक्यतांच्या टोकावर आपण डगमगत असल्याची कबूली देणं आहे. या बिंदूपासून असंख्य रस्ते फुटतात,काही हमरस्त्याला मिळणारे असतील,काही अनवट पायवाटांसारखे असतील तर काही दरीच्या तळाशी पोचवणारेही असतील. मराठी साहित्य यातले कुठले रस्ते निवडेल हे सांगणं कठीण आहे. म्हणून मला आज फक्त काही शक्यता इथं मांडायच्या आहेत. मी इथे तुम्हाला विशिष्ट लेखक,पुस्तकं सुचवणार नाही,किंवा मी बऱ्या वाईटाची समिक्षाही करणार नाही. नव्वदीच्या दशकात मराठी साहित्यात जे बदल झाले ते का झाले हे जर आपल्याला शोधता आलं तर पुढे येणाऱ्या बदलांचा आपल्याला अंदाज बांधता येईल तेव्हढ्यासाठी हा प्रयत्न.\nसर्वसाधारणपणे नव्वदीच्या दशकाच्या अध्यातमध्यात दोन,तीन मोठे बदल घडले. आधीची दशकं गाजवणाऱ्या अनेक मराठी लेखकांचं लिहीणं उतरणीला लागलं किंवा बंद पडलं,राजकारणाचे पट नव्यानं मांडण्यात आले आणि जागतिकीकरण आपल्या घरात घुसलं. नव्वदोत्तरी साहित्याबद्दल बोलायचं तर,या बदलांना सुटं न बघता परिक्षानळीत एकत्र ओतणं आवश्यक आहे.\nनव्वदीचं दशक सुरु झालं आणि मराठी जनमान…\nहिवाळा आला की ट्युलिप फुलणं ओघाओघानं आलंच\nशुभ्रगार आसमंतात रेंगाळणारी बर्फोदास शांतता.\nकाहीशी अशीच शांतता अंगात मुरवत मी गुमान पडून आहे\nन्याहाळत प्रकाशाचा एक भुरटा तुकडा भिंतीवरुन माझ्या बोटांत गुंतत जाताना.\nहे नक्षीकाम माझ्या हाती उगवावं असं मी काहीच केलेलं नाही.\nउलटपक्षी अंगावरचे कपडेही नर्सनं दिलेले आहेत आणि नावाच्या जागी लटकणारा नंबरही.\nमी काही विसरण्याआधी भूलतज्ञ माझा सगळा इतिहास वदवून घेतात.\nहॉस्पिटलच्या पलंगावर, उश्या पांघरुणाच्या गर्दीत,\nभिरभिरत्या डोळ्यांनी मी गुमान पडून आहे.\nबगळ्यांसारख्या शुभ्र गणवेशातल्या नर्स\nआपल्याच तंद्रीत खोलीभर फिरताहेत.\nकिती असाव्यात तेही कळत नाही\nत्यांचे सरावलेले हात माझ्या अंगभर फिरतात, मऊशार.\nआणि नंतर सुईतून ठिबकणारी झोप अनावर होत जाते.\nबर्फ वितळावा तश्या अदृष्य होत जातात खोलीतल्या वस्तू;\nमाझी लेदरची बॅग, हॅट, फ्रेममधून हसणारा माझा नवरा आणि मुलगीदेखिल.\nसुन्न पडलेल्या शरीरावर ते हसू ओढून घ्यायला हवं\nमला आता अधांतरी वाटतय, समुद्राच्या ऎन मध्यात\nअमेरिकेत रिसर्च स्कॉलर म्हणून काम करणाऱ्या सिद्धार्थ चक्रधरला बंदी घातलेलं स्फोटक मागवल्याच्या संशयावरुन अटक होते तेव्हा त्याची बहीण गायत्री चक्रधर या प्रकरणाचा शोध घ्यायचा ठरवते.\nसिदच्या लॅबमधल्या ऍडव्हान्सड कंम्प्युटर सिस्टीम पाहून या सगळ्याच्या मुळाशी आर्टीफीशिअल इंटलीजन्सवर चालणारे बॉट्स असावेत हा गायत्रीचा निष्कर्ष सायबर गुन्हेगारी हाताळणाऱ्या एफ़बीआयच्या पॉल कार्लाला सावध करुन जातो.\nबॉट्सचा बनवणाऱ्या मॅडनर्ड कंपनीपर्यंत गायत्री पोचते तेव्हा तिथे रवीकांत, स्टीव्ह आणि आशा यांच्यात सीईओच्या खुर्चीसाठी अटीतटीची शर्यत सुरु झालेली असते. मॅडनर्डमधे गायत्रीसमोर उभा राहातो तो फसवणुक, सत्ताकारण आणि तंत्रज्ञानाच्या अमर्याद शक्तीचा विचित्र खेळ.\nतुमच्या आमच्या दाराशी उभं असणारं तंत्रज्ञान ज्योशुआसारख्या माणसाच्या हातात पडलं तर काय होईल फेसबुक आणि व्हॉट्सपवर कोंडाळं करुन राहाणाऱ्या सिदसारख्या प्रत्येकाला प्रत्यक्षातली नाती निभावता येतील फेसबुक आणि व्हॉट्सपवर कोंडाळं करुन राहाणाऱ्या सिदसारख्या प्रत्येकाला प्रत्यक्षातली नाती निभावता येतील सरतेशेवटी मशीनच जिंकतील ही गायत्रीच्या बाबाची भिती खरी ठरेल सरतेशेव���ी मशीनच जिंकतील ही गायत्रीच्या बाबाची भिती खरी ठरेल माणसाच्या उद्यामधे काय दडलय हे शोधायचं तर गायत्रीला या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागणार आहेत…\nम्हशींचे भावोत्सुक बडाम् बुडूम्\nकाड्या चावती कडाम् कुडूम्\nत्यांचं शेपूट केव्हढं थोर\nत्यांनी हाकलतात रंगीत मोर\nवाट्टेल तिथे दात काढत\nहसत राहातात धडाम् धुडूम्\nत्यांचे डोळे भोचक फार\nशिण्मे चावतात दिवसा चार\nडुंबत राहातात फडाम् फुडूम्\nत्यांची शिंगे आखूड ठार\nगोठ्यामधे जोर का वार\nसंदिग्ध अर्थाचे उखाणे कधी तरी उलगडतील, स्पर्शातून, गाण्यातून,वा कवितेतून; तुझ्या अस्तित्वाचे पुरावे मी शोधत नाही पण तू आहेस एव्हडया आशेवर मांडू देत मला हा प्रपंच...\nशमा - ए - महफ़िल\nअवघा रंग एक झाला...\nकाही क्षण ... काही आठवणी .. काही विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/11/metro-nagpur.html", "date_download": "2020-09-25T03:31:46Z", "digest": "sha1:K7KK7SCA542OYCKJPMKP5JKHBVQYPOID", "length": 12659, "nlines": 108, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "मेट्रोने प्रवास करणे विमान प्रवासासारखे - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर मेट्रो मेट्रोने प्रवास करणे विमान प्रवासासारखे\nमेट्रोने प्रवास करणे विमान प्रवासासारखे\nगडचिरोलीच्या आदिवासींचा पहिलाच मेट्रो प्रवास\nनागपूर ०९ : तशी नागपूर मेट्रोला लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसाची ही तिसरी भेट. गडचिरोली या अतिदुर्गम भागातील आदिवासींना शहर पाहणे देखील स्वप्नवत वाटावे इतके ते मूळ प्रवाहापासून दूर राहतात. अश्या भामरागड भागातील कोडपे आणि तिरकामेटा या दोन अतिदुर्गम भागातील ३५ आदिवासी महिला व पुरुषांनी पहिल्यांदाच शहर पाहिले तसेच आयुष्यात रेल्वेनेही प्रवास न करणाऱ्या या बांधवांनी नागपूर मेट्रोचा प्रवास अनुभवला. मेट्रोने प्रवास करणे विमान प्रवासासारखे असल्याचे यावेळी त्यांनी व्यक्त केले.\nलोकबिरादरी प्रकल्पाच्या सदस्यांच्या पुढाकार आणि प्रयत्नांनी आदिवासी बांधवाचा हा शहरी दौरा होता. गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील रहिवासी असलेल्या आदिवासी बांधवानी गुरुवार, ७ नोव्हेंबर रोजी नागपूरच्या माझी मेट्रोला भेट दिली. हे सर्व आदिवासी बांधव गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाशी जुळलेले आहेत. हेमलकसा, कोडपे आणि तिरकामेटा अश्या विविध गावातील एकूण ३५ बंधू-भगिनी या द��ऱ्यात सहभागी झाले होते. आधुनिक विकास, तंत्रज्ञान, कामाचे स्वरूप या बांधवाना माहिती व्हावे या उद्देशाने हा दौरा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी त्यांनी साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपासून सुरुवात करत सीताबर्डी तसेच पुन्हा परतीचा प्रवास केला. स्थानकांवरील आंतरिक सज्जा, सरकता जिना, स्टेशन इमारतीचे स्थापत्य, मेट्रोच्या आतली व्यवस्था हे सगळे पाहून ते अचंभित झाले होते. मात्र हे सगळं समजून शिकून घेण्याच्या जिज्ञासेमुळेच सरकत्या जिन्यावरून चढण्याचे कसाब त्यांनी क्षणात शिकून घेतले. प्रवासादरम्यान गाडीतले वातानुकूलित वातावरण, बैठक व्यवस्था, मोठी खिडकी, खिडकीमधून पाहतांना उन्नती मार्गावरून दिसणाऱ्या धावत्या गाड्या, मधल्या भागात दिसणारी वनराई, उंच इमारती, शहराचे धावते झगमगते लोभसवाणे रूप बघून तसेच एअरपोर्ट परिसरातून मेट्रो धावतांना त्यांना उडते विमानही पाहावयास मिळाले ते पाहतांना हे बांधव लहान मुलांसारखे हरखून गेले होते.\nआदिवासी बांधवांची माडिया आणि गोंडी ही मुख्य भाषा असली तरी देखील त्यांनी मराठी भाषेत मेट्रो अधिकाऱ्यांशी संवाद साधला. शहरात होऊ घातलेल्या मेट्रो प्रकल्पाचे आणि इतर आधुनिक विकास कार्य पहिल्यांदाच पाहायला मिळत असल्याचे मत आदिवासी बांधवानी व्यक्त केले. जंगलांपलीकडचं आधुनिक जग पाहायला मिळत असल्याने फार आनंद होत असल्याचे मत त्यांच्या मार्गदर्शकांनी मांडले. वातानुकूलित स्वच्छ सुंदर मेट्रो पाहून आनंद होत असून भविष्यात मेट्रोत पुन्हा पुन्हा प्रवास करण्याची तीव्र इच्छा यांनी जाहीर केली.\nTags # नागपूर # मेट्रो\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर नागपूर, मेट्रो\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना ��ॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (194) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/03/coronavirusupdateRulesbreaks-for-buying-vegetables.html", "date_download": "2020-09-25T02:58:59Z", "digest": "sha1:VDCOIVUGDZ4TYB55FGA5ZTNKDT3AIH33", "length": 14903, "nlines": 105, "source_domain": "www.esuper9.com", "title": "coronavirusUpdate | भाजीपाला खरेदीसाठी नियम धाब्यावर - esuper9", "raw_content": "\nHome > Corona > खळबळ जनक > coronavirusUpdate | भाजीपाला खरेदीसाठी नियम धाब्यावर\ncoronavirusUpdate | भाजीपाला खरेदीसाठी नियम धाब्यावर\ncoronavirusUpdate | भाजीपाला खरेदीसाठी नियम धाब्यावर\nराज्यात कोरोनामुळे संचारबंदी असताना नागरिक या ना त्या कारणाने घराबाहेर पडणं बंद करत नसल्याचं चित्र आहे. यात आता एपीएमसी मार्केटची भर पडली आहे. सोबतच अनेक ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी देखील नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. जागोजागी पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त लावला असला तरी भाजीपाला जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडत असल्याने त्याची खरेदीसाठी लोकं संचारबंदीचा नियम मोडत असल्याचे चित्र आहे.\nवाश�� एपीएमसी मार्केट सुरू केल्याने राज्यातील आणि परराज्यातील मिळून 1000 भाजीपाला गाड्यांची आवक आज झाल्याची माहिती आहे. भाजीपाल्याच्या गाड्यांना सॅनिटायझर फवारणी करून एपीएमसीत प्रवेश दिला जात आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात भाजीपाला आवक होत असल्याचे चित्र आहे. गर्दी वर नियंत्रण मिळवण्यासाठी एपीएमसी प्रशासनाकडून बॅरेकेट्स लावण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग होत नसल्याचे चित्र आहे. गाड्या मोठ्या प्रमाणात आल्याने लांबच लांब रांग झाल्याचे चित्र आहेत. दरम्यान भाजीपाल्याचे दर उतरले असल्याची देखील माहिती आहे. एपीएमसीने एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने भाजीपाला न आणता थेट मुंबईत काही गाड्या पाठविल्यास एपीएमसी मधील गर्दी कमी होईल अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे. गर्दीचे विकेंद्रीकरण न केल्यास एपीएमसीत कोरोना व्हायरसचा धोका होण्याची संभावना आहे.\nलातूरमध्ये भाजी खरेदीसाठी तुफान गर्दी\nलातुरात सर्वत्र लोकांचा वावर वाढला असल्याचे चित्र आहे. भाजीपाल्याची खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. सकाळी लातूरच्या भाजी बाजारात आलेल्या लोकांनी सुरक्षेसाठी कोणतीही काळजी घेतलेली नव्हती. यामुळे लॉकडाऊनच्या उद्देशाला मुरड बसत आहे. एकमेकात अंतर न ठेवता हे सर्व वावरत असल्याचे चित्र आहे. यात विवेकानंद चौक,गंज गोलाई,शाहू चौक,औसा रोड, अंबाजोगाई रोड लोक मुक्तपणे फिरताना दिसत होते.\nबेळगावमध्ये भाजीपाल्याची विक्रमी आवक\nजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि अन्य कृषी उत्पन्नाची विक्री करण्यासाठी बेळगावला येऊ नये. आपल्या तालुक्यातील एपीएमसी मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी विक्री करावी असा आदेश बजावला आहे. असे असताना एपीएमसी भाजी मार्केटमध्ये शुक्रवारी भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली. शेतकरी,दलाल ,व्यापारी आणि खरेदीदार यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती.या सगळ्यांना सोशल डिस्टन्स राखा म्हणून सांगण्यासाठी महानगरपालिकेच्या अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांना शेवटी हातात लाठी घेऊन समजावून सांगावे लागले.\nएपीएमसी भाजी मार्केटमध्ये सकाळपासूनच अनेक वाहनातून शेतकरी भाजी घेऊन येण्यास प्रारंभ झाला होता.त्यामुळे संपूर्ण भाजी मार्केट मध्ये गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती.सकाळी भाजीपाला एपीएमसी मार्केटमध्ये नेताना अडवणूक करणाऱ्या रखवालदाराला देखील शेतकऱ्यांकडून चोप मिळाला.गेले अनेक दिवस मार्केट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला टाकून द्यावा लागल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/father-arrested-for-sexually-abuse-daughter/206366/", "date_download": "2020-09-25T02:26:12Z", "digest": "sha1:MIP7EHTRC2N43XEEFNHYMLR2GFB7XK7O", "length": 7866, "nlines": 110, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Father arrested for sexually abuse daughter", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Crime: अल्पवयीन मुलीवर पित्याकडून लैगिंक अत्याचार\nCrime: अल्पवयीन मुलीवर पित्याकडून लैगिंक अत्याचार\nअंधेरी येथे एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच पित्याने लैगिंक अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बलात्कारासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी पित्याला आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमेश्वर कामठे यांनी दुजोरा दिला, मात्र अधिक तपशील सांगण्यास नकार दिला.\nसोळा वर्षांची ही पिडीत मुलगी अंधेरी परिसरात राहते. गेल्या काही वर्षांपासून तिचे वडिल तिच्यावर लैगिंक अत्याचार करीत होते. हा प्रकार तिने कोणालाही सांगू नये म्हणून तो तिला जिवे मारण्याची धमकी देत होता. वडिलांकडून होणार्‍या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. मुलीकडून ही माहिती समजताच आईला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यानंतर तिने तिच्यासोबत आंबोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.\nया महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पिडीत मुलीचा पित्याविरुद्ध पोलिसांनी ३७६ (२), (एफ), (आय), ५०६ भादंवि सहकलम ��, ६, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. पीडित मुलीची मेडीकल करण्यात आली असून लवकरच आरोपीची मेडीकल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/jitendra-awhad-slams-bjp-over-ram-mandir-bhumi-pujan/articleshow/77314473.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-25T03:53:14Z", "digest": "sha1:FBITEQ5JKKNON5R6QRR23ZZSLZ3TLUJD", "length": 16645, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\njitendra awhad : प्रभू रामचंद्र कुणाच्या सातबाऱ्यावर नाही; आव्हाडांचा भाजपला टोला\nप्रविण बिडवे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 02 Aug 2020, 03:52:00 PM\nप्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक भूमीचाच मी सुपुत्र आहे. माझा जन्म नाशिकचा (nashik) आहे. काळाराम, गोराराम मंदिर मला तोंडपाठ आहे. हजारवेळा मी या मंदिरांमध्ये गेलो आहे. आताही भारत आणि महाराष्ट्र करोनामुक्त घडो हीच माझी प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना केली आहे, असं राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी सांगितलं.\nनाशिक : प्रभू रामाच्या नावावर राजकारण करणे वेगळे आणि भक्ती वेगळी. गेली ४० वर्षे भारतीय जनता पक्षाने रामाच्या नावावर राजकारण केले. रामाच्या नावावर पाणी आणि विटाही विकल्या. परंतु श्रीराम कोणाच्या सातबाऱ्यावर नाही. तो सातबारा कोणाच्या म���लकीचा नाही हे लक्षात ठेवा, असा टोला राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लगावला.\nजितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते आज सिडको येथे एका हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी प्रभू रामाच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी ते बोलत होते. ‘प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक भूमीचाच मी सुपुत्र आहे. माझा जन्म नाशिकचा आहे. काळाराम, गोराराम मंदिर मला तोंडपाठ आहे. हजारवेळा मी या मंदिरांमध्ये गेलो आहे. आताही भारत आणि महाराष्ट्र करोनामुक्त घडो हीच माझी प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना केली आहे, असं आव्हाड यांनी सांगितलं.\nज्यांच्या मनात प्रामाणिकपणा आहे, आई वडिलांबद्दल आत्मीयता आहे, मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामचंद्रांनी घालून दिलेला मर्यादेचा आदर्श ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यात राम लपलेला आहे असे मी मानतो. रामाची भक्ती करणे वेगळे आणि रामाच्या नावावर राजकारण करणे वेगळे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजप रामाच्या नावावर गेली ४० वर्ष राजकारण करीत आला आहे. भारतालाच काय संपूर्ण जगाला हे माहीत आहे. रामाचे नाव घेऊन भाजपने पाणी विकले. विटा विकल्या. इतकेच नाही तर सत्ता मिळवण्यासाठी रथयात्रा काढण्यासह जे जे करता येईल ते केल्याची टीकाही आव्हाड यांनी केली. यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनावरून भाजपवर टीका केली. त्यांना वाटतं भूमिपूजन करायचं तर करू द्या. आमचं काही म्हणणं नाही. ते आज नव्हे गेल्या ४० वर्षांपासून रामाच्या नावाने राजकारण करत आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.\nलॉकडाऊनमधील सेलिब्रिटी पार्ट्या कोणत्या मंत्र्यांच्या आशीर्वादाने; CBI चौकशी करा: शेलार\nदरम्यान, येत्या ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या या सोहळ्याला एकाही राज्यातील मुख्यमंत्र्यांना पाचारण करण्यात आलेलं नाही. केवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीच या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. शिवाय काही मोजक्याच मान्यवरांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी यांनाही निमंत्रण देण्यात आलं नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, सोहळ्याच्या पार्श्वभूमी��र अयोध्येत बाहेरून येणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून उत्तर प्रदेशात नाक्यानाक्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे.\nमित्राने पाहिला होता सुशांतचा मृतदेह, सांगितली पूर्ण घटना\n'तेरे जैसा यार कहां'; इस्रायलने भारताला 'असा' दिला मैत्रीचा संदेश\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n ४८ दिवसांत पार केले पृथ्वी ते...\nमराठा आरक्षण: सांगलीच्या पाटलांचा कोल्हापूरच्या पाटलांन...\nमास्क न घालता पुजाऱ्यानं काढला सेल्फी; गुन्हा दाखल...\nभरवस्तीत अवतरला लाखात एक ‘अल्बिनो’...\n नाशिक सोडताना विश्वास नांगरे-पाटील भा...\n नाशिकमध्ये पतीने पत्नीच्या गळ्यावर केले वस्तऱ्याने वार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nराम मंदिर भूमिपूजन भाजप नाशिक जितेंद्र आव्हाड ram mandir bhumi pujan Nashik Jitendra Awhad BJP\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nपुणेपुण्यातील हॉटेलांमधून रात्री सातनंतरही मिळणारपार्सल\nनागपूरकडकनाथ कोंबड्यांचे आमिष दाखवले, शेतकऱ्यांना १७ लाखांना फसवले\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nऔरंगाबाद'ड्युटीवर वर्दीसह डोक्यावर टोपी अन् हातात काठी आवश्यक'\nआयपीएलIPL Points Table गुणतक्त्यात मोठा फेरबदल, पंजाब अव्वल स्थानी तर मुंबई....\nदेशकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान देणार, 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nकार-बाइकपुन्हा महाग झाली BS6 Renault Triber, जाणून घ्या नवी किंमत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sandeepramdasi.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-25T02:24:23Z", "digest": "sha1:SG6SRR2VS4PAHGEGOTAFIGTHZ2VEW3CW", "length": 5569, "nlines": 56, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "स्वाभिमानी शेतकरी संघटना | रामबाण", "raw_content": "\nTag Archives: स्वाभिमानी शेतकरी संघटना\nऊस गोड लागला म्हणून…\nप्रकृती अस्वास्थ्य तसंच इतर काही कारणांमुळे महिना दीडमहिना मला इंटरनेटपासून दूर राहावं लागलं. या काळात गद्दाफी मारला गेला, टीम अण्णा फुटली, ऊसप्रश्न पेटला, जगभरात बऱ्याच उलथापालथी झाल्या. मी एक सर्वसामान्य माणूस आहे,अण्णा किंवा बाळासाहेबांसारखा मी भाग्यवान नाही; माझा ब्लॉग मला स्वत:लाच लिहावा लागतो; त्यामुळेच इच्छा असूनही मला काही दिवस तुमच्यापर्यंत पोचता आलं नाही असो. अनेक विषय आहेत सुरुवात ऊसापासून करुया.\nसाखर कारखाने ऊसाला प्रति टन जो दर देतात किंवा पहिला हफ्ता देतात तो दर केंद्र सरकार ठरवतं. त्याला आधी SMP वैधानिक किमान मूल्य म्हणायचे आता त्याला FRP (Fair and Remunerative Price) म्हणजेच रास्त आणि किफायतशीर किंमत म्हणतात. या हंगामासाठी केंद्र सरकारनं एफआरपी १४५० रुपये प्रति टन ठरवला. उत्पादन खर्च वाढत असताना हा दर जो कोणी ठरवतात त्या तज्ञांना भेटून एकदा त्यांना साष्टांग दंडवत घालायची माझी खूप दिवसाची इच्छा आहे, असो. कायद्यानं एफआरपीपेक्षा कमी दर कारखाने देऊ शकत नाहीत, जास्त दर द्यायचा असेल तर राज्य किंवा साखर कारखाने आपल्या जीवावर तो द्यायला मोकळे असतात. Continue reading →\nPosted in AGRICULTURE\t| Tagged अजित पवार, ऊसदर, बारामती, राजू शेट्टी, शरद पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटना, हर्षवर्धन पाटील, FRP, sugar factory\t| 3 Replies\nRT @9nathban: सुशांतच्या म���त्यूबद्दल उषाताईंना काय वाटतं मराठी कलाकरांशी हिंदीत दुजाभाव कसा होतो मराठी कलाकरांशी हिंदीत दुजाभाव कसा होतो उषा नाडकर्णींना 'आऊ' का म्हणतात उषा नाडकर्णींना 'आऊ' का म्हणतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/notice-to-aditya-birla-city-care-star-multi-specialty-and-dr-d-y-patil-hospital172113-172113/", "date_download": "2020-09-25T03:11:57Z", "digest": "sha1:JKFYGOTFL27WBBY7R2WDQR5F2J6TOEL7", "length": 12491, "nlines": 84, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri: आदित्य बिर्ला, सिटी केअर, स्टार मल्टि स्पेशालिटी आणि डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाला नोटिसा", "raw_content": "\nPimpri: आदित्य बिर्ला, सिटी केअर, स्टार मल्टीस्पेशालिटी आणि डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाला नोटीस\nPimpri: आदित्य बिर्ला, सिटी केअर, स्टार मल्टीस्पेशालिटी आणि डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाला नोटीस\nएमपीसी न्यूज – कोरोनाची सौम्य लक्षणे, गंभीर लक्षणे किंवा कोणतीही लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना नाहक रुग्णालयात दाखल करून घेतल्याचा ठपका ठेवत आणि कोरोनाच्या रुग्णांना बील आकारणी करताना अनुज्ञेय नसलेल्या इतर विविध बाबींवर बिल आकारणी केली जात असल्याने चिंचवड येथील आदित्य बिर्ला स्मृती रुग्णालय, पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, सिटी केअर हॉस्पिटल आणि स्टार मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल प्रमुखांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.\nतसेच या रुग्णालयांना आठ दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याने दंडात्मक कारवाई का करू नये, अशी विचारणा बिलांची तपासणी करणाऱ्या समितीचे प्रमुख तथा आयकर विभागाचे सह आयुक्त एन. अशोक बाबू यांनी केली आहे.\nशहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिकेसह खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. शहरातील 25 ते 30 खासगी रुग्णालयाने कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी सहमती दर्शविली आहे.\nत्यानुसार राज्य सरकारच्या आदेशानुसार कोविड रुग्णांसाठी काही बेड राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी करण्यासाठी पालिकेत स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.\nमागील काही दिवसांपासून खासगी रुग्णालये रुग्णांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा तक्रारी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, रुग्णांचे नातेवाईक, सर्वसामान्य नागरिकांडून आल्या होत्या.\nत्याची तपासून करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी समितीची स्थापना केली आहे. आयकर ���िभागाचे एन.अशोक बाबू समितीचे नेतृत्व करत आहेत.\nया समितीने शहरातील आदित्य बिर्ला स्मृती रुग्णालय, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, सिटी केअर हॉस्पिटल आणि स्टार मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देत पाहणी केली.\nया रुग्णालयात रुग्ण दाखल करण्यासाठीचे शुल्क, एक्सरे शुल्क, औषध खर्च करण्यासाठीची आकारणी केली जाते. ही आकारणी राज्य सरकारच्या निर्णयानुसार पीपीई किट वगळता 4 हजार, 7500 आणि 9 हजार रुपये अशा तीन दराप्रमाणे कोणत्या प्रकारचा उपचार दिला जातो. त्यानुसार बिल आकारणी करणे अपेक्षित आहे.\nपण, या विहित दराव्यतिरिक्त अनुज्ञेय नसलेल्या इतर विविध बाबींवर बिल आकारणी केली जात असल्याचे समोर आले. ही बिल आकारणी योग्य नाही. त्यामुळे रुग्णालय प्रमुखांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याने दंडात्मक कारवाई का करू नये, अशी विचारणा केली आहे.\nकेंद्र, राज्य सरकारच्या निर्देशानुसार कोरोनाच्या सौम्य लक्षणे, गंभीर लक्षणे किंवा कोणतीही लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल न करून घेण्याचे निर्देश आहेत. त्याचे उल्लंघन करून असे रुग्ण दाखल करून घेतल्याचे निदर्शनास आले आहे.\nयामुळे देखील या चार रुग्णालयांना नोटीस देण्यात आली आहे. याशिवाय पीपीई किटचे दर आकारणीबाबत, एकूण दाखल रुग्णांची संख्या आणि वापर केलेल्या पीपीई किट याचा ताळमेळ घेऊन पीपीई किटचे दर आकारणी करण्याबाबत निर्देश दिले आहेत.\nसर्व रुग्णाच्या बिल देयकांची फेरमोजणी करून त्यांना अनुज्ञेय असणारा परतावा देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. निर्देश, निकष, नियमांच्या उल्लंघनाबाबत नोटीस जारी केलेल्या रुग्णालयांनी एक आठवड्यात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.\nकोरोनाच्या रुग्णांना डिपॉझिट घेण्याअगोदर रुग्णालयात दाखल करून घेणे. उपचार सुरू केल्यानंतर नातेवाईकांना सांगावे. यापुढेही चौकशी समिती कोविड रुग्णालयांना भेट देणार आहे.\nकोरोनाच्या रुग्णांसाठी रुग्णालयात जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार करावे. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार कोरोना रुग्णांचे बिलाचे निश्चित केलेले दरपत्रक दर्शनी भागात लावावे. दरपत्रकाप्रमाणे बिलांची आकारणी करण्याचे आवाहन केले आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्��्वाच्या बातम्या मिळवा.\nPune : विभागात बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.98 टक्के, तर मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के\nPune : पीक कर्ज वाटपात हलगर्जीपणा करणाऱ्या बँकांवर कारवाई करा; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश\nLonavala News : कार्ला गावात 2324 नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी\nChinchwad Crime : कुख्यात रावण टोळीच्या सदस्याला अटक; एक पिस्टल, दोन काडतुसे जप्त\nTalegaon News: रोटरी क्लबच्या अध्यक्षा हातात टेम्परेचर गन घेऊन उतरल्या रस्त्यावर\nPune News : जन्म आणि मृत दाखले त्वरित द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nDehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 37 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची भर\nWakad crime News : अल्पवयीन चोरट्याकडून दहा दुचाकी जप्त; वाकड पोलिसांची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sakhinewslive.in/?p=352", "date_download": "2020-09-25T04:28:05Z", "digest": "sha1:3RBFLMDSNPMDKANWOHBQHOVYDTI2IA4Q", "length": 10693, "nlines": 56, "source_domain": "sakhinewslive.in", "title": "पिंपरी -चिंचवड : करोनाबाधित रुग्णांकडून जास्त बिल आकारल्याने फिनिक्स रुग्णालयाला नोटीस | SakhiNewsLive", "raw_content": "\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nपिंपरी -चिंचवड : करोनाबाधित रुग्णांकडून जास्त बिल आकारल्याने फिनिक्स रुग्णालयाला नोटीस\nसध्या करोना महामारीचे संकट असून खासगी रुग्णालयासह महानगर पालिकेच्या रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांची लूट होत असल्याचं वारंवार समोर आले आहे. ज्यादा दर आकारल्या प्रकरणी शहरातील रहाटणी येथील फिनिक्स रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच ४८तासांत खुलासा करण्याबाबत सांगितले आहे. ही कारवाई महानगर पालिकेच्या पथकाने केली.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील खासगी रुग्णालयामध्ये कोविड-१९ या आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची येणारी वैद्यकीय खर्चाची बिलं ही अवास्तव रक्कमांची येत आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाल्याने रु���्णालयांनी आकारलेली खर्चाची बिले ही महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या दरांनुसार असल्याबाबतची तपासणी करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने एन.अशोक बाबू, सह आयुक्त, आयकर विभाग, पुणे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या समितीने रहाटणी येथील फिनिक्स हॉस्पिटलकडील १६ रुग्णांच्या वैद्यकीय बिलांची तपासणी केली असता शासन निश्चित दरांपेक्षा जास्त दराने वैद्यकीय बिल आकारणी केल्याचे आढळून आले. त्यामुळे या हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.\nएन.अशोक बाबू यांच्या वैद्यकीय समितीने फिनिक्स हॉस्पिटलला भेट देऊन तेथील वैद्यकीय बिलांची तपासणी केली असता, हॉस्पिटलने अॅडमिनीस्ट्रेशन, बेड चार्जेस, आयपीडी, इसीजी, २ डी इको, पॅथोलोजी चार्जेस, एक्स रे चार्जेस शासन निश्चित दरांपेक्षा जास्त आकारल्याचे दिसून आले. तसेच विमा संरक्षित रुग्णाकडून जादा रक्कम घेणे व कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार करण्याच्या शासनाच्या सूचना असताना देखील हॉस्पिटलमध्ये सर्व रुग्णांसाठी एकच प्रवेशद्वार असल्याचे समितीस आढळून आले. त्याबाबत देखील रुग्णालय प्रशासनाला तातडीने दोन स्वतंत्र प्रवेशद्वार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आदीबाबत देखील हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.\nपिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांकडून खासगी रुग्णालयांनी ज्यादा वैद्यकीय बिल आकारले असल्यास याबाबत रुग्णांनी medicalbillaudit@pcmcindia.gov.in व medical@pcmcindia.gov.in या ईमेल वर तसेच ८८८८००६६६६ या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.\n← तारांगण घरात : मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करा..\nमास्क न घातलेल्या पुणेकरांकडून तब्बल एक कोटींचा दंड वसूल, पोलिसांची कारवाई →\nCoronaVirus : “मोदी सरकारनं टीका करण्यासाठी वेळ ठरवून द्यायला हवी”\nआचारसंहितेपूर्वी मराठा आरक्षण द्या; अन्यथा जागा दाखवू\n*परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांना विधानपरिषदेवर नियुक्त करावे असे मागणीचे निवेदन पञकार संघाने खा.सुप्रिया सुळे यांच्याकडे दिले*\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपिंपर��� प्रतिनिधी sakhi news live ‘कोरोना’च्या लढ्यासाठी प्रकाशमहाराज बोधले स्थापित ‘अखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्यावतीने 1 लाख 11\nपिंपरी चिंचवड पुणे बातम्या\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2020/09/16/40-percent-easy-20-percent-difficult-questions-last-year-exam/", "date_download": "2020-09-25T04:17:10Z", "digest": "sha1:NSSEOXWGRH7BNOCKX6BZSI5CXJLJ2EQV", "length": 13670, "nlines": 183, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "४० टक्के सोपे, तर २० टक्के कठीण प्रश्न - Kesari", "raw_content": "\nघर पुणे ४० टक्के सोपे, तर २० टक्के कठीण प्रश्न\n४० टक्के सोपे, तर २० टक्के कठीण प्रश्न\nपुणे : अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी एमसीक्यू पद्धतीने एक तास कालावधीची 50 गुणांची परीक्षा असेल. त्यामध्ये 60 प्रश्नांपैकी 50 प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार असून, प्रत्येकी 40 टक्के सोपे, 40 टक्के मध्यम स्वरूपाचे, तर 20 टक्के कठीण प्रश्न राहणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कोणताच पर्याय निवडलेला नाही, त्यांचा महाविद्यालयांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल. त्यांचे परीक्षेसाठीचे पर्याय भरून घेतले जातील. त्यामुळे किमान 40 ते 45 हजार विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन परीक्षा घ्यावी लागणार आहे.\nअंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग विषयांच्या परीक्षा 1 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत होतील. तर, नियमित विषयांसाठीच्या परीक्षा 10 ते 30 ऑक्टोबरदरम्यान होणार आहेत. या दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडणार्‍या विद्यार्थ्यांना ओएमआर शीटचा वापर करून विद्यापीठ अनुदान मंडळ आणि राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे सुरक्षित अंतराचा वापर करून महाविद्यालयांमध्ये परीक्षा देता येणार आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने देण्यात आली.\nविद्यापीठाने परीक्षा कशी घ्यावी यासाठी उपलब्ध करून दिलेल्या अर्जांमध्ये 85 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पर्याय निवडला आहे. नव्या सूचनांनुसार प्रात्यक्षिक परीक्षा येत्या 25 सप्टेंबरपर्यंत गुगल मीट, झूम, मायक्रोसॉफ्ट टीम्स, वेबेक्स, दूरध्वनी अशा कोणत्याही पद्धतीने ऑनलाइन माध्यमातून घ्यायची आहे. ही परीक्षा ठरलेल्या आराखड्यानुसार घेण्यात यावी; तसेच परीक्षेचे रेकॉर्डिंग जतन करून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा झाल्यानंतर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार्‍या लिंकद्वारे 5 ऑक्टोबरपर्यंत गुणांची नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nएकूण विद्यार्थी -2 लाख 59 हजार 402\nअर्ज भरले -2 लाख 23 हजार 18\nऑनलाईन -1 लाख 85 हजार 177\nमोबाईलद्वारे -1 लाख 11 हजार 15\nलॅपटॉपद्वारे -70 हजार 259\nसंगणकद्वारे -2 हजार 589\nटॅब्लेट -1 हजार 314\nऑफलाइन -37 हजारांहून अधिक\nपर्यायाशिवायचे विद्यार्थी – 18 हजार\nपूर्वीचा लेख४१२ पोलिसांना कोरोना\nपुढील लेखमी अनुभवलेली एक निगरगट्ट रात्र (व्यासपीठ)\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nपुण्यात एक हजार ७८९ नवे रुग्ण\nखाटांसाठी पालिकेच्या हेल्पलाइनवर दररोज २०० पेक्षा अधिक फोन\nपुराच्या कामाच्या नुसत्याच घोषणा; प्रत्यक्षात काहीच काम नाही\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nरुग्णालायाच्या बिलाविराेधात ५५ दिवसांत आल्या १४४७ तक्रारी\nपडताळणी समितीने ६५.२९ लाख रुपये बिल केले कमी\nसाेलापूर जिल्ह्यात बाधितांची संख्या ३० हजार पार\nसोलापूर जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ३० हजार पार झाली आहे.\nवाढत्या प्रतिसादामुळे किसानरेल्वे सेवेत डिसेंबरपर्यंत वाढ\nशेती माल व जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणाऱ्या सर्व घटकांची वाहतूक करण्याकरिता रेल्वे बोर्डाने किसान रेल्वेची नव्याने संकल्पना\nउमर खालिदला २२ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nदिल्ली हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) माजी विद्यार्थी उमर खालिदला\nशेअर बाजार गडगडला ;\nमुंबई शेअर बाजारात गुरूवारी सकाळी मोठी घसरण झाली.\nआयुक्तांनी साधला कोरोनाबाधित पोलिसांशी संवाद\nकेवळ ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांनाच रेमडेसिविर\nविनामास्क बसलेल्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण\nपुण्यात जमावबंदी लागू होणार, आज होणार निर्णय\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nकेंद्र सरकारने आणले जगातील स्वस्त कोरोना टेस्ट किट\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2018/05/blog-post.html", "date_download": "2020-09-25T02:25:37Z", "digest": "sha1:2FNT22Y74M5U4HRXIHHMVQT5QGMZLFHH", "length": 18634, "nlines": 321, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: नाथाभाऊ, नकाच होऊ मंत्री !", "raw_content": "\nनाथाभाऊ, नकाच होऊ मंत्री \nस्वकीयांनी उपेक्षा केलेल्या दोन 'हेवीवेट' नेत्यांबाबत योगायोगाच्या गोष्टी अलिकडे घडल्या आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांची हेराफेरी केल्याच्या आरोपावरुन कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांना जवळपास अडीच वर्षानंतर जामीन मिळाला. भुजबळ मूळ खटल्यातून निर्दोष सुटलेले नाहीत. भुजबळ जामीनावर बाहेर आलेत यावर ज्येष्ठनेते शरद पवार यांची सूचक प्रतिक्रिया आहे. पवार म्हणाले, 'भुजबळ बाहेर आल्याचा आनंद आहे पण जेव्हा मूळ खटल्यातून ते निर्दोष बाहेर येतील तेव्हा मला हर्षवायू होईल.' पवार यांचे हे सूचक वाक्य खटला अजून निकाली निघाला नाही याची जाणीव करुन देतो. 'ईडी' च्या चौकशी फेऱ्यात अडकल्यानंतर पक्षश्रेष्ठी व स्वकीयांनी भुजबळांची फारशी पाठराखण केल्याचे दिसलेले नाही.\nपुण्यालगतच्या भोसरी एमआयडीसीत आरक्षित एक भूखंड सरकारी नियम डावलून खरेदी केल्याचा आरोप माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर आहे. यासह इतर आरोपां\nची मालिका सुरु झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून आलेल्या निरोपानुसार खडसे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्याला जवळपास अडीच वर्षांचा कालावधी झालेला आहे. या काल���वधीत भाजपचे दिल्लीतील व मुंबईतील पक्षश्रेष्ठींनी खडसेंची तोंडदेखली पाठराखण अपवादाने केली पण खडसेंवरील आरोपांचा निपटारा लवकरात लवकर करण्यात फारसे स्वारस्य दाखविले नाही.\nभोसरी भूखंड प्रकरणात खडसेंवरील आरोपाच्या चौकशीसाठी माजी न्यायाधिशाची समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमली. समितीच्या कामकाजावर कोट्यवधी रुपये खर्च झाला. समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांच्या हाती आला. पण त्यांनी तो बासनात गुंडाळला. याच आरोपावरुन खडसे विरोधात उच्च न्यायालयात खटला सुरु आहे. 'तेथे योग्य तो निर्णय होईल', असे सांगून मुख्यमंत्र्यांनी माजी न्यायाधिशाचा अहवाल दडपला. उच्च न्यायालयाने या खटल्याचा तपास एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) कडे सोपवला आहे. गृह खात्याचे मंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत.\nअलिकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशी पथकाने भोसरी भूखंड प्रकरणी उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात खडसे यांना क्लिनचीट दिली आहे. ही क्लिनचीट म्हणजे काय तर, 'भोसरी भूखंड खरेदी करताना खडसे यांनी मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचे आढळत नाही' असे मत नोंदवले आहे. हा अहवाल म्हणजे, याचिकेचा निकाल नाही. भोसरी एमआयडीसी करिता आरक्षित भूखंड इतर कोणालाही खरेदी करता येईल का हा मुख्य आक्षेप खटला दाखल करणारे श्री. गावंडे यांचा आहे. खडसे यांच्यावर क्रमाने झालेल्या सर्व आरोपांची चौकशी फिरुन फारुन गृह विभागाकडे येते. हा विभाग मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात आहे. खडसेंवर आरोप करणाऱ्यांची बऱ्यापैकी ऊठबस मुख्यमंत्र्यांच्या सोबत आहे. हे वास्तव असताना खडसेंच्यावरील आरोपांची चौकशी कूर्म गतीने होत असतानाही चौकशी अहवाल खडसेंना पूरक येतो या विषयी संशयाला जागा आहे.\nखडसेंच्या गुडघ्यावर अलिकडे शस्त्रक्रिया झाली. खडसे मुंबईत होते. तेथे हॉस्पिटलमध्ये त्यांना बहुतांश नेते भेटले. खडसेंच्या प्रकृतीची चौकशी अनेकांनी केली. मात्र खडसे यांना एसीबीने दिलेल्या क्लिनचीटवर अद्याप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, जळगाव शहराध्यक्ष व जळगाव जिल्हाध्यक्ष काही बोलले असे वाचनात आलेले नाही. खडसे मुंबईहून भुसावळ येथे परतले. तेव्हा त्यांच्या स्वागत मिरवणुकीतही पक्षाच्या दुय्यम फळीचे व पक्षापेक्षा खडसे निष्ठावंतच अधिक होते. यात पक्षाचे पदाधिकारी जरा कमीच होते.\nखडसेंच्या ��िष्ठावंतांना आता वेध आहेत ते खडसेंचे मंत्रीमंडळात पुनरागमनाचे. या अपेक्षा व्यक्त करीत असताना पवार यांनी भुजबळांच्या संदर्भात केलेले वक्तव्य लक्षात घ्यायला हवे. एसीबीच्या चौकशी अहवालात क्लिनचीट मिळाली आहे पण न्यायालयाचा अंतिम निकाल आलेला नाही. एसीबीच्या अहवालामुळे खडसे निर्दोष सुटण्याची शक्यता बळावली असली तरी एसीबीच्या त्या अहवालास वरिष्ठ न्यायालयात आव्हान दिले जाईल. म्हणजेच खडसे दोषमुक्त झाले असे होत नाही.\nखडसे यांनी 'पीटीआय' या सरकारी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, 'आता मलाच मंत्री होण्याची इच्छा नाही' असे म्हणत त्यांनी पक्ष संघटनाचे भरपूर काम करायचे म्हटले आहे. जर हा विचार खडसे यांनी मेंदू आणि हृदयाच्या एकत्रित संकेतातून घेतला असेल तर तो योग्यच आहे. मात्र मेंदू म्हणत असेल, 'ज्या लोकांनी एवढी उपेक्षा केली आता त्यांच्यासोबत काम कसे करु ' आणि हृदय म्हणत असेल की, 'झाले गेले विसरा व कार्यकर्त्यांसाठी मंत्रीपद स्वीकारा' तर अशा द्विधा अवस्थेत मंत्रीपद स्वीकारणे ही बाब स्वाभिमान व आत्मसन्मानाशी प्रतारणा करणारी होईल.\nफडणवीस सरकार सध्या अनेक आक्षेपांनी घेरलेले आहे. केंद्रातील सरकार व राज्य सरकारची सार्वजनिक कामगिरी फारशी कौतुकाची नाही. अशावेळी सरकारच्या अंतिम टप्प्यात खांदेपालट झाल्याची अनेक उदाहरणे इतिहासातील आहेत. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रासाठी तसा निर्णय घेतला तर आश्चर्य वाटणार नाही. फडणवीस सरकार हे शिवसेनेच्या टेकूवर आहे. शिवसेना पाच वर्षे सोबत करेल अशी शक्यता नाही. म्हणजेच हे सरकार अधांतरी आहे. आज मंत्रीपद मिळाले तरी ते काही महिन्यांसाठीच असेल. जळगाव जिल्ह्यात पदविधर निवडणुकीची आचार संहिता आहे. दोन महिन्यांनी मनपा निवडणुकीची आचार संहिता लागेल. त्यानंतर लोकसभा व विधानसभा क्रमाने आहेत. म्हणजेच मंत्रीपद मिळाले तरी जिल्ह्यासाठी काही मोठे काम करण्याची संधी तशी कमीच. हे वास्तव लक्षात घेऊन खडसे यांनी तूर्त मंत्रीपदाला ठाम नकार देणे हेच योग्य राहिल. ते प्रतिष्ठा व आत्मसन्मान वाढविणारे असेल. अन्यथा फडणवीस यांच्या समाधानकारक नसलेल्या कामगिरीत हाराकारी करण्याची जबाबदारी घेऊन अपशकून ओढून घेतला जाऊ शकतो.\nवरील परिस्थिती मांडत असताना मिर्झा गालिब यांच्या एका कवितेच्या ओळी आठवतात ...\nहज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि, हर ख़्वाहिश पे दम निकले\nबहुत निकले मेरे अरमान, लेकिन फिर भी कम निकले,\nडरे क्यों मेरा क़ातिल, क्या रहेगा उसकी गर्दन पर\nवो ख़ूँ, जो चश्मे-तर (भीगी आँख) से उम्र यूँ दम-ब-दम (बार-बार) निकले,\nनिकलना ख़ुल्द (जन्नत) से आदम का सुनते आये थे लेकिन\nबहुत बेआबरू (बेइज्ज़त) हो कर तेरे कूचे से हम निकले.\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://aarambh.bookstruck.app/56087-chapter/", "date_download": "2020-09-25T04:40:45Z", "digest": "sha1:JAN2SOI5UK4X2TDDP3WSNZBV6CUXCWIA", "length": 10237, "nlines": 30, "source_domain": "aarambh.bookstruck.app", "title": "सामाजिक: गोतवळ्यातील माणूस! - मंजुषा सोनार | आरंभ सामाजिक: गोतवळ्यातील माणूस! - मंजुषा सोनार | आरंभ : मराठी साहित्यातील आधुनिक ई मासिक", "raw_content": "\nआधुनिक धाटणीचे मराठी साहित्य नवोदित आणि अनुभवी लेखक लेखिकांचे हक्काचे व्यासपीठ आणि हजारो मराठी वाचकांच्या प्रेमास पात्र असे १००% ऑनलाईन प्रकाशन. भयकथा, विनोदी, ललित, विज्ञान कथा, कविता , प्रवास वर्णने, व्यंगचित्रे, कॅरियर मार्गदर्शन, आरोग्य, विज्ञान आणि अनेक नानाविध विषयांवरील लेखन इथे वाचा. आपले लेख पाठवा \nमाणूस हा समाजशील प्राणी आहे. जेव्हा माणूस समाजात, कुटुंबात वावरतो तेव्हा त्याला अनेक नातीगोती सांभाळावी लागतात. पुरुषांना आणि स्त्रियांना ही नाती सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. रक्ताचे नाते, मित्र-मैत्रिणी, स्नेही, तात्पुरती ओळखीची माणसे असा गोतावळा आपल्या अवती भोवती फिरतो. या सर्वांना सांभाळून स्वतःचा विचार करणे आणि प्रथम स्वतःला मग नंतर इतरांना न्याय देणे महत्त्वाचे आहे.\nआजच्या इलेक्ट्रॉनिक युगात संवाद कमी मोबाईल जास्त अशी स्थिती झाली आहे. सर्व वयोगट याभोवती गुंफला गेला आहे. कधी दुसऱ्यांचा मान राखण्यासाठी, कधी मोठ्यांना मान द्यायचा म्हणून तर कधी त्यांना दुखवायचे नाही म्हणून स्वतःच्या इच्छा आकांक्षा अपुरी ठेऊन इतरांची इच्छा पूर्ण करायची आणि आणि कधीही न भरणारी जखम स्वतः बाळगायची. नवी पिढी आणि जुनी पिढी यात मधली पिढी दबली जाते. जुन्या पिढीचे वय झाले, त्यांचा मान राखा आणि नवी पिढी किशोरावस्थेत आहे त्यामुळे त्यांना समजून घ्या, अशावेळी मधल्या पिढीची अवस्था दयनीय होते. कधीकधी कोण कोणासाठी जगतोय तेच कळत नाही\nएका मुलाचे त्याच्या एका मैत्रिणीवर प्र���म होते. पण घरची समाजाची बंधने म्हणून तो तिच्याशी लग्न करू शकला नाही कालांतराने त्याचे लग्न झाले. त्याच्या बायकोचे व आईवडिलांचे पटले नाही. काही वर्षांनंतर आई वडील आणि भाऊ बहीण यांच्याशी नाते तुटले. ज्या बायकोसाठी एवढे केले तिच्याशीही नंतर जमेनासे झाले. शेवटी काय परत एकदा आणि “येरे माझ्या मागल्या” अशी स्थिती झाली.\nनवीन लग्न झालेल्या पुरुषाची तर गत काही औरच. “आई की बायको” यात नव्याचे नऊ दिवस निघून जातात. एकीचे ऐकले तर दुसरीस राग, इकडे आड तिकडे विहीर, नुसती दैना” यात नव्याचे नऊ दिवस निघून जातात. एकीचे ऐकले तर दुसरीस राग, इकडे आड तिकडे विहीर, नुसती दैना कोण चूक कोण बरोबर हे कोण ठरवणार कोण चूक कोण बरोबर हे कोण ठरवणार जो तो स्वतःला श्रेष्ठ समजणार. न्याय कोणी कोणाला द्यायचा जो तो स्वतःला श्रेष्ठ समजणार. न्याय कोणी कोणाला द्यायचा पिता आणि पुत्र यांच्या मध्ये असणारी आई आणि बायको ही भूमिका जेव्हा एखाद्या स्त्रीला करायची वेळ येते तेव्हा सर्वात जास्त कस तिच्या भावनांचा लागतो\nएका विवाहितेची तर सासू महा खाष्ट. पण कर्तव्य पार पाडायचे म्हणून ही करत राहिली. तिचा मुलगा मोठा झाल्यावर तिला बोलू लागला की, “आमच्याकडे लहानपणी दुर्लक्ष करून ज्या आजीचे तू आयुष्यभर केले, ती सुद्धा तर तुला कधीच चांगली म्हटली नाही, तर तू माझ्याकडून सुद्धा ही अपेक्षा ठेवू नको की मी तुझे सर्व काही करेल” म्हणजे केले तरी पंचाईत आणि नाही केले तरी पंचाईत\nफटकळ, आत्मकेंद्री, अबोल, संवेदनशील, असंवेदशील, रागीट, तुसडे, प्रेमळ, समजूतदार, उतावळे अशी विविध प्रकारची माणसे आपल्या गोतावळ्यात असतात थोडक्यात व्यक्ती तितक्या प्रकृती त्यांना तोंड देताना आपल्याला योग्य वाटेल तसेच आपल्या विवेकबुद्धीला पटेल असे वागून उद्भवलेल्या प्रसंगांना सामोरे जाणे, जमल्यास दोन शब्द बोलून मोकळे होणे श्रेष्ठ असते, म्हणजे मनावरचा ताण कमी होतो नाहीतर मनाची होणारी कुचंबणा आणि त्यातून येणारे नैराश्य यात व्यक्ती स्वतःलाही न्याय देऊ शकत नाही आणि इतरांनाही नाही, मग अशा नात्यांना निभावून काय उपयोग आणि कुणाचे काय साध्य झाले आणि काय भले झाले\n“नुसतंच बरोबर चाललं तर ती सोबत होत नाही,\nआणि कर्तव्य म्हणून केलं तर ती मदत होत नाही”\nया चंद्रशेखर गोखलेंच्या कवितेप्रमाणे त्यांची स्थिती होते.\nनात्यातील आनंद लुटण्���ासाठी योग्य संवाद, एकमेकांना समजून घेण्याची कला, योग्य वेळी होकार नकार देता येणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या त्या नात्यातील आनंद द्विगणित होईल आणि मने एकमेकांपासून दुरवणार नाहीत आणि खऱ्या अर्थाने निकोप कुटुंब व्यवस्था वाढीस लागेल.\n« गणेश विशेष: ग्लोबल बाप्पा..सबळ बाप्पा - जुईली अतितकर पुस्तक परीक्षण: एका दिशेचा शोध - ओंकार दिलीप बागल »\nआरंभ : दिवाळी अंक २०१८ (20) आरंभ : फेब्रुवारी २०१९ (16) आरंभ: मार्च 2019 (19) आरंभ: जून २०१९ (36) आरंभ: सप्टेंबर २०१९ (57) आरंभ: डिसेंबर २०१९ (54) आरंभ : मार्च २०२० (30) आरंभ साठी लिहा (1) Notice (3) लॉकडाऊन लेखन स्पर्धा विशेषांक (29)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t4571/", "date_download": "2020-09-25T02:23:48Z", "digest": "sha1:2VJCUIR66PK5END43IGM6BMLCXGAS6KD", "length": 3428, "nlines": 72, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-अस्तित्व", "raw_content": "\nसागराच्या लाटांमध्ये सोसाट्याच्या वादळांमध्ये\nचंद्राच्या चांदणीमध्ये सूर्याच्या किरणांमध्ये\nगगनचुंबी पहाडांमध्ये दूर वाहत्या नद्यांमध्ये\nश्वेत अश्वेत मेघांमध्ये इंद्रधनुष्याच्या रंगांमध्ये\nपहाटेच्या दवबिंदुंमध्ये रात्रीच्या काळोखामध्ये\nरंगबिरंगी फुलांमध्ये कस्तुरीच्या सुगंधामध्ये\nहिवाळ्यातील धुक्यामध्ये पावसाच्या सरींमध्ये\nसंधीकालच्या आकाशामध्ये ग्रहणातील कड्यामध्ये\nपृथ्वीच्या गुरुत्वामध्ये ज्वालामुखीच्या लावामध्ये\nअगडबंब त्सुनामिमध्ये धरणीच्या कम्पांमध्ये\nगडगडणाऱ्या मेघांमध्ये कडकडणाऱ्या विजांमध्ये\nदेवाचे अस्तित्व जाणवी निसर्गाविष्कारांमध्ये\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.l-groop.com/page/how-to-store-pavlova/", "date_download": "2020-09-25T04:39:24Z", "digest": "sha1:OYHQIFNSO76C73CIPM2X72YLKAQ5QYAC", "length": 10762, "nlines": 27, "source_domain": "mr.l-groop.com", "title": "पावलोवा कसा साठवायचा | l-groop.com", "raw_content": "\nपावलोवा एक आनंददायक, हलकी आणि हवेशीदार मिष्टान्न आहे. त्याचा मेरिंग्यू बेस आहे आणि व्हीप्ड क्रीम, कस्टर्ड किंवा फळांसह टॉप केला जाऊ शकतो. आपला पावलोवा साठवताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती उष्णता आणि ओलावापासून दूर ठेवणे. पावलोवा साठवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो कोरड्या, हवाबंद पात्रात ठेवणे आणि थंड आणि कोरडे कोठेतरी ठेवणे होय.\nबॉक्सिंग किंवा पावलोवा लपेटणे\nओव्हनमधून बाहेर काढण्यापूर्वी आपला पावलोवा पूर्णपणे थंड होऊ द्या. एकदा पावलोवा पूर्णपणे शिजला की आपले ओव्हन बंद करा. ओव्हनमध्ये पावलोवा कमीतकमी 2 तास सोडा. [१]\nआपण आपल्या ओव्हनमध्ये रातोरात पावलोवा सोडू शकता.\nआपल्या पावलोवा क्रॅक झाला असेल तर काळजी करू नका. हे पूर्णपणे सामान्य आहे.\nत्वरित ओव्हनमधून पावलोवा बाहेर नेण्यामुळे ते तापमानात नाट्यमय बदलास पात्र ठरेल, ज्यामुळे ते कोसळू शकते. [२] एक्स संशोधन स्त्रोत\nआपला पावलोवा कोरड्या, हवाबंद पात्रात ठेवा. जर तुमचा पावलोवा उघड्यावर सोडला असेल तर, मेरिंग्यूमधील साखर आपल्या स्वयंपाकघरातील हवेतील ओलावा शोषून घेईल. या जोडलेल्या ओलावामुळे आपल्या कुरकुरीतपणाचे मऊ आणि चिकट गोंधळ होईल. हवाबंद कंटेनर हवेतील ओलावापासून आपले पिसारा संरक्षण करण्यास मदत करेल. []]\nशक्य असल्यास, हवेतील ओलावा कमी होण्याकरिता कोरडेपणाच्या दिवशी कोरड्या दिवशी पावलोवा बनवण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमचा हळूवारपणा कमी होतो.\nआपण आपल्या पावलोवा बेक करताना आणि थंड करताना इतर डिशेस शिजविणे किंवा उकळत्या पाण्यात टाळा. असे केल्याने आपल्या स्वयंपाकघरात हवेमध्ये आर्द्रता येऊ शकते. []] एक्स संशोधन स्त्रोत\nआपल्याकडे हवाबंद कंटेनर नसल्यास क्लिव्ह फिल्ममध्ये आपला पावलोवा लपेटून घ्या. पावलोवाला त्याच्या नाजूक कवचेचे नुकसान होऊ नये म्हणून हलके लपेटून घ्या. आपण क्लॉव फिल्मसह पावलोवाच्या संपूर्ण पृष्ठभागावर कव्हर केले असल्याचे सुनिश्चित करा जेणेकरून कोणताही विभाग उघड होणार नाही. []]\nथंड, कोरड्या जागी पावलोवा साठवत आहे\nआपला पावलोवा कोरड्या आणि थंड ठिकाणी ठेवा. आपल्या पावलोवासह हवाबंद कंटेनर आपल्या काउंटरवर, पँट्रीमध्ये किंवा तपमान आणि आर्द्रता सुसंगत असलेल्या कपाटात ठेवा. आपला पावलोवा आपल्या स्टोव्हपासून आणि उष्णता आणि ओलावाच्या इतर स्त्रोतांपासून दूर ठेवण्याचे सुनिश्चित करा. []]\nआपला पावलोवा खिडक्यापासून दूर ठेवण्यासाठी विशेष काळजी घ्या. थेट सूर्यप्रकाशाच्या प्रदर्शनामुळे तो नाश होईल.\nआपले ओव्हन बंद आणि थंड झाल्यावर आपले पावलोवा संचयित करण्यासाठी चांगली जागा आहे. आपल्याकडे ते आहे हे विसरू नका\nआपला पावलोवा तयार झाल्यानंतर 2 दिवसांच्या आत सर्व्ह करा. जर आपण आपला पावलोवा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवला असेल किंवा क्लिंग फिल्ममध्ये चांगला लपेटला असे�� तर, त्याची चव आणि पोत 2 दिवसांपर्यंत ठेवावी. आपण बनवल्यानंतरचा दिवस खाल्ल्यास पावलोवाची चव चांगली लागेल. []]\nआपण आपल्या पावलोव्हामध्ये फळ आणि व्हीप्ड क्रीम जोडल्यानंतर, आपल्याला काही तासात ते खाणे आवश्यक आहे. []] एक्स संशोधन स्त्रोत\nआपल्या पावलोव्हाला सर्व्ह करण्यापूर्वी त्यात टॉपिंग्ज जोडा. आपल्या पावलोवाच्या शीर्षस्थानी कस्टर्ड, व्हीप्ड क्रीम किंवा फळ जोडल्याने त्याचे कुरकुरीत बाह्य शेल हळूहळू विरघळेल. शेवटच्या संभाव्य क्षणापर्यंत टॉपिंग्ज सोडल्यास बाह्य शेल आपली स्वाक्षरी आणि मधुर, कुरकुरीत पोत ठेवू शकेल. []]\nआपल्या पावलोव्यात क्रीम किंवा कस्टर्ड टॉपिंग्ज जोडल्यानंतर ते केवळ 20 ते 30 मिनिटांसाठीच त्याचा आकार ठेवेल. [१०] एक्स संशोधन स्त्रोत\nआपल्या पावलोवाचे कुरकुरीत पोत जतन करण्यासाठी रेफ्रिजरेट करणे टाळा. जर तुम्ही तुमचा पावलोवा रेफ्रिजरेट केला आणि खोलीच्या तपमानात आणला तर पावलोवा घाम फुटू लागेल. हे मेरिंग्यू शेलला मऊ करेल आणि त्याचा आकार गमावेल. [11]\nआपण आपल्या पावलोवाला आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे टाळावे, परंतु तुलनेने थंड हवेच्या तापमानाने ते कोठेतरी साठवले तर त्याचे कुरकुरीत पोत जपण्यास मदत होईल.\nसेन्डॉल कसे बनवायचेखाद्य रेती कशी बनवायचीतळलेले ऑरिओ कसे बनवायचेजेली कशी बनवायचीमिररिंग कसे करावेओरिओ ग्रॅहम कसा बनवायचाओव्हनमध्ये स्मोर्स कसे बनवायचेटूरन (केळी रॅप) कसे बनवायचेविप्ड क्रीम कसे तयार करावेदही कव्हर केलेले प्रीटझेल कसे बनवायचेकेकसाठी क्रीम कशी तयार करावीविप्ड क्रीम कसे स्थिर करावेमेअरिंग्ज कसे संग्रहित करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/do-you-know-news/pitru-paksha-2020-do-and-dont-do-these-things-during-pitru-paksha-nck-90-2263789/", "date_download": "2020-09-25T02:45:37Z", "digest": "sha1:3QSIDVLR5AMSJUDEGVFGF4O7MJ5YG6OO", "length": 13307, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pitru Paksha 2020 Do And Dont Do These Things During Pitru Paksha Nck 90 | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nभाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो.\nगणपती विसर्जनानंतर लगेचच पितृपंधरवडा सुरु ���ोतो हे आपल्याला माहित आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. आपल्या पूर्वजांच्या नावे श्राद्ध करून पितरं जेवायला घातले म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, हा यामागील समज आहे. यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान पितृपक्ष आहे. या कालावधीत केले जाणारे पींडदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून ते स्वर्गात असलेल्या पूर्वजापर्यंत पोहोचते. हे पिंडदान सकाळी किंवा रात्री करत नाहीत तर ते मध्यान्येला करणे योग्य मानले जाते. याचे कारण म्हणजे या वेळात सावली मागच्या बाजूला पडते. या काळात ब्राह्मणांना दिले जाणारे भोजन हेही चांगले दान समजले जाते.\nपितृपंधरवड्यात आपले पूर्वज आपल्या आसपास असतात आणि ते आपल्या सोबत अदृश्यपणे राहत असतात असेही म्हटले जाते. यावेळी करण्याचे सर्व विधी दक्षिण दिशेला तोंड करुन केले जातात. यामागेही शास्त्रीय कारण असल्याचे दिसते. दक्षिणायन आणि उत्तरायण अशी सूर्याभोवतीच्या पृथ्वी प्रदक्षिणेचे चक्र आपल्याला माहित आहे. पृथ्वीवरील एक दिवस हा चोवीस तासांचा मानला गेला आहे, पण जे मृत झाले, त्या जिवांचा वर्षभराचा कालावधी म्हणजे एक दिवस असे मानले जाते. उत्तरायणाचा काळ हा देवांचा दिवस आणि दक्षिणायनाचा काळ ही देवांची रात्र, तसेच दक्षिणायन हा पितरांचा दिवस आणि उत्तरायण ही पितरांची रात्र असते असे म्हटले जाते.\nपितृपक्षास हिंदू धर्मात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. विक्रम संवत्सरानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षास पितृपक्ष या नावाने संबोधण्यात येते. या पंधरवडय़ात लोक दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांततेसाठी श्राद्ध तर्पण विधी करतात ज्यात गाय आणि कावळा यांना विविध पदार्थ खाऊ घालण्याची प्रथा आहे. त्यांना खाऊ घालण्यात आलेले पदार्थ पितरांपर्यंत पोचतात आणि आत्म्याची तृप्ती झाल्याने त्यांना विविध प्रकारे शांती मिळते, असा समज आहे. पितरांच्या मृत्युतिथीनुसार प्रतिपदा ते अमावास्या या दरम्यान श्राद्ध कर्म करण्यात येते. जर एखाद्या पितराची मृत्युतिथी माहीत नसली तर पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावास्येस तर्पण करता येते. त्या दिवशी सर्व पितरांचे श्राद्धकर्म होऊ शकते. मृत्यूनंतर ज्या पितरांचे नियमानुसार श्राद्धकर्म होत नाही त्यांच्या आत्म्यास शांती मिळत नाही, असा समज आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n1 समजून घ्या : राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय, तो कोणाकडून आणि कधी जाहीर केला जातो\n2 समजून घ्या : GDP म्हणजे नेमकं काय तो कसा मोजतात, त्याचा सामान्याशी संबंध कसा\n3 करोना संकट काळात १ सप्टेंबरपासून होणार ‘हे’ बदल\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2016/04/post-title.html", "date_download": "2020-09-25T03:09:33Z", "digest": "sha1:7NX5XTAOIZRJDIJLRDHOA6ITXPAR2WYQ", "length": 16442, "nlines": 314, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: \"अपूर्णांक\" चे २५ वे वर्तुळ पूर्ण !!!", "raw_content": "\n\"अपूर्णांक\" चे २५ वे वर्तुळ पूर्ण \nहेमलकसा येथे डॉ. प्रकाश आमटेंसोबत अपूर्णांकची टीम\nमाझे प्रिय मित्र शंभुअण्णा पाटील आणि मैत्रिण सौ. मंजुषा भीडे आणि इतर तीन तसे नविन मात्र, कसलेला अभिनय करणारे युवा कलावंत राहूल निंबाळकर, मोना तडवी, प्रतिक्षा जंगम यांच्या \"अपूर्णांक\" या नाटकाचा २५ वा प्रयोग शनिवारी बालगंधर्व खुले नाट्यगृहात रंगणार आहे. परिवर्तन संस्थेतर्फे निर्मित या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन \"पीपीआरएल\" य�� गृहनिर्माण क्षेत्रातील संस्थेने केले आहे. जळगावच्या एखाद्या नाटकाचा सलग २५ वा प्रयोग म्हणजे यशाचे नवे वर्तुळच \nराज्य नाट्यस्पर्धेत पारितोषिक मिळवून देणाऱ्या जळगावकर कलावंतांच्या या नाटकाने \"जळगावचे व्यावसायिक नाटक\" या वर्गात प्रवेश केला आहे. शंभुअण्णाला मी म्हटले, \"अण्णा हे नाटक आता व्यावसायिकतेकडे चालले आहे.\" त्यावर अण्णा म्हणाले, \"नाटकाचे तिकीट लावून शो सुरु झाले की ते नाटक व्यावसायिक होते. माझ्या दृष्टीने तिकीट पाच रुपयांचे की पन्नास रुपयांचे याला महत्व नाही. \"अपूर्णांक\" चे २४ प्रयोग ज्या महानगर, शहर व निमनगरात झाले, तेथील प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि नाटकानंतर होणारी चर्चा, त्यात महिलांचा बोलका सहभाग हे सारे सारे नवे आहे. या नाटकाने \"जळगावच्या नाटकाकडे\" इतर ठिकाणच्या कलावंतांना गांभीर्याने पाहायला लावले आहे हे मात्र नक्की ...\nमाेहन राकेश लिखित ‘अाधे अधुरे’ हे नाटक सन १९७० च्या सुमारास गाजले. कुटुंबाची चौकट मोडून इतरांकडे सुख, समाधान शोधयला निघालेली सावित्री तेव्हा बंडखोर ठरली होती. महिलावादी संघटनांनी त्याला विरोध केला होता. आज शंभुअण्णा टीमच्या या नाटकाचे प्रयोग महिला संघटना आयोजित करीत आहेत. \"अपूर्णांक\" ने सामाजिक परिवर्तनाचे हेही वर्तुळ पूर्ण केले आहे.\nजयवंत दळवींनीही या नाटकाचा मराठी अनुवाद केला होता. मात्र, दळवींची भाषा आणि त्यांनी निवडलेली कौटुंबिक चौकट ही महानगरीय अपार्टमेंटची होती. अपार्टमेंटची महिला तेव्हा शिष्ट वर्गात होती. या पार्श्वभूमिवर शंभूअण्णांनी पुन्हा \"आधे अधुरे\" चा अनुवाद करायचे म्हणजे आव्हान होते. मात्र, शंभुअण्णा रंगमंचावर कसलेला गडी आहे. ते उगाचच \"अपूर्णांक\" त पाच वेगवेगळ्या (सूत्रधार, महेंद्र, सिंघानिया, जगमोहन अाणि जुनेजा) भूमिका करीत नाहीत शंभुअण्णांनी ‘अपूर्णांक’ची चौकट सर्वसामान्य घराची केली. संवाद लेखनातील स्वातंत्र्य पुरेपूर घेवून ते सामान्य कुटुंबाचे केले. त्यामुळे घरातली सावित्री बहुतांश महिलांना आपल्यातील \"ती\" वाटू लागली. नाटकाचा विषय \"बीटवीन द लाईन\" बंडखोर महिलेचा असला तरी सावित्रीची मानसिक कुतरहोड मंजुषा यांनी अभिनयात भन्नाटपणे उभी केली.\nगंमत हिच आहे की \"आधे अधुरे\"ची नायिका एका कुटुंबातील अपवादाची कहाणी होती. मात्र \"अपूर्णांक\" तील सावित्री ही बहुतांश घरात���ल अव्यक्त नायिका ठरते आहे. अाधुनिक भारतातील असंख्य कुटुंबांचं प्रातिनिधिक रूप त्यात दिसते आहे. मूळ नाटकाच्या गाभ्याला धक्का लागू देता आजच्या संदर्भातील रुपांतराचे नाटक ते वास्तव असेही वर्तुळ \"अपूर्णांक\" ने पूर्ण केले आहे.\nशंभुअण्णा नाटकाविषयी, कलावंताविषयी आणि बैक स्टेज सहायकांविषयी भरभरुन बोलतात. ते म्हणतात, नाटकानंतर चर्चेचा नवा फंडा आम्ही सुरू केला. त्याला रिस्पॉन्स ट्रिमेंडस आहे. नंदुरबार, भडगाव, मुंबई, पुणे अशा सर्व ठिकाणच्या महिला सावित्रीवर भारभरून बोलतात. \"दुसरीकडे सुख, समाधान शोधणारी सावित्री दोषी वाटते का\" असे मी विचारतो तेव्हा सर्व महिला एका सुरात \"नाही\" म्हणतात. अर्थात, पुरूष \"काही अंशी दोषी मानतात.\" डॉ. प्रकाश आमटे परिवाराने हेमलकसात आमचे याच विषयासाठी भरभरून कौतुक केले.\nनाटकाच्या पुढील प्रवासाविषयी शंभुअण्णा म्हणतात, २५ प्रयोगांचा प्रवास अनंत अडथळ्यांचा आहे. कलावंतांच्या रजा, सुट्ट्या,परीक्षा आणि अखेर अर्थकारण. पण सध्या आम्ही करतोय. पदरचे पैसे खर्च केले. कोणाकडे मागितले नाही. एक मात्र नक्की ... परिवर्तनची वाटचाल सध्या तरी या नाटकावर सुरु आहे. या नाटकाची एक आठवण अस्वस्थ करते. राज्य नाट्य स्पर्धेनंतर \"अपूर्णांक\" गाजू लागले. स्व. भवरलाल जैन यांनी नाटक पाहण्याची ईच्छा व्यक्त केली. नाटकाचा खास शो जैनहिल्सवर झाला. नाटक पाहून स्व.मोठेभाऊ अण्णांना खांद्यावर हात ठेवून म्हणाले, \"मित्रा तुझा ट्रैक चुकलेला नाही. तो बरोबार आहे\" ही या नाटकासाठी मोठ्ठी शाब्बासकी होती.\nया निमित्ताने जळगावातील आमचे अनेक पडद्यामागील मित्रांना आवाहन आहे. सध्या \"बेटी पढाव बेटी बढाव\" चा गाजावाजा आहे. हिच बेटी नंतर संसारात कशी आकसून जाते हे वास्तव स्वरुपात दाखविणाऱ्या या नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग प्रायोजित स्वरुपात करायला मदत करा. आपल्या जळगावच्या \"बॉर्न फॉर थीएटर\" या मटेरियलला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेवून जायला मदत करा.\nया नाटकाच्या टीममधील हर्षल पाटील (नेपथ्य), हाेरिलसिंग राजपूत (प्रकाश व्यवस्थापन), अमरसिंग राजपूत (दिग्दर्शन) अाणि पुरषाेत्तम चाैधरी नारायण बाविस्कर (निर्मिती) यांच्यासह चिंतामण पाटील, राहूल निंबाळकर, योगेश बेलदार, मंगेश कुलकर्णी, विनोद पाटील, योगेश चौधरी आदींचेही अभिनंदन. २५ व्या प्रयोगाचे आयोजन करणा��े मल्टीमीडिया फिचर्स प्रायव्हेट लिमीटेडचे सीईओ सुशीलभाऊ नवाल यांचेही अभिनंदन \nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/investigation-the-kondhawa-bogus-construction/", "date_download": "2020-09-25T05:00:32Z", "digest": "sha1:6KCC4GZHHYIINJ32NEKROWN6SCYDF46H", "length": 9192, "nlines": 106, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "investigation the Kondhawa bogus construction - Sajag Nagrikk Times", "raw_content": "\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nसय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर्म बदलल्याचा धक्कादायक प्रकार \nकोंढव्यातील बोगस गुंठेवारी बांधकामांची चौकशी करा :अॅड.समीर शेख \ninvestigation Kondhawa construction:कोंढव्यातील बोगस गुंठेवारी बांधकामांची चौकशी करा -अॅड.समीर शेख\nपुणे :पुण्यात कोंढवा भागात इमारतीची सीमा भिंत कोसळून सतरा जणांचा बळी गेला,हि घटना गंभीर असून ज्या इमारतीचे बांधकाम चालू होते त्या इमारतीला बांधकाम परवाना होता का याची सर्वप्रथम चौकशी(investigation Kondhawa construction) झाली पाहिजे.\nकोंढव्यातील बोगस गुंठेवारीच्या सर्व बांधकामांची चौकशी झाली पाहिजे ,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे प्रदेश सचिव अॅड . समीर शेख यांनी पत्रकाद्वारे केली आहे .\nबिल्डिंग 2019 साली बांधायची आणि 2007 सालचा बांधकाम पुर्ण झाल्याचा “गुंठेवारी” दाखला लावायचा अशी बोगस गुंठेवारी केलेली बांधकामे कोंढवा येथे सर्वत्र आहेत.\nज्या इमारतींच्या पाया खोदाईची कामे सुरु आहेत , अशांकडे देखील चक्क 2007 किंवा 2008 चा बांधकाम पुर्ण झाल्याचा दाखला असू शकतो किंबहुना असतोच,असा आरोप एड . शेख यांनी केला आहे .\nपार्किंगच्या जागेत दुकाने बनवून विकल्याने पार्किंगला जागाच नाही, अनेक भागात अग्निशामक दलाची वाहने देखील जाउ शकत नाहीत..\nदोन चार गुंठ्यात पाच सहा मजले ठोकून टोलेजंग इमारती उभ्या आहेत पण पार्किंगला जागा नाही,अशी परिस्थिती या भागात आहे .\nअनेक लोकांनी या पूर्वी या विषयाला हात घालायचे टाळले आहे. पण कुठवर आणि किती बळी देऊन या गडगंज असलेल्या मोठ्या लोकांच्या तिजोऱ्या भरा���च्या असा प्रश्नही त्यांनी पत्रकात विचारला आहे .\n← पुण्यातील कोंढव्यात भिंत पडून १७ जणांचा मृत्यू\nतासभर लिफ्टमध्ये अडकलेल्यांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका →\nप्रविण मुंडे यांनी सराईत गुन्हेगाराला केले तडीपार\nकुंटणखाना चालकाचा पोलिसांवर हल्ला\nयेरवडा मध्ये तरुणाची हत्या\n2 thoughts on “कोंढव्यातील बोगस गुंठेवारी बांधकामांची चौकशी करा :अॅड.समीर शेख ”\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nProstitutes : सजग नागरिक टाइम्स आशा केअर ट्रस्ट’ च्या बुधवार पेठेतील सर्वेक्षणातील निष्कर्ष,महापौर मुरलीधर मोहोळ यांना पाहणी अहवाल सादर पुणे : देहविक्रय करणाऱ्या\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53726", "date_download": "2020-09-25T03:50:58Z", "digest": "sha1:ZFU3Q5O2JSKF7KT2EQUQR7XOIEMD4376", "length": 3741, "nlines": 91, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तडका - सत्तेची वाटा-घाटी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तडका - सत्तेची वाटा-घाटी\nतडका - सत्तेची वाटा-घाटी\nतर कधी पदांच्या मलिद्यासाठी\nइथे सत्तेचीही वाटा-घाटी असते\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/sports/suresh-raina-reveals-his-crush-on-sonali-bendre/162979/", "date_download": "2020-09-25T03:17:44Z", "digest": "sha1:YUBKGY2FJFALTTPLIGX6PBGVKEX7ZNA7", "length": 9822, "nlines": 113, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Suresh Raina reveals his crush on bollywood actress Sonali Bendre", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्रीडा एकेकाळची ‘ही’ गाजलेली अभिनेत्री आहे सुरेश रैनाची क्रश\nएकेकाळची ‘ही’ गाजलेली अभिनेत्री आहे सुरेश रैनाची क्रश\nएकेकाळची बॉलिवूडमध्ये गाजलेली अभिनेत्री सुरेश रैनाची क्रश आहे. क्रिकेटर सुरेश रैनाने स्वत:च हा खुलासा केला आहे.\nएकेकाळची 'ही' गाजलेली अभिनेत्री आहे सुरेश रैनाची क्रश\nबॉलिवूड आणि क्रिकेटमधी��� संबंध हा अनेक दशके जुना आहे. मन्सूर अली खान पतौडी, मोहम्मद अझरुद्दीन, हरभजन सिंग, युवराज सिंग, विराट कोहली असे काही क्रिकेटपटू आहेत ज्यांनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केले आहे. हार्दिक पांड्याचाही नुकताच बॉलवूड अभिनेत्री ‘नतासा स्तनकोविक’ हिच्याशी साखरपुढा पार पडला. भारतीय क्रिकेटमधील जवळजवळ प्रत्येक मोठी नावे अभिनेत्रींशी जोडली गेली आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सुरेश रैना मात्र याला अपवाद आहे. सुरेश रैनाचे कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न झाले नाही किंवा कोणत्या अभिनेत्रीशी त्याचा संबंध नव्हता. मात्र एकेकाळची गाजलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही सुरेश रैनाची क्रश आहे\nकॉलेज काळात सोनाली बेंद्रेसोबत डेटवर जाण्याची इच्छा\nएका कार्यक्रमात बोलताना सुरेश रैनाने क्रिकेट, संगीताबद्दलचे प्रेम आणि सेलिब्रिटी क्रश या विषयीचे खुलासे केले आहेत. अभिनेत्री सोनाली बेंद्रे पूर्वीपासून त्याला आवडायची असे तो म्हणतो. एवढेच नाही तर आपल्या कॉलेज काळात तिच्याबरोबर डेटवर जाण्याची इच्छा असल्याचेही त्याने सांगितले. यातच एकदा सोनाली बेंद्रेने सुरेश रैनाला एक मेसेज पाठवला होता, त्यावेळी रैना आश्चर्यचकित झाला असल्याचे तो सांगतो. दरम्यान, त्याने आपल्या ४ वर्षाच्या मुलीबद्दलही सांगितले. “माझी मुलगी माझा सर्वात मोठा आधार आहे. तिच्या येण्याने आमचे आयुष्य बदलले आहे. मी तिच्याबरोबर घालवलेले छोटे छोटे क्षण माझ्यासाठी मौल्यवान आहेत. पहिल्या दिवसापासून ती माझ्या बाजूने आहे. ती माझी ट्रॅव्हल बडी आणि माझी आवडती जिम बडी आहे. ती माझ्याबरोबर आणि पत्नीबरोबर व्यायामही करते”, असं तो यावेळी म्हणाला.\nसुरेश रैना करणार पुनरागमन\nपुढील महिन्यात सुरेश रैना क्रिकेट सामन्यांमध्ये परतणार आहे. डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे मागील आयपीएल पासून या स्टार फलंदाजाने कोणताही सामना खेळलेला नाही. ऑगस्टमध्ये रैनाने गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली आणि आता ती पूर्णपणे बरी झाली आहे. येत्या २९ मार्च पासून सुरू होत असलेल्या आयपीएलच्या आगामी हंगामात तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2020-09-25T04:53:18Z", "digest": "sha1:3SGQHJ23TBNPJN2M2PWFAHL2CSC6SSF7", "length": 7743, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "कोरोनाबाधीत दहा जणांचा मृत्यू : नवीन 144 कोरोनाबाधीत आढळले | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nकोरोनाबाधीत दहा जणांचा मृत्यू : नवीन 144 कोरोनाबाधीत आढळले\nin जळगाव, खान्देश, ठळक बातम्या\nजळगाव – जिल्ह्यात तब्बल 144 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 3 हजार 582 झाली आहे. दरम्यान मंगळवारी दहा कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आ���े.\nयानुसार जिल्ह्यात आज तब्बल 186 रूग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहर 24, जळगाव ग्रामीण 5, एरंडोल 1 , जामनेर 11, रावेर 13; अमळनेर-2; भुसावळ-1; चोपडा-11; पाचोरा-4; भडगाव-19; धरणगाव-6; मुक्ताईनर 9, यावल 19 ,चाळीसगाव 4 ; पारोळा-8, बोदवड-7; असे रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असून चार जण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर पाच जण डॉ. उल्हास पाटील कोव्हीड सेंटर तर एक गणपती कोव्हीड सेंटर असेे एकूण दहा कोरोनाबाधीतांचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. यात जामनेर तालुक्यातील 3, जळगाव शहरातील 1, भुसावळ तालुक्यातील 2, यावल तालुक्यातील 2, धरणगाव व एरंडोल तालुक्यातील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.\nवीज बिलात दोन टक्के सवलत\nदूषित पाणी पाजणारा ग्रामसेवक निलंबित\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nएकनाथ शिंदेंना कोरोनाचा संसर्ग\nदूषित पाणी पाजणारा ग्रामसेवक निलंबित\nपरमेश्‍वर मानल्या जाणार्‍यांचे भारतात असेही होते स्मरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/maza-adhyatma/prof-avinash-binivale/india/articleshow/41455183.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-25T04:32:52Z", "digest": "sha1:36JMBIMJZNSBXO3W6APVTA4GT4UVC2GO", "length": 20149, "nlines": 218, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. य. ना. वालावलकर\nसारे जहाँ से अच्छा\nकाही गोष्टींकडे, प्रश्नांकडे विशिष्ट चष्म्यातून पाहण्याची आपल्याला जणू सवयच झालेली असते. त्यामुळे त्या गोष्टींबाबत, प्रश्नांबाबत एक पूर्वग्रह तयार होतो. तो घालवायचा असेल, तर चष्मा डोळ्यावरून काढायला हवा. काश्मीरचा प्रश्नही याला अपवाद नाही. गुलाम, जावेद आणि इक्बाल हे तिघे भाऊ माझे जुने मित्र. कुपवाडा या जिल्ह्यातील हर्दूना नावाच्या खेड्यात यांचं घर आहे. माझं ते हक्काचं घर. केव्हाही गेलं की गुलामभय्या म्हणतो, ‘सरजी, बहुत दिनों के बाद आए हैं. अब कम से कम तीन-चार महिने रह जाइए \nकाही गोष्टींकडे, प्रश्नांकड��� विशिष्ट चष्म्यातून पाहण्याची आपल्याला जणू सवयच झालेली असते. त्यामुळे त्या गोष्टींबाबत, प्रश्नांबाबत एक पूर्वग्रह तयार होतो. तो घालवायचा असेल, तर चष्मा डोळ्यावरून काढायला हवा. काश्मीरचा प्रश्नही याला अपवाद नाही. गुलाम, जावेद आणि इक्बाल हे तिघे भाऊ माझे जुने मित्र. कुपवाडा या जिल्ह्यातील हर्दूना नावाच्या खेड्यात यांचं घर आहे. माझं ते हक्काचं घर. केव्हाही गेलं की गुलामभय्या म्हणतो, ‘सरजी, बहुत दिनों के बाद आए हैं. अब कम से कम तीन-चार महिने रह जाइए \nहर्दूना गाव अतिशय सुंदर असलं, तरी एक छोटं खेडंच आहे. तिथं चार-पाच दिवसांपेक्षा अधिक राहणं अवघड जातं. माझ्या वास्तव्याच्या काळात आमच्या गप्पांमध्ये राजकारण, धर्म असे विषय माझ्या बाजूने वर्ज्य असतात; पण गुलाम त्यावर काही बोलतो तेव्हा मी श्रवणभ‌क्ती करतो. आपलं जीवन सर्वस्वी भारतावर अवलंबून आहे हे काश्मीरमधल्या सर्वांनाच माहीत आहे. मी कधी काही विचारलं नाही, तरी गुलाम आवर्जून सांगतो की, ‘आमच्या गावातल्या पंडितांना जाऊ नका म्हणून आम्ही पुन:पुन्हा विनवलं. आजही त्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर आहेत, पडिक आहेत. आम्ही त्यांची वाट पाहात आहोत.’\nपंडितांची एक-दोन ओसाड घरंही मी हर्दून भागात पाहिली. कुपवाडा जिल्ह्यात सर्वत्र संचार असणारा गुलाम ही एक प्रा‌तिनिधिक व्यक्ती आहे. तिशीच्या आसपास असणाऱ्यांची मानसिकता त्याच्या माध्यमातून कळू शकते. या कारणामुळे त्याच्या बोलण्याकडे मी गंभीरपणाने लक्ष देतो. गुलामभय्या मला दिवसातून एकदा तरी म्हणतोच, ‘सरजी, आप क्यों इंडिया जा रहे हैं यही रहिए ना ये दुनिया की सबसे अच्छी जगह है, जन्नत है.’\nमला त्याचं इंडिया इंडिया म्हणणं टोचत नाही. ‘तुमच्या कर्नाटकात असं काय लागून गेलं आमचा महाराष्ट्रच चांगला आहे,’ अशा तऱ्हेने आपण नेहमीच म्हणतो, असं म्हणताना कर्नाटक म्हणजे कोणी परदेश आहे, शत्रूराष्ट्र आहे असा काही आपला भाव नसतो. गुलामच्या बोलण्यातला ‘इंडिया’ मला तसाच वाटतो. काश्मीरमधील अतिरेकी ‘आझाद काश्मीर’ची मागणी करत असले, पाकिस्तानशी जवळीक ठेवत असले, तरी पाकिस्तान ही काय चीज आहे हे सर्वसामान्य काश्मिरींना चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे पाकिस्तानात कोणालाही जायची इच्छा नाही हेही निश्चित आहे. तिथल्या शाळांमधली मुलं ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्थान हमारा...’ हे गाणं म्हणतात. लहानसहान गावातील अशी चित्रं पाहिली की वाटतं श्रीनगरात जे बोललं जातं ते घराणेशाही गाजविणाऱ्यांचं उद्दाम बोलणं असतं; कारण सामान्य काश्मिरी वेगळाच आहे.\nकाश्मीर म्हणजे भारताला विरोध करणाऱ्यांचा प्र‍देश, अशी एक नकारात्मक प्रतिमा आपल्या मनात तयार झाली आहे. घराणेशाही बदलली, केंद्राने गुळमुळीतपणा सोडला, खराखुरा विकास घडवला, तर हे सगळं बदलू शकेल. सर्वसामान्यांना वास्तवतेबद्दल जाण आलेली आहे, समज वाढतो आहे हे नक्की. आपण त्याला गती द्यायला पाहिजे.\n- प्रा. अविनाश बिनीवाले\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nप्रमाणभाषेचा अंगिकार हिताचाच महत्तवाचा लेख\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nचिनी सैनिकांची जुनी खेळी, लडाखमध्ये वाजवतायत पंजाबी गाणी\nफॅशनदेबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न\nविज्ञान-तंत्रज्ञानसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nकार-बाइकपुन्हा महाग झाली BS6 Renault Triber, जाणून घ्या नवी किंमत\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nकरिअर न्यूजअकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप अनिश्चितताच\nऔरंगाबाद'ड्युटीवर वर्दीसह डोक्यावर टोपी अन् हातात काठी आवश्यक'\nनागपूरकडकनाथ कोंबड्यांचे आमिष दाखवले, शेतकऱ्यांना १७ लाखांना फसवले\nनागपूरजागतिक संततिप्रतिबंधक दिन; राष्ट्रीय कुटुंब पाहणीत राज्यातील जळजळीत वास्तव उघड\nमुंबई'बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय'\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांन�� मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2020-09-25T04:59:59Z", "digest": "sha1:5K2RMBLOPDRXAL2ZF3S3ZVTP4W3ZWSPK", "length": 3143, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "देवेंद्र बॅनहार्ट - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nदेवेन्द्र बॅनहार्ट (मे ३०, इ.स. १९८१:ह्युस्टन, टेक्सास - ) हा एक अमेरिकन संगीतकार व गीतलेखक आहे.\nबॅनहार्टचे संगीत लोकसंगीत या प्रकारात मोडते.\nत्याचा जन्म अमेरिकेत झाला व तो वेनेझुएलामध्ये वाढला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on १ फेब्रुवारी २०१४, at २०:२४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ फेब्रुवारी २०१४ रोजी २०:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B0", "date_download": "2020-09-25T04:52:46Z", "digest": "sha1:KYPT2OFOZKBHLMXBSYNTPTWXKUQCOTZ5", "length": 5034, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "योहानेस केप्लर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयोहानेस केप्लर (डिसेंबर २७, १५७१ - नोव्हेंबर १५, १६३०) हा एक जर्मन गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ व ज्योतिषी होता. केप्लर इसवी सनाच्या सतराव्या शतकातील खगोलशास्त्रीय क्रां��ीतील अध्वर्यू होता. केप्लर त्याच्या ग्रहगतीच्या नियमांबद्दल नावजला जातो. केप्लरचा कल कोपर्निकसच्या बाजूने होता. केप्लर, टीको ब्राहेचा गणितज्ञ होता. टीकोच्या मृत्यूनंतर त्याच्या वेधशाळेत त्याच्या वह्या आणि नोंदणीपुस्तकांचा सखोल अभ्यास करून केप्लरने ग्रहांच्या गतीचे गुपित शोधून काढले. केप्लरने ग्रहांच्या गतीचे तीन नियम दिले.\nअनामिक चित्रकाराने रंगविलेले केप्लरचे चित्र (इ.स. १६१०)\nजन्म डिसेंबर २७, १५७१\nश्टुटगार्टजवळील वाइल देर श्टाट, जर्मनी\nमृत्यू नोव्हेंबर १५, १६३०\nरेगेन्सबुर्ग, बव्हेरिया, पवित्र रोमन साम्राज्य\nनिवासस्थान बाडन-व्युर्टेंबर्ग, स्टायरिया, बोहेमिया, ओबरओस्टराईश\nकार्यक्षेत्र खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, निसर्गविषयक तत्त्वज्ञान\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३१ जुलै २०१६ रोजी १६:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://script.spoken-tutorial.org/index.php?title=PHP-and-MySQL/C2/Echo-Function/Marathi&printable=yes", "date_download": "2020-09-25T04:33:43Z", "digest": "sha1:UHL6NYLOG5ZXHQ7TCZTWFIV5RDJGLORL", "length": 5968, "nlines": 67, "source_domain": "script.spoken-tutorial.org", "title": "PHP-and-MySQL/C2/Echo-Function/Marathi - Script | Spoken-Tutorial", "raw_content": "\n00:01 नमस्कार. basic PHP ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.\n00:05 आपण echo function तसेच tags सेट अप करण्याविषयी बघणार आहोत.\n00:10 htmlशी परिचित असलेल्यांना हे माहित असेलच की पानाची सुरूवात आणि शेवट करण्यासाठी html tags असतात.\n00:18 html च्या पानात ते फार महत्त्वाचे नसतात. त्या पानाला html हे extension असणे पुरेसे असते.\n00:25 परंतु PHP मध्ये tagsआवश्यक असतात. ह्यामुळे पानाची सुरूवात आणि शेवट होतो.\n00:34 आपले घटक या tagsच्या मध्ये लिहिले जातात.\n00:39 माझ्याकडे helloworld.php ही फाईल आधीच सेव्ह केलेली आहे.\n00:43 आता हे सेव्ह करू आणि स्क्रीनवर बघू या.\n00:47 याक्षणी या पानावर काहीही नसले तरी आपल्या पानाचा सेटअप व्यवस्थित झाला आहे.\n00:54 echo function अशा प्रकारे काम करते. आपण echo कमांडनंतर double quotes चिन्हे तसेच ओळ संपवण्यासाठी semicolon चिन्ह घेतले आहे.\n01:03 आणि आपले टेक्स्ट यामध्ये असणार आहे. हे सेव्ह करून रिफ्रेश करा आणि बघा.\n01:09 मी आत्ता जसे लिहिले आहे तसे echo functionलिहिणे खूप सोयीचे आहे.\n01:16 कारण जेव्हा आपणhtml code, echo function मध्ये लिहितो तेव्हा या गोष्टी line breaks दाखवत नाहीत. (तुम्हाला जर htmlची माहिती नसेल तर तुम्ही त्याचा किमान प्राथमिक परिचय करून घ्या. कारण आपण htmlमोठ्या प्रमाणावर वापरणार आहोत.)\n01:34 त्यासाठी आपल्याला आपले html टॅग समाविष्ट करावे लागतील. जसे की पुढील ओळीवर जाण्यासाठी
