diff --git "a/data_multi/mr/2020-40_mr_all_0034.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0034.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0034.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,646 @@ +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/mumbai-local-news/bus-stand/articleshow/70253216.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-19T10:41:35Z", "digest": "sha1:6T4GFS3IABYLUYYQQA5R6RR2GQUHANMH", "length": 8623, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवाशी : रेल्वे स्थानकासमोरील आवारात असलेल्या बस थांब्यावर पावसामुळे खड्डे पडल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. एनएमएम्टीने लक्ष देऊन कारवाई करावी.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nवाहने हटवली महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nरस्ता पाणी आणि पायाभूत सुविधा mumbai\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धडक कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली जप्त\nआयपीएल'हा' आहे मुंबई इंडिन्सचा whatsapp नंबर; सेव्ह करा आणि मिळवा...\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nआयपीएलIPL: ... म्हणून चेन्नईचा विजय निश्चित; गेल्या ७ हंगामात मुंबईचा भयानक रेकॉर्ड\nदेशएनआयएचे छापे, अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\n हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या\nक्रिकेट न्यूजभारतीय क्रिकेटमध्ये हे ६ चेंडू कधीच विसरता येणार नाहीत; पाहा व्हिडिओ\nविदेश वृत्तयुरोपमध्ये करोनाची दुसरी लाट स्पेन, फ्रान्स, ब्रिटनमध्ये निर्बंध\nन्यूजमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nआयपीएलपहिल्या सामन्याआधीच ऋतुराज गायकवाडचा करोना रिपोर्ट आला; पुढील २४ तास महत्त्वाचे\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगबॉलीवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमध्ये दिले आहे ‘या’ एका पदार्थाला प्राधान्य\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nधार्मिकअधिक मासात 'या' भागातून कावळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पडी डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathidoctor.com/category/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-women-he", "date_download": "2020-09-19T10:36:13Z", "digest": "sha1:3PSHO7LFKPZ77I7LNKATVHJQQM3KWPXS", "length": 13841, "nlines": 156, "source_domain": "marathidoctor.com", "title": "स्त्रीयांचे आरोग्य व आजार Archives » Marathi Doctor", "raw_content": "\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nफिशर कारणे, लक्षणे, प्रकार, उपचार, पथ्य Fissure in Marathi\nफिशर Fissure Meaning in Marathi हा मूळव्याधीचा एक उपप्रकार आहे. फिशर ही स्त्रीयांमधील प्रमुख समस्या आहे. मुख्यतः गुदमार्गात होणारे व्याधी हे मलावष्टंभ (Constipation in Marathi) व शरीरातील वाढलेली उष्णता या दोन कारणांमुळे होतात. सततच्या बध्दकोष्ठतेमुळे शौचास कुंथावे लागल्याने अनेकदा गुदमार्गाची बाह्य भागातील त्वचा फाटली जाते व तिला चिरा पडतात. शरीरातील Read more…\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nएच. आय. व्ही. – एड्स कारणे, लक्षणे, प्रसार, प्रतिबंध HIV Symptoms in Marathi\nएच. आय. व्ही. – एड्स HIV AIDS म्हणजे “अक्वायर्ड इम्यूनो डिफिशियेंसी सिंड्रोम” होय. एच.आय.व्ही. विषाणूच्या संसर्गामुळे होणारी ही एक स्थिती आहे. यात माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. एड्‌स झालेल्या माणसाला इतर संसर्गजन्य रोगांची सहज लागण होऊ शकते. HIV Symptoms in Marathi खालील लेखात एड्स ( AIDS ) रोगाचे स्वरुप, एच. आय. व्ही. Read more…\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nलग्न आणि ब्लडग्रुप यांचा काही सबंध असतो का जवळच्या नात्यात लग्न करावे का जवळच्या नात्यात लग्न करावे का एक नाड आणि ब्लडग्रुपचा संबंध, जवळच्या नात्यातील लग्नाचे प्रकार, त्यातून कोणकोणत्या समस्या निर्माण होतात. पॉझिटिव्हआणि निगेटीव्ह ब्लडग्रुप मधे नकी काय फरक असतो, Blood Group Marriage Problems in Marathi ईत्यादि सर्व माहिती खालील लेखात दिलेली आहे. लग्न ठरताना Read more…\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nस्तनपान (Breastfeeding in Marathi) हा नवजात बालकाच्या पोषणाचा मूलाधार आहे . बाळाच्या पहिल्या ६ महिन्यापर्यंतही निव्वळ स्तनपान हा त्याचा अधिकार आहे . खालील लेखात स्तनपान, Breastfeeding Meaning, Breastfeeding Position, Breastfeeding Importance, Breastfeeding Tips, Breastfeeding Information in marathi इत्यादि स्तनपानाची सर्व माहिती मराठी भाषेमधे दिलेली आहे. बाळाचे पहिले स्तनपान Breastfeeding in Read more…\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nअल्ट्रासोनोग्राफी सध्याच्या प्रगत काळातील आधुनिक विशेष तपासणी पद्धत आहे. याच्या सहाय्याने गरोदरपणाच्या ६ व्या आठवड्यातदेखील भृणाची माहिती मिळते. सोनोग्राफी द्वारे गरोदरपणाच्या खात्री पासून ते बाळाच्या वाढिची, जन्मजात व्यंगाची, दोषांची, वजनवाढिची, इ. जन्मापर्यंतची सर्व माहिती मिळते.म्हणून आजकाल गरोदरमातेची अल्ट्रासोनोग्राफी ही तपासणी सर्रास केली जाते. सोनोग्राफी करण्याचे फायदे काय-काय आहेत \nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nPregnancy Symptoms in Marathi, प्रेगन्सी – गरोदरपणाची लक्षणे\nविवाहित स्त्रीची नियमीत येणारी पाळी चुकली, तिला सकाळी – सकाळी मळमळ, उलट्या होऊ लागल्या की लगेचच ती गरोदर आहे अशी शंका घेतली जाते. परंतु फक्त या लक्षणा वरुन आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की, ती स्त्री गरोदर आहेच. तसेच गरोदरपण निश्चितीकरणाची लक्षणे ही सर्वसाधारणपणे गरोदरपणाच्या १६ ते २० व्या आठवड्यानंतर Read more…\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nरजोनिवृत्ती, मेनोपॉज Menopause in Marathi\nरजोनिवृत्ती, Rajonivritti ला इंंग्रजी भाषेत मेनोपॉज, Menopause असे म्हणतात. खालील लेखात मेनोपॉज म्हणजे काय, रजोनिवृत्ती चे वय, मेनोपॉज पुर्वरुप, मेनोपॉज ची लक्षणे, मेनोपॉज उपाय, मेनोपॉज बद्दलच्या गैरसमजुती, Menopause Symptoms in Marathi, Hormone replacement therapy in Marathi, Menopause Treatment in Marathi, इत्यादि रजोनिवृत्ती Rajonivritti म्हणजेच मेनोपॉज Menopause ची सर्व माहिती दिलेली Read more…\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nMasik Pali मासिक पाळी ची सर्व माहिती\nसामान्यत: मासिकपाळी ही प्रत्येक महिन्याला २८ ते ३० दिवसांनी येते. परंतु २१ ते ३५ दिवसांनी येणारी मासिकपाळी/Menstrual cycle हि नॉर्मल मानली जाते. मासिकपाळीच्या चक्रामध्ये रक्तस्रावाची अवस्था Menstrual Phase ४ ते ६ दिवस असते. मासिकपाळीच्या ( Menstrual cycle ) काळात जननेंद्रियातील काही बदल प्रत्येक महिन्याला क्रमाने पुन्हा-पुन्हा घडत असतात, म्हणून त्याला Read more…\nशेअर करा - हि आरोग्यविषयक माहिती आवडली असल्यास शेअर करा.\nकोरोना टेस्ट ची सर्व माहिती, Corona Test Marathi Mahiti\nधनुर्वात कारणे, लक्षणे, प्रतिबंध, उपचार Dhanurvat, Tetanus Meaning in Marathi\nफिशर कारणे, लक्षणे, प्रकार, उपचार, पथ्य Fissure in Marathi\nकर्करोग कॅन्सर प्रकार, लक्षणे, तपासणी, उपचार, प्रतिबंध Cancer in Marathi\nइन्फ्ल्युएन्झा फ्लू कारणे, लक्षणे, उपचार Influenza Flu Meaning in Marathi\nCategories Select Categoryuncategorizedआजारांची माहितीआहार विहारइतरऔषधी वनस्पतीघरगुती उपायपुरुषांचे आरोग्यबाल आरोग्यव्यायाम, योगा, फिटनेसस्त्रीयांचे आरोग्य व आजार\nकोरोना टेस्ट ची सर्व माहिती, Corona Test Marathi Mahiti\nधनुर्वात कारणे, लक्षणे, प्रतिबंध, उपचार Dhanurvat, Tetanus Meaning in Marathi\nफिशर कारणे, लक्षणे, प्रकार, उपचार, पथ्य Fissure in Marathi\nकर्करोग कॅन्सर प्रकार, लक्षणे, तपासणी, उपचार, प्रतिबंध Cancer in Marathi\nइन्फ्ल्युएन्झा फ्लू कारणे, लक्षणे, उपचार Influenza Flu Meaning in Marathi\nस्त्रीयांचे आरोग्य व आजार\n कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://betalokmat.news18.com/national/special-report-on-hyderabad-encounter-new-controversy-mhss-422933.html", "date_download": "2020-09-19T10:09:13Z", "digest": "sha1:QIKTCFFSKJYYALTSPSU4AEHZWAUARGJ5", "length": 21579, "nlines": 191, "source_domain": "betalokmat.news18.com", "title": "SPECIAL REPORT : हैदराबाद ENCOUNTER मुळे नव्या वादाला सुरूवात! | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nCOVID-19: तब्बल महिनाभरानंतर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, 405 जणांचा मृत्यू\nकोरोनाचं संकट नेमकं कधी संपणार भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच व्यक्त केला अंदाज\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\nZomato, Flipkart वरून ऑनलाइन ऑर्डर करत असाल तर सावधान तुमच्यावर आहे चीनची नजर\n'भाभा कवच' देणार सैन्याला सुरक्षा, AK 47 ची गोळीही भेदू शकणार नाही\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्या���ा आरोप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nअमिताभ बच्चन आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या त्या फोटोचे सत्य उघड\nBigg Boss 14 च्या घराचे फोटो झाले लीक, बेडरूम ते बाथरूम सर्व काही असणार ग्रँड\nफिर से माही मारेगा तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी\nDisney+ Hotstar VIP वर सब्सक्रिप्शनशिवाय पाहता येईल IPL 2020, वाचा कसं\nआजपासून वाजणार IPLचं बिगुल, वाचा गेल्या 12 हंगामातील सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर\nपहिल्या सामन्याआधीच वादात अडकला धोनी, चाहते म्हणाले-'काही तरी लाज ठेव'\nकोणत्याही शुल्काशिवाय Paytm वॉलेटमधून बँक खात्यात ट्रान्सफर करा पैसे\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\n कोरोनाच्या फटक्यामुळे 1000 शाळा काढल्या विकायला\nनव्या रूपात गुगल प्ले स्टोरवर पुन्हा आलं Paytm; पाहा आता काय बदललं\nराशीभविष्य: मीन आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आज शुभ दिवस\n जनतेचे प्रश्न बाजूला, संसदेत NUDE PHOTO पाहण्यात दंग झाला खासदार\nचवीला आंबट-गोड पेरू; पोटाच्या अनेक समस्या करतो दूर\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\nपाकिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकाची सुटका; 5 वर्षांनंतर झाली देशवापसी\nमै तेरा जबरा फॅन शिल्पकारानं साकारला सुशांत सिंह राजपूतचा मेणाचा पुतळा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nनौदलाची 'मर्दानी' अखेरचा प्रवासाला, INS विराट भंगाराकडे रवाना, शेवटचा VIDEO\nSPECIAL REPORT : हैदराबाद ENCOUNTER मुळे नव्या वादाला सुरूवात\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDEO\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्रिया\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं, आता आणली बंदी\nSPECIAL REPORT : हैदराबाद ENCOUNTER मुळे नव्या वादाला सुरूवात\nज्या ठिकाणी या चार आरोपींनी माणुसकीला काळिमा फासणारं अत्यंत घृणास्पद कृत्य केलं त्याच घटनास्थळावर गुन्ह्याचा सीन रिक्रियेट करण्यासाठी पोलीस आरोपींना घेऊन गेले होते.\nहैदराबाद, 06 डिसेंबर : हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातले चारही आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाले. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न करूनही आरोपी थांबले नाही. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला.\nहैदराबाद बलात्कार प्रकरणातल्या चार आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. ज्या ठिकाणी या चार आरोपींनी माणुसकीला काळिमा फासणारं अत्यंत घृणास्पद कृत्य केलं त्याच घटनास्थळावर गुन्ह्याचा सीन रिक्रियेट करण्यासाठी पोलीस आरोपींना घेऊन गेले होते. मात्र, त्यावेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु आरोपी थांबले नाही. त्यामुळे पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. शुक्रवारी पहाटे 3 वाजता ही घटना घडली. पोलिसांनी ही माहिती दिली.\nबलात्कार प्रकणातल्या आरोपींचा एन्काऊंटर झाल्याची बातमी सका���च्या सुमारास नागरिकांना कळाली. त्यानंतर घटनास्थळावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. पुलावर नागरिक आणि पुलाखाली पोलीस असं चित्र होतं. पुलावरून नागरिकांनी पोलिसांवर पुष्पवृष्टीही केली. आरोपींचं एन्काऊंटर झाल्यानं, आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांतता लाभेल, अशी प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी व्यक्त केली.\nहैदराबाद बलात्कार पीडितेचे जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला होता. 28 नोव्हेंबरला 4 जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. त्यावेळी जवळपास 7 तास पीडितेला बांधून ठेवण्यात आलं. 27 नोव्हेंबर बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून 28 नोव्हेंबर गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितेवर अत्याचार करण्यात आले. त्या चौघांनी पीडितेला टॉर्चर केल्याचंही पोस्टमॉर्टेममध्ये उघड झालं.\nकामावरून परतत असताना पीडित तिच्या बिघडलेल्या स्कूटरजवळ आली. बहिणीला कॉल करून माहिती दिल्यावर बहिणीनं तिला टॅक्सी करून परत ये, असं सांगितल. तेव्हा पीडितेनं काही माणसं मदत करायला तयार आहेत, असं सांगितलं. थोड्यावेळाने कॉल करते असं सांगून पीडितीने फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला. या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.\n28 तारखेला सकाळी सहा वाजता पीडितेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र, आता चारही आरोपींचा एन्काऊंटर झाल्यानं न्याय झाल्याची प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात आहे. मात्र, एन्काऊंटरच्या पद्धतीवर अनेकांनी प्रश्नचिन्हही उपस्थित केलं जाते आहे. त्यामुळे आता नव्या वाद निर्माण झाला आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/other-sports/moved-t-2-to-mumbai/articleshow/72189729.cms", "date_download": "2020-09-19T10:48:20Z", "digest": "sha1:HLEL4KQZUIFJL4GO55SOKECYY2Y4QCZ5", "length": 13382, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबईतला टी-२० सामना हलविला\nआता ११ डिसेंबरची हैदराबादची लढत मुंबईतमटा विशेष प्रतिनिधी, मुंबई शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर होणारा भारत वि...\nआता ११ डिसेंबरची हैदराबादची लढत मुंबईत\nम.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nशुक्रवार, ६ डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर होणारा भारत वि. वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० सामना आता हैदराबादला हलविण्यात आला आहे. या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत असल्यामुळे या सामन्यासाठी वेगळी पोलीस सुरक्षा पुरविणे शक्य होणार नाही, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर ही लढत मुंबईतून हलविण्यात आली. ही लढत आता ६ डिसेंबरला हैदराबाद येथे होणार असून हैदराबाद येथे होणारी लढत ११ डिसेंबरला मुंबईत होईल.\nकोलकात्यात सुरू असलेल्या प्रकाशझोतातील कसोटीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आशीष शेलार उपस्थित होते. त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, हैदराबाद क्रिकेट असो.चे अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन यांच्या उपस्थितीत या लढतींची अदलाबदल करण्याविषयी विचारणा केली. मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशन य��ंच्या परस्परसंवादातून शेवटी याला होकार मिळाला, असे एमसीएचे सचिव संजय नाईक यांनी सांगितले.\nएमसीएच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेतली. यावेळी कायदा आणि सुवस्था पाहणारे सहपोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी लागणारा पोलिसांचा फौजफाटा तसेच ६ डिसेंबर रोजी बाबरी मशिदीचे झालेले पतन आणि त्यासंदर्भात नुकताच लागलेला अयोध्या निकाल या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त मुंबईत असणार आहे. अयोध्या प्रकरणाच्या निकालांनंतर सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताचा आणखी ताण घेता येणार नसल्याचे पोलिसांच्या वतीने एमसीएच्या प्रतिनिधींना सांगण्यात आले.\nगेल्या वर्षी एमसीएला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्याचे आयोजन करणे शक्य नसल्याने सामना ब्रेबर्न स्टेडियमवर हलविण्यात आला होता.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\n'उद्धव ठाकरे सरकारला वाटत असेल, पण कंगना घाबरणारी नाही'...\n'राजीव गांधी यांनी भारतातून इटलीत भाला फेकला होता'; खेल...\n'तुम्ही कंगना राणावतचे ऑफिस तोडू शकता, पण तिची हिंमत ना...\nअपंगत्वावर मात करत सुयश जाधवने पटकावला अर्जुन पुरस्कार...\nअनिश नंबियारचा अष्टपैलू खेळ महत्तवाचा लेख\nIPL मधील 'हे' १० रेकॉर्ड तुम्हांला माहित आहेत का\nIPL 2020: करोना काळात आनंद देणारी स्पर्धा; पाहा काय बदल होणार आहेत\nIPLमध्ये कामगिरीवर परिणाम होणार नाही; विराटने सांगितले हे कारण\nIPL 2020: मुंबई इंडियन्स सावध रहा; या वर्षी 'तो' बिनधास्त खेळणार\nअमेरिकन ओपन: ७१ वर्षातील शानदार विजय; थीमचे पहिले ग्रॅड स्लॅम विजेतेपद\nमी मुक्त झालो; भारताच्या क्रिकेटपटूची प्रतिक्रिया\n हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nनागपूरनागपूर अधिवेशन रद्द करा; काँग्रेसच्या आमदाराची मागणी\nदेशएनआयएचे छापे, अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nआयपीएलIPL: ... म्हणून चेन्नईचा विजय निश्चित; गेल्या ७ हंगामात मुंबईचा भयानक रेकॉर्ड\nअहमदनगरअश्लील फोटोला पत्नीचा चेहरा लावला; पतीच्या मुसक्या आवळल्या\nसिनेन्यूज'सॅम' नावाने वाटायचा ड्रग्ज, बॉलिवूडमध्येच आहे त्याचा 'बॉस'\nक्रिकेट न्यूजभारतीय क्रिकेटमध्ये हे ६ चेंडू कधीच विसरता येणार नाहीत; पाहा व्हिडिओ\nन्यूजमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पडी डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nकरिअर न्यूजNEP 2020 चं उद्दिष्ट शिक्षण क्षेत्राला पुनरुज्जीवित करणं : राष्ट्रपती\nधार्मिकअधिक मासात 'या' भागातून कावळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nहेल्थशरीराला लोहाचा पुरवठा करणारी ही पारंपरिक पद्धत माहीत आहे का\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahapolitics.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD/%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2020-09-19T08:23:04Z", "digest": "sha1:OV45E7W4DUAC52U3G6HPE2MFRT3A4ZZ3", "length": 12366, "nlines": 155, "source_domain": "www.mahapolitics.com", "title": "यवतमाळ – Mahapolitics", "raw_content": "\nयवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदींचा विजय \nयवतमाळ - यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला असून शिवसेनेच्या तिकीटावर रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा व ...\n…असं होणार आघाडीचे जागावाटप, युतीतील अनेक नेते आमच्या संपर्कात – अजित पवार\nयवतमाळ - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्चित म ...\nआणखी एक मोठे घराणे शरद पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत\nयवतमाळ - राज्याला दोन मुख्यमंत्री देणारे आणि तब्बल 13 वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळणारे यवतमाळच्या पुसद येथील नाईक घराणे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची ...\nविदर्भातील पहिल्या टप्प्यात युतीला दोन तगड्या बंडखोरांची डोकेदुखी \nनागपूर – विदर्भातील 7 लोकसभ��� मतदारसंघात पहिल्या टप्प्यात येत्या 11 एप्रिलला मतदान होणार आहे. या सात पैकी दोन लोकसभा मतदारसंघात युतीमध्ये बंडखोरी झाली ...\nयवतमाळ – नेर नगरपरिषद निवडणुकीचा अंतिम निकाल, शिवसेनेनं मारली बाजी\nयवतमाळ - नेर नगरपरिषद निवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला आहे. या नगरपरिषदेवर शिवसेनेनं बाजी मारली आहे. एकूण 18 जागांसाठी घेण्यात आलेल्या या निवडणुकीत शिव ...\nकाँग्रेसचे नेते बचावले, संघर्ष यात्रेतील बसचा अपघात थोडक्यात टळला \nयवतमाळ - काँग्रेसचे नेते थोडक्यात बचावले असून संघर्ष यात्रेतील बसचा अपघात थोडक्यात टळला आहे. मोर्शीवरून चांदुरकडे जाताना काँग्रेस नेत्यांची बस आणि एक ...\nभाजप-शिवसेना सरकार हे राज्यावरील सर्वात मोठे विघ्न, जनसंघर्ष यात्रेत अशोक चव्हाण यांचा हल्लाबोल \nयवतमाळ - देशातील आणि राज्यातील भाजप-शिवसेना सरकार हे सर्वात मोठे विघ्न आहे. हे विघ्न दूर करण्यासाठीच काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु ...\nशेतक-यांच्या जमिनीसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांचं सावकाराच्या घरात घुसून आंदोलन \nयवतमाळ – सावकाराच्या ताब्यातून शेतक-यांच्या जमिनी सोडवण्यासाठी यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांनी आंदोलन केलं आहे. सावकाराच्या घरा ...\nतरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाला अटक \nयवतमाळ – वणी येथील एका भाजप नगरसेवकानं तरुणीवर लैंगिक अत्याचार केले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीसोबत मैत्री करून पाच वर्षे अत्याचार करण ...\nकर्जासाठी आणखी एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी, सरकार धृतराष्ट्रासारखे आंधळे झाले आहे, धनंजय मुंडे यांची घणाघाती टीका \nयवतमाळ - कर्जासाठी आणखी एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यवतमाळमध्ये ही घटना घडली असून दुग्ध व्यवसायाकरिता कर्जासा ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \n���ोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nभाजपचे ज्येष्ठ नेते सरदार तारासिंह यांचे निधन \nइंदू मिल येथील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणार का, पाहा काय म्हणाले प्रकाश आंबेडकर\nएसटी कामगारांचे पगार कधी होणार, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या युतीबाबतच्या वक्तव्यावर काय म्हणाले मंत्री अनिल परब \nशाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा – ऍड. प्रकाश आंबेडकर\nभाजपचे ज्येष्ठ नेते सरदार तारासिंह यांचे निधन \nइंदू मिल येथील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणार का, पाहा काय म्हणाले प्रकाश आंबेडकर\nएसटी कामगारांचे पगार कधी होणार, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या युतीबाबतच्या वक्तव्यावर काय म्हणाले मंत्री अनिल परब \nशाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा – ऍड. प्रकाश आंबेडकर\nआदित्य ठाकरेंना धक्का, वरळी मतदारसंघातील अनेक शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश \nत्यामुळे स्मारकाच्या पुतळ्याचा पायाभरणी कार्यक्रम रद्द, मंत्री नवाब मलिकाची कबुली \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/asaduddin-owaisi-responds-to-muslim-hawker-shot-at-in-begusarai-tweet-says-were-not-human-in-their-eyes-1901121/", "date_download": "2020-09-19T10:14:28Z", "digest": "sha1:TJZYUGC6KQ26A7M77DW55GCU3FSTLZYS", "length": 11961, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Asaduddin Owaisi responds to ‘Muslim hawker shot at in Begusarai’ tweet, says ‘We’re not human in their eyes’ | त्यांच्यालेखी आम्ही माणसं नाही – ओवेसींची संतप्त प्रतिक्रिया | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nत्यांच्यालेखी आम्ही माणसं नाही – ओवेसींची संतप्त प्रतिक्रिया\nत्यांच्यालेखी आम्ही माणसं नाही – ओवेसींची संतप्त प्रतिक्रिया\nबिहारमधल्या बेगुसरायमध्ये धर्माच्या नावावर हिंसा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.\nएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी\nबिहारमधल्या बेगुसरायमध्ये धर्माच्या नावावर हिंसा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील मोहम्मद कासिम या मुस्लीम तरुणाला गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाल��. त्या तरूणाचा एक व्हिडीओ एआयएमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रीट्वीट करत भाजपा नेतृत्वाला लक्ष केलं आहे. त्यांच्यालेखी आम्ही माणसं नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया ओवेसींनी दिली आहे. भाजपच्या नेत्यांनी आम्हाला पाकिस्तानशी जोडून आमचं नेहमीच खच्चीकरण केलं आहे, असेही ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत.\nमुस्लिमांविरोधात आणखी एक हिंसक घटना घडली आहे. बिहारमधल्या बेगुसरायमध्येमध्ये एका मुस्लीम फेरीवाल्याला गोळी मारली आहे. मोहम्मद कासिमने आपलं नाव सांगून मृत्यूला आंत्रण दिले होते. पण मला खरेच भीती वाटत आहे. हा वेडेपणा नेमका येतो कसा त्यातच भाजपा नेतृत्वामध्ये आम्हाला पाकिस्तानशी जोडले आहे. त्यांच्यालेखी आम्ही माणसं नाहीत का त्यातच भाजपा नेतृत्वामध्ये आम्हाला पाकिस्तानशी जोडले आहे. त्यांच्यालेखी आम्ही माणसं नाहीत का\nरविवारी बिहारमधल्या बेगुसरायमध्येमध्ये ही घटना घडल्याचे समजतेय. हा हल्ला करणाऱ्याचं नाव राजीव यादव असं आहे. हल्ला झालेल्या मुस्लीम तरुणाने आपल्यावरच्या हल्ल्याबद्दल एका व्हिडिओमध्ये सांगितलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मोहम्मद कासिम या तरुणाला हल्लेखोर राजीव यादवने त्याचं नाव विचारलं. या तरुणाने नाव सांगितल्यावर, मग तू पाकिस्तानला जा, अशा शब्दात हल्लेखोर त्याच्यावर ओरडला आणि त्याने त्याच्या दिशेने गोळी मारली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करण��र का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 हवाईदल प्रमुखांकडून कारगिलमधील शहीदांना अनोखी श्रद्धांजली\n2 रडारबाबत मोदींचं विधान योग्य – एअर मार्शल नंबियार\n3 चिट फंड घोटाळा : राजीव कुमार सीबीआयसमोर गैरहजर\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/oxford-vaccine-findings-welcomed-by-experts-in-india-abn-97-2223458/", "date_download": "2020-09-19T10:04:33Z", "digest": "sha1:22Z3KE5YGESOTLRDGFH2CIM43NLUELB6", "length": 12641, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Oxford vaccine findings welcomed by experts in India abn 97 | ऑक्सफर्ड लशीच्या निष्कर्षांचे भारतात तज्ज्ञांकडून स्वागत | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nऑक्सफर्ड लशीच्या निष्कर्षांचे भारतात तज्ज्ञांकडून स्वागत\nऑक्सफर्ड लशीच्या निष्कर्षांचे भारतात तज्ज्ञांकडून स्वागत\nअंतिम निकालही असेच सकारात्मक असतील.\nऑक्सफर्ड विद्यापीठाने करोना विषाणूवर तयार केलेल्या लशीच्या चाचण्यांचे जे निष्कर्ष हाती आले आहेत ते उत्साहवर्धक असून या संस्थेने शास्त्रोक्त पद्धतीने लस विकसित करण्याची प्रक्रिया केली हे महत्त्वाचे आहे, असे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे. लसीचे अंतिम फलित सकारात्मक असेल असेही मत व्यक्त करण्यात आले आहे.ऑक्सफर्डच्या मानवी चाचण्या अत्यंत पारदर्शक असल्याचे सांगून रोगनिदान तज्ज्ञांनी म्हटले आहे,की त्याचे निकाल उत्साह वाढवणारे आहेत. अपोलो रुग्णालयाचे डॉ. सुरणजित चटर्जी यांनी सांगितले,की ऑक्सफर्डच्या चाचण्या वैज्ञानिक पातळीवर सरस आहेत. त्यात विश्वासार्हता आहे शिवाय त्या अनेक देशात करण्यात आल्या आहेत. अंतिम निकालही असेच सकारात्मक असतील.\nअ‍ॅस्ट्राझेनका व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या लशीचे प्राथमिकनिष्कर्ष जाहीर करण्यात आले असून त्यात प्रतिकारशक्ती चांगली वाढलेली दिसून आली आहे. ११०७ लोकांवर हे प्रयोग करण्यात आले होते. डॉ. लाल पॅथॉलॉजी प्रयोगशाळेचे डॉ. अरविंद लाल यांनी सांगितले,की हे प्राथमिक निष्कर्ष सकारात्मक आहेत. त्याचे अंतिम निकालही सकारात्मक च राहतील. शिवाय १८-५५ वयोगटातील लोकांवर चाचण्या घेतल्याने त्यांची व्यापकता मोठी आहे.\nनॉइडा येथील पल्मोनॉलॉजी विभागाचे डॉ. मृणाल सरकार यांनी सांगितले,की लशीचे चांगले परिणाम येत आहेत हे खरे असले तरी प्रतिबंधात्मक उपाय सोडून चालणार नाही. लसच साथ थांबवू शकते हे खरे असले तरी सुरक्षितता चाचण्यांपलीकडे गेल्यानंतर आपण यावर काही बोलू शकतो. त्याला काही वर्षे लागू शकतात. लाल यांनी सांगितले,की लस तयार करणे ही मॅरेथॉन स्पर्धाच आहे. ऑक्सफर्ड लशीने पहिला अडथळा ओलांडला आहे. त्याबाबत मी आशावादी आहे , त्यात यश येईल यात शंका नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nपश्चिम रेल्वेवर लोकलच्या १५० फेऱ्या वाढणार; अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना दिलासा\nकरोनाचा फटका; देशातील १ हजार शाळा विक्रीच्या मार्गावर\n ‘करोना रिकव्हरी रेट’मध्ये भारत अव्वल; अमेरिकेलाही टाकलं मागे\n‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना अडचणीत अंगणवाडी सेविका,’आशां’चा कामाला नकार\nचित्रकार ते भाजीविक्रेता आणि.. मग पुन्हा चित्रकार….\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 सिरमच्या ५० टक्के ल���ी भारतीयांसाठी लोकांना त्या विकत घ्याव्या लागणार नाहीत, अदर पूनावालांचा दावा\n2 काँग्रेस जेवढी मागे जाईल, तेवढाच देश पुढे जाईल – बबिता फोगाट\n3 देशविरोधी वक्तव्य करणारा शरजील इमाम करोना पॉझिटिव्ह\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/suspected-isi-agent-zahid-arrested-by-police-in-bulandshahr-1779522/", "date_download": "2020-09-19T09:00:45Z", "digest": "sha1:ZCDGSD4QGCD4WCLPXEE4AOI3YJOFXWTE", "length": 10237, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Suspected ISI agent Zahid arrested by Police in Bulandshahr |उत्तर प्रदेशातून संशयीत ‘आयएयसआय’ एजंटला अटक | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nउत्तर प्रदेशातून संशयीत ‘आयएयसआय’ एजंटला अटक\nउत्तर प्रदेशातून संशयीत ‘आयएयसआय’ एजंटला अटक\nभारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे.\nपाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय'च्या एका संशयीत एजंटला उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.\nपाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’च्या एका संशयीत एजंटला उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. स्वॅट पथक आणि गु्न्हे शाखेच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे.\nयुपी पोलिसांच्या माहितीनुसार, जाहिद असे या ‘आयएसआय’ एजंटचे नाव असून तो बुलंदशहर येथील खुर्जा नगरचा रहिवासी आहे. मेरठ इथल्या लष्करी भागाची काही छायाचित्रे घेऊन ती पाकिस्तानला पाठवून जाहिद बुलंदशहराकडे परतत होता. २०१२ आणि २०१४ तो पाकिस्तानला जाऊनही आला आहे. त्याचे नातेवाईकही पाकिस्तानात राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांचे विशेष पथक या आयएसआय एजंटची चौकशी करीत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ल���\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 शबरीमला मंदिरात महिला प्रवेशाला समर्थन देणाऱ्या स्वामी संदीपानंद गिरींच्या आश्रमावर हल्ला\n2 कर्तव्यापुढे वडिलांनाही क्षमा नाही, नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठोठावला दंड\n3 राष्ट्रवादीचे माजी नेते तारिक अन्वर काँग्रेसमध्ये दाखल\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/akshay-kumar-forbes-list-taapsee-pannu-ab-sharing-ki-baari-hai-ssj-93-1930176/", "date_download": "2020-09-19T09:59:21Z", "digest": "sha1:GWQSPIW3BUTRNPTZ4IZH6723HJ3CR2FN", "length": 11684, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "akshay kumar forbes list taapsee pannu ab sharing ki baari hai| तापसी अक्षयला का म्हणतेय, ‘अब शेअररिंग अॅण्ड केअरिंग की बारी है’ | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nतापसी अक्षयला का म्हणतेय, ‘अब शेअररिंग अॅण्ड केअरिंग की बारी है’\nतापसी अक्षयला का म्हणतेय, ‘अब शेअररिंग अॅण्ड केअरिंग की बारी है’\nअक्षयनेही एक विचित्र हावभाव असलेला चेहरा शेअर करत उत्तर दिलं आहे\n‘फोर्ब्स’ मासिकाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील कलाकारांची यादी नुकतीच जाहीर केली. या यादीमध्ये खिलाडी अर्थात अक्षय कुमार हा एकमेव बॉलिवूडमधील सर्वाधित कमाई करणारा अभिनेता ठरला आहे. अक्षयने गेल्या वर्षभरामध्ये ६५ मिलियन डॉलर म्हणजे सुमारे ४४४ कोटी रुपये इतकी कमाई केली आहे. त्याच्या या यशानंतर अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्यातच अभिनेत्री तापसी पन्नूने मात्र हटके कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या.\n‘फोर्ब्स’च्या यादीनुसार, अक्षय कुमारने जून २०१८ ते जून २०१९ या कालावधीमध्ये तब्बल ४४४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर तापसीने एक मजेशीर ट्विट केलं आहे. विशेष म्हणजे अक्षयने सुद्धा एक हटके फोटो शेअर करत तिच्या ट्विटला उत्तर दिलं आहे.\nतापसीने तिच्या ट्विट अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत ‘सर, अब शेअररिंग अॅण्ड केअरिंग की बारी है’, असं म्हटलं आहे.\nतिच्या या पोस्टनंतर अक्षयने सुद्धा मजेशीर फोटो शेअर केला आहे. अक्षयने एक विचित्र हावभाव असलेला चेहरा शेअर करत ‘माफ किजिए’\nदरम्यान, फोर्ब्सने शेअर केलेल्या यादीमध्ये अक्षयने रिहाना, जॅकी चैन, ब्रॅडली कूपर, स्कारलेट जॉनसन यांसारख्या कलाकारांनाही मागे टाकलं आहे. अक्षय कुमारच्या हाती सध्या ‘हाऊसफुल ४’, ‘मिशन मंगल’, ‘सूर्यवंशी’, ‘गुड न्यूज’, ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे बरेच चित्रपट आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 अफेअरच्या चर्चांबाबत परिणीती चोप्रा म���हणतेय ..\n2 Photo : जॉन सीनाने शेअर केलेल्या मीम्सवर शिल्पा शेट्टीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\n3 बॉलिवूडच्या या अभिनेत्रीमुळे मी पाहिले कलाविश्वात येण्याचे स्वप्न – कियारा अडवाणी\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/yeh-rishta-kya-kehlata-hai-fame-hina-khan-singing-vande-mataram-1530941/", "date_download": "2020-09-19T10:09:51Z", "digest": "sha1:V66ROOYERM73GTKFLHRC44RMNRWE6B3M", "length": 11302, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "yeh rishta kya kehlata hai fame hina khan singing vande mataram | ‘अक्षरा बहू’च्या आवाजातील ‘वंदे मातरम’ ऐकलंत का? | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\n‘अक्षरा’च्या आवाजातील ‘वंदे मातरम्’ ऐकलंत का\n‘अक्षरा’च्या आवाजातील ‘वंदे मातरम्’ ऐकलंत का\nहिनाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला.\n‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील ‘अक्षरा’ तुम्हाला माहितच असेल. मालिकेत हिनाने साकारलेली आदर्श सूनेची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. छोट्या पडद्यावर प्रचंड गाजलेल्या या मालिकेतून अभिनेत्री हिना खान घराघरात पोहोचली. हिनाचे अभिनय कौशल्य तर सर्वांना ठाऊकच आहे, मात्र फार कमी लोकांना हे माहित आहे की ती एक चांगली गायिकाही आहे. स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने हिनाने तिच्या आवाजातील ‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय गीताचा एक व्हिडिओ पोस्ट केला.\nहिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओला सोशल मीडियावर अनेकांकडून लाइक्स मिळत असून ९६ हजारहूनही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ‘तुम्हा सर्वांना स्वातंत्रदिनाच्या खूप शुभेच्छा. फार कमी वेळात हे गीत रेकॉर्ड केलंय. तुम्हा सर्वांना आवडेल अशी अपेक्षा आहे.’\nमालिका सोडल्यानंतर हिना पाच महिन्यांच्या ब्रेकनंतर सध्या ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्ये स्टंट्स करताना दिसतेय. या शोमध्ये टास्कदरम्यान तिने ‘लग जा गले’ हे गाणं गायलं होतं. तिने गायलेलं हे गाणं शोचा सूत्रसंचालक रोहित शेट्टीलाही खूप आवडलं होतं. त्यानंतर अनेकदा रोहितने शोमध्ये तिला ते गाणं गायला सांगितलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यास���ठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 ‘त्या’ प्रसंगाबद्दल अक्षयने मानले हृतिकचे आभार\n2 आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राचं ब्रेकअप\n3 …म्हणून नवज्योत सिंग सिद्धू कपिल शर्मावर भडकले\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/joint-hearing-in-the-supreme-court-all-petitions-against-the-examination-abn-97-2225735/", "date_download": "2020-09-19T09:56:38Z", "digest": "sha1:J5R5N4PZSMVR3J4QHJYGXJDH5DR3F7AT", "length": 15712, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Joint hearing in the Supreme Court All petitions against the examination abn 97 | सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nसर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी\nसर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी\nसप्टेंबरअखेपर्यंत अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाला देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थी आणि संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून या याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याचे आदेश न्यायालयाने गुरुवारी दिले.\nयुवासेनेने दाखल केलेल्या याचिकेचीही सुनावणी या एकत्रित याचिकांबरोबर होणार आहे.\nआयोगाने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय कायम ठेवत परीक्षांसाठी सुधारित वेळापत्रक ६ जुलै रोजी जाहीर केले. या निर्णयाला महाराष्ट्रासह काही राज्यांत विरोध होत आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अंतिम परीक्षा रद्द कराव्यात यासाठी १३ राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील ३१ विद्यार्थ्यांनी (प्रणीथ के विरुद्ध केंद्र सरकार) सर्वोच्च न्यायालयात यचिका दाखल केली असून त्यावर न्या. एल. नागेश्वर राव व न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली.\nयाचिकाकर्त्यां विद्यार्थ्यांपैकी एकाला करोनाचा संसर्ग झाला असून अंतिम परीक्षा घेण्यासाठी ही योग्य वेळ नसल्याचे याचिकांकर्त्यांचे म्हणणे आहे.\nयुवासेनेनेही आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याशिवाय मध्य प्रदेशमधील विधि शाखेच्या अंतिम वर्षांतील विद्यार्थी यश दुबे यांचीही याचिका आहे. युवासेनेच्या याचिकेसह सर्व याचिका एकत्र करून त्यांची सुनावणी न्यायमूर्ती भूषण यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. सोमवारी ही सुनावणी सुरू होणे अपेक्षित आहे.\nकेंद्रीय अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांनी ३० सप्टेंबपर्यंत अंतिम परीक्षा पूर्ण कराव्यात असा आदेश ६ जुलै रोजी काढला होता. अंतिम परीक्षा घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे वा वर्षभरात झालेल्या परीक्षांच्या आधारे अंतिम निकाल द्यावा व ३१ जुलैपर्यंत गुणपत्रिका तयार करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यां विद्यार्थ्यांनी केली आहे.\nउच्च न्यायालयात आज सुनावणी\nराज्याने अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची सुनावणी शुक्रवारी होणे अपेक्षित आहे. मात्र दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयामध्येही याचिका दाखल झालेल्या असल्यामुळे आणि राज्यातील युवासेनेनेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे उच्च न्यायालय काय भूमिका घेणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.\nविद्यापीठ व महाविद्यालयीन परीक्षांच्या संदर्भात नॅशनल स्टुडंट्स युनिय�� ऑफ इंडियाने (एनएसयूआय) दाखल केलेली याचिका न्या. भूषण, न्या. आर. सुभाष रेड्डी आणि न्या. एम. आर. शहा यांनी फेटाळली असल्याची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली. त्यावर न्या. राव यांनी अन्य याचिकांवरील सुनावणीही न्या. भूषण यांच्या न्यायालयापुढे होईल, असे सांगितले.\nपरीक्षांसाठी ६०३ विद्यापीठे अनुकूल\nदेशातील केंद्रीय, राज्य, खासगी, अभिमत अशा एकूण ८१८ विद्यापीठांना केंद्रीय अनुदान आयोगाने परीक्षा घेण्यासंदर्भात भूमिका विचारली होती. त्यापैकी २०९ विद्यापीठांनी परीक्षा घेतल्या आहेत, ३९४ विद्यापीठांनी परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nपश्चिम रेल्वेवर लोकलच्या १५० फेऱ्या वाढणार; अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना दिलासा\nकरोनाचा फटका; देशातील १ हजार शाळा विक्रीच्या मार्गावर\n ‘करोना रिकव्हरी रेट’मध्ये भारत अव्वल; अमेरिकेलाही टाकलं मागे\n‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना अडचणीत अंगणवाडी सेविका,’आशां’चा कामाला नकार\nचित्रकार ते भाजीविक्रेता आणि.. मग पुन्हा चित्रकार….\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 झारखंडमध्ये मुखपट्टी न वापरल्यास एक लाखापर्यंत दंड\n2 पँगाँग त्सोमधील कोंडी फोडण्यासाठी पुन्हा च��्चा\n3 लोकसभा, विधानसभेच्या पोटनिवडणुका लांबणीवर\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/pizza-delivery-boy-arrested-for-allegedly-attempting-to-rape-customer-139486/", "date_download": "2020-09-19T10:19:24Z", "digest": "sha1:6LFYYLUK2ZSEE4SJ25Y57UTPBGORHGVT", "length": 11528, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पिझ्झा डिलिव्हरी बॉयकडून बलात्काराचा प्रयत्न | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nपिझ्झा डिलिव्हरी बॉयकडून बलात्काराचा प्रयत्न\nपिझ्झा डिलिव्हरी बॉयकडून बलात्काराचा प्रयत्न\nपिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या डिलिव्हरी बॉयने एका तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करून तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर नायर रुग्णालयात उपचार\nपिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या डिलिव्हरी बॉयने एका तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करून तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर नायर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, हा डिलिव्हरी बॉय अल्पवयीन असून त्याला अटकेनंतर बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.\nवरळीत राहणाऱ्या २२ वर्षांच्या या तरुणीने जवळच्याच एका दुकानात पिझ्झाची ऑर्डर दिली होती. मंगळवारी संध्याकाळी ८ च्या सुमारास पिझ्झा घेऊन १७ वर्षीय डिलिव्हरी बॉय तिच्या घरी गेला. घरात ती एकटीच असल्याचे त्याने पाहिले. दहा मिनिटांनी तो पुन्हा घरी आला. चुकीची ऑर्डर दिली आहे, असे सांगून तो घरात घुसला आणि त्याने तरुणीला दुकानात फोन करायला सांगितले. ती बेसावध असताना त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने प्रतिकार करताच त्याने किचनमधील चाकूने तिच्यावर वार केले. तिच्या मानेवर, पोटावर, हातावर आणि छातीवर वार केले. बचावासाठी तरुणी ओरडू लागल्यानंतर हा मुलगा या तरुणीचा मोबाइल घेऊन पळून गेला. तरुणीचा आवाज ऐकून मदतीसाठी आलेल्या शेजाऱ्यांनी दुसऱ्या चावीने दार उघडून तिला पोद्दार रुग्णालयात नेले. नंतर तिला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपी डिलिव्हरी बॉयला पहाटे चारच्या सुमारास अटक केली. दरम्यान, आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवान���ी बालसुधारगृहात करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त विनायक देशमुख यांनी सांगितले. त्याच्यावर बलात्कार आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वरळी परिसरातच राहणारा आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n2 मुंबईत आज ठणठणाट\n3 नवीन प्रशासकीय इमारत धोक्याच्या उंबरठय़ावर\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/rs-100-crore-spent-for-warehouses-to-keep-voting-machines-and-receipt-zws-70-2063148/", "date_download": "2020-09-19T09:45:30Z", "digest": "sha1:OJCIRJAXBZ72WOCJRLFBVBAFUJ2VTPF5", "length": 13067, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rs 100 crore spent for Warehouses to keep voting machines and receipt zws 70 | मतदान आणि मतपावत्या यंत्रे ठेवण्यासाठी जागांची शोधाशोध | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nमतदान आणि मतपावत्या यंत्रे ठेवण्यासाठी जागांची शोधाशोध\nमतदान आणि मतपावत्या यंत्रे ठेवण्यासाठी जागांची शोधाशोध\nलोकसभा निवडणुकीपासून निवडण��क आयोगाने ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रेही वापरण्यास सुरुवात केली.\nनऊ जिल्ह्य़ांमध्ये १०० कोटी खर्चून गोदामे\nमुंबई : निवडणुकांचा हंगाम संपल्यावर मतदान यंत्रे आणि नव्याने दाखल झालेली मतपावत्या (व्हीव्हीपॅट) यंत्रे सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान निवडणूक आयोगासमोर उभे ठाकले आहे. काही जिल्ह्य़ांमध्ये जागा मिळाली असली, तरी ११ जिल्ह्य़ांमध्ये जागांची शोधाशोध करावी लागली. मुंबईत तर पुरेशी जागाच मिळत नसल्याने अडचणीत वाढच झाली आहे.\nमतदान यंत्रांबरोबरच आता मतपावत्या यंत्रांची भर पडली. लोकसभा निवडणुकीपासून निवडणूक आयोगाने ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रेही वापरण्यास सुरुवात केली. मतदान यंत्रे सुरक्षित ठेवताना आधीच अडचण व्हायची. यात मतपावती यंत्रांची भर पडली. ही दोन्ही यंत्रे ठेवण्यासाठी जागा मिळणे हा सरकारी यंत्रणा आणि निवडणूक आयोगासमोर प्रश्नच होता. ही यंत्रे प्रत्येक जिल्ह्य़ांमध्ये सुरक्षित ठेवावी लागतात. यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली. यानुसार जागा उपलब्ध व्हावी लागते.\nराज्यात सर्व जिल्ह्य़ांमध्ये मतदान आणि मतपावत्या यंत्रे ठेवण्याकरिता अजूनही जागा मिळालेली नाही. काही जिल्ह्य़ांमध्ये पणन मंडळांची गोदामे भाडय़ाने घेण्यात आली आहेत. काही ठिकाणी सरकारी गोदामांचा आधार घेण्यात आला. ११ जिल्ह्य़ांमध्ये जागेची समस्या होती. यापैकी नऊ जिल्ह्य़ांमध्ये जागा उपलब्ध झाली आहे. या जिल्ह्य़ांमध्ये बांधकामांना सुरुवात करण्यात येईल. मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्य़ांमध्ये मात्र स्वतंत्र जागा मिळण्यात अडचणी येत आहेत. सध्या पर्यायी व्यवस्था करण्यात आली असली तरी कायमस्वरुपी व्यवस्था करावी लागेल.\nमतदान आणि मतपावत्या यंत्रे ठेवण्याकरिता सुरक्षित जागा देण्याची विनंती निवडणूक आयोगाने राज्य सरकारकडे केली होती. यानुसार काही जिल्ह्य़ांमध्ये जागा उपलब्ध झाल्या, तर काही जिल्ह्य़ांमध्ये जागांचा शोध सुरू आहे.\n– अनिल वळवी, उपसचिव तथा सहमुख्य निवडणूक अधिकारी.\nनऊ जिल्ह्य़ांमध्ये १०० कोटींपेक्षा जास्त खर्चून गोदामे बांधण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. कोल्हापूर (१२ कोटी), बुलढाणा (१५ कोटी), भंडारा (१४ कोटी), वाशीम (नऊ कोटी), सिंधुदुर्ग (८ कोटी), गोंदिया (९ कोटी), यवतमाळ (११ कोटी), नाशिक (११ कोटी), अमरावती (१५कोटी) खर्चून गोदामे किंवा मतद���न यंत्रे ठेवण्याकरिता बांधकाम करण्यात येणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 धावण्यासाठी मुंबई सज्ज\n2 ७५ टक्के वैद्यकीय, निमवैद्यकीय जागा रिक्त\n3 वांद्रे, धारावीत आज-उद्या पाणी बंद\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/03/cm-in-ayodhya-today.html", "date_download": "2020-09-19T10:28:48Z", "digest": "sha1:KJNUVSHDY4HFFFGJFMAITHYI6ROTUOXZ", "length": 10923, "nlines": 98, "source_domain": "www.esuper9.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर - esuper9", "raw_content": "\nHome > राजकारण > मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर\nमुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे प्रथमच श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी शनिवार, ७ मार्च रोजी अयोध्येला जाणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली असली शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा सोडलेला नसल्याचा संदेश यातून उद्धव ठाकरे देणार आहेत. मात्र, करोनाची साथ लक्षात घेता आरतीच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन शरयूच्या तटावरील आरतीचा कार्यक्रम टाळण्यात आला आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शनिवारी सकाळी नऊ वाजता खासगी विमानाने प्रयाण करतील व ११ वाजता लखनौ विमानतळावर पोहोचतील. तेथून वाहनाने ते अयोध्येला रवाना होतील. दुपारी साडेतीन वाजता पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर सव्वाचारच्या सुमारास राम जन्मभूमीस्थळावर जाऊन दर्शन घेतील. त्यानंतर लखनौकडे परतीच्या प्रवासासाठी निघतील. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आपण अयोध्येला जाऊन रामाचे दर्शन घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार राज्य सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे हे अयोध्येला जात आहेत.\nस्वातंत्र्यवीर सावरकर, सीएए-एनपीआर याविषयांवर महाविकास आघाडी सरकारसाठी शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका सोडून दिल्याचा आरोप भाजप करत आहे. त्या आरोपांना कृतीमधून परस्पर उत्तर देण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकज�� मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://betalokmat.news18.com/photogallery/lifestyle/home-remedies-for-glowing-skin-beauty-tips-mhpl-431570.html", "date_download": "2020-09-19T09:53:07Z", "digest": "sha1:MKY3S4H5QEJXN2IKXB4D3DRTI6ZCWUX5", "length": 16988, "nlines": 182, "source_domain": "betalokmat.news18.com", "title": "PHOTOS : नियमित रात्री 'या' गोष्टी कराल, तर सकाळी उठल्यावर दिसेल ग्लोईंग चेहरा beauty tips for glowing skin– News18 Lokmat", "raw_content": "\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nCOVID-19: तब्बल महिनाभरानंतर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, 405 जणांचा मृत्यू\nकोरोनाचं संकट नेमकं कधी संपणार भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच व्यक्त केला अंदाज\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\nZomato, Flipkart वरून ऑनलाइन ऑर्डर करत असाल तर स���वधान तुमच्यावर आहे चीनची नजर\n'भाभा कवच' देणार सैन्याला सुरक्षा, AK 47 ची गोळीही भेदू शकणार नाही\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nअमिताभ बच्चन आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या त्या फोटोचे सत्य उघड\nBigg Boss 14 च्या घराचे फोटो झाले लीक, बेडरूम ते बाथरूम सर्व काही असणार ग्रँड\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावर आता जावेद अख्तर यांनीही दिला दुजोरा, म्हणाले...\nफिर से माही मारेगा तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी\nDisney+ Hotstar VIP वर सब्सक्रिप्शनशिवाय पाहता येईल IPL 2020, वाचा कसं\nआजपासून वाजणार IPLचं बिगुल, वाचा गेल्या 12 हंगामातील सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर\nपहिल्या सामन्याआधीच वादात अडकला धोनी, चाहते म्हणाले-'काही तरी लाज ठेव'\nकोणत्याही शुल्काशिवाय Paytm वॉलेटमधून बँक खात्यात ट्रान्सफर करा पैसे\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\n कोरोनाच्या फटक्यामुळे 1000 शाळा काढल्या विकायला\nनव्या रूपात गुगल प्ले स्टोरवर पुन्हा आलं Paytm; पाहा आता काय बदललं\nराशीभविष्य: मीन आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आज शुभ दिवस\n जनतेचे प्रश्न बाजूला, संसदेत NUDE PHOTO पाहण्यात दंग झाला खासदार\nचवीला आंबट-गोड पेरू; पोटाच्या अनेक समस्या करतो दूर\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\nपाकिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकाची सुटका; 5 वर्���ांनंतर झाली देशवापसी\nमै तेरा जबरा फॅन शिल्पकारानं साकारला सुशांत सिंह राजपूतचा मेणाचा पुतळा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nनौदलाची 'मर्दानी' अखेरचा प्रवासाला, INS विराट भंगाराकडे रवाना, शेवटचा VIDEO\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\n'या' टीप्स तुमच्या चेहऱ्यावर आणतील Glow, ब्युटी क्रिमचीही गरज पडणार नाही\nसुंदर, तजेलदार, मुलायम त्वचा हवी तर या Beauty tips तुम्ही फॉलो करायलाच हव्यात.\nपुरेशी झोप घ्या - किमान 8 तासांची झोप आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी महत्त्वाची आहे. पुरेशी झोप मिळाल्यास त्वचा तजेलदार राहते.\nपाणी प्या - तुम्ही पुरेशी झोप घेतली, तरीदेखील सकाळी उठल्यानंतर तुमचा चेहरा थकलेला दिसतो. जर तुम्हाला चेहऱ्यावरील हा थकवा दूर करायचा आहे आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज हवं असेल, तर रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी 1 ग्लास पाणी प्या\nगाजर खा - नियमित गाजराचं सेवन करा. गाजरामध्ये व्हिटॅमिन के, सी, ई, ए आणि बी असतं, ज्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होते.\nदूध - दुधात लॅक्टिक अॅसिड असतं, जे त्वचेला निरोगी बनवतं. बाजारातील फेस पॅक वापरण्यापेक्षा दुधाचा तुम्ही फेसपॅक म्हणून वापर करू शकता. कच्च्या दुधात मध मिसळून चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिटांनी चेहरा धुवा.\nअॅवोकॅडो - हे फळ त्वचेसाठी सर्वात उत्तम आहे. यामुळे त्वचा हेल्दी आणि मुलायम राहण्यास मदत होते. अॅवोकॅडोमध्ये असे न्यूट्रिएंट्स असतात, जे अँटी एजिंग म्हणून काम करतात. याचा वापर तुम्ही फेस पॅक, मास्क म्हणून करू शकता.\nअभी तक \u0003खेलने के लिए\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\nलग्नाच्या अवघ्या 21 व्या दिवशीच नवविवाहितेची आत्महत्या, धक्कादायक माहिती उजेडात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://chanda.nic.in/document/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-19T10:10:09Z", "digest": "sha1:5MHQKNVLDULSGUAKH5GQLHG27CQ3TAOW", "length": 4430, "nlines": 103, "source_domain": "chanda.nic.in", "title": "सावली (दुसरा टप्पा) | चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा चंद्रपूर District Chandrapur\nचंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस स्थानके\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nरोहयो ( जलयूक्त शिवार )\nजमिन संबंधित विविध महत्वाच्या याद्या\nजिल्ह्यातील जमीन बँकेची माहिती\nस्वातंत्र्य सैनिक पेंशनरांची यादी\nपहा / डाउनलोड करा\nसावली (दुसरा टप्पा) 27/08/2018 पहा (9 MB)\nजिला प्रशासन द्वारा स्वामित्व वाली सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा प्रशासन चंद्रपूर, महाराष्ट्र, (भारत) , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 18, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Damme+Duemmer+de.php", "date_download": "2020-09-19T10:01:28Z", "digest": "sha1:3BDHLDNK4CUYUDPIQPMKNCYGHSC3WWMR", "length": 3450, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Damme Dümmer", "raw_content": "\nक्षेत्र कोड Damme Dümmer\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड Damme Dümmer\nशहर/नगर वा प्रदेश: Damme Dümmer\nक्षेत्र कोड Damme Dümmer\nआधी जोडलेला 05491 हा क्रमांक Damme Dümmer क्षेत्र कोड आहे व Damme Dümmer जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Damme Dümmerमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Damme Dümmerमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 5491 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनDamme Dümmerमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 5491 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 5491 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/khandesh/jalgaon/", "date_download": "2020-09-19T09:44:11Z", "digest": "sha1:VLRAON7YWH5DGB3X6JWCT476YN2WINB2", "length": 11109, "nlines": 151, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Jalgaon News | Various News from Jalgaon | Janshakti.com", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी ���्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअमित महाबळ: गेल्या काही वर्षापासून भाजपाचे ज्येष्ठ () नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे हे कमालीचे अस्वस्थ आहेत. पक्षातील काहींविषयी...\nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nजळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (बॅकलॉगसह) विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अनुषंगाने विकल्प अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी १७ सप्टेंबर,...\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nजळगाव: जिल्ह्यातील कारागृहात खून, दरोडा यासह विविध गुन्ह्यातील संशयीत आरोपी शिक्षा भोगत आहेत. यातच कारागृहात कैद्यांमध्ये होणारी हाणामारी असो की...\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nचिन्मय जगताप: मुले मोबाइलच्या आहारी जातील ही एक बाजू असली, तरी हीच मुले जेव्हा शाळेत किंवा कॉलेजात जातात तेव्हा अभ्यास...\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे, मात्र त्याला यश येतांना दिसत...\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nजळगाव शहरात सर्वाधिक 370 कोरोनाबाधित रुग्ण आढळले जळगाव - जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा कोरोनाने एक हजारांचा आकडा पार केला असून जिल्ह्यात...\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव: माजी मंत्री एकनाथराव खडसे हे ���ाराज असल्याची चर्चा आहे. ते सातत्याने भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करत असतात,...\nजिल्ह्यात दुसर्‍या दिवशी कोरोनाने २० रूग्णांचा मृत्यू\nजिल्ह्यात नव्याने आढळले ८८९ रुग्ण जळगाव - जिल्ह्यात बुधवारी पुन्हा २० रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सकांनी दिली आहे....\nकवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेची तारीख जाहीर\nजळगाव: कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या / अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग...\nजिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट: आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक\nजळगाव शहरात सर्वाधिक 328 नविन रूग्ण जळगाव - जिल्ह्यात सोमवारी पुन्हा कोरोनाने नवा विक्रम केला असून एकाच दिवसात तब्बल 1185...