आणि मग 'New line' .\n01:43 आपण हे रिफ्रेश करून बघू या. आपले html समाविष्ट झाले आहे.\n01:48 तुमच्या माहितीसाठी म्हणून, अनेकजण हे असे करतात. म्हणजे image source equals आणि येथे आपल्या फाईलचे नाव\n01:57 आता आपल्याकडे echo आहे.\n02:01 येथे आपले आऊटपुट सुरू करणार आहोत आणि येथे संपवणार आहोत असे दाखवते.\n02:07 पण आऊटपुट येथे संपणार नसून तो आपण येथे संपवणार आहोत.\n02:14 जे आपल्याला योग्य image दाखवेल.\n02:18 येथे कुठलीही फाईल नसली तरी आपल्याला picture दिसेल.\n02:21 जर double quotesतसेच ठेवले तर काय होते ते बघून मग आपण ट्युटोरियल संपवू या.\n02:28 आपल्याला Parse error मिळाली आहे जी\n02:31 आपल्याला शेवट करण्यासाठी comma किंवा semicolon ची आवश्यकता आहे असे सांगते म्हणजेच येथपर्यंत आल्यावर आपल्याला या double quotesच्या पुढे semicolon देणे आवश्यक आहे.\n02:40 पण खरे तर हे बरोबर नाही.\n02:42 त्यामुळे येथे inverted comma ठेवू या.\n02:45 ह्या echo function आणि PHP tags बद्दलच्या प्राथमिक गोष्टी आहेत. आशा करते की तुम्हाला हे आवडले असेल.\n02:52 सहभागाबद्दल धन्यवाद. या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज--- यांनी दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/30204/", "date_download": "2020-09-25T04:10:45Z", "digest": "sha1:KNQYOFTTJFNGURIK4OMJ34ZLDCIXHLEK", "length": 15415, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "मीन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमीन : भारतीय राशिचक्रातील बारावी म्हणजे शेवटची रास. या राशीत पूर्वाभाद्रपदाचा चौथा चरण, उत्तराभाद्रपदा व रेवती अशी सव्वा दोन नक्षत्रे येतात. मत्स्यजोडी अशी या राशीची आकृती मानलेली आहे व हिच्यात ठळक असा एकही तारा नाही. ही रास स्त्री, द्विस्वभावी, जलतत्त्वाची, आर्द्र व बहुप्रसव अशी आहे. गुरू हा या राशीचा स्वामी असून शुक्र या राशीत उच्चीचा असतो. बुध, मंगळ व शनी हे या राशीत निर्बल मानतात. या राशीच्या व्यक्तींना गायन प्रिय असते. या सायन (संपात चलन लक्षात घेतलेल्या) राशीत सूर्य २१ फेब्रुवारी ते २१ मार्च असतो, भारतीय व पाश्चात्य पद्धतींत मीन राशीच्या मर्यादेत फरक आढळतो. उदा., पूर्वाभाद्रपदा व उत्तराभाद्रपदा या चार ताऱ्यांचा पेगॅसी चौकोन, पाश्चात्य पद्धतीत वेगळा मानतात म्हणजे तो मीनेमध्ये नाही परंतु भारतीय पद्धतीत तो मीनेत आहे. हा चौकोन फार मोठा असून वरवर पाहता आकाशात अगदी मोकळा दिसतो परंतु यात १६२ तेजोमेघांचा (तेजोमय अभ्रिकांचा) एक संघ दहा कोटी प्रकाशवर्षे अंतरावरून जात आहे. त्यातील एकेक तेजोमेघ हे विश्वच आहे.\nया राशीच्या क्षेत्रातील सर्वांत तेजस्वी तारा चौथ्या प्रतीचा [→ प्रत] आहे. या राशीत वसंत संपात व क्रांतिवृत्ताचा मोठा भाग येतो. V आकाराची ही मंद पेगॅसी चौकोनाच्या खाली दिसते. हिचा मध्य होरा ० ता. ३० मि. व क्रांति + १५° या ठिकाणी आहे [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति]. चांगल्या दुर्बीणीतून यात काही द्वित्त तारे (ताऱ्यांच्या जोड्या) दिसतात. सूर्य या राशीत असताना २१ मार्च हा विषुवदिन येतो. या राशीत झीटा हा ५·४ प्रतीचा मंद तारा होरा १ ता. ११ मि. ०·३६ से., क्रांति +७° १८′ २″ या ठिकाणी आहे त्याला ‘जयंती तारा’ म्हणतात आणि येथून राशिचक्रारंभ किंवा नक्षत्रचक्रारंभ होतो, असे काही पंचांगकर्ते मानतात. ही रास नोव्हेंबरच्या मध्याला रात्री नऊ वाजता मध्यमंडलावर असते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\n���स्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-श��नागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86/", "date_download": "2020-09-25T03:08:12Z", "digest": "sha1:TPXVNGNFIXOHHREMVLYWXQDKQWXCRGB2", "length": 6889, "nlines": 142, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जळगाव जिल्हाधिका-यांचे आवाहन... | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या\nकोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवित आहे.\nघाबरू नका…. पण जागरूक रहा.\nजीवनावश्यक वस्तूंसाठी होम डिलीव्हरी मागवा.\nप्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करीत असताना नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.\nकोणीही लाॅकडाऊनचे उल्लंघन करू नये. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल याची नोंद घेऊन सहकार्य करावे.\nअखेर वेळ आलीच… जळगावात कोरोनाचा रुग्ण…\nमेहरूण परिसर सील करणार\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nएकनाथ शिंदेंना कोरोनाचा संसर्ग\nमेहरूण परिसर सील करणार\nदेशात कोरोनाची संख्या एक हजाराजवळ ; 86 जणांना डिस्चार्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/corona-lockdown-stayhome-song.html", "date_download": "2020-09-25T02:27:59Z", "digest": "sha1:UILYZI6WSBF46BY65UHUDPYIJ3QM7KP4", "length": 11017, "nlines": 110, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "अपने देश को बचाना हैं, कोरोना को हराना हैं - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर महाराष्ट्र अपने देश को बचाना हैं, कोरोना को हराना हैं\nअपने देश को बचाना हैं, कोरोना को हराना हैं\nमहसूल विभागातील तलाठी सुनिल रामटेके यांची गायनातून जनजागृती...\nराजुरा महसूल विभागातील तलाठी सुनील रामटेके आपल्या मधुर आवाजातून कोरोना जनजागृतीसाठी धडपडत आहे. तालुक्यात गोवरी साजाअंतर्गत कार्यरत सुनील रामटेके हे उत्कृष्ट गायक आहेत.कोरोणा विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी आपल्या कर्तव्यासोबत नागरिकांना जागृत करण्यासाठी आपल्या कलेचा वापर करीत आहेत. सोशल मीडियातून त्यांचे कोरोनावरील 'अपने देश को बचाना हैं, कोरोना को हराना हैं.' या गीताला चांगली पसंती मिळत आहे.\nसुनील रामटेके यांना बालपणापासूनच गायनाची आवड आहे. आपले कर्तव्य निभावत गायनाचे छंद जोपासतात. घरी मिळालेल्या फावल्या वेळेत नेहमी रियाज करतात. कराओके वर नेहमी चित्रपटातील व वेगवेगळे जुन्या हिट गाण्यावर आपला स्वरसाज चढवितात. चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायक कुमार सानू त्यांच्या गाण्यांचा त्याच्यावर जास्त प्रभाव आहे. कुमार सानू चे हिंदी सुपरहिट गाणे कराओके व सराव करताना जास्तीत जास्त त्यांना आनंद मिळतो. असे ते सांगतात.\nसद्यस्थितीत देश लाक डाऊन आहे. संचार बंदी सुरू आहे. जिल्ह्याच्या सीमा राज्याच्या सीमा सील करण्यात आलेले आहे. घरीच रहा आणि सुरक्षित राहा. असा संदेश वारंवार प्रशासनातर्फे देण्यात येत आहे. मात्र अजूनही काही प्रमाणात लोक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतात\nअशावेळी खूप वेदना होतात. या लोकांना समजविण्यासाठी प्रशासन वारंवार प्रयत्न करीत नागरिकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा प्रशासनाकडून आहे. कायद्यांचे पालन न करणाऱ्या युवकांना संगीताच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी गोवरी साजाचे तलाठी सुनील रामटेके धडपड करीत आहेत.समाज माध्यमातून ते लोकांपर्यंत संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपात्कालीन स्थितीत आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडत असताना लोकजागृतीसाठी सुरु असलेली धडपड निश्चितच प्रेरणादायी आहे.\nTags # चंद्रपू�� # महाराष्ट्र\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर चंद्रपूर, महाराष्ट्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (194) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/accident-1-killed.html", "date_download": "2020-09-25T04:35:33Z", "digest": "sha1:TQSDPJNMZEXPTDNJTEV45CBBV7QM5AA7", "length": 7517, "nlines": 105, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "मोटरसायकल अपघातात एक ठार, तीन गंभीर - KhabarBat™", "raw_content": "\nHome यवतमाळ मोटरसायकल अपघातात एक ठार, तीन गंभीर\nमोटरसायकल अपघातात एक ठार, तीन गंभीर\nयवतमाळ : कळंब येथील राळेगांव रोडवरील वडगांव (देशपांडे) गावाजवळ २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता दुचाकींची जबर धडक झाली असता एक जागीच ठार झाला. राळेगांव तालुक्यातील दोघे जण असुन दोघे आंध्रा मधील चट्यी,झाडु, पायपुसण्या विकणारे असुन वृत्त लिहिपर्यंत नावे माहित पडली नाही तर तीघा जखमींना कळंब ग्रामीण रुग्णालयातुन यवतमाळ शासकीय रुग्णालयात पाठविले असुन दोघांची परिस्थितीचिंताजनक आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (194) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) ��प्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%9D%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2020-09-25T04:52:40Z", "digest": "sha1:LDIVU2XQDTNEKIRYW6NCLPXSGRP245N7", "length": 2650, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "उझबेकिस्तानचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nउझबेकिस्तानचा ध्वज १८ नोव्हेंबर १९९२ रोजी स्वीकारला गेला.\nस्वीकार १८ नोव्हेंबर १९९२\nहे सुद्धा पहासंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १२:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+Purva+timora.php?from=in", "date_download": "2020-09-25T02:34:23Z", "digest": "sha1:MVDIVFJVCBIS62YTKSWEKKAJI6XXOT6T", "length": 9885, "nlines": 25, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड पूर्व तिमोर", "raw_content": "\nदेश कोड पूर्व तिमोर\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेश कोड पूर्व तिमोर\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 05541 1995541 देश कोडसह +670 5541 1995541 बनतो.\nपूर्व तिमोर चा क्षेत्र कोड...\nदेश कोड पूर्व तिमोर\nपूर्व तिमोर येथे कॉल करण्यासाठी देश कोड. (Purva timora): +670\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी पूर्व तिमोर या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00670.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक पूर्व तिमोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/naxalite-vehicles-burnt", "date_download": "2020-09-25T04:11:25Z", "digest": "sha1:JPR6V6GILUVQ5JUWYJYS4YCLGT6LXJEE", "length": 7817, "nlines": 160, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Naxalite vehicles burnt Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nNagpur Corona | तुकाराम मुंढे असताना लॉकडाऊनला विरोध, आता महापौरांकडून नागपुरात लॉकडाऊनची मागणी\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nVIDEO : जवानांवरील हल्ल्याचा बदला घेऊ, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैसवाल\nVIDEO : नक्षलवादी हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून निषेध\nNagpur Corona | तुकाराम मुंढे असताना लॉकडाऊनला विरोध, आता महापौरांकडून नागपुरात लॉकडाऊनची मागणी\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nIPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं\nK L Rahul | के एल राहुलचं वादळ, 69 चेंडूत 132 धावा, 3 मोठे विक्रम\nNagpur Corona | तुकाराम मुंढे असताना लॉकडाऊनला विरोध, आता महापौरांकडून नागपुरात लॉकडाऊनची मागणी\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nIPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2009/09/", "date_download": "2020-09-25T04:34:08Z", "digest": "sha1:LUG4A2DMFFBNPKTTXS5GGY333U5GYTKO", "length": 61015, "nlines": 294, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : September 2009", "raw_content": "\nवारी विधानसभेची .. वारी बंडखोरीची ...\nमागील काही दिवसा पासून महाराष्ट्रा मध्ये स्वाइन फ्लू ने धुमाकूळ घातला, आमचे लोक घाबरून बिचारे घरातच बसून राहू लागले, तोंडाला रुमाल आणि मनामध्ये धास्ती.. सध्या हि परिस्थिती फारशी सुधारलेली नाही फ़क़्त आमच्या मेडिया वाल्यांनी त्या बातमीला थोडी बगल दिली आहे, कारण स्पष्ट आहे, सध्या महाराष्ट्र मध्ये अजुन एका भयंकर रोगाची लागन झालेली आहे, हा रोग म्हणजे राजकीय बंडखोरी. सर्वच राजकीय पक्ष या रोगाने त्रस्त झालेले आहेत . हा रोग तसा स्वाइन फ्लू पेक्षा हि महा भयानक.. या आमच्या महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात चाललेल्या या रोगाचा धसका सर्वच पक्षांनी घेतला आहे, सर्वच प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत. या सर्व गोंधळा मध्ये आम्ही मात्र पुन्हा घाबरून आप आपल्या घरातच बसून आहोत.. बाहेर चाललेला गोंधळ आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत.\nवर्ष नु वर्षे फ़क़्त सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्याचा अखेर सय्यम तुटला ... \"पक्ष बिक्ष गेला खड्ड्यात\" असेच मानणार्यांची संख्या आता वाढली आहे, \"���भी नही तो कभी नही \" या उक्ती प्रमाणे सर्वच उम्मेद्वार गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या मांडवात उभे आहेत.\nमहाराष्ट्राच्या राजकारणा मध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे, महाराष्ट्रा सारख्या राजकीय, सामाजिक तथा आर्थिक रित्या पुढारलेल्या आणि प्रगल्भ अशा राज्याच्या राजकारणाला लागलेले हे वळण नक्कीच येणाऱ्या एका धोक्याची पूर्व सूचनाच आहे.\nया महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला सांगतो कि इथे बरेचसे पक्ष मग ते राष्ट्रीय असो व क्षेत्रीय त्यांची ओळख हि काही ठराविक व्यक्तींमुळेच या महाराष्ट्राला झाली, मग ते यशवंतराव चव्हाण असो वसंतदादा पाटील किंवा यशवंतराव नाईक असो, किंवा आजच्या काळातले शरद पवार किंवा बाळासाहेब ठाकरे असो, ह्या लोकांची सामाजिक व राजकीय उंची हि नेहमीच येथील पक्षांच्या उंची पेक्षा जास्त राहिलेली आहे. ह्या लोकांनी केलेले कष्ट, त्यांची इमानदारी आणि त्यांची ती धमक या सर्व कारणामुळे आमच्या महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना पक्षा पेक्षा नेहमी मानाचे स्थान दिले.\nपण याच महाराष्ट्रात आज .. काल पर्वाचे स्वयंघोषित .. सहकार सम्राट, शिक्षण सम्राट, कार्य सम्राट तथा स्वाभिमानी नेते जन्मास येऊ लागले आहेत. निवडणुकीचे बिगुल वाजताच हे सर्व सम्राट सर्व शक्तीनिशी आप आपल्या आखाड्यात उतरण्याची तयारी करू लागतात. काही लोक पैसा .. दबाव .. आणि इतर बरेच काहींचा वापर करून आपले तिकीट मिळवण्यात यशस्वी होतात .. मग आमच्या याच वर्षानु वर्षे मागासलेल्या जिल्ह्यातील उरलेले २ ३ विकास पुरुष ज्यांना तिकीट नही भेटले ते त्यांच्या विरुद्ध दंड थोपटतात.\nया सर्व प्रक्रिये मध्ये ज्याच्या साठी हे सर्व खेळ चालू असतो तो आमचा मतदार राजा मात्र कुठे तरी एका कोपर्यात चोर सारखा उभा आसतो आणि सर्व काही आपल्या या उघड्या डोळ्यांनी बघत असतो.\nमहाराष्ट्राच्या प्रश्नावर वेळोवेळी ज्यांनी आवाज उठवला आणि पक्षांनी त्यांच्या वर नेहमीच अन्याय केला त्यांच्या बद्दल नक्कीच मी बोलत नाहीये .. कारण ते लोक पक्षीय राजकारणाच्या नेहमीच वरचढ ठरले आहेत.\nपण ४-५ वर्षे एका पक्षाच्या नावाने रोज रोज भाषण ठोकायची आणि प्रसंगी तिकीट नाही मिळाले तर त्याच पक्षाच्या विरोधात बोंब ठोकायची .. काल पर्यंत जे आदर्श होते, प्रेरणास्थान होते तेच नेते आज या लोकांना शत्रू वाटता���, अन्याय करणारे वाटतात.. खर तर या बंडखोरांना जनतेशी काहीच देणे घेणे नसते.. आपल्या हातातील सत्ता जात असलेली पाहून हे लोक आपला सर्वस्व पणाला लावतात.. आणि मग गेली अनेक वर्षे असलेली सत्तेची नशा.. जनतेचा नाश केल्याशिवाय राहत नाही.\nखर तर सामन्यांचा नेता हा सामान्यच असला पाहिजे, पण आमच्या इथे सगळाच काही आलबेल दिसतंय .. आमचे अपक्ष उम्मेद्वार कोटींच्या घरामध्ये त्यांची मालमत्ता दाखवतात.. वर्षानु वर्षे आपल्याच घरात सत्तेची सारी पदे उपभोगतात.. मग आशा लोकांच्या दबावाखाली येऊन आमचे राजकीय पक्षा एक तर त्यांना उम्मेदावारी देतात नाही तर पुढील काही राजकीय सेटिंग केली जाते आणि त्यांना भरपूर मलई भेटणाऱ्या ठिकाणी त्यांना वसवले जाते.\nह्या राजकीय सत्ता प्राप्तीच्या वारी मध्ये आमचे हे राजकीय पुढारी म्हणजेच आमचे राजकीय वारकरी आपल्या वेग वेगळ्या दिंड्या पताके घेऊन निघालेले असतात .. आणि आमचा मतदार राजा पांडुरंगा सारखा आपल्या कमरेवर आपले दोन्ही हाथ ठेवून त्यांच्या कडे बघत असतो .. त्याला अजून हि आशा आहे कि माझ्या ह्या पंढरी मध्ये माझा सामान्य शेतकरी ..कष्टकरी .. सुखाने दोन घास खाईल आणि आनंदाने जगेल .. पण पांडुरंगा कधी तुझी ह्या बडव्यांच्या घेरावातून मुक्तता होणार आणि कधी तुला याची देही याची डोळा साक्षात पंढरी अवतरलेली दिसणार\nसध्या तरी .. दिंडी चालली चालली ... सत्तेच्या भक्षणाला... \nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 2:05 AM 1 प्रतिक्रिया\nविषय maharashtra politics, महाराष्ट्र विधानसभा, राजकारण\nतरुण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे [शरद पवारांची आय बी एन लोकमत ला मुलाखत]\nइथे वाचा: आय बी एन लोकमत\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 8:25 AM 0 प्रतिक्रिया\nया ब्लॉगच्या वाचकांनी नक्की वाचावे असे\nदोन खूप छान लेख:\nनिर्लज्ज बेटांची नगरी - माणिक मुंढे [स्टार माझा]\nशिलांगण अर्थव्यवस्थेचे- डॉ. गिरीश जाखोटिया [लोकप्रभा ]\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 7:48 AM 0 प्रतिक्रिया\nविषय arthavyavastha, chan marathi lekha, sheti, निर्लज्ज बेटांची नगरी, शिलांगण अर्थव्यवस्थेचे\nमहाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज ज्या आईने पेरलं, ती आई म्हणजे जिजाऊसाहेब. त्यांना फक्त ���िवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते. काही शतकांनंतर सुद्धा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच्या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले; त्यासाठीचे वातावरण आणि संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवरायांना दिले. हा सह्याद्रीचा राजा, सहयाद्री सारखाच कणखर आणि अंगाई सारखा दयाळू व मायाळू या आईच्या पदाराखालीच झाला. पुढे छत्रपतींच बाळ, बाळराजे, धर्मवीर संभाजी महाराज ही याच कुशीत आणि संस्कारात वाढले.\nयाच आऊसाहेबांची साथ शहाजी राजांना होती, ज्यांनी स्वराज्याच स्वप्न जिजाऊ साहेबांसोबत पाहिलं; जिजाऊनी ते छत्रपतींकडून साकार करून घेतलं.[या वाक्यानं छत्रपती परप्रकाशित होत नाहीत; आणि तो उदेष्य ही नाही. कोणत्याही बाळाच्या यशात त्याच्या आईच्या संस्काराचा सिंहाचा वाटा असतो आणि राजे स्वयंप्रकाशित सूर्य होते, ज्याला सदैव तितक्याच तेजाच्या आईचे मार्गदर्शन लाभले]\nस्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी, एका सुर्याइतक्या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना जिजाऊ.कॉम चा मनाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 6:34 AM 1 प्रतिक्रिया\nईद च्या हार्दिक शुभेच्छा\nसर्व भारतीय बांधवाना ईद च्या हार्दिक शुभेच्छा\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 11:23 PM 0 प्रतिक्रिया\nविषय ईद च्या हार्दिक शुभेच्छा\nमहराष्ट्राचा हा केला गेलेला 'जय' अजून ही जनतेचा राजा शिवाजी महाराज यांच्याच कर्तुत्वाचा आहे. शतके लोटली आणि आम्ही अजून ही त्यांच्याच कर्तुत्वावर समाधानी आहोत आणि एकप्रकारे आमच्या [माझ्या] नाकर्तेपणाचा अभिमान बाळगत आहोत.\nमधल्या काळात काही लोकांनी खूप प्रयत्न केले, पुन्हा तसे कर्तुत्व गाजवण्याचे [त्यांच्या प्रयत्नांना सलाम], पण पुन्हा त्यांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जावा अस अजून ही काही झालेल नाही. दुसऱ्या कोणत्या राज्याचं अस झाल की नाही हे मला माहित नाही; पण महाराष्ट्राच नक्की व्हाव अशीच इच्छा महाराज बाळगत असतील हे म्हणजे बापाच्या नावाची पाटी घराच्या दारावरून जाऊन तिथ लेकराच्या नावाची पाटी येते, तेंव्हा या गोष्टीचा बापाला अभिमानच वाटतो. हा अभिमान आम्ही महाराजांना कधी देणार\nआज महाराष्ट्राची identity /ओळख काय आहे मुंबई, पुणे ज्यात आहे ते राज्य, जिथे बरेच गड आहेत ते राज्य आणि खरी ओळख म्हणजे जिथे शेतकरी खूप आत्महत्या करतात ते राज्य, खूप साऱ्या शिक्षणसंस्था असणारे राज्य आणि आपल्याला नक्की प्रवेश मिळतो तिथे [असा बाहेरच्या राज्याच्या लोकांचा समज आणि दुर्दैवाने खरा मुंबई, पुणे ज्यात आहे ते राज्य, जिथे बरेच गड आहेत ते राज्य आणि खरी ओळख म्हणजे जिथे शेतकरी खूप आत्महत्या करतात ते राज्य, खूप साऱ्या शिक्षणसंस्था असणारे राज्य आणि आपल्याला नक्की प्रवेश मिळतो तिथे [असा बाहेरच्या राज्याच्या लोकांचा समज आणि दुर्दैवाने खरा] . बाकी आमची खरी ओळख जी असावी ती कुठे यात दिसतच नाही. आम्ही विधायक सामाजिक क्रांतीचे, प्रबोधनाचे, शिक्षण क्रांतीचे, सर्वसमावेशक आर्थिक प्रगतीचे शिलेदार असायला हवे होतोत. आहोत का आम्ही] . बाकी आमची खरी ओळख जी असावी ती कुठे यात दिसतच नाही. आम्ही विधायक सामाजिक क्रांतीचे, प्रबोधनाचे, शिक्षण क्रांतीचे, सर्वसमावेशक आर्थिक प्रगतीचे शिलेदार असायला हवे होतोत. आहोत का आम्ही [हे माझे प्रश्न आधी मला स्वतःला आणि नंतर इतरांना आहेत].\nमाझ्या राज्याच मी [सामान्य माणूस] आणि या राजकारण्यांनी काय करून ठेवलय हेच मला कळत नाहीये. सामाजिक समतेच घ्या, अजून ही साऱ्या राज्यात दलित -बहुजन -उच्चवर्णीय असा भेद अजून ही कायम आहे. सगळी कडेच आहे.अस काही नाही असं कुणी जर म्हणत असेल, तर त्यांनी कृपा करून हे सांगावा की का मग दलितांचे मते जास्त भा.रि.प ला जातात, बहुजनाची मते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला जातात, ब्राम्हणांची मते बी.जे.पी ला का जातात त्यात पुन्हा मुस्लीम मते बी.जे.पी ला जाताच नाहीत. का आमचा अजून ही इतर जातीय किंवा धर्मीय नेत्यावर/व्यक्तीवर पूर्ण विश्वास नाही. का आम्ही अजून ही गुरा-ढोरांसारखे कळपा-कळपा ने राहतो त्यात पुन्हा मुस्लीम मते बी.जे.पी ला जाताच नाहीत. का आमचा अजून ही इतर जातीय किंवा धर्मीय नेत्यावर/व्यक्तीवर पूर्ण विश्वास नाही. का आम्ही अजून ही गुरा-ढोरांसारखे कळपा-कळपा ने राहतो ���ा जातीची एक संघटना, त्या जातीची एक संघटना; मग त्या प्रत्येकीला एका राजकीय पक्षाचा पाठींबा छुपा किंवा मग बेधडक\nएकंदर आम्ही पूर्ण हरलो नसलो तरी, सामजिक विषमते विरुद्धची लढाई जिंकण्याची लक्षणं अजूनही दिसत नाहीत आणि सगळ्यात महत्वाच ही लढाई जिंकण्यासाठी काही करायला पाहिजे ही मानसिकताही स्वार्थी राजकारण्यांमध्ये दिसत नाही. जो पर्यंत झुंडशाही ने आणि कळपांना पोसून आम्हाला सत्ता उपभोगता येते आणि स्वार्थ साधता येतो, तो पर्यंत प्रगतीचे 'ब्रॉड पिक्चर' पहायची आमची इच्छाच नाही; नव्हे गरजच नाही, असा आव यांनी [राजकारण्यांनी] आणलाय आणि सगळ्यात महत्वाच ही लढाई जिंकण्यासाठी काही करायला पाहिजे ही मानसिकताही स्वार्थी राजकारण्यांमध्ये दिसत नाही. जो पर्यंत झुंडशाही ने आणि कळपांना पोसून आम्हाला सत्ता उपभोगता येते आणि स्वार्थ साधता येतो, तो पर्यंत प्रगतीचे 'ब्रॉड पिक्चर' पहायची आमची इच्छाच नाही; नव्हे गरजच नाही, असा आव यांनी [राजकारण्यांनी] आणलाय\nअंधश्रद्धा आणि जाचक रूढी परंपरांना अजून ही आम्ही पूर्णतः उपटून टकलू शकलो नाहीत. कधी कधी वर्तमानपत्रात त्या कुणाला तरी चेटूक करते/करतो म्हणून जळलेल्या, मारलेल्या बातम्या येतातच आजही आम्ही आमच्या आय बहिणींना हव ते आदराचा स्थान देत नाहीत. शिक्षणाने ते होतेय, पण वेग कमी आहे. ज्या स्पीड ने यांच्या स्लोगन बनतात त्या स्पीडने प्रगती का होत नाही हेच मला कळत नाही आजही आम्ही आमच्या आय बहिणींना हव ते आदराचा स्थान देत नाहीत. शिक्षणाने ते होतेय, पण वेग कमी आहे. ज्या स्पीड ने यांच्या स्लोगन बनतात त्या स्पीडने प्रगती का होत नाही हेच मला कळत नाही नवीन विचारांना अजून ही आम्ही हवा तो आदर देत नाहीत, बदलाचं आम्हाला का इतका वावडं आणि ते ही स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षां नंतर ही नवीन विचारांना अजून ही आम्ही हवा तो आदर देत नाहीत, बदलाचं आम्हाला का इतका वावडं आणि ते ही स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षां नंतर ही असं वाटत, हे कुणी जाणून-बुजून तर करत नाही ना असं वाटत, हे कुणी जाणून-बुजून तर करत नाही ना या जाचक रूढी बद्दल कायदे व्हायला हवेत आणि त्यांची मुख्य म्हणजे अंमलबजावणी व्हायला हवी\nउच्चशिक्षणाच्या बाबतीत आम्ही खूप काही केल आणि पैशाने उच्च असणाऱ्याना सहज शिक्षण दिले. तस नाहीये तर मग का शेतकऱ्याची आणि सामान्य माणसांची मुलं सहजा सहजी डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकत नाहीत शिक्षण क्षेत्रातील काही नियम आणि अटी तर इतक्या जाचक वाटत, जसं काय सामान्य आणि गरीब मुलांनी शिकूच नये या साठीच बनवल्यात शिक्षण क्षेत्रातील काही नियम आणि अटी तर इतक्या जाचक वाटत, जसं काय सामान्य आणि गरीब मुलांनी शिकूच नये या साठीच बनवल्यात अगदी कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्रात आम्हाला जितक पुढ नेलं, तितकच मागे आणि त्यापेक्षाही गतीने हे 'स्वयंघोषित शिक्षण सम्राट' गरीब-दलित-सामान्य यांना शिक्षणा पासून दूर घेऊन जात आहेत. मला वाटते शिक्षण हे लोकांकडून पैसा काढण्याचे मध्यम असूच नये, ती सुविधा चालवण्यासाठी पैसा यावा तो कमावणाऱ्या वर्गा कडून कर आणि इतर स्वरुपात, मग हीच शिक्षण घेतलेली लोक पुनः त्याच शिक्षण क्षेत्रातला आर्थिक योगदान देतील. मग त्यांच्या कमाईसाठी शासनाने रोजगाराच्या संधी द्याव्यात, रोजगार देणारे निर्माण करावेत. हे इको-सिस्टीम एकदा बनलं की मग बघा प्रगतीची चक्र जसी स्वतः इंटीलीजंट असल्यासारखी फिरत राहतील. 'पण हे चाक बनवायच कसं' हा विचार करण्याइतपत हुशार प्रतिनिधी आमच्याकडे आहेत का अगदी कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्रात आम्हाला जितक पुढ नेलं, तितकच मागे आणि त्यापेक्षाही गतीने हे 'स्वयंघोषित शिक्षण सम्राट' गरीब-दलित-सामान्य यांना शिक्षणा पासून दूर घेऊन जात आहेत. मला वाटते शिक्षण हे लोकांकडून पैसा काढण्याचे मध्यम असूच नये, ती सुविधा चालवण्यासाठी पैसा यावा तो कमावणाऱ्या वर्गा कडून कर आणि इतर स्वरुपात, मग हीच शिक्षण घेतलेली लोक पुनः त्याच शिक्षण क्षेत्रातला आर्थिक योगदान देतील. मग त्यांच्या कमाईसाठी शासनाने रोजगाराच्या संधी द्याव्यात, रोजगार देणारे निर्माण करावेत. हे इको-सिस्टीम एकदा बनलं की मग बघा प्रगतीची चक्र जसी स्वतः इंटीलीजंट असल्यासारखी फिरत राहतील. 'पण हे चाक बनवायच कसं' हा विचार करण्याइतपत हुशार प्रतिनिधी आमच्याकडे आहेत का शंभर वर्षांचा विचार करणारे लोक आमच्याकडे आहेत का शंभर वर्षांचा विचार करणारे लोक आमच्याकडे आहेत का नाहीत असच दिसतंय. किंवा असतील तर मग त्यांना संधी दिली जात नाही; ती संधी असे लोक शोधून त्यांना द्या, तुमच आणि तुमच्या पुढच्या सगळ्या पिढ्यांच कल्याण होईल.\nInclusive Growth च्या नावाने आम्ही गेली पन्नास वर्ष बोंबा मारत आहोत, कुणी 'शायनिंग भारत' म्हणत तर कुणी 'आम���ा हात सामान्य माणसाच्या हातात' [दोन्हींनी गोष्टी घडतात, पण फक्त मतदानाच्या वेळेस] सर्वांगीण विकासाचा सर्वसमावेशक विकासाचा स्वप्न बापूंनी या देशासाठी पाहिलं. महाराष्ट्रात ही अनेक नेत्यांनी हे स्वप्न पाहिलं, पण पूर्ण कुणी आणि किती केला हे ठरवण्यासाठी ग्रामीण महाराष्ट्र बघायलाच हवा. आम्ही तसं तर अजून देश पातळीवरच अजून 'सेल्फ रेलायबल इकॉनॉमी' बनू शकलो नाहीत, प्रत्येक माणसाच्या पातळीवर तर दूरच सर्वांगीण विकासाचा सर्वसमावेशक विकासाचा स्वप्न बापूंनी या देशासाठी पाहिलं. महाराष्ट्रात ही अनेक नेत्यांनी हे स्वप्न पाहिलं, पण पूर्ण कुणी आणि किती केला हे ठरवण्यासाठी ग्रामीण महाराष्ट्र बघायलाच हवा. आम्ही तसं तर अजून देश पातळीवरच अजून 'सेल्फ रेलायबल इकॉनॉमी' बनू शकलो नाहीत, प्रत्येक माणसाच्या पातळीवर तर दूरच सगळ्यात जास्त दुःख होतेय ते याच कि, ह्या राष्ट्राच्या अस्तित्वाचा पाया जो होता, तिथे घर ना बांधता आपण कुठे तरी दुसरीकडेच घर बांधत आहोत अस दिसतंय. आम्ही आधी पासून कृषी प्रधान देश; मग आम्ही कृषीतच मागे का सगळ्यात जास्त दुःख होतेय ते याच कि, ह्या राष्ट्राच्या अस्तित्वाचा पाया जो होता, तिथे घर ना बांधता आपण कुठे तरी दुसरीकडेच घर बांधत आहोत अस दिसतंय. आम्ही आधी पासून कृषी प्रधान देश; मग आम्ही कृषीतच मागे का किंवा मग त्याच्याची संबंधित व्यवसायामुळे आम्हाला का ओळखले नाही जात किंवा मग त्याच्याची संबंधित व्यवसायामुळे आम्हाला का ओळखले नाही जात का आम्ही सर्विस प्रोव्हाइडर म्हणून ओळखले जातो का आम्ही सर्विस प्रोव्हाइडर म्हणून ओळखले जातो आमच्या कडे खूप बुद्धिमान लोक आहेत हा कांगावा ही आम्हीच करायचा आणि संशोधनाच्या नावाने बोंबा-बोंब आमच्या कडे खूप बुद्धिमान लोक आहेत हा कांगावा ही आम्हीच करायचा आणि संशोधनाच्या नावाने बोंबा-बोंब ही परिस्थिती राष्ट्राची आहे आणि तशीच महाराष्ट्राचीही ही परिस्थिती राष्ट्राची आहे आणि तशीच महाराष्ट्राचीही बदलायलाच हवी. आमच्या साठी फक्त मुंबई किंवा पुणे हा प्रश्न कधीच नव्हता आणि नसायला ही हवा, कारण महाराष्ट्र फक्त या दोन शहरांचा होत नाही. खरा महाराष्ट्र इथच्या खेड्यांनी आणि तिथच्या लोकांनी बनतो. 'मुंबईचा' 'शांघाय' करा अथवा नका करू, पण माझ्या 'महाराष्ट्राचा' पुन्हा 'महा-राष्ट्र' नक्कीच व्हायला हवा बदलायलाच हवी. आमच्या साठी फक्त मुंबई किंवा पुणे हा प्रश्न कधीच नव्हता आणि नसायला ही हवा, कारण महाराष्ट्र फक्त या दोन शहरांचा होत नाही. खरा महाराष्ट्र इथच्या खेड्यांनी आणि तिथच्या लोकांनी बनतो. 'मुंबईचा' 'शांघाय' करा अथवा नका करू, पण माझ्या 'महाराष्ट्राचा' पुन्हा 'महा-राष्ट्र' नक्कीच व्हायला हवा तो झालाच पाहिजे आणि करावाच लागेल तो झालाच पाहिजे आणि करावाच लागेल असं करणारीच लोकं सत्तेत आणि शासनात हवीत.\nबदल घडायला हवा आणि तो घडवण्याची वेळ आणि संधी आली आहे, दूर दृष्टी ठेवणारे मग अपक्ष का असेनात, कुणा पक्षाचे का असेनात निवडून आलेच पाहिजेत त्यांना पडाल तर, फक्त सत्तेसाठी आणि ती ही स्वार्थासाठी असं राजकारण करणाऱ्यांच्या हातात राज्य देऊन फक्त स्वतःचच नाही तर पुढच्या पिढ्यांचं आणि शिवबाच्या महाराष्ट्राच वाटोळ कराल\n[माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी, जातीय संघटनेशी कुठल्याही प्रकारे संबंध नाही]\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 10:03 AM 3 प्रतिक्रिया\nमराठवाडा मुक्ति दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n१७ सप्टेम्बर - मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..\nत्या तमाम थोर स्वातंत्र्य विभूतींना आमचे कोटि कोटि प्रणाम\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 9:43 PM 0 प्रतिक्रिया\nविषय हैदराबाद मुक्ति दिन, हैदराबाद मुक्तिसंग्रम\nदिल्लीत शिवाजी महाराज स्मारकाचे अनावरण\nनवी दिल्लीत उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे उद्‌घाटन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते मंगळवारी झाले. (सकाळ न्यूज नेटवर्क छायाचित्रसेवा)\nनवी दिल्ली - \"शिवरायांचा आठवावा प्रताप' या उक्तीचा आज दिल्लीत प्रत्यय आला. निमित्त होते शिवाजी महाराज स्मारकाच्या अनावरण सोहळ्याचे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजधानीत उभे राहिलेले स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना आज या स्मारकाच्या उद्‌घाटनप्रसंगी व्यक्त करण्यात आली.\nराष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्‌घाटन झाले या वेळी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 4:58 AM 0 प्रतिक्रिया\nउठ मराठ्या उठ ..\nगेले २ दिवस वर्तमानपत्र हातात घेताना खूप विचारांचा गोंधळ सुरु होता म्हणून काही तरी लिहावा म्हनल\nमुंबई,ठाणे आणि पुणे या शहरांमध्ये उत्तर भारतीयांची संख्या वाढली आहे म्हणून किमान ३५ जागा ह्या आमच्या साठी राखून ठेवा अशी खुळचट मागणी कॉंग्रेस चे खासदार संजय निरुपम यांनी केली आहे, संजय निरुपम एक अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात, पण त्यांनी हि असल्या प्रकारची भाषा बोलणे म्हणजे परत एकदा जुन्या जखमांना ताजं करण्यासारखा आहे.\nखरोखरच मला कमाल वाटते त्यांनी केलेल्या हिम्मतीची.\nत्यांची हि हिम्मत कशी झाली कधी विचार केलाय का आपण.. का अजून हि गप्प आहात.\n१०६ हुतात्म्यांचा बळी घेऊन दिल्लीश्वरांनी आपल्याला आपल्याच हक्काची मुंबई दिली, नव्हे आम्ही ती हिसकावून घेतली, मुंबई ज्याला स्वप्नांचे शहर म्हणले जाते. या मुंबई च्या उभारणी मध्ये आमच्या मराठी माणसाने आणि मराठीवर प्रेम करणारे सर्व जाती -धर्म आणि भाषेचे लोक ह्यांनी वाहिलेल्या रक्ताची आणि घामाची ह्यांची पावती म्हणून हि मुंबई या सबंध देशासमोर एक फार मोठे जागतिक आर्थिक केंद्र म्हणून समोर आले आहे .\nआम्हा मराठी बांधवांनी नेहमी आलेल्या पाहुण्यांचे आगदी मनापासून स्वागत केले, त्यांना आपल्या घरामध्ये जागा दिली, त्यांना पोसले . पण आज त्यातलेच काही लोक फ़क़्त आपली राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी साक्षात मराठी च्या विरोधात उभी राहिली आहेत.\nज्या अर्थी हे बाहेरचे काही मुठभर युपी - बिहारी नेते ह्या साठी जबाबदार आहेत तेवढेच आपण हि या परिस्थितीसाठी जबाबदार आहोत.\nगेली ४ वर्षे मी या मुंबई मध्ये राहतो, पण एक सांगतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण एकदा म्हणले होते ..\" मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे , पण मुंबई मध्ये कुठे हि महाराष्ट्र दिसत नाही\" तीच भावना माझी हि झाली. का बोलले ते असे तेव्हा मराठी लोक नव्हते का तेव्हा मराठी लोक नव्हते का होते मित्रांनो होते .. गाढ अशा झोपेत होते . सर्वांना न होती मराठी बाण्याची जाण, नाही कुठला स्वाभिमान होते मित्रांनो होते .. गाढ अशा झोपेत होते . सर्वांना न होती मराठी बाण्याची जाण, नाही कुठला स्वाभिमान तेव्हा झोपलेला हा आमचा मराठी माणूस आज पर्यंत गाढ निद्रिस्त अशा अवस्थेत पडला आहे.\nआम्ही कधी आमच्या मागील चुकांपासून काही शिकणार आहोत. मागे माननीय बाळासाहेब ठाकरे ह्यांनी आम्हाला आमच्या स्वाभिमानाची जान करून दिली आता त्याच साठी शिवसेना आणि राज साहेब ठाकरे आप आपल्या परीने लढत आहेत. पण आम्हाला नेहमी का अशी कोणी तरी चिथावत ठेवण्याची गरज लागते. आम्हाला काहीच कळत नाहीये का, हि जबाबदारी फ़क़्त काही राज ठाकरे आणि त्यांच्या सारख्यांची आहे का .. ते कोणा साठी लढत आहेत .. आपल्याच साठी ना .. मग आपण असा कित्ती दिवस असे सर्व गोष्टींपासून स्वतः ला दूर ठेवणार आहोत.\nमाझे तमाम मराठी मनाच्या लोकांना आवाहन आहे कि जागे व्हा ... या पुढील काळ खूप कठीण राहणार आहे, खूप मोठे षडयंत्र रचले जात आहे, राजकारणाच्या नावाखाली पुन्हा एकदा मराठी माणसाचा बळी देण्यात येईल आणि आपण हि मुंबई कायमची आपल्या हातातून घालवून बसू, मग पुन्हा \"आपल्याला काय त्याचे\" म्हणणारे सुद्धा पश्चाताप केल्याशिवाय राहणार नाहीत.\nस्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र नागरिकाच्या अधिकाराची भाषा आमच्या महाराष्ट्राला शिकवण्यात येत आहे, पण आम्ही कधी हि कोणाचे अधिकार मारणार नाहीत पण प्रसंगी आमच्या हक्कांसाठी मरायला हि मागे पुढे पाहणार नाहीत.\nदेशाच्या एकूण उत्पन्नापैकी ४० टक्के उत्पन्न एकट्या मुंबई शहरातून जातो .. आपल्या देशामध्ये एकूण कर भरणाऱ्या पैकी एकट्या महाराष्ट्रातून जाणारा कराचा वाटा हा सर्वात जास्त आहे याचे कारण म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे या सारख्या शहरामध्ये इमाने इतबारे काम करणारा आमचा मराठी माणूस. उद्या जर हि मुंबई महाराष्ट्र पासून तोडली गेली ना मग आमचे हेच दिल्लीश्वर (उत्तरे कडील काही भ्रष्ट नेते) या महाराष्ट्राच्या तोंडाला कायमची पाने पुसल्याशिवाय राहणार नाहीत\nएकीकडे मुंबई मध्ये परप्रांतीयांना मोफत घरांचे वाटप होत आहे, झोपडपट्ट्या कायदेशीर ठरवल्या जात आहेत ...आणि याच आमच्या महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये गरीब आणि सामान्य माणसांचे शोषण होत आहे. कसल्याच प्रकारच्या सुविधा नाहीत कसल्या हि प्रकारच्या ठोस योजना नाहीत, आणि इथे फ़क़्त मतांच्या राजकारणासाठी हे भडवे रोज नवीन एक एक खेळ मांडत आहेत.\nमुंबई आणि महाराष्ट्र ह्या दोन गोष्टींचा कधीच वेगवेगळा विचार करता येणार नाही .. हे सत्य असून ती काळ्या दगडावरची रेघ आहे. मुंबई वर आणि मराठी भाषेवर आलेले हे संकट आपल्या सर्वांना मिळूनच दूर करावे लागेल. हे संकट कुठल्याही प्रकारच्या राजकारणाने नाही तर समाजाच्या एकत्र ताकदीने दू��� केले पाहिजे. मराठी माणसाने फ़क़्त आणि फ़क़्त मराठी मधेच बोलायला पाहिजे, \"ह्याने काय होते त्याने काय होते, हि मानसिकता आता सोडावी लागेल ..कोणी म्हणताय म्हणून उसने अवसान आणलेला तथा स्वार्थी मराठी बाणा आम्हाला आता नकोय , आम्हाला गरज आहे आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या अस्मितेवर गंभीर पणे विचार करणाऱ्या माणसांची, त्या साठी प्रामाणिक पणे झटनार्यांची . तेव्हाच पुन्हा एकदा सर्वांना सामावून घेणारा पण स्वतःची अस्मिता कधी हि न मिटू देणारा एक महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये जगासमोर एक आदर्श म्हणून उभा राहील.\nमराठी भाषा आणि मराठी अस्मिता फ़क़्त निवडणुकीचा मुद्दा नाहीये .. हे हि आपण लक्षात ठेवा.\nह्या महाराष्ट्राचे नेतृत्व .. आम्हाला फ़क़्त आमच्या प्रश्नांशी जुडलेल्या नेत्यांनाच द्यायचे आहे. उठ-सूट मतांची झोळी घेणून फिरणाऱ्या भिकाऱ्यांना त्यांची योग्य ती जागा दाखवून द्या ..\nया महाराष्ट्राला परत ते तेजस्वी रूप देण्यासाठी पुन्हा एकदा .. उठ मराठ्या उठ ..\n(मी कोणत्याही राजकीय पक्षाशी सालाग्नित नाहीये, नाही कोणाच्या विचारांनी प्रभावित होऊन लिहिले आहे .. पण एक मराठी म्हणून जे प्रत्येकाला वाटले पाहिजे आणि जे माझ्या मनाला वाटले तेच इथे व्यक्त केले. बाकी तुम्ही सर्वस्वी जाणते आहातच, तेव्हा आपणच आता विचार करावा )\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 3:10 AM 2 प्रतिक्रिया\nविषय marathi, मराठी मानुस, महाराष्ट्र, मुंबई\nधर्मवीर संभाजी महाराज समाधी स्थळ - तुळापुर\nज्यांच्या इतिहासाची पाने उलटताना अंगावर काटा उभा राहतो .. ज्या युग पुरुषाने स्थापन केलेले स्वराज्य आपल्या खांद्यावर ज्यांनी अगदी लीलया पेलले .. वाढवले .. इतिहासामधील एक अदभूत व्यक्तिमत्व, म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.\nज्या माणसाने ९ वर्षे तलवारीवर मरण पेलून धरल, जो माणूस वादळा सारखा ह्या सह्याद्रीच्या दऱ्या खोर्यात घोंगावत राहिला.\nइतिहासामध्ये ज्यांची नोंद एक हि लढाई न हरलेला राजा म्हणून आहे. १२० लढाया एक हि हार नाही, एक हि तह नाही .. एकाच वेळी ३-४ दुष्मनांसोबत निकराची लढाई देणारा राजा म्हणून संभाजी राजांची नोंद इतिहासाने घेतली आहे.\nयाच संभाजी ने वयाच्या चौदाव्या वर्षी एक संस्कृत मधून ग्रंथ लिहिला.. त्याचे नाव \"सात-सतक\" मानवी जीवन मुल्यांवर चर्चा करणारा हा महान ग्रंथ त्यांनी लिहिला .. बुध भू���णम् याच संभाजी ने लिहिला पण हे आम्हाला माहित नाही .. आरे गेली कित्येक वर्षे आमच्या या राजाची बदनामी चाललेली आम्ही काय झोपलो आहोत का\nखरा इतिहास जाणून घेण्यासाठी .. छत्रपती संभाजी राजांच्या त्या समाधी स्थळी आपले मस्तक टेकवण्यासाठी .. त्यांच्या अदम्य आणि विराट शक्तीला नमन करण्या साठीच आम्ही सर्व या तुलापुराला गेलो.\nयाच ठिकाणी स्वकीयांनीच विश्वास घात करून संभाजी महाराजांना औरांजेबाच्या तावडीत पकडून दिले , आणि आतिशय निर्दयपणे त्यांचा छळ करण्यात आला, त्यांचे डोळे काढले गेले, जीभ खेचून काढण्यार आली, नखे ओढून काढली, शरीरावर अमर्याद असे घाव केले .. त्यांचा मृत्यू येई पर्यंत औरंजेब त्यांच्यावर अत्याचार करताच राहिला, पण हा सह्याद्रीचा छावा जरा हि डगमगला नाही .. थोडा हि बिचकला नाही. खर तर जीवावर बेतल्यावर मानसे कसे स्वाभिमान शून्य होतात याची उदाहरणे बरीच आहेत पण संभाजी राजांनी स्वतः ला हा काळिमा लाऊन घेतला नाही, आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत त्यांनी औरंजेबा पुढे आपली माण झुकवली नाही.\nसंभाजीराजांचा देह औरंगजेबाच्या पाशवी वृत्तीला बळी पडला, पण त्याच बलिदानातून आणि हौतात्म्यातून मराठी राज्य बचावले आणि पुढे याच मराठी माती मधे औरंजेबाचा देह गाडला गेला हे मराठी मनाच्या बांधवांना कधीच विसरता येणार नाही.\nआम्ही स्वतः ला भाग्यवान समजतो कि आम्ही त्यांच्या समाधी स्थळाशी असलेली माती आमच्या कपाळी लाऊ शकलो.\nसर्वांनी जरूर जावे असे हे ठिकाण ... आपला स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी, खऱ्या संभाजी ची ओळख करून घेण्यासाठी तुळापुर ला एकदा तरी भेट द्यावी\nशेवटी एकच घोष या उरातून निघतो .............\nधर्मवीर संभाजी महाराज कि जय... छत्रपती शिवाजी महाराज कि जय .. राजमाता जिजाऊ माँ साहेब कि जय\nआणखी कही फोटो इथे आहेत ....\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 2:30 AM 3 प्रतिक्रिया\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nस्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आऊसाहेब \nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nया पिढीचं जगणं मेलेले ठरवतायेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nवारी विधानसभेची .. वारी बंडखोरीची ...\nतरुण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे [शरद पवारांची आय ...\nया ब्लॉगच्या वाचकांनी नक्की वाचावे असे\nईद च्या हार्दिक शुभेच्छा\nमराठवाडा मुक्ति दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nदिल्लीत शिवाजी महाराज स्मारकाचे अनावरण\nउठ मराठ्या उठ ..\nधर्मवीर संभाजी महाराज समाधी स्थळ - तुळापुर\nआमची माती आणि आमचेच माणसं...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खाजदार राजू शेट्टी ह्या...\nया देशावर भांडवलदारांपेक्षा शेतकरी आणि कष्ट करी या...\nरणसंग्राम महाराष्ट्राचा ... लक्षात असू द्या आपण हि...\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sakhinewslive.in/?p=359", "date_download": "2020-09-25T03:04:40Z", "digest": "sha1:R6YNA2AKQ2MVBQY7TJDJYTVI4V43GLTN", "length": 11693, "nlines": 56, "source_domain": "sakhinewslive.in", "title": "मास्क न घातलेल्या पुणेकरांकडून तब्बल एक कोटींचा दंड वसूल, पोलिसांची कारवाई | SakhiNewsLive", "raw_content": "\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nमास्क न घातलेल्या पुणेकरांकडून तब्बल एक कोटींचा दंड वसूल, पोलिसांची कारवाई\nपुणे शहरात करोना विषाणूं या आजाराने थैमान घातले असून एक लाखाचा नकोसा आकडा शहराने पार केला आहे. या दरम्यान असंख्य नागरिकांचा बळी गेला आहे. हा आजार आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत असून अनेक उपाय योजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मास्क न घालणार्‍या व्यक्तींविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत पुणे पोलिसांनी तब्बल एक कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुणेकर नागरिकांच्या आरोग्याची चिंता व्यक्त केली.\nपुण्यातील टीव्ही 9 वृत्तवाहीनीचे रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचे करोनामुळे बुधवारी पहाटेच्या सुमारास शिवाजीनगर येथील जम्बो ��ूग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. पांडुरंग रायकर यांना वेळीच कार्डियाक रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर माजी महापौर दत्ता एकबोटे यांच्या देखील मृत्यू झाला. या दोन्ही घटनांवरून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुणे शहरातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत करोना बाबतची सद्य स्थिती जाणून घेतली.\nबैठकीमधील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहराची लोकसंख्या ४० लाखांहून अधिक असताना शहरात कार्डियाक रुग्णवाहिका केवळ तीन आहे. त्यातील एका रुग्णवाहिकेचा तांत्रिक बिघाड झाल्याने ती पोहोचू शकली नाही. तर दुसरी पोहोचण्यापूर्वी पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील रुग्णांसाठी सहा कार्डियाक रुग्णवाहिका पुढील चार दिवसांत दाखल होतील. तसेच रेमडीसिवीरची १५० इंजेक्शन रूग्णांच्या उपचारासाठी देण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. तसेच पांडुरंग रायकर आणि दत्ता एकबोटे यांच्या निधनाचे शरद पवार यांनी दुःख व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. यापुढे शहरातील प्रत्येक रुग्णाला चांगली सुविधा मिळण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने सेवेसाठी तत्पर रहा. तसेच एखाद्याचा घरात रुग्ण आढळल्यावर घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये भीती निर्माण झालेली असते. अशा कुटुंबियांना धीर देण्याचे काम करा आणि लवकरात लवकर हेल्पलाईन सुरू करावी. जेणेकरून प्रत्येकाला चांगले उपचार मिळतील अशा सूचना बैठकीत शरद पवार यांनी केल्या आहेत.\nकरोना आजारापासून दूर राहण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने मास्क लावले पाहिजे. अशा सूचना आरोग्य विभागामार्फत देण्यात आल्या. मात्र अनेकवेळा नागरिक मास्क न घालता फिरताना पाहण्यास मिळाले. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्या कारवाईमधून तब्बल एक कोटीचा दंड वसुल केल्याने, शरद पवार यांनी पुणेकर नागरिकांनी प्रत्येक ठिकाणी जाताना मास्क घालून बाहेर जावे. तसेच अनावश्यक बाहेर फिरू नये, असे आवाहन केले. तसेच, अशा प्रकारे नागरिकांमध्ये आणखी प्रबोधन करण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.\n← पिंपरी -चिंचवड : करोनाबाधित रुग्णांकडून जास्त बिल आकारल्याने फिनिक्स रुग्णालयाला नोटीस\nआज शिक्षक दिन →\n*पालिकेचे लाचखाेर अधिकारी यांच्यावर आयुक्तांनी लवकर कारवाई करावी :- महापौर माई ढोरे*\nसुकन्या समृद्धी योजनेबद्दल या गोष्टी माहित आहेत का\nकरोना म्हणजे जैविक युद्धच; कंगनाचा हल्लाबोल\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपिंपरी प्रतिनिधी sakhi news live ‘कोरोना’च्या लढ्यासाठी प्रकाशमहाराज बोधले स्थापित ‘अखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्यावतीने 1 लाख 11\nपिंपरी चिंचवड पुणे बातम्या\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://halfpricebooks.in/products/kinare-manache-by-shanta-shelke-2", "date_download": "2020-09-25T04:41:27Z", "digest": "sha1:W45B4OKZJHDQNMNPR7MRSYGDAPQPM3AV", "length": 4381, "nlines": 85, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "KInare Manache BY Shanta Shelke KInare Manache BY Shanta Shelke – Half Price Books India", "raw_content": "\nमराठी काव्यावर शान्ताबाई शेळके ह्यांच्या काव्याचा विशिष्ट ठसा उमटला आहे, तो काय ह्याचा प्रत्यय यावा असा हा त्यांचा निवडक काव्याचा संग्रह, हे संकलन अशाच प्रतिभावंत कवयित्री प्रभा गणोरकर ह्यांनी केले आहे. ह्या काव्याचे जितके रसाळ तितकेच मार्मिक रसग्रहण. त्यांनी म्हटले आहे ,\"शान्ताबाईंची कविता ही त्यांची स्वत:ची कविता आहे. त्यांच्या जगण्यातील सुखदु:खाचे पाठबळ घेऊन ती उभी आहे. आणि तिनेही त्यांना जगण्याचे बळ दिले आहे. कवितेच्या इतिहासाच्या संदर्भात बोलायचे झाले तर सौंदर्यवादी, निर्भरशील व्यक्तित्वाचे सर्व विशेष मुखर करणारी ही कविता आहे. स्वत:च्या स्वभावधर्मानुसार ती आपली वाय चोखळत राहिली. तिने आवाज चढवून स्वत:चे अस्तित्त्व प्रकट करण्याचा प्रदान केला नाही. आत्पर, पर आत्मरत नव्हे, लोकप्रिय पण लोकानुरंजन करणारी नव्हे, परंपराप्रिय पण नवाभिमुख, जुनाट नव्हे, अशी सत्त्वशील, प्रसन्न आणि हृदयस्पर्शी, आतील भावबळाने समृद्ध असलेली शान्ताबाईंची कविता अस्तंगत होत चालेलल्या आधुनिक मराठी काव्याच्या परंपरेची शेवटची खूण आहे. शंभराहून अधिक वर्षे, खळाळत वाहत असलेल्या या प्रवाहात शान्ताबाईंनी आपल्या कवितेच्या दिवा सोडून दिला आहे.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t2231/", "date_download": "2020-09-25T05:00:33Z", "digest": "sha1:FZQLG63KJE4MQOPBUKHFBBVF3VRWQKEV", "length": 4321, "nlines": 120, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-आई", "raw_content": "\nम्हणता म्हणता वर्ष झाले\nतरीही एकही दिवस न गेला\nआई गेली ती पुन्हा कधीच येणार नाही\nआईचा शब्द हि कानी पडणार नाही\nआई विना निवारा उरणार नाही\nदु:ख आईच्या जाण्याचे कधी विसरणार नाही\nतुझी मूर्ती, तुझ हसणं, तुझ बोलणं, तुझ वागणं\nलक्षात आहे कस भरभरून दिलस प्रेम\nएवढी हि आशा न करिता\nकळल मोल तू जाता जाता\nएकदाच मार हाक आई\nकधीच नकार देणार नाही\nमाझी व्यथा आईलाच कळणार होती\nदुसऱ्या तिसऱ्याला कळणार नाही\nकाय मागू देवाजवळ आता\nत्याला माझी मागणी कळणार नाही\nआईरूपी देवता माझी हरवली\nदेवाला ते कळणार नाही\nआई असे अनमोल रत्न\nजगाच्या बाजारात विकत मिळणार नाही\nसौ. संजीवनी संजय भाटकर\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/bhopal-woman-allegedly-given-triple-talaq-raped-by-tantrik-in-the-name-of-halala/videoshow/72483932.cms", "date_download": "2020-09-25T05:06:52Z", "digest": "sha1:GNZOVCL224JW2XTDKRLS4QMGVJAOQTX4", "length": 9486, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभोपाळमध्ये तीन तलाक देण्यासाठी महिलेवर दबाब\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मं��्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २५ सप्टेंबर २०२०\nअर्थउद्योजकांना स्वतावत आहे चिंता कर्जाची\nअर्थकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nन्यूजघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\nअर्थबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nक्रीडाविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nमनोरंजनएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nमनोरंजनगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यूज\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nन्यूजफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nन्यूजउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nन्यूजफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nन्यूजप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nन्यूजएनसीबीने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स\nन्यूजमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nन्यूजसूरतमधील ओएनजीसीमध्ये तीन स्फोट, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्टेंबर २०२०\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22730/", "date_download": "2020-09-25T03:38:37Z", "digest": "sha1:YCZMJNHAPYSRPF3LMQJMRP6KHQPDYIJH", "length": 15338, "nlines": 223, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ग्विन – व्हॉन, डेव्हिड टॉमस – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nग्विन – व्हॉन, डेव्हिड टॉमस\nग्विन – व्हॉन, डेव्हिड टॉमस\nग्विन-व्हॉन, डेव्हिड टॉमस : (१२ मार्च १८७१–४ सप्टेंबर १९१५). ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ. वनस्पतिशारीरासंबंधी त्यांनी बरेच संशोधन केले आहे. यांचा जन्म लँडोव्हरी येथे झाला व शिक्षण केंब्रिज येथील क्राइस्ट महाविद्यालयात झाले. ग्लासगो विद्यापीठात (१८९७–१९०७) व लंडनमधील बर्कबेक महाविद्यालयात (१९०७–०९) अध्यापन केल्यानंतर बेलफास्ट (१९०९–१४) आणि रेडिंग (१९१४-१५) येथे त्यांनी वनस्पतिविज्ञानाच्या प्राध्यापकाचे काम केले. त्यांनी ⇨ निफिएसीतील (कमल कुलातील) वनस्पतींच्या जातींचे आकारविज्ञान व शारीर (शरीररचनाशास्त्र) यांसंबंधी संशोधन केले आहे तसेच प्रिम्युला [⟶ प्रिम्युलेलीझ] आणि वाहिनीवंत अबीजी वनस्पती विभाग (टेरिडोफायटा) यांसंबंधी तशाच प्रकारचे संशोधन केले. शिवाय विशेष उल्लेख करण्यासारखे त्यांचे कार्य म्हणजे त्यांनी ऑस्मुंडेसी या ⇨नेच्यांच्या जातींत आढळणाऱ्या पानांच्या देठांच्या संरचनांची माहिती (पुरावनस्पतिवैज्ञानिक) रॉबर्ट किड्स्टन यांच्या सहकार्याने उपलब्ध केली. ही माहिती एडिंबरोच्या रॉयल सोसायटीने १९०७–१४ या काळात पाच निबंधांच्या स्वरूपात प्रसिद्ध केली आणि तिच्याबद्दल ग्विन-व्हॉन यांना सोसायटीने मॅक्‌डूगल ब्र��झ्बेन पदकाचा १९१० मध्ये बहुमान दिला. त्यांच्या पत्नीने (मूळ नाव हेलन फ्रेझर) कोशिकाविज्ञानात (पेशींच्या संरचना, कार्ये आणि जनन यांसंबंधीच्या शास्त्रात) व कवकविज्ञानात (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीसंबंधीच्या शास्त्रात) संशोधन केले आहे. डेव्हिड ग्विन-व्हॉन रेडिंग येथे मृत्यू पावले त्यानंतर काही वर्षे बर्कबेक महाविद्यालयात त्यांच्या पत्नी वनस्पतिविज्ञानाच्या प्राध्यापिका होत्या (१९२१–३९ व १९४१–४४).\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बं��ारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/24017/", "date_download": "2020-09-25T04:08:10Z", "digest": "sha1:X3CL7FRENI5YTZTKX4EOEO3JYHXSTMGX", "length": 40290, "nlines": 247, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "हिमकाल – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nहिमकाल : (हिमयुग) . ज्या भूवैज्ञानिक काळात जमिनीचे प्रचंडक्षेत्र जाड हिमस्तरांनी (खंडावरील हिमनद्यांनी) आच्छादले जाते, त्याला हिमकाल म्हणतात. असे मोठ्या प्रमाणातील ⇨ हिमानी क्रिये चे काळ अनेक दशलक्ष वर्षे राहू शकतात आणि या काळात सर्व खंडीयप्रदेशांतील भूपृष्ठावरील भूमिरूपांचे आकार मोठ्या प्रमाणात बदलतात. पृथ्वीच्या इतिहासात अनेक प्रमुख हिमकाल घडून गेले आहेत. सर्वांत आधीचा ज्ञात हिमकाल सु. २.३ अब्ज वर्षांपूर्वी घडला, तर ७५ ते ३८ कोटी वर्षांपूर्वीच्या का��ावधीत – सुपुराकल्प नावाच्या कालावधीच्या अखेरीस – हिमानी क्रियांच्या प्रमुख घटना घडल्या. हिमानी क्रिया मोठ्या प्रमाणावर सु. ४५ व सु. ३० कोटी वर्षांपूर्वी घडल्याच्या घटना आहेत. सर्वांत अलीकडचा हिमकाल ⇨ प्लाइस्टोसीन कल्पाच्या (सु. ३६ लाख ते ११,५०० वर्षांपूर्वीचा कालावधी) अखेरीस घडला. या हिमकालात अनेक लहान वेगवेगळे हिमकाल झालेले दिसतात. दोन प्लाइस्टोसीन हिमकालांदरम्यानच्या काळाला आंतरहिमानी काल म्हणतात. शेवटचा प्लाइस्टोसीन हिमकाल सु. ९० हजार वर्षे राहिला व आंतरहिमानी कालसु. दहा हजार वर्षे एवढा होता. जर हाच आकृतिबंध पुढे चालूराहिला, तर सु. ३००० सालापासून म्हणजे चालू आंतरहिमानी कालानंतर दुसरा हिमकाल सुरू होईल. तथापि, मानवी व्यवहारांमुळे जल-वायुमानात (दीर्घकालीन सरासरी हवामानात) अशा रीतीने बदल होत आहे की, त्यामुळे हा नैसर्गिक आकृतिबंध बदलेल असे जवळजवळ ठामपणे म्हणता येते.\nप्लाइस्टोसीन हिमकाल : सुमारे ५ कोटी वर्षांपूर्वी म्हणजे प्लाइस्टोसीन कल्प सुरू होण्याच्या पुष्कळ आधी पृथ्वीचे वातावरण थंड होण्यास सुरुवात झाली होती. सुमारे ३.५ कोटी वर्षांपूर्वी अंटार्क्टिकावर हिमनद्या तयार व्हायला सुरुवात झाली होती व त्यांची वाढ चालूराहिली. सुमारे ५० लाख वर्षे हिमनद्यांनी अंटार्क्टिका खंड जवळजवळपूर्णपणे व्यापले. सुमारे २६ लाख वर्षांपूर्वी उत्तर अमेरिका, यूरोप वआशिया येथील पहिल्या मोठ्या हिमनद्या तयार झाल्या. ही प्लाइस्टोसीन कल्पाची सुरुवात होती. तेव्हापासून हिमनद्या नाहीशा होणे व पुन्हा निर्माण होणे असे तेथे तीस वेळा घडल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे. सर्वांत अलीकडचा हिमकाल सु. ११,५०० वर्षांपूर्वी संपुष्टात आला.\nप्लाइस्टोसीन काळातील हिमनद्यांचा विस्तार : हिम स्वतःच्या वजनाखाली जसा बाहेरच्या दिशेत वाहतो, तशा त्याच्या प्रवाहामुळेजमिनीवर काही खाणाखुणा वा चिन्हे मागे राहतात. प्लाइस्टोसीनकाळातील हिमस्तरांचा आकार व आकारमान (व्याप्ती) निश्चित करण्यासाठी वैज्ञानिकांनी मुख्यत्वे अशा खाणाखुणांचे विश्लेषण केले आहे. हिम जसा खडकांवरून पुढे वाहत जातो तसे मागे खडकांवर ओरखडे राहतात. त्यांना घर्षणरेषा वा हिमरेखांकने म्हणतात. पूर्वी जेथे नद्यांची खोरी होती, तेथे दऱ्यांतील हिमनद्यांमुळे इंग्रजी यू (U) आकाराच्या निदऱ्या(गॉर्ज) खोदल्या जातात. जेव्हा हिमनद्या वितळतात तेव्हा त्यांच्या मागे चिखल, वाळू, गाळवट व खडक यांचे समूह राहतात. त्यांना ⇨ हिमोढ(मॉरेन) म्हणतात व बहुधा त्यांची टेकाडे वा कटक (वरंबे) असतात. एकेकाळी हिम असलेले खोलगट भाग व हिमाने घासून तयार झालेले खोलगट भाग पाण्याने भरतात. यामुळे सरोवरे व अरुंद प्रवेशमार्ग तयार होतात. या प्रवेशमार्गांना ⇨ हिमगर्त (केटल होल वा फ्योर्ड) म्हणतात. हिमनद्यांनी कोरलेल्या दऱ्या बऱ्याचदा समुद्रसपाटीपेक्षा खोल असतात. बर्फवितळून अशा उभ्या बाजूंच्या दऱ्यांमध्ये पाणी शिरते. अशा तर्‍हेने बनलेल्या पाण्याच्या या लांब चिंचोळ्या फाट्याला फ्योर्ड म्हणतात. [→ किनारा व किनारी प्रदेश].\nहिमनद्यांची व्याप्ती ठरविण्यासाठी शास्त्रज्ञांनी जमिनीच्या पातळीत झालेले बदलही मोजले आहेत. हिमस्तरांच्या मध्यभागी हिमाचा मोठा दाब असून त्यामुळे त्याखालील खडक खाली ढकलला वा दाबला जातो. हिमस्तरांच्या कडांशी असणारा खडक वरच्या दिशेत वाकतो. बर्फ वितळला म्हणजे मध्यभागी असलेला खडक वर उचलला जातो व कडांशी असणारा खडक खाली जातो. ही जुळवाजुळव चालूच आहे.\nसर्वांत अलीकडच्या प्लाइस्टोसीन हिमनद्यांची जाडी सु. ३,००० मी. पर्यंत वाढली होती. हिमनद्यांचा विस्तार सर्वाधिक असताना त्यांच्यात पृथ्वीवरील एवढे पाणी धरून ठेवले होते की, त्यामुळे समुद्राची पातळी सांप्रत पातळीच्या सु. १२० मी. खाली होती.\nउत्तर अमेरिकेतील मुख्य हिमस्तराचा मध्य कॅनडामध्ये हडसन उपसागरालगत होता. या हिमस्तराने उत्तर अमेरिका खंडाचा मोठा भाग आच्छादला होता आणि तो दक्षिणेकडे सध्याच्या मिसुरी व ओहायओया नद्यांच्या ठिकाणांपर्यंत पोहोचला होता. यूरोपातील मुख्य हिमस्तराचा मध्य स्कँडिनेव्हियन द्वीपकल्प हा होता. हा हिमस्तर उत्तर जर्मनीत व जवळजवळ मॉस्कोपर्यंत पसरलेला होता. याचे आकारमान (क्षेत्रफळ) उत्तर अमेरिकेतील हिमस्तराच्या जवळजवळ अर्धे होते.\nहिमस्तर अखेरीस सु. २० हजार वर्षांपूर्वी (वितळून) मागे जायला सुरुवात झाली. सांप्रत फक्त अंटार्क्टिका व ग्रीनलंड हे भूभाग जवळ-जवळ पूर्णपणे हिमनद्यांनी आच्छादलेले आहेत.\nहिमकालांचा व जलवायुमानांचा पुरावा : प्रत्येक हिमकाळात विविध कालावधींचे आणि तीव्रतेचे अनेक अधिक उबदार व अधिक थंड काळ होते. विविध हिमकाल व त्यांची जलवायुमाने यांचा पुरावा जमिनीवरील व समुद्रातील अवसाद (चिखल व इतर द्रव्याचे साचलेले निक्षेप), गुहांमधील निक्षेप आणि आधुनिक हिमनद्या व हिमस्तर यांच्यातून मिळतो.\nजमिनीतून मिळणारा पुरावा : प्लाइस्टोसीन काळातील विविध हिम- कालांचा आधार जमिनीतून मिळालेला पुरावा हा आहे. या पुराव्यामध्ये निर्मितिस्थळापासून खूप दूरवरच्या भागात निक्षेपित झालेले काही प्रचंड मोठ्या आकारमानाचे दगडगोटे व खडक यांवरील ओरखड्यांसारखी रेषांकने येतात. १७५० च्या सुमारास अनेक वैज्ञानिकांच्या मते रेषांकनांचा हा पुरावा यूरोप व उत्तर अमेरिका येथील विस्तृत क्षेत्रांवर पसरलेल्या हिमनद्यांच्या हालचालींतून निर्माण झालेला आहे. या शतकाअखेरीस संशोधकांनी पुढील निष्कर्ष काढला : उत्तर अमेरिकेत हिमनद्यांनी मागे ठेवलेले ठराविक हिमोढ व इतर द्रव्य हे चार हिमकालांतील आहे. नेब्रॅस्कन, कानझन, इलिनॉईन व विस्कॉन्सिन हे ते चार हिमकाल होत.\nआल्प्स पर्वताला लागून असणाऱ्यादीतटमंचांचे (नदीवेदिकांचे) विश्लेषण केल्यावर यूरोपातील चार हिमकाल ओळखण्यात आले. हेनदीतटमंच जाड्या (रेतीच्या) थरांचे बनलेले असल्याचे लक्षात आले. जेव्हा जलवायुमान थंड होते, तेव्हा नद्यांनी रेव निक्षेपित झाल्याचानिष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला. अशा काळात ⇨ हिमतुषाराच्या क्रियेमुळे खडकाचे सहजपणे तुकडे होऊन रेव तयार होते. शिवाय खडकांचे असे तुकडे आहेत त्याच जागी धरून ठेवण्यास पुरेशा वनस्पती नव्हत्या, यामुळे या कालावधीत पावसाच्या पाणलोटाने अधिक रेती नद्यांमध्येनेली गेली. या यूरोपातील हिमकालांना वैज्ञानिकांनी गुंझ, मिंडेल, रिस ववर्म ही नावे दिली. ज्या नद्यांचा अभ्यास करण्यात आला त्या नद्यांच्या नावांवरून हिमकालांना ही नावे दिली आहेत. यूरोप व उत्तर अमेरिकेत ओळखण्यात आलेले हे चार हिमकाल म्हणजे प्लाइस्टोसीन काळातील तिसावा अधिक हिमकालांचा अंशात्मक भाग आहे.\nहिमकालातील जलवायुमानाची माहिती ⇨ लोएसचे (वाऱ्याने वाहून आणलेल्या सूक्ष्मकणी धुळीचे) निक्षेप, सरोवरातील अवसाद (गाळ) आणि रुतण (बॉग वा दलदली) यांच्यावरूनही मिळते. अशा निक्षेपांचे वैज्ञानिकांनी पराग तसेच वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषांच्या दृष्टीने परीक्षण केले. नंतर त्यांनी आपल्या नमुन्यांचे विश्लेषण पुढील दोन घटकांना किंवा कारणीभूत गोष्टींना अनुसरून केल��� : ज्या खोलीवर सदर नमुने आढळले ती त्यांची खोली आणि दुसरे याच प्रकारांचे नमुने सांप्रतज्या जलवायुमानात तयार होत आहे ते जलवायुमान.\nनमुने ज्या खोलीवर आढळले त्या खोलीवरून ते केव्हा निक्षेपित झाले, हे दिसून येते वा समजते. एकूणच अधिक खोलवरचे द्रव्य आधीच्या काळात खाली साचलेले असते. सध्याच्या अशा निक्षेपांच्या वाढीच्या आकृतिबंधांशी तुलना केल्यास नमुने जेव्हा साचले तेव्हाचे जलवायुमान लक्षात येते.\nमहासागरांतून मिळणारा पुरावा : समुद्रतळातील अवसादातूनछिद्रणाद्वारे खोदून काढलेले वरवंट्यासारखे दंडगोलाकार गाभ्याचे नमुने तपासून त्यांमधून हिमकालाचे महासागरांतून मिळणारे पुरावे हाती लागतात. या नमुन्यांत विविध खोलींवर असलेल्या समुद्रांत राहणाऱ्या फोरॅमिनी-फेरांसारख्या सूक्ष्म प्राण्यांच्या कवचांची वैज्ञानिक मोजदाद करतात. काही फोरॅमिनीफेरांची भरभराट गरम पाण्यात होते तर इतर काही फोरॅमिनी-फेरा थंड पाण्यात चांगले वाढतात. नंतर संशोधक दिलेल्या विशिष्ट खोलीवर आढळलेल्या प्राणिजातींच्या संख्यांची तुलना करतात. यावरून त्यांना नमुने जेव्हा निक्षेपित झाले तेव्हाच्या पाण्याचे तापमान आकडेमोड करून अंदाजे काढता येते.\nहिमनद्या व हिमस्तर यांच्यामध्ये किती हिम (बर्फ) अडकून पडला होता, हे फोरॅमिनीफेरांच्या कवचांच्या निर्मितीमधील ऑक्सिजनाच्या सम-स्थानिकांचे (अणुक्रमांक तोच पण भिन्न द्रव्यमानांक असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचे) मापन करून ठरवितात. ऑक्सिजन-१६ या समस्थानिकापेक्षा ऑक्सिजन-१८ हा समस्थानिक अधिक जड व पुष्कळच कमी प्रमाणात आढळणारा आहे.\nपाण्याच्या रेणूत हायड्रोजनाचे (क) दोन व ऑक्सिजनाचा (ज) एक अणू असतो. ऑक्सिजन-१६ असलेल्या पाण्याच्या रेणूंचे ऑक्सिजन-१८ असलेल्या पाण्याच्या रेणूंपेक्षा अधिक सहजपणे बाष्पीभवन होते. म्हणून ऑक्सिजन-१६ समस्थानिक हिमात व हिमस्तरांत साचतो. याचप्रमाणे महासागरात ऑक्सिजन-१८ अधिक गोळा होतो. अशा प्रकारे हिमकालांत जेव्हा समुद्रपातळी खाली होती, तेव्हापेक्षा आंतरहिमानी काळांत महासागरात ऑक्सिजन-१८ चे प्रमाण (टक्केवारी) अधिक होते.\nफोरॅमिनीफेरांच्या कवचांत कार्बोनेट असते. कार्बोनेटात (CO3) ऑक्सिजनाचे (O) तीन व कार्बनाचा (C) एक रेणू असतो. फोरॅमिनीफेरांना त्यांच्या कार्बोनेटासाठी लागणार�� ऑक्सिजन महासागरातील पाण्यातून मिळतो. अशा रीतीने हिमकालांत राहिलेल्या फोरॅमिनीफेरांच्या कवचांमध्ये आंतरहिमानी काळांत राहिलेल्या फोरॅमिनीफेरांच्या कवचां-पेक्षा अधिक प्रमाणात ऑक्सिजन-१८ गोळा झालेला असतो. फोरॅमिनी-फेरांच्या कवचांतील ऑक्सिजन-१८ च्या प्रमाणाच्या मापनांवरून सु. ३० प्लाइस्टोसीन हिमकाल होऊन गेल्याचे सूचित होते.\nआधुनिक हिमनद्या व गुहा यांतून मिळालेला पुरावा : ग्रीनलंड व अंटार्क्टिका येथे छिद्रण करून मिळालेले बर्फाचे वरवंट्यासारखे गाभे आणि जगभरातल्या गुहांमध्ये आढळणारे निक्षेप या दोन स्रोतांमधून हिमकालातील जलवायुमानाचा तपशीलवार पुरावा मिळतो. ग्रीनलंडमध्ये वैज्ञानिकांनी गाभ्याच्या रूपातील असे पुरावे मिळविण्यासाठी सु. ३,००० मी. पर्यंत छिद्रण केले. तापमान, रासायनिक क्रिया, धुळीचे एकत्रीकरण वा केंद्रीकरण आणि गेल्या सु. १ लाख बारा हजार वर्षांतील वातावरणाचे वायुसंघटन यांची विश्वासार्ह नोंद या गाभ्यांतून उपलब्ध होते. अंटार्क्टिकातून मिळालेल्या अशा गाभ्यांद्वारे गेल्या सु. ८ लाख वर्षांतील अशी माहिती मिळते.\nशंक्वाकार स्तंभरूपी निक्षेप (स्टॅलॅग्माइट) गुहांच्या पृष्ठभागापासून वरच्या दिशेत वाढतात. हे निक्षेप हजारो वर्षांपर्यंत तयार होऊ शकतात. त्यांचे विश्लेषण करून वैज्ञानिक असे स्तंभ केव्हा तयार झाले, हेे ठरवू शकतात. प्रत्येक स्तंभ ज्या काळात वाढला त्या काळातील जल-वायुमानाच्या नोंदी वैज्ञानिक प्रस्थापित करू शकतात. गेल्या हजारो वर्षांतील जलवायुमानाच्या प्रधान नोंदी तयार करण्यासाठी वैज्ञानिकांनी भिन्न स्तंभांतील नोंदींचे तुकडे एकत्रित जोडण्याचे काम केले. गुहांमधील नोंदींद्वारे गेल्या ४ लाख वर्षांच्या कालावधीचे आकलन झाले आहे.\nसर्वांत अलीकडच्या हिमकालातील बर्फाचे दंडगोलाकार गाभे, गुहांमधील व इतरत्र झालेल्या नोंदी यांवरून जगातील पुष्कळ मोठ्या भागातील जलवायुमानात मोठे व वारंवार बदल झालेले दिसतात. एखाद्या काळात जलवायुमान जलदपणे म्हणजे काही दशकांत किंवा अगदी काही वर्षांत बदलल्याचे आढळते. जलवायुमानात जलदपणे होणाऱ्या या बदलांना आकस्मिक जलवायुमानीय बदल असे म्हणतात. महासागरातील प्रवाहांत त्वरेने झालेल्या बदलांमुळे जलवायुमानातील आकस्मिक बदल झाले असावेत. महासागरी प्रवाहांच्या स्थानच्युतींमुळे वातावरणातही बदल होतील उदा., वाऱ्याची स्थानच्युती व पावसाच्या व्याप्तीतील किंवा स्वरूपातील बदल. महासागर व वातावरण यांच्यामधील या बदलांमुळे जागतिक हवामान व जलवायुमान यांच्यावर परिणाम होईल.\nसुपुराकल्पातील हिमकाल : खूपच आधी घडलेल्या सुपुरा-कल्पातील काही हिमनादेय युगांत (हिमकालांत) हिमस्तर जवळजवळसर्व पृथ्वीवर पसरलेले होते. सुपुराकल्पातील हिमकालांपैकी शेवटच्याहिमकालानंतर वनस्पती व प्राणी यांच्या अनेक जाती प्रथमच पृथ्वीवर अवतरल्या. या हिमकालाच्या अखेरीस असलेल्या टोकाच्या परिस्थितीशी जुळवून घेतल्याने विविध प्रकारच्या जीवजातींच्या क्रमविकासाची (उत्क्रांतीची) सुरुवात झाली.\nपहा : अवशिष्ट प्राणिसमूह चतुर्थ कल्प जलवायुविज्ञान पृथ्वी प्लाइस्टोसीन लोएस हिमनदी व हिमस्तर हिमानी क्रिया.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postहिल, आर्चिबॉल्ड व्हिव्हिअन\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या म��्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/30254/", "date_download": "2020-09-25T03:42:15Z", "digest": "sha1:2UARUFRSPNQBF5XYHNJPUMZKSOWRYHME", "length": 17996, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "मुखत्यार – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमुखत्यार : एखाद्या व्यक्तीने आपली शेतजमीन, वास्तू, व्यवसाय इ. मालमत्तेसंबंधी आपले काम पाहण्यासाठी दुसऱ्या एखाद्या इसमास कायदेशीररी��्या प्राधिकृत केल असेल, तर कायद्याच्या परिभाषेत अशा इसमास सामान्यपणे ‘मुखत्यार’ असे म्हणतात. इंग्रजी मध्ये त्याला ‘अटर्नी’ किंवा ‘एजंट’ म्हणतात.\nजेव्हा ‘अ’ हा इसम ‘ब’ ह्या दुसऱ्या इसमास मुखत्यार म्हणून नेमतो, तेव्हा ज्या दस्तान्वये मुखत्यार नेमला जातो, त्यास ‘मुखत्यारपत्र’ किंवा इंग्रजीत ‘पॉवर ऑफ अटर्नी’ म्हणतात. मुखत्यारपत्र कायदेशीर दस्तऐवज असतो. त्याला योग्य तो मुद्रांक लावावा लागतो. जो व्यक्ती मुखत्यारपत्र देते, त्या व्यक्तीने मुखत्यारपत्रावरची आपली सही, दंडाधिकारी, लेखप्रमाणक (नोटरी) किंवा इतर अधिकृत अधिकाऱ्यासमोर करावी लागते. मुखत्यार म्हणून नेमलेल्या इसमास कोणत्या प्रकारची कामे करण्याचे अधिकार दिले आहेत, ते मुख्यत्यापत्रवरून समजते. मुखत्यार या अधिकाराने त्या इसमाने जर मुखत्यारकर्त्याचे येणे वसूल केले व त्याबद्दल पावती दिली, तर कायदेशीर रीत्या ऋणको कर्जमुक्त होतो. मुखत्यारपत्रान्वये जे अधिकार दिलेले असतात, ते मुखत्यार व्यक्तीने तंतोतंत पाळावयाचे असतात. मुखत्यार करीत असलेली सर्व कामे जर मुखत्यारपत्राप्रमाणेच केलेली असतील, तर ती कामे जर मुखत्यारपत्रकर्त्यावर बंधनकारक असतात. ती कामे आपण स्वतः केली नव्हती, असे त्याला म्हणता येत नाही . त्याचप्रमाणे मुखत्यार म्हणून काम करत असता संबंधित मुखत्याराला काही नुकसान पोहोचले अगर तोशीस लागली, तर त्याची भरपाई मुखत्यारपत्रकर्त्याला द्यावी लागते.\nमुखत्यारपत्र दोन प्रकारचे असते : (१) सर्वसामान्य व (२) विशिष्ट. ज्यावेळी विशिष्ट कामाकरिताच मुखत्यारास अधिकार दिला असेल, त्यावेळी मुखत्याराने तेवढे विशिष्ट कामच करावयाचे असते. उदा., एखाद्या दस्तावर सही करणे किंवा त्याची नोंदणी करणे. त्याव्यतिरिक्त इतर कामे केल्यास त्यास मुखत्यार वैयक्तिकरीत्या जबाबदार राहतो मुखत्यारपत्रकर्ता जबाबदार रहात नाही. एखादे विशिष्ट काम न देता जर सामान्यतः सर्व कामे दिली असतील, तर त्याला सर्वसामान्य मुखत्यारपत्र म्हणतात. उदा. ‘ब’ ला ‘अ’ तर्फे न्यायालयात दावा लावायचा असेल तर, सर्वसामान्य मुखत्यारपत्राची जरुरी असते. मुखत्यारपत्राच्या आधारे जर स्थावर मिळकतीवर काही ⇨ बोजा निर्माण करावयाचा असेल किंवा स्थावर मिळकतीसंबंधी काही व्यवहार करावयाचा असेल, तर असे मुखत्यारपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवावे लागते.\nसार्वजनिक संस्थेचे विश्वस्त हे त्या संस्थेचे मुखत्यार असतात [⟶ विश्वस्तपद्धति]. याच कल्पनेप्रमाणे कायद्यामध्ये वकील हा पक्षकाराचा मुखत्यार मानला जातो. कायद्यात वकिलाला अटर्नी अथवा अटर्नी ॲट लॉ म्हणतात. वकिलास पक्षकार जे वकीलपत्र देतो, ते वास्तविक एकप्रकारचे मुखत्यापरत्रच असते. अर्थात वकिली व्यवसायास नियंत्रण करणारे इतरही काही कायदे आहेत परंतु मूळ कल्पना म्हणजे वकील हा पक्षकाराचा मुखत्यार अशीच आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘���रणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.keybot.com/translate/Amharic-Marathi/%E1%8C%8D%E1%8A%95.htm", "date_download": "2020-09-25T04:48:31Z", "digest": "sha1:PWFQDCHMMG6PUQV7PUG6J4D7HODTXD5J", "length": 44588, "nlines": 157, "source_domain": "www.keybot.com", "title": "ግን – Marathi Translation – Keybot Dictionary", "raw_content": "\nआपल्‍या Google खात्‍यामध्‍ये साइन इन करणे हे सोपे आणि उपयुक्त आहे – परंतु केव्‍हा साइन आउट करावे हे जाणून घेणे देखील महत्‍वाचे आहे.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nइंटरनेट ही खूप छान गोष्‍ट आहे. परंतु ऑफलाइन जगाप्रमाणे, ऑनलाइन वरील प्रत्‍येकाचे हेतू चांगले नसतात. Google आपल्‍या गोपनीयतेस आणि सुरक्षेस गांभीर्याने घेतो. आपली माहिती सुरक्षित ठेवण्‍यासाठी आम्‍ही अनेक दशलक्ष डॉलर गुंतवतो आणि डेटा सुरक्षिततेमधील जग-प्रसिद्ध तज्ञांना नियुक्त करतो. ते आपल्‍याला आणि आपल्‍या माहितीस सुरक्षित ठेवण्‍यावर आणि सायबर गुन्‍हेगारांच्‍या एक पाऊल पुढे रहाण्‍यावर लक्ष केंद्रित करतात.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने म���ंडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nइंटरनेट ही खूप छान गोष्‍ट आहे. परंतु ऑफलाइन जगाप्रमाणे, ऑनलाइन वरील प्रत्‍येकाचे हेतू चांगले नसतात. Google आपल्‍या गोपनीयतेस आणि सुरक्षेस गांभीर्याने घेतो. आपली माहिती सुरक्षित ठेवण्‍यासाठी आम्‍ही अनेक दशलक्ष डॉलर गुंतवतो आणि डेटा सुरक्षिततेमधील जग-प्रसिद्ध तज्ञांना नियुक्त करतो. ते आपल्‍याला आणि आपल्‍या माहितीस सुरक्षित ठेवण्‍यावर आणि सायबर गुन्‍हेगारांच्‍या एक पाऊल पुढे रहाण्‍यावर लक्ष केंद्रित करतात.\nआमच्या सेवा शक्य तितक्या उपयुक्त करण्यासाठी आम्ही डेटा वापरतो, मात्र आम्ही कोणत्या प्रकारचा डेटा संकलित करावा आणि वापरावा हे आपण ठरविता. आम्ही वापरण्यास सोप्या साधनांचा जी आपली गोपनीयता आणि सुरक्षितता व्यवस्थापित करण्यासाठी आपल्याला मदत करण्यास आम्ही माझे खाते तयार केले. खालील सेटिंग्जचे पुनरावलोकन करून आपला डेटा Google सेवांना आपल्यासाठी चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी कसा तयार करू शकतो हे आपण ठरवू शकता.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आप���्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍यापैकी काहींना कायदेशीर दस्‍तऐवज वाचण्‍यास आवडत नाहीत परंतु ही सामग्री महत्त्‍वाची असते. आमच्‍या सेवा अटी जार्गन मधून घेतलेल्‍या आहेत आणि आपल्‍याला आमच्‍या धोरणांचे स्‍पष्‍ट तपशील प्रदान करतात. आमचे गोपनीयता धोरण आपल्‍या माहिती संबंधी आमची धोरणे साध्‍या आणि सडेतोड मार्गाने मांडते.