\nगुगलकडून पेटीएमवर मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरुन हटविले\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\n; निवडणूक आयोगाकडून चाचपणी\nठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्राला कोरोनाची लागण\nगरीबांच्या जीवाला किंमत नाही का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/aurangabad/impacts-climate-change-and-rising-global-temperatures-health/", "date_download": "2020-09-19T08:04:59Z", "digest": "sha1:SXBDUDFBYS3OR2QIL2PJTZU35S62ARSM", "length": 33871, "nlines": 416, "source_domain": "www.lokmat.com", "title": "ओला-कोरडा दुष्काळ सर्वात मोठे आव्हान! - Marathi News | impacts of climate change and the rising global temperatures on the health | Latest aurangabad News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १९ सप्टेंबर २०२०\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ\" दिसला\", शेलारांचा टोला\nमोठी बातमी; बुलेट ट्रेनच्या कामातून ९० हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार\nBreaking- भाजपाचे ज्येष्ठ नेते सरदार तारा सिंग यांचे निधन\nमध्य रेल्वेच्या आसनगाव-अटगाव डाऊन मार्गावर लोकलचे डबे घसरले\n\"मोदी सरकारची आर्थिक, व्यापार, कृषिविषयक धोरणे शंका निर्माण करणारी\"\nजेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला\nसुशांत सिंग राजपूतने शेवटच्या इन्स्टास्टोरीवर दिशा सालियानसाठी लिहिल्या होत्या या गोष्टी, दु:खी होता अभिनेता\nड्रग्सप्रकरणी आणखी एक अभिनेता जाळ्यात, ABCD फेम किशोर शेट्टीला अटक\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम सुन���ना फौजदार दिसली स्टायलिश लूकमध्ये, पहा तिचे व्हायरल फोटो\nअंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत आणि क्रिती सनॉनचे जुळले होते सूत, पण...\nबाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला \nआता लक्षणे नसलेल्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार, ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय\nचिनी कंपनी सिनोव्हॅकच्या लसीच्या चाचण्यांमध्ये लहान मुलांचा समावेश; 28 सप्टेंबरपासून प्रयोगांना प्रारंभ\nचीनमधील हजारो नागरिक ब्रुसेलोसिस आजाराने ग्रस्त, जननक्षमता कमी होण्याचा धोका\nरशियन कोरोना लस दिल्यानंतर दिसताहेत 'हे' साइड इफेक्ट्स, भारतातही येणार आहेत कोट्यवधी डोस\nआता लोक स्वतःच करू शकतील स्वतःची कोरोना चाचणी, वैज्ञानिकांनी विकसित केली नवी 'रॅपिड टेस्ट' टेकनिक\nमास्क घालायला सांगितल्याच्या रागातून तरुणांकडून पेट्रोलपंपाची तोडफोड\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nअकोला : जुने शहरातील पिता-पुत्राने एका तरुणाची हत्या करून मृतदेह दोन दिवस ठेवला घरात; दुर्गंधी पसरल्यानंतर शनिवारी उघडकीस आले हत्याकांड\nवसई - मास्क घालायला सांगितल्याच्या रागातून वसईत माणिकपूरच्या बसिन पेट्रोल पंपावर भीषण राडा\nहे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nसोलापूर - उजनी धरणातून 30 हजार कयुसेकचा विसर्ग; धरणातील पाणीसाठा झाला 110 टक्के, धरणाचे 16 दरवाजे उघडले\nमुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची‌ शक्यता, कोकणात जोरदार पश्चिमी वारे\nबुलडाणा जनता कर्फ्यू : दुकाने बंद; जनता रस्त्यावर\nसोलापूर : जोरदार पावसामुळे मान नदीवरून पाणी वाहत असल्याने आल्याने मंगळवेढा- पंढरपूर मार्ग बंद\nVideo - पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियम फुग्यांचा स्फोट, भाजपाचे 30 कार्यकर्ते जखमी\nनवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 93,337 नवे रुग्ण, 1,247 जणांचा मृत्यू\nसोलापूर : उपरी येथील कासाळ ओढ्याला आला पूर; पंढरपूर - सातारा महामार्गावरील वाहतुक बंद\n अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक, घातपात घडवण्याचा होता कट\nनवी दिल्ली - अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक\nमास्क घालायला सांगितल्याच्या रागातून तरुणांकडून पेट्रोलपंपाची तोडफोड\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nअकोला : जुने शहरातील पिता-पुत्राने एका तरुणाची हत्या करून मृतदेह दोन दिवस ठेवला घरात; दुर्गंधी पसरल्यानंतर शनिवारी उघडकीस आले हत्याकांड\nवसई - मास्क घालायला सांगितल्याच्या रागातून वसईत माणिकपूरच्या बसिन पेट्रोल पंपावर भीषण राडा\nहे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nसोलापूर - उजनी धरणातून 30 हजार कयुसेकचा विसर्ग; धरणातील पाणीसाठा झाला 110 टक्के, धरणाचे 16 दरवाजे उघडले\nमुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची‌ शक्यता, कोकणात जोरदार पश्चिमी वारे\nबुलडाणा जनता कर्फ्यू : दुकाने बंद; जनता रस्त्यावर\nसोलापूर : जोरदार पावसामुळे मान नदीवरून पाणी वाहत असल्याने आल्याने मंगळवेढा- पंढरपूर मार्ग बंद\nVideo - पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियम फुग्यांचा स्फोट, भाजपाचे 30 कार्यकर्ते जखमी\nनवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 93,337 नवे रुग्ण, 1,247 जणांचा मृत्यू\nसोलापूर : उपरी येथील कासाळ ओढ्याला आला पूर; पंढरपूर - सातारा महामार्गावरील वाहतुक बंद\n अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक, घातपात घडवण्याचा होता कट\nनवी दिल्ली - अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nओला-कोरडा दुष्काळ सर्वात मोठे आव्हान\nवातावरणातील बदलाचा हा धोका भविष्यात टाळायचा असेल तर विविध माध्यमांतून होणारे प्रदूषण टाळायला हवे, असा सल्ला पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे.\nओला-कोरडा दुष्काळ सर्वात मोठे आव्हान\nठळक मुद्देवातावरणातील बदलाचा धोका भविष्यात टाळायचा असेल तर विविध माध्यमांतून होणारे प्रदूषण टाळायला हवे, असा सल्ला पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, वातावरणातील बदलाचा आरोग्यावर सर्वाधिक परिणाम लहान मुले आणि गरोदर मातांवर होतो. २२.५ दशलक्ष लोकांना दरवर्षी जगभरात वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या आजारांना सामोरे जावे लागते.\nऔरंगाबाद - थैमान घालणाऱ्या पावसाने यंदा देशभरात हजारापेक्षा जास्त बळी घेतले. हजारो लोकांना बेघर केले. कोट्यवधींचे नुकसान केले. ओल्या दुष्काळाचा हा कहर सुरू असतानाच महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भासारख्या भागात पाण्यासाठी टँकर मागवावे लागले. वातावरणातील बदलाचा हा धोका भविष्यात टाळायचा असेल तर विविध माध्यमांतून होणारे प्रदूषण टाळायला हवे, असा सल्ला पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे.\nवातावरणातील बदलाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम तपासण्यासाठी नियामक मंडळ आणि कार्यदलाची स्थापना करण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्राने एक सकारात्मक पाऊल टाकले आहे. या पार्श्वभूमीवर वातावरणातील बदलाचा मानवी आरोग्यावरील परिणामाचा शोध घेतला असता भविष्यकाळ अतिशय कठीण असल्याचे स्पष्ट झाले. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, वातावरणातील बदलाचा आरोग्यावर सर्वाधिक परिणाम लहान मुले आणि गरोदर मातांवर होतो. इंटरगव्हर्नमेंट ऑफ पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी)च्या अहवालानुसार, १९७९ ते २००४ या काळात जगभरात नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या मृत्यूंपैकी ९५ टक्के मृत्यू हे विकसनशील देशांत झाले. त्यातही भारत आणि चीनचे प्रमाण सर्वाधिक होते.\nनॅशनल हेल्थ पोर्टलनुसार, जगभरात सद्य:स्थितीत दहापैकी चार लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. स्वच्छ पाण्याच्या टंचाईमुळे अतिसाराचा धोका वाढतो. यामुळे दरवर्षी जवळपास २२ लाख लोकांचा मृत्यू होतो. भारताचाच विचार केल्यास अलीकडेच्या काळात मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, हृदयाचे आजार, श्वसनाचे आजार, मूत्रपिंडासंदर्भातील आजारांनी आपला देश त्रस्त आहे. डास, पिसूच्या माध्यमातून हे आजार पसरतात. दिवसेंदिवस या आजारांचा धोका वाढतोच आहे. २०५० पर्यंत १.५ डिग्री सेल्सिअस तापमानवाढ झाल्यास जवळपास ३५० दशलक्ष लोकांना प्राणघातक उष्णतेचा त्रास होऊ शकतो, असा इशारा नॅशनल हेल्थ पोर्टलने दिला आहे.\n२२.५ दशलक्ष लोकांना दरवर्षी जगभरात वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या आजारांना सामोरे जावे लागते. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, दरवर्षी ही संख्या वाढतच जाणार आहे.\n२,५०,००० वाढीव मृत्यू वातावरणातील बदलामुळे भारतात दरवर्षी २०३० ते २०५० या कालखंडात होतील. याची कारणे कुपोषण, मलेरिया, अतिसार आणि अति उष्णता असतील.\n७० लाख मृत्यू दरवर्षी जगभरात हवामान बदलासाठी जबाबदार असलेल्या वायू प्रदूषणातून होतात.\n२२.५ दशलक्ष लोक दरवर्षी जगभरात नैसर्गिक आपत्तीमुळे स्थलांतरित होतात. भविष्यात ही आकडेवारी आणखी वाढण्याचा धोका आहे.\n(स्रोत - नॅशनल हेल्थ पोर्टल)\nहवेतील प्रदूषण कमी करणे हाच उपाय\nवातावरण बदलाचा मानवी आरोग्यावरील परिणाम दिवसेंदिवस वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. कुपोषण, दरवर्षी समोर येणारे अपरिचित आजार, टोकाची थंडी वा उष्णता हा वातावरण बदलाचाच परिणाम आहे. हवेतील प्रदूषण कमी केले तर आमच्या फुफ्फुसावर त्याचा सकारात्मक परिणाम लगेच जाणवतो. यामुळे वातावरण बदलाचा धोका टाळण्यासदेखील मदत होते.\n- तरुण गोपालकृष्णन, सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट, नवी दिल्ली.\n- मज्जासंस्थेच्या कामाची गती कमी होणे\n- श्वसन, दमा, ह्वदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार\nशासकीय आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाची गरज\nCoronavirus : अफवा पसरवाल तर याद राखा, महाराष्ट्रात ७८ जणांवर गुन्हा दाखल\nसोलापूर, जळगाव आणि मालेगाव ४० अशांवर\nसटाणा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागास नगराध्यक्षांची भेट\ncoronavirus : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांची राज्यपालांशी दुसऱ्यांदा चर्चा\ncorona virus ; आता चेहऱ्यापर्यंत पोचणारच नाही कोरोना विषाणू ; पुण्यातील संस्थेचे संशोधन\nऔरंगाबाद जिल्ह्यातील ३२१ गावांत थांबली कोरोना रुग्णवाढ; १८२ गावांत संक्रमण सुरूच\nऔरंगाबादेत चोरट्यांचे 'धुमधूम'; महिन्याला शंभरावर दुचाकी घेऊन चोरटे सुसाट\n\"मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती देशभक्ती, मग माझी गैरहजेरी राष्ट्रद्रोह का\n कोरोना निदानात लॅबच्या शॉर्टकटमुळे रुग्णांचा जातोय जीव\nकोरोना काळात घरी उपचार घेणाऱ्यांमध्ये तीनपट वाढ; शंभरावर रुग्ण घरीच ‘ऑक्सिजन’वर\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे ४ फुटाने उघडले; ७५ हजार क्यूसेक विसर्गाने गोदावरीला महापूर\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (145 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (57 votes)\nबाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला \nपुराच्या पाण्यात तरुणांनी धाडस करून केले अंत्यसंस्कार | Corona Virus | Junner | Maharashtra News\nCracking Your Knuckles | तुम्हाला बोटे मोडायची सवय आहे का पडू शकते महागात | Lokmat Oxygen\nस्वप्नांचा, सन्मानाचा आणि ध्यैर्याचा बलात्कार | Kangana Ranaut Tweet | Lokmat Cnx Filmy\nराष्ट्रवादीने पंतप्रधानांना कांदा केला स्पीडपोस्ट | NCP on Pm Modi | India News\ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकाडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम सुनैन�� फौजदार दिसली स्टायलिश लूकमध्ये, पहा तिचे व्हायरल फोटो\nजेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला\nIPL 2020 MI vs CSK : पहिल्या मॅचआधी सोशल मीडियात मीम्सचा पाऊस, 'माही'चं फॅन्सनी केलं मजेदार स्वागत\nIPL 2020: हे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nरेल्वेच्या या निर्णयामुळे तिकिटावर अतिरिक्त शुल्क लागणार, रेल्वे प्रवास महागणार\nशाहरुख खानची लेक सुहाना खानच्या या फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर, See Pics\nIPL 2020 : पहिले षटक कसे राहिले पहिली धाव कुणी काढली\nआंतरराष्ट्रीय सफरचंद खाण्याचा दिवस; जाणून घ्या या राजेशाही फळाबाबतच्या आश्चर्यजनक बाबी..\nमराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीच्या दिलखेचक अदा पाहून चाहते झाले फिदा, एकदा पहाच हे फोटो\nपुणे महापालिकेच्या ७४० कंत्राटी वाहन चालकांचे वेतन अडकले; प्रशासकीय गोंधळाचा फटका\nड्रग्सप्रकरणी आणखी एक अभिनेता जाळ्यात, ABCD फेम किशोर शेट्टीला अटक\n चोरी करायला गेलेला चोर एसीमुळे त्याच घरात झोपला अन्.....\nपीएमपी बसचा सीएनजी पुरवठा बंद करण्याचा इशारा; ३८ कोटींची थकबाकी\nपाणी परवानगीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक\nलव्ह जिहादला रोखण्यासाठी मोदी सरकार कायदा बनवणार, विहिंप दबाव आणणार\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nमास्क घालायला सांगितल्याच्या रागातून तरुणांकडून पेट्रोलपंपाची तोडफोड\nBreaking- भाजपाचे ज्येष्ठ नेते सरदार तारा सिंग यांचे निधन\nVideo - पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियम फुग्यांचा स्फोट, भाजपाचे 30 कार्यकर्ते जखमी\nIPL 2020: हे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahapolitics.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD/", "date_download": "2020-09-19T09:20:35Z", "digest": "sha1:JS3W7Y75XOZZWXJ4GMP3RQXEIUF5OP7W", "length": 12328, "nlines": 155, "source_domain": "www.mahapolitics.com", "title": "विदर्भ – Mahapolitics", "raw_content": "\nयवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदींचा विजय \nयवतमाळ - यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला असून शिवसेनेच्या तिकीटावर रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा व ...\nसामाजिक न्याय विभागाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा – धनंजय मुंडे\nवाशिम - सामाजिक न्याय विभाग हा समाजातील वंचित घटकाला न्याय देणारा विभाग आहे. त्यामुळे या विभागाच्या योजना समाजातील तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचव ...\nगडचांदूर नगरपालिकेत भाजपला धक्का, नगराध्यक्षपदाच्या लढतीत काँग्रेसचा विजय\nचंद्रपूर - गडचांदूर नगरपालिका निवडणूकीतील थेट नगराध्यक्ष लढतीत काँग्रेसच्या सविता टेकाम यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला आहे. टेकाम यांनी भाजप उमेदवार ...\nअधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या या 10 मोठ्या घोषणा\nनागपूर - राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकय्रांना दोन ...\nकर्जमाफीतील महत्त्वाच्या बाबी, ‘या’ शेतकय्रांना मिळणार कर्जमाफी \nनागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2019 पर्यंतचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. महात्मा फुले ...\nशेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा\nनागपूर - राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा ...\nअजितदादांच्या स्तुतीनंतर धीरज देशमुख म्हणाले…\nनागपूर - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. ...\nमंत्रिमंडळ विस्तार करू नका असं कोणी सांगितलं होतं, सभागृहात अजित पवार आपल्याच सरकारवर संतापले \nनागपूर - राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे आज सभागृहात आपल्याच सरकारवर संतापले आहेत. एकही मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विरोधकांच्या आरोपावरून अजित ...\nधनंजय मुंडेंच्या गळ्यात पडणार वित्त किंवा जलसंपदा खात्याची माळ\nनागपूर - येत्या २३ तारखेला महा विकास आघाडी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या महत्त्वाच्या खात्य ...\nअजित पवारांनी केलं आदित्य ठाकरे आणि धीरज देशमुख यांचं कौतुक, म्हणाले…\nनागपूर - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. आ ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nभाजपचे ज्येष्ठ नेते सरदार तारासिंह यांचे निधन \nइंदू मिल येथील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणार का, पाहा काय म्हणाले प्रकाश आंबेडकर\nएसटी कामगारांचे पगार कधी होणार, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या युतीबाबतच्या वक्तव्यावर काय म्हणाले मंत्री अनिल परब \nशाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा – ऍड. प्रकाश आंबेडकर\nभाजपचे ज्येष्ठ नेते सरदार तारासिंह यांचे निधन \nइंदू मिल येथील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणार का, पाहा काय म्हणाले प्रकाश आंबेडकर\nएसटी कामगारांचे पगार कधी होणार, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या युतीबाबतच्या वक्तव्यावर काय म्हणाले मंत्री अनिल परब \nशाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा – ऍड. प्रकाश आंबेडकर\nआदित्य ठाकरेंना धक्का, वरळी मतदारसंघातील अनेक शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश \nत्यामुळे स्मारकाच्या पुतळ्याचा पायाभरणी कार्यक्रम रद्द, मंत्री नवाब मलिकाची कबुली \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/asha-bhosle-remembers-khayyam/articleshow/70745126.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-19T09:43:07Z", "digest": "sha1:GBRFPGPEOT5O4KDUX3IAHMR5F3N64ZAH", "length": 13845, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसंपूर्ण संगीतविश्वावर आपला अमी�� ठसा उमटवलेले खय्याम साहेब आज आपल्यातून निघून गेले आहेत. माझ्यासाठी हा धक्का खूपच मोठा आहे. माझ्या काळातील एकेक दिग्गज आज निघून जात आहेत. सन १९५८ मध्ये 'फिर सुबह होगी' हा चित्रपट मी त्यांच्याबरोबर केला. त्यातलं अत्यंत लोकप्रिय झालेलं 'वो सुबह कभी तो आयेगी' हे गाणं मी आणि मुकेश यांनी गायलं होतं.\nसंपूर्ण संगीतविश्वावर आपला अमीट ठसा उमटवलेले खय्याम साहेब आज आपल्यातून निघून गेले आहेत. माझ्यासाठी हा धक्का खूपच मोठा आहे. माझ्या काळातील एकेक दिग्गज आज निघून जात आहेत. सन १९५८ मध्ये 'फिर सुबह होगी' हा चित्रपट मी त्यांच्याबरोबर केला. त्यातलं अत्यंत लोकप्रिय झालेलं 'वो सुबह कभी तो आयेगी' हे गाणं मी आणि मुकेश यांनी गायलं होतं. त्यावेळी मी खय्याम साहेबांना म्हणाले होते, 'आपकी सुबह तो आ गयी है'. ती सकाळ आज मालवली आहे. खय्याम साहेबांना मी सन १९४७ पासून ओळखत होते. ते फाळणीनंतर भारतात आले. संगीतकार व्हावं ही जिद्द त्यांच्यात होती. शर्माजी या नावे ते आधी काम करायचे. भारतात स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांनी त्यांचं 'खय्याम' हे नाव लावायला सुरुवात केली.\nत्यांनी संगीत दिलेल्या, १९५३ सालच्या 'फूटपाथ' या हिंदी चित्रपटापासून मी त्यांच्यासोबत काम केलं आहे. मी गायलेली 'सो जा मेरे प्यारे सो जा', 'सुहाना है ये मौसम' अशी या चित्रपटातली गाणी आजही मला स्मरतात.\nआम्ही दोघांनीही या चित्रपटसृष्टीत जोडीनंच स्ट्रगल केलं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. सन १९८१मध्ये प्रदर्शित झालेल्या उमराव जानमध्ये तर त्यांनी कमाल केली. 'इन आँखो की मस्ती के', 'ये क्या जगह है दोस्तों' ही सगळीच गाणी खय्याम साहेबांना अमर करून गेली आहेत. या चित्रपटातली गाणी अजरामर झाली. खय्याम साहेबांचं वैशिष्ट्य असं की ते तालमीला सर्वोच्च महत्त्व द्यायचे. त्यांनी शिकवलेल्या हरकती गाण्यात यायलाच हव्यात हा त्यांचा आग्रह असे. शास्त्रीय संगीतावर त्यांचं फार प्रेम होतं. बिहाग रागाकडे त्यांचा कल अधिक असे.\nएक महिन्यापूर्वीच मी त्यांना भेटले होते. त्यावेळी पतीपत्नींनी माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. आपल्या समकालीन असलेली, आपल्यापेक्षा दिग्गज असलेली खय्याम साहेबांसारखी माणसं एकेक करून माझ्या भावविश्वातून जात आहेत. ही जाणीव खूप क्लेशकारक आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बद��ांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; बजेट नसेल तर 'हा' आहे पर्याय\nमुंबईत नवीन लॉकडाऊन नाही; पण आज मध्यरात्रीपासून जमावबंद...\nमोठा गौप्यस्फोट; नितेश राणेंचं थेट अमित शाहांना पत्र...\n ठाकरे सरकार बदलणार ५५ वर्षांपूर्वीचा कायदा...\nMumbai local: मुंबई लोकलबाबत मोठी बातमी; पश्चिम रेल्वेन...\nजन्मदात्या पित्याकडूनच मुलांचा छळ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धडक कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली जप्त\nदिव्यांग व्यक्तीला शिपायाकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nआयपीएल'हा' आहे मुंबई इंडिन्सचा whatsapp नंबर; सेव्ह करा आणि मिळवा...\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; बजेट नसेल तर 'हा' आहे पर्याय\nनागपूरनागपूर अधिवेशन रद्द करा; काँग्रेसच्या आमदाराची मागणी\nआयपीएलIPLचा धमाका आजपासून; मुंबई विरुद्ध चेन्नई, हे आहेत विजयाचे फॅक्टर\nमुंबईक्वीन नेकलेसप्रकरणी शिवसेनेचा दुटप्पीपणा उघड; शेलारांची टीका\nविदेश वृत्तयुरोपमध्ये करोनाची दुसरी लाट स्पेन, फ्रान्स, ब्रिटनमध्ये निर्बंध\nन्यूजमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nसिनेन्यूज'सॅम' नावाने वाटायचा ड्रग्ज, बॉलिवूडमध्येच आहे त्याचा 'बॉस'\nअहमदनगरअश्लील फोटोला पत्नीचा चेहरा लावला; पतीच्या मुसक्या आवळल्या\nमटा Fact Checkfake alert: उर्मिला मातोंडकरावरील अमूलचे २५ वर्ष जुने कार्टून भाजप आयटी सेलला जोडून होतोय शेयर\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nहेल्थशरीराला लोहाचा पुरवठा करणारी ही पारंपरिक पद्धत माहीत आहे का\nधार्मिकअधिक मासात 'या' भागातून कावळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगअशी बनवा बाळासाठी सफरचंदाची स्वादिष्ट व पौष्टिक प्युरी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्���ीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/meeting-on-the-evidence-of-the-cabinet-sub-committee/articleshow/70966072.cms", "date_download": "2020-09-19T08:43:44Z", "digest": "sha1:UGJ2IDNIMQOQQ7RB5LGMUBVSXUD3ST4M", "length": 10728, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमंत्रिमंडळ उपसमितीची पुराबाबत बैठक\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्तांना वेळीवेळी द्यावी लागणारी मदत आणि पुनर्वसन इत्यादींचा आढावा घेण्यासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची तिसरी बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, सुभाष देसाई, सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत आदी प्रमुख मंत्र्यांची उपस्थिती होती. पाटण आणि जावळी येथील तात्पुरत्या निवाऱ्यांसाठी आर्थिक तरतूद, मृत जनावरांपोटी मदत देण्यासाठी असलेल्या अटी आणखी शिथिल करणे इत्यादी निर्णय या बैठकीत घेण्यात आले. पुनर्वसनासाठी अतिरिक्त निधी मागण्यासाठी केंद्र सरकारकडे अतिरिक्त मागणीपत्र पाठविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पुराने झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकांनी नुकतीच पूरग्रस्त भागाला भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी काही सूचना केल्या होत्या. त्यावर या बैठकीत विचारविनिमय करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; बजेट नसेल तर 'हा' आहे पर्याय\nझोपडपट्टी पुनर्वसनाची २० वर्षे रखडपट्टी...\nघरात बसून आजारांना निमंत्रण...\nमाथाडी कामे बंद करण्याच्या तयारीत...\nनवी मुंबई: उरणमधील ओएनजीसी प्लांटला आग; ५ जणांचा होरपळून मृत्यू महत्तवाचा लेख\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धड��� कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली जप्त\nदिव्यांग व्यक्तीला शिपायाकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nआयपीएलपहिल्या सामन्याआधीच ऋतुराज गायकवाडचा करोना रिपोर्ट आला; पुढील २४ तास महत्त्वाचे\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; बजेट नसेल तर 'हा' आहे पर्याय\n हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या\nठाणेआटगावजवळ लोकलचा डबा घसरला; आसनगाव ते कसारा वाहतूक ठप्प\n; मनसेचा 'विना परवानगी, विना तिकीट' सोमवारी लोकलमधून प्रवास\nमुंबईभाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nविदेश वृत्तयुरोपमध्ये करोनाची दुसरी लाट स्पेन, फ्रान्स, ब्रिटनमध्ये निर्बंध\nसिनेन्यूजBigg Boss 14: स्पर्धकांना मिळणार नाही डबल बेड, या गोष्टींवरही बंदी\nआयपीएलIPL: ... म्हणून चेन्नईचा विजय निश्चित; गेल्या ७ हंगामात मुंबईचा भयानक रेकॉर्ड\nमोबाइल२३ सप्टेंबरला भारतात Moto E7 Plus स्मार्टफोन येतोय\n सॅमसंगचे ६ स्मार्टफोन झाले स्वस्त, पाहा नवीन किंमती\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगअशी बनवा बाळासाठी सफरचंदाची स्वादिष्ट व पौष्टिक प्युरी\nधार्मिककेतुची महादशा व प्रभाव कमी करायचाय 'हे' उपाय उपयुक्त; वाचा\nब्युटीSkin Care या पाच घरगुती सामग्रींपासून तुम्ही तयार करू शकता फेस पॅक\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/horoscope-spirituality/rashifal-bhavishyavani", "date_download": "2020-09-19T09:42:05Z", "digest": "sha1:QA64KIFH6IV2JVGX2S2DLBIF5KZNWW4B", "length": 6023, "nlines": 81, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Rashi Bhavishya in Marathi, राशि भविष्य, राशी भविष्य 2018, Marathi Horoscope, मराठी ज्योतिष, Astrology in Marathi । Times Now Marathi", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nआजचे राशी भविष्य १९ सप्टेंबर : असे असेल तुमचे शनिवारचे भविष्य\nआजचे राशी भविष्य १८ सप्टेंबर : असा असणार शुक्रवार\nराशी भविष्य १७ सप्टेंबर : असे असेल गुरू���ारचे भविष्य\nराशी भविष्य १६ सप्टेंबर : असे असेल बुधवारचे भविष्य\nराशी भविष्य १५ सप्टेंबर : असा असेल मंगळवार\nराशी भविष्य १४ सप्टेंबर : पाहा कशी असेल आठवड्याची सुरुवात\nराशी भविष्य १३ सप्टेंबर : 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभासह मिळणार शुभवार्ता\nसाप्ताहिक राशी भविष्य १३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर: 'या' राशीच्या व्यक्ती उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार करतील\nराशी भविष्य १२ सप्टेंबर : शनिवारचे भविष्य जाणून घ्या\nराशी भविष्य ११ सप्टेंबर : पाहा कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस\nराशी भविष्य १० सप्टेंबर : 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी\nराशी भविष्य ९ सप्टेंबर : बुधवारचं भविष्य जाणून घ्या\nराशी भविष्य ८ सप्टेंबर : पाहा कशी असेल आठवड्याची सुरुवात\nराशी भविष्य ७ सप्टेंबर : पाहा कशी असेल आठवड्याची सुरुवात\nराशी भविष्य ६ सप्टेंबर : पाहा रविवार तुमच्यासाठी कसा\nकसे असतात सप्टेंबरमध्ये जन्माला येणारी मुलं, जाणून घ्या त्यांच्या खास गुणांबद्दल\nसाप्ताहिक राशी भविष्य ६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर: 'या' राशीच्या व्यक्तींना आठवड्यात धनलाभ होईल\nराशी भविष्य ५ सप्टेंबर : पाहा संकष्ट चतुर्थीचा दिवस तुमच्यासाठी कसा\nराशी भविष्य ४ सप्टेंबर : पाहा शुक्रवार तुमच्यासाठी कसा\nराशी भविष्य ३ सप्टेंबर : 'या' राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील\nजाणून घ्या कसे काम करते एनटीआरओ\n'कार्यसम्राट' काळाच्या पडद्याआड, सरदार तारासिंह यांचं निधन\n...म्हणून IPL2020च्या क्रीडानिवेदकांमधून मयंती लेंगर बाहेर\nआयपीएल २०२०चा आज होणार उद्घाटनाचा सामना\nविनायक चतुर्थीनिमित्त Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/mumbai-19-years-old-girl-filed-petition-in-bombay-hc-tictack-with-priyanka-up-kk-371046.html", "date_download": "2020-09-19T08:57:51Z", "digest": "sha1:YT6A2BKXLKQI4Z47KG34TUN272ZFE6IY", "length": 22362, "nlines": 237, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :VIDEO: 'जन्मदात्यांपासून जीवाला धोका', कोर्टाची पायरी चढणाऱ्या प्रियांकाची धक्कादायक गोष्ट | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nCOVID-19: तब्बल महिनाभरानंतर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, 405 जणांचा मृत्यू\nकोरोनाचं संकट नेमकं कधी संपणार भारतीय तज्ज्ञां���ी पहिल्यांदाच व्यक्त केला अंदाज\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\nZomato, Flipkart वरून ऑनलाइन ऑर्डर करत असाल तर सावधान तुमच्यावर आहे चीनची नजर\n'भाभा कवच' देणार सैन्याला सुरक्षा, AK 47 ची गोळीही भेदू शकणार नाही\nतुम्ही करतात ते पुण्य, आम्ही केलं ते पाप 'क्वीन नेकलेस'वरून BJPचा सेनेवर निशाणा\nCOVID-19 रिकव्हरीमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला भारत, 80% रुग्ण झाले बरे\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं\nआईसाठी लेकानं नोकरी सोडली; तीर्थयात्रेसाठी स्कूटरवरुन केला 56, 522 KM प्रवास\nपाकिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकाची सुटका; 5 वर्षांनंतर झाली देशवापसी\nअमिताभ बच्चन आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या त्या फोटोचे सत्य उघड\nBigg Boss 14 च्या घराचे फोटो झाले लीक, बेडरूम ते बाथरूम सर्व काही असणार ग्रँड\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावर आता जावेद अख्तर यांनीही दिला दुजोरा, म्हणाले...\n'आम्ही एकाच गोष्टीसाठी लढतोय...', एक्स बॉयफ्रेंडने दिला कंगनाला पाठिंबा\nDisney+ Hotstar VIP वर सब्सक्रिप्शनशिवाय पाहता येईल IPL 2020, वाचा कसं\nआजपासून वाजणार IPLचं बिगुल, वाचा गेल्या 12 हंगामातील सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर\nपहिल्या सामन्याआधीच वादात अडकला धोनी, चाहते म्हणाले-'काही तरी लाज ठेव'\nIPL: या गोलंदाजानं दिल्या 4000 धावा, आता प्रीतीला सोडून धोनीच्या टीममध्ये\nकोणत्याही शुल्काशिवाय Paytm वॉलेटमधून बँक खात्यात ट्रान्सफर करा पैसे\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\n कोरोनाच्या फटक्यामुळे 1000 शाळा काढल्या विकायला\nनव्या रूपात गुगल प्ले स्टोरवर पुन्हा आलं Paytm; पाहा आता काय बदललं\nराशीभविष्य: मीन आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आज शुभ दिवस\n जनतेचे प्रश्न बाजूला, संसदेत NUDE PHOTO पाहण्यात दंग झाला खासदार\nचवीला आंबट-गोड पेरू; पोटाच्या अनेक समस्या करतो दूर\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\nपाकिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकाची सुटका; 5 वर्षांनंतर झाली देशवापसी\nमै तेरा जबरा फॅन शिल्पकारानं साकारला सुशांत सिंह राजपूतचा मेणाचा पुतळा\nप्ले स्टोरवरून हटवलं Paytm; मोबाइलमध्ये डाऊनलोड केलेलं App वापरता येणार की नाही\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nनौदलाची 'मर्दानी' अखेरचा प्रवासाला, INS विराट भंगाराकडे रवाना, शेवटचा VIDEO\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nमास्क नाही घातले म्हणून दिले नाही पेट्रोल, गुंडांचा पंपावर राडा, पाहा हा VIDEO\nVIDEO: 'जन्मदात्यांपासून जीवाला धोका', कोर्टाची पायरी चढणाऱ्या प्रियांकाची धक्कादायक गोष्ट\nVIDEO: 'जन्मदात्यांपासून जीवाला धोका', कोर्टाची पायरी चढणाऱ्या प्रियांकाची धक्कादायक गोष्ट\nमुंबई, 8 मे: आंतरजातीय विवाहाला आजही महाराष्ट्रात विरोध होतो. पुण्यातील प्रियांका शेटे या विधी शाखेत शिक्षण घेणाऱ्या सज्ञान युवतीला आंतरजातीय प्रेम केल्यानं तीच्या कुटुंबातील व्यक्तीनींच जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे प्रियांकाने संरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायलयात याचिका दाखल केली. या याचिकेची दखल घेत न्यायालयानेही पोलिसांना प्रियांकाला संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत.\nVIDEO : शोविक चक्रवर्तीला नार्कोटिक्स विभागाने घेतलं ताब्यात\nEXCLUSIVE VIDEO : रियाचे वकील सतीश मानेशिंदे म्हणतात, हे सगळं राजकीय हेतूने\nVIDEO : बाप्पा निघाले गावाला यंदा पुणेकरांनी साधेपणानेच दिला बाप्पांना निरोप\nपुण्यात मानाचे गणपती साधेपणाने, तरीही दिमाखात\nVIDEO भुयारी रस्त्यांमुळे मुंबईला धोका 5 ऑगस्टच्या पावसाचा धडा\nVIDEO : मोदींचा साष्टांग नमस्कार सोशल मीडियावर VIRAL\nEXCLUSIVE VIDEO: वयाच्या 20 व्या वर्षी अयोध्येला गेले होते देवेंद्र फडणवीस\nVIDEO : 'मिठी'ने धारण केलं 26 जुलैची आठवण देणारं रूप, थोडक्यात ���ाचली मुंबई\nVIDEO: सुशांतच्या घरी 13 जूनला नेमकं काय झालं होतं\nExclusive VIDEO : रियाबद्दल सुशांतच्या कुकचा खळबळजनक खुलासा\nखळबळजनक VIDEO: ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना रुग्णाचा मृत्यू\nआशा भोसलेंना 2 लाखांवर बिल; आणखी कोणत्या सेलेब्रिटींना विजेचा शॉक\nअंकिताची EXCLUSIVE मुलाखत : सुशांत आत्महत्या करूच शकत नाही\n'अपुन ताई है, सब पता है' रिया चक्रवर्तीचा हा VIDEO होतोय व्हायरल\nVIDEO : इटलीमध्ये सप्टेंबरमध्ये शाळा होणार सुरू, पाहा जगभरातल्या 50 बातम्या\nEXCLUSIVE VIDEO : उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींबद्दल काय म्हणाले शरद पवार पाहा..\nपुण्यातल्या आजीबाईंचा VIDEO VIRAL : वयाच्या 85व्या वर्षीही करतायत लाठ्यांची कसरत\nVIDEO इराणने का दिला भारताला धक्का जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहा\nVIDEO : राज्यात 11 ते 13 जुलैदरम्यान होणार मुसळधार पाऊस\nVIDEO : श्रमिक स्पेशल ट्रेनवरून महाराष्ट्र- बंगाल खडाजंगी\nEXCLUSIVE सोनू सूद : संकटकाळात हजारो मजुरांना मदतीचा हात देणारा Real Hero\nलॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीला पुण्याच्या महापौरांचा यासाठी आहे विरोध, पाहा VIDEO\nस्पेशल रिपोर्टः ग्रीन झोनमध्ये असणारं नांदेड 8 दिवसात Red Zone मध्ये कसं आलं\nVIDEO: रत्नागिरीमधून कोरोनाचा ग्राऊंड रिपोर्ट\nमहाराष्ट्र April 23, 2020\nपुण्यात आणखी 53 जणांना कोरोनाची लागण\n'गोळ्या घालून ठार करा', मरकजवाल्यांवर कसे भडकले राज ठाकरे\nVIDEO : कोरोना दुसऱ्या स्टेजला, उद्धव ठाकरे म्हणाले, आता स्वयंशिस्त पाळा\nVIDEO तुम्ही वापरत असलेलं सॅनिटायझर बनावट नाही ना\nतुम्ही करतात ते पुण्य, आम्ही केलं ते पाप 'क्वीन नेकलेस'वरून BJPचा सेनेवर निशाणा\nCOVID-19 रिकव्हरीमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला भारत, 80% रुग्ण झाले बरे\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nबातम्या, फोटो गॅलरी, मनी\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\nबातम्या, देश, फोटो गॅलरी\nपाकिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकाची सुटका; 5 वर्षांनंतर झाली देशवापसी\nसुशांतच्या मृत्यूवर बनणार सिनेमा, हे स्टार अभिनेते साकारणार महत्त्वाची भूमिका\nकसारा लोकलाचा डब्बा अचानक रुळावरून घसरला, अपघाताचे EXCLUSIVE PHOTOS\nराशीभविष्य: मीन आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आज शुभ दिवस\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, ��ाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\nतुम्ही करतात ते पुण्य, आम्ही केलं ते पाप 'क्वीन नेकलेस'वरून BJPचा सेनेवर निशाणा\nCOVID-19 रिकव्हरीमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला भारत, 80% रुग्ण झाले बरे\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\n'बरं झालं मी आता जेलमधून बाहेर आहे', कोरोनाच्या संकटात भुजबळांना आठवलं कारागृह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/india-china-border/all/page-6/", "date_download": "2020-09-19T09:53:50Z", "digest": "sha1:UGJGBBCRZDSWFMFQ6A37DM7PZGMSRB2D", "length": 17063, "nlines": 209, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "India China Border- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nCOVID-19: तब्बल महिनाभरानंतर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, 405 जणांचा मृत्यू\nकोरोनाचं संकट नेमकं कधी संपणार भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच व्यक्त केला अंदाज\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\nZomato, Flipkart वरून ऑनलाइन ऑर्डर करत असाल तर सावधान तुमच्यावर आहे चीनची नजर\n'भाभा कवच' देणार सैन्याला सुरक्षा, AK 47 ची गोळीही भेदू शकणार नाही\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\n'भारती��� राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nअमिताभ बच्चन आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या त्या फोटोचे सत्य उघड\nBigg Boss 14 च्या घराचे फोटो झाले लीक, बेडरूम ते बाथरूम सर्व काही असणार ग्रँड\nफिर से माही मारेगा तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी\nDisney+ Hotstar VIP वर सब्सक्रिप्शनशिवाय पाहता येईल IPL 2020, वाचा कसं\nआजपासून वाजणार IPLचं बिगुल, वाचा गेल्या 12 हंगामातील सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर\nपहिल्या सामन्याआधीच वादात अडकला धोनी, चाहते म्हणाले-'काही तरी लाज ठेव'\nकोणत्याही शुल्काशिवाय Paytm वॉलेटमधून बँक खात्यात ट्रान्सफर करा पैसे\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\n कोरोनाच्या फटक्यामुळे 1000 शाळा काढल्या विकायला\nनव्या रूपात गुगल प्ले स्टोरवर पुन्हा आलं Paytm; पाहा आता काय बदललं\nराशीभविष्य: मीन आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आज शुभ दिवस\n जनतेचे प्रश्न बाजूला, संसदेत NUDE PHOTO पाहण्यात दंग झाला खासदार\nचवीला आंबट-गोड पेरू; पोटाच्या अनेक समस्या करतो दूर\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\nपाकिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकाची सुटका; 5 वर्षांनंतर झाली देशवापसी\nमै तेरा जबरा फॅन शिल्पकारानं साकारला सुशांत सिंह राजपूतचा मेणाचा पुतळा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nनौदलाची 'मर्दानी' अखेरचा प्रवासाला, INS विराट भंगाराकडे रवाना, शेवटचा VIDEO\nचीनविरोधात 'पुणेरी स्टाईल' बॅनर; ‘परदेशी जातीचे कुत्रे व चिनी माणसांना बंदी'\nचीनवरील राग व्यक्त करण्यासाठी अनेकांनी तर चायनीजवरही बंदी आणा अशी मागणी केली होती\nचीनविरुद्ध लष्कराकडे आता तिसरा डोळा, ‘भारत’ ठेवणार ड्रॅगनवर करडी नजर\nचीनविरोधात भारतीय वायुसेना आक्रमक; 5 राफेल लढाऊ विमानं करणार तैनात\n‘मेड इन इंडिया’चा डंका; चीनवरील बंदीनंतर लघु उद्योजकांना सुगीचे दिवस\nमोदी सरकार चीनला आत्तापर्यंत सर्वात मोठा दणका देणार, तयारी सुरू\nभारताकडे वाकड्या नजरेने बघितल्यास याद राखा, संरक्षणमंत्र्यांचा चीनला इशारा\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या दौऱ्यावर, LAC आणि LoC ची करणार पाहणी\nPM मोदींचा षट्कार; चिनी कंपन्यांचे तब्बल 800 कोटी रुपये पाण्यात\nचीनचं कंबरड मोडलं; टिकटॉकनंतर मोदी सरकारने यावरही आणली बंदी\nलडाखमध्ये आणखी एक भारतीय जवान शहीद, जालना जिल्ह्यात पसरली शोककळा\nचीनचं काही खरं नाही; LAC वर महाभयंकर मिसाइल करणार तैनात\nबहिण-भावाच्या नात्यामुळे बसणार चीनला फटका, 4000 कोटींचे होणार नुकसान\nसीमा विवाद चर्चेदरम्यान चीनच्या अॅप्स बंदीच्या प्रश्नावर भारताचं सडेतोड उत्तर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/rashi-bhavishya-of-10-december-2019/articleshow/72448141.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-19T10:30:14Z", "digest": "sha1:IK3CPR4PRJKTXZTCMULYJR7TPFRNJRTB", "length": 11562, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १० डिसेंबर २०१९\n- पं. डॉ. संदीप अवचट\nमेष : प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. नुकसान संभवते.\nवृषभ : परिचित व्यक्ती भेटल्याने आजचा दिवस संस्मरणीय होईल. व्यावसायिक अडचणींवर कौशल्याने मात करा. चिंता करू नका.\nमिथुन : कहलजन्य परिस्थिती निर्माण होईल. शांत राहा. जोडीदाराकडून अपेक्षित साथ मिळेल.\nकर्क : महत्त्वाकांक्षा अपूर्ण राहतील असे वाटेल. व्यवसायात गुंतवणुकीपूर्वी विश्वासार्हता तपासा. नवीन तंत्रज्ञान शिकाल.\nसिंह : नोकरीत सहकाऱ्यांशी मतभेद झाल्याने ताण वाढेल. मन अस्थिर होईल. जुने मित्र भेटतील.\nकन्या : खर्च जपून करा. प्रिय व्यक्तीच्या विरहाने उदास व्हाल. व्यवसायात भागीदारीपूर्वी विचार करावा.\nतुळ : दगदग जाणवेल. व्यावसायिक योजना कार्यान्वित करताना अडथळा निर्माण होऊ शकतो. प्रवास करावे लागतील.\nवृश्चिक : प्रेमाचा दिवस. नवीन गोष्टी आत्मसात करू शकाल. आर्थिक गुंतवणुकीस चांगला दिवस.\nधनु : मित्रांबरोबर वेळ घालवाल. सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी उत्तम दिवस. वैवाहिक आयुष्यात आनंदाचे क्षण येतील.\nमकर : संमिश्र दिवस. नोकरीत सहकाऱ्यांकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका. गोंधळात भर पडेल.\nकुंभ : आजचा दिवस अनेक प्रकारे लाभदायक. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. आर्थिक आवक वाढेल.\nमीन : धार्मिक पर्यटन स्थळांना भेटी द्याल. मित्रमंडळींकडून भेटवस्तू मिळण्याचा योग. उ���्साही दिवस.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ९ डिसेंबर २०१९ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धडक कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली जप्त\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगअशी बनवा बाळासाठी सफरचंदाची स्वादिष्ट व पौष्टिक प्युरी\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nहेल्थशरीराला लोहाचा पुरवठा करणारी ही पारंपरिक पद्धत माहीत आहे का\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nकार-बाइकहोंडा घेवून येतेय जबरदस्त इलेक्ट्रिक कार, लूक पाहिला का\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nधार्मिकअधिक मासात 'या' भागातून कावळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nमोबाइल२३ सप्टेंबरला भारतात Moto E7 Plus स्मार्टफोन येतोय\nकरिअर न्यूजNEP 2020 चं उद्दिष्ट शिक्षण क्षेत्राला पुनरुज्जीवित करणं : राष्ट्रपती\nअर्थवृत्तकमॉडिटी बाजारात उलथापालथ; सोन्यासह इतर धातूंचे दर वधारले\nआयपीएलमुंबईकडे आहे हा धाकड खेळाडू; प्रत्येक चेंडूवर षटकार मारू शकतो, पाहा Video\nआयपीएल'हा' आहे मुंबई इंडिन्सचा whatsapp नंबर; सेव्ह करा आणि मिळवा...\nनागपूरनागपूर अधिवेशन रद्द करा; काँग्रेसच्या आमदाराची मागणी\nअहमदनगरअश्लील फोटोला पत्नीचा चेहरा लावला; पतीच्या मुसक्या आवळल्या\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/jammu-and-kashmir-village-on-high-alert-347312.html", "date_download": "2020-09-19T10:22:12Z", "digest": "sha1:5AAMM4IXIDPACJCZNQKXBI2XBY4IGKZP", "length": 20351, "nlines": 191, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "LOC वरून ग्राउंड रिपोर्ट : रहिवासी म्हणतात, अशी स्थिती तर १९६५ च्या युद्धातही अनुभवली नव्हती | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n या आरोग्य योजनेचा केवळ 1 टक्का कोरोनारुग्णांना लाभ\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nCOVID-19: तब्बल महिनाभरानंतर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, 405 जणांचा मृत्यू\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\nZomato, Flipkart वरून ऑनलाइन ऑर्डर करत असाल तर सावधान तुमच्यावर आहे चीनची नजर\n'भाभा कवच' देणार सैन्याला सुरक्षा, AK 47 ची गोळीही भेदू शकणार नाही\n या आरोग्य योजनेचा केवळ 1 टक्का कोरोनारुग्णांना लाभ\nकधी, कुठे आणि कसा पाहता येणार मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपरकिंग्ज सामना LIVE\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nअमिताभ बच्चन आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या त्या फोटोचे सत्य उघड\nBigg Boss 14 च्या घराचे फोटो झाले लीक, बेडरूम ते बाथरूम सर्व काही असणार ग्रँड\nकधी, कुठे आणि कसा पाहता येणार मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपरकिंग्ज सामना LIVE\nफिर से माही मारेगा तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी\nDisney+ Hotstar VIP वर सब्सक्रिप्शनशिवाय पाहता येईल IPL 2020, वाचा कसं\nआजपासून वाजणार IPLचं बिगुल, वाचा गेल्या 12 हंगामातील सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर\nकोणत्याही शुल्काशिवाय Paytm वॉलेटमधून बँक खात्यात ट्रान्सफर करा पैसे\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\n कोरोनाच्या फटक्यामुळे 1000 शाळा काढल्या विकायला\nनव्या रूपात गुगल प्ले स्टोरवर पुन्हा आलं Paytm; पाहा आता काय बदललं\nराशीभविष्य: मीन आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आज शुभ दिवस\n जनतेचे प्रश्न बाजूला, संसदेत NUDE PHOTO पाहण्यात दंग झाला खासदार\nचवीला आंबट-गोड पेरू; पोटाच्या अनेक समस्या करतो दूर\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\nपाकिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकाची सुटका; 5 वर्षांनंतर झाली देशवापसी\nमै तेरा जबरा फॅन शिल्पकारानं साकारला सुशांत सिंह राजपूतचा मेणाचा पुतळा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nनौदलाची 'मर्दानी' अखेरचा प्रवासाला, INS विराट भंगाराकडे रवाना, शेवटचा VIDEO\nLOC वरून ग्राउंड रिपोर्ट : रहिवासी म्हणतात, अशी स्थिती तर १९६५ च्या युद्धातही अनुभवली नव्हती\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDEO\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्रिया\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं, आता आणली बंदी\nLOC वरून ग्राउंड रिपोर्ट : रहिवासी म्हणतात, अशी स्थिती तर १९६५ च्या युद्धातही अनुभवली नव्हती\nहाजी गुलाम अब्बास हे काश्मीरमधल्या पूँछ जिल्ह्यात मेंढर क्षेत्रातल्या चाडला गावात राहतात. २३ फेब्रुवारीच्या रात्री अचानक भीतीदायक आवाजाने त्यांना जाग आली. त्यांच्या गावात सीमेपलीकडून बेछूट गोळीबार सुरू होता.\nश्रीनगर, ४ मार्च : पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधल्या नियंत्रणरेषेवरच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या सततच्या गोळीबारामुळए इथल्या लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय.\nहाजी गुलाम अब्बास हे काश्मीरमधल्या पूँछ जिल्ह्यात मेंढर क्षेत्रातल्या चाडला गावात राहतात. २३ फेब्रुवारीच्या रात्री अचानक भीतीदायक आवाजाने त्यांना जाग आली. त्यांच्या गावात सीमेपलीकडून बेछूट गोळीबार सुरू होता.\nखरंतर ५० वर्षांत ते अशा स्थितीला तोंड देत आलेत पण २३ फेब्रुवारीच्या रात्री जो गोळीबार झाला त्यानंतर मृत्यूच आपल्या घराभोवती घिरट्या घालतोय, असं त्यांना वाटतंय. इतकी भयानक स्थिती तर १९६५ आणि १९७१ च्या युद्धातही अनुभली नव्हती, असं ते सांगतात.\nहाजी गुलाम अब्बास यांच्या मेंढर गावाप्रमाणेच नियंत्रण रेषेच्या आरएसपुरा, अर्निया, रामगढ, हिरानगर, कचानक, पर्गवल या गावांमध्येही हीच स्थिती आहे. याठिकाणच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा काम करते आहे. पण तरीही आपली कामंधंद्याची जागा सोडून दुसरीकडे जायला लोक तयार नाहीत.\nनियंत्रण रेषेजवळच्या शाळा अनेक दिवसांपासून बंद आहेत. इथल्या बाजारपेठा ठप्प आहेत आणि कामकाजही बंद आहे. याठिकाणी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं काम सुरू आहे. सीमेवरची एकेक गावं रिकामी केली जातायत.\nकाश्मीरमधल्या पुलवामा हल्ल्यानंतर या भागात पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार केला जातोय. नियंत्रण रेषेचं उल्लंघन करून पाकिस्तानच्या सैन्याचा गोळीबार होतोय. या गोळीबारात भारतीय जवानांसोबतच तिथल्या रहिवाशांचाही बळी गेलाय. या गोळीबारामुळे तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. मृत्यूची टांगती तलवार घेऊन जगायचं कसं, असा प्रश्न इथले गावकरी विचारतायत.\nअभी तक \u0003खेलने के लिए\n या आरोग्य योजनेचा केवळ 1 टक्का कोरोनारुग्णांना लाभ\nकधी, कुठे आणि कसा पाहता येणार मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपरकिंग्ज सामना LIVE\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा ज���र वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n या आरोग्य योजनेचा केवळ 1 टक्का कोरोनारुग्णांना लाभ\nकधी, कुठे आणि कसा पाहता येणार मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपरकिंग्ज सामना LIVE\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/nrhm-pune-bharti-2020/", "date_download": "2020-09-19T08:11:35Z", "digest": "sha1:WEQ2SWOPMAXZA2KCUIXSGJ2H2JQUA2PS", "length": 10331, "nlines": 114, "source_domain": "mahabharti.in", "title": "NRHM Pune Bharti 2020 - राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान पुणे भरती सुरु.", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nराष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान पुणे भरती २०२०\nराष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान पुणे भरती २०२०\nराष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमासाठी पीपीएम को-ऑर्डिनेटर, औषध निर्माता, सिनिअर ट्रीटमेंट सुपरवायझर, टी.बी. हेल्थ व्हिजिटर, सिनिअर ट्युबरक्युलॉसिस लॅबोरेटरी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिपरिचारिक, पीपीपी समन्वयक, कार्यक्रम सहाय्यक, सांख्यिकी अन्वेषक पदांच्या एकूण ९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२० आहे.\nपदाचे नाव – पीपीएम को-ऑर्डिनेटर, औषध निर्माता, सिनिअर ट्रीटमेंट सुपरवायझर, टी.बी. हेल्थ व्हिजिटर, सिनिअर ट्युबरक्युलॉसिस लॅबोरेटरी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिपरिचारिक, पीपीपी समन्वयक, कार्यक्रम सहाय्यक, सांख्यिकी अन्वेषक\nपद संख्या – ९६ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.बी.बी.एस / एमएसडब्ल्यू / बी.एससी / ड���.फार्म / डीएमएलटी / पी.जी / एम.ए पदवीधर असावा.\nनोकरी ठिकाण – पुणे, पिंपरी चिंचवळ\nअर्ज पद्धती – ऑफलाईन / मुलाखत\nअर्ज करण्याचा पत्ता (१) – इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर, टी.बी. सोसायटी, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, गाडीखाना, ६६६, शुक्रवार पेठ, मंडईजवळ, शिवाजी रोड, पुणे-४११००२ येथे पाठवावा.\nअर्ज करण्याचा पत्ता (२) – वैद्यकीय संचालक, इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर, टी.बी. सोसायटी २ रा मजला, वैद्यकीय विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे येथे पाठवावा.\nमुलाखतीचा पत्ता – मा. उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे,( राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग), तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, साधू वासवानी चौकाजवळ पुणे-४११००१\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जानेवारी २०२० आहे.\nमुलाखतीची तारीख – २३ जानेवारी २०२० आहे.\nअ. क्र. पदाचे नाव शैक्षणिक अर्हता रिक्त जागा\n१ पीपीएम को-ऑर्डिनेटर एमएसडब्ल्यू / एम.ए पदवी ०२\n२ औषध निर्माता डी.फार्म पदवी ०८\n३ सिनिअर ट्रीटमेंट सुपरवायझर पदवी ०८\n४ टी.बी. हेल्थ व्हिजिटर पदवी ०७\n५ सिनिअर ट्युबरक्युलॉसिस लॅबोरेटरी डीएमएलटी पदवी ०१\n६ पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस पदवी २२\n७ आरोग्य अधिपरिचारिक बी.एससी पदवी ४५\n८ पीपीपी समन्वयक एमएसडब्ल्यू / एम.ए पदवी ०१\n९ कार्यक्रम सहाय्यक पदवी ०१\n१० सांख्यिकी अन्वेषक पदवी ०१\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nसर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nमहावितरण अहमदनगर येथे शिकाऊ तारमार्गतंत्री पदाच्या एकूण 195 रिक्त…\nUPSC 2020 परीक्षेची तारीख जाहीर\nGNM प्रवेश सूचना ठाणे 2020-2021\nTISS मुंबई येथे विविध पदांची भरती सुरु\nभारतीय पुनर्वास परिषद अंतर्गत विविध पदांची भरती\nNHM भंडारा अंतर्गत विविध पदांची भरती\nमोठी बातमी – 90 हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार\nNHM गोंदिया मध्य�� 57 पदांची भरती\nतलाठी भरती सराव प्रश्नसंच 2 – आजचा नवीन प्रश्नसंच\nनागपूर महानगरपालिका येथे ANM पदाच्या 23 रिक्त पदांची भरती\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/paishacha-jhad/what-is-a-multicap-fund/articleshow/70799826.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-19T10:42:31Z", "digest": "sha1:LIZOSWL7RAL7BIPALRNWEYPV3VJQFO7Q", "length": 14340, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "economic: मल्टिकॅप फंड म्हणजे काय - what is a multicap fund\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमल्टिकॅप फंड म्हणजे काय\nवैविध्यपूर्ण बाजार भांडवल असणाऱ्या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणारा फंड म्हणजे मल्टिकॅप फंड. सेबीच्या नियमानुसार इक्विटी व इक्विटीसंबंधित स्टॉकमध्ये या फंडातील किमान ६५ टक्के निधी गुंतवणे अनिवार्य आहे.\nमल्टिकॅप फंड म्हणजे काय\nवैविध्यपूर्ण बाजार भांडवल असणाऱ्या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणारा फंड म्हणजे मल्टिकॅप फंड. सेबीच्या नियमानुसार इक्विटी व इक्विटीसंबंधित स्टॉकमध्ये या फंडातील किमान ६५ टक्के निधी गुंतवणे अनिवार्य आहे. मल्टिकॅपच्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज, मिड व स्मॉल असे तिन्ही प्रकारची कॅप गुंतवणूक असते. त्यामुळे हे फंड अतिशय वैविध्यपूर्ण ठरतात.\nमल्टिकॅपमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला का दिला जातो\nसर्वसाधारण गुंतवणूकदारांना कोणत्या फंडात गुंतवणूक करायची याचे ज्ञान नसते. अशा गुंतवणूकदारांसाठी हे फंड चांगले ठरतात. या फंडामुळे गुंतवणूकदाराची गरज व बाजाराची स्थिती लक्षात घेऊन फंड मॅनेजर मल्टिकॅपमधील निधी वेगवेगळ्या कॅपमध्ये वळवू शकतात. उदाहरणार्थ, बदलत्या बाजारानुसार स्मॉल कॅपमधील गुंतवणूक ही अव्यवहार्य ठरल्यास तो निधी लार्ज कॅपमध्ये वळवता येते. किंवा, नेमके याच्या उलटही करता येते. दुसरीकडे, लार्ज कॅपमधील ८० टक्के स्टॉक हा आघाडीच्या १०० कंपन्यांच्या इक्विटीत गुंतवावा लागतो. तर, मिड कॅप फंडमधील ६५ टक्के स्टॉक हा १०१ ते १५० क्रमांकांवरील कंपन्यांच्या इक्विटीत गुंतवावा लागतो. याचा विचार करता मल्टिकॅप फंड हे अधिक लवचीक व सोयीस्कर असतात.\nमल��टिकॅपमध्ये कोणी गुंतवणूक करावी\nशेअर बाजाराचे सखोल ज्ञान नसणाऱ्या, कमी जोखीम घेऊ इच्छिणाऱ्या तसेच, थेट इक्विटीमध्ये गुंतवणूक करू न इच्छिणाऱ्यांसाठी या योजना चांगल्या ठरतात. अनेक गुंतवणूकदारांना आपल्या गरजेचा अंदाज नसतो. मल्टिकॅपमध्ये गुंतवणूक केल्यानंतर काही काळाने बाजाराची स्थिती, जोखमीचे प्रमाण व परतावा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यानुसार लार्ज, मिड वा स्मॉल कॅपकडे गुंतवणूकदारांना वळता येते. अन्य फंडांच्या तुलनेत मल्टिकॅप हे अधिक लवचीक असल्याने संपत्ती निर्मितीसाठी ते सरस ठरतात. सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) आपल्या गुंतवणुकीचे नियोजन करू इच्छिणाऱ्यांसाठीही हे फंड उपयुक्त ठरतात. निवृत्तीनंतरची तरतूद तसेच, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी नियोजन आदी आर्थिक उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठीही हे फंड उपयोगी पडतात.\nया फंडांचा गुंतवणूक कालावधी किती असावा\nकोणत्याही इक्विटी गुंतवणुकीप्रमाणे या फंडांतील गुंतवणूक किमान सात ते दहा वर्ष राखणे आवश्यक आहे. यामुळे बाजारातील चढउतारांचा त्यावर परिणाम होत नाही. तसेच, परताव्याची रक्कम वाढतच जाते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nकरोना संकट ; म्युच्युअल फंड गुंतवणूकदार धास्तावले...\nसुकन्या समृद्धी योजना; केंद्राने 'लॉकडाउन'मुळे केले 'हे...\nडीमॅट खाते उघडताय; 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा...\nशेअर गुंतवणूक ; हे शेअर देतील तुम्हाला दमदार परतावा...\nबचत, गुंतवणुकीचा श्रीगणेशा करताना... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nपेट्रोल विक्री करोना पूर्व पातळीवर पोहचली\nआयपीएल'हा' आहे मुंबई इंडिन्सचा whatsapp नंबर; सेव्ह करा आणि मिळवा...\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nविदेश वृत्तकाय सांगता... नाकातून आयोडिन घेतल्यामुळे १५ सेंकदात करोनाचा खात्मा\nआयपीएलपहिल्या सामन्याआधीच ऋतुराज गायकवाडचा करोना रिपोर्ट आला; पुढील २४ तास महत्त्वाचे\nदेशएनआयएचे छापे, अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nअर्थवृत्तकमॉडिटी बाजारात उलथापालथ; सोन्यासह इतर धातूंचे दर वधारले\nक्रिकेट न्यूजभारतीय क्रिकेटमध्ये हे ६ चेंडू कधीच विसरता येणार नाहीत; पाहा व्हिडिओ\nविदेश वृत्तलडाखमध्ये पारा घसरला; थंडीमुळे चिनी सैनिकांचे हाल सुरू\nन्यूजजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पडी डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगबॉलीवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमध्ये दिले आहे ‘या’ एका पदार्थाला प्राधान्य\nहेल्थशरीराला लोहाचा पुरवठा करणारी ही पारंपरिक पद्धत माहीत आहे का\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/amravati/mp-navneet-rana-tested-corona-positive/articleshow/77389919.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2020-09-19T09:45:08Z", "digest": "sha1:XGM3ZBQAXDNJZOA6F7FW3CUUF5L22G2K", "length": 14983, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "MP Navneet Rana Corona Positive - खासदार नवनीत राणा यांनाही करोनाची लागण; कुटुंबातील दहाजण बाधित | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nmp navneet rana : खासदार नवनीत राणा यांनाही करोनाची लागण; कुटुंबातील दहाजण बाधित\nकुटुंबातील दहा सदस्यांना करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनाही करोनाची लागण (corona positive) झाली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून उपचार सुरू करण्यात येणार आहेत.\nअमरावती: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना करोनाची लागण झाली आहे. नवनीत राणा यांच्या कुटुंबातील दहा जणांना आधीच करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच त्यांचे पती आमदार रवी राणा यांनाही अस्वस्थ वाटू लागले असून ते आज करोनाची चाचणी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nनवीन राणा यांची चार वर्षाची मुलगी, मुलगा, सासरे, सासू, नणंद, नणंदेचा नवरा आणि इतर अशा दहा जणांना करोनाची लागण झाली आहे. आई-वडिलांना करोनाची लागण झाल्याने रवि राणा हे त्यांना नागपूरला उपचारासाठी घेऊन गेले आहेत. तर त्यांच्या मुलांवर अमरावतीत उपचार सुरू असून नवनीत राणा या त्यांची देखभाल करत आहेत. मुलांची देखभाल करत असतानाच त्यांनाही ताप आणि खोकला येऊ लागला. करोना सदृश्य लक्षणे जाणवल्याने नवनीत यांनी करोनाची टेस्ट केली असता त्यांना करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे त्यांनाही आता रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर दुसरीकडे आई-वडिलांसोबत नागपूरमध्ये असलेले आमदार रवी राणा यांनाही त्रास जाणवू लागल्याने ते आज करोनाची चाचणी करणार आहेत. राणा यांच्या कुटुंबात दहा जणांना लागण झाल्याने त्यांनी त्यांच्या संपर्कातील लोकांना करोनाची चाचणी करून घेण्याचे आणि क्वॉरंटाइन होण्याचे आवाहन केल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nनवनीत राणा या खासदार असल्याने त्यांना मतदारसंघात फिरावे लागते. करोनाचं संकट असल्याने करोना परिस्थितीचा आढावा घेतानाच विभागांमध्ये जाऊन परिस्थितीची माहिती घेण्याचं काम त्या करत होत्या. शिवाय त्यांनी मतदारसंघात स्वत: धूर फवारणी केली होती. सतत कार्यकर्ते आणि मतदारांच्या त्या संपर्कात होत्या. त्यामुळेच त्यांना करोनाची लागण झाली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.\nअभिनेता समीर शर्माची आत्महत्या; राहत्या घरी घेतला गळफास\nदरम्यान, रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाइज करण्यात आला आहे. दरम्यान, करोना संकटाच्या काळात आमदार रवी राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि अत्यावश्यक वस्तूच्या वाटपासाठी काही भागांत दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार नवीनत राणाही त्यांच्यासोबत होत्या. रवी राणा यांच्या वडिलांना करोनाचा संसर्ग कसा झाला, हे मात्र अद्याप समोर आलेलं नाहीये.