\nआपल्‍या Google खात्‍यामध्‍ये साइन इन करणे हे सोपे आणि उपयुक्त आहे – परंतु केव्‍हा साइन आउट करावे हे जाणून घेणे देखील महत्‍वाचे आहे.\nआपण व्हिडिओ खाजगी ठेवू इच्छित असाल, तो काही मित्रांसह सामायिक करू इच्छित असाल किंवा जगात तो रिलीझ करू इच्छित असाल, आपल्यासाठी एक गोपनीयता सेटिंग आहे. YouTube वर डीफॉल्टनुसार व्हिडिओ “सार्वजनिक” वर सेट केले आहेत, परंतु आपण व्हिडिओ अपलोड करताना “गोपनीयता सेटिंग्ज” मधील सेटिंग्ज सहजपणे बदलू शकता. आपण नंतर आपला विचार बदलल्यास, आपण आधीपासून-अपलोड केलेल्या व्हिडिओची गोपनीयता बदलू शकता.\nपरंतु जेव्हा सार्वजनिक संगणक जसे सायबरककॅफे किंवा लायब्ररीत वापरतात तेव्हा लक्षात ठेवा की आपण ब्राउझर बंद केल्यानंतरही आपण वापरत असलेल्या सेवेत साइन इन असू शकता. त्यामुळे सार्वजनिक संगणक वापरताना, शीर्षस्थानी उजव्या कोपर्‍यावर खाते फोटोवर किंवा ईमेल पत्त्यावर क्लिक करून आणि साइन आउट निवडून साइन आउट केल्याची खात्री करा.\nइंटरनेट ही खूप छान गोष्‍ट आहे. परंतु ऑफलाइन जगाप्रमाणे, ऑनलाइन वरील प्रत्‍येकाचे हेतू चांगले नसतात. Google आपल्‍या गोपनीयतेस आणि सुरक्षेस गांभीर्याने घेतो. आपली माहिती सुरक्षित ठेवण्‍यासाठी आम्‍ही अनेक दशलक्ष डॉलर गुंतवतो आणि डेटा सुरक्षिततेमधील जग-प्रसिद्ध तज्ञांना नियुक्त करतो. ते आपल्‍याला आणि आपल्‍या माहितीस सुरक्षित ठेवण्‍यावर आणि सायबर गुन्‍हेगारांच्‍या एक पाऊल पुढे रहाण्‍यावर लक्ष केंद्रित करतात.\nइंटरनेट ही खूप छान गोष्‍ट आहे. परंतु ऑफलाइन जगाप्रमाणे, ऑनलाइन वरील प्रत्‍येकाचे हेतू चांगले नसतात. Google आपल्‍या गोपनीयतेस आणि सुरक्षेस गांभीर्याने घेतो. आपली माहिती सुरक्षित ठेवण्‍यासाठी आम्‍ही अनेक दशलक्ष डॉलर गुंतवतो आणि डेटा सुरक्षिततेमधील जग-प्रसिद्ध तज्ञांना नियुक्त करतो. ते आपल्‍याला आणि आपल्‍या माहितीस सुरक्षित ठेवण्‍यावर आणि सायबर गुन्‍हेगारांच्‍या एक पाऊल पुढे रहाण्‍यावर लक्ष केंद्रित करतात.\nइंटरनेट ही खूप छान गोष्‍ट आहे. परंतु ऑफलाइन जगाप्रमाणे, ऑनलाइन वरील प्रत्‍येकाचे हेतू चांगले नसतात. Google आपल्‍या गोपनीयतेस आणि सुरक्षेस गांभीर्याने घेतो. आपली माहिती सुरक्षित ठेवण्‍यासाठी आम्‍ही अनेक दशलक्ष डॉलर गुंतवतो आणि डेटा सुरक्षिततेमधील जग-प्रसिद्ध तज्ञांना नियुक्त करतो. ते आपल्‍याला आणि आपल्‍या माहितीस सुरक्षित ठेवण्‍यावर आणि सायबर गुन्‍हेगारांच्‍या एक पाऊल पुढे रहाण्‍यावर लक्ष केंद्रित करतात.\nइंटरनेट ही खूप छान गोष्‍ट आहे. परंतु ऑफलाइन जगाप्रमाणे, ऑनलाइन वरील प्रत्‍येकाचे हेतू चांगले नसतात. Google आपल्‍या गोपनीयतेस आणि सुरक्षेस गांभीर्याने घेतो. आपली माहिती सुरक्षित ठेवण्‍यासाठी आम्‍ही अनेक दशलक्ष डॉलर गुंतवतो आणि डेटा सुरक्षिततेमधील जग-प्रसिद्ध तज्ञांना नियुक्त करतो. ते आपल्‍याला आणि आपल्‍या माहितीस सुरक्षित ठेवण्‍यावर आणि सायबर गुन्‍हेगारांच्‍या एक पाऊल पुढे रहाण्‍यावर लक्ष केंद्रित करतात.\nइंटरनेट ही खूप छान गोष्‍ट आहे. परंतु ऑफलाइन जगाप्रमाणे, ऑनलाइन वरील प्रत्‍येकाचे हेतू चांगले नसतात. Google आपल्‍या गोपनीयतेस आणि सुरक्षेस गांभीर्याने घेतो. आपली माहिती सुरक्षित ठेवण्‍यासाठी आम्‍ही अनेक दशलक्ष डॉलर गुंतवतो आणि डेटा सुरक्षिततेमधील जग-प्रसिद्ध तज्ञांना नियुक्त करतो. ते आपल्‍याला आणि आपल्‍या माहितीस सुरक्षित ठेवण्‍यावर आणि सायबर गुन्‍हेगारांच्‍या एक पाऊल पुढे रहाण्‍यावर लक्ष केंद्रित करतात.\nआपल्‍या Google खात्‍यामध्‍ये साइन इन करणे हे सोपे आणि उपयुक्त आहे – परंतु केव्‍हा साइन आउट करावे हे जाणून घेणे देखील महत्‍वाचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://prabhunarendra.blogspot.com/2017/03/", "date_download": "2020-09-25T04:17:47Z", "digest": "sha1:RZJDGIUNP3Y5YFDFFRMUWDS6H5BHIYE5", "length": 32437, "nlines": 286, "source_domain": "prabhunarendra.blogspot.com", "title": "नरेन्द्र प्रभू: March 2017", "raw_content": "\nलडाखचे उघडे पर्वत, किंवा कच्छसारखा वैराण प्रदेश यामध्ये काय पहायचं असा प्रश्न ते न पाहिलेल्या माणसांना नेहमीच पडतो. आता काय पहायचं असा प्रश्न पडला तर तो फक्त उपस्थित करून न थांबता जर त्या प्रदेशात गेलं तर किती म्हणून पहायचं असा प्रश्न पडू शकतो. ग्रेटर रण ऑफ कच्छ किंवा कच्छच्या आखातात जाऊन असाच प्रश्न मला पडला. मात्र अशा ठिकाणी जाताना माहितगार व्यक्ती किंवा संस्थेचा हात धरून गेलं तर थोडक्या वेळात खुप काही पहाता येतं. नुकताच मी ‘ईशा टुर्स’ सोबत कच्छ्ला जाऊन आलो. दोन रात्री तीन दिवस आम्ही सारखे हिंडत होतो. पण हे एक ट्रेलर होतं. कच्छला खुप काही पहाण्यासारखं आहे.\nआत्माराम परब या माझ्या मित्राला माणसं आणि स्थळं (मला ठिकाणं म्हणायचं आहे) वश आहेत. जुगल तिवारी हे त्याचं आणखी एक उदाहरण आहे, हा माणूस बरोबर असला की कच्छच्या वैराण प्रदेशाचं नंदनवन होवून जातं. या धरातलावर असलेली प्रत्येक गोष्ट सुंदर आहे पण त्याचं सौदर्य पाहाण्याची दृष्टी पाहिजे किंवा ती सुंदरता विषद करून सांगणारी व्यक्ती तरी पाहिजे. जुगल तीवारी या माणसाजवळ या दोन्ही गोष्टी आहेत. आत्माराममुळे जुगल तिवारीची भेट झाली आणि जुगल तिवारी भेटल्याने कच्छ त्याच्या नजरेने पहाता आलं.\nकच्छ म्हणजे एरवी खुरटी झुडुपं आणि क्षितीजापर्यंत पसरलेला वैराण प्रदेश, प्रथम दर्शनी कुणालाही असंच वाटावं अशी स्थिती आहे. पण जुगल तिवारी भेटतात आणि मग पट उलगडत जातो. ऑरगॅनिक सेंटरवर चवदार रसपान केल्यावर चादुवा रिझर्व फॉरेस्ट या तिथल्या राजाच्या खाजगी जंगलाला आपण भेट देतो. एरवी उजाड असलेल्या या प्रदेशात हे जंगल म्हणजे ओयासीस वाटावं. तिथल्या राजाने निर्माण केलेल्या या जंगलात जुगल तिवारीनी झाडं लाऊन आपला वाटा उचलला आहे. दाट झाडी असलेल्या या जंगलात पक्षांना हक्काची जागा मिळाली असून या ठिकाणी पाण्याने भरलेला तलावही आहे. तिथून निघाल्यावर वाटेतच मगरींच साम्राज्य असलेला एक छोटा तलाव आहे, इथेही पक्षी आणि कासव पहायला मिळतात.\nपुढचा पडाव असतो बनी ग्रासलॅन्ड आणि नंदी रॉक. सभोवती क्षितीजापर्यंत नजर जाईल तिकडे पसलेलं हे ३,८४७ स्वे.कि.मी. एवढा पसारा असलेलं ग्रासलॅन्ड म्हणजे न संपणारा प्रवास वाटतो. जिकडे जाव तिकडे मध्यभागी आपण आहोत आणि सगळीकडे हा सपाट भूभाग आहे असाच भास होत रहातो. अपवाद आहे तो लाखो वर्षांपुर्वी लाव्हारसाच्या उद्रेकाने तयार झालेला काळा डोंगर. याच डोंगरावर आजही जीवाश्म (Fossils) सापडतात. लाव्हामुळॆ करपून गेलेले दगड, नंदी रॉक आणि तो काळा डोंगर सगळंच आपल्याला आदीम काळात घेऊन जातं. मग उन्हं कलायला लागली की गाड्या चारी दंड लेक जवळ वळतात. या लेकवर अनेक पक्षी आपली वाट पहात असतात. पेलिकन्स, घुबड, ईगल, रातवा, टिटवी असे अनेक पक्षी सहज दिसतात आणि दुरवर बसलेले बाकी पक्षी दाखवण्यासाठी जुगल तिवारींची धडपड चाललेली असते. मावळतीला चाललेल्या सुर्याची किरणं आणि नंतर पसरणारी लाली त्या विस्तीर्ण तलावाच्या पाण्यावर पसरलेली असतात आणि सुर्यास्तानंतर परतणार्‍या कॉमन क्रेंसचे थवे पहाण्यासाठी आपण तिथेच ठाण मांडून बसलेले असतो.\nदुसर्‍या दिवशी सुर्योदयापूर्वी लायारी या मृत नदीच्या पात्रात जायचं आहे अशी सुचना जुगल तिवारी देतात तेव्हाच आता तिथे काय असणार असं कुतूहल वाटायला लागतं. डिस्कव्हरी चानेलवरच्या अनेक चित्रफिती ज्यात जुगल तिवारींचा सहभाग आहे त्या दाखवण्याचा प्रयत्न ते करत असतानाच, त्यांच्याजवळ असलेला जीवाश्मांचा खजीना आपल्याला खुणावत असतो. जुगल तिवारींनी जमवलेला हा जीवाश्मांचा खजीना अमुल्य असाच आहे. तिथे गेल्यावर तो पाहण्याचा जरूर लाभ उठवलाच पाहिजे.\nपहाटे उठून लायारी या मृत नदीच्या पात्रात सर्वांना न्यायला जुगल तिवारी सज्ज असतात. वेळ जाऊ नये म्हणून त्यांनी निघतानाच नाष्टाही सोबत घेतलेला असतो. साधारण अर्ध्यातासाच्या प्रवासानंतर त्या पात्रातच गाड्या उभ्या रहातत. क्षितिजावर तांबडं फुटलेलं असतं. अजून सुर्यबिंब वर यायला वेळ असतो. झपझप पावलं टाकत आपण जु���ल तिवारींच्या मागोमाग पात्रातील मोक्याच्या ठिकाणी जायला निघतो. पहिल्या किरणात दिसणारं नदीचं पात्र आणि खडकांची सुंदरता जुगल तिवारीच्या CEDO होमस्टेमध्ये आलेल्या प्रत्येकाला दिसावी अशी त्यांचे मनापासूनची इच्छा असते. सुर्य बिंब वर येतं आणि मग तासभर ते नदीच पात्र किती बघू आणि कॅमेर्‍याने किती टिपू असं होवून जातं. तासा दिडतासाच्या भ्रमंतीनंतर गाड्यांच्या बॉनेटवरचा नाष्टा हे सरप्राईज असतं.\nलायारी नदीच्या पात्राचं गारूड मनावर स्वार झालं असतानाच आपण निरोना आर्टीसन व्हिलेज मध्ये पोहोचतो. लाखेचा वापर करून खेळणी, फर्निचर, लाटणी आदी वस्तू कशा रंगवल्या जातात त्याचं प्रात्यक्षीक पहायला मिळतं. दुसरीकडे वेगवेगळ्या आकाराच्या नादमधूर घंटा बनवणारा कलाकार आपली हातोटी दाखवतो आणि या सगळ्याच्या परमोच्य बिंदू असतो तो म्हणजे रोगन आर्ट. एरंडाच्या तेलातील रंगाने थेट कपड्यावर केलेली कलाकुसर म्हणजे रोगन आर्ट. ही कला जोपासलेले फक्त दोनच कलाकार आपल्या देशात आहेत त्यातला एक आपल्यासमोर हजर असतो. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना त्यांच्या भारत भेटीच्या वेळी हीच कलाकृती भेट म्हणून दिली होती.\nसंध्याकाळच्या कलत्या उन्हात व्हाईट रण पहाण्यात काही औरच मजा असते. जर आपण जाऊ तेव्हा रण उत्सव चालू असेल तर त्याचीही मजा घेता येते. इथेही नजर जाईल तिकडे शुभ्र मिठाने आच्छादलेली हजरो एकर जमीन पहायला मिळते आणि त्यावरून चालताना येणारा कुरूकुरू आवाज मनात मुरत जातो.\nमोडवा बिच वरचे हजारो फ्लेमिंगो, मांडवी बंदर, तिथला बोटींच्या प्रतिकृती बनवण्याचा कारखाना, हम दिल दे चुके सनम सारखे चित्रपट जिथे चित्रीत झाले तो विजय विलास पॅलेस, सृजन हे हस्तकलांचं कायमस्वरूपी भव्य प्रदर्शन आणि विक्री केंद्र, शामजी कृष्ण वर्मा स्मारक अशी अनेक महत्वाची ठिकाणं पहात पहाता भुज शहरात आपण येऊन पोहोचतो.\nतीन दिवसाच्या अथक भ्रमंतीत कच्छचं एक आगळं रुप मनात साठऊन आपण त्याचा निरोप घेतो, पण ‘अभी कुछ नही देखा’ अशीच भावना मनात घर करून रहाते, पुन्हा एकदा आधिक दिवसांसाठी कच्छला गेलं पाहिजे असं वाटत रहातं.\nLabels: पर्यटन, प्रवास वर्णन, माझी फोटो बाजी\nरंग सारे एक, झाले केसरी रे केसरी\nपेटून उठली एक ज्वाला केसरी रे केसरी\nन्हाऊन गेला लोक झाला केसरी रे केसरी\nउधळून दे आयुष्य त्याचा पाठीराखा तो हरी\nरंग हिरवा त्या मिळाला उजळून गेला केसरी\nनीलरंगी धाऊन आले मिसळून झाले केसरी\nकेसरी रंगात जुळले लाल अन स्वेतांबरी\nजनधनाची लाज राखी आज हो हा श्रीहरी\nदेवभूमी रंगात न्हाली ललाट झाले केसरी\nउत्तरेचा रंग झाला केसरी रे केसरी\nपुर्वरंगी उदयास आली लाट आता केसरी\nआरक्त दर्या आज झाला केसरी रे केसरी\nLabels: अच्छे दिन, कविता, त्यांच्या स्वप्नांचा प्रवास...., समाजकारण\nकच्छच्या रणात जाऊन पक्षी वैभव पहायचं म्हटलं तर ते नवख्या माणसाला अशक्यप्राय वाटेल, मुळात कच्छच्या रणात पक्षी पहाणं ही संकल्पनाच पचनी पडणारी नाही. असं असलं तरी जुगल तिवारी हा माणूस तिथले पक्षी दाखवण्याची किमया करून दाखवतोच. मोटी-विरानी या गावात आपल्या होमस्टेच्या माध्यमातून आपल्याशी संपर्कात आलेला हा अवलीया अथक जगभ्रमंतीवर असणारा माझा मित्र आत्माराम परब याला कसा काय भेटला (अशी माणसं आकर्षीत करणारा चुंबक त्याच्याजवळ आहे) हे अजून माहित करून घ्यायचं आहे. तर आत्मामुळेच मी या जुगल तिवारीच्या वाटेला गेलो. आणि एकदा का तुम्ही जुगल तिवारींना भेटला की ते तुम्हाला हाताला धरून आजू-बाजूचा सगळा परीसर दाखवतात. तसा वैराण वाळवंटात गणती होणारा हा प्रदेश एरवी फिरण्यासाठी कुणीच निवडणार नाही. पण आत्माने हा माणूस पारखला आणि मग आत्मा, त्याचा मित्र-परिवार आणि ईशा टुर्सचे पर्यटक गेली सात-आठ वर्षं इथे जात आहेत आणि या परिसराची आणि अर्थातच जुगल तिवारीच्या सान्निध्याची मजा लुटत आहेत.\nजवळचं काटेरी झुडुपांचं रान, बनी ग्रासलॅंड, चारी-ढंड वेटलॅंड, लायलारी नदीचं कोरडं पात्र, व्हाईट रन, मांडवी, मोढवा किनारा अशी ठिकाणं पहावी तर ती जुगल तिवारी यांच्या सोबतच. एरवी फारसं इथे कुणी फिरकणार नाही, आपण जातो तेव्हाही तिथे कुणी माणसं आलेली नसतातच. डिस्कव्हरी चानेललाही पाच-पाच एपिसोड एवढी सामग्री पुरवणारा आणि चित्रणादरम्यान स्वत: त्याचा भाग असलेला हा महाभाग आपल्यासोबत असला की काय पाहू आणि काय नको असं होऊन जातं. जुगल तिवारींचा कटाक्ष पण तसाच असतो, प्रत्येक गोष्ट पत्येकाला समजलीच पाहिजे, काही चुकलं तर तेच जरा नाराज होतात. हा माणूस त्या रणच्या प्रेमात पडला आहे. स्वत: पक्षी तज्ज्ञ असलेला, जैव विविधतेची माहिती असलेला, बिएचएनएसचा पक्षी अभ्यासक, विज्ञानाचं पदवीत्तर शिक्षण घेतल��ला, मुख्य म्हणजे परीसर आणि निसर्गाची आवड, जाण तसंच अभ्यास असलेला, तिथल्या माणसांना रोजगार पुरवणारा माणूस सोबतीला असला की कोणत्याही सिजनमध्ये ‘रण’ हा ‘उत्सव’ बनून जातो. तिथे एकदा तरी गेलंच पाहिजे.\nLabels: पक्षी निरिक्षण, पर्यटन, पर्यावरण, प्रवास वर्णन, माझी फोटो बाजी, व्यक्ती विशेष\nहे प्रवासी गीत माझे....\nलडाख... प्रवास अजून सुरू आहे\nलेखक: आत्माराम परब\\ नरेन्द्र प्रभू\nकितीतरी दिवस भिमाशंकरला नेरळ-कशेळे-खांडस-काठेवाडी मार्गे जायचा फक्त बेत आखत आम्ही बसलो होतो. माझा मित्र अतूल जाण्याचा दिवस ठरवणार आणि ...\nमराठी तरुणाची अभिनव देशसेवा\nसियाचीनमधील जवानांसाठी थंडी आणि शत्रूपासून बचाव करणारा पोशाख.. सियाचीन या जगातील सर्वात उंचीवरील आणि सर्वाधिक गारठा असलेल्या युद्धभ...\nपद्मश्री पुरस्कार आणि चहावाला\nआपल्या कर्तृत्वाने देशाची सेवा अथवा वेगवेगळ्या क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या लोकांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पाहिजे. ...\nमाळढोक हा दुर्मिळ पक्षी. एकेकाळी महाराष्ट्राच्या गवताळ भागात आढळणारा हा पक्षी बेसुमार शिकार आणि त्याच्या आधिवासावर होणार्‍या अतिक्रमणामुळे ...\nचिप असलेला इ पासपोर्ट\nभारताचे दूतावास आणि वाणिज्य दूतावास पासपोर्ट सेवा प्रोजेक्ट व्दारे विश्वस्थरावर जोडले जाणार आहेत. पासपोर्ट सेवेला जोडलेली एक केंद्र...\nमला संपूर्ण हिमालयच एखाद्या आध्यात्मीक मंदिरा सारखा भासतो. एकदा आपण तिकडे गेलो की पुन्हा पुन्हा जावस वाटत राहतं. आणि मुद्दामहून कुठची साधना...\nभारतीय बनावटीच्या ‘तेजस’मध्ये मलेशियाला रस\nभारताच्या ‘ तेजस ’ फायटर विमानामध्ये मलेशियाने रस दाखवला आहे. त्यामुळे भारत हे विमान मलेशियाला विकण्याचा प्रयत्न करत आहे. ‘ तेजस ’ हे भ...\nमित्रवर्य सचिनदा आणि आत्मा यांनी सोशलमीडियावर गुरूपौर्णिमेनिमित्त बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू ही ग. दि. माडगूळकर (ग...\n‘जीवनाचा कंटाळा आलाय’, ‘मला जगावसच वाटत नाही’ हे बोल कुणा दुर्धर आजार झालेल्या, मनोभंग झालेल्या किंवा परिक्षेत नापास झालेल्या व्यक्तीचे नसू...\nकोकणाकडे नेणारा रस्ता आणि आत्माने ( Atmaram Parab ) काढलेले फोटो पहाता पाहाता त्याची कविता बनून गेली... आठवणीने शहारले मन कधी जावे त्या गावा...\nDiabetes (2) DIGITAL INDIA (2) Unicode (2) अच्छे दिन (44) अंधश्रद्धा (5) आठवणी दाटतात (43) आरोग्य (10) ईशान्य वार्ता (14) कला (49) कविता (184) कैलास मानसरोवर (8) क्रांतीसुर्य सावरकर (12) खंत (48) गावाकडच्या गोष्टी (27) जीवनानुभव (193) ट्रेकींग (3) त्यांच्या स्वप्नांचा प्रवास.... (40) त्रिमिती (2) नाटक (13) पक्षी निरिक्षण (13) पर्यटन (82) पर्यावरण (70) पुन्हा मोदीच का (77) प्रवास वर्णन (148) प्रसार माध्यमे (45) बाल कविता (2) मधुमेह (2) मराठी अभिमानगीत (18) माझा हिमाचल (4) माझी फोटो बाजी (163) मालवणी बाणा (18) मुंबई (41) मुंबई वरचे ह्ल्ले (39) म्युझिशियन्स (11) युनिकोड (2) राजकारण (68) लडाख (49) लडाख प्रवास अजून सुरू आहे (17) ललित लेख (23) लेखकाच्या घरात (2) लोकप्रभा (7) लोकसत्ता (9) वात्रटिका (15) विनोद (7) विपश्यना (2) वीर जवान (11) व्यक्ती विशेष (111) सकारात्मक (124) संगीत (17) समाजकारण (92) सर्किट (1) सहज सुचलं म्हणून (35) सह्याद्री (2) साहित्य (69) स्वप्न बघा स्वप्न जगा (4) स्वप्नांना पंख प्रेरणेचे (3) हिमालय (68) हे प्रवासी गीत माझे (14)\nEshanya Varta ईशान्य वार्ता\nसमर्पीत पत्रकार, संपादक : पुरुषोत्तम रानडे - सुखासीन नोकरी आणि चौकटीतलं जगणं याला देश सेवेसाठी तिलांजली देणारा समर्पीत पत्रकार, इशान्य भारतातील जनता देशाच्या मुख्य भागाशी जोडण्यासाठी अविरत प्रयत्नशील...\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nजे कधीच नव्हते, त्याची.. - सत्ता एकहाती एकवटण्याच्या धोक्याची चर्चा करताना गोडबोले यांनी नेहरूंपासून नंतरच्या प्रत्येक पंतप्रधानाने मंत्रिमंडळाला तसेच संकेतांना बाजूला ठेवून परस्पर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shreejyotiba.com/festnavratri.php", "date_download": "2020-09-25T03:23:24Z", "digest": "sha1:Q33FRYN4VNPFC7WC6KUR5KQ3B6KOXVDU", "length": 8156, "nlines": 84, "source_domain": "shreejyotiba.com", "title": "Shree Jyotirling Devasthan", "raw_content": "पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व्यवस्थापित जोतिबा मंदिराचे अधिकृत संकेतस्थळ (महाराष्ट शासन)\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व्यवस्थापित जोतिबा मंदिराचे अधिकृत संकेतस्थळ (महाराष्ट शासन)\nदख्खनचा राजा श्री जोतिबा नवरात्रोत्सव हा इतर देवदेवतांपेक्षा वेगळ्या स्वरूपाचा आहे. त्याला आध्यात्मिक व शास्रांचा आधार आहे. जोतिबा डोंगरावर नवरात्रोस्तवात श्रींच्या वेगवेगळ्या सोहन कमल पाकळ्यांतील महापूजा बांधल्या जातात. त्या प्रत्येक पाकळीस मोठे महत्व आहे. पाच पाकळ्यांपैकी तीन पाकळ्या श्री जोतिबाचा त्रिदेवात्मक अवतार दर्शवितात. खालील दोन पाकळ्या कमळपुष्पाचे द्विदल आहे. हे मनातील सगुण व निर्गुण भावांचे प्रतीक ��हे. श्री केदारनाथांनी श्री कमळभैरव नवरात्रोस्तव सोहळ्यात पूजेसाठी काशीहून सुवर्णकमळ आणून देत, अशी आख्यायिका आहे. त्याच्या आधारे कपड्यांच्या रंगीत कमळ पाकळ्या करून या महापूजा पुजारी बांधतात. मंगलमय वातावरणात पहिल्या दिवशी तुतारी, ढोल, सनई, शिंग, ताशा या वाद्यांच्या निनादात मुख्य मंदिरात घटस्थापनेचा विधी होतो. नवरात्र काळात जोतिबाचा जागर हा सातव्या दिवशी असतो. दोन लाख भाविक जगारादिवशी डोंगरावर येतात. या दिवशी मंदिर रात्रभर उघडे असते. चार मुक्तीचे प्रतीक म्हणून जोतिबा देवाची सोहन कमलपुष्पातील दख्खनचा राजा रूपातील अलंकारीत बैठी महापूजा बांधण्यात येते. जगारानिमित्त मुख्य मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. खंडेनवमी दिवशी पालखी सोहळा, दिवे ओवाळणी, घट उठविणे हे कार्यक्रम होतात. विजयादशमी दिवशी (दसरा) श्रींची अंबारीतील वैशिष्ट्यपूर्ण महापूजा बांधण्यात येते. हि पूजा वर्षातून एकदा बांधण्यात येते. सायंकाळी साडेपाच-सहा वाजता येथील दक्षिण दरवाजावर सीमोल्लंघनाचा सोहळा होतो. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा होतो. नवरात्रोस्तवाची सांगता जोतिबा डोंगरावर ललित सोहळ्याने होते. श्रींची गरुडारूढ अशी महापूजा बांधली जाते. मंदिरात रात्रभर विविध धार्मिक कार्यक्रम होतात. मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येते.\nकोल्हापूर.( महाराष्ट शासन )\nश्री जोतिबा मंदिर, वाडी रत्नागिरी, ता. पन्हाळा जि. कोल्हापूर\nकॉपीराइट © 2020 जोतिबा मंदिर, कोल्हापूर. सर्व हक्क राखीव.\nसदरचा डेटा (वेबसाईट माहिती) हा खालील पुस्तकांच्या संदर्भावरून संकलित केला आहे. तसेच या मराठी माहितीवरून इंग्रजी भाषांतर केले आहे.\nपुस्तकाचे नाव व लेखक\n१. दर्शन जोतिबाचं - लेखक : निवास मोटे\n२. दख्खनचा राजा... श्री केदारनाथ - लेखक: श्री सुनिल जनार्दन आमाणे (सर)\n३. सुंदर जोतिबा - जोतिबा परिसर विकास समिती (जोतिबा विकास आराखडा माहिती पुस्तक -महाराष्ट्र शासन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nmkgk.com/NaukriSource/26333683/nmk", "date_download": "2020-09-25T03:42:32Z", "digest": "sha1:DWVMLHWWC7KTUMKH7HNAGGL6AI3HW3NK", "length": 2060, "nlines": 23, "source_domain": "nmkgk.com", "title": "PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 107 जागा NMK marathi gk", "raw_content": "\nमुखपृष्ठ मराठी जाहिराती हिंदी जाहिराती ताज्या बातम्या प्रवेशपत्र निकाल ऑनलाईन प्रश्न जुन्या परीक्षा घडामोडी सामान्य���्ञान विशेष ☰\nPCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 107 जागा\nएकूण जागा : १०७ पदाचे नाव : १) सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) : ८५ जागा २) सहाय्यक शिक्षक (उर्दु माध्यम) : २२ जागा शैक्षणिक पात्रता: B.Sc. B.Ed/ B.A B.Ed/ B.P.Ed शुल्क : शुल्क नाही नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड Fee: नाही. एकत्रित मानधन : १७,५०० अर्ज सादर करण्याचा पत्ता: महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आलेल्या पेटीमध्ये. अर्ज सादर करण्याची तारीख: 15 […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/taachanianitochani/", "date_download": "2020-09-25T03:31:09Z", "digest": "sha1:LGPUAKHWA5TY5CPX27FGN6QCJD5DYLYA", "length": 12112, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "होम", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\n‘अत्यंत असत्य अशी गोष्ट तुम्ही सातत्याने सांगत राहिलात की हळूहळू लोकांना ती खरी वाटू लागते.\nमस्तानीची बदनामी एक माजघरी कारस्थान\nमस्तानीही तशी नाचणार नाही हेही जाणून घेण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे.\nही फक्त माहिती आहे. सुमारे साठ वर्षांपूर्वीची. आनंदमार्ग नावाच्या एका संघटनेची.\nगांधी हत्याकट आणि स्वा. सावरकर\nनथुरामच्या मनात सावरकरांबद्दल अशी भक्तिभावना होती हे कोण विसरणार\nकोण म्हणतो हे टिळकांना रुचले नसते\nसण आणि उत्सव सार्वजनिकरीत्या कसे साजरे करायचे ही सध्याची मोठीच वादंगाची गोष्ट\nराधेमाँचे कुठे काय चुकले\nलालभडक कपडे, तितकीच लालभडक लिपस्टिक, बटबटीत दागदागिने घातलेली, हिंदी सिनेमाच्या गाण्यांवर नाचणारी राधेमाँ ही तथाकथित बुवाबाबांची आणखी एक आवृत्ती.\nमद्यपुराण (प्रशस्ती ते बंदी)\nदारू पिण्याला समाजात अलीकडे फारच प्रतिष्ठा आली आहे. पूर्वी असे नव्हते असे म्हणणाऱ्यांना वेद-पुराणात दारूचे कसे उल्लेख सापडतात, दारूपानाविषयी, दारू कशी असावी, कशी नसावी, कशी विकावी, कशी...\nमद्यपुराण (ऋग्वेद ते मनुस्मृती)\nविषारी दारूमुळे शंभरहून अधिक लोकांना प्राण गमवावा लागल्याची घटना नुकतीच मुंबईत मालाड-मालवणी भागात घडली. त्यानंतर सुरू झालेली दारूच्या दुष्परिणामांची आणि दारूमुळे काही होत नाही या दोन मुद्दय़ांची चर��चा मात्र\nसमाजमाध्यमांमध्ये फिरत असणाऱ्या राष्ट्राभिमानी संदेशांना हल्ली पाश्चात्य वैज्ञानिकांचा हवाला दिला जातो. अर्थातच शहानिशा न केलेले हे संदेश म्हणजे मिथ्यकथाच म्हणाव्या लागतील. समाजमाध्यमांतील अशाच काही मिथ्यकथांविषयी.\nग्लोबल वॉर्मिगच्या चर्चेने आपला जीव घाबरून जातो. पण भरपूर वनसंपदा होती, प्रदूषण नव्हते, रसायनांचा मारा नव्हता अशा प्राचीन काळात महाभयानक दुष्काळ पडायचे असे उल्लेख सापडतात, त्याचे काय\nसध्या शुभमंगल कार्याचा हंगाम सुरू असल्याने महाराष्ट्रातील गावागावांतील ध्वनिक्षेपकांवरून ‘ऐका सत्यनारायणाची कथा’ हे कथागीत ऐकू येत आहे. सत्यनारायण अशी खरोखरच देवता आहे का काय आहे तिचे उगमस्थान\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातेवाइकांवर पं. जवाहरलाल नेहरू यांचे सरकार जवळजवळ वीस वर्षे पाळत ठेवून होते असा गौप्यस्फोट झाल्यानंतर नेताजी-नेहरू संबंधांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/tag/raisoni-group-nagpur-bharti-2019/", "date_download": "2020-09-25T02:34:11Z", "digest": "sha1:VQ6C2RXJDLZ6IBGSOYHZG2W255Y2CZ77", "length": 3382, "nlines": 70, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nरायसोनी ग्रुप नागपूर भरती २०१९\nई-मेल वर जॉब अपडेट म���ळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १७३\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद स्टाफ नर्स गुणवत्ता यादी डाउनलोड\nबॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत 111 रिक्त पदांची भरती\nRTMNU येथे विविध पदांची भरती\nसोलापूर विद्यापीठ येथे स्थापत्य अभियंता पदाची भरती\nग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत 288 (प्रत्येक जिल्ह्यात आठ पदे)…\nजिल्हा परिषद अकोला भरती अंतिम पात्रता यादी\nजिल्हा परिषद लातूर येथे विधिज्ञ पदाची भरती\nसार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथे विविध रिक्त पदांची भरती\nपंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त पदांची भरती सुरु\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-news-water-released-increased-by-5-thousand-136-cusecs-from-khadakwasla-dam-says-mayor-murlidhar-mohol-173974/", "date_download": "2020-09-25T04:46:52Z", "digest": "sha1:WQ5WFMV4I2ZNLJAGJTI2OT4757YPRQFF", "length": 8782, "nlines": 92, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune News: धरण क्षेत्रात पावसाचा वेग कायम, 'खडकवासला'तून 9 हजार 416 क्युसेक वेगाने विसर्ग सुरु - MPCNEWS", "raw_content": "\nPune News: धरण क्षेत्रात पावसाचा वेग कायम, ‘खडकवासला’तून 9 हजार 416 क्युसेक वेगाने विसर्ग सुरु\nPune News: धरण क्षेत्रात पावसाचा वेग कायम, ‘खडकवासला’तून 9 हजार 416 क्युसेक वेगाने विसर्ग सुरु\nगेल्या वर्षी आजच्या दिवशी 29.15 टीएमसी म्हणजेच 100 टक्के पाणीसाठा होता. मागील 10 दिवसांपासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे.\nएमपीसी न्यूज – खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा वेग कायम असल्याने त्यामुळे आज दुपारी 12 वाजल्यापासून मुठा नदीपात्रातील विसर्ग 9 हजार 416 क्युसेक वाढवण्यात येत आहे. मुठा नदीपात्रालगत राहणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांनी आता अधिकची काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.\nबुधवारपासून आजही (दि.13) धरणांत धुवांधार पाऊस सुरू आहे. जोरदार पाऊस होत असल्याने खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. या धरणाची क्षमता कमी असल्याने विसर्ग वाढविण्यात आला आहे. खडकवासला धरणात 1.97 टीएमसी (100 टक्के), पानशेत 7.92 टीएमसी (74.37 टक्के), वरसगाव 7.76 टीएमसी (60.50 टक्के) आणि टेमघर 1.76 टीएमसी (47.46 टक्के) असा या चारही धरणांत एकूण पाणीसाठा 19.41 टीएमसी म्हणजेच 66.58 टक्के पाणीसाठा आहे.\n■ खडकवासला साखळी धरण पाणीसाठा (१३ ऑगस्ट, २०; स. ६ पर्यंत)\n◆ खडकवासला : ���.९७ टीएमसी/१०० %\n◆ पानशेत : ७.९२ टीएमसी/७४.३७ %\n◆ वरसगाव : ७.७६ टीएमसी/६०.५० %\n◆ टेमघर : १.७६ टीएमसी/ ४७.४६ %\n■ एकूण पाणीसाठा : १९.४१ टीएमसी/६६.५८ %\n(गेल्या वर्षी आजच्या दिवशी : २९.१५ टीएमसी/१०० %)\nगेल्या वर्षी आजच्या दिवशी 29.15 टीएमसी म्हणजेच 100 टक्के पाणीसाठा होता. मागील 10 दिवसांपासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. या धरणांत 19 टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची आता वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.\n#अत्यंत_महत्त्वाचे : 'खडकवासला'तून ५ हजार १३६ क्युसेक वेगाने विसर्ग \nखडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाचा वेग कायम असल्याने विसर्गाचा वेग ५ हजार १३६ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुठा नदीपात्रालगत राहणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांनी आता अधिकची काळजी घ्यावी.\nपुणे महापालिका धरणांतून वर्षाला सुमारे 18 टीएमसी पाणी उचलते. महिन्याला पुणेकरांना दीड टीएमसी पाणी लागते. आता शेतीला पाणी सोडण्यासाठी ही धरणे 100 टक्के भरणे गरजेची आहेत.\nपाऊस आणि मुठा नदीतून होणारा विसर्ग लक्षात घेता आपल्या @PMCPune\nचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज असून कोणतीही अडचण असल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा \nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nLonavala News: लोणावळ्यात आजही पावसाचा जोर कायम, मागील 24 तासांत 157 मिमी पावसाची नोंद\nMPC News Podcast 13 August 2020: ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट\nPune Crime : अवैध जुगार अड्यावर छापा टाकून दहा आरोपींना अटक\nPune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे सहा वाजता केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी\nHinjawadi Crime : वाहतूक कार्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षकाला मारहाण\nDighi Crime : बनावट चावीच्या सहाय्याने दोन एटीएम मधून एक लाखांचे साहित्य चोरीला\nPune News : पुण्यातील हॉटेलमधून सायंकाळी 7 नंतरही पार्सल नेता येणार : आयुक्त\nPune News : जम्बो कोविड सेंटरमध्ये 400 बेड तयार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/28844/", "date_download": "2020-09-25T04:41:40Z", "digest": "sha1:MXXMRPTTPHHC5NJGK3ZDPI3GSTWEHH33", "length": 15633, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "मादीरा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमादीरा : दक्षिण अमेरिकेतील ॲ‌मेझॉन या नदीची प्रमुख उपनदी. बोलिव्हिया, ब्राझील या देशांतून सामान्यपणे ईशान्य दिशेने वाहणाऱ्या या नदीची लांबी ३,३५० किमी. आहे. बोलिव्हियात उगम पावणाऱ्या मामोरे व बेनी या नद्यांचा बोलिव्हिया-ब्राझील सीमेजवळ व्हीला बेयाच्या ईशान्येस संगम होतो व त्यांच्या या संयुक्त प्रवाहास ‘मादीरा’ असे संबोधले जाते. ही नदी व्हीला बेयापासून सु. १०० किमी. ब्राझील- बोलिव्हिया सरहद्दीवरून उत्तरेकडे वाहत जाते. पुढे आबूना नदीच्या संगमानंतर ही ईशान्यवाहिनी बनते व ब्राझीलच्या राँदोन्या व ॲ‌मेझॉन या राज्यांतून वाहत जाऊन, मानाऊसच्या पूर्वेस सु. १४५ किमी. अंतरावर ॲ‌मेझॉन नदीस उजव्या बाजूने मिळते. ग्वपूरे, रूझवेल्ट, कानूमा इ. हिच्या प्रमुख उपनद्या आहेत.\nॲ‌मेझॉनच्या संगमाजवळ मादीरा नदीचे पात्र सु. ३ किमी. रुंद आहे. या संगमाजवळ दलदलयुक्त तुपिनाम्‌बरमा हे बेट तयार झाले आहे. मादीरा नदी उष्ण कटिबंधीय घनदाट अरण्यातून वाहत असल्याने तिच्या खोऱ्यातील बराच भाग जवळजवळ निर्जन आहे, फक्त इंडियन व मेस्टिझो जमातींच्या तुरळक वसाहती या प्रदेशात आढळतात.\nया नदीच्या मुखापासून उगमाकडे अँतोन्यू धबधब्यापर्यंत सु. १,३०० किमी. जलवाहतूक चालते. उगमाकडील भागात अनेक धबधबे, द्रुतवाह असल्याने जलवाहतूक शक्य होत नाही. या नदीच्या वरच्या भागाशी संपर्क साधता यावा या दृष्टीने मादीरा-मामोरे या लोहमार्गाची उभारणी केली असून या नद���च्या व तिच्या काठच्या भागाचा जास्तीतजास्त उपयोग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.\nमादीरा नदीखोऱ्याच्या समन्वेषणाबाबत सोळाव्या शतकापासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्यापही तिच्या खोऱ्यातील काही भागांचे समन्वेषण झालेले नाही. पोर्तुगीज मोहिमांतील फ्रांथीस्को दे एम्. पाल्हेता (१७२३), होसे गॉन्‌थालेस दे फोन्सेका (१७४९), होसे आउग्यूस्टाइन पालाथ्यो (१८८४), लार्डनर गिबन (१८५३) इत्यादींनी या नदीच्या समन्वेषणाचे उल्लेखनीय कार्य केले आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धर��े व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ezykolhapur.com/ezy-ganesh-utsav-2019/dilbahar-talim-mandal/", "date_download": "2020-09-25T03:54:35Z", "digest": "sha1:EE7J3ZAO4BWQ2UT24VJPRJLV5AYIQZ42", "length": 14985, "nlines": 161, "source_domain": "ezykolhapur.com", "title": "Dilbahar Talim Mandal – eZy Kolhapur", "raw_content": "\n२०१९ च्या पुरग्रस्तांना मदतीचा हात \nदिलबहार तालीम मंडळाचे वतीने पुरग्रस्तांकरीता मदत नाही तर कर्तव्य म्हणून कपडे,अंथरूण, जेवण, इतर जिवनावश्यक वस्तूंचीमदत करण्यात आली. मंडळाच्या सर्व कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे आभार. पुरग्रस्तांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. आपला दिलबहार तालीम मंडळ, रविवार पेठ, कोल्हापूर... पूरग्रस्तांना मदत करण्याच्या हेतूने यंदाच्या वर्षी दिलबहार तालीम मंडळाने गणेश उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेऊन जमलेली सर्व वर्गणी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे हे आपलं कोल्हापूर आहे म्हणूनच आम्ही म्हणतो मदत नाही हे कर्तव्य आहे\n🙏🏻श्री रामेश्वर प्रासादिक 🙏🏻\nदिलबहार तालीम मंडळाचे वतीने पुरग्रस्तांकरीता मदत नाही तर कर्तव्य म्हणून कपडे,अंथरूण, जेवण, इतर जिवनावश्यक वस्तूंचीमदत करण्यात आली. मंडळाच्या सर्व कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे आभार. पुरग्रस्तांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. आपला दिलबहार तालीम मंडळ, रविवार पेठ, कोल्हापूर... पूरग्रस्तांना मदत करण्याच्या हेतूने यंदाच्या वर्षी दिलबहार तालीम मंडळाने गणेश उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेऊन जमलेली सर्व वर्गणी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे हे आपलं कोल्हापूर आहे म्हणूनच आम्ही म्हणतो मदत नाही हे कर्तव्य आहेमनोगत\nदरवर्षी गणेशोत्सवात दहा हजारांपेक्षा जास्त वृक्ष वा��प करणारी तालीम आमच्या तालमीचे अनंत चतुर्थी दिवशी ची विसर्जन मिरवणूक तर सर्वत्र फेमस आहे डॉल्बी असो वा नसो तरीपण प्रमाणाबाहेर माफ जमणारी तालीम मोहरम बरोबरच दिलबहार तालमीचा फुटबॉल संघ तितकाच फेमस आहे संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच बेळगाव गोवा ह्या ठिकाणी दिलबहार तालमीच्या फुटबॉल संघाने दबदबा निर्माण केला आहे कोल्हापूरच्या फुटबॉलचा श्वास असलेल्या ह्या दिलबहार फुटबॉल संघाच्या जर्सी चा रंग पांढरा निळा आहे दिलबहार या वादळाची व्याख्या थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो\n🇦🇷 दि -: दिलखेचक विजय\n🇦🇷 ल -: लखलखत्या नाविन्य\n🇦🇷 ब -: बहारदार खेळाचे सातत्य\n🇦🇷 हा-: हार पचवनारा\n🇦🇷 र -: रणांगण गाजवणारा\n🌞 दिलबहार तालीम मंडळ🌞\n👉🏻कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत बी वार्ड रविवार पेठेत स्थापित असलेली कोल्हापुरातील नामांकित तालीम म्हणजे दिलबहार तालीम मंडळ होय श्री रामेश्वर प्रासादिक दिलबहार तालीम मंडळाची स्थापना 1884 साली झाली आज 2019 व्या वर्षी आमच्या तालमीला 135 वर्षे पूर्ण झाली ह्या 135 वर्षात अत्यंत यशस्वीरीत्या गणेशोत्सव मोहरम व साई मंदिर उत्सव साजरी करणारे तालीम म्हणजेच दिलबहार तालीम पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा गणेश उत्सव साजरी करणारी एकमेव तालीम म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेली तालीम दिलबहार तालीम दरवर्षी दख्खनचा राजा स्वरूपातील भव्य अशी आकर्षक गणेश मूर्ती गेले नऊ वर्ष कोल्हापूरसाठी गणेशोत्सवात सलक अकरा दिवस होम घालणारी सर्वधर्मसमभाव जपणारी तालीम म्हणून सर्वत्र प्रसिद्धी मिळवलेली तालीम ज्या उत्साहात गणेशोत्सव त्याच उत्साहात दरवर्षी मोहरम उत्सवही साजरा होतो कोल्हापुरात लहान असो वा थोर सर्वांच्या पसंतीची अशीही दिलबहार तालीम या आणि अवश्य नक्की भेट द्या दरवर्षी गणेशोत्सवात दहा हजारांपेक्षा जास्त वृक्ष वाटप करणारी तालीम आमच्या तालमीचे अनंत चतुर्थी दिवशी ची विसर्जन मिरवणूक तर सर्वत्र फेमस आहे डॉल्बी असो वा नसो तरीपण प्रमाणाबाहेर माफ जमणारी तालीम मोहरम बरोबरच दिलबहार तालमीचा फुटबॉल संघ तितकाच फेमस आहे संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच बेळगाव गोवा ह्या ठिकाणी दिलबहार तालमीच्या फुटबॉल संघाने दबदबा निर्माण केला आहे कोल्हापूरच्या फुटबॉलचा श्वास असलेल्या ह्या दिलबहार फुटबॉल संघाच्या जर्सी चा रंग पांढरा निळा आहे\n🔥दिलबहार या वादळाची व्याख्या थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो💯\n🇦🇷 दि -: दिलखेचक विजय\n🇦🇷 ल -: लखलखत्या नाविन्य\n🇦🇷 ब -: बहारदार खेळाचे सातत्य\n🇦🇷 हा-: हार पचवनारा\n🇦🇷 र -: रणांगण गाजवणारा\n२०१८ व त्या पूर्वीचा फोटो संग्रह\n👉🏻कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत बी वार्ड रविवार पेठेत स्थापित असलेली कोल्हापुरातील नामांकित तालीम म्हणजे दिलबहार तालीम fमंडळ होय श्री रामेश्वर प्रासादिक दिलबहार तालीम मंडळाची स्थापना 1884 साली झाली आज 2019 व्या वर्षी आमच्या तालमीला 135 वर्षे पूर्ण झाली ह्या 135 वर्षात अत्यंत यशस्वीरीत्या गणेशोत्सव मोहरम व साई मंदिर उत्सव साजरी करणारे तालीम म्हणजेच दिलबहार तालीम पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा गणेश उत्सव साजरी करणारी एकमेव तालीम म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेली तालीम दिलबहार तालीम दरवर्षी दख्खनचा राजा स्वरूपातील भव्य अशी आकर्षक गणेश मूर्ती गेले नऊ वर्ष कोल्हापूरसाठी गणेशोत्सवात सलक अकरा दिवस होम घालणारी सर्वधर्मसमभाव जपणारी तालीम म्हणून सर्वत्र प्रसिद्धी मिळवलेली तालीम त्साहात गणेशोत्सव त्याच उत्साहात दरवर्षी मोहरम उत्सवही साजरा होतो कोल्हापुरात लहान असो वा थोर सर्वांच्या पसंतीची अशीही दिलबहार तालीम या आणि अवश्य नक्की भेट द्या\nआम्ही आमची माहिती www.eZyKolhapur.com च्या या पेजवर वेळोवेळी update करतो. तरी आपण सर्वाना विनंती आहे की या Dilbahar Talim Mandal च्या या नवीन उपक्रमास आपण आपले Comments (अभिप्राय) नोंदवून सहकार्य करावे.\nघरगुती गणेश आरास साठी खाली click करा.\nगणेश मंडळांच्या देखाव्यासाठी खाली click करा.\nनाद खुळा पांढरा निळा 🇦🇷🔥\n🇦🇷नाद खुळा पांढरा निळा🇦🇷\nश्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ\nबालगणेश मित्र मंडळ (बी जी एम)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hingoli.nic.in/mr/notice/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA-%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE-2020-21-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C/", "date_download": "2020-09-25T04:49:46Z", "digest": "sha1:6ANJQ6TWBSSNEWWFHXM7RDBV2KE434FF", "length": 4152, "nlines": 100, "source_domain": "hingoli.nic.in", "title": "खरिप हंगाम 2020-21 पीककर्ज अर्ज नोंदणीसाठी इथे क्लिक करा | हिंगोली, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा हिंगोली District Hingoli\nएसटीडी आणि पिन कोड\nअन्न व नागरी पुरवठा विभाग\nबोंडअ‍ळीग्रस्त शेतकरी अनुदान वाटप\nखरिप हंगाम 2020-21 पीककर्ज अर्ज नोंदणीसाठी इथे क्लिक करा\nखरिप हंगाम 2020-21 पीककर्ज अर्ज नोंदणीसाठी इथे क्लिक करा\nखरिप हंगाम 2020-21 पीककर्ज अर्ज नोंदणीसाठी इथे क्लिक करा\nखरिप हंगाम 2020-21 पीककर्ज अर्ज नोंदणीसाठी इथे क्लिक करा\nखरिप हंगाम 2020-21 पीककर्ज अर्ज नोंदणीसाठी इथे क्लिक करा\nजिल्हा प्रशासन मालकीची सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा हिंगोली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 09, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2020-09-25T04:57:00Z", "digest": "sha1:GQVRJ75ZNQGDW5E4CRM3P3NM4JKMFXNC", "length": 4585, "nlines": 54, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "खबारोव्स्क - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nखबारोव्स्क (रशियन: Хабаровск) हे रशिया देशाच्या खबारोव्स्क क्रायचे व अतिपूर्व संघशासित जिल्ह्याचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. हे शहर रशियाच्या अति पूर्व भागात चीन देशाच्या सीमेजवळ आमूर नदीच्या काठावर वसले आहे. ५.९३ लाख लोकसंख्या असलेले खबारोव्स्क व्लादिवोस्तॉक खालोखाल ह्या भागातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\nस्थापना वर्ष इ.स. १८५८\nक्षेत्रफळ २३५ चौ. किमी (९१ चौ. मैल)\n- घनता २,४७६ /चौ. किमी (६,४१० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी + ११:००\nमॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील खबारोव्स्क हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nविकिव्हॉयेज वरील खबारोव्स्क पर्यटन गाईड (इंग्रजी)\nLast edited on ६ जानेवारी २०१७, at २१:२५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ जानेवारी २०१७ रोजी २१:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2020-09-25T05:09:43Z", "digest": "sha1:ARBXSYICPLSML5T2B5QAGK2VPHJYA2GZ", "length": 18790, "nlines": 129, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "धुंडिराज गोविंद फाळके - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nधुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके (जन्म : त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, मृत्यू : नाशिक, १६ फेब्रुवारी १९४४) हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिली व्यक्ती होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . १९१३ साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपटांची व २६ लघुपटांची निर्मिती केली.\nएप्रिल ३०, १८७० ब्रिटिश भारत\nफेब्रुवारी १६, १९४४ ब्रिटिश भारत\nभारतीय चित्रपटकला वैभवाप्रत नेली\nभारतीय अभिनेत्यांना त्यांच्या जन्मभरच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार हा सर्वांत मोठा पुरस्कार दिला जातो.\n२ सरस्वतीबाई धुं��िराज फाळके\n५ दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेले अभिनेते आणि आणि पुरस्काराचे वर्ष (प्रत्यक्ष पुरस्कार नंतरच्या वर्षी प्रदान झाला)\n६ दादासाहेब फाळके यांच्यावरील पुस्तके\n७ दादासाहेब फाळके यांच्यावरील चित्रपट\nदादासाहेब फाळके यांचा जन्म नाशकाहून तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध संस्कृत तज्ञ होते.\nइ.स. १८८५ साली त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे प्रवेश घेतला. इ.स. १८९० साली जे. जे. तून उत्तीर्ण झाल्यावर ते कला भवन, बडोदा येथे शिल्पकला, तंत्रज्ञान, रेखाटन, चित्रकला, छायाचित्रणकला इत्यादी गोष्टी शिकले.\nत्यांनी गोध्रा येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. परंतु, गोध्रा येथे झालेल्या ब्युबॉनिक प्लेगाच्या उद्रेकात त्यांची प्रथम पत्नी आणि मूल दगावल्यावर त्यांना ते गाव सोडावे लागले. लवकरच, त्यांची ल्युमिएर बंधूंनी नेमलेल्या ४० 'जादूगारां'पैकी एकाशी, जर्मन कार्ल हर्ट्‌झ याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांना 'भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थे'साठी ड्राफ्ट्समन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या धडपड्या स्वभावामुळे लवकरच ते नोकरीच्या बंधनांना कंटाळले व त्यांनी छपाईचा व्यवसाय सुरू केला. शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात ते वाकबगार होते. त्यांनी राजा रविवर्मांसोबत काम केले. पुढे त्यांनी स्वतःचा छापखाना काढला, तसेच छपाईची नवी तंत्रे आणि यंत्रे अभ्यासायला जर्मनीची वारी केली.\nछपाई व्यवसायात त्यांच्या सहकाऱ्यांशी त्यांचे विवाद झाले आणि फाळकेंनी छपाईच्या व्यवसायास कायमचा रामराम ठोकला. पुढे \"लाईफ ऑफ ख्रिस्त\" (Life of Christ) हा मूकपट पाहिल्यानंतर त्यांनी आपले लक्ष हलत्या चित्रांच्या व्यवसायाकडे वळवले व १९१२ साली त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट काढला. तो ३ मे १९१३ या दिवशी मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रेक्षकांना पहिल्यांदा दाखवण्यात आला.\nसरस्वतीबाई धुंडिराज फाळकेसंपादन करा\nसरस्वतीबाई या दादासाहेब फाळके यांच्या पत्नी. दादासाहेबांचा पहिला चित्रपट बनवण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. चित्रपटाच्या निर्मितीखर्चासाठी सरस्वतीबाईंनी आपले सोन्याचे दागिने विकले. त्या फिल्म डेव्हलपिंग, मिक्सिंग आणि फिल्मवर रसायनांचा उपयोग शिकल्या. त्या फिल्मचे परफोरेटि���ग (फिल्मवर दोन्ही कडांना भोके पाडणे), एडिटिंग (फिल्मचे तुकडे जोडणे) करीत. शूटिंगच्या वेळी कॅमेरा असिस्टंट, स्पाॅट बाॅय, सूर्याच्या उन्हासाठी रिफ्लेक्टर धरून उभे राहणे आदी कामे करीत. त्या फिल्म निर्मितीसाठी कामावर ठेवलेल्या लोकांच्या राहण्याची, आरामाची सोय करणे, आणि त्यावरही ६०-७० लोकांचा स्वयंपाक करीत व त्यांचे कपडेही धुवीत.\nरात्री सर्व झोपल्यावर सरस्वतीबाई फिल्मच्या कथानकावर ब्रेनस्टाॅर्मिंग (अडचणी दूर करण्यासाठी गटचर्चा करणे) करीत.\nसरस्वतीबाईं फाळके यांना राजा हरिश्चंद्र या पहिल्या चित्रपटासाठी तारामतीची भूमिका करण्यासाठी विचारले होते. पण मग कामांचे काय या विचाराने त्यांनी नकार सांगितला.\nसरस्वतीबाईंनी जर मदत केली नसती तर भारतातला पहिला चित्रपट बनणे अशक्यप्राय होते.\nसरस्वतीबाई फाळके यांच्या नावाचा एक पुरस्कारही आहे.\nराजा हरिश्चंद्र (इ.स. १९१३)\nमोहिनी भस्मासूर (इ.स. १९१३)\nसावित्री सत्यवान (इ.स. १९१४)\nकालिया मर्दन (इ.स. १९१९)\nमुंबईतील फिल्मसिटीला दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणतात.\nदादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेले अभिनेते आणि आणि पुरस्काराचे वर्ष (प्रत्यक्ष पुरस्कार नंतरच्या वर्षी प्रदान झाला)संपादन करा\nअमिताभ बच्चन (इ.स. २०१८)\nसोहराब मोदी (इ.स. १९७९)\nदादासाहेब फाळके यांच्यावरील पुस्तकेसंपादन करा\nदादासाहेब फाळके (इसाक मुजावर)\nदादासाहेब फाळके : काळ आणि कर्तृत्व (जया दडकर)\nध्येयस्थ श्वास - दादासाहेब फाळके (लेखिका - ज्योती निसळ)\nभारतीय चरित्रमाला : दादासाहेब फाळके (बापू वाटवे)\nभारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके (रमेश सहस्रबुद्धे)\nदादासाहेब फाळके यांच्यावरील चित्रपटसंपादन करा\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १५:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2020-09-25T04:46:47Z", "digest": "sha1:WP7HUVWHVT4QTI2B2MRIXPO73LI5HQEO", "length": 8709, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वडील - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवडिल हा मानवी कुटुंबातील अपत्याचा पुल्लिंगी जन्मदाता असतो. अपत्याच्या स्त्रीलिंगी जन्मदात्रीस आई म्हणतात. मराठी भाषेत वडिलांना उद्देशून बाप, बाबा अशी संबोधनेही वापरली जातात.बाबाचे प्रेम दिसून येत नाही. वडिलांच्या संबंधांव्यतिरिक्त आपल्या मुलाचे पालक, कायदेशीर आणि सामाजिक नातेसंबंध असावेत ज्यात विशिष्ट अधिकार आणि जबाबदाऱ्या असतात.एखाद्या ज्येष्ठ पित्याकडे त्याच्याकडून उद्भवलेल्या मुलास कायदेशीर बंधने असू शकतात, जसे की आर्थिक मदतीचे बंधन , एक मूलधातूचा म्हणा.\nविशेषण \"पित्याचे\" म्हणजे एका पित्यासाठी आणि माता साठी \"मातृभाषेशी तुलना करणे\". \"पित्याला\" क्रियापद म्हणजे \"बापा\" असे नाव असलेल्या एका बाळाला जन्म देणे. जीवशास्त्रीय पूर्वजांनी शुक्राणू कोशिकाद्वारे त्यांच्या मुलाच्या लिंगाचे निर्धारण केले आहे ज्यात त्यात एक्स गुणसूत्र (स्त्री) किंवा युवराम गुणसूत्र (पुरुष) आहे. बाबा (पिता), बाबा, पापा, आणि पॉप हे प्रेमळ शब्द आहेत. कोणत्याही मुलाचे पहिले नर रोल मोडेल हे त्याचे पिताच असतात. एखादा मुलगा खेळता खेळता पडतो तर तो आई ग.. गागतो,पण संकाटाच्या वेळी त्याला बाप आठवतो.एखादा मोठा 'साप'बघितला तर तो बाप रे... गागतो,पण संकाटाच्या वेळी त्याला बाप आठवतो.एखादा मोठा 'साप'बघितला तर तो बाप रे... असा गागतो. संटातुन सोडवायला बापच लागतो .आई लगेच रडुन देते पण तो बापाच रडला तर घर कोन सांभाळेल.बाप तेव्हा रडतो जेव्हा मुलगी सासरी जात असते बाप..... असा गागतो. संटातुन सोडवायला बापच लागतो .आई लगेच रडुन देते पण तो बापाच रडला तर घर कोन सांभाळेल.बाप तेव्हा रडतो जेव्हा मुलगी सासरी जात असते बाप..... आई हि जन्म देते बाप हा जीवनभर सांभाळतो .बाप हा शब्द खूप प्रेमळ आहे\nमराठीत वडील या शब्दाचे दोन अर्थ होतात : पहिला अर्थ पिता, तर दुसरा अर्थ म्हणजे वयाने मोठा असणे असा होय.वडील हे घरातील कर्ते असतात.त्यांचावर संपूर्ण कुटुंबाची जवाबदारी आसते.त्यांचे त्यांच्या कुटुंबावर प्रेम असते.\nआपल्या मुलांच्या बाबत पित्याचे अधिकार वेगवेगळ्या देशांच्या देशात भिन्न असतात जे सहसा त्या समाजात अपेक्षित भूमिका व कृतींचा स्तर दर्शवितो.\nपालक आपल्या नवीन जन्मलेल्या किंवा दत्तक मुलाला पाठिंबा देण्यासाठी वेळ काढतो तेव्हा पॅरेंटल रजा असतो. सशुल्क पितृत्व रजा १९७६ साली स्वीडन मध्ये पहिल्यांदा सुरु झाला आणि तो युरोपियन देशांपेक्षा निम्म्याहून अधिक देशांमध्ये दिला जातो.\nवडिलांचा हक्क चळवळ जसे की फादर ४ न्याय म्हणजे कौटुंबिक न्यायालये वडिलांच्या विरोधात असतात.\nमुलांच्या मदतीने एका पालकाने दुस-याकडे पाठवल्या जाणा-या नियमित कालावधीचे पैसे दिले जातात; सामान्यतः ज्या पालकांना कस्टडी नाही अशा पालकांकडून दिले जाते.\nअंदाजे २% ब्रिटीशांना एखाद्या गैर-पितृद्याच्या घटनेच्या दरम्यान पितृसठीच्या फसवणूकचा अनुभव आलेला आहे, ज्यामुळे त्यांच्या मुलास त्यांचे जन्मजात शरीर मानले जाते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २४ फेब्रुवारी २०१९, at ११:२५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २४ फेब्रुवारी २०१९ रोजी ११:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%B5/", "date_download": "2020-09-25T02:19:39Z", "digest": "sha1:NKZQNNXR52MEQORHHUWPEIRVAWIBYVME", "length": 9862, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "विहिरीत फेकल्यावरही दैव बलवत्तर म्हणून दोन वर्षीय बालक बचावला | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या ��्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nविहिरीत फेकल्यावरही दैव बलवत्तर म्हणून दोन वर्षीय बालक बचावला\nin खान्देश, गुन्हे वार्ता, जळगाव, ठळक बातम्या\nबालकाला फेकणार्‍या तरुणाविरुध्द गुन्हा ; अटक करुन न्यायालयीन कोठडीत रवानगी\nजळगाव : तालुक्यातील कंडारी येथे गल्लीत खेळत असलेल्या उज्ज्वल गजानन महाजन (2) या बालकाला काही एक कारण नसताना एकाने उचलून विहिरीत फेकल्याची घटना शनिवारी समोर आली आहे. मात्र ते म्हणतात काळ आला होता पण वेळ आली नव्हती. याप्रमाणेच मात्र दैव बलवत्तर म्हणूनच की काय विहिरीत फेकलेल्या बालकाला कुठलीही इजा झाली नाही. बालकाला फेकणारा शिवाजी विश्वास पाटील (30) या तरुणाविरुध्द नशिराबाद पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली.\nपोलीस सूत्रांनी सांगितले असे की, कंडारी गावातील महाजन वाड्यात 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजता उज्ज्वल गजानन महाजन गल्लीत खेळत असताना नात्यातीलच शिवाजी विश्वास महाजन याने काहीएक कारण नसताना उज्ज्वल यास उचलून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने काशिनाथ महाजन यांच्या घराच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक विहिरीमध्ये उचलून टाकले. नागरिकांनी लागलीच धाव घेतल्यामुळे बालक बचावला. संशयित व बालक जवळचे नातेवाईक असल्याने त्यांनी उशिरा पोलिसात धाव घेतली.शनिवारी याप्रकरणी नशिराब���द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी शिवाजी महाजन यास अटक करन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली सुनावली आहे. दरम्यान भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे ,पोलीस प्रवीण ढाके, राजेंद्र साळुंखे, व सहकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली २०२४ पर्यंत कायम \nनाट्यमयरित्या फडणवीस मुख्यमंत्री का बनले; भाजप खासदाराने केला खळबळजनक खुलासा\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nएकनाथ शिंदेंना कोरोनाचा संसर्ग\nनाट्यमयरित्या फडणवीस मुख्यमंत्री का बनले; भाजप खासदाराने केला खळबळजनक खुलासा\n'अंडर १९' वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/mumbai/politics/creation-of-new-posts-to-strengthen-health-services-in-cities-health-minister-rajesh-tope", "date_download": "2020-09-25T02:58:24Z", "digest": "sha1:335C6FPZLAS5QTFBBPFL2PSR4XX4SUEE", "length": 8956, "nlines": 95, "source_domain": "www.krushival.in", "title": "Mumbai | शहरांतील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी नवीन पदांची निर्मिती | राजकारण: ताज्या मराठी बातम्या | Latest Political News | Politics Marathi News | Latest Politics News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nशहरांतील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी नवीन पदांची निर्मिती\nशहरांतील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी नवीन पदांची निर्मिती\nकोरोनाच्या पाश्वभूमीवर शहरी भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आरोग्य संचालक (शहर) या पदासह आणखी सहा नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nशहरी भागासाठी संचालक, आरोग्य सेवा (शहर), उपसंचालक-2 पदे, सहायक संचालक-4 पदे अशी ही नवी यंत्रणा असणार आहे.नवनिर्मित पदांबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले की, शहरी भागांमध्ये प्राथमिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी संचालक (शहर) आरोग्य सेवा यांची असणार आहे. त्याचबरोबर महापालिका व नगरपालिका क्षेत्रांतील आरोग्य सेवेसोबतच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची नियमितपणे देखभाल, परीक्षण व नियंत्रण करतानाच त्यांचा आढावाही त्यांनी घ्यायचा आहे.\nस्थानिक स्वराज्य संस���थांच्या नागरी कार्यक्षेत्रातील आरोग्य सुविधांची कमतरता आरोग्य व नगरविकास विभागाच्या सचिवांना निदर्शनास आणून देतानाच कार्यक्षमता वाढीसाठी उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी शहरी आरोग्य संचालकांची असणार आहे. साथरोग नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे तसेच आरोग्य सेवा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरविकास विभाग यांच्यात समन्वयाची जबाबदारीदेखील त्यांच्यावर असणार आहे. संचालक (शहर) यांच्या सोबत उपसंचालक राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, उपसंचालक संसर्गजन्य रोग नियंत्रण तसेच कुटुंब कल्याण, इतर आरोग्य कार्यक्रम, जलजन्य/कीटकजन्य आजार आणि इतर सांसर्गिक/असांसर्गिक आजार या विभागांसाठी चार सहायक संचालक असतील. राज्यातील शहरी भागामध्ये लसीकरण, साथ रोग व इतर आरोग्यविषयक कार्यक्रम अधिक परिणामकारकतेने राबविण्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत राहील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\nनवी मुंबईचे राजकारण तापू लागलेय\nसंसद अधिवेशन कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार\nसंसद प्रांगणात विरोधकांचा मोर्चा\nशरद पवारांचा दिवसभर अन्नत्याग निलंबित खासदारांना पाठिंबा\nविरोधकांची संसदेबाहेर धरणे आंदोलन\nकृषी विधेयकावरुन देशात असंतोष विविध राजकीय पक्षांचा कडवा...\nमोदी सरकारची सुडबुद्धी,आठ खासदारांचे निलंबन...\nकेंद्र सरकारच्या अहंकाराने देश वेठीला राहूल गांधींचा...\nपेण अर्बन बँक घोटाळा ठेवीदार, खातेदार संघर्ष समितीतर्फे...\nकृषी विधेयकावरुन काँग्रेसची आंदोलनाची तयारी\nचौलमध्ये माझं कुटूंब माझी जबाबदारी मोहीम\nमाझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान\nमहाराष्ट्राच्या सुपुत्राला काश्मिरमध्ये वीरमरण\nटीव्ही चॅनेलच्या पत्रकाराची मुंबईच्या पत्रकारांकडून धुलाई\nशिक्षकांना शोधायचे तरी कुठे\nहयातीच्या दाखल्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/do-you-know-news/history-of-ganapati-celebration-ganapati-emmersion-visarjan-bmh-90-2253773/", "date_download": "2020-09-25T02:17:42Z", "digest": "sha1:MXZ6OU7DJI4B23GJKLM5H4RYJBFJOYYW", "length": 12961, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "history of ganapati celebration ganapati emmersion visarjan bmh 90 । दीड दिवसांनी का केलं जातं गणेश मूर्तीचं विसर्जन ? | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nदीड दिवसांनी का केलं जातं गणेश मूर्तीचं विसर्जन \nदीड दिवसांनी का केलं जातं गणेश मूर्तीचं विसर्जन \nपूर्वी बांधावरच मातीची मूर्ती तयार करून तिची पूजा केली जायची\nगणेश मूर्तीचं विसर्जन करताना भाविक. (संग्रहित छायाचित्र)\n‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना आपण आवर्जून त्याला पुढल्या वर्षी लवकर यायला सांगतो. त्यानंतर पुढचे वर्षभर आपण बाप्पांची तितक्याच आतुरतेनं वाट पाहत असतो. मग आगमनाला काही दिवस उरले की घराघरांत बाप्पासाठी मखर, फुलांची आरास, नैवेद्य तयार करण्याची लगबग सुरू होते. देशभरात अकरा दिवस गणेशोत्सवाची धूम असते.\nमात्र अनेक घरघुती गणपतींचं विसर्जन हे दीड दिवसांनी होतं. आता दीड दिवसांनी बाप्पाचं विसर्जन करण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. अनेकांना वेळ नसतो, मुलं कामाला जाणारी असतात तेव्हा बाप्पांची दहा दिवस काही सेवा करता येत नाही. ही कारणं असली तरी दीड दिवसानं मूर्ती विसर्जन करण्यामागची परंपरा काही वेगळीच आहे.\nप्रसिद्ध अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी यामागची एक गोष्ट सांगितली. भारत हा कृषीप्रधान देश आहे. तेव्हा भाद्रपद महिन्यात साधारणं चतुर्थीच्यादरम्यान धान्याच्या लोंब्या हिरव्यागार पात्यातून डोलू लागतात. चतुर्थीला धरणीमातेचे आभार मानले जातात. धरणी मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूर्वी बांधावरच मातीची मूर्ती तयार करून तिची पूजा केली जायची.\nपूजा केल्यानंतर त्याचदिवशी या मूर्तीचं नदीत विसर्जन केलं जायचं. नंतर जस जशी वर्षे जाऊ लागली तसा या परंपरेत बदल होऊ लागला. अनेकजण सुबक मातीची मूर्ती तयार करून ती घरी आणू लागले. तिची प्राणप्रतिष्ठापना करून नंतर त्या मूर्तीचं विसर्जन करू लागले आणि हळूहळू दीड दिवस गणपती पूजनाचा पायंडा पडू लागला. मात्र अनेक ठिकाणी चतुर्थीच्याच दिवशी मूर्तीपूजा करून तिचं विसर्जन करण्याची प्रथा आजतागत कायम ठेवण्यात आलीये. विशेष करून दक्षिणेकडील अनेक गावांत चतुर्थीच्या दिवशीचं मूर्तीचं विसर्जन करण्याची प्रथा आजही कायम आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n‘लोकसत्ता इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा’\nVIDEO: १२९ वर्षांचा इतिहास असणारा पुण्याचा हत्ती गणपती\nपिंपरी-चिंचवडमध्ये ५१ हजार घरगुती तर ५०० सार्वजनिक गणपती बाप्पांचं विसर्जन\nगणेश विसर्जन : पुणे पोलिसांनी मानले ‘या’ शब्दांत आभार\nयंदा ना ढोलताशांचा गजर, ना भक्तांचा गरडा; करोनामुळे बाप्पाला साधेपणाने निरोप\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n1 World Vadapav Day: जन्मापासून लंडनपर्यंत मजल मारण्यापर्यंतची वडापावची कहाणी\n2 जाणून घ्या पुण्यातील पाच मानाचे गणपती कोणते आणि त्यांचं महत्व\n3 Ganpati Pratishthapana : जाणून घ्या गणेश प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त आणि विधी\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ekatmyog-news/loksatta-ekatmayog-article-390-abn-97-2276500/", "date_download": "2020-09-25T04:30:51Z", "digest": "sha1:VNRTA5ULSYHHDQ6PD3Q57MN5FVNMAUV7", "length": 14857, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta Ekatmayog article 390 abn 97 | ३९०. ध्येयसमर्पित | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nजे म��ळणार असेल ते मिळेलच, जे मिळणार नसेल ते कितीही धडपड केली तरी मिळणार नाही, हे योगी जाणून असतो\nजे मिळणार असेल ते मिळेलच, जे मिळणार नसेल ते कितीही धडपड केली तरी मिळणार नाही, हे योगी जाणून असतो. त्यामुळे अदृष्टात अर्थात उलगडत जात असलेल्या भविष्यकाळात काय घडेल, अमुकच घडावं, अमुकच घडेल ना आणि भलतंच तर काही घडणार नाही ना; अशा साशंकतेत आपण अडकून असतो.. योग्याला ती चिंता नसते. तो त्याच्या जीवनध्येयाला सुसंगतच वागत असतो. हा भविष्यकाळ कधी सुरू होतो हो हे वाक्य वाचता वाचता तुम्ही तुमच्या भविष्यकाळात प्रवेश केला आहे हे वाक्य वाचता वाचता तुम्ही तुमच्या भविष्यकाळात प्रवेश केला आहे आणि पुढच्या वाक्याकडे तुम्ही वळाल तेव्हा आधीचं वाक्य भूतकाळात जमा झालेलं आहे आणि पुढच्या वाक्याकडे तुम्ही वळाल तेव्हा आधीचं वाक्य भूतकाळात जमा झालेलं आहे म्हणजेच वर्तमानातला क्षण हा क्षणात सरून भूतकाळ ठरतो तर येणारा प्रत्येक क्षण भविष्यकाळ असतो. क्षणांची ही साखळी कोणत्याही क्षणी तुटते आणि त्यालाच आपण मृत्यू म्हणतो. जीवन क्षणभंगूर असतं, ते असं. ते कोणत्या क्षणी भंग पावेल, याचा भरवसा नसतो. मग अशा जीवनात योग्याचा आदर्श सामान्य माणसानं डोळ्यापुढे ठेवावा, हा अवधूताचा हेतू आहे. ‘अजगर’ हा निमित्त आहे. अजगरच कशाला पृथ्वी, आकाश, वायू, वृक्ष, सूर्य, समुद्र अशा सगळ्या गोष्टींतून आपण काय काय शिकलो, हे सांगण्यामागे जे शिकलो ते साधकानं चित्तात गोंदवावं, मनात गिरवावं, बुद्धीत रुजवावं, हीच अवधूताची कळकळ आहे. म्हणून पृथ्वी, समुद्र, आकाशाचं वर्णन करताना निसर्गसौंदर्य उलगडून दाखवावं, असं त्याला वाटत नाही. कारण या सगळ्या गोष्टी कायम राहतीलही, पण त्यांचा अनुभव घेणारा माणूस मात्र त्या क्षणापुरता जगत असला तरी कोणत्याही क्षणी तो या सृष्टीतून वजा होईल, याचा नेम नसतो. त्यामुळे त्याची कळकळ त्याला या ना त्या प्रकारे सावध करण्याची आहे. भौतिकासाठी नाहक धडपडू नका, जे तुमच्या प्रारब्धात आहे ते मिळणार आहेच, हे सांगताना माणसाला निष्क्रिय करण्याचा हेतू नाही. कारण नुसतं ‘भौतिक सोडा’, हे ऐकून कुणी भौतिक सोडत नाही आणि ‘साधना करा’, हे ऐकून कोणी लगेच साधनारत होत नाही. त्यामुळे भौतिकाचा मनावर जो पगडा आहे तो काढून टाकल्याशिवाय मन मोकळं होत नाही. बरं ही गोष्ट आपणही जाणतोच. आहे त्या कपडय़ात मूल शाळेत ���ाऊ शकत नाही का म्हणजेच वर्तमानातला क्षण हा क्षणात सरून भूतकाळ ठरतो तर येणारा प्रत्येक क्षण भविष्यकाळ असतो. क्षणांची ही साखळी कोणत्याही क्षणी तुटते आणि त्यालाच आपण मृत्यू म्हणतो. जीवन क्षणभंगूर असतं, ते असं. ते कोणत्या क्षणी भंग पावेल, याचा भरवसा नसतो. मग अशा जीवनात योग्याचा आदर्श सामान्य माणसानं डोळ्यापुढे ठेवावा, हा अवधूताचा हेतू आहे. ‘अजगर’ हा निमित्त आहे. अजगरच कशाला पृथ्वी, आकाश, वायू, वृक्ष, सूर्य, समुद्र अशा सगळ्या गोष्टींतून आपण काय काय शिकलो, हे सांगण्यामागे जे शिकलो ते साधकानं चित्तात गोंदवावं, मनात गिरवावं, बुद्धीत रुजवावं, हीच अवधूताची कळकळ आहे. म्हणून पृथ्वी, समुद्र, आकाशाचं वर्णन करताना निसर्गसौंदर्य उलगडून दाखवावं, असं त्याला वाटत नाही. कारण या सगळ्या गोष्टी कायम राहतीलही, पण त्यांचा अनुभव घेणारा माणूस मात्र त्या क्षणापुरता जगत असला तरी कोणत्याही क्षणी तो या सृष्टीतून वजा होईल, याचा नेम नसतो. त्यामुळे त्याची कळकळ त्याला या ना त्या प्रकारे सावध करण्याची आहे. भौतिकासाठी नाहक धडपडू नका, जे तुमच्या प्रारब्धात आहे ते मिळणार आहेच, हे सांगताना माणसाला निष्क्रिय करण्याचा हेतू नाही. कारण नुसतं ‘भौतिक सोडा’, हे ऐकून कुणी भौतिक सोडत नाही आणि ‘साधना करा’, हे ऐकून कोणी लगेच साधनारत होत नाही. त्यामुळे भौतिकाचा मनावर जो पगडा आहे तो काढून टाकल्याशिवाय मन मोकळं होत नाही. बरं ही गोष्ट आपणही जाणतोच. आहे त्या कपडय़ात मूल शाळेत जाऊ शकत नाही का तरी त्याला गणवेश बंधनकारक असतो. अभ्यास करताना त्यानं अन्य काही कृती तर करू नयेच, पण मनात इतर विचारही आणू नयेत, अशी आपण अपेक्षा करतो. मग आत्मस्थ होण्याच्या साधनेसाठी काहीच पूर्वतयारी नको तरी त्याला गणवेश बंधनकारक असतो. अभ्यास करताना त्यानं अन्य काही कृती तर करू नयेच, पण मनात इतर विचारही आणू नयेत, अशी आपण अपेक्षा करतो. मग आत्मस्थ होण्याच्या साधनेसाठी काहीच पूर्वतयारी नको मनाची घडण सुधारायला नको मनाची घडण सुधारायला नको त्यासाठी हा थोडा टोकाचा भासणारा बोध अवधूत करतो. तो नीट ऐकून साधक निदान एखादं पाऊल तरी टाकेल, ही अपेक्षा असते. माणसाला भौतिकाची अतिरेकी चिंता करण्याचा रोग जडला आहे. साधं देवळात गेल्यावरही र्अध मन बाहेर ठेवलेल्या चपलांपाशीच घुटमळत असतं. कुठे सत्संगाला गेलोच, तर परतीची वेळ आणि त��यानंतर करायची कामं यांच्या स्मरणाचं ओझं डोक्यावरून उतरतच नाही. अशा माणसासमोर खाण्यापिण्याची शुद्ध नसलेल्या आणि भौतिकातलं काही मिळवण्याच्या विचारानं सतत अशांत, अतृप्त राहण्याचा रोग न जडलेल्या योग्याचं उदाहरण अवधूताला ठेवावंसं वाटतं. स्वत:च्या भौतिक प्रगतीची पर्वा नसलेला आणि ध्येयसमर्पित जीवन जगण्यात गढून गेलेला असा योगी लौकिक जगातही असू शकतो बरं त्यासाठी हा थोडा टोकाचा भासणारा बोध अवधूत करतो. तो नीट ऐकून साधक निदान एखादं पाऊल तरी टाकेल, ही अपेक्षा असते. माणसाला भौतिकाची अतिरेकी चिंता करण्याचा रोग जडला आहे. साधं देवळात गेल्यावरही र्अध मन बाहेर ठेवलेल्या चपलांपाशीच घुटमळत असतं. कुठे सत्संगाला गेलोच, तर परतीची वेळ आणि त्यानंतर करायची कामं यांच्या स्मरणाचं ओझं डोक्यावरून उतरतच नाही. अशा माणसासमोर खाण्यापिण्याची शुद्ध नसलेल्या आणि भौतिकातलं काही मिळवण्याच्या विचारानं सतत अशांत, अतृप्त राहण्याचा रोग न जडलेल्या योग्याचं उदाहरण अवधूताला ठेवावंसं वाटतं. स्वत:च्या भौतिक प्रगतीची पर्वा नसलेला आणि ध्येयसमर्पित जीवन जगण्यात गढून गेलेला असा योगी लौकिक जगातही असू शकतो बरं या ‘योग्या’ची आणि अध्यात्माच्या क्षितिजावर तळपत असलेल्या योग्याची बादशा बरीचशी मिळती-जुळती असते. कसं, ते आता पाहू.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n1 ३८९. अदृष्टावर भार\n3 ३८७. अजगर आणि योगी\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2010/09/blog-post_25.html", "date_download": "2020-09-25T03:56:52Z", "digest": "sha1:7BDPPKTAAZJ4QXAPPPVV76EFZ4SLUDKZ", "length": 20467, "nlines": 153, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: परिवर्तन बद्दल थोडेसे....", "raw_content": "\n२६/११/२००८ ला मुंबई वर झालेल्या हल्ल्याने जग हादरून गेले होते... एक प्रकारचा विलक्षण अस्वस्थपणा सगळीकडे पसरला होता... तशाच अस्वस्थ मनस्थितीत मी असताना मला इंद्रनील चा फोन आला-\"भेटूया\".\nदुसऱ्या दिवशी आम्ही भेटलो. \"आपण काहीतरी केला पाहिजे...\" इंद्रनील बोलू लागला.\n\"अरे पण काय करणार दहशतवादावर आपण काय करणार दहशतवादावर आपण काय करणार\n\"दहशतवादावर नाही.. पण देशासाठी काहीतरी करायला सुरुवात तर करू, नुसते बसून तर राहू शकत नाही....\"- इंद्रनीलला माझ्या शंका आणि नकारात्मक प्रश्न मुळीच आवडले नव्हते.\n\"ठीक आहे, पण काय करायचं आहे झाडे लावा, सिग्नल पाळा हे लोकांना सांगायचं काम करणार आपण झाडे लावा, सिग्नल पाळा हे लोकांना सांगायचं काम करणार आपण\"- मी काहीशा चेष्टेच्या सुरात त्याला विचारले.\n\"माहित नाही... त्याचा विचार आपण नंतर करू. काहीतरी करायचा विचार तर सुरु करू. त्यासाठी लोकांना गोळा करायला पाहिजे. यापुढे नुसतं बसून राहणं शक्य नाही. तू आहेस ना \"- इंद्रनील कमालीचा अस्वस्थ होता. मला लक्षात आलं की काहीतरी काम करायचं इंद्रनील ने ठरवलेच आहे. 'बघू तरी काय करतोय, याचा उत्साह किती दिवस टिकतोय पाहू तरी \"- इंद्रनील कमालीचा अस्वस्थ होता. मला लक्षात आलं की काहीतरी काम करायचं इंद्रनील ने ठरवलेच आहे. 'बघू तरी काय करतोय, याचा उत्साह किती दिवस टिकतोय पाहू तरी' असे काहीसे विचार करत मी त्याला होकार दिला. मग सलग दोन तीन वेळा आम्ही भेटलो. दरम्यान विक्रांत नावाचा एक मुलगाही आम्हाला भेटला. त्याच्याही डोक्यात असेच काहीसे विचार घोळत होते. 'मग एकत्रच काम करू' असे ठरले. आपल्या ओळखीच्या आणि काहीतरी करायची इच्छा असलेल्या सगळ्या मुलांची आपण एक मिटिंग घेऊ असे आमचे ठरले. मिटिंग साठी जागा हवी होती. मी आणि इंद्रनील बीएमसीसी चे त्या वेळचे प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे सरांकडे गेलो. त्यांना आमच्या डोक्यातले विचार सांगितले. आणि मिटिंग साठी एक वर्ग द्यावा अशी विनंती केली. सरांनी क्षणाचाही विलंब न करता आम्हाला परवानगी दिली आणि आम्हाला प्रोत्साहन दिले...\n८ डिसेंबर २००८ ला आम्ही मिटिंग घेणार असल्याचे आमच्या ओळखीतल्या सगळ्यांना कळवले. जे इच्छुक असतील त्यांनी यावे असेही कळवले.\nदुसऱ्या बाजूला २६/११ मुळेच अतिशय अस्वस्थ मनस्थितीत \"आता स्वस्थ बसायचं नाही. आपण काही ना काहीतरी करायचंच\" असं म्हणत हृषीकेश आणि त्याचे मित्र विचार करत होते. त्यांना होणाऱ्या मिटिंग बद्दल कळले. आपल्यासारखेच काही विद्यार्थी एकत्र येऊन काहीतरी करायचं ठरवत आहेत हे कळल्यावर ते सगळे आपण होऊन मिटिंग ला उपस्थित राहिले.\nपहिल्याच मिटिंग ला किती लोक येणार आम्हाला शंका होती. पण सुमारे ३५-४० लोक उपस्थित होते. सुमारे दोन एक तासांच्या वादविवाद आणि चर्चेनंतर एक स्वतंत्र अशी संस्था आपण सुरु करावी आणि कामाला सुरुवात करावी असे ठरले. कामाचे स्वरूप काय असावे कसे असावे हे ठरवण्यासाठी पुन्हा भेटायचे ठरले. पुढचे २ दिवस काम विचार करण्यात गेले. स्वतंत्र संस्थेची आवश्यकता का आहे याबद्दल सर्वांना कळणे आवश्यक होते. शिवाय कामाचे स्वरूप हे इतर असंख्य संस्थांच्या तुलनेत वेगळ्या स्वरूपाचे असावे यावर आम्ही अनेकदा चर्चा केली.\nदुसऱ्या मिटिंग ला सुमारे ७०-८० लोक हजर होते. सर्वांमध्येच जोश होता. काहीतरी करायचा उत्साह होता. याचवेळी \"परिवर्तन\" हे आपल्या संस्थेचे नाव ठेवायचे ठरले. देशाच्या संविधानावर पूर्ण विश्वास व्यक्त करून संपूर्ण कायदेशीर मार्गाने आपण काम करायचे असेही नक्की झाले. बऱ्याच चर्चेनंतर \"भ्रष्ट आणि अकार्यक्षम शासन\" हेच देशाच्या प्रगतीच्या मार्गात असलेला एक मोठा अडसर असल्याचे एकमताने मान्य झाले. मग आपण काय करायचे आपण ही शासनव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करायचा. \"Governance\" सुधारण्यासाठी प्रयत्ने करायचे. जिथे सरकारला, शासनव्यवस्थेला मदत लागेल तिथे मदत करणे.. आणि शासन चुकते आहे, अन्यायी आहे असे वाटते तिथे विरोध करणे अशी स्थूलमानाने दिशा आम्ही त्या दिवशी ठरवली. इतकेच नव्हे, तर आपण संस्था स्थापून प्रयत्न करत असतानाच ज्या काही इतर संस्था आणि संघटना या स��माजिक क्षेत्रात चांगलं काम करत आहेत त्यांनाही एकत्र आणायचा प्रयत्न आपण केला पाहिजे यावर एकमत होऊन, \" सेतू \" या स्वतंत्र मंचाची सुरुवात करण्याचेही ठरले.\nविविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा अशा स्वरूपाचा आईसब्रेकर नावाचा एक कार्यक्रम आम्ही आयोजित केला. त्यानंतर \"मतदान जागृती\" चे काम करायला सुरुवात केली. मतदान करा असे सांगत असतानाच कोणत्याच उमेदवाराला मत द्यायचे नसल्यास तसे मत देण्याचीही सोय असते हे आम्ही लोकांना सांगू लागलो. फर्ग्युसन, बीएमसीसी, शामराव कलमाडी कोलेज, अशा विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन मतदार नोंदणी आणि मतदान जागृती असे अभियान आम्ही राबवले. २००९ मध्ये असलेल्या दोन निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन आम्ही सगळ्याची आखणी केली होती. प्रत्यक्ष मतदानाच्या आधीचे दिवस आम्ही रस्त्यात उभे राहून मतदान जागृतीचे काम करत होतो. एप्रिल मध्ये लोकसभा निवडणुका संपल्यावर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नोव्हेंबर मध्ये होती. त्याही वेळी अशाचप्रकारचे काम आम्ही केले. परिवर्तन ची सुरुवात अशी एकदम मोठ्या संख्येने झाली तरी हळू हळू जसजसा २६/११ चा प्रभाव ओसरू लागला, तसतशी लोकांची संख्या रोडावू लागली. २६/११ चा सगळाच प्रभाव ओसरल्यामुळे आता एकूण सदस्यांची संख्या फारच थोडी होती. साप्ताहिक मिटिंग घेण्याची पद्धत पडून गेली होती. त्या मिटिंगना कधी कधी ४ कधी ८ तर कधी २ अशी उपस्थिती असायची. पण काम सुरु राहिले...कारण आता ज्यांना खरोखरच काम करायचे होते तेवढेच शिल्लक राहिले होते...\nत्यानंतर सहभागी अंदाजपत्रक, शिक्षण शुल्क समिती मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न, माहिती अधिकाराचा वापर, निवडणुकीपूर्वीच आपल्या उमेदवाराला किंवा राजकीय पक्षांना जाणून घेण्याच्या दृष्टीने आयोजित केलेली \"जन विधानसभा\" हा कार्यक्रम अशी विविध कामे परिवर्तन ने हातात घेतली.\nफेब्रुवारी २०१० मध्ये पुण्यात जर्मन बेकरी मध्ये झालेल्या स्फोटानंतर परिवर्तन सदस्यांनी वेगवेगळ्या हॉस्पिटल मध्ये तिथल्या कर्मचार्यांना मदत करायचे काम केले. त्यावर एक लेख 'सकाळ' च्या 'मुक्तपीठ' मध्ये प्रसिद्ध होताच असंख्य लोकांनी परिवर्तनचे सदस्य होण्याची तयारी दर्शवली. साहजिकच २६/११ प्रमाणे अचानक उत्साह निर्माण झालेल्यांची संख्या त्यात खूप होती. तरीही काही खूप चांगले सदस्य परिवर्तन ला म���ळाले. 'बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या' गरजेनुसार त्यांना हव्या त्या पद्धतीची उपकरणे बनवण्याच्या कामात परिवर्तन ने हात घातला. अभियांत्रिकी महाविद्यालय आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स च्या जनवाणी संस्थेच्या मदतीने सध्या हा उपक्रम सुरु आहे. इतर काही संस्थांच्या मदतीने पुण्यातल्या टेकड्या वाचवण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. त्यावर बांधकामांना परवानगी द्यायच्या सरकारच्या योजनेला परिवर्तनचा विरोध आहे.\nआज परिवर्तन ची सदस्य संख्या 'कागदावर' पहिली तर २५० च्या घरात आहे... पण प्रत्यक्षात पहिली तर साधारणपणे २५ च्या आसपास आहे.. कोणत्याही सामाजिक संस्थेला भासणारी चांगल्या (आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नियमित) कार्यकर्त्यांची उणीव परिवर्तनलाही भासते... कोणत्याही इतर सामाजिक संस्थेला जाणवणारी पैशाची चणचण परिवर्तनलाही जाणवते. परंतु यातूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे ही गोष्ट आमच्या मनाशी नक्की आहे. आज परिवर्तन एक छोटासा गट आहे... फारसे संख्याबळ, आर्थिक ताकद आमच्यापाशी नाही.. पण जे सदस्य शिल्लक आहेत ते मनापासून केवळ आणि केवळ समाजासाठी/देशासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने आहेत. आणि म्हणूनच परिवर्तन पावणेदोन वर्षानंतरही कार्यरत आहे...आणि तसेच ते कार्यरत राहील. आजचे छोटे परिवर्तन उद्या एक मोठी विधायक शक्ती बनलेली असेल याबद्दल मला काडीमात्रही शंका नाही.\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (6)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/silver-for-educated-unemployed-in-elections/articleshow/71599436.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-25T05:10:12Z", "digest": "sha1:RCHVWXOTI4RYLWK7KSJ7XGF3EFJZ36XQ", "length": 14592, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनिवडणुकीत सुशिक्षित बेरोजगारांची चांदी\nविधानसभा निवडणूक प्रचाराला जोर आला आहे उमेदवारांकडून नवनवीन प्रचार तंत्राचा वापर करत मतदाराला आकर्षित केले जात आहे...\nकोल्हापूर : विधानसभा निवडणूक प्रचाराला जोर आला आहे. उमेदवारांकडून नवनवीन प्रचार तंत्राचा वापर करत मतदाराला आकर्षित केले जात आहे. प्रचारात पक्षाकडून सोशल मीडियाची जाण असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना प्राधान्य दिले जात असून त्यांना १० ते १५ हजारांपर्यंत मानधन दिले जात आहे. यामुळे सोशल मीडियावर 'अपडेट' असणाऱ्या तरुणाईच्या हाताला काम मिळाले आहे.\nगेल्या पाच वर्षांत निवडणूक प्रचार तंत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. मुद्रित माध्यमाबरोबर सोशल मीडियावर उमेदवाराच्या कामाचे सादरीकरण करण्यास प्राधान्य दिले जात आहे. याकामी सोशल मीडियावर कायम अपडेट असणाऱ्या तरुणांचा शोध घेऊन त्यांच्याकडे प्रचाराची जबाबदारी सोपवली जात आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवकांना संधी मिळत आहे. या माध्यमातून तरुणांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी नेते प्रयत्न करताना दिसतात. प्रभावी सोशल नेटवर्किंग करून युवा मतदार आपल्या बाजूने राहील, यासाठी सोशल मीडिया समनव्यक २४ तास मेहनत घेत आहेत. चांगले मानधन, आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन सोशल मीडियात आपण चर्चेत राहू यासाठी उमेदवार अधिक मेहनत घेताना दिसतात.\nनिवडण्यात आलेल्या तरुणाला उमेदवाराच्या जमेच्या बाजूची मांडणी सातत्याने सोशल मीडियावर करावी लागते. यामध्ये मतदारसंघातील विकासकामे, भविष्यातील ध्येयधोरणे, तरुणांशी लाइव्ह संवाद आदी कामे करावी लागतात. उमेदवारासोबत दौऱ्यावर जाऊन तेथील छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करणे, रॅली, प्रचारसभाचे फुटेज विविध सोशल माध्यमावरील ग्रुपमध्ये पाठवणे, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सअप, टेलिग्राम, हाइक यासारख्या सोशल माध्यमावर सातत्याने अपडेट देत तरुणांना खिळवून ठेवणे. मतदाराला आकर्षित करतील अशा आकर्षक टॅगलाइन लाइन तयार करणे, कमीत कमी शब्दांमध्ये चांगला मजकूर लिहिणे अशी कामे सोशल मीडियासाठी नेमण्यात आलेल्या तरुणाईला करावी लागतात.\nयासाठी निवडण्यात येणाऱ्या तरुणाच्या तांत्रिक ज्ञानाची तपासणी करण्यात येते. सोशल माध्यमावर त्याचा वावर, फॉलोअर्स, तंत्रज्ञानाची जाण, लिखाणाची क्षमता याची तपासणी करून प्रसिद्धीचे काम त्याच्याकडे सोपवले जाते. उत्तम संवाद लेखन, सादरीकरण कौशल्य असलेल्या तरुणांना अधिकाधिक प्राधान्य दिले जाते. सोशल मीडियावर अधिकाधिक संख्येने मतदाराला आकर्षित करू शकणाऱ्या तरुणांना जास्त संधी आहे. याबरोबरच इमेज, व्हिडिओ एडिटिंगचे ज्ञान असलेल्या तरुणांना अधिक मागणी आहे.\nसोशल मीडिया चांगल्या प्रकारे हाताळू शकणाऱ्या तरुणांना निवडणुकीत काम मिळू लागले आहे. वेगवेगळी कौशल्ये असल्यास चांगले मानधन मिळते. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला आहे. तंत्रज्ञानावर पकड असल्यास वेगवेगळ्या पक्षासाठी प्रसिद्धीचे काम करण्याची संधी तरुणांना उपलब्ध झाली आहे.\nअनिल राठोड, सोशल मीडिया समन्वयक\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nकर्जमाफी हा शब्द मला पटत नाही, शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचंय: उद्धव ठाकरे महत्तवाचा लेख\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nविदेश वृत्तचीनने पहिल्यांदा सांगितले, गलवानमध्ये भारताने किती सैन्य ठार केले\n मेट्रोच्या पाहणीसाठी सकाळी सहा वाजताच पोहोचले\nसिनेन्यूजलाइफ सपोर्टवर एसपी बालसुब्रमण्यम, तब्येत पुन्हा खालावली\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nन्यूज'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nनागपूरकडकनाथ कोंबड्यांचे आमिष दाखवले, शेतकऱ्यांना १७ लाखांना फसवले\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका ���ेणार जाळ्यात\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nमोबाइलनोकियाचे २ स्मार्टफोन येताहेत, इतकी असेल किंमत\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/vasant-more-todfod-news/", "date_download": "2020-09-25T02:50:19Z", "digest": "sha1:7FHG5KXHUUI2EIVCL2JXI35R4OMKYZIG", "length": 8700, "nlines": 109, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "(vasant more todfod news)ॲंबुलन्स मिळत नाही म्हणून अधिका-याची गाडी फोडली", "raw_content": "\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nसय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर्म बदलल्याचा धक्कादायक प्रकार \nताज्या घडामोडी पुणे व्हिडीओ न्यूज\nजिवंत पेशंट ला वेळेवर ॲंबुलन्स मिळत नाही म्हणून अधिका-याची गाडी फोडली\nVasant more todfod news : मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी अधिका-याची गाडी फोडली\nपुणे शहरात कोरोना ने थैमान घातले असून पुणेकरांचे जगणे कठीण करून सोडले आहे ,\nपुणे शहरातून हा कोरोना काही जाण्याचे नाव घेत नसल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.\nवाचा : पुणे मनपाच्या कर्मचा-यांकडून गणेश मुर्ती ची हेळसांड.\nकाही दिवसा पूर्वीच कार्डियाक अॅॅम्बुलंस वेळेवर उपलब्ध न झाल्याने पुण्यात एका पत्रकाराचा निधन झाला होता,\nमनपाचे काही अधिकारी फोन बंद करून ठेवत असल्याने नागरिकाना व नगरसेवकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.\nयापूवी हि हडपसर मधिल नगरसेवक योगेश ससाणे यांनी अधिकार्यांच्या चुकी बद्दल तक्रार केली होती .\nअसाच अनुभव मनसे चे नगरसेवक वसंत मोरे यांना आल्याने त्यांना राग अनावर झाले,\nकाल एकाच दिवसात त्यांच्या परिसरात 4 जन मृत्यू पडले वा त्यांना वेळेवर अम्बुलंस उपलब्ध झाले नसल्याने ,\nव वरिष्ठ अधिका-याने फोन बंद करून ठेवल्याने वसंत मोरेनी वार्ड ऑफिस मध्ये जाऊन अधिका-याचे वाहन फोडले .\nजर नागरिकांना जिवंतपणी व मेल्यानंतर हि अॅॅम्बुलंस मिळत नसेल तर या अधिका-यांना वाहनात फिरन्याचा कोणताच अधिकार नाही असे म्हणत वाहनाचे काच फोडले.\n← पुणे मनपाच्या कर्मचा-यांकडून गणेश मुर्ती ची हेळसांड.\nतेलगू अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे निधन →\nपाकिस्तानचे पूर्व राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा\nपक्षाच्या आघाड्या आणि सेल बळकट करा :राष्ट्रवादी काँग्रेस चा पदाधिकाऱ्यांना मंत्र\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nProstitutes : सजग नागरिक टाइम्स आशा केअर ट्रस्ट’ च्या बुधवार पेठेतील सर्वेक्षणातील निष्कर्ष,महापौर मुरलीधर मोहोळ यांना पाहणी अहवाल सादर पुणे : देहविक्रय करणाऱ्या\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/duplication-kaju-sale-various-people-fraud-original-kaju-konkan-341208", "date_download": "2020-09-25T03:40:10Z", "digest": "sha1:TESI24MYATTYP53RA7MRVFZH6RRHMNDW", "length": 16564, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "काजू खरेदी करताय ? मग ही बातमी वाचाच | eSakal", "raw_content": "\n मग ही बातमी वाचाच\nएखाद्या ग्राहकाने यापूर्वी अनेकदा जिल्ह्यातील काजूगर चाखला असेल तरच त्याला जिल्ह्यातील आणि परदेशातील काजूमधील फरक समजू शकतो.\nवैभववाडी (सिंधुदुर्ग) : दर्जेदार असलेल्या जिल्ह्यातील काजूच्या नावाखाली परदेशातून आलेला बेचव काजू खपविण्याचा प्रकार काही लोक जिल्ह्यात करीत आहेत. त्यामुळे चविष्ट असलेल्या जिल्ह्यातील काजूची मात्र बदनामी होत आहे. कार्यक्षम यंत्रणेअभावी भेसळ रोखण्याचे मोठे आव्हान सध्या जिल्ह्यातील काजू बागायतदारांसमोर आहे.\nकाजू चविष्ट असल्याने परदेशासह देशांतर्गत मोठी बाजारपेठ आहे. जिल्ह्यातील काजूवर प्रकिया करून तो निर्यात केला जातो. परदेशातून आयात केलेला बेचव काजू बीवर प्रकिया करून, तो जिल��ह्यातील उत्पादन म्हणून विक्री केला जात आहे. काजू पॅकिंगवर सिंधुदुर्गाचे लेबल असल्यामुळे सहसा त्याला कुणीही ग्राहक आक्षेप घेत नाही. एखाद्या ग्राहकाने यापूर्वी अनेकदा जिल्ह्यातील काजूगर चाखला असेल तरच त्याला जिल्ह्यातील आणि परदेशातील काजूमधील फरक समजू शकतो. त्यामुळे सहसा ही बाब कुणाच्याही लक्षात येत नाही. त्याचाच फायदा काही लोक घेत आहेत.\nहेही वाचा - हे गाव चालविण्याची जबाबदारी दरवर्षी मिळते तिघांना; इथे आजही कबुलायतदार गावकर व्यवस्था...\nमोठ्या प्रमाणात काजू बी आयात करून जिल्ह्यात प्रकिया केली जाते. तो सर्व काजू जिल्ह्यातीलच असल्याचे भासविले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील मूळ चवदार काजूची बदनामी होत आहे.\nपरदेशातून आलेल्या काजू गरांच्या पाकिटावर ठिकाणाचा उल्लेख करणे आवश्‍यक आहे. अशा पध्दतीची सक्ती करण्यासाठी बागायतदारांनी चळवळ उभी करावी.\nजिल्ह्यातील आणि परदेशातील काजूतील फरक दर्शविला जाईल, त्यावेळी आपसुकच जिल्ह्यातील चवदार काजूस मागणी वाढलेली असेल. त्याचा फायदा नक्कीच बागायतदारांना चांगला दर मिळण्यासाठी होऊ शकेल. जिल्ह्यात अनेक प्रकारच्या काजू बी उपलब्ध होतात. सध्या वेंगुर्ला ४ आणि ७ काजू कलमांचे प्रमाण अधिक असले तरी यापूर्वी वेंगुर्ला १, २, ३, ५, ६, ८ ची लागवड केलेली आहे.\nगावठी काजूचे हवे स्वतंत्र मार्केटिंग\nजिल्ह्यातील वैभववाडी, दोडामार्ग, कणकवली तालुक्‍यातील काही गावांमध्ये अजूनही गावठी काजूची झाडे आहेत. बहुतांश झाडे जंगलात आहेत. त्या झाडांना कधीही खत किंवा त्यावर कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या जात नाहीत. झाडांचा पालापाचोळा हेच त्या झाडांचे खत आहे. त्यामुळे अशा उत्पादनाला नैसर्गिक तथा सेंद्रिय काजूचा दर्जा मिळणे आवश्‍यक आहे. या काजूला अप्रतिम चव असते; पण आकाराने बी लहान असल्याने संपूर्ण नैसर्गिक असलेल्या या काजू बीला दर इतर काजूपेक्षा कमी दिला जातो. त्यामुळे गावठी काजूचे स्वतंत्र मार्केटिंग आवश्‍यक आहे.\nहेही वाचा - खूशखबर पर्यटकांसाठी माथेरान झाले खुले; मिशन बिगीन अगेनमध्ये माथेरानला सूट...\n- पॅकिंगवर काजूविषयीचे वर्गीकरण हवे\n- भेसळ रोखण्यासाठी यंत्रणेची गरज\n- गावठी काजूला सेंद्रिय म्हणून मान्यता हवी\n- काजूतील फरक स्पष्ट करणारी चळवळ राबविण्याची गरज\nसंपादन - स्नेहल कदम\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वास���र्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउपचार व बिलांवर लक्ष ठेवण्यासाठी सिंधुदुर्गात शासकीय समिती\nओरोस (जि. सिंधुदुर्ग) : कोरोना उपचारासाठी जिल्ह्यात आतापर्यंत चार हॉस्पिटल अधिग्रहित केली आहेत. यासाठी शासकीय दर निश्‍चित केला असून, नियंत्रणासाठी...\nकणकवलीच्या नवीन विकास आराखड्याची प्रक्रिया सुरू\nकणकवली (जि. सिंधुदुर्ग) : कणकवली शहराच्या नवीन विकास आराखड्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने शहर हद्द निश्‍चितीबाबत नागरिकांकडून...\nसिंधुदु्र्गात निम्म्याहून अधिक बाधितांवर घरीच उपचार\nओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 98 व्यक्तींचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. आणखी एकाचे निधन झाले, तर 149 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे....\nउमेद कर्मचाऱ्यांना फेरनियुक्ती देण्याची बचतगट समित्यांची मागणी\nवैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियान (उमेद) अंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना फेरनियुक्ती द्यावी, अशी...\n\"नीलेश राणे यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही\"\nसिंधुदुर्ग : खासदार नीलेश राणे यांच्या वक्तव्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. निलेश राणे हे भाजपचे आऊटडेटेड झालेले नेते आहेत अशी जोरदार टीका...\nबाजूपट्ट्या खचल्याने भुईबावडा घाट \"डेंजर झोन'मध्ये\nवैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : करूळ घाटरस्त्याला पर्यायी भुईबावडा घाटरस्त्याची बाजूपट्टी तीन ठिकाणी खचली आहे. रस्ताही खचण्याचा धोका आहे. कोरोनामुळे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/subject-electricity-bill-complaints-was-taken-mind-created-grievance-redressal-cell", "date_download": "2020-09-25T04:50:19Z", "digest": "sha1:543FJDZGXYVD4CI42H7BXK3Y6H3ABTG5", "length": 17042, "nlines": 269, "source_domain": "www.esakal.com", "title": "वीजबिलांच्या तक्रारींचा विषय यांनी घेतला मनावर; तयार केला तक्रार निवारण कक्ष | eSakal", "raw_content": "\nवीजबिलांच्या तक्रारींचा विषय यांनी घेतला मनावर; तयार केला तक्रार निवारण कक्ष\nमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींची काढणार समजूत\nयाशिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, राज्यमंत्री तसेच खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांची महावितरणचे अधिकारी तत्काळ भेट घेऊन त्यांना जून महिन्याच्या वीजबिलाबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. हे वीजबिल रीडिंगनुसार अचूक आहे. वीजग्राहकांवर एकाही पैशाचा भुर्दंड पडलेला नाही. याबाबत सविस्तरपणे लोकप्रतिनिधींना समजून सांगण्यात येणार आहे.\nसोलापूर ः जून महिन्यामध्ये मागील दोन महिन्यांसह मीटर रीडिंगनुसार वीजबिल दिल्यानंतर त्याबाबतीत ग्राहकांमध्ये असलेल्या शंकांचे निरसन तसेच तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या राज्यभरातील सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आला आहे. यासोबतच वीजबिलांबाबत ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी विविध ठिकाणी मेळाव्यांसह वेबिनारचे आयोजन करण्यात येत आहे.\nलॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीजबिल देण्यात आले. सध्या मीटर रीडींग घेऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार एप्रिल व मे महिन्यांसह जून महिन्याचे एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. या वीजबिलाबाबत ग्राहकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणच्या शाखा, उपविभाग, विभाग, मंडल व परिमंडलस्तरावर ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले आहेत.\nमहावितरणमधील तांत्रिक, लेखा, वित्त आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे गट तयार करून हे कक्ष सुरु केले आहेत. यामध्ये जून महिन्याच्या वीजबिलाची आकारणी सांगण्यात येईल व ग्राहकांच्या तक्रारी व शंका दूर करण्यात येतील. शहरी भागात मोठमोठ्या रहिवाशी क्षेत्रांत किंवा सोसायट्यांमध्ये आणि ग्रामीण भागात गाव किंवा वाडी पातळीवर ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. वीजबिलांबाबत संभ्रम व तक्रारी दूर करण्यात येणार आहेत. ग्राहक तक्रार निवारण कक्ष व मेळावे घेताना कोविड-19 संदर्भात सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. यासोबतच मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्यास्तरावर वेबिनारचे आयोजन करण्यात येत आहे.\nमहावितरणने ग्राहकांना पाठविलेल्या तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलाबाबत सोशल मीडियावरून मेसेजद्वारे अफवा पसरविण्यात येत आहेत. मात्र, ग्राहकांनी या मेसेजवर विश्‍वास ठेऊ नये. महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर केवळ ग्राहक क्रमांक नमूद करून वीजबिलाची सविस्तर आकारणी तपासून पाहणे सोयीचे झाले आहे. महावितरणने एसएमएसद्वारे ही लिंक वीजग्राहकांना पाठविली आहे. यानंतरही काही शंका किंवा तक्रारी असल्यास महावितरणच्या कार्यालयात वीजबिलाबाबत योग्य माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासोबतच वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहनही महावितरणने केले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशेतकऱ्यांना दिलासा : महाराष्ट्र ग्रामीण-डीसीसीसीची पीककर्ज वाटपात आघाडी\nबीड : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी बँकांमागे दट्टा लावल्याने आतापर्यंत उद्दिष्टाच्या ९६ टक्क्यांहून अधिक...\nशिक्षकेतर कर्मचा-यांचे लेखणीबंद आंदोलन; विविध मागण्यांसाठी १ ऑक्टोबरपासून आंदोलनास सुरुवात\nनाशिक : राज्यातील अकृषी विद्यापीठे व व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य...\nपीएफ, डीसीपीएसच्या हिशेबासाठी सॉफ्टवेअर\nनंदुरबार : अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे वेतनदेयके पारित करणे, भविष्य निर्वाह निधी (प्रॉव्हिडन्ट फंड ) निधी जमा करणे, मागणीनुसार पी. एफ....\nविलक्षण नग्न सत्ये समोर आणून स्वीकारायला लावतो हा कोरोना डॉ. प्रमोद धामणगावकरांचे अनुभवाचे बोल\nदक्षिण सोलापूर (सोलापूर) : \"देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे ' या संतोक्तीची अन्‌ उद्याचा कसलाही भरवसा नाही याची पदोपदी जाणीव होत...\nशेतकऱ्यांना आवश्‍यक ती सर्व मदत करू : पालकमंत्री; पंढरपुरातील नुकसानीची केली पाहणी\nपंढरपूर (सोलापूर) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या....\nप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ शेखर बसु यांचे कोरोनामुळे निधन, मोदींनी वाहिली श्रद्धांजली\nकोलकाता - भारताचे प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर शेखर बसु यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर कोलकात्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tecfarming.com/2019/07/", "date_download": "2020-09-25T04:19:08Z", "digest": "sha1:2AH5PV2SZPDK5A33HBPIDJEIQW2CDSVI", "length": 4524, "nlines": 69, "source_domain": "www.tecfarming.com", "title": "tecfarming.com", "raw_content": "\nजुलाई, 2019 की पोस्ट दिखाई जा रही हैंसभी दिखाएं\nजमीन ; माध्यम ते हलकी माळरानाची पाण्याचा चांगला निचरा होनारी चांगली असते . पूर्वम शागत ; उभ्या आडव्या नांगराच्या चालल्या २ पाळ्या देऊन ढेकल…\nपिकांवरील कीड नियंत्रणासाठी उपाययोजना १ .ऊस [ सुरु ]SUGARKEN सुरु उसाची लागवड होऊन १० ते १६ आठवडे झाले असल्यास नत्र खताची मात्र २५ किलो [ ५४ क…\nकारले माहिती,karela fulgali sathi upay,कारल्याचे फुलवा आणि फुलगळ नियंत्रणासाठी उपाय\n6214 पिक फुलोरा अवस्थेत येत असताना १० लिटर पाण्यात १५० ग्रॅम ०/५२/३४ या द्रवरूप खताची फवारणी करावी. फळधारणा होताना फळांचा आकार मोठा आणि तजेलद…\nभेंडी okra planting agriculture,#bhendi lagvad, योग्य व्यवस्थापनातून मिळतो भेंडीला bhendi भाव योग्य व्यवस्थापनातून मिळतो भेंडीला bh…\nkarale lagvad ani vyavasthapan,कारले लागवड आणि रोगनियंत्रण पीक नियोजन हमारा लक्ष्य कम खर्चे में बेहतर उत्पादन कैसे ले सकता है किसान . tec…\nनई पोस्ट पुराने पोस्ट\nwatermelon planting in india , तरबूज लागवड माहिती अणि रोगनियंत्रण\nटोमॅटो पिकावरील काळा टिपक्या साठी औषधांची फवारणी,tomato farming blackspot control spray\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/auto-news/discounts-of-up-to-rs-60000-on-mahindra-scorpio-xuv500-and-xuv300-in-august/articleshow/77540291.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article16", "date_download": "2020-09-25T02:30:59Z", "digest": "sha1:ZZYN25ESAO355IDL4AOA453JTYXUETI5", "length": 16178, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमहिंद्राच्या या तीन जबरदस्त SUV वर बंपर डिस्काउंट\nमहिंद्र��� कंपनीच्या जबरदस्त Mahindra XUV500 पासून Mahindra XUV300 आणि Mahindra Scorpio या तीन कारवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. या कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल मॉडलच्या व्हेरियंटचा समावेश आहे.\nनवी दिल्लीः महिंद्रा आपल्या जबरदस्त SUV मोठा डिस्काउंट देत आहे. महिंद्रा आपल्या Mahindra XUV500 पासून Mahindra XUV300 आणि Mahindra Scorpio पर्यंत एकूण ६४ हजार ५०० रुपयांपर्यंत सूट देत आहे. कंपनीकडून देण्यात येत असलेल्या या ऑफर्समध्ये डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बोनस आणि फ्री एक्सेसरीजचा समावेश आहे.\nवाचाः सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक भारतात लाँच; किंमत १९,९९९ ₹\nमहिंद्रा या कारवर ५० हजार ८०० रुपयांचा डिस्काउंट देत आहे. याच्या सर्व व्हेरियंट्सवर ६ हजार ८०० रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि ३० हजारांचा एक्सचेंज डिस्काउंट दिला जात आहे. तसेच या कार खरेदीवर ९ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे. कंपनी ५ हजार रुपये किंमतीचा फ्री एक्सेसरीज सुद्धा देत आहे.\nवाचाः टाटाच्या ३ कार झाल्या महाग, एका कारच्या किंमतीत कपात\nमहिंद्रा स्कॉर्पियोच्या डिझेल मॉडलच्या एस५ व्हेरियंटवर एकूण ६० हजारांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यात २० हजारांचा कॅश बोनस आणि २० हाजारापर्यंत एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना यावर ५ हजारांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंट दिला जात आहे. या कार खरेदीवर कंपनीकडून १० हजार रुपये किंमतीचा फ्री एक्सेसरीज दिला जात आहे. महिंद्राच्या डिझेल मॉडलच्या एस७ आणि एस११ व्हेरियंटवर एकूण ३० हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यात २५ हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि ५ हजार रुपयांचा डिस्काउंटचा समावेश आहे.\nवाचाः फोर्डने आणली नवीन फ्रीस्टाइल, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये\nमहिंद्राच्या या डिझेल मॉडलच्या W4 आणि W6 व्हेरियंटवर एकूण ३१ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यात १५०० रुपयांचा कॅश बोनस आणि २५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. तर कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी या कार खरेदीवर ४५०० रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट दिला जात आहे. महिंद्राच्या डिझेल मॉडलच्या W8 आणि W8 OPT व्हेरियंटवर एकूण ४९ हजार ५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यात २५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि ४५०० रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट आणि १० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंटचा ���मावेश आहे.\nवाचाः मारुती ऑल्टोचा विक्रीत नवा रेकॉर्ड, मायलेज जबरदस्त\nमहिंद्राच्या पेट्रोल मॉडलच्या W4 आणि W6 व्हेरियंटवर एकूण ४९ हजार ५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यात १० हजारांचा कॅश बोनस आणि २५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंड बोनसचा समावेश आहे. कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी यावर साडे चार हजारांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. तसेच कंपनीकडून या कार खरेदीवर १० हजार रुपयांपर्यंत फ्री एक्सेसरीज दिला जात आहे. महिंद्राच्या पेट्रोल मॉडलच्या W8 आणि W8 OPT व्हेरियंटवर एकूण ६४ हजार ५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यात २५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि ४५०० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. तसेच २५ हजारांचा कॅश डिस्काउंटचा समावेशआहे.\nवाचाः मारुतीच्या या ६ कारवर बंपर डिस्काउंट, करा भरघोस बचत\nवाचाः किआच्या नवीन SUV मध्ये ५ जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nवाचाः नवी कॉम्पॅक्ट एसयूव्ही Kia Sonet कशी आहे, जाणून घ्या ५ खास वैशिष्ट्ये\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nटाटाचे हे डिझेल व्हेरियंट झाले ४० हजारांनी स्वस्त, पाहा...\nमारुतीच्या कारवर या महिन्यात मिळतोय तगडा डिस्काउंट, जाण...\nदमदार इंजिन आणि जबरदस्त फीचर्स, हे आहेत ५ स्वस्तातील स्...\nActiva ला मागे टाकून Hero Splendor नंबर वन, पाहा टॉप १०...\nहोंडाची क्रूझर देणार रॉयल एनफील्डला टक्कर, जाणून घ्या क...\nDatsun ची कार स्वस्त खरेदीची संधी, ५० हजारांपर्यंत डिस्काउंट महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nपुणेऑक्सिजनवरील रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या; एफडीएची रुग्णालयांना तंबी\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nअहमदनगर'अहमदाबादकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबई का झाली ते सांगा\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nआयपीएलKXIP vs RCB IPL 2020: वाचा एका क्लिकवर पंजाबने कसा विजय मिळवला\nआयपीएलIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nनागपूरकडकनाथ कोंबड्यांचे आमिष दाखवले, शेतकऱ्यांना १७ लाखांना फसवले\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nमोबाइल१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nरिलेशनशिपमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर प्रभावित असण्यामागे 'हे' आहे रहस्य\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AE%E0%A5%AD", "date_download": "2020-09-25T05:13:35Z", "digest": "sha1:F4PZKVQ3FD4DZGFR3K5CGYMEHH32V6AK", "length": 2927, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १७८७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७६० चे - १७७० चे - १७८० चे - १७९० चे - १८०० चे\nवर्षे: १७८४ - १७८५ - १७८६ - १७८७ - १७८८ - १७८९ - १७९०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nमे २४ - अमेरिकेची संविधान सभा सुरू.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ मार्च २०१८ रोजी २१:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक न��-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/623397", "date_download": "2020-09-25T05:01:33Z", "digest": "sha1:JC352SKKESRKB2REWMQQFTURHG2YF7UH", "length": 2296, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पहिला उंबेर्तो, इटली\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पहिला उंबेर्तो, इटली\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nपहिला उंबेर्तो, इटली (संपादन)\n२२:१६, ३१ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती\n१७ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: lt:Umberto I\n१९:३१, ९ जुलै २०१० ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: hr:Umberto I.)\n२२:१६, ३१ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: lt:Umberto I)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/29874/", "date_download": "2020-09-25T03:05:37Z", "digest": "sha1:MMSI6J23GR3YPP5WBW5BKAXTUDOGK4YV", "length": 15984, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ब्रिस्बेन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड राज्याची राजधानी व प्रमुख बंदर. लोकसंख्या १०,२८,९०० (१९८० अंदाज). हे टेलर पर्वताच्या दक्षिण उतारावर, मॉर्टन उपसागरास मिळणाऱ्या ब्रिस्बेन नदीमुखापासून आत २२ किमी. वर तिच्या दोन्ही तीरांवर वसलेले आहे. राज्याचे प्रमुख प्रशासकीय, व्यापारी व सांस्कृतिक केंद्र म्हणून हे विशेष प्रसिद्ध आहे. हे लोहमार्ग, रस्ते यांचे केंद्र असून येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ब्रिस्बेनचे जलवाहतुकीतही अनन्यसाधारण महत्त्व आहे.\nजॉन ऑक्स्ली याने या भागाचे १८२३ मध्ये समन्वेषण केले व १८२४ मध्ये या ठिकाणी कैद्यांचे ठाणे उघडण्यात आले. १८३४ मध्ये या वसाहतीत न्यू साउथ वेल्स वसाहतीचा तत्कालीन गव्हर्नर सर टॉमस मॅक्‌डूगॅल ब्रिस्बेन याचे नाव देण्यात आले. १८४२ नंतर येथील नागरी वस्ती वाढत गेली. १८५९ पर्यंत हे न्यू साउथ वेल्समध्ये समाविष्ट होते, परंतु नंतर हे क्वीन्सलँडमध्ये समाविष्ट होऊन राज्याची राजधानी बनले. दुसऱ्या महायुद्धकाळात दोस्त राष्ट्रांचे एक प्रमुख ठाणे म्हणून ब्रिस्बेनला महत्व होते. महायुद्धोत्तर काळात उद्योगधंदे, व्यापार इत्यादींमुळे याची प्रगती झाली.\nराज्यातील ५०% निर्यात येथून होते. तीमध्ये प्रामुख्याने लोकर, साखर, दुग्धपदार्थ, मांस, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ इत्यादींचा समावेश असून आयातीत ट्रॅक्टर, वाहने, उपकरणे, यंत्रसामग्री इत्यादींचा अंतर्भाव होतो. मूनी तेलक्षेत्राशी हे नळाने जोडण्यात आलेले असून, येथील खनिज तेलशुद्धीकरण व्यवसाय महत्त्वाचा आहे. तसेच जहाजबांधणी, रसायने, खते, यंत्रसामग्री, रबर वस्तू, सिमेंट इ. उद्योगांचाही येथे विकास झालेला आहे. आसमंतातील शेतमालाची एक जंगी बाजारपेठ म्हणून ब्रिस्बेन प्रसिद्ध आहे.\nक्वीन्सलँडचे ब्रिस्वेन हे प्रमुख शैक्षणिक केंद्र असून, क्वीन्सलँड विद्यापीठ (स्था. १९०९) विशेष उल्लेखनीय आहे. शहरात नगरभवन, संसदभवन (१८५९), क्वीन्सलँड म्यूझीयम, कलावीथी (१८९५), अँग्लिकन व रोमन कॅथलिक कॅथीड्रल, बोवेन पार्क, व्हिक्टोरीया पार्क इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postब्राझा, प्येअर पॉल फ्रांस्वा कामीय साव्हॉर्‌न्यां द\nNext Postब्रॉड, चर्ली डनबार\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/5-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-9-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%BE-9-%E0%A4%AE%E0%A4%BF/", "date_download": "2020-09-25T03:37:15Z", "digest": "sha1:ZNQ26A6LPB6XSCSJSKDHZLWJWRTEOKW7", "length": 8442, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "5 एप्रिलला रात्री 9 वाज��ा 9 मिनिटे द्या: मोदींचा देशवासियांसाठी नवा प्रयोग | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\n5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटे द्या: मोदींचा देशवासियांसाठी नवा प्रयोग\nin featured, ठळक बातम्या, राष्ट्रीय\nनवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी आज शुक्रवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी एकजुटीने सरकारचे निर्देश पाळण्याचे आवाहन केले. येत्या रविवारी 5 एप्रिल रोजी मोदींनी रात्री 9 वाजता देशवासियांकडून 9 मिनिटे मागितले आहे. रात्री 9 वाजता घरातील सगळे दिवे बंद करून फक्त मेणबत्ती, मोबाईलचा टॉर्च, बॅटरीचा प्रकाश कराव, यातून दिव्य शक्तीचा जागर होईल आणि अंतरशक्तीला ऊर्जा मिळेल असे मोदीनी सांगितले.\nयापूर्वी मोदींनी कोरोनाशी लढणाऱ्याच्या सन्मानार्थ घंटानाद करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता मोदींनी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता दिवे लावून प्रकाशाच्या दिव्यत्वाची जाणीव करून देण्याचे आवाहन केले आहे.\n130 कोटी जनतेने प्रकाशाची दिव्य शक्ती दाखवून द्यावी. दिवा लावतांना आपण एकटे नाही याची प्रत्येकानेजाणीव ठेवावी, आज सगळे घरात आहेत, त��यामुळे त्यांना एकटे असल्याची जाणीव होते आहे. मात्र या देशात कोणीही एकटा नाही, 130 कोटी जनता पाठीशी आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले.\nसोशल डिस्टन्सिंगचा अभिनव प्रयोग करून धान्य वितरण\nजामनेरातील तरुणाकडून मनोरुग्णांना अन्नदान\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nएकनाथ शिंदेंना कोरोनाचा संसर्ग\nजामनेरातील तरुणाकडून मनोरुग्णांना अन्नदान\nशहापुर येथील अवैध दारुची भट्टी उध्वस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/2-policemen-21-including-one-nurse-cororna-positive-ratnagir-total-count-1767-327733", "date_download": "2020-09-25T05:01:19Z", "digest": "sha1:VYWYEWRRGLVPSKFAEHRWVA7MQARBEOB5", "length": 12847, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "रत्नागिरीमध्ये 2 पोलिस, एका नर्ससह 21 जण कोरोना बाधित.... | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरीमध्ये 2 पोलिस, एका नर्ससह 21 जण कोरोना बाधित....\n21 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात 2 पोलिस आणि एका नर्सचा समावेश आहे.\nरत्नागिरी : तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार तालुक्यात 21 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात 2 पोलिस आणि एका नर्सचा समावेश आहे.\nतालुक्यात सापडलेल्या 21 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये अशोकनगर परटवणे येथील 1, पोमेंडी बु. 1, जि. प. रेस्ट हाऊस समोर शांतीनगर नाचणे 2, साई नगर 2, खेडशी 1, पेठ पूर्णगड 1, जागूष्टे कॉलनी 1, वैभव विहार कॉम्प्लेक्स माळनाका 2, कुवारबाव पोलीस क्वाटर्स 1, बोर्डिंग रोड 1, कापडगाव बौद्धवाडी 1, सिविल ऍडमिट 2, 2 पोलीस कर्मचारी तर एका सिविल नर्सचा या 21 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये समावेश आहे.\nहेही वाचा - शेतकऱ्यांना दिलासा ; रत्नागिरीत महात्मा जोतिराव फुले योजने अंर्तगत हे शेतकरी झाले कर्जमुक्‍त...यांची लिस्ट बाकी... -\nदरम्यान आज सकाळी हर्णे, तालुका दापोली येथील एका 64 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 59 झाली आहे. काल रात्री प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 75 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज २१ यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1767 झालेली आहे.\nसंपादन - अर्चना बनगे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभटकंती : भुरळ घालणारा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प\nहिरव्यागार वनराईमुळे पश्‍���िम घाटाचे क्षेत्र नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. याच निसर्गाच्या कुशीत चांदोली व कोयना अभयारण्यात वाघांचे...\nउपचार व बिलांवर लक्ष ठेवण्यासाठी सिंधुदुर्गात शासकीय समिती\nओरोस (जि. सिंधुदुर्ग) : कोरोना उपचारासाठी जिल्ह्यात आतापर्यंत चार हॉस्पिटल अधिग्रहित केली आहेत. यासाठी शासकीय दर निश्‍चित केला असून, नियंत्रणासाठी...\nरत्नागिरीकरांना दिलासा ; कोरोना रूग्ण संखेत घट\nरत्नागिरी - कोरोना बाधित सापडण्याचा वेग मंदावला असून मागील चोविस तासात अवघे 51 रुग्ण बाधित सापडले. हा रत्नागिरीकरांसाठी दिलासा असला तरी गेल्या दोन...\nनाॅन स्टॅाप चोविस तास : जिद्दी अभियंत्यांनी एक महिन्यात पेडणे बोगद्यात दाखवला अविष्कार\nरत्नागिरी : मुसळधार पाऊस, भुसभुशीत झालेली माती, डोंगरातील झरे अशा प्रतिकुल परिस्थितित कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे (पेर्णेम) टनेलची दुुरुस्ती...\nबिबट्याचे पाहून हल्ले, पथक पुन्हा रत्नागिरीत आले\nपावस : पावस-पूर्णगड मार्गावरील मेर्वी-बेहेरे टप्पा येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने भितीचे वातावरण आहे. बिबट्या पडण्यासाठी आलेली पथकेही हात...\nपिंडीवर सोमवारी जेव्हा खरेखुरे नागराज अवतरतात\nवैभववाडी (सिंधुदुर्ग) : वैभववाडी-तळेरे मार्गावरील कोकिसरे नारकरवाडी येथील शकंराच्या पिंडीवर खराखुरा नाग फणा काढुन बसल्यामुळे तो लोकांमध्ये कुतुहलाचा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/eleven-villages-included-ambadve-lonand-national-highway-statements-prefect-332532", "date_download": "2020-09-25T02:38:26Z", "digest": "sha1:6RHPAY3TBM43BYIAFD2UMQ5JRBETAE5N", "length": 17091, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "रत्नागिरीत आंबडवे लोणंद राष्ट्रीय महामार्गास २३० शेतकऱ्यांच्या हरकती | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरीत आंबडवे लोणंद राष्ट्रीय महामार्गास २३० शेतकऱ्यांच्या हरकती\nप्रांताधिकारी यांच्याकडे निवेदने; अकरा गावांचा समावेश\nमंडणगड (रत्नागिरी) : मंडणगड तालुक्��ातून जाणारा आंबडवे लोणंद या राष्ट्रीय महामार्गासाठी अकरा गावांची जमीन अधिग्रहित करण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध केलेले राजपत्र व प्रांताधिकारी यांच्या जाहीर सुचनेनंतर संबंधित २३० शेतकऱ्यांनी आपल्या हरकती प्रांताधिकारी दापोली यांच्याकडे नोंदवल्या आहेत. त्यासंदर्भात शेतकऱ्यांना बोलावून सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.\nमंडणगड तालुक्यात केंद्रशासनाच्या माध्यमातून सुरु असलेल्या आंबडवे लोंणद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 डी.डी. 49. 500 मीटर करता जमीन अधिगृहणाच्या प्रक्रीयेस सुरुवात झाली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या मुळगावास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गास जोडणाऱ्या या रस्त्यास केंद्रशासनाने मुंजरी दिली आहे. महामार्गात बाधीत होणाऱ्या गावातील शेतकऱ्यांची जमीन अधिगृहीत करण्या संदर्भातील राजपत्र 28 जानेवारी 2020 रोजी वर्तमानपत्रात प्रसिध्द करण्यात आले. त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी जुलै महिन्यात या संदर्भात प्रांताधिकारी दापोली यांनी बाधीत गावांच्या ग्रामपंचायतींना संबंधीत गावातील शेतकऱ्यांच्या हरकती असल्यास त्या हरकती नोंदवण्यासाठी 31 जुलै 2020 पर्यंत मुदत देण्यात आली होती.\nहेही वाचा- यावर्षी चिपळूणात दिसणार नाही दहीहंडीचा थर -\nमात्र राजपत्र व प्रांताधिकाऱ्यांची नोटीस यामध्ये जागेचे सर्व्हेनंबर व पोट हिस्सा यांचा परिपुर्ण उल्लेख नसल्याने शेतकरी संभ्रमीत झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. राजपत्रात प्रसिध्द केलेल्या माहीतीच्या आधारे तालुक्यातील मंडणगड, अडखळ, चिंचाळी, धुत्रोली, माहू, पाचरळ, म्हाप्रळ, पाले, तुळशी, शिरगाव, शेनाळे, 7.3026 हेक्टर क्षेत्र राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी अधिगृहीत करावे लागणार आहे व त्यासाठी 230 शेतकऱ्यांनी आपल्या हरकती नोंदवल्या आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या हरकतीत महामार्ग जाणाऱ्या जागेचा सातबारा शेतकऱ्यांचे नावे असून त्याचा कर व सारा शेतकरी शासनास भरत आहेत. तसेच कोणतीही पुर्वपरवानगी न घेता महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जागेत उत्खनंन करण्यात आले असल्याचे नमुद करण्यात आले आहे.\nहेही वाचा- स्वातंत्रदिनी दापोलीत उपोषणाचा इशारा -\nअनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर पुर्वीच्या रस्त्याची नोंद असून प्रत्यक्षात मात्र रस्ता गेलेल्या जागेचा सर्व्हेनंबर वेगळाच असल्याचे नमुद करण्यात आले आहे. तसेच माहू, तुळशी, पाले दरम्यान वळणा वळणांचा असणारा रस्ता सरळ करण्यात येणार असल्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणची जमीन रस्त्यांचे कामी लागणार असल्याने यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच रस्त्याच्या कामाचे पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या जागेतील झाडे अनधिकृतपणे तोडण्यात आली असल्याचे नमुद करण्यात आले आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्गाचे जमीन अधिगृहण करताना शेतकऱ्यांना शासकीय दराने जागेचा मोबदला व नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.\nसंपादन - अर्चना बनगे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nब्रेकिंग : विंचूर-प्रकाशा महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर ११ जण गंभीर\nनाशिक/वीरगाव : विंचूर-प्रकाशा महामार्ग क्रमांक ७ वरील वनोली (ता.बागलाण) जवळ मालवाहतूक ट्रक व पिकअप यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ...\nक्लिनरला ट्रकचा जोराचा धक्का, टायरखाली आल्याने मृत्यू\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : शहरातील वळण रस्त्याच्या कॉर्नरला काळ्या मारुतीजवळ राष्ट्रीय महामार्गावर अंगावरून ट्रक गेल्याने क्लिनरचा जागीच मृत्यु झाला....\n गेल्याच वर्षी पतीचा मृत्यू आणि आता अपघातात गमावला चार वर्षाचा मुलगा\nतळेगाव (जि. वर्धा) : गेल्या वर्षी पतीचे निधन झाले, मात्र ते डोंगराएवढे दु:ख मनात दडवुन ती पदर खोचून कामाला लागली कारण तिच्यावर तीन मुलांच्या...\nभुकूमला रस्त्याचे काम अर्धवट त्यामुळे अपघाताचा धोका\nभुकूम (पुणे) : मुळशी तालुक्यातील महामार्गाचे काम अनेक दिवस अर्धवट स्थितीत आहे. भुकूम खिंडीतील वळणांवरील काम झाले नसल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण...\nमनाशी खूणगाठ बांधली अन् कोरोनाला धैर्याने तोंड दिले : पोलिस पाटील प्रशांत कोळी\nमायणी (जि. सातारा) : येथील पोलिस पाटील प्रशांत कोळी यांनी कोरोनाबाधित झाल्यानंतर भयभीत होऊन काळजी न करता त्यावर मात करण्याची काळजी घेतली. धैर्य,...\nकोकणात बिबट्याचा वावर : चरवेलीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला काढण्यात आले यश\nरत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गानजीक चरवेली येथील राजेंद्र लक्षुमण कुरतडकर यांच्या विहिरीत बिबट्या पडला होता. वन खात्याने विहिरीत पिंजरा टाकताच...\nसक���ळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-football/uefa-champions-league-football-competition-39775", "date_download": "2020-09-25T03:52:17Z", "digest": "sha1:VSC3MW6QX6PLBVEGHFNXSBWUMGNREPXW", "length": 17159, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "युव्हेंट्‌सकडून बार्सिलोना चकित | eSakal", "raw_content": "\nचॅंपियन्स लीग - पाऊलो डीबालाचे दोन गोल\nट्युरीन (इटली) - 'युएफा' चॅंपियन्स लीगमध्ये मातब्बर बार्सिलोनाला पराभवाचा धक्का बसला. युव्हेंट्‌सने बार्सिलोनाला उपांत्यपूर्व फेरीतील घरच्या मैदानावरील सामन्यात तीन गोलांनी गारद केले. लिओनेल मेस्सीचा वारसदार अशी गणना होत असलेल्या पाऊलो डीबाला याने दोन गोल नोंदविले.\nचॅंपियन्स लीग - पाऊलो डीबालाचे दोन गोल\nट्युरीन (इटली) - 'युएफा' चॅंपियन्स लीगमध्ये मातब्बर बार्सिलोनाला पराभवाचा धक्का बसला. युव्हेंट्‌सने बार्सिलोनाला उपांत्यपूर्व फेरीतील घरच्या मैदानावरील सामन्यात तीन गोलांनी गारद केले. लिओनेल मेस्सीचा वारसदार अशी गणना होत असलेल्या पाऊलो डीबाला याने दोन गोल नोंदविले.\nलुईन एन्रीके प्रशिक्षक असलेल्या बार्सिलोनाने पॅरिस सेंट-जर्मेन संघाविरुद्ध 0-4 अशी पिछाडी भरून काढली होती. आता त्यांना अशाच पराक्रमाची पुनरावृत्ती करावी लागेल; पण त्यांच्यासमोर युव्हेंट्‌सचे तुलनेने जास्त कडवे आव्हान असेल. मॅसिमिलीनो अलेग्री हे युव्हेंट्‌सचे प्रशिक्षक आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युव्हेंट्‌सने कडेकोट बचाव केला. लिओनार्डो बॉनुची आणि जॉर्जिओ किएलीनी यांच्याकडे बचाव फळीची सूत्रे होती.\nयुव्हेंट्‌सने सुरवात सकारात्मक केली. दुसऱ्याच मिनिटाला त्यांना संधी मिळाली होती. फ्री-कीकवर मिरालेम पॅनीच याने मारलेल्या चेंडूवर गोंझालो हिग्युएन याने हेडिंग केले; पण चेंडू थेट बार्सिलोनाचा गोलरक्षक मार्क-आंद्रे, तर स्टेगन याच्याकडे गेला. अर्जेंटिनाच्या हिग्यूएनचा तुलनेने फारसा प्रसिद्ध नसलेला देशबांधव मात्र चमकला. बार्सिलोनाच्या बचाव फळीत डाव्या बाजूला जेमेरी मॅथ्यू याला अनपेक्षित संधी मिळाली होती. त्याच्या ढिलाईमुळे जुआन क्‍यूऍड्रॅडो याला चेंडूवर ताबा मिळाला. पेनल्टी क्षेत्रात जुआनने डीबाला याला पास दिला. डीबाला याने शांतचित्ताने चेंडूला जाळ्याची दिशा दिली.\nबार्सिलोनाचा संघ मात्र झगडत होता. त्यांची मदार मेस्सीवर होती. त्याने 21व्या मिनिटाला आगेकूच केली. युव्हेंट्‌सचा बचाव भेदून त्याने आंद्रेस इनिएस्टाला पास दिला. इनिएस्टाने चेंडू मारला; पण अनुभवी गोलरक्षक जियानलुईजी बुफॉन याने डावीकडे झेप टाकत चेंडू चपळाईने अडविला. बार्सिलोनाने 23 वर्षांच्या डीबाला याला वाजवीपेक्षा जास्त मोकळीक दिली. याचा डीबालाने पुरेपूर फायदा उठविला. मारीओ मॅंडझुकीच याच्या पासवर त्याने दुसरा गोल केला. त्या वेळी बार्सिलोनाच्या जेरार्ड पिके काही वेळ मध्ये आल्यामुळे मार्क-आंद्रे याला चेंडूचा नीट अंदाज घेता आला नाही.\nबार्साचे तीन एक्के निष्प्रभ\nबार्सा अर्थात बार्सिलोनाची मदार मेस्सीवर होती; पण त्याचा एक गोल \"ऑफसाइड' ठरविण्यात आला. बार्सिलोनाचा आणखी एक हुकमी खेळाडू लुईस सुआरेझ यालाही फॉर्म गवसला नाही. त्याने हेडिंग केले; पण चेंडू स्वैर गेला. बार्सिलोनाच्या हुकमी एक्‍यांच्या त्रयीतील नेमार याची तर यूव्हेंट्‌सचा \"सेंटर-बॅक' बॉनुची याने जोरदार नाकेबंदी केली.\nउत्तरार्धात बार्साच्या खेळातील समन्वय आणखी कमी झाला. याचा फायदा घेत किएलीनी याने जोरदार हालचाली केल्या. डाव्या बाजूने कॉर्नरवर पॅनीच याने मारलेला चेंडू त्याने जेव्हीयर मॅशेरॅनो याला हतप्रभ ठरवित अचूक हेडिंग केले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n जरा शिफारस करा, आयुर्वेद पदव्युत्तर वैद्यकीय अधिकाऱ्यांना आहे पदोन्नतीची प्रतीक्षा...\nजलालखेडा (जि.नागपूर) : राज्यात अनेक वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदात पदवी व पदव्युत्तर आहेत. अनेक वर्षांच्या लढ्यानंतर त्यांना कायम तर करण्यात आले, पण...\nपरीक्षांच्या आधी महाविद्यालयांना नमुना प्रश्नपत्रिका आणि मॉक परीक्षा बंधनकारक\nमुंबई : अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार परीक्षेपूर्वी महाविद्यालयांनी...\nCoronaUpdate : औरंगाबादेत आणखी ३६२ रुग्ण बरे\nऔरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी (��ा.२४) आणखी ३१७ कोरोनाबाधितांची भर पडली.अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ९५, ग्रामीण भागात ५२ रुग्ण आढळले...\nप्रांताधिकाऱ्यांच्या पुढाकाराने शाळेला मिळाला रस्ता\nचंदगड : तालुक्‍याच्या शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेच्या जोरावर नावलौकिक पावलेल्या नागनवाडी येथील संजय गांधी विद्यालयाकडे जाण्यासाठी रस्त्याचा प्रश्‍न...\nमिनी पंपिंगने कलानगर वाचवले, आता मुंबईतील पुराचा अभ्यास होणार\nमुंबई,ता.24: मंगळवार रात्रीच्या पावसात मुंबईतील अनेक भागात साचलेल्या पाण्याची कारणं मुंबई महापालिका शोधणार आहे.यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात...\nअसे झालेच कसे, माहिती शेअर न करताही 61 हजारांनी लुबाडले, शिक्षकाची तक्रार\nअमरावती ः दोन दिवसांत शहरातील दुसऱ्याही एका शिक्षकाने बचतखात्यासह क्रेडिट कार्डची माहिती शेअर केली नसताना त्याच्या बॅंक खात्यामधून कुणीतरी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/chief-minister-uddhav-thackeray-has-approved-spending-farmers-loan-waiver-money-316474", "date_download": "2020-09-25T02:51:18Z", "digest": "sha1:GJGVBSCR2PMCUBHGZARVWV7QQSO7YCAU", "length": 15837, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार कर्जमुक्तीचे पैसे खात्यात जमा | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार कर्जमुक्तीचे पैसे खात्यात जमा\nराज्यात विधानसभा निवडणूकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. या सरकारने शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दिली आहे. शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पुढचा टप्पा वितरित करण्यास मान्यता दिली असून त्याचा आदेश प्रसिद्ध केला आहे.\nराज्यात विधानसभा निवडणूकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठा��रे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. या सरकारने शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दिली आहे. शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पुढचा टप्पा वितरित करण्यास मान्यता दिली असून त्याचा आदेश प्रसिद्ध केला आहे.\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत 2334 कोटी रुपये निधी वितरीत करण्यात सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील तब्बल तीन लाख 53 हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाचे संकट राज्यात धडकल्यानंतर अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांनाही फटका बसला होता. मात्र आता कर्जमाफीचा उरलेला टप्पा पुन्हा पुरवला गेला आहे. शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना राज्य सरकारने जाहीर केली होती. यात 20 हजार 250 कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे. त्यात 30 लाख 40 हजार शेतकरी पात्र ठरले. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये 19 लाख शेतकऱ्याच्या खात्यात निधी जमा करण्यात आला आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडल्याने सलग रक्कम देता आली नव्हती. उर्वरित 11 लाख शेतकऱ्यांपैकी 30 जून रोजी 1 लाख 34 हजार शेतकऱ्यांसाठी शासनाने रु. 1050 कोटी वितरित केले आहेत. आज उर्वरित 2334 कोटी रुपयांची रक्कम 3.53 लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे.\n१ एप्रिल २०१५ ते ३ मार्च २०१९ पर्यंत अल्पमुदतीचे कर्ज घेतलेल्या व पुनर्गठन केलेल्या अल्प मुदतीच्या पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी १०५० कोटी निधी वितरीत करण्यात आला होता. मात्र आणखी निधी वितरीत करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. कर्जमुक्ती योजनेसाठी सात हजार कोटीची तरतुद सरकारने अर्थसंकल्पात केली आहे. यातून वितरीत केलेला निधी सोडून २३३४ कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा सरकारने आदेश काढला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएकेरी डोसच्या लशीची 60 हजार जणांवर चाचणी\nवॉशिंग्टन - जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी कोरानावर बनवीत असलेल्या एकेरी डोसच्या लशीची चाचणी 60 हजार व्यक्तींवर घेण्यात येईल. अध्यक्षीय...\n‘निकाल कदाचित न्यायालयातच लागेल’\nवॉशिंग्टन - अध्���क्षीय निवडणूकीत पराभव झाल्यास तो सहज मान्य करून शांततेत सत्तांतर करण्यास अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज...\nराहुरीत कासार यांची पोपळघट यांच्यासाठी माघार\nराहुरी : राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनिल कासार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे...\nनिवडणूक हरल्यास ट्रम्प यांचा सहजासहजी पायउतार होण्यास नकार\nवॉशिंग्टन- अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाल्यास तो सहज मान्य करून शांततेत सत्तांतर करण्यास अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज...\nशरद पवारांची संपत्ती आहे तरी किती सगळी माहिती आहे या रिपोर्टमध्ये\nमुंबई : महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वात अनुभवी आणि जेष्ठ नेते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार. राजकारणात शरद...\nकोतकर ऐनवेळी राष्ट्रवादीत, वार भाजपवर शिवसेनाच घायाळ\nनगर : नगर महापालिकेच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत आणखी एक ट्विस्ट आला आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या खेळीने भाजपसह शिवसेनाही घायाळ झाली आहे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/lockdown-has-put-milk-business-trouble-state-320927", "date_download": "2020-09-25T03:27:07Z", "digest": "sha1:X6L75LPJD4EAWQCVNB54U3RN3ZKMLPND", "length": 16995, "nlines": 298, "source_domain": "www.esakal.com", "title": "लॉकडाउमुळे राज्यात दूध व्यवसाय आला अडचणीत | eSakal", "raw_content": "\nलॉकडाउमुळे राज्यात दूध व्यवसाय आला अडचणीत\n२० म्हशी व २५ गायींच्या गोठ्यासाठी मजुरी आणि इतर सर्व खर्चासह महिन्याकाठी एक लाखांपर्यंत खर्च येतो. तर त्यात एकूण उत्पादन एक लाख १० हजारांपर्यंत आहे. म्हणजेच लाखभर रुपयाच्या खर्चातून १० हजार रुपये एवढा तुटपुंजा नफा मिळत आहे. तर, एका गाईचा एका दिवसासाठी दोन्ही वेळेचा ओला, सुका चारा आणि पशुखाद्याचा खर्च किमान १०० ते १५० रुपये इतका होतो. त्यात गाईचे दिवसाचे सरासरी दहा लिटर दूध गृहीत धरले, ��र १८ रुपये प्रतिलीटरचा दर विचारात घेता १८० रुपये मिळतात.\nपुणे - मागील काही वर्षांपासून संकटात असलेल्या दूध व्यवसाय लॉकडाउमुळे कोलमडण्याची वेळ आली आहे. लग्ने, समारंभ, सामाजिक कार्यक्रम, उत्सव, हॉटेल्स, मॉल्स, स्विटमार्ट बंद असल्याने मागणी घटल्याचे कारण देऊन खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाई आणि म्हशीच्या दरात १० ते १५ रुपयांची कपात केली आहे. त्यातच पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने दूध उत्पादकांना पदरमोड करून खर्च भागवावा लागत आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nलॉकडाउमुळे हा व्यवसाय डबघाईला आला. लग्ने, समारंभ, सामाजिक कार्यक्रम, उत्सव, हॉटेल्स, मॉल्स, स्विटमार्ट बंद असल्याने दुधाला मागणी घटल्याचे कारण पुढे करून सहकारी तसेच खासगी दूध संघांनी दरात मोठी कपात करण्यास सुरुवात केली आहे. अाधीच संकटात असलेल्या दूध उत्पादकांना सर्वाधिक फटका बसला आहे.\nBreaking : महाविद्यालय स्तरावर होणार परीक्षा; 'यूजीसी'चे उपाध्यक्ष काय म्हणाले पाहा\n२० म्हशी व २५ गायींच्या गोठ्यासाठी मजुरी आणि इतर सर्व खर्चासह महिन्याकाठी एक लाखांपर्यंत खर्च येतो. तर त्यात एकूण उत्पादन एक लाख १० हजारांपर्यंत आहे. म्हणजेच लाखभर रुपयाच्या खर्चातून १० हजार रुपये एवढा तुटपुंजा नफा मिळत आहे. तर, एका गाईचा एका दिवसासाठी दोन्ही वेळेचा ओला, सुका चारा आणि पशुखाद्याचा खर्च किमान १०० ते १५० रुपये इतका होतो. त्यात गाईचे दिवसाचे सरासरी दहा लिटर दूध गृहीत धरले, तर १८ रुपये प्रतिलीटरचा दर विचारात घेता १८० रुपये मिळतात.\nराज्यात आता ऑनलाइन तासिकेसाठी होणार 'गुगल क्लासरूम'चा वापर\nराज्यात गाईच्या दुधाला १५ ते २७ रुपये दर\nम्हशीच्या दुधाला १८ ते ३७ रुपये दर\nदुधाच्या पेमेंटलाही अनेक ठिकाणी उशीर\nविदर्भ, मराठवाड्यात खासगी दूध संघांचे खरेदीत वर्चस्व\nपश्‍चिम महाराष्ट्रात दूध दरात अधिक घट\nपशुखाद्याच्या दरातील वाढीमुळे तोटा वाढला\nअनेक शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय बंद केला\nशासकीय दूध खरेदीत ठिकठिकाणी अधिकाऱ्यांचा आडमुठेपणा\nमाझ्याकडे ७० गाई आहेत. त्यातील २५ दुधाच्या आहेत. रोज २०० लिटर दूध संकलन होते. एवढ्या जनावरांचे संगोपन करणे खरोखरच जिकिरीचे झाले आहे. दुधाला मागणीच नसल्याने दर मिळत नसल्याचे सांगितले जाते. पूर्वीचा धंदा आहे. लगेच मोडणे शक्य नाही, म्हणून करतो आहोत. करणार काय\n- पद्माकर भोसले, दूध उत्पादक, पापरी, ता.मोहोळ, जि. सोलापूर\nपशुखाद्याचे दर (५० किलो/रुपये)\n२६०० - सरकी पेंड\n१२५० - कांडी पेंड\n१४०० - सुग्रास पोते\n२४०० - खापरी पेंड\n९०० - मका भरडा\n३ ते ४ - ओला चारा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखाणावळी, वसतिगृहे लॉकडाउनच; स्पर्धा परीक्षार्थींची प्रतीक्षा\nपुणे - \"घरात गेल्या 18 वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी खाणावळ (मेस) चालवत आहे. लॉकडाउन लागले आणि खानावळ जवळपास बंदच झाली. काही मोजकेच विद्यार्थी...\nमेट्रोच्या जागा तातडीने ताब्यात घ्या - अजित पवार\nपुणे- हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यानच्या मेट्रो प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेल्या जागांचे तातडीने भूसंपादन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार...\nकाळजी घ्या, तुम्ही कोरोनावर मात करून लवकरच बरे व्हाल \nपुणे - कायदा व सुव्यवस्था राखत जीवाचे रान करतानाच कोरोनाशी दोन हात करणाऱ्या पोलिसांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा पोलिसांच्या आणि त्यांच्या...\n\"लाइफलाइन' पोलिसांच्या रडारवर;तरुणीचा शोध न लागल्याने कामाची तपासणी सुरू\nपुणे - जम्बो कोविड सेंटरचे जुने व्यवस्थापन असलेली \"लाइफलाइन' एजन्सी आता पोलिसांच्या रडारवर असून, उपचारासाठी गेलेल्या तरुणीचा महिनाभरानंतरही शोध न...\nइतिहासप्रेमींनो, पुणे विद्यापीठात होणार मराठा साम्राज्याचा सखोल अभ्यास\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठा साम्राज्याच्या दैदिप्यमान आणि वैभवशाली इतिहासाचा सखोल अभ्यास आणि त्यावर संशोधन करण्यासाठी...\nगेल्या पाच वर्षांपासून परतीच्या मॉन्सूनचे वेळापत्रक बदलले\nपुणे - देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक हजेरी लावलेल्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात सुरू होणार आहे. सध्या अनेक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/burglary-two-places-sangola-city-343201", "date_download": "2020-09-25T04:57:29Z", "digest": "sha1:CR3S4YJORAJJ45JQR6WEAG4AZ5SKUTVT", "length": 13986, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "सांगोला शहरात दोन ठिकाणी घरफोडी; 6 लाख 65 हजार रुपयांची चोरी | eSakal", "raw_content": "\nसांगोला शहरात दोन ठिकाणी घरफोडी; 6 लाख 65 हजार रुपयांची चोरी\nसांगोला शहरातील दोन घरातील एक लाख 40 हजार रुपयांचे साडेतीन तोळे सोन्याची दागिने व पाच लाख 25 हजार रुपये रोख, असे एकूण 6 लाख 65 हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे.\nसांगोला (सोलापूर) : घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून दोन घरातील एक लाख 40 हजार रुपयांचे साडेतीन तोळे सोन्याची दागिने व पाच लाख 25 हजार रुपये रोख, असे एकूण 6 लाख 65 हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना सांगोला येथील कर्मवीरनगर व वासुद रोड येथे 6 सप्टेंबर रात्री नऊ ते 7 सप्टेंबर सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. तसेच तीन दुकानांचे शटर उचकटुन चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी राहुल अशोक जाधव (रा. कडलास, ता. सांगोला) हे राहत असलेल्या मुरलीधर इमडे यांच्या भाड्याच्या घराच्या दरवाज्याची कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील राजाराणी लोखंडी कपाटातील लॉकर उचकटून त्यातील अडीच तोळे सोन्याचे दागिने व रोख पाच लाख रुपये असा एकूण सहा लाख रुपयांची रोख रक्कम व सोन्याची दागिने चोरून नेले आहेत. तसेच वासुद रोड येथील पाण्याच्या टाकी शेजारील कल्पना संभाजी सावंत यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने 25 हजार रुपये रोख रक्कम व एक तोळा सोन्याची चैन असा 65 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. दोन्ही घरातील एकूण सहा लाख 65 हजार रुपयाचा रोख रक्कम व सोन्याची दागिन्यांची चोरी झाली आहे. तसेच वासूद रोड येथील तीन दुकानांचे शटर उचकटून येथील काऊंटरचे ड्राव्हर तोडून चोरी करण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. या चोरीचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर करत आहेत.\nसंपादन : वैभव गाढवे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशेतकऱ्यांना दिलासा : महाराष्ट्र ग्रामीण-डीसीसीसीची पीककर्ज वाटपात आघाडी\nबीड : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी बँकांमागे दट्टा लावल्याने आतापर्यंत उद्दिष्टाच्या ९६ टक्क्यांहून अधिक...\nशिक्षकेतर कर्मचा-यांचे लेखणीबंद आंदोलन; विविध मागण्यांसाठी १ ऑक्टोबरपासून आंदोलनास सुरुवात\nनाशिक : राज्यातील अकृषी विद्यापीठे व व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य...\nपीएफ, डीसीपीएसच्या हिशेबासाठी सॉफ्टवेअर\nनंदुरबार : अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे वेतनदेयके पारित करणे, भविष्य निर्वाह निधी (प्रॉव्हिडन्ट फंड ) निधी जमा करणे, मागणीनुसार पी. एफ....\nविलक्षण नग्न सत्ये समोर आणून स्वीकारायला लावतो हा कोरोना डॉ. प्रमोद धामणगावकरांचे अनुभवाचे बोल\nदक्षिण सोलापूर (सोलापूर) : \"देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे ' या संतोक्तीची अन्‌ उद्याचा कसलाही भरवसा नाही याची पदोपदी जाणीव होत...\nशेतकऱ्यांना आवश्‍यक ती सर्व मदत करू : पालकमंत्री; पंढरपुरातील नुकसानीची केली पाहणी\nपंढरपूर (सोलापूर) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या....\nप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ शेखर बसु यांचे कोरोनामुळे निधन, मोदींनी वाहिली श्रद्धांजली\nकोलकाता - भारताचे प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर शेखर बसु यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर कोलकात्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/ex-servicemens-task-force-action-will-be-taken-against-those-violating-corona", "date_download": "2020-09-25T03:29:00Z", "digest": "sha1:O3U4VKDT22XA2ZCORLLSR6GAVOK2ISN2", "length": 14857, "nlines": 267, "source_domain": "www.esakal.com", "title": "माजी सैनिकांचे टास्क फोर्स...कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई | eSakal", "raw_content": "\nमाजी सैनिकांचे टास्क फोर्स...कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई\nसांगली- महापालिका क्षेत्रात कोरोना रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असताना नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न अतिउत्साही नागरिक करत आहेत. त्यांना चाप बसवण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी 10 माजी सैनिकांचे टास्क फोर्स स्थापन केले आहे. या टास्क फोर्सने आज शहरात संचलन केले. महापालिका क्षेत्रात फिरून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर हा फोर्स दंडात्मक कारवाई करणार आहे.\nसांगली- महापालिका क्षेत्रात कोरोना रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असताना नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न अतिउत्साही नागरिक करत आहेत. त्यांना चाप बसवण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी 10 माजी सैनिकांचे टास्क फोर्स स्थापन केले आहे. या टास्क फोर्सने आज शहरात संचलन केले. महापालिका क्षेत्रात फिरून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर हा फोर्स दंडात्मक कारवाई करणार आहे.\nमहापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. अशावेळी नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करण्याची गरज असतानाही कोरोना प्रतिबंधाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने कामगार अधिकारी अनिल चव्हाण यांनी 10 माजी सैनिकांची नेमणूक केली आहे. हे माजी सैनिक आजपासून महापालिका सेवेत दाखल झालेत.\nलष्करी गणेवशातील या टास्क फोर्सने आज शहरातील बाजारपेठेत संचलन करुन नागरिकांना सोशल डिटन्स पाळणे, मास्क वापरणे तसेच रस्त्यावर न थुंकणे याबाबत जागृती केली. टास्क फोर्सकडून सोशल डिस्टन्सचे पालन न करणारे, मास्क न वापरणारे, रस्त्यावर थुंकणारे यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.\nपहिल्याच दिवशी 15 जणांवर कारवाई\nटास्क फोर्सने आज बाजारपेठेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 15 जणांवर कारवाई केली. सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करणाऱ्या 12 जणांवर तर विना मास्क तीन जणांवर कारवाई करीत प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला.\nसंपादन : घनशाम नवाथे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"लाइफलाइन' पोलिसांच्या रडारवर;तरुणीचा शोध न लागल्याने कामाची तपासणी सुरू\nपुणे - जम्बो कोविड सेंटरचे जुने व्यवस्थापन असलेली \"लाइफलाइन' एजन्सी आता पोलिसांच्या रडारवर असून, उपचारासाठी गेलेल्या तरुणीचा महिनाभरानंतरही शोध न...\nट्री-गार्ड अखेर परत करण्याची नामुष्की\nधुळे : मागील वर्षी तब्बल २३ लाख रुपयांची निविदा काढून खरेदी केलेले ट्री-गार्ड वर्षभर धूळखात पडल्यानंतर आता ते परत करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली...\n\"कुटं बी थुकतोस मर्दा, कोरोना करेल समद्यांचा खुर्दा' कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची जनजागृती\nकोल्हापूर : कोरोना महामारीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी थुंकत सामाजिक आरोग्य धोक्‍यात आणणाऱ्या व्यक्तींवर प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून कारवाईचा...\nमिरजेत अतिक्रमण निर्मूलन मोहीम; हल्ल्यानंतर पालिका आक्रमक\nमिरज (जि. सांगली) : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहीमेवेळी बुधवारी (ता. 23) सायंकाळी हल्ला होताच आज (गुरुवारी) महापालिकेने शहरात आक्रमकपणे...\nओढा म्हणतो... मी कसं वाहायचं\nआंबिल ओढ्याच्या जलप्रलयाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. ओढ्याचे पाणलोट क्षेत्र एखाद्या छोट्या धरणाइतके आहे. तीस चौरस किलोमीटरच्या परिसरात जमा होणारे...\nआता मैदानाखाली होणार तळी \"वॉटर होल्डिंंड टॅंक\", पाणी निचर्याचा पॅटर्न बदलणार\nमुंबई : पावसाळ्यात बुडणारी मुंबई वाचविण्यासाठी महापालिका आता नवा प्रयोग करणार आहे. मैदानांखाली तळी तयार करुन त्यात पावसाचे पाणी साठवले जाणार असून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/supriya-sule-appreciates-ncp-activists-who-helped-accidents-victims-340331", "date_download": "2020-09-25T02:29:39Z", "digest": "sha1:YEBZSRLJYJCNDVOU5WYHBQZL6TV3MVDP", "length": 14762, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्या कार्यकर्तींचं सुप्रिया सुळेंकडून कौतुक | eSakal", "raw_content": "\nअपघातग्रस्तांची मदत करणाऱ्या कार्यकर्तींचं सुप्रिया सुळेंकडून कौतुक\nअपघातग्रस्त ट्रेलरचालकास मदत करत राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वस्तूपाठ घालून दिला.\nलोणावळा (पुणे) : ��पघातग्रस्तांना मदत केली पाहीजे, असे आपण नेहमी म्हणतो. मात्र, प्रत्यक्षात कधी कधी टाळण्याचा प्रयत्नही करतो. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात सोमवारी (ता. 31) सकाळी अपघातग्रस्त ट्रेलरचालकास मदत करत राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वस्तूपाठ घालून दिला.\n#JusticeForKaku : दीड हजार अन् तीनशे दिले, अठराशे नाही दिले, तुम्हाला तरी जमतोय का हिशोब \nराष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या डॉ. अमृता मेणकुदळे, श्रीया भोसले, आरती हुळे, कीर्ती मोरे यांनी गाडी थांबवून अपघातग्रस्त चालकास केलेल्या मदतीची खासदार सुप्रिया सुळे यांनी दखल घेत ट्विटरवर त्यांचे कौतुक केले. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबईकडे जाताना बोरघाटातील नवीन अमृतांजन पुलाजवळ ट्रेलरचालकाचे भरधाव वेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रेलर रस्त्याच्या संरक्षक कठड्यास धडकला. यावेळी द्रुतगतीवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.\nमुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर लोणावळा घाटात अपघातग्रस्त वाहनाच्या चालकास प्रचंड वेदना होत असतानाही त्याच्या मदतीसाठी कुणीही थांबत नव्हते.परंतु राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या डॉ. अमृता मेणकुदळे, श्रीया भोसले, आरती हुळ्ळे, किर्ती मोरे यांनी गाडी थांबवून त्याला मदत केली. pic.twitter.com/P2i6AfmKk4\nलोणावळ्यात वाढत्या कोरोनाबाधितांमुळे भाजपने प्रशासनास धरले धारेवर\nअपघातात चालकास किरकोळ दुखापत झाली. याचदरम्यान राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या डॉ. अमृता मेणकुदळे या आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईच्या दिशेने निघाले होते. अपघातग्रस्त चालकाच्या मदतीस कोणी पुढे येत नसताना त्यांनी पुढे सरसावत कंटेनर चालकास तातडीचे प्रथमोचार करत मदत केली. त्यांच्या कार्यांने प्रभावित होत खासदार सुळे यांनी त्यांचे कौतुक केले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमोनिकाचा उपचारांना चांगला प्रतिसाद, फक्त व्हिडिओ कॉलवरुनच रोज माय-लेकीची भेट\nमुंबई, 24: मुंबईत लोकल ट्रेन अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मुंबईच्या मोनिका मोरेला नवे हात मिळाले. 28 ऑगस्ट 2020 रोजी मोनिकावर मुंबईच्या ग्लोबल...\nकोल्हापूरात अल्पवयीन रायडस झाले कमी\nकोल्हापूर ः लॉकडाउनमुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने अल्पवयीन मुलांचे वाहन चालविण्याचे प्रमाण कमी झाले. तरीही वाहतूक पोलिसांची कारवाई सुरूच...\nअपघाताच्या धोक्यापेक्षा वाहनाचा विमाही ठरू शकतो अधिक धोकादायक \nऔरंगाबाद : वाहनांचा विमा ही कायदेशीर बाब आहे. वाहनांच्या विम्याचे विविध प्रकार आहेत. कुठल्या प्रकारातील विमा उतरवला त्यानुसार विमा क्लेम दिला...\nब्रेकिंग : विंचूर-प्रकाशा महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर ११ जण गंभीर\nनाशिक/वीरगाव : विंचूर-प्रकाशा महामार्ग क्रमांक ७ वरील वनोली (ता.बागलाण) जवळ मालवाहतूक ट्रक व पिकअप यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ...\n गेल्याच वर्षी पतीचा मृत्यू आणि आता अपघातात गमावला चार वर्षाचा मुलगा\nतळेगाव (जि. वर्धा) : गेल्या वर्षी पतीचे निधन झाले, मात्र ते डोंगराएवढे दु:ख मनात दडवुन ती पदर खोचून कामाला लागली कारण तिच्यावर तीन मुलांच्या...\nभुकूमला रस्त्याचे काम अर्धवट त्यामुळे अपघाताचा धोका\nभुकूम (पुणे) : मुळशी तालुक्यातील महामार्गाचे काम अनेक दिवस अर्धवट स्थितीत आहे. भुकूम खिंडीतील वळणांवरील काम झाले नसल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.l-groop.com/page/how-to-make-chicharr-n/", "date_download": "2020-09-25T04:55:21Z", "digest": "sha1:SI5KGNMMMXBTK2SH2Y6MZSVFWYV44UXO", "length": 21268, "nlines": 43, "source_domain": "mr.l-groop.com", "title": "चिचर्रॉन कसे बनवायचे | l-groop.com", "raw_content": "\nस्पेन आणि संपूर्ण लॅटिन अमेरिकेत चिचर्रन एक मधुर डुकराचे मांस आहे. डुकराचे मांस सारखेच, कुरकुरीत, क्रॅकली चिचर्रॉन ही शेकडो प्रादेशिक भिन्नतेसह एक तोंडात पाणी देणारी कृती आहे. डुकराचे मांसच्या त्वचेपासून पारंपारिक शैलीमध्ये तयार केलेला (संपूर्ण दिवस घेऊ शकतो) किंवा तळलेले डुकराचे मांस बेलीपासून बनवलेले (जे खूपच जलद आहे), ही स्वादिष्ट डिश काही सोप्या पदार्थांसह बनविली जाऊ शकते. आपले स्वतःचे चिच्रॅनीस तयार करण्यासाठी चरण 1 पहा.\nपारंपारिक डुकराचे मांस तयार शैली-शैली चेचरिनेस\nडुकराचे मांस कातडे उकळ��ा. आपल्या डुकराचे मांसचे कातडे मोठ्या भांड्यात घाला आणि पाण्याने झाकून ठेवा. उकळण्यासाठी पाणी आणा, भांडे झाकून ठेवा आणि शिजवा. त्वचा मऊ होईपर्यंत उकळवा (परंतु वेगळत नाही) आणि पाणी पांढरे झाले - अंदाजे 1-2 तास .\nकातड्यांना पाण्यात बुडवून ठेवण्यासाठी आपण उकळत असताना त्यांच्यावर उष्णता-प्रतिरोधक प्लेट ठेवून त्यांचे वजन कमी करावे.\nपाण्यामधून कातडी काढा. उकळत्या पाण्यातून आपल्या डुकराचे मांसचे कातडे घेण्यासाठी चिमटा किंवा स्लॉट केलेला चमचा वापरा आणि ठिबकांना पकडण्यासाठी बेकिंग पॅनवर असलेल्या थंड रॅकवर ठेवा. स्वयंपाक पाणी टाका.\nयाक्षणी, आपण आपल्या चिचरीनेसला अतिरिक्त चव देऊ इच्छित असाल तर डुकराचे मांसच्या कातडीवर आपले व्हिनेगर समान प्रमाणात शिंपडा.\nडुकराचे मांस कातडे थंड. डुकराचे मांस कातडे (अद्याप कूलिंग रॅकवर) रेफ्रिजरेटरमध्ये उघडा. कातडी पूर्णपणे थंड होऊ द्या - सहसा यास कित्येक तास लागतात.\nकातड्यांमधून कोणतीही त्वचेखालील चरबी काढा. डुकराचे मांसच्या त्वचेच्या खालच्या भागात चिकटलेले चरबी काढून टाकण्यासाठी चमच्याने किंवा इतर स्वयंपाकघरातील स्क्रॅपिंग टूल वापरा. चरबी त्वचेपासून सहजपणे विभक्त झाली पाहिजे. त्वचेला फाडणार नाही याची काळजी घ्या, कारण ते स्वयंपाक करण्यापासून मऊ होईल.\nकोरड्या कातडी. पुढे, थंड, साफ केलेल्या डुकराचे मांस कातडे कोरडे करण्याची परवानगी असणे आवश्यक आहे. हे बर्‍याच मार्गांनी केले जाऊ शकते, ज्याचे खाली वर्णन केले आहे. आपण निवडलेल्या पद्धतीची पर्वा न करता, कोरडे होण्यासाठी भरपूर वेळ द्या - आपल्याला माहित असेल की जेव्हा कातडे लहान, तपकिरी आणि ठिसूळ असतात तेव्हा ते तयार असतात. प्रक्रियेस आठ तासांपेक्षा जास्त वेळ लागणे असामान्य नाही, जेणेकरून आपणास रात्रीच्या वेळी कातडे कोरडे होऊ शकतात. खालका कोरडे करण्यासाठी अनेक पद्धती खाली दिल्या आहेत.\nकातडे कोरडे करण्याचा सोपा मार्ग म्हणजे ओव्हनमध्ये. ओव्हनला त्याच्या सर्वात कमी सेटिंगमध्ये सेट करा. 200o फॅ (सुमारे 93o सी) पेक्षा जास्त नसण्याचा लक्ष्य ठेवा. कूलिंग रॅक आणि बेकिंग शीटवर स्किन्स रात्रभर ओव्हनमध्ये ठेवा.\nपारंपारिकरित्या, चिचरीनेस उन्हात वाळवले जातात. जर आपण एखाद्या गरम, कोरड्या भागामध्ये रहात असाल तर दिवसभर सतत सूर्यप्रकाश मिळणार्‍या सुरक्षित ���िकाणी जागेच्या बाहेर चिचरीनेस लावण्याचा प्रयत्न करा, त्याबद्दल अधूनमधून तपासणी करा.\nवाळवण्याच्या इतर पद्धती देखील चांगल्या प्रकारे कार्य करू शकतात. जर आपल्याकडे उष्मा दिवा किंवा इलेक्ट्रिक ड्रायरिंग फॅनमध्ये प्रवेश असेल तर आपणास या गोष्टींचा प्रयोग करावासा वाटेल.\nचिचरीनेस तळून घ्या. वाळलेल्या त्वचेला प्रति पट्ट्या सुमारे 1 इंच (2.2 सेमी) लांब पट्ट्या किंवा लहान चौरसांमध्ये विभाजित करा. कडक उष्णता वर एक बाजू बाजूची पॅन गरम करा. गरम झाल्यावर त्यात स्वयंपाकात वापरण्याची डुकराची चीज किंवा स्वयंपाक तेल घाला. एकाच वेळी चिचरीनेस एक किंवा दोन फ्राय करा, ते घाबरून न येईपर्यंत तळ देत आणि फ्लोटिंग सुरू करा. पूर्ण झाल्यावर, चिपर्रॅनेस एका कागदा-टॉवेल लाइन केलेल्या प्लेटमध्ये काढा.\nचिचरीनेस द्रुतपणे काढून टाकण्यास सज्ज व्हा - तळण्याची प्रक्रिया 10-20 सेकंदांपेक्षा कमी वेळ घेऊ शकते\nवैकल्पिकरित्या, तळण्यापूर्वी मिरपूड सह डुकराचे मांस घासणे. मसालेदार चिचरीनसाठी तळण्यापूर्वी प्रत्येक चिचिरॉनला काळ्या किंवा लाल मिरचीचा मसाला घाला. वाळलेल्या कातड्याचे संपूर्ण ढीग एकाच वेळी किंचित धुऊन घेऊ शकता किंवा त्वचेच्या प्रत्येक वैयक्तिक तुकड्याला पॅनमध्ये पॉप टाकण्यापूर्वी आपल्या इच्छित स्पाईल्सची पातळी देऊ शकता.\nइतर उत्कृष्ट सीझनिंगमध्ये इतर अनेक चिली पावडर, साखर आणि चिनी मसाल्याच्या मिश्रणांचा समावेश आहे. आपल्या स्वत: च्या मसाल्याच्या मिश्रणाचा प्रयोग करून पहा.\nसर्व्ह करावे. अभिनंदन - आपण आपल्या स्वत: च्याच चिकारिनची स्वादिष्ट प्लेट बनविली आहे. मीठ शिंपडा आणि लगेच सर्व्ह करावे. बीयर किंवा रेड वाईनसह चांगले जोडी बनवा.\nडुकराचे मांस बेली पासून चिच्रॅनीस बनवत आहे\nपट्ट्यामध्ये डुकराचे मांस पोट कट. ही वैकल्पिक पाककृती पारंपारिक चिचर्रॉन तयारीच्या लांब उकळत्या, थंड होण्याच्या वा कोरड्या प्रक्रियेस द्रुत पतीच्या बाजूने करते जे एक किंवा दोन तासांपर्यंतच मधुर परिणाम आणू शकते. सुरू करण्यासाठी, खारवून वाळवलेले डुकराचे मांस तुकडा लांबी बद्दल पातळ पट्ट्या मध्ये आपल्या डुकराचे मांस पोट कापण्यासाठी एक धारदार चाकू आणि / किंवा स्वयंपाकघरातील कातर वापरा. आपण शिफारस केलेल्या 1 आणि 1/2 पाउंडसह प्रारंभ केल्यास, आपण जवळजवळ 4 पट्ट्यांसह समाप्त केले पाहिजे.\nलक्षात घ्या की ही चिच्रॉन रेसिपी वरील पारंपारिक पद्धतीने दिसण्यापेक्षा आणि चवपेक्षा भिन्न असेल कारण त्यात फक्त त्वचेऐवजी डुकराचे मांस पोटातील चरबी आणि मांस समाविष्ट आहे.\nप्रत्येक पट्टीचे मांस सखोलपणे मोजा. पट्टीच्या \"मांस बाजूला\" पट्टीच्या \"स्किन साइड\" च्या दिशेने डुकराचे मांस बेलीच्या प्रत्येक पट्ट्यामध्ये सुमारे 1 - 1 आणि 1/2 इंचापर्यंत बरेच क्रॉसवाइसेस कट करा. हे कट केल्याने हे सुनिश्चित होते की मांस तळण्याच्या प्रक्रियेदरम्यान बर्नशिवाय सर्व प्रकारे शिजवण्यास सक्षम आहे.\nयाची खात्री करा की तुमचे तुकडे बरीच खोल आहेत परंतु डुकराचे मांस बेलीच्या पट्ट्यांवरील त्वचेपर्यंत पोहोचत नाहीत किंवा स्वयंपाक प्रक्रियेत ते तुटू शकतात.\nएक खोल बाजूने तळण्याचे पॅन गरम करा. मध्यम आचेवर बर्नरवर पॅन घाला. पॅन गरम होण्याची प्रतीक्षा करत असताना, बेकिंग सोडाच्या पातळ थराने प्रत्येक डुकराचे मांस पोटातील पट्टी चोळा. हे मांस जितके स्वयंपाक करते तितक्या कुरकुरीत, मधुर कवच तयार करण्यास मदत करेल.\nपॅनमध्ये पाण्याने डुकराचे मांस पोटातील पट्ट्या शिजवा. पॅन गरम झाल्यावर पॅनच्या मध्यभागी असलेल्या एका वर्तुळात बेकिंग सोडा-डस्टेड डुकराचे मांस पोटातील पट्ट्या काळजीपूर्वक ठेवा आणि त्या दरम्यान मध्यभागी एक छोटीशी जागा द्या. या जागेवर १/२ कप पाणी घाला आणि ओलावा टिकवून ठेवण्यासाठी डुकराचे मांस पोटातील पट्ट्या एका भांड्याच्या झाकणाने झाकून ठेवा. सुमारे 15 मिनिटांनंतर पट्ट्या शिजविणे, पलटणे आणि हलविणे अनुमती द्या.\nजेव्हा आपण मांस फ्लिप करण्यासाठी भांडे झाकण काढून टाकता तेव्हा काळजी घ्या, कारण पाणी / चरबी यांचे मिश्रण फेकू शकते, गरम वंगण आपल्या मार्गाने पाठविते.\nही कृती त्वचेव्यतिरिक्त डुकराचे मांस पोटातील मांस आणि चरबी वापरत असल्याने आम्हाला कोणतेही स्वयंपाक तेल वापरण्याची आवश्यकता नाही, कारण डुकराचे मांस चरबी स्वयंपाक केल्याने नैसर्गिकरित्या मिळेल.\nपाणी बाष्पीभवन म्हणून पट्ट्या हलविणे आणि हलविणे सुरू ठेवा. जसे पाणी वाष्पीकरण होते आणि डुकराचे मांस पोटातून द्रव चरबीने बदलले जाते, झाकण काढा आणि उष्णता किंचित कमी करा. ते समान रीतीने शिजले आहे हे सुनिश्चित करण्यासाठी मांस आवश्यकतेनुसार शिजविणे, पलटणे आणि हलविणे अनुमती द्या. ���रबी पूर्णपणे प्रस्तुत होऊ देण्यासाठी सुमारे एक तास या प्रकारे कमी गॅसवर शिजवा.\nपॅनमधून मांस काढा आणि उष्णता वाढवा. जेव्हा मांस सोनेरी तपकिरी असेल आणि त्याची चरबी जवळजवळ पूर्णपणे प्रस्तुत केली गेली असेल तर डुकराचे मांस पॅनमधून काढा. मांस नाही अद्याप पूर्ण - जास्तीत जास्त कुरकुरीतपणासाठी, अद्याप एक अंतिम \"सीअरिंग\" आवश्यक आहे. जेव्हा सर्व मांस पॅनच्या बाहेर असेल तेव्हा बर्नरला वरच्या बाजूस वळवा आणि पॅनमध्ये द्रवयुक्त चरबी गरम होऊ द्या.\nकुरकुरीत बाह्यसाठी प्रत्येक चिचरोन द्रुतपणे तळा. जेव्हा पॅनमधील चरबी छान आणि गरम असेल तेव्हा एका वेळी दोनदा चिचरीने शिजवावे जोपर्यंत ते एक मधुर, कुरकुरीत बाह्य कवच मिळविणार नाहीत - यासाठी केवळ एक किंवा दोन मिनिटे घ्यावीत. बुडबुड्या, \"फोडलेली\" त्वचा पूर्ण-नेस होण्याचे चिन्ह म्हणून पहा. पॅनमधून प्रत्येक चिचरीनला स्वयंपाक पूर्ण झाल्यावर कागदाच्या टॉवेल-लाइन प्लेटमध्ये काढा.\nहंगाम आणि सर्व्ह करावे. अभिनंदन आपण तोंडाला पाणी देणार्‍या डुकराचे मांस बेली चिचरीनेसचा एक तुकडा पूर्ण केला आहे. आपणास मीठ आणि इतर कोणत्याही मसाला शिंपडा आणि त्वरित सर्व्ह करा.\nमी चिचरोन कसे संग्रहित करू\nत्यांना हवाबंद प्लास्टिक पिशवी किंवा कंटेनरमध्ये ठेवा. त्यांना तपमानावर आणि थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा.\nत्यांनी हे गोर्डीतास घातले, बरोबर\nहोय, आणि स्नॅक्स, जसे चिप्स किंवा टॉर मधील प्लेन्स. त्यांना खाण्याचे बरेच मार्ग आहेत.\nसर्व चिचरीनेस मस्त नसतात.\nटॉर्टिला कसे निवडावेम्यानमार मोहिंगा कसे शिजवावेपांढरा तांदूळ पेरू शैली कशी शिजवावीतमले कसे खावेतवसंत .