\nब्रायन लाराची करोना चाचणी पॉझिटिव्ह\nखासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी भन्नाट आयडिया\nMarathi News App: तुम्हालाही तुमच��या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; बजेट नसेल तर 'हा' आहे पर्याय\nnavneet rana : संजय राऊतांचा राजीनामा घ्या; नवनीत राणा ...\nmp navneet rana : खासदार नवनीत राणा अत्यवस्थ; अमरावतीहू...\nbacchu kadu : सोयाबीन पिकांवर अज्ञात रोग; कृषी खातं झोप...\nतीन लाखासाठी मोडला विवाह...\nmp navneet rana: खासदार नवनीत राणांच्या घरात करोनाचा शिरकाव; दोन्ही मुलांसह १० जणांना लागण महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोना लस कधी येणार आरोग्यमंत्र्यांनी दिलं हे उत्तर\nरशियाकडून भारताला मिळणार लशीचे 'इतके' डोस\nपंतप्रधान मोदींचा ७० वा वाढदिवस, शुभेच्छांचा वर्षाव\nपुन्हा लॉकडाउन होणार नाही, जनता कर्फ्यू करता येईल- हसन मुश्रीफ\n'भाभीजी के पापड' खाऊन करोना जातो का\nनागपुरात कारखान्याला भीषण आग\nमुंबईक्वीन नेकलेसप्रकरणी शिवसेनेचा दुटप्पीपणा उघड; शेलारांची टीका\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; बजेट नसेल तर 'हा' आहे पर्याय\nआयपीएलIPLचा धमाका आजपासून; मुंबई विरुद्ध चेन्नई, हे आहेत विजयाचे फॅक्टर\nनागपूरनागपूर अधिवेशन रद्द करा; काँग्रेसच्या आमदाराची मागणी\nआयपीएल'हा' आहे मुंबई इंडिन्सचा whatsapp नंबर; सेव्ह करा आणि मिळवा...\n हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या\nआयपीएलIPL: ... म्हणून चेन्नईचा विजय निश्चित; गेल्या ७ हंगामात मुंबईचा भयानक रेकॉर्ड\nविदेश वृत्तकाय सांगता... नाकातून आयोडिन घेतल्यामुळे १५ सेंकदात करोनाचा खात्मा\nविदेश वृत्तलडाखमध्ये पारा घसरला; थंडीमुळे चिनी सैनिकांचे हाल सुरू\nमटा Fact Checkfake alert: उर्मिला मातोंडकरावरील अमूलचे २५ वर्ष जुने कार्टून भाजप आयटी सेलला जोडून होतोय शेयर\nधार्मिकअधिक मासात 'या' भागातून कावळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nहेल्थशरीराला लोहाचा पुरवठा करणारी ही पारंपरिक पद्धत माहीत आहे का\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nमोबाइल२३ सप्टेंबरला भारतात Moto E7 Plus स्मार्टफोन येतोय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटे��फोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/minor-girl-injured-after-fallen-from-building/videoshow/64806337.cms", "date_download": "2020-09-19T10:16:11Z", "digest": "sha1:YEGCBNOLXY6T3DIEUI2FYLBK4B6ZTFF3", "length": 9173, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदैव बलवत्तर म्हणून 'ती' वाचली\nअहमदाबादच्या जुहापुरातील रॉयल अकबर टॉवरवरून एक चिमुकली खाली पडली. त्याचा आवाज ऐकून बाजूलाच उभ्या असलेल्या दोन महिलांनी त्या दिशेने धाव घेतली. त्यांनी चिमुकलीला उचलून घेतलं. दैव बलवत्तर म्हणून ती बचावली.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nग्राहकांची सोने खरेदीकडे पाठ, सोनारांवर भाजीपाला विकण्य...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nधरण काठावर तरुणाई थिरकली DJच्या तालावर\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\nरस्त्यावर विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू, घटना कॅमेऱ...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nकंगनाच्या समर्थनार्थ सुरतमधील व्यापाऱ्याकडून साडी लॉन्च...\nन्यूजजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nन्यूजनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nहेल्थआसन एक फायदे अनेक, असा करा सर्वांगासनाचा सराव\nन्यूजमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nन्यूजगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nब्युटीप्रेग्नेंसीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी घरच्या घरी तयार करा नैसर्गिक फेसपॅक\nन्यूजNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nन्यूजपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धडक कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली जप्त\nन्यूजदिव्यांग व्यक्तीला शिपायाकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nन्यूजअमेरिकेत रविवार���ासून टिकटॉक बंद\nन्यूजउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nक्रीडाIPL मधील 'हे' १० रेकॉर्ड तुम्हांला माहित आहेत का\nक्रीडाIPL 2020: करोना काळात आनंद देणारी स्पर्धा; पाहा काय बदल होणार आहेत\nन्यूजकरोनामुळे केस कापण्याची भीती; सलून व्यावसायिक मेटाकुटीला\nअर्थई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nन्यूजशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन\nन्यूजसुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी कलाकाराचा अनोखा प्रयत्न\nन्यूजलॉकडाउनदरम्यान विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने लढवली 'ही' शक्कल\nन्यूजपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवास\nब्युटीटाचांच्या भेगांपासून हवी आहे मुक्ती मग घरच्या घरी बनवा हे उपयुक्त जेल\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-19T09:54:59Z", "digest": "sha1:SPPR6ENY3VNBDWW2DC2XPPORV3Y7RKOI", "length": 9840, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अमळनेरला सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण तपासणी मोहीम | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्��ण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nअमळनेरला सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण तपासणी मोहीम\nअमळनेर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अमळनेर शहरात सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण तपासणीसाठी विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी ७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.\nआमदार अनिल भाईदास पाटील यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांची व तज्ञ डॉक्टरांची बैठक घेऊन विशेष तपासणी मोहिमेची संकल्पना मांडल्यानंतर शुक्रवारपासून सानेगुरुजी शाळेत तज्ञ डॉक्टरांकडून दररोज १० ते १ या काळात तपासणी सुरू करण्यात आली आहे. एक बालकांचा व एक प्रौढांचा कक्ष तयार करण्यात आला असून बालरोग तज्ञ डॉ नितीन पाटील, डॉ जी एम पाटील, डॉ अविनाश जोशी, डॉ किरण बडगुजर, डॉ संदीप जोशी, डॉ राजेंद्र शेलकर, डॉ प्रशांत शिंदे आदींनी रुग्णांची तपासणी केली. त्यामुळे इतरत्र संसर्ग न वाढता लवकर नियंत्रण मिळवता येणार आहे तसेच संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात येणार आहे यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, विक्रांत पाटील, एल टी पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड, संजय चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी, डॉ विलास महाजन, पालिका कर्मचारी महेश जोशी, भालचंद जगताप, कीर्ती गाजरे ,मीरा देवरे हजर होते.\nबाहेरून आलेल्या व स्थानिक रुग्णांची येथे तपासणी मोफत करण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व खाजगी व खाजगी दवाखान्यातील सर्व डॉक्टरांनी सर्दी ताप खोकल्याचे सर्व रुग्ण याठिकाणी पाठवावेत जेणेकरून कोरोना आहे किंवा नाही याची खात्री होईल व सर्व तालुक्यातील रुग्णांची एका ठिकाणी माहिती जमा होईल. संशयित रुग्ण सापडल्यास भविष्यातील कोरोनाला अटकाव करता येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.\nभुसावळकरांना मोठा दिलासा : 24 तास जीवनावश्यक वस्तू मिळणार\nसंचारबंदी आदेशाचे उल्लंघन ; जळगावात सात जणांवर गुन्हे दाखल\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nसंचारबंदी आदेशाचे उल्लंघन ; जळगावात सात जणांवर गुन्हे दाखल\nकोरोनाला हरविण्यासाठी भारतीय लष्कराची सज्जता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%AD/", "date_download": "2020-09-19T09:22:19Z", "digest": "sha1:SUXYVDJR743S4ZKRWLLKJQLB4TIOTXQU", "length": 7658, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "नंदुरबार न.पा.च्या सभापतींची निवड जाहीर ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nनंदुरबार न.पा.च्या सभापतींची निवड जाहीर \nin ठळक बातम्या, नंदुरबार\nनंदुरबार :नंदुरबार नगरपालिकेच्या विशेष सभेत विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली. त्यात सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी दीपक दिघे, शिक्षण समितीच्या सभापती ज्योती पाटील, स्वच्छता वैद्यकीय आणि आरोग्य विभागाच्या सभापतीपदी शारदाबाई ढडोरे, महिला व बालकल्याण समिती सभापती कल्याणी मराठे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी कैलास पाटील, यांची एकमताने निवड करण्यात आली.\nनियोजन आणि विकास समिती भारती राजप���त या पदसिद्ध सभापती राहणार आहेत. स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापती म्हणून नगराध्यक्ष रत्ना ताई रघुवंशी यांची निवड करण्यात आली. मंगळवारी नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत विषय समितीच्या सभापतींची निवड करण्यात आली.\nवरणगाव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ\n‘संगीत शारदा’ 121 वर्षांचे\nगुगलकडून पेटीएमवर मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरुन हटविले\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\n‘संगीत शारदा’ 121 वर्षांचे\nजाणता राजा कोणीही होऊ शकत नाही; उदयनराजे भोसलेंची शरद पवार, शिवसेनेवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/tennis/rafael-nadal-calls-spains-athletes-raise-11-million-euros-fight-coronavirus-svg/", "date_download": "2020-09-19T09:41:48Z", "digest": "sha1:U6SQ35BIBTCNPACM6SM746O5RWWU3R55", "length": 32044, "nlines": 414, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Corona Virus : देशवासीयांसाठी तब्बल 90 कोटी निधी गोळा करण्याचा 'लाल बादशाह'चा संकल्प! - Marathi News | Rafael Nadal calls on Spain's athletes to raise 11 million euros to fight coronavirus svg | Latest tennis News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १७ सप्टेंबर २०२०\nकोविड केंद्रे ३५ खासगी वैद्यकीय तज्ज्ञ चालविणार, अधिक क्षमता असलेल्या ठिकाणांना प्राधान्य\nकारने चिरडल्यानंतरही तीन वर्षांचा चिमुरडा राहिला सुरक्षित, मालवणीमध्ये चालकाला अटक\nबेस्टच्या ताफ्यात तीनशे इलेक्ट्रिक बसगाड्या; नोव्हेंबर अखेरीस दाखल होणार\nमलबार हिलमधील घरांचे दर प्रति चौ. फूट ८७ हजार , रेडी रेकनरमध्ये बदल\nCoronaVirus News : मंत्रालयात कोरोनाची दहशत; अधिकारी महासंघाचा काम बंदचा इशारा\nसुशांतच्या 'त्या' १५ कोटी रुपयांचा लवकरच होणार उलगडा, CBIच्या हाती लागले महत्त्वाचे धागेदोरे\nकम्प्युटर महाशय, जयाजी को लॉक किया जाए... अमिताभ यांनी शेअर केले फोटो, भडकले लोक\nकरीश्मा कपूरची 'नवी इनिंग', अभिनयानंतर आता करणार ही गोष्ट\nयंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर फुटणार 'लक्ष्मी बॉम्ब', महिलेच्या गेटअपमध्ये दिसतोय खिलाडी कुमार\n'अगर तुम छोड़ दोगे तो मैं', सुजैन खानच्या या पोस्टवर ह्रतिक रोशनने अशी दिली रिअ‍ॅक्शन\nराज्यसभेत गाजलेली ही मराठी कविता, सोशल मीडियावर व्हायरल\nबिग बॉसचे स्पर्धक होणार ११ दिवस क्वारंटाईन \nअमेरिकेला फक्त 4 आठवड्यांत मिळणार कोरोना लस, ट्रम्प यांचा मोठा दावा...\n'या' कारणांमुळे कमी वयातच पुरूषांच्या केसांना टक्कल पडतं; सोप्या उपायांनी मिळवा दाट केस\nCoronavirus News: ्र्र्दोन ��धिकाऱ्यांसह ११ पोलिसांना कोरोनाची लागण: पोलीस हवालदाराचा मृत्यु\nCoronavirus News: ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केली कोरोनावर मात\n'या' कारणामुळे तुमच्याही शरीरात उद्भवू शकते ऑक्सिजनची कमतरता; वेळीच जाणून घ्या उपाय\nजम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू\nआजचे राशीभविष्य - 17 सप्टेंबर 2020; 'या' राशींच्या व्यक्तींनी जपून काम करणं गरजेचं\nयंदा १,१४८ कोटी रुपयांची कांदा निर्यात घटली, निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना फटका\nकरसंकलनामध्ये झाली २२.५ टक्क्यांनी घट; अ‍ॅडव्हान्स टॅक्समध्येही कपात\nजम्मू-काश्मीर - श्रीनगरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक\nमराठा आरक्षण : स्थगिती उठविण्यासाठी घटनापीठाकडे जाणार, सर्वपक्षीय बैठकीतील सूर\nबॉलीवूडमध्ये अमली पदार्थ आणि शय्यासोबतही, कंगनाने केला नवा आरोप\nराज्यात मेगा पोलीस भरती; साडेबारा हजार पदे भरणार- मंत्रिमंडळाची मंजुरी\nCoronaVirus News : दोन मजल्यांवर दहापेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडल्यास इमारत सील\nCoronaVirus News : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११ लाखांहून अधिक, दिवसभरात ४७४ मृत्यू\nजळगाव : रावेरात सट्टापेढीवर छापा, ९० हजारांची रोकड जप्त, १५ जणांवर गुन्हा दाखल.\nकाय चेंडू टाकला राव... डेव्हिड वॉर्नरला काही कळायच्या आधी बेल्स उडाल्या, Video\nमहाराष्ट्राला यूजीसीकडून परीक्षा घेण्यास मुदतवाढ; राज्य सरकारच्या विनंतीनंतर यूजीसीचा निर्णय\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कोरोनाची लागण\nनवी दिल्ली - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह, ट्विटरवरुन दिली माहिती\nजम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू\nआजचे राशीभविष्य - 17 सप्टेंबर 2020; 'या' राशींच्या व्यक्तींनी जपून काम करणं गरजेचं\nयंदा १,१४८ कोटी रुपयांची कांदा निर्यात घटली, निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना फटका\nकरसंकलनामध्ये झाली २२.५ टक्क्यांनी घट; अ‍ॅडव्हान्स टॅक्समध्येही कपात\nजम्मू-काश्मीर - श्रीनगरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक\nमराठा आरक्षण : स्थगिती उठविण्यासाठी घटनापीठाकडे जाणार, सर्वपक्षीय बैठकीतील सूर\nबॉलीवूडमध्ये अमली पदार्थ आणि शय्यासोबतही, कंगनाने केला नवा आरोप\nराज्यात मेगा पोलीस भरती; साडेबारा हजार पदे भरणार- मंत्रिमंडळाची मंजुरी\nCoronaVirus News : दोन मजल्य���ंवर दहापेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडल्यास इमारत सील\nCoronaVirus News : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११ लाखांहून अधिक, दिवसभरात ४७४ मृत्यू\nजळगाव : रावेरात सट्टापेढीवर छापा, ९० हजारांची रोकड जप्त, १५ जणांवर गुन्हा दाखल.\nकाय चेंडू टाकला राव... डेव्हिड वॉर्नरला काही कळायच्या आधी बेल्स उडाल्या, Video\nमहाराष्ट्राला यूजीसीकडून परीक्षा घेण्यास मुदतवाढ; राज्य सरकारच्या विनंतीनंतर यूजीसीचा निर्णय\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कोरोनाची लागण\nनवी दिल्ली - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह, ट्विटरवरुन दिली माहिती\nAll post in लाइव न्यूज़\nCorona Virus : देशवासीयांसाठी तब्बल 90 कोटी निधी गोळा करण्याचा 'लाल बादशाह'चा संकल्प\nदिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर आणि त्याच्या पत्नीनं स्वित्झर्लंड सरकारला 8 कोटी, नोव्हाक जोकोव्हिचनं सर्बिया सरकारला 8 कोटींचा निधी दिला.\nCorona Virus : देशवासीयांसाठी तब्बल 90 कोटी निधी गोळा करण्याचा 'लाल बादशाह'चा संकल्प\nजगभरात कोरोना व्हायरसनं थैमान माजवलं आहे. आतापर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा 6 लाख 14,404 इतका झाला आहे. मृतांचा आकडा वाढून 28,242 इतका झाला आहे. त्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. आतापर्यंत 1 लाख 37,329 लोकं बरी झाली आहेत. असे असले तरी हा व्हायरस आटोक्यात येताना दिसत नाही. अमेरिकेत तर कोरोना रुग्णांची संख्या लाखाच्या वर गेली आहे. इटली ( 86 हजार), चीन ( 81 हजार) आणि स्पेन ( 72 हजार) या देशांमध्येही कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. स्पेनमधील कोरोना रुग्णांच्या मृतांचा आकडा हा 5690 इतका झाला आहे आणि त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेवर आधिराज्य गाजवणारा 'लाल बादशाह' राफेल नदाल पुढे आला आहे.\nराफेल नदालनं स्पेन सरकारला मदत करण्यासाठी देशातील सर्व खेळाडूंना निधी जमा करण्याचं आवाहन केलं आहे. त्यानं एक- दोन नव्हे तर सरकारच्या मदतीसाठी तब्बल 90 कोटी जमा करण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. त्याच्या या आवाहनाला देशातील क्रीडापटूंचा भरपूर प्रतिसादही मिळत आहे. नदालनं ही संकल्पना अस्तित्वात आणण्यापूर्वी NBA स्टार पाऊ गॅसोल याच्याशी चर्चा केली आणि या दोघांनी पुढाकार घेत सरकारला मदत करण्याचे ठरवले.\nनदाल म्हणाला,''आम्ही खेळाडू यशस्वी आहोत कारण तुम्ही सर्व आम्हाला पाठींबा देता आणि आता तुम्हाला आमच्या पाठिंब्याची गरज आहे. स्पेनमधील बिघडत चाललेली परिस्थिती आम्ही सुधारू शकत नाही, परंतु आम्ही गरजूंसाठी मदत नक्की उभ करू शकतो. त्यासाठी मी स्पेनमधील सर्व खेळाडूंना मदत करण्याचं आवाहन करत आहे. येथील 1.35 मिलियन लोकांच्या मदतीसाठी मी 90 कोटी ( 11 मिलियन) निधी गोळा करण्याचा संकल्प केला आहे. मला स्पेनमधील सर्व खेळाडूंवर पूर्ण विश्वास आहे. पाऊ आणि मी माझं योगदान दिलं आहे. आता तुमची वेळ आहे.''\nनदालपूर्वी दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर आणि त्याच्या पत्नीनं स्वित्झर्लंड सरकारला 8 कोटी, नोव्हाक जोकोव्हिचनं सर्बिया सरकारला 8 कोटींचा निधी दिला. तत्पूर्वी, लिओनेल मेस्सी आणि मँचेस्टर सिटीचे प्रशिक्षक पेप गॉर्डीओला यांनीही प्रत्येकी 8 कोटी निधी दिला, तसेच ख्रिस्तियानो रोनाल्डोनं पोर्तुगालच्या हॉस्पिटलला मदत केली.\nSalute : आफ्रिदीनंतर बांगलादेशच्या कर्णधारानं घेतली 300 गरीब कुटुंबांची जबाबदारी\nVideo : कोरोना व्हायरसमुळे भयभीत आहात DJ Bravoचं नवं प्रेरणादायी गाणं ऐका\nVideo : क्वारंटाईनमध्ये विराट-अनुष्का काय करतायत ते पाहा\nCorona Virus : 21 वर्षीय टेनिसपटूची समाजसेवा; गरजूंना वाटतेय जीवनावश्यक वस्तू\nIndia Vs Corona: 10 श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी 'या' सहा जणांनी अजूनही दाखवलेली नाही मनाची श्रीमंती\nMS Dhoni चा निवृत्तीचा निर्णय झाला पक्का, लवकरच घोषणा\nVideo : घरी बसून 'हिटमॅन'ला काय काय करावं लागतंय इंग्लंडच्या खेळाडूला सांगितली व्यथा\nलॉकडाऊनमुळे भारतात अडकले न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक; शिकतायत हिंदी अन् कन्नड\nCoronaVirus Positive NewsRafael NadalRoger fedrerकोरोना सकारात्मक बातम्याराफेल नदालरॉजर फेडरर\ncoronavirus : लंडनला जायचं का आज -आता -लगेच - मग हे करा..\nआशेचा किरण : इंग्लंड, रशियाने तयार केली कोरोना विरोधातील लस; ...तर लवकरच पोहोचेल सर्वसामान्यांपर्यंत\nCoronavirus: हीच ती वेळ... कोरोनाच्या लढाईत टाटा समूहाकडून ५०० कोटींची मदत\ncoronavirus : कडक सॅल्यूट कोरोनाग्रस्त रूग्णांची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांची काळजी घेतोय 'हा' कुत्रा\nजगभरातले प्रेमवीर करताहेत ऑनलाइन लग्न\ncoronavirus : पॅन्डेमिक म्हणजे काय \nयूएस ओपन : डोमिनिक थीम चॅम्पियन, दोन सेट गमावल्यानंतर ७१ वर्षात सर्वात शानदार विजय\nओसाकाचा अमेरिकन ओपन जेतेपदावर कब्जा, व्हिक्टोरिया अजारेंका पराभूत\nझ्वेरेवची आता जेतेपदासाठी अंतिम फेरीत धडक\n‘जोको’ नियमापेक्षा मोठा नाही, प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा फटका\nलाईन्सवुमनसोबतचे गैरवर्तन नडले, नोव्हाक जोकोविक अमेरिकन ओपनमधून बाहेर\nयूएस ओपन टेनिस : सेरेनाचा सहज विजय, मरे, दिमित्रोव्ह पराभूत\nजनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही सत्तास्थापनेला झालेल्या विलंबाला कोण जबाबदार आहे असं वाटतं\nभाजपा शिवसेना दोन्ही 'भाऊ'\nराज्यसभेत गाजलेली ही मराठी कविता, सोशल मीडियावर व्हायरल\nबिग बॉसचे स्पर्धक होणार ११ दिवस क्वारंटाईन \nराफेलपेक्षाही शक्तिशाली अस्त्र भारताच्या ताफ्यात येणार | Rafale vs F15EX | India News\nबॉलीवूडमध्ये मराठी कलावंतांना घाटी म्हटलं जातं | Urmila Matondkar | Lokmat CNX Filmy\nकौन सी थाली दी है जयाजी और उनकी इंडस्ट्रीने \nचीनचे भारताविरुद्ध हायब्रीड युद्ध, म्हणजे काय \nप्रियंका चोप्रा आणि निक जोनस राहतात या आलिशान बंगल्यात, किंमत वाचून तुम्हाला येईल भोवळ, See Photos\n'बिग बॉस 14'मध्ये दिसू शकते 'नागिन' फेम जास्मीन भसीन, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो\nअशिक्षित असूनही या मराठी अभिनेत्रीकडे मुंबईत आहे १5 कोटींची संपत्ती, इनकम सोर्स जाणून व्हाल हैराण\nअमेरिकेला फक्त 4 आठवड्यांत मिळणार कोरोना लस, ट्रम्प यांचा मोठा दावा...\nGet well Soon Sir, ट्विटरवरुन गडकरींसाठी नेटीझन्सची प्रार्थना\n जगातील सर्वात लांब बोगद्याचं पंतप्रधान करणार उद्घाटन; पाहा फोटो\nकम्प्युटर महाशय, जयाजी को लॉक किया जाए... अमिताभ यांनी शेअर केले फोटो, भडकले लोक\nSEE PICS : युजर म्हणाला, दीदी पँट लूज है सोनारिकाने दिले भन्नाट उत्तर\nIPL 2020 MI vs CSK सामन्यासाठी आहात सज्ज; मग रोहित शर्माच्या संघाच्या या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत\nIPL 2020 : बायो बबल म्हणजे काय ज्याची शिखर धवनने बिग बॉसच्या घराशी केलीय तुलना\n\"केंद्र सरकार वादे आणि दावे करतंय पण कोरोना पुढे, देश मागे हेच 'वास्तव'; जनतेला सोसावे लागताहेत चटके\"\nबेस्टच्या ताफ्यात तीनशे इलेक्ट्रिक बसगाड्या; नोव्हेंबर अखेरीस दाखल होणार\nमलबार हिलमधील घरांचे दर प्रति चौ. फूट ८७ हजार , रेडी रेकनरमध्ये बदल\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आले पाणी, कृषीमंत्री दादा भुसे यांची टीका\nपालघरच्या शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांची ‘उमेद’ संपुष्टात\n\"केंद्र सरकार वादे आणि दावे करतंय पण कोरोना पुढे, देश मागे हेच 'वास्तव'; जनतेला सोसावे लागताहेत चटके\"\nमराठा आरक्षण : स्थगिती उठविण्यासाठी घटनापीठाकडे जाणार, सर्वपक्षीय बैठकीतील सूर\nबॉलीवूडमध्ये अमली पदार्थ आणि शय्यासोबतही, कंगनाने केला नवा आरोप\nआजचे राशीभविष्य - 17 सप्टेंबर 2020; 'या' राशींच्या व्यक्तींनी जपून काम करणं गरजेचं\nशुक्राच्या चांदणीवर राहते कोणीतरी फॉस्फीन वायू आढळल्याने सुरू झाली चर्चा\n‘अपेक्षां’मागोमाग ‘विकास’... आणि आता ‘विश्वास’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/vidhansabha-election-2019-congree-ncp-aghadi-formula-mns-politics-6975", "date_download": "2020-09-19T09:47:00Z", "digest": "sha1:HWKJS543GYGIMYAKMFRWNPYTEI7CRFHG", "length": 13395, "nlines": 143, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कॉंग्रेस-\"राष्ट्रवादी'आघाडीसोबत मनसे नाही | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 17 सप्टेंबर 2019\nमुंबई, नाशिक - विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यास अवघ्या काही दिवसांचाच अवधी शिल्लक असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे जागावाटप निश्‍चित झाले आहे. मात्र, सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचे घोडे अद्याप कायम असल्याने युतीबाबतचा संभ्रम कायम आहे.\nमुंबई, नाशिक - विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यास अवघ्या काही दिवसांचाच अवधी शिल्लक असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे जागावाटप निश्‍चित झाले आहे. मात्र, सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचे घोडे अद्याप कायम असल्याने युतीबाबतचा संभ्रम कायम आहे.\n‘‘विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये प्रत्येकी सव्वाशे जागा आणि मित्रपक्षांना ३८ जागा असे सूत्र ठरले असून आघाडीमध्ये पाच ते दहा जागांमध्ये अदलाबदल होईल,’’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे जाहीर केले. तसेच मनसेला आघाडीला स्थान नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nजिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यासाठी पवार नाशिकमध्ये आले आहेत. राष्ट्रवादी भवनात पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत शेतकरी कामगार पक्ष, प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा रिपब्लिकन पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर डावे यांचा समावेश असेल. पंतप्रधानांची नाशिक भेट झाल्यावर आचारसंहिता जाहीर होईल आणि दिवाळीच्या आठवडाभर अगोदर मतदान होईल, अशी शक्‍यता दिसते. या निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’तर्फे नवीन चेहऱ्यांना अधिक संधी देण्याचा प्रयत्न राहील. मुंबईत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, धनंजय मुंडे, बाळासाहेब थोरात यांची मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू आहे. मी स्वतः भुजबळांसह इतर ज्येष्ठ नेत्यांना चर्चेसाठी मुंबईत थांबायला सांगितले.\nमुख्यमंत्र्यांनी माहिती घेऊन बोलावे\nमुख्यमंत्र्यांनी माहिती घेऊन बोलले पाहिजे, असे सांगत पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेचा तपशील दिला. ते म्हणाले, की पाकिस्तानमधील अनुभवाबद्दल विचारल्यावर भारतीय क्रिकेट संघासमवेत पाकिस्तानमध्ये गेलो होतो याबद्दल माहिती दिली. भारतीय क्रिकेटपटूंनी चांगल्या धावा केल्यावर पाकिस्तानचे प्रेक्षक स्वागत करत होते. मात्र सत्ता आणि अधिकारासाठी पाकिस्तानमधील सत्ताधारी व लष्करप्रमुख भारतविरोधी भूमिका स्वीकारतात. खुसपट काढण्याचा प्रयत्न करतात. स्वार्थासाठी पाकिस्तानमधील सत्ताधारी आणि लष्करप्रमुख वागतात, हे माझे म्हणणे स्तुतीसारखे वाटत असल्यास त्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही.\n- पक्ष भरतीसाठी अर्थ आणि गृह मंत्रालयाच्या आयुधांचा वापर\n- उदयनराजेंना समज यायला वेळ लागला\n- राज ठाकरे यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालावा अशी भूमिका मांडली होती. पण ती आम्हाला मान्य नाही. जनतेपुढे जायला हवे\n- उद्धव ठाकरे यांना राममंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटू लागला आहे म्हणजेच, निवडणूक फार जवळ आली आहे असे म्हणावे लागेल\n- पक्षांतर केलेल्यांना पुन्हा पक्षात घेण्यापूर्वी सहकाऱ्यांसमवेत चर्चा करून निर्णय\nमुंबई mumbai नाशिक nashik काँग्रेस indian national congress राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party भाजप शरद पवार sharad pawar शेतकरी कामगार पक्ष pwp जोगेंद्र कवाडे jogendra kawade दिवाळी जयंत पाटील jayant patil छगन भुजबळ chagan bhujbal अजित पवार ajit pawar धनंजय मुंडे dhanajay munde बाळ baby infant बाळासाहेब थोरात balasaheb thorat भारत क्रिकेट cricket मंत्रालय राज ठाकरे raj thakre उद्धव ठाकरे uddhav thakare राममंदिर निवडणूक election ncp mns politics\nपोलिस भरतीत मराठा आरक्षणाचं काय पोलिस भरतीवर मराठा नेते नाराज\nमुंबई : आधीच मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झालाय. राज्यभर आंदोलनं सुरु आहेत. ...\nकांदा निर्यातीचा प्रश्न पेटला शेतकरी, व्यापारी संकटात असल्याने शरद...\nकांद्याच्या दरवाढीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी लागू...\n मात्र तुमची बेफिकीरी जीव घेईल\nराज्यात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढू लागलाय. संपुर्ण आरोग्य यंत्रणा दिवसरात्र...\nठाकरे ब्रँडवरुन शिवसेनेची मनसेला साद, वाचा काय घडलंय\nकंगनाप्रकरणी शिवसेनेनं थेट राज ठाकरेंना साद घातलीय. ठाकरे ब्रँडवरुन राज ठाकरेंना...\n ड्रग्जप्रकरणी जाळ्यात सापडलेले ते 25...\nबॉलिवूड NCB च्या जाळ्यात अडकलंय. ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडमधील कलाकरांची नावं समोर...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/prime-minister-narendra-modi-biopic-gets-u-certificate/articleshow/68807287.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-19T10:43:24Z", "digest": "sha1:DKCTHQJMDB34FHW2OYNFQMRAT43DBG7B", "length": 11488, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "पीएम नरेंद्र मोदी बायोपिक : पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाला 'यू' प्रमाणपत्र\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nPM narendra modi biopic: पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाला 'यू' प्रमाणपत्र\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या ११ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशन अर्थात सेन्सॉर बोर्डानं चित्रपटाला 'यू' प्रमाणपत्र दिलं आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या ११ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशन अर्थात सेन्सॉर बोर्डानं चित्रपटाला 'यू' प्रमाणपत्र दिलं आहे.\nलोकसभा निवडणुकीच्या काळात चित्रपटाच्या प्रदर्शनावर तात्पुरती स्थगिती आणण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळत चित्रपट निवडणुकीच्या काळात प्रदर्शित झाल्यास आचारसंहितेचा भ���ग होईल का, याचा निर्णय निवडणूक आयोगानं घ्यावा असं स्पष्ट केलं होतं.\nकोर्टाच्या निर्णयानंतर अभिनेता विवेक ओबेरॉयनं 'तुमच्या सगळ्यांच्या आर्शीवाद आणि पाठिंब्यामुळं आज आम्ही कोर्टात जिंकू शकलो. भारताच्या न्यायव्यवस्थेचे आभार' असं ट्वीट केले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nहिरोसोबत झोपल्यानंतरच...कंगनाचा जया बच्चन यांच्यावर पुन...\n'करोडपती'झाल्यानंतर संसाराला लागली उतरती कळा; सुशील कुम...\nलोकांना मी खोटं बोलतोय असं वाटेल; पण, इंडस्ट्रीत.......\nसुशांतच्या जागी अभिषेकने आत्महत्या केली असती तर हेच बोल...\ntanushree dutta: तनुश्री दत्ता बॉलिवूडमध्ये परतणार\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसौरव किशनच्या निमित्ताने मोहम्मद रफी परत आले का\nशौविकच्या शाळेतल्या मित्रालाही एनसीबीने घेतलं ताब्यात, पार्टीमध्ये पुरवायचा ड्रग्ज\nएनसीबीने अजून एका ड्रग डीलरच्या घरी मारला छापा\n ड्रग डीलरशी बोलण्यासाठी आईचा फोन वापरायची रिया चक्रवर्ती\nबीजेपीवरून पुन्हा एकदा संजय राऊतांवर भडकली कंगना रणौत\nहा 'ड्वेन' आहे तरी कोण, एनसीबी करतेय त्याचा शोध\nआयपीएल'हा' आहे मुंबई इंडिन्सचा whatsapp नंबर; सेव्ह करा आणि मिळवा...\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nन्यूजजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nअहमदनगरअश्लील फोटोला पत्नीचा चेहरा लावला; पतीच्या मुसक्या आवळल्या\nविदेश वृत्तकाय सांगता... नाकातून आयोडिन घेतल्यामुळे १५ सेंकदात करोनाचा खात्मा\nसिनेन्यूज'सॅम' नावाने वाटायचा ड्रग्ज, बॉलिवूडमध्येच आहे त्याचा 'बॉस'\nन्यूजनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमुंबईज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन\nआयपीएलIPL: ... म्हणून चेन्नईचा विजय निश्चित; गेल्या ७ हंगामात मुंबईचा भयानक रेकॉर्ड\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगबॉलीवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमध्ये दिले आहे ‘या’ एका पदार्थाला प्राधान्य\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पडी डेटा आणि अनल���मिटेड कॉल\nधार्मिकअधिक मासात 'या' भागातून कावळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nहेल्थशरीराला लोहाचा पुरवठा करणारी ही पारंपरिक पद्धत माहीत आहे का\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-mission-water-management-24759", "date_download": "2020-09-19T09:41:18Z", "digest": "sha1:6UNJ27CUAJHH3DTDSDGO6KOBGSQBVFS7", "length": 19563, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon agralekh on mission water management | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019\nशाश्वत जलस्रोत शोधण्यात अथवा निर्माण करण्यात आपण कमी पडलो आहोत. तसेच वापरल्या जाणाऱ्या पाणी स्रोतांच्या मर्यादाही आपल्याला समजल्याच नाहीत. ही चूक केंद्र सरकारच्या लक्षात येऊन त्याची दुरुस्ती होत असेल तर त्याचे स्वागतच करायला पाहिजे.\nसर्वसाधारणपणे चांगल्या पाऊसमान काळात शासन प्रशासनाला दुष्काळाचा विसर पडतो, हा आजवरचा अनुभव राहिला आहे. परंतु, यांस छेद देणारा प्रकार राज्यात पाहावयास मिळतोय. या वर्षी देश पातळीवर सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. महाराष्ट्रावर तर ओला दुष्काळाचे सावट आहे. अशावेळी देखील भारत सरकारचे जलशक्ती मंत्रालय आणि जलसंपदा विभागाच्या वतीने कोरड्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी ‘शाश्वत पाणी व्यवस्थापन’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. ही बाब स्वागतार्ह म्हणावी लागेल. या परिषदेच्या निमित्ताने केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी भूगर्भातील पाण्याचा अभ्यास करून पूर्ण स्रोतांचे मोजमाप केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी देण्याचा केंद्र सरकारचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पाण्याची उपलब्धता, मोजमाप आणि वापर याब��बत आत्तापर्यंत देशात खूप अभ्यास झाला आहे. त्या त्या वेळी पाण्याचे शाश्वत संवर्धन आणि योग्य वापराचे निर्णयही घेण्यात आले आहेत. परंतु, आजही जलसंवर्धन, गळती, प्रदूषण आणि व्यवस्थापन आदींबाबत आपला देश जगाच्या पाठीवर फारच मागे आहे.\nशेतीसाठी पाणी तसेच पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरविणे, हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे आणि तसा तो शेतकरी-नागरिकांचा हक्कही आहे. बरे सरकारने याबाबत आत्तापर्यंत काही केले नाही, असेही नाही. तज्ज्ञांनी जे जे सुचविले ते सर्व उपाय केले. परंतु, हे करीत असताना त्यात लोकसहभाग घेतला नाही, शास्त्रीय दृष्टिकोन अवलंबिला नाही, याबाबतचे प्रकल्प पूर्णत्वास नेले नाहीत. त्यामुळेच देशातील एकूण पाणी परिस्थिती उद्वेगजनक बनली आहे. गेल्या सात दशकांतील ग्रामीण पाणीपुरवठ्याचे जे प्रयत्न झाले त्याचा मागोवा घेतला तर झरे, कुंड, बारक, आड, कूपनलिका आणि गावकुसाबाहेर सार्वजनिक विहीर त्यावर पाण्याची टाकी आणि तेथून नळाद्वारे पाणीपुरवठा असा हा प्रवास राहिला आहे. परंतु, या सगळ्या योजना फसल्या आहेत. नळ योजना असलेल्या बहुतांश गावांत उन्हाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतोय. हे सर्व प्रयत्न फसण्यामागचे कारण म्हणजे शाश्वत जलस्रोत शोधण्यात अथवा निर्माण करण्यात आपण कमी पडलो आहोत. तसेच वापरल्या जाणाऱ्या पाणी स्रोतांच्या मर्यादा आपल्याला समजल्याच नाहीत. ही चूक केंद्र सरकारच्या लक्षात येऊन त्याची दुरुस्ती होत असेल तर त्याचेही स्वागतच करायला पाहिजे.\nगावाची तहान भागविणारे पाण्याचे नैसर्गिक तसेच मानवनिर्मित जलस्रोत (झरे, कुंड, बारव, गावतळे) या सर्वांच्या आपण कचराकुंड्या करून टाकल्या आहेत. गावपातळीवरील असे जलस्रोत शोधून ते पुन्हा जिवंत करावे लागतील. असे केले तर अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. गावपरिसरात जल पुनर्भरणाचे उपचार करून निश्चित पाणी लागणाऱ्या परिसरात विहीर करावी. अथवा गावाला वर्षभर पुरेल एवढ्या क्षमतेचे जलकुंड करावेत, असे जलकुंड पावसाळ्यात भरून ठेवावेत. ही पाणी बॅंक काटकसरीने वापरल्यास गावात पाणीबाणी निर्माण होणार नाही. शेतीला पाण्यासाठी सुद्धा विहीर हाच शाश्वत उपाय आहे. राज्यात कमी पाऊसमानाच्या प्रदेशात पाणलोट क्षेत्र विकसित करून विहिरीद्वारे शेतीचे बारमाही सिंचन होऊ शकते. हे सर्व करीत असताना भूपृष्ठावरील जलसाठ्यांचे प्रदूषण तसेच त्यातून होणारी गळती थांबवावी लागेल. राज्यात शेतीसाठी सुद्धा पाइपलाइनने पाण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याचे पुढे काय झाले, हे मात्र अद्याप कळत नाही. शेतीसाठी सूक्ष्म सिंचनाचा आग्रह शासनाद्वारे केला जातो. मात्र, यासाठी शेतकरी सरसावत असताना शासनाची पावले मागे पडताना दिसतात. शेती, उद्योग तसेच घरचे सांडपाणी आदी जेथे शक्य असेल तिथे पाण्याचा पुनर्वापर झालाच पाहिजे. अशा सर्व उपायांतूनच आपला देश खऱ्या अर्थाने जलसमृद्ध होईल.\nपाणी water ऊस प्रशासन administrations पाऊस महाराष्ट्र maharashtra भारत मंत्रालय जलसंपदा विभाग विभाग sections सामना face विषय topics प्रदूषण शेती farming स्त्री सिंचन\nसोलापूर जिल्ह्यात पिकांच्या पंचनाम्यांचे आदेश\nसोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग पाऊस झाला.\nफालसापासून जाम, जेली, चटणी\nफालसा हा एक रानमेवा आहे.\nबार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई\nसोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहित\nविष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडले\nनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पात जायकवाडी प्रकल्पाचे पाणी येत असल्याने पाण्य\nखानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही सर्वेक्षण\nजळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या पंधरवड्यात पंचनामे हाती घेण्यात आले.\nबाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...\nस्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...\nकिसान रेल्वे धावो सुसाट तुमची उमटलेली पाऊले नेहमी आत्मविश्वासपूरक आणि...\nकोरोनाचे विदारक वास्तवभारतात ३० जानेवारी २०२० ला केवळ एक कोरोनाबाधित...\nएका शोकांतिकेचे पुनरावर्तनदेशात एप्रिलपासून उन्हाळ कांद्याचा आवक हंगाम सुरू...\nखरे तर जून ते सप्टेंबर या काळात कांद्याचे दर थोडे...\n`अॅक्शन प्लॅन’ करेल काम मागील महिनाभरापासून विदर्भातील संत्रा उत्पादक...\nकायदा कठोर अन् अंमलबजावणी हवी प्रभावी...शेतकऱ्यांना बनावट कीडनाशकांपासून संरक्षण...\nअभियाने उदंड झाली, अंमलबजावणीचे कायदेशात शेतमाल खरेदीची अद्यापपर्यंत नीट घडी बसलीच...\nवाढती लोकसंख्या, अर्थव्यवस्थेचा अस्थिर वृद्धीदर,...\nपरतीच्या मॉन्सूनचा बदलता पॅटर्नदरवर्षी जून महिन्यात आपण ज्या मॉन्सूनची मोठ्या...\nअनुकरणीय उपक्रमखरीप हंगाम आता संपत आला आहे. राज्यातील अनेक...\nआश्वासक रब्बी हंगामखरे तर सप्टेंबर महिना लागला की महाराष्ट्रातील...\nकार्यपालिकेचा वाढता वरचष्मासंसदीय लोकशाहीत कायदेमंडळ (संसद), कार्यकारी मंडळ...\n‘सुपर फूड’ संकटातआपल्या देशात गेल्या दीड-दोन दशकांपासून...\nबहुआयामी कर्मयोगी प्रणव मुखर्जी यांचा सार्वजनिक जीवनातील...\nअनुदानाची ‘आशा’रा ज्यात मागील तीन ते चार वर्षांपासून विविध...\n‘धन की बात’ कधीगतवर्षीच्या तुलनेत यावर्षी खरीप पिकांच्या...\nगर्तेतील अर्थव्यवस्थेला कृषीचा आधारढासळणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राने...\nअ(न)र्थ काळकोरोनो लॉकडाउन काळात उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.kbook.in/quiz/quiz-1/", "date_download": "2020-09-19T09:20:18Z", "digest": "sha1:N2WH5HJC5PTONNODB2R5RQWGHKY3KBLR", "length": 6733, "nlines": 154, "source_domain": "www.kbook.in", "title": "quiz » KBOOK.IN » Test Your Brain»", "raw_content": "\nभारतातील सर्वात मोठे, लहान, उंच, लांब, जास्त, कमी इत्यादी\n1. पंचायतराज मूळ संकल्पना कोणाच्या विचारांवर आधारित आहे \n2. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती आहे \n3. गावातील जनता व गट प्रशासन यातील शासकीय दुवा कोण \n4. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो अथवा ग्रामपंचायतीचे दफ्तर कोण सांभाळतो \n5. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून कोणास संबोधले जाते \n6. ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो \n7. पंचायतराज पद्धती भारतात सर्वात प्रथम कोणत्या राज्यात सुरु झाली\n8. महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकर्नाची शिफारस कोणत्या समितीने केली \nपी. बी. पाटील समिती\n9. महाराष्ट्रात ग्रामपंचायत कायदा केव्हा अस्तित्वात आला \n10. भारतातील स्थानिक स्वराज्याची संकल्पना ................. तत्वावर आधारलेली आहे\n11. ग्रामपंचायतीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो \n12. ग्रामपंचायतीसाठी मतदाराचे वय किती वर्षे पाहिजे \n13. पंचायत राज्याचा सर्वात खालचा (निम्नस्तर) कोणता \n14. घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे पंचायतराज सुरु करण्यात आले \n15. ग्रामपंचायत किती लोकसंखेस स्थापन करता येते \n16. पंचायतराज संदर्भाती�� पहिला अहवाल कोणी सादर केला \n17. पंचायतराज ची देशात केव्हा सुरुवात झाली \n18. भारतातील पंचायतराज योजना कोणत्या समितीच्या अहवालावर आधारित आहे \nवाय. बी. चव्हाण समिती\n19. महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली \n20. ग्रामपंचायतीतील सदस्यांची संख्या निर्धारित करण्याचे अधिकार कोणाला आहे \n21. ग्रामपंचायत ग्रामसभेची ............. समिती असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/uddhav-thackeray-and-shiv-sena-are-no-longer-welcome-in-ayodhya-saints-mahants-support-kangana/", "date_download": "2020-09-19T08:58:53Z", "digest": "sha1:KBEQ4CIEJGXADDSG2DWDH3AC5JFDQJZ4", "length": 19311, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे यापुढे अयोध्येत स्वागत नाही; संत-महंतांचे कंगनाला समर्थन - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना अडचणीत\nआर्थर रोड जेलवर बोलायला माझ्यापेक्षा योग्य व्यक्ती दुसरी कोणती \nअधिवेशनावर होणारा खर्च विदर्भाची मेडिकल यंत्रणा सुधारण्यासाठी करावा नागपुरच्या ठाकरेचे मुख्यमंत्री…\nकंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई योग्यच; मुंबई महापालिकेचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र\nउद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे यापुढे अयोध्येत स्वागत नाही; संत-महंतांचे कंगनाला समर्थन\nअयोध्या : महाराष्ट्र सरकार आणि कंगना रणौत (Kangana Ranaut) यांच्या वादात अयोध्येतील संत-महंतांनी उद्धव ठाकरे यांचा विरोध केला आहे. महंत ऋषी म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अयोध्येत आले तरीही त्यांचे स्वागत केले जाणार नाही; त्यांना विरोधाला सामोरे जावे लागेल. या मुद्यावर संतांनी कंगना रणौत हिचे समर्थन केले असून महाराष्ट्र सरकारच्या वर्तनावर टीका केली.\nहनुमान गढीचे महंत राजू दास म्हणाले की, आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे (Shivsena) अयोध्येत स्वागत होणार नाही. उद्धव ठाकरे अयोध्येत आले तर त्यांना विरोधाचा सामना करावा लागेल. महाराष्ट्र सरकारने कंगनाच्या विरुद्ध लगेच कारवाई केली. पण, पालघरमध्ये साधूंची हत्या करणाऱ्या आरोपींवर मात्र अद्याप काहीही कारवाई केली नाही.अयोध्या संत समाजाचे प्रमुख महंत कन्हैया दास यांनीही महाराष्ट्र सरकारवर अनेक आरोप केले. ते म्हणाले की, सध्याचे महाराष्ट्र सरकार अशा लोकांचा बचाव करीत आहे, जे देशविरोधी कार्यात सहभागी आहेत. उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत प्रवेश करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.\nमहंत कन्हैया दास यांनी पत्रक कडून घोषणा केली – उद्धव ठाकरे यांचे यापुढे अयोध्येत स्वागत होणार नाही. शिवसेना कंगनावर हल्ला का करत आहे हे प्रत्येक जण समजू शकतो. त्यात काही रहस्य नाही. शिवसेना आता बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातली राहिली नाही. विश्व हिंदू परिषदेनेही कंगनाचे समर्थन करणारे निवेदनही प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे – कंगनावरील कारवाईचा अर्थ असा आहे की, शिवसेना मुद्दाम असे करत आहे.\nकंगनाने सुरुवातीपासूनच राष्ट्रहिताच्या विचारसरणीला पाठिंबा दर्शविला असून मुंबईच्या ड्रग माफियांच्या विरोधात आवाज उठविला आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते शरद शर्मा म्हणाले की, महाराष्ट्र सरकार कंगना रणौत हिच्याविरुद्ध सूड भावनेने कारवाई करत आहे. कंगनाने महाराष्ट्राची तुलना पाकिस्तान अधिकृत काश्मीरशी केली.\nयानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कंगनाला शिवीगाळ केली. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी कंगनाला ‘हरामखोर’ म्हटले. दरम्यान, महाराष्ट्र सरकारनेही कंगनाविरुद्ध अमलीपदार्थांच्या वापराबद्दल आदेश जारी केला आहे. संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत पाय न ठेवण्याची धमकी दिली. या धमकीला न जुमानता कंगना बुधवारी मुंबईत आली. त्याआधीच मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयाचा एक भाग पूर्णपणे पाडला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमराठा आरक्षण: सरकार सक्षम, कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करणार – अशोक चव्हाण\nNext articleवैभव मांगले.. उत्तम कलाकार व्हाया उत्तम माणूस\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना अडचणीत ; अंगणवाडी सेविकांचा कामाला नकार\nआर्थर रोड जेलवर बोलायला माझ्यापेक्षा योग्य व्यक्ती दुसरी कोणती \nअधिवेशनावर होणारा खर्च विदर्भाची मेडिकल यंत्रणा सुधारण्यासाठी करावा नागपुरच्या ठाकरेचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र\nकंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई योग्यच; मुंबई महापालिकेचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र\nजनतेच्या हितासाठी रेल्वे प्रवास : मनसेच्या नेत्याची माहिती\nIPL २०२० : १४ महिन्यांनंतर धोनी मैदानात परत येईल; CSK च्या प्रशि��्षकाचे मोठे विधान\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nतेव्हा पवारसाहेबांच्या मोठ्या मनाची उंची दिसून आली : आमदार लंकेंनी ...\nना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड- उदयनराजे भोसले\n’ जनतेच्या हितासाठी सोमवारपासून मनसेचा रेल्वे प्रवास\n‘जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं, हे लक्षात असू द्या’ – मनसे\nपुतळ्याची नव्हे तर, रुग्णालयाची गरज; पायाभरणी सोहळ्याला जाणार नाही – प्रकाश...\nशरद पवार वडिलांसारखे, त्यांच्या भूमिकेविषयी बोलू शकत नाही – उदयनराजे भोसले\nकोरोना नियंत्रणासाठी तुकाराम मुंढेंना नागपुरात परत पाठवा, शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना अडचणीत\nअधिवेशनावर होणारा खर्च विदर्भाची मेडिकल यंत्रणा सुधारण्यासाठी करावा नागपुरच्या ठाकरेचे मुख्यमंत्री...\nजनतेच्या हितासाठी रेल्वे प्रवास : मनसेच्या नेत्याची माहिती\nपवारांच्या प्रयत्नांना यश ; बंदरावर अडकलेल्या कांदा निर्यातीला केंद्राकडून हिरवा कंदील\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nएनआयएचे (NIA) पश्चिम बंगाल, केरळमध्ये छापे; अल कायदाचे नऊ दहशतवादी जेरबंद\nतेव्हा पवारसाहेबांच्या मोठ्या मनाची उंची दिसून आली : आमदार लंकेंनी ...\nना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड- उदयनराजे भोसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://chanda.nic.in/document/%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B-54/", "date_download": "2020-09-19T08:40:58Z", "digest": "sha1:TLYP6UGN7TQWOQPAXVPPDQ4MIUBX3UA7", "length": 5257, "nlines": 102, "source_domain": "chanda.nic.in", "title": "कन्टेनमेंट क्षेत्र डिनोटीफाई आदेश – मौजा गुंजेवाही तालुका सिंदेवाही (दिनांक १०-०८-२०२०) | चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा चंद्रपूर District Chandrapur\nचंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस स्थानके\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nरोहयो ( जलयूक्त शिवार )\nजमिन संबंधित विविध महत्वाच्या याद्या\nजिल्ह्यातील जमीन बँकेची माहिती\nस्वातंत्र्य सैनिक पेंशनरांची यादी\nकन्टेनमेंट क्षेत्र डिनोटीफाई आदेश – मौजा गुंजेवाह��� तालुका सिंदेवाही (दिनांक १०-०८-२०२०)\nकन्टेनमेंट क्षेत्र डिनोटीफाई आदेश – मौजा गुंजेवाही तालुका सिंदेवाही (दिनांक १०-०८-२०२०)\nकन्टेनमेंट क्षेत्र डिनोटीफाई आदेश – मौजा गुंजेवाही तालुका सिंदेवाही (दिनांक १०-०८-२०२०)\nपहा / डाउनलोड करा\nकन्टेनमेंट क्षेत्र डिनोटीफाई आदेश – मौजा गुंजेवाही तालुका सिंदेवाही (दिनांक १०-०८-२०२०) 10/08/2020 पहा (3 MB)\nजिला प्रशासन द्वारा स्वामित्व वाली सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा प्रशासन चंद्रपूर, महाराष्ट्र, (भारत) , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 18, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://chanda.nic.in/notice/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-19T09:12:32Z", "digest": "sha1:5ZCSBHJMD33VBH53FFOZ6FY4YUFVYVRX", "length": 4652, "nlines": 107, "source_domain": "chanda.nic.in", "title": "कला /कार्यानुभव शिक्षक जाहिरात | चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा चंद्रपूर District Chandrapur\nचंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस स्थानके\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nरोहयो ( जलयूक्त शिवार )\nजमिन संबंधित विविध महत्वाच्या याद्या\nजिल्ह्यातील जमीन बँकेची माहिती\nस्वातंत्र्य सैनिक पेंशनरांची यादी\nकला /कार्यानुभव शिक्षक जाहिरात\nकला /कार्यानुभव शिक्षक जाहिरात\nकला /कार्यानुभव शिक्षक जाहिरात\nकला /कार्यानुभव शिक्षक जाहिरात\nकला /कार्यानुभव शिक्षक जाहिरात\nजिला प्रशासन द्वारा स्वामित्व वाली सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा प्रशासन चंद्रपूर, महाराष्ट्र, (भारत) , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 18, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/16317", "date_download": "2020-09-19T09:57:27Z", "digest": "sha1:MNKVQYKARRSIXNO7V53ET7JVJKBKUYK6", "length": 18122, "nlines": 157, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( २. बांधवगडची पहिली संध्याकाळ ) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /बांधवगडचे व्याघ्रदर्शन /बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( २. बांधवगडची प��िली संध्याकाळ )\nबांधवगडचे व्याघ्रदर्शन ( २. बांधवगडची पहिली संध्याकाळ )\nबांधवगडचे व्याघ्रदर्शन ( १. पूर्वानुभव : आमचे अनोखे बेबीसिटिंग ) : http://www.maayboli.com/node/16311\nकान्हाचा मस्त अनुभव पाठीशी होता. त्यामुळे पोस्ट दहावी सुट्टी जंगलातच जाऊन सेलिब्रेट करायची असा माझा अन माझ्या लेकाचा बेत होता. आता पुन्हा कान्हाला जायचं की दुसरे जंगल गाठायचे हे ठरत नव्हते. लेक कान्हासाठीच अडून बसला. मग फोलिएजमध्ये गेलो. तिथे सगळ्यांनी बांधवगडचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की दुसरी सगळी जंगलं पहा अन मग वाटलं तर पुन्हा कान्हाला जा. हे फारच छान वाटल्याने, पुन्हा कान्हाला जायच्या बोलीवर लेकाने संमती दिली.\nफोलिएज ही पुण्यातली एक पर्यटक संस्था. आम्हाला दोन्ही वेळेस त्यांचा अनुभव खुप छान. लहान मुलांचे गृप ही ते घेऊन जातात. ( माझा त्यांची जाहिरात करण्याचा उद्देश नाही. फक्त माझा अनुभव सांगते आहे.)\nसगळ्या जंगलात जायचे म्हणजे पुण्याहून खुप लांबचा प्रवास करावा लागतो. बरं उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात प्राणी अस्तात्,अन झाडी, गवत थोडे कमी असल्याने प्राणी दिसणे सोपे जाते त्यामुळे उन्हाळ्यातच हा प्रवास करावा लागतो. तरच तो कारणी लागतो.\nबांधवगड म्हणजे मध्यप्रदेशातले अभयारण्य जबलपूरपर्यंत ट्रेनने जाऊन मग जवळजवळ ६ -७ तासाचा जीपचा प्रवास. बरं ट्रेनच्या वेळाही अशा की जीपचा प्रवास म्हणजे अगदी भट्टीतून तावून सुलाखून निघणार. पण काय करणार. काही मिळवायचं तर घाम गाळावाच लागणार ना\nतर आम्ही बांधवगडला पोचलो तो पर्यंत संध्याकाळ झाली होती. पण तरी ही जंगलाला सलामी द्यायला हवी म्हणून सगळे एक फेरफटका मारायला निघालो. फोलिएजचे सगळे मार्गदर्शक फारच मदतखोर अन माहिती अगदी झाडं, पक्षी, प्राणी, किटक सगळ्याची तपशीलवार माहिती देणारे. या वेळेस आमच्या बरोबर होते, देवेन्द्र, अनघा , आदित्य होते. रिसॉर्टच्या दारातच छोटेसे तळे होते, अन त्यातल्या कमळांनी आमचे स्वागत केले.\nगप्पा मारत थोडे पुढे गेलो अन तेव्हड्यात कोणीतरी डावीकडे लक्ष वेधले. जंगलचा रात्रीचा रखवालदार आमच्याकडे पहात होता.\nथोडे पुढे झालो अन उजवी कडे नजर गेली. समुद्रावरचा सुर्यास्त, डोंगरावरचा सुर्यास्त पाहिला होता. पण मोकळ्या माळरानावरचा- देशावरचा सुर्यास्त प्रथमच बघत होते तो हा असा...\nअंधार होत आला ,सगळेच थकले होते अन उद्या जंगलात जायचे तर सकाळी सव्वा चारला उठायचे होते. आम्ही परत फिरलो.\nजंगलात जायचं तर काही गोष्टींची माहिती हवीच.\n१. सहसा जंगलात जायच्या वेळा सकाळी ६.०० ते १०.३० अन संध्याकाळी ४.३० ते ६.३० अशा अस्तात. त्या त्या जंगला नुसार अन ऋतुनुसार यात बदल असतात. पण असे असले तरी पहाटे सव्वापाचलाच आपल्याला निघावे लागते. कारण जंगलाच्या पहिल्या गेटवर जीपच्या रांगा लागतात. त्यात आपली जीप पहिल्या ३-५ मध्ये असली तर चांगले पडते. जंगलात साधारणतः ३-४ रस्ते असतात. एकदा का माणसांची वरदळ वाढली की पक्षी, प्राणी जंगलात आत आत जातात. विषेशतः अस्वलं अन पक्षी . त्यामुळे पहिल्या गेटवर आपली पहिली गाडी असेल असे पहावे. त्यासाठी आपल्या जीपमधील सहसद्स्यांशी बोलून ठेवावे.\nकान्हाला आमच्या याच सवयीमुळे आम्हाला पहिल्याच दिवशी अस्वल बघायला मिळाले होते\n२. जंगलात जाताना आपले कपडे जंगलात सामावून जातील असे हवेत . जसे हिरवा, पिवळा, तपकिरी अन या रंगाच्याही मातकट शेड्स असतील असे पहावे. विषेशतः पक्षी निरिक्षणावेळी याचा फायदा होतो. अन कोणतीही सेंट्स, सुगंधी पावडरी ही वापरू नका, त्यानेही पक्षी, प्राणी लांब जातात. आमचे मार्गदर्शक तर आंघोळीही करू नका म्हणत\n३. सगळ्यात महत्वाचे म्हणजे जंगलात जायचे तर आपल्या तोंडावर आपला प्रचंड ताबा हवा. जरा जरी आवाज झाला तरी पक्षी, प्राणी लांब जातात. वाघही फार आवाज असेल तर आपली वाट बदलतो. त्यामुळे जंगलाच्या आत गेलं की आपल्या तोंडाला कुलुप लावायचं. याचा एक फायदाही होतो. आपण जंगल जास्ती चांगल अनुभवू शकतो. आपणही जंगलातले आवाज ऐकू लागतो, समजू लागतो\n४. आपला गाईड आणि जीप चालक याच्यावर पूर्ण विश्वास टाकावा. ते तुम्हाला जास्तीत जास्त जंगल दिसावं असाच प्रयत्न करत असतात. पण शेवटी वाघ दिसणं - न दिसण हा केवळ नशीबाचा भाग असतो. अनेकदा प्रवासी वाघ दाखवा, वाघ दाखवा असा लकडा लावतात. मग तेही कंटाळतात. खरं तर वाघ नुसता तिथ्र आहे हा अनुभवही आपल्याला वेगळी अनुभुती देऊन जातो. कान्हाला आम्हाला एकदा असाच अनुभव आला होता, लिहिन पुढे कधी तरी.\nबांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ३. दुसर्‍या दिवशी सकाळीच \"कथा सफल-संपूर्ण\" ) : http://www.maayboli.com/node/16366\nबांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ४. टायगर शो \nबांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ५. दुसरी संध्याकाळ ) : http://www.maayboli.com/node/16598\nबांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ६. कल्लू आणि बल्लू ) : http://www.maayboli.com/node/16679\n‹ बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( १. पूर्वानुभव : आमचे अनोखे बेबीसिटिंग ) up बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ३. दुसर्‍या दिवशी सकाळीच \"कथा सफल-संपूर्ण\" ) ›\nआरती, फोटो झकास आलेत. विशेषतः\nआरती, फोटो झकास आलेत. विशेषतः शेवटचा सूर्यास्ताचा फोटो तर फारच सुरेख आलाय. काही सॉफ्टवेअर वापरून कॉपीराईट टाकता येतो का बघ त्त्यात. माबोवर मागे कोणीतरी माहिती दिली होती ह्यावर. प्रत्येक दिवसाच्या जंगलातल्या ट्रीपवर एक लेख करता आला तर पहा. वाचायला सोपं जाईल.\nसुंदर फोटो आणि अप्रतीम वर्णन\nसुंदर फोटो आणि अप्रतीम वर्णन\nजंगलयात्रा वर्णन व फोटो,\nजंगलयात्रा वर्णन व फोटो, दोन्ही मस्त\nप्राणी दिसणे सोपे जाते\nप्राणी दिसणे सोपे जाते त्यामुळे उन्हाळ्यातच हा प्रवास करावा लागतो. तरच तो कारणी लागतो. >>\n\"जंगल अनुभवणे\" हा सुध्दा नितांत सुंदर अनुभव आहे.\nसुंदर वर्णन आणि सुर्यास्त तर\nसुंदर वर्णन आणि सुर्यास्त तर अह्हा...\nमस्त चालु आहे लेखमाला\nमस्त चालु आहे लेखमाला\nधन्यवाद तुमच्या प्रोत्साहनाने पुढचा भाग लिहितेय - पहिल्या दिवशीच \"कथा सफल-संपूर्ण\"\nछान, मस्तच सफर घडतेय\nछान, मस्तच सफर घडतेय\nसुर्यास्त खुप म्हणजे खुपच\nसुर्यास्त खुप म्हणजे खुपच सुंदर \nछान, मस्तच सफर घडतेय\nआरती, वर्णन छान. टीप्स तर\nआरती, वर्णन छान. टीप्स तर खूपच आवश्यक.\nअफ़लातुन आहे हा सगळा अनुभव \nअफ़लातुन आहे हा सगळा अनुभव \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sureshbhat.in/content/%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2020-09-19T08:37:56Z", "digest": "sha1:MKFM5EB7IBZ3ZM4FNO4ZB7FVR5T7FBUD", "length": 7543, "nlines": 90, "source_domain": "sureshbhat.in", "title": "तीच भेटावी.. | सुरेशभट.इन", "raw_content": "गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री\nमेल्याविना मढ्याला आता उपाव नाही\nमुखपृष्ठ » तीच भेटावी..\nखालील रचना या साईटवर प्रकाशित केलेली होती. काही दिवसांनी ती वाचताना काही बदल केले व नवी गझल तयार केली. काही शेर जसेच्या तसे आहेत. येथील नव्या व जुन्या सदस्यांसाठी दोन्ही रचना देत आहे.\nशेकडो होती तुला मी धाडली पत्रे\nसांग, त्यापैकी किती तुज भेटली पत्रे\nकागदावर आसवे उबदार पडली अन्\nअक्षरे भडकून गेली, पेटली पत्रे\nएकद���ही एकटेपण वाटले नाही..\nनेहमी होती उशाला ठेवली पत्रे\nवाकडा माझा नसावा शब्द यासाठी\nबारकाईने स्वतःची वाचली पत्रे\nअर्थ जाणवला नवासा भूतकाळाचा\nखूप दिवसांनी नव्याने चाळली पत्रे\nतीच भेटावी, तशी ती भेटली पत्रे\nसर्व काही समजले, ती बोलली पत्रे\nआसवे उबदार पडली कागदावरती\nअक्षरे भडकून गेली, पेटली पत्रे\nएकदाही एकटेपण वाटले नाही..\nनेहमी होती उशाला ठेवली पत्रे\nअर्थ कळला आज माझ्या भूतकाळाचा\nखूप दिवसांनी नव्याने चाळली पत्रे\nऐकुनी घेतात माझ्या भावना सा-या\nनेहमी होती सखीसम भासली पत्रे\nजुनी रचना अधिक आवडली तिचा\nजुनी रचना अधिक आवडली तिचा मतला जरा कमी आवड्ला तरी नव्या रचनेच्या मतल्यापेक्षा बरा वाटला\nवाढीव शेर मी असा करून वाचला (क्षमस्व परवानगीन घेतल्याबद्दल ... )\nघेतल्या ऐकून नुसत्या ...भावना माझ्या\nनेहमी माझ्या सखीसम वागली पत्रे\nमला आपल्या मूळ शेरात दोनही ओळीत काळ बदलत असल्याचे दिसले म्हणून बदल करावा वाटला\nवाकडा माझा नसावा शब्द यासाठी\nबारकाईने स्वतःची वाचली पत्रे\n.......छानच आहे की हा शेर . वगळावा असा नाही वाटला मलातरी\nअजून एका गोष्टीसाठी क्षमस्व की आपली माझी प्रत्यक्ष ओळख अजिबातच नाही किंवा आपल्या गझलचीही फारशी ओळख मला नाही तरी आपण माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात ही बाब मला जाणवत असूनही आपल्याशी संवाद साधताना ती बाब मी विचारात घेत नाही (की मी आपल्यासमोर अनोळखी असेनच पण नवखाही असेन ) अश्या वेळी दिलेले माझे प्रतिसाद देणे आपणास कोठेही खटकले तर कृपया हक्काने तसे सांगावे ही विनंती\nअर्थ जाणवला नवासा भूतकाळाचा\nअर्थ जाणवला नवासा भूतकाळाचा\nखूप दिवसांनी नव्याने चाळली पत्रे\nअरे, फार नाही, आपल्यात जास्तीत जास्त पंधरा वर्षांचा फरक असेल. मोकळेपणाने प्रतिसाद देत जा. तू बदललेली ओळही खास आहे. खट्याळ आहे. काळाचा मुद्दा विचार करण्यासारखा आहे.\nतुझी एक 'अजून काही' रदीफ असलेली गझल आठवते. ठिकाणे अजून काही...असा शेवट असलेला शेर आठवतो. तुझीच आहे ना ती गझल \nठिकाणे अजून काही..... केदारजी\nठिकाणे अजून काही..... केदारजी ती मझी गझल नाही ती विशाल कुलकर्णीची गझल आहे\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00775.