तु रोल कशी फोल्ड करावीटॉर्टिला कसे फोल्ड करावेमेक्सिकन तांदूळ कसे बनवायचेपुपुस कसा बनवायचायेरबा मते कसे तयार करावेआपल्या स्वत: च्या टॉर्टिला कसे बनवायचेतामले कसे गरम करावेतामले स्टीम कसे करावेTortillas उबदार कसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8:%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-09-25T05:11:36Z", "digest": "sha1:I6PBQYLENLJEGXUSVKERMCFXRM7PWRFT", "length": 8936, "nlines": 77, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "दालन:बौद्ध धर्म - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n'बौद्ध धर्म' भारताच्या श्रमण परंपरेतून निर्मित धर्म आणि तत्त्वज्ञान आहे. या धर्माचे संस��थापक तथागत गौतम बुद्ध होते. इ.स.पू. पाचवे ते सहावे शतक हा त्यांचा जीवनकाल मानला जातो. त्यांच्या निर्वाणानंतर पुढील पाच शतकात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला. त्यापुढील दोन हजार वर्षांमधे हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये पसरला. जगात बौद्ध धर्माचे १५० ते २०० कोटींहून अधिक लोक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे.\nबुद्ध - धम्म - संघ - आर्यसत्ये- अष्टांगिक मार्ग - दहा पारमिता - त्रिशरण - पंचशील - बावीस प्रतिज्ञा\nआयुष्मान पूर्ण (सुमारे इ.स. पूर्व ४९८) हे गौतम बुद्धांचे समकालीन बौद्ध भिक्षू होते. महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा उपदेश प्रसारित करणारे ते प्रथम भिक्षू मानले जातात. मज्झिमनिकायाच्या पुण्णोवाद सुत्तामध्ये यांचा उल्लेख आला आहे.\nपूर्ण यांचा जन्म सूनापरान्त प्रांतामध्ये सुप्पारक येथे एका व्यापारी कुटुंबात झाला. आपल्या सहकार्‍यांबरोबर व्यापारासाठी श्रावस्ती येथे गेले असता त्यांना गौतम बुद्धांचे प्रवचन ऐकण्याची संधी मिळाली. अशी अनेक प्रवचने ऐकल्यानंतर त्यांच्या मनात वैराग्याची भावना निर्माण हौउन त्यांनी गौतम बुद्धांकडे प्रव्रज्येची मागणी केली. अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर त्यांनी बुद्धाकडे परत आपल्या प्रदेशात जाण्याची मागणी केली. बुद्धांनी त्यांना संक्षिप्त उपदेश देऊउन त्यांना आपल्या प्रांतात जाण्याची अनुमती दिली.\nपूर्ण यांनी आपल्या प्रांतात एकाच वर्षात ५०० स्त्री-पुरुषांना बौद्ध धर्माच्या उपासकांची दीक्षा दिली. आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत पूर्ण यांनी आपल्या प्रांतात धर्मप्रचार-प्रसाराचे कार्य केले. त्यांच्या मृत्यूची बातमी बुद्धांना मिळाल्यावर बुद्धांनी त्यांच्याविषयी \"पूर्ण एक कुलपुत्र पंडित होता. त्यास परीनिर्वाण प्राप्त झाले\" असे उद्गार काढले.\n► देशानुसार बौद्ध धर्म\n► बौद्ध धर्मावरील अपूर्ण लेख\n► डॉ. बाबासाहेब आंबेडकर\n► बौद्ध धर्माचा इतिहास\n► तिबेटी बौद्ध धर्म\n► बौद्ध धर्मविषयक साचे\n► भारतामध्ये बौद्ध धर्म\n► बौद्ध धर्माचे संप्रदाय\nश्री महाबोधी वृक्ष, बौद्ध गया.\nतुम्ही काय करू शकता\nमराठीत लिहिले गेलेले ग्रीक-पाश्चात्य तत्त्वज्ञान\nमहाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापकांचे वैचारिक योगदान\nमहाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापकांची सूची\nमहाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचे महाविद्यालयीन व विद्यापीठीय विभाग\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१८ रोजी ००:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090617/mum01.htm", "date_download": "2020-09-25T03:59:55Z", "digest": "sha1:AOSIFOWRCRM6PSKSBZIXJBO3IT5BTBZO", "length": 4728, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, १७ जून २००९\nमध्य रेल्वेची नवी ओळख : १०० टक्के वक्तशीर\nमुंबई, १६ जून / प्रतिनिधी\nमेन, हार्बर व ठाणे-वाशी असे तीन उपनगरी कॉरिडॉर, ३१५ किमी लांबीचे रेल्वेमार्ग, ७६ स्थानके, लोकलच्या १४१० फेऱ्या, बाहेरगावी ये-जा करणाऱ्या सुमारे १६० मेल-एक्स्प्रेस व माल गाडय़ांची वाहतूक, तब्बल ३५ लाख दैनंदिन प्रवासी..असे जगातील सर्वात गजबजलेले उपनगरी रेल्वेचे जाळे असलेल्या मध्य रेल्वेसाठी सोमवारचा दिवस अत्यंत खास ठरला. सदैव बेभरवशाची सेवा म्हणून संभावना केल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेने त्या दिवशी १०० टक्के वक्तशीरपणाचे लक्ष्य गाठून सर्वाना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.\nया पूर्वी मध्य रेल्वेच्या उपनगरी सेवेने ९९ टक्के वक्तशीरपणाचे लक्ष्य गाठले होते. मात्र शतप्रतिशत वक्तशीरपणाचे उदिष्टय़ साध्य करण्याची ही गेल्या कित्येक वर्षांतील पहिलीच वेळ आहे.\nएखाद्या प्रवाशाने गाडीतील आपत्कालीन सुरक्षा साखळी ओढली, बाहेरगावाहून येणारी एखादी गाडी उशिरा पोहोचली, एखादा सिग्नल अथवा पॉइंट नादुरुस्त झाला..तरीसुद्धा उपनगरी सेवेचे वेळापत्रक बिघडते. अशा संवेदनशील परिस्थितीत १०० टक्के वक्तशीरपणा साध्य करणे, हे एक मोठे आव्हान असते, अशा शब्दांत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्रीनिवास मुडगेरीकर यांनी याबाबतचे महत्त्व विषद केले.\nउपनगरी वाहतुकीचे जाळे सुधारण्यासाठी १९९० सालापासून सुरू असलेले प्रयत्न आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच हे शक्य झाल्याचे मध्य रेल्वेने ���्पष्ट केले आहे. त्याचबरोबर मेगा ब्लॉक, लोकलच्या देखभाल-दुरुस्तीच्या सुविधा, डीसी-एसी परिवर्तन, अत्याधुनिक डिजिटल अ‍ॅक्सेल काऊंटर सिग्नल, सुटसुटीत वेळापत्रक, लोकलचा प्रभावी वापर, तंत्रज्ञानाचा वापर आदी गोष्टींमुळे हे उदिष्टय़ साधता आल्याचे मध्य रेल्वेने नमूद केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/onion-farmers", "date_download": "2020-09-25T03:42:52Z", "digest": "sha1:QYZFJ5W46DSZDUZ2XI3UYH3Q2VXKKAHS", "length": 11023, "nlines": 181, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "onion farmers Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nIPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं\nSujay Vikhe Patil | कांदा निर्यातीवरील बंदी लवकरच उठेल : सुजय विखे पाटील\nBan On Onion Export | निर्यातबंदी उठेपर्यंत कांद्याचा लिलाव बंदच, केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा\nजोपर्यंत कांद्याची निर्यातबंदी उठत नाही आणि कांद्याला तीन हजार रुपयांच्या जवळपास बाजार भाव मिळत नाही, तोपर्यंत कांद्याचा लिलाव सुरु होऊ देणार नाही, शेतकऱ्यांचा पवित्रा.\nकेंद्राकडून कांदा निर्यातबंदी, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट, स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा\nकेंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे\nOnion Exports Ban | केंद्राकडून कांदा निर्यातीवर बंदी, शेतकऱ्यांमध्ये संताप\nLockdown 4.0 | नाशिकचे कांदा उत्पादक शेतकरी पंतप्रधान मोदींना पत्र पाठवणार\nकांद्याने शेतकऱ्यांचा वांदा, 5 रुपये प्रतिकिलो दर, एक लाख कांदा उत्पादक मोदींना पत्र लिहिणार\nकांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने 20 रुपये प्रतिकिलो दराने कांदा खरेदी करावा, असे साकडे पत्रातून घातले आहे. (Lasalgaon Onion Farmers to write letters to PM Narendra Modi)\nLockdown | लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना दिलासा, ‘नाफेड’ 50 हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करणार\n‘कांदा शेतकऱ्यांना निर्यात लवकरात लवकर खुली करून द्यावी’ : छगन भुजबळ\nदोन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर अनुदान मिळणार\nराज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 31 ऑगस्ट 2019 पूर्वी कांदा अनुदानाची रक्कम ही थे��� शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे.\nनितीन गडकरींना कृषिमंत्री करा, कांदा उत्पादकाचं मोदींना पत्र\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nIPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं\nK L Rahul | के एल राहुलचं वादळ, 69 चेंडूत 132 धावा, 3 मोठे विक्रम\nगुप्तेश्वर पांडे DGP होते, मात्र भाजप नेत्यासारखे बोलायचे, अनिल देशमुखांचा हल्लाबोल\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nIPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं\nK L Rahul | के एल राहुलचं वादळ, 69 चेंडूत 132 धावा, 3 मोठे विक्रम\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/05/blog-post_20.html", "date_download": "2020-09-25T04:06:33Z", "digest": "sha1:VCFDX7G6CT6PEENDTJL3LR2TSQEHRXW2", "length": 16273, "nlines": 215, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "आईन्स्टाइन आणि मिस्टर बिन यांची कथा - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया अंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास मानसशास्त्र लेख आईन्स्टाइन आणि मिस्टर बिन यांची कथा\nआईन्स्टाइन आणि मिस्टर बिन यांची कथा\nचला उद्योजक घडवूया ११:३५ म.उ. अंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास मानसशास्त्र लेख\nआईन्स्टाइन : मी तुला एक प्रश्न विचारेल आणि तू मला एक प्रश्न विचारायचा. जर तू माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले तर तू मला एक रुपया देणार. जर मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर नाही देवू शकलो तर मी तुला १००० रुपये देईल.\nमिस्टर बिन : ठीक आहे.\nआईन्स्टाइन : (मिस्टर बिनला कठीण प्रश्न विचारला)\nमिस्टर बिन : (आईन्स्टाइनला १ रुपया दिला)\nआईन्स्टाइन : ठीक आहे. आता तुझी पाळी.\nमिस्टर बिन : असा कुठचा प्राणी आहे ज्याचे ४ पाय आहे, जेव्हा तो रस्ता पार करताना २ पायांवर करतो, आणि जेव्हा तो परत जातो तेव्हा तेव्हा त्याचे ५ पाय असत\nआईन्स्टाइन : (खूप विचार करतो) मी हरलो. मी उत्तर देवू शकत नाही. (आईन्स्टाइन मिस्टर बिनला १००० रुपये देतात)\nआईन्स्टाइन : पण मिस्टर बिन असा कुठचा प्राणी आहे तो\nमिस्टर बिन : (आईन्स्टाइनला १ रुपया देतो).\nजग अश्या लोकांनी भरले आहे, तर्कावर कल्पनेने, इच्छा शक्तीने प्रत्येक वेळेस मात केली आहे, धाडसी लोक कधीच आपल्या बरोबर किंवा आपल्या पेक्षा हुशार व्यक्तींशी स्पर्धा करताना घाबरत नाही, कारण त्यांना माहित असते कि अनुभव हा चार भिंतीमध्ये बसून भेटणार नाही.\nअश्विनीकुमार चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकचरा वाहून नेणाऱ्या गाडीचा सिद्धांत\nपरीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना खुले पत्र\nकसा लागला वडापाव चा शोध\nआईन्स्टाइन आणि मिस्टर बिन यांची कथा\nAMAZON १२००० करोड गुंतवणूक आणि तुम्ही\nजगप्रसिद्ध मुष्ठीयोद्ध \"मुहोम्मद अली\" ची प्रोस्ताह...\nबिल गेट्स – ११ नियम जे तुम्ही शाळेत कधीच नाही शिकणार\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे पिढीजात पैसे कमावण्याचे मार्ग संपत्ती किंवा पैसे कम...\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव. मराठी आणि परप्रांतीय मधील फरक. मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव मराठी आणि परप्रांतीय मधील फरक मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाह...\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अश्य...\nआपली किंमत वाढवण्यासाठी फक्त अंतर्मन नाही तर बाहेरील परिस्थिती देखील बदलावी लागते\nकल्पना करा क��� तुम्ही हिरा आहात. तुम्ही स्वतःला हिरा बनवण्यासाठी १५० ते २०० किलोमीटर जमिनीमध्ये गाडले, म्हणजे कठीण परिश्रम घेतले. तु...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.l-groop.com/page/how-to-make-almond-butter/", "date_download": "2020-09-25T04:09:32Z", "digest": "sha1:PO47R4BIA53YQH7LZECBUX2B3YWUXDPU", "length": 15740, "nlines": 47, "source_domain": "mr.l-groop.com", "title": "बदाम लोणी कसे बनवायचे | l-groop.com", "raw_content": "\nबदाम लोणी कसे बनवायचे\nजरी यास थोडासा धीर धरला तरी आपल्या स्वत: चे बदाम लोणी बनविणे ही एक सोपी प्रक्रिया आहे. अगदी वेगवान निकालासाठी हेच तंत्र इतर प्रकारच्या नटांना देखील लागू केले जाऊ शकते. आपल्या बदामाच्या बटरचा स्वतःच आनंद घ्या किंवा नट बटर किंवा पेस्टसाठी कॉल करणार्या कोणत्याही पाककृतींमध्ये याचा समावेश करा\nबदाम भाजून घ्या . आपले ओव्हन 250 डिग्री फॅरेनहाइट (121 डिग्री सेल्सिअस) पर्यंत गरम करावे. बेकिंग शीटवर आपल्या काजूची व्यवस्था करा. त्यांना 10 ते 15 मिनिटे शिजवा. [१]\nभाजलेले तापमान आणि वेळ ओव्हननुसार बदलू शकते. आपल्या पहिल्यांदा शेंगदाणे जाळण्यापासून टाळण्यासाठी 250 डिग्री फारेनहाइट (121 डिग्री सेल्सियस) च्या कमी तापमानासह प्रारंभ करा. एकदा आपल्याकडे स्वयंपाक वेळेची जाणीव चांगली झाली की द्रुत भाजताना (सुमारे 8 ते 10 मिनिटे. उच्च तापमान (350 डिग्री फॅ किंवा 177 डिग्री सेल्सियस) वापरा. ​​[२] एक्स रिसर्च स्रोत\nते शिजवताना त्यांच्या रंगाकडे लक्ष द्या. ते जळण्यापूर्वी किंचित तपकिरी रंगात टोस्ट केल्यावर काढा. []] एक्स संशोधन स्त्रोत\nही पायरी कठोरपणे आवश्यक नाही, परंतु काजूचे नैसर्गिक तेल गरम केल्याने ते मिश्रण सुलभ होईल.\nत्यांना फूड प्रोसेसरमध्ये स्थानांतरित करा. एकतर, आपल्याकडे असलेले सर्व काही असल्यास, फूड ब्लेंडर वापरा, परंतु एका फूड प्रोसेसरने त्यामध्ये तेल जोडल्याशिवाय नट्सचे अधिक नख मिसळले जाईल. []] नाडीवर प्रोसेसर चालू असताना हळूहळू बदाम घाला. प्रोसेसरला संपूर्ण लोड एकाच वेळी टाकण्याऐवजी एकावेळी नट्सची थोडीशी चिरुन करण्यास परवानगी द्या. []]\nआपण चंकी बटरला प्राधान्य दिल्यास नंतर जोडण्यासाठी काही काजू बाजूला ठेवा. []] एक्स संशोधन स्त्रोत\nप्र���्रिया सुरू ठेवा. प्रोसेसर अंदाजे 10 मिनिटे चालवा, ज्यावेळी नट्सच्या सुटलेल्या तेलांने मिश्रण गुळगुळीत करण्यास सुरवात करावी. कंटेनरच्या बाजूने मिश्रित शेंगदाणे तयार होऊ लागल्यावर मशीन बंद करा. झाकण काढा आणि मिश्रण खाली ब्लेडच्या दिशेने ढकलण्यासाठी स्पॅटुला वापरा. आपणास मिश्रण पुन्हा खाली ढकलण्याची आवश्यकता नाही तोपर्यंत झाकण बदला आणि मिश्रण पुन्हा सुरू करा. आवश्यकतेनुसार पुन्हा करा. []]\nआपल्या फूड प्रोसेसरच्या सामर्थ्यानुसार आणि नटांच्या संख्येनुसार वेळेचे प्रमाण भिन्न असू शकते.\nलोणी गुळगुळीत होईपर्यंत ब्लेंड करा. सुमारे 20 मिनिटांच्या सतत मिश्रणानंतर, मिश्रण क्रीमियर सुसंगतता मिळण्याची अपेक्षा करा. []] जर अडचण कायम राहिली तर मिश्रण नरम करण्यासाठी ऑलिव्ह तेल एक चमचे घाला. आपल्या इच्छित सुसंगततेपर्यंत तेल मिसळणे आणि जोडणे सुरू ठेवा. []]\nहवेनुसार मीठ घाला आणि त्यात मिसळण्यासाठी मिश्रण चालू ठेवा.\nअतिरिक्त भाजलेले बदाम घाला आणि चंकी बटरसाठी थोडक्यात प्रक्रिया करा.\nआपले लोणी साठवा. मशीन अनप्लग करा आणि डब्यातून बेसपासून वेगळे करा. प्रोसेसरमधून बटरचा बल्क हिस्सा वायुरोधी कंटेनरमध्ये हस्तांतरित करण्यासाठी सर्व्हिंग चमच्याचा वापर करा. कंटेनरमध्ये कोणत्याही क्लिंगिंग बटरला ढकलण्यासाठी एस-ब्लेड काढा आणि आपला चमचा किंवा स्पॅटुला वापरा. नंतर प्रोसेसरच्या बाजूंना चिकटलेले कोणतेही लोणी तयार करा. संपल्यावर आपला कंटेनर सील करा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. [10]\nरेफ्रिजरेटेड बदाम लोणी 3 आठवड्यांपर्यंत टिकू शकेल. [11] एक्स संशोधन स्त्रोत\nमध-भाजलेली शेंगदाणे घाला. आपल्या बदाम बटरला काही अतिरिक्त चव द्या. काही पूर्व भाजलेले शेंगदाणे खरेदी करा. ब्लेंडिंग प्रक्रियेदरम्यान यामध्ये 2 कप बदाम घाला. [१२]\nबदामासाठी काजू पर्याय. द्रुत भाजून आणि मिश्रण करण्यासाठी, त्याऐवजी हे नरम नट वापरा. बल्कच्या तुकड्यातून कच्च्या भागांमध्ये त्यांची खरेदी करुन पैसे वाचवा, कारण संपूर्ण तुकडे बदामांपेक्षा महाग असू शकतात. ते देखील सुकासारखे असतात, त्यामुळे आपल्या इच्छित सुसंगततेसाठी ते मिश्रण करण्यासाठी हातावर तेल असल्याची खात्री करा. [१]]\nभाजताना, त्यांचा रंगत स्वयंपाकात 7 मिनिटांनंतर तपासणे सुरू करा. काजू बदामापेक्षा लवकर जळण्यास सुरवात करतील.\nकम���तकमी प्रयत्नांसाठी पेकान वापरा. कमी गडबड सह कमी वेळेत लोणी तयार करण्यासाठी पॅकनसह बदाम पुनर्स्थित करा. कच्च्या पेकानसह देखील भाजणे प्रक्रिया पूर्णपणे वगळा. मिश्रण सम होईपर्यंत फक्त मिश्रण करा. [१]]\nफ्रीजमधून सरळ सरळ बदामाच्या बटरचा आनंद घ्या. एक साधा बदाम बटर सँडविच बनवा, किंवा पारंपारिक पीबी सारखे जाम घाला - आणि - जे. सफरचंदच्या कापांसह बदाम बटर अप स्कूप करा. क्रॅकर्स, बिस्किट, टोस्ट किंवा पॅनकेक्सवर हे धुवा. [१]]\nबदाम लोणी गुळगुळीत घाला. आपल्या स्मूदीला अतिरिक्त प्रथिने आणि नटीची चव द्या. आपल्या आवडीच्या रेसिपीमध्ये काही जोडून प्रयोग करा. किंवा, खालील घटकांसह 1 चमचे मिश्रित करण्याचा प्रयत्न करा: [१]]\n२ कप ताजे पालक\n१ कप बदामाचे दूध (आपल्या आवडीनुसार व्हॅनिला, मूळ किंवा स्वेटिन केलेले)\n¼ कप अननस भाग\nबदाम लोणीसह कुकीज बेक करावे. प्रथम, ओव्हन 400 डिग्री फॅरेनहाइट (204 डिग्री सेल्सिअस) पर्यंत गरम करावे. ओव्हन तापत असताना, आपल्या कुकी कणिक तयार करा: [१]]\nमिक्सिंग भांड्यात खालील एकत्र करा: dairy कप डेअरी बटर, butter कप शॉर्टनिंग, औंस बदाम बटर आणि १ कप साखर.\nएक अंडे तोडा आणि मिश्रणात सामग्री विजय.\nएका वेगळ्या वाडग्यात, 2 कप सर्व उद्देशाने पीठ मिसळा 1 चमचे बेकिंग सोडा.\nहळूहळू पीठ / सोडा मिश्रण पहिल्या वाडग्यात घाला, जाताना ढवळत राहा.\nकणिक चार इंच आकाराचे साधारणतः एक चतुर्थांश बॉलमध्ये रोल करा आणि नंतर प्रत्येक बॉल दरम्यान कमीतकमी दोन इंच नसलेल्या बेकिंग शीटवर याची व्यवस्था करा.\n8 ते 10 मिनिटे बेक करावे आणि नंतर त्यांना कूलिंग रॅकवर स्थानांतरित करा.\nबदाम बटर केक बनवा. आपले ओव्हन 350 डिग्री फॅरेनहाइट (177 डिग्री सेल्सिअस) पर्यंत गरम करावे. नंतर 8 ”x 8” बेकिंग पॅन ला लाइन करण्यासाठी ग्रीस केलेले चर्मपत्र कागद वापरा. मग तुमची पिठ तयार करा: [१]]\nप्रथम, एका भांड्यात खालील मिक्स करावे: 5 चमचे बदामाचे पीठ, 5 चमचे बक्कीट पीठ, 2 चमचे एरोट पीठ, एक चमचे बेकिंग सोडा, चमचे बेकिंग पावडर, चमचे कोशर मीठ आणि ¼ चमचे ग्राउंड जायफळ.\nदुसर्‍या, मोठ्या वाडग्यात, हे घटक एकत्र करा: mel कप वितळलेले नारळ तेल, ¾ कप बदाम बटर, ¾ मध आणि १ चमचा व्हॅनिला अर्क.\nनंतर, ओल्या घटकांमध्ये एक अंडे विजय.\nआपण जाताना ढवळत हळूहळू ओले पिठात कोरडे साहित्य घाला.\nतयार झालेली पिठ पॅनमध्ये घाला आणि 30 ते 40 मिनिटे बेक करावे.\nलोणी कसे ��्पष्ट करावेलोणी गोठवू कसेकच्च्या दुधातून लोणी कसे बनवायचेएक किलकिले मध्ये लोणी कसे बनवायचेड्रॉ लोणी कसे बनवायचेलसूण लोणी कसे तयार करावेमैत्रे डी-हॉटेल बटर कसे बनवायचेआपल्या पॉपकॉर्नसाठी मूव्ही बटर कसा बनवायचालोणीचे मापन कसे करावेमारिजुआना लोणी कसे तयार करावेलोणी मऊ कसे करावेलोणी कसे संग्रहित करावेलोणीच्या फ्रेशनेसची चाचणी कशी करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.l-groop.com/page/how-to-make-sherbet-powder/", "date_download": "2020-09-25T04:08:50Z", "digest": "sha1:LNRE6B3AFJ2H27NIFFHVKTQERCOHKWL6", "length": 24172, "nlines": 59, "source_domain": "mr.l-groop.com", "title": "शेरबेट पावडर कसे बनवायचे | l-groop.com", "raw_content": "\nशेरबेट पावडर कसे बनवायचे\nजेव्हा आपण \"शर्बत\" ऐकता तेव्हा गोठवलेल्या फळांच्या मिठाईंचा विचार केला असेल तर आपण कधीही शरबत पावडर खाण्याचा अनुभव घेतला नसेल. साखर आणि इतर घटकांचा बनलेला एक फजी चव पावडर, शर्बत पावडर ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि जगातील इतर भागात लोकप्रिय आहे. आपण बर्‍याच कँडी स्टोअरमध्ये खरेदी करू शकता, परंतु घरी बनविणे हा एक मजेदार प्रकल्प असू शकतो. जेव्हा मूड येईल तेव्हा आपण सहजपणे पावडर बनविण्यासाठी किराणा दुकानातून चव जिलेटिन किंवा फ्लेवर एक्सट्रॅक्ट्स वापरू शकता. त्यात शर्लीबूट पावडरचा एक लॉलीपॉप बुडवून घेतल्याचा आनंद घेतल्यामुळे आपणास स्वतःची लोली मिरची भुकटी बनवण्यासाठी बनवण्याचा प्रयत्न देखील करावा लागेल.\nचव जिलेटिनसह शेरबेट पावडर मिसळणे\nएका वाडग्यात साहित्य मिक्स करावे. आपल्या आवडीच्या चवमध्ये 1 चमचे (5 ग्रॅम) बेकिंग सोडा, 1 चमचे (5 ग्रॅम) फूड ग्रेड सायट्रिक acidसिड, 3 चमचे (23 ग्रॅम) आयसिंग साखर आणि 2 चमचे (19 ग्रॅम) चव जिलेटिन क्रिस्टल्स एक लहान वाडगा करण्यासाठी. घटकांना चांगले मिसळण्यासाठी चमच्याने वापरा म्हणजे ते पूर्णपणे एकत्रित होतील. [१]\nजगातील काही भागात आईसिंग शुगरला चूर्ण साखर म्हणूनही ओळखले जाते.\nजगाच्या काही भागात चव जिलेटिनला जेली क्रिस्टल्स म्हणून देखील ओळखले जाते.\nफूड ग्रेड साइट्रिक acidसिड सामान्यत: कॅनिंग पुरवठ्यासह किराणा आणि मास विक्रीच्या दुकानात विकले जाते. स्थानिक स्टोअरमध्ये आपल्याला ते सापडत नसेल तर आपण त्यास ऑनलाइन ऑर्डर देखील करू शकता.\nसायट्रिक acidसिड शर्बत पावडरला साखरेच्या गोडपणाच्या तुलनेत आंबट चव देण्यास मदत करते. हे तग धरुन असलेल्या बेकिंग सोडावर देखील प्रतिक्रिया देते. जर आपल्याला शर्बत पावडर अधिक फिजी होऊ इच्छित असेल तर आपण आणखी एक लिंबाच्या रसामध्ये सापडणारे आम्ल जोडू शकता.\nस्टोअरसाठी शरबत पावडर एका प्लास्टिकच्या पिशवीत हस्तांतरित करा. आपण सर्व घटक मिसळल्यानंतर, शरबत पावडर स्टोरेजसाठी सीलेबल प्लास्टिकच्या पिशवीत घाला. आपण मिसळलेल्या पावडरच्या प्रत्येक चवसाठी आपल्याकडे वेगळी बॅग असल्याचे सुनिश्चित करा. [२]\nआपण प्लास्टिकच्या पिशव्यासाठी कोणताही हवाबंद कंटेनर बदलू शकता. एक झाकण किंवा टपरवेअर कंटेनर असलेले एक जार देखील चांगले कार्य करेल.\nपावडर लॉलीपॉप्स किंवा पॉप्सिकल्स स्टिकसह सर्व्ह करा. शर्लीबेट पावडरचा आनंद घेण्याचा एक सामान्य मार्ग म्हणजे लॉलीपॉप. लॉलीपॉप चाटून घ्या, पावडरमध्ये बुडवा आणि नंतर चाटून घ्या. आपण पावडर खाण्यासाठी कँडी वापरू इच्छित नसल्यास आपण त्यात बुडविण्यासाठी फक्त एक साधी लाकडी पॉपसिल स्टिक वापरू शकता. []]\nलहान मुले बर्‍याचदा शर्बत पावडरमध्ये बोटं बुडवून त्यांचा चाटण्यात आनंद घेतात.\nही कृती शरबत पावडरची एकच चव तयार करेल. आपण एकापेक्षा जास्त चव तयार करू इच्छित असल्यास, आपल्याला दर 2 चमचे (1 ग्रॅम बेकिंग सोडा, 1 चमचे (5 ग्रॅम) फूड ग्रेड लिंबाच्या रसामध्ये सापडणारे आम्ल, आणि 3 चमचे (23 ग्रॅम) आयसिंग साखर आवश्यक आहे. 19 ग्रॅम) आपण वापरण्याची योजना करत असलेले वेगवेगळ्या स्वादयुक्त जिलेटिनचे.\nचव अर्क सह शेरबेट पावडर तयार करणे\nफूड प्रोसेसरमध्ये साखर बारीक करा. फूड प्रोसेसरच्या वाडग्यात 4 कप (500 ग्रॅम) केस्टर साखर घाला. साखर सुमारे एक मिनिट किंवा बारीक होईपर्यंत प्रक्रिया करा. []]\nजगातील काही भागात, केस्टर शुगर सुपरफाइन किंवा बार साखर आहे.\nआपल्याकडे फूड प्रोसेसर नसल्यास आपण मसाला किंवा कॉफी ग्राइंडर वापरू शकता.\nलिंबाच्या रसामध्ये सापडणारे आम्ल आणि बेकिंग सोडा मिक्स करावे. एकदा साखर झाल्यावर फूड प्रोसेसरमध्ये 2 चमचे (10 ग्रॅम) फूड ग्रेड साइट्रिक acidसिड आणि 1 चमचे (5 ग्रॅम) बेकिंग सोडा घाला. मिश्रण आणखी 30 सेकंद किंवा मिश्रण पूर्णपणे मिसळून होईपर्यंत मिश्रण करा. []]\nजगातील काही भागात बेकिंग सोडा सोडाचा बायकार्बोनेट म्हणूनही ओळखला जातो.\nअर्धी पावडर एका भांड्यात हस्तांतरित करा. घटक पूर्णपणे मिसळल्यानंतर, अर्धा पावडर वेगळ्या वाडग्यात घाला. क्षणभर बाजूला ठेवा. []]\nफूड प्रोसेसरमधील लिंबू अर्क आणि पिवळ्या फूड कलरिंग पावडरमध्ये मिसळा. फूड प्रोसेसरमध्ये अर्धा पावडर असला तरी, मिश्रणात लिंबाचा अर्क 2 ते 3 थेंब आणि पिवळ्या जेल फूड रंगाचा एक लहान प्रमाणात घाला. फूड प्रोसेसरमध्ये हलके पेस्टल पिवळे होईपर्यंत पुन्हा मिश्रण करा आणि स्वच्छ वाडग्यात घाला. []]\nआपण प्राधान्य दिल्यास लिंबूसाठी नारिंगीचा अर्क आपल्यास पसंत असल्यास आपण त्याऐवजी घेऊ शकता. अशावेळी पावडरला रंग देण्यासाठी केशरी जेल फूड कलरिंग वापरा.\nउर्वरित पावडर, रास्पबेरी चव आणि लाल रंगाने प्रक्रिया पुन्हा करा. आपण फूड प्रोसेसरमधून लिंबाचा चव पावडर काढून टाकल्यानंतर, वाडगा साफ करा आणि बाकी अर्धा अर्धा पावडर त्याकडे परत करा. मिश्रणात रास्पबेरी फ्लेव्होरिंगचे 2 ते 3 थेंब आणि लाल फूड कलरिंगचे एक लहान प्रमाणात घाला. लिंबू पावडर जसे फिकट गुलाबी होईपर्यंत आपण ते केले तसे मिश्रण करा. []]\nकिराणा स्टोअरच्या बेकिंग आयलमध्ये आपल्याला इतर चव अर्कांसह सामान्यतः रास्पबेरी चव आढळते.\nशरबत पावडर स्टोरेजसाठी हवाबंद कंटेनरमध्ये हस्तांतरित करा. आपण शेर्बर्ट पावडरचे दोन्ही स्वाद मिसळल्यानंतर, त्यांना साठवण्यासाठी हवाबंद कंटेनरमध्ये घाला. प्रत्येक चवसाठी आपल्याकडे वेगळा कंटेनर असावा जेणेकरून ते एकत्र मिसळू नयेत. []]\nसीलेबल प्लास्टिकच्या पिशव्या शर्बत पावडर साठवण्यासाठी चांगले काम करतात.\nआनंद घेण्यासाठी पालीमध्ये लॉलीपॉप बुडवा. शर्बत पावडर खाण्यासाठी आपल्या आवडत्या लॉलीपॉपचा चव चोखा. पॉप पावडरमध्ये बुडवा जेणेकरून ते पृष्ठभागावर चिकटून रहा आणि ते चाटून घ्या. पावडरमध्ये बुडविण्यासाठी आपण लाकडी पॉपसिकल्स स्टिक किंवा प्लास्टिकचे चमचे देखील वापरू शकता. [10]\nजर आपणास घाणेरडे होण्यास हरकत नसेल तर आपण ते खाण्यासाठी आपली बोटे पावडरमध्ये बुडवून देखील घेऊ शकता.\nशेरबेट पावडरसाठी लोली डिपर्स अप व्हीपिंग\nएक लॉलीपॉप मूस तेल लावा. लॉलीपॉप डायपर बनविण्यासाठी, आपल्याला 12 छिद्रे असलेले गोल लॉलीपॉप मूस आवश्यक आहे. मोल्ड कंपार्टमेंट्स वंगण घालण्यासाठी नॉनस्टिक व्हेजिटेबल ऑइल स्प्रे वापरा म्हणजे लॉलीपॉप कडक झाल्यानंतर आपण सहजपणे काढू शकता. [11]\nआपण सामान्यत: क्राफ्ट स्टोअरमध्ये कँडी आणि लॉलीपॉप साचे शोधू शकता.\nआपण प्राधान्य दिल्यास, आ���ल्या मूससाठी आपण नवीनता-आकार निवडू शकता, जसे की तारे किंवा ह्रदये.\nआपल्याकडे लॉलीपॉप मूस असणे आवश्यक नाही. चर्मपत्र कागदासह एक कुकी पत्रक लावा आणि नॉनस्टिक स्प्रेने ते ग्रीस करा. जेव्हा आपण लॉलीपॉपसाठी कँडी तयार करता, तेव्हा मंडळांमध्ये चर्मपत्र कागदावर ओतण्यासाठी चमचा वापरा.\nआपण मूस वंगण घालण्यासाठी स्प्रेच्या जागी नियमित भाजीचे तेल वापरू शकता.\nसाखर, सोनेरी सिरप, टार्टरची क्रीम आणि पाणी गरम करावे. मोठ्या प्रमाणात सॉसपॅनमध्ये 1 कप (300 ग्रॅम) दाणेदार साखर, 7 चमचे (150 ग्रॅम) सोनेरी सिरप, चमचे (2 ग्रॅम) टार्टरची मलई आणि 6 औंस (175 मिली) पाणी घाला. साखर वितळत होईपर्यंत मध्यम गॅसवर पॅन स्टोव्हवर ठेवा, ज्यास अंदाजे 5 ते 10 मिनिटे लागतील. [१२]\nकिराणा दुकानातील बेकिंग आयलमध्ये आपल्याला सामान्यतः सोनेरी सरबत सापडेल. तथापि, जगातील काही भागात, आपल्याला हे आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ विभागात आढळू शकते.\nखोल सॉसपॅन वापरणे चांगले आहे जेणेकरून आपण गरम शिजवताना गरम कँडी मिश्रण उकळण्याची काळजी करण्याची गरज नाही.\nमिश्रण गरम झाल्याने मिश्रण नियमितपणे ढवळत असल्याची खात्री करा जेणेकरून साखर क्रिस्टल्स पॅनवर चिकटत नाहीत.\nमिश्रण उकळी आणा. एकदा साखर विरघळली की, पॅनच्या बाजूला क्लिप-ऑन कँडी थर्मामीटर घाला. उकळी येईपर्यंत मिश्रण गरम करणे सुरू ठेवा, ज्यास आणखी 5 ते 7 मिनिटे लागतील. [१]]\nसाखर विरघळत असताना आपल्याला मिश्रण वारंवार ढवळत नसले तरी ते समान रीतीने तापत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी वेळोवेळी ते मिक्स करावे.\nहे मिश्रण हार्ड-क्रॅक टप्प्यावर येईपर्यंत गरम करणे सुरू ठेवा. मिश्रण उकळी आल्यावर मध्यम आचेवर गरम करत ठेवा. कँडी थर्मामीटर पहा आणि 309 डिग्री फॅरेनहाइट (154 डिग्री सेल्सियस) किंवा हार्ड-क्रॅक कँडी टप्प्यात येईपर्यंत शिजवा. [१]]\nमिश्रण अत्यंत गरम असेल म्हणून काळजीपूर्वक हाताळण्याची खात्री करा.\nगॅसमधून पॅन काढा आणि अर्क आणि अन्नाची रंगत घाला. लॉलीपॉप मिश्रण योग्य तापमानात पोहोचताच गॅसवर पॅन काढा. आपल्या रंगाच्या निवडीमध्ये 1 चमचे (5 मिली) संत्री किंवा लिंबाचा अर्क आणि जेल फूडचा एक छोटासा रंग जोडा आणि घटक पूर्णपणे मिसळल्याशिवाय नीट ढवळून घ्यावे. [१]]\nलिंबू किंवा केशरीसाठी आपण दुसरे फळ चव किंवा अर्क, जसे रास्पबेरी फ्लेव्हरींग किंवा चुनखडीचा अर्क घेऊ श���ता.\nमिश्रण साच्यात घाला आणि लॉलीपॉप स्टिक्स घाला. एकदा मिश्रण चवदार आणि रंगत आले की काळजीपूर्वक ते ग्रीस केलेल्या लॉलीपॉप मोल्डमध्ये घाला. प्रत्येक डब्यात लॉलीपॉप स्टिक ठेवा म्हणजे पॉपमध्ये हँडल असेल. [१]]\nक्राफ्ट स्टोअरमध्ये आपणास सहसा लॉलीपॉप स्टिक्स आढळू शकतात.\nआपण कँडीचे मिश्रण घालत असताना काळजी घ्या. हे अत्यंत गरम होईल, म्हणूनच जर आपण चुकून ते स्वतःवर घेतले तर ती आपली त्वचा बर्न करेल.\nआपण लॉलीपॉपसाठी मूस वापरत नसल्यास मिश्रण सुमारे 5 मिनिटे थंड होऊ द्या जेणेकरून ते दाट होईल आणि चमच्याने वर्तुळात ओतणे सोपे होईल.\nलॉलीपॉपला अनमोल्टिंग करण्यापूर्वी पूर्णपणे थंड होऊ द्या. आपण साचा भरल्यानंतर, लॉलीपॉपला कडक होईपर्यंत आणि थंड होईपर्यंत 10 ते 15 पर्यंत बसण्याची परवानगी द्या. ते सेट झाल्यावर लॉलीपॉप काढण्यासाठी हळूवारपणे साचा वाकवा. एक चाटा आणि आनंद घेण्यासाठी आपल्या शर्बत पावडरमध्ये बुडवा. [१]]\nवैयक्तिक सेलोफेन बॅगमध्ये कोणतीही न वापरलेली लॉलीपॉप्स ठेवा.\nमुले शर्बत पावडर खाण्याचा नक्कीच आनंद घेतील, परंतु ते बनविण्यात मजा देखील घेऊ शकतात. त्यांना प्रकल्पात सामील होण्यासाठी घटकांचे मिश्रण करण्यास मदत करा.\nजर आपण शर्बत पावडरसाठी स्वतःची लॉली डिपर बनवण्याचा विचार करत असाल तर मुलांना न देता हे करणे चांगले. साखरेचे मिश्रण अत्यंत गरम असेल, म्हणूनच मुलांना स्वत: ला बर्न करणे सोपे आहे.\nआपण वेळेवर कमी असल्यास, आपण शर्बत पावडरमध्ये बुडविण्यासाठी प्रीमेड लॉलीपॉप खरेदी करू शकता.\nजेलोमध्ये फळ कसे जोडावेजिलेटिनला कसे फुलवायचेआगर फ्रूट जेल कसे बनवायचेकॉफी जेली कशी बनवायचीजिलेटिन कसे तयार करावेजेलाटो कसा बनवायचाजेलो कसा बनवायचाजेलो केक कसा बनवायचाजेलो जिलेटिन मिष्टान्न कसे तयार करावेजेलो रस कसा बनवायचामूळ फिंगर जिलेटिन (नॉक्स ब्लॉक्स) कसे तयार करावेइंद्रधनुष्य जेलो कसा बनवायचाजेलो कोशिंबीर कसा बनवायचाजेली कशी सोडायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/93893e92e93e91c93f915-93890291893094d937", "date_download": "2020-09-25T02:22:55Z", "digest": "sha1:6ASK4TSOFZXMIXO2DSI4LE7J5ZFXBDIP", "length": 22733, "nlines": 88, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "सामाजिक संघर्ष — Vikaspedia", "raw_content": "\n(सोशल कॉन्फ्लिक्ट). ही एक सर्वव्यापी वैश्विक नैसर्गिक घटना ( यूनिव्हर्सल फिनॉमिनन ) असून तिची बीज��� सामाजिक असंतोषात रुजलेली आढळतात. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे; मात्र संघटनात्मक व विघटनात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रेरणा माणसामध्ये दिसून येतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही सद्गुण असतात, तद्वतच काही दुर्गुणही असतात. या दुर्गुणांमुळे (राग, लोभ, मत्सर) त्याची वृत्ती संघर्षमय होते. सामान्यतः समाजात विविध व्यक्ती आणि समूह परस्परसमाधानकारक अशा पायावर आपल्या संबंधांचे समायोजन करीत असतात. जेथे स्पर्धा आणि संघर्ष मोठ्या प्रमाणावर चालू असतो, अशा आधुनिक समाजात परस्परविरोधाची प्रक्रिया नेहमीच प्रत्ययास येते. आर्थिक, धार्मिक, राजकीय,सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या भूमिकांतून विरोध होत असतो, असे दिसून येते. एकाच व्यक्तीच्या अंतरंगात किंवा कुटुंबातसुद्घा अहम् ( इगो ) दुखविला गेल्यामुळे परस्परविरोधी अशा निष्ठांचा संघर्ष होऊ शकतो. सामाजिक संबंधांतून जर हा संघर्ष होत असेल, तर ती एक सामाजिक प्रक्रियाच म्हणावी लागेल. सहकार्य हीसुद्घा एक सामाजिक प्रक्रियाच आहे. सहकार्याच्या सामाजिक प्रक्रियेत विविध व्यक्ती आणि सामाजिक गट कोणताही संघर्ष न करता एकत्रितपणे विशिष्ट कार्य करीत असतात;मात्र जेव्हा त्यांच्या हितसंबंधांना आव्हान दिले जाते किंवा विरोध होतो, तेव्हा संघर्ष उद्भवतो. परस्परविरुद्घ अशी उद्दिष्टे, ध्येये,प्रवृत्ती, भावना ही जेव्हा समाजात मोठ्या प्रमाणावर जागृत होतात, त्यावेळी सामाजिक संघर्ष उद्‌भवतात. तो समाजातील दोन वर्गांत, गटांत, भिन्न राजकीय प्रणालींत वा पक्षांत तसेच भिन्न धर्मियांमध्ये, भिन्न जाती, भिन्न वर्णांत आणि संघटनांतर्गत गटागटांत-संप्रदायांत आढळतो. समूहात जेव्हा प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते, तेव्हा सामाजिक संघर्ष अटळ ठरतो. सामाजिक संघर्षाची कारणे अनेक आहेत; तथापि सामूहिक असंतोष, द्वेष, सुडाची भावना ही प्रमुख व मूलभूत होत.\nदरोडा, सामूहिक बलात्कार, लूटमार इ. कृत्ये एकट्यादुकट्या व्यक्तीने शक्यतो केली जात नाहीत; तर त्यामध्ये संघटित प्रयत्न असतात. या सामाजिक संघर्षाच्या काही वैयक्तिक घटना असल्या, तरी त्यांतून स्वार्थलोलूप व्यक्तींची विकृत मानसिकता दिसून येते. सामाजिक संघर्षाची समूहात्मक उदाहरणे अनेक आहेत. भिन्न मतप्रणाली असणाऱ्या राजकीय पक्षांची सत्ता हस्तगत करण्यासाठी सदैव धडपड चाललेली अस��े. मतभिन्नतेतून किंवा पक्षापक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण होऊन संघर्ष उद्‌भवतो. कधीकधी निदर्शने किंवा तात्त्विक मतभेदांचे रू पांतर हाणामारीत होते. काही वेळा पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण होऊन दोन गटांत संघर्ष निर्माण होतो आणि पक्षाच्या एकजुटीला तो बाधक ठरतो. हीच गोष्ट भिन्न धर्मियांच्या बाबतीत घडते. हिंदू , जैन, बौद्घ, इस्लाम, पारशी, ज्यू, नवबौद्घ, ख्रिस्ती वगैरे अनेक धर्मीयांत सामान्यतः सामंजस्य आढळते आणि सहकार्याची भावना दृष्टोत्पत्तीस येते; परंतु एखादी धार्मिक घटना ( उदा., धर्मसुधारणा आंदोलन, धर्मांतर, पॅलेस्टाइनचे स्वामित्व, अयोध्येतील राममंदिर इ.) अशी घडते की, त्याचे अनुयायी बिथरतात आणि त्यांच्या भावना दुखावल्याचे निमित्त होऊन दोन्ही धर्मांच्या अनुयायांमध्ये सामाजिक संघर्षाबरोबर दंगली उद्भवतात. चळवळ आणि संघर्षाचे स्वरूप हिंसात्मक होते. कधीकधी त्याचे मूळ मागील शेकडो वर्षांच्या अन्यायात मूलतत्त्ववादी शोधण्याचा प्रयत्न करतात. पुढे दंगलीचे दुष्परिणाम बराच काळ टिकून राहतात. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे फाळणीनंतरचा (१९४७) हिंदु-मुसलमानांचा कडवा संघर्ष होय. अनेक वेळा धर्मांतर्गत पंथात किंवा संप्रदायात सामाजिक संघर्ष निर्माण होतो आणि देशांतर्गत विकासाच्या कामात अडथळा निर्माण होऊन शांततेचा भंग होतो. ख्रिस्ती धर्मातील कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट, इस्लाम धर्मातील शिया आणि सुन्नी पंथ, बौद्घ धर्मातील हिंदू आणि नवबौद्घ ही याची काही उदाहरणे फार बोलकी आहेत. मालक आणि कामगार किंवा मजूर तसेच शासन आणि शासकीय कर्मचारी ह्यांतील विशेषतः कामगारांच्या-कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भातील असंतोषातून उद्भवणारा वाद सुरू झाल्यावर तो सामोपचाराने मिटत नसेल, तर कामगार-कर्मचारी सामूहिक विचाराने वा एकमताने पूर्णतः किंवा अंशतः काम थांबविण्याचा वा नाकारण्याचा निर्णय घेऊन संपावर जातात आणि रस्त्यावर उतरतात, मोर्चे काढतात, निदर्शने करतात व कधीकधी हिंसक मार्गांचा अवलंब करतात. हा संघटित सामाजिक संघर्षाचाच एक भाग होय. भ्रष्टाचार, महागाई, बेकारी यांविरुद्घ छेडली गेलेली आंदोलने विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी असली, तरी त्यांच्यामध्ये सामाजिक संघर्षाचाच संदर्भ असतो.\nवर्णभेद आणि जातिभेद यांच्यावर आधारलेली समाजरचना आर्थिक, व्य��वसायिक, राजकीय व अन्य प्रकाराचे सामाजिक व्यवहार यांत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेली आहे. गोरे पश्चिमी लोक व कृष्णवर्णीय आफ्रिकी निग्रो असे दोन वंश अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दिसतात आणि त्यावरू न तेथील समाजव्यवस्थेत उच्चनीच भावदर्शक रचना निर्माण झालेली आहे. हा काळा हा गोरा हा ⇨वर्णविद्वेष अमेरिका, ग्रेट ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण ऱ्होडेशिया यांत विशेषकरून एकोणिसाव्या-विसाव्या शतकांत तीव्रतर होता. गोऱ्यांना संरक्षण देण्यासाठी काही कायदेही (अपार्थाइट) त्यावेळी संमत करण्यात आले होते. त्यांतूनच सामाजिक संघर्षाची अनेक उदाहरणे घडली, दंगेधोपे झाले, खून पडले. स्पृश्य-अस्पृश्य हा जातिभेद भारतासह म्यानमारपासून (ब्रह्मदेश ) जपानपर्यंतच्या अतिपूर्व देशांमध्ये रुढ असल्याचे दाखले प्राचीन वाङ्मयातून मिळतात. आधुनिक सुधारकांच्या मानवतावादाने जातिसंस्थेचे विसर्जन करण्याचा प्रयत्न राजा राममोहन रॉय महात्मा जोतीराव फुलेछत्रपती शाहू महाराज प्रभृतींनी केला; तर भीमराव आंबेडकरजगजीवन राम आदींनी अस्पृश्यांच्या सामाजिक न्यायासाठी संघर्ष केला. त्याचे फलित म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संविधानानेच अस्पृश्यता नष्ट केली; तथापि काही राज्यांतून अजूनही सवर्ण व दलित यांमधील सामाजिक संघर्ष चालू असल्याचे दिसते. तरीसुद्घा दलितांनी या सामाजिक संघर्षातून स्वतःचे अस्तित्व, शासकीय नोकऱ्या, राजकीय पदे यांमधील आरक्षण इ. गोष्टी प्राप्त करून घेतल्या आहेत; तर अन्य मागासवर्गीय जातींनी सामाजिक सुधारणांसाठी आणि राजकीय सत्ता मिळविण्यासाठी त्यांच्या जातीचे संघटन केले आहे व त्याकरिता राजकीय पक्ष स्थापन केले असून दक्षिण भारतातील मागासवर्गीयांनी आधी जस्टीस पार्टी आणि नंतर द्रविड मुन्नेत्र कळघम असे पक्ष स्थापन केले. स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक संघर्षाचे स्वरूप महिला, शेतमजूर, शेतकरी संघटना,चिपको आंदोलन यांसारख्या चळवळींमधून व्यक्त होताना दिसते; मात्र या चळवळींची संघटनात्मक बांधणी, कार्यक्रम आणि कार्यपद्घती यांत सुसूत्रता नसल्यामुळे संघटनांतर्गत मतभेदांतून गट तयार होतात. त्यामुळे सामाजिक संघर्षाची धार बोथट होते आणि रास्त मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होते. हुकूमशाही, जुलमी राजवट, पारतंत्र्य, आणीबाणी ���त्यादींविरुद्घ स्वातंत्र्यलढे जगभर झाले व आजही होत आहेत. या सामाजिक संघर्षाचे कार्यक्षेत्र मोठे असते.\nसर्वत्र प्रसृत झालेला दहशतवाद मूलतत्त्ववादी तालिबान व त्याच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या मुजाहिदिन-तयैबांसारख्या आतंकवादी संघटना इस्लामीकरणाच्या अट्टाहासापोटी करीत आहेत. त्यांचा सामाजिक संघर्ष धर्मनिष्ठ असून त्यांना विरोध करणारे सर्व काफिर म्हणजे इस्लामचे शत्रू होत. याउलट नक्षलवादी हे गोरगरीब, आदिवासी-वनवासी यांच्या अस्तित्वाकरिता आणि न्याय्य हक्कांसाठी आपण सामाजिक संघर्ष करीत आहोत, असा दावा करतात आणि त्यांचा विरोध सामान्य जनतेला नसून शासनाला, त्याच्या धोरणाला आहे. या दोन्ही संघटनांकडे आधुनिक शस्त्रास्त्रे व प्रशिक्षित युवक-युवतींच्या पलटणी आहेत. त्यांची कार्यपद्घती समान असून त्यांतून सामान्य लोकांचे तसेच पोलिसांचे बळी पडत आहेत.\n३. शहा, घनश्याम, अनु. चिकटे, प्राची, भारतातील सामाजिक चळवळी, पुणे, २००८. देशपांडे, सु. र.\nस्त्रोत : मराठी विश्वकोश\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetest.sbfied.com/police-bharti-question-paper-246/", "date_download": "2020-09-25T03:39:29Z", "digest": "sha1:E7V3S236CXMT6MKTRV774NQWXHTTBTX5", "length": 8708, "nlines": 106, "source_domain": "onlinetest.sbfied.com", "title": "Free Police Bharti Question Paper 246 - Download in pdf", "raw_content": "\nFAQ [ नेहमी विचारले जाणारे प्रश्न ]\nProblem And Solutions [ टेस्ट देण्यात येणाऱ्या सर्व अडचणी सोडवा ]\nTestimonials [काही प्रतिक्रिया ]\nटेस्ट सोडवताना अडचण येते आहे \nया बटनवर क्लिक करून माझ्यासोबत या आपण अडचण सोडवू ..\nसागर सर एस बी फाईड च्या माध्यमातून खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या सुमारे 45,000 मित्रांच्या संपर्कात आहे.\nगणित शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे ते पोलीस भरती परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांमध्ये खास प्रसिद्ध आहेत.\nपरीक्षाच्या बदलणाऱ्या पद्धतीनुसार तयारी करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे\nआणि त्यातूनच FREE ONLINE TEST ते मित्रांसाठी उपलब्ध करून देतात.\n1. पश्चिम घाटातील प्रमुख डोंगर रांगा कोणत्या आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n2. लबाड माणसाला खालीलपैकी कोणत्या अलंकारिक शब्दाने संबोधता येईल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n3. खालीलपैकी कोणते ग्रामपंचायत निवडणुकीचे वैशिष्ट्य नाही [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n4. चांगदेव पासष्टी ही कोणाची रचना आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n संख्या मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n6. जसे E ला Y तसे P कशासाठी [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n7. ताशी 27 लिटर याप्रमाणे भरत गेल्यास अडीच तासात हौद 25% भरतो तर हौदाची धारक क्षमता किती असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n8. विजयादशमीला आम्ही नवा मिक्सर-ग्राइंडर विकत घेतला. या वाक्यातून कोणत्या शब्द शक्तीचा बोध होतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n9. ची सू उ र त्त या पाच अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करून त्या शब्दातील तिसर्‍या आणि चौथ्या अक्षरा पासून तयार होणाऱ्या शब्दाचा संबंध खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी असेल ते ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n10. मी इथे बसतो तू नोंदणी करून ये. या वाक्यातील बसतो हे ….. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n11. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद होऊन ….. या अधिवेशनात जहाल आणि मवाळ अशी फुट पडली. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n13. 3.08 चा गुणाकार व्यस्त शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n14. पुढील अपूर्णांकांची योग्य मांडणी कोणती आहे 0.8, 0.80, 0.79, 0.810 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n15. सार्क (SAARC) या संघटनेचे एकूण सदस्य देश किती आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासा��ी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nमराठीची आणखी एक टेस्ट द्या\nसंपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या\nचालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या\nटेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.\nतुम्ही आहात का भावी पोलिसांच्या ग्रुप मध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/88661/aatmanirbhar-bharat-abhiyan-narendra-modi/", "date_download": "2020-09-25T04:31:09Z", "digest": "sha1:DOMS25EZIIT3EH26MMUUFTYRSWYRO2J4", "length": 13630, "nlines": 69, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'नारा स्वदेशीचा, लढा आत्मनिर्भरतेचा...!!", "raw_content": "\nनारा स्वदेशीचा, लढा आत्मनिर्भरतेचा…\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |\nलेखक : प्रसाद पवार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात आत्मनिर्भरता या शब्दाचा उल्लेख केला आणि स्वदेशी वस्तू वापरण्यावर भर काय दिला, संपूर्ण सोशल मीडियावर आत्मनिर्भर या एका शब्दावर मीम सुरु झाले.\nस्वदेशी म्हणजे गोबर इथपासून लोकांनी विदेशी मालावर बंदी घालण्याची ऑनलाईन प्रतिज्ञासुद्धा घेतली.\nपण सध्याच्या जगात स्वदेशी म्हणजे नेमकी कोणती पावले उचलावीत आत्मनिर्भर होणे म्हणजे नेमके काय करणे आत्मनिर्भर होणे म्हणजे नेमके काय करणे सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात स्वातंत्र्य चळवळीतली स्वदेशीची व्याख्या लागू होईल का सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात स्वातंत्र्य चळवळीतली स्वदेशीची व्याख्या लागू होईल का आणि आता चीनला प्रतिकार म्हणून चिनी मालाची होळी करायची नसून कोणत्या उपाययोजना आखल्या जाव्यात यावर सविस्तर उहापोह होणे गरजेचे आहे.\nसंपूर्ण मानवी उत्क्रांती आणि जीवनाचा अर्थच आत्मनिर्भरतेच्या तत्वावर राहिलेला आहे. आपण शिकून सावरून कमवायला लागतो. आपल्या आईवडिलांनी कमावलेल्या पैशावर आयुष्य काढणाऱ्याला समाजात कोणत्या नजरेने संबोधतात हे सर्वाना माहित आहे.\nत्यानंतर आपली पुढील पिढीसुद्धा स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करत असते.\nह्याच आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेचा व्यापक आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने संबंध लावायचे ठरवल्यास जागतिक बाजारपेठेतील एक प्रमुख प्रतिस्पर्धी, आघाडीचा उत्पादक, निर्यातदार आणि सारख्या विद���शी कुबड्यांची गरज न बाळगता सक्षम राष्ट्र म्हणून ओळख असाही लावता येऊ शकतो.\nपण थिल्लरपणा करून मीमच्या दुनियेत अडकून आत्मनिर्भरतेचा थेट लैंगिक गरजांशी संबंध जोडून एखाद्या गोष्टीचा आणि उद्दिष्टाचा कचरा कसा करावा हेसुद्धा भारतीयांकडून शिकण्यासारखे आहे. त्यामुळे मनोरंजनाचा भाग वगळता विधायक चर्चा सुद्धा होण्याची गरज आहे.\nआज स्वदेशी म्हटले तर लोक विविध मालाची तुलनात्मक यादी बनवून ह्यातले भारतीय उत्पादन मी वापरेन आणि विदेशी वापरणार नाही असे फॉरवर्ड करत असतात. पण प्रत्यक्ष वैयक्तिक आयुष्यात हा उत्साह किती काळ टिकतो\nसाधा सरळ अर्थ. मी जे स्वतः निर्माण करू शकतो त्यासाठी मी दुसऱ्यांवर अवलंबून राहणार नाही, त्याच न्यायाने जे माझ्या देशात निर्माण होते त्याला मी प्राधान्य देईन इतरांना धुडकवावे असे नाही.\nजे आपल्या देशात मिळत नाही आणि आपण अद्याप निर्माणही करू शकत नाही, अशा वस्तू मी विकत घेईन पण ते माझ्या अटीनुसार घेईन आणि त्या गोष्टी माझ्यावर लादल्या जाणार नाहीत याची खबरदारी घेईन.\nमाझी जागतिक कुवत इतकी असावी की माझी भूमिका ही निर्णय घेणाऱ्यांमध्ये असावी निर्णय लादला जाणाऱ्यांमध्ये नाही.\nचिनी मालावर बहिष्कार टाकणाऱ्यांबद्दल अनेकवेळा टीका होताना दिसते. अर्थात नुसते तेवढे करून भागणार नाही पण भारताने नेहमीच ग्राहक का असावे उत्पादक किंवा विक्रेता का असू नये उत्पादक किंवा विक्रेता का असू नये होणारा व्यापार आपल्या फायद्याचा आहे की नाही हे का पाहू नये\nउदा. सॅमसंग कंपनीचे मोबाईल फोन हे उत्तम दर्जाचे मानले जातात. पण सध्या भारतात त्यांना म्हणावी तशी टक्कर देईल अशी कोणतीही कंपनी अस्तित्वात नाही. पण म्हणून सॅमसंग च्या उत्पादनांपासून भारताने दूर राहावे का तर असे अजिबात नाही.\nभारताने आज जगातली सगळ्यात मोठी मोबाईल फॅक्टरी नोइडामध्ये उभारली आणि तीसुद्धा सॅमसंग. आज त्यामुळे अनेक रोजगार उपलब्ध झाले आणि किमतीसुद्धा घटल्या. हे आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले पाऊल नव्हे का\nअर्थव्यवस्थेच्या बाबतीत विविध मॉडेल्सची चर्चा होते पण आपण आपले स्वतःचे मॉडेल विकसित करून पुढे जाण्यात आत्मनिर्भरता नव्हे का\nआज विविध विदेशी कंपन्या भारतात येऊन गुंतवणूक करू पाहत आहेत. अनेक स्थानिक कंपन्यासुद्धा आपला कारभार वाढवण्याच्या प्रयत्नात असतात.\nय���मुळे एखाद्या विदेशी कंपनीत काम करतो म्हणून कोणी आत्मनिर्भर नाही आणि भारतीय कंपन्या म्हणजेच काय तो स्वदेशीचा मापदंड असल्या चर्चा म्हणजे आर्थिक नीती नव्हे.\nअर्थात भारतात कोणत्या उद्दिष्टाने कोण गुंतवणूक करत आहे आणि त्यासाठीची धोरणनिश्चिती आवश्यक आहेच. आणि मेक इन इंडिया, एफडीआय सुधारणा हे त्याचाच एक भाग आहे.\nनुकतीच डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना लढाईत व्हेंटिलेटर देण्याची घोषणा केली आणि सोशल मीडियावर आत्मनिर्भरतेवर चर्चा झडायला लागल्या.\nयाच अमेरिकेला भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनसुद्धा देऊ केले होते हे सोयीस्करपणे विसरून खिल्ली उडवली जाते.\nत्यामुळे सर्व काही फुकट मिळवण्यासाठीची धडपड आणि विधायक कामांचीसुद्धा खिल्ली उडवण्याची प्रवृत्ती यामुळे आपल्या देशाचे आज नुकसान झाले आहे.\nत्यामुळे स्थानिक उद्योगांना चालना, विदेशातून भारतात येऊन उत्पादन करणाऱ्यांना प्रोत्साहन, विकेंद्रित आर्थिक नीती आणि स्थानिक ऊर्जा निर्मितीवर भर या सर्वांची आज गरज आहे. तरंच कोरोनानंतरच्या काळात भारत आर्थिक भरारी घेऊ शकेल.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर \n← अंबानीचं घर, सोन्याचा यॉट – जगातील ह्या ७ महागड्या गोष्टी बघून तुम्ही चक्रावून जाल\nप्रकाशझोतात न आलेल्या या भारतीयाने जन्माला घातलेल्या तंत्राशिवाय आज कोणीच जगू शकत नाही →\nमराठा जातीचा (प्र) वर्ग कंचा : मराठा आरक्षणासाठी “७५% जागा आरक्षण”ची घटनादुरुस्ती करा\nअवनी वाघिणीच्या हत्येच्या बाबतीत ह्या महत्वपुर्ण प्रश्नांची उत्तरं मिळणं अत्यंत आवश्यक आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/raigad/other/icici-launched-voice-chatbot", "date_download": "2020-09-25T03:36:49Z", "digest": "sha1:5EDZALBRHF6T5VOOERCLXMS7I2EPPPIU", "length": 6811, "nlines": 95, "source_domain": "www.krushival.in", "title": "Raigad | आयसीआयसीआयतर्फे व्हॉइस चॅटबॉट लाँच | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nआयसीआयसीआयतर्फे व्हॉइस चॅटबॉट लाँच\nआयसीआयसीआयतर्फे व्हॉइस चॅटबॉट लाँच\nआयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने ङ्ग��ुगल असिस्टंटफवर आपल्या ग्राहकांसाठी ग्राहक सेवा चॅटबॉट सुरू केले आहे. यामुळे कंपनीच्या विमाधारकांना ङ्गओके गुगल, आय वाँट टु स्पीक टु आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ लिगोफ किंवा ङ्गमे आय टॉक टु आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ लिगोफ अशा सोप्या व्हॉइस कमांड्सद्वारे आपल्या शंकांचे निरसन करून घेता येणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर करत कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आणखी नाविन्यपूर्ण व सोयीस्कर सुविधा लाँच केली आहे. गुगल असिस्टंटवर लिगो सेवेचा विस्तार करणे हा ग्राहकांच्या पसंतीच्या प्लॅटफॉर्मवर कार्यरत असण्याच्या आणि त्यांना उपयुक्त अनुभव देण्याच्या कंपनीच्या धोरणाचा एक भाग आहे.\nग्राहकांना त्यांच्या अँड्रॉइड स्मार्टफोनवर ङ्गगुगल असिस्टंटफ सक्रिय करून व आपल्या विमा योजनेचा क्रमांक तसेच नोंदणीकृत मोबाइलचा क्रमांक देऊन त्यांच्या विमा योजनेविषयी माहिती घेता येणार आहे.\nआशासेविकेचा कोरोनाने बळी; जिल्हा प्रशासन मात्र अनभिज्ञ\nजिल्ह्यात 528 तर अलिबाग तालुक्यात 47 नवे कोरोना रुग्ण\nकांदळवनाचा र्‍हास करणार्‍या जेएसडब्ल्यूवर कारवाई होणार...\nऊसतोड महिलां कामगारांची परवड थांबवा बाबा आढाव यांची मागणी...\nपेण अर्बन बँक घोटाळा ठेवीदार, खातेदार संघर्ष समितीतर्फे...\nएकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण\nकृषी विधेयकावरुन काँग्रेसची आंदोलनाची तयारी\nचौलमध्ये माझं कुटूंब माझी जबाबदारी मोहीम\nपेण अर्बन बँक घोटाळा ठेवीदार, खातेदार संघर्ष समितीतर्फे...\nकृषी विधेयकावरुन काँग्रेसची आंदोलनाची तयारी\nचौलमध्ये माझं कुटूंब माझी जबाबदारी मोहीम\nमाझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान\nमहाराष्ट्राच्या सुपुत्राला काश्मिरमध्ये वीरमरण\nटीव्ही चॅनेलच्या पत्रकाराची मुंबईच्या पत्रकारांकडून धुलाई\nशिक्षकांना शोधायचे तरी कुठे\nहयातीच्या दाखल्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/sujay-vikhe-should-apologize-for-that-statement-says-deepali-sayyad/articleshow/71139239.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-25T04:05:52Z", "digest": "sha1:FSXDL3YNKWY7IW3CPUZ2IQJ7SHIWP54K", "length": 14116, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्��ाऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसुजय विखेंनी माझी माफी मागावी: दीपाली सय्यद\n'साकळाई पाणी योजनेबाबत बोलताना खासदार डॉ. सुजय विखे यांनी माझ्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे असून, त्यांनी माफी मागावी. अन्यथा, याबाबत महिला आयोगाकडे तक्रार करणार आहे', असा इशारा साकळाई पाणी योजना कृती समितीच्या अध्यक्षा अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी दिला.\nनगर: 'साकळाई पाणी योजनेबाबत बोलताना खासदार डॉ. सुजय विखे यांनी माझ्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे असून, त्यांनी माफी मागावी. अन्यथा, याबाबत महिला आयोगाकडे तक्रार करणार आहे', असा इशारा साकळाई पाणी योजना कृती समितीच्या अध्यक्षा अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी दिला.\nगुंडेगाव (ता. नगर) येथे मागील आठवड्यात झालेल्या एका कार्यक्रमात साकळाई पाणी योजनेबाबत बोलताना विखे यांनी 'देखणा माणूस आला तर त्याला पाहायला जायला पाहिजे', असे वक्तव्य केले होते. त्याला सय्यद यांनी आक्षेप घेतला. रविवारी नगर येथे पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, 'डॉ. विखे यांचे वक्तव्य मला पटलेले नाही. कारण सुजय डॉक्टर असून सुजाण नागरिक आहेत. ते खासदार असून त्यांच्या घराण्याचे संस्कारसुद्धा त्यांच्यावर आहेत. एक व्यक्ती म्हणून त्यांनी असे वक्तव्य करणे योग्य नाही. याबाबत त्यांनी माफी मागितली नाही, तर महिला आयोगाकडे मी तक्रार करणार आहे', असे त्यांनी स्पष्ट केले. 'लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुजय विखे यांनी मला बहीण मानले व माझ्याकडे पाठिंबा मागितला होता, त्यांना मी पाठिंबाही दिला होता; मात्र, 'साकळाई'चे श्रेय घेण्यासाठी त्यांनी केलेले वक्तव्य हे महिलांचा अपमान करणारे आहे. विखे यांनी या वक्तव्याबाबत माफी मागणे गरजेचे आहे. अन्यथा, महिला आयोगाकडे तक्रार करावी लागेल', असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, स्थानिक नेते असेच वागत राहिले तर श्रीगोंदा मतदारसंघातून कृती समितीचा उमेदवार उभा करीन', असेही सय्यद यांनी सांगितले.\n'साकळाई योजनेसाठी मी उपोषण सुरू केले. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी साकळाईचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले. आता साकळाई योजनेच्या सर्वेक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ कोटी ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याबद्दल मुख्यमंत्री, पालकमंत्री शिंदे व महाजन या सर्वांचे आभार मानते,' असेही सय्यद यांनी सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nSujay Vikhe Patil: शरद पवार-राजनाथ सिंह भेट; 'हा' खासदा...\nOnion Price: निर्यातबंदीनंतरही 'या' बाजारात कांद्याची च...\n रुग्ण ऑक्सिजनवर आणि डॉक्टर सिगारेट ओढत ह...\nMaratha Reservation: मराठा आरक्षण - भाजपचे खासदार संभाज...\nVikhe Patil: 'देशाचा जीडीपी नव्हे, मोदींचं काम बघा, त्य...\n‘सोन्याचा घास’ घेणे बैलाला पडले महागात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोना लस १०० टक्के प्रभावी असेलच असं नाही , आयसीएमआरची माहिती\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कबुली\n बँकेकडून 'ही' सुविधा सुरु\n'गोंधळी' खासदारांना निलंबित करणाऱ्या कायद्याची आवश्यकता : आठवले\nरांचीच्या शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा\nसुशांत सिंह राजपूत आणि स्वेच्छानिवृत्तीचा संबंध नाही : गुप्तेश्वर पांडे\nजळगाव'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का; निकम यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मत\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nनागपूरजागतिक संततिप्रतिबंधक दिन; राष्ट्रीय कुटुंब पाहणीत राज्यातील जळजळीत वास्तव उघड\nमुंबईएकनाथ शिंदेंना करोना; आदित्य ठाकरे यांनी केलं 'हे' ट्वीट\nमुंबईभाजप आणि आमच्यात 'हाच' फरक आहे; धनंजय मुंडेंची टोलेबाजी\nमुंबई'बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय'\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकपुन्हा महाग झाली BS6 Renault Triber, जाणून घ्या नवी किंमत\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nफॅशनदेबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नज�� बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/farmers-did-not-get-anything-out-of-the-rs-20-lakh-crore-package-youth-congress-claims/articleshow/77470406.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article7", "date_download": "2020-09-25T03:32:17Z", "digest": "sha1:C3ZX2KIKXTCSJCXSVF72GKJLXV66GLEE", "length": 14825, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "rs 20 lakh crore package: २० लाख कोटींमधून काही मिळालं का\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n२० लाख कोटींमधून काही मिळालं का; शेतकऱ्यांनी दिलं 'हे' उत्तर\nकरोना साथीमुळे देशावर आलेल्या संकटातून सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. हे पॅके फसवे असल्याचा दावा करत युवक काँग्रेसने अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे.\nमुंबई: 'कहां गये वो २० लाख करोड' हे अनोखं राज्यव्यापी आंदोलन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सुरू केले असून आज आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेताच्या बांधावर पोहचून शेतकऱ्यांना २० लाख कोटींच्या पॅकेजमधून काही मिळाले का' हे अनोखं राज्यव्यापी आंदोलन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सुरू केले असून आज आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेताच्या बांधावर पोहचून शेतकऱ्यांना २० लाख कोटींच्या पॅकेजमधून काही मिळाले का, याची माहिती घेतली. यातून शेतकऱ्यांना काहीच मिळाले नसल्याचं स्पष्ट झालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले पॅकेजची घोषणा पोकळ होती हे स्पष्ट झाले आहे.\nवाचा: मराठा आरक्षणाविरोधात राजकीय षडयंत्र; 'या' मंत्र्याचा भाजपवर गंभीर आरोप\nमहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून हे आंदोलन होत आहे. युवक काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. शेतकऱ्याला या २० लाख कोटींच्या पॅकेजचा लाभ झाला नाही हे या संवादातून स्पष्ट झाले आहे. केंद्रातील भाजप सरकारकडून आम्ही अपेक्षाच करायचे सोडले आहे. भाजपने नेहमीच शेतकऱ्यांची निराशा केली आहे, असा शेतकऱ्यांचा एकूण सूर होता. या संवादानंतर युवक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला फोन करून आणि पत्र लिहून शेतकऱ्यांच्या मागण्या समोर ठेवल्या आहेत.\nवाचा: भाजपचे आमदार फुटणार नाहीत; चंद्रकांतदादांनी मांडलं 'हे' गणित\nयापुढे दर दिवशी एका घटकाला भेटून त्यांच्या मागण्या सरकारसमोर ठेवण्यात येणार आहेत. छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटी मध्ये सवलत मिळाली का नोकरदारांच्या काय अडचणी आहेत नोकरदारांच्या काय अडचणी आहेत बेरोजगार झालेल्या युवकांना काय मदत मिळाली बेरोजगार झालेल्या युवकांना काय मदत मिळाली, याची शहानिशा करून युवक काँग्रेस मोदी सरकारच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करणार आहे. 'मोदी सरकारने केलेली २० कोटींच्या पॅकेजची घोषणा किती पोकळ होती हे आता सिद्ध झाले आहे. एकाही घटकाला या पॅकेजचा लाभ मिळाला नाही. २० कोटींचे पॅकेज हा सुद्धा जुमलाच होता, हे आता सिद्ध झाले आहे. मग २० लाख कोटी रुपयांचे काय झाले, याची शहानिशा करून युवक काँग्रेस मोदी सरकारच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करणार आहे. 'मोदी सरकारने केलेली २० कोटींच्या पॅकेजची घोषणा किती पोकळ होती हे आता सिद्ध झाले आहे. एकाही घटकाला या पॅकेजचा लाभ मिळाला नाही. २० कोटींचे पॅकेज हा सुद्धा जुमलाच होता, हे आता सिद्ध झाले आहे. मग २० लाख कोटी रुपयांचे काय झाले हे पैसे कुठे गेले हे पैसे कुठे गेले हे जनतेसमोर आले पाहिजे', असे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले.\nवाचा: 'ठाकरे सरकार' कधी कोसळणार; राणेंनी सांगितला नेमका मुहूर्त\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nकंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली; सचिन सावंत यांचा आर...\nAshalata Wabgaonkar: आशालता यांच्या निधनामुळं फुटलं नव्...\nMumbai Local Train: मुंबईत 'या' मार्गावरील लोकल प्रवास ...\nNilesh Rane: 'पवार साहेबांचा राजकीय गेम अजितदादांनीच के...\n मुंबईकरा��च्या सुरक्षेसाठी 'ती' ७ तास मॅनहोलजवळ उभी राहिली\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nप्राणीप्रेमापोटी ७० वर्षांच्या आजी करतायत 'हे' खास काम\nदेशभारतात पुस्तके निर्जंतूक करणाऱ्या यंत्राचा शोध\nदेशबिहार विधानसभा निवडणूक : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता\nपुणेऑक्सिजनवरील रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या; एफडीएची रुग्णालयांना तंबी\nदेशआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nमुंबईराज्यात आज ४५९ करोनाबळी; वाढता मृत्यूदर ही धोक्याची घंटा\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nऔरंगाबाद'ड्युटीवर वर्दीसह डोक्यावर टोपी अन् हातात काठी आवश्यक'\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nफॅशनदेबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न\nमोबाइलविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nमोबाइलकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nकार-बाइकफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेची जबरदस्त ऑफर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2020-09-25T03:39:55Z", "digest": "sha1:WM3C4W627ZQT3TTWM2TZZ3ZRUMTIIPMY", "length": 2268, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हात - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमानवी शरीरास दोन हात असतात.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उप���ब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१७ रोजी १२:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/uncategorized-news/pm-narendra-modi-announce-charter-of-rights-tax-payers-will-get-these-benefits-scsg-91-2244751/", "date_download": "2020-09-25T04:36:00Z", "digest": "sha1:NKKBMUZQM3BV6UWNIYXGYWUHIOHN4UIN", "length": 13959, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "pm narendra modi announce charter of rights tax payers will get these benefits | Taxpayers Charter आजपासून देशात लागू; जाणून घ्या याचा नक्की काय फायदा होणार | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nTaxpayers Charter आजपासून देशात लागू; जाणून घ्या याचा नक्की काय फायदा होणार\nTaxpayers Charter आजपासून देशात लागू; जाणून घ्या याचा नक्की काय फायदा होणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली चार्टर ऑफ राइट्सची घोषणा\nभारत सरकारने करदात्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने देशामधील करदात्यांसाठी अधिकार पत्र म्हणजेच चार्टर ऑफ राइट्स (Charter of Rights) लागू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये करदात्यांच्या सर्व अधिकारांबरोबर त्यांच्या दायित्वासंदर्भातील सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणरा आहे. याचबरोबर चार्टर ऑफ राइट्सनुसार आयकर विभागालाही वेळेत कर भरणाऱ्यांना वेळेवर सर्व सुविधा देणं बंधनकारक असणारा आहे. प्रामाणिकपणे कर देणाऱ्यांसाठी सरकारने ही सुविधा सुरु केली आहे. आयकर आणि त्यासंदर्भातील प्रक्रिया अधिक सोप्या करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. पारदर्शकता वाढवण्यासाठीही केंद्रीय स्तरावर व्यवस्था निर्माण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.\nसध्या जगभरामध्ये अगदी मोजक्या देशांमध्ये चार्टर ऑफ राइट्सची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिका यासारख्या देशांचा सहभाग आहे. अर्थमंत्री निर्माला सीतारामण यांनी नुकतीच यासंदर्भातील माहिती दिली होती. त्यांनी करदात्यांचे दायित्व आणि अधिकारांचा उल्लेख असणाऱ्या चार्टर ऑफ राइट्समध्ये असेल असं म्हटलं होतं. अर्थसंकल्पामध्येही टॅक्सपेयर्स चार्टरची घोषणा करण्यात आली होती.\nचार्टर ऑफ राइट्समधील महत्वाचे पाच मुद्दे खालीलप्रमाणे\n१) अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चार्टर ऑफ राइट्स एकप्रकारची यादी आहे. यामध्ये करदात्यांचे अधिकार आणि कर्तव्यांबरोबरच आयकर अधिकाऱ्यांसाठी काही निर्देशांचा समावेश असेल.\n२) करदाते आणि आयकर विभागामधील विश्वास वाढवण्यासाठी चार्टर ऑफ राइट्सची मदत होणार आहे. चार्टर ऑफ राइट्समुळे करदात्यांचा त्रास कमी करुन आयकर अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.\n३) उदाहरण द्यायचे झाले तर, जोपर्यंत करदात्याने कर चोरी किंवा गडबड केली नाहीय हे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला प्रामाणिक करदाता म्हटलं जाईल. म्हणजेच यापुढे आयकर विभागाकडून पुरावा आणि कारण नसताना नोटीस पाठून करदात्यांवर दबाव आणला जाणार नाही..\n४) त्याचप्रमाणे आयकर विभागातील अधिकाऱ्यांना लवकरात लवकर करदात्यांच्या समस्यांचे निराकरण करणं बंधनकारक असणार आहे. म्हणजेच करदात्यांनी विचारलेल्या शंका, प्रश्न यावर आता अधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं देता येणार नाही. करदात्यांच्या शंकांचे निसरण करणे बंधनकारक असणार.\n५) अधिकाऱ्यांना करदात्यांच्याविरोधात काही आदेश जारी करायचा असेल तर एकदा छाननी करण्याची संधी देण्यात येईल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणण��ऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n1 बीट आणि गाजरच नाही तर घरातील हे पदार्थही शरीरामधील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी आहेत फायद्याचे\n2 सिंहाचा फोटो पोस्ट करत RCB म्हणतं ‘फरक ओळखा’\n3 Video : घालीन लोटांगण… गोलंदाजाचा खतरनाक यॉर्कर अन् फलंदाज ‘क्लीन बोल्ड’\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/225-ganesh-immersion-artificial-lakes-in-mumbai-by-bmc/206126/", "date_download": "2020-09-25T02:39:21Z", "digest": "sha1:TQFAQU5P4NPYJIBL4562XZGUTRXONIXF", "length": 10536, "nlines": 112, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "225 ganesh immersion artificial lakes in mumbai by bmc", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महामुंबई यंदा मुंबईत २०० हून अधिक कृत्रिम तलाव, प्रत्येक वॉर्डात एका तलावचे नियोजन\nयंदा मुंबईत २०० हून अधिक कृत्रिम तलाव, प्रत्येक वॉर्डात एका तलावचे नियोजन\nगणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव\nगणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या-घरी करावे आणि शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे, असे आवाहन शासन आणि मुंबई महापालिकेने केल्यानंतर यासाठी जोरदार तयारी केली. यासाठी प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागात एक या प्रमाणे सव्वा दोनशे कृत्रिम तलाव उभारण्याचे नियोजन मुंबई महापालिकेच्या केले जात आहे. त्यामुळे मागील १३ वर्षात जिथे महापालिकेला कृत्रिम तलावांची संख्या ५० पर्यंत नेता आली नाही, ती संख्या कोरोनामुळे का होईना २०० च्या वर पोहोचणार आहे.\nमुंबईत कोरोनामुळे घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन यांनी केले आहे. नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी न जाता शाडूची किंवा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी किंवा नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळांवर करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे महापालिकेने सध्या असलेल्या ३४ कृत्रिम तलावांच्या तुलनेत सुम���रे २०० कृत्रिम तलाव उभारण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठीचे नियोजन महापालिका वॉर्ड स्तरावर केले जात असून खुद्द सहायक आयुक्त हे प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागात एक या प्रमाणे नियोजन करताना दिसत आहेत. त्यामुळे ही संख्या २०० च्या वर जाण्याची शक्यता आहे. विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम या महापालिकेच्या के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी आपल्या प्रभागात समितीच्या हद्दीत १३ नगरसेवक असल्याने १३ कृत्रिम तलाव उभारण्याची तयारी केली आहे.\nयंदा नैसर्गिक विसर्जन स्थळांवर कमी गर्दी करायची आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी होणार नाही या दृष्टिकोनातून महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ३४ च्या तुलनेत २०० पर्यंत कृत्रिम तलाव उभारले जातील. दरवर्षी कृत्रिम तलावांत ३० हजार पर्यंत गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. आणि नैसर्गिक विसर्जन स्थळांवर २ लाखांहून अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन होते. त्यामुळे त्या दृष्टीकोनातून जास्तीत जास्त कृत्रिम तलावांची संख्या वाढवली जाणार आहे.\nनरेंद्र बरडे, सह आयुक्त आणि महापलिका समन्वयक (उत्सव)\nघरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील अथवा इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती एकत्रितरित्या विसर्जनास नेण्यास मनाई राहील. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. विसर्जन प्रसंगी मास्क तथा शिल्ड अशी स्वसंरक्षणाची साधने काटेकोररित्या वापरावीत, असे निर्देश दिले आहेत.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/wake-up-marda-episode-6/", "date_download": "2020-09-25T03:08:34Z", "digest": "sha1:OGQK7BRRGTURXKNBQBXS6T2SQRSRQBBG", "length": 8238, "nlines": 156, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "Wake up Marda : Episode 6 – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nपीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार\nनको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी\nप्रजनन संस्थेतील वेगळेपण – भाग २\nलैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा लिंगसांसर्गिक आजार\nलॉकडाऊनच्या काळात जमलं नाही, आता सेक्स केलंं तर……\nपुरुष मित्रांनो, शीघ्रवीर्यपतनाचा त्रास होतोय हा उपाय करुन पहा… स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट\nजननेंद्रियांतील वेगळेपण – भाग १\nराधा आणि कृष्ण – लैंगिकता आणि संस्कृती ६\nनजरिया – बदलत्या कल्पनांचा ….\nविविधता का स्वीकार करे…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nअविवाहित मुलीने मोबाइल वापरल्यास वडिलांना होणार १.५ लाखांचा दंड\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/jayakwadi-water-leval-water-storage-astgav", "date_download": "2020-09-25T02:57:23Z", "digest": "sha1:IKDX3HYN4TA47FSICTAFSLWFJH3VLFGN", "length": 13560, "nlines": 83, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जायकवाडीचा उपयुक्तसाठा आज 65 टक्के", "raw_content": "\nजायकवाडीचा उपयुक्तसाठा आज 65 टक्के\nमेंढेगिरी अहवालाच्या जोखडातून यंदाही नगर, नाशिक मुक्त होणार\nकाल सकाळी संपलेल्या 24 तासांत दारणाच्या पाणलोटात धुव्वाधार पाऊस झाल्याने दारणात 1170 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. हे पाणी एक टीएमसीहून अधिक आहे. दारणातून 16232 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. हे पाणी खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने काल सकाळी 6 वाजता गोदावरीतील विसर्ग 19490 इतका होता. इगतपुरी तालुक्यातील भावली, दारण��� पाठोपाठ भाम धरणही 100 टक्के भरले आहे. तर गंगापूर धरण 76.44 टक्के भरले आहे.\nजायकवाडी जलाशयात दाखल होणारा विसर्ग पाहता हे धरण आज सोमवारी 65 टक्के हाणार आहे. त्यामुळे मेंढेगिरी अहवालाप्रमाणे जायकवाडीत उपयुक्तसाठा 65 टक्के झाल्याशिवाय उर्ध्व धरणात पाणी अडवू नये, मात्र धरण आता 65 टक्के हेत असल्याने या धरणासाठी पाणी सोडण्याचे संकट टळले आहे. मात्र पाऊस सुरु असल्याने जायकवाडीत नगर, नाशिक मधून अतिरिक्त पाणी वाहून जाणार असल्याने हे धरण 100 टक्केही यंदा भरू शकते.\nदारणातून 16232 क्युसेकने विसर्ग- दारणाच्या पाणलोटात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत इगतपुरी येथे 81 मिमी पावसाची नोंद झाली. घोटीला 67 तर दारणाच्या भिंतीजवळ 26 मिमी पावसाची नोंद झाली.\nभावलीला 81 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे दारणात सकाळपर्यंत 1170 तर भावलीत 81 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. पाण्याची आवक वाढत गेल्याने दारणाचा विसर्ग सुरुवातीला सकाळी 6 वाजता 16232 क्युसेक इतका होता. काल दिवसभरात पावसाचे प्रमाण काहिसे घटत गेल्याने त्यानंतर टप्प्याटप्प्याने 9 वाजता तो 12158 क्युसेक इतका करण्यात आला. त्यानंतर दुपारी 2 वाजता 7940 क्युसेक इतका करण्यात आला.\nपुन्हा या विसर्गात वाढ करुन तो सायंकाळी 6 वाजता 8194 क्युसेक इतका करण्यात आला. हा विसर्ग रात्री उशीरा पर्यंत टिकून होता. इगतपुरी तालुक्यातील भाम धरणही काल 100 टक्के झाल्याने त्यातुन परवा विसर्ग सोडण्यात आला. 2820 क्युसेक ने भाममधून विसर्ग सोडण्यात आला. हे भामचे पाणी ही खाली दारणात दाखल होत असल्याने दारणाचा विसर्ग टिकून राहणार आहे.\nगोदावरीत 19490 क्युसेकने विसर्ग- दारणातील हे पाणी खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या दिशेने वाहत असल्याने या बंधार्‍यात पाण्याची आवक वाढल्याने या बंधार्‍यातून गोदावरीतील विसर्ग काल रविवारी सकाळी 19490 क्युसेक इतका होता. वरुन पाण्याची आवक घटल्याने सकाळी 11 वाजता तो 16862 क्युसेक इतका करण्यात आला. दुपारी 3 वाजता तो 14234 क्युसेक इतका करण्यात आला. तो उशीरापर्यंत टिकून होता. काल सकाळी 6 पर्यंत गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने जवळपास साडेआठ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.\nगंगापूर आज 80 टक्के होणार \nगंगापूर धरण काल सकाळी 76.44 टक्क्यांपर्यत पोहचले होते. 5630 क्षमतेच्या या धरणात 4304 दलघफू पाणीसाठा तयार झाला होता. काल सकाळी 6 पर्यंत गंगापूरला 70, त्र्यंबकला 51, अंबोलीला 116 मिमी पावसाची नोंद झाली. या धरणात 295 दलघफू पाणी दाखल झाले. कश्यपी 37.14 टक्के, गौतमी धरणात 47.74 टक्के इतका साठा झाला आहे.\nकाल रविवारी दिवसभरातील 12 तासात गंगापूरला 50, त्र्यंबकला 15, गौतमीला 8, कश्यपीला 11, अंबोलीला 25 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे रात्रीतून गंगापूर 80 टक्क्यांपर्यंत पोहचलेले असेल असा अंदाज आहे.\nअन्य धरणांचे साठे असे- पालखेड 65.59 टक्के, कडवा 87.10 टक्के, मुकणे 59.16 टक्के, भोजापूर 100 टक्के, आळंदी 16.67 टक्के, कश्यपी 37.14 टक्के, वालदेवी 71.47 टक्के, गौतमी गोदावरी 47.74 टक्के, वाकी 47.67 टक्के, भाम 100 टक्के.\nजायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता 17778 हजार क्युसेकने नवीन पाण्याची आवक होत होती. काल 6 वाजता या धरणात 63.21 टक्के पाणीसाठा होता. उपयुक्तसाठा 48.47 टिएमसी तर मृतसह एकूण साठा 74.54 टीएमसी इतका झाला होता. या धरणासाठी मेंढेगिरी समितीच्या शिफारशी प्रमाणे आता या धरणात 3 टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यानंतर या धरणात नगर नाशिक धरणांतील पाणी सोडण्याची गरज पडणार नाही. 76 च्या 65 टक्के म्हणजेच जवळपास 50 टीएमसी पाण्याची गरज आहे. आणि आता 48.47 टीएमसी पाणीसाठा तयार झाला असल्याने आता अवघा दीड टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यामुळे आज संध्याकाळ पर्यंत विसर्ग चांगला राहिला तर आज हा साठा 65 टक्क्यांवर जाऊ शकतो.\nजायकवाडी बाबात यापूर्वीच जो अंदाज सार्वमत मध्ये व्यक्त केला होता, त्याप्रमाणे जायकवाडीचा उपयुक्तसाठा 65 टक्के पूर्ण होईल. एवढेच नव्हे तर यवर्षी जायकवाडीचा साठा 100 टक्क्यांकडे निश्चितच वाटचाल करेल. त्या दृष्टीने पुढील हंगामाचे पिकांचे उचित नियोजन होणे योग्य राहिल.\n- उत्तमराव निर्मळ (निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग)\nनगर व नाशिक जिल्ह्यातील पिण्याचे पाणी, औद्योगिक व विजनिर्मिती केंद्राचे दारणा धरणा वर 56टक्के आरक्षण व गंगापूर धरणावरती 78टक्के आरक्षण असताना एमडब्लुआरआरए ने व उच्च न्यायालयाने दुर्दैवाने या बाजू लक्षात न घेता मेंढेगीरी समीतीचा अहवाल जसाचा तसा स्विकारला व जोपर्यंत जायकवाडी जलाशयात जोपर्यंत 65टक्के पाणीसाठा होत नाही तोपर्यंत नगर व नाशिक जिल्ह्यातील बारामाही लाभक्षेत्रातील शेतीला सिंचनासाठी पाणी मिळू शकत नाही. त्यामुळे नगर नाशिक जिल्ह्यातील शेतकरयांना जायकवाडी धरण 65टक्के भरल्यावरच आपल्या भागातील धरणे भरल्याचा आनंद ऊत्सव साजरा करता येतो. थोडक्यात जायकवाडी 65टक्के भरल्यावर जायकवाडीच्या सुलतानी कायद्याच्या संकटातून सुटलो बुआ अशी नगर नाशिक जिल्ह्यातील जनतेची व शेतकरी बांधवांची भावना होते.\n- राजेंद्र कार्ले, लाभधारक शेतकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/political-news/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2020-09-25T03:15:13Z", "digest": "sha1:B37FSCGWFZHP6KVWJ6ZMRGDPYX4TW7RZ", "length": 4909, "nlines": 71, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राम मंदिर : फडणवीसांनी गायले भजन, मुंडेंनी रेखाटले चित्र", "raw_content": "\nराम मंदिर : फडणवीसांनी गायले भजन, मुंडेंनी रेखाटले चित्र\nभाजप नेत्यांचा महाराष्ट्रात जल्लोष\nअयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यामुळे सध्या देशभर आनंदाचं वातावरण आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. तर, महाराष्ट्रातल्या नेत्यांचा उत्साह देखील शिगेला पोहोचला होता. भाजपच्या मुंबईतील कार्यालयात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भजन गायले आहे. Devendra Fadnavis\nराम मंदिराचं भूमिपूजन होताच, देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या आंदोलनाच्या आठवणी जागवल्या. मुंबई भाजपा कार्यालयात आयोजित कार्यक्रमादरम्यान त्यांनी भजन गायलं आहे. तसंच, राम जन्मभूमी आंदोलनादरम्यान आम्ही हेच भजन गात असू. आज पुन्हा त्या आठवणी ताज्या झाल्या आहेत, असाही उल्लेख त्यांनी केला आहे.\nअयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन होत असताना महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी घरातच प्रभू रामाच्या प्रतिमेची पूजा केली. भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही प्रभू रामाला अनोखं अभिवादन केलं आहे. Pankaja Munde\nपंकजा मुंडे यांनी त्यांच्या कुंचल्यातून प्रभू रामाचं अप्रतिम चित्रं रेखाटल आहे. तर, नितीन गडकरी यांनीही सहकटुंब श्री रामाच्या प्रतिमेची पूजा केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोल्हापूरमधील घरात गुढी उभारत हा सोहळा साजरा केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sureshbhat.in/node/2756", "date_download": "2020-09-25T05:06:19Z", "digest": "sha1:QHLNM62KDMD5DKM2JQ3FQJL53BQ3HKQK", "length": 2740, "nlines": 49, "source_domain": "sureshbhat.in", "title": "बनेल तारे.. | सुरेशभट.इन", "raw_content": "\nकरू मी, हाय, पोबारा कितीदा \nमुखपृष्ठ » बनेल तारे..\nनभात सारे, बनेल तारे..\nठिगळ शिडाला, कुढे किनारे\nपुन्हा पुन्हा आवरू किती मी..\nमनातले हे तुझे पसारे\nमुळेच कापुन युगे लोटली..\nकुठून फुटले नवे धुमारे‌‌‌‍..\nउधळण्यास मी तयार आहे..\nमिळोत वा ना मिळो खरारे..\n“बहर” तुला हे ॠतु कशाला..\nबहरण्यासही निमित्त का रे..\nउधळण्यास मी तयार आहे.. मिळोत\nउधळण्यास मी तयार आहे..\nमिळोत वा ना मिळो खरारे..\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/politics/north-maharashtra-loksabha-election-result-2019/photoshow/69460158.cms", "date_download": "2020-09-25T04:46:51Z", "digest": "sha1:GIIOITASGMWVYHS6HW6ZPZCFFB4GBUON", "length": 8946, "nlines": 81, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउत्तर महाराष्ट्रात 'युती'ला यश\nउत्तर महाराष्ट्रात 'युती'ला यश\nमोदींच्या सुप्त लाटेचा परिणाम उत्तर महाराष्ट्रातही पाहायला मिळाला. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागांवर युतीचे उमेदवार निवडून आले आहेत. इथं कोणता उमेदवार किती मतांनी जिंकला त्यावर एक नजर...\nनंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार हिना गावित आणि के.सी. पाडवी यांच्यात प्रमुख लढत होती. या लढतीत भाजप उमेदवार हिना गावित यांनी ६,३९,१३६ मते मिळवत कॉंग्रेस उमेदवार के.सी. पाडवी यांचा पराभव केला. तर या निवडणूकीत के.सी. पाडवी यांना दुसऱ्या क्रमांकाची ५,४३,५०७ मते मिळाली.\nधुळे लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार सुभाष भामरे आणि कॉंग्रेस उमेदवार कुणाल पाटील यांच्यात प्रमुख लढत होती. या लढतीत भाजप उमेदवार सुभाष भामरे यांना ६,१३,५३३ मते मिळवत कॉंग्रेस उमेदवार कुणाल पाटील यांचा पराभव केला. कुणाल पाटील यांना या निवडणूकीत दुसऱ्या क्रमांकाची ३,८४,२९० मते मिळाली.\nजळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार उन्मेश पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्र���स उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यात प्रमुख लढत होती. या लढतीत उन्मेश पाटील यांनी ७,१३,८७४ मते मिळवत राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा पराभव केला. या लढतीत गुलाबराव देवकर यांनी दुसऱ्या क्रमांकाची ३,०२,२५७ मते मिळवली.\nरावेर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार रक्षा खडसे आणि कॉंग्रेस उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्यात प्रमुख लढत होती. या लढतीत भाजप उमेदवार रक्षा खडसे यांनी ६,५५,३८६ मते मिळवत कॉंग्रेस उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांचा दारुण पराभव केला. या लढतीत कॉंग्रेस उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनी ३,१९,५०४ मते मिळवली.\nनाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांच्यात महत्वाची लढत होती. या लढतीत शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांनी ५,६३,५९९ मते मिळवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांचा दारुण पराभव केला. तर समीर भुजबळ यांनी दुसऱ्या क्रमांकाची २,७१,३९५ मते मिळवली.\nदिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार डॉ. भारती पवार आणि राष्ट्रवादी उमेदवार धनराज महाले यांच्यात प्रमुख लढत होती. या लढतीत भाजप उमेदवार भारती पवार यांनी ५,६७,४७० मते मिळवत राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार धनराज महाले यांचा दारुण पराभव केला. तर या लढतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार धनराज महाले यांनी दुसऱ्या क्रमांकाची ३,६८,६९१ मते मिळवली.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/10/Rohit-sharma-record.html", "date_download": "2020-09-25T03:41:38Z", "digest": "sha1:GBMPQO2RV6NWSPK2EBIBKLNESQNFUEBN", "length": 4475, "nlines": 41, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "रोहित शर्माचा षटकारांचा 'हा' नवा विक्रम", "raw_content": "\nरोहित शर्माचा षटकारांचा 'हा' नवा विक्रम\nवेब टीम : दिल्ली\nभारतीय संघाचा ‘हिटमॅन’ अशी ओळख असलेल्या रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी षटकारांच्या नव्या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे.\nरोहित शर्माने आता कसोटी, एका दिवसाच्या आणि टी-२० या तिन्ही प्रकारांत एका-एका सामन्य���त सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम केला.\nरोहित शर्माने २०१३ मध्ये खेळल्या गेलेल्या एका एका दिवसाच्या सामन्यात १६ षटकार ठोकले होते.\nत्यानंतर त्याने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना टी-२० सामन्यात एकूण १० षटकार ठोकले होते.\nतर रोहित शर्माने सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात आतापर्यंत १० षटकार ठोकले आहेत.\nयाप्रकारे रोहित शर्माने भारताकडून खेळताना तिन्ही फॉर्मेटमध्ये एका-एका सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकणार तो एकमेव खेळाडू बनला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%9F%E0%A5%80._%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2020-09-25T03:52:56Z", "digest": "sha1:S44STIMV546ZXGGSORV7L7F67PRR6Q3M", "length": 2969, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बूकर टी. वॉशिंग्टन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबूकर टॅलियाफेरो वॉशिंग्टन (एप्रिल ५, इ.स. १८५६ - नोव्हेंबर १४, इ.स. १९१५) हा अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ, लेखक व अमेरिकेतील श्यामवर्णीय समाजाचा नेता होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ००:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-special-article-need-employment-generated-industry-nation-25586", "date_download": "2020-09-25T04:33:38Z", "digest": "sha1:PMWUOLYGDLS4XBUNPT5VQS3XYC33FI5B", "length": 26751, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon special article on need of employment generated industry in nation. | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू श���ता.\nश्रमसधन उद्योग उभारणीवर हवा भर\nश्रमसधन उद्योग उभारणीवर हवा भर\nबुधवार, 4 डिसेंबर 2019\nआपला देश भरपूर कापूस पिकवतो आणि आपल्या देशातील वस्त्र प्रावरणांची गरज भागविल्यानंतर उरणारा अतिरिक्त कापूस वा त्या कापसापासून केलेले सूत आपण चीन, बांगलादेश अशा राष्ट्रांमध्ये निर्यात करतो. असा कापूस वा असे सूत निर्यात करण्याऐवजी त्यापासून कापड विणून आणि त्यापुढे अशा कापडापासून तयार कपडे निर्यात करण्यास आपण सुरुवात केली, तर वस्त्रोद्योगात अक्षरशः कोट्यवधी रोजगार निर्माण होतील.\nआजच्या घडीला सरकार कृषी संशोधन आणि विकास कार्यक्रमावर वर्षाला एकूण कृषी उत्पन्नाच्या केवळ ०.३ टक्के एवढाच खर्च करते. त्यात किमान सातपट वाढ करायला हवी. अर्थात कृषी संशोधनावर आणि विकास कार्यक्रमावर केवळ खर्चात वाढ केली म्हणजे दर्जेदार कृषी संशोधन होईल, याची खात्री देता येणार नाही. कृषी संशोधनाचे काम करणाऱ्या संस्था आणि कृषी विद्यापीठे यांना संशोधनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला, तरी कृषी संशोधनाच्या कामाला अपेक्षित चालना मिळण्याची शक्‍यता धूसर आहे असे वाटते. तसेच आपल्या कृषी संशोधकांची एकूण कुवत जागतिक पातळीवरील संशोधकांच्या तुलनेत कमी आहे. तेव्हा ही तूट दूर करण्यासाठी भारतातील कृषी संशोधकांना शिष्यवृत्ती देऊन उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठविणे हा झाला एक उपाय. काही संशोधकांना जागतिक पातळीवर होणाऱ्या कार्यशाळांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देणे हा झाला दुसरा उपाय. याच बरोबर जागतिक पातळीवर दर्जेदार कृषी संशोधन करणाऱ्या कंपन्यांशी सहकार्याचे करार करून आपल्या देशातील कृषी संशोधनाला चालना द्यायला हवी. प्रयोग शाळेत वा प्रायोगिक शेतामध्ये कृषी संशोधन यशस्वी ठरणे पुरेसे नाही. कृषी संशोधकांनी निर्माण केलेली अधिक उत्पादक बियाणे आणि विकसित केलेले नावीण्यपूर्ण लागवडीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोचवण्याची चोख व्यवस्था सरकारला निर्माण करावी लागेल. त्याच बरोबर शेती उत्पादनाचा प्रतिएकक उत्पादन खर्च कमी होऊन गोरगरीब ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत बाजारात खाद्यान्न मिळू लागेल. ही प्रक्रिया जसा वेग घेईल, तशी देशातील भुकेची आणि कुपोषणाची समस्या निकालात निघेल.\nकोणत्याही परिस्थितीत शेती क्षेत्राने आपल्या वाढीचा दर सध्या पाच ते सहा टक्‍क्‍यांपर्यंत वाढविल्याखेरीज आपल्या अर्थव्यवस्थेला दोन अंकी आर्थिक वाढ साध्य करता येणार नाही. हाँगकाँग, सिंगापूर अशा छोट्या देशांना जागतिक बाजार पेठेतून धान्य आयात करून देशातील भुकेची समस्या निकालात काढता येते. भारतासारख्या १३४ कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशाची गरज भागवण्याएवढे धान्य आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला आपल्या प्रजाजनांची भूक भागवण्यासाठी देशातील कृषी उत्पादनात वाढ करण्यावाचून दुसरा पर्याय उपलब्ध नाही. आपल्या सारखी प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या चीनने १९७८ मध्ये नवीन आर्थिक नीतीचा अवलंब करून विकासाच्या प्रक्रियेला सुरुवात केली. तेव्हा पहिली सहा-सात वर्षे त्यांनी केवळ शेती विकासावर लक्ष केंद्रित केले होते. परिणामी या कालखंडात तेथील धान्योत्पादन वाढीचा दर सातत्याने सात टक्के राहिला. अशी उत्पादनवाढ साध्य केल्यामुळे चीनमधील भुकेची आणि कुपोषणाची समस्या जवळपास निकालात निघाली. त्यामुळे पुढील काळात औद्योगिक विकासाला सुरुवात केल्यावर कारखान्यात काम करण्यासाठी लागणारे सशक्त मनुष्यबळ त्यांना सहज उपलब्ध झाले. तसेच नवीन नोकरी मिळालेले लोक वस्तूंच्या बाजारपेठेत जेव्हा ग्राहक बनून आले, तेव्हा मागणीपेक्षा पुरवठा कमी ठरून भाववाढीला चालना मिळाली नाही.\nचीनच्या उलट आपल्या देशात १९९१ मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यावर शेती क्षेत्राच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी उद्योगांमध्ये नव्याने भरती झालेल्या लोकांनी वेतनाची रक्कम घेऊन बाजारपेठेत ग्राहक म्हणून प्रवेश करताच, मागणीपेक्षा पुरवठा अपुरा ठरल्यामुळे महागाईचा राक्षस सक्रिय झालेला दिसला. अर्थव्यवस्थेला दोन अंकी आर्थिक वाढीचे उद्दिष्ट गाठायचे असेल, तर भाववाढ नियंत्रणात ठेवावी लागते. अन्यथा, गुंतवणूकदार उत्पादक गुंतवणूक करण्याऐवजी साठेबाजी करून भरमसाट नफा कमविण्याचा मार्ग अनुसरतात. भारतीय अर्थव्यवस्थेत २०१४ पूर्वी दशकभर साठेबाज आणि सटोडे यांचा वरचष्मा राहिलेला दिसतो. २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने भाववाढीचा दर आटोक्‍यात आणला आहे. परंतु, विकास प्रक्रियेला जोरदार चालना मिळण्यासाठी अजून बऱ्याच सुधारणा कराव्या लागणार आहेत. त्या संदर्भात प्राथमिक हालचालदेखील सुरू झालेली दिसत नाही.\nशेती क्षेत्रात उत्पादन होणाऱ्या मालासाठी बाजारपेठ मिळून आपल्या देशातील बेरोजगारीची समस्या पूर्णपणे निकालात निघणार नाही. ती निकालात काढण्यासाठी आपल्याला श्रमसधन उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागले. आणि अशा उद्योगात निर्माण होणाऱ्या उत्पादनांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ धुंडाळावी लागेल. उदा. आपण आपल्या देशात भरपूर कापूस पिकवतो आणि आपल्या देशातील वस्त्र प्रावरणांची गरज भागवल्यानंतर उरणारा अतिरिक्त कापूस वा त्या कापसापासून केलेले सूत आपण चीन, बांगलादेश अशा राष्ट्रांमध्ये निर्यात करतो. असा कापूस वा असे सूत निर्यात करण्याऐवजी त्यापासून कापड विणून आणि त्यापुढे अशा कापडापासून तयार कपडे निर्यात करण्यास आपण सुरुवात केली, तर वस्त्रोद्योगात अक्षरशः कोट्यवधी रोजगार निर्माण होतील. तशाच प्रकारचा दुसरा मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारा उद्योग म्हणजे पादत्राणे तयार करण्याचा उद्योग होय. जागतिक बाजारपेठेत मागणी असणाऱ्या पादत्राणांसाठी बाजारपेठ धुंडण्यात जर आपण यशस्वी झालो, तर आपल्या देशातील लाखो कुशल कामगारांना रोजगार मिळेल. तयार कपडे आणि पादत्राणे यांच्या निर्मितीसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ आपल्या देशात विपुल प्रमाणात उपलब्ध आहे आणि ते रोजगारांच्या शोधात आहे. त्यामुळे असे औद्योगिकीकरण करण्याच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण होण्याची शक्‍यता नाही. वित्त मंत्रालयाचे आधीचे आर्थिक सल्लागार डॉक्‍टर अरविंद सुब्रमणियन यांनी आर्थिक सर्वेक्षण या दस्तऐवजात अशा श्रमसधन उद्योगांच्या उभारणीवर भर देण्याची गरज अधोरेखित केली होती.\nअशा उद्योगांच्या उभारणीसाठी आपल्याला केवळ कामगार कायद्यात योग्य सुधारणा करून अशा उद्योगांचे मोठे कारखाने उभारावे लागतील. परंतु, आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे असे कारखाने आज भारतात नव्हे; तर व्हिएतनाम आणि बांगलादेश यांमध्ये उभारले जात आहेत. एवढेच नव्हे तर अशा देशांतील काही मोठे कारखाने भारतीय उद्योगपतींनी उभारल्याचे निदर्शनास येते. भारतातील मनुष्यबळाला रोजगार उपलब्ध होणे हे नितांत गरजेचे आहे. कारण, आपल्या देशातील बेरोजगारांच्या हातांना काम मिळाले तरच शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या खाद्यान्नांना देशांतर्गत बाजारपेठेत प्रभावी मागणी निर्माण होई��� आणि देशातील भूक आणि कुपोषण या समस्या निकालात निघतील.\nरमेश पाध्ये ः ९९६९११३०२९\n(लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)\nपूर floods कापूस बांगलादेश रोजगार employment सरकार विकास वर्षा varsha भारत शिक्षण education शेती farming कुपोषण हाँगकाँग hongkong सिंगापूर गुंतवणूकदार गुंतवणूक बेरोजगार मंत्रालय डॉक्‍टर व्हिएतनाम\nदहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा मंडलाधिकारी...\nसोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल झालेल्या हरकतीचा निकाल फिर्यादीच्या बाजूने देण\nनाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर 'राख रांगोळी'...\nनाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने अचानक कांद्यावर निर्यातबंदी आणून कायदेभंग के\nखानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घट\nजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उडदाची आवक नगण्यच आहे. दरही दबावात आहेत.\nसांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवड\nसांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाने ऊस लागवडीची गती मंदावली आहे.\n`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू करा`\nसांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरु केली आहे.\nउद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....\nखरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...\nऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...\n‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...\nसुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...\nमॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला पुणे : देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक...\nराज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु काही...\nपपईला अतिपावसाचा फटका जळगाव ः अतिपावसात खानदेशात पपईचे पीक खराब झाले...\nकृषी विधेयकांविरोधात आज ‘भारत बंद’ नगर/कोल्हापूर: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...\nकपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...\nकोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....\nहलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...\nकृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...\nनाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...\nकुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...\nकाजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...\nसोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...\nऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/border-tension-srinagar-leh-closed-for-traffic/", "date_download": "2020-09-25T03:15:02Z", "digest": "sha1:NQX72PUQB4E56YX3MWFTTDT2FTJX3SXH", "length": 15641, "nlines": 378, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "सीमेवर तणाव : श्रीनगर-लेह वाहतुकीसाठी बंद - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n‘३७०’ कलम हटवल्यानंतर केंद्राने ‘कश्मिरात’ ‘फिल्मसिटी’ची योजना राबवावी – शिवसेना\nKXIP vs RCB: राहुलच्या वादळाने आरसीबी हवेत उडाली, पंजाबने ९७ धावांनी…\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच…\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही…\nसीमेवर तणाव : श्रीनगर-लेह वाहतुकीसाठी बंद\nलद्दाख : लद्दाखमधील पँगाँग टीएसओ (Pangong TSO) क्षेत्रातील दक्षिण किनाऱ्याजवळ २९-३० ऑगस्टच्या रात्री चीनच्या लष्कराने नियंत्रण रेषा बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न केला आहे. यामुळे सीमेवर पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. चीनच्या या आक्रमक कृतीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगर-लेह महामार्ग (Srinagar-Leh Highway) नागरिकांसाठी बंद करण्यात आल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे.\nसंरक्षण दले आणि त्यांच्या वाहनांसाठी फक्त हा मार्ग खुला असेल. २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्याने एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्��यत्न केला. सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत चिनी सैन्याचा हा डाव उधळून लावला. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चीन काही भागातून मागे हटला होता.\nपण पँगाँग टीएसओमध्ये चिनी सैन्य तळ ठोकून आहे. त्यामुळे या भागात संघर्षाचा भडका पुन्हा उडू शकतो, असा इशारा सातत्याने तज्ज्ञांकडून दिला जात होता. आता २९-३० ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली.\nही बातमी पण वाचा :\nराज्यात पावसाचा जोर कायम, एनडीआरएफचे १७ पथक तैनात\nपांगोंग ताओ येथे भारत आणि चिनी सैन्यांत चकमक, भारतीय सैन्यांनी चीनींचा डाव उधळला\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleआता दिशा पटानीचासुद्धा “रसोड़े में कौन था” व्हिडीओ होत आहे व्हायरल, एकदा नक्की बघा\nNext articleमास्क न वापरणाऱ्यांना पाच हजार दंड करा : हसन मुश्रीफ\n‘३७०’ कलम हटवल्यानंतर केंद्राने ‘कश्मिरात’ ‘फिल्मसिटी’ची योजना राबवावी – शिवसेना\nKXIP vs RCB: राहुलच्या वादळाने आरसीबी हवेत उडाली, पंजाबने ९७ धावांनी विजय मिळविला\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच बनवले अनेक विक्रम\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nअमली पदार्थांबाबत गुन्हा; कारवाईसाठी ‘व्हॉट्सअ‌ॅप चॅट’ पुरेसा पुरावा नाही – निकम\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\n‘३७०’ कलम हटवल्यानंतर केंद्राने ‘कश्मिरात’ ‘फिल्मसिटी’ची योजना राबवावी – शिवसेना\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि वि��ेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमाजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/91c93f93294d93993e-92a93093f937926-92a90291a93e92f924-93892e93f924940-91593e92e91593e91c93e93890292c902927940-92893f92f92e", "date_download": "2020-09-25T02:48:38Z", "digest": "sha1:5TPYEPEED5WO5YPTIAO7U5PEBFULBCDT", "length": 28962, "nlines": 140, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "जिल्हा परिषद - पंचायत समिती कामकाजासंबंधी नियम — Vikaspedia", "raw_content": "\nजिल्हा परिषद - पंचायत समिती कामकाजासंबंधी नियम\nजिल्हा परिषद - पंचायत समिती कामकाजासंबंधी नियम\nसभेच्या कामकाजात कसा भाग घेता येईल . जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सभासदाला सभेच्या कामकाजासंबंधीच्या तरतुदी जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील कलम १११ ते १२२ मध्ये असून, जिल्हा परिषद (कामकाज) नियम १९६४ व त्यात वेळोवेळी झालेली दुरुस्ती पंचायत समिती (कामकाज) नियम १९६५ व त्यात वेळोवेळी झालेली दुरुस्ती यातून कामकाज चालविण्याच्या पध्दतीची सविस्तर माहिती मिळते.\nसभासदाला याबाबतीत आपले अधिकार समजावे तसेच लोकप्रतिनिधी म्हणून सभेद्वारे आपले कर्तव्य सक्षमरीत्या पार पाडता यावे, या उद्देशाने ही माहिती संकलित करुन येथे दिली आहे. या माहितीत अध्यक्ष म्हणजे सभेचे अध्यक्ष (जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती), सचिव म्हणजे जिल्हा परिषद सचिव व पंचायत समिती सचिव - गट विकास अधिकारी असे समजावे. जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच स्थायी समिती व विषय समित्यांच्या कामकाजाचे नियम सर्वसाधारणपणे सारखेच असून सभेची नोटीस, प्रश्न विचारण्याची नोटीस इत्यादिबाबतीत तपशीलात थोडा फार फरक आहे.\nसभा केव्हा बोलवावी व तिची पूर्वसूचना\nजिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थायी समिती व विषय समित्या आपले कामकाज चालविण्यासाठी आवश्यकता असेल तेव्हा बैठक घेऊ शकतात. कायद्यातील तरतुदीनुसार जिल्हा परिषदेची तीन महिन्यात किमान एक, पंचायत समिती, स्थायी समिती व विषय समितीची एक महिन्यात किमान एक बैठक घेणेबंधनकारक आहे.\nजिल्हा परिष���, पंचायत समिती, स्थायी समिती किंवा विषय समिती, सर्वसाधारण सभेव्यतिरिक्त विशेष सभेचे आयोजन करु शकतात.\nसर्वसाधारण सभेसाठी जिल्हा परिषदेने सभासदाला पूर्ण १५ दिवसांची व विशेष सर्वसाधारण सभेसाठी पूर्ण १० दिवसांची नोटीस देणे आवश्यक आहे.\nपंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेसाठी पूर्ण १० दिवसांची व विशेष सर्वसाधारण सभेसाठी पूर्ण ७ ॥ स्थायी व विषय समितीच्या सर्वसाधारण सभेसाठी पूर्ण सात दिवस व विशेष सर्वसाधारण सभेसाठी पूर्ण तीन दिवसांची नोटीस सभासदाला देणे आवश्यक आहे.\nस्थगित झालेल्या सभेची नोटीस पंचायत समितीच्या नोटीस बोडवर लावण्यात येईल आणि ती पुरेशी नोटीस दिली आहे असे गृहीत धरण्यात येईल.\nया व्यतिरिक्त मा. मंत्र्याने स्थायी समिती व विषय समिती संबंधित किंवा पंचायत समितीच्या काम संबंधी चर्चा करण्यासाठी इच्छा प्रदर्शित केल्यास वरील सभांसारखी पूर्ण दिवसांची नोटीस देण्याची आवश्यकता नाही. सन्मानीय व्यक्तींचे सभासदांपुढे व्याख्यान देण्यासाठी बोलविलेल्या सभेची सभासदांना दोन दिवसांची सूचना पुरेशी मानली जाईल. सभेची नोटीस सचिव अध्यक्षांच्या आदेशानुसार तयार करून सभासदांना पाठवतील . प्रत्येक सभेच्या कामकाजाचा क्रम अध्यक्षांच्या सूचनेनुसार सचिव ठरवतील .\nजिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेव्यतिरिक्त खालील कारणासाठी सभा बोलविणे बंधनकारक आहे\nसार्वत्रिक निवडणुकीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी, वरील पहिल्या सभेनंतर १५ दिवसांच्या आत स्थायी व विषय समित्यांचे सभापती निवडणुकीसाठी, जिल्हा परिषदेच्या जमाखर्चावर अर्थ समितीचा अहवाल सादर झाल्यावर आणि वार्षिक अर्थसंकल्प, सुधारित किंवा पूरक अर्थसंकल्प यांवर विचार विनिमय करण्यासाठी, कर व शुल्क यांची निवड व त्यासंबंधी तयार केलेल्या नियमांना मंजुरी देण्यासाठी कायद्याने निश्चित केलेल्या मुदतीत जिल्हा परिषदेची बैठक बोलावली जाते.\nपंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेव्यतिरिक्त खालील कारणांसाठी सभा बोलावणे बंधनकारक आहे\nपंचायत समितीच्या जमाखर्चावर अर्थ समितीचा अहवाल सादर झाल्यावर आणि\nवार्षिक अर्थसंकल्प, सुधारित व पूरक अर्थसंकल्प यासाठी कायद्यात निश्चित केलेल्या मुदतीत.\nविशेष सभा केव्हा बोलावली जाईल\nजिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समितीचे सभापती पुढील कारणांसाठी विशेष सभा बोलावू शकतात-\nत्यांना तशी सभा बोलावणे योग्य वाटल्यास, एकूण सदस्यांपैकी एक पंचामांशापेक्षा कमी नाही, इतक्या सदस्यांनी लेखी मागणी केल्यावर, सभेचे मागणीपत्र मिळाल्यावर सात दिवसांच्या आत नोटीस काढून ३० दिवसांच्या आत अशी सभा बोलावणे बंधनकारक आहे.\nविशेष सभा खालील कारणांसाठी बोलवात येईल\nजिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती व उपसभापती, स्थायी व विषय समित्यांचे सभापती यांचे विरुध्द अविश्वासाच्या ठरावाचा विचार करण्यास,\nमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बदलीची राज्य सरकारकडे मागणी करणा-या ठरावास मंजुरी देण्यासाठी,\nजमीन महसूल करात वाढ करण्यासाठी मांडलेला ठराव मंजूर करण्यास,\nजिल्हा परिषदेने बसविलेला चालू कर रद्द करण्यास किंवा त्यात फेरफार करण्यास मांडण्यात आलेल्या ठरावास मंजुरी देण्यास,\nविशेष सभेत सभेपुढील विशिष्ट विषयाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही विषयावर चर्चा करता येणार नाही. सभेचे अध्यक्षस्थान\nजिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, स्थायी व विषय समितीचे सभापती यांना आपापल्या समितीची सभा बोलविण्याचा, अध्यक्षस्थान स्वीकारण्याचा व कामकाज चालविण्याचा अधिकार आहे.\nसभेत गणपूर्ती झाल्यावर अध्यक्ष (जिल्हा परिषद), सभापती (पंचायत समिती), उपस्थित नसल्यास उपाध्यक्ष किंवा उपसभापती अध्यक्षस्थान स्वीकारु शकतील. अध्यक्ष/उपाध्यक्ष, सभापती/उपसभापती दोन्ही उपस्थित नसल्यास सभासद आपल्यापैकी एकास सभा चालविण्यासाठी अध्यक्ष म्हणून निवडतील.\nजिल्हा परिषद/पंचायत समितीच्या एकूण संख्येच्या एक तृतीयांश सभासदांची उपस्थिती गणपूर्तीसाठी आवश्यक आहे. एक तृतीयांश सभासदांची गणना करताना अपूर्णाक संख्या होत असेल तर ती पूर्णाक समजली जाईल. स्थायी व विषय समितीच्या एकूण सभासदांपैकी ५० टक्के उपस्थिती गणपूर्तीसाठी आवश्यक आहे. सभेत चालणारे कामकाज\nसभेच्या नोटीसीमध्ये सभेची तारीख, वेळ व सभेपुढील कामकाजाचे विषय नमूद करण्यात यावेत. विशेष सभेच्या नोटीसीत चर्चेसाठी येणारे प्रस्ताव किंवा ठराव नमूद करण्यात यावेत. सभेच्या विषय पत्रिकेत जे विषय असतील त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही विषय सभेच्या अध्यक्षांच्या परवानगीशिवाय चर्चेला घेतले जाणार नाहीत. जिल्हा परिषद व पंचायत समितीने मंजूर केलेला कोणताही ठरा�� तीन महिन्यांच्या आत दुरुस्त किंवा रद्द करण्याची परवानगी अध्यक्षांना देता येणार नाही. मात्र निम्म्याहून अधिक सभासदांनी पाठींबा दिल्यास तीन महिन्यांच्या आत ठराव दुरुस्त करता येईल किंवा रद्द करता येईल. स्थायी समिती किंवा विषय समितीला वरील बंधन लागू नसून नेहमीच्या नियमानुसार ठराव दुरुस्त किंवा रद्द करता येऊ शकेल. सभेमध्ये कामकाज किंवा प्रस्ताव कोणत्या क्रमाने घ्यावे, हे ठरविण्याचा अधिकार सभेच्या अध्यक्षांस\nराहिल. एखाद्या विषयाला प्राधान्य द्यावे असे सदस्याने सुचविल्यास, ती सूचना अध्यक्ष सभेपुढे मांडून बहुमताने निर्णय घेतील.\nजिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थायी समिती किंवा विषय समितीची सभा (बैठक) बोलाविण्याची आवश्यकता नाही असे संबंधित अध्यक्ष/सभापती यांना वाटल्यास, स्वतःचा किंवा इतर सदस्यांकडून किंवा मुख्य कार्यकारी कडून आलेला विषय विचार्रार्थ व मतदानासाठी अध्यक्ष/सभापती परिपत्रकाद्वारसभासदांकडेपाठवतील .अशा तऱ्हेने संबंधित विषयावर बहुमताने झालेला निर्णय इतिवृतात नोंदविला जाईल .\nसभा केव्हा स्थगित करता येईल\nजिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थायी समिती किंवा विषय समितीची बैठक सभेच्या अध्यक्षस्थानी\nअसलेली व्यक्ती खालील कारणास्तव स्थगित (तहकूब) करु शकेल -\nसभेच्या निश्चित केलेल्या वेळेनंतर अध्या तासात गणपूर्ती झाली नसेल;\nजिल्हा परिषद, पंचायत समितीच्या बाबतीत मात्र उपस्थित सदस्यांची प्रतिक्षा करण्यास संमती असेल तर अध्या तासापेक्षा अधिक काळासाठी प्रतिक्षा करता येईल.\nसभा चालू असताना कोणत्याही वेळी गणपूर्तीच्या संख्येपेक्षा सभासदांची संख्या कमी झाल्यास;\nसभासदांचे वर्तन सभेच्या अध्यक्षाच्या मताने बेशिस्त स्वरुपाचे असेल तर अध्यक्ष सभा तहकूब करु शकेल.\nमात्र त्याने त्या कारणांची नोंद इतिवृत्तात घेतली पाहिजे.\nजिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष किंवा पंचायत समिती सभापती व उपसभापती किंवा स्थायी व कोणत्याही कारणास्तव सभेच्या अध्यक्षाला तहकूब करता येणार नाही.\nगणपूर्ती अभावी तहकूब झालेली सभा घेण्यात आल्यास, त्या सभेत मूळ सभेतील विषयांव्यतिरिक्त इतर कोणताच विषय घेता येणार नाही. या तहकूब सभेला गणपूर्तीची आवश्यकता नाही.\nइतिवृत्तात नोंद कशी करावी\nजिल्हा परिषद व पंचायत समितीचे इतिवृत्त, त्यासाठी असलेल्या पुस्तकात नोंदविण्यात आले पाहिजे त्यात :\nहजर सभासद व अधिनियमातील तरतूदीनुसार हजर असलेल्या इतर व्यक्तींची नावे असली पाहिजेत.\nठरावावर मतदान झाल्यास ठरावाच्या बाजूने व विरुध्द मतदान करणा-या सभासदांची नावे कोणत्याही हजर असलेल्या सभासदाने इच्छा व्यक्त केल्यास इतिवृत्तात नोंदविण्यात आली पाहिजेत.\nसभा संपल्यानंतर शक्य असेल तेवढ्या लवकर इतिवृत्त नोंदवून ते सभेच्या मान्यतेसाठी पुढील सभेत मांडले पाहिजे. सभेत मान्यता मिळाल्यानंतर सभेच्या अध्यक्षांनी त्याच सभेत मान्य इतिवृत्तावर सही केली पाहिजे.\nइतिवृत्त कोणत्याही सदस्यास किंवा जिल्हा परिषदेच्या मतदारांना पाहण्यास सदैव खुले असले पाहिजे.\nपंचायत समिती/स्थायी समितीच्या इतिवृत्तावर सभेचे अध्यक्ष सही करतील व इतिवृत्त सभेच्या\n* इतिवृत्ताच्या खरेपणाविषयी व यथार्थतेविषयी कोणत्याही सभासदाने हरकत घेतल्यास सभेचे अध्यक्ष सभेचे मत अजमावतील व त्यानुसार जरुर तो बदल करुन संमती घेतील. इतिवृत्त दुरुस्त करुन त्यावर अध्यक्ष सही करतील.\n* जिल्हा परिषद/पंचायत समितीने मंजूर केलेल्या ठरावाची एक प्रत त्यासाठी ठेवलेल्या स्वतंत्र\nदिल्यावर सभेचा अध्यक्ष त्यावर सही करेल. असा ठराव इतिवृत्तासाठी असलेल्या पुस्तकाचा भाग\nजिल्हा परिषद - पंचायत समितीची सभा सर्वांना खुली\nजिल्हा परिषदेची प्रत्येक सभा लोकांसाठी खुली राहील. सभेच्या अध्यक्षांना एखादा विषय व चर्चा खाजगीरीत्या व्हावी असे वाटल्यास सभा लोकांसाठी खुली राहणार नाही. जिल्हा परिषदेच्या कामकाजात व्यत्यय आणणा-या कोणत्याही व्यक्तीस बाहेर घालवून देता येईल व त्यास त्या सभेमध्ये हजर राहण्याची परवानगी मिळणार नाही.\nपंचायत समितीची सभाही लोकांना खुली राहील . जिल्हा परिषदेच्या सभेचेच नियम तिला याबाबतीत लागू असतील.\nजिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली नसलेल्या इतर कोणत्याही राज्य सरकारच्या अधिका-याने सभेला हजर राहणे आवश्यक आहे, असे वाटल्यास जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा स्थायी / विषय समिती सभापती त्यांना किमान १५ दिवस आधी पत्राने तशी सूचना देतील. असा अधिकारी सभेस हजर राहील. कोणत्याही वाजवी कारणास्तव किंवा आजारीपणामुळे तो हजर राहू शकत नसेल तर त्याने आपला सहाय्यक किंवा सक्षम दुय्यम अधिकारी सभेस पाठविला पाहिजे.\nस्त्रोत - जिल्हा परिषद व पंचायत समिती (वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट )\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://naviarthkranti.org/?responsive=false", "date_download": "2020-09-25T02:31:06Z", "digest": "sha1:M7AJ3VI3GMAAVMLUUSGJYVN4AE6VRA6Q", "length": 25564, "nlines": 274, "source_domain": "naviarthkranti.org", "title": "साक्षर, संपन्न व समृध्द महाराष्ट्र घडवण्यासाठी व जगभर पोहोचवण्यासाठी | Navi Arthkranti", "raw_content": "\nउद्योग आणि मराठी माणूस\nसोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा 5 days ago\n१०६. परफेक्शनच्या नादाला लागू नका; सुरूवात करा, सुधारणा होत राहतील 6 days ago\n१०५. निगेटिव्ह जीडीपीला घाबरू नका 2 weeks ago\nविमा क्षेत्रातील अफाट संधी 2 months ago\nमुंबई शेअर बाजाराची सुरुवात आजच्याच दिवशी १८७५ साली झाली होती. 3 months ago\nआरोग्य विमा आणि कोरोना उपचार – समजून घ्या या खास तरतुदी 3 months ago\nउद्योग आणि मराठी माणूस\nसोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ\n जाणून घेऊया त्यांचा आजवरचा प्रवास\nआर्थिक क्षेत्रात अनोख्या संधी\nमनातले प्रश्न – रेल्वेचे इंजिन दीर्घकाळ बंद का केले जात नाही\nडिजिटल मार्केटिंगच्या विश्वात प्रवेश करताना\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा\n१०६. परफेक्शनच्या नादाला लागू नका; सुरूवात करा, सुधारणा होत राहतील\nबाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस बाटा यांची जयंती\nयुएईतील सर्वात मोठे मराठी उद्योजक ‘मसाला किंग’ धनंजय दातार यांचा वाढदिवस\nभारतरत्न एम. विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस, अभियंता दिन\n१०५. निगेटिव्ह जीडीपीला घाबरू नका\n१०४. जो पहिला फोन उचलतो, बिझनेस त्याचा असतो\nउ��्योगपती कर्नल सँडर्स यांची जयंती\n१०३. शिस्त हे यश, स्थिरता व आनंदाचे गमक\nलोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात हा शुभसंकेत\nतुम्ही गुरु नावाचा चित्रपट पाहिला आहे का धीरूभाई अंबानींच्या जीवानावरील चित्रपट प्रत्येक उद्योजकाने पाहावा व...\nफक्त तुम्हीच स्वतः मध्ये बदल घडवू शकता…\nगरुडाचे जीवनमान ७० वर्षांचे असते, परंतु तो जेव्हा ४० वर्षाचा होतो तेव्हा त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागत...\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा\n१०६. परफेक्शनच्या नादाला लागू नका; सुरूवात करा, सुधारणा होत राहतील\nबाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस बाटा यांची जयंती\nयुएईतील सर्वात मोठे मराठी उद्योजक ‘मसाला किंग’ धनंजय दातार यांचा वाढदिवस\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. लहानपणापासूनच भाऊराव बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्...\tRead more\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा\n१०६. परफेक्शनच्या नादाला लागू नका; सुरूवात करा, सुधारणा होत राहतील\nबाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस बाटा यांची जयंती\nयुएईतील सर्वात मोठे मराठी उद्योजक ‘मसाला किंग’ धनंजय दातार यांचा वाढदिवस\nभारतरत्न एम. विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस, अभियंता दिन\n१०५. निगेटिव्ह जीडीपीला घाबरू नका\nविमा क्षेत्रातील अफाट संधी\nविम्याची महती हळूहळू लोकांना पटू लागली आहे. कुटुंबातल्या कर्त्या माणसाचे अचानक निधन झाले किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मालमत्तेचे नुकसान झाले तर विम्याच्या संरक्षणाचा कसा फायदा होतो हे गेल्या काही वर्षात अनुभवल्यामुळे लोकांचा विमाधारक होण्याकडे...\tRead more\nमुंबई शेअर बाजाराची सुरुवात आजच्याच दिवशी १८७५ साली झाली होती.\nआरोग्य विमा आणि कोरोना उपचार – समजून घ्या या खास तरतुदी\nम्युच्युअल फंड युनिट एसआयपी करतांना\nकर्जमाफी आणि कर्ज निर्लेखन\nव्हा ‘डिजिटल मार्केटिंग स्पेशालिस्ट’\nडिजिटल मार्केटिंगचा स्कोप दिवस��ंदिवस वाढताना दिसत आहे. ई-कॉमर्स उद्योगात जबरदस्त बूम असल्याने छोट्या...\tRead more\nनोकरी देण्याचा बहाणा-फसवणुकीचा गोरखधंदा\nविद्यार्थीदशेत स्वतःचा व्यवसाय कसा सुरु कराल \n९ लाख कोटींची उलाढाल असणाऱ्या IBMचे सीईओ म्हणून अरविंद कृष्णा यांची निवड\n मराठमोळे मनोज नरवणे होणार लष्करप्रमुख\nशेळीपालन : अत्यल्प खर्चात करता येणारा कृषि पूरक उद्योग\nशेतीबरोबरच शेती पूरक उद्योग केल्यास नेहमीच फायदेशीर ठरतो, कमी खर्चात, कमी व्यवस्थापन कौशल्य वापरुन क...\tRead more\n४० दिवसांत ३,६०,००० रुपयांचं उत्पन्न; सोलापूरच्या शेतकऱ्यानं ‘असा’ केला चमत्कार\nसंगमनेरची मोसंबी आणि मुंबईचं मार्केट, व्हाया सोशल मीडिया\nमत्स्यसंवर्धन शेती करून लाखोंची कमाई\nउद्योजकता विजडम उदयोग करत असताना केवळ माहिती असून उपयोग नाही तर wisdom हवा, म्हणजे कामाचे ज्ञान आणि...\tRead more\nबिझनेस मास्टरी वर्कशॉप (BMW) 2020\nनवी अर्थक्रांती प्रकाशित पुस्तके (घरपोच) ₹850.00 ₹750.00\n⁠सुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\n⁠सुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\nसुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\nमहाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण… https://t.co/LShwJbitfY\nतुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..\nसर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अ���्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.\nनमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.\nग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.\nआम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.\nआभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत\nया पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा\nबाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस बाटा यांची जयंती\nयुएईतील सर्वात मोठे मराठी उद्योजक ‘मसाला किंग’ धनंजय दातार यांचा वाढदिवस\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा\n१०६. परफेक्शनच्या नादाला लागू नका; सुरूवात करा, सुधारणा होत राहतील\nबाटा शू कंपनीचे संस्थापक थॉम�� बाटा यांची जयंती\nनवी अर्थक्रांती प्रकाशित पुस्तके (घरपोच) ₹850.00 ₹750.00\n⁠सुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\n⁠सुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\nसुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetest.sbfied.com/marathi-practice-exam-13/", "date_download": "2020-09-25T05:09:50Z", "digest": "sha1:ZFOGGJITNKBKQBHUGACYCAUHRHGVCZMA", "length": 8738, "nlines": 110, "source_domain": "onlinetest.sbfied.com", "title": "Free Marathi Practice Exam 13 - Download in pdf", "raw_content": "\nFAQ [ नेहमी विचारले जाणारे प्रश्न ]\nProblem And Solutions [ टेस्ट देण्यात येणाऱ्या सर्व अडचणी सोडवा ]\nTestimonials [काही प्रतिक्रिया ]\nटेस्ट सोडवताना अडचण येते आहे \nया बटनवर क्लिक करून माझ्यासोबत या आपण अडचण सोडवू ..\nसागर सर एस बी फाईड च्या माध्यमातून खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या सुमारे 45,000 मित्रांच्या संपर्कात आहे.\nगणित शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे ते पोलीस भरती परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांमध्ये खास प्रसिद्ध आहेत.\nपरीक्षाच्या बदलणाऱ्या पद्धतीनुसार तयारी करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे\nआणि त्यातूनच FREE ONLINE TEST ते मित्रांसाठी उपलब्ध करून देतात.\n1. अल्पप्राण नसणारे व्यंजन ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n2. एखादा जोडशब्द तयार होताना एक वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येतो या गुणधर्माला …. असे म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n3. आजार हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n4. खालीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nसुट्टी मिळाली म्हणून मी गावी जात आहे\nजर सुट्टी मिळाली तर मला गावी जाता येईल\nमला सुट्टी मिळाली आणि मी गावी जात आहे\nसुट्टी घेऊन मी गावी जात आहे\n5. जर नर घारीबद्दल बोलायचे असेल कोणते लिंग वापराल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nया शब्दाचे लिंग सांगता येणार नाही\n6. अक्षराने सुंदर अक्षर काढले. – या वाक्यातील नामाची विभक्ती ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n7. कापसाचा भाव सध्या खूप कमी आहे – या वाक्यातील सामान्य रूपात असणारा शब्द मूळ रूपात कसा असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n8. खालीलपैकी अकर्मक वाक्य ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nरमेशचे काका गावी गेले\nसाधूने देवाला वर मागितला\n9. संत ज्ञानेश्वर यांची साहित्यरचना खालीलपैकी कोणती आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n10. मी आणि तो बाईक वर गेलो – या वाक्यात कोणते सर्वनाम नाही [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n11. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n12. दर रविवारी मी पोहायला जात असतो – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n13. स्थैर्य प्राप्त होईपर्यंत सत्य बोलू नकोस – अशुद्ध शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n14. मराठी भाषेला नियमबद्ध करणारे ‘मराठी भाषेचे व्याकरण’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\n15. खालीलपैकी शब्दाची अविकारी जात कोणती आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]\nमराठीची आणखी एक टेस्ट द्या\nसंपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या\nचालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या\nतुम्ही आहात का भावी पोलिसांच्या ग्रुप मध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/mirzya-trailer", "date_download": "2020-09-25T05:10:15Z", "digest": "sha1:GV6H74GFSJPGXTBICKVR5NNF63MPI57S", "length": 3496, "nlines": 64, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदिपिका पदुकोण झाली हर्षवर्धनची चाहती\n'मिर्झ्या' चित्रपटाचे म्युझिक लाँच\n'मिर्झिया'मध्ये दोन नवे चेहरे\nमिर्झा साठी हर्षवर्धनने कसून मेहनत घेतली\nपाहा: 'IIFA 2016'चे सर्वोत्कृष्ट क्षण\n'IIFA 2016'मध्ये दाखवणार 'मिर्झ्या' चित्रपटाचा ट्रेलर\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2020/06/import-ban-from-china.html", "date_download": "2020-09-25T04:39:27Z", "digest": "sha1:2KK2YMSXO4QIII4UHTOQV4LYIOR22O5T", "length": 6658, "nlines": 47, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "चीनच्या विरोधात कडक पाऊले उचलण्यास सुरुवात... केंद्र सरकार आणणार निर्बंध...", "raw_content": "\nचीनच्या विरोधात कडक पाऊले उचलण्यास सुरुवात... केंद्र सरकार आणणार निर्बंध...\nवेब टीम : दिल्ली\nकेंद्र सरकारने चीनविरुध्द कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.\nउद्योग क्षेत्राकडून चीनमधून आयात होणारा कच्चा माल आणि काही सामानांवर केंद्र सरकारने सूचना मागितल्या आहेत.\nयानंतर चीनच्या थेट परकीय गुंतवणुकीला लगाम लावण्यासंबंधी वाणिज्य मंत्रालय आवश्यक पावले उचलेल.\nचीनशी सुरू असलेल्या तणावावरून आयात कमी करण्यासाठी सरकार गंभीरपणे प्रयत्नशील आहे.\nआठवड्यापूर्वी लडाखमध्ये विश्वासघात करून भारतीय जवानांवर हल्ला करणार्‍या चीनला धडा शिकवण्यासाठी भारत सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत.\nलष्करी आणि कूटनीतीसह आर्थिक पातळीवर सडेतोड उत्तर देण्याची तयारी असतानाच चीनकडून आयात होणार्‍या साहित्याची सविस्तर माहिती सरकारने मागितली आहे.\nचीनमधून येणारे निकृष्ट दर्जाचे उत्पादन रोखणे आणि स्वदेशीला चालना देण्याचे ठरवण्यात आले आहे.\nदुसर्‍या देशावरील अवलंबित्व कमी करणे, आत्मनिर्भर भारताला चालना देण्याच्या उपायांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतल्याचे समजते.\nभारताच्या एकू ण आयातीत चीनचा 14 टक्के वाटा आहे. यात मोबाईल, टेलिकॉम, ऊर्जा, प्लास्टिकची खेळणी आणि क्रिटिकल फार्मा इनग्रीडिएंट्स या क्षेत्रात चीनचे वर्चस्व आहे.\nतसेच, मनगटी तसेच भिंतीवरील घड्याळे, काचेचे रॉड्स आणि ट्यूब्स, केसांचे क्रीम, केसांचा शम्पू, फे स पावडर, आय अँड लिप मेकअप प्रिपरेशन्स, छपाईची शाई, पेंट्स, वॉर्निश, तंबाखूच्या काही उत्पादनांचा यात समावेश आहे.\nआता दोन्ही देशांत पराकोटीचा तणाव वाढल्याने भारताने चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी थेट परकीय गुंतवणुकीसाठी मंजुरीची अट घातली आहे.\nयात स्वदेशी कंपन्यांना चीनच्या अधिग्रहणापासून वाचण्याचा उद्देश आहे. परिणामी या देशामधून भारतात येणार्‍या परकीय गुंतवणुकीला आपोआप लगाम शक्य होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.l-groop.com/page/how-to-tell-if-eggs-are-raw-or-hard-boiled/", "date_download": "2020-09-25T05:05:35Z", "digest": "sha1:MJLO65ARWSPYHUK4PUPYHBGWEL7GWKSX", "length": 19045, "nlines": 50, "source_domain": "mr.l-groop.com", "title": "जर अंडी कच्ची किंवा कठोर उकडलेली असतील तर ते कसे स��ंगावे | l-groop.com", "raw_content": "\nजर अंडी कच्ची किंवा कठोर उकडलेली असतील तर ते कसे सांगावे\nआपण आपल्या फ्रिजमधील कच्च्या अंडीमध्ये कडक उकडलेले अंडे मिळवले आहेत घाबरू नका - ते एकसारखे दिसतील परंतु आपण अंडी कच्ची किंवा कडक उकळलेली असल्यास त्वरित फिरकी देऊन सांगू शकता: उकडलेले अंडी स्थिर आणि कच्चे अंडे डगमगतात. जर हे कार्य करत नसेल तर अखंड अंडी शिजवलेले आहे की नाही हे ठरवण्यासाठी आपण इतर चाचण्या देखील वापरू शकता.\nगुळगुळीत, सपाट पृष्ठभागावर अंडी घाला. आपल्या स्वयंपाकघरात यापैकी बर्‍याच गोष्टी असाव्यात: आपण कटिंग बोर्ड, काउंटर टॉप किंवा सिंकच्या तळाशी वापरू शकता.\nअंडी फिरवा. आपल्या हाताच्या बोटा आणि अंगठ्या दरम्यान अंडी पकडा. तीक्ष्ण वळण घेण्याच्या हालचालीसह अंडी त्याच्या बाजुला वरच्या भागाप्रमाणे फिरवा. आपण वापरत असलेली गती आपल्या बोटावर फोडण्यासारखेच असावी. हे आता स्थिर, नियमित वेगाने फिरत आहे. [१]\nत्याचे फिरविणे त्वरित थांबवा. आपण निर्देशित करीत असल्यासारखे आपली अनुक्रमणिका बोट वाढवा. फिरणार्‍या अंडीच्या मध्यभागी त्वरीत आपले बोट खाली ठेवा. हे सूत थांबवावे. तो एक स्टॉप येतो तितक्या लवकर [२]\nअंड्याची हालचाल त्वरीत थांबविण्यासाठी पुरेसे कठोर दाबा. हे कताईपासून दुस or्या किंवा काही कालावधीत स्थिर राहिले पाहिजे.\nअंड्याचे काय होते ते पहा. आपले अंडे कठोर उकडलेले किंवा कच्चे आहेत यावर अवलंबून, याक्षणी ते भिन्न प्रकारे वर्तन करेल. खाली पहा: []]\nजर अंडी स्थिर राहिली तर ती उकडलेले अंडे आहे.\nजर अंडी हळूहळू फिरत राहिली किंवा डबघाईत राहिली तर ती शिजविली जात नाही. कारण शेलमध्ये अद्याप द्रव पांढरा आणि अंड्यातील पिवळ बलक फिरत आहेत. अंड्याच्या गुरुत्वाकर्षणाचे केंद्र द्रवपदार्थाची सामग्री फिरत असताना अंडी हलवते.\nद्रुत चाचणीसाठी, अंडी फिरत असतानाची हालचाल पहा. वरील चाचणीने आपल्याला अंडी कठोरपणे उकडलेले आहे की नाही ते अचूकपणे सांगितले पाहिजे. तथापि, अंडी कशा प्रकारे फिरत आहे हे काळजीपूर्वक पहून आपण ही माहिती देखील मिळवू शकता - आपल्याला आपल्या बोटाने ते थांबविण्याची आवश्यकता नाही. एकाच वेळी बरीच अंडी तपासण्याची गरज असल्यास हे सोयीस्कर आहे.\nजर अंडी शीर्षाप्रमाणे वेगवान आणि स्थिरतेने फिरला तर अंडी कठोरपणे उकडलेले आहे. त्याचे गुरुत्व केंद्र स्थिर ���हे.\nजर ते हळू हळू फिरत असेल तर त्यास एक मोठा डगमगू लागला आहे, किंवा कताई अजिबात कठीण नाही, ते कच्चे आहे. अंडी घिरत असताना आतला द्रव इकडे तिकडे सरकतो आणि तो शिल्लक सोडतो. []] एक्स संशोधन स्त्रोत\nअंडी शेक. आपल्या बोटांच्या टोकावर अंडे घ्या आणि त्याला माराकासारखा हळू आवाज द्या. आपल्याला अंड्यातून मिळणा feeling्या भावनांवर लक्ष केंद्रित करा.\nजर अंडे कठोरपणे उकडलेले असेल तर ते एका खडकासारखे घन वाटेल.\nजर अंडी द्रव असेल तर आपण हलवत असताना आणि हलवताना आतून द्रव जाणवू शकता.\nहवाई फुगे छोटे प्रवाह पहा. अंडी एका भांड्यात किंवा गरम पाण्याच्या भांड्यात ठेवा (जवळजवळ उकळणे चांगले आहे). अंड्याच्या कवचातून बाहेर येणा small्या फुगेांचे लहान प्रवाह पहा. जेव्हा चाचणी संपेल तेव्हा अंडी उकळण्याची इच्छा होईपर्यंत त्वरीत बाहेर काढा. []]\nजर अंडी कच्ची असेल तर आपल्याला या फुगे दिसतील. अंड्याचे शंख पूर्णपणे घन नसतात - त्या प्रत्यक्षात हजारो लहान छिद्रे असतात ज्या कधीकधी गॅसेसमधून जाऊ शकतात. अंडी गरम केल्याने शेलच्या आत वायू विस्तारित होतो आणि या छिद्रांमधून जाणे, फुगे तयार करणे.\nजर अंडे उकडलेले असतील तर आपल्याला कदाचित हे फुगे दिसणार नाहीत कारण उकळत्या प्रक्रियेदरम्यान आधीच गॅस बाहेर टाकला गेला होता.\nअंड्यातून फ्लॅशलाइट चमकवा. रात्रीपर्यंत थांबा किंवा अंडी आणि चमकदार फ्लॅशलाइट असलेल्या गडद खोलीकडे जा. फ्लॅशलाइट चालू करा आणि अंडीच्या बाजूला धरून ठेवा. ही चाचणी लहान फ्लॅशलाइट्ससह उत्कृष्ट कार्य करते जेणेकरून फ्लॅशलाइटचा रिम अंड्याच्या शेलच्या विरूद्ध कडक \"सील\" बनवेल. []]\nजर अंडी कंदीलप्रमाणे उगवले तर ते कच्चे आहे. आत द्रव प्रकाश माध्यमातून परवानगी देते.\nजर अंडी गडद आणि अपारदर्शक असेल तर ते कठोरपणे उकडलेले आहे. घन पांढरा आणि अंड्यातील पिवळ बलक जसा प्रकाश येऊ देत नाहीत.\nउकडलेले अंडी चिन्हांकित करीत आहे\nकांद्याच्या कातडीने उकळवा. जर आपण अंडी उकळत असताना चिन्हांकित केली तर आपल्याला आपल्या कच्च्या अंडीशिवाय त्याऐवजी वरील चाचण्या करण्याची आवश्यकता नाही. अंड्यांसह उकळत्या पाण्यात काही सैल कांद्याची कातडी टाकणे हा एक सोपा मार्ग आहे. उकडलेले अंडी एक चांगला बेज रंग बाहेर येतील. हे आपल्या कच्च्या अंडीशिवाय सांगणे सुलभ करते. []]\nआपण जितके जास्त कांद्याचे कातडे ��ापरता, तितकेच मरण्यावर परिणाम दिसून येईल. जर आपण हे करू शकता, तर खोलवर रंगलेल्या दिसण्यासाठी अंडी मिळविण्यासाठी सुमारे 12 कांद्याची कातडी वापरा.\nलाल कांद्याची कातडी देखील पांढर्‍या किंवा पिवळ्या कांद्याच्या कातड्यांपेक्षा अंडी अधिक गडद रंगवतात.\nफूड कलरिंगसह अंडी रंगवा. फूड कलरिंग किंवा इस्टर डाई किट्स वापरल्याने कोणत्या अंडी उकळल्या जातात याचा मागोवा ठेवणे सोपे करते. आपण आपल्या अंडी रंग देखील करू शकता: कठोर उकडलेले साठी लाल, मऊ उकडलेले साठी निळे इ.\nजर आपण एका लहान भांड्यात अंडी उकळत असाल तर, उकळताना आपण काही रंगांचे फूड कलरिंगचे थेंब आणि व्हिनेगरचे काही चमचे पाण्यात थेट जोडू शकता. अन्यथा प्रथम अंडी उकळवा, नंतर त्यास १/२ कप उकळत्या पाण्यात, १ चमचे व्हिनेगर आणि नंतर काही रंग खाद्य पदार्थांचे थेंब भिजवा.\nटरफले वर लिहा. ही पद्धत फॅन्सी नाही परंतु ही जलद आणि सोपी आहे. फक्त आपल्या अंडी सामान्य म्हणून उकळा, नंतर त्यांना पाण्यामधून काढा आणि त्यांना वाळवा. जेव्हा ते पूर्णपणे कोरडे असतात तेव्हा त्यांना पेन्सिल किंवा मार्करसह शेलवर चिन्हांकित करा. उदाहरणार्थ, आपण \"उकडलेले\" साठी \"बी\" लिहिण्याचा प्रयत्न करू शकता.\nकाळजी करू नका - उकडलेले अंडी खाण्यासाठी आपल्याला शेल काढून टाकावा लागेल, यामुळे आपण शाई वापरली तरीही अंडी खाण्यास असुरक्षित बनवित नाही.\nमी माझ्या अंडी जास्त काळ उकळत नसल्यास, मी त्यास पुन्हा प्रतिबंध करू शकतो टीपः मी मोठ्या भांडे मध्ये 20+ मिनिटांसाठी 2 डीझेड अंडी उकडविली. ते पुरेसे झाल्यासारखे दिसत नाही. फसविलेली अंडी बनवण्यासाठी ते छान सोलणार नाहीत.\nनाही. ते आधीपासूनच शिजवलेले आहेत. जुने अंडी वापरण्याची खात्री करा - आपण त्यांना शिजवण्यापूर्वी कमीतकमी एका आठवड्यात ते विकत घ्या. ताजे अंडी कधीही चांगले सोलणार नाहीत.\nकच्चे अंडे तरंगतात किंवा बुडतात\nजर अंडी ताजी असतील तर ते त्यांच्या बाजुला बुडतील. सडलेली अंडी तरंगतील.\nजर शेल मऊ असेल तर ते कठोर उकडलेले आहे की कच्चे आहे\nअंड्याचे शेल कधीही मऊ असू नये, परंतु एक चांगला मार्ग म्हणजे अंडी हादरविणे. अंड्यातील पिवळ बलक कच्चे असल्यास आणि त्यात उकडलेले नसल्यास काहीही त्यातून जात असल्याचे आपल्याला जाणवेल.\nडाई अंड्यावर परिणाम करेल\nनाही. आपण डाई वापरत असलेल्या कोणत्याही अन्नाप्रमा��ेच ते अंड्याच्या चवमध्ये छेडछाड किंवा त्रास देत नाही.\n हे कच्चे अंडेसारखेच असेल\nनाही. जुन्या अंडी फ्लोट असतात, कच्चे किंवा उकडलेले असले तरीही त्यांची ओलावा कमी झाला आहे आणि त्यांची घनता कमी झाली आहे. कच्चे किंवा कठोर उकडलेले असले तरीही ताजे अंडी पाण्यात बुडतात.\nअंडी उकडलेले आहे हे चिरून एक अंडी आहे\nजर ते क्रॅक झाले असेल, परंतु तरीही त्यात आत असेल तर ते उकडलेले किंवा शिजवलेले आहे. जर ते क्रॅक झाले आणि गळत असेल तर ते कच्चे आहे. एक क्रॅक केलेले कच्चे अंडे त्यातील सामग्री बाहेर टाकतो.\nआपण कठोर उकडलेल्या विरूद्ध कच्चे अंडे परीक्षण करीत असताना या चाचण्यांचे परिणाम लक्षात घेणे सर्वात सोपे आहे. आपल्याला अंडी असल्यास निश्चितपणे कच्चे किंवा कठोर उकडलेले अंडी असल्यास आपल्या परिणामाची दोनदा तपासणी करण्यासाठी आपण त्याचा संदर्भ म्हणून वापरू शकता.\nकठोर उकडलेले अंडे बंद शेल उडविणे कसेअंडी उकळणे कसेफ्राईंग पॅनमध्ये स्टीक कसे शिजवावेकांदे कोरडे कसे करावेआपल्या ओव्हनमध्ये ग्रील कसे करावेअंडी बेनेडिक्ट कशी बनवायचीमांस आणि अंडयातील बलक चोंदलेले अंडी पंचा कसे बनवायचेएक चमचे कसे मापन करावेचिकन कसे गरम करावेव्हाईट फ्लोअरसाठी संपूर्ण गहू मैदाची जागा कशी घ्यावीकसे ग्राउंड तुर्की पिघळणेकसा जाड करी करी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ramsfreelance.blogspot.com/2020/04/present-and-post.html", "date_download": "2020-09-25T03:12:30Z", "digest": "sha1:5B3N64VGZZMZM5N35ZEWY42L4HH74ODR", "length": 3184, "nlines": 43, "source_domain": "ramsfreelance.blogspot.com", "title": "Present and post", "raw_content": "\nईश्वर सर्वव्यापी असे मानले जाते. परंतु सध्या कोरोना सर्वव्यापी झालेला दिसतो. ह्या नवं ईश्वराला प्रणाम. कोरोनाची पॅंडेमिक किती बळी घेऊन संपणार आहे हे दोन ईश्वरापैकी. कोणाला माहित आहे हे कळत नाही. तंत्रज्ञान , शास्त्र ,संशोधन व स्व अस्तित्वाची काळजी हे सर्व मार्ग काढतील यात शंका नाही.\nपरंतु याच्यावरून भयंकर भविष्य पोस्ट कोरोना काळात असेल. आर्थिक करोना अस्तित्वातील देदेशांच्या , समाजाचे अर्थकारण , समाजाच्या गरजा इत्यादींचा विचार आताच सुरु करणे आवश्यक आहे.\nWar is great equaliser. आत्ताच्या लढाईत हेच होईल. मी अर्थ तज्ज्ञ नाही. ज्या देशातील समाज आपल्या जुन्या गरजा सोडून देऊन गरजा स्वीकारतील जुने संघर्ष मग ते जातीवरून असतील , धर्मावरून असतील ते सोडून देऊन ते देश व तेथील समाज संपन्न सुखी राहील अशी प्रार्थना.\nकोरोना या वायरसनी काय शिकवले मनुष्य जात किती विचारहीन आहे याची पूर्ण कल्पना आली. अजूनही आपण सर्वश्रेष्ठ आहोत या भ्रमात आपण आहोत. निसर्गाशी घेतलेल्या खेळामुळे संबंध जीवसृष्टी नष्ट करायचा विडा आपण उचलेला आहे. आजही आपण धर्म , जात, सत्ता याच्या बाहेर पडू शकत नाही. एकच उपाय की युवा पिढीने हे आव्हान स्वीकारावं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lyricskatta.com/swarajya-rakshak-sambhaji-title-song-lyrics/", "date_download": "2020-09-25T02:58:45Z", "digest": "sha1:YQ7IULFKUWRSM3IBFSMUNSEDDYLD3KOP", "length": 7377, "nlines": 132, "source_domain": "lyricskatta.com", "title": "स्वराज्य रक्षक संभाजी Swarajya Rakshak Sambhaji Title Song Lyrics | Zee Marathi", "raw_content": "\nश्री शंभोः शिवजातस्य,मुद्रा द्यौरिव राजते\nयदंकसेविनो लेखा, वर्तते कस्य नोपरि\nप्रसाद होऊनी, भवानी आईचा पुरंदरी\nजणू प्रचंड दुर्ग जन्मला\nदऱ्या, नभामधून, सप्त सागरामधून\nघोष शंभू शंभू येऊ लागला\nकणखर तरी हळवा, शिवबासमान भासतो\nमायभूमी ध्यास, श्वास भगव्यासी मानतो\nधर्मशील शौर्यपती, आसनास छत्रपती\nधर्मरक्षणा ज्वलंत, अतिमहाबली शौर्यवंत\nश्वेतमानी मनमहंत, रुद्र सदाशिव अनंत\nप्रजाजनास रक्षण्या, स्वराज्यसिंधू राखण्या\nकेली अशी करणी, तडकली धरणी\nकाळ गेला शरणी, मुजरा तुझ्या चरणी\nशंभूराजा मुजरा तुझ्या चरणी….\nराजे हर संभाजी .. रं हा जी|\nराजे हर संभाजी .. रं हा जी|\nपहिले कंकण हे सौभाग्याचे\nतिसरे कंकण हाथ शोभतो\nचौथे कंकण कंकणाची शोभा विलसे\nपाचव्या कंकणी प्रभा मंगलतेची\nवाढवेन कीर्ती दोन्ही कुलांची\nसहावे कंकण किणकिणते हाती\nबहिणी समान नणंद असती\nसातव्या कंकणी सात सासवा घरी\nजीवन होई हो भरजरी\nआठवे कंकण हे सौभाग्याचे\nशंभू राजे युवराज स्वराज्याचे\nनऊ कंकणांनी भरला सौभाग्याचा चुडा\nशिवरायांनी उघडला सौख्याचा पुडा\nरयतेवर आहे जिजाऊंची अखंड सावली\nशंभूराजेंना जन्म देणारी धन्य ती माऊली\nतप्त अग्निकल्लोळ जाहला, उसळली शौर्याची ही लाट गनिमांना धुळीस मिळवूनि शोभे, स्वराज्याच्या युवराजांचा थाट गनिमांना धुळीस मिळवूनि शोभे, स्वराज्याच्या युवराजांचा थाट #SwarajyarakshakSambhaji शुभारंभ २४ सप्टेंबर संध्या ७ वा. २ तासांचा विशेष भाग नक्की पहा आणि २५ सप्टेंबरपासून सोम ते शनि रात्री ९ वा. Dr.Amol Kolhe\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/226505", "date_download": "2020-09-25T05:14:16Z", "digest": "sha1:QSBY6TPKULHYOIPYJO7TBBX3WIOWV5V3", "length": 3012, "nlines": 64, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हेन्री फील्डिंग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हेन्री फील्डिंग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:४६, २३ एप्रिल २००८ ची आवृत्ती\n५७३ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n०६:१८, २२ एप्रिल २००८ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n(नवीन पान: {{विस्तार}} फील्डिंग, हेन्री en:Henry Fielding)\n२३:४६, २३ एप्रिल २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pahili-baaju-news/article-on-new-indias-emerging-strategy-article-by-amitabh-kant-niti-aayog-chairman-abn-97-2242143/", "date_download": "2020-09-25T04:43:43Z", "digest": "sha1:XBROH6F6YYJLPUBO546NARW3ATWRTAQP", "length": 25051, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on New India’s emerging strategy article by Amitabh Kant niti aayog Chairman abn 97 | ‘नव भारत’ उदयाचे धोरण | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\n‘नव भारत’ उदयाचे धोरण\n‘नव भारत’ उदयाचे धोरण\nनवे शैक्षणिक धोरण कसे अद्वितीय आहे आणि त्याचे हेतू व संदर्भ काय आहेत, हे साऱ्यांनी समजून घ्यावे\nनवे शैक्षणिक धोरण कसे अद्वितीय आहे आणि त्याचे हेतू व संदर्भ काय आहेत, हे साऱ्यांनी समजून घ्यावे. अंमलबजावणी योग्यरीत्या झाल्यास हे धोरण भारताला ‘लोकसंख्या लाभांश’ देईल आणि आपला देश इतर देशांच्याही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण संस्थांकडे आकर्षून घेणारी एक ‘ज्ञानाधारित महासत्ता’ ठरेल\nअखेर तब्बल ३४ वर्षांनंतर आपल्या देशाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२० – यापुढे ‘एनईपी’) सुधारणा होते आहे, ही बाब गौरवास्पद आणि ऐतिहासिकच म्हणावी लागेल. ‘एनईपी’ हे योग्य वेळी आलेले, प्रागतिक धोरण असून देशाच्या शैक्षणिक विकासात त्यामुळे मन्वंतर घडेल. अनेक वर्षांच्या चर्चेनंतर आणि शिक्षणतज्ज्ञांखेरीज शिक्षकांना आणि सामान्य माणसांनाही विचारात घेऊन हे धोरण घडले आहे. देशभरातील अडीच लाख ग्रामपंचायतींच्या सूचनांनंतरच ते घडलेले आहे.\n‘स्कूल एज्युकेशन क्वाल���टी इंडेक्स’ (सेक्वी), ‘सस्टेनेबल अ‍ॅक्शन फॉर ट्रान्स्फॉर्मिग ह्यूमन कॅपिटल इन एज्युकेशन (साथ-ई) किंवा अगदी ‘अ‍ॅस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स प्रोग्राम’ या निती आयोगाच्या पुढाकारांमुळे शिक्षण क्षेत्रातील व्यवस्थात्मक बदलाच्या कृतिकार्यक्रमाची भूमी गेल्या काही वर्षांत तयार झालेलीच होती, परंतु ‘एनईपी’मुळे बदलांना गती लाभेल. सार्वत्रिकीकरण (अ‍ॅक्सेस), समतुल्यता (इक्विटी), पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर), शासकता (गव्हर्नन्स) आणि अध्ययन (लर्निग) या सर्व महत्त्वाच्या घटकांचा साकल्याने विचार करणारे बदल ‘एनईपी’मुळे घडणार आहेत. या ठोस आणि पुरोगामी बदलांमागे गरजा ओळखणारे धोरण आहे, पुढारलेले संशोधन आहे आणि सर्वोत्तम व्यवहारांचा ध्यास आहे, त्यामुळेच यातून ‘नव भारत’ उभा राहणार आहे.\nपहिले वैशिष्टय़ म्हणजे, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण यापुढे शिशुगटापासून ते उच्चशिक्षणापर्यंत होणार असल्यामुळे दोन कोटी शालाबाह्य मुले आता शाळेत येऊ शकतील. सामाजिक-आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटांसाठी विशेष प्रयत्न करणारे हे धोरण अखेरच्या टप्प्यापर्यंत झिरपणार असल्यामुळे खऱ्या अर्थाने ‘अंत्योदय’ साध्य होईल. दुसरे म्हणजे, लहान मुलांना शिक्षण देण्याची पद्धत बदलून ती खेळ आणि कृतिशीलता यांना महत्त्व देणार आहे आणि त्यासाठी अभ्यासक्रमही नवा होणार आहे. अक्षरओळख आणि अंकओळख यांसाठी ‘एनईपी’द्वारे राष्ट्रीय मिशन स्थापले जाणार आहे, त्यातून शिक्षणाच्या कळीच्या टप्प्यावर प्रगती होईल आणि पाया पक्का होईल.\nतिसरे वैशिष्टय़ असे की, अभ्यासक्रम आणि अभ्यासेतर उपक्रम किंवा सहशैक्षणिक उपक्रम यांतील भेद शालेय पातळीवर मिटेल, तर उच्चशिक्षणाच्या पातळीवर कोणत्याही टप्प्यावर एखादा अभ्यासक्रम शिकण्याची- तसेच तो अभ्यासक्रम शिकणे थांबवण्याची- मुभा मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना आपापला कल पाहून कौशल्ये वाढवता येतील. सुधारित अभ्यासक्रम, प्रौढ शिक्षण, अविरत-आजन्म शिक्षण तसेच किमान निम्म्या अध्ययनार्थीना पुढील पाच वर्षांत एकतरी व्यावसायिक कौशल्य आलेच पाहिजे यावर भर देणारा द्रष्टेपणा ही या धोरणाची वैशिष्टय़े, घोकंपट्टीपासून क्षमतावाढीकडे घेऊन जाणारी आहेत. कौशल्य मापनासाठी ‘स्किल गॅप अ‍ॅनालिसिस’ पद्धती, व्यवहार व कृतीवर भर देणारा अभ्यासक्रम आणि स्थानिक व्यवसाय��ज्ज्ञांकडे प्रशिक्षणार्थी म्हणून शिकण्याचा ‘लोक-विद्या’ हा भाग, ही ‘एनईपी’ची वैशिष्टय़े आपल्या पंतप्रधानांनी जो ‘व्होकल फॉर लोकल’चा नारा दिला, त्याचा जणू प्रतिध्वनीच आहेत.\n‘एनईपी’च्या वैशिष्टय़ांपैकी चौथा भाग मापनाशी संबंधित आहे. निती आयोगाला जे पुराव्यांवर आधारित धोरण-आखणीचे कार्य देण्यात आलेले आहे त्यातच, ‘जे मोजले जात नाही त्यात सुधारणा होत नाही,’ या तथ्यावरील विश्वास अनुस्यूत आहे. आजतागायत भारताकडे शैक्षणिक निष्पत्तीच्या नियमित, विश्वासार्ह आणि तौलनिक मापनाची सर्वंकष पद्धतच कधीही नव्हती. अशा वेळी मूल्यांकनासाठी राष्ट्रीय केंद्र ‘परख’ या लघुनामाने (पूर्ण नाव : नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मन्स अ‍ॅसेसमेंट, रिव्ह्यू अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट) सुरू होणार आहे, ही आनंददायी बाब. अध्ययनावर ‘ट्रॅकिंग’पद्धतीने सदासर्वकाळ देखरेख, बोर्ड परीक्षांमध्ये लवचीकता, संकल्पनात्मक मूल्यांकन आणि कृत्रिम-बुद्धिमत्तेवर आधारित संगणकीय विदाव्यवस्था (डेटा सिस्टीम्स) या साऱ्यांच्या एकत्रित परिणामातून यापुढे आपली अख्खी यंत्रणा ‘निष्पत्ती’केंद्रित राहीलच (यापूर्वी ही यंत्रणा निव्वळ भरणकेंद्री (इनपुट सेंटर्ड) होती); शिवाय एकंदर व्यवस्थात्मक निकोपपणा चटकन पडताळून पाहाता येईल, त्यात जर सुधारणा आवश्यक असल्या तर त्याही विनाविलंब करता येतील.\nपाचवे वैशिष्टय़ म्हणजे, नव्या सर्वंकष अभ्यासक्रमाच्या ढांच्यामुळे शिक्षक-प्रशिक्षणाची कल्पनाच पूर्णत: बदलणार आहे. दुय्यम दर्जाच्या संस्थांवर आता कठोर कारवाई होऊ शकेल आणि उपक्रम बहुविद्याशाखीय असतील, त्यामुळे ही कल्पना बदलावीच लागेल. ‘पुरेशा गुणवत्तेचे शिक्षक’ आणि शिक्षकांच्या नेमणुका गुणवत्तेवर आधारित असाव्यात यासाठी पारदर्शक व्यवस्था, शिक्षकांच्या बदल्यांची संपूर्ण यंत्रणा संगणकाधारित करणे यांचा विचार ‘सेक्वी’ने मांडलेला आहे, तो अमलात आल्यानंतर योग्य जागी योग्य शिक्षकच असतील.\nसहावे वैशिष्टय़ भारताला ‘हाय्यर एज्युकेशन डेस्टिनेशन’ – अन्य देशांच्याही विद्यार्थ्यांनी येऊन उच्चशिक्षण घ्यावे असे स्थान- देऊ शकणाऱ्या प्रयत्नांचे आहे. शैक्षणिक श्रेयांक (क्रेडिट) पेढी, संशोधनावर भर, टप्प्याटप्प्याने संस्थांना स्वायत्तता आणि आंतरराष्ट्रीयीकरण तसेच ‘एसईझेड’ (स्पेशल इकॉनॉमिक झोन) स्थापणे हे सारे प्रयत्न यात समाविष्ट असतील. शिवाय, शिक्षण यापुढे अनेक (भारतीय) भाषांमध्ये दिले जाणार असल्यामुळे भारतातल्या ज्ञानाचीही जपणूक आता अधिक होईल आणि तक्षशिला- नालंदा काळातील शैक्षणिक वारशाचे वैभव कायम ठेवून आपण आधुनिक- तरीही पाळेमुळे घट्ट असलेली- व्यवस्था राबवू शकू.\nशिक्षणक्षेत्रात भरपूर सरकारी निर्बंध किंवा कायदेकानूंच्या जाचाऐवजी आता सुसूत्र अशी नियामक रचना असेल. ‘शाळा संकुल’ ही संकल्पना राबवून दर्जा आणि प्रणालीत सुसूत्रता आणली जाईल आणि सर्वच पातळय़ांवरील शिक्षणसंस्थांचा दर्जा सुधारेल, उच्चशिक्षणासाठी देशभर एकच नियामक यंत्रणा असेल आणि अगदी अत्यावश्यक तेवढेच नियम ठेवून चांगल्या शासकतेवर अधिकाधिक भर दिला जाईल. ‘दर्जेदार शिक्षण’ हे संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांपैकी चौथ्या क्रमांकाचे ध्येय आहे, ते साध्य करण्यासाठी आपण शैक्षणिक संस्थांसाठी निष्पत्तीवर आधारित श्रेयांकन पद्धती ‘एनईपी’द्वारे आणणार आहोत.\n‘एनईपी’ हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल तर आहेच. इंटरअ‍ॅक्टिव्ह वर्गखोल्या, प्रयोगातून शिक्षण, अध्यापनाच्या अंगोपांगांचे एकत्रीकरण आणि क्षमतावाढ करणारे शिक्षण हे सारेच नवे आहे. यात सर्वसमावेशक असे डिजिटल शिक्षणही असणार आहे, त्यामुळे भारताचा प्रवास ‘चौथ्या औद्योगिक क्रांती’कडे जोमाने सुरू होईल. हे बहुमुखी धोरण भारतातच तयार झालेले, भारताने भारतासाठीच बनवलेले असे असल्यामुळे त्यात दिशादर्शन आणि स्वायत्तता यांचा समतोल योग्य प्रमाणातच आहे. खरे काम उरते, ते या सुधारणा-मूलकांचे नेमके संदर्भ प्रत्येकाने समजून घेण्याचे.\nकोणतेही धोरण प्रत्यक्ष कृतीत कसे येते, यावर त्याचे यशापयश अवलंबून असते आणि ‘एनईपी’देखील त्यास अपवाद नाही. अंमलबाजवणी वेगाने आणि कार्यक्षमपणे झाली, धोरणाचा हेतू समजून घेतला, तर भविष्यातील पिढय़ांचे जीवन घडवण्याची ताकद ‘एनईपी’मध्ये आहे. तसे झाल्यास, भारताला लोकसंख्या-लाभांश (डेमोग्राफिक डिव्हिडंड) खऱ्या अर्थाने मिळेल आणि ज्ञानाधारित महासत्ता म्हणून भारत उदयाला येईल.\n* लेखातील मते वैयक्तिक\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत���ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n3 शेजारी देशांमधील आव्हान..\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/92893f935921923942915-91593e93293e935927940924-92694d92f93e93592f93e91a94d92f93e-93593f93593f927-92a93093593e92891794d92f93e", "date_download": "2020-09-25T04:35:43Z", "digest": "sha1:E7PHFWZP22RB5Z7LGPK7Q74FNHKNJPUV", "length": 11514, "nlines": 90, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "निवडणूक कालावधीत द्यावयाच्या विविध परवानग्या — Vikaspedia", "raw_content": "\nनिवडणूक कालावधीत द्यावयाच्या विविध परवानग्या\nनिवडणूक कालावधीत द्यावयाच्या विविध परवानग्या\nलोकसभा निवडणूक कालावधीत द्यावयाच्या विविध परवानग्या\nलोकसभा निवडणूक कालावधीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार यांना विविध बाबींबाबत परवानग्या द्याव्या लागतात. निवडणुकीसंबंधीचे सर्व परवाने/ परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. वाहन, प्रचार कार्यालय, जाहीर सभा, झेंडे, बॅनर्स अशा अनेक बाबींसाठी परवानगी घ्यावी लागते.\nवाहनासाठी परवानगी देताना वाहनधारकाची संमती, प्रतिदिन ठरलेल्या भाड्याच्या रकमेचा तपशील, वाहनाचे R.C., T.C. पुस्तकाची छायांकित प्रत, P.U.C. ची प्रत, वाहनचालकाचा वैध परवाना, वाहन सुस्थितीत असल्याचा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा दाखला अशी कागदपत्रे तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांना आवश्यक वाटतील, अशी अन्य कागदपत्रे घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर परवानगी देण्यात येईल. वाहन भाड्याची रक्कम निवडणूक खर्चात धरावी. मा.भारत निवडणूक आयोगाकडील सूचनांप्रमाणे महत्तम वाहनांच्या संख्येस अधिन राहून त्या-त्या कालावधीसाठी परवानगी देण्याची कार्यवाही करावी.\nप्रचार कार्यालय/ उमेदवार निवडणूक कार्यालय यांचे बाबतीत परवानगी देताना, जागा मालकांची संमती, जागेचा घरफाळा थकित नसलेचा संबंधित स्थानिक प्राधिकरणाचा दाखला, ठरलेल्या भाड्याच्या रकमेचा तपशील, संबंधित पोलीस निरीक्षक यांचेकडील ना-हरकत प्रमाणपत्र अशी कागदपत्रे घ्यावीत. जागा भाड्याची रक्कम निवडणूक खर्चात धरावी. मा.भारत निवडणूक आयोगाकडील सुचनांप्रमाणे महत्तम प्रचार कार्यालय/ उमेदवार निवडणूक कार्यालय संख्येस अधिन राहून त्या-त्या कालावधीसाठी परवानगी देण्याची कार्यवाही करावी.\nसभेसाठी परवानगी देताना, जागा स्थानिक प्राधिकरणाच्या ताब्यात असल्यास भाडे पावती, सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस विभागाचा ना-हरकत दाखला अशी कागदपत्रे घ्यावीत. भाड्याची रक्कम निवडणूक खर्चात घ्यावी.\nखाजगी इमारतीवर झेंडे, बॅनर्स, पोस्टर्स लावणेसाठी संबंधित जागा मालकांची संमती, ठरलेल्या भाड्याच्या रकमेचा तपशील इ. कागदपत्रे घ्यावीत. भाड्याची रक्कम निवडणूक खर्चात धरावी.\nइलेक्ट्रॉनिक मीडियावरील जाहिरातीसंदर्भातील MCMC कमिटीची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. कक्षामध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याच ठिकाणी संबंधितांनी ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करुन घेऊन आवश्यक त्या परवाने/ परवानगी तात्काळ देण्यात याव्यात. सदर परवानगी देण्यासाठी पुढीलप्रमाणे अधिकारी/ प्राधिकरणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहेत.\nपरवानगी देणारे अधिकारी/ प्राधिकरण समोर बाब/ तपशील वाहन (प्रचार, मतदान, मतमोजणी) निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवारांचे प्रचार कार्यालय, निवडणूक कार्यालय-संबंधित क्षेत्राचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सभा मिरवणुका, ध्वनीवर्धक-पोलीस प्रशासन, सभेसाठी जागा - स्थानिक प्राधिकरण, इमारतींवर झेंडे, बॅनर्स, पोस्टर्स इ. स्थानिक प्राधिकरण.\nलेखक - जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर\nमाहिती संकलक : अतुल पगार\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://cinenama.in/2020/06/20/lionsgate-play-launches-raddad-on-father-day/", "date_download": "2020-09-25T04:24:01Z", "digest": "sha1:K4PUHYKVFD6DZJHNEHSGZLNITJPSYKBB", "length": 7993, "nlines": 113, "source_domain": "cinenama.in", "title": "उद्या 'इथे' बघा 'बाप' चित्रपट - Cinenama", "raw_content": "\nHome छोटा पडदा वेबनामा उद्या ‘इथे’ बघा ‘बाप’ चित्रपट\nउद्या ‘इथे’ बघा ‘बाप’ चित्रपट\nरविवार, २१ रोजी साजऱ्या होणार्‍या फादर्स डेच्या निमित्ताने लायन्सगेट प्ले ही स्ट्रीमिंग सर्विस “#RADDAD” ही नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन आली आहे. याअंतर्गत समीक्षकांनी गौरविलेले आणि व्यावसायिक यश मिळालेले काही चित्रपट या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. लायन्सगेट प्लेने यासाठी काही नावीन्यपूर्ण आणि मजेशीर उपक्रम बनवले असून त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते येत्या आठवड्यात अपलोड होतील. तसेच त्यांच्या फॉलोवर्ससाठी काही आकर्षक स्पर्धादेखील घेण्यात येतील. यात लोकांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेले काही मजेशीर सल्ले सांगायला करायला सांगितले जाईल आणि पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक गिफ्ट व्हाऊचर्स दिली जातील.\nडिस्ने + हॉटस्टार इंडियाच्या प्रमुखपदी सुनील रायन\nमुलांसाठी वडील त्यांचे सुपरहिरो असतात आणि मुलांच्या गरजेनुसार ते त्यांची भूमिका बदलत असतात. क्षणार्धात ते कडक शिस्त सोडून मुलांचे विश्वासू मित्र बनू शकतात. हाच धागा पकडून लायन्सगेट प्लेवर अ बेटर लाइफ, निम्स आयलंड, फरी वेन्जिन्स, डॅडीज लिटिल गर्ल्स आणि ब्लाईंड स्पॉटिंग हे चित्रपट दाखवले जातील जेणेकरून सिनेरसिकांना आपल्या वडिलांसोबत फादर्स डेला त्यांचा आनंद लुटता येईल. वोडाफोन प्ले, आयडिया मूवीज & टीवी आणि एअरटेल एक्स्ट्रीम या लाय��्सगेट प्लेच्या पार्टनर अॅप्सवर हे सर्व चित्रपट उपलब्ध होतील.\nPrevious articleडिस्ने + हॉटस्टार इंडियाच्या प्रमुखपदी सुनील रायन\nNext articleअमी त्रिवेदी साकारणार रिषभची आई\n‘बॅड बॉय बिलेनिअर्स’चा ट्रेलर नेटफ्लिक्सवरुन गायब\nनानीच्या ‘व्ही’ चा प्रीमिअर होणार प्राईमवर…\nउद्या होणार ‘रेसिस्ट’ प्रदर्शित…\n‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’\nछत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्रद्यात अढळ स्थान आहे. अशा या महान व्यक्तिमत्वावर आधारित आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये लढलेल्या अनेक...\nइफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत\nपणजी :सरकारने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन लांबणीवर टाकले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये यंदाचा इफ्फी होणार नाही. हा महोत्सव पुढील वर्षी...\n‘झी गौरव’मध्ये ‘आटपाडी नाइट’चा डंका\nमुंबई :झी वाहिनीच्यावतीने देण्यात येणार्‍या झी चित्र गौरव पुरस्कारांचे नुकतेच मुंबईत वितरण करण्यात आले. यामध्ये ‘आटपाडी नाइट’ या आपल्या पहिल्याच सिनेमासाठी...