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/20-illegal-constructions-of-gandhinagar-road/articleshow/70281208.cms", "date_download": "2020-09-19T10:09:07Z", "digest": "sha1:JVIHHCCLARKH44XZDHLC7X3Z7WIK4ALK", "length": 10668, "nlines": 97, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nगांधीनगर रस्त्याशेजारीनवी २० अवैध बांधकामे\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\nशहराला जोडणाऱ्या मुडशिंगी, चिंचवाड, गांधीनगर जिल्हा रस्त्याच्या मध्यापासून ४७ मीटर अंतरातील अवैध बांधकामांची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी केली. प्रथमदर्शनी त्यांना गांधीनगर, चिंचवाड या पाच किलोमीटर रस्त्यावर अवैधपणे नव्याने २० बांधकामे सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यांना शुक्रवारी 'बांधकामे जैसे थे ठेवावीत, का पाडण्यात येऊ नये,' अशा आशयाची पत्रे देण्यात येणार आहेत.\nन्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदेशीर बांधकामे पाडण्यासाठी स्थळ पाहणी करण्याची सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली होती. त्यानुसार अभियंता सोनवणे, उपअभियंता चतुर भोसले, धनंजय जाधव यांनी दुपारी भेट दिली. त्यांनी गांधीनगर ते चिंचवाडपर्यंत रस्त्याशेजारील बांधकामांची पाहणी केली. त्यामध्ये न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून २० पेक्षा अधिक बांधकाम केले जात असल्याचे दिसून आले. या संबंधित मिळकतदारांची नावे घेऊन त्यांना पहिल्यांदा नोटीस पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर व्हिडिओ शुटिंग, फोटो काढण्यात येईल. पोलिस बंदोबस्त उपलब्ध झाल्यास ती अवैध बांधकामे पाडण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने महाराट्र टाइम्सशी बोलताना सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nकुसुमताई नायकवडी यांचे निधन महत्तवाचा लेख\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धडक कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली ��प्त\nदिव्यांग व्यक्तीला शिपायाकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nनागपूरनागपूर अधिवेशन रद्द करा; काँग्रेसच्या आमदाराची मागणी\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nआयपीएलपहिल्या सामन्याआधीच ऋतुराज गायकवाडचा करोना रिपोर्ट आला; पुढील २४ तास महत्त्वाचे\nक्रिकेट न्यूजभारतीय क्रिकेटमध्ये हे ६ चेंडू कधीच विसरता येणार नाहीत; पाहा व्हिडिओ\nविदेश वृत्तकाय सांगता... नाकातून आयोडिन घेतल्यामुळे १५ सेंकदात करोनाचा खात्मा\nमुंबईक्वीन नेकलेसप्रकरणी शिवसेनेचा दुटप्पीपणा उघड; शेलारांची टीका\nआयपीएलमुंबई विरुद्ध चेन्नई: कसे आहे अबूधाबीचे पिच आणि हवामान; या खेळाडूंना मिळेल संधी\nविदेश वृत्तलडाखमध्ये पारा घसरला; थंडीमुळे चिनी सैनिकांचे हाल सुरू\n हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nमोबाइल२३ सप्टेंबरला भारतात Moto E7 Plus स्मार्टफोन येतोय\nधार्मिकअधिक मासात 'या' भागातून कावळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nहेल्थशरीराला लोहाचा पुरवठा करणारी ही पारंपरिक पद्धत माहीत आहे का\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00775.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t4898/", "date_download": "2020-09-19T09:44:46Z", "digest": "sha1:7T6ER5RMWCAJ3BNOFFYKDDRM3CP55VM4", "length": 2856, "nlines": 72, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-पोरकी कविता", "raw_content": "\nमाझ्या पोरक्या कवितेला कुणी तरी कडेवर घेईल का\nतिचे रडणे कुणी तरी ऐकेल का\nतिची भूख कुणी तरी शमवेल का\nआहे कुणी असा जो तिला प्रेम देईल \nमाझ्या कवितेला कुणी गाणारा भेटेल का\nसुरांची सजावट घेऊन कुणी तरी येईल का\nकुणी संगीत बद्ध तिला करेल का\nका मग ती अशीच मोकाट वार्यावर वहात जाईल\nएखाद्या तुटलेल्या पतंगा प्रमाणे हेलकावे खात\n\"आज व्ह्यालेनटाइन डे \", देईल का मला कुणी फुल ना फुलाची पाकळी\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00775.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.pwdivisionpalghar.org/", "date_download": "2020-09-19T08:37:24Z", "digest": "sha1:ESYWZRXY4BC5YEWM332JFUICZNUDNJQ7", "length": 4476, "nlines": 66, "source_domain": "www.pwdivisionpalghar.org", "title": "Public Works Division, Palghar", "raw_content": "सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर\nसार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर\nठाणे जिल्हयाचे विभाजन करून नवीन पालघर जिल्हयाची निर्मिती दिनांक ०१/०८/२०१५ पासून करण्यात आली. नवीन पालघर जिल्हयाचे मुख्य प्रशासकीय कार्यालय पालघर येथिल नव्याने बांधण्यात आलेल्या विक्रीकर कार्यालयाचे इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात कार्यान्वीत करण्यात आले आहे. नवीन पालघर जिल्ह्याकरीत, सार्वजनिक बांधकाम विभाग , महाराष्ट्र शासन निर्णय क्र.ई एस .टी. २०१५ प्र. क्र. ६४/प्रशासन -१ मंत्रालय मुंबई दिनांक २०/०५/२०१५ अन्वये ठाणे (सा. बां.) मंडळ ठाणे अंतर्गत विभागाची पुर्नरचना करण्यात येऊन पालघर सा.बां. विभागांची निर्मिती करण्यात आली असून दिनांक ०१/०७/२०१५ पासून हे विभागीय कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे.\nसा. बां. विभाग पालघर, कार्यक्षेत्राअंतर्गत खालील तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून खालील प्रमाणे सा. वां. उपविभाग कार्यरत करण्यात करण्यात आले आहे.\nमाहिती अधिकार कायदे व नमुने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://continentalprakashan.com/index.php", "date_download": "2020-09-19T09:21:59Z", "digest": "sha1:UI7TQ42ZVEYAJTSJBQB3MTDMEHX5BKSA", "length": 14610, "nlines": 260, "source_domain": "continentalprakashan.com", "title": "Buy Marathi Books Online. Online Marathi Book Store by Continental Prakashan / Publication - Continental Prakashan", "raw_content": "\nGharanyacha itihas (घराण्याचा इतिहास)\nTatvadnyan Manasshastra (तत्वज्ञान मानसशास्त्र)\nAhar Arogya (आहार आरोग्य)\nPrani Palan (प्राणी पालन)\nNisarga Prayavarn (निसर्ग पर्यावरण)\nVidnyan Tantradnyan (विज्ञान तंत्रज्ञान)\nVanijya Vyapar (वाणिज्य व्यापार)\nRajkaran Rajyashastra (राजकारण राज्यशास्त्र)\nVyaktimatva Vikas (व्यक्तिमत्व विकास)\nग्रंथविश्व - पुस्तक योजना\nGharanyacha itihas (घराण्याचा इतिहास)\nTatvadnyan Manasshastra (तत्वज्ञान मानसशास्त्र)\nAhar Arogya (आहार आरोग्य)\nPrani Palan (प्राणी पालन)\nNisarga Prayavarn (निसर्ग पर्यावरण)\nVidnyan Tantradnyan (विज्ञान तंत्रज्ञान)\nVanijya Vyapar (वाणिज्य व्यापार)\nRajkaran Rajyashastra (राजकारण राज्यशास्त्र)\nVyaktimatva Vikas (व्यक्तिमत्व विकास)\nभारत सरकारनं उत्कृष्ट निर्मितीसाठी गौरविलेल्या शहेनशहा औरंगजेबाची शोकात्म, हृदय कथा.\nराजा शिवाजी हा निर्विवाद सिंह पुरुष होता पण शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. कविमनाचा हा शिवपुत्र राजवस्त्र लेवून मृत्यूलाही धडक सामोरा गेला.\nराज्यशासन, ललित पुरस्कार अशा असंख्य पुरस्कारांबरोबरच भार���ीय ज्ञानपीठाचा गौरवशाली मूर्तीदेवी पुरस्कार प्राप्त, अजोड दानशूरता, पौरुष चैतन्याचं आविष्करण असलेल्या, मृत्यूच्या महाद्वारातही जीवनाचा धुंद विजय अनुभवणाऱ्या कर्णाची विलक्षण भावकथा.\nसहस्त्रावधी स्त्री-पुरुषांनी केंद्रस्थानी मानलेल्या, वासुदेव म्हणून वंदनीय ठरविलेल्या योगयोगेश्वर श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वाचे युगंधरी दर्शन\nनादान ठरलेल्या शेवटच्या बाजीरावाचं वेगळंच दर्शन घडविणारी खळबळजनक कादंबरी.\nहे चरित्र नव्हे तर शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं नव्यानं आकलन घडविणारी कलाकृती.\nही इनामदारांची पहिली कादंबरी. त्र्यंबकजी डेंगळे या दुस-या बाजीरावाच्या कारभा-याच्या जीवनावर लिहिलेली हि ऐतिहासिक कादंबरी आहे. त्रिंबकजी डेंगळे हा हुज-यापासून कारभा-यापर्यंत कसा पोहोचला याचे चित्रण कादंबरीतून पाहायला मिळते.\nमराठेशाहीतील यशवंतराव होळकर हा एक क्रांतिकारी मराठा. त्याच्या पराक्रमाची कहाणी ना. सं. इनामदारांनी 'झुंज' मधे सांगितली आहे. त्याच्या 'लूटमारीक्रौया'वर वेगळा प्रकाश इनामदारांनी पडला आहे.\nपानिपत मध्ये नाहीशा झालेल्या पतीच्या शोधार्थ जिवाच्या आकांताने धडपडणाऱ्या पार्वतीबाईंची कहाणी.\nअवैधरीत्या मराठी पुस्तकांच्या PDF प्रसाराबाबत अ. भा. म. प्रकाशक संघातर्फे सायबर सेलमध्ये तक्रार दाखल\nशेकडो मराठी पुस्तकांच्या बेकायदेशीर PDF विविध mobile applications मध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कॉपीराईट कायद्यानुसार पूर्वपरवानगीशिवाय असे करणे गुन्हा आहे. यामुळे आपले मराठी प्रकाशक, मुद्रक, वितरक, लेखक यांपासून अगदी ग्रंथालयांपर्यंतच्या घटकांना मोठी आर्थिक झळ बसत आहे. कोरोना आणि lockdown यामुळे आधीच खूप मोठा आर्थिक फटका बसलेला आहे.\nया पुस्तक पायरसीला आळा घालण्यात यावा यासाठी काल आपल्या प्रकाशक संघातर्फे श्री. दत्तात्रय पाष्टे यांच्या नेतृत्वाखाली श्री. विशाल सोनी, श्री. नितीन गोगटे, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी आणि श्री. मधुर बर्वे यांनी पोलिस कमिशनर ऑफिसमध्ये सायबर गुन्ह्यांची उकल करणाऱ्या उपायुक्तांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन ह्या सर्व प्रकारातील गुन्ह्याचे स्वरूप सविस्तर समजावून देऊन निवेदन दिले आहे.\nमा. श्री. संभाजी कदम साहेब, डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस- आर्थिक गुन्हे शाखा व सायबर क्राईम शाखा यांनी आपल्याला अतिशय सक��रात्मक प्रतिसाद दिला असून संघाच्या शिष्टमंडळाला आश्वस्त केले की या सर्व प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचा योग्य तो छडा लावला जाईल व याबाबत योग्य ती कारवाई नक्कीच केली जाईल.\nया कोरोनाच्या काळातही बाहेर पडून ही महत्त्वाची बैठक केल्याबद्दल आपल्या संघाची वरील मंडळी निश्चित कौतुकास पत्र आहेत.\nआता अशी आशा करायला काहीच हरकत नसावी, की आपल्या या तक्रारीची योग्य ती दखल घेतली जाईल व साहित्य क्षेत्रावर या पायरसीमुळे आलेले संकट दूर होईल.\nभारतीय साहित्यविश्वात आपली ठसठशीत नाममुद्रा उमटविणारे ख्यातनाम साहित्यिक शिवाजी सावंत यांची आज ३१ ऑगस्ट रोजी ८०वी जयंती आहे त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण...\nमी मराठीतूनच बोलीन मी मराठीतूनच लिहीन मी मराठीतूनच विचार करीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रत्येक गोष्टीसाठी शक्यतो मराठीतूनच प्रतिसाद, प्रतिक्रिया देईन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/indian-economy/articleshow/45221929.cms", "date_download": "2020-09-19T10:27:16Z", "digest": "sha1:QA5W5VHXTOSSEZFHQCWDQ7AYA6XRZ6WW", "length": 10705, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमंदीच्या सावटातून सावरतेय भारतीय अर्थव्यवस्था\nसर्वांत मोठ्या मंदीच्या खाईतून भारत बाहेर येत असल्याचे निरीक्षण आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटने (ओईसीडी) नोंदवले आहे.\nनवी दिल्ली : सर्वांत मोठ्या मंदीच्या खाईतून भारत बाहेर येत असल्याचे निरीक्षण आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटने (ओईसीडी) नोंदवले आहे. इतर देशांच्या तुलनेत हा वेग अधिक आहे, मात्र ८ टक्के शाश्वत विकासासाठी नव्या सुधारणांची अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.\nगेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये देशाचा विकासदर ५ टक्क्यांच्या खाली घसरला होता. चढे व्याजदर, कंबरतोड महागाई आणि गुंतवणुकीचा घटलेला ओघ यासाठी कारणीभूत ठरल्याचे ‘ओईसीडी’ने म्हटले आहे. मात्र विकासदर २०१५-१६ या वर्षात उसळी घेऊन ६.६ टक्क्यांपर्यंत वाढेल असा नवा अंदाज वर्तवला आहे. याआधी ५.७ टक्के विकासदराचा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, या वर्षी अर्थव्यवस्था ५.४ टक्क्यांनी वाढेल. मंदीत असलेल्या इतर देशांच्या अर्थव्यवस्थांपेक्षा भारतीय अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा होत आहे. २०१६-१६मध्ये हा विकासाचा दर ६.८ टक्क्यांवर झेपावेल, असेही ओईसीडीने नमूद केले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nकंपनी असावी तर अशी; पगार वाढ, बढती आणि नवी नोकर भरती...\nसोने दरात घसरण ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव...\n'हे' फक्त टाटाच करू शकतात; करोना काळात कर्मचाऱ्यांना २३...\nEMI Moratorium; कर्जदारांनो ही बातमी तुमचे टेन्शन करेल ...\nसीबीआय संचालकांची उचलबांगडी महत्तवाचा लेख\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nपेट्रोल विक्री करोना पूर्व पातळीवर पोहचली\nसिनेन्यूजसिनेमात फ्लॉप, पण तरीही कोट्यवधींची मालकीण आहे ईशा कोप्पीकर\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nन्यूजनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमुंबईज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन\n हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या\nआयपीएल'हा' आहे मुंबई इंडिन्सचा whatsapp नंबर; सेव्ह करा आणि मिळवा...\nन्यूजजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनागपूरनागपूर अधिवेशन रद्द करा; काँग्रेसच्या आमदाराची मागणी\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nहेल्थशरीराला लोहाचा पुरवठा करणारी ही पारंपरिक पद्धत माहीत आहे का\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगअशी बनवा बाळासाठी सफरचंदाची स्वादिष्ट व पौष्टिक प्युरी\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nधार्मिकअधिक मासात 'या' भागातून कावळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकी���लाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/many-indians-spend-4-hrs/day-on-apps/articleshow/60403641.cms", "date_download": "2020-09-19T10:28:50Z", "digest": "sha1:HAEL3KRKX47OMOHSUJB77X4FJCLMNDXX", "length": 12477, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Android users: भारतीय युजर्स दिवसातले ४ तास मोबाइलवर\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारतीय युजर्स दिवसातले ४ तास मोबाइलवर\nभारतात स्मार्टफोनवर सर्वाधिक अॅक्टिव्ह असणारे युजर्स दिवसातले ४ तास मोबाइल अॅपवर असतात, अशी माहिती पुढे आली आहे. म्हणजे साधारणपणे कामाचे दिवसाचे ८ तास धरले तर त्यातला अर्धा वेळ हे मोबाइल अॅपवर खर्ची घालतात. त्यामुळे मे २०१७ मध्ये सर्वाधिक अँड्रॉइड अॅप वापरणाऱ्या टॉप ५ मार्केट्समध्ये भारताचा क्रमांक होता. अॅप अॅनी या कंपनीने हा अभ्यास केला आहे.\nभारतात स्मार्टफोनवर सर्वाधिक अॅक्टिव्ह असणारे युजर्स दिवसातले ४ तास मोबाइल अॅपवर असतात, अशी माहिती पुढे आली आहे. म्हणजे साधारणपणे कामाचे दिवसाचे ८ तास धरले तर त्यातला अर्धा वेळ हे मोबाइल अॅपवर खर्ची घालतात. त्यामुळे मे २०१७ मध्ये सर्वाधिक अँड्रॉइड अॅप वापरणाऱ्या टॉप ५ मार्केट्समध्ये भारताचा क्रमांक होता. अॅप अॅनी या कंपनीने हा अभ्यास केला आहे.\nदक्षिण कोरिया, मेक्सिको, ब्राझिल आणि जपानच्या टॉप २० टक्के अँड्रॉइड युजर्सनंतर भारताच्या टॉप २० टक्के सर्वाधिक अॅक्टिव्ह अँड्रॉइड युजर्सचा क्रमांक लागतो. या वरील अन्य देशांचे युजर्स मोबाइलवर सुमारे ५ तास घालवतात.\nभारतात जे स्मार्टफोनवर फार अॅक्टिव्ह नाहीत, ते युजर्सदेखील दिवसाचा दीड तास फोनवर घालवतात. जे मध्यभागी आहेत, ते किमान २.५ तास मोबाइल अॅपवर घालवतात. या सगळ्यात अर्थात व्हॉट्स अॅपचा क्रमांक सर्वात वरचा आहे.\nअॅप अॅनी कंपनीने या अभ्यासासाठी अँड्राइड फोन वापरणाऱ्या १० मोठ्या देशांचे निरीक्षण केले आहे. हे अॅप कोणते आहेत - तर शॉपिंग अॅप्स, ट्रॅव्हल, गेम्स अॅप सर्वात वर आहेत. मोबाइल शॉपिंग करण्यातही भारतीय आघाडीवर आहेत. एक भारतीय एका महिन्याला सरासरी ९० मिनिटे मोबाइल शॉपिंगसाठी देतो. भारताच्या आधी दक्षिण कोरियाचा क्रमांक लागतो. मोबाइल शॉपिंगमध्ये भारताच्या नंतर ब्राझिल (४५ मिनिटे) आणि फ्रान्सचा (३० मिनिटे) क्रमांक लागतो.\n-- ही बातमी इंग्रजीत वाचा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nया जबरदस्त फोनचा सेल; पाहा किंमत आणि ऑफर्स...\nरु. ७००० पर्यंत स्वस्त झाले हे १० स्मार्टफोन, फीचर्स जब...\nलिनोव्होचे स्वस्तातील ड्युल कॅमेरा फोन बाजारात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nएटीएममधून पैसे काढणाऱ्यांसाठी SBIने घेतलाय 'हा' निर्णय\nकरोना लस कधी येणार आरोग्यमंत्र्यांनी दिलं हे उत्तर\nरशियाकडून भारताला मिळणार लशीचे 'इतके' डोस\nपंतप्रधान मोदींचा ७० वा वाढदिवस, शुभेच्छांचा वर्षाव\nपुन्हा लॉकडाउन होणार नाही, जनता कर्फ्यू करता येईल- हसन मुश्रीफ\n'भाभीजी के पापड' खाऊन करोना जातो का\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nहेल्थशरीराला लोहाचा पुरवठा करणारी ही पारंपरिक पद्धत माहीत आहे का\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगअशी बनवा बाळासाठी सफरचंदाची स्वादिष्ट व पौष्टिक प्युरी\nकार-बाइकहोंडा घेवून येतेय जबरदस्त इलेक्ट्रिक कार, लूक पाहिला का\nकरिअर न्यूजNEP 2020 चं उद्दिष्ट शिक्षण क्षेत्राला पुनरुज्जीवित करणं : राष्ट्रपती\nधार्मिकअधिक मासात 'या' भागातून कावळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nमोबाइल२३ सप्टेंबरला भारतात Moto E7 Plus स्मार्टफोन येतोय\nविदेश वृत्तलडाखमध्ये पारा घसरला; थंडीमुळे चिनी सैनिकांचे हाल सुरू\nन्यूजनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nआयपीएलमुंबईकडे आहे हा धाकड खेळाडू; प्रत्येक चेंडूवर षटकार मारू शकतो, पाहा Video\nन्यूजमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nसिनेन्यूजसिनेमात फ्लॉप, पण तरीही कोट्यवधींची मालकीण आहे ईशा कोप्पीकर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/rajasthan-political-crisis-live-updates-assembly-session-start/articleshow/77538425.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2020-09-19T09:51:05Z", "digest": "sha1:CG7EAPH7EHV7FOYVKDB2KHYBXVWWVLGO", "length": 20350, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nRajasthan : अखेर, गेहलोत सरकारनं विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला\nRajasthan political crisis live : आजपासून सुरू झालेल्या विधानसभा अधिवेशनात पहिल्याच दिवशी काँग्रेसकडून अशोक गेहलोत सरकार बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी झालंय.\nअशोक गेहलोत (फाईल फोटो)\nजयपूर : राजस्थानात अशोक गेहलोत सरकारनं अखेर विधानसभेत विश्वास ठराव जिंकलाय. यासोबतच गेहलोत सरकार कोसळण्यापासून वाचलंय आणि भाजपचा 'ऑपरेशन कमळ' अयशस्वी ठरलंय. राजस्थान राजकारणाचा नवा अध्याय आजपासून सुरू झाला. अनेक प्रयत्नांती विधानसभा अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. दुसरीकडे, भाजपकडूनही सदनात अगोदर सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु खुद्द गेहलोत सरकारकडून विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला गेल्यानं भाजपनं यू-टर्न घेत अविश्वास दर्शक ठरावाची योजना बाजुला ठेवली. (अपडेट बातमी पाहण्यासाठी पेज रिफ्रेश करा)\nवाचा : विधानसभेत मागच्या रांगेत बसावं लागल्यानंतर सचिन पायलट म्हणतात...\n- विरोधकांच्या अनेक प्रयत्नानंतरही सरकारनं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावात बहुमत सरकारच्या बाजुनं असल्याचं सिद्ध झालंय : सचिन पायलट\n- मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकार राजस्थान विधानसभेत बहुमताच्या चाचणी परीक्षेत यशस्वी ठरलंय. यासोबतच विधानसभा अधिवेशनाला २१ ऑगस्टपर्यंत स्थगिती देण्यात आलीय.\n- करोना संकटादरम्यान मी कुठलंही राजकारण केलं नाही. विरोधी पक्षासोबत राजस्थाननं या परिस्थितीत चांगलं काम केलं - मुख्यमंत्री अशोक गेहलोत\n- सरकारकडून विश्वासदर्शक ठरावासोबतच भाजपनं यू-टर्न घेतला. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया ���ांनी 'भाजप सरकारविरोधात अविश्वास ठराव आणणार नसल्याचं' म्हटलंय.\n- राजस्थानचे कायदे आणि संसदीय कार्य मंत्री शांति कुमार धारीवाल यांची राज्य विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडलाय. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर लगेचच गेहलोत सरकारकडून हा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला.\nराजस्थान विधानसभा अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष सी पी जोशी यांच्याकडून देशासाठी शहीद झालेल्या जवानांप्रती दोन मिनिटांचा शोक व्यक्त करण्यात आला. त्यानंतर सदनाच्या कामकाजाला १.०० वाजेपर्यंत स्थगिती देण्यात आलीय.\nविधानसभा अधिवेशनासाठी अशोक गेहलोत गटाचे आमदार बसमध्ये दाखल झाले तर पायलट गटाचे आमदार आपापल्या गाड्यांनी विधिमंडळात पोहचले\nगेहलोत गट बसमधून तर पायलट गट आपापल्या गाड्यांमधून विधिमंडळात दाखल\nवाचा :हात मिळवले पण दिलजमाई नाही गहलोत यांनी केलं 'हे' बोलकं वक्तव्य\nवाचा :CM गहलोत आमदारांना म्हणाले, 'माफ करा त्यांना आणि सगळं विसरा'\nवाचा :राजस्थान: भाजप उद्या आणणार अविश्वास प्रस्ताव; गहलोत सरकारच्या अडचणी वाढल्या\nदरम्यान, बसपा आमदारांच्या काँग्रेस विलय प्रकरणावरच्या स्थगिती अर्जावर सुनावणी गुरुवारी टळली. त्यानंतर आज राजस्थान उच्च न्यायालय यावर निर्णय घेऊ शकतं. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती देण्यावर याअगोदरच नकार दिलाय. अधिवेशनाची कार्यसूची तयार करण्यासाठी विधानसभेच्या बिझनेस अॅडव्हायजरी कमिटीची बैठक होईल. बहुमत चाचणी सायंकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून आज विधासभेत विश्वास ठराव मांडण्याच्या तयारीसोबतच आठ नवे अध्यादेश मांडले जाणार आहेत. विधानसभेत यावर अध्यादेशांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यामध्ये करोना, किटक हल्ला यांसारखे अनेक विषयांचा समावेश आहे.\nराजकीय संकट आणि काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या बसपा आमदार प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी या दरम्यान बसपाकडून आपल्या आमदारांना व्हिप जारी करण्यात आलाय. या व्हिपद्वारे बसपानं आपल्या सहा आमदारांना अविश्वास प्रस्तावावर काँग्रेसविरुद्ध मतदान करण्याचे निर्देश दिले आहेत.\nयापूर्वी, 'मुख्यमंत्री अशोक गहलोत, पक्षाचे महासचिव के सी वेणुगोपाळ, प्रभारी अविनाश पांडे, प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यां��्यासोबत आमदारांच्या बैठकीत सहभाग घेतला. राजस्थानच्या जनतेच्या हित आणि दिलेल्या आश्वासनांनुसार कार्य करण्यासाठी आम्ही बांधिल आहोत' असं ट्विट सचिन पायलट यांनी बैठकीनंतर केलं होतं.\nगुरुवारी, सचिन पायलट आपल्या सर्व समर्थक आमदारांसहीत मुख्यमंत्री अशोक गहलोत निवासस्थानी भेटीसाठी दाखळ झाले. विधानसभा अधिवेशनापूर्वी आज आपली भेट घ्यावी असे अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांना निरोप धाडला होता. त्याला प्रतिसाद देत काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीच्या अर्धा तास आधीच पायलट यांनी गहलोत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राजस्थानातील सत्तासंघर्षादरम्यान अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांची 'तात्पुरती' का होईना पण दिलजमाई गहलोत सरकारच्या दृष्टीने अतिशय महत्वाची मानली जात आहे.\nवाचा :मूर्त्यांचं राजकारण; उत्तर प्रदेशात रामासोबतच कृष्णाचीही भव्य मूर्ती\nवाचा :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तोडला वाजपेयींचा रेकॉर्ड\nवाचा :टीव्हीवरील चर्चेनंतर त्यागींचा मृत्यू, संबित पात्रांविरुद्ध हत्येची फिर्याद दाखल\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\n'कुणाच्या आईनं इतकं दूध पाजलंय की उद्धव ठाकरेंना अयोध्य...\n... मग काय 'भाभीजी के पापड' खाऊन करोना जातो का\n करोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा 'करो...\n जया बच्चन यांचा भाजप खासदार रवी किशन यांच्यावर ...\nखासगी रेल्वेगाड्यांना विलंब झाल्यास दंडाचा दट्ट्या महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोनामुळे केस कापण्याची भीती; सलून व्यावसायिक मेटाकुटीला\nशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन\nसुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी कलाकाराचा अनोखा प्रयत्न\nलॉकडाउनदरम्यान विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने लढवली 'ही' शक्कल\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवास\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले...\nआयपीएलIPL: ... म्हणून चेन्नईचा विजय निश्चित; गेल्या ७ हंगामात मुंबईचा भयानक रेकॉर्ड\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nअहमदनगरअश्लील फोटोला पत्नीचा चेहरा लावला; पतीच्या मुसक्या आवळल्या\n हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या\nनागपूरनागपूर अधिवेशन रद्द करा; काँग्रेसच्या आमदाराची मागणी\nआयपीएल'हा' आहे मुंबई इंडिन्सचा whatsapp नंबर; सेव्ह करा आणि मिळवा...\nक्रिकेट न्यूजभारतीय क्रिकेटमध्ये हे ६ चेंडू कधीच विसरता येणार नाहीत; पाहा व्हिडिओ\nविदेश वृत्तयुरोपमध्ये करोनाची दुसरी लाट स्पेन, फ्रान्स, ब्रिटनमध्ये निर्बंध\nसिनेन्यूज'सॅम' नावाने वाटायचा ड्रग्ज, बॉलिवूडमध्येच आहे त्याचा 'बॉस'\nकार-बाइकमारुतीच्या कारवर या महिन्यात मिळतोय तगडा डिस्काउंट, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थशरीराला लोहाचा पुरवठा करणारी ही पारंपरिक पद्धत माहीत आहे का\nमटा Fact Checkfake alert: उर्मिला मातोंडकरावरील अमूलचे २५ वर्ष जुने कार्टून भाजप आयटी सेलला जोडून होतोय शेयर\nकरिअर न्यूजNEP 2020 चं उद्दिष्ट शिक्षण क्षेत्राला पुनरुज्जीवित करणं : राष्ट्रपती\nधार्मिकअधिक मासात 'या' भागातून कावळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/to-keep-your-heart-safe-sleep-as-much-as-you-can-says-study-dr-daniel-kuetting-of-the-university-of-bonn-in-bonn-germany/articleshow/55851371.cms", "date_download": "2020-09-19T10:36:10Z", "digest": "sha1:6F3642E3NFL5KABIWKVUXU6UTXRKAV7S", "length": 14994, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nहृदय सुरक्षित ठेवण्यासाठी ढाराढूर झोपा\n'लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे' अशी एक म्हण आहे. दिवसाची सुरुवात लवकर करताना शरीरासाठी जेवढी झोप आवश्यक आहे, ती पूर्ण होणेही तितकेच गरजेचे आहे. नाहीतर अर्धवट झोपेमुळे हृदयविकाराचा धोका संभवू शकतो, हे नुकत्याच झालेल्या एका नव्या संशोधनातून सिद्ध झालं आहे.\n'लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे' अशी एक म्हण आहे. दिवसाची सुरुवात लवकर करताना शरीरासाठी जेवढी झोप आवश्यक आह���, ती पूर्ण होणेही तितकेच गरजेचे आहे. नाहीतर अर्धवट झोपेमुळे हृदयविकाराचा धोका संभवू शकतो, हे नुकत्याच झालेल्या एका नव्या संशोधनातून सिद्ध झालं आहे.\nआप्तकालीन वैद्यकीय सुविधा पुरविणारे, कॉल सेंटर्समध्ये काम करणारे आणि अशा पद्धतीच्या इतर तणावपूर्ण स्वरुपाची नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्धवट झोपेमुळे हृदयावर ताण येण्याचा धोका सर्वाधिक असल्याचे या संशोधनातील अहवालात म्हटले आहे. नोकरीतील ठराविक पदांची मागणी म्हणा, परंतु अनेक करिअर्समध्ये कामाच्या वेळा विचित्र असण्याबरोबरच अनेक ठिकाणी जास्त वेळही काम करावे लागते. आणि आपणा सर्वांनाच माहिती आहे की, अतिश्रम आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रक्रियेवर परिणाम करत असतात.\nझोपेविषयी नुकते झालेले हे संशोधन अशा स्वरुपाचे पहिलेच संशोधन असून २४ तासांची शिफ्ट केल्याने अपुऱ्या झोपेमुळे हृदयाच्या कार्यावर काय परिणाम होतो, याविषयी अभ्यास करण्यात आला. यात हृदयाची आकुंचन क्षमता, रक्तदाब आणि हृदयगती यांच्यात लक्षणीय वाढ झाल्याचे प्रथमच दिसून आल्याचे संबंधित विषयाचा अभ्यास करणारे जर्मनीच्या बॉन इन बॉन युनिव्हर्सिटीचे लेखक डॉ. डॅनिअल कुटिंग यांनी सांगितले. दैनंदिन कामांचा झोपेवर होणारा दुष्परिणाम अभ्यासण्याच्या दृष्टीने या संशोधनाचा आराखडा तयार करण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.\nजास्त वेळ काम करणारे किंवा आपल्या गरजा भागविण्यासाठी दोन पेक्षा अधिक नोकऱ्या करणाऱ्या व्यक्तिंचा संशोधनादरम्यान अभ्यास करताना अतिश्रम आणि अपुरी झोप यांमुळे त्यांच्या शरीरावर होणाऱ्या हानिकारक परिणामांचे निरिक्षण करणे फार अवघड असल्याचेही डॉ. कुटिंग यांनी सांगितले.\nकित्येक काळ अपुरी झोप घेतल्याने पचन क्रिया बिघडणे, नैसर्गिकरित्या उत्पन्न होणारे हायड्रोकॉर्टिझोन संप्रेरक अतिप्रमाणात उत्सर्जित होणे, परिणामी रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटक्याची शक्यताही वाढते.\nपण अतिझोपदेखील शरीरासाठी घातक असून त्यामुळे आयुर्मान कमी होऊन लवकर मृत्यू ओढावण्याची शक्यता असते. पुरेशी झोप घेतल्याने आपल्याला प्राप्त होणारी माहिती मेंदूतील इतर भागांना पोहचविण्याचे काम सुरळीत होत असल्याचेही या अभ्यासातून निष्पन्न झाले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nडायट प्लानमधून ‘हे’ पदार्थ करा कमी, लठ्ठपणा आणि आरोग्या...\nनाश्त्यामध्ये पौष्टिक स्प्राऊट्स खाताय मग ही माहिती जा...\nRaw Onion Eating Benefits तुम्हाला कच्चा कांदा खायला आव...\nBenefits Of Ghee गायीचे दूध आणि तुपाचे सेवन करण्याचे आर...\nप्रसूतीपूर्व तपासणीच्या नव्या दिशा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धडक कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली जप्त\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगबॉलीवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमध्ये दिले आहे ‘या’ एका पदार्थाला प्राधान्य\nधार्मिकअधिक मासात 'या' भागातून कावळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nकरिअर न्यूजNEP 2020 चं उद्दिष्ट शिक्षण क्षेत्राला पुनरुज्जीवित करणं : राष्ट्रपती\nकार-बाइकहोंडा घेवून येतेय जबरदस्त इलेक्ट्रिक कार, लूक पाहिला का\nहेल्थशरीराला लोहाचा पुरवठा करणारी ही पारंपरिक पद्धत माहीत आहे का\nमोबाइल२३ सप्टेंबरला भारतात Moto E7 Plus स्मार्टफोन येतोय\nसिनेन्यूज'सॅम' नावाने वाटायचा ड्रग्ज, बॉलिवूडमध्येच आहे त्याचा 'बॉस'\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nविदेश वृत्तलडाखमध्ये पारा घसरला; थंडीमुळे चिनी सैनिकांचे हाल सुरू\n हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या\nअर्थवृत्तकमॉडिटी बाजारात उलथापालथ; सोन्यासह इतर धातूंचे दर वधारले\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्य���्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6/", "date_download": "2020-09-19T09:20:35Z", "digest": "sha1:HRZXD64UVWMPO3YLCFQUVGSTQ536LID3", "length": 12063, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "बोदवडकरांना सॅल्यूट : सोशल डिस्टन्स ठेवून व्यवहाराला प्राधान्य | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nबोदवडकरांना सॅल्यूट : सोशल डिस्टन्स ठेवून व्यवहाराला प्राधान्य\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nबोदवड : गेल्या दोन दिवसांपासून संचारबंदी व जमावबंदी आदेश हलक्यात घेणार्‍या बोदवडकरांना कोरोना गांभीर्य कळाल्यानंतर व प्रशासनाने कोरोनाबाबत प्रभावी जनजागृती केल्यानंतर शहरातील किराणा दुकारनांसह मेडिकलबाहेर सोशल डिस्टन्स ठेवून वस्तूंची विक्री केली जात आहे. बोदवडकरांनी दाखवलेल्या संयमाचे खर्‍या अर्थाने कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे. बोदवड नगरपंचायतीनेदेखील शहरात फवारणीला प्राधान्य दिले आहे. प्रत्येक गल्लोगल्लीत नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी मोठठ्या प्रमाणात कसरत करून स्वच्छता मोहिम राबविण्यात मग्न आहेत. एकीकडे शहरात गोळा होणारा कचरा गोळा केला जात आहे तसेच शहरात स्वच्छता पाळा व घरातच राहा, बाहेर कुणीही फिरू नये, असे आवाहन नगरपंचायतीच्या मुख्यधिकारी यांनी केले आहे.\nअवैध दारू विक्रीलाही लागावेत निर्बंध\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचार बंदी लागू झाली आहे. यामुळे शहरातील काही भागात अवैध दारू विक्रीला ऊत आला आहे. लॉक डाऊनला गांभीर्याने घेतले जावे, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता शासनाने सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे बोदवड शहरात अवैध दारू विक्रीला जणू महापूरच आलेला आहे. शहरातील मलकापूर रोड, जामठी रस्त्यावर, मुक्ताईनगर रस्त्यावर, यासह विविध भागात सर्रास दारू विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे मूळ किंमतीपेक्षा दारू कमी भावात विकली जात असल्यामुळे ती बनावट असल्याचे स्पष्ट आहे. भविष्यात यातून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.\nकोरोणा संसर्गाच्या खबरदारीसाठी पोलिसांचे सोशल डिस्टन्स इन मेडिकल, दूध डेरी समोरील ग्राहकांसाठी विशेष उपाय योजना कोरोणा विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राबवलाजात आहे. शहरातील मेडिकल तसेच दूध डेअरीसमोर होणार्‍या गर्दीतून संसर्ग टाळण्यासाठी बोदवड पोलिस विभागाच्या वतीने सोशल डिस्टन हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेता सामाजिक बांधीलकी म्हणून पोलीस विभागाच्या वतीने शहरातील मेडिकल डेअरीसमोर ग्राहकांची एकच गर्दी होती तर या गर्दीमुळे संसर्गाचा प्रभाव होऊ नये यासाठी येणार्‍या ग्राहकांसाठी अभिनव उपक्रम शहरातील मेडिकल व दूध डेअरी समोर राबविण्यात येणार असून या उपक्रमात शहरातील मेडिकल दुकानदार मालकांनी स्वतः पुढाकार घेऊन सोशल डिस्टन्स चौकटी आखून सहभाग घ्यावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुनील खरे यांनी केले आहे.\n८० कोटी लोकांना स्वस्तात गहू, तांदूळ मिळणार\nजामठीकरांनी दाखवला कोरोनामुक्तीचा मार्ग : गावबंदीसाठी घातले निर्बंध\nगुगलकडून पेटीएमवर मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरुन हटविले\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार न���ही: अजित पवार\nजामठीकरांनी दाखवला कोरोनामुक्तीचा मार्ग : गावबंदीसाठी घातले निर्बंध\nरावेरकरांना शिस्त लावण्यासाठी प्रांतांसह तहसीलदार उतरल्या रस्त्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/60022", "date_download": "2020-09-19T09:53:14Z", "digest": "sha1:42ROERYHICF4MIX4ZL3VDAB5EBF3VSXQ", "length": 11057, "nlines": 152, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लोकबिरादरी आश्रम शाळेमधले लेखन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /Admin-team यांचे रंगीबेरंगी पान /लोकबिरादरी आश्रम शाळेमधले लेखन\nलोकबिरादरी आश्रम शाळेमधले लेखन\nगेल्या वीस वर्षांत मायबोलीचा या ना त्या प्रकारे सामाजिक बांधिलकी जपणार्‍या, समाजासाठी काम करणार्‍या असंख्य व्यक्तींशी, संस्थांशी अतिशय जवळचा संबंध आला. ’महारोगी सेवा समिती’ ही संस्था त्यांपैकीच एक.\nआनंदवन, लोकबिरादरी प्रकल्प (हेमलकसा), आमटे कुटुंबीय आणि तिथे कार्यरत असलेले सर्व कार्यकर्ते यांच्याबद्दल मायबोली.कॉमला आणि मायबोलीकरांना अतीव आदर आणि आत्मीयता आहे.\nआज एकविसाव्या वर्षात पदार्पण करताना मायबोली.कॉम हेमलकशाच्या लोकबिरादरी प्रकल्पाबरोबरचं नातं अधिक दृढ करणार आहे. ’मायबोली’नं लोकबिरादरी प्रकल्पाच्या शाळेला रंगीबेरंगी विभागातलं पान भेट दिलं आहे. ’लोकबिरादरी आश्रम शाळा’ (दुवा लवकरच देऊ) या पानावर यापुढे हेमलकशाच्या लोकबिरादरी आश्रम शाळेतले विद्यार्थी आणि शिक्षक वेगवेगळ्या विषयांवर लिहिणार आहेत.\nआमटे कुटुंबीय आणि लोकबिरादरी आश्रमशाळेतले शिक्षक श्री. मिथिल कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन तिथल्या विद्यार्थ्यांना नियमितपणे मराठीत लिहितं करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी ही या मुलांची मातृभाषा नाही. पण तरीही ही मुलं अतिशय ओघवत्या मराठीतून व्यक्त होतात. आपले विचार अत्यंत ठाम आणि परिपक्व भाषेत मांडतात. लवकरच हेमलकशाला शिकणार्‍या मुलांचं लेखन मायबोलीकरांना त्यांच्या रंगीबेरंगी पानावर वाचायला मिळेल. मायबोलीकर या लेखनाचं स्वागत करतील, मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतील याची खात्री आहे.\nआमटे कुटुंबीय आणि आनंदवन व हेमलकसा इथले कार्यकर्ते यांच्या फार मोठ्या कामात मायबोली.कॉमला खारीचा वाटा उचलता येतोय, याचं आज एकविसाव्या वर्षात पदार्पण करताना समाधान आहे.\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nमस्त... चांगला उपक्रम. शिक्षक\nचांगला उपक्रम. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे लिखाण वाचायला उत्सुक आहे.\nअतिशय स्तुत्य उपक्रम. यातले\nअतिशय स्तुत्य उपक्रम. यातले लेखन नक्कीच वाचले जाईल.\n धन्यवाद अ‍ॅडमिन टीम. लेखन वाचण्यास उत्सुक आहे.\nअतिशयच चांगला उपक्रम मायबोली\nमुलांच्या लेखनाची आवर्जून वाट पाहिन.\nवाचायला नक्की आवडेल मी\nवाचायला नक्की आवडेल मी पहिली आहे ती शाळा ....\nअतिशय प्रेरणादाई, स्तुत्य उपक्रम मुलान्च्या लेखनाची नक्कीच उत्सुकता राहिल.\nछान उपक्रम. मुलांच्या लेखनाची\nछान उपक्रम. मुलांच्या लेखनाची वाट बघतिये\nछान उपक्रम. मुलांच्या लेखनाच्या प्रतिक्षेत.\nसुंदर व कौतुकास पात्र उपक्रम\nसुंदर व कौतुकास पात्र उपक्रम\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/news/whatsapp-upcoming-feature-forwarding-info-and-frequently-forwarded-option-in-beta-version-sy-354948.html", "date_download": "2020-09-19T09:34:32Z", "digest": "sha1:WP42RCRCRQAIWELVCEF4NB636I43U34H", "length": 16923, "nlines": 182, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : व्हॉटसअ‍ॅपवर मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांसाठी नवीन फीचर whatsapp upcoming feature forwarding info and frequently forwarded option in beta version sy– News18 Lokmat", "raw_content": "\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nCOVID-19: तब्बल महिनाभरानंतर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, 405 जणांचा मृत्यू\nकोरोनाचं संकट नेमकं कधी संपणार भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच व्यक्त केला अंदाज\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\nZomato, Flipkart वरून ऑनलाइन ऑर्डर करत असाल तर सावधान तुमच्यावर आहे चीनची नजर\n'भाभा कवच' देणार सैन्याला सुरक्षा, AK 47 ची गोळीही भेदू शकणार नाही\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\nलग्नाच्या अवघ्या 21 व्या दिवशीच नवविवाहितेची आत्महत्या, धक्कादायक माहिती उजेडात\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठ���ण प्रसंगांचा सामना\nफिर से माही मारेगा तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nअमिताभ बच्चन आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या त्या फोटोचे सत्य उघड\nBigg Boss 14 च्या घराचे फोटो झाले लीक, बेडरूम ते बाथरूम सर्व काही असणार ग्रँड\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावर आता जावेद अख्तर यांनीही दिला दुजोरा, म्हणाले...\nफिर से माही मारेगा तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी\nDisney+ Hotstar VIP वर सब्सक्रिप्शनशिवाय पाहता येईल IPL 2020, वाचा कसं\nआजपासून वाजणार IPLचं बिगुल, वाचा गेल्या 12 हंगामातील सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर\nपहिल्या सामन्याआधीच वादात अडकला धोनी, चाहते म्हणाले-'काही तरी लाज ठेव'\nकोणत्याही शुल्काशिवाय Paytm वॉलेटमधून बँक खात्यात ट्रान्सफर करा पैसे\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\n कोरोनाच्या फटक्यामुळे 1000 शाळा काढल्या विकायला\nनव्या रूपात गुगल प्ले स्टोरवर पुन्हा आलं Paytm; पाहा आता काय बदललं\nराशीभविष्य: मीन आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आज शुभ दिवस\n जनतेचे प्रश्न बाजूला, संसदेत NUDE PHOTO पाहण्यात दंग झाला खासदार\nचवीला आंबट-गोड पेरू; पोटाच्या अनेक समस्या करतो दूर\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\nपाकिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकाची सुटका; 5 वर्षांनंतर झाली देशवापसी\nमै तेरा जबरा फॅन शिल्पकारानं साकारला सुशांत सिंह राजपूतचा मेणाचा पुतळा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; या���ेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nनौदलाची 'मर्दानी' अखेरचा प्रवासाला, INS विराट भंगाराकडे रवाना, शेवटचा VIDEO\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nहोम » फ़ोटो गैलरी » टेक्नोलाॅजी\nव्हॉटसअ‍ॅपवर मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांसाठी नवीन फीचर\nफेक न्यूजला रोखण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपने याआधी फॉरवर्ड मेसेजवर मर्यादा आणली होती.\nफेक न्यूजला रोखण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपने याआधी फॉरवर्ड मेसेजवर मर्यादा आणली होती. आता त्यात आणखी एक बदल करत नवीन फीचर आणले आहे. मेसेज फॉरवर्ड करण्याची संख्या 256 वरुन 5 वर आणली होती.\nव्हॉटसअ‍ॅपच्या नव्या फीचरमध्ये 'Forwarding Info' आणि 'Frequently Forwarded' यांचा समावेश करण्यात आला आहे. यातील फॉरवर्डिंग इन्फोमुळं मेसेज कितीवेळा फॉरवर्ड केला आहे याची माहिती मिळणार आहे.\nकोणता मेसेज कितीवेळा फॉरवर्ड झाला आहे हे पाहण्यासाठी तो आधी तुम्ही फॉरवर्ड केला पाहिजे. फॉरवर्ड केल्यानंतर जर तुम्ही मेसेज इन्फो चेक केलात तर तर तुम्हाला मेसेज कितीवेळा फॉर्वर्ड केला आहे ते समजते.\nदुसऱे फीचर 'Frequently Forwarded' हे चार पेक्षा जास्तवेळा फॉरवर्ड केलेल्या मेसेजसोबत दिसणार आहे. सध्या याचे बीटा व्हर्जन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. लवकरच सर्वांसाठी ही फीचर्स अपडेट होतील.\nव्हॉटसअ‍ॅपने गेल्या वर्षी Forwarded Message टॅग सुरु केला होता. यामुळे मेसेज फॉरवर्ड आहे की नाही समजत होते.\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\nलग्नाच्या अवघ्या 21 व्या दिवशीच नवविवाहितेची आत्महत्या, धक्कादायक माहिती उजेडात\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुराव���े सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\nलग्नाच्या अवघ्या 21 व्या दिवशीच नवविवाहितेची आत्महत्या, धक्कादायक माहिती उजेडात\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nफिर से माही मारेगा तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/trimethoprim-sulfamethoxazole-p37142792", "date_download": "2020-09-19T10:10:48Z", "digest": "sha1:OZFBVFELDRMWA7EKLA7ELCGF3BFNBF7C", "length": 20549, "nlines": 277, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Trimethoprim + Sulfamethoxazole - उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Trimethoprim + Sulfamethoxazole in Marathi", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nअभी 129 डॉक्टर ऑनलाइन हैं \nTrimethoprim + Sulfamethoxazole खालील उपचारासाठी वापरले जाते -\nवरील श्वसनमार्गाचा संसर्ग (यूआरटीआय\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें साइनस हैजा नोकार्डियोसिस टोक्सोप्लाज़मोसिज़ कान में संक्रमण (ओटाइटिस मीडिया) ट्रैवेलर्स डायरिया सिगिल्लोसिस निमोनिया गुर्दे का संक्रमण यूरिन इन्फेक्शन (मूत्र मार्ग संक्रमण) प्रोस्टेटाइटिस ऊपरी श्वसन तंत्र संक्रमण (यूआरटीआई) दिमागी बुखार (मेनिनजाइटिस)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Trimethoprim + Sulfamethoxazole घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Trimethoprim + Sulfamethoxazoleचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भावस्थेदरम्यान Trimethoprim + Sulfamethoxazole मुळे मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला जर हानिकारक दुष्परिणाम वाटले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा, आणि Trimethoprim + Sulfamethoxazole तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पुन्हा घेऊ नका.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Trimethoprim + Sulfamethoxazoleचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Trimethoprim + Sulfamethoxazole घेतल्यानंतर तीव्र हानिकारक परिणाम जाणवू शकतात. याला केवळ वैद्यकीय पर्यवेक्षणाखालीच घेतले पाहिजे.\nTrimethoprim + Sulfamethoxazoleचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nTrimethoprim + Sulfamethoxazole चा मूत्रपिंडावर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना मूत्रपिंड वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nTrimethoprim + Sulfamethoxazole घेतल्यावर यकृत वर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या शरीरावर कोणताही प्रतिकूल आढळला, तर हे औषध घेणे ताबडतोब थांबवा. तुमच्या डॉक्टरांनी ते घेण्याचा सल्ला दिला तरच ते औषध पुन्हा घ्या.\nTrimethoprim + Sulfamethoxazole हे हृदय साठी क्वचितच हानिकारक आहे.\nTrimethoprim + Sulfamethoxazole खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Trimethoprim + Sulfamethoxazole घेऊ नये -\nTrimethoprim + Sulfamethoxazole हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Trimethoprim + Sulfamethoxazole सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nTrimethoprim + Sulfamethoxazole घेतल्यानंतर, तुम्ही वाहन चालवू नये किंवा कोणतीही अवजड मशिनरी चालवू नये. हे धोकादायक होऊ शकते, कारण Trimethoprim + Sulfamethoxazole तुम्हाला पेंगुळलेले बनविते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Trimethoprim + Sulfamethoxazole केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Trimethoprim + Sulfamethoxazole मानसिक विकारांवर उपचारासाठी वापरले जात नाही.\nआहाराबरोबर Trimethoprim + Sulfamethoxazole घेतल्याने कोणतीही समस्या येत नाही.\nअल्कोहोल आणि Trimethoprim + Sulfamethoxazole दरम्यान अभिक्रिया\nTrimethoprim + Sulfamethoxazole बरोबर अल्कोहोल घेण्याने तुमच्या आरोग्यावर तीव्र हानिकारक परिणाम होऊ शकतो.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Trimethoprim + Sulfamethoxazole घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Trimethoprim + Sulfamethoxazole याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Trimethoprim + Sulfamethoxazole च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Trimethoprim + Sulfamethoxazole चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Trimethoprim + Sulfamethoxazole चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://betalokmat.news18.com/national/nirbhaya-case-hearing-supreme-court-judge-r-banumathi-faints-while-dictating-order-on-centres-plea-for-separate-hangings-435353.html", "date_download": "2020-09-19T09:52:41Z", "digest": "sha1:XLXQ3LL6KC5S4OQ26Y6PYNRC3IR2FQEG", "length": 21376, "nlines": 191, "source_domain": "betalokmat.news18.com", "title": "निर्भया प्रकरणात केंद्राच्या याचिकेवर निकाल देत असताना न्यायमूर्ती बेशुद्ध Nirbhaya Case hearing SC Judge R Banumathi Faints While Dictating Order on Centres Plea for Separate Hangings | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nCOVID-19: तब्बल महिनाभरानंतर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, 405 जणांचा मृत्यू\nकोरोनाचं संकट नेमकं कधी संपणार भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच व्यक्त केला अंदाज\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\nZomato, Flipkart वरून ऑनलाइन ऑर्डर करत असाल तर सावधान तुमच्यावर आहे चीनची नजर\n'भाभा कवच' देणार सैन्याला सुरक्षा, AK 47 ची गोळीही भेदू शकणार नाही\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज ���ारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nअमिताभ बच्चन आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या त्या फोटोचे सत्य उघड\nBigg Boss 14 च्या घराचे फोटो झाले लीक, बेडरूम ते बाथरूम सर्व काही असणार ग्रँड\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावर आता जावेद अख्तर यांनीही दिला दुजोरा, म्हणाले...\nफिर से माही मारेगा तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी\nDisney+ Hotstar VIP वर सब्सक्रिप्शनशिवाय पाहता येईल IPL 2020, वाचा कसं\nआजपासून वाजणार IPLचं बिगुल, वाचा गेल्या 12 हंगामातील सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर\nपहिल्या सामन्याआधीच वादात अडकला धोनी, चाहते म्हणाले-'काही तरी लाज ठेव'\nकोणत्याही शुल्काशिवाय Paytm वॉलेटमधून बँक खात्यात ट्रान्सफर करा पैसे\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\n कोरोनाच्या फटक्यामुळे 1000 शाळा काढल्या विकायला\nनव्या रूपात गुगल प्ले स्टोरवर पुन्हा आलं Paytm; पाहा आता काय बदललं\nराशीभविष्य: मीन आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आज शुभ दिवस\n जनतेचे प्रश्न बाजूला, संसदेत NUDE PHOTO पाहण्यात दंग झाला खासदार\nचवीला आंबट-गोड पेरू; पोटाच्या अनेक समस्या करतो दूर\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\nपाकिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकाची सुटका; 5 वर्षांनंतर झाली देशवापसी\nमै तेरा जबरा फॅन शिल्पकारानं साकारला सुशांत सिंह राजपूतचा मेणाचा पुतळा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय र��ल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nनौदलाची 'मर्दानी' अखेरचा प्रवासाला, INS विराट भंगाराकडे रवाना, शेवटचा VIDEO\nनिर्भया प्रकरणात केंद्राच्या याचिकेवर निकाल देत असताना न्यायमूर्ती झाल्या बेशुद्ध\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, तब्बल 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nलग्नाच्या 21व्या दिवशीच नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक माहिती उडेजात\nराष्ट्रवादीच्या आमदारानं शिपाईच्या पोटात मारली लाथ, अदखलपात्र गुन्हा दाखल\nशिवी दिल्याचा राग डोक्यात गेला, तलवारी-रॉडने मारहाण करून डोंबिवलीत तरुणाची हत्या\nसंपत्तीत मुलीला समान वाटा देण्यावरुन वाद पेटला; सख्ख्या मुलानेच केला आईचा खून\nनिर्भया प्रकरणात केंद्राच्या याचिकेवर निकाल देत असताना न्यायमूर्ती झाल्या बेशुद्ध\nनिर्भयाच्या गुन्हेगारांना स्वतंत्रपणे फाशी देण्यासंदर्भात याचिकेवर सुनावणी सुरू असताना सुप्रीम कोर्टच्या न्यायमूर्ती आर. भानुमती अचानक बेशुद्ध झाल्या. सुनावणी पुढच्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.\nनवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : निर्भयाच्या गुन्हेगारांना स्वतंत्रपणे फाशी देण्यासंदर्भात याचिकेवर सुनावणी सुरू असताना सुप्रीम कोर्टच्या न्यायमूर्ती आर. भानुमती (R Banumathi ) अचानक बेशुद्ध झाल्या. गुन्हेगारांना एकत्रिच फाशी देण्यासाठी थांबण्याऐवजी स्वतंत्रपणे फाशी देण्यात यावी यासाठी केंद्र सरकारतर्फे याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर न्या. भानुमती आपला निर्णय वाचून दाखवत होत्या. अचानक त्यांची शुद्ध हरपली.\nथोड्याच वेळात... खरं तर काही सेकंदात त्या शुद्धीवर आल्या. पण त्यानंतर सुनावणी पुढे चालू न ठेवता त्यांना व्हीलचेअरवरून वैद्यकीय उपचारांसाठी हलवण्यात आलं. आता या प्रकरणातली सुनावणी पुढच्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकारानंतर ज्या न्यायमूर्तींचं खंडपीठ या प्र���रणी निर्णय देत होतं, त्यांनी ही माहिती दिली. या प्रकरणातला निर्णय नंतर जाहीर करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.\nनिर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, यासाठी जबाव वाढत आहे. त्याच वेळी कायद्याच्या काही पळवाटा शोधून आरोपींचे वकील वेगवेगळ्या याचिका दाखल करत आहेत.\nहेही वाचा तळपायाची आग मस्तकात जाईल... निर्भयाचे दोषी तुरुंगात करतायेत एन्जॉय\nसर्व गुन्हेगारांची दया याचिका फेटाळल्यानंतरही फाशीची तारीख आतापर्यंत दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. निर्भया केसमधला एक दोषी विनय शर्मा याची याचिका याआधीच काही वेळ फेटाळण्यात आली होती. आता सोमवारपर्यंत या केसची सुनावणी थांबवण्यात आली आहे.\nदेशाला हादरवणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणात दररोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. सध्या निर्भया प्रकरणात डेथ वॉरंट बजावण्यासाठी पतियाळा हाऊस कोर्टात सुनावणी सुरू आहे. गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना कोर्टाचे वातावरण काही काळ तापले होते. निर्भयाच्या कुटुंबाचे वकील जितेंद्र झा यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, दोषी तुरूंगात आरामात आहेत आणि एन्जॉय करीत आहेत. हे ऐकताच दोषींचे वकील एपी सिंग यांनी निषेध व्यक्त केला\n मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींना उतरवायला लावले कपडे\nअभी तक \u0003खेलने के लिए\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\nलग्नाच्या अवघ्या 21 व्या दिवशीच नवविवाहितेची आत्महत्या, धक्कादायक माहिती उजेडात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/men-and-masculinity/", "date_download": "2020-09-19T08:37:26Z", "digest": "sha1:KO2AVNRXBR34IRX66WZWIWEC2PHADUYG", "length": 12138, "nlines": 162, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "मर्द आणि मर्दानगी – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nपीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार\nनको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी\nप्रजनन संस्थेतील वेगळेपण – भाग २\nलैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा लिंगसांसर्गिक आजार\nलॉकडाऊनच्या काळात जमलं नाही, आता सेक्स केलंं तर……\nपुरुष मित्रांनो, शीघ्रवीर्यपतनाचा त्रास होतोय हा उपाय करुन पहा… स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट\nजननेंद्रियांतील वेगळेपण – भाग १\nहे शब्द आपल्या खूप परिचयाचे आहेत. लहानपणापासून खूपदा ऐकलेले असतात. मुख्यतः मर्द हा शब्द पुरुषांना उद्देशून वापरतात. पण मग पुरुष आणि मर्द हे समान अर्थी शब्द समजले जातात का तर नाही. त्यात थोडा फरक आहे. जन्मतः ज्यांना लिंग असते ते सर्व पुरुष या वर्गात मोडतात (असा एक साधारणपणे समज असतो). पण मर्द बनण्यासाठी काही विशेष गुण लागतात. म्हणजे काही विशेष अटींची पूर्तता करावी लागते तरच त्या पुरुषाला मर्द समजलं जातं. काय असतात त्या अटी तर नाही. त्यात थोडा फरक आहे. जन्मतः ज्यांना लिंग असते ते सर्व पुरुष या वर्गात मोडतात (असा एक साधारणपणे समज असतो). पण मर्द बनण्यासाठी काही विशेष गुण लागतात. म्हणजे काही विशेष अटींची पूर्तता करावी लागते तरच त्या पुरुषाला मर्द समजलं जातं. काय असतात त्या अटी तुम्ही एखादी सांगू शकता\nबरोब्बर.. बाकदार मिशा, पिळदार दंड, हातात कडं, ही मर्दाची काही लक्षणं. मर्द कधी रडत नाहीत, कशाला घाबरत नाहीत, भांडणांमध्ये नेहमी पुढे, इत्यादी… मर्दाच्या अशा अनेक व्याख्या सांगता येतील. मर्दपणाचे असे सर्व अर्थ वाहत, वागवतच आपण, विशेषतः मुलगे, मोठे होतो. पोरीसारखा काय रडतोस हे वाक्य ऐकलं आहे कधी साधी पोरगी पटवता येत न्हाई व्हय मर्दा, बायकोचं ऐकणारे मर्द नसतात, इ. ��. गुण मर्द या विशेषणाखाली येतात.\nमर्दानगीच्या या संकल्पना खूप काचतात. त्यांचं ओझं घेवूनच मुलगे मोठे होतात. ही परिमाणं ठरतात एखाद्याचं मूल्यमापन करण्याचे. जो या साच्यात, चौकटीत बसत नाही तो समूहापासून वेगळा पडतो किंवा पाडला जातो किंवा फक्त भार वाहण्याचं काम करतो.\nखरं तर आपण सर्व एकमेव आणि वेगळे आहोत. सर्वांना एकच एक साच्या नाही.\nह्या सर्व चाकोऱ्या आहेत पुरुषप्रधान संस्कृतीच्या, ज्या सहजा सहजी मोडता येत नाहीत पण त्या मोडणं फार गरजेचं असतं. या माणूसपण नाकारणाऱ्या चौकटी मोडून अधिक संवेदनशील बनण्याकडे आपण सर्वांनी जायला हवं. तुम्ही मोडल्या आहेत अशा काही चौकटी\nया देशात आजही मुली स्वतंत्र नाहीत म्हणून\nबोलू नका, ऐकू नका, पाहू नका\nलैंगिक शिवीगाळ, शेरेबाजी व राजकारण\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nअविवाहित मुलीने मोबाइल वापरल्यास वडिलांना होणार १.५ लाखांचा दंड\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/minorities", "date_download": "2020-09-19T10:47:13Z", "digest": "sha1:BX6U2X4SS7ZACTF33UTTXHU3VUH3Q52J", "length": 6722, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबई: अल्पवयीन मुलीचा सुरक्षा रक्षकाने केला विनयभंग\nमुंबई: अल्पवयीन मुलीचा सुरक्षा रक्षकाने केला विनयभंग\nमुंबई: करोनाबाधित अल्पवयीन मुलीचा क्वारंटाइन सेंटरमध्ये विनयभंग\nमुंबई: करोनाबाधित अल्प���यीन मुलीचा क्वारंटाइन सेंटरमध्ये विनयभंग\nलिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा\n गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\n गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\n अल्पवयीन मुलीवर सलग ४ दिवस सामूहिक बलात्कार\n अल्पवयीन मुलीवर सलग ४ दिवस सामूहिक बलात्कार\nअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत 'ओटीपी'वरून गोंधळ\nUPSCत यंदा १४० हून अधिक अल्पसंख्याक उमेदवार यशस्वी\nAhmednagar Crime धक्कादायक: 'बलात्काराची केस मागे घे' म्हणत मुलीला पेट्रोल ओतून पेटवले\nदिल्लीतील अल्पवयीन 'निर्भया'चा आरोपी गजाआड, 'ती'ची मृत्यूशी झुंज सुरू\nदिल्लीतील अल्पवयीन 'निर्भया'चा आरोपी गजाआड, 'ती'ची मृत्यूशी झुंज सुरू\n मैत्रिणीच्या भावानेच केले मुलीचे लैंगिक शोषण\n मैत्रिणीच्या भावाने केले मुलीचे लैंगिक शोषण\nपुणे हादरले; अश्लिल व्हिडिओ दाखवून ११ वर्षीय मुलीवर काकाने केला बलात्कार\nपुणे हादरले; अश्लिल व्हिडिओ दाखवून ११ वर्षीय मुलीवर काकाने केला बलात्कार\nपालघर: चाळमालकाने केले अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपालघर: चाळमालकाने केले अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nझारखंडमध्ये यूपीतील २ अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार\nझारखंडमध्ये यूपीतील २ अल्पवयीन मुलींवर १२ तरुणांनी केला बलात्कार\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ८४ आयटीआयमध्ये ८ हजार ३४८ जागा\n डबक्यातील पाण्यात बुडून ३ बालकांचा मृत्यू; उमरग्यावर शोककळा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-19T09:39:41Z", "digest": "sha1:CNNV5OOSZYIN5SVRZYDWYSJZV5E4QJGP", "length": 9152, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "नव्या सरकारची आज 'अग्निपरीक्षा'", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nनव्या सरकारची आज ‘अग्निपरीक्षा’\nin ठळक बातम्या, राज्य, विधानसभा २०१९\nमुंबई: राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस मिळून सरकार स्थापन झाले आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाल्यानंतर आज नव्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला जाणार आहे. त्यासाठी शनिवार आणि रविवार दोन दिवसांचे विधानसभा अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता सत्ताधारी आघाडीतर्फे विश्वासदर्शक ठराव आणला जाईल.\nशिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली. त्या आघाडीने आपल्याकडे सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा राज्यपालांकडे केला होता. राज्यपालांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना व त्यांच्या सहकारी मंत्र्यांना गुरुवारी दादरच्या शिवाजी पार्कवर शपथ दिली. तसेच, ३ डिसेंबरच्या आत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यासाठी नव्या सरकारला निर्देश दिले होते.\nशिवसेनेचे सुनील प्रभू, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मांडतील. रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. सरकारच्या धोरणाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अभिभाषण करतील. नंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड होईल, अशी माहिती विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली.\nविधानसभा अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसचे नाना पटोले करणार अर्ज\nऊस तोड मजुरांची पीकअप नदी पात्रात कोसळून सात जण ठार\nगुगलकडून पेटीएमवर मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरुन हटविले\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\nऊस तोड मजुरांची पीकअप नदी पात्रात कोसळून सात जण ठार\nआम्ही आमदार फोडले तर भाजपा रिकामा होईल: नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/sambhaji-raje-chhatrapati-warns-uddhav-govt-over-maratha-reservation/", "date_download": "2020-09-19T09:52:02Z", "digest": "sha1:6GA4GDD526SA5YJQSY2WXUMPHMFKKBJH", "length": 17322, "nlines": 378, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "सरकारला याची मोठी किंमत मोजावी लागेल; संभाजीराजेंचा इशारा - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकोरोना : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतात सगळ्यात जास्त, सुमारे ८०…\nशिक्षणमंत्री उदय सामंत यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, आंदोलक ताब्यात\nमास्कबाबत पालकमंत्री सतेज पाटलांची पोस्ट व्हायरल\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nसरकारला याची मोठी किंमत मोजावी लागेल; संभाजीराजेंचा इशारा\nकोल्हापूर : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservation) दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं काल (९ सप्टेंबर) महत्त्वाचा निर्णय दिला. सरकारी नोकऱ्या तसेच शैक्षणिक प्रवेशात मराठा आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २०१८ साली बनविलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरती स्थगिती दिली. ज्यांना यापूर्वी या आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्याला धक्का लागणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या या अंतरिम आदेशामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जबर धक्का बसला असून याचे खापर आता महाविकास आघाडी सरकारवर फोडले जात आहे.\nराज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनीदेखील समाजावर अन्याय झाला असून त्यांनी आक्रमक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. मराठा समाजावर अन्याय झाला आम्ही राज्यघटनेचा आणि न्यायव्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या राष्ट्राच्या एकेक इंच जमिनीचे रक्षण करण्याकरिता, इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता सर्वांत जास्त त्याग करणारा हा समाज आहे. त्या राष्ट्रभक्त समाजाला स्वतंत्र भारतात डावलले जात असल्याची भावना निर्माण होत आहे.\nराज्यघटनेच्या चौकटीत मराठा समाजालाही समतेची वागणूक मिळावी अशी अपेक्षा आहे.मी समाजाचा घटक या नात्याने जबाबदारीपूर्वक सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो. समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहीत धरून कुणी दगाफटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल. यापुढे समाज जे ठरवेल ती माझी भूमिका असेल, असे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleभीमा कोरेगाव आयोगाला मुदतवाढ मिळणार शरद पवारांची प्रमुख मंत्र्यांसोबत बैठक\nNext articleमहापौर किशोरी पेडणेकर कोरोना पॉझिटिव्ह\nकोरोना : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतात सगळ्यात जास्त, सुमारे ८० टक्के\nशिक्षणमंत्री उदय सामंत यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, आंदोलक ताब्यात\nमास्कबाबत पालकमंत्री सतेज पाटलांची पोस्ट व्हायरल\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nसाताऱ्यातील जवान सचिन जाधव यांना वीरमरण : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना अडचणीत ; अंगणवाडी सेविकांचा कामाला नकार\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nतेव्हा पवारसाहेबांच्या मोठ्या मनाची उंची दिसून आली : आमदार लंकेंनी ...\nना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड- उदयनराजे भोसले\n’ जनतेच्या हितासाठी सोमवारपासून मनसेचा रेल्वे प्रवास\n‘जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं, हे लक्षात असू द्या’ – मनसे\nपुतळ्याची नव्हे तर, रुग्णालयाची गरज; पायाभरणी सोहळ्याला जाणार नाही – प्रकाश...\nशरद पवार वडिलांसारखे, त्यांच्या भूमिकेविषयी बोलू शकत नाही – उदयनराजे भोसले\nकोरोना : रुग्ण बरे होण्याचे ���्रमाण भारतात सगळ्यात जास्त, सुमारे ८०...\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना अडचणीत\nअधिवेशनावर होणारा खर्च विदर्भाची मेडिकल यंत्रणा सुधारण्यासाठी करावा नागपुरच्या ठाकरेचे मुख्यमंत्री...\nजनतेच्या हितासाठी रेल्वे प्रवास : मनसेच्या नेत्याची माहिती\nपवारांच्या प्रयत्नांना यश ; बंदरावर अडकलेल्या कांदा निर्यातीला केंद्राकडून हिरवा कंदील\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nएनआयएचे (NIA) पश्चिम बंगाल, केरळमध्ये छापे; अल कायदाचे नऊ दहशतवादी जेरबंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://aasantosh.com/contact/", "date_download": "2020-09-19T10:01:38Z", "digest": "sha1:WZFPM6SF6E3IRH273U3T6KSJM7PEOQJI", "length": 1565, "nlines": 42, "source_domain": "aasantosh.com", "title": "Contact – असंतोष", "raw_content": "\nकाय आता करू धरोनिया भीड नि:शंक हे तोंड वाजवले ॥ – संत तुकाराम\nसंपादकिय टिमशी संपर्क करावयास किंवा काही सुचन्या असल्यास asantoshwebmagazin@gmail.com वर आपण पाठवू शकतात.\nआपले लेख, कविता आपण सदर मेल आयडीवर पाठवू शकतात.\nतयास मानव म्हणावे का – सावित्रीबाई फुले\n‘ईश्वर अस्तित्वात नाही’ हे बोलण्याचा अधिकार हा एकप्रकारे मूलभूत अधिकारचं \nजातीवादाच्या उलट्या बोंबा: वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/other-sports/mumbai-kolhapur-win-the-state-football-tournament/articleshow/71986040.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-19T08:03:30Z", "digest": "sha1:WX6BXBJQ4KEA7RLO2ESSQLVHKJXGLK2J", "length": 13651, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराज्य फुटबॉल स्पर्धेत मुंबई, कोल्हापूरला विजेतेपद\nराज्य शालेय फुटबॉल स्पर्धेतील विजेत्यांसह पंकज भारसाखळे, अशोक गिरी, प्रदीप खांड्रे, गोकुळ तांदळे आदी.\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व विभागीय क्रीडा संकुल समितीतर्फे आयोजित १९ वर्षांखालील राज्यस्तरीय आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेत मुंबई व कोल्हापूर संघांनी आपापल्या गटात विजेतेपद पटाकावले.\nगतविजेत्या मुंबई विभागाने मुलांच्या गटात तर मुलींच्या गटात गतविजेत्या कोल्हापूर विभागाने विजेतेपद कायम ठेवले. मुलांच्या गटात मुंबई विभागाने कोल्हापूर संघाचा १-० ने पराभव करीत जेतेपद मिळवले. इझान शेखने पाचव्या मिनिटाला नोंदवलेला एकमेव गोल निर्णायक ठरला. मुलींच्या गटात कोल्हापूर विभागाने मुंबई विभागाच्या संघावर १-० ने विजय नोंदवत अजिंक्यपद संपादन केले. स्नेहल कांबळेने एकमेव गोल नोंदवत संघाच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतींमध्ये पुणे संघाने अमरावती संघाचा पेनल्टी शूटआऊटवर ३-१ असा विजय नोंदवला. नाशिक विभागाने यजमान औरंगाबाद विभागावर मात करीत तिसरे स्थान मिळवले.\nदोन्ही गटांतील विजेत्यांना जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, राज्य स्क्वॉश संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खांड्रे, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, निवड समिती सदस्य सय्यद सलिमउद्दिन, जयदीप अंगीरवार, मालती पोटे, डॉ. रणजित पवार, गणेश पवार, डॉ. मोहंमद रियाजउद्दिन, दीपक रुईकर, मोहंमद नासीर, अख्तर कुरेशी, डी. आर. खैरनार यांची प्रमुख उपस्थिती होती.\nपंच म्हणून मोहसीन नजीर, शेख मोईन, मोहंमद मुस्तजीब, इम्रान खान, दाऊद, वसीम अन्सारी, मोहंमद निसार, मोईन खान, लईक खान, साजीद खान, अमीर खान, अर्षद खान, मोहंमद मुसा, सुलतान, रिझवान हाफिज, अजमत खान यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशसस्वी आयोजनासाठी गोकुळ तांदळे, गणेश पवार, हितेंद्र खरात, अनिल निळे, फकीरराव घोडे, सुरेश फुके, भागवत मोरे, गणेश बेटुदे, अक्षय बिरादार, अभिजीत देशमुख, सचिन बोर्डे, भीमा मोरे, संतोष अवचार, अनिल जाधव, अनिल दांडगे आदींनी पुढाकार घेतला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; बजेट नसेल तर 'हा' आहे पर्याय\n'उद्धव ठाकरे सरकारला वाटत असेल, पण कंगना घाबरणारी नाही'...\n'तुम्ही कंगना राणावतचे ऑफिस तोडू शकता, पण तिची हिंमत ना...\nअपंगत्वावर मात करत सुयश जाधवने पटकावला अर्जुन पुरस्कार...\n'राजीव गांधी यांनी भारतातून इटलीत भाला फेकला होता'; खेल...\nचिंकीने मिळवला भारतासाठी अकरावा कोटा महत्तवाचा लेख\nIPL मधील 'हे' १० रेकॉर्ड तुम्हांला माहित आहेत का\nIPL 2020: करोना काळात आनंद देणारी स्पर्धा; पाहा काय बदल होणार आहेत\nIPLमध्ये कामगिरीवर परिणाम होणार नाही; विराटने सांगितले हे कारण\nIPL 2020: मुंबई इंडियन्स सावध रहा; या वर्षी 'तो' बिनधास्त खेळणार\nअमेरिकन ओपन: ७१ वर्षातील शानदार विजय; थीमचे पहिले ग्रॅड स्लॅम विजेतेपद\nमी मुक्त झालो; भारताच्या क्रिकेटपटूची प्रतिक्रिया\nविदेश वृत्तलडाखमध्ये पारा घसरला; थंडीमुळे चिनी सैनिकांचे हाल सुरू\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; बजेट नसेल तर 'हा' आहे पर्याय\nअर्थवृत्तपेट्रोल स्थिर ; आज डिझेल दरात झाली कपात\nअर्थवृत्तलघू-मध्यम उद्योगांचे गो डिजिटल; 'क्लाउड'ची उलाढाल १७ हजार कोटींवर\nठाणेआटगावजवळ लोकलचा डबा घसरला; आसनगाव ते कसारा वाहतूक ठप्प\n हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या\nआयपीएलIPLचा धमाका आजपासून; मुंबई विरुद्ध चेन्नई, हे आहेत विजयाचे फॅक्टर\n; मनसेचा 'विना परवानगी, विना तिकीट' सोमवारी लोकलमधून प्रवास\nविदेश वृत्तयुरोपमध्ये करोनाची दुसरी लाट स्पेन, फ्रान्स, ब्रिटनमध्ये निर्बंध\nब्युटीSkin Care या पाच घरगुती सामग्रींपासून तुम्ही तयार करू शकता फेस पॅक\nमटा Fact CheckFact Check: १९६५ च्या पाकच्या युद्धात भारतीय जवानाची मुस्लिम रेजिमेंट लढली नाही\nकार-बाइकमारुतीच्या कारवर या महिन्यात मिळतोय तगडा डिस्काउंट, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिककेतुची महादशा व प्रभाव कमी करायचाय 'हे' उपाय उपयुक्त; वाचा\nमोबाइल२३ सप्टेंरला भारतात Moto E7 Plus स्मार्टफोन येतोय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t3936/", "date_download": "2020-09-19T10:22:52Z", "digest": "sha1:26IHNL4LUTSD3YILZI4C2RMJMMHBMCD5", "length": 3979, "nlines": 97, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-राखेतूनच पुन्हा उभारी...", "raw_content": "\nभूलण्या तुला, रोज नव नव्या, रंगात मी रंगतो...\nपहिल्या पावसात बिखरून जाती, पुन्हा बेरंग मी उरतो...\nआगंतुक सुखे सारी, दु���ः भरवश्याचे हृदयी जपतो...\nक्षणिक होती प्रीत तुझी ती, शाश्वत विरह घेऊन जगतो...\nनवजात माझ्या स्वप्नांसवे, रोज इथे मी झुरून मरतो...\nरंगीत तालीम रोजचीच ही, मरणास अशा मी पुरून उरतो...\nकोसळता वीज तव आठवणींची, मी जागीच राख होतो..\nराखेतूनच पुन्हा उभारी...पुन्हा तुलाच मी हाक देतो......\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: राखेतूनच पुन्हा उभारी...\nआगंतुक सुखे सारी, दुखः भरवश्याचे हृदयी जपतो...\nक्षणिक होती प्रीत तुझी ती, शाश्वत विरह घेऊन जगतो...\nRe: राखेतूनच पुन्हा उभारी...\nRe: राखेतूनच पुन्हा उभारी...\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t6609/", "date_download": "2020-09-19T10:08:14Z", "digest": "sha1:TQFUWVV6INWLVNPFMVQE73KNWGLPIY3L", "length": 3436, "nlines": 77, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-अन प्रेम करायच राहुनच गेलं", "raw_content": "\nअन प्रेम करायच राहुनच गेलं\nअन प्रेम करायच राहुनच गेलं\nतिच्या घरच्यांशी असनारी जवळीक,\nप्रेमाच्या आड येउन बसली..\nमनाला मुरड आम्ही घातली..\nमनं मारायचं कामच आम्ही उभ्या आयुष्यात केलं,\nअन प्रेम करायच राहुनच गेलं...\nतिच्या घरच्यांचाच विचार केला..\nत्यांनी आम्हाला खोलवर गाडलं..\nअन प्रेम करायच राहुनच गेलं...\nएक नाते जोडावे कि\nहे आम्हाला कधी, समजलेच नाही..\nझाडाचा बुंधा सोडून फांद्याशी नाते जोडने, जमलेही नाही..\nफुलन्याआधिच कळ्यांना (प्रेमाला) कोमेजताना पाहिलं,\nअन प्रेम करायच राहुनच गेलं...\nअन प्रेम करायच राहुनच गेलं\nअन प्रेम करायच राहुनच गेलं\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%AE/", "date_download": "2020-09-19T08:06:00Z", "digest": "sha1:5VYRHOL7IEJEW7CU2U6PLLZPOLUG5PAP", "length": 21235, "nlines": 162, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अधिकार्‍यांनो, नविन वीज मिटर लावल्यास याद राखा ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्ण���ची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nअधिकार्‍यांनो, नविन वीज मिटर लावल्यास याद राखा \nना. गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांचा महावितरणला इशारा\nजळगाव – जिल्ह्यात महावितरणकडून सर्रासपणे नविन वीज मिटर कुठल्याही सुचनेविना बसविले जात आहे. नविन वीज मिटर बसविल्यामुळे नागरीकांना हजारो रूपयांची बिले येत आहेत. कुठलाही आदेश नसतांना जुने मीटर काढून नविन बसविले जात आहे. नागरीकांमधुन याबाबत तीव्र संताप असुन यापुढे नविन वीज मिटर बसविल्यास महावितरणच्या अधिकार्‍यांना कार्यालयात बसू देणार नाही अशा इशारा शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिला. दरम्यान जिल्हा परीषदेचा अखर्चित निधी, पाणी पुरवठ्याच्या योजनांची दुरूस्ती आणि वाळु तस्करीवरून जिल्हा नियोजन समितीची सभा आज चांगलीच गाजली.\nजिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा ना. उज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, प्रभारी जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा परीषद सीईओ बी.एन.पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, मनपा आयुक्त उदय टेकाळे आदी उपस्थित होते.\nजिल्ह्यात जुने वीज मिटर काढून नविन वीज मिटर बसविण्याची मोहीम सुरू आहे. मात्र या नविन मिटरमुळे नागरीकांना हजारो रूपयां��ी बिले येत असल्याने सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच पाचोरा तालुक्यासाठी २२ ट्रान्सफार्मर्सची मागणी नोंदवूनही ते मिळत नसल्याने आमदार किशोर पाटील यांनी संताप व्यक्त केला. यावेळी नविन वीज मिटर बसविल्यास अधिकार्‍यांना कार्यालयात बसू देणार नाही असा इशारा देण्यात आला.\nपरत गेलेल्या निधीवरून सदस्य आक्रमक\nबैठकीच्या सुरवातीलाच जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी अखर्चित आणि समर्पित निधीचा आढावा सादर केला. यात तब्बल ३१ कोटी रूपयांचा निधी शासनाला परत करण्याची नामुष्की यंत्रणांवर आल्याचे त्यांनी सांगितले. या परत गेलेल्या निधीवरून माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, ना. गिरीश महाजन यांच्यासह सर्वच लोकप्रतिनीधींनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. यापुढे निधी परत जाता कामा नये असा इशारा पालकमंत्री ना. महाजन यांनी दिला.\nवाळु साठ्यांच्या चौकशीचे आदेश\nशहरासह जिल्ह्यात वाळुची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचा मुद्दा आमदार चंदुलाल पटेल यांनी उपस्थित केला. प्रशासनाकडुन आजपर्यंत किती ठिकाणी कारवाई करण्यात आली असा प्रश्‍न त्यांनी मांडला. त्यावर प्रभारी जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी अवैध वाळु वाहतुकीबाबत केलेल्या कारवाईचा पाढाच वाचला. दरम्यान माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी देखिल वाळु तस्करीबाबत आतापर्यंत किती जणांना मोका लावण्यात आला असा प्रश्‍न मांडला. जिल्ह्यात वाळु तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असुन प्रशासनाकडुन मात्र हवी तेवढी कारवाई होत नसल्याचे आमदारांनी सांगितले. त्यावर पालकमंत्री ना. महाजन यांनी जिल्ह्यात ज्याठिकाणी अवैध वाळु साठा आहे अशा सर्व ठिकाणी चौकशी करून तो जप्त करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकार्‍यांना दिले. तसेच जप्त वाळु घरकुलांच्या कामासाठी उपलब्ध करून देण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.\nपाणी पुरवठा योजनांच्या दुरूस्तीसाठी निधी द्या\nजिल्ह्यात कोल्हापूर बंधारे, पाणी पुरवठा योजना नादुरूस्त आहेत. या योजनांच्या दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जिल्हा परीषद सदस्या प्रा.डॉ. निलीमा पाटील यांनी केली. तसेच वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांडपाणी हे भोगावती नदीत सोडून नद�� प्रदुषीत करणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली.\nभुसावळ शहरात अमृत योजना मंजूर आहे. त्याचे काम देखिल सुरू झाले होते. मात्र आता ते काम बंद असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सभेत सांगितले. त्यावर पालकमंत्री यांनी ठेकेदारावर कारवाई करण्याचा अधिकार नगरपालिकेला असुन संबंधीतांना नोटीस देण्याची सुचना ना. महाजन यांनी केली.\nगिरणेतुन आवर्तन सोडा – आमदार किशोर पाटील\nभडगाव आणि पाचोरा शहराला २० दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागत आहे. गिरणा धरणात पाणी असुनही नागरीकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. पाचोरा आणि भडगावसाठी गिरणा धरणातुन आवर्तन सोडावे अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी केली. त्यावर ना. महाजन यांनी गिरणा धरणात अवघा ७ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आता आवर्तन सोडल्यास पुढे अडचण निर्माण होईल. त्यामुळे पावसाची प्रतिक्षा करा असे ना. महाजन यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील क्रीडा संकुलांमध्ये अनैतिक कामे सुरू असुन या संकुलांची कामे निधीअभावी रखडली आहेत. त्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणीही आमदार किशोर पाटील यांनी केली.\nजि.प. आरोग्य विभागातील निलेश पाटील यांच्या निलंबनाचे आदेश\nजिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडले असल्याचा मुद्दा जिल्हा परीषद सदस्य गोपाल चौधरी यांनी मांडला. पैसा असुनही कर्मचार्‍यांचे पगार केले जात नाही. तसेच या विभागातील कनिष्ठ सहायक निलेश पाटील हे नेहमी नशेत राहत असल्याची तक्रारही त्यांनी केली. त्यावर पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांनी गंभीर दखल घेत निलेश पाटील यांच्या निलंबनाचे आदेश दिले.\nवाघनगर, सावखेडावासीय पाण्यापासून वंचीतच – आमदार भोळे\nगेल्या तीन वर्षापासून शहरातील वाघनगर, सावखेडा हा भाग पाण्यापासून वंचीत आहे. याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. पाणीपुरवठा योजना मंजूर असुनही त्याठिकाणी काम होत नसल्याची तक्रार आमदार राजूमामा भोळे यांनी मांडली.\nजिल्हा नियोजन समितीच्या चर्चेत जिल्हा परीषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ, रविंद्र पाटील, नाना महाजन, जयश्री पाटील, हिरालाल महाजन, पद्माकर महाजन यांनी सहभाग घेतला.\nजिल्ह्यातील नदीजोड प्रकल्पासाठी जिल्हा वार��षिक योजनेतून १० ते १५ कोटी रुपयांची तरतुद करणार\nगिरणा नदीवरील बलून बंधार्‍यांची निविदा आचारसंहितेपूर्वी काढण्यात येणार\nयेत्या काळात जिल्हृयात ३५०० शेततळी बांधण्यात येणार\nगावांमध्ये बांधण्यात येणार्‍या व्यायामशाळांसाठी नियोजन समितीमार्फत ५ लाख रुपये निधी देणार\nजिल्ह्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसुल व पोलीस विभागाने संयुक्त मोहिम राबवावी\nजप्त केलेली वाळू घरकुलांसाठी मोफत देण्यात येणार\nमुबलक पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना सुरुच राहणार\nजिल्ह्यातील वीज मीटर बदलण्याची मोहिम थांबविण्यात येणार\nनियोजन अन् समन्वयाने जल शक्ती अभियान यशस्वी करा\nसेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षकांच्या घरातून साडेपाच लाखांचा एैवज लांबविला\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nसेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षकांच्या घरातून साडेपाच लाखांचा एैवज लांबविला\nआ. डॉ. सतीश पाटलांचे ना.महाजन यांना आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/video/6-june-2020-today-horoscope-daily-bhavishya-daily-astrology/190851/", "date_download": "2020-09-19T10:26:16Z", "digest": "sha1:PV5RGDPDYYULNLUK7ZOKX6S6Y2M5CMRG", "length": 5816, "nlines": 115, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "6 June 2020 | Today Horoscope | Daily Bhavishya | Daily Astrology", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ दैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमुंबई भिडणार चेन्नईशी, कसा होणार सामना\nIPL सामन्यांचे विश्लेषण ‘माय महानगर’वर\nनाशिकमध्ये Oxygen टँकर न मिळाल्याने रुग्णांचे जीव धोक्यात\nकॉर्पोरेटला लाजवेल अशी आदिवासी पाड्यातील शाळा, इगतपुरी\nभल्या पहाटे अजितदादांची मेट्रोवारी\nIPL 2020 मध्ये स्टार अँकर मयंती लँगरऐवजी ‘हे’ सुंदर चेहरे दिसणार\nPhoto – सर्वपित्री अमावस्येनिमित्त मुंबईच्या समुद्रकिनारी श्राद्धविधी\nसुशांतची बहीण श्वेताची सोशल मीडियावरुन Exit, इन्स्टावर होती Active\nHappy Birthday PM Modi: गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा मोदींचा प्रवास\nPHOTO: IPL 2020 साठी UAE सज्ज; दुबईसह अबूधाबी स्टेडियम लख्ख\n‘ती आता Masoom राहिलेली नाही’, उर्मिला मातोंडकरवरचं जु��ं Amul Cartoon व्हायरल\nPaytm वापणाऱ्यांनो सावधान; नियम मोडल्यामुळे गुगलने प्ले स्टोअरवरुन Paytm हटवले\nशिवसेनेला मतदान केल्याचा कांगावा अंगलट येताच कंगनाने ट्विट केले डिलीट\n‘मी शिवसेनेला मत दिलं’, खोटारडेपणा उघड केल्यानंतर कंगनाची पत्रकाराला कोर्टात खेचण्याची...\nफॉरवर्ड मेसेजचे साईड इफेक्ट्स, जिवंत अभिनेत्रीलाच श्रद्धांजली वाहून मोकळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.cos.youth4work.com/mr/talent/-in-pune", "date_download": "2020-09-19T10:04:13Z", "digest": "sha1:BNCUGKHT7CL44DUY4C2PA63K3P3TMKN7", "length": 15607, "nlines": 333, "source_domain": "www.cos.youth4work.com", "title": "शीर्ष कंपन्या आणि रिक्रुटर्स | युवा 4 कार्य", "raw_content": "\nपोस्ट नोकरी - मोफत\nपोस्ट नोकरी - मोफत\nशोधा आणि नियोक्ते अनुसरण\nशोधा आणि नियोक्ते अनुसरण\nकंपन्या आपल्याला जाणून घेणे आरंभ करतात आणि आपण त्यांच्या स्वत: च्या प्रतिभा समुदायाचा भाग बनू शकता\nकंपनी आपल्या संपूर्ण प्रोफाइलला पाहू आणि प्रवेश करू शकते आणि प्रथम आपल्या कामासाठी आपल्या थेट संपर्क साधू शकते\nकंपनीतील ताज्या बातम्या आणि उद्घाटन आपल्याला प्रथम समजतात\nआपण कंपन्या त्यांच्या भिंतीवर थेट संवाद साधू शकता आणि त्यांना माहिती करून घेऊ शकता.\nआपली स्वत: ची प्रतिभा समुदाय तयार करा, ब्रँड तयार करा, नोकरी पोस्ट करा, मुक्तपणे संवाद करा, अर्जदारांना सोयीस्करपणे शॉर्टलिस्ट करा आणि योग्य प्रतिभा शोधा.\nकंपन्यांशी थेट कनेक्ट व्हा, मुक्तपणे संवाद साधा आणि योग्य काम संधी मिळवा\nबर्याच लोकांनी याचे अनुसरण केले\n55 नोकरी | 0 बातम्या | 1440 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n64 नोकरी | 0 बातम्या | 1108 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n65 नोकरी | 0 बातम्या | 1064 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n72 नोकरी | 0 बातम्या | 1640 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n79 नोकरी | 0 बातम्या | 2814 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n2 नोकरी | 0 बातम्या | 0 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n2 नोकरी | 0 बातम्या | 7 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n4 नोकरी | 0 बातम्या | 15 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n1 नोकरी | 0 बातम्या | 6 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n4 नोकरी | 0 बातम्या | 20 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण कर���े रद्द करा\n0 नोकरी | 0 बातम्या | 0 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n1 नोकरी | 0 बातम्या | 12 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n4 नोकरी | 0 बातम्या | 23 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n2 नोकरी | 0 बातम्या | 25 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n2 नोकरी | 0 बातम्या | 6 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी | 0 बातम्या | 0 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी | 0 बातम्या | 1 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n13 नोकरी | 84 बातम्या | 3629 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी | 0 बातम्या | 0 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी | 0 बातम्या | 0 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nकंपन्या आपल्याला जाणून घेणे आरंभ करतात आणि आपण त्यांच्या स्वत: च्या प्रतिभा समुदायाचा भाग बनू शकता\nकंपनी आपल्या संपूर्ण प्रोफाइलला पाहू आणि प्रवेश करू शकते आणि प्रथम आपल्या कामासाठी आपल्या थेट संपर्क साधू शकते\nकंपनीतील ताज्या बातम्या आणि उद्घाटन आपल्याला प्रथम समजतात\nआपण कंपन्या त्यांच्या भिंतीवर थेट संवाद साधू शकता आणि त्यांना माहिती करून घेऊ शकता.\nआपली स्वत: ची प्रतिभा समुदाय तयार करा, ब्रँड तयार करा, नोकरी पोस्ट करा, मुक्तपणे संवाद करा, अर्जदारांना सोयीस्करपणे शॉर्टलिस्ट करा आणि योग्य प्रतिभा शोधा.\nकंपन्यांशी थेट कनेक्ट व्हा, मुक्तपणे संवाद साधा आणि योग्य काम संधी मिळवा\nyTests - कौशल्य कसोटी\nपोस्ट नोकरी - मोफत\nyAssess - सानुकूल मूल्यांकन\nआमच्या अनुप्रयोग डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.status-quotes.xyz/2020/01/100best-marathi-ukhane.html", "date_download": "2020-09-19T09:49:21Z", "digest": "sha1:CW5CK432XFRAIGWTBOG3RWG5LW4R3VMT", "length": 23947, "nlines": 321, "source_domain": "www.status-quotes.xyz", "title": "【NEW】Marathi Ukhane : 300+ Ukhane in Marathi", "raw_content": "\nनमस्कार तुमच स्वागत आहे आमच्या ब्लॉग वर, आज तुमच्या सोबत काही marathi ukhane शेयर करणार आहे,\nआशा करते की तुम्हाला हे ukhane नक्की आवडतील\nमनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस…\n__तू फक्त, मस्त गोड हास\nहो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे…\n__मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे\nमाधुरीच्या अदा, कतरीनाच रूप…\n__ ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप\n__माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल…\nतुमच्या येण���यानं झाला, दिवस एकदम स्पेशल\n__च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट,\n__ला पाहून, पडली माझी विकेट \nप्रेमाच्या चौकात किती पण फिरा …\nशोधून नाही सापडणार___सारखा हिरा\nएका वर्षात, महिने असतात बारा…\n__मुळे वाढलाय, आनंद सारा\nती सोबत असली की, खराब मूड होतो बरा\n__मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा\nगोऱ्या गोऱ्या गालावरती तीळ काळा काळा…\n__च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा\nलहानसहान गोष्टींनीही, आधी व्हायचो त्रस्त …\n__आल्यापासून झालंय, आयुष्य खूपच मस्त \nएक होती चिऊ आणि एक होता काऊ …\n__ च नाव घेतो, डोकं नका खाऊ\nनिळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे …\n__ च नाव घेतो, लक्ष द्या सारे\nआकाशाच्या पोटात चंद्र, सूर्य, तारांगणे …\n__ च नाव घेतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे\nआकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा …\n__ च नाव घ्यायला उखाणा कशाला हवा\nप्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल…\n__च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल\nनवे घर, नवे लोक, नवी नवी नाती..\nसंसार होईल मस्त, __राव असता सोबती\nनव्या नव्या संसाराचा, नाजूक-गोड अनुभवही नवा…\n__राव व माझ्या संसाराला, तुमचा अखंड आशीर्वाद हवा\nनव्या नव्या घरात, कोणीही जाईल गांगरून…\n__चुकली कुठे तर, घ्या जरा सावरून\nमाझ्या गुणी __ला, पहा सगळ्यांनी निरखून…\nजणू कोहिनूर हिरा, आणलाय आम्ही पारखून\nसुखी संसाराची करतोय, आम्ही आता सुरुवात…\n__ वर ठेवा कायम, तुमचा प्रेमळ मायेचा हात\nनवीन घरामध्ये, मन गेलं गांगरून…\n__रावांच्या मायेची, शाल घेते पांघरून…\nलाल लाल मेहेंदी, हिरवागार चुडा…\n__ रावांमुळे पडला जीवनात, प्रेमाचा सडा\nसासरचे निराजंन, माहेरची फुलवात…\n__रावांचे नाव घेण्यास, करते मी सुरुवात\nसंसाररुपी पुस्तकाचे, उघडले पहिले पान…\n__रावांच नाव घेते सर्वांचा राखून मान\nनव्या नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी…\n__माझा राजा आणि मी त्याची राणी\nमटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय…\n__ भाव देत नाही, कित्ती केले ट्राय\nनव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन धावते एकदम फास्ट…\nचल ___ पिक्चरला, सीट पकडू लास्ट\nचांदीच्या ताटात __चे पेढे…\n__माझे हुशार, बाकी सगळे वेडे\nचहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी…\n__माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी\nशंकराच्या पिंडीला नागाचा वेढा…\n__ माझी म्हैस आणि मी तिचा रेडा\nबाजारातून घेऊन येतो __ ताजी ताजी…\n__शी गुलूगुलू करायला, मी नेहमीच राजी\nहँगओव्हर उतरवायला, उपयोगी पडते लिंबू …\n___ एवढी हॉट ���सताना, ऑफिस मध्ये कशाला थांबू\nगोव्यावरून आणले, खास फेणी आणि काजू…\n__चा पापा घ्यायला, मी कशाला लाजू.\n__ची बाटली आणि काचेचे ग्लास …\n__ सोबत असताना, क्वार्टर होते लगेच खल्लास\nलिपस्टिक वाढवते ___ची ब्यूटी…\nत्याची टेस्ट घेणं, ही माझी आवडती डयुटी\nगुलाबाचे फूल वाऱ्यावर लागते डुलू…\nदिवसभर सुरु असते __ चे गुलूगुलू\nगरम गरम भाजीबरोबर, नरम नरम पाव…\n__राव आहेत बरे, पण खातात खूपच भाव\nहिरव्या हिरव्या साडीला, भरजरी काठ…\n__रावांच्या खोड्या सुरु, जरा वळली की पाठ\nबायकोपेक्षा बाकी पोरी, वाटतात गोड गोड…\n___ रावांना डोळे मारण्याची, फार जूनी खोड\nउखाणा घ्या म्हटलं की, उखाणा काही सुचत नाही\nकोणाकोणाचं नाव घेऊ, माझंच मला कळत नाही\nढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,\n__तू मला, सुपरवूमन वाटतेस\nपोळीचे नकाशे बनवणं, ही __ची कला,\nत्यानेही बनवल्या गोल तर, भाव कोण देणार मला\n_च्या बाईक वर __ दिसतो एकदम फिट,\nबोलू दे लोकांना, आपण आपले जाऊ डबल सीट\nमंथ एन्ड आला की, Work Load ने जीव होतो हैराण…\n__सोबत वेळ न मिळाल्याने, Life होते वैराण\nबेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून…\n__शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून\nमंथ एन्ड आला की, भरपूर वाढते काम …\nऑफिस मध्ये बॉस आणि घरी __ कटकट करते जाम\nयमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो मुरली…\n__ आल्यापासून सॅलरी कधी नाही पुरली\nलग्न झालं की नाव घेणं, हा जणू कायदा …\nतुमची होते करमणूक, पण आमचा काय फायदा\nकधीही फोन केलात तरी, लाईन लागेल व्यस्त…\n_च्या प्रेमात, मी बुडलोय जबरदस्त\nउडालाय जणू काही, आयुष्यातील रंग …\n__ माझी नेहमी, Whatsapp मध्ये दंग\nमिळून काम केल्यावर कामं होतात लवकर…\nमी चिरते भाजी आणि __ लावतो कुकर\nमाझ्या __ चा चेहरा आहे खूपच हसरा …\nटेन्शन प्रॉब्लेम्स सगळे क्षणामध्ये विसरा\nतिची नि माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफूल…\n__ माझी आहे खरंच कित्ती ब्युटीफुल\nइस्त्री केल्यावर कॉलर राहते एकदम ताठ…\nमाझ्या__चे केस सिल्की, बाकी सगळ्यांचे राठ\nदिसते इतकी गोड की नजर तिच्याकडेच वळते…\n_च्या एका स्माईल ने दिवसभराचे टेन्शन पळते\nगार गार माठामधले पाणी ताजे ताजे…\n__राव माझ्या मनाचे झाले राजे\nकाळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार…\n__ राव शिकलेले आणि मी अडाणी गवार\nइंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात ना हो मून …\n__रावांचं नाव घेते __ ची सून\nकॉलेज मध्ये असताना फिरवल्या कित्ती पोरी …\nआणि शेवटी म��झ्या नशिबी पडली गाव की ही गोरी\nमातीच्या घराला, दरवाजे लाकडाचे…\n__ च नाव घेते, तोंड आठवून __चे\nऔषधं आपली सुरूच असतात, दिवाळी असो वा होळी …\n__रावांना भरवते प्रेमाने, __ची गोळी\nमाझ्या सुंदर हास्यामागे __चाच हात…\n__चा लाडू खाता खाता, तुटला की हो दात\n__मुळे झाली माझी सेकंड इनिंग सुरु…\nहसत खेळत आम्ही आता __टूर करू\nआजोबा झालो तरी, मी अजूनही हिरो दिसतो…\nतुमच्या आजीकडे प्रेमाने, एक टक बघत बसतो\nकेस झाले पांढरे, तरी मिशी अजून काळी…\nमाझ्या संसारवेलीचे __राव माळी\nबघता बघता __ सोबत __वर्षे लोटली…\nरोज बघतो स्वप्नात, सकाळी __भेटली\nहसत खेळत संसाराची, वर्षे सहज लोटणार…\n__सोबत मी वयाची, शंभरी गाठणार\nम्हातारपणी काठी बनली, माझी साथीदार…\n__मुळे मिळाला माझ्या, जीवनाला आधार\n__ च्या गोळ्या घेऊन, तोंड होते कडू…\n__इतकी गोड जणू, मऊ बेसनाचा लाडू\nवय झालं, टक्कल पडलं, पोटही सुटलं …\n__वरचं प्रेम, तरी अजिबात नाही आटलं\nउखाणे घेता घेता, सरली __वर्ष …\n__रावांना भेटल्याचा, मनी खूपच हर्ष \nबघता बघता संसाराची __ वर्ष सरली…\n__च्या साथीने माझी, आनंदवेल बहरली\nवयामुळे थकले अंग , तरीही मन ताजे…\n__माझी राणी आणि आम्ही तिचे राजे\nनाते जुने झाले तरी, रंग अजूनही ताजाच आहे…\n__सोबत असताना, प्रत्येक दिवस मजाच आहे\nप्रेमाच्या टॉनिकने होई, तब्येत लगेच बरी …\n__ मुळे कळली मला, जगण्याची जिद्द खरी\nलग्नासारख्या गोड दिनी आज्ञा कशी मोडू\n...रावांना घास देताना,मला येई गोड हसू .\nसौभाग्याचे लेणे पायात जोडवी,\nहातात चुडा ,कपाळी टिळा ,कंठी काळी पोत\n--रावांच्या जीवनात सदा तेवो मांगल्याची ज्योत.\nवाडयात वाडा चॊसोपि वाडा वाडयाला अंगण ,अंगणात वृंदावन , वृंदावनात तुळस,\nतुळशीला रोज घालते पाणी __रावांची मी आहे राणी.\nभल्या पहाटे करावी देवाची पुजा ,\n...च्या जीवावर करते मी मजा.\nगच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची, ... माझी बायको आहे मोठी लुच्ची.\nचान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा, मी आहे म्हैस तर तो आहे रेडा.\nसन्डासाच्या पायारीवर टमरेल ठेवते वाकून, ...... रावाना आली जोरदार म्हणून मी ठेवते दाबून.\nथोरातांच्या दुधावर येते जाड साय,\n...... ना जन्म देणरी धन्य ती माय.\nजीवन आहे एक अनमोल ठेवा,\n...... आणतात नेहमी सुकामेवा.\nपुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,\n.... आहेत आमचे फार नाजुक.\nअत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड\n...... हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड.\nश���रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,\n...... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.\nचांदीच्या ताटात मुठभर गहू\nलग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ.\nपुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,\n...... आहेत आमचे फार नाजुक.\nकपाळावर लावले कूंकू लाल लाल,\n...... च्या जीवावर आहे मालीमाल.\nसखोल विचार आणि कठीण परीश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड\n...... चे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड.\nपनिपुरि खाताना लागतो जोरदार थसका, ...... ला आवडते बिस्कित ब्रितानिया मस्का - चस्का.\nतडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल\n...... ना आवडते गावठी गुलाबाचे फुल.\n...... मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.\n...... नी बनवलंय मला सौभाग्यवती.\n...... चे नाव घेते सासुबाई च्या चरणी.\nकैवल्याच्या चांदण्याला भूकेला चकोर,\nकैवल्याच्या चांदण्याला भूकेला चकोर,\n...... रावांनी शालू आणला नवा-न कोर.\nबनारसी शालूला आहेत जरतारी काठ,\n...... च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट.\n...... चा नि माझा संसार होईल सुकर,\nजेव्हा मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर.\nबारसं Ukhane in Marathi | मराठी बारशाचे उखाणे\n...... रावांच्या बाळाचं आज बारसं.\nहिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,\n...... चं नाव घेते ...... च्या बारशाच्या दिवशी.\nशिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी,\n...... चं नाव घेते बारशाच्या दिवशी.\nआई-वडिल आहेत प्रेमळ, सासू सासरे आहेत हौशी,\n...... चे नाव घेते बारशाच्या दिवशी.\nनीलवर्ण आकाशात चमकतो शशी,\n...... चं नाव घेते ...... च्या बारशाच्या दिवशी.\nदशरथ राजानं केला पुत्रासाठी नवस आज\n...... च्या मुलाच्या बारशाचा दिवस.\nचान्दिच्या ताटात फणसाचे गरे,\n...... राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे.\nएक होती चिऊ एक होती काऊ,\n...... रावांच नाव घेते , डोक नका खाऊ.\nनाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद,\n...... तर आहेत माझ्या डाव्या खिशात.\nझेन्डुचे फुल हल्ते डुलु डुलु,\nआमचे हे दिसतात जसे डुकराचे पिलु.\nफुलाला असावा सुगंध स्त्रीला असावा सदगुण ...... राव हेच माझे आभूषण.\nआशा करतो की तुम्हाला हे मराठी उखाणे आवडले असतील, आवडले तर नक्की शेयर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/2018/04/19/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-19T08:58:21Z", "digest": "sha1:N44JPOFI7CBYKD5JMQ6CKX7W7JGG5XDX", "length": 11213, "nlines": 175, "source_domain": "mazespandan.com", "title": "अंधश्रद्धा | स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nझोपलेल्या माणसाचा फोटो काढला की तो मरतो हे आज नवीनच ऐकल एखाद्याने खून, चोरी वगैरे काहीतरी केल आणि त्यामुळे तो मेला, हे बाकी कुठे नाही तरी निदान मॉरल लेव्हलला तरी ॲक्सेप्टेबल आहे. पण अमुक एक माणूस झोपलेला असताना त्याचा कोणीतरी फोटो काढला आणि म्हणून तो मेला अस ऐकल तर हळहळ वाटण्याऐवजी गम्मतच वाटेल हे नक्की.\nपण हे अस खरच होत असत तर आपल जग जगण्यासाठी फारच भयंकर झाल असत हे मात्र नक्की. कॅमेरा हे शस्त्र झाल असतं. तो बाळगायला लायसंस लागल असत. इंस्टाग्राम वगैरे वेबसाईट्स डीप वेब वर कुठेतरी सापडल्या असत्या. सध्या लोक गावठी कट्टे बनवतात तसे लोकान्नी घरातल्या गाड्यांच्या काचा काढून(कर्व्हेचर वाल्या)त्यान्ना पॉलीश वगैरे करून गावठी कॅमेरे बनवले असते. मग त्यांची तस्करी वगैरे. मग सर्फरोश वगैरे सारख्या सिनेमाच्या व्हिलनने, ‘उस जीलेटीन एमल्शन बिना ईस हाथीयार की कीमत झीरो है’ असे डायलॉग मारले असते. एखाद्या कार्यक्रमात ४-५ म्हातारे एकत्र जमले की अमेरीकन मिलीटरीकडच्या कॅमेर्यान्मध्ये एकद हाय एंड सेंसर्स कसे असतात आणि ‘आपण'(म्हणजे आपली आर्मी) अजून कसे जीलेटीनच्या फिल्मीन्मध्ये अडकलेलो आहोत, अशा गप्पा रंगल्या असत्या. न्यूजपेपरमध्ये ‘पूर्ववैमनस्यातून तरूणाचा फोटो काढून खून’ किंवा ‘मृत्युचे निश्चीत कारण अजून समजलेले नसून झोपले असताना फोटो काढला गेल्याची शक्यता गृहीत धरून पोलीस तपास करत आहेत’ अशी वाक्ये छापून आली असती. नॉर्थ कोरीयाकडे एक खूप मोठा कॅमेरा आहे ज्यातून रात्रीबेरात्री ते पूर्ण शहराचा फोटो काढू शकतात, अशा अफवा उठल्या असत्या. आणि काही दिवसान्नी किमबाबून्ने ही अफवा नसून सत्य असल्याचा जगाला निर्वाळा दिला असता.\nबंदूकीची गोळी अंगावर कुठेही मारली तर माणूस मरत नाही, ती काही ठरावील जागांवर मारावी लागते. त्याचप्रमाणे झोपलेल्याचा फोटोची क्वालीटी काही ठरावीक क्वालीटीपेक्षा कमी असेल तर माणूस मरणार नाही. लोक हलणार्या पाळण्यान्मध्ये झोपा काढतील, ज्यामुळे कोणी फोटो काढलाच तर तो ब्लर्ड येइल. ‘जीवावर बेतल होत राव, पण फोटो अगेंस्ट लाईट आल्यामुळे बचावलो’ असले डायलॉग सर्रास ऐकू येतील. जंगलात कॅमेरे वापरून कोणी ईल्लीगल शिकार करत असेल तरी त्याला ज्याला मारायच आहे त्या प्राण्याचा फोटो व्यवस्थीत ब्रीदींग स्पेस वगैरे देवून काढावा लागेल. (ईन द रेट्रोस्पेक्ट, या ठीकाणी बंदूकच सोयीची पडेल). कॉफी आणि झोप न आणणार्या गोळ्यांचा खप प्रचंड वाढेल.\nहे अस खरच झाल तर फोटोग्राफी ही कला आहे का नाही या वादावर मात्र नक्कीच पडदा पडेल. झोपलेल्याचा फोटो काढलेला मेला तर फोटो पर्फेक्ट होता, नाहीतर नाही\nपण बर झाल अस काही होत नाही. शेवटी फोटो म्हणजे तरी काय असत सतत पुढे पळणार्या काळाला स्थिरावण्याचा आपलाच केविलवाणा प्रयत्न सतत पुढे पळणार्या काळाला स्थिरावण्याचा आपलाच केविलवाणा प्रयत्न एकदाही मागे वळून न पाहता पुढे पुढेच जात राहण तस क्रूरच, नाही का\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\n← माझी निवड चुकली तर नाही ना माझं गाव विकताना पाहिलं →\nडालडा आणि मराठी माणूस\nहनुमानाचे कार्य आणि वैशिष्ट्ये :\nथोडे दिवस घरातच बसायचं आहे\nस्त्री समाधानी केव्हा असते \nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nकाही भारी मराठी मीम्स..\nजीवनातील सर्वात क्रूर सत्य कोणते ज्याबद्दल लोक बोलत नाहीत\nस्त्रीचे ओले केस आणि लोकतंत्र\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://pclive7.com/%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2020-09-19T10:14:12Z", "digest": "sha1:PUMVV77HLGLAPC24AJLHROYRQPS4UAIH", "length": 8821, "nlines": 76, "source_domain": "pclive7.com", "title": "बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी खासदार डॉ.अमोल कोल्हेंचा पुढाकार; पशुसंवर्धन मंत्र्यांसोबत बैठक | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nशहरातील अनेक भागांत गढूळ व कमी दाबाने पाणीपुरवठा; उपमहापौर तुषार हिंगे यांच्या तक्रारींवरून मंगळवारी बैठक..\nपिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक रामदास बोकड यांचे निधन\n‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम प्रत्येक नागरिकाने हातात घ्यावी; संजोग वाघेरे पाटील यांचे आवाहन\nलोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच पुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी आदेश’ लागू करण्याचा निर्णय घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सर्जा-राजा’ बैलजोडी छायचित्र स्पर्धेला जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद\n‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते प्रारंभ..\nकोरोनामुळे पतीचा मृत्यू, विरह सहन न झाल्याने पत्नीची आत्महत्या, २ मुलं झाली पोरकी\nसरकारी कर्मचाऱ्यांसाठी लोणावळा – पुणे लोकल सुरू करा; खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे मागणी\nमराठवाडा जनविकास संघातर्फे ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन’ साधेपणाने साजरा\nपिंपरीगावातील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम लवकरच मार्गी लागणार; नगरसेवक संदीप वाघेरे यांची माहिती\nHome ताज्या घडामोडी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी खासदार डॉ.अमोल कोल्हेंचा पुढाकार; पशुसंवर्धन मंत्र्यांसोबत बैठक\nबैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी खासदार डॉ.अमोल कोल्हेंचा पुढाकार; पशुसंवर्धन मंत्र्यांसोबत बैठक\nमुंबई (Pclive7.com):- पुणे जिल्ह्यातील शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यासोबत मुंबईत बैठक पार पडली. सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणे, सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणीसाठी प्रयत्न केले जातील, असे मंत्री केदार यांनी सांगितले.\nबैलगाडा शर्यत बंदी उठविण्याबाबत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी आज (गुरुवारी) मुंबईत बैठक आयोजित केली होती.\nबैठकीला शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, नरेंद्र पाटील, बैलगाडा संघटनेचे बाळासाहेब आरूटे, नितीन शेवाळे, धनाजी शिंदे, संदीप बोदगे, रामकृष्ण टाकळकर, अमोल हरपळे आणि पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. परकाळे, सहआयुक्त डॉ. प्रशांत भड, अवरसचिव डॉ. सं. श्री. पंचपोर, सहसचिव माणिक गुट्टे आदी उपस्थित होते.\nराज्य सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल. राज्याचे महाधिवक्ता आशिष कुंभकोणी यांच्याशी चर्चा करून सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणी व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री केदार यांनी सांगितले.\nवाकडच्या रस्ते विकासावरून भाजपमध्ये उभी फूट..\nपार्थ पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, ‘ऑपरेशन लोटस’ची सुरुवात पवारांच्या घरातून\nशहरातील अनेक भागांत गढूळ व कमी दाबाने पाणीपुरवठा; उपमहापौर तुषार हिंगे यांच्या तक्रारींवरून मंगळवारी बैठक..\nपिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक रामदास बोकड यांचे निधन\n‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम प्रत्येक नागरिकाने हातात घ्यावी; संजोग वाघेरे पाटील यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/konkan-tenth-result-9877-percent-best-maharashtra-state-top-ninth-year-row-327381", "date_download": "2020-09-19T08:42:13Z", "digest": "sha1:K5HDDDUDRGZ3EYPA2OFNDAE574WV5FHH", "length": 17067, "nlines": 301, "source_domain": "www.esakal.com", "title": "दहावीच्या निकालत यंदाही कोकण अव्वलच ; मुलींनी मारली बाजी... | eSakal", "raw_content": "\nदहावीच्या निकालत यंदाही कोकण अव्वलच ; मुलींनी मारली बाजी...\nकोकणचा दहावीचा 98.77 टक्के निकाल राज्यात सर्वोत्तम\nसलग नवव्या वर्षी अव्वल;\nरत्नागिरी : बारावी पाठोपाठ आज कोकण विभागीय मंडळाचा दहावीचा निकाल सलग नवव्या वर्षी राज्यात अव्वल ठरला. मंडळाचा निकाल 98.77 टक्के लागला. आतापर्यंतचा हा सर्वाधिक निकाल ठरला असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 98.93 टक्के आणि रत्नागिरी जिल्ह्याचा 98.69 टक्के लागला. कोरोना महामारीमुळे यंदा दहावीचा निकाल लागण्यास सुमारे सव्वा महिना उशीर झाला. तरीही युद्धपातळीवर काम करून हा निकाल लावण्यासाठी परीक्षक, विभागीय मंडळाने मेहनत घेतली. कोकणात यंदा परीक्षा केंद्रावर एकही गैरमार्ग, कॉपीचा प्रकार आढळला नाही.\nगतवर्षी कोकण मंडळाचा निकाल 88.38 टक्के व यंदाचा निकाल 98.77 टक्के म्हणजे तब्बल 10.39 टक्के निकालात वाढ झाली आहे. दहावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर झाला. कोरोनामुळे यंदा कोकण विभागीय मंडळाची पत्रकार परिषद होऊ शकली नाही. 2012 पासून कोकण विभागीय मंडळ अस्तित्त्वात आले आणि त्या वर्षीपासूनच सलग या मंडळाचा निकाल अव्वल लागला आहे. यंदा कोरोनामुळे दहावीचा भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता.\nहेही वाचा- त्यामुळे आल्या सिंधुदुर्गातील या प्रसिध्द दोन नद्या चर्चेत.... -\nरत्नागिरी जिल्ह्यातून 22547 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली व 22506 विद्यार्थी परीक्षेला बसले. यातील 22211 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 11185 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. पैकी 11180 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि 11060 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण मंडळात एकूण 33686 पैकी 33271 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 98.39 टक्के व मुलींचे 99.16 टक्के म्हणजे मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 0.77 टक्के अधिक आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची टक्केवारी चांगली आहे. रत्नागिरीतून 1353 विद्यार्थ्यांपैकी 1059 विद्यार्थी (78.27 टक्के) उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 460 विद्यार्थ्यांपैकी 355 उत्तीर्ण (77.17 टक्के) झाले.\nरत्नागिरीतील 414 माध्यमिक शाळांसाठी 73 परीक्षा केंद्रे व सिंधुदुर्गातील 228 शाळांसाठी 41 परीक्षा केंद्रे होती. परीक्षेसाठी 103 मुख्य केंद्रे होती. संभाव्य कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी 28 शाळांमध्ये चित्रीकरण करण्यात आले. 19 शाळांना भरारी पथकांनी भेट देऊन पाहणी केली. मात्र काेकणात काॅपीचे प्रकार घडले नाहीत. गुणपडताळणीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्ट व छायाप्रतीसाठी 30 जुलै ते 18 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन करता येणार आहे. त्याचबरोबर ऑनलाइन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबँकिंगद्वारे भरता येणार आहे. मार्च 2020च्या दहावीच्या परीक्षेस सर्व विषयांसह बसून उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन श्रेणी, गुण सुधार योजना उपलब्ध राहणार आहेत.\nहेही वाचा- ओंकार पोचरी गावात करतोय ‘आत्मनिर्भर भारत’ घडवण्याचे स्वप्न पूर्ण... -\nजिल्हा मुले उत्तीर्ण मुली उत्तीर्ण\nकोकण - 98.77 टक्के\nपुणे - 97.34 टक्के\nनागपूर - 93.84 टक्के\nऔरंगाबाद - 92 टक्के\nमुंबई - 96.72 टक्के\nकोल्हापूर - 97.64 टक्के\nअमरावती - 95.14 टक्के\nनाशिक - 93.73 टक्के\nलातूर - 93.09 टक्के\nसंपादन - अर्चना बनगे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअवघ्या १२ तासांत पोलिसानी लावला छडा : झोपेतच आवळला कारमध्येच गळा\nगुहागर (रत्नागिरी) : तालुक्‍यातील वेलदूर येथील शाखा व्यवस्थापिका सुनेत्रा दुर्गुळे खून प्रकरणी अवघ्या १२ तासांत पोलिसानी संजय श्रीधर फुणगूसकर (...\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे - बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात येत्या रविवारी (ता.) पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राज्यात काही...\nवादळाने पडलेल्या उसावर वन्यप्राणी मारताहेत ताव\nचंदगड : गेल्या महिन्यात वादळी पावसाने जमिनीवर आडव्या झालेल्या उसावर आता विविध वन्यप्राणी ताव मारत आहेत. पुराने सुरळीमध्ये पाणी जाऊन वाडी कुजली...\nकोकणपट्ट्यात अंबर अलर्ट जारी; मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा\nमुंबई : पश्‍चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने मुंबई, पालघर वगळता संपूर्ण कोकणात पावसाचा पुन्हा जोर वाढणार आहे. रत्नागिरी...\n रत्नागिरीत सोमवारपासून सुरू होणार एसटीची शहरी वाह��ूक\nरत्नागिरी : रत्नागिरी एसटी आगाराची शहरी वाहतूक येत्या सोमवारपासून ( 21) सुरू होणार आहे. शहरात येणार्‍या नोकरदार वर्गासाठी ही खूषखबर आहे....\nकोकणात आंदोलक संतप्त : 'आम्हाला हलक्यात घेऊ नका' ; आंदोलकांचा इशारा\nरत्नागिरी : ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘अरे या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, अशा गगनभेदी घोषणा देत सकल मराठा समाज मराठा आरक्षणासाठी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/intensity-rainfall-state-decreased-336072", "date_download": "2020-09-19T08:55:00Z", "digest": "sha1:Y4IQ3GQTJCZVGZMUFMVUCSDX3DYK3PES", "length": 14443, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "राज्यातील पावसाचा जोर ओसरला | eSakal", "raw_content": "\nराज्यातील पावसाचा जोर ओसरला\nपुढील दोन दिवस शुक्रवार (ता. 21) आणि शनिवारी (ता. 22) मराठवाडा वगळता कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल,असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.\nपुणे - राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला आहे. पुढील दोन दिवस शुक्रवार (ता. 21) आणि शनिवारी (ता. 22) मराठवाडा वगळता कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.\nगुजरातच्या दक्षिण भागात व परिसरातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती पाच-सहा दिवसांमध्ये कमी झाली आहे. त्यामुळे कोकणासह राज्यातील बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढे सरकले आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव कमी झाला. हे क्षेत्र वायव्य भागात सरकल्याने काही अंशी पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले असले तरी पावसाचा जोर अधिक राहणार नाही. सध्या उडिसाच्या उत्तर भाग व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. तर उडिसाचा उत्तर भाग आणि झारखंड या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती पुढील तीन ते चार दिवसांत छत्तीसगड आणि मध्यप्रदेशाकडे सरकण्याची शक्‍यता आहे.\nताज्या बातम्यांसा��ी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nराजस्थानच्या परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर उत्तर भारतात असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, अजमेर, गुना ते बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागापर्यंत आहे. हा पट्टा समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर आहे. तसेच बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. 23) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उत्तर भारतात काही प्रमाणात जोरदार पाऊस पडेल.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nकोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता आहे. शनिवारी (ता. 22) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपिंपरी-चिंचवड शहरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची हजेरी\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी दुपारी एक नंतर जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची...\nबारामतीत कोरोना पेशंटचे नातेवाईक हैराण; रेमडीसिवीर इंजेक्शनच मिळेना\nबारामती (पुणे) : कोरोनासाठी उपयुक्त असलेल्या रेमडीसिवीर या इंजेक्शनचा बारामतीत कमालीचा तुटवडा जाणवत असून रुग्णांच्या नातेवाईकांना त्याचा कमालीचा...\nजुन्नर पंचायत समितीमध्ये किसान सभेने केले ठिय्या आंदोलन कारण...\nजुन्नर (पुणे) : जुन्नरला किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. १९) पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुमारे...\n राज्यातील शेती महामंडळ कामगारांना न्यायाची प्रतीक्षा\nनाशिक : (मालेगाव) राज्यातील शेती महामंडळाची डबघाईस आलेली अर्थव्यवस्था जमिनी करार पद्धतीने दिल्यानंतर काही प्रमाणात सावरली असली तरी शेकडो कार्यरत तसेच...\nजळगावचे ६३ वर्षीय अशोकराव अठराशे किलोमीटर अनवाणी पायी निघाले मोदींच्या भेटीला \nअडावद ः साळवा तालुका धरणगाव येथील मूळ रहिवासी व पुणे येथे वास्तव्यास असणारे 63 वर्षीय अशोक माधव कोल्हे हे येशू ख्रिस्तांचे सेवक आहेत . ते 17...\nआरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी आणखी किती प्रतीक्षा \nपुणे : शिक्षण हक्क कायद्यातंर्गत २५ टक्के राखीव जागांवर रोहितलाही (नाव बदललेले आहे) प्रवेश मिळावा, म्हणून त्याच्या पालकांनी ऑनलाइन अर्ज केला. या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/shivsena-activists-demands-chief-minister-and-education-minister", "date_download": "2020-09-19T10:37:53Z", "digest": "sha1:BQOWFOVGBN3QLKW2BJSFYEP6KVJJD5PN", "length": 15916, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "शिक्षण उपसंचालकपद वादग्रस्त व्यक्तीला देऊ नये ..शिवसैनिकांकडून मुख्यमंत्री अन् शिक्षणमंत्र्यांकडे मागणी | eSakal", "raw_content": "\nशिक्षण उपसंचालकपद वादग्रस्त व्यक्तीला देऊ नये ..शिवसैनिकांकडून मुख्यमंत्री अन् शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\nशिक्षण क्षेत्रात वादग्रस्त ठरलेल्या प्रभारी शिक्षण उपसंचालकांना पदावरून पायउतार करावे, या मागणीचे पत्र शिवसेनेचे विभागप्रमुख नीलेश साळुंखे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठवले आहे.\nनाशिक रोड : शिक्षण क्षेत्रात वादग्रस्त ठरलेल्या प्रभारी शिक्षण उपसंचालकांना पदावरून पायउतार करावे, या मागणीचे पत्र शिवसेनेचे विभागप्रमुख नीलेश साळुंखे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठवले आहे.\nवादग्रस्त प्रभारी शिक्षण उपसंचालकांना पदावरून पायउतार करा,\n२०१३ च्या शासन निर्णयानुसार वादग्रस्त ठरलेल्या व्यक्तीला त्या विभागातील महत्त्वाचे पद देऊ नये, असा नियम असताना दोन वर्षांपूर्वी दोन लाख तीस हजारांच्या लाच प्रकरणात दोषी असलेले प्रवीण पाटील यांना जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी व प्रभारी शिक्षण उपसंचालकपदाचा पदभार कसा देता येऊ शकतो, असा प्रश्न नीलेश साळुंखे यांनी पत्राद्वारे विचारला आहे. त्यांची नियुक्ती रद्द करून पारदर्शी व्यक्तीला शिक्षण उपसंचालकाचा पदभार द्यावा, अशी विनंती केली आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या स्वीय सहाय्यकांनी फोनद्वारे प्रवीण पाटील यांच्या नियुक्तीचा आढावा घेतला असून, वरिष्ठ स्तरावर यासंबंधी बदल घडू शकतात, असा अंदाज शिक्षण वर्तुळात व्यक्त केला जात आहे. मनसे, आम आदमी पार्टी, शिक्षण बाजारीकरणविरोधी मंच, विद्यार्थी संघटना त्याचबरोबर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवीण पाटील यांना विरोध दर्शविल्यामुळे वातावरण आणखीन पेट घेणार आहे. यावर प्रवीण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळले.\nहेही वाचा > पहाटेची वेळ...जुना वाडा कोसळतो तेव्हा.. अंगावर काटा आणणारी दुर्घटना..\nनक्कीच या मागणीचा विचार होईल\nभ्रष्टाचारी व्यक्तीला प्रभारी पदभार दिल्यामुळे आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे यासंबंधी बदल करावे, अशी मागणी केली आहे. ते नक्कीच या मागणीचा विचार करून योग्य तो निर्णय घेतील, याचा विश्वास वाटतो. -नीलेश साळुंखे, शिवसेना विभागप्रमुख, इंदिरानगर\nहेही वाचा > \"जगावं की मरावं'..दिव्यांग आजीबाईला आले चक्क सोळा हजारांचे वीजबिल..\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबाराखडीचे उच्चार संगीतमय करून इंटरॅक्‍टीव्ह चौदाखडीची निर्मिती ; कोकणातील अनोखा उपक्रम, राज्यातील विद्यार्थ्यांनाही लाभ\nरत्नागिरी : अध्ययन व अध्यापन प्रक्रिया कृतीयुक्त, सुलभ, मनोरंजक आणि आनंददायी करण्यासाठी बाराखडीचे उच्चार संगीतमय करून इंटरॅक्‍टीव्ह चौदाखडी...\nनांदेड - दूर्धर आजारग्रस्त सेवकाच्या ‘समाजसेवे’ची अखेर\nनांदेड - समाज सेवक म्हटले की अनेकांना संत गाडगे बाबा, मदर तेरेसा, बाबा आमटे अशी मोजकीच नावे आठवतात. १९७८ मध्ये गंगाधर सोलापूरे नावाच्या एका...\nबाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन होणार नाही, उच्च शिक्षणमंत्री सामंत यांचे स्पष्टीकरण\nऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कष्टाने निर्माण झाले आहे. राज्य सरकारच्या नावाने विरोधक राजकारण करीत आहेत. उस्मानाबाद उपकेंद्र...\n'सरकारने ठरविलेच आहे जनतेच्या जीवाशी खेळायचे' ; निलेश राणे\nरत्नागिरी : अधिक नफा मिळवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांकरिता आलेला ऑक्सिजन टँकर रायगड गॅसेस कंपनीने मंत्री आणि मुख्य सचिवांचे वजन वापरून...\nआदिवासी विकास आयुक्तपदी हिरालाल सोनवणे यांची नियुक्ती\nनाशिक : येथील आदिवासी विकास आयुक्तपदी ठाणे जिल्हा परिषदे��े मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांची नियुक्ती झाली. दरम्यान, आयुक्त डॉ. किरण...\nमहाविद्यालयांमध्ये आता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचऱ्यांची १०० टक्के उपस्थिती आवश्‍यक\nअहमदनगर : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे मार्चपासून शाळा महाविद्यालये बंद होती. त्यामुळे परीक्षाही रद्द झाल्या. दरम्यान...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://betalokmat.news18.com/mumbai/raj-thackery-on-hyderabad-encounter-new-controversy-mhss-422943.html", "date_download": "2020-09-19T09:24:20Z", "digest": "sha1:KUDKJPAANAGSCLX6ZXPJWSI6GF4DNXX7", "length": 23736, "nlines": 216, "source_domain": "betalokmat.news18.com", "title": "हैदराबाद ENCOUNTER : 'ठोकशाही'ने मिळालेला न्याय.., राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nCOVID-19: तब्बल महिनाभरानंतर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, 405 जणांचा मृत्यू\nकोरोनाचं संकट नेमकं कधी संपणार भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच व्यक्त केला अंदाज\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\nZomato, Flipkart वरून ऑनलाइन ऑर्डर करत असाल तर सावधान तुमच्यावर आहे चीनची नजर\n'भाभा कवच' देणार सैन्याला सुरक्षा, AK 47 ची गोळीही भेदू शकणार नाही\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nफिर से माही मारेगा तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\nतुम्ही करतात ते पुण्य, आम्ही केलं ते पाप 'क्वीन नेकलेस'वरून BJPचा सेनेवर निशाणा\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं\nआईसाठी लेकानं नोकरी सोडली; तीर्थयात्रेसाठी स्कूटरवरुन केला 56, 522 KM प्रवास\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nअमिताभ बच्चन आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या त्या फोटोचे सत्य उघड\nBigg Boss 14 च्या घराचे फोटो झाले लीक, बेडरूम ते बाथरूम सर्व काही असणार ग्रँड\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावर आता जावेद अख्तर यांनीही दिला दुजोरा, म्हणाले...\nफिर से माही मारेगा तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी\nDisney+ Hotstar VIP वर सब्सक्रिप्शनशिवाय पाहता येईल IPL 2020, वाचा कसं\nआजपासून वाजणार IPLचं बिगुल, वाचा गेल्या 12 हंगामातील सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर\nपहिल्या सामन्याआधीच वादात अडकला धोनी, चाहते म्हणाले-'काही तरी लाज ठेव'\nकोणत्याही शुल्काशिवाय Paytm वॉलेटमधून बँक खात्यात ट्रान्सफर करा पैसे\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\n कोरोनाच्या फटक्यामुळे 1000 शाळा काढल्या विकायला\nनव्या रूपात गुगल प्ले स्टोरवर पुन्हा आलं Paytm; पाहा आता काय बदललं\nराशीभविष्य: मीन आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आज शुभ दिवस\n जनतेचे प्रश्न बाजूला, संसदेत NUDE PHOTO पाहण्यात दंग झाला खासदार\nचवीला आंबट-गोड पेरू; पोटाच्या अनेक समस्या करतो दूर\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\nपाकिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकाची सुटका; 5 वर्षांनंतर झाली देशवापसी\nमै तेरा जबरा फॅन शिल्पकारानं साकारला सुशांत सिंह राजपूतचा मेणाचा पुतळा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nनौदलाची 'मर्दानी' अखेरचा प्रवासाला, INS विराट भंगाराकडे रवाना, शेवटचा VIDEO\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nहैदराबाद ENCOUNTER : 'ठोकशाही'ने मिळालेला न्याय..,राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया\nIPL 2020: फिर से माही मारेगा तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्रिया\nतुम्ही करतात ते पुण्य आम्ही केलं ते पाप आम्ही केलं ते पाप 'क्वीन नेकलेस'वरून भाजपचा शिवसेनेवर निशाणा\nCOVID-19 रिकव्हरीमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला भारत, तब्बल 80% रुग्ण झाले बरे\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nहैदराबाद ENCOUNTER : 'ठोकशाही'ने मिळालेला न्याय..,राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया\nमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत हैदरबाद पोलिसांचं कौतुक केलं आहे.\nहैदराबाद, 06 डिसेंबर : हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातले चारही आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाले. या घटनेनंतर देशभरात एकच जल्लोष करण्यात आला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत हैदराबाद पोलिसांचं कौतुक केलं आहे.\nमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली. 'कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो.' अशी प्रतिक्रिया दिली.\nदरम्यान, हैदराबाद बलात्कार प्रकरणातल्या चार आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. ज्या ठिकाणी या चार आरोपींनी माणुसकीला काळीमा फासणारं अत्यंत घृणास्पद कृत्य केलं त्याच घटनास्थळावर गुन्ह्याचा सीन रिक्रियेट करण्यासाठी पोलीस आरोपींना घेऊन गेले होते. मात्र, त्यावेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु आरोपी थांबले नाही. त्यामुळे पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. शुक्रवारी पहाटे 3 वाजता ही घटना घडली. पोलिसांनी ही माहिती दिली.\nबलात्कार प्रकणातल्या आरोपींचा एन्काऊंटर झाल्याची बातमी सकाळच्या सुमारास नागरिकांना कळाली. त्यानंतर घटनास्थळावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. पुलावर नागरिक आणि पुलाखाली पोलीस असं चि���्र होतं. पुलावरून नागरिकांनी पोलिसांवर पुष्पवृष्टीही केली. आरोपींचं एन्काऊंटर झाल्यानं, आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांतता लाभेल, अशी प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी व्यक्त केली.\nअसं झालं एन्काऊंटर, पोलिसांचा खुलासा\nआज सकाळी पावणे सहा वाजता चारही आरोपींना आम्ही घटनास्थळी नेलं. त्यांनी अचानक दगड आणि लाठ्यांनी पोलिसांवर हल्ला केला. तरी पोलिसांनी धीरानं घेत त्यांना आत्मसमर्पण करायला सांगितलं. पण त्यांनी ऐकलं नाही. उलट पोलिसांकडून पिस्तुलं हिसकावून गोळीबार सुरू केला. आता पोलिसांकडे पर्याय उरला नाही आणि स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळ्या झाडल्या. काही वेळानं त्यांच्याकडून गोळीबार बंद झाला. जेव्हा आम्ही जाऊन तपासलं तेव्हा सर्व 4 आरोपींना गोळ्या लागल्या होत्या आणि ते मृत्युमुखी पडले होते. दोन पोलीसही यात जखमी झाले, पण गोळीबारामुळे नाही तर दगड लागल्यामुळे, असं सज्जनार\nपहाटे घडलं हैदराबाद एन्काऊंटर\nचौघा आरोपींना पोलिसांनी केलं ठार\nआरोपींना होती 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी\nचौकशी करण्यासाठी तुरुंगातून घटनास्थळी नेलं\nआरोपींनी अनेक गोष्टी उघड केल्या\n'दिशा'चा मोबाईल कुठे आहे, याची माहिती दिली\nघटनास्थळी चौकशीदरम्यान दिशाभूल करण्याचा प्रयत्न\nघटनास्थळावरच्या काठ्या पोलिसांवर फेकल्या\nदोघा आरोपींनी पोलिसांची शस्त्रं हिसकावली\nआरोपींनी पोलिसांवर केला गोळीबार\nआत्मसमर्पणाच्या सूचना करूनही जुमानलं नाही\nअखेर पोलिसांचा प्रत्युतरादाखल गोळीबार\nचौघांपैकी दोघा आरोपींकडे सापडली शस्त्रं\nएन्काऊंटरमध्ये 2 पोलीस अधिकारी जखमी\nसायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांचा अल्पपरिचय\n- 1996 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी\n- मार्च 2018 मध्ये सायबराबादचे पोलीस आयुक्त\n- एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून आंध्र प्रदेश, तेलंगणात ओळख\n- वारंगलमधील इंजिनीअरिंगच्या तरुणीवरील अॅसिड हल्ल्यातील 3 आरोपींचा एन्काऊंटर\n- वारंगल एन्काऊंटरनंतर सज्जनार प्रकाशझोतात\n- वारंगलमधील एन्काऊंटरवरुन मोठा वाद उफाळला, नागरिकांचा प्रचंड पाठिंबा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nलग्नाच्या अवघ्या 21 व्या दिवशीच नवविवाहितेची आत्महत्या, धक्कादायक माहिती उजेडात\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nफिर से माही मारेगा तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\nलग्नाच्या अवघ्या 21 व्या दिवशीच नवविवाहितेची आत्महत्या, धक्कादायक माहिती उजेडात\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nफिर से माही मारेगा तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\nतुम्ही करतात ते पुण्य, आम्ही केलं ते पाप 'क्वीन नेकलेस'वरून BJPचा सेनेवर निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nashik/election-work-bound-happen/", "date_download": "2020-09-19T09:20:35Z", "digest": "sha1:GUVN4F6K5EEBQ2YPXLUIK47LJSZOU6OM", "length": 33308, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "निवडणूक काम बंधनकारकच - Marathi News | Election work is bound to happen | Latest nashik News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १९ सप्टेंबर २०२०\nज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला\", शेलारांचा टोला\nमोठी बातमी; बुलेट ट्रेनच्या कामातून ९० हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार\nBreaking- भाजपाचे ज्येष्ठ नेते सरदार तारा सिंग यांचे निधन\nमध्य रेल्वेच्या आसनगाव-अटगाव डाऊन मार्गावर लोकलचे डबे घसरले\nजेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला\n इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद करतोय गौहर खानला डेट, वडिलांनीच दिली कबूली\nड्रग्सप्रकरणी आणखी एक अभिनेता जाळ्यात, ABCD फेम किशोर शेट्टीला अटक\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम सुनैना फौजदार दिसली स्टायलिश लूकमध्ये, पहा तिचे व्हायरल फोटो\nअंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत आणि क्रिती सनॉनचे जुळले होते सूत, पण...\nबाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला \ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nआता लक्षणे नसलेल्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार, ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय\nचिनी कंपनी सिनोव्हॅकच्या लसीच्या चाचण्यांमध्ये लहान मुलांचा समावेश; 28 सप्टेंबरपासून प्रयोगांना प्रारंभ\nचीनमधील हजारो नागरिक ब्रुसेलोसिस आजाराने ग्रस्त, जननक्षमता कमी होण्याचा धोका\nरशियन कोरोना लस दिल्यानंतर दिसताहेत 'हे' साइड इफेक्ट्स, भारतातही येणार आहेत कोट्यवधी डोस\nमोठा दिलासा; कस्टम्सकडे सोपवलेल्या कोट्यवधीच्या कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा\nअकोला - कोरोनाचे आणखी तीन बळी, 141 नवे पॉझिटिव्ह रुग्ण\nमुंबई - ज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला\", शेलारांचा टोला\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nमास्क घालायला सांगितल्याच्या रागातून तरुणांकडून पेट्रोलपंपाची तोडफोड\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nअकोला : जुने शहरातील पिता-पुत्राने एका तरुणाची हत्या करून मृतदेह दोन दिवस ठेवला घरात; दुर्गंधी पसरल्यानंतर शनिवारी उघडकीस आले हत्याकांड\nवसई - मास्क घालायला सांगितल्याच्या रागातून वसईत माणिकपूरच्या बसिन पेट्रोल पंपावर भीषण राडा\nहे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nसोलापूर - उजनी धरणातून 30 हजार कयुसेकचा विसर्ग; धरणातील पाणीसाठा झाला 110 टक्के, धरणाचे 16 दरवाजे उघडले\nमुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची‌ शक्यता, कोकणात जोरदार पश्चिमी वारे\nबुलडाणा जनता कर्फ्यू : दुकाने बंद; जनता रस्त्यावर\nसोलापूर : जोरदार पावसामुळे मान नदीवरून पाणी वाहत असल्याने आल्याने मंगळवेढा- पंढरपूर मार्ग बंद\nमोठा दिलासा; कस्टम्सकडे सोपवलेल्या कोट्यवधीच्या कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा\nअकोला - कोरोनाचे आणखी तीन बळी, 141 नवे पॉझिटिव्ह रुग्ण\nमुंबई - ज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला\", शेलारांचा टोला\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nमास्क घालायला सांगितल्याच्या रागातून तरुणांकडून पेट्रोलपंपाची तोडफोड\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nअकोला : जुने शहरातील पिता-पुत्राने एका तरुणाची हत्या करून मृतदेह दोन दिवस ठेवला घरात; दुर्गंधी पसरल्यानंतर शनिवारी उघडकीस आले हत्याकांड\nवसई - मास्क घालायला सांगितल्याच्या रागातून वसईत माणिकपूरच्या बसिन पेट्रोल पंपावर भीषण राडा\nहे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nसोलापूर - उजनी धरणातून 30 हजार कयुसेकचा विसर्ग; धरणातील पाणीसाठा झाला 110 टक्के, धरणाचे 16 दरवाजे उघडले\nमुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची‌ शक्यता, कोकणात जोरदार पश्चिमी वारे\nबुलडाणा जनता कर्फ्यू : दुकाने बंद; जनता रस्त्यावर\nसोलापूर : जोरदार पावसामुळे मान नदीवरून पाणी वाहत असल्याने आल्याने मंगळवेढा- पंढरपूर मार्ग बंद\nAll post in लाइव न्यूज़\nशासनाकडून अनुदान मिळत नसले आणि संस्था खासगी असली तरीही अशा संस्थांमधील शिक्षकांना निवडणुकीचे काम करावेच लागेल, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिल्याने शिक्षकांच्या निवडणूक संदर्भातील कामकाजासंदर्भात वारंवार निर्माण होणाऱ्या चर्चेला यामुळे पूर्णविराम मिळाला आहे.\nठळक मुद्देशिक्षकांबाबत निर्वाळा : संस्था खासगी असली तरीही कर्तव्य सारखेच\nनाशिक : शासनाकडून अनुदान मिळत नसले आणि संस्था खासगी असली तरीही अशा संस्थांमधील शिक्षकांना निवडणुकीचे काम करावेच लागेल, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिल्याने शिक्षकांच्या निवडणूक संदर्भातील कामकाजासंदर्भात वारंवार निर्माण होणाऱ्या चर्चेला यामुळे पूर्णविराम मिळाला आहे.\nशिक्षकांना शैक्षणिक कामांबरोबरच इतर अनेक अशैक्षणिक कामे दिली जात असल्याने त्यांच्यावर निवडण���कीच्या कामांची जबाबदारी सोपवू नये याबाबत अनेक मतप्रवास असून, निवडणूक शाखेकडे अशा प्रकारच्या अनेकदा तक्रारी प्राप्तही झालेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकाकडून निवडणुकीच्या कामाला आक्षेप घेतला जात आहे. विशेषता खासगी शिक्षणसंस्था आणि शासनाचे अनुदान न घेणाºया संस्थांमधील शिक्षकांनी आपणावर निवडणूक कामाची सक्ती करू नये, अशी भूमिका घेतलेली होती. याच संदर्भात नाशिकमधील एका खासगी तंत्रनिकेतनमध्ये काम करणाºया प्राध्यापकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.\nप्राध्यापकांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती जी. एस. पटेल आणि न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी यांच्या खंडपीठाने १ आॅक्टोबर २०१९ रोजी अतिशय महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. खासगी किंवा शासकीय अनुदानित शाळा महाविद्यालयांमध्ये काम करणारे शिक्षक असो किंवा खासगी संस्था किंवा विनाअनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना आता यापुढे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीचे कामकाज करावेच लागेल, असा निर्णय दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ज्येष्ठ विधीम प्रदीप राजगोपाल यांनी बाजू मांडताना प्रभावी युक्तिवाद केला. मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण असून, यामध्ये अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय व भारत निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक संबंधी संपूर्ण कायदेशीर बाजू व तरतुदी अतिशय भक्कमपणे मांडण्याकरिता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरु ण आनंदकर व उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) नितीन गावंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.\nमुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना आगामी विधानसभा निवडणूक आणि भविष्यातील सर्वच निवडणूक घेताना निवडणूकविषयक अधिकारी व कर्मचारी नेमताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.\nसंचालक, तंत्रशिक्षण, महाराष्ट्र शासन यांनी अर्जदार संस्थांना अभियांत्रिकीचे शिक्षण देण्यासाठी त्याकरिता संस्था, कॉलेज स्थापन करण्याची परवानगी दिलेली आहे. अशी परवानगी देताना शासनाच्या तंत्रशिक्षण विभागाने अर्जदार संस्थांना अटी व शर्तींसह सशर्त परवानगी दिलेली असल्याने या संस्थ���ंच्या शैक्षणिक कार्यपद्धतीवर शासनाचे नियंत्रण आहे. अर्जदार संस्थांचा शैक्षणिक अभ्यासक्र म, प्रवेशप्रक्रि या, प्रवेश शुल्क, विषय हे शासन नियंत्रित व संलग्न असलेल्या एआयसीटीई व विद्यापीठाच्या मान्यतेने चालविले जातात. केवळ शासकीय अनुदान मिळत नाही म्हणून संस्था पूर्णत: खासगी होत नाही. म्हणून अर्जदार संस्थांचे कर्मचारी लोकप्रतिनीधी कायद्याच्या तरतुदीप्रमाणे निवडणूक कामासाठी अधिग्रहीत करणे कायदेशीर आहे, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\n२0 टक्के अनुदान घोषित शाळांमधील ४३ हजार शिक्षक वेतनापासून वंचित\nशिक्षकांची ओळखपत्रे गेली कुठे\nशिक्षक मतदारसंघ निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता\nचार हजारांवर शिक्षकांनी घेतले ‘निष्ठा’चे प्रशिक्षण\nकोरोना विरोधातल्या लढ्यासाठी पुणे जिल्हयातील प्राथमिक शिक्षक देणार एक दिवसाचे वेतन\ncoronavirus : वडिलांच्या निधनानंतर काही तासांतच गुरुजी कोरोना कक्षात 'ऑन ड्युटी'\nभुजबळांची भेट न झाल्याने मराठा क्रांती मोर्चा आक्रमक\nकोरोनाबरोबर आता 'सारी' रोगाचीही भीती\nनाशिकला लागून असलेले तीन तालुके ‘हॉटस्पॉट’\nमालेगावी घरोघरी आरोग्य तपासणी\nव्यावसायिकांना कमी दरात गाळे द्या\nमराठा आरक्षणासाठी भाजपचे उपोषण\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (186 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (69 votes)\nबाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला \nपुराच्या पाण्यात तरुणांनी धाडस करून केले अंत्यसंस्कार | Corona Virus | Junner | Maharashtra News\nCracking Your Knuckles | तुम्हाला बोटे मोडायची सवय आहे का पडू शकते महागात | Lokmat Oxygen\nस्वप्नांचा, सन्मानाचा आणि ध्यैर्याचा बलात्कार | Kangana Ranaut Tweet | Lokmat Cnx Filmy\nराष्ट्रवादीने पंतप्रधानांना कांदा केला स्पीडपोस्ट | NCP on Pm Modi | India News\ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम सुनैना फौजदार दिसली स्टायलिश लूकमध्ये, पहा तिचे व्हायरल फोटो\nजेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला\nIPL 2020 MI vs CSK : पहिल्या मॅचआधी सोशल मीडियात मीम्सचा पाऊस, 'माही'चं फॅन्सनी केलं मजेदार स्वागत\nIPL 2020: हे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकता��� सामन्याचा निकाल\nरेल्वेच्या या निर्णयामुळे तिकिटावर अतिरिक्त शुल्क लागणार, रेल्वे प्रवास महागणार\nशाहरुख खानची लेक सुहाना खानच्या या फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर, See Pics\nIPL 2020 : पहिले षटक कसे राहिले पहिली धाव कुणी काढली\nआंतरराष्ट्रीय सफरचंद खाण्याचा दिवस; जाणून घ्या या राजेशाही फळाबाबतच्या आश्चर्यजनक बाबी..\nमराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीच्या दिलखेचक अदा पाहून चाहते झाले फिदा, एकदा पहाच हे फोटो\nश्रीगोंद्यातील नेते त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी एकत्र येतात -बाळासाहेब थोरात\ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nजोरदार पर्जन्यवृष्टीने दुष्काळी भागातील माण नदीला १०८ वर्षानी आला पूर\nMI vs CSK: सामन्यापूर्वी वातावरण तापले, रोहित शर्माने चेन्नईला रोखठोक शब्दात आव्हान दिले\nMarathi Jokes: पूर्वकल्पना न देता नवऱ्यानं मित्राला घरी जेवायला बोलावलं अन्...\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला\", शेलारांचा टोला\nमोठा दिलासा; कस्टम्सकडे सोपवलेल्या कोट्यवधीच्या कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा\nज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश\nलव्ह जिहादला रोखण्यासाठी मोदी सरकार कायदा बनवणार, विहिंप दबाव आणणार\n'पॅनिक' सिच्युएशन कमी झाली असेल तर उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्या\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/ratnagiri/boats-disappear-by-boat/articleshow/70692261.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-19T10:49:55Z", "digest": "sha1:JZUH2HQN2PZ6TKXSHAUKA237LJ7PE3LA", "length": 9980, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनौका बुडून खलाशी बेपत्ता\nमिऱ्या समुद्रात बुधवारी रात्रीच्या सुमारास मच्छीमारी करणारी नौका बुडाली त्यात रामचंद्र केशव पवार हा ६५ वर्षीय खलाशी बेपत्ता झाला आहे...\nरत्नागिरी : मिऱ्या समुद्रात बुधवारी रात्रीच्या सुमारास मच्छीमारी करणारी नौका बुडाली. त्यात ��ामचंद्र केशव पवार हा ६५ वर्षीय खलाशी बेपत्ता झाला आहे. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत. मच्छिमारी १ ऑगस्टपासून सुरू झाली असली तरी समुद्राच्या पाण्याला असणारा वेग व अजस्त्र लाटांमुळे मच्छिमारांनी अद्याप मासेमारीला सुरुवात केलेली नाही. मात्र छोट्या नौका किनाऱ्यावर मासेमारी करायचा प्रयत्न करत आहेत. बुडालेली नाव तशाच प्रकारचे मच्छिमारी करीत होती.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nSindhudurg: सिंधुदुर्गातही करोनाचा कहर; नारायण राणेंचा ...\nरत्नागिरीहून मुंबईकडे येणाऱ्या रस्त्याची चाळण; मनसेच्या...\nसिंधुदुर्गात करोनाचा वाढता प्रादुर्भाव, आणखी १३२ नवीन र...\nUday Samant: सिंधुदुर्गच्या सर्व सीमा खुल्या; प्रवेशासा...\nरत्नागिरी: मच्छीमार नौकेला जलसमाधी; १ बेपत्ता महत्तवाचा लेख\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धडक कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली जप्त\nनागपूरनागपूर अधिवेशन रद्द करा; काँग्रेसच्या आमदाराची मागणी\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nआयपीएल'हा' आहे मुंबई इंडिन्सचा whatsapp नंबर; सेव्ह करा आणि मिळवा...\nअहमदनगरअश्लील फोटोला पत्नीचा चेहरा लावला; पतीच्या मुसक्या आवळल्या\nक्रिकेट न्यूजभारतीय क्रिकेटमध्ये हे ६ चेंडू कधीच विसरता येणार नाहीत; पाहा व्हिडिओ\nआयपीएलजिंकणार तर मुंबईच; या कारणामुळे चेन्नईविरुद्ध मुंबईचे पारडे कधीही जड\nन्यूजजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nसिनेन्यूज'सॅम' नावाने वाटायचा ड्रग्ज, बॉलिवूडमध्येच आहे त्याचा 'बॉस'\n हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पडी डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nहेल्थशरीराला लोहाचा पुरवठा करणारी ही पारंपरिक पद्धत माहीत आहे का\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगबॉलीवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमध्ये दिले आहे ‘या’ एका पदार्थाला प्राधान्य\nधार्मिकअधिक मासात 'या' भागातून कावळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.bigmarathi.in/this-was-the-reactontion-of-sushants-family-doctor-bigmarathi-news/", "date_download": "2020-09-19T08:15:25Z", "digest": "sha1:CNYUTFKGZL7JH5ZYDN7FUYPP7N36IFPF", "length": 17012, "nlines": 193, "source_domain": "www.bigmarathi.in", "title": "सुशांत सिंहच्या कुटुंबियांची अवस्था पाहवत नाही, सुशांतच्या फॅमिली डाॅक्टरने दिली 'ही' प्रतिक्रिया", "raw_content": "\nसुशांत सिंहच्या कुटुंबियांची अवस्था पाहवत नाही, सुशांतच्या फॅमिली डाॅक्टरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nसुशांत सिंहच्या कुटुंबियांची अवस्था पाहवत नाही, सुशांतच्या फॅमिली डाॅक्टरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात नवनवीन गोष्टी समोर आहेत. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी जेव्हापासून रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे, तेव्हापासून या प्रकरणात मुंबई पोलीस, बिहार पोलीस, सीबीआय आणि ईडीने तपास सुरू केला आहे. आता सुशांतच्या फॅमिली डॉक्टरांशी यासंबंधी चर्चा केली. यावेळी डॉक्टरांनी सुशांतचं संपूर्ण कुटुंब तीव्र दुःखात असल्याचं सांगितलं आहे.\nसुशांत सिंहचे फॅमिली डाॅक्टर विपीन कौशल यांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. सुशांतच्या कुटुंबावर या प्रकरणाचा मोठा परिणाम झाला आहे. सुशांत फार सकारात्मक होता. तो नेहमी आपलं कुटुंब आणि भविष्याबद्दल बोलायचा. या काळात काही गोष्टी बदलल्या असतील. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी असं मलाही वाटतं. त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळायला हवा.\nयाक्षणी सुशांतच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. मी सुशांतच्या वडिलांना ओळखतो. आयुष्याकडे सकारात्मक नजरेने पाहणाऱ्या व्यक्तींपैकी ते एक आहेत. बहिणी असो किंवा त्यांचे पती सर्वांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. सुशांतचे भवि���्याबद्दल अनेक स्वप्न होती. तो आत्महत्या करू शकत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचा विचार केल्यावर मनात प्रश्न उपस्थित होतात, असं डॉक्टर कौशल म्हणाले.\nमागील दिवसात रियासह तिचा भाऊ शौविक, वडील इंद्रजीत, माजी मॅनेजर श्रुती मोदीची चौकशी केली आहे. सुशांतचा हाऊस मॅनेजर, त्याचा सीए संदीप श्रीधर आणि बहिण मीतू सिंहचा जबाब सुद्धा नोंदवून घेण्यात आला आहे.\nRelated tags : Bigmarathi BigMarathi News rhea chakrabourty Sushant singh Rajput sushant singh rajput sucide sushant's family doctor vipin kaushal के. के. सिंह बिग मराठी बिग मराठी बातमी रिया चक्रवर्ती विपीन कौशल सुशांत सिंह राजपूत सुशांत सिंह राजपूत आत्महत्या सुशांत सिंहचे फॅमिली डाॅक्टर\n‘सडक 2’ चित्रपटाच्या ट्रेलरला नापसंती पाहून पूजा भट्टनं दिली ‘ही’ प्रतिक्रिया\n‘माझ्या मुलीप्रमाणेच सुशांतलाही मारलं गेलं’, अभिनेत्री जियाच्या आईने केली सीबीआय चौकशीची मागणी\nसुशांतच्या बहिणीची नरेंद्र मोदींकडे विनंती, म्हणाली…..\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होत आहेत. याप्रकरणी अनेक लोकांची चौकशी\nरियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीचं ड्रग्स डीलरसोबतचं ‘हे’ चॅट आलं समोर\nसुशांत सिंहला जाऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र दिवसेंदिवस याप्रकरणाचं गूढ वाढतच चाललय. स\nईडीच्या चौकशीत रिया चक्रवर्तीने लपवला स्वतःचा एक फोन नंबर\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर संशयाची वावटळ उठली असतानाच या सर्वांच्या केंद्रस्थान\nजुन्या दिवसांना मिस करतेय सोनाली बेंद्रे, शेअर केले थ्रोबॅक फोटो\nबाॅलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं सोशल मीडियावर तिचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त\nराधिका आपटे ‘या’ कारणामुळे सोशल मीडियावर झाली ट्रोल, जाणून घ्या\nआपल्या बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाणरी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. राधिका आपटे सध्य\n“दलित बांधवांनो माफ करा, पुन्हा चूक होणार नाही…”; गणपती प्रतिष्ठापनेतील चुकीवरुन प्रवीण तरडेंनी मागितली जाहिर माफी\nआज कोरोना संकटामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून राज्यभरात बाप्पाचं आगमन होत आहे. आज पासून गणेशोत्स\nजाणून घ्या, ताक पिण्याचे खास फायदे\nजमिनीवर बसून जेवण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे\nकाजू खाल्यामुळे हे आजार राहतात दूर…\nजाणून घ्या आल्याचे आरोग्यदायी फायदे\nजाणून घ्या गुळाचे निरोगी आरोग्यासाठी होणारे फायदे\nबडीशेप खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे\nहिमोग्लोबिन वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय\nपित्ताचा त्रास टाळण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय\nजाणून घ्या तोंडाची दुर्गंधी दूर करण्याचे ‘हे’ उपाय\nनारळ पाणी पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे माहित आहे का\nसुशांत सिंह राजपूत प्रकरणात मोठी घडामोड; करण जोहर, सलमानसह 8 बड्या कलाकारांना कोर्टाचे आदेश\n‘या’ अवस्थेत सापडला होता दिशाचा मृतदेह, रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने केला खुलासा\nसुशांतच्या पैशांतून रिया चक्रवर्ती पार्टी करायची, ‘या’ व्यक्तीनं केला धक्कादायक खुलासा\nसुशांतच्या 15 कोटी रुपयांचा पर्दाफाश, सीबीआयला सापडला धागादोरा\nसुशांतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सुशांतचा पहिला मेणाचा पुतळा तयार\nरियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीचं ड्रग्स डीलरसोबतचं ‘हे’ चॅट आलं समोर\nसुशांतसाठी ‘या’ देशांतून ड्रग्स मागवायची रिया\nजाणून घ्या, ताक पिण्याचे खास फायदे\nसुशांत सिंह राजपुत प्रकरणात होणार महत्वपूर्ण बैठक, मुंबईत आलेली सीबीआय पुन्हा दिल्लीला रवाना\nसुशांतच्या बहिणीवर ‘हा’ मोठा आरोप, एनसीबीकडून तपास सुरु\nसुशांत सिंह राजपूत प्रकरणात मोठी घडामोड; करण जोहर, सलमानसह 8 बड्या कलाकारांना कोर्टाचे आदेश\n‘या’ अवस्थेत सापडला होता दिशाचा मृतदेह, रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने केला खुलासा\nसुशांतच्या पैशांतून रिया चक्रवर्ती पार्टी करायची, ‘या’ व्यक्तीनं केला धक्कादायक खुलासा\nसुशांतच्या 15 कोटी रुपयांचा पर्दाफाश, सीबीआयला सापडला धागादोरा\nसुशांतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सुशांतचा पहिला मेणाचा पुतळा तयार\nरियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीचं ड्रग्स डीलरसोबतचं ‘हे’ चॅट आलं समोर\nसुशांतसाठी ‘या’ देशांतून ड्रग्स मागवायची रिया\nबिग मराठी ही मराठी भाषेतील पहिली सर्वसमावेशक इन्फोटेन्मेंट वेबसाईट आहे. ट्रेंडिंग विषयांसह राजकारण, मनोरंजन, खेळ, आरोग्य, लाईफस्टाईल, विज्ञान-तंत्रज्ञान, इतिहास आणि पर्यटन या विषयांसह अनेक नावीन्यपूर्ण विषयांवरील लेख तसेच किस्से या वेबसाईटवर आपल्याला वाचण्यास मिळतील. संपर्क- [email protected]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/government-fails-to-handle-corona-establish-presidential-rule-in-maharashtra/", "date_download": "2020-09-19T09:00:47Z", "digest": "sha1:WRIA5QA7SS32EQSI4LGGQHWNC5IFZWQ7", "length": 16313, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "कोरोना हाताळण्यात सरकार अपयशी; महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा - नवनीत राणा - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nअधिवेशनावर होणारा खर्च विदर्भाची मेडिकल यंत्रणा सुधारण्यासाठी करावा नागपुरच्या ठाकरेचे मुख्यमंत्री…\nकंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई योग्यच; मुंबई महापालिकेचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र\nजनतेच्या हितासाठी रेल्वे प्रवास : मनसेच्या नेत्याची माहिती\nIPL २०२० : १४ महिन्यांनंतर धोनी मैदानात परत येईल; CSK च्या…\nकोरोना हाताळण्यात सरकार अपयशी; महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा – नवनीत राणा\nदिल्ली : राज्यात कोरोना (Corona) रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली. कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि शिवसेनेच्या (Shivsena) वादाबाबत त्या म्हणाल्या – कंगनाने फक्त स्वतःबद्दल बोलावे. बॉलिवूडने तिला सर्व काही दिले आहे. त्यावर तिने आरोप करू नये.\nसंजय राऊतांचा राजीनामा घ्या\nयाआधी नवनीत राणा यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्या म्हणाल्या होत्या – संजय राऊत यांनी राज्याचा ठेका घेतला आहे का त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. सतत महिलांचा अपमान करत आहेत. त्यांनी मर्यादेत राहावे. मुख्यमंत्र्यांचे राऊत यांना समर्थन आहे असे वाटते.\nमुख्यमंत्र्यांचे राऊत यांना समर्थन असेल तर मुख्यमंत्री बाहेर येऊन त्यांचे समर्थन करतील आणि त्यांचा राऊत यांना पाठिंबा नसेल तर त्यांनी राऊत यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राणा केली होती.\nही बातमी पण वाचा : निवृत्त अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीला मुख्यमंत्र्यांचे समर्थन\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकेंद्र शासनाच्या कांदा निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होईल -बाळासाहेब पाटील\nNext articleलॉकडाऊन काळात राज्यात कोविडसंदर्भात २ लाख ५५ हजार गुन्हे- अनिल देशमुख\nअधिवेशनावर होणारा खर्च विदर्भाची मेडिकल यंत्रणा सुधारण्यासाठी करावा नाग���ुरच्या ठाकरेचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र\nकंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई योग्यच; मुंबई महापालिकेचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र\nजनतेच्या हितासाठी रेल्वे प्रवास : मनसेच्या नेत्याची माहिती\nIPL २०२० : १४ महिन्यांनंतर धोनी मैदानात परत येईल; CSK च्या प्रशिक्षकाचे मोठे विधान\nसलामीला सर्वांत यशस्वी केकेआरचा संघ\nपवारांच्या प्रयत्नांना यश ; बंदरावर अडकलेल्या कांदा निर्यातीला केंद्राकडून हिरवा कंदील\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nतेव्हा पवारसाहेबांच्या मोठ्या मनाची उंची दिसून आली : आमदार लंकेंनी ...\nना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड- उदयनराजे भोसले\n’ जनतेच्या हितासाठी सोमवारपासून मनसेचा रेल्वे प्रवास\n‘जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं, हे लक्षात असू द्या’ – मनसे\nपुतळ्याची नव्हे तर, रुग्णालयाची गरज; पायाभरणी सोहळ्याला जाणार नाही – प्रकाश...\nशरद पवार वडिलांसारखे, त्यांच्या भूमिकेविषयी बोलू शकत नाही – उदयनराजे भोसले\nकोरोना नियंत्रणासाठी तुकाराम मुंढेंना नागपुरात परत पाठवा, शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nअधिवेशनावर होणारा खर्च विदर्भाची मेडिकल यंत्रणा सुधारण्यासाठी करावा नागपुरच्या ठाकरेचे मुख्यमंत्री...\nजनतेच्या हितासाठी रेल्वे प्रवास : मनसेच्या नेत्याची माहिती\nपवारांच्या प्रयत्नांना यश ; बंदरावर अडकलेल्या कांदा निर्यातीला केंद्राकडून हिरवा कंदील\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nएनआयएचे (NIA) पश्चिम बंगाल, केरळमध्ये छापे; अल कायदाचे नऊ दहशतवादी जेरबंद\nतेव्हा पवारसाहेबांच्या मोठ्या मनाची उंची दिसून आली : आमदार लंकेंनी ...\nना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड- उदयनराजे भोसले\n’ जनतेच्या हितासाठी सोमवारपासून मनसेचा रेल्वे प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/beed/", "date_download": "2020-09-19T09:12:48Z", "digest": "sha1:3BFW3LGFA5SA6YZYWPQDX3CHL4B5X5AS", "length": 27840, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Beed News | Latest Beed News in Marathi | Beed Local News Updates | ताज्या बातम्या बीड | बीड समाचार | Beed Newspaper | Lokmat.com", "raw_content": "शनिवार १९ सप्टेंबर २०२०\nज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबई��रील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला\", शेलारांचा टोला\nमोठी बातमी; बुलेट ट्रेनच्या कामातून ९० हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार\nBreaking- भाजपाचे ज्येष्ठ नेते सरदार तारा सिंग यांचे निधन\nमध्य रेल्वेच्या आसनगाव-अटगाव डाऊन मार्गावर लोकलचे डबे घसरले\nजेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला\n इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद करतोय गौहर खानला डेट, वडिलांनीच दिली कबूली\nड्रग्सप्रकरणी आणखी एक अभिनेता जाळ्यात, ABCD फेम किशोर शेट्टीला अटक\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम सुनैना फौजदार दिसली स्टायलिश लूकमध्ये, पहा तिचे व्हायरल फोटो\nअंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत आणि क्रिती सनॉनचे जुळले होते सूत, पण...\nबाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला \ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकाडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nआता लक्षणे नसलेल्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार, ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय\nचिनी कंपनी सिनोव्हॅकच्या लसीच्या चाचण्यांमध्ये लहान मुलांचा समावेश; 28 सप्टेंबरपासून प्रयोगांना प्रारंभ\nचीनमधील हजारो नागरिक ब्रुसेलोसिस आजाराने ग्रस्त, जननक्षमता कमी होण्याचा धोका\nरशियन कोरोना लस दिल्यानंतर दिसताहेत 'हे' साइड इफेक्ट्स, भारतातही येणार आहेत कोट्यवधी डोस\nमोठा दिलासा; कस्टम्सकडे सोपवलेल्या कोट्यवधीच्या कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा\nअकोला - कोरोनाचे आणखी तीन बळी, 141 नवे पॉझिटिव्ह रुग्ण\nमुंबई - ज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला\", शेलारांचा टोला\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nमास्क घालायला सांगितल्याच्या रागातून तरुणांकडून पेट्रोलपंपाची तोडफोड\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nअकोला : जुने शहरातील पिता-पुत्राने एका तरुणाची हत्या करून मृतदेह दोन दिवस ठेवला घरात; दुर्ग���धी पसरल्यानंतर शनिवारी उघडकीस आले हत्याकांड\nवसई - मास्क घालायला सांगितल्याच्या रागातून वसईत माणिकपूरच्या बसिन पेट्रोल पंपावर भीषण राडा\nहे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nसोलापूर - उजनी धरणातून 30 हजार कयुसेकचा विसर्ग; धरणातील पाणीसाठा झाला 110 टक्के, धरणाचे 16 दरवाजे उघडले\nमुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची‌ शक्यता, कोकणात जोरदार पश्चिमी वारे\nबुलडाणा जनता कर्फ्यू : दुकाने बंद; जनता रस्त्यावर\nसोलापूर : जोरदार पावसामुळे मान नदीवरून पाणी वाहत असल्याने आल्याने मंगळवेढा- पंढरपूर मार्ग बंद\nमोठा दिलासा; कस्टम्सकडे सोपवलेल्या कोट्यवधीच्या कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा\nअकोला - कोरोनाचे आणखी तीन बळी, 141 नवे पॉझिटिव्ह रुग्ण\nमुंबई - ज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला\", शेलारांचा टोला\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nमास्क घालायला सांगितल्याच्या रागातून तरुणांकडून पेट्रोलपंपाची तोडफोड\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nअकोला : जुने शहरातील पिता-पुत्राने एका तरुणाची हत्या करून मृतदेह दोन दिवस ठेवला घरात; दुर्गंधी पसरल्यानंतर शनिवारी उघडकीस आले हत्याकांड\nवसई - मास्क घालायला सांगितल्याच्या रागातून वसईत माणिकपूरच्या बसिन पेट्रोल पंपावर भीषण राडा\nहे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nसोलापूर - उजनी धरणातून 30 हजार कयुसेकचा विसर्ग; धरणातील पाणीसाठा झाला 110 टक्के, धरणाचे 16 दरवाजे उघडले\nमुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची‌ शक्यता, कोकणात जोरदार पश्चिमी वारे\nबुलडाणा जनता कर्फ्यू : दुकाने बंद; जनता रस्त्यावर\nसोलापूर : जोरदार पावसामुळे मान नदीवरून पाणी वाहत असल्याने आल्याने मंगळवेढा- पंढरपूर मार्ग बंद\nAll post in लाइव न्यूज़\n प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोरोना रुग्णाचा मृतदेह १० तास पडून\nतहसीलदार यांना रात्र���च कळवुन देखील त्यांनी याची दखल घेतली नसल्याचा आरोप रूग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. ...\nठेवीदारांची दहा कोटींची फसवणूक; परिवर्तन मल्टीस्टेटचा फरार मुख्याधिकारी गजाआड\nआमिष दाखवून बीड जिल्ह्यातील ठेवीदारांची फसवणूक ...\nगोदावरीची पाणीपातळी वाढल्याने पाचांळेश्वर आणि राक्षसभुवन येथील मंदिरे पाण्याखाली\nजायकवाडी धरणातून मोठा विसर्ग होत असल्याने गेवराई तालुक्यातील 32 गावांत गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. ...\nमाजलगाव धरणाची ११ दरवाजे उघडले; सांडस चिंचोलीला पुराच्या पाण्याचा वेढा\nमाजलगाव तालुक्यातील २७ गावांना अतिसतर्कतेचा इशारा ...\nऊसतोड कामगार संघटनांंना आता प्रतीक्षा लवादाच्या बैठकीची; कामगार मंत्रालय घेणार पुढाकार\nमजुरीवाढ, आरोग्य सुविथांवर संघटना ठाम ...\nसुदाम मुंडे प्रकरण : ‘त्या’ गर्भवतींची ना भेट, ना चौकशी; माहितीबद्दल परळी पोलीस अनभिज्ञ\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nतीन गर्भवती महिलांची सोनोग्राफी केल्याचे उघड झाल्यानंतर आरोग्य विभागाने त्यांची चौकशी केली. ... Read More\n'हॅप्पी हायपोक्झिया' घातकच; ७० टक्के रुग्णांचा मृत्यू ४८ ते ७२ तासांच्या आत\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोरोनाची लक्षणे दिसू लागताच रूग्णांनी उपचारासाठी यावे असे आवाहन स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोव्हीड केअर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी व्यक्त केले. ... Read More\ncorona virusCoronavirus in MaharashtraBeedकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसबीड\nमराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय झाल्याशिवाय नोकरी भरती करू नये\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकेज तहसील समोर सकल मराठा समाजाच्यावतीने धरणे आंदोलन ... Read More\nदारूच्या नशेत कोरोनाबाधिताने ठोकली धूम; आरोग्य पथकाने रात्र काढली जागून\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआरोग्य पथक रात्रभर शोध घेत असताना रुग्णाबाबत माहिती असूनही ग्रामसुरक्षा समिती आणि त्याच्या नातेवाईकाने कोणतीही मदत केली नाही. ... Read More\ncorona virusCoronavirus in MaharashtraBeedकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसबीड\nमाजलगाव धरणाचे पाच दरवाजे उघडले , 6 हजार क्युसेकने विसर्ग\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nयावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासुनच धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत होती. ... Read More\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमु���बई इंडियन्स (179 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (67 votes)\nबाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला \nपुराच्या पाण्यात तरुणांनी धाडस करून केले अंत्यसंस्कार | Corona Virus | Junner | Maharashtra News\nCracking Your Knuckles | तुम्हाला बोटे मोडायची सवय आहे का पडू शकते महागात | Lokmat Oxygen\nस्वप्नांचा, सन्मानाचा आणि ध्यैर्याचा बलात्कार | Kangana Ranaut Tweet | Lokmat Cnx Filmy\nराष्ट्रवादीने पंतप्रधानांना कांदा केला स्पीडपोस्ट | NCP on Pm Modi | India News\ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकाडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम सुनैना फौजदार दिसली स्टायलिश लूकमध्ये, पहा तिचे व्हायरल फोटो\nजेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला\nIPL 2020 MI vs CSK : पहिल्या मॅचआधी सोशल मीडियात मीम्सचा पाऊस, 'माही'चं फॅन्सनी केलं मजेदार स्वागत\nIPL 2020: हे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nरेल्वेच्या या निर्णयामुळे तिकिटावर अतिरिक्त शुल्क लागणार, रेल्वे प्रवास महागणार\nशाहरुख खानची लेक सुहाना खानच्या या फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर, See Pics\nIPL 2020 : पहिले षटक कसे राहिले पहिली धाव कुणी काढली\nआंतरराष्ट्रीय सफरचंद खाण्याचा दिवस; जाणून घ्या या राजेशाही फळाबाबतच्या आश्चर्यजनक बाबी..\nमराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीच्या दिलखेचक अदा पाहून चाहते झाले फिदा, एकदा पहाच हे फोटो\n इस्माईल दरबारचा मुलगा जैद करतोय गौहर खानला डेट, वडिलांनीच दिली कबूली\nछळवादी मुख्याधिकाऱ्याच्या बांधल्या मुसक्या; ब्ल्यू फिल्मचा होता शौकीन\nनागपुरातील १००० खाटांच्या जम्बो कोविड सेंटरला हिरवी झेंडी\nपोलिसांनी ठोकल्या सोनसाखळी चोराला बेडया;१ लाख ३६ हजारांचा मुद‌ेमाल हस्तगत\nमोठा दिलासा; कस्टम्सकडे सोपवलेल्या कोट्यवधीच्या कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला\", शेलारांचा टोला\nमोठा दिलासा; कस्टम्सकडे सोपवलेल्या कोट्यवधीच्या कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा\nलव्ह जिहादला रोखण्यासाठी मोदी सरकार कायदा बनवणार, विहिंप दबाव आणणार\n'पॅनिक' सिच्युएशन कमी झाली असेल तर उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्या\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकाडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/national-international/new-tax-scheme-to-honour-and-encourage-honest-taxpayers-of-the-india", "date_download": "2020-09-19T09:19:51Z", "digest": "sha1:H7BRM3UDMSTH3WSVIJQVIVYLVCKMDCWT", "length": 3872, "nlines": 70, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "new tax scheme to honour and encourage honest taxpayers of the india", "raw_content": "\nकरदात्यांसाठी उद्या 'गुड न्यूज'\nटॅक्स वेळेत भरणार्‍या प्रामाणिक करदात्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (13 ऑगस्ट) गूड न्यूज देणार आहेत. प्रामाणिक करदात्यांसाठी एक नवं व्यासपीठ केंद्र शासनाने तयार केलं असून याची पंतप्रधान मोदी आज घोषणा करणार आहेत. ‘पारदर्शी कर आकारणी : प्रामाणिकतेचा सन्मान’ असं या व्यासपीठाचं नाव आहे. Transparent Taxation-Honouring the Honest पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) याबाबत माहिती देण्यात आली आहे. Prime Minister Narendra Modi\nव्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार्‍या या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर हे उपस्थित असतील. त्याचबरोबर प्राप्तिकर विभागातील अधिकारी आणि पदाधिकार्‍यांशिवाय विविध वाणिज्य विभाग, व्यापारी संघ, चार्टर्ड अकाउंटंट्सचे संघ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/60716?page=4", "date_download": "2020-09-19T09:06:21Z", "digest": "sha1:4MTJRRWFFWOHS32IURXUQIK2YKFKKUFG", "length": 42515, "nlines": 293, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुक्त लैंगिक व्यवहार स्विकारल्यास बलात्कार कमी होतील काय???? | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मुक्त लैंगिक व्यवहार स्विकारल्यास बलात्कार कमी होतील काय\nमुक्त लैंगिक व्यवहार स्विकारल्यास बलात्कार कमी होतील काय\nआजच मुंबईत झालेल्या सामुहीक बलात्काराची बातमी वाचली.अश्या बातम्या रोजच कानावर पडू लागल्या आहेत.भारतात मागच्या काही वर्षांपासून बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.यावर मिडीयातून ,आंतरजालावर ,चर्चासत्रांमध्ये बराच उहापोह झाला आहे.अगदी मायबोलीवरही यावर अनेक धागे निघाले आहेत ,चर्चा झडल्या आहेत याची मला कल्पना आहे.\nजेव्हा एक पुरुष म्हणून मी या घटनांकडे बघतो तेव्हा निश्चीतच ह्या घटना मला विचा��� करायला लावतात.भारतीय पुरुषांना अचानक झालेय काय का बलात्कारासारख्या घटना वाढीस लागत आहेत का बलात्कारासारख्या घटना वाढीस लागत आहेत. यावर आंतरजालावर झालेल्या चर्चा,प्रसारमाध्यमातून झालेले चिंतन यातून मला उमगलेले एक कारण म्हणजे ,भारत हा लैंगिकतेच्या बाबतीत दमन झालेला देश आहे.\nविशेषतः पुरुषाचे लैंगिक दमन करणारी मानसिकता आपल्या सोकॉल्ड उच्च संस्कृतीने लादली आहे.पुरुष हा नैसर्गीकपणे polygamous आहे.म्हंणजे त्याला अनेक लैंगिक जोडीदार असल्यास ते हवेच असतात.विवाहसंस्थेने या नैसर्गीक प्रेरणेवर बंधनं घातली आहेत.एकपत्नीव्रत आपल्याकडे मिरवण्याची गोष्ट आहे.पॉलीगॅमस पुरुषी मानसिकतेला आजकालच्या माध्यमांमधून अधिक खतपाणी मिळतं आहे.त्यातच ढासळत चाललेलं लिंग गुणोत्तर हा एक मोठा प्रश्न बनत चालला आहे.यातून भारतात बलात्काराच्या घटना वाढत आहेत असे माझे मत आहे.मी जास्त लिहीणार नाही माझे काही मुद्देवजा प्रश्न आहेत ते थोडक्यात मांडतो.यावर आंतरजालावर चर्चा झालेली आवडेल.\n१. भारतीय पुरुषाचे लैंगिक दमन झालेले आहे असे आपल्याला वाटते का\n२. पुरुषाच्या अनेक जोडीदार हवे असण्याच्या मानसिकतेशी आपली विवाहसंस्था विसंगत आहे का\n३. पुरुषांचे लैंगिक शमन योग्य व कोणत्याही अन्यायी व्यवस्थेशिवाय झाल्यास बलात्काराच्या घटना कमी होतील असे आपल्याला वाटते का मलातरी याचे उत्तर होय असे वाटते.\n४.पुरुषांच्या polygamous मानसिकतेला अनुसरुन \" मुक्त लैंगिक व्यवहाराकडे वाटचाल करणे आपल्याला समाजस्वास्थासाठी गरजेचे आहे का मला याचे उत्तर होय असे वाटते.\n५. मुक्त लैंगिक व्यवहाराचे कोणतेच तोटे दिसत नाहीत,आपल्याला दिसतात का असल्यास कोणते तोटे आहेत\n६. बलात्कारासारखा घृणास्पद प्रकार बंद व्ह्यायचा असेल तर त्याची काही सामाजिक किंमत मोजावीच लागेल.सोकॉल्ड उच्च संस्कृतीचे अवडंबर न माजवता ,मुक्त व निकोप लैंगिक व्यवहार स्विकारणे व पुरुषांच्या polygamous लैंगिकतेला ' vent' करणे गरजेचे आहे.\n७.ढासळते लिंग गुणोत्तर कसे सावरावे.\n>> बलात्कार करणारे सगळे जण\n>> बलात्कार करणारे सगळे जण ह्या फ्रस्ट्रेशन मधून बलात्कार करतात असे तुम्हाला का वाटते खैरलांजी सारखे प्रकरण आठवा.\nसर्व बलात्कारान्मागे प्रत्यक्ष कारण एकच आहे असे मी म्हणत नाही. पण बहुतांश बलात्कारांमध्ये पॉलीगॅमीवर आलेली बंधने प्र���्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कशी कारणीभूत असतात ते मी आधीच्या दीर्घ पोष्ट मध्ये स्पष्ट केले आहे.\n>> विकसित देशांमधे मुक्त संबंध ठेवण्याची मुभा असतानाही बलात्कार का होतात \nप्राण्यांइतकी मुभा आहे का कशी असेल लग्न पद्धती जिथे जिथे आहे तिथे तिथे पॉलीगॅमी (प्राणीशास्त्रीयदृष्ट्या) करिता मुभा नाही\n>> फ्रस्ट्रेशन हा घटक मुख्य नसून त्यावर ताबा न ठेवता...\nशरीराची कोणतीही नैसर्गिक गरज निर्माण झाल्यांनतर ती दीर्घ काळ नियंत्रित ठेवणे अयोग्यच\nकी हे बलात्कार केल्यानंतरचं\nकी हे बलात्कार केल्यानंतरचं स्पष्टिकरण होतं\nऑफिसा २०१३ मध्ये एक\nऑफिसा २०१३ मध्ये एक बायकांसाठी सेशन झालं होतं.त्यात हा 'औरत हम पे रौब जमायेगी' मुद्दा एक मुख्य कारण म्हणून आला होता.तुम्ही गरीब आहात.आयुष्यात बरेच इश्यूज आहेत.आणि त्यात तुम्हाला एक कॅब ड्रायव्हर म्हणून बाईच्या आज्ञा ऐकाव्या लागतात, वेटर किंवा बॉय बनून बाईला वाढावं लागतंय, हाऊस किपिंग म्हणून काचा पुसाव्या लागतात किंवा टॉयलेट साफ करावे लागतात हे रोल रिव्हर्सल आणि त्यात कस्टमर ने अगदी अपमानास्पद बोलणे वागवणे हे सर्व फ्रस्ट्रेशन आणि त्यांची एकंदर कमी बौद्धिक पातळी मिळून बलात्कार हे व्हेंट आऊट आणि पॉवर प्ले आणि रिव्हेन्ज टूल बनतं.हा त्यांचा स्वतःच्या गरिबीवर, लाचारीवर काही क्षण इगो मसाज किंवा श्रेष्ठत्वाची भावना मिळवायला केलेला अविचार असतो.आणि ते एका भरपूर लोकसंख्या असलेल्या देशात आहेत, जिथे त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत ते किमान ५ ते १० वर्ष समाजात आरामात जगू शकतात.\nआपण सगळे (बाई आणि पुरुष दोन्ही वर्ग) काय करू शकतो\nअश्या घटकांना माणूस म्हणून वागवू शकतो.सलगी वाटणार नाही अश्या प्रकारे त्यांना शिक्षित आणि सुसंस्कृत व्हायला मदत करू शकतो.त्यांच्या कामाचा सेल्फ एस्टीम आणि प्रतिष्ठा वाढवू शकतो.त्यांना त्यांच्या लाचारी किंवा गरिबी मुळे गुन्हे करण्याचा हक्क मिळत नाही, बट टिल वी मेक द लॉ बेटर, वी कॅन स्टार्ट डुइंग धिस ऍज प्रोटेक्शन प्लॅन बी.\nलहान मुलांना उद्धट वाटणार नाही पण दबून जाऊन काही गैर प्रकार सहन करणार नाही या प्रकारचं बॅलन्स वागणं शिकवू शकतो.\nकोणतंही काम लो दर्जाचं नाही हे बिंबवण्यास घरात ही कामं पुरुष कधीकधी स्वतः करून मुलांसमोर आदर्श घालून देऊ शकतात.\nनिर्भया डॉक्युमेंटरीवर आरोपी आणि त्यांच��� वकील यांनी \"मुलीने मर्यादा ओलांडली आणि आम्ही तिला शिक्षा केली\" अशा अर्थाचे पालुपद लावलेले दिसते.\nसाहजिक आहे, कोणता चोर कबूल करेल, की मला हवंहवंसं वाटलं म्हणून मी चोरी केली त्याउलट आपल्या संस्कृतीची चौकट तिने ओलांडली, अन आम्ही तिला धडा शिकवला, असे म्हटले की दोष आपसूक स्त्रीवर जातो. मग प्रश्न वासनेचा नाही, वर्चस्वाचा आणि प्रतिष्ठेचा बनतो.\nगंमत म्हणजे बऱ्याच लोकांना हे असले लॉजिक अजूनही पचनी पडते; तिच्यावर बलात्कार झाला, म्हणजे तिनेच काहीतरी चूक केली असणार...\nमग काय, टाका तिच्यावर बहिष्कार अन ठरवायची तिला चारित्र्यहीन. आणि बलात्कारी पुन्हा दुसरीकडे आपली वासना शमवायला मोकळे.\nबलात्कार न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचला नाही, तर वरचेच चक्र अव्याहत सुरु राहते, अन निर्ढावलेले आपल्या वासनेला संस्कृतीरक्षणाचा मुलामा देऊन पुन्हा उजळ माथ्याने वावरणार.\nअन तथाकथित शिक्षा करायला यांना बलात्काराचाच उपाय बरा सापडला मारझोड नाही, तक्रार नाही, बदनामी नाही, बहिष्कार नाही, खून नाही; फक्त बलात्कारच. हे कसे\nमला एक कळत नाही, लहान मुलांवर, म्हाताऱ्यांवर इतकेच काय प्राण्यांवर सुद्धा जेव्हा बलात्कार होतात, तेव्हा असे कुठले वर्चस्व नराधमांना गाजवायचे असते\nमी_अनु, चांगली पोस्ट. कॅब\nमी_अनु, चांगली पोस्ट. कॅब ड्रायव्हर्सनी केलेले बलात्कार किंवा निर्भया प्रकरणात हा ' हमपे रौब जमायेगी' फॅक्टर नक्कीच जास्त महत्त्वाचा होता. पण त्याचा बेस मुळात परत स्त्री ही पुरुषापेक्षा खालच्या दर्जाची हा चुकीचा संस्कारच आहे, नाही का\nतुंबाडचे खोत किंवा निळू फुल्यांनी रंगवलेले असंख्य पाटील, यांची कसली उपाासमार होत होती जसं रयतेकडून धान्य, पैसा लुटायचे, तशीच बायकांची अब्रूही लुटायचे.\nबलात्कार हे कोणतेही वर्चस्व\nबलात्कार हे कोणतेही वर्चस्व गाजवायला होत नाहीत,ते फक्त लैंगिक इच्छा शमवण्यासाठी होतात.वैद्यबुवा व इनामदार यांनी लिहीलेच लिहायला आलो होतो पण त्यांनी चांगले विस्तृत लिहिले आहे त्यामुळे लिहीत नाही.\nचुकीचा संस्कार हा नक्कीच\nचुकीचा संस्कार हा नक्कीच मुख्य फॅक्टर.\nबरीच कारणे मिळून या गुन्ह्याचा पाया रचला जातो.\nतुंबाडचे खोत किंवा निळू\nतुंबाडचे खोत किंवा निळू फुल्यांनी रंगवलेले असंख्य पाटील, यांची कसली उपाासमार होत होती जसं रयतेकडून धान्य, पैसा लुटायचे, तश���च बायकांची अब्रूही लुटायचे.>>\nम्हणजे सत्ता आणि पैसा हाताशी आला म्हणून पॉलीगॅमीचा मूळ स्वभाव उफाळून आला, असे मानण्यास जागा नाही काय इथे सरळसरळ दोन वर्ग पडलेले दिसतात, एका वर्गात असे लोक जे सत्तेच्या जीवावर अनेक संबंध, संमतीने वा जबरदस्तीने, ठेवतात व बऱ्याचदा सहीसलामत सुटतात ; व जे ठेवू शकत नाहीत ते विवाहबाह्य संबंध अथवा इतर मोक्याच्या संधीची वाट पाहत असतात.\nमग एखादी अशी संधी मिळाली, की जबरदस्तीने असे संबंध ठेवले जातात. पुन्हा यात वासनेची तीव्रता व्यक्तिपरत्वे भिन्नअसू शकते, पण ज्या हिशेबाने बलात्काराच्या घटना उघड होताहेत, त्यानुसार प्रत्येकाच्या मनात थोड्याफार फरकाने अनेक शारीरिक संबंधाची इच्छा घर करून आहे, असेच वाटते. फक्त ज्याची त्याची कुवत, सत्ता अन संधी यानुसार तो ती भागवण्याचा प्रयत्न करतोय. कधी ते संमतीने असेल विवाहबाह्य संबंध ठरतात, संमतीने नसेल तर बलात्कार.\n>> ज्याची त्याची कुवत, सत्ता\n>> ज्याची त्याची कुवत, सत्ता अन संधी यानुसार तो ती भागवण्याचा प्रयत्न करतोय. कधी ते संमतीने असेल विवाहबाह्य संबंध ठरतात, संमतीने नसेल तर बलात्कार.\nनियम हे बलवान दुर्बलांसाठी बनवतात. प्राचीन भारतात राजे महाराजे या लोकांना विवाहाचे बंधन नव्हते. पण त्यांनी सामान्य जनतेसाठी मात्र लग्नाचा कायदा बनवला होता. ब्रिटीशांच्या इतिहासात तर लैगिक समागमासाठी चक्क राजाची परवानगी आवश्यक असे. म्हणूनच त्या कृतीला Fornication Under Consent of King असे म्हणत असत. याची आद्याक्षरे घेऊन आजही त्या कृतीसाठी हा शब्द जगभर प्रसिद्ध आहे.\nदुबळे लोक एकमेकांविषयी तक्रार घेऊन राजाकडे/नेत्याकडे जातात (अगदी आजही). मग राजांना/नेत्यांना या दुर्बलांसाठी नियम वा कायदे बनवावेच लागतात. म्हणून त्याचे पालन दुर्बलांनी करायचे. राजांनी नव्हे. क्युबाचा अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रोने आपल्या आयुष्यात तब्बल पस्तीस हजार स्त्रियांबरोबर समागम केल्याचे रेकोर्ड आहे. नॉर्थ कोरियाचा किम जोंग किंवा आफ्रिकेतील हुकुमशहा इदी अमीन यांचे तर कुणी रेकॉर्डही ठेवले नसेल. त्यांच्यासाठी लागली तहान कि पी पाणी इतके सोपे. कोण ह्यांच्यावर बलात्काराची केस लावणार\nस्वेच्छेने ३५००० समागम व\nस्वेच्छेने ३५००० समागम व बलात्काराची कृती हे कंपेरेबल आहे का \n>> स्वेच्छेने ३५००० ३५०००\nफिडेल कॅस्ट्रोचे माहीत होते,पण यात चं��ेजखान सगळ्यांचा बाप म्हणाव असा आहे.तो शत्रु पक्षातल्या अनेक स्त्रीयांशी संबंध ठेवायचा ,इतका की आज जगातल्या ८℅ लोकांचा तो ancestor आहे\nस्वेच्छेने १६८०० होतात .\n>>स्वेच्छेने १६८०० होतात . >>\n>>स्वेच्छेने १६८०० होतात .\n>> ३५००० का नाहीत \n१६८०० बायका होत्या असा उल्लेख आहे. म्हणजे लग्न केले असावे ना\nBut no more comment on this. कारण चर्चा भलतीकडे जाण्याची शक्यता आहे...\nसगळी लग्ने स्वेच्छेनेच होतात\nसगळी लग्ने स्वेच्छेनेच होतात का \nआणि लग्नाशिवायचे सगळे संबंध बलात्कारच असतात का \n>> सगळी लग्ने स्वेच्छेनेच\n>> सगळी लग्ने स्वेच्छेनेच होतात का \n>> आणि लग्नाशिवायचे सगळे संबंध बलात्कारच असतात का \nयाआधी एका पोष्ट मध्ये हा मुद्दा येऊन गेला आहे पण त्याची कुणी नोंद घेतलेली नाही. आपल्याकडे नवरा बायकोवर बलात्कार करतो हे मान्यच नाही. कायद्याने सुद्धा हा गुन्हा होऊ शकत नाही. फारफारतर घरगुती हिंसाचारच्या कायद्याखाली केस होईल पण बलात्कार नाही (please correct me if am wrong)\nत्यामुळे हि संख्या घेतली तर बलात्कारांची सख्या प्रचंड पटीने वाढेल.\"इच्छेविरुद्ध संभोग\" अशी बलात्काराची व्याख्या मानली तर ठरवून केलेले असंख्य विवाह बलात्कार होतात.\nधर्मे च अर्थे च कामे च\nधर्मे च अर्थे च कामे च मोक्षे च ... एकत्र साथ देईन असे अंतर्भुत असल्याने तो बलात्कार होत नाही.\nर्मे च अर्थे च कामे च मोक्षे\nर्मे च अर्थे च कामे च मोक्षे च ... एकत्र साथ देईन >> हे मुलावर/मुलीवर जबरदस्तीने लादण्यात आलेल्या लग्नावर लागू होईल का\nमनाविरुद्ध लग्न हा तर उघड उघड बलात्कार आहे.\nमुस्लिम धर्मात अनेक बायका\nमुस्लिम धर्मात अनेक बायका करण्याची परवानगी आहे ना मग मुस्लिम देशांमधे बलात्काराचे प्रमाण काय आहे मग मुस्लिम देशांमधे बलात्काराचे प्रमाण काय आहे पॉलीगॅमी ही अट सॅटिस्फाय होते म्हणून हा मुद्दा. कुणालाही चिथवायचा हेतू नाही.\nविलभ, एकदम मनातलं लिहिलत पण\nविलभ, एकदम मनातलं लिहिलत पण मला इतकं व्यवस्थित नसतं लिहिता आलं. अनुमोदन दोन्ही पोस्टींना.\nमनाविरुद्ध लग्न हा तर उघड उघड\nमनाविरुद्ध लग्न हा तर उघड उघड बलात्कार आहे.>>>>>> अनुमोदन ,माझ्यामते शेकडा ९० टक्के महीला असा बलात्कार सहन करतात,म्हणुन अरेंज मॅरेज हा प्रकार आपल्याकडे आहे त्याविषयी फॉरेनर्स आश्चर्य व्यक्त करतात,त्यात जातिव्यवस्थेमुळे मेट सिलेक्शनला मर्यादा येतात.\nअसामी यांच्��ा पोस्ट्स छान\nअसामी यांच्या पोस्ट्स छान आहेत. बाकी आवरा.\nवनवासी जमाती आणि ईस्टर्न सेव्हन सिस्टर स्टेट्स मधे मुलीच्या गर्भपाताचं आणि बलात्काराचं प्रमाण कमी आहे हे खरं आहे का यांच्याकडे मातृसत्ताक पद्धत असते का \nनिर्भया डॉक्युमेंटरीवर आरोपी आणि त्यांचे वकील यांनी \"मुलीने मर्यादा ओलांडली आणि आम्ही तिला शिक्षा केली\" अशा अर्थाचे पालुपद लावलेले दिसते.\nसाहजिक आहे, कोणता चोर कबूल करेल, की मला हवंहवंसं वाटलं म्हणून मी चोरी केली त्याउलट आपल्या संस्कृतीची चौकट तिने ओलांडली, अन आम्ही तिला धडा शिकवला, असे म्हटले की दोष आपसूक स्त्रीवर जातो. मग प्रश्न वासनेचा नाही, वर्चस्वाचा आणि प्रतिष्ठेचा बनतो.