\n‘लायन्सगेट प्ले’वर आता सुपरहिट हॉलिवूड सिनेमे\nनानीच्या ‘व्ही’ चा प्रीमिअर होणार प्राईमवर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/282244", "date_download": "2020-09-25T05:16:43Z", "digest": "sha1:RK6CJJINOZBUPB6B3NHLKFCCNM3KYI2W", "length": 2390, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पहिला उंबेर्तो, इटली\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पहिला उंबेर्तो, इटली\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nपहिला उंबेर्तो, इटली (संपादन)\n०८:३०, ५ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती\n१ बाइट वगळले , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: it:Umberto I d'Italia\n०७:३७, ७ ऑगस्ट २००८ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\n०८:३०, ५ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: it:Umberto I d'Italia)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sakhali-che-swatantra-news/article-on-etherium-and-bitcoin-abn-97-2265228/", "date_download": "2020-09-25T04:21:56Z", "digest": "sha1:DZ2RUE7O3BSEGHIRLGZ4JAIE6M3GHVFR", "length": 26030, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on Etherium and Bitcoin abn 97 | ‘ईथर’चे टोकन! | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधिता���ची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\n‘ईथिरियम’ आणि ‘बिटकॉइन’ यांच्यामधील साम्य किंवा फरक समजून घेताना त्यांना उदयास आणणाऱ्या संशोधकांचा दृष्टिकोन जाणून घेणे आवश्यक आहे.\nदुसऱ्या महायुद्धात जर्मनीने वापरलेल्या ‘एनिग्मा मशीन’चे रहस्य उलगडून युद्धाचा निकाल हिटलरविरोधात लागण्यात सिंहाचा वाटा असलेल्या अ‍ॅलन टय़ुरिंग यांची ओळख ‘संगणकशास्त्राचे जनक’ अशी आहे. त्यांनी मांडलेल्या दोन संकल्पनांचा संबंध व्हिटालिक ब्युटेरिनच्या ‘ईथिरियम’ या तांत्रिक व्यासपीठाशी कसा आहे\n‘ईथिरियम’ आणि ‘बिटकॉइन’ यांच्यामधील साम्य किंवा फरक समजून घेताना त्यांना उदयास आणणाऱ्या संशोधकांचा दृष्टिकोन जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सातोशी नाकामोटो आणि व्हिटालिक ब्युटेरिन यांची काही विधाने पाहू.\n११ फेब्रुवारी २००९ रोजी एका संकेतस्थळावर सातोशी नाकामोटो यांनी लिहिले होते की, ‘मी एका मुक्त आणि सर्वाना वापरता येईल अशा इलेक्ट्रॉनिक कॅश प्रणालीवर काम करतोय, जी पूर्णपणे विकेंद्रित आहे. सध्याच्या चलनात आणि पैशाच्या प्रणालीत अनेक त्रुटी आहेत, त्यापैकी प्रामुख्याने एक ही की- यात व्यवहार करणाऱ्यांना तिसऱ्या व्यक्ती वा संस्थेवर ‘विश्वास’ ठेवावा लागतो. इतिहास सांगतो की, या केंद्रीय संस्थांनी वेळोवेळी सामान्य जनतेचा विश्वासघात केला आहे. बँकांबाबत आपल्याला विश्वास असतो की, आपले पैसे तिथे सुरक्षित राहतील; पण याच बँका हाच पैसा अतिशय बेजबाबदारपणे वाटून बुडवतात.’ ३१ ऑक्टोबर २००८ रोजी ‘बिटकॉइन’ची संकल्पना पहिल्यांदाच शब्दबद्ध करून जगासमोर मांडताना नाकामोटोने लिहिले आहे की, ‘ही संकल्पना इलेक्ट्रॉनिक पैशाचे व्यवहार कोणत्याही इतर व्यक्ती वा संस्थेवर विश्वास न ठेवता कशी राबवता येईल याकरिता प्रस्तावित केली आहे.’ हे सांगताना नाकामोटो तोच विचार जगासमोर मांडत होता जो ‘सायफरपंक’ चळवळीद्वारे अनेक दिग्गज आधी मांडून गेले होते (पाहा : ‘सातोशी नाकामोटो कोण आहे’, १२ मार्च २०२०); नाकामोटोने फक्त ते व्यावहारिकरीत्या करून दाखवले होते. हा विचार प्रत्यक्षात उतरवताना नाकामोटोने काही बाबी नव्याने घडवल्या, तर काही ��धीपासूनच अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानाचा नावीन्यपूर्ण उपयोग केला.. आणि ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान जन्मास आले\nव्हिटालिक ब्युटेरिन या तरुणाने २०११ साली वयाच्या १७ व्या वर्षी ‘बिटकॉइन’विषयी लिहायला सुरुवात केली. चलन प्रणालीत घडू पाहणाऱ्या या क्रांतीबरोबरच ब्युटेरिनला ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाच्या आणखी व्यापक वापराच्या शक्यता दिसू लागल्या. ब्युटेरिनच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘आजपर्यंतचे बहुतांश तंत्रज्ञान अमलात आल्याने वेळोवेळी सामान्य काम करणाऱ्या वा खालील स्तरावरील कामगारांच्या नोकऱ्यांवर गदा आली. पण ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान हे थेट केंद्रस्थानी किंवा उच्चपदावर स्थित असलेल्या जागांनाच स्वयंचलित करून बंद करू शकते. म्हणजे ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान हे टॅक्सीचालकाला नोकरीवरून न काढता, संपूर्ण ‘उबर’सारखी कंपनीच नष्ट करू शकते; जेणेकरून टॅक्सीचालक थेट ग्राहकाशी व्यवहार करू शकेल.’ इथे ब्युटेरिनने फक्त उदाहरण म्हणून ‘उबर’चे नाव घेतले आहे; पण इतर कोणत्याही क्षेत्रात जिथे विश्वासाचा अभाव आहे किंवा शक्ती-अधिकारांचे असंतुलन आहे अथवा जिथे मध्यस्थांना बाजूला सारून अधिक कार्यक्षमता वा प्रामाणिक मोबदला दिला जाऊ शकतो, तिथे तिथे ‘ब्लॉकचेन’चा वापर होऊ शकतो, असे त्यास आढळून आले.\nपरंतु हे करण्यासाठी प्रत्येकाने स्वत:चे ‘ब्लॉकचेन’ पहिल्यापासून बनवावे का कारण ‘बिटकॉइन’ हा पैसा वा चलनाला एक संपूर्ण पर्याय असला आणि त्यामधील तंत्रज्ञान हे सर्वासाठी उपलब्ध असले, तरीसुद्धा इतर काही काम करताना हे तंत्रज्ञान एक तर कमी पडेल किंवा काही ठिकाणी तर अशक्यच असेल. याबाबत ब्युटेरिनने विचार केला की, विविध क्षेत्रांत ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान कसे वापरावे याचा विचार करण्यापेक्षा, ज्याचा वापर करून कोणीही, अगदी कसल्याही प्रकारचे अ‍ॅप्लिकेशन बनवू शकतील असे तांत्रिक व्यासपीठ आपण घडवले तर ते खऱ्या अर्थाने क्रांतिकारी ठरेल. म्हणजे एका अर्थी मासे पकडून न देता फक्त मासे पकडण्याचे साहित्य-साधन पुरवणे.. आणि यातून ‘ईथिरियम’चा जन्म झाला\nत्याविषयी जाणून घेताना, अ‍ॅलन टय़रिंग यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या दोन संकल्पना पाहू. ‘संगणकशास्त्राचे जनक’ अशी अ‍ॅलन टय़ुरिंग यांची ओळख आहे. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने गोपनीय पद्धतीने प्रचंड प्रमाणात वापरलेल्या ‘एनिग्मा मशीन’चे रहस्य उलगडून युद्धाचा निकाल हिटलरच्या विरोधात लागण्यात या टय़ुरिंग यांचा सिंहाचा वाटा आहे. ‘कधी कधी ज्यांच्याकडून काहीच अपेक्षा नसतात, तीच मंडळी कल्पनातीत गोष्टी घडवून जातात,’ हे टय़ुरिंग यांचेच अजरामर वाक्य त्यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने अक्षरश: खरे ठरवले. आधुनिक संगणकशास्त्राला त्यांनी मांडलेल्या संकल्पनांचीच जोड आहे. त्या संकल्पनांचा ‘ईथिरियम’बरोबर कसा संबंध आहे, ते पाहू या..\n(१) टय़ुरिंग कम्प्लिट भाषा : संगणकशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे संगणक प्रणालीची भाषा ही ‘टय़ुरिंग कम्प्लिट’ आहे की नाही हे पाहणे. थोडक्यात, जर त्या संगणक प्रणालीच्या भाषेमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रोग्राम वा अ‍ॅप्लिकेशन बनवणे शक्य असेल, तर त्या भाषेस ‘टय़ुरिंग कम्प्लिट’ म्हटले जाते. ‘बिटकॉइन’मध्ये वापरली जाणारी भाषा ही फक्त काही कामासाठीच उपयुक्त असून अनेक ठिकाणी कमी पडते. हे असे आहे याचे कारण ‘बिटकॉइन’चा उद्देश हा पैसा व चलनास विकेंद्रित करण्यापुरताच मर्यादित होता. म्हणून ब्युटेरिनने एक ‘टय़ुरिंग कम्प्लिट’ भाषा आखली, जिचे नाव ‘सॉलिडिटी’ असे आहे. तिचा वापर करून कोणत्याही प्रकारचे प्रोग्राम वा अ‍ॅप्लिकेशन बनवता येते. मग तो एखाद्या केंद्रित यंत्रणेला बाजूला सारणारा मुक्त प्रोग्राम असो अथवा उत्तम नोंदी करणाऱ्यांना मोबदला मिळणारे समाजमाध्यम असो.\n(२) टय़ुरिंग हॉल्टिंग प्रॉब्लेम : समजा कोणी चुकून किंवा काही गैरहेतूंनी असा एक संगणकीय प्रोग्राम लिहिला जो अविरत सुरूच राहील. म्हणजे त्याला काही अंतच नसेल आणि तुमचा संगणक तो सोडवण्यातच अनंत काळापर्यंत गुंतलेला राहील. म्हणजे ही प्रक्रिया ‘हॉल्ट’च होणार नाही, कधी थांबणारच नाही. असे करणे अवघड नाही. पण असे काही झाल्यास त्यासंदर्भात काही उपाययोजना तयार ठेवणे हे मात्र नक्कीच अवघड आहे. १९३६ मध्येच टय़ुरिंग यांनी हे सिद्ध केले होते की, प्रत्येक ठिकाणी वापरून समस्या सोडवता येईल अशी एखादी विशिष्ट कार्यप्रणाली बनवता येणार नाही; ती प्रत्येक उदाहरणासाठी वेगळीच आखावी लागेल.\nत्यामुळे ज्यात कोणी कसलेही प्रोग्राम वा अ‍ॅप्लिकेशन बनवू शकेल आणि हे करण्याचे अधिकार व स्वातंत्र्य प्रत्येकाला असेल असा सार्वत्रिक ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म बनवताना, वरील ‘हॉल्टिंग प्रॉब्लेम’ला ���से सोडवावे हा प्रश्न व्हिटालिक ब्युटेरिनपुढे होताच. ‘बिटकॉइन’मध्ये ही समस्या नाहीच, कारण त्यामध्ये इतर प्रोग्राम बनवता येतील यावरच मर्यादा आहेत. मग प्रत्येकाला पूर्ण स्वातंत्र्य देऊ इच्छिणाऱ्या ‘ईथिरियम’बद्दल हा प्रश्न कसा सोडवायचा कारण स्वातंत्र्य म्हटले की त्यात चुका किंवा खोडकरवृत्तीसुद्धा आलीच. त्यामुळे ‘टय़ुरिंग हॉल्टिंग प्रॉब्लेम’ला सामोरे जाण्यासाठी ब्युटेरिनने आपल्या ‘ईथिरियम’च्या ब्लॉकचेन प्लॅटफॉर्ममध्ये एक योजना आखली. त्याने ‘ईथर’ नावाचे एक मूळ टोकन तयार केले, जे कोणताही प्रोग्राम चालवण्यासाठी वापरावे लागेलच. म्हणजे गाडी चालण्यासाठी जसा इंधनाचा उपयोग होतो, तसाच उपयोग ‘ईथर’चा होईल. ‘ईथर’ जितके असेल तितकेच प्रोग्रामिंग होईल. ‘ईथर’ कधीच अमर्यादित नसेल, कारण ते तुम्हाला कमवावे लागेल. ब्युटेरिनच्या या अतिशय उत्तम व कार्यक्षम युक्तीने ‘टय़ुरिंग हॉल्टिंग प्रॉब्लेम’ तर सुटलाच, पण ‘ईथर’ला एक स्वतंत्र मूल्य आपोआप मिळाले. वयाच्या १९ व्या वर्षीच ब्युटेरिनने कोटय़वधी रुपये कमावले, ते ‘ईथर’ची विक्री करूनच. ही विक्री ‘ईथर’ नावाचे टोकन प्रत्यक्षात बनण्याआधीच केली होती. यास ‘प्री-सेल्स’ असे म्हणतात. याचे मूल्य प्रथमदर्शनीच दिसले म्हणून त्यात अनेकांनी गुंतवणूक केली आहे.\nपुढील लेखात ‘ईथिरियम’बाबत आणखी काही संकल्पना समजून घेऊ. त्या समजून घेताना, एक सार्वत्रिक ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म बनवताना कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते, याचा उलगडाही आपोआप होईलच\nलेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n2 ब्लॉकचेन हेच मध्यस्थ\n3 केंद्रित की विकेंद्रित\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/1-dead-after-oil-tanker-catches-fire-in-wadala-bhakti-park-30664", "date_download": "2020-09-25T04:42:50Z", "digest": "sha1:OZGQEMWUIYWBALHZBR77FFAUWUPG3GMT", "length": 6689, "nlines": 122, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "वडाळ्यात टॅंकरला भीषण आग, एकाचा मृत्यू | wadala | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nवडाळ्यात टॅंकरला भीषण आग, एकाचा मृत्यू\nवडाळ्यात टॅंकरला भीषण आग, एकाचा मृत्यू\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nवडाळ्यात आयमॅक्स परिसरात ऑईलने भरलेला टँकर उलटल्याने भीषण आग लागली. सोमवारी रात्री झालेल्या या अपघातानंतर टँकरचे टायर फुटल्याने भररस्त्यात सर्वत्र आगीचे लोळ पसरले. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी निर्माण झाली. दरम्यान या भीषण आगीत टँकर चालकाचा होरपळून मृत्यू झाला.\nटायर फुटल्याने भीषण आग\nसोमवारी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी वडाळ्यातल्या भक्ती पार्क परिसरात असलेल्या आयमॅक्स सिनेमाजवळ रस्त्याततच हा टँकर उलटला. याचदरम्यान टँकरचे टायर फुटल्याने टँकरने पेट घेतला. टँकरमध्ये तेल असल्याने या आगीचा प्रचंड भडका उडाला. यामध्ये टँकर चालक प्रताप मोरे याचा मृत्यू झाला आहे.\n'या' मार्गावर वाहतूक कोंडी\nया आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. या आगीमुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.\nयेत्या १ ऑक्टोबरपासून टोलदरात होणार 'इतकी' वाढ\n७३ एसटी बेस्टच्या ताफ्यात दाखल\nआकडा कमी होताच पोलिसांची दोन कोविड सेंटर बंद\nमुंबईत कोरोनाचे २ हजार १६३ नवे रुग्ण, ५४ जणांचा मृत्यू\nराज्यात १९ हजार १६४ नवे रुग्ण, ४५९ जणांचा दिवसभरात मृत्यू\nगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nकल्याण डोंबिवलीत ४८१ नवे रुग्ण, १० जणांचा मृत्यू\nनवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३२५ रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2015/02/blog-post_73.html", "date_download": "2020-09-25T03:17:08Z", "digest": "sha1:B3E54YRSYVM6QX3L5BIRQQXSVHXCBVBF", "length": 13758, "nlines": 310, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: पत्रकछाप पुढारी आहेत कुठे ???", "raw_content": "\nपत्रकछाप पुढारी आहेत कुठे \nजळगाव शहरातील प्रसिद्धी माध्यमांना पत्र, निवेदन, तक्रार अर्ज नावानिशी आणि बिगर नावानिशी देणारी मंडळी भरपूर आहेत. कोणतेही कारण, प्रसंग, घात- अपघात, आपत्ती घडली की विषयांच्या प्रतिक्षेत असलेली ही मंडळी पत्रकांचा अक्षरश: पाऊस पाडते. या पावसाला कोणताही मौसम नसतो. क्रिडा क्षेत्रात तर काहींनी एवढी मक्तेदारी केली आहे की, दैनिकांनी रोज बातम्या प्रसिद्ध कराव्यात म्हणून विषयांचे अफलातून नियोजन ही मंडळी करतात, करू शकतात. प्रसिद्धीची सतत अभिलाषा बाळगणारी मंडळी अधिकारी आला की स्वागत, गेला की निरोप, काही काम केले की अभिनंदन आणि काही नाही केले की निषेध करणारी पत्रके पाठवतात.\nराजकिय नेत्यांच्या बाबतही हेच. वाढदिवस साजरा, पुण्यतिथी कार्यक्रम झाला, बैठक, निवेदन, अमुकची भेट अशा विषयांच्या निवेदनांचा दर दिवशी, दर आठवड्याला वृत्तपत्राच्या कार्यालयात रतीब घातला जातो. जळगावचे पत्रकछाप पुढारी, पदाधिकारी यावर पीएच.डी. होवू शकेल. मात्र, आपला विषय हा नाहीच तो आहे पेशावरमधील लष्करी शाळेतील १४२ मुले, शिक्षकांचे निर्घृण हत्याकांड केल्यानंतर जळगावमधील किती पत्रकछाप मुस्लिम मंडळींनी या घटनेचा गांभिर्याने निषेध केला आहे तो आहे पेशावरमधील लष्करी शाळेतील १४२ मुले, शिक्षकांचे निर्घृण हत्याकांड केल्यानंतर जळगावमधील किती पत्रकछाप मुस्लिम मंडळींनी या घटनेचा गांभिर्याने निषेध केला आहे हे शोधण्याचा. किंवा बुध्दीवादी म्हणवणार्यांनी लिखाण का नाही केले हे शोधण्याचा. किंवा बुध्दीवादी म्हणवणार्यांनी लिखाण का नाही केले हे विचारण्याचा. मला चांगले आठवते, जळगावमधील काही मंडळींनी इराकवर अमेरिकेचा हल्ला, सद्दामला अमेरिकेने पकडल्यानंतर- फासावर लटकावल्यानंतर, ओसामा बिन लादेनला मारल्यानंतर, मालेगावात बाम्बस्फोट आरोपात साध्वी पकडल्यानंतर अशा अनेक ���टनांच्यावेळी निषेधाच्या पत्रकांचा पाऊस मुस्लिम मित्रांनी त्या त्या वेळी पाडला होता-आहे. प्रक्षोभक भाषण करून तांबापूर, शनिपेठ, भीलपुरा, अक्सानगर, बळीरामपेठ आदी भागात दंगली घडविण्याचे कुटील नियोजन करणारी मंडळी पेशावर घटनेचा निषेध करताना दिसली नाही.\nव्यापार-उद्योगांच्या माध्यमातून, राजकारणाच्या माध्यमातून वरिष्ठ अधिका-यांशी सलगी करणारी मंडळी निषेधाचे निवेदन देताना दिसली नाही. सामान्य मुस्लिमांच्या विरोधात मी नाही पण प्रसंग पाहून रंग बदलणा-या मुस्लिम पुढा-यांच्या विरोधात आहे. जळगावमध्ये सिमीचे समर्थक सापडले होते. भुसावळमध्ये बाम्बस्फोटाशी संबंधित संशयित दडून होता. एक संशयित मौलाना ईदगावच्या मशीदीत आश्रयाला होता. असे एक ना अनेक विषय डोळ्यांसमोर येतात. येथे समाजद्रोही मंडळींना दडवण्याची प्रवृत्ती दाखवायची आहे, सारा मुस्लिम समाज आरोपिच्या पिंज-यात उभा नाही करायचा. पण त्याच समाजातील काही मंडळी यात आहे; हेच ठळकपणे आणि मुद्दाम मांडायचे आहे. मुस्लिमांमध्ये दहशतवादी प्रवृत्ती का वाढते हा विषय वादाचा असू शकतो मात्र, दहशतवादाचे समर्थन, त्याला आश्रय देणे किंवा सोयीच्या ठिकाणी निषेध, आक्षेप नोंदवणे हे धोकादायक आहे.\nमाझे अनेक मुस्लिम मित्र आहेत. त्यांच्याशी मैत्री जुनी आहे. पण, विश्वास कोणावर आहे विचारले तर १० दिवस विचार करून दोन-तीन नावेच सांगता येतील. धोकादायक वाटते ती ही मंडळी. सामान्य मुस्लिम कधीही भीतीदायक वाटत नाही. तो दूधवाला असतो, भंगारवाला असतो, वाहनचालक असतो, प्लंबर असतो, तो कोणीही असतो. तो भारतीय असतो. अखेरचा मुद्दा एवढाच; पेशावरमध्ये शाळकरी मुलांना मारणा-या तालिबानी दहशतवाद्यांनी आता तेथील अधिकारी आणि नेत्यांच्या मुलांना मारायचा ईशारा दिला आहे. भारतातील मुस्लिमांनी आता नव्याने वैचारिक आणि राष्ट्रवादी विचार परिवर्तन सुरू करण्याची हिच वेळ आहे. तालिबानी आता तुमच्या मूळावरच उठले आहेत. अहिराणीत याला म्हणतात, \"तुमना डिर्या खुडी टाकूत\". मराठीत अर्थ, \"तुमच्या कुळाचा नायनाट करू\". पाकिस्तानात वाढलेल्या, पोसलेल्या, दडलेल्या, जपलेल्या दहशतवाद्यांनी तेथील नमक खावून तेथील कूळालाच संपवायची भाषा वापरली आहे. कशातून मिळते ही शिकवण कशातून मिळतो हा संस्कार कशातून मिळतो हा संस्कार माझा कोणी मुस्लिम मित्र समजावून सांगेल माझा कोणी मुस्लिम मित्र समजावून सांगेल मी माझ्यावरील संस्कारातून सांगू शकतो, \"वसुधॅव कुटूंब कम्\"\nPosted on FB - २१ डिसेंबर २०१४ २०१५\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://aarambh.bookstruck.app/56103-chapter/", "date_download": "2020-09-25T02:40:36Z", "digest": "sha1:YPSXHZ5JFQLFHE75DQKYEZYVJIKCJTP5", "length": 3839, "nlines": 36, "source_domain": "aarambh.bookstruck.app", "title": "कविता: आभार मानले मी - नीला पाटणकर, शिकागो | आरंभ कविता: आभार मानले मी - नीला पाटणकर, शिकागो | आरंभ : मराठी साहित्यातील आधुनिक ई मासिक", "raw_content": "\nआधुनिक धाटणीचे मराठी साहित्य नवोदित आणि अनुभवी लेखक लेखिकांचे हक्काचे व्यासपीठ आणि हजारो मराठी वाचकांच्या प्रेमास पात्र असे १००% ऑनलाईन प्रकाशन. भयकथा, विनोदी, ललित, विज्ञान कथा, कविता , प्रवास वर्णने, व्यंगचित्रे, कॅरियर मार्गदर्शन, आरोग्य, विज्ञान आणि अनेक नानाविध विषयांवरील लेखन इथे वाचा. आपले लेख पाठवा \nकविता: आभार मानले मी - नीला पाटणकर, शिकागो\nराहील्यावर जीवंत,जनाचे आभार मानले मी\nराहुं दिले मला हे,तयांचे,रूण मानले मी ॥१॥\nतेव्हां जरी थोडासा,हताश झालो होतो मी\nसारेच हातचे,गेल्यावर निराश होतो मी ॥२॥\nहोते पाठी मोडक्या घराचे,बीळ चिंतेचे\nपरक्या पीडांना,आपलेच मानले मी. ॥३॥\nजीवन जगतांना,इतुकाच खेद होतो\nकांही संधीसाधुंना उदार मानले मी ॥४॥\nप्रत्येक सोबत्यांच्या,वावरात राबतो मी\nप्रत्येक तोतयाला,सोज्वळ मानले मी ॥५॥\nजे खोल वार सोसले,ते माझेच मानले मी\nमाझ्याच पराजयाची,आहुती दिली मी. ॥६॥\n(आत्महत्ये पासून परावृत्त केलेल्या शेतकऱ्याच्या मनांतील विचार मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न होता)\n« कविता: आम्हांला सोडून - योगेश रामनाथ खालकर चारोळ्या: नीला पाटणकर, शिकागो »\nआरंभ : दिवाळी अंक २०१८ (20) आरंभ : फेब्रुवारी २०१९ (16) आरंभ: मार्च 2019 (19) आरंभ: जून २०१९ (36) आरंभ: सप्टेंबर २०१९ (57) आरंभ: डिसेंबर २०१९ (54) आरंभ : मार्च २०२० (30) आरंभ साठी लिहा (1) Notice (3) लॉकडाऊन लेखन स्पर्धा विशेषांक (29)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://halfpricebooks.in/products/aushadhbhan-by-prof-manjiri-gharat", "date_download": "2020-09-25T04:37:16Z", "digest": "sha1:3WX6W2GSP7QX6SYF2YRICAOO5Z2YZWD5", "length": 3450, "nlines": 87, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Aushadhbhan By Prof Manjiri Gharat Aushadhbhan By Prof Manjiri Gharat – Half Price Books India", "raw_content": "\nआजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना एक गोष्ट अत्यंत आवश्यक बनली आहे. ती म्हणजे औषध��ाक्षरता. म्हणजे काय तर औषधांबाबतची जागरूकता, डोळसपणा व योग्य माहिती असणे, औषधे तेच, पण योग्य मात्रेत, बेजबाबदारीने वापरले तर अमृत नाही तर होते एक विष, याची माहिती असणे, असे लेखिका प्रा. मंजिरी घरत यांनी म्हटले आहे. त्या दृष्टीनेच पुस्तकाची रचना केली आहे. त्यासाठी त्या डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनपासून विचार करतात.\nऔषधांची एक्सपायरी डेट, अँटिबायोटीक्स, वेदनाशामके, टॅबलेट्स आदींची माहिती त्या देतातचं शिवाय बी. पी., मधुमेह, कोलेस्टेरॉल आदी विकारांसाठीच्या औषधोपचारांचाही त्या विचार करतात. मानसिक आजार, जेनेरिक औषधे आदींच्या वापराबाबतही समजते. पत्ते, वेबसाईट्स, फॉर्म्सचाही पुस्तकात समावेश आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/teenager-and-pocso/", "date_download": "2020-09-25T03:29:48Z", "digest": "sha1:YO2KTFXYSGXX6PZDXMAPADAKKAAQEWW7", "length": 19461, "nlines": 176, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "किशोरवयीन लैंगिकतेला वेगळी फुटपट्टी असावी? – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nपीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार\nनको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी\nप्रजनन संस्थेतील वेगळेपण – भाग २\nलैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा लिंगसांसर्गिक आजार\nलॉकडाऊनच्या काळात जमलं नाही, आता सेक्स केलंं तर……\nपुरुष मित्रांनो, शीघ्रवीर्यपतनाचा त्रास होतोय हा उपाय करुन पहा… स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट\nजननेंद्रियांतील वेगळेपण – भाग १\nकिशोरवयीन लैंगिकतेला वेगळी फुटपट्टी असावी\nकिशोरवयीन लैंगिकतेला वेगळी फुटपट्टी असावी\n वरिष्ठ सहायक संपादक लोकमत\nमद्रास उच्च न्यायालयाने आठवड्यांपूर्वी केलेली सूचना सध्या कायद्याच्या वर्तुळात गरमागरम चर्चेचा विषय ठरली आहे .\nबाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याची ( पॉक्सो )अंमलबजावणी एकाच फूटपट्टीने न करता अल्पवयीन मुलीवर प्रौढ पुरुषाने केलेले अत्याचार व किशोरवयीन भिन्नलिंगी व्यक्तींनी परस्परांच्या संमतीने घेतलेला लैंगिक सुखाचा अनुभव या घटना वेगळ्या पद्धतीने हाताळाव्यात, असे न्यायालयाने सुचविले आहे.\nकिशोरवयात मुला-मुलींना एकीकडे जशी स्वत:ची ‘ओळख’ होऊ लागते, विषमलिंगी आकर्षणही निर्माण होत असते. हा निसर्गाचा नियम आहे. हल्ली या वयातील मुले व मुली एकमेकांशी पूर्वीपेक्षा अधिक सहजतेने मिसळतात. त्यांचे सहचर्य बव्हंशी निरागस असते. ही पिढीी उघड्या डोळ्याने जग पाहात असते व इंटरनेट आणि अन्य समाजमाध्यमांतून बाहेरचे विश्वही अनुभवत असते. कळत, नकळत होणारा प्रत्येक संस्कार टिपकागदासारखा लगेच टिपून घेण्याचे हे वय असते. अशा वयात एखाद्या मुलीने व मुलाने शरीराने जवळ येण्यात वासनासक्तीपेक्षा तारुण्यसुलभ निरागस औत्सुक्याचा मोठा असतो.\nमुलांच्या अशा शरीरसंबंधांची घरच्यांना जेव्हा कुणकुण लागते किंवा प्रसंगी मुलगी गरोदर राहते. तेव्हा हे प्रकरण त्या दोन किशोरवयीन प्रेमिकांपुरते राहात नाही. त्यात कुटुंब व सामाजिक प्रतिष्ठेचे अनेक कंगोरे तयार होतात. खरे तर असे प्रसंग दोन्ही कुटुंबांना सामोपचाराने व समजूतदारपणे सोडवायला हवेत. पण अनेकदा तसे होत नाही. मुलीकडची मंडळी पोलिसांत फिर्याद करतात व निसर्गसुलभ लैंगिकतेची निरागस शोधकतेने चाचपणी करना-या या दोन जीवांपैकी मुलगा गुन्हेगार ठरतो.\nसन २०१२ मध्ये पॉक्सो कायदा झाल्यापासून असे शरीरसंबंधही सरधोपटपणे बाललैंगिक अत्याचारांच्या वर्गात गणले जाऊ लागले. नेमकी याच विषयी मद्रास न्यायालयाने चिंता व्यक्त केली. हा कायदा बालवयातील मुले आणि मुली दोघांवरील लैंगिक अत्याचारांना दंडित करण्यासाठी केला गेला आहे. यात बालकाची (चाईल्ड) व्याख्या १८ वर्षांहून कमी वयाची व्यक्ती अशी केली गेली आहे. खरे तर त्या वयातील अजाण निरागसतेचा गैरफायदा घेऊन प्रौढ व्यक्तीने, गुन्हेगारी मानसिकतेने आपली कामवासना शमविण्यासाठी बालकांना लक्ष्य करणे या निंद्य व घृणास्पद कृत्यांना पायबंद करणे हा कायद्याचा मुख्य हेतू आहे. पण त्यात किशोरवयीन मुलेही ‘गुन्हेगार’ म्हणून भरडली जात आहेत, असा देशभरातील अनुभव आहे. या कायद्यात गुन्हा सिद्ध झाल्यारा सात ते दहा वर्षाच्या कारावासाची कठोर शिक्षा आहे.\nआयुष्य उमलण्याच्या वयातच अशा किशोरवयीन गुन्हेगारांना तुरुंगात टाकले तर त्यांचे भावी आयुष्य उद्ध्वस्त होण्याचीच शक्यता अधिक असते. यासाठी न्यायालयाने अशी सूचना केली आहे की, ‘पॉक्सो ‘ कायद्याच्या कलम २ (डी) मधील ‘चाइल्ड’ च्या व्याख्येत दुरुस्ती करुन वयोमर्यादा १८ वर्षांवरून १६ वर्षावर आणावी.\nदुसरे असे की, अत्याचारी व अत्याचारग्रस्त यांच्यामधील वयाचे अंतरही पाहावे. दोघांच्या वयात चार – पाच वर्षाहून जास्त फरक नसेल तर अशा गुन्ह्यासाठी कायद्यात स्वतंत्र, उदार दृष्टीने ��रतूद करावी. न्यायालयाने केलेली ही सूचना अगदीच अप्रस्तुत नाही. सर्व संबंधितांनी यावर साधक – बाधक चर्चा करावी, हाच या सुचनेचा उद्देश आहे. शेवटी कायद्यात दुरुस्ती करणे संसदेच्या हाती आहे. ती होईपर्यंत न्यायालयांना स्वत:हून असा गुन्हेगारांमध्ये भेद करणे शक्य नाही.\nपण हा विषय वाटतो तेवढा सोपा नाही. बालगुन्हेगारांचे किमान वय १८ वरून १६ वर्षे केले गेले आहे. तसेच दंड विधानानुसार लैंगिक संबंधांसाठी संमती देण्याच्या पात्रतेचे वय अजूनही १८ वर्षेच आहे. म्हणजेच वरील चर्चेत म्हटल्याप्रमाणे १६ ते १८ वयाच्या मुलीशी एखाद्या १८ वर्षे किंवा त्याहून जरा जास्त वयाच्या तिच्या मित्राने संमतीने शरीरसंबंध ठेवले तरी कृती पॉक्सो खाली नव्हे तरी नियमित दंड विधानाखाली बलात्काराचा गुन्हाच ठरेल. त्यामुळे न्यायालयाने केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने विचार करायचा असेल तर पॉक्सो सोबतच भारतीय दंड विधान व बाल गुन्हेगारी कायदा या सर्वांचा साकल्याने विचार करावा लागेल.\nनवनवीन गुन्हे समाविष्ट करून गरजेनुसार अधिकाधिक कडक शिक्षांची तरतूद करणे हे कायदा समकालीन ठेवण्यासाठी नक्कीच गरजेचे आहे. पण हे करताना विकृत मानसिकतेने केलेल्या व न केलेल्या कृतीला वेगळ्या तागडीत तोलणेही गरजेचे आहे.\nलेखाचा स्त्रोत : लोकमत, १६ मे २०१९\nलेख वाचून तुम्हाला काय वाटलं तुमच्या कमेंट खाली नक्की लिहा.\nलैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO)- २०१२\nसेक्स आणि बरंच काही : एपिसोड १६ – बाल लैंगिक अत्याचार (भाग २)\nसेक्स आणि बरंच काही : एपिसोड १५ – बाल लैंगिक अत्याचार (भाग १)\nइज्जतीच्या नावानं…. इभ्रतीच्या नावानं….. अजून किती दिवस\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nहो कायद्यात बदल गरजेचं आहे\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म���हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nअविवाहित मुलीने मोबाइल वापरल्यास वडिलांना होणार १.५ लाखांचा दंड\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/chinchwad-burglars-stole-40-tonnes-of-gold-jewelery-worth-rs-12-5-lakh-172169/", "date_download": "2020-09-25T04:34:27Z", "digest": "sha1:OHET6PKZM5BDMG5Z3IEYEIEN6G2ZGGZR", "length": 9840, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "Chinchwad : घरफोडी करून साडेबारा लाखांचे 40 तोळे सोन्याचे दागिने चोरीलाChinchwad : घरफोडी करून साडेबारा लाखांचे 40 तोळे सोन्याचे दागिने चोरीला", "raw_content": "\nChinchwad : घरफोडी करून साडेबारा लाखांचे 40 तोळे सोन्याचे दागिने चोरीला\nChinchwad : घरफोडी करून साडेबारा लाखांचे 40 तोळे सोन्याचे दागिने चोरीला\nपोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. : burglars stole 40 tonnes of gold jewelery worth Rs 12.5 lakh\nएमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या कालावधीत घरातील सर्वजण गावी गेल्याने बंद असलेला फ्लॅट फोडून चोरट्यांनी 12 लाख 65 हजार रुपये किमतीचे तब्बल 40 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना जून 2020 ते 3 ऑगस्ट 2020 या कालावधीत वृंदावन सोसायटी, श्रीधरनगर, चिंचवगाव येथे घडली.\nसुरुवातीला फिर्यादीत 90 हजारांचे दागिने चोरीला गेल्याचा उल्लेख करण्यात आला. मात्र, नंतर लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे.\nअक्षय प्रवीण बंब (वय 30, रा. श्रीधरनगर, चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मावस भाऊ मयूर दीपक फुलपगर (वय 30) यांचा प्लायवूडचा व्यवसाय आहे. कोरोना विषाणूमुळे मयूर यांचे कुटुंब त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील मूळ गावी कोपरगाव येथे गेले.\nदरम्यान, मयूर त्यांच्या व्यवसायाच्या कामानिमित्त 20 जुलै रोजी चिंचवड येथे आले. काम संपवून ते 23 जुलै रोजी परत कोपरगावला गेले.\nगावी जाताना मयूर फ्लॅटच्या दरवाजाला लॅचलॉक लावून गेले. 3 ऑगस्ट रोजी त्यांच्या शेजारी राहणा-या एका महिलेने मयूर यांना फोन करून घरात आहात का, असे विचारले.\nकारण, घराचा दरवाजा उघडा असून दरव��जावरील बेल वाजवली तरी घरातून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले.\nयाबाबत मयूर यांनी फिर्यादी अक्षय यांना घरी जाऊन पाहण्यास सांगितले. त्यावेळी घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. मयूर यांच्या सांगण्यावरून अक्षय यांनी फिर्याद दिली.\nअज्ञात चोरट्यांनी घरातून 35 ग्राम वजनाचा एक लाख 5 हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार आणि कानातील टोप्स, एक लाख 65 हजारांचा 55 ग्राम वजनाचा एक हार आणि कानातील टोप्स, एक लाख 50 हजारांचा 55 ग्राम वजनाचा कानातील टोप्स जोड, एक लाख 47 हजार 300 रुपयांच्या 49.1 ग्राम वजनाच्या दोन पाटल्या, 33 हजारांचे 11.86 ग्राम वजनाचे सोन्याची चेन आणि डायमंडचे पेंडंट, एक लाख 71 हजार रुपये किमतीचे 57 ग्राम वजनाचे सोन्याचे चार जोड कानातील टोप्स, 7.65 ग्राम वजनाची 21 हजार रुपये किमतीची एक सोन्याची अंगठी, 6.04 ग्राम वजनाची 18 हजार रुपये किमतीची एक सोन्याची अंगठी, 80 ग्राम वजनाच्या दोन लाख 40 हजारांच्या चार सोन्याच्या बांगड्या, 21 ग्राम वजनाचे 63 हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट, 2 ग्राम वजनाची 6 हजार रुपयांची एक सोन्याची नाकातील मुरणी, 5 ग्राम वजनाचे दीड लाख रुपये किमतीचे एक जोड कानातील सोन्याचे टोप्स, लहान मुलांची एक सोन्याचे चेन, 22 ग्राम वजनाचे 66 हजार रुपये किमतीचे एक सोन्याचे कडे आणि रोख रक्कम 62 हजार रुपये असा एकूण 12 लाख 62 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nMumbai : गुगल क्लासरुम सुरु करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुक; ‘वर्क फ्रॉम होम’ मध्येही हातभार लावण्याचे गुगलला केले आवाहन\nMumbai : राज्यातील गावातील सर्व घरात येणार नळ कनेक्शन\nPune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे सहा वाजता केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी\nHinjawadi Crime : वाहतूक कार्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षकाला मारहाण\nDighi Crime : बनावट चावीच्या सहाय्याने दोन एटीएम मधून एक लाखांचे साहित्य चोरीला\nPune News : पुण्यातील हॉटेलमधून सायंकाळी 7 नंतरही पार्सल नेता येणार : आयुक्त\nPune News : जम्बो कोविड सेंटरमध्ये 400 बेड तयार\nLonavala Crime : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी लाॅकडाऊन काळात 827 जणांवर केले गुन्हे दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/samorchyabakavrun-news/article-on-rainy-session-of-parliament-p-chidambaram-abn-97-2275460/", "date_download": "2020-09-25T04:45:38Z", "digest": "sha1:75VJJZ7GYXV2PXTKZPKGOL6VEIIGZXHS", "length": 26361, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on rainy session of Parliament P Chidambaram abn 97 | संघराज्यवादाची गळचेपी | Loksatta", "raw_content": "\nबेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात\nखासगी रुग्णालयांकडून करोनाबाधितांची लूट सुरूच\nबुलेट ट्रेन जागा हस्तांतर प्रक्रिया लांबणीवर\nकरोनाग्रस्त असतानाही बाहेर फिरणाऱ्यांच्या हातावर शिक्का हवा\nचाचणी संच संपल्याचे सांगत केंद्रांकडून रुग्णांची परवड\nसदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत हे अधिवेशन होत असले तरी त्यात पूर्वीचा उत्साह, जोश नसेल, केवळ सोपस्कार असतील\nनवनव्या केंद्रीय कायद्यांचे थेट नियंत्रण देशभर आणण्याऐवजी, केंद्राने कायद्याचे आदर्श प्रारूप (मॉडेल अ‍ॅक्ट) करून ते राज्यांना लागू करण्यास सांगणे, हा योग्य मार्ग. त्याऐवजी राज्ये काहीही म्हणोत, केंद्र वटहुकमांचा सपाटा लावते आहे..\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारी सुरू झाले आहे. यात व्यक्तिश: हजेरी महत्त्वाची आहे. काही दिवसांपूर्वी राज्यसभेच्या अध्यक्षांनी सदस्यांच्या आभासी हजेरीची माझी सूचना फेटाळली होती. जे सदस्य व्यक्तिगत पातळीवर उपस्थित राहू शकत नाहीत त्यांना ही सूट द्यावी अशी ही सूचना होती. आताच्या परिस्थितीत व्यक्तिगत हजेरी खासदारांनी लावली तरी वातावरण नेहमीप्रमाणे नसेल याचे कारण म्हणजे करोनाची महासाथ. सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत हे अधिवेशन होत असले तरी त्यात पूर्वीचा उत्साह, जोश नसेल, केवळ सोपस्कार असतील. अधिवेशनाचा आत्माच हरवलेला असेल.\nएक देश – एक सबकुछ\nआपला देश विविध घटक राज्यांनी बनलेला आहे, त्या राज्यांची भौगोलिक व इतर वैशिष्टय़े वेगळी आहेत. त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. त्या सगळ्यांना आपण एका मोजपट्टीत तोलू शकत नाही. तरी एक देशाचे सर्व काही सारखेच असले पाहिजे असा हेका अलीकडे सरकारने धरलेला आहे. सभागृहात मुख्य काम हे प्रलंबित विधेयकांवर असणार आहे. एकंदर ११ वटहुकूम सरकारने दरम्यानच्या काळात काढले होते. देश अनेक संकटांतून जात असताना सरकार मात्र केंद्र-राज्य संबंधांतील मुख्य गाभाच विसरून एकांगी काम करू लागले. आताच्या काळात आर्थिक घडी कोसळलेली आहे. करोनाची साथ वाढत चालली आहे, चीनचा धोका खूपच वाढला आहे, अशा परिस्थितीतही केंद्राचा ‘हम क���े सो..’ दृष्टिकोन कायम आहे. वटहुकूम काढणे हाच सर्व गोष्टींवरचा उतारा, असे पंतप्रधानांना वाटते. त्यानुसार एक देशाचे सर्व काही एकच असले पाहिजे या न्यायाने ते वागत आहेत. वटहुकमाचा हा सिद्धांत केंद्र-राज्य संबंधांच्या मुळाशीच घाव घालणारा आहे. भारत हे एक संघराज्य आहे. ते अनेक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे बनलेले आहे. विधिमंडळ व कार्यकारी मंडळ यांनी काही अधिकार वाटून घेतलेले असतात तसेच केंद्र व राज्ये यांचेही काही वेगळे अधिकार असतात, असे संघराज्यवादाचे मूळ तत्त्व; पण तेच पायदळी तुडवले जात आहे.\nकेंद्राच्या दडपशाहीमुळे राज्यांनी गेल्या काही वर्षांत त्यांच्या अनेक अधिकारांवर पाणी सोडून केंद्र सरकारपुढे मान झुकवली आहे. सर्व पक्षांनी देशात राज्य केले आहे व त्या सर्वाचाच यात दोष आहे. हे तर खरेच पण अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात राज्यांचे अधिकार गुंडाळून ठेवण्याचा कल वाढला आहे. या एककल्लीपणाने एक नवा उच्चांक केला असून कार्यकारी मंडळ व विधिमंडळ यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. यासाठी काही वटहुकमांचा परामर्श मी घेणार आहे.\n१) बँकिंग नियमन कायदा-\nआज बँका, बँकेतर वित्तपुरवठा संस्था (एनबीएफसी) व सर्व आर्थिक उपसंस्था यांचे नियंत्रण बँकिंग नियंत्रण कायद्यानुसार केले जाते. त्यानुसार रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया ही शीर्षस्थ बँक या संस्थांवर नियंत्रण ठेवते. मुळातच रिझव्‍‌र्ह बँकेवर त्यामुळे ताण वाढला आहे. रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने नियामक म्हणून जी कामगिरी केली त्याचे मूल्यमापन करायचे म्हटले तर मिश्र निष्कर्ष हाती येतो. ही बँक नियमन करीत असतानाही अनेक मोठे घोटाळे झाले. ते टाळले गेले नाहीत. केवळ सहकारी बँकांना नियंत्रणात ठेवून वेसण घालण्यात रिझव्‍‌र्ह बँकेला यश आले. अनेक जिल्ह्य़ांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व नागरी सहकारी बँका आहेत. त्यांच्यावर रिझव्‍‌र्ह बँकेचे नियंत्रण असते. या बँका पुनर्वित्ताचे काम करीत असतात. काही जिल्हा केंद्रीय सहकारी बँका व नागरी सहकारी बँका यांची कामगिरी खूप चांगली व आदर्श अशी आहे. त्यांनी वित्त क्षेत्राची मोठी सेवा केली आहे. कुठल्याही क्षेत्रात काही सडके आंबे असतात, तसे अपवाद असतीलही; पण सर्वसाधारणपणे या बँकांची सेवा चांगली आहे. चांगले की वाईट हा भाग सोडा, पण राज्य सरकारांना या बँकांवर नियंत्रणाचे पुरेसे अधिकार आहेत. मग ती भूमिका का बदलण्यात आली आता मोदी सरकारने या बँकांना रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आणून केंद्राच्या आधिपत्याखाली दडपले आहे. या बँकांची सदस्यत्व रचना बदलणे, आर्थिक रचना बदलणे याचे अधिकार आता रिझव्‍‌र्ह बँकेकडे आहेत. त्यातून व्यवस्थापन व नियंत्रण व्यवस्था भलत्याच व्यक्तींकडे सोपवली जाण्याचा धोका आहे. या निर्णयात केंद्र सरकारचा शिकारी बाणा दिसतो. सर्व उप आर्थिक संस्था या केंद्राच्या दावणीला बांधण्याचा हेतू यात आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व नागरी सहकारी बँका यांचे यापुढे निवडले जाणारे संचालक मंडळ हे केंद्र सरकारला बांधील राहील. हा राज्यांच्या अधिकारावरचा खुलेआम घाला आहे.\n२) जीवनावश्यक वस्तू कायदा-\nमाझ्या मते जीवनावश्यक वस्तू कायदा हा तुटवडा व नियंत्रण याच्याशी संबंधित आहे. अन्नधान्य उत्पादन जास्त होऊन अतिरिक्त साठा असेल व जीवनावश्यक वस्तू पुरेशा उत्पादित होत असतील तर हा कायदा निर्थक ठरतो. तरीसुद्धा त्या कायद्याची आवश्यकता अशासाठी आहे की, मोसमी तुटवडा रोखण्यासाठी पूर, दुष्काळ अशा परिस्थितीतील साठेबाजी व काळाबाजाराचा प्रतिबंध करणे गरजेचे आहे. कारण तसे केले नाही तर गरिबांना वस्तू रास्त भावात मिळणार नाहीत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू कायदा हा वैधानिक पातळीवर अस्तित्वात आहे. त्या कायद्याने राज्य सरकारांना व्यापार नियंत्रणाचे अधिकार दिले आहेत. त्याचा अर्थ साठय़ाची मर्यादा घालून देण्याचा अधिकार राज्यांना आहे. जर केंद्र सरकारला हा कायदा आणखी मुक्तपणे राबवायचा होता तर त्यांनी त्याबाबत धोरणपत्रिका जाहीर करायला हवी होती किंवा आदर्श कायदा तयार करून तो राज्यांनाच द्यायला हवा होता. पण मोदी सरकारची सर्वच गोष्टींवर आपले नियंत्रण असले पाहिजे ही हाव तिथेही दिसून येते. त्यांनी या कायद्याबाबतचा वटहुकूम काढून राज्यांचे साठा नियंत्रणाचे अधिकार कमी केले. साठा नियंत्रणाची संकल्पनाच केंद्र सरकारने यात अर्थहीन करून टाकली. जर हा वटहुकूम कायद्यात परिवर्तित झाला तर साठेबाज व नफेखोर यांचे फावणार आहे, ते हा कायदा झाला तर दिवाळी साजरी करतील अशी परिस्थिती आहे.\n३) कृषी उत्पन्न बाजार समित्या कायदा व कंत्राट स्वातंत्र्य –\nमाझे असे मत आहे की, कृषी उत्पन्न बाजार समित्या कायदा (एपीएमसी अ‍ॅक्ट) हा वेळोवेळी बदलला गेला पाहिजे. कृषिमालाचे विपणन हे हळूहळू नियंत्रणमुक्त केले पाहिजे. हे साध्य करण्यासाठी काही आदर्श कायदेपद्धती आहेत. त्यासाठी कायद्याचा बडगा डोक्यात घालून फायदा होणार नाही. या वटहुकमामुळे केंद्र सरकारने राज्यांचा कायदा असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांत गुंतागुंत निर्माण केली आहे. त्याचा फटका पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यांना अधिक बसला आहे. ज्या राज्यांनी सार्वजनिक खरेदीत गुंतवणूक केली व आश्वासित किमान आधारभूत भाव शेतकऱ्यांना दिला त्यांनाही याचा फटका बसला आहे. यात संशयाचा मुद्दा असा की, मोदी सरकार हे शांताकुमार समितीने सार्वजनिक खरेदी व सार्वजनिक वितरण, किमान आधारभूत भाव आणि अन्नसुरक्षा यांबाबत केलेल्या वादग्रस्त शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करीत आहे. याचेच एक भावंड म्हणजे ‘कंत्राट स्वातंत्र्य वटहुकूम’. त्यातील गोम अशी की, खरेदीदारावर किमान आधारभूत दर देण्याचे बंधन राहणार नाही. त्यामुळे किमान आधारभूत भाव ही संकल्पनाच मोडीत काढण्याचा सरकारचा डाव आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांनी या वटहुकमाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलने केली. पंजाब विधानसभेने हे दोन्ही वटहुकूम फेटाळले आहेत. अकाली दलाने मात्र त्याला पाठिंबा दिला आहे. छत्तीसगढने दोन्ही वटहुकूम मागे घेण्याची मागणी केली आहे. हरियाणा व मध्य प्रदेश ही राज्ये शांत आहेत.\nमोदी सरकार त्यांच्या पाशवी बहुमताचा वापर करून हे सगळे करीत आहे. कायद्यात बदल करणे हा त्यांचा एकहाती खेळ झाला आहे. मग राज्यांची मते काहीही असोत; केंद्र सरकार त्यांना बहुमताआधारे गुंडाळत आहे. संघराज्यवादावर हा आणखी एक मोठा घाला आहे.\nविविधतेने नटलेला, तरीही एकसंध देश, ही भारताची खासियत. ‘एक देश, एक सर्व काही’ या मोदी सरकारने अंगीकारलेल्या एकांगी तत्त्वामुळे आपल्या देशाच्या या वैशिष्टय़ाचे वाटोळे होणार आहे.\nलेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nड्रग्ज प्रकरण : श्रद्धा कपूरसाठी मागवलेलं सीबीडी ऑईल नेमकं आहे तरी काय\nमी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर...; पायल घोषचे धक्कादायक ट्विट\n'हा' मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले...एकदम कडक...\nसुशांत ते इम्रान हाश्मी...या सेलिब्रिटींना चारचौघात कानाखाली खावा लागला मार\n\"अनुरागवर कठोर कारवाई करा\"; आणखी एका अभिनेत्रीने केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप\nऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई\nवापर नसतानाही सोनोग्राफी यंत्रांची खरेदी\nपोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा\nपरीक्षेपूर्वीची सराव चाचणी कागदावरच\n‘व्हर्च्युअल’ चित्रप्रदर्शनांनाही थंड प्रतिसाद\n‘क्रायमिन काँगो’ गुजरातमधून महाराष्ट्रात येण्याची भीती\nराज्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० हून अधिक करोनाबळी\nआतापर्यंत १५ मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना करोना\n1 सर्वाधिक अध:पतित अर्थव्यवस्था\n2 व्यवस्था न्यायोचित हवी\n3 मोदींनी मोठी संधी दवडली..\n#CoupleChallenge: \"...तर कपलचं खपल चॅलेंज होईल,\" पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/91c93f93294d93993e-92a93093f93792694791a940-92a94d93093693e93891594092f-92f90292494d93092393e", "date_download": "2020-09-25T04:21:52Z", "digest": "sha1:FPK4NPI3U4DJVMSELVEKOR6ANJLM4ARA", "length": 9096, "nlines": 105, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "जिल्हा परिषदेची प्रशासकीय यंत्रणा — Vikaspedia", "raw_content": "\nजिल्हा परिषदेची प्रशासकीय यंत्रणा\nजिल्हा परिषदेची प्रशासकीय यंत्रणा\nजिल्हा परिषदेची प्रशासकीय यंत्रणा\nजिल्हा परिषदेमध्ये मतदारांनी निवडूण दिलेल्या लोकप्रतिनिधींना धोरण ठरविण्याचे व निर्णय घेण्याचे अधिकार असतात. या धोरणांची व निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आवश्यक असते. या यंत्रणेचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी हे असतात. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या कार्यक्षम व दक्ष प्रशासनाची जबाबदारी सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावरच असते. त्यांची नियुक्ती राज्य सरकार भारतीय प्रशासन सेवेमधून करते. राज्य सरकार आवश्यकतेनुसार अतिरिक्त मुख्य\nकार्यकारी अधिकारी तसेच एक किंवा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करते.\nप्रशासकीय कामे विविध खात्यांचे खातेप्रमुख पहातात. हे सर्व खाते प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नियंत्रणाखाली व ���र्यवेक्षणाखाली कामे करतात. जिल्हा परिषदेची विविध खाते व खाते प्रमुख खालीलप्रमाणे असतात.\n१ मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जिल्हा परिषदेचा प्रशासन प्रमुख\n२ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी -\n३ उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्वसामान्य प्रशासन\n४ उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत\n५ उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण\n६ मुख्य लेखापाल आणि फायनान्स अधिकारी अर्थविभाग\n७ कृषि विकास अधिकारी कृषिविभाग\n८ जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पशुसंवर्धन विभाग\n९ जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग\n११ कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा\n१२ कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे\n१३ जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक ) शिक्षण विभाग\n१४ जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक) शिक्षण विभाग\n१५ जिल्हा समाज कल्याण अधिकारी समाज कल्याण विभाग\n१६ जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी\nस्त्रोत - जिल्हा परिषद व पंचायत समिती (वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट )\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/speed-limit-device-compulsory-for-kali-pili-taxi-ola-cab-11625", "date_download": "2020-09-25T03:03:29Z", "digest": "sha1:HVHPTO7UMEZ4DMYABGBLKYYVOP5G7BZC", "length": 8927, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "काळी-पिवळी टॅक्सीचा वेग मंदावणार | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nकाळी-पिवळी टॅक्सीचा वेग मंदावणार\nकाळी-पिवळी टॅक्सीचा वेग मंदावणार\nBy मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nराज्य सरकारने काळी-पिवळी टॅक्सी, ओला कॅब आणि 3500 किलोपेक्षा कमी वजनाच्या वाहनांवर वेग मर्यादा उपकरण (स्पीड लिमिट डिव्हाइस) लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे वाहनांची वेगमर्यादा कमाल 80 किलोम���टर प्रतितास निश्चित करण्यात आली आहे. राज्य सरकारने काढलेल्या सूचनेनुसार सर्व वाहनांवर स्पीड लिमिट डिव्हाइस लावणे बंधनकारक असणार आहे. त्यासाठी जवळपास 15 ते 20 हजारांचा खर्च येईल. यापूर्वी केंद्र सरकारने सर्व अवजड वाहनांसह सर्वसामान्य वाहनांवर अशा प्रकारे स्पीड लिमिट डिव्हाइस लावण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने आता यामध्ये फक्त सर्वसाधारण वाहनांवर स्पीड लिमिट डिव्हाइस लावण्याचा निर्णय घेतला आहे.\nत्यामुळे आता मर्यादा उपकरण न लावणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द केले जातील. सरकारच्या या निर्णयाचे अनेक प्रवाशांनी स्वागत केले आहे. पण यामुळे टॅक्सी युनियन संघटनेसह अनेक टॅक्सी चालक नाराज झाले आहेत.\nस्पीड डिव्हाईस तयार करणाऱ्या कंपनीच्या फायद्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप मुंबई टॅक्सीमॅन युनियनचे नेते ए. एल. क्वॉड्रोस यांनी केला आहे. फक्त कंपनीच्या फायद्यासाठी अशा प्रकारचा नियम टॅक्सीचालकांवर लादला जात असल्याचे क्वॉड्रस म्हणाले. गुरुवारी आरटीओने स्पीड मर्यादा उपकरण लावण्याची अट घालत 300 टॅक्सीचालकांचे फिटनेस नुतनीकरण प्रमाणपत्र मंजूर न करताच परत पाठवल्याची माहिती क्वड्रोस यांनी दिली.\nआता 300 टॅक्सीचालकांना सरकार रस्त्यावर आणण्याच्या तयारीत आहे. कारण टॅक्सीची किंमत 17 हजार असताना 15 हजारांचे वेग मर्यादा उपकरण बसवणार कसे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.\nयाविरोधात आता टॅक्सी युनियन संघटना सोमवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे समजते. येत्या काळात टॅक्सीचालक सरकारलाही घेराव घालण्याची शक्यता आहे.\nआकडा कमी होताच पोलिसांची दोन कोविड सेंटर बंद\nमुंबईत कोरोनाचे २ हजार १६३ नवे रुग्ण, ५४ जणांचा मृत्यू\nराज्यात १९ हजार १६४ नवे रुग्ण, ४५९ जणांचा दिवसभरात मृत्यू\nगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n'नमस्ते' म्हणत अ‍ॅपलचे पहिले ऑनलाईन स्टोअर लाँच\nचित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 'या' दोन अभिनेत्यांना कोरोनाची लागण\nकल्याण डोंबिवलीत ४८१ नवे रुग्ण, १० जणांचा मृत्यू\nनवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३२५ रुग्ण\nप्लाझ्मा बॅगचा दर निश्चित, प्रति बॅग साडेपाच हजार रुपयांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/novak-djokovic-defaulted/", "date_download": "2020-09-25T03:29:44Z", "digest": "sha1:IPUOK76F6N5VYSHBZPZP4HR4DNDJISRD", "length": 18668, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "नोव्हाक जोकोवीचला अपात्रतेची शिक्षा, युएस ओपनमधून झाला बाद - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nएक महिलेने राज्य सरकारची दुर्दशा केली – देवेंद्र फडणवीस\n‘३७०’ कलम हटवल्यानंतर केंद्राने ‘कश्मिरात’ ‘फिल्मसिटी’ची योजना राबवावी – शिवसेना\nKXIP vs RCB: राहुलच्या वादळाने आरसीबी हवेत उडाली, पंजाबने ९७ धावांनी…\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच…\nनोव्हाक जोकोवीचला अपात्रतेची शिक्षा, युएस ओपनमधून झाला बाद\nजगातील नंबर वन टेनिसपटू नोव्हाक जोकोवीच (Novak Djokovic) याच्यासाठी यंदाचे वर्ष यशाचे तेवढेच वादग्रस्त ठरत आहे. कोरोना काळात जैव सुरक्षा नियमांचा अवलंब न करता प्रदर्शनी सामने आयोजित केल्याबद्दल टीकेचा धनी ठरल्यावर रविवारी यूएस ओपन टेनिस (US open tennis). स्पर्धेतून बाद होण्याची वेळ त्याच्यावर आली.\nचौथ्या फेरीच्या सामन्यात त्याने सहजपणे फटकावलेला चेंडू कोर्टवरील लाईन जज (Line judge) महिलेला लागल्याने त्याला आयोजकांनी थेट स्पर्धेसाठीच अपात्र ठरवले. ही घटना जाणीवपूर्वक नाही तर अपघाताने घडली असली तरी अखिलाडूवृत्तीच्या वर्तनासाठी आणि मैदानावर शारीरिक हानी पोहोचवल्यासाठी त्याला नियमानुसार आयोजकांनी पुढील सामने खेळण्यास अपात्र ठरवले.\nचौथ्या फेरीच्या सामन्यात स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बस्टाविरुध्द (Pablo carreno Busta) पहिल्या सेटमध्ये 5-6 असा जोकोवीच पिछाडीवर पडल्यावर ही घटना घडली. बस्टाविरुध्द सर्विस गमावल्याच्या निराशेत जोकोवीचने मागे न बघताच सहजपणे आपल्या रॕकेटने तो चेंडू फटकावला होता. दुर्देवाने तो पाठीमागे उभ्या लाईन जज महिलेला गळ्यावर लागला.\nयामुळे जगातील या नंबर वन खेळाडूची चौथ्या युएस ओपन विजेतेपदाकडे सुरु असलेली वाटचाल अनपेक्षितरित्या संपली. यंदा सलग 30 सामने जिंकून आणि फेडरर-नदाल-वावरिंका यांच्या अनुपस्थितीत आणि अँडी मरेच्या पराभवानंतर तोच विजेतेपदाचा दावेदार मानला जात होता. परंतु अपघाताने घडलेल्या या घटनेने त्याचे 18 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद तर हुकलेच शिवाय अपात्र ठरल्याने त्याला युएस ओपनची बक्षीस रक्कम आणि चौथी फेरी गाठेपर्यंतच्या गुणांनाही मुकावे लागणार आहे. एवढेच नाही तर त्याला दंडसुध्दा होऊ शकतो.\nही घटना केवळ अपघाताने घडली आहे. आपला त्यामागे कोणताही हेतू नव्हता हे त्याने पंचांना समजावण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. स्पर्धेच्या अधिकाऱ्यांनी प्रदीर्घ चर्चेनंतर त्याला अपात्र ठरवले.\nस्पर्धा आयोजक यु.एस.टेनिस असोसिएशनने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या नियमानुसार मैदानावर असताना परिणामांचा विचार न करता चेंडू धोकादायकरित्या व बेपर्वाईने मारण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे युएस ओपन स्पर्धेच्या रेफरींनी नोव्हाक जोकोवीचला 2020 च्या स्पर्धेसाठी अपात्र ठरवले आहे.\nया घटनेबद्दल जोकोवीचचा प्रतिस्पर्धी पाब्लो कॅरेनो बस्टा म्हणाला की, अशा गोष्टी कुणीही जाणिवपूर्वक करत नाही. हे तर केवळ जोकोवीचचे दुर्देव म्हणता येईल. अशा गोष्टी बघायला कुणालाच आवडणार नाही पण पंचांना मारावे असा प्रयत्न जोकोवीचचा निश्चितच नसेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article… कारण मला ‘महाराष्ट्र’ आवडतो – कंगना रणौत\nNext articleती आमची मुलगी आहे ; कंगणाला हिमाचल प्रदेश सरकारकडून सुरक्षा\nएक महिलेने राज्य सरकारची दुर्दशा केली – देवेंद्र फडणवीस\n‘३७०’ कलम हटवल्यानंतर केंद्राने ‘कश्मिरात’ ‘फिल्मसिटी’ची योजना राबवावी – शिवसेना\nKXIP vs RCB: राहुलच्या वादळाने आरसीबी हवेत उडाली, पंजाबने ९७ धावांनी विजय मिळविला\nकेएल राहुलची जबरदस्त शतकीय पारी, 14 चौकार, 7 षटकार; आणि सोबतच बनवले अनेक विक्रम\nअमेरिका : शहराचे ‘स्वस्तिक’ हे नाव बदलण्याच्या बाजूने पडले नाही एकही मत \nकांदा निर्यातबंदीला आमचाही विरोधच मात्र, विरोधकांना भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल ही भीती\nराज यांनी डब्बेवाल्यांचे सगळे प्रश्न ऐकले, मार्ग काढण्याचं आश्वासनही दिलं आणि...\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल\nमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन\nराज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या\nमुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; भाजप आमदाराचा आदित्य ठाकरेंना...\nशिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा\n‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत\nमुंबई पुन्हा तुंबली : ३०-४० वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केले\nएक महिलेने राज्य सरकारची दुर्दशा केली – देवेंद्र फडणवीस\n‘३७०’ कलम हटवल्यानंतर केंद्राने ‘कश्मिरात’ ‘फिल्मसिटी’ची योजना राबवावी – शिवसेना\nईडब्ल्यूएसचे (EWS) मराठा समाजाला आरक्षण आणि सरकारी गोंधळ\nआशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा\nपती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश\nमहाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या\nभाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/472977", "date_download": "2020-09-25T05:09:49Z", "digest": "sha1:E7READL6V3ZJO2OJAIPLSHBINXZTGCOZ", "length": 2810, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ऑलिंपिक खेळ शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ऑलिंपिक खेळ शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nऑलिंपिक खेळ शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग (संपादन)\n१६:१४, १७ जानेवारी २०१० ची आवृत्ती\n३ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१७:२१, २३ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: zh:冬季奥林匹克运动会短道速滑比赛)\n१६:१४, १७ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://sakhinewslive.in/?p=362", "date_download": "2020-09-25T04:28:42Z", "digest": "sha1:Q3AWDT36KL5QIDCLS4ZLBVUYF2YK6MTZ", "length": 33873, "nlines": 64, "source_domain": "sakhinewslive.in", "title": "आज शिक्षक दिन | SakhiNewsLive", "raw_content": "\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\n या निमित्ताने दरवर्षी शिक्षकांविषयी जसा आदर व्यक्त केला जातो, तशीच शिक्षकांच्या मूल्यमापनाची चर्चाही होत असते. आजूबाजूची परिस्थिती आणि सुविध��ंची उपलब्धता यात प्रचंड विविधता असलेल्या आपल्या शिक्षणक्षेत्रात जसे कठीण काळात नवे प्रयोग करणारे, दीपस्तंभासारखे शिक्षक आहेत, तसेच ‘जेवढय़ास तेवढे’ काम करण्याकडे कल असलेले शिक्षकही याच क्षेत्राचा भाग आहेत. मात्र नकारात्मकता काही काळ दूर ठेवून शिक्षकांपुढची आव्हाने समजून घेतली, तर त्यावर उपाय नक्की शोधता येतील. सध्याच्या अवघड ‘करोना’ काळात अधिकची तांत्रिक आव्हाने स्वीकारत वाटचाल करणाऱ्या शिक्षकांच्या विश्वाचे हे विविध पैलू.\nशिक्षक दिनाला सगळ्यांनाच आम्हा शिक्षकांची विशेषत्वाने आठवण होते. पुरस्कार मिळतात, गौरव होतो. गुरुपौर्णिमेलाही विद्यार्थी प्रेमाने आणि आदराने भेटतात, भेटवस्तूही देतात. या निमित्ताने विचार करता येतो, की खरेच कसे आहोत आम्ही शिक्षक ‘शाळा’ या शिक्षणाच्या औपचारिक व्यवस्थेचा गेल्या शतकामध्ये प्रसार होताना शिक्षक ‘असा असावा, तसा नसावा’ याविषयी मांडणी होत गेली..\nमहाराष्ट्रामध्ये शाहू महाराज, ज्योतिबा फु ले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे अशा क्रांतिकारक आणि ताराबाई मोडक, लीलाताई पाटील, अप्पासाहेब पेंडसे, रमेश पानसे यांच्यासारख्या प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञांनी शिक्षकांसाठी अनेक तंत्र आणि मंत्र सुचवलेले आहेत. त्यांनी ते स्वत: अनुसरून सिद्ध केले आहेत. परंतु आम्ही ते पूर्णपणे जाणून घेतले आहेत का त्यांचा वापर करण्याचा आम्ही किती प्रयत्न करतो त्यांचा वापर करण्याचा आम्ही किती प्रयत्न करतो त्यामध्ये कोणकोणती आव्हाने आहेत त्यामध्ये कोणकोणती आव्हाने आहेत एकूणच आमचे मनोविश्व आणि शिक्षकीपण कसे आहे एकूणच आमचे मनोविश्व आणि शिक्षकीपण कसे आहे असे किती तरी प्रश्न येऊन भिडतात.\nया प्रश्नांचा धांडोळा घेण्यासाठी अभ्यास होत असतात. त्यात प्रामुख्याने शिक्षकांचे विषयज्ञान, अध्यापन पद्धती, दृष्टिकोन, अभिक्षमता (‘अ‍ॅप्टिटय़ूड’), समायोजन, याविषयी जाणून घेणे आणि त्याआधारे शिक्षकांच्या विविध गटांची तुलना करणे, असे स्वरूप असते. क्वचितप्रसंगी शिक्षकांना लाभलेल्या प्रशिक्षणाचा प्रभाव आजमावला जातो. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील दोन शहरांमध्ये सुमारे २०० शिक्षकांचे मानसशास्त्रीय साधनांद्वारे सर्वागीण मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये त्यांची बुद्धिमत्ता (कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, मूल्यमापन क्षमता), अध्यापनासंबंधित व्यक्तित्वगुण (आत्मविश्वास, नियोजन, उद्दिष्टाची जाण, भावनिक समतोल, चिकाटी आणि परस्परसंबंध), वर्गातील अध्यापन कौशल्ये (विद्यार्थ्यांमधील गुंतवणूक, अध्यापन तंत्रे, व्यवस्थापन, समाधान, दृष्टिकोन आणि शिक्षकी पेशाबद्दलचे मत), तसेच शिक्षक म्हणून व्यावसायिक विकास या चार आयामांचा समावेश होता. शिक्षकांच्या कामाच्या स्वरूपामध्ये विविधता होती. तरीही गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न केल्यावर आढळले, की ते या सर्व आयामांबाबत मध्यम स्तरावर एकवटलेले होते. म्हणजे बहुतेकांना ५० टक्क्यांच्या आसपास गुण होते आणि परस्परभिन्नता कमी होती. विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे पोषक असे स्वत:चे वाचन, लेखन, संशोधन, असा व्यावसायिक विकास त्यांच्या बाबतीत आधीच्या वर्षभरामध्ये नगण्य होता. हा ढोबळ निष्कर्ष आम्हा शिक्षकांबाबतच्या अपेक्षा किती पूर्ण करतो या अभ्यासातील मापनाच्या मर्यादा लक्षात घेतल्या तरी लक्षात येते, की देशाचे आधारस्तंभ असलेल्या विद्यार्थ्यांच्या घडणीसाठी आमच्यामध्ये आवश्यक असलेले तळमळ, कार्यनिष्ठा, समर्पणभाव, अंत:प्रेरणा, व्यासंग हे ध्येयवादी गुण आम्ही अंगी बाणवले पाहिजेत. शिक्षक म्हणून मोठी झेप घ्यायला हवी या अभ्यासातील मापनाच्या मर्यादा लक्षात घेतल्या तरी लक्षात येते, की देशाचे आधारस्तंभ असलेल्या विद्यार्थ्यांच्या घडणीसाठी आमच्यामध्ये आवश्यक असलेले तळमळ, कार्यनिष्ठा, समर्पणभाव, अंत:प्रेरणा, व्यासंग हे ध्येयवादी गुण आम्ही अंगी बाणवले पाहिजेत. शिक्षक म्हणून मोठी झेप घ्यायला हवी अर्थात असे प्रत्यक्ष आणि अपेक्षित यांमधले महदंतर हे वैद्यकीय, वकिली, व्यापार आणि उद्योग अशा इतर क्षेत्रांमध्येही असणार. मात्र मनुष्य घडणीच्या दृष्टीने ते शिक्षणाबाबत कमी असावे, हे मान्य करावे लागते. तरीही घटकाभर हा अभ्यास बाजूलाच ठेवू या. निरीक्षण, चर्चा यांच्या आधारे सध्या आम्ही शिक्षक कसे आहोत, हे पाहायला हवे.\nयात महत्त्वाची अडचण अशी आहे की आमच्यामध्ये खूपच विविधता आहे. आमचे शिक्षण, वय, अनुभव, पद, विषय, आर्थिक आणि सामाजिक पाश्र्वभूमी यात तफावत आहे. याशिवाय शाळांचेही अनुदानित-खासगी, शहरी-निमशहरी-ग्रामीण, प्राथमिक-माध्यमिक-उच्च माध्यमिक, भाषेचे माध्यम, के वळ मुले-\nके वळ मुली, की मुले-मुली एकत्र, असे अनेक प्रकार आहेत. त्यानुसार आमच्या भूमिका, आमच्यावरच्या जबाबदाऱ्या, आमच्याकडून असलेल्या अपेक्षा यांमध्ये भिन्नता आहे. शिक्षण संस्थांच्या वेगवेगळ्या ध्येयधोरणांनुसारही आमच्या कामांमध्ये फरक असतो. मग आम्हा शिक्षकांच्या मनोधारणेचा एकत्रित विचार करणे अवघडच, नाही का तरी प्रयत्न करू या.\nसुरुवातीलाच लक्षात येते, की सध्याच्या ‘करोना’ग्रस्त परिस्थितीमुळे ओढवलेल्या संचार बंधनांमध्ये आम्ही शिक्षक खरोखरच खूप धडपड करत आहोत. वातावरणामध्ये अनिश्चितता, धास्ती, चिंता दाटून आली आहे, विद्यार्थी आणि पालक अस्वस्थ आहेत. अशा वेळी कधी कल्पनाही न केलेले असे ‘आभासी अध्यापन’ करण्याचे आव्हान आम्ही नेटाने, यथाशक्ती पेलत आहोत. त्यासाठी तंत्रस्नेही झालो आहोत, विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क नसल्यामुळे निर्माण होणाऱ्या त्रुटींवर नवनव्या कल्पना लढवून मात करत आहोत, विषय अध्यापनावर पूर्ण लक्ष केंद्रित करत आहोत, त्यासाठी व्यासंग वाढवत आहोत, एकमेकांकडूनही शिकत आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत आणि हे सर्व स्वत:चे मन:स्वास्थ्य अबाधित राखून. सध्या विद्यार्थ्यांचा इतरांशी संपर्क खूप कमी झाल्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. त्यांच्यासाठी आम्ही आणखी महत्त्वाचे बनलो आहोत. आम्ही शिक्षक या बहुतांशी स्त्रिया आहोत (शहरी खासगी शाळांमध्ये पुरुष शिक्षक अगदी कमी आहेत.). त्यामुळे स्त्रियांची नैसर्गिक स्वभाववैशिष्टय़े आमच्या शिक्षकी पेशामध्ये उतरतात. पालकत्वाच्या भूमिकेतून आम्ही विद्यार्थ्यांशी जवळीक साधत असतो. त्यांच्या घरची माहिती घेणे, सवड काढून गाणी, गोष्टी, गप्पा यांतून मूल्ये रुजवणे, आजूबाजूला आणि समाजात घडणाऱ्या गोष्टी- पाऊसपाणी, निवडणुका, अपघात, यशापयश यांची माहिती प्रसंगानुरूप देऊन त्यांना सामाजिक भान देणे, त्यांच्यातील विशेष गोष्टींचे कौतुक करून प्रोत्साहन देणे, त्याचबरोबर त्रासदायक गोष्टींबाबत ताकीद देऊन त्या सुधारणे, हे करता करता त्यांच्या सुघडणीला आम्ही सतत मदत करत असतो. मतभेद, भांडणे, विद्यार्थी अनुत्तीर्ण होणे, लहानमोठय़ा चुका, यांबाबत मार्गदर्शन करून त्यांचे मन स्वस्थ ठेवणे, हा तर आमच्या रोजच्या कामाचा भागच असतो. विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता त्यांची निगराणी होते. नाती सांभाळण्याच्या उपजत गुणामुळे आम्ही पालक, सहकार��, वरिष्ठ-कनिष्ठ यांच्याशी सुरळीत संबंध राखतो. एकूणच आमचे शाळेशी समायोजन (‘अ‍ॅडजस्टमेंट’) उत्तम असते. याच्या जोडीने कामाबाबत आस्था आणि टापटीप यांमुळे विद्यार्थी, शाळा हे प्रगतीपथावर राहातात, हे नक्की. आम्हा स्त्रियांना सांसारिक जबाबदारीमुळे शाळेचे काम झोकून देऊन करणे काहीवेळा अवघड होते, तरीही विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील पक्क्या पायाभरणीला मदत होते. याला अनुषंगून एक निरीक्षण नोंदवायला हवे, की सातवी-आठवीपर्यंतच्या मुलांना शिकवताना प्रेम आणि धाक हे पुरेसे असते. त्यापुढच्या इयत्तांमधील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्यांच्या नव्याने फुटलेल्या (आणि उगारलेल्या) ‘शिंगां’चा रोख सकारात्मक ठेवण्याचे कौशल्य अंगी बाणवावे लागते. त्याचप्रमाणे हातातल्या विषयावर मजबूत पकड हवी. त्यांचे ‘कल्याणमित्र’ (‘मेंटॉर’) होता आले तर त्यांच्या आयुष्यालाच वेगवान विधायक दिशा मिळते. आमच्यापैकी थोडय़ा जणांना हे जमते. बाकीचे निभावून नेतात\nआम्हा शिक्षकांच्या मनोधारणेत वयानुसार फरक पडतो. तरुण शिक्षणसेवक (विशेषत: ग्रामीण भागातले) नवे काही शिकण्यास राजी असलेले, उपक्रमशील, उत्साही आहेत. मुले आणि शाळाच नव्हे, तर आजूबाजूच्या समाजामध्येही आम्ही रमून जातो. आमचे राहाणे हे शाळेच्या आसपास असेल तर हे सहज घडते, कारण सर्वसाधारणपणे आमच्याविषयी आदर असतो. आम्ही त्यांचे आदर्श असतो. मात्र अलीकडे तालुक्याच्या गावी राहून गावातल्या शाळेत जाणे-येणे करण्याकडे आमचा कल वाढला आहे. मग वेळेच्या मर्यादा पडतात, जवळिकीमध्ये उणीव येते. मध्यम वयात शिक्षक म्हणून केवळ नोकरी करण्यापलीकडे काही करण्याची ऊर्मी असते. तशी सुरुवातही होते; पण पाठबळ कमी पडते, समविचारी अभावाने भेटतात. मग सातत्य राहात नाही. मरगळ येते, घुसमट होते. मुखवटे चढवून शिकवणे चालू राहाते. निवृत्ती जवळ आली, की गाठीशी भरपूर अनुभव जमतो. त्यामुळे शिकवणे आणि इतर जबाबदाऱ्या घेणे हे सहज जमते. मार्गदर्शन करण्याचे समाधान मिळते. निकड नसेल तर निवृत्तीनंतर शिकवण्याच्या वाटेपासून दूर राहाणे आम्ही पसंत करतो\nवीस-पंचवीस वर्षांपूर्वीचे शिक्षक आणि आम्ही अशी तुलना केली, तर आमच्यामध्ये अनेक जमेच्या बाजू आहेत हे निश्चित. आम्ही सर्व प्रशिक्षित तर आहोतच, पण पुष्कळजण द्विपदवीधर, अनेक विषयांमध्ये पदव्या घेतलेले, शालेय व्��वस्थापनासारख्या संबंधित विषयांचे अभ्यासक्रम केलेले असे उच्चशिक्षित आहोत. हे आमच्या व्यावसायिक विकासाला पोषक आहे. ‘गूगल’सारखे साधन सहज उपलब्ध असल्यामुळे आमचे विषयज्ञान उत्तम आहे. सध्या ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’, ‘व्हिडीओ’, ‘इंटरनेट लिंक्स’, ‘लर्निग अ‍ॅप्स’ वापरण्यासारखे तंत्रज्ञानातले गड कष्टपूर्वक सर करत आहोत. शिक्षेचा दरारा आणि भीतियुक्तआदर हे खूप मागे पडले आहे. विषयज्ञान, अध्यापन कौशल्य आणि विद्यार्थ्यांच्या वैकासिक टप्प्यांचे भान, यांमुळे आमचे शिकवणे सरस आहे. या उगवत्या सहस्रकातील व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणे सोपे थोडेच आहे आम्हालाही प्रचंड स्पर्धेला तोंड देऊन नोकरी टिकवायची आहे, पालकांच्या वाढत्या अपेक्षांना सामोरे जायचे आहे. एक वस्तुस्थिती आहे, की आमचे शिकवणे ‘परीक्षाकेंद्री’ झाले आहे. शालेय परीक्षेतील उत्तम गुण, उत्तम अभ्यासक्रमामध्ये प्रवेश, भरघोस पैसा देणारी प्रतिष्ठेची नोकरी, उच्च राहणीमान, या आताच्या उपभोगवादी साखळीमध्ये विद्यार्थी, पालक यांच्याबरोबरच आम्हीही जखडले गेलो आहोत. संगीत, कला, क्रीडा, समाजसेवा, या निखळ आनंददायी क्षेत्रांना वळसा घालून आम्ही शालेय माहिती ओतणारे बनलो आहोत. या धावपळीमध्ये विद्यार्थ्यांना ‘जगायचे का आणि कसे’ याचे भान देण्यामध्ये आम्ही उणे आहोत\nआमच्यातील अनुदानित, विनाअनुदानित आणि अर्ध-अनुदानित (इयत्तेच्या काही तुकडय़ा अनुदानित आणि काही विनाअनुदानित), या प्रकारच्या शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांच्या मनोधारणेत जमीन-अस्मानाचा फरक आहे. अनुदानित शाळांमध्ये यथायोग्य वेतन आणि नोकरीची शाश्वती असल्यामुळे आम्ही समाधानी असतो, तन्मयतेने काम करतो. विनाअनुदानित शाळांमध्ये कधी अर्धवेळ नोकरी, बहुतेक वेळा चार अंकी वेतन, कायमस्वरूपी नोकरीचा अभाव, अपुऱ्या शिक्षक भरतीमुळे कामाचा भार जास्त, पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा, अशा परिस्थितीमध्ये आम्ही तणावग्रस्त असतो. अशा परिस्थितीत शिकवण्याचा आनंद दूर राहातो, यात नवल ते काय आमच्यातले काही जण संस्थेला देणगी देऊन नोकरी मिळवतात, हे काही गुपित नाही. ते जेवढय़ास तेवढे काम करून मोकळे होतात. शाळांची संख्या वाढत असल्यामुळे आपल्या शाळेकडे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी युक्त्या लढवाव्य��� लागतात, त्या वेगळ्याच. आमच्यातील मुख्याध्यापकपदावरील मंडळींना ‘मोठेपणा’मुळे भोगाव्या लागणाऱ्या यातना हा एक वेगळाच विषय आहे\nआमच्याविषयी हा सगळा लेखाजोखा मांडतानाच नवे शैक्षणिक धोरण समोर उभे ठाकले आहे. त्या बदलांना सामोरे जाण्यासाठी आम्ही संकल्प करतो, की प्रकल्प पद्धत परिणामकारकरीत्या वापरू, विद्यार्थ्यांचे आपापसात आणि शिक्षकांचे एकमेकांना सहकार्य मिळवू, कल्पक उपक्रम राबवू. शिक्षण क्रांतीचे पाईक होऊ. प्रत्येक जिल्ह्य़ात शिक्षकी पेशाला समर्पित आणि आसपासच्या परिसराला चैतन्यदायी असे दीपस्तंभ आहेत. अशा अनेक प्रेरणादायी शिक्षकांची नावे डोळ्यांसमोर आहेत. वाईचे नागेश मोने, साताऱ्याच्या ग्रामीण भागातील बालाजी जाधव, धुळ्याचे नंदकिशोर बागूल, वांद्रे येथील मिलिंद चिंदरकर, निगडीचे शिवराज पिंपुडे, आणि आणखी किती तरी शाळेच्या अभ्यासक्रमाच्या चौकटीबाहेर जाऊन विद्यार्थ्यांमध्ये विषयाची अभिरुची रुजवण्यासाठी गडारोहण, वारसा सहली, गणितयज्ञ उपक्रम, कलादालन, मुलाखती, व्यक्तिरेखाटन, विज्ञान प्रदर्शने, वस्तुसंग्रहालय भेट, शेकडो विद्यार्थ्यांचे एकत्र गायन, असे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. खरे तर यामुळे विषयाच्या पार पलीकडे जाऊन वर म्हटल्याप्रमाणे ‘जगायचे का आणि कसे’ हे उमगून विद्यार्थीघडण होते.\n‘ज्ञानप्रबोधिनी ’अनेक वर्षे ‘रूप पालटू शिक्षणाचे’ या नावाने ‘बी.एड.’ (बॅचलर ऑफ एज्युके शन) झालेल्यांसाठी, आणि चिपळूण येथे २२ शाळांमधील शिक्षकांसाठी ‘शिक्षण प्रेरणा जागृती’ वर्ग घेते. त्या निमित्ताने आम्ही शेकडो समविचारी व्यक्ती एकत्र येतो, नवनवी तंत्रे आत्मसात करतो आणि नंतर सातत्याने, एकमेकांच्या सहकार्याने आपापल्या शाळांमध्ये काम करतो. विशेष म्हणजे इतर शिक्षकही आमच्यात सहभागी होतात. एकमेकांच्या शाळांमध्ये जाऊन शिकवण्यापर्यंत आम्ही मजल मारली आहे. आमच्यातील प्रयोगशील दीपस्तंभांच्या चळवळीमुळे सध्याच्या संचार बंधनातील आणि भविष्यातील नव्या शैक्षणिक धोरणानुसारच्या शिक्षणातील आमचा वाटा आम्ही समर्थपणे पेलू, हे नि:संशय\n← मास्क न घातलेल्या पुणेकरांकडून तब्बल एक कोटींचा दंड वसूल, पोलिसांची कारवाई\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला* →\nयूपीएससीची तयारी : स्त्रियांचे सक्षमीकरण\nख��े आणि रोपांची काळजी\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपिंपरी प्रतिनिधी sakhi news live ‘कोरोना’च्या लढ्यासाठी प्रकाशमहाराज बोधले स्थापित ‘अखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्यावतीने 1 लाख 11\nपिंपरी चिंचवड पुणे बातम्या\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_249.html", "date_download": "2020-09-25T04:24:17Z", "digest": "sha1:AKW5HZKRCTN5BIF4XFX6DPURVMPG4TQJ", "length": 18077, "nlines": 52, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ११६ - युक्तीने कार्य होतसे", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ११६ - युक्तीने कार्य होतसे\nजीवनातील कोणतीही गोष्ट करतानाशिवाजी महाराज असा विचार करत असत की , या गोष्टीचा स्वराज्यावर कोणचा परिणाम होईल निदान वाईट परिणाम तर होणार नाही ना निदान वाईट परिणाम तर होणार नाही ना मग ती गोष्ट राजकीय, धार्मिक , आर्थिक किंवा अगदी कौटुंबिकही असो. महाराजांची स्वत:ची एकूण आठ लग्ने झाली. यातील काही लग्ने ही याच विचारानेसाजरी झाली की , या विवाहामुळेस्वराज्याच्या सार्मथ्यात काही उपयोगाचेराजकारण किंवा समाजकारण घडणार आहे का मग ती गोष्ट राजकीय, धार्मिक , आर्थिक किंवा अगदी कौटुंबिकही असो. महाराजांची स्वत:ची एकूण आठ लग्ने झाली. यातील काही लग्ने ही याच विचारानेसाजरी झाली की , या विवाहामुळेस्वराज��याच्या सार्मथ्यात काही उपयोगाचेराजकारण किंवा समाजकारण घडणार आहे का नाईक-निंबाळकर , राजे महाडिक , राजे जाधवराव , गायकवाड , इंगळे , मोहिते इत्यादी घराण्यातील मुलींशी महाराजांचे विवाह झाले. ही सर्वच घराणी फार मोठ्या मानाची आणि राजकीय महत्त्वाची होती. ही सर्वच घराणी कोणा ना कोणातरी बादशाहाच्या पदरी सरदारी करणारी होती.\nत्यामुळे या विवाहसंबंधामुळे ही घराणी केवळ भोसले राजांच्याच नात्यात गुंफिली गेली.स्वराज्याचे हे सर्व सासरे जबरदस्त लष्करी सरदार बनले. नाती गोती जोडतानाही जिजाऊसाहेबांनी आणि शिवाजीराजांनी स्वराज्याच्या हिताचा विचार केला. नवीन पिढीतही महाराजांनी हेच सूत्र कायम ठेवले. कोकणातील शिकेर्राजे , सुवेर्राजे , विचारेराजे याघराण्यांचाही महाराजांनी असाच विचार केला. यावेळी कोकणात डेरवण , गोंडमळा आणि कुटरे या भागात (तालुका चिपळूण) शिकेर्राजांचं घराणं फारच मातब्बर होतं. मंडळी शूर होती.खानदानी वजनदार होती. पण शिकेर्राजे आदिलशाह बादशाहाच्या पदरी कदीम इज्जतआसार सरदार होते. दाभोळचे वतन वा जहागिरी बादशाहानं शिर्क्यांना बहाल केलेली होती. शिर्क्यांच्यासारखं मातब्बर घराणं स्वराज्याच्या कामात सामील झालं पाहिजे हा विचारमहाराजांच्या मनांत सतत वावरत होता.\nअन् एक दिवस महाराजांनी आपल्या थोरामोठ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत हा आपला विचार लग्नसंबंध घडवून आणण्याच्या निमित्ताने बोलून दाखवला. त्यावेळी शिकेर् घराण्यातील प्रमुख आसामी होती पिलाजीराजे शिकेर्. पिलाजीराजांना गणोजीराजे या नावाचा मुलगा आणि जिऊबाई (उर्फ येसूबाई) ही मुलगी होती. महाराजांच्या मनांत साटंलोटंच करावं असं आलं. म्हणजे आपली मुलगी राजकँुवर उर्फ नानीसाहेब ही शिर्क्यांच्या गणोजीराजांना द्यावी आणि त्यांची मुलगी येसूबाई ही आपल्या संभाजीराजांना करून घ्यावी असं हे साटंलोटं करावं हा विचार महाराजांनी केला. नातेही जुळेल आणि राजकीय संबंधही जुळून येऊन कदाचितशिकेर्राजे हे आपल्या साऱ्या परिवारानिशी स्वराज्याच्या कामांत सामील होतील. ही अपेक्षा त्यांच्या मनी आली. पण यात एक फार मोठा अवघड असा पेच होता. तो म्हणजे शिर्क्यांच्याजहागिरी वतनाचा. ही त्यांची जहागीर कोकणातच होती. ती आदिलशाहीकडून त्यांना पिढीजात होती. शिकेर्राजे आणि भोसलेराजे यांचे नाते जमण्यात फारसा अवघड पेच येणार नाही. पण शिकेर्राजे स्वराज्यात येतील की नाही ही मात्र शंका होती.\nअन् महाराजांनी लग्नाची बोलणी शिर्क्यांशी सुरू केली. नात्याने शिकेर् भोसले सोयरे झाले. लग्ने थाटात झाली. महाराजांची लेक शिर्क्यांची सून झाली. त्यांची लेक येसूबाई महाराजांची सून झाली.\nचार दिवस उलटले. अन् महाराजांनी आपल्या मनीचे गूज पिलाजीराजे शिकेर् यांना बोलून दाखवले , की शिकेर् मंडळींनी स्वराज्याच्या सेवेत यावे. सवय लागलेली बादशाही सेवा सोडून इकडे येणे अवघडच होते. पण त्यालाही पिलाजीराजे शिकेर् यांनी मान्यता दिली. आनंदच कलमी आंब्यासारखा मोहरला.\nपण यात सर्वात मोठा अवघड भाग होता. तो म्हणजे स्वराज्यात विलीन व्हावे लागणार होते. शिकेर् जहागिरी स्वराज्यात पूर्णपणे देऊन टाकावी लागणार होती. आणि शिकेर् हे स्वराज्याचे ,त्यांच्या योग्यतेप्रमाणेच पण स्वराज्याचे पगारी नोकर बनणार होते. असे हे अवघड दुखणे न कण्हता सोसणे शिर्क्यांना जड जाणार होते. पण महाराजांच्या प्रभावामुळे म्हणा की शिर्क्यांच्या मनांत उदात्त भाव निर्माण झाल्यामुळे म्हणा , पिलाजीराजे शिकेर् यांनी आपले दाभोळचे आणि इतर काही असलेले बादशाही वतन स्वराज्यात विलीन करण्यास मान्यता दिली. खरोखर अतिशय आनंदाची पण तेवढीच थक्क करणारी गोष्ट होती. सर्वात सुखावले स्वत: शिवाजीमहाराज कारण स्वराज्यात कुणालाही जहागिरदारी वा सरंजामी वतने न देण्याचा अत्युत्कृष्ट रिवाज ,अगदी पहिल्या दिवसापासून महाराजांनीच चालू ठेवला होता.\nशिर्क्यांचे शाही वतनदारी जीवनच बदलले. ते स्वराज्याचे शिलेदार आणि पगारी सरदार झाले.\nचार दिवस उलटले. लग्नात अगदी छोटी छोटी असलेली मुले हळूहळू मोठी होऊ लागली. अन् पिलाजीराजे शिर्क्यांच्या मनात नकळत मोहाचं मोहोळ जमा होऊ लागलं. त्यांना आपल्या बादशाही वतनाची घडीघडी आठवण होऊ लागली. अन् एक दिवस तर त्यांना वाटू लागलं की ,आपले स्वराज्यात विलीन झालेले दाभोळचे वतन आपलं आपल्याला हवंच. इतर कोणाला महाराज वतने देत नसतील , तरी व्याही या नात्यानं महाराजांनी आपलं पूर्वापार वतनआपल्याला द्यावंच.\nहा विचार स्वराज्याच्या दृष्टीने घातकी होता. नव्हे , विषारी होता. कारण एकदा ही स्वराज्याची सरंजामशाहीमुळे तबीयत बिघडली , तर स्वराज्याला क्षयासारखा रोग जडेल. अन् एक दिवस हे स्वराज्य स्वार्थात बुजबुजू�� कोणाच्यातरी म्हणजे वतनदारी देणाऱ्या कोणा परक्याच्याहीगुलामगिरीत पडेल.\nअगदी शेवटी इंग्रज आले तेव्हा पेशवाईचे असेच झाले ना शिंदे , होळकर , गायकवाड ,नागपूरकर भोसले , पटवर्धन आणि असंख्य लहानमोठे स्वराज्याचे सेवक आपल्या सरंजामी स्वार्थाकरिता इंग्रजांचे गुलाम बनलेच ना शिंदे , होळकर , गायकवाड ,नागपूरकर भोसले , पटवर्धन आणि असंख्य लहानमोठे स्वराज्याचे सेवक आपल्या सरंजामी स्वार्थाकरिता इंग्रजांचे गुलाम बनलेच ना हे ते विष होते. वतनदार हे तो राज्याचे दायाद. म्हणजे भाऊबंद. ते भाऊबंदकीच करणार. अन् स्वराज्य मात्र मरणार.\nमहाराजांनी उगवतीपासून मावळतीपर्यंत सारा विचार तोरणा काबीज केल्यापासूनच निश्चित ठरवलेला होता , की कोणास वतन , सरंजाम देणे नाही.\nअन् आता तर शिकेर् राजांच्या मनांत हाच विचार आला आणि पिलाजीराजे शिकेर् यांनी महाराजांकडे पत्र पाठवून ' आमचे दाभोळचे सरंजामी वतन आमचे आम्हांस मिळावे ' अशीउघडउघड मागणीच केली आता\nव्याह्यांच्या या मागणीने महारज हादरले. धर्मसंकटच उभे राहिले. व्याह्यांना वतन द्यावे , तर आपल्या सर्व सरदारांवर त्याचा काय परिणाम होईल न द्यावे तर शिकेर् नाराज होतीलरागावतील. संतापतील. अपमान मानतील आणि पुन्हा बादशाहाला जाऊन सामील होतील. कुणी सांगावं काय होईल ते\nमहाराज चिंतेत पडले. अन् त्यांच्या मनांत एक धूर्त सोंगटी अडीच घरं तिरपी सरकली. त्यांनी पिलाजीराजांना पत्र लिहून कळवले. पत्र छान लिहिले. पत्रांत म्हटलं , ' दाभोळचे तुमचे अमानत ( म्हणजे स्वराज्यात विलीन झालेले) झालेले वतन तुम्हांस परत द्यावे ऐसे आमचे ठरले आहे. आमची लेक तुम्हां घरी दिली. तिला पुत्र झाल्यावरी त्याचे नावाने हे वतन द्यावे ऐसे आमचे ठरले आहे.\nम्हणजे त्या लेकीला ( तिचे नांव राजकुँवर नानीसाहेब) पुढे मोठी झाल्यावर जेव्हा केव्हा पुत्र होईल , तेव्हा पाहता येईल\nशिकेर्राजेही जरा नाराजले. पण पुढे नक्की आपल्याला दाभोळ परत मिळणार या समाधानात सुखावले. लौकर नातू जन्माला येवो , हीच अपेक्षा राजांच्या मनांत दरवळत राहिली.\nपण महाराजांनी मात्र कुणालाही सरंजाम न देण्याचा आपला राज्यकल्याणकारी हेतू ढळू दिला नाही.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा का��ीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/lifestyle/pubg-mobile-gaming-tournament-oppo-28210", "date_download": "2020-09-25T03:47:21Z", "digest": "sha1:KILTCIQO6JUNDIWKKUZ64UQ3HUOSBJZ4", "length": 10283, "nlines": 133, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "५० लाख जिंकायचेत? मग 'या' गेमिंग स्पर्धेत सहभागी व्हाच! | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\n मग 'या' गेमिंग स्पर्धेत सहभागी व्हाच\n मग 'या' गेमिंग स्पर्धेत सहभागी व्हाच\nसोशल मीडियावर पबजी (PUBG - PlayerUnkown’s Battlegrounds) हा गेम चांगलाच लोकप्रिय झाला आहे. गेल्या काही महिन्यात या गेमचे अनेक फोलोअर्स तयार झालेत. या गेमची वाढती क्रेझ पाहता 'पबजी' एक गेमिंग स्पर्धा घेऊन आले आहेत. ज्यात तुम्हाला थोडेथोडके नव्हे, तर ५० लाख रुपये जिंकता येतील.\nBy मुंबई लाइव्ह टीम लाइफस्टाइल\n'पबजी' या गेमनं तुम्हालाही भुरळ घातलीय का नसेल तर याबाबत नक्की वाचा. कारण या मारधाडवाल्या गेमनं सध्या तरूणांमध्ये धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर पबजी (PUBG - PlayerUnkown’s Battlegrounds) हा गेम चांगलाच लोकप्रिय झाला आहे. गेल्या काही महिन्यात या गेमचे अनेक फोलोअर्स तयार झालेत. या गेमची वाढती क्रेझ पाहता 'पबजी' एक गेमिंग स्पर्धा घेऊन आले आहेत.\nपोकेमॉन गो, ब्ल्यू व्हेल या गेम्सनंतर आता पबजीची क्रेझ आहे. आकर्षक व्हिज्युअल्स आणि अॅक्शनमुळे हा गेम सध्या तरूणाईच्या गळ्यातला ताईत बनला आहे. गेम खेळण्याबरोबरच त्यामध्ये चॅटिंगही करता येतं. हा खेळ एकट्याने, दोन जणांमध्ये किंवा ग्रुप करून खेळता येतो.\nगेममध्ये एका रँडम जागेवर तुम्हाला सोडलं जातं. तिथं तुम्हाला 'सर्व्हायव्हल'साठी खेळणं भाग असतं. यामध्ये तुम्हाला स्वत: च गन्स शोधाव्या लागतात. गन्स शोधून तुमच्या प्रतिस्पर्धींंना मारणं आवश्यक असतं. गेममध्ये दिलेल्या एका जागेवर म्हणजेच एका बोर्डवर १०० खेळाडू असतात. त्यामुळे त्या जागेवरील ९९ जणांना मारून तुम्हाला 'सर्व्हाइव्ह' होणं भाग असतं. तेव्हाच तुम्ही हा गेम जिंकू शकता.\nकॉलेजच्या तरूणांना ध्यानात ठेऊन PUBG मोबाईल चॅम्पियनशीप या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. PUBG ही मोबाईल चॅम्पियन स्पर्धा आहे. भारतातल्या ३० शहरातील तब्बल १ हजार कॉलेजांतील विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. स्पर्धेच्या सुरुवातीला २० टीम्स तया��� करण्यात येतील. प्रत्येक टीममध्ये एकाच कॉलेजच्या ४ जणांचा समावेश असेल. या चॅम्पियनशीपमध्ये नॉकआऊट फेरीसुद्धा असणार आहे. सर्वात महत्त्वाचं हा गेम जिंकलात तर ५० लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे.\nइतरांना हा खेळ पाहता यावा म्हणून खेळाचं सोशल मीडियावर लाइव्ह टेलिकास्ट करण्यात येईल. चॅम्पियनशीपमध्ये भाग घेण्यासाठी ७ ते २३ सप्टेंबर दरम्यान अर्ज करता येईल. त्यांच्या वेबसाईटवर http://pubgmobile.in/2018/ तुम्ही अर्ज करू शकता.\n'इथं' भरणार पहिलावहिला 'घुबड महोत्सव'\nपबजीगेम स्पर्धामोबाईल चॅम्पियनप्लेअरस्पर्धकPUBGgame championplayer\nआकडा कमी होताच पोलिसांची दोन कोविड सेंटर बंद\nमुंबईत कोरोनाचे २ हजार १६३ नवे रुग्ण, ५४ जणांचा मृत्यू\nराज्यात १९ हजार १६४ नवे रुग्ण, ४५९ जणांचा दिवसभरात मृत्यू\nगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\n'नमस्ते' म्हणत अ‍ॅपलचे पहिले ऑनलाईन स्टोअर लाँच\nचित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 'या' दोन अभिनेत्यांना कोरोनाची लागण\n२३ सप्टेंबरला अॅपल लाँच करणार ऑनलाईन स्टोअर\nकोरोनामुळं भारतातील ४ शहरांची स्मार्ट सिटी रँकिंगमध्ये घसरण\nPUB G मोबाईल गेम भारतात पुन्हा होऊ शकतो लॉन्च\nPUB G बॅननंतर भारतात FAU-G गेमची घोषणा, अक्षय कुमारची ट्विटरवर माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.l-groop.com/page/how-to-make-brown-rice-flour/", "date_download": "2020-09-25T04:56:27Z", "digest": "sha1:5RDS4IOQRHKXAISIPZ6F4I3L3F76CBKI", "length": 19459, "nlines": 50, "source_domain": "mr.l-groop.com", "title": "तपकिरी तांदळाचे पीठ कसे तयार करावे | l-groop.com", "raw_content": "\nतपकिरी तांदळाचे पीठ कसे तयार करावे\nतपकिरी तांदळाचे पीठ मफिनपासून ते मीटबॉलपर्यंत कितीही चवदार पदार्थांमध्ये स्वागत आहे. ते केवळ आवश्यक पोषक द्रव्यांमधूनच समृद्ध नसते तर ते नैसर्गिकरित्या ग्लूटेन-मुक्त देखील होते, याचा अर्थ असा की नियमित समृद्धीचे पीठ घेणाts्या आहारातील लोकांसाठी हा एक योग्य पर्याय आहे. घरीही बनवण्यापेक्षा हे सोपे नव्हते. आपल्याला फक्त तपकिरी तांदळाचे पॅकेज, हाय-स्पीड ब्लेंडर किंवा फूड प्रोसेसर आणि मॅन्युअल सिफरची आवश्यकता आहे. कमीतकमी अर्ध्या तासाच्या कालावधीत आपल्याकडे जादा किंमतीच्या स्टोअर-खरेदी केलेल्या वाणांच्या किंमतीच्या तुलनेत निरोगी, पौष्टिक तपकिरी तांदळाच्या पीठाचा तयार पुरवठा होईल.\nसेंद्रिय तपकिरी तांदळाचे पॅकेज खरेदी करा. सर्व नैसर्गिक प्रकारच��� तांदूळ सर्वोत्कृष्ट आहेत, कारण संरक्षक किंवा इतर कोणत्याही पदार्थांशी ते वागले नाहीत जे स्वयंपाक करण्यासाठी वापरल्यास वर्तन किंवा चार बदलू शकतात. मोठ्या प्रमाणात पीठ तयार करण्यासाठी, तुम्हाला सुमारे एक पौंड किंवा त्याहून अधिक मोठा तांदळाचा पिशवी उचलण्याची आवश्यकता असेल. आपल्याला फक्त थोडे बनवण्याची आवश्यकता असल्यास, एक लहान पिशवी किंवा डबे पुरेसे असावेत. [१]\nभात प्रक्रिया करण्यापूर्वी शिजवू नका. व्यवस्थित पीसण्यासाठी ते कोरडे असणे आवश्यक आहे.\nचव किंवा इतर कोणत्याही पदार्थांसह तांदूळ टाळा.\nब्लेंडर किंवा फूड प्रोसेसरमध्ये तांदळाचा एक छोटासा भाग जोडा. तांदूळ घाला आणि ब्लेंडरच्या वरच्या बाजूस सुरक्षित झाकण ठेवा. एकावेळी फक्त २- table मोठे चमचे वापरा - जर ब्लेंडरने जास्त गर्दी केली असेल तर, ब्लेडला तांदूळ धान्य दळण्यास कठीण वेळ लागू शकेल. [२]\nबर्‍याच लहान ब्लेंडर एका वेळी सुमारे 1.5 कप तांदूळ प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास सक्षम असतील.\nआपल्या स्वत: च्या तपकिरी तांदळाचे पीठ घरी बनविणे वेळेस फायदेशीर ठरेल परंतु किराणा दुकानातून वगळता आपण किती बचत करू शकता याचा विचार करता तेव्हा हे फायदेशीर आहे.\nभात धान्य तोडण्यासाठी डाळी. कमी उर्जा सेटिंगपासून प्रारंभ करून, ब्लेंडरला द्रुत सलगतेमध्ये काही वेळा प्रारंभ करा आणि थांबवा. यामुळे ब्लेड जाम होऊ नये किंवा जास्त गरम होऊ न देता धान्य कमी आकारात कमी होण्यास मदत होईल. []]\nप्रमाणित ब्लेंडर किंवा फूड प्रोसेसर व्यतिरिक्त, आपण कॉम्पॅक्ट युनिट देखील वापरू शकता, जसे की व्हिटामिक्स किंवा मॅजिक बुलेट. हे एकल-वापर करणारे ब्लेंडर कमी प्रमाणात घटकांच्या प्रक्रियेसाठी योग्य आहेत.\nजर सर्व काही अपयशी ठरले, तर एक कॉफी ग्राइंडर देखील कार्य पूर्ण करेल. []] एक्स संशोधन स्त्रोत\nतांदूळ बारीक करून घ्या. एकदा धान्ये थोडीशी तुटली की ब्लेंडरला उच्च उर्जा सेटिंगमध्ये स्विच करा आणि 10-20 सेकंदाच्या अंतराने मिश्रण चालू ठेवा. आता पुन्हा थांबा खात्री करा आणि नंतर मोटरला थंड होण्याची संधी द्या. []]\nस्वयंपाकाच्या पाककृतींमध्ये योग्य परिणाम देण्यासाठी तांदळाचे पीठ खूप बारीक असणे आवश्यक आहे. आपण समाप्त केल्यावर, प्रक्रिया केलेल्या तांदळामध्ये संपूर्ण धान्य किंवा खडबडीत भाग नसावे.\nबराच वेळ सतत चालू ठेवण्यासाठी स���डल्यास ब्लेंडर सहजपणे जास्त तापू शकतो. यामुळे संभाव्य विद्युत धोका बनू शकतो.\nतांदळाचे पीठ पीक घेत आहे\nभुई तांदूळ एका चाकामध्ये स्थानांतरित करा. एक मोठा वाडगा बाहेर काढा आणि तो आपल्यास काउंटरटॉपवर सेट करा. ब्लेंडरला त्याच्या बेसमधून काढा आणि त्यातील मॅन्युअल सिफरमध्ये रिकामे करा. आपण जाताना थोडेसे वापरण्यायोग्य पीठ काढण्यासाठी आपण चाळणीचा वापर कराल. []]\nआपल्याकडे सिफर नसल्यास, नियमित वायर स्ट्रेनर समान कार्य करेल.\nपीठ बाहेर टाकताना काळजी घ्या. एक चुकीची चाल आणि आपल्या हातात एक गडबड होऊ शकते\nतांदळाचे पीठ एका वेगळ्या वाडग्यात घ्या. वाटीवर सिफर ठेवा आणि हळू हळू वक्र वळवा. चाकाची फिरणारी क्रिया भुकटी तांदळाचे पीठ मोठ्या तुकड्यांमधून विभक्त करण्यास मदत करेल ज्यास पूर्णपणे मिसळले नाही. सर्व पीठ संपेपर्यंत चाळत रहा, मग जे काही शिल्लक आहे ते हलवा. []]\nगाळण्याच्या चाचणीने दुसर्‍या हाताने गाळण्याची धार टॅप करताना एका हाताने पीठ हळू हळू हलवा.\nजाळीमध्ये अडकलेले पीठ काढून टाकण्यासाठी अधूनमधून चाला.\nअखंड तांदूळ ब्लेंडरवर परत करा. जे काही तांदूळ ब्लेंडरच्या पहिल्या ट्रिपमध्ये पुरेसे लहान नव्हते ते परत जाऊ शकते. या वेळी पीठाने चुळबूळ, पावडर पोत मिळते याची खात्री करण्यासाठी भात मोठ्या प्रमाणात मिसळा.\nप्रत्येक वेळी थोडे अधिक तांदूळ जोडून ब्लेंडरमध्ये मोकळ्या जागेचा फायदा घ्या.\nआपल्याकडे तांदूळ कमी प्रमाणात आकारात येण्यास त्रास होत असेल तर अनेक प्रक्रिया पद्धतींचा प्रयोग करा. उदाहरणार्थ, ब्लेंडरमधून तांदूळ कॉफी धार लावून घ्या.\nआपल्याला पाहिजे तितके पीठ होईपर्यंत सुरू ठेवा. सर्व तांदूळ वापरण्यायोग्य पीठात बदल होईपर्यंत या प्रक्रियेची पुनरावृत्ती करा. आपल्या ब्लेंडरच्या सामर्थ्यावर आणि आपण वापरत असलेल्या तांदळाच्या प्रमाणात, एक कप बारीक-तपकिरी तांदळाचे पीठ तयार करण्यास 20-30 मिनिटे लागू शकतात. []]\nतांदळावर संपूर्ण प्रक्रिया झाली असल्याची खात्री करा. जर ते खूप खडबडीत असेल तर जेव्हा स्वयंपाक करण्याची वेळ येते तेव्हा तो इच्छित परिणाम देऊ शकत नाही.\nसरासरी, 1.5-2 कप तांदूळ अंदाजे 1 कप तांदळाचे पीठ देईल.\nस्टोअर आणि ब्राऊन राईस पीठ वापरणे\nतपकिरी तांदळाचे पीठ एका हवाबंद पात्रात ठेवा. एका झाकणासह कंटेनर निवडा जे कडक सील तयार करेल, जसे की टपरवेअरचा तुकडा किंवा कॅनिंग जार. हे पिठात येण्यापासून अवांछित ओलावा टिकवून ठेवेल, ज्यामुळे ढेप येऊ शकते आणि जीवाणू किंवा बुरशी बसू शकते. []]\nपाककृतींसाठी पीठ मोजणे सुलभ करण्यासाठी बिल्ट-इन डेल स्पॉउटसह कंटेनर किंवा स्वतंत्र झाकण वापरा.\nतांदळाचे पीठ मिळणार्‍या हवेचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या कंटेनरवर किती वेळा स्थानांतरित केले ते मर्यादित करा.\nपेंट्री किंवा रेफ्रिजरेटरमध्ये पीठ ठेवा. जेव्हा तपमानावर झाकलेले आणि कोरडे ठेवले जाईल तेव्हा धान्यांचे फ्लोअर आठवडे ताजे राहतील. ते रेफ्रिजरेटर किंवा फ्रीजरमध्ये जास्त काळ टिकू शकतात, जिथे ते अनावश्यक प्रदर्शनापासून संरक्षित असतील. [10]\nचांगल्या चव आणि पोत साठी, आपल्या तांदळाचे पीठ 1-2 आठवड्यांत वापरण्याचा प्रयत्न करा.\nबेकिंग सोडाच्या पिठात पीठ फ्रिजमध्ये ठेवा जेणेकरून इतर संचयित पदार्थांपासून सुगंध येऊ नये. [११] एक्स संशोधन स्त्रोत\nआपल्या आवडीच्या पाककृतींमध्ये तपकिरी तांदळाचे पीठ घाला. तपकिरी तांदळाचे पीठ सर्व ग्लूटेन-डिशमध्ये पारंपारिक गव्हाच्या पिठासाठी उत्कृष्ट पर्याय बनवते. कुकीज, केक किंवा ब्राउन बेक करण्यासाठी होममेड फोरचा वापर करा, न्याहारीसाठी रस्टिक पॅनकेक्सचा एक तुकडा फोडण्यासाठी किंवा ताजे पास्ता किंवा क्रॅबकेस बांधण्यासाठी. तांदळामध्ये गहूपेक्षा साखर कमी असते आणि फायदेशीर जीवनसत्त्वे आणि पोषक पदार्थ देखील असतात. [१२]\nतपकिरी तांदळाच्या पिठाचा ताजे तुकडा कसा वापरावा यावर कल्पना आणि प्रेरणा यासाठी ग्लूटेन-मुक्त रेसिपी शोधा. [१]] एक्स संशोधन स्त्रोत\nतपकिरी तांदळाचे पीठ जाडसर बनवण्यासाठी सूप, सॉस आणि ग्रेव्हीमध्ये घाला.\nकिराणा स्टोअरमध्ये जादा किंमतीच्या फ्लोअरसाठी पैसे बाहेर टाकण्यापेक्षा घरी स्वतः तपकिरी तांदळाचे पीठ बनवणे हे एक अधिक आर्थिक समाधान आहे.\nजर आपण फ्लोअरचे मिश्रण तयार करीत असाल तर प्रत्येक धान्यावर स्वतंत्रपणे प्रक्रिया करा, नंतर त्यांना काटाने एकत्र ढवळावे किंवा स्टोरेज कंटेनरमध्ये ठेवल्यानंतर झटकून घ्या.\nउरलेल्या शिजलेल्या तांदळाला तांदळाच्या पिठामध्ये रूपांतरित करण्यासाठी डिहायड्रेटर वापरा.\nया पध्दतीचा वापर इतर प्रकारच्या तांदळाच्या पीठातूनही करता येतो. भिन्न वाण आणि संयोजनांसह प्रयोग करा आणि आपल्यात सर्��ात चांगले काय आहे ते पहा.\nआपल्या बोटांनी आणि इतर सर्व ब्लेंडर ब्लेंडर किंवा फूड प्रोसेसरच्या ब्लेडपासून दूर ठेवा.\nकसावा पिठ सह शिजविणे कसेअरन्सिनी कशी बनवायचीनारळाच्या पिठाचे फळ कसे बनवायचेफ्लॅक्ड नारळासह नारळाचे पीठ कसे बनवायचेग्लूटेन फ्री ब्रेड कसा बनवायचाग्लूटेन फ्री चीज़केक क्रस्ट कसे तयार करावेग्लूटेन फ्री आटा कसा बनवायचासोया पीठाने ग्लूटेन फ्री लिंबू कुकी कशा बनवायच्याग्लूटेन फ्री स्नीकरडूडल्स कसे बनवायचेतांदळाचे पीठ कसे तयार करावेग्लूटेन फ्री शिफॉन केक कसा बनवायचासर्व उद्देश ग्लूटेन फ्री आटा कसा बनवायचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0_(%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0)", "date_download": "2020-09-25T05:02:38Z", "digest": "sha1:SYCQLSVKPWQTJHVBTHD7RXT7S2UL6WMD", "length": 4772, "nlines": 56, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "प्रहार (वृत्तपत्र) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nप्रहार हे महाराष्ट्रातील मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र ऑक्टोबर ९, इ.स. २००८ रोजी सुरू झाले. महाराष्ट्रातील राजकीय नेते नारायण राणे हे याचे सल्लागार संपादक आहेत. तर २०१५ पर्यंत महेश बळीराम म्हात्रे हे त्याचे संपादक होते. त्यानंतर मधुकर भावे यांच्याकडे संपादक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मुंबईसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथून प्रहारच्या आवृत्या प्रसिद्ध होतात.\nऑक्टोबर ९, इ.स. २००८\nअमेरिकेतील ऑग्टन येथील वृत्तपत्राचे संग्रहालय असून त्याला न्यूझियम असे म्हणतात. या न्यूझियममध्ये जगभरातील ८००हून अधिक वृत्तपत्रांचा समावेश करण्यात आला आहे. या न्यूझियममध्ये भारतातील १४ वृत्तपत्रांचा समावेश असून मराठीतील केवळ प्रहार हे एकमेव दैनिकाचा न्यूझियममध्ये सामावेश आहे.[१]\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:३२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्���ेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/77275/little-romantic-things-to-make-a-men-happy/", "date_download": "2020-09-25T02:48:37Z", "digest": "sha1:JQFBVURF4JE5FB5FWYN7HJI2K2OB5OMM", "length": 20223, "nlines": 102, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'\"त्याच्या\"साठी तिच्या या साध्या गोष्टी असतात खूप रोमँटिक, वाचा आणि त्याला खुश करा...", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“त्याच्या”साठी तिच्या या साध्या गोष्टी असतात खूप रोमँटिक, वाचा आणि त्याला खुश करा…\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |\nस्त्री आणि पुरुष हे नातं म्हटलं तर सोपं आणि म्हटलं तर गुंतागुंतीचं असतं. दोन वेगळ्या धाटणीच्या व्यक्ती म्हटल्या की, वेगळेपण हे आलंच आणि म्हणूनच त्यांच्या नैसर्गिक गुण-दोषांसकट त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे.\nमूलतः स्त्री म्हटलं की ममता, कोमलता आणि पुरुष म्हटलं की खंबीरता हे आपल्या डोक्यात पक्कं बसलेलं असतं.\nकाही प्रमाणात यात तथ्य असलं तरीही पुरुषांचीही कोमल बाजू असते आणि ती समजून घेतली तर नक्कीच आपल्याला आपला जोडीदार समजून घ्यायला मदत होईल.\nजशा मुलींच्या काही अपेक्षा असतात तशा स्पष्ट न बोलणाऱ्या मुलांच्याही असतातच की, मुलांनी आपल्याला समजून घ्यावं असं मुलींना वाटतं तसं मुलांना वाटत नसेल\nरोमान्स ही कल्पना फक्त शारीरिक नसून त्यात मानसिक गोष्टींचाही समावेश असतो हे आपण जाणून घ्यायला हवं आणि म्हणूनच आज त्या अनुषंगाने मुलांना मुलींच्या कोणत्या गोष्टी ‘रोमँटिक’ वाटतात हेही जाणून घेऊया.\nगैरसमज हे कोणाला हवे असतात अर्थाचा अनर्थ झाला की, फिस्कटतो तो म्हणजे सुसंवाद आणि पोसला जातो तो इगो. कोणत्याही नात्यात हे मिठाच्या खड्या सारखंच असतं.\nमुलींनी आपल्या वागण्याचा किंवा बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नये अशी मुलांची माफक अपेक्षा असते आणि ती पूर्ण झाली की त्यांना बरं वाटतं.\nआपल्या जोडीदाराच्या बोलण्याने किंवा कृतीने न दुखावता त्यामागच्या भूमिकेचा विचार करायला हवा अथवा त्याबाबतीत मोकळेपणाने बोलून त्याची पार्श्वभूमी जाणून घ्यायला हवी.\nअगदीच टोकाची भूमिका घेतली तर ‘आपल्याला समजून घेतलं जात नाहीए’ अशी भावना मुलांच्या मनात निर्माण होते आणि आपसूकच नात्यात दुरावा किंवा तणाव जाणवतो.\nत्याऐवजी, जर मुलांनी स्वतःभोवती तयार केलेल्या भिंती ओलांडून त्याच्या मागे दडलेलं मन मुलींनी जाण��न घेतलं तर ते स्वागतार्ह असतं.\nकोणत्याही नात्यांत सुसंवाद महत्वाचा. मुली या बडबड्या असतात आणि त्या शब्दांतून व्यक्त होत असतात.\nमात्र मुलांची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते आणि म्हणूनच जर कोणी त्यांचं अव्यक्त राहणंही बरोबर हेरलं,(विशेषतः आपल्या जोडीदारीणीने) तर त्यांना ते भावतं\nयासाठी ‘तो ‘काय बोलतोय याकडे लक्ष देणं आणि त्यामागचा गर्भितार्थ जाणून घेणं गरजेचं आहे. तसेच कितीही वाद झाला तरी सरतेशेवटी नात्यातला गोडवा टिकवणं महत्वाचं आहे.\nआपल्या मनातलं मोकळेपणानं जिच्याशी बोलता येईल अशी ‘ती’ त्याला नक्कीच हवीहवीशी वाटते.\nआपल्यावर कोणी अधिराज्य गाजवलेलं कोणत्याही पुरुषाला आवडत नाही. हक्क गाजवण्यातली मजा आणि कंट्रोल करणं यातला फरक आपण समजून घ्यायला हवा. ‘त्याने’ काय करावं हे ‘तिने’ ठरवू नये.\nजोडीदार असण्यापूर्वी ‘त्याचं’ही स्वतंत्र अस्तित्त्व आहे हे ‘तिने’ विसरता काम नये आणि म्हणूनच ज्या स्त्रिया पुरुषांना मनासारखं वागू देतात त्या त्यांना मनापासून आवडतात. त्याने सतत आपल्या बरोबरच असावं असा अट्टाहास असू नये.\nत्यालाही मित्रवर्ग, नातेवाईकांसोबत वेळ घालवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तितकं तर त्याला नक्कीच करू द्यावं.\nइतकंच नाही तर मनातली प्रत्येक गोष्ट जिच्याशी कोणत्याही आड-पडद्याशिवाय शेअर करता येईल इतका मोकळेपणा दोघांमध्ये असेल अशी मुलगी त्याला नक्कीच प्रिय असते.\nकोणत्याही नात्याचा गाभा म्हणजे परस्परांमधील विश्वास. हा नात्याचा पाया जर भक्कम असेल तर मग त्यावरची इमारत ही ब्रिटिशकालीन इमारतींप्रमाणेच वर्षानुवर्षे भक्कम उभी राहील.\n‘तिचा ‘माझ्यावर विश्वास आहे, ही भावना त्याला सुखावणारी असते. तिने जर वेळोवेळी आपल्या कृतीतून किंवा बोलून दाखवत तो विश्वास असल्याची जाणीव करून दिली तर ‘तो’ नक्कीच खूष होतो.\nआणि तो विश्वास वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकतो आणि त्याचा नात्यावरील कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो. इ\nतकंच नव्हे तर त्याच्या स्वप्नांवर आणि ती स्वप्न पूर्ण करण्याच्या त्याच्या क्षमतेवर तिचा विश्वास असल्याची जाणीवही त्याला सदैव पुढे जाण्याची ऊर्जा देत असते.\nमुलींना आपला आदर वाटावा असं मुलांना नेहमी वाटतं. त्यामुळे चारचौघातच नव्हे तर एकमेकांसोबत असतानाही त्याला धक्का लागेल असं काही मुली��नी केलं तर ते त्यांना अजिबात आवडत नाही.\nत्यामुळे मुलांच्या या अपेक्षेचा आदर करणारी मुलगी त्यांना अधिक आपलीशी वाटते.\nफक्त आदरच नाही तर मुलांना ‘जसंच्या तसं’ आपलंस करून घेईल अशी ‘ती’ त्याला हवी असते. काही चांगले बदल वगळता सतत समोरच्याला बदलायला लावणारी व्यक्ती कोणाला आवडेल\nनात्यातील उत्स्फूर्तता मुलांना अतिशय आकर्षित करते. सतत तेचतेच आणि चाकोरीबद्ध आयुष्य हे त्यांना कंटाळवाणं वाटतं.\nएखादी मुलगी जर अचानक काही वेगळं आणि हटके ठरवत असेल किंवा त्या अचानकपणातला आनंद लुटत असेल तर मुलांना त्या नात्यातला स्पार्क इंटरेस्टिंग वाटू लागतो.\nएखादा ऐनवेळी ठरलेला डिनर प्लॅनसुद्धा त्यासाठी पुरेसा आहे.\n७. आत्मविश्वास बाळगा :\nमुलींचं सर्वांत शक्तिशाली शस्त्र म्हणजे त्यांचे अश्रू आणि त्यापुढे मुलांचा टिकाव लागणं कठीण. म्हणूनच या शस्त्राचा वापर करून ब्लॅकमेल करणारी किंवा सतत एखादं रडगाणं गाणारी मुलगी मुलांना अजिबात आवडत नाही.\nयाउलट स्वतःचं असं वेगळं आणि छान व्यक्तिमत्व आत्मविश्वासाने पेलून नेणारी, स्वतःचे विचार असणारी, स्वप्नपूर्तीच्या ध्यासाने वाटचाल करणारी, बरोबरीची मुलगी मुलांना हवीहवीशी वाटते.\nआयुष्यात अनेक चढ-उतार येणं स्वाभाविक आहे. अशावेळी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी स्त्री पुरुषांना जवळची वाटते. मग तो आधार शाब्दिक किंवा कृतीतूनही देता येतो.\nत्यामुळे कठीण प्रसंगातून मार्ग काढत बाहेर पडणं सुसह्य होतं. आपल्या समाजात अगदी लहानपणापासूनच पुरुषांचं रडणं हे ‘पुरुषत्व’विरोधी आणि कमकुवतपणाचं लक्षण मानलं जातं.\nखरंतर रडणं हे माणसाच्या संवेदनशीलतेचं लक्षण आहे आणि म्हणूनच वेळप्रसंगी जिच्यासमोर मनमोकळं रडून भावनांचा निचरा करता येईल, तेही कोणत्याही जजमेंटशिवाय अशी ‘ती’ तो नेहमीच शोधत असतो.\n९. चाकोरी बाहेरील कृती :\nआजकाल काहीतरी हटके किंवा आऊट ऑफ द बॉक्स गोष्टी सगळ्यांनाच आवडतात. त्यामुळे आपल्यासाठी असं काही करणाऱ्या ‘तिच्या’ प्रेमात कोण पडणार नाही\nकधीतरी घरीच प्लॅन केलेलं कॅण्डल लाईट डिनर, अचानक ठरवलेली movie नाईट किंवा वाढदिवसाची पार्टी, एखादी रोडट्रिप नक्कीच नातं टवटवीत करतं.\nमुलींना सरप्राईज देणं हे जणू मुलींना मुलांचं कर्तव्य वाटतं तसंच कधीतरी मुलींनी मुलांसाठीही अशा स्पेशल गोष्टी केल्या तर मुलांनाही मस्त वाटेल .\nनात्याचं ट्युनिंग वाढवायला या इंटिमसीबाई नक्कीच मदत करतात. लहानलहान गोष्टींमधून आपलं प्रेम व्यक्त करणं खूप सहज आणि सोपं असतं. नातं जुनं झालं तरी त्यातलं नावीन्य टिकवायला इंटिमसी खूप महत्वाची असते.\nकधी दमलेल्या त्याला छान मालिश करून दिलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला थोपटलं तर त्यालाही रिलॅक्स वाटतं.\nकधी एखादा लाल टपोरा गुलाब त्याला दिला किंवा ऑफिसमध्ये सरप्राईज म्हणून चॉकलेट आणि फुलं पाठवली तर नक्कीच त्याच्या आनंदाला पारावार उरणार नाही.\nत्याच्याबद्दलच्या भावना त्याच्यासमोर शब्दांत व्यक्त केल्या, एखादा ‘love you’ चा मेसेज अथवा सहज आठवण आली म्हणून कॉल केला तर त्याचा दिवस अविस्मरणीय ठरेल.\nआपल्या आवडत्या व्यक्तीसाठी करावं तितकं थोडं आहे. मग ती मुलगी असो नाहीतर मुलगा.\nआपल्या आयुष्यात अशी एखादी सुंदर मुलगी असावी असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे.\nतर मुलींनो तुम्हालाही जशा तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या तर मस्त वाटतं तसं मुलांनाही मस्त रोमँटिक वाटावं यासाठी थोडा प्रयत्न करणार ना मग बघा तुम्हालाही त्यातून किती आनंद मिळतो.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← गॅस बर्नर स्वच्छ ठेवण्याचे हे उपाय तुम्हाला हमखास माहीती पाहिजे\n‘व्हॅलेंटाईन डे’ ला प्रपोज करणं खरंच फायद्याचं असतं की तोट्याचं\nजॉर्ज फर्नांडीस यांना आमदार अनिल गोटे यांनी दिलेली ही श्रद्धांजली डोळ्यांच्या कडा ओलावते..\nचक्क मधमाश्यांसाठी सुरु झालाय जगातलं सर्वात छोटं “मॅक्डोनाल्ड रेस्टोरंट”\nजाणून घ्या, स्वस्तिकचा हिटलरने बदनाम करण्यापूर्वीचा जाज्वल्य वैदिक इतिहास..\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/independent-day_18.html", "date_download": "2020-09-25T03:03:00Z", "digest": "sha1:BQ7F33YXA7ADHLCVDVNNLAYCOXDPXZYY", "length": 10669, "nlines": 108, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "आदिवासी गुड्यावर स्वातंत्र्याचा ध्वज प्रथमच उंचावला - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर आदिवासी गुड्यावर स्वातंत्र्याचा ध्वज प्रथमच उंचावला\nआदिवासी गुड्यावर स्वातंत्र्याचा ध्वज प्रथमच उंचावला\nमाणिकगड पहाडावरील घोडणकप्पी या आ���िवासी गुड्यावर स्वातंत्र्याचा ध्वज प्रथमच उंचावला. येथील ग्रामस्थांना आतापर्यंत साध्या ग्रामपंचायतीच्या कारभारातही सहभाग घेता आले नाही. या वस्तीवर जाण्यासाठी रस्ताही नाही. डोंगर उतरून गुड्यापर्यंत जावे लागते. पाण्याची सुविधा नाही. असुविधेचा सामना करीत प्रचंड हालअपेष्टा सहन करीत असलेल्या येथील ग्रामस्थांना आज एक आशेचा किरण दिसू लागला. त्यांनी आज पहीली ग्रामसभा अनुभवली. ग्रामसभेत विषयांवर चर्चा करतांना अबोल्या महीलांच्या ओठावर वेदनांचे हुंकार उमटून आले आणि त्या बोलक्या झाल्या. त्र्याहत्तर वर्षात त्यांना आपले प्रश्न मांडायची संधी मिळाली नव्हती. आज त्यांनी संधीचे सोने केले. आपल्या वेदनांना शब्दात व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य त्यांनी पहील्यांदाच अनुभवले. आज त्यांना स्वातंत्र्य मिळाल्याचा अनुभव आला.\nज्या डोंगरकपारीत त्यांचे भविष्य गडप झाल्याचा अनुभव ते घेत होते, त्याच डोंगरकपारीत आज स्वातंत्र्याचे मंगलमय सूर निनादले. रस्ता, पाणि, आरोग्य, शिक्षण, निवारा यासारख्या सुविधा आपल्या आवाक्यातच असल्याचा नवा व आल्हाददायी अनुभव आज घोडणकप्पी वासियांनी घेतला.\nया उपक्रमाला पाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड. दिपक चटप, स्वरप्रीती कला अकादमीचे अध्यक्ष दिलीपराव सदावर्ते यांनी भरघोस पाठबळ दिले. याशिवाय माजी आमदार अँड. वामनराव चटप साहेबांनी या कार्यक्रमात जीव ओतला. सौ. अल्काताई सदावर्ते व कु. पुजा टोंगे यांनी स्वातंत्र्यगीते गाऊन उल्हास निर्माण केला. उपेक्षित वस्तीवर नव चैतन्य निर्माण करण्याचा एक क्षण आमच्या सर्वांच्याच पर्वात जोडल्या गेले. ख-या अर्थाने अंधार चिरून काढणारा एक किरण येथे पसरविता आले, यापेक्षा मोठा आनंद तो कोणता \nसहकार्य करणा-यांची यादी खूप मोठी आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा ��रिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (194) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://gpratnagiri.org/admission2.html", "date_download": "2020-09-25T02:42:10Z", "digest": "sha1:GJMCPGGBTGCB42QABE6PB3V4Y2HHSQFC", "length": 3571, "nlines": 64, "source_domain": "gpratnagiri.org", "title": " Government Polytechnic, Ratnagiri", "raw_content": "\nNotice and form for Change of Institute (प्रथम व द्वितीय वर्षानंतर संस्था बदल करण्याबाबत अर्ज व सूचना)\nप्रथम व द्वितीय वर्षाच्या ज्या विद्यार्थांना द्वितीय व तिसरे वर्षात प्रवेश घेतांना संस्थाबदल करावयाचे आहे त्यांनी सोबत देण्यात आलेल्या गुगल फॉर्म द्वारे दि. 07/08/2020 रोजी संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत. तसेच सदर प्रक्रियेत सहभाग नोंदवतांना खालील नियमांचे पालन करावे.\n१) प्रथम/ द्वितीय वर्ष उत्तीर्ण (Clear pass) किंवा केवळ एका विषयात अनुत्तीर्ण (ATKT with one backlog only) असणारे विद्यार्थीच सदर संस्था बदल प्रक्रि���ेत सहभाग नोंदवू शकतात.\n२) प्रथम वर्ष प्रवेशावेळी TFWS द्वारे प्रवेशित विद्यार्थी शाखाबदल प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाही.\n3) एकदा संस्था बदल केल्यानंतर सदर संस्थेमधे प्रवेश घेणे विद्यार्थास बंधनकारक असेल.\n4) सादर प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालय तर्फे राबविण्यात येणार असून, संस्था बदलाचे संपूर्ण अधिकार संचालनालय यांना असणार आहे.\n5) सादर प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी श्री पंकज पोलादे यांच्याशी संपर्क करावा (मोबाईल नंबर 9158459412)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/category/latur/", "date_download": "2020-09-25T04:22:19Z", "digest": "sha1:OXEA3CTBZ27MHEHKVXXSXYRRQ5AGGIOK", "length": 11528, "nlines": 148, "source_domain": "dainikekmat.com", "title": "लातूर - पुरोगामी विचाराचे एकमत", "raw_content": "\nलातूर जिल्ह्यात २९४ नवे रुग्ण; ४ बाधितांचा मृत्यू, मृतांच्या संख्येत घट\nपाटोदा (बु.) येथे आता केवळ दोनच रुग्ण\nमराठा आरक्षणावरुन संभाजी सेना आक्रमक\nलातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने वाचवले रुग्णांचे १०० कोटी रुपये\nलातूर-नांदेड महामार्गाच्या कामास अखेर सुरूवात\nअतिवृष्टीने जिल्ह्यातील ७३ हजार हेक्टरवर नूकसान\nलोकप्रतिनिधींच्या निषेधार्थ बेशरमाच्या झाडाचा सत्कार\nलातूर तालुक्यात कोरोनाबाधितांचा मृत्युदर सर्वात कमी\nलातूर : लातूर ग्रामीण मतदार संघातील लातूर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर कोरोनाबाधितांचा मृत्यूदर खाली येत असून तो 1.94 टक्के...\nहाफकिन संस्थेचा तपासणी, संशोधन आणि प्रशिक्षण बाबतचा आराखडा येत्या 3 आठवडयात सादर करावा\nमुंबई दि. 23 : देशातील पहिली जीवशास्त्रीय संशोधन संस्था म्हणून हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेचा नावलौकिक आहे.: हा नावलौकिक टिकवून ठेवताना कोविड- 19...\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nमुंबई दि. 23 : आपल्या लोककलेतून समाजात विविध विषयांवर जागृती निर्माण करण्याबरोबरच समाजाचे प्रबोधन करणाऱ्या लोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे अमित देशमुख...\nलातूर जिल्ह्यात २४० नवे रुग्ण; रुग्णसंख्येची गती मंदावली\nलातूर : गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच दि. २१ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येची गती मंदावल्याचे आढळून आले असून, मंगळवार दि. २२ सप्टेंबर र��जी...\nपावसामुळे ऊस, सोयाबीनचे नुकसान\nजळकोट : जळकोट तालुक्यातील घोणसी मंडळामध्ये दि. २१ सप्टेंबर रोजी रात्री जोरदार पाऊस झाला. घोणसी परिसरामध्ये दोन तासांत तब्बल १२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली,...\nकिल्लारी, मारुती महाराज हे दोन्ही कारखाने सुरूकरा\nऔसा : औसा विधानसभा मतदारसंघातील वाढते ऊसाचे क्षेत्र व ऊस उत्पादक शेतक-याचा ऊस वेळेवर गाळप होण्याच्या दृष्टीने मतदारसंघातील सध्या बंद असलेला किल्लारी व बेलकुंड...\nशिरूर अनंतपाळ तालुक्यात जोरदार पाऊस\nशिरुर अनंतपाळ (शकील देशमुख) : शिरूर अनंतपाळ तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने मांजरा, घरणी नदीसह नाल्याकाठच्या सोयाबीनला या पावसाचा फटका बसल्याने सोयाबीन सह खरिप पिकांचे मोठे...\nनुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करा\nदेवणी : तालुक्यातील वडमुरुंबी ,दवण्णहप्पिरगा, अंनतवाडी वंलाडी या गावांना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी रविवार दि. २० सप्टेंबर रोजी शेतक-यांना भेटून शेतसंवाद साधून निवेदने...\nमांजरा नदी पाणी प्रवाहात अडचणी वाढल्याने धरण भरण्यास अडचण\nकळंब (सतीश टोणगे): बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ७२ गावांचा पाणी पुरवठा अवलंबुन असलेल्या मांजरा धरणास पाणी पुरवठा करणा-या मांजरा नदीचा पाणी प्रवाह कमी...\nलातूर-नांदेड रस्ता तातडीने दुरुस्त करा\nलातूर : लातूर-नांदेडदरम्यान महामार्गाचे काम सुरु होण्यास वेळ लागणार असेल तर या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करुन घ्यावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांकृतिककार्य मंत्री...\nगोलंदाजाची धुलाई : राहुलचे शतक, पंजाब जिंकला\nलातूर जिल्ह्यात २९४ नवे रुग्ण; ४ बाधितांचा मृत्यू, मृतांच्या संख्येत घट\n‘कोव्हीशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी; 4 जणांचे अहवाल समाधानकारक\nप्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nउस्मानाबादेत ‘सह्याद्री’ हॉस्पीटलवर कारवाई; १० हजार रूपये दंडही ठोठावला\nसीमेवर अभूतपूर्व स्थिती : परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य, वाटाघाटीतूनच तोडगा शक्य\nरियाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; जामीन अर्जाची सुनावणी २९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली\nशेतकरी आक्रमक : पंजाबमध्ये शेतक-यांचा रेल रोको; राज्यात तीन दिवस बंद, १४ रेल्वे रद्द\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\n��ातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2020-09-25T03:30:46Z", "digest": "sha1:CROGFDVJBVHXQKVSO3WTKXZNX64OKNHU", "length": 7901, "nlines": 133, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "हरमनप्रीत – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nपीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार\nनको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी\nप्रजनन संस्थेतील वेगळेपण – भाग २\nलैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा लिंगसांसर्गिक आजार\nलॉकडाऊनच्या काळात जमलं नाही, आता सेक्स केलंं तर……\nपुरुष मित्रांनो, शीघ्रवीर्यपतनाचा त्रास होतोय हा उपाय करुन पहा… स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट\nजननेंद्रियांतील वेगळेपण – भाग १\nजर्सी नोज नो जेंडर हे तिनं सिद्ध केलंय\nजिच्या खेळावर विराट कोहली भरवसा ठेवतो आणि ऑस्ट्रेलियन प्रेक्षक फिदा होतात, त्या हरमनप्रीतलाही या समाजानं ऐकवलंच होतं, ‘लडकी है लडकीयोंके साथ खेल, ये क्रिकेट लडकों का खेल है’. क्रिकेटपटू होऊ पाहणार्‍या एखाद्या मुलीला असा सल्लावजा टोमणा…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nअविवाहित मुलीने मोबाइल वापरल्यास वडिलांना होणार १.५ लाखांचा दंड\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2020/08/Nilesh-lanke-got-emotional.html", "date_download": "2020-09-25T04:32:51Z", "digest": "sha1:BFB7RA763V2QHXXV3ZYXRZO6VOGIPKXL", "length": 4542, "nlines": 42, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "राष्ट्रवादीच्या आमदाराला कोसळले रडू... म्हणाले, भैय्या आम्हाला सोडून का गेलात?", "raw_content": "\nराष्ट्रवादीच���या आमदाराला कोसळले रडू... म्हणाले, भैय्या आम्हाला सोडून का गेलात\nवेब टीम : अहमदनगर\nशिवसेना उपनेते माजी मंत्री अनिल राठोड यांना आदरांजली देण्यासाठी अहमदनगरमध्ये हजारो शिवसैनिकांनी उपस्थिती लावली.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी देखील अनिल राठोड यांना आदरांजली वाहिली.\nयावेळी त्यांना बोलताना अश्रू अनावर झाले . मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीत उभा होतो, तरीही अनिल राठोड यांचे मला आशिर्वाद होते, असं मत निलेश लंके यांनी व्यक्त केलं.\nतसेच आपण सर्वजण पोरके झाल्याची भावना व्यक्त केली.\nनिलेश लंके म्हणाले, “आपल्या सर्वांचे दैवत अनिल भैया राठोड यांचं आज पहाटे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झालं.\nभैया ही आगळीवेगळी शक्ती होती. या शक्तीने अहमदनगर जिल्ह्यातील गोरगरिब जनतेतील बरेच कुटुंब उभे करण्याचं काम केलं,\nत्यांना ताकद देण्याचं काम केलं. आज आपण सर्वजण पोरके झालो आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2020-09-25T05:08:32Z", "digest": "sha1:WWFXSRH3TOLQHLTLUEQ5AWKQ2Y37JUDI", "length": 3664, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "यामानाशी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nफुकुई (जपानी: 山梨県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटावरच्या चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे.\nयामानाशी प्रभागचे जपान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ४,४६५.४ चौ. किमी (१,७२४.१ चौ. मैल)\nघनता १९२.९ /चौ. किमी (५०० /चौ. मैल)\nकोफू ही यामानाशी प्रभागाची राजधानी आहे.\nविकिव्हॉयेज वरील यामानाशी प्रभाग पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०३:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathicorner.com/tag/jagtikhasyadininmarathi", "date_download": "2020-09-25T03:05:11Z", "digest": "sha1:DBXAVJZYSJDVOQYCLOBT6LMQJ6OP6ARR", "length": 2117, "nlines": 48, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "JagtikHasyaDininMarathi Archives - मराठी कॉर्नर", "raw_content": "\nजागतिक हास्य दिन 2021: जागतिक हास्य दिनाच्या शुभेच्छा\nJagtik Hasya Din in Marathi: जागतिक हास्य दिन (English:- World Laughter Day) प्रत्येक वर्षाच्या मे मध्ये पहिल्या रविवारी असतो. पहिला जागतिक हास्य दिन 10 जानेवारी 1998 रोजी भारतातील मुंबई येथे झाला आणि जगभरातील जागतिक हास्य दिन योग चळवळीचे संस्थापक डॉ. मदन कटारिया यांना या स्थापना …\nपुढे वाचा…जागतिक हास्य दिन 2021: जागतिक हास्य दिनाच्या शुभेच्छा\nकुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा\nभारतात X, Y, and Z सुरक्षा म्हणजे काय या स्तराची सुरक्षा केंव्हा दिली जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_189.html", "date_download": "2020-09-25T03:08:38Z", "digest": "sha1:XSRKBUX36UGVWQJPXH6LEZIX3GN25L2Q", "length": 4735, "nlines": 59, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "आरोग्यासंदर्भाचे 'हे' जुने सल्ले,तुम्हाला माहित आहे का?", "raw_content": "\nआरोग्यासंदर्भाचे 'हे' जुने सल्ले,तुम्हाला माहित आहे का\nbyMahaupdate.in रविवार, जानेवारी १९, २०२०\nआपले आरोग्य सुदृढ राहावे असे प्रत्येकालाच वाटत असते. जर तुम्हालाही सुदृढ आरोग्य हवे असेल तर हे जुने फंडे आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरा. हे जुने फंडे आरोग्य फिट ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत.\nआपले आरोग्य सुदृढ राहावे असे प्रत्येकालाच वाटत असते. जर तुम्हालाही सुदृढ आरोग्य हवे असेल तर हे जुने फंडे आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरा. हे जुने फंडे आरोग्य फिट ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत.\nआज आम्ही तुम्हाला फिट राहण्याचे काही जुने मात्र दमदार फंडे सांगत आहोत.\nअति जेवण करणे हे आरोग्यासाठी हितकारक नाहीये. कमी खाणारे व्यक्ती नेहमी निरोगी आणि सुखी असतात. जी व्यक्ती खूप भूक लागल्यावर प्रमाणात जेवण करते ती नेहमी निरोगी राहते. त्यामुळे पोटाला लागेल जेवढेच खा.\nकाळे मिरे वाटून त्याचे चुर्ण बनवा. हे चुर्ण ३ ग्रॅम तुप आणि साखरेत रोज सेवन करा. त्यामुळे डोळे निरोगी राहतता. डोळ्याचे आजार उद्भवणार नाहीत. डोळे लाल होत असतील तर हा उपाय नक्की करा. डोळ्याचे आजार दूर करण्यासाठी हा उपाय लाभदायक आहे.\nदररोज जेवन झाल्यानंतर १० ग्रॅम गुळाचे सेवन करा. पोटाचे आजार उदा. अपचन, गॅसेस, पोटदुखी या त्रासापासून सुटका होईल. दररोज १० ग्रॅम गुळ खाण्याची सवय लावा. गुळाच्या सेवनामुळे जेवण पचायला मदत होते.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला च��� येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/makshikari", "date_download": "2020-09-25T02:49:36Z", "digest": "sha1:Q2QTTPRN73BPV2AW4JNVIUAN7F327ZEY", "length": 17160, "nlines": 194, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "फळमाशी विरुध्द मक्षीकारी – Patil Biotech Services", "raw_content": "\nवाटर सोल्युबल एनपीके फर्टिलायझर\nआय पी एम प्रोडक्ट\nचिकट सापळे वापरून उत्पादन खर्च करा कमी\nयलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप\nसी एम एस खते कोणती\nह्युमोल - एक श्रेष्ठ भुसुधारक\n४० टक्यापर्यंत उत्पादन वाढवणारी खते कोणती\nहुमणासुर चा परिणाम दिसतो स्पष्ट\nमायक्रोडील इज “डील ऑफ टाइम”\nरीलीजर चा वापर हवाच\nहुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर\nलावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका\nलागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन\nप्रार्थमिक पपई लागवड तंत्रज्ञान\nनिशिगंध लागवड एप्रिल, मे महिन्यात\nडाळींबाच्या बागेत फिरता फिरता\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nहळदी साठी वापरा पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nडाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान\nकापूस नियोजन (भाग ३ रा) लागवडी नंतर ४० दिवसा नंतरचे नियोजन\nकापूस नियोजन (भाग २ रा)\nकापुस नियोजन (भाग १ ला)\nकपाशीच्या चांगल्या उत्पन्ना साठी निवडा: चाणक्य\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nबागायती कापसासाठी वापरा चाणक्य\nकापसातील सुतकृमिवर मिळवा नियंत्रण\nकल्पकतेतून वाढवा टरबूजातील नफा\nदर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nहरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन\nमिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या\nमिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान\n\"डीलर\" चा पत्ता/का पता\nशेतात फुलोरा आला कि मन स्वप्न पाहू लागते. मनाच्या आकांक्षा उचावतात. ते शिळ वाजवून आपला आनंद जाहीर करते....नेमक्या याच वेळी फळमाशी हल्ला करते. काल पर्यंत न दिसणारी माशी आज अचानक सर्व दूर पसरते...कुजकी फळे दिसू लागतात. मग वेड्यासारखे फवारे सुरु होतात. जो जे म्हणेल ती फवारणी सुरु होते. आनंदा कडून हताशे कडे जाणारी हि वाट शत्रूच्याही नशिबात येवू नये एव्हडाच एक विचार आपल्या मनात सुरु राहतो...आणि सुरु राहाते शेतातील फवारण्यांची फडफड.\nअफाट शत्रूवर समोरून हल्ला न करता त्याला हरवायचे कसब मराठ्यांकडे होते. मुघलांची लाखोची फौज हल्ला कधी करायचा कसा करायचा आदेशाची वाट पाहात झोपा काढायची. शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना गनिमी कावा सांगायचे आणि हे चतुर मावळे झोपलेल्या मुघल सैन्याला झोपेत ठेवून त्याच्या मोहोरक्याला शोधून नेमके टिपायचे. युद्ध व्हायचेच नाही...विजय मात्र नक्की व्हायचा.. महाराजांचा विजय मराठी शेतकऱ्यांसाठी यापेक्षा अधिक प्रेरणादायी काय असेल मराठी शेतकऱ्यांसाठी यापेक्षा अधिक प्रेरणादायी काय असेल फळमाशी विरुद्ध माक्षिकारी हा असाच एक गनिमी कावा आहे.\nटरबूज, काकडी असे वेल वर्गीय पिके असोत कि आंब्यासारखे फळपिक....माक्षिकारी प्रलोभन सापळा वापरला कि फवारणी शिवाय फळमाशी नियंत्रणात येते. फळमाशीचे पूर्णपणे नियंत्रण होते, मालाचा दर्जा उत्तम राहतो, प्रादुर्भाव व फवारण्या न झाल्याने निर्यात करण्यास अडचण येत नाही.\nप्रत्येकाने वाचावे असे पुस्तक\nफळमाशीची एक मादी, नराशी मिलन झाल्यावर, तिच्या जीवनकाळात फळाच्या सालीखाली 500 ते 1000 अंडीपुंजके देते. त्यातून 3 ते 4 दिवसांत अळ्या बाहेर येतात. या अळ्या फळाच्या गरावर उपजीविका करून फळे कुजवतात. अळीचा नंतर कोष होतो व कोषातून प्रौढ माशी जन्मते. अशा प्रकारे एका वर्षात फळमाशीच्या अनेक पिढ्या पूर्ण होतात. या विशिष्ठ जीवनचक्रामुळे फळमाशी कमी काळात मोठ्या प्रमाणात उत्पत्ती करते. या उत्पत्ती चक्रात नर-मादी मिलन हि महत्त्वपूर्ण घटना असते. मक्षीकारी नेमक्या या घटनेवर आक्रमण करते. जेव्हा आपण शेतात माक्षिकारी सापळा लावतो त्यातील खास कामगंध फळमाशी च्या नराला कामक्रिये साठी उत्तेजित व प्रलोभीत करतो. सापळ्यात आलेला नर सापळ्यातच मरतो. हि प्रक्रिया इतकी प्रभावी असते कि शेतातील सर्व नर मरतात शिल्लक राहतात त्या फक्त माद्या या माद्या नराचा शोध घेत फिरतात, त्यांची अंडी फलित होत ��ाहीत. एकूणच फळमाशीचे जीवनचक्र खंडते व फळमाशीचा प्रादुर्भाव टळतो.\nयाचा सर्वात महत्वाचा भाग शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यायचा आहे. आपल्या शेतात फुलोरा आला कि माक्षिकारी सापळे लावा. सापळ्यात माशा मरतात कि नाही, त्या कमी आहेत कि जास्त याची चिंता करू नका. आपली फळे कुजत नाहीत याकडे लक्ष द्या.मित्रहो, पाटील बयोटेक ने माक्षिकारी हे उत्पादन २००० साली बाजारात आणले. त्यावर अथक संशोधन सुरु आहे. अनेक लहान मोठे प्रयोग व बदल करून आम्ही माक्षिकारीत सुधारणा करत राहतो. या उत्पादनाच्या बदलत्या वातावरणात सतत ट्रायल सुरु असतात, त्यामुळे मक्षिकारी आहे सगळ्यात अद्ययावत व पर्यावरण पूरक तंत्रज्ञान.\nलक्षात असू द्या, आंबा, पेरू, सीताफळ, वेलवर्गीय फळ पिके जसे कलिंगड, खरबूज, भोपळा, दुधी, कारली, दोडके, गिलके, काकडी, तींडे अशा पिकात मक्षिकारी वापरायलाच हवे\nदर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात\nउन्हाळा येतो आहे. अनुभवी शेतकरी बांधवांनी टरबूजाचा हंगाम घ्यायचे ठरवले...\nटरबूजातील कीड व रोग नियंत्रण\nकोणत्याही पिकातील कीड व रोग नियंत्रण करते वेळी पिकाचा दर्जा...\n जानेवारी च्या शेवटी कार्यरत होणारी बॅक्‍ट्रोसेरा जातीची हि...\nकल्पकतेतून वाढवा टरबूजातील नफा\nकोणतेही पिक विचारात घ्या, शेतकरी बांधवास लागोपाठ तीन वर्ष \"हवातसा\"...\nकाकडी - टरबूज ची तयारी सुरु केली का\nहिवाळा जोरात आहे पण आपल्याला पुढील सिझनची तयारी करायला हवी....\nटरबूज काढणीपूर्वी त्यात इंजेक्शनने लाल रंग सोडावा का\nआपल्या शेतात येणारे उत्पादन चांगल्या दराने खपावे असे कोणत्या शेतकरी...\nमक्षीकारी - कामगंध सापळा का, कसा व कुणी वापरावा\nजेंव्हा कोणतीही समस्या निर्माण होते तेव्हा आपल्या मनात त्या समस्येला...\nमाझ्या साठी तसेच माझे शेतकरी बंधु साठी ही माहिती खूप महत्याची आहे,\nतुमचे खुप खुप आभार\nमहत्त्वाची माहिती मिळाली या माहितीचा माझ्या शेतात नकीच उपयोग करिन\nमक्षिकरी परभनिमध्ये कोठे उपलब्ध आहे\nप्रताप किशनराव काळे धानोरा काळे ता.पूर्णा जी परभणी September 13, 2018\nसर, मी आताच आपल्या कडून मक्षिकारी, चिकट सापळे व कामगंध सापळे खरेदी केले आहेत. मला ते व्यवस्थित मिळाले. आता त्यांचा उपयोग सोयाबीन आणि तूर पिका मध्ये कसा करायचा ते सांगा. माझ्याकडे 2 एकर कापूस, 10 एकर सोयाबीन आणि 1 एकर ज्वारी आहे.\nBack to मराठी कृषी ब्लॉग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t1826/", "date_download": "2020-09-25T03:35:34Z", "digest": "sha1:P6FJND27PSIRJTIHTWMMLXI5SDNJT5DX", "length": 19111, "nlines": 167, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-लग्न-1", "raw_content": "\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nलग्न हे तसं प्रत्येकाच्याच पाचवीला पुजलेलं असतं. लग्न हे अपघातानं कधी होत नाहीत, अपघातानं मुलं होतात. लग्न जर ठरवुन करत असाल तर चॉईस असते आणि जेव्हा चॉईस असते तेव्हा थोडासा संभ्रम निंर्माण होतो. त्यात ज्याला लग्न करायच असतं त्याच्या आजुबाजुचे लोक त्याला उपदेशाचे डोस पाजत असतात,ते पण अगदी फु़कट. आतापर्यंत मी कसा दिसतो/दिसते याचा कधीही विचार न केलेले लोकही मग आरशासमोर तास न तास उभे राहुन स्वत:ला न्याहाळु लागतात. त्यांची रंगाची आवड, चॉईस सुधारते. त्यांच्या आयुष्यात मग रंगीबेरंगी फुलपाखरं उडायला लागतात. 'आभास हा...छळतो तुला, छळतो मला...\" सारखी गाणी ओठांवर रेंगाळु लागतात. आपला जोडीदार कसा असावा याचं एक हलकंस चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर असतं पण ते पुर्ण दिसत नसतं. आणि शेवटी मग तो दिवस उजाडतो, त्याला सारेजण 'पाहण्याचा दिवस' म्हणतात. मनात नाना शंका, नाना प्रश्न उभे असतात. अशाच काही प्रश्नांचा, शंकाच केलेला हा ऊहापोह, तो पण अगदी रोखठोकपणे.\nया जगात परफेक्ट असं कुणीही नाही. प्रत्येकाच्यात काही ना काही उणीवा आहेत. लग्न म्हणजे थोडीफार तडजोड आलीच. आपल्याला हवा तसाच व्यक्ती कधीच कुणाला मिळत नाही. त्याला तसा बनवावा लागतो.\nआपल्या मनासारखीच समोरची व्यक्ती हवी असा अट्टहास कशाला थोडे इकडे थोडे तिकडे होतच असतं. त्यात विशेष काही नाही. आपल्याला समोरच्यात नेमकं काय हवंय हे नीट ठरविल्याशिवाय पुढे जाउ नये. आपल्याला झेपेल असाच आपला जोडीदार असावा ( वजनाने झेपेल असा अर्थ अपेक्षीत नाही :-)) नाकापेक्षा मोती जड असं काही करु नका.\nलग्न म्हणजे खेळ नाही तो दोन जीवांचा मेळ आहे. लग्न म्हणजे एक नवीन नात्याची सुरुवात, आपल्या आयुष्यात एक नवीन माणसाची ती असते एंन्ट्री. अशी सुरुवात खोटं बोलुन कधीही करु नये असं मला वाटत. जे काही असेन ते अगदी खरंखरं. \"खोटं बोलुन लग्न जमेन ही पण टिकणार नाही \"\nमुलीनी मुलाचं कर्तुत्व पहावं, प्रापर्टी गौण असते. कर्तुत्व असेन तर अशा कित्येक प्रापर्टीज कमावतात येतात. मुलाने मुलीच्या सौंदर्याबरोबरच ती तुम्हाला, तुमच्या घराला किती सुट होते ते पहाव. समंजसपणा हा दोघांनी एकमेकांत पहाणे गरजेचं. तो एक गुण असा आहे जो नेहमीच तुम्हाला एकत्र ठेवायला मदत करतो.\nमुलाच्या किंवा मुलीच्या फोटोवरुन ती व्यक्ती दिसायला तशीच असेन असा ग्रह करुन घेऊ नये. आयुष्यभर पॅराशुटचं तेल लावणारी मुलगी सुद्धा लग्नासाठीच्या फोटोमध्ये केस मोकळे सोडतेच. त्यामुळे मोकळे केस दिसले की हुरळुन स्वप्नांचे मनोरे बांधू नये. फोटोवरुन अंदाज बांधावा किंवा कल ओळखावा. खरा चेहरा हा पहाण्याच्या कार्यक्रमातच दिसतो.\nमुलींना नाहक अवघड प्रश्न विचारु नका. ती जर सॉफ्टवेअर इंजीनिअर असेन तर ती C++ की JAVA यापेक्षा ती तुम्हाला दोन वेळ जेवण करुन घालु शकेल काय हा प्रश्न जास्त समर्पक आणि महत्त्वाचा. स्त्री ही आतापर्यंत घरातच रहात असे त्यामुळे स्त्रीला बाहेरच्या जगातलं ज्ञान हे तसं पुरुषाच्या तुलनेत मर्यादित असतं. ( समस्त स्त्री वर्गाची माफी अगोदरच मागत आहे ) त्यामुळे तुम्हाला अगदी हवेत तशीच उत्तरांची अपेक्षा मुलींकडुन करु नका. मुलींनी मात्र ही अपेक्षा करावी. मुलगा हा बोलण्या चालण्यात स्मार्ट असलाच पाहिजे.\nहिच्यापेक्षा ही जास्त चांगली वाटते किंवा ह्याच्यापेक्षा हा चांगला , असा प्रकार शक्यतो करु नये. एकदा का तुम्हाला वाटला की मला समोरची व्यक्ती जोडीदार म्हणुन पसंद आहे तेव्हा तिथेच थांबाव. एकदाच निर्णय घ्या पण विचार करु घ्या. आवडीनिवडी झाल्यानंतर ही तुम्ही तुलना करायला गेलात की हाती दु:ख आलंच म्हणुन समजा.\nअसं म्हणतात की मुलीच्या आई वरुन मुलगी कशी असेन हे ओळखावं. त्यामुळे आईच्या बोलण्याकडे लक्ष राहुद्यात. ( म्हणजे तिच्याकडेच पहातच रहा असं मी सांगत नाही \nपाहण्याच्या कार्यक्रमात आपल्या बरोबर जे लोक असतात त्यांची जबाबदारी असते ती वातावरणनिर्मिती करण्याची. एक हलकफुलक वातावरण करुन देणे आणि निर्णय घेण्यासाठी मदत करणे एवढंच. निर्णय शेवटी तुम्हाला घ्यायचा असतो. मित्राला उगाचच विचारु नका की मुलगी तुला कशी वाटली. लग्न तुला करायचं असतं. त्याच्याशी आवडलेले आणि खटकलेले मुद्द्यांबाबत जरुर चर्चा करा, निर्णय सर्वस्वी तुमचा असतो.\nलग्नाला उभ्या राहिलेल्या सगळ्यांच्या मनातला एक खदखदता प्रश्न - मी १ तासाच्या भेटीत आयुष्यभराचा जोडीदार कसा निवडु तो त्या एका तासात चांगलाच वागणार तो त्या एका तासात चांगलाच वागणार प्रश्न ब���ोबर आहे. त्यामुळे लग्न ठरवायच्या अगोदर किमान एकदा तरी बाहेर भेटुन गप्पा माराव्यात. आपल्या अपेक्षा आणि समोरच्या व्यक्ती च्या अपेक्षा मॅच होणे महत्वाचं. याला मी स्वत: फ्रिक्वेन्सी मॅच होणं अस म्हणतो. माणुस स्वत:चा स्वभाव बदलु शकत नाही त्यामुळे अशा भेटीतुनच समोरच्याचा स्वभाव जाणुन घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. तुम्हीसुद्धा अशा भेटीत तुम्ही जसे आहात तसेच स्वत:ला प्रेझेंट करा, उगाचच ढोंगीपणा काय कामाचा \nमुली पहायला जाताना अगदी आपल्याला सुट होईन असाच फॉर्मल ड्रेस घालावा. लेंस नसलेले शुज,पायाची तिरकी घडी जरी घातली तरी उघडे पाय दिसणार नाहीत एवढे मोजे, आपल्याला सुट होईन अशा रंगाचा शर्ट आणि परफेक्ट फिटींग ची पँन्ट घालावी. पाहण्याच्या अगदी थोडावेळ अगोदर शेव्हींग करु नये. मनावर दडपण असल्यामुळे कापण्याचा संभव जास्त.\nमुलींनीसुद्धा आपल्याला चांगली दिसेन अशाच रंगाची साडी, शक्यतो त्या दिवशी दुसरया कुणातरी अनुभवी बाई कडुन नेसवुन घ्यावी. बा़की मुलींच्या बाबतीत मी जास्त खोलात जात नाही. त्या सुज्ञ आहेतच.\nजोपर्यंत 'दिल की तार' वाजत नाही तोपर्यंत कुणालाही हो म्हणु नका. एकदा का तुमच्या मनाने तुम्हाला सांगितल की हीच माझी किंवा हाच माझा भावी जोडीदार तेव्हा मग पुढे जा. तार वाजणं महत्वाच, त्याचबरोबर तार तुटेपर्यंत ही नाही म्हणु नका. मला याच मुलाशी किंवा याच मुलीशी लग्न करायचं असं जेव्हा मनापासुन वाटतं तेव्हा समजावं की आपली तार वाजली म्हणुन.\nस्वत: बॅचलर असतानाही लग्नासंबंधीचे उपदेश करणं मला जड जात होतं त्यामुळेच खुप दिवसांपुर्वी लिहिलेली पोस्ट मी नको नको म्हणत शेवटी आज पोस्ट केलीच. पण लग्न करण्यासाठी थोडंच लग्नाचा अनुभव असण गरजेच असतं, नाही का \nस्वत: बॅचलर असतानाही लग्नासंबंधीचे उपदेश करणं मला जड जात होतं त्यामुळेच खुप दिवसांपुर्वी लिहिलेली पोस्ट मी नको नको म्हणत शेवटी आज पोस्ट केलीच. पण लग्न करण्यासाठी थोडंच लग्नाचा अनुभव असण गरजेच असतं, नाही का \n१ तासाच्या भेटीत आयुष्यभराचा जोडीदार कसा निवडु तो त्या एका तासात चांगलाच वागणार \nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nजगात परफेक्ट असं कुणीही नाही. प्रत्येकाच्यात काही ना काही उणीवा आहेत. लग्न म्हणजे थोडीफार तडजोड आलीच. आपल्याला हवा तसाच व्यक्ती कधीच कुणाला मिळत नाही. त्याला तसा ��नवावा लागतो.\nलग्न म्हणजे खेळ नाही तो दोन जीवांचा मेळ आहे. लग्न म्हणजे एक नवीन नात्याची सुरुवात, आपल्या आयुष्यात एक नवीन माणसाची ती असते एंन्ट्री. अशी सुरुवात खोटं बोलुन कधीही करु नये असं मला वाटत. जे काही असेन ते अगदी खरंखरं. \"खोटं बोलुन लग्न जमेन ही पण टिकणार नाही \"\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sakhinewslive.in/?p=366", "date_download": "2020-09-25T02:21:19Z", "digest": "sha1:N2EJDTDXR5A2ZT25QUNZNV33CVFTFQQZ", "length": 10981, "nlines": 56, "source_domain": "sakhinewslive.in", "title": "*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला* | SakhiNewsLive", "raw_content": "\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nपिंपरी चिंचवड प्रतीनीधी sakhinewslive.com महानगरपालिकेचे कर्मचारी संभाजी पवार यांनी महापालिका सेवेत दिलेले योगदान संस्मरणीय असून कामाच्या माध्यमातून सर्वांशी ऋणानुबंध निर्माण करण्याचा त्यांचा गुण हा प्रत्येकाने आत्मसात करण्यासारखा असल्याचे प्रतिपादन महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी केले.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागातील कर्मचारी संभाजी शिवाजी पवार यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी कोरोना आजाराने निधन झाल्याने त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या श्रध्दांजली कार्यक्रमावेळी महापौर ढोरे यांनी पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाच्या कर्मचा-यांसह इतर विभागातील कर्मचारी देखील उपस्थित होते.\nसंभाजी पवार यांच्या पश्चात त्यांचे वडील शिवाजी पवार, पत्नी सुनिता पवार, मुलगा पवनराज आणि ओंकार असा परिवार आहे. त्यांची दोनही मुले अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. सन १९९२ साली शिपाई पदावर महापालिका सेवेत रुजू झालेल्या संभाजी पवार यांनी आपल्या मनमिळावू स्वभावामुळे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी माहिती व जनसंपर्क विभाग, स्थानिक संस्था कर विभागात काम केले आहे. माहिती व जनसंपर्क विभागात काम करीत असताना विविध माध्यम प्रतिनिधींसमवेत त्यांनी उत्तम संवादाच्या माध्यमातून मैत्रीचे नाते निर्माण केले होते. अत्यंत साधे राहणीमान असणारा, कायम मदतीची भावना जोपासणारा सहकारी, अध्यात्मिक जीवनशैली अंगीकारणारा, प्रामाणिकपणे काम करणारा विश्वासू कर्मचारी अशी त्यांची ओळख होती. भोसरी येथील त्यांच्या निवासस्थानापासून ते महापालिका कार्यालयापर्यंत रोज सायकलने प्रवास करणा-यांपैकी ते एक होते. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत गरजू नागरिकांना अन्न वाटपासाठी ओळखपत्र देणे, अत्यावश्यक प्रवासपास देणे, कोरोनासंबंधित कामकाजाची प्रसिध्दी करण्यासाठी पवार यांचा महत्वपुर्ण सहभाग होता.\nपवार यांच्या निधनामुळे महापालिका कर्मचा-यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून निकटचा सहकारी आपल्यातून निघून गेल्याची भावना यावेळी माहिती व जनसंपर्क विभागातील कर्मचा-यांनी व्यक्त केली.\nकोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी महापालिका लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी जोखीम पत्करुन अहोरात्र परिश्रम करीत आहेत. काही कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी देखील कोरोना बाधित झाले आहेत. तर काहींना आपला प्राण सुध्दा गमवावा लागला आहे. प्रतिकुल परिस्थितीत कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणा-या प्रत्येकाने आपल्या आरोग्याची देखील काळजी घेतली पाहिजे. कोरोना सदृश लक्षणे आढळताच नजीकच्या रुग्णालयात तात्काळ तपासणी करुन घ्यावी असे आवाहन यावेळी महापौर माई ढोरे यांनी केले.\n← आज शिक्षक दिन\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे* →\nआमदार महेश लांडगे व कुटुबिंयाना दिला डिस्चार्च*\nआचारसंहितेपूर्वी मराठा आरक्षण द्या; अन्यथा जागा दाखवू\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठीवारकरी संप्रदायाने 1 लाख 11 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिला*\nपिंपरी प्रतिनिधी sakhi news live ‘कोरोना’च्या लढ्यासाठी प्रकाशमहाराज बोधले स्थापित ‘अखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्यावतीने 1 लाख 11\nपिंपरी चिंचवड पुणे बातम्या\nपुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्���ू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण\n*पक्षनेत धावले वायसीएमच्या शवगृहाकडे*\n*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/Domena+MO.php?from=in", "date_download": "2020-09-25T03:32:24Z", "digest": "sha1:H6F2UHPV2X6Q2RW3NT55T2O2F4YGIDNR", "length": 7767, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "उच्च-स्तरीय डोमेन MO(आंतरजाल प्रत्यय)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा उच्च-स्तरीय डोमेन प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सन���पाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nउच्च-स्तरीय डोमेन MO(आंतरजाल प्रत्यय)\nउच्च-स्तरीय डोमेन (आंतरजाल प्रत्यय / टॉप-लेव्हल डोमेन) MO: मकाओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/suspended-tree-mines-in-thane-metro-4-project/148216/", "date_download": "2020-09-25T03:30:49Z", "digest": "sha1:R4JBDC4AZ5TLUPQOPNGARBDV5OKCP2HJ", "length": 13254, "nlines": 114, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Suspended tree mines in Thane Metro-4 project!", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महामुंबई ठाण्यातील मेट्रो -4 प्रकल्पातील वृक्षतोडीस स्थगिती \nठाण्यातील मेट्रो -4 प्रकल्पातील वृक्षतोडीस स्थगिती \nसुप्रीम कोर्टाचे ‘जैसे थे’ चे आदेश \nठाण्यात मेट्रोच्या कामाला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं.\nठाण्यातील मेट्रो-4 प्रकल्पातील झाडे तोडण्याची स्थगिती, मुंबई उच्च न्यायालयाने उठविल्याने त्या विरोधात याचिकाकर्ते ���ोहित जोशी यांनी सुपीम कोर्टात धाव घेतली होती. सोमवार 2 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठाने दोन आठवड्यांपर्यंत झाडे तोडण्याचा स्थगिती आदेश ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच याचिकाकर्त्यास आव्हान देणारी याचिका दुरूस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. वृक्षतोडीस स्थगिती मिळाल्याने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे पर्यावरण प्रेमींना दिलासा मिळाला आहे. अशी माहिती याचिकाकर्ते जोशी यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली.\nठाणे वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी पर्यावरण प्रेमी रोहित जोशी आणि ठाणे नागरिक प्रतिष्ठान यांनी 16 एप्रिल 2019 रोजी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मेट्रो-3 प्रकल्पाप्रमाणेच, मेट्रो- 4 प्रकल्प हा उन्नत पद्धतीने उभारण्याऐवजी भुयारी पद्धतीने उभारण्यात यावा आणि एमएमआरडीएला तसे निर्देश देण्यात यावेत अशी विनंती जनहित याचिकेमार्फत करण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पाचा आराखडा सदोष असून ठाणे शहराचे व पर्यावरणाचे नुकसान करणारा आहे. त्यामुळे प्रकल्पाचा आराखडा रद्द करून भुयारी मेट्रो प्रकल्प उभारण्याचे निर्देश द्यावेत तसेच याचिका प्रलंबित असेपर्यंत एकही झाड तोडण्यास मनाई आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.\nमेट्रो 4 मार्गावरील वृक्षतोड सुरू असल्याची बाब याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर खंडपीठाने मेट्रो 4 प्रकल्पातील बाधित झाडे तोडण्यास स्थगिती दिली होती. तसेच एमएमआरडीएला उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. 25 नोव्हेंबर 2019 रोजी न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने यापूर्वी दिलेला स्थगिती आदेश उठविला. त्यामुळे याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 2 डिसेंबरला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती बी. आर. गवई, न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला आहे.\nतसेच ठाणे वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीत मेट्रो 4 प्रकल्पाबरोबरच ठाण्यातील विविध विकास प्रकल्पांसाठी तीन हजार 880 झाडे तोडण्यास मंजुरी दिली आहे. त्याविरोधातही रोहित जोशी या��नी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 3 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मात्र सेामवारच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे या याचिकेला आणखीनच बळ मिळाल्याचे याचिकाकर्ते जोशी यांनी सांगितले.\nवडाळा ते कासारवडवली या मेट्रो 4 प्रकल्पाचे काम ठाण्यात सुरू आहे. या प्रकल्पात 1023 झाडे तोडली जाणार आहे. न्यायालयाने स्थगिती उठविल्यानंतर ठाण्यातील तीन हात नाका परिसरात प्रकल्पाच्या आड येत असलेल्या झाडांची रात्रीच्या अंधारात कत्तल करण्यात आली होती. मेट्रोच्या ठेकेदाराकडून ही कत्तल करण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयात हे प्रकरण असताना अशा प्रकारे परस्पर रात्रीच्यावेळी झाडे तोडण्याच्या प्रकाराबद्दल ठाणेकरांनी तीव्र संताप व्यक्त करीत महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेत कारवाईची मागणी केली हेाती. महापौरांनीही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हा प्रकार घडल्याप्रकरणी तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश वृक्षप्राधिकरण विभागाला दिले होते, त्यानुसार पालिकेने संबंधितांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने झाडे तोडण्याची पूर्वीचा स्थगिती आदेश ‘जैसे थे‘ ठेवण्याचे आदेश दिल्याने याचिकाकर्त्यांनीही समाधान व्यक्त केले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nचेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकिंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू\nशेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी\nडेनिम जीन्सचे हटके प्रकार\nPhoto: काय आहे ”माझे कुटुंब माझी जबाबदारी\nPhoto : NCB कडून समन्स मिळताच दीपिका, साराने गाठली मुंबई\nमुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली\nPhoto: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं\nPhoto – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी\nPhoto – मुंबईत पावसाचा जोर; रस्त्यावर, घरांमध्ये शिरले पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/kolhapur-local-news/please-repair-slide-as-soon-as-possible/articleshow/64626999.cms", "date_download": "2020-09-25T05:05:05Z", "digest": "sha1:YGKNHOUQHHK4ZDYXFUL25JFECNVRGKWH", "length": 8304, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमहाद्वार रोडवर के.एम.टी.वाहतुक नको...\nसिपीआर हॉस्पिटल मध्ये कचऱ्याचे साम्राज्य...\nलाईट पाडणे बाबत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश\nघरात गुडघाभर पाणी, बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव\n\"तुमचं खरं वय किती\" पंतप्रधानांचा मिलिंद सोमणना प्रश्न\nफिट इंडिया: \"इट लोकल, थिंक ग्लोबल\" आहारतज्ञ ऋजुता दिवेकरांनी दिला मंत्र\nउत्तर कोरियाची क्रूरता; दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्याची केली हत्या\nफिट इंडिया: मोदींनी जाणून घेतलं विराटच्या फिटनेसचं रहस्य\nआयपीएलIPl: पंजाबचा बल्ले बल्ले, एकट्या राहुलच्या धावाहीबेंगळुरूला जमल्या नाहीत\nमुंबईड्रग्ज कनेक्शन: दीपिकाची उद्या चौकशी; आणखी काही तारका येणार जाळ्यात\nपुणेपुण्यातील हॉटेलांमधून रात्री सातनंतरही मिळणार पार्सल\nमुंबई'बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय'\nमुंबईएकनाथ शिंदेंना करोना; आदित्य ठाकरे यांनी केलं 'हे' ट्वीट\nदेशकृषी विधेयकांना काँग्रेस कोर्टात आव्हान देणार, 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार\nनाशिकशेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'; महाराष्ट्रात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\nमुंबईदुसऱ्यांदा होणारा करोनाचा संसर्ग अधिक तीव्र\nमोबाइलरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nपोटपूजाआंबट आणि मसालेदार कैरी भात रेसिपी\nआजचं भविष्य'या' राशीच्या व्यक्तींना यशकारक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य\nहेल्थमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या संशोधनातील महत्त्वाची माहिती\nमोबाइलनोकियाचे २ स्मार्टफोन येताहेत, इतकी असेल किंमत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2020-09-25T05:10:12Z", "digest": "sha1:5XWCRYRYOHKAUYJZF5XNYPCTHG3USW3Q", "length": 3732, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बॅडमिंटन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nरॅकेट व फूल यांच्या साह्यायाने खेळला जाणारा खेळ. हा खेळ इंग्लंड मध्ये तसेच जगातील अनेक भागात बऱ्याच काळापासून खेळत असले तरी आधुनिक बॅडमिंटनची रचना व नियमीकरण पुण्यामध्ये प्रथम विकसित झाल्याचे मानण्यात येते[ संदर्भ हवा ].बॅडमिंटन ह्या खेळास पूना(पुण्याच्या नावावरून ओळख) असे देखील म्हटले जाते.[१][२]\nडॅनिश बॅडमिंटन खेळाडू पीटर गेड\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nLast edited on २ सप्टेंबर २०२०, at १०:२०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ सप्टेंबर २०२० रोजी १०:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/92e93e928935935902936-93693e93894d92494d930", "date_download": "2020-09-25T02:30:56Z", "digest": "sha1:V6ES74YFOIIES7B6VBGHRDBQSHIMWLX5", "length": 10719, "nlines": 145, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "मानववंश शास्त्र — Vikaspedia", "raw_content": "\nक्लकहॉनने मानवशास्त्रात मुख्यत्वे संस्कृतिबंध व सांस्कृतिक मूल्य ह्यांविषयी केलेले संशोधन महत्त्वाचे आहे.\nअमेरिकन मानवशास्त्रज्ञ.विसलरचे अभ्यासविषय आणि छंद बहुविध होते.\nप्रसिद्ध ब्रिटिश मानवशास्त्रज्ञ व अभिजात साहित्यिक.\nप्रसिद्ध भारतीय मानवशास्त्रज्ञ.मानवजातिवर्णन विषयावरील त्यांचे लेखन तपशीलवार आणि अचूक आहे;\nअमेरिकेतील एक प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ व भाषातज्ञ.\nएक प्रसिद्ध भारतीय मानवशास्त्र.\nअमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ.\nपश्चिम बंगालमधील एक अनुसूचित जमात. तिची वस्ती प्रामुख्याने मिदनापूर व हुगळी या जिल्ह्यांत आढळते.\nफ्रेंच तत्त्वज्ञ आणि प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ.\nग्रेट ब्रिटनमधील एक थोर साहित्यिक, मानवशास्त्रज्ञ व लोकविद्यावेत्ता.\nआंग्ल सामाजिक मानवशास्त्रज्ञ.सामाजिक संरचनेतील वैशिष्ट्यांचे कार्यात्मक विश्लेषण आणि स्पष्टीकरण हे रॅडक्लिफ ब्राऊन यांचे सामाजिक मानवशास्त्राला मिळालेले बहुमोल असे योगदान आहे.\nभारतातील नागा जमातींपैकी एक प्रमुख जमात.\nभारतातील अरूणाचल प्रदेशातील कामेंग विभागाच्या दक्षिणेस रहात असलेली पहाडी जमात.\nमध्य आफ्रिकेतील सूदानी भाषा बोलणाऱ्‍यांपैकी प्रख्यात निग्रोवंशीय जमात.\nभारतीय केरळ व कर्नाटक राज्यांत रहात असलेली एक जमात.\nएक भारतीय आदिवासी जमात. अरुणाचलमध्ये सुबनसिरी विभागात समुद्रसपाटीपासून १५२ मी. उंचीवर असलेल्या खोऱ्‍यात ह्या जमातीचे लोक राहतात.\nपाकिस्तानमधील एक पठाण जमात.\nअबोध मन म्हणजे व्यक्तीच्या जाणिवेच्या कक्षेबाहेरील मनोव्यापाराचा स्तर.\nएक भारतीय आदिवासी जमात.\nउत्तर व दक्षिण अमेरिकेतील मूळच्या रहिवाशांना ‘अमेरिकन इंडियन’ म्हणतात.\nइंडियन लोकांच्या कलेचा शोध सोळाव्या शतकात प्रथम दक्षिण कॅलिफोर्नियात लागला.\nकेरळ, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांमधील अत्यंत गौण समजली जाणारी वन्य जमात.\nभारतातील केरळ राज्यात राहत असलेली एक वन्य जमात.\nपश्चिमेकडून आलेल्या या जमातीच्या लोकांनी १७ व्या शतकात सुसज्ज युद्धसंघटना करून कुमासी येथे आपल्या साम्राज्याची राजधानी स्थापन केली.\nभारतातील बिहार राज्यात राहत असलेली एक वन्य जमात.\nएक अमेरिकन इंडियन जमात.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/blog-post_89.html", "date_download": "2020-09-25T02:51:36Z", "digest": "sha1:73IM5JKTG67K5GFPEIEMELZZ2H2YF2UK", "length": 6778, "nlines": 60, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "सदैव पुढे जाण्याचा संकल्प करून चांगली संधी मिळवा - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले", "raw_content": "\nसदैव पुढे जाण्याचा संकल्प करून चां���ली संधी मिळवा - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले\nbyMahaupdate.in बुधवार, फेब्रुवारी ०५, २०२०\nसदैव पुढे जाण्याचा संकल्प करून चांगली संधी मिळवा - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले\nमुंबई : प्रामाणिकता आणि आत्मविश्वास असेल आणि पुढे जाण्याचा संकल्प केला तर कोणीही मागे पडू शकत नाही. यासाठी सदैव पुढे जाण्याचा संकल्प करून पात्रतेनुसार चांगली संधी मिळवा. जेणेकरून विविध क्षेत्रात प्रामाणिकतेने काम करून समाजाला न्याय देता येईल, असे प्रतिपादन आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.\nमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अधिकारी व कर्मचारी कल्याण केंद्राच्या वतीने इयत्ता १० वी, १२ वी तसेच पदव्युत्तर परिक्षेत उच्च गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव तसेच इयत्ता ४ थी ते ९ वी मध्ये शिकत असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा पाल्यांना शैक्षणिक प्रोत्साहन म्हणून वह्यांचे वाटप कार्यकम विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार झाला.\nयावेळी विधानमंडळाचे सचिव (कार्यभार) तथा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अधिकारी व कर्मचारी कल्याण केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र भागवत, उपसचिव विलास आठवले, सरचिटणीस बा.बा. वाघमारे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकार मधुकर भावे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.\nनिवृत्त झाल्यानंतरही आपल्याकडे कुटुंबाची, समाजाची मोठी जबाबदारी असते. तेव्हा कामातून मुक्त झाल्यानंतर समाजहिताची कामे करावी, असे आवाहन श्री.पटोले यांनी केले.\nयावेळी पत्रकार मधुकर भावे यांनीही विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन विविध क्षेत्रात प्रगती करण्याचे आवाहन केले. पालकांनी कुठलीही सक्ती न करता मुलांमधील गुण ओळखून उत्तम मार्गदर्शन करावे. विधिमंडळ कर्मचारी, अधिकारी, विद्यार्थी यांना प्रोत्साहन देण्यासाठी मासिक सुरू करण्याची सूचना त्यांनी व्यक्त केली.\nयावेळी कुमारी ऐश्वर्या पद्मनाभ महाडेश्वर हिने काठमांडु (नेपाळ) येथे झालेल्या टग ऑफ वॉर या स्पर्धेत इंटरनॅशनल लेवल सुवर्णपदक मिळविल्याबदल विशेष सत्कार करून मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इतर विद्यार्थ्यांनाही मानचिन्ह देऊन यावेळी सत्कार केला.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेक���ा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/oneplus", "date_download": "2020-09-25T03:29:04Z", "digest": "sha1:LBXJ43Z7HSCLDAQWLLZYNO3RXCMPDVJH", "length": 9394, "nlines": 168, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "oneplus Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nIPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, ‘हे’ आहेत खास फीचर्स\nस्मार्टफोन्स बनवणारी चीनी कंपनी OnePlus आता स्मार्ट टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपला पहिला टीव्ही पुढील महिन्यात लाँच करु शकते.\nOnePlus चा फोन पाहिला असेल, आता हा हायफाय टीव्ही पाहा\nस्मार्टफोन कंपन्यामधील प्रसिद्ध OnePlus या ब्रँडने नवीन स्मार्ट TV लाँच करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या कंपनीने एक ब्लॉग पोस्टमध्ये याबाबतची माहिती दिली आहे.\n10 मिनिटं चार्जिंगमध्ये 10 तास नो टेन्शन, वनप्लसचे ब्लूटूथ ईअरफोन लाँच\nमुंबई : वनप्लसने बंगळुरुमध्यील एका कार्यक्रमात वनप्लस 7 मोबाईलसह ‘वनप्लस बुलेट वायरलेस 2’ ईअरफोन लाँच केले. कंपनीने या ईअरफोनची किंमत 5 हजार 990 रुपये ठेवली\n12 जीबी रॅम, तीन कॅमेरे, One Plus 7 Pro लाँच, किंमत तब्बल…\nमुंबई : बहुप्रतिक्षित One Plus 7 आणि One Plus 7 Pro हे दोन स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आले आहे. मंगळवारी (14 मे) रोजी वन प्लस\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nIPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं\nK L Rahul | के एल राहुलचं वादळ, 69 चेंडूत 132 धावा, 3 मोठे विक्रम\nगुप्तेश्वर पांडे DGP होते, मात्र भाजप नेत्यासारखे बोलायचे, अनिल देशमुखांचा हल्लाबोल\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nBharat Band | कृष��� विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार\nIPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं\nK L Rahul | के एल राहुलचं वादळ, 69 चेंडूत 132 धावा, 3 मोठे विक्रम\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/amruta-fadanvis-will-be-star-campaigner-for-bjp", "date_download": "2020-09-25T04:15:57Z", "digest": "sha1:NZ4DB2OUL6RJFFYW5VK3FNJVJJAN5FTN", "length": 8172, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "अमृता फडणवीसही प्रचाराच्या मैदानात, स्टार प्रचारकाच्या भूमिकेत", "raw_content": "\nडिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोना संकटावर मात करू: उद्योगमंत्री सुभाष देसाई\nड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिका कशी अडकली व्हॉट्सअ‍ॅप चॅट ते जया साहाचा जबाब, पुराव्यांची मालिकाच\nS P Balasubrahmanyam | प्रसिद्ध गायक बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nअमृता फडणवीसही प्रचाराच्या मैदानात, स्टार प्रचारकाच्या भूमिकेत\nअमृता फडणवीसही प्रचाराच्या मैदानात, स्टार प्रचारकाच्या भूमिकेत\nडिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोना संकटावर मात करू: उद्योगमंत्री सुभाष देसाई\nड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिका कशी अडकली व्हॉट्सअ‍ॅप चॅट ते जया साहाचा जबाब, पुराव्यांची मालिकाच\nS P Balasubrahmanyam | प्रसिद्ध गायक बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nIPL 2020, KXIP vs RCB Live Score Updates : किंग्ज इलेव्हन पंजाबचा बंगळुरुवर 97 धावांनी दणदणतीत विजय\nवसई-विरारकरांसाठी ‘वर्क फ्रॉम माय ऑफिस’ योजना, आमदार क्षितीज ठाकूर यांचा पुढाकार\nडिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोना संकटावर मात करू: उद्योगमंत्री सुभाष देसाई\nड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिका कशी अडकली व्हॉट्सअ‍ॅप चॅट ते जया साहाचा जबाब, पुराव्यांची मालिकाच\nS P Balasubrahmanyam | प्रसिद्ध गायक बालासुब्रमण्यम यांची प्र��ृती चिंताजनक\nIPL 2020, KXIP vs RCB Live Score Updates : किंग्ज इलेव्हन पंजाबचा बंगळुरुवर 97 धावांनी दणदणतीत विजय\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400221980.49/wet/CC-MAIN-20200925021647-20200925051647-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}