\nगंमत म्हणजे बऱ्याच लोकांना हे असले लॉजिक अजूनही पचनी पडते; तिच्यावर बलात्कार झाला, म्हणजे तिनेच काहीतरी चूक केली असणार...\nमग काय, टाका तिच्यावर बहिष्कार अन ठरवायची तिला चारित्र्यहीन. आणि बलात्कारी पुन्हा दुसरीकडे आपली वासना शमवायला मोकळे. >> तुम्ही आधी निष्कर्ष काढून त्याप्रमाणे पोस्ट बदलता आहात हे लक्षात येते आहे का Buck actually stops only at the statement \"त्याउलट आपल्या संस्कृतीची चौकट तिने ओलांडली, अन आम्ही तिला धडा शिकवला, असे म्हटले की दोष आपसूक स्त्रीवर जातो. मग प्रश्न वासनेचा नाही, वर्चस्वाचा आणि प्रतिष्ठेचा बनतो.\". स्त्रीने संस्कृतीची चौकट ओलांडली कि नाही हा शिवाय वर्च्स्वाची धडा शिकवण्याची मेंटॅलिटी आहे, ती आहेच. वर्चस्व गाजवण्याची प्रव्रुत्ती आहे म्हणून आरोपींनी हि स्टेप घेतली आहे हा ह्यातला मुख्य गाभा आहे. \"गंमत म्हणजे बऱ्याच लोकांना हे असले लॉजिक अजूनही पचनी पडते; \" ह्याचा इथल्या मुद्द्यांशी काहीही संबंध नाही.\nवनवासी जमाती आणि ईस्टर्न\nवनवासी जमाती आणि ईस्टर्न सेव्हन सिस्टर स्टेट्स मधे मुलीच्या गर्भपाताचं आणि बलात्काराचं प्रमाण कमी आहे हे खरं आहे का यांच्याकडे मातृसत्ताक पद्धत असते का \nहो.... स्त्रीभ्रूणहत्येचे सर्वात कमी प्रमाण ख्रिस्चनांच्यात आहे... त्याखालोखाल ते मुस्लिमात आहे..\nमनाविरुद्ध लग्न हा तर उघड उघड\nमनाविरुद्ध लग्न हा तर उघड उघड बलात्कार आहे.\nमनाविरुद्ध लग्न ही एक पायरी झाली... पण त्यानंतर पुढची वचने त्या व्यक्तीनेच दिल्याने ती तिचीच जबाबदारी राहील ना की दुसर्‍या व्यक्तीला रोज सांगत बसायचं माझ्या मनाविरुद्ध झाले असे\nजसे की क���्जासाठी इ एम आय देणार म्हणून एकदाच सही दिली.. की पुढचे हप्ते आपोआपच जातत ना की माझी इच्छा नसताना कर्ज घेतले / आता द्यायची इच्छा नाही, म्हणून मधूनच सुटका होते\nम्हणूनच त्या कृतीला Fornication Under Consent of King असे म्हणत असत. याची आद्याक्षरे घेऊन आजही त्या कृतीसाठी हा शब्द जगभर प्रसिद्ध आहे. >> अधिकृत शब्द्कोशांनुसार ही व्यु त्पत्ती चूक आहे( oxford & American Heritage). fuck हा मूळ 'Germanic' शब्द आहे.\n'विकी' ने सुद्धा वरील व्युत्पत्तीला 'False etymologies' टाकलेले आहे.\nविकृती वा फँटसी ज्यावर दारु अंमल चढवते आणि मग असमाधानी व्यक्ती ज्याला ज्याप्रमाणात हवे असलेले लैंगिक सुख मिळत नाही तो बलात्कार करतो. क्राईम पेट्रोल मध्ये दाखवलेल्या बलात्काराच्या घटना पॉलिगॅमीच्या अभावामुळे झाल्या नसून त्या वरील व्याख्येत जास्त बसतात. जरा केस स्ट्डीज करा-\n५- कोकरे आश्रमशाळा केस\n६- मिरज व्हायोलेशन केस\n७- पुण्याच्या विविध केसेस.\nया उपर पॉलिगॅमी च्या व्याख्येत मुलाने किंवा पुरुषाने लहान मुलावर केलेल्या बलात्काराच्या घटना धागाकर्ता कुठल्या कॅटेगरीत टाकणार आहेत.\nयोग्य शासन व्यवस्था. योग्य\nइतके जरी झा तरी समाजात सुधारणा होईल.\nयोग्य शासन व्यवस्था. योग्य\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sureshbhat.in/content/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2020-09-19T08:57:32Z", "digest": "sha1:I33B3UBZZR4CJVGQEI57RZEFOILBTJPU", "length": 3345, "nlines": 60, "source_domain": "sureshbhat.in", "title": "अबोल | सुरेशभट.इन", "raw_content": "चार शब्दांनीच आले का तुझ्या डोळ्यांत पाणी \nसोड त्याचे बोलणे... तो एक वेडापीर होता \nप्रार्थनेस काय ढोल पाहिजे\nपोचला नभात बोल पाहिजे\nघाव काळजात खोल पाहिजे\nधाय मोकलीत आसवे नको\nफक्त पापणीत ओल पाहिजे\nदोर काचतोय जीवना तुझा\nबोल कागदावरी हवा तसा\nएरवी कवी अबोल पाहिजे\nधाय मोकलीत आसवे नको\nधाय मोकलीत आसवे नको\nफक्त पापणीत ओल पाहिजे\nएरवी कवी अबोल पाहिजे - हा हा हा, 'बोलबच्चन'गिरी ही माणसाची खोड असते मग तो कवी असो, कादंबरीकार किंवा सामान्य माणूस.\nआवडली गझल. काफियांचा छान वापर\nआवडली गझल. काफियांचा छान वापर केलेला आहे. शेवटच्या शेरामुळे एक सु��दर दृष्य तरळून जात आहे.\nकाचतोय ऐवजी काचतोच असा बदल कसा वाटतो\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahapolitics.com/profile/login/", "date_download": "2020-09-19T09:11:02Z", "digest": "sha1:7LJ4BWHXHV2UGJNVAWP4AFYGILPKCP4I", "length": 5653, "nlines": 105, "source_domain": "www.mahapolitics.com", "title": "Login – Mahapolitics", "raw_content": "\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nभाजपचे ज्येष्ठ नेते सरदार तारासिंह यांचे निधन \nइंदू मिल येथील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणार का, पाहा काय म्हणाले प्रकाश आंबेडकर\nएसटी कामगारांचे पगार कधी होणार, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या युतीबाबतच्या वक्तव्यावर काय म्हणाले मंत्री अनिल परब \nशाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा – ऍड. प्रकाश आंबेडकर\nभाजपचे ज्येष्ठ नेते सरदार तारासिंह यांचे निधन \nइंदू मिल येथील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणार का, पाहा काय म्हणाले प्रकाश आंबेडकर\nएसटी कामगारांचे पगार कधी होणार, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या युतीबाबतच्या वक्तव्यावर काय म्हणाले मंत्री अनिल परब \nशाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा – ऍड. प्रकाश आंबेडकर\nआदित्य ठाकरेंना धक्का, वरळी मतदारसंघातील अनेक शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश \nत्यामुळे स्मारकाच्या पुतळ्याचा पायाभरणी कार्यक्रम रद्द, मंत्री नवाब मलिकाची कबुली \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/amit-shah-sets-2024-deadline-for-citizens-list-nrc/articleshow/72352349.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-19T09:12:19Z", "digest": "sha1:UJQDT73M7JWVGZ6N3A47BHRLSUNNRZVL", "length": 18681, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी साऱ्या देशभरात नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी केली जाईल, या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या झारखंडमधील प्रचारसभेतील वक्तव्याने एका अर्थाने पुढील सगळ्या निवडणुकांच्या रणभूमीतील व्यूहरचना होते आहे, असे म्हणावे लागेल.\nपुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी साऱ्या देशभरात नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी केली जाईल, या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या झारखंडमधील प्रचारसभेतील वक्तव्याने एका अर्थाने पुढील सगळ्या निवडणुकांच्या रणभूमीतील व्यूहरचना होते आहे, असे म्हणावे लागेल. भाजपच्या कार्यक्रमपत्रिकेवरील जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम जाणे तसेच अयोध्येत राम मंदिराची उभारणी होणे हे दोन मुद्दे याआधीच मार्गी लागले आहेत. भाजपचा तिसरा आग्रहाचा समान नागरी कायद्याचा मुद्दा पूर्णपणे अमलात आला नसला तरी तिहेरी तलाक हा बेकायदा ठरला आहे. त्यामुळे, आता पुढचा मुद्दा म्हणजे जे भारतीय नाहीत, त्यांना या भूमीवर राहण्याचा नैतिक व कायदेशीर अधिकार नाही, हा युक्तिवाद आणि त्या दिशेने केलेली कृती ही राष्ट्रवादी भावनांना आवाहन करणारी ठरू शकते. घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर असणाऱ्या पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकांमध्ये भाजपला नुकताच पराभव पत्करावा लागला आहे. तरीसुद्धा, पक्षाध्यक्ष आणि गृहमंत्री अशी दुहेरी जबाबदारी पेलणाऱ्या अमित शहा यांनी झारखंडमध्ये सभा घेताना हा घुसखोरांचा मुद्दा प्रचारात आणला आहे. झारखंड हा माओवादाने त्रस्त असणारा प्रांत आहे. त्यामुळे, शहांनी भाषणांमध्ये माओवादाचा मुद्दा आणणे, हे स्वाभाविक आहे आणि त्याला प्रतिसादही मिळू शकतो. मात्र, नागरिकांच्या राष्ट्रीय नोंदवहीचा मुद्दा राज्यांच्या प्रचारात कितपत प्रभावी ठरतो, हे विधानसभेचे निकाल लागल्यानंतरच कळेल. भारतात स्वातंत्र्यानंतर पहिली जनगणना १९५१ मध्ये झाली. त्यावेळी, देशभरातील नागरिकांची पहिली नोंदवही करण्यात आली होती. त्यानंतर, आजतागायत अशा प्रकारची नवी राष्ट्रीय नोंदवही करण्यात आलेली नाही. अर्थात, नागरिकांची ओळख सांगू शकणारे दशवार्षिक जनगणना, मतदार नोंदणी हे उपक्रम नियमित चालू होते आणि आहेत. काही वर्षांपूर्वी यात 'आधार' कार्डाची भर पडली. ज्याच्याकडे आधार कार्ड असेल तो उघडच भारतीय नागरिक आहे. याशिवाय, नागरिकत्वाचे पुरावे असणारे पासपोर्टसारखे इतरही पुरावे असतात. तरीही, केंद्रीय गृह खाते हे नवे व देशव्यापी सव्यापसव्य करणार आहे. भारतात घुसलेल्या घुसखोरांना बाहेर काढा, असे म्हणणे हे योग्य आणि आवश्यक असले तरी प्रत्यक्षात ते अमलात कसे आणले जाणार, हा मोठा प्रश्न आहे. आज एकट्या आसाममध्येच १९ लाख बेकायदा रहिवासी सापडले आहेत. या साऱ्यांना घुसखोर ठरवून भारताबाहेर काढायचे तर त्यांना स्वीकारणारा देश हवा आणि हे लोकसंख्येचे स्थलांतर शांतपणे, कोणताही संघर्ष न होता पार पडायला हवे. मात्र, मोदी सरकारने या विषयाला आता हात घालण्याचा निश्चय केलेला दिसतो. याचे कारण, केवळ या प्रचारात नव्हे तर काही दिवसांपूर्वी संसदेतही अमित शहा यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदवही करणार, असा निर्धार व्यक्त केला. भारतात घुसखोरीचा प्रश्न स्वाभाविकच सीमावर्ती राज्यांना अधिक सतावत आहे आणि तो काही आजचा नाही. मात्र, हा मुद्दा राष्ट्रीय राजकारणाच्या पटावर कितपत महत्त्वाचा आणि मतदारांच्या हृदयाला हात घालणारा ठरू शकतो, याची चाचणी अमित शहा व भारतीय जनता पक्ष झारखंडमधील प्रचाराच्या निमित्ताने करीत असावेत. गृहमंत्र्यांनी सभांमध्ये बोलताना घुसखोरांची ओळख पटविण्याची इ.स. २०२४ ही मुदत निश्चित केल्याचे सांगितले. हेच वर्ष पुढच्या लोकसभा निवडणुकांचे आहे. त्यामुळे, निवडणुकीची ऐन धामधूम आणि देशातील घुसखोरांचा मुद्दाही ऐरणीवर, अशी स्थिती निर्माण झाली तर आश्चर्य वाटायला नको. मुंबई किंवा कोलकातासारख्या महानगरांमध्ये घुसखोर राहतात, हे साऱ्यांना माहीत आहे. मात्र, उद्या त्यांची ओळख पटविणे आणि त्यांना देशाबाहेर घुसकावून देण्याची प्रक्रिया सुरू झाली तर हा विषय तापू शकतो. दुसरे असे की, हा मुद्दा भारतापुरता मर्यादित राहणार नसून शेजारी देश त्याकडे कसे पाहतात आणि कसा प्रतिसाद देतात, हेही पाहावे लागणार आहे. अमित शहा यांनी या भाषणात 'राहुल गांधी घुसखोरांना बाहेर काढण्याचे काम करणार ��ाहीत. ते काम आम्हालाच करावे लागणार आहे,' असे सांगून एकाप्रकारे काँग्रेसवर या विषयातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी दडपण आणले आहे. नागरिकांच्या नोंदवहीचा मुद्दा हा दहशतवाद, माओवाद आणि एकूण राष्ट्रीय सुरक्षिततेच्या प्रश्नाशी जोडला जाणार, हे तर उघडच आहे. ते स्वाभाविकही आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय अजेंड्यावर आणलेल्या या मुद्द्याला मतदार आणि इतर राजकीय पक्ष कसा प्रतिसाद देतात, यावर देशाच्या राजकारणाचीही पुढची वाटचाल अवलंबून आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; बजेट नसेल तर 'हा' आहे पर्याय\nआर्थिक संकट का आले\nशिवसेनेचा ठसा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nकरोनामुळे केस कापण्याची भीती; सलून व्यावसायिक मेटाकुटीला\nशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन\nसुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी कलाकाराचा अनोखा प्रयत्न\nलॉकडाउनदरम्यान विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने लढवली 'ही' शक्कल\nआयपीएल१४ महिन्यांनी धोनी क्रिकेट खेळणार; पहिल्या सामन्यात विक्रम मोडण्याची संधी\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; बजेट नसेल तर 'हा' आहे पर्याय\nविदेश वृत्तकाय सांगता... नाकातून आयोडिन घेतल्यामुळे १५ सेंकदात करोनाचा खात्मा\nविदेश वृत्तलडाखमध्ये पारा घसरला; थंडीमुळे चिनी सैनिकांचे हाल सुरू\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nअहमदनगररस्त्यावर हातात चाकू घेऊन दहशत; पोलिसांवरच केला हल्ला\nविदेश वृत्तयुरोपमध्ये करोनाची दुसरी लाट स्पेन, फ्रान्स, ब्रिटनमध्ये निर्बंध\nआयपीएल'हा' आहे मुंबई इंडिन्सचा whatsapp नंबर; सेव्ह करा आणि मिळवा...\n हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगअशी बनवा बाळासाठी सफरचंदाची स्वादिष्ट व पौष्टिक प्युरी\nमटा Fact Checkfake alert: उर्मिला मातोंडकरावरील अमूलचे २५ वर्ष जुने कार्टून भाजप आयटी सेलला जोडून होतोय शेयर\nधार्मिकअधिक मासात 'या' भागातून का���ळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nमोबाइल२३ सप्टेंबरला भारतात Moto E7 Plus स्मार्टफोन येतोय\nब्युटीSkin Care या पाच घरगुती सामग्रींपासून तुम्ही तयार करू शकता फेस पॅक\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/120-year-old-pipe-organ-resonates-in-lucknows-la-martiniere-college-again/videoshow/55709735.cms", "date_download": "2020-09-19T09:36:43Z", "digest": "sha1:CEAE5ZMBR5K4AGPCIIOC672U3XN5KG22", "length": 9095, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलखनऊ: १२० वर्षे जुन्या पाईप ऑर्गनचे ला मार्टिनेअर महाविद्यालयात घुमले सूर\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धडक कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली जप्त\nदिव्यांग व्यक्तीला शिपायाकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nग्राहकांची सोने खरेदीकडे पाठ, सोनारांवर भाजीपाला विकण्य...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nधरण काठावर तरुणाई थिरकली DJच्या तालावर\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\nरस्त्यावर विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू, घटना कॅमेऱ...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nकंगनाच्या समर्थनार्थ सुरतमधील व्यापाऱ्याकडून साडी लॉन्च...\nन्यूजगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nब्युटीप्रेग्नेंसीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी घरच्या घरी तयार करा नैसर्गिक फेसपॅक\nन्यूजNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nन्यूजपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धडक कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली जप्त\nन्यूजदिव्यांग व्यक्तीला शिपायाकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nन्यूजअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nन्यूजउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nक्रीडाIPL मधील 'हे' १० रेकॉर्ड तुम्हांला माहित आहेत का\nक्रीडाIPL 2020: करोना काळात आनंद देणारी स्पर्धा; पाहा काय बदल होणार आहेत\nन्यूजकरोनामुळे केस कापण्याची भीती; सलून व्यावसायिक मेटाकुटीला\nअर्थई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nन्यूजशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन\nन्यूजसुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी कलाकाराचा अनोखा प्रयत्न\nन्यूजलॉकडाउनदरम्यान विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने लढवली 'ही' शक्कल\nन्यूजपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवास\nब्युटीटाचांच्या भेगांपासून हवी आहे मुक्ती मग घरच्या घरी बनवा हे उपयुक्त जेल\nन्यूजमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले...\nपोटपूजाबाळासाठी घरच्या घरी बनवा पौष्टिक सेरेलॅक\nभविष्यअधिक मास म्हणजे काय जाणून घ्या माहिती आणि महती\nअर्थरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-09-19T10:36:56Z", "digest": "sha1:T4NWC4MUJ7ZVG6TDN46BQBRRWQP2RWE6", "length": 8759, "nlines": 356, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जपान - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १५ उपवर्ग आहेत.\n► जपानचे शाही आरमार‎ (४ क, २ प)\n► जपानमधील इमारती व वास्तू‎ (२ क, १ प)\n► जपानचा इतिहास‎ (१ क, ११ प)\n► जपानमधील कंपन्या‎ (१ क, ५ प)\n► जपानमधील खेळ‎ (१ क, ११ प)\n► जपानमधील विद्यापीठे‎ (१ प)\n► जपानमधील संस्था व संघटना‎ (१ प)\n► जपानमध्ये बौद्ध धर्म‎ (१ क, २ प)\n► जपानी भाषा‎ (३ क, १ प)\n► जपानचा भूगोल‎ (४ क, ४ प)\n► महायान‎ (८ प)\n► जपानमधील वाहतूक‎ (२ क)\n► जपानी व्यक्ती‎ (१७ क, ६ प)\n► जपानी संस्कृती‎ (२ क, ३ प)\n► जपान मार्गक्रमण साचे‎ (२ प)\nएकूण ३० पैकी खालील ३० पाने या वर्गात आहेत.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (जपान)\nफुकुशिमा १ अणुऊर्जा प्रकल्प\nजपान राष्ट्रीय महिला फुटबॉल संघ\nजपान महिला हॉकी संघ\nजपान महिला राष्ट्रीय सॉफ्टबॉल संघ\nहिरोशिमा शहरावरील परमाणुबॉम्ब हल्ला\n२०११ जपान भूकंप आणि त्सुनामी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खा��े तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०१३ रोजी ११:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/50857?page=3", "date_download": "2020-09-19T10:14:32Z", "digest": "sha1:FUZHZVQXO4IKF3PKHNZHRUTRR6KLF5VH", "length": 11925, "nlines": 146, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तुम्ही तुमच्या मुलांसाठी शाळा कशी निवडलीत / निवडाल? | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / तुम्ही तुमच्या मुलांसाठी शाळा कशी निवडलीत / निवडाल\nतुम्ही तुमच्या मुलांसाठी शाळा कशी निवडलीत / निवडाल\nबरेच दिवस हा विषय मनामध्ये घोळत होता. काहि बाफ वर या विषयी थोडीफार चर्चा झाली आहे.\nतर लहान मुलांची शाळा हा अगदी कळीचा मुद्दा बनला आहे. काहि ठिकाणी तर त्यावर राजकारण केले गेले. पेपरमध्ये कित्तेकदा सकाळी ४-५ वाजल्यापासुन प्रवेश अर्ज मिळवण्यासाठी लागलेल्या रांगांचे फोटो आले. काहि शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणुन लोक लोकप्रतिनिधींची चिठ्ठी घेउन येतात तर काही ठिकाणी पैसे. याउलट काहि शाळा मुलांअभावी बंद पडताहेत (या सगळ्या सरकारमान्य नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या अथवा जिल्हापरिषदेच्या आहेत ज्या पटसंख्येअभावी बंद पडायच्या मार्गावर आहेत) याची कारणे सर्वश्रुत आहेत त्याबद्दल कृपया इथे चर्चा नको.\nविषय असा कि, तुम्ही तुमच्या मुलाला / मुलीला शाळेत घालताना नेमका काय विचार केलात\n१) तुम्हाल शाळेकडुन काय अपेक्षा होत्या\n२) त्या अपेक्षा तुम्ही निवडलेली शाळा पुर्ण करेल असे तुम्हाला का वाटले (नेमका काय सर्वे केलात (नेमका काय सर्वे केलात\n३) तुम्ही निवडलेल्या शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर तुमच्या अपेक्षा पुर्ण झाल्या का किती प्रमाणात कि पुर्ण अपेक्षाभंग झाला आणि झाला तर त्यावर तुम्ही काय उपाय केलात\n४) आता अपेक्षा व्यतिरिक्त तुम्ही नेमका कोणता कन्व्हिनियन्स बघितला\n५) प्रवेश घ्यायच्या अगोदर तेथील मॅनेजमेंट / स्टाफ यांच्याशी बोललात का\n६) समजा ३-४ शाळांची निवड करुन त्याची प्रायोरिटी ठरवली असेल तर निवड करण्याचे निकष आणि प्रायोरिटी ठरवण्याचे निकष कोणते होते ( नेमक्या कोणत्या हव्या हव्याश्या वाटणार्‍या गोष्टींसाठी तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला तयार झाला ( नेमक्या कोणत्या हव्या हव्याश्या वाटणार्‍या गोष्टींसाठी तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला तयार झाला\n७) दुसर्‍या लोकांना तुम्ही या प्रोसेस मध्ये कशी मदत केलीत किंवा त्यांच्याकडुन घेतलीत\nया फक्त काहि रुपरेषा आहेत. याव्यतिरिक्त काहि गोष्टी असतील तर त्याही जरुर नमुद कराव्यात.\nइकडेही फूटबॉल ग्राऊंड लहानच\nइकडेही फूटबॉल ग्राऊंड लहानच आहे पण माझ्या माहितीतल्या मोठे ग्राऊंड असणार्‍या शाळांमध्येही बाहेर खेळायला फारसे पाठवतच नाहीत. माझ्या दॄष्टीने तो मुद्दा गौण होता.\n@ राजू, सी बी एस ई\n@ राजू, सी बी एस ई झाल्यावरही हिंदीऐवजी फ्रेंच ठेवता येते. आजच शाळेशी बोलून कंफर्म केले. माझ्या ओळखितल्या एका मुलीने आताच दुसरा विषय फ्रेंच घेउन सीबीएसी ची १०वीची परिक्शा दिली, चेन्नईमध्ये.\nऑर्किड्स ठाणे मध्ये मराठी मात्र कंपल्सरी आहे १०वी पर्यंत.\nमीपण माहिती काढली (म्हणजे बायकोला विचारलं). आमच्याकडे नवी मुंबईत, एपीजे स्कूल, नेरूळ मध्ये\nतिसरीपर्यत इंग्लिंश आणि हिंदी निर्वाय भाषा, नंतर चौथीला इंग्लिंश, हिंदी आणि मराठी निर्वाय भाषा, पाचवी ते आठवी इंग्लिंश आणि हिंदी निर्वाय भाषा आणि ऐच्छीक म्हणून मराठी/ फ्रेन्च/ संस्कृत आहे नंतर नववी आणि दहावीला इंग्लिंश निर्वाय भाषा आणि ऐच्छीक म्हणून हिंदी/ मराठी/ फ्रेन्च/ संस्कृत आहे.\nमुलीचा जन्म सप्टें २०१५ चा\nमुलीचा जन्म सप्टें २०१५ चा आहे, कांदिवली मधल्या चांगल्या शाळा सुचवु शकाल का\nशाळा जास्त लांब नसावी, ईंग्लिश माध्यम, अभ्यासाचे जास्त बर्डन नको. एक्स्ट्रा अ‍ॅक्तिव्हीटीज हव्यात.\n) शाळेचा फीडबॅ़क कसा आहे\nमाझा मुलगा गुंडेचा मधेच आहे.\nमाझा मुलगा गुंडेचा मधेच आहे. नर्सरी. शाळा चान्गली आहे. सेप्ट. ऑक्टो. मधे फोर्म्स येतात. पण या वर्षी बहुतेक अजुनही अ‍ॅडमिशन्स चालू आहेत. शाळेत कंफर्म करुन घ्या.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीय���ा | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/st-mahamandal-employees-were-transferred-due-confusion-and-seniority/", "date_download": "2020-09-19T08:31:31Z", "digest": "sha1:5WYZI4WJ74UX4HSTSNCADMWPJYOYDLAE", "length": 16084, "nlines": 377, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "दोन वर्षांपूर्वी निधन झालेल्या कर्मचाऱ्याची केली बदली ! एसटीत सावळा गोंधळ - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nअधिवेशनावर होणारा खर्च विदर्भाची मेडिकल यंत्रणा सुधारण्यासाठी करावा नागपुरच्या ठाकरेचे मुख्यमंत्री…\nकंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई योग्यच; मुंबई महापालिकेचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र\nजनतेच्या हितासाठी रेल्वे प्रवास : मनसेच्या नेत्याची माहिती\nIPL २०२० : १४ महिन्यांनंतर धोनी मैदानात परत येईल; CSK च्या…\nदोन वर्षांपूर्वी निधन झालेल्या कर्मचाऱ्याची केली बदली \nमुंबई : एसटी महामंडळाने (ST Mahamandal) ३७९ चालक आणि १०८ वाहकांच्या बदल्यांची यादी गुरुवारी जाहीर केली. यात दोन वर्षांपूर्वी निधन (Pass Away) झालेल्या पालघर विभागातील गोरक्षनाथ कंठाळे या कर्मचाऱ्याची महामंडळाने बदली केली आहे\nबदल्या करताना सेवा ज्येष्ठता डावलण्यात आली, असा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे. बदल्यांच्या यादीत एका मृत कर्मचाऱ्याचे नाव होते. काही कर्मचाऱ्यांची पुन्हा बदली करण्यात आली होती. त्यामुळे या बदल्यांना पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे, असे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.\nकामगार संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, काही काळापूर्वी औरंगाबाद येथून रायगडला बदली झालेल्या कर्मचाऱ्याची रायगडवरून पुन्हा अहमदनगरला बदली करण्यात आली आहे. सेवा ज्येष्ठता यादीचे नियम डावलण्यात आले आहेत. एकत्रित सेवा ज्येष्ठता नियम लावला पाहिजे, पण विभागातील सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरली आहे. हा नियम पहिल्यांदा लावण्यात आला आहे. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो आहे. अनेक कर्मचारी न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमुंबई काय शिवसेनेच्या बापाची का भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल\nNext articleअ‍ॅन्टिजन टेस्टचा रिपोर्ट खराच असेल असे नाही; मुंबई महापालिका आयुक्तांचा दावा\nअधिवेशनावर होणारा खर्च विदर्भाची मेडिकल यंत्रणा सुधारण्यासाठी करावा नागपुरच्या ठाकरेचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र\nकंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई योग्यच; मुंबई महापालिकेचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र\nजनतेच्या हितासाठी रेल्वे प्रवास : मनसेच्या नेत्याची माहिती\nIPL २०२० : १४ महिन्यांनंतर धोनी मैदानात परत येईल; CSK च्या प्रशिक्षकाचे मोठे विधान\nसलामीला सर्वांत यशस्वी केकेआरचा संघ\nपवारांच्या प्रयत्नांना यश ; बंदरावर अडकलेल्या कांदा निर्यातीला केंद्राकडून हिरवा कंदील\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nतेव्हा पवारसाहेबांच्या मोठ्या मनाची उंची दिसून आली : आमदार लंकेंनी ...\nना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड- उदयनराजे भोसले\n’ जनतेच्या हितासाठी सोमवारपासून मनसेचा रेल्वे प्रवास\n‘जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं, हे लक्षात असू द्या’ – मनसे\nपुतळ्याची नव्हे तर, रुग्णालयाची गरज; पायाभरणी सोहळ्याला जाणार नाही – प्रकाश...\nशरद पवार वडिलांसारखे, त्यांच्या भूमिकेविषयी बोलू शकत नाही – उदयनराजे भोसले\nकोरोना नियंत्रणासाठी तुकाराम मुंढेंना नागपुरात परत पाठवा, शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nअधिवेशनावर होणारा खर्च विदर्भाची मेडिकल यंत्रणा सुधारण्यासाठी करावा नागपुरच्या ठाकरेचे मुख्यमंत्री...\nजनतेच्या हितासाठी रेल्वे प्रवास : मनसेच्या नेत्याची माहिती\nपवारांच्या प्रयत्नांना यश ; बंदरावर अडकलेल्या कांदा निर्यातीला केंद्राकडून हिरवा कंदील\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nएनआयएचे (NIA) पश्चिम बंगाल, केरळमध्ये छापे; अल कायदाचे नऊ दहशतवादी जेरबंद\nतेव्हा पवारसाहेबांच्या मोठ्या मनाची उंची दिसून आली : आमदार लंकेंनी ...\nना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड- उदयनराजे भोसले\n’ जनतेच्या हितासाठी सोमवारपासून मनसेचा रेल्वे प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://aasantosh.com/2018/11/19/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B7-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-19T08:17:25Z", "digest": "sha1:Q4CKQ3LWLYRLQKWDGEE3V33BK36CC4X6", "length": 4244, "nlines": 103, "source_domain": "aasantosh.com", "title": "कविता : पुरूष म्हणून जगताना… – असंतोष", "raw_content": "\nकाय आता करू धरोनिया भीड नि:शंक हे तोंड वाजवले ॥ – संत तुकाराम\nकविता : पुरूष म्हणून जगताना…\nमाझ्या पुर्णत्वाची साक्ष आहे\nमी जन्मतःच अधूरा आहे\nदिसतो जरी परिपूर्ण मी\nमनास गुढ ओढ जरी\nबेधुंद आज भान जरी\nतुझ्याच साठी स्नेह उरी\nकविता : वेदनेचे साहित्य – जितेंद्र अहिरे\nकविता : हे रहस्यमयी \nPrevious ‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’- डाॅ. सोपान रा. शेंडे (भाग तिसरा)\nNext शहरी नक्सलवादाची चेटकीण आणि माध्यमांतील कथनं\nकविता : आमच्या जगण्याची रीत ऐका – अवतारसिंह ‘पाश’ – असंतोष says:\n[…] कविता : पुरूष म्हणून जगताना… […]\nकविता : जेव्हा माझीचं मुलं विचारतात मला माझी जात – असंतोष says:\n[…] कविता : पुरूष म्हणून जगताना… […]\n[…] कविता : पुरूष म्हणून जगताना… […]\nतयास मानव म्हणावे का – सावित्रीबाई फुले\n‘ईश्वर अस्तित्वात नाही’ हे बोलण्याचा अधिकार हा एकप्रकारे मूलभूत अधिकारचं \nजातीवादाच्या उलट्या बोंबा: वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/narendra-modi-in-news18risingindia-summit-345287.html", "date_download": "2020-09-19T10:09:40Z", "digest": "sha1:CXDTBACUCADFQRMIUNL2LMPJKJPBFTUD", "length": 24077, "nlines": 195, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18RisingIndia : 'भारताच्या नवनिर्माणासाठी कटिबद्ध' | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nCOVID-19: तब्बल महिनाभरानंतर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, 405 जणांचा मृत्यू\nकोरोनाचं संकट नेमकं कधी संपणार भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच व्यक्त केला अंदाज\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\nZomato, Flipkart वरून ऑनलाइन ऑर्डर करत असाल तर सावधान तुमच्यावर आहे चीनची नजर\n'भाभा कवच' देणार सैन्याला सुरक्षा, AK 47 ची गोळीही भेदू शकणार नाही\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्य���ची शक्यता\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nअमिताभ बच्चन आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या त्या फोटोचे सत्य उघड\nBigg Boss 14 च्या घराचे फोटो झाले लीक, बेडरूम ते बाथरूम सर्व काही असणार ग्रँड\nफिर से माही मारेगा तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी\nDisney+ Hotstar VIP वर सब्सक्रिप्शनशिवाय पाहता येईल IPL 2020, वाचा कसं\nआजपासून वाजणार IPLचं बिगुल, वाचा गेल्या 12 हंगामातील सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर\nपहिल्या सामन्याआधीच वादात अडकला धोनी, चाहते म्हणाले-'काही तरी लाज ठेव'\nकोणत्याही शुल्काशिवाय Paytm वॉलेटमधून बँक खात्यात ट्रान्सफर करा पैसे\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\n कोरोनाच्या फटक्यामुळे 1000 शाळा काढल्या विकायला\nनव्या रूपात गुगल प्ले स्टोरवर पुन्हा आलं Paytm; पाहा आता काय बदललं\nराशीभविष्य: मीन आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आज शुभ दिवस\n जनतेचे प्रश्न बाजूला, संसदेत NUDE PHOTO पाहण्यात दंग झाला खासदार\nचवीला आंबट-गोड पेरू; पोटाच्या अनेक समस्या करतो दूर\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\nपाकिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकाची सुटका; 5 वर्षांनंतर झाली देशवापसी\nमै तेरा जबरा फॅन शिल्पकारानं साकारला सुशांत सिंह राजपूतचा मेणाचा पुतळा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\n ऑपरेश��� थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nनौदलाची 'मर्दानी' अखेरचा प्रवासाला, INS विराट भंगाराकडे रवाना, शेवटचा VIDEO\nNews18RisingIndia : 'भारताच्या नवनिर्माणासाठी कटिबद्ध'\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDEO\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्रिया\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं, आता आणली बंदी\nNews18RisingIndia : 'भारताच्या नवनिर्माणासाठी कटिबद्ध'\nपूर्वीच्या सरकारच्या काळात ज्या गोष्टी कमी व्हायला हव्यात त्या वाढत होत्या आणि ज्या वाढायला हव्या त्या कमी होत होत्या, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांवरच तोफ डागली.\nनवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : राजकारणापेक्षा राष्ट्रनीतीला महत्त्व दिलं तर त्याचे परिणाम चांगले होतात, पूर्वीच्या सरकारच्या काळात ज्या गोष्टी कमी व्हायला हव्यात त्या वाढत होत्या आणि ज्या वाढायला हव्या त्या कमी होत होत्या, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांवरच तोफ डागली. मोदी म्हणाले, \"महागाई वाढत होती आणि विकास कमी होत होती. किती वेळा ही हेडलाईन लावली असेल महागाई 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली होती ती आता 2 ते 4 टक्क्यांवर आली आहे\", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. न्यूज18 नेटवर्कच्या रायझिंग इंडिया 2019 या परिषदेत ते बोलत होते.\nवेगवेगळ्या विचारसरणीचे, वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे तज्ज्ञ, नेते, कलाकार यांना एका मंचावर आणून देशाच्या विकासावर चर्चा घडवून आणायचं काम न्यूज18 नेटवर्क करत आहे. या परिषदेच्या पहिल्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात पंतप्रधानांनी संवाद साधला.\nमागच्या वर्षांत काय झालं, आधी काय होतं, हे मी सांगणार आहे, असं सांगत मोदींनी सुरुवात केली. \"देशात व्यापारविषयी चांगलं धोरण आणलं. त्यामुळे Ease of doing Business चं भारताचं रँकिंग उंचावलं. 142 वरून 77 वर आलं.\" सिस्टीम स्मूथ आणि पारदर्शी होते आहे, हे गेल्या काही वर्षांत होतं ���हे, असं ते म्हणाले.\nआधारमुळे विरोधकांची पोटदुखी का वाढली\n\"जनधन योजनेची अनेकांनी थट्टा केली. बातम्यांमध्येही यावर टीका झाली. गरिबांसाठी बँकखातं उघडून काय तीर मारले, अशी टीका झाली. याच मानसिकतेमुळे स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनीही बँक खाती नव्हती. आता मात्र 34 कोटीपेक्षा जास्त बँक खाती उघडण्यात आली आहेत. जगात या काळात जेवढी खाती उघडली गेली, तेवढीच साधारण भारतात उघडली गेली. जनधनची खाती आधार नंबरची जोडली. आता यामुळे विरोधकांना पोटदुखी का होती इथे जनधन खाती उघडली जात होती, लाभार्थींना पैसे देण्यासाठी ही पारदर्शी योजना आणण्यासाठी खाती आधारला जोडली. एकेक योजना पारखून घेतली गेली. 425 योजनांचा पैसा थेट लाभार्थींच्या खात्यात जातो. 6 लाख कोटी रुपये केंद्र सरकारने थेट लाभार्थींच्या खात्यावर जमा केले आहेत. ही छोटी रक्कम नाही. पूर्ण 100 टक्के रक्कम लाभार्थींना मिळतच नव्हती. ती आता मिळते आहे, हे पूर्वी होत नव्हतं. ही त्यांची पोटदुखी आहे.\"\nआधारमुळे 8 कोटी बनावट नाव उघड झाली\n\"आधारमुळे 425 योजनांचा पैसा थेट लाभार्थींच्या खात्यात जातो. 6 लाख कोटी रुपये केंद्र सरकारने थेट लाभार्थींच्या खात्यावर जमा केले आहेत. ही छोटी रक्कम नाही. पूर्ण 100 टक्के रक्कम लाभार्थींना मिळते आहे, हे पूर्वी होत नव्हतं. काळ्या पैशावर या योजनांचा काय परिणाम झाला बनावट नावं पुढे यायला लागली. 50 लोक असतील ज्यांची आधारमुळे 8 कोटी बनावट नावं उघड झाली, ज्यांच्या नावावर सरकारी लाख ट्रान्सफर होत होती. चुकीच्या व्यक्तींवर 1 लाख 10 हजार कोटी रुपये खर्च होत होते. ते आता वाचताहेत. याचाच विरोधकांना त्रास होत आहे.\"\nरोजगार वाढला, स्वयंरोजगार वाढले\nगेल्या चार वर्षांत 4 कोटी लोकांना पहिल्या व्यवसायासाठी कर्ज मिळालं. एवढ्या मोठ्या संख्येने स्वयंरोजगारासाठी कधी प्रोत्साहित केलं गेलं होतं का हे लोक त्यातून नवीन रोजगार निर्माण करणार आहेत. EPFO ला 5 लाख लोक दर महिन्याला जोडले गेले आहेत. रोजगार वाढत आहेत. देशातले जॉब्ज जगासाठी नक्की आदर्श ठरतील. नवीन भारताच्या निर्माणासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, असं पंतप्रधान शेवटी म्हणाले.\nरायझिंग इंडिया ही दोन दिवसांची शिखर परिषद आज सुरू झाली. 26 फेब्रुवारीला अमित शाह, सुप्रिया सुळे, राम माधव, सचिन पायलट, स्मृती इराणी या राजकारण्यांबरोबरच द��पिका पदुकोण, तापसी पन्नी, मेरी कोम, अनिल कुंबळे आदी सेलेब्रिटी सहभागी होणार आहेत.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/nagpur-local-news/pit-in-the-middle-of-the-road/articleshow/71461229.cms", "date_download": "2020-09-19T10:35:38Z", "digest": "sha1:NUGDU6RXUMYO5RKX6YJEJU3LGHE24ONB", "length": 8998, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचंद्रमणीनगरातील रस्त्याचे मधोमध मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा बुजविण्याकडे बांधकाम विभागाचे लक्ष नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्री पथदिवे नसल्याने या भागातून जाणे-येणे करणारे खड्ड्यात आदळतात. त्यामुळे मोठा अपघात घडण्याचा धोका नाकारता येत नाही.- सचिन डोंगरे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nफूटपाथवर उभी केली जातात वाहने महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nरस्ता पाणी आणि पायाभूत सुविधा Nagpur\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धडक कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली जप्त\nआयपीएल'हा' आहे मुंबई इंडिन्सचा whatsapp नंबर; सेव्ह करा आणि मिळवा...\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nविदेश वृत्तयुरोपमध्ये करोनाची दुसरी लाट स्पेन, फ्रान्स, ब्रिटनमध्ये निर्बंध\nन्यूजजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nअर्थवृत्तकमॉडिटी बाजारात उलथापालथ; सोन्यासह इतर धातूंचे दर वधारले\nअहमदनगरअश्लील फोटोला पत्नीचा चेहरा लावला; पतीच्या मुसक्या आवळल्या\nविदेश वृत्तलडाखमध्ये पारा घसरला; थंडीमुळे चिनी सैनिकांचे हाल सुरू\nमुंबईज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन\nन्यूजमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगबॉलीवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमध्ये दिले आहे ‘या’ एका पदार्थाला प्राधान्य\nमोबाइल२३ सप्टेंबरला भारतात Moto E7 Plus स्मार्टफोन येतोय\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nहेल्थशरीराला लोहाचा पुरवठा करणारी ही पारंपरिक पद्धत माहीत आहे का\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/bjp-mp-manoj-tiwari-claims-amit-shah-corona-test-report-negative-mha-offical-said-no-test-so-far/articleshow/77444712.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-19T08:55:40Z", "digest": "sha1:Q35PX3P55UQPBUXCB732QRGELGETN5FK", "length": 14782, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअमित शहांच्या करोना स्थितीबद्दल गोंधळाचं वातावरण; तिवारींचं ट्विट डिलीट\nCoronavirus : भाजप नेते मनोज तिवारी यांनी ट्विट करून अमित शहा करोना निगेटिव्ह आढळल्याची माहिती दिली होती. परंतु, गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मात्र शहांची करोना टेस्टच झाली नसल्याचा दावा केलाय. त्यानंतर तिवारी यांचं ट्विटही गायब आहे.\nनवी दिल्ली : गृहमंत्री अमित शहा यांच्या करोना स्थितीवरून दिल्लीत गोंधळाचं वातावरण समोर येतंय. भाजपचे नेते आणि खासदार मनोज तिवारी यांनी रविवारी एक ट्विट केलं होतं. यामध्ये त्यांनी गृहमंत्री अमित शहा करोना निगेटिव्ह आढळल्याचं सांगितलं होतं. परंतु, थोड्याच वेळात न्यूज एजन्सी एएनआयनं गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं अमित शहा यांची करोना चाचणी पुन्हा झालीच नसल्याचं सांगितलंय. गृहमंत्री अमित शहा करोना निगेटिव्ह असल्याच्या वृत्ताला अधिकृतरित्या दुजोरा मिळालेला नाही. दुसरीकडे मनोज तिवारी यांनी आपलं ट्विटही डिलीट केल्यानं भाजप नेत्यांत गोंधळाचं वातावरण दिसतंय.\nवाचा :गृहमंत्री अमित शहांची करोनाच्या संकटातून सुखरुप सुटका - मनोज तिवारी\nवाचा :फोटोफीचर: करोनाची स्वदेशी लस; पाहा, काय आहे नेमकी स्थिती\nकाही लक्षणं आढळल्यानंतर अमित शहा यांची २ ऑगस्ट रोजी करोना टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर एम्सच्या डॉक्टरांची एक टीम उपचार करत होती.\nरुग्णालयात दाखल असतानाही गृह मंत्री सोशल मीडियावर अॅक्टिव्ह दिसत होते. आपली करोना टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती खुद्द गृह मंत्र्यांनी ट्विटद्वारे दिली होती. तसंच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ला क्वारंटीन करून करोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. त्यानंतर केंद्रीय मंत्री पियूष गोयल हेदेखील क्वारंटीन झाले होते. उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या कॅबिनेट बैठकीतही अमित शहा सहभागी झाले होते. परंतु, या दरम्यान सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.\nगृह मंत्र्यांसोबतच केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल आणि कैलास चौधरी यांच्याही करोना टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. ८ ऑगस्ट रोजी त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आढलली होती. ते अवजड उद्योग आणि संसदीय कार्य राज्य मंत्री आहेत. दोघांनीही स्वत: ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली होती. दोघांचीही तब्येत आता स्थिर आहे.\nवाचा :अयोध्या मशीद : 'इंडो-इस्लामिक' ट्रस्टकडून योगींना आमंत्रण\nवाचा :Babri Masjid: अयोध्येतील बाबरी मशिदीवर सुन्नी वक्फ बोर्डाचे मोठे विधान, म्हणाले...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; बजेट नसेल तर 'हा' आहे पर्याय\n... मग काय 'भाभीजी के पापड' खाऊन करोना जातो का\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांकडे मागितलं वाढदिवस...\n करोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा 'करो...\nप्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; लेटेस्ट सेरो सर...\n अभिनेत्रीच्या प्रेमात पडला तरूण, जेलमध्ये पोहोचला महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमनोज तिवारी गृहमंत्री अमित शहा करोना पॉझिटिव्ह करोना निगेटिव्ह Negative Manoj Tiwari corona test amit shah\nअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nकरोनामुळे केस कापण्याची भीती; सलून व्यावसायिक मेटाकुटीला\nशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन\nसुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी कलाकाराचा अनोखा प्रयत्न\nलॉकडाउनदरम्यान विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने लढवली 'ही' शक्कल\nमुंबईभाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; बजेट नसेल तर 'हा' आहे पर्याय\nसिनेन्यूजसिनेमात फ्लॉप, पण तरीही कोट्यवधींची मालकीण आहे ईशा कोप्पीकर\nअहमदनगरअश्लील फोटोला पत्नीचा चेहरा लावला; पतीच्या मुसक्या आवळल्या\nठाणेआटगावजवळ लोकलचा डबा घसरला; आसनगाव ते कसारा वाहतूक ठप्प\nआयपीएलमुंबई विरुद्ध चेन्नई: कसे आहे अबूधाबीचे पिच आणि हवामान; या खेळाडूंना मिळेल संधी\nस��नेन्यूजBigg Boss 14: स्पर्धकांना मिळणार नाही डबल बेड, या गोष्टींवरही बंदी\n हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या\nआयपीएलIPL: ... म्हणून चेन्नईचा विजय निश्चित; गेल्या ७ हंगामात मुंबईचा भयानक रेकॉर्ड\nमोबाइल२३ सप्टेंबरला भारतात Moto E7 Plus स्मार्टफोन येतोय\n सॅमसंगचे ६ स्मार्टफोन झाले स्वस्त, पाहा नवीन किंमती\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगअशी बनवा बाळासाठी सफरचंदाची स्वादिष्ट व पौष्टिक प्युरी\nब्युटीSkin Care या पाच घरगुती सामग्रींपासून तुम्ही तयार करू शकता फेस पॅक\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-19T09:38:48Z", "digest": "sha1:5HMD62664UNVW6DJLLLBRBWMPJY2AE5A", "length": 7731, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पासेससाठी रावेर तहसिल कार्यालयात गर्दी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची ���त्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nपासेससाठी रावेर तहसिल कार्यालयात गर्दी\nरावेर (प्रतिनिधी) – रावेर शहरात दंगलची संचारबंदी सुरु असतांना कोरोनाची संचारबंदी अजुन लागू नाही म्हणून तालुका भरातील अत्यावश्यक वस्तु विक्री करणाऱ्यां व्यापा-यांनी तुर्तास शहरासाठी कोणत्याही पासेस मागु नये असे आवहान तहसिलदार सौ उषाराणी देवगुणे यांनी केले आहे.\nरावेर शहरात सद्या दंगलीची संचारबंदी सुरु असतांना अनेक व्यापारी अत्यावश्यक सेवा पुरवणारे दुकानदार यांनी कोणतीही पासे तुर्त मागु नका प्रांतधिका-यां कडून शिथिलच्या केलेल्या वेळेस आपण अत्यावश्यक सेवा जनतेला पुरवावी दंगलची संचारबंदी संपल्या नंतर कोरोनाची संचारबंदी शहरात लागू होईल त्यावेळेस दुकानदार,वाहतूकदार, व इतर अत्यावश्यक सेवा पुरवणा-या व्यापारी दुकानदार यांना पासेस दिल्या जाणार असल्याचे तहसिल प्रशासना कडून सांगण्यात आले आहे .\nरेडीरेकनर दर 31 मार्चला नाहीच\nअभाविपकडून विद्यार्थ्यांना जेवण, संपर्काचे आवाहन\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nअभाविपकडून विद्यार्थ्यांना जेवण, संपर्काचे आवाहन\nदवाखाने बंद ठेवल्यास आयएमएला कळविणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/92d93e91593093593e92194091a94d92f93e-92c93f91c93294092493e908", "date_download": "2020-09-19T10:15:55Z", "digest": "sha1:2RAAP2YBXYYALKXAMF3X3GFQHME6POAG", "length": 12916, "nlines": 88, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "भाकरवाडीच्या बिजलीताई — Vikaspedia", "raw_content": "\nआजकाल प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिलाही स्वतःच्या कतृत्वाने यशाची शिखरे गाठत आहे. त्याला कृषिक्षेत्रही अपवाद राहिलेले नाही; किंबहुना शेतीक्षेत्रात सगळ्यात जास्त वाटा महिलांचा राहिला आहे. भाकरवाडी (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील सौं. बिजली राजेंद्र जाधव या विवाहितेने आपल्या शैतीतील सगळी कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने करून आपणही कुठल्या कामात मागे नाही, हे दाखवून दिले आहे.\nकोरेगावपासून जवळच वसना नदीच्या तीरावर वसलेले आणि बागायती क्षेत्रात मोड़णारे सुमारे दौड़ हजार लोकवस्तीचे भाकरवाड़ी गाव. येथील राजेंद्र जाधव एफ.वाय.बी.ए.नंतर शैतीची आवड असल्याने शेती करू लागले. त्यांच्याकडे दोन ट्रॅक्टर असून ट्रॅक्टरने परिसरात नांगरणीचा ते व्यवसाय करतात. पत्नी बिजलीसह १४ वर्षांचा मुलगा, वडील, भाऊ, भावजय असा त्यांचा परिवार आज एकत्रितपणे गुप्यार्गांविदाने राहत आहे. स्वतःच्या दीड एकर जमिनीसह इतरांची आठ एकर जमीन तें खड़ाने व चाटचाने तें करतात. पण, राजेंद्र हे ट्रक्टर व्यवसायामुळे सतत बाहेरगावी असल्याने त्यांची पत्नी बिजली जाधव (वय ३०) या शेतीत कष्टाने, जिद्दीने आधुनिकतेचा वापर करीत आहेत. दह्याचीपर्यंत शिकलेल्या बिजली ताई यांना लहानपणापासूनच शेतीची आवड असली, तरी माहेर गणेशवाडी (किन्हई) येथे जिरायती शेती करता आली नाही. मात्र, लग्र झाल्यावर सासरी पतीच्या सहकार्याने त्यांनी शेतीची सगळी कामे करून वाहने चालवण्याचे ज्ञान संपादन केले आहे.\nसौ.जाधव या बैलजोडीच्या सहाय्याने कुळवणी, पेरणी, मशागतीसह भांगलणी, पाणी देणे, खत टाकणे, ऊसलागण करण्यापासून ते ऊसतोडणी होईपर्यंत सर्व कामे स्वतः इतर मजुरांना साथीला घेऊन करतात. तसेच ट्रॅक्टरच्या सहाय्याने एखाद्या पुरुषाला लाजवेल अशी नांगरणी, रोटरने फणपाळी, पॉवर टिलरने ऊस फोड़णे अशी कामें तथा सहज़ासहजी करतात, याशिचाय, अशा कामामुळे त्या गावातच नव्हे तर परिसरात धाडसी बिजलीताई म्हणून प्रसिद्ध आहेत.\nशैतीमध्ये सतत नवनवीन प्रयोग करून ऊस, आले, टोमॅटो, भुईमूग, झेंडू, फ्लॉवर, गहू आदी पिके घेत त्या प्रगतिशील शैती करतात. सन २01३ मध्ये त्यांनी २ गाड्या आल्याची लागवड करत त्यातून १८ गाड्या आले काढण्याची किमया स्वकर्तृत्चाने केली आहे. शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा त्या नेहमी प्रयत्न करतात. त्यामुळे आजकाल मुलींना संदेश देताना त्या म्हणतात, की शैतीइतका कशातच फायदा नाही. लग्राच्या वेळी बिजलीताई यांच्या सासरी फक्त एम-८० ही दुचाकी होती; पण शेतीच्या जिवावर दुचाकी, चारचाकी, दोन ट्रॅक्टर, दोन स्वतःच्या पाइपलाइनसह विहिरी, असा लवाजमा आहे.\nसौ. जाधव यांचा अनुभव\nजीवनातील अविस्मरणीय क्षणाविषयी त्यांना विचारल्यानंतर त्या सांगतात, की २०१३ मध्ये 'लेक वाचवा अभियाना'अंतर्गत कोरेगाव तालुक्यात चित्ररथ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १६ शाळा सहभागी झाल्या होत्या; परंतु फक्त एका शाळेच्या चित्ररथाच्या चालकाचे काम एक स��त्री करत आहे, हे पाहून अनेकजण अवाकू झाले. त्या वेळी अनेक उचशिक्षित स्त्रियांनी माझे कौतुक केले. पुढे मी चालक झालेल्या त्या चित्ररथाचा व विद्यालयाचा या स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. त्या वेळी नगरच्या सुप्रसिद्ध लेखिका सुधा कांकरिया यांनी केलेला माझा सत्कार व पाठीवर दिलेली शाबासकीची थाप आजही मला प्रेरणा देऊन जाते. अशा था बिजलीताईंनी स्वकर्तृत्वावर, जिद्दीने व मेहनतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत केलेली प्रगतशिील शैती व संसारांची प्रगती जिल्ह्यातील नव्हे, तर महाराष्ट्रातील जिद्द व आत्मविश्वास हरविलेल्या महिलांना एक नवी ऊर्जा मिळवून देईल.\nस्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahapolitics.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-19T10:12:41Z", "digest": "sha1:AGEO7UFTCILPJMX5UJ3FALWJQT5DR5Z5", "length": 12275, "nlines": 155, "source_domain": "www.mahapolitics.com", "title": "बुलढाणा – Mahapolitics", "raw_content": "\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा स्थगित \nमुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यात सुरु असलेली महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या निध ...\nमहायुतीला मोठा धक्का, या घटक पक्षातील जिल्हाध्यक्षांसह सर्व तालुकाध्यक्षांचा राजीनामा, महाआघाडीला पाठिंबा\nबुलढाणा - आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजप महायुतीला जोरदार धक्का बसला आबे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आरपीआय आठवले गटाच्या बुलढाणा जि ...\nबुलढाणा मतदारसंघात तुल्यबळ तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार \nबुलढाणा – बु��ढाणा लोकसभा मतदारसंघात अजून आघाडी आणि युतीचे उमेदवार ठरायचे असले तरी मतदारसंघात तिरंगी तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडी ...\nसमृद्धी महामार्गाला नाव द्यायचंच असेल तर राष्ट्रमाता जिजाऊंचे द्या, धनंजय मुंडेंची मागणी \nनागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाच्या नावावरून आता राजकारण तापलं अससल्याचं दिसत आहे.समृद्धी महामार्गाला राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव देण्याची मागणी विरोधी ...\nराष्ट्रवादीच्या बॅनरवर मोक्का लावलेल्या आरोपीचा फोटो \nबुलडाणा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बॅनरवर मोक्का लावलेल्या आरोपीचा फोटो लावण्यात आला असल्याचं समोर आलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारच्या मं ...\nप्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, लोकसभा निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर \nशेगाव – भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज मोठी घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकसभेच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा आंबेडकर ...\nशेतक-याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी प्रकरणावरुन राज्यात संताप, रामराज्य नव्हे हे तर हरामांचे राज्य – धनंजय मुंडे\nबुलढाणा – एकीकडे शतक-यांना पीककर्ज देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. आता तर बँकाच्या अधिका-यांची एवढी मुजोरी आणि ...\nमाजी मंत्री सुबोध सावजींचं विहिरीत बसून आंदोलन \nबुलडाणा – माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी विहिरीत बसून अनोख्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. जिह्यातील नळपाणीपुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असल्य ...\nभीमा कोरेगावातली दंगल भाजपनेच घडवली –अरविंद केजरीवाल\nबुलडाणा – सिंदखेडराजा येथे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र संकल्प सभेत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजप सरकारवर ...\nकेजरीवालांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली \nबुलढाणा – सिंदखेड राजा येथे होणा-या आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीन ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nभाजपचे ज्येष्ठ नेते सरदार तारासिंह यांचे निधन \nइंदू मिल येथील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणार का, पाहा काय म्हणाले प्रकाश आंबेडकर\nएसटी कामगारांचे पगार कधी होणार, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या युतीबाबतच्या वक्तव्यावर काय म्हणाले मंत्री अनिल परब \nशाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा – ऍड. प्रकाश आंबेडकर\nभाजपचे ज्येष्ठ नेते सरदार तारासिंह यांचे निधन \nइंदू मिल येथील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणार का, पाहा काय म्हणाले प्रकाश आंबेडकर\nएसटी कामगारांचे पगार कधी होणार, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या युतीबाबतच्या वक्तव्यावर काय म्हणाले मंत्री अनिल परब \nशाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा – ऍड. प्रकाश आंबेडकर\nआदित्य ठाकरेंना धक्का, वरळी मतदारसंघातील अनेक शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश \nत्यामुळे स्मारकाच्या पुतळ्याचा पायाभरणी कार्यक्रम रद्द, मंत्री नवाब मलिकाची कबुली \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/maoist-burn-1-crore-vehicle-in-gadchiroli-284593.html", "date_download": "2020-09-19T09:59:22Z", "digest": "sha1:LGZY5LBNIWHBI24M6M2FZPK7UOETHAJ3", "length": 17970, "nlines": 188, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा धुमाकूळ; जाळली 1 कोटींची वाहनं | Maharashtra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nCOVID-19: तब्बल महिनाभरानंतर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, 405 जणांचा मृत्यू\nकोरोनाचं संकट नेमकं कधी संपणार भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच व्यक्त केला अंदाज\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वार��वार युद्धबंदीचं उल्लंघन\nZomato, Flipkart वरून ऑनलाइन ऑर्डर करत असाल तर सावधान तुमच्यावर आहे चीनची नजर\n'भाभा कवच' देणार सैन्याला सुरक्षा, AK 47 ची गोळीही भेदू शकणार नाही\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nअमिताभ बच्चन आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या त्या फोटोचे सत्य उघड\nBigg Boss 14 च्या घराचे फोटो झाले लीक, बेडरूम ते बाथरूम सर्व काही असणार ग्रँड\nफिर से माही मारेगा तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी\nDisney+ Hotstar VIP वर सब्सक्रिप्शनशिवाय पाहता येईल IPL 2020, वाचा कसं\nआजपासून वाजणार IPLचं बिगुल, वाचा गेल्या 12 हंगामातील सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर\nपहिल्या सामन्याआधीच वादात अडकला धोनी, चाहते म्हणाले-'काही तरी लाज ठेव'\nकोणत्याही शुल्काशिवाय Paytm वॉलेटमधून बँक खात्यात ट्रान्सफर करा पैसे\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\n कोरोनाच्या फटक्यामुळे 1000 शाळा काढल्या विकायला\nनव्या रूपात गुगल प्ले स्टोरवर पुन्हा आलं Paytm; पाहा आता काय बदललं\nराशीभविष्य: मीन आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आज शुभ दिवस\n जनतेचे प्रश्न बाजूला, संसदेत NUDE PHOTO पाहण्यात दंग झाला खासदार\nचवीला आंबट-गोड पेरू; पोटाच्या अनेक समस्या करतो दूर\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\nपाकिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकाची सुटका; 5 वर्षांनंतर झाली देशवापसी\nमै तेरा जबरा फॅन शिल्पकारानं साकारला सुशांत सिंह राजपूतचा मेणाचा पुतळा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nनौदलाची 'मर्दानी' अखेरचा प्रवासाला, INS विराट भंगाराकडे रवाना, शेवटचा VIDEO\nछत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा धुमाकूळ; जाळली 1 कोटींची वाहनं\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, तब्बल 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nलग्नाच्या 21व्या दिवशीच नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक माहिती उडेजात\nतुम्ही करतात ते पुण्य आम्ही केलं ते पाप आम्ही केलं ते पाप 'क्वीन नेकलेस'वरून भाजपचा शिवसेनेवर निशाणा\n'बरं झालं मी आता जेलमधून बाहेर आहे', कोरोनाच्या संकटात भुजबळांना आठवलं कारागृह आणि...\nराष्ट्रवादीच्या आमदारानं शिपाईच्या पोटात मारली लाथ, अदखलपात्र गुन्हा दाखल\nछत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा धुमाकूळ; जाळली 1 कोटींची वाहनं\nछत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा मोठा धुमाकूळ घातला आहे. यात त्यांनी चक्क 1 कोटींची वाहनं जाळून टाकली आहेत. त्यामुळे छत्तीसगड परिसरात गंभीर वातावरण निर्माण झालं आहे.\n14 मार्च : छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा मोठा धुमाकूळ घातला आहे. यात त्यांनी चक्क 1 कोटींची वाहनं जाळून टाकली आहेत. त्यामुळे छत्तीसगड परिसरात गंभीर वातावरण निर्माण झालं आहे. रस्त्याच्या कामासाठी उभ्या असणाऱ्या रोड रोलर, जेसीबी यांसारख्या मोठ्या गाड्या माओवाद्यांकडून जाळण्यात आल्या आहेत. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात गंगलुर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.\nरस्त्याच्या कामावरील 1 कोटीची वाहने माओवाद्यांनी जाळली आहेत. यात 2 रोड रोलर, जेसीबी मशीनसह काही मोठया वाहनांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्हयाला लागुन असलेल्या बिजापुर जिल्हयात गंगलुर जवळ रस्त्याच काम सुरु असताना माओवाद्यांनी ही जाळपोळ केली आहे. यात सुदैवाने अद्याप कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे.\nTags: 1 कोटी वाहनं जाळलीburn 1 croregadchirolimaoistvehicleगडचिरोलीछत्तीसगडमाओवादी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/madhya-pradesh-bjp-mp-archana-chitnis-threat-to-voters-323964.html", "date_download": "2020-09-19T09:29:29Z", "digest": "sha1:NUZXWFW4QMMW46ZL4634PUW5KOYZ3IZT", "length": 23024, "nlines": 237, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : 'मतं न देणाऱ्यांना नाय रडवलं ना तर नावाची अर्चना नाय' | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nCOVID-19: तब्बल महिनाभरानंतर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, 405 जणांचा मृत्यू\nकोरोनाचं संकट नेमकं कधी संपणार भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच व्यक्त केला अंदाज\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\nZomato, Flipkart वरून ऑनलाइन ऑर्डर करत असाल तर सावधान तुमच्यावर आहे चीनची नजर\n'भाभा कवच' देणार सैन्याला सुरक्षा, AK 47 ची गोळीही भेदू शकणार नाही\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\nलग्नाच्या अवघ्या 21 व्या दिवशीच नवविवाहितेची आत्महत्या, धक्कादायक माहिती उजेडात\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nफिर से माही मारेगा तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nअमिताभ बच्चन आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या त्या फोटोचे सत्य उघड\nBigg Boss 14 च्या घराचे फोटो झाले लीक, बेडरूम ते बाथरूम सर्व काही असणार ग्रँड\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावर आता जावेद अख्तर यांनीही दिला दुजोरा, म्हणाले...\nफिर से माही मारेगा तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी\nDisney+ Hotstar VIP वर सब्सक्रिप्शनशिवाय पाहता येईल IPL 2020, वाचा कसं\nआजपासून वाजणार IPLचं बिगुल, वाचा गेल्या 12 हंगामातील सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर\nपहिल्या सामन्याआधीच वादात अडकला धोनी, चाहते म्हणाले-'काही तरी लाज ठेव'\nकोणत्याही शुल्काशिवाय Paytm वॉलेटमधून बँक खात्यात ट्रान्सफर करा पैसे\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\n कोरोनाच्या फटक्यामुळे 1000 शाळा काढल्या विकायला\nनव्या रूपात गुगल प्ले स्टोरवर पुन्हा आलं Paytm; पाहा आता काय बदललं\nराशीभविष्य: मीन आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आज शुभ दिवस\n जनतेचे प्रश्न बाजूला, संसदेत NUDE PHOTO पाहण्यात दंग झाला खासदार\nचवीला आंबट-गोड पेरू; पोटाच्या अनेक समस्या करतो दूर\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प��रसंगांचा सामना\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\nपाकिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकाची सुटका; 5 वर्षांनंतर झाली देशवापसी\nमै तेरा जबरा फॅन शिल्पकारानं साकारला सुशांत सिंह राजपूतचा मेणाचा पुतळा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nनौदलाची 'मर्दानी' अखेरचा प्रवासाला, INS विराट भंगाराकडे रवाना, शेवटचा VIDEO\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nVIDEO : 'मतं न देणाऱ्यांना नाय रडवलं ना तर नावाची अर्चना नाय'\nVIDEO : 'मतं न देणाऱ्यांना नाय रडवलं ना तर नावाची अर्चना नाय'\n\"ज्यांनी मला चुकून किंवा कुणाच्या सांगण्यावरून मतं दिलं नाही अशा लोकांना रडवलं नाही तर माझं नाव अर्चना चिटणीस नाही\" अशी धमकीच भाजपच्या पराभूत झालेल्या आमदारांनी दिली आहे. मध्य प्रदेशमधील बुरहानपूर मतदार संघातून भाजपच्या उमेदवार अर्चना चिटणीस पराभूत झाल्या. त्यानंतर झालेल्या आभार सभेत चिटणीस यांनी ही जाहीर धमकीच दिली. यावेळी त्यांनी ज्यांनी आपल्याला मतदान केलं त्यांचे आभार मानले तसंच आज सत्तेत नाही पण माझ्यावर जी जबाबादारी पाडली आहे ती निभावणार असंही चिटणीस यावेळी म्हणाल्या.\nमहाराष्ट्र March 22, 2020\nगजबजलेल्या कोल्हापुरात 'कोरोना'मुळे स्मशानशांतता, पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : कोरोना दुसऱ्या स्टेजला, उद्धव ठाकरे म्हणाले, आता स्वयंशिस्त पाळा\nVIDEO तुम्ही वापरत असलेलं सॅनिटायझर बनावट नाही ना\nमहाराष्ट्र March 9, 2020\nVIDEO : जिगरबाज संयाजी शिंदे डोंगरावर लागलेली आग विझवताना सांगितला थरारक अनुभव\nEXCLUSIVE VIDEO: 'पत्नीचा पगार जास्त, हे सांगताना देवेंद्रजींचा इगो आड येत नाही'\nडोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया पडले ताजच्या प्रेमात, पाहा हा VIDEO\nपुण्याचं खडकवासला धरण कोण करतंय प्रदूषित\nड्रोन VIDEO मधून पाहा डोंबिवलीच्या आगीची दाहकता, स्फोटाच्या आवाजाने हाद��लं शहर\nशाळेत कॉपी करायला मीच मदत केली होती, उद्धव ठाकरेंनी सांगितला किस्सा VIDEO\nमुस्लिमांनी मोर्चे काढून ताकद कुणाला दाखवली राज ठाकरेंचं UNCUT भाषण\nस्वबळावर लढता लढता विधानसभेला युती कशी झाली CM उद्धव ठाकरेंनी केला खुलासा\nVIDEO : विधानसभेसाठी युती टिकवण्यामागचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण\n'दोन भावांच्या कात्रीत मी पकडलो गेलो', असं का म्हणाले उद्धव ठाकरे\nBudget 2020 : LIC बद्दल अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, पाहा हा VIDEO\nव्यापाऱ्याने आंदोलकांवर भिरकावली मिरची पावडर, पोलिसांनी केला लाठीचार्ज VIDEO\n'बाळासाहेबांची नक्कल करायला अक्कल लागते', शिवसेनेच्या टीकेवर मनसेचं प्रत्युत्तर\nVIDEO : फक्त सिनेमातच नाही तर 'रोबो तानाजी'चाही जगभरातही डंका\nउद्धव ठाकरेंनी दिलं राज यांना जशास तसं उत्तर, UNCUT भाषण\nजमलेल्या माझ्या तमाम 'हिंदू' बांधवानो, भगिनींनो.., राज ठाकरेंचं UNCUT भाषण\nतोंड गोड करणाऱ्या गुळाचा व्यापाऱ्यांना फटका, काय आहे कारण पाहा VIDEO\nबदलापूर MIDC कंपनीत भीषण स्फोट, आगीची दाहकता दाखवणारा VIDEO\nVIDEO : नवनीत राणांनी चालवली सायकल, दिला हा संदेश\nकरीम लाला हा बाळासाहेब आणि पवारांनाही भेटायला, EXCLUSIVE फोटो आले समोर\nटाटाची पहिली ALFA architecture कार, अशी आहे Altroz, पाहा हा VIDEO\nदाऊदसोबत भेटीचा दावा आणि उदयनराजेंवर टीकास्त्र, संजय राऊतांची UNCUT मुलाखत\nशिवरायांशी तुलना करणाऱ्यावरून उदयनराजेंनी भाजपलाही सुनावलं, UNCUT पत्रकार परिषद\n पाण्याच्या सीलबंद बाटलीत आढळला बेडूक, पाहा VIDEO\nटाळ्यांच्या आवाजावर रोबोनं धरला ठेका, पाहा VIDEO\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\nलग्नाच्या अवघ्या 21 व्या दिवशीच नवविवाहितेची आत्महत्या, धक्कादायक माहिती उजेडात\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nबातम्या, फोटो गॅलरी, मनी\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\nबातम्या, देश, फोटो गॅलरी\nपाकिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकाची सुटका; 5 वर्षांनंतर झाली देशवापसी\nसुशांतच्या मृत्यूवर बनणार सिनेमा, हे स्टार अभिनेते साकारणार महत्त्वाची भूमिका\nकसारा लोकलाचा डब्बा अचानक रुळावरून घसरला, अपघाताचे EXCLUSIVE PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\nलग्नाच्या अवघ्या 21 व्या दिवशीच नवविवाहितेची आत्महत्या, धक्कादायक माहिती उजेडात\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nफिर से माही मारेगा तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/video/dcm-ajit-pawar-on-coronavirus-fight/188761/", "date_download": "2020-09-19T10:04:15Z", "digest": "sha1:O4LESDSPY3AVKICHOBYHYFDDJS3VDCTC", "length": 6192, "nlines": 115, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "DCM Ajit Pawar on Coronavirus fight", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ सामुहिक शक्तीच्या जोरावर ‘करोना’ला हरवू\nसामुहिक शक्तीच्या जोरावर ‘करोना’ला हरवू\nसंपूर्ण राज्य ‘करोना’ विरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठिंबा मिळत असून सामुहिक शक्तीच्या जोरावर करोनाला आपण निश्चितच हरवू, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमुंबई भिडणार चेन्नईशी, कसा होणार सामना\nIPL सामन्यांचे विश्लेषण ‘माय महानगर’वर\nनाशिकमध्ये Oxygen टँकर न मिळाल्याने रुग्णांचे जीव धोक्यात\nकॉर्पोरेटला लाजवेल अशी आदिवासी पाड्यातील शाळा, इगतपुरी\nभल्या पहाटे अजितदादांची मेट्रोवारी\nIPL 2020 मध्ये स्टार अँकर मयंती लँगरऐवजी ‘हे’ सुंदर चेहरे दिसणार\nPhoto – सर्वपित्री अमावस्येनिमित्त मुंबईच्या समुद्रकिनारी श्राद्धविधी\nसुशांतची बहीण श्वेताची सोशल मीडियावरुन Exit, इन्स्टावर होती Active\nHappy Birthday PM Modi: गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा मोदींचा प्रवास\nPHOTO: IPL 2020 साठी UAE सज्ज; दुबईसह अबूधाबी स्टेडियम लख्ख\n‘ती आता Masoom राहिलेली नाही’, उर्मिला मातोंडकरवरचं जुनं Amul Cartoon व्हायरल\nPaytm वापणाऱ्यांनो सावधान; नियम मोडल्यामुळे गुगलने प्ले स्टोअरवरुन Paytm हटवले\nशिवसेनेला मतदान केल्याचा कांगावा अंगलट येताच कंगनाने ट्विट केले डिलीट\n‘मी शिवसेनेला मत दिलं’, खोटारडेपणा उघड केल्यानंतर कंगनाची पत्रकाराला कोर्टात खेचण्याची...\nफॉरवर्ड मेसेजचे साईड इफेक्ट्स, जिवंत अभिनेत्रीलाच श्रद्धांजली वाहून मोकळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/article/modi-rahuls-r-par/articleshow/66679871.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-19T10:29:02Z", "digest": "sha1:KBRYEJYSAE32A5JIO6A5AAU2AB6C6X4S", "length": 24775, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमोदी-राहुलसाठी ‘आर या पार’\nमोदी-राहुलसाठी 'आर या पार'राजधानीतूनसुनील चावकेमध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, छत्तीसगढ आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा ...\nमोदी-राहुलसाठी 'आर या पार'\nमध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, छत्तीसगढ आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांचा कौल ज्या राजकीय आघाडीच्या बाजूने जाईल तिचे पारडे लोकसभा निवडणुकीत जड ठरणार आहे. प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीच्या उपांत्य फेरीच्या या लढतीत कोणाचा विजय होईल\nपरिस्थिती अनुकूल असून उपांत्य फेरीची ही बाजी भाजपच मारणार, असा दावा करायला जमिनीवरचा कोणीही नेता किंवा कार्यकर्ता धजावणार नाही, असे सध्याचे वातावरण आहे. भाजपच्या तळागाळातल्या नेत्यांच्या मनात निकालांविषयी कमालीची साशंकता आहे. त्याची कारणेही उघड आहेत. महागाई, पेट्रोल-डिझेल-गॅसची दरवाढ, डॉलरला सत्तरीखाली खेचण्यात असमर्थ ठऱलेला रुपया, नोटाबंदी-जीएसटीच्या आघातातून सावरू न शकलेली अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतमालाला न मिळणारा हमीभाव, उन्मादी जमावाचे हल्ले, महिलांवरील अत्याचार आणि बलात्कार हे मुद्दे सर्वसामान्यांच्या पाचवील��� पुजलेले आहेत. त्यात सरकारच्या शेवटच्या सहा महिन्यांत दुष्काळ, राफेल विमान खरेदीतील घोटाळ्याचा आरोप, सीबीआयमधला चव्हाट्यावर आलेला वाद, तीन लाख ६० हजार कोटींच्या अतिरिक्त 'शिलकी' निधीवरुन रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला सरकारचा संघर्ष, अशा नव्या मुद्यांची जोड मिळाल्यामुळे साडेचार वर्षाअंती केंद्रातील मोदी सरकारविषयीची धारणा नकारात्मक होत चालली आहे. निवडणूक प्रचारात आपल्या सरकारची साडेचार वर्षांची कामगिरी जनतेपुढे मांडण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अलीकडे सतत जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याच नावाने बोटे मोडत असतात. २०१३ च्या शेवटी प्रचाराला सुरुवात करणाऱ्या मोदींनी आपल्या लोकप्रियतेच्या परमोच्च बिंदूवरही नेहरु-गांधी कुटुंबांवर एवढी कडवट आगपाखड केली नव्हती. पण आता स्वतःचे सत्तेतील अपयश झाकण्यासाठी नेहरु-गांधीच्या चार पिढ्यांवर टीका केल्याशिवाय त्यांना भाजपचा प्रचार करणे अशक्य झाले आहे. राफेल विमान खरेदी आणि सीबीआयमधील भांडणाची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे या राज्यांमध्ये २०१३ प्रमाणे मोदींना तणावमुक्त प्रचार करणे शक्य झालेले नाही. राफेल किंवा सीबीआय प्रकरणांचा राजकीय कुरघोडीस हातभार लावणारा ठरणार असल्यामुळे विधानसभा निवडणुका पार पडेपर्यंत त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश येण्याची शक्यता वाटत नाही. मोदींच्या प्रचाराला त्यामुळेही मर्यादा आल्या आहेत.\nहल्ली, म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून जिथे भाजपविरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत असते तिथे आधीपासूनच भाजपचे पारडे 'झुकलेले' असते. मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये भाजपची पंधरा वर्षांपासून सत्ता आहे. तिथल्या नेतृत्वात बदलही झालेला नाही. तरीही ही दोन राज्ये भाजप सहज जिंकेल, असा ठाम विश्वास भाजपच्या सर्वोच्च नेत्यांना आणि त्यांच्या प्रभावळीत वावरणाऱ्यांना वाटत आहे. एवढेच नव्हे तर मध्य प्रदेशातील प्रचार संपल्यानंतरच्या दहा दिवसात पंतप्रधान मोदींच्या एकहाती प्रचाराच्या जोरावर राजस्थानातही वातावरण पालटून भाजप सत्ता कायम राखेल, असेही त्यांना वाटते. सत्ता असलेल्या तीनपैकी एकाही राज्यात भाजपचा पराभव होईल, असे मानायला भाजपमधील काही विशिष्�� नेते तयार नाहीत. जमिनीवरचे वास्तव भलेही कितीही विपरित असो. अर्थात, त्यांचा हा विश्वास अनाठायी नाही. कारण आतापर्यंत त्यांनी जसे अंदाज व्यक्त केले तसेच निकाल लागले आहेत. जमिनीवरील कार्यकर्ते आणि शीर्षस्थ नेते यांच्या आकलनातील तफावत यावेळीही कायम आहे. भाजपच्या यशात मोदींच्या प्रचाराचा वाटा असतो, या मिथकाचे वास्तव या निवडणुकांमध्ये उघड होणार आहे.\nकाँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर १९९८ साली वर्षभरातच अविभाजित मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सोनिया गांधी यांनी पक्षाला विजय मिळवून देत भाजपचा हादरा दिला होता. त्यानंतर काँग्रेसला केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी सहा वर्षे लागली. तोपर्यंत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तिन्ही राज्यांतील सत्ता काँग्रेसने गमावली होती. पण सोनिया गांधींचे नेतृत्व १९९८ साली या राज्यांतील विजयानेच प्रस्थापित झाले होते. वीस वर्षांनंतर त्यांचे पुत्र राहुल गांधी यांना या तिन्ही राज्यांमध्ये सत्ता परत मिळविण्यापाठोपाठ लोकसभेतही विजय मिळविण्याच्या परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी गमावलेली विश्वासार्हता संपादन करण्यासाठी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला शेवटची संधी असेल. ती निसटून गेली तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेपुढे भलेमोठे प्रश्नचिन्ह लागेल आणि नेतृत्वाच्या मुद्यावरुन लोकसभा निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता वाढेल. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्ष संघटनेवर दुष्काळ ओढवला. पण गाळात गेलेल्या काँग्रेसचा आत्मविश्वास गुजरात आणि कर्नाटकच्या निवडणुकांपासून हळूहळू परत येत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी दमदार झाली तर कदाचित चित्र बदलेल. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमधील भाजप सरकारविरोधातील रोषामुळे तेथील काँग्रेसच्या संघटनांना बळ आले आहे आणि त्या जोरावर काँग्रेसने विजय संपादन केला तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचाही उत्साह वाढणार आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस विजयी होईल, असे केवळ काँग्रेसच्याच नव्हे तर भाजपच्याही नेत्यांना व कार्यकर्त्यांना वाटते. काँग्रेसने राजस्थान जिंकले असे गृहित धरले आणि त्याच्या जोडीला मध्य प्रदेश किंवा छत्तीसगढपैकी एक राज्य काँग्रेसच्या हाती लागले तर गेल्या पाच वर्षांपासून सुरु असलेल्या एकतर्फी लढतीत काँग्रेसने भाजपवर प्रथमच कुरघोडी केल्याचा संदेश जाईल. देशातील वातावरण बदलले आहे, असा अर्थ निघेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी पाच राज्यांच्या या उपांत्य फेरीत भाजपची सत्ता आणि प्राबल्य तीन राज्यांमध्ये असले तरी तेलंगण आणि मिझोराममध्ये काँग्रेसप्रणीत विरोधी पक्षांच्या आघाडीला एकही राज्य जिंकता आले नाही तर ते भाजप-रालोआचेच यश मानले जाईल. कारण तेलंगणमध्ये सत्ताधारी तेलंगण राष्ट्रसमिती विजयी झाल्यास लोकसभा निवडणुकीत हा पक्ष भाजपचा केंद्रातला समर्थक असेल. मिझोराममध्येही मिझो नॅशनल फ्रंटने सत्ताधारी काँग्रेसचा पराभव केल्यास ईशान्य भारत काँग्रेसमुक्त तर होईलच, शिवाय काँग्रेसची पूर्ण बहुमताची सत्ता केवळ पंजाबमध्येच उरेल. कर्नाटक आणि पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसच्या सत्तेतील युतीलाही पुढे जाऊन हादरे सहन करावे लागतील. काँग्रेससाठी ही 'आर या पार'ची स्थिती आहे. पण त्याचा अर्थ मोदी आणि शहा यांना त्यातून मोठा राजकीय लाभ होईल, असाही होत नाही. कारण भाजपने आपले तिन्ही गड राखले तरीही उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार,कर्नाटक, झारखंड, हरयाणा या राज्यांमधील प्रादेशिक पक्षांचे प्रबळ आव्हान भाजप-रालोआपुढे कायम राहणारच आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचा आकडा २२० च्या वर गेला नाही तर मोदींचे पुन्हा पंतप्रधान होण्याचे वांधेच होणार आहेत. खरे तर या पाचही राज्यांतील निवडणुकांमध्ये मोदी किंवा राहुल गांधींचा करिश्मा निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत नाहीत. तरीही या निवडणुकांचे निकाल त्यांच्या भवितव्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण लोकसभा निवडणुकीसाठी लागणारी अत्यावश्यक ऊर्जा त्यात दडली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nआर्थिक संकट का आले\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धडक कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली जप्त\nअहमदनगरअश्लील फोटोला पत्नीचा चेहरा लावला; पतीच्या मुसक्या आवळल्या\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nदेशएनआयएचे छापे, केरळ आणि बंगालमधून अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nआयपीएलIPL: ... म्हणून चेन्नईचा विजय निश्चित; गेल्या ७ हंगामात मुंबईचा भयानक रेकॉर्ड\nक्रिकेट न्यूजभारतीय क्रिकेटमध्ये हे ६ चेंडू कधीच विसरता येणार नाहीत; पाहा व्हिडिओ\n हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या\nआयपीएल'हा' आहे मुंबई इंडिन्सचा whatsapp नंबर; सेव्ह करा आणि मिळवा...\nआयपीएलमुंबईकडे आहे हा धाकड खेळाडू; प्रत्येक चेंडूवर षटकार मारू शकतो, पाहा Video\nन्यूजमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nधार्मिकअधिक मासात 'या' भागातून कावळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nहेल्थशरीराला लोहाचा पुरवठा करणारी ही पारंपरिक पद्धत माहीत आहे का\nकार-बाइकहोंडा घेवून येतेय जबरदस्त इलेक्ट्रिक कार, लूक पाहिला का\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/fast-news-thursday/articleshow/66853126.cms", "date_download": "2020-09-19T10:17:36Z", "digest": "sha1:LICALUGEOC3BJPL4EPQCOLJUILB65R6C", "length": 13140, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमनोहर कदम स्मृतिजागरसत्यशोधक मनोहर कदम प्रगत संशोधन केंद्र व रुइया कॉलेजच्या वतीने १८वा मनोहर कदम स्मृतिजागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे...\nसत्यशोधक मनोहर कदम प्रगत संशोधन केंद्र व रुइया कॉलेजच्या वतीने १८वा मनोहर कदम स्मृत��जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी 'संस्थात्मक लोकशाही यंत्रणा आणि भारतीय वर्तमान' या विषयावर निवृत्त पोलिस महानिरीक्षक हसन मुश्रिफ यांचे व्याख्यान होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त न्या. अभय ठिपसे आहेत. याप्रसंगी अर्थविषयक लेखक व परिवर्तनवादी कार्यकर्ता संजीव चांदोरकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. चार डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता रुईया कॉलेज, माटुंगा येथे हा कार्यक्रम होणार आहे.\nरोज नवी गोष्ट, नवी कविता, तीही ऑडिओ व्हिज्युअल स्वरुपात अशा स्वरूपाच्या 'घराघरांत बालकोश' या २२ तासांच्या वेबसाइटचे उद्घाटन ८ डिसेंबरला दुपारी १२ वाजता बालकांच्याच हस्ते करण्यात येणार आहे. लोकमान्य शिक्षण संस्थेचे श्री. नारायणराव आचार्य विद्यालय, चेंबूर येथे हा कार्यक्रम होईल. वेबसाइट निर्माण करणारे माधव शिरवळकर व प्रमुख संपादक डॉ. विजया वाड यांचा यावेळी सत्कार करण्यात येईल. ही वेबसाइट पर्यावरणप्रेमी गीतांनी सजलेली असून नामवंत लेखक, कवी, गायकांनी यासाठी योगदान दिले आहे.\nज. वि. पवार अमृत महोत्सव ग्रंथ\nआंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीचे विश्लेषक, दलित पँथरचे संस्थापक व भारिप बहुजन महासंघाचे नेते ज. वि. पवार यांच्यावरील 'चळवळ्या शिलेदार' या गौरव ग्रंथाचे प्रकाशन १ डिसेंबर रोजी सायं. ५ वाजता आंबेडकर भवन, दादर पूर्व येथे प्रख्यात विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर व गेल ऑम्वेट हे उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी भीमराव आंबेडकर हे असतील. ज. वि. पवार यांच्या कर्तृत्वाला कवेत घेणाऱ्या या गौरव ग्रंथात भाऊ लोखंडे, भाऊ तोरसेकर, डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. पी. विठ्ठल, डॉ. आनंद तेलतुंबडे आदी मान्यवरांसह ८० लेखकांनी लेख लिहिले आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nमुंबईत नवीन लॉकडाऊन नाही; पण आज मध्यरात्रीपासून जमावबंद...\nमोठा गौप्यस्फोट; नितेश राणेंचं थेट अमित शाहांना पत्र...\n ठाकरे सरकार बदलणार ५५ वर्षांपूर्वीचा कायदा...\nMumbai local: मुंबई लोकलब���बत मोठी बातमी; पश्चिम रेल्वेन...\nनाणारचे जमीन अधिग्रहण स्थगित महत्तवाचा लेख\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धडक कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली जप्त\nआयपीएलमुंबईकडे आहे हा धाकड खेळाडू; प्रत्येक चेंडूवर षटकार मारू शकतो, पाहा Video\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nआयपीएलपहिल्या सामन्याआधीच ऋतुराज गायकवाडचा करोना रिपोर्ट आला; पुढील २४ तास महत्त्वाचे\nसिनेन्यूजसिनेमात फ्लॉप, पण तरीही कोट्यवधींची मालकीण आहे ईशा कोप्पीकर\nक्रिकेट न्यूजभारतीय क्रिकेटमध्ये हे ६ चेंडू कधीच विसरता येणार नाहीत; पाहा व्हिडिओ\n हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या\nआयपीएलIPL: ... म्हणून चेन्नईचा विजय निश्चित; गेल्या ७ हंगामात मुंबईचा भयानक रेकॉर्ड\nनागपूरनागपूर अधिवेशन रद्द करा; काँग्रेसच्या आमदाराची मागणी\nन्यूजमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nहेल्थशरीराला लोहाचा पुरवठा करणारी ही पारंपरिक पद्धत माहीत आहे का\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगअशी बनवा बाळासाठी सफरचंदाची स्वादिष्ट व पौष्टिक प्युरी\nधार्मिकअधिक मासात 'या' भागातून कावळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/tmc-leader-booked-for-making-derogatory-comments-against-roopa-ganguly/videoshow/59659887.cms", "date_download": "2020-09-19T10:42:02Z", "digest": "sha1:BLCZWU2INO4XQAUTIWADL2L2VU6RHEPE", "length": 8990, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतृणमूल काँग्रेसच्या मंत्र्याविरोधात तक्रार दाखल\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nग्राहकांची सोने खरेदीकडे पाठ, सोनारांवर भाजीपाला विकण्य...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nधरण काठावर तरुणाई थिरकली DJच्या तालावर\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\nरस्त्यावर विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू, घटना कॅमेऱ...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nकंगनाच्या समर्थनार्थ सुरतमधील व्यापाऱ्याकडून साडी लॉन्च...\nन्यूजजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nन्यूजनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nहेल्थआसन एक फायदे अनेक, असा करा सर्वांगासनाचा सराव\nन्यूजमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nन्यूजगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nब्युटीप्रेग्नेंसीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी घरच्या घरी तयार करा नैसर्गिक फेसपॅक\nन्यूजNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nन्यूजपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धडक कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली जप्त\nन्यूजदिव्यांग व्यक्तीला शिपायाकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nन्यूजअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nन्यूजउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nक्रीडाIPL मधील 'हे' १० रेकॉर्ड तुम्हांला माहित आहेत का\nक्रीडाIPL 2020: करोना काळात आनंद देणारी स्पर्धा; पाहा काय बदल होणार आहेत\nन्यूजकरोनामुळे केस कापण्याची भीती; सलून व्यावसायिक मेटाकुटीला\nअर्थई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nन्यूजशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन\nन्यूजसुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी कलाकाराचा अनोखा प्रयत्न\nन्यूजलॉकडाउनदरम्यान विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने लढवली 'ही' शक्कल\nन्यूजपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवास\nब्युटीटाचांच्या भेगांपासून हवी आहे मुक्ती मग घरच्या घरी बनवा हे उपयुक्त जेल\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2020-09-19T10:28:11Z", "digest": "sha1:3CRJ2DOCLN4N2LB42UVGJZVX6CBJYAG6", "length": 9479, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डिमिटर - विकिपीडिया", "raw_content": "\nअसे म्हणतात कि यासारखेच आहे\nसिंहासनावर बसून नतमस्तक मेटानिराला हात उंचावून आधीर्वाद देणारी डिमिटर. गूढवादात पुनःपुन्हा येणारा प्रतीकात्मक ट्रायून गहू मेटानिरा डिमिटरला देते आहे. लालाकृती, ख्रिस्तपूर्व सुमारे ३४०.\nडिमिटर (अ‍ॅटिक Δημήτηρ Dēmētēr. डोरिक Δαμάτηρ Dāmātēr) ही प्राचीन ग्रीक धर्म आणि प्राक्कथांमधील धान्य व पृथ्वीच्या सुपीकतेवर देखरेख ठेवणारी कापणीची किंवा सुगीची देवता आहे.\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पण चित्र नसलेली पाने\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ फेब्रुवारी २०२० रोजी १६:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/Is-it-really-worth-having-sex-with-a-prostitute.html", "date_download": "2020-09-19T08:52:00Z", "digest": "sha1:2INRB3PVRCDX5WSDV5GW4UWPCZP5OJRT", "length": 9431, "nlines": 62, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "वेश्येकडे जाऊन सेक्स करणे खरेच किती योग्य आहे?", "raw_content": "\nवेश्येकडे जाऊन सेक्स करणे खरेच किती योग्य आहे\nbyMahaupdate.in रविवार, फेब्रुवारी १६, २०२०\nवेश्येबरोबर सेक्स करणे खरेच योग्य आहे का या प्रश्नाचे उत्तर शोधताना अनेक मुद्दे समोर येतात. त्या मुद्द्यांमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे आहेत. तर, अनेक उत्तरांतही प्रश्नांची मुळे रूतलेली आपणास पहायला मिळतात. उदा. वेश्येबरोबर सेक्स केरणे हे आरोग्यासाठी धोकादायक असते.\nमात्र, अशा प्रकारचा सेक्स करताना जर कंडोमचा वापर केला तर, सेक्स सेफ होऊ शकतो. याही मुद्द्यांवर अनेक लोक आपली मतमतांतरे व्यक्त करतात. पण वेश्येकडे जाऊन सेक्स करणे खरेच किती योग्य आहे\nसेक्स ही निसर्गातील प्रत्येक जीवाच्या मनाची आणि पर्यायाने शरीराची एक नैसर्गिक भावना आहे. त्यामुळे अपवाद वगळता सेक्स न करणारी व्यक्ती किंवा प्राणी मिळणे तसा दुर्मीळच. पण निरसर्गातील इतर प्राणी आणि मानव प्राणी यांच्यात एक महत्वाचा फरक आहे. मानवेत्तर प्राणी सेक्स करण्यासाठी मादीकडून प्रतिसाद मिळण्याची किंवा नैसर्गीकपणे तसा काळ येण्याची वाट पहातात. तसेच, ठरावीक काळ संपला की मानवेत्तर प्राणी नर, मादी असे एकत्र राहू शकतात.\nमानवाचे मात्र, याच्या उलट आहे. मानव प्राणी संधी मिळेल तेव्हा आणि मिळेल तेथे सेक्स करू इच्छितो. तसेच, सेक्स करण्यास मिळाला नाही तर, अनेकांचे मानसिक संतूलनही बिघडलेले आपणास पहायला मिळते. त्यामुळे अनेक व्यक्ती या वेश्यागमन करताना दिसतात. सेक्स मिळविण्यासाठी ते पैसे खर्च करून वेश्येकडे जातात व सेक्स करतात. पण वेश्येकडे जाऊन सेक्स करणे खरेच किती योग्य आहे याबाबत जाणून घ्या काही मतमतांतरे…\nवेश्येबरोबर सेक्स करणे यात काहीही गैर किंवा चुकीचे नाही. अनेकांना आपल्या लैंगिक शक्तीचे दमन करण्यासाठी आपला जोडीदार पुरेसा ठरू शकत नाही. त्यामुळे आपल्याकडून गैरवर्तनूक घडण्यापेक्षा वेश्येसोबत सेक्स करणे केव्हाही चांगले, असे काही लोकांचे मत असते. तर या उलट काही लोकांचे मत असे की, अशा प्रकारे सेक्स करणे हे पुर्णपणे चुकीचे आहे.\nकारण, ही एक वृत्ती आहे आणि याचा प्रसार समाजात जर झाला तर, सामाजीक शांतता तसेच, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच, मानवी देह हा व्यापार करण्यासाठी नाही. त्यामुळे अशा प्रकारे देहविक्री करून पैसा कमावने, तसेच, पैसे देऊन केवळ उपभोगण्यासाठी एखाद्याचे शरीर मिळवणे हे सभ्येतेला धरून नाही.\nअशा प्रकारे सेक्स करणे हे पूर्ण पणे चुकीचे आहे. कारण, तुम्ही वैवाहिक जीवन जगत असाल तर, तुमच्या जोडीदाराला तुम्ही धोका देत अहात. जर, तुम्ही विवाहीत नसाल तर, तुमच्या आईवडीलांचे संस्कार, संस्कृती यांना तुम्ही काळीमा फासता अहात, असे अनेकांचे म्हणने आहे. तर, सेक्स ही माणसाची गरज आहे. त्यामुळे ती त्याला मिळायलाच हवी. ती जर मिळत नसेल तर वेश्यागमन करून पैशाने विकत घेतली तर त्यात हरकत घेण्य��सारखे काहीच नाही, असे काहींचे म्हणने आहे.\nवेश्यागमन करणे हे दुधारी तलवारीसारखे आहे. कारण काही वेळाचा आनंद मिळवीण्यासाठी तुम्हाला आय़ुष्यभर पस्तावा करावा लागेल अशी शिक्षा तुम्हाला मिळू शकते. एड्स, एचआयव्ही, टिबी तसेच विवीध प्रकारचे गुप्तरोग, त्वचाविकार हे वेश्यागमन केल्याने होतात.\nत्यामुळे वेश्येसोबत सेक्स करताना तुम्हाला प्रचंड काळजी घ्यावी लागते. सुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्यासाठी कंडोमचा वापर करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच, स्वच्छता आणि इतर काही गोष्टीही तुम्हाला विचारात घ्याव्या लागतात. त्यामुळे वेश्येबरोबर सेक्स करणे हे वेश्यागमन करणे हे दुधारी तलवारीसारखे आहे हेच खले.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/03/Prepare-cheese-in-this-manner-will-be-beneficial-to-the-milk.html", "date_download": "2020-09-19T09:10:52Z", "digest": "sha1:QABWB4CIBUIQYMX6THDIHJBF2GNKTBDO", "length": 6596, "nlines": 66, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "नासलेल्या दुधापासून या पद्धतीने पनीर तयार करा फायदेशीर राहील", "raw_content": "\nनासलेल्या दुधापासून या पद्धतीने पनीर तयार करा फायदेशीर राहील\nbyMahaupdate.in बुधवार, मार्च ०४, २०२०\nदुध नासले आणि तुम्ही ते फेकून देण्याच्या तयारीत असत तर पाच मिनिट थांबा. नासलेल्या दुधापासून ज्याप्रकारे पनीर तयार केले जाते ठीक त्याचप्रमाणे नासलेल्या दुधाचे पाणीसुद्धा खूप उपयोगी ठरते.\nआज आम्ही तुम्हाला नासेलेल्या दुधाचे फायदे आणि हे दुध फेकून का देऊ नये या संदर्भात खास माहिती देत आहोत.\nपीठ तिंबण्यासाठी आणि गेव्ही बनवण्यासाठी\nपीठ तिंबण्यासाठी आणि गेव्ही बनवण्यासाठी पाण्याएवजी नासलेल्या दुधाचे पाणी वापरू शकता. हे पाणी टाकलेल्या पिठापासून तयार केलेल्या पोळ्या नरम राहतील आणि यामधून प्रोटीनसुद्धा मिळेल. ग्रेव्ही आंबट-गोड बनवण्यासाठी तुम्ही टोमॅटो, अमचुल, चिंच किंवा दह्याचा वापर करत असाल तर याऐवजी नासलेल्या दुधाचा वा���र करून पाहा. यामुळे ग्रेव्ही निश्चितच आणखी टेस्टी होईल.\nउपमा किंवा सूपमध्ये टाका\nनासलेल्या दुधाच्या पाण्याची चव एकदम लाइट असते आणि हे पाणी उपमा करताना टाकल्यास उपम्याची चव आणखीनच चांगली होईल. उपमा टेस्टी बनवण्यासाठी टोमॅटो किंवा दही टाकण्याएवजी नासलेल्या दुधाचे पाणी वापरल्यास उत्तम टेस्ट येईल. सूप बनवण्यासाठीसुद्धा या पाण्याचा तुम्ही वापर करू शकता.\nनासलेल्या दुधाच्या पाण्याने चेहरा धुवून घ्या. यामुळे त्वचा कोमल आणि आतून स्वच्छ होते. या पाण्यामध्ये अँटी मायक्रोबियाल गुण असतात जे त्वचेचा pH बॅलेंस संतुलित ठेवतात.\nनासलेल्या दुधाच्या पाण्याने केसांना शॅम्पू केल्यानंतर पुन्हा याच पाण्याचे केस धुवा आणि 10 मिनिटानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केस मुलायम आणि चमकदार होतील.\nपाळीव प्राण्यासाठी हेल्दी डाएट\nतुमच्या घरामध्ये एखादा पाळीव प्राणी असल्यास त्याला एक्स्ट्रॉ प्रोटीन देण्यासाठी त्याच्या खाण्यामध्ये नसलेल्या दुधाचे पाणी मिसळा.\nघराच्या बागेत लावलेल्या झाडांना नासलेल्या दुधाचे पाणी टाका.. यामुळे झाडांना पोषण मिळेल. पंरतु हे पाणी दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये मिसळून झाडांना टाकावे. कारण हे पाणी अॅसिडीक असते आणि यामुळे झाड जाळण्याची शक्यता राहते.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/08/blog-post_31.html", "date_download": "2020-09-19T08:48:42Z", "digest": "sha1:4MQJBOW4EY647F63RKBDKFW2QEAPUHMW", "length": 17200, "nlines": 73, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "कोल्हापूरकरांची लाख मोलाची साथ आणि दातृत्वावरच करू कोरोनावर मात", "raw_content": "\nकोल्हापूरकरांची लाख मोलाची साथ आणि दातृत्वावरच करू कोरोनावर मात\nbyMahaupdate.in रविवार, ऑगस्ट १६, २०२०\nकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रुग्ण डिस्चार्ज होण्याचे प्रमाणही अत्यंत चांगले आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्यात���ल जनतेच्या सक्रीय पुढाकाराने कोरोना विरुद्धच्या युद्धात निश्चितपणे जिंकू असा आत्मविश्वास बाळगला आहे.\nत्यांचा हा आत्मविश्वास सार्थ ठरविण्यासाठी ‘आम्ही कोल्हापुरी-जगात भारी’ ही उक्ती कोरोनाच्याबाबतीत खरी ठरविण्यासाठी जनतेने आता प्रतिबंधक उपाययोजना स्वत:हून कठोरपणे अंमलात आणून आपण, आपलं कुटुंब आणि समाजाला कोरोनापासून दूर ठेवण्याची गरज आहे.\nप्लाझ्मा थेरेपीने 25 अत्यवस्थांना जीवदान\nकोरोना रुग्णावरील प्लाझ्मा थेरेपीत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. आजअखेर 60 दात्यांनी प्लाझ्मा दान केला आहे. यामुळे 25 अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. यासाठी सीपीआर, डी.वाय.पाटील हॉस्पिटल, आयसोलेशन, आयजीएम हॉस्पीटल या कोरोना हॉस्पीटलांबरोबरच खासगी हॉस्पिटलमध्येही कोरोना रुग्णांवर उपचाराच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. कोल्हापूर शहरातील खासगी हॉस्पीटलांनीही रुग्णसेवेसाठी योगदान दिले आहे.\n7 हजार 332 बेड्सची उपलब्धता\nजिल्ह्याचे प्रमुख आरोग्य उपचार केंद्र म्हणून सी.पी.आर.कडे पाहिले जाते. सी.पी.आर. मध्ये सध्या 429 बेड्सची व्यवस्था असून त्यापैकी 222 ऑक्सिजन बेड्स आहेत. आणखी 94 ऑक्सिजन बेड्स वाढविण्याचे काम सुरु आहे. आयसीयू बेड्स 73 असून आणखी 8 बेड्सची भर घातली जात आहे. त्याचबरोबर 66 व्हेंटिलेटर, 50 एनआयव्ही, 20 हाय फ्लो नेझल ऑक्सीजन या सुविधा उपलब्ध आहेत. सीपीआरसह समर्पित कोरोना हॉस्पीटल आणि समर्पित कोरोना मदत केंद्र यांना एकूण 12 एक्सरे मशिन देण्यात येत आहेत. जिल्ह्यात दररोज होणारी 2 हजार स्वॅब नमुने तपासणी क्षमता आता 5 हजार पर्यंत करण्यात येत आहे. प्रत्येक कोव्हिड केअर सेंटरमध्ये ॲन्टीजेन टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सी.पी.आर. मध्ये 20 किलो लिटर ऑक्सीजन टँक बसविण्यात येणार असून जम्बो सिलेंडर व लिक्वीड ऑक्सीजन प्राधान्याने उपलब्ध केले आहे. सर्व कोरोना काळजी केंद्रे आणि समर्पित कोरोना मदत केंद्राला एकूण 700 आणखी ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 14, दुसऱ्या टप्प्यात 24 कोव्हिड काळजी केंद्रे, समर्पित कोरोना सेवा केंद्र 15, समर्पित कोरोना हॉस्पीटल 4 कार्यान्वित करण्यात आली आहेत. एकूण 7 हजार 332 बेडची उपलब्धता असून यामध्ये 808 ऑक्सिजन बेड व 288 आयसीयू बेड आहेत.\nखासगी रूग्णालयांच्या बिलासाठी लेखा परिक्षकांची नि��ुक्ती\nरुग्णांना हॉस्पीटलमधील उपलब्ध बेडची माहिती कळावी तसेच बेड उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यासाठी तीन स्वतंत्र मोबाईल क्रमांक दिले आहेत. दिवसाला सरासरी 400 ते 500 फोन स्वीकारण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांकडून खासगी हॉस्पीटलमध्ये शासकीय दराने बील आकारणी व्हावी तसेच उपलब्ध बेडची संख्या कळावी यासाठी प्रत्येक हॉस्पीटलसाठी एका शासकीय कर्मचाऱ्याकडे समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे. महापालिकेच्यावतीने खासगी रूग्णालयांना दरफलक लावण्याबाबत कळविण्यात आले असून बिले तपासणीसाठी लेखापरीक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही हॉस्पीटलांसाठी समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत.\nगृह विलगीकरणाचा वडणगे पॅटर्न\nकोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांवर घरी उपचार करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. करवीर तालुक्यातील वडणगे ग्रामपंचायतीने सर्वप्रथम पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरु करुन तो यशस्वी केला आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी हा उपक्रम सुरु झाला असून यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण निश्चितपणे कमी झालेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आजअखेर जिह्यात 3 हजारहून अधिक कोरोना बाधित घरी उपचार घेत आहेत. प्रशासनामार्फत या सर्वांना किट दिले असून त्यामध्ये पल्स ऑक्सीमीटर, डिझीटल थर्मामीटर, मास्क इत्यादी वस्तू देण्यात आल्या आहेत. यापैकी 2 हजारहून अधिक आता बरे झाले आहेत.\nकोल्हापूरकरांची साथ दातृत्वाचा हात\nकोरोनाच्या या संकट काळात अनेक सेवाभावी संस्था, संघटना व व्यक्तींनी कोल्हापूर रिलीफ फंड याला मदत करुन दातृत्वाची परंपरा जपली आहे. रोटरी मुव्हमेंट कोल्हापूर तर्फे 62 लाख रुपये खर्चून 538 बेड्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापैकी 120 बेड्स च्या माध्यमातून महासैनिक दरबार हॉल येथे कोवीड केअर सेंटर सुरु केले आहे. या ठिकाणी क्रिडाई कोल्हापूर तर्फे पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच शिरोली येथील जैन मंदिरामध्ये जैन समाजातर्फे कोवीड केअर सेंटर सुरु केले आहे. कसबा बावडा, राजोपाध्येनगर, फुलेवाडी या ठिकाणी स्थानिक नगरसेवकांनी कोवीड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आ���े. उद्योजक व औद्योगिक संघटना यांनी 20 व्हेंटीलेटर उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले असून त्यापैकी 3 व्हेंटीलेटर जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द केले आहेत.\nघाटगे ग्रुपने शववाहिका उपलब्ध करुन दिली आहे. व्हाईट आर्मी संस्थेने कोवीडच्या काळात लाखो गरजूंना जेवण उपलब्ध करुन दिले आहे. अनेक शैक्षणिक संस्था, साखर कारखाने यांनी सुद्धा आपल्या कडील सुविधा कोरोना केअर सेंटर तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. होर्डिंग ॲण्ड आऊट सोर्सींग ॲडव्हर्टायझर्स असोसिएशनच्या माध्यमातून 2 हजार प्रबोधनाचे फलक लावण्यात आले आहेत.\nउत्तम नियोजनाने अतिवृष्टीवर मात\nऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टिमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीतूनही जिल्ह्याला सावरता आले. यापुढे पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन, नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा आणि पूरग्रस्तांसाठी बचाव व मदत कार्य याचे नियोजन सुद्धा केले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय ठेऊन अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग यावर अधिक लक्ष देण्यात येत आहे. संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे.\nपूर परिस्थिती उद्भवल्यास एनडीआरएफच्या 4 पथकांसह स्वयंसेवी संस्थांची पथकेही तैनात आहेत. यात जवळपास 808 स्वयंसेवक आहेत. 51 रबर बोट, 700 लाईफ जॅकेट, 400 लाईफ रींग, 18 आस्का लाईट उपलब्ध आहेत. पुढारी रिलिफ फौंडेशनतर्फे दोन यांत्रिकी बोटी महापालिकेला नुकत्याच प्रदान करण्यात आल्या आहेत. यापूर्वीही पाच यांत्रिकी बोटी जिल्हा प्रशासनाला प्रदान करण्यात आल्या आहेत.\nगणेशोत्सव साजरा करताना सोशल डिस्टंसिंगसह स्वत:च्या आणि कुटूंबाच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्लाझ्मा दान सारखे उपक्रम राबवावेत. मोहरमच्या उत्सवात सुद्धा सर्वांनी आपली काळजी घ्यायला हवी.\n– सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील\nगृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर\n(शब्दांकन: प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर)\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00794.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.c24taas.com/2019/12/cctv-c24taas.html", "date_download": "2020-09-19T09:44:31Z", "digest": "sha1:N7PL4VR7MFTQHTKYJEYCZKETOWVN2AIK", "length": 12174, "nlines": 77, "source_domain": "www.c24taas.com", "title": "नेवासा - नेवासा शहरात CCTV कॅमेरे सर्वत्र बसवणार ; आ. शंकरराव गडाख यांच्याकडून त्यासाठी ५ लाख रुपये मदत - प्रशांत गडाख. | C24TAAS - C 24Taas 24Taas Marathi Live News", "raw_content": "\nHome अहमदनगर नेवासा - नेवासा शहरात CCTV कॅमेरे सर्वत्र बसवणार ; आ. शंकरराव गडाख यांच्याकडून त्यासाठी ५ लाख रुपये मदत - प्रशांत गडाख. | C24TAAS\nनेवासा - नेवासा शहरात CCTV कॅमेरे सर्वत्र बसवणार ; आ. शंकरराव गडाख यांच्याकडून त्यासाठी ५ लाख रुपये मदत - प्रशांत गडाख. | C24TAAS\nनेवासा - नेवासा शहरात CCTV कॅमेरे सर्वत्र बसवणार ; आ. शंकरराव गडाख यांच्याकडून त्यासाठी ५ लाख रुपये मदत - प्रशांत गडाख. | C24TAAS\nनेवासा होणार स्वच्छ सुंदर शहर,शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे - प्रशांत गडाख\nनेवासा - स्वच्छ नेवासा सुंदर नेवासा होवू शकते फक्त नेवासकरांनी या शहराच्या सौंदर्यात माझ्या बरोबर रहावे असे प्रतिपादन मुळा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी केले.\nसंत ज्ञानेश्वर महाविद्यालयात शहरातील व्यापारी व जेष्ठ नागरीकांची शहराच्या व्हिजन संदर्भातील बैठक घेण्यात आली त्यावेळी प्रशांत गडाख बोलत होते.यावेळी\nउपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील,सतीश पिंपळे,विजय चंगेडिया गोरक्षनाथ काकडे, अशोक गुगळे,प्रा.यासीन शेख,प्रा.अशोक शिंदे,महेश मापारी,अमृत फिरोदिया,ज्ञानेश्वर जाधव यांनी शहरातील समस्यांविषयी मनोगत व्यक्त केले.\nपुढे बोलतांना गडाख म्हणाले नेवासा शहराच्या संदर्भात घेतल्या जाणाऱ्या विविध नियोजीत कामांचा आराखडाच सादर करताना हे काम माझ्या मार्गदर्शनाखाली होत असले तरी काम नेवासकरांचे असल्याने या निर्णय प्रक्रीयेत सर्वांचे योगदान असने आवश्यक आहे.आता कसलीही निवडणूक नाही.निवडणूकी नंतर मी हा मुद्दा हातात घेतलेला आहे अन तो तडीस नेला जाणार आहे.माझ्या समोर अनेक व्यापक विचार आहेत,ते योग्य व अत्याधुनिक पध्दतीने राबवले जाणार आहेत. त्यासाठी तुमची साथ महत्वाची आहे. संत ज्ञाने��्वर मंदिराच्या विकासासाठी तसेच शहराला लागलेले वळण बदलण्यासाठी अनेक कटू निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यातून काही वाईट विचारधारा असणारे विरोध करतील परंतू त्यासाठी मी सक्षम आहे.शहरात आज प्रशासनाचा धाक राहिलेला नाही.जे काम प्रशासनाने करायला पाहिजे ते नागरीकांना करावे लागणार आहे. शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या नाना-नानी पार्क, रस्त्यांचे रूंदीकरण, चौकांचे सुशोभीकरण यासाठी पैसा उपलब्ध करू त्याचा विनीयोग सर्व विचारवंत, जेष्ठ, सुशीक्षीत नागरीक, पदाधिकारी यांना याची सर्व माहिती दिली जाणार आहे. हा उपलब्ध झालेला पैसाच आपल्या सर्वांच्या सल्ल्याने खर्ची घालून विकास आराखड्याला गती दिली जाणार असल्याचे गडाख यांनी सांगीतले. यावेळी नागरिक उपस्थित होते.\nशहरात नेहमीच मोठ मोठ्या दुर्घटना घडत असतात, चोऱ्यांचे प्रमाण तर वाढतच चालले आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले सिसिटिव्ही कॅमरे सर्वत्र बसवले जाणार आहेत, त्यामुळे रात्रीच्यावेळी काही प्रकार घडले तरी त्याचे चित्रीकरण दर्जेदार होवू शकते. त्यासाठी सर्वांचा सहभाग अवश्यक असल्याने आमदार शंकरराव गडाख हे ५ लाख रूपये देणार असल्याचे प्रशांत गडाख यांनी जाहिर केले.\nश्री.अनिल जाधव, वय - 35,राहुरी,जि.अहमदनगर.*सी २४तास - महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपुर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास जगा वर्तमानात बिनधास्त*\nनेवासा - चीनमधून घरी परतलेल्या तरुणाला कोरोना व्हायरस लागण झाल्याचा डॉक्टरांना संशय.\nनेवासा - चीनमधून घरी परतलेल्या तरुणाला कोरोना व्हायरस लागण झाल्याचा डॉक्टरांना संशय. | C24TAAS | नेवासा - नेवासा तालुक्यातील ...\nनेवासा - शासकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण ; १४ दिवसांसाठी हा परिसर बंद राहणार. | C24Taas |\nनेवासा - शासकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण ; १४ दिवसांसाठी हा परिसर बंद राहणार. | C24Taas | नेवासा येथील शासकीय ऑफिसमध्ये नोकरीस असलेला...\nसंगमनेर - संगमनेर च्या प्रवरा नदीतून दोन जण गेले वाहून,एक बालंबाल बचावला तर दुसरा बेपत्ता\nसंगमनेर च्या प्रवरा नदीतून दोन जण गेले वाहून एक बालंबाल बचावला तर दुसरा बेपत्ता संगमनेर : शाविद शेख संगमनेर शहरातील प्रवरा नदी वरील छोट्या ...\nनेवासा - कुकाण्यात कोरोणाचा शिरकाव. | C24Taas |\nनेवासा - कुकाण्यात कोरोणाचा शिरकाव. नेवासा तालुक्यातील कुकाना येथील एक ८�� वर्षीय व्यक्ती आज शनिवार २५ जुलै रोजी जिल्हा रुग्णा...\nनेवासा - आज पासून या दुकाने उघडण्यास अखेर परवानगी , जिल्हाधिकारी यांनी काढलेला आदेश पहा. | C24Taas |\nनेवासा - आज पासून या दुकाने उघडण्यास अखेर परवानगी , जिल्हाधिकारी यांनी काढलेला आदेश पहा. | C24Taas | नेवासा - लॉकडाऊनमुळे गेल...\nअहमदनगर उस्मानाबाद औरंगाबाद कोपरगाव कोल्हापूर जामखेड जालना नंदुरबार नांदेड नाशिक नेवासा पारनेर पुणे बुलढाणा महाराष्ट्र मुंबई यवतमाळ रायगड राहाता राहुरी लातूर वाशिम श्रीगोंदा श्रीरामपूर संगमनेर सांगली सातारा सोलापूर हिंगोली\nश्री.अनिल जाधव, वय - 35,राहुरी,जि.अहमदनगर.*सी २४तास - महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपुर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास जगा वर्तमानात बिनधास्त*.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/lokmanya-tilak-express-derailed-in-odisha-several-injured/156543/", "date_download": "2020-09-19T10:07:12Z", "digest": "sha1:5KDXETCNSOLXH4CAMC55O3RNIIENGXCF", "length": 5448, "nlines": 108, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Lokmanya tilak express derailed in odisha several injured", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी लोकमान्य टिळक एक्स्प्रेसला अपघात, ४० प्रवाशी जखमी\nलोकमान्य टिळक एक्स्प्रेसला अपघात, ४० प्रवाशी जखमी\nमुंबई-भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्सप्रेस रुळावरून घसरली\nओडिशा येथे आज सकाळी ७ वाजता मुंबई-भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्सप्रेस रुळावरून घसरली आहे. या अपघातात ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. सालागाव-निरगुंडी स्थानकादरम्यान हा अपघात घडला असल्याचे सांगितले जात आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमुंबई भिडणार चेन्नईशी, कसा होणार सामना\nIPL सामन्यांचे विश्लेषण ‘माय महानगर’वर\nनाशिकमध्ये Oxygen टँकर न मिळाल्याने रुग्णांचे जीव धोक्यात\nकॉर्पोरेटला लाजवेल अशी आदिवासी पाड्यातील शाळा, इगतपुरी\nभल्या पहाटे अजितदादांची मेट्रोवारी\nIPL 2020 मध्ये स्टार अँकर मयंती लँगरऐवजी ‘हे’ सुंदर चेहरे दिसणार\nPhoto – सर्वपित्री अमावस्येनिमित्त मुंबईच्या समुद्रकिनारी श्राद्धविधी\nसुशांतची बहीण श्वेताची सोशल मीडियावरुन Exit, इन्स्टावर होती Active\nHappy Birthday PM Modi: गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा मोदींचा प्रवास\nPHOTO: IPL 2020 साठी UAE सज्ज; दुबईसह अबूधाबी स्टेडियम लख्ख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/other-sports/shooting-olympic-medals-will-increase/articleshow/71944441.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-19T10:18:10Z", "digest": "sha1:B5ATRWNATFQQPTA5B2K52G7CG7LC44RJ", "length": 16119, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "other sports News : नेमबाजीत ऑलिम्पिक पदके वाढतील - shooting olympic medals will increase\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनेमबाजीत ऑलिम्पिक पदके वाढतील\nस्पोर्टस जर्नालिस्ट फेडरेशनच्या परिषदेतील मतेम टा...\nस्पोर्टस जर्नालिस्ट फेडरेशनच्या परिषदेतील मते\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर\nभारतीय खेळाडूंनी सातत्य राखले, त्यांना आवश्यक त्या सुविधा तत्परतेने मिळाल्या, कामगिरीसाठी त्यांच्यावर कमी दडपण ठेवण्यात आले तर २०२० ऑलिम्पिकमध्ये भारताला अपेक्षित यश नक्कीच मिळेल. सिंधूकडून सुवर्णपदकाची खात्री व्यक्त करतानाच नेमबाजही कमाल करून दाखवितील, असा विश्वास स्पोर्टस जर्नालिस्ट फेडरेशनच्या वार्षिक परिषदेत माजी नेमबाज आणि नेमबाजी संघटक शीला कानुंगो, माजी हॉकीपटू आणि खासदार दिलीप तिर्की, माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांनी व्यक्त केला. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकसंदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.\nप्रदीप गंधे यांनी सांगितले की, गेल्या काही स्पर्धांमधील सिंधू, श्रीकांत, साईप्रणित, चिराग शेट्टी-सात्विक यांची कामगिरी पाहता ते ऑलिम्पिकमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करू शकतील अशी आशा आहे. माझ्या मते, ऑलिम्पिकमध्ये भारताला एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन ब्राँझ पदके मिळतील अशी मला खात्री वाटते. केवळ अपेक्षा नाही तर जी कामगिरी या खेळाडूंनी करून दाखविली आहे, त्या आधारावर मला असे वाटते. गेल्या काही स्पर्धात आपले खेळाडू जबरदस्त कामगिरी करत आहेत. ते पाहता पुरुष दुहेरीकडून (चिराग शेट्टी-सात्विक) रौप्य, सिंधूकडून सुवर्ण, सायना, अश्विनी-सिक्की रेड्डी यांच्याकडून ब्राँझपदकाची अपेक्षा आहे.\n\\Bतळागाळातील हॉकीकडे लक्ष द्या\\B\nभारताचे माजी हॉकी कप्तान दिलीप तिर्की म्हणाले की, या चर्चासत्राच्या माध्यमातून खेळाडूंकडून कोणत्या अपेक्षा आहेत, याची चाचपणी केली जाते, ही स्वागतार्ह बाब आहे. आपण ऑलिम्पिकमध्ये प्रारंभी खूप चांगली कामगिरी केली हे खरे असले त��ी अस्ट्रोटर्फ आल्यापासून आपली कामगिरी खराब होत गेली. आपण त्यावर संशोधन केले नाही, दुर्लक्षही झाले. पण गेल्या काही वर्षात हॉकीचा दर्जा उंचावलाही आहे. तरीही जागतिक हॉकीच्या वेगाशी आपल्याला बरोबरी करावी लागेल. खरे तर, ऑलिम्पिक जवळ आले की, आपण कामगिरीची पडताळणी करू लागतो. उच्च स्तरावरच्या हॉकीपटूंना व संघांना सरकारी मदत मिळते. पण तळागाळातील मुलांकडे मात्र तितकेसे लक्ष दिले जात नाही, ही खंत आहे. आज असे अनेक संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकताना दिसत आहेत, जे याआधी त्या क्षितिजावर नव्हते पण त्यांनी तळागाळातील हॉकीवर लक्ष दिल्यामुळे त्यांना ते शक्य झाले आहे.\nएक मात्र खरे की, आपण ऑलिम्पिक किंवा तत्सम मोठ्या स्पर्धांआधी आघाडीच्या संघांविरुद्ध चांगली झुंज देतो, जिंकतो पण नंतर थोडे बेसावध होतो. परिणामी महत्त्वाच्या स्पर्धेत आपल्याला कुठेतरी फटकाही बसतो. त्या त्रुटीवर आपल्याला मात करावी लागेल.\nनेमबाजी संघटक शीला कानुंगो म्हणाल्या की, भारताने यावेळेला जागतिक स्तरावर जबरदस्त कामगिरी केली आहे. नेमबाजी फेडरेशनच्या धोरणाचे त्यात मोठे योगदान आहे. भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकमधील १० जागा निश्चित केल्या आहेत आणखी काही जागा आपल्याला मिळू शकतात. अर्थात, सगळ्यांनाच पदके मिळतील असे मात्र सांगता येणार नाही. तुम्ही अपेक्षा मात्र करू शकता. वर्ल्डकपमध्ये आपल्याला १५ पदके मिळाली. यापूर्वी २-३ पदकापर्यंत मजल जात नव्हती. त्यामुळे प्रगती निश्चित आहे. आपले खेळाडू तरुण आहेत, अनुभव घेत आहेत, पाहुया काय होते ते\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\n'उद्धव ठाकरे सरकारला वाटत असेल, पण कंगना घाबरणारी नाही'...\n'राजीव गांधी यांनी भारतातून इटलीत भाला फेकला होता'; खेल...\n'तुम्ही कंगना राणावतचे ऑफिस तोडू शकता, पण तिची हिंमत ना...\nअपंगत्वावर मात करत सुयश जाधवने पटकावला अर्जुन पुरस्कार...\nदीपकचा ब्राँझसह ऑलिम्पिक कोटा महत्तवाचा लेख\nIPL मधील 'हे' १० रेकॉर्ड तुम्हांला माहित आहेत का\nIPL 2020: करोना काळात आनंद देणारी स्पर्धा; पाहा काय बदल होणार आहेत\nIPLमध्ये कामगिरीवर परिणाम होणार नाही; विराटने सांगितले हे कारण\nIPL 2020: मुंबई इंडियन्स सावध रहा; या वर्षी 'तो' बिनधास्त खेळणार\nअमेरिकन ओपन: ७१ वर्षातील शानदार विजय; थीमचे पहिले ग्रॅड स्लॅम विजेतेपद\nमी मुक्त झालो; भारताच्या क्रिकेटपटूची प्रतिक्रिया\nमुंबईक्वीन नेकलेसप्रकरणी शिवसेनेचा दुटप्पीपणा उघड; शेलारांची टीका\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; मिळवा 'ही' खास ऑफर\nआयपीएलमुंबई विरुद्ध चेन्नई: कसे आहे अबूधाबीचे पिच आणि हवामान; या खेळाडूंना मिळेल संधी\nसिनेन्यूज'सॅम' नावाने वाटायचा ड्रग्ज, बॉलिवूडमध्येच आहे त्याचा 'बॉस'\nनागपूरनागपूर अधिवेशन रद्द करा; काँग्रेसच्या आमदाराची मागणी\nआयपीएलपहिल्या सामन्याआधीच ऋतुराज गायकवाडचा करोना रिपोर्ट आला; पुढील २४ तास महत्त्वाचे\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nआयपीएलमुंबईकडे आहे हा धाकड खेळाडू; प्रत्येक चेंडूवर षटकार मारू शकतो, पाहा Video\nआयपीएल'हा' आहे मुंबई इंडिन्सचा whatsapp नंबर; सेव्ह करा आणि मिळवा...\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nहेल्थशरीराला लोहाचा पुरवठा करणारी ही पारंपरिक पद्धत माहीत आहे का\nधार्मिकअधिक मासात 'या' भागातून कावळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nकरिअर न्यूजNEP 2020 चं उद्दिष्ट शिक्षण क्षेत्राला पुनरुज्जीवित करणं : राष्ट्रपती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/07/blog-post_73.html", "date_download": "2020-09-19T09:38:38Z", "digest": "sha1:G45HW3QJGQUPGR4COX4QEGYNV6UTA3KF", "length": 14037, "nlines": 75, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "‘महावितरण’ला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्राकडे दहा हजार कोटींची मागणी", "raw_content": "\n‘महावितरण’ला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्राकडे दहा हजार कोटींची मागणी\nbyMahaupdate.in गुरुवार, जुलै ०२, २०२०\nमुंबई, दि. 2 : कोविड-19 मुळे महावितरण गंभीर आर्थिक संकटात सापडल्याने तात्काळ दहा हजार कोटी रुपयांची मदत देण्याची विनंत��� राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री यांना आज पत्राद्वारे केली आहे.\nराज्यात गेल्या 3 महिन्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे महावितरणला फार मोठ्या व अभूतपूर्व अशा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.\nया काळात राज्यातील बहुतांश उद्योगधंदे व व्यवसाय बंद राहिल्यामुळे त्यातून मिळणारा महसूल ठप्प झाला आणि शेतीपंपाना व घरगुती ग्राहकांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिल्याने प्रचंड आर्थिक तूट निर्माण झाली असल्याचे डॉ.राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.\nजवळपास 60 टक्के महसूल औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांकडून प्राप्त होत असतो. घरगुती व शेतीपंपांना सरासरी वीज पुरवठ्याच्या दरापेक्षा खूप कमी दराने वीज उपलब्ध करून देण्यात आली. याची भरपाई औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांकडून करण्यात येते.\nयाशिवाय ग्राहकांना वीज बील अदा करण्यासाठी मुदतवाढ दिल्याने दैनंदिन खर्च भागविणेसुद्धा अशक्य झाले आहे. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी केंद्राच्या मदतीशिवाय कोणताच मार्ग उरलेला नाही, असे डॉ. राऊत यांनी सांगितले.\nलॉकडाउन कालावधीदरम्यान जवळजवळ सर्व औद्योगिक आणि व्यावसायिक वीजेचा वापर बंद होता. सर्व ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अशाप्रकारे, एप्रिल आणि मे मध्ये महसूल वसुली जवळपास थांबली. त्यात वीज खरेदी खर्च (प्रामुख्याने स्थिर), कर्मचाऱ्यांचे पगार, कराचे उत्तरदायित्व कमी झाले नाही.\nपरिणामी, महावितरणला अभूतपूर्व अशा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एप्रिल 2020 पासून महावितरणला वीज खरेदीचे देयके अदा करणे अवघड झाले आहे.\nएप्रिल 2020 ते जून 2020 या काळात लॉकडाऊनचा फार मोठा विपरीत परिणाम झाला असला, तरी पुढील काही महिन्यांपर्यंत किंवा संपूर्ण वर्षभर त्याचा वाईट प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. लॉकडाउन कालावधीत सर्वसाधारण जनता,\nलघु उद्योग आणि लहान दुकानदारांची आर्थिक स्थिती खालावली आहे आणि ती सावरण्यास काही वेळ लागेल. महसूल कमी प्रमाणात मिळाल्याने महावितरणला आपला दैनंदिन कारभार चालविणे फारच कठीण झाले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.\nआर्थिक वर्ष 2020-21 मधील रोखीची कमतरता लक्षात घेऊन महावितरणने आर्थिक सहाय्यासाठी वेगवेगळ्या वित्तीय संस्था व बँकांकडे संपर्क साधला आहे. तथापि, बँकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.\nगेल्या काही वर्षांत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (एमईआरसी) वीज दर निश्चितीकरण आदेशाला विलंबाने मंजुरी दिल्यामुळे व कमी दर निश्चित केल्यामुळे महावितरणच्या तरलतेच्या स्थितीवर विपरीत परिणाम झाला आहे.\nरोखीच्या अडचणीमुळे, महावितरणला वीज खरेदीचे पैसे महानिर्मिती कंपनीसहित इतर स्वतंत्र वीज उत्पादक कंपन्या व महापारेषणला देता आले नाही. त्यामुळे थकबाकी वाढली आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.\nतथापि, सप्टेंबर 2018 ते मार्च 2020 पर्यंतच्या दीड वर्षाच्या कालावधीत महावितरणने वीज खरेदीचे पैसे देण्यासाठी 18 हजार 600 कोटी रुपयांचे कर्ज काढले. त्याशिवाय विविध पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांसाठी 16 हजार 720 कोटी रुपयांचे कर्ज घेतले.\nखेळत्या भांडवलासाठी 3500 कोटी रुपयांचे ओव्हरड्राफ्टसुद्धा काढला आहे. त्यामुळे मार्च 2020 च्या अखेरीस महावितरणवर एकूण 38, 282 कोटी रुपये कर्जाचा बोझा असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.\nसध्या दरमहा महावितरणला कर्जाची परतफेड आणि त्यावरील व्याजापोटी सरासरी 900 कोटी रुपये द्यावे लागतात. कोविड-19 च्या संकटामुळे घेतलेल्या अतिरिक्त कर्जाचा भार महावितरणवर वाढल्यास महावितरणची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.\nदुसरीकडे, आवश्यक देखभाल व दुरुस्ती खर्च देणे आणि वीज उत्पादक कंपन्यांना सतत वीजपुरवठा करण्यासाठी वेळेवर पैसे देणे बंधनकारक आहे.\nकोविड – 19 च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी, भारत सरकारने 13 मे 2020 रोजी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. ज्यामध्ये आरईसी आणि पीएफसीकडून 90 हजार कोटी रुपयांचा उल्लेख आहे. या पॅकेजच्या मार्गदर्शक सूचनांनुसार,\nमहावितरणला या पॅकेजमधून फारच कमी फायदा होईल कारण 31 मार्च 2020 रोजी केंद्रीय वीज निर्मिती कंपन्या, महाजेनको, स्वतंत्र वीज उत्पादक व महापारेषण यांची देयके थकित नाही, असे निरीक्षण डॉ.राऊत यांनी नोंदविले आहे.\nदरम्यान, आरईसीने 10.50 टक्के व्याज दराने 2500 कोटी रुपयांचे विशेष मुदत कर्ज दिले आहे. पीएफसी जुलैच्या सुरूवातीस 2500 कोटी रुपये मंजूर करील अशी अपेक्षा आहे आणि तेही 10.50 टक्के व्याज दरानेच.\nराज्य सरकारने हमी देऊनही व्याजदरामध्ये कोणताही दिलासा मिळालेला नसल्याचे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे आणि या कर्जामुळे महावितरणवर वर्षाकाठी अतिरिक्त 500 कोटी रुपयांचा व्याज दराचा भार पडेल आणि पर्यायाने महाराष्ट्रातील ग्राहकांना त्याचा त्रास सहन करावा लागेल.\nवरील परिस्थितीचा विचार केल्यास अतिरिक्त कर्ज व त्यावरील व्याज याची किंमत मोजणे महावितरणला अत्यंत अवघड आहे. कोविड-19 च्या अनुसरून केंद्र सरकार सर्व उद्योग व व्यवहारांची आर्थिक परिस्थिती पाहता विविध योजना व सुविधा जाहीर करीत आहे.\nत्यामुळे कोरोना संकटाच्यावेळी महावितरणची सध्याची गंभीर आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, महावितरणला 10 हजार कोटी रुपयांचे अनुदान देऊन आर्थिक मदत करण्याची विनंती डॉ. राऊत यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांना आज केली आहे.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/coronavirus-shiv-sena-slams-pm-modi-and-amit-shah-over-nizamuddin-markaz-kkg/", "date_download": "2020-09-19T09:30:26Z", "digest": "sha1:KQY6Q5JGIYUUYMJW3RRQQHIUF7P76CR6", "length": 31416, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus: आता दंडुके मारणारे पोलीस तेव्हा कुठे होते? मरकजवरून शिवसेनेचा मोदी-शहांना सवाल - Marathi News | coronavirus shiv sena slams pm modi and amit shah over nizamuddin markaz kkg | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १९ सप्टेंबर २०२०\nज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला\", शेलारांचा टोला\nमोठी बातमी; बुलेट ट्रेनच्या कामातून ९० हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार\nBreaking- भाजपाचे ज्येष्ठ नेते सरदार तारा सिंग यांचे निधन\nमध्य रेल्वेच्या आसनगाव-अटगाव डाऊन मार्गावर लोकलचे डबे घसरले\nजेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला\n इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद करतोय गौहर खानला डेट, वडिलांनीच दिली कबूली\nड्रग्सप्रकरणी आणखी एक अभिनेता जाळ्यात, ABCD फेम किशोर शेट्टीला अटक\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम सुनैना फौजदार दिसली स्टायलिश लूकमध्ये, ���हा तिचे व्हायरल फोटो\nअंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत आणि क्रिती सनॉनचे जुळले होते सूत, पण...\nबाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला \ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nआता लक्षणे नसलेल्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार, ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय\nचिनी कंपनी सिनोव्हॅकच्या लसीच्या चाचण्यांमध्ये लहान मुलांचा समावेश; 28 सप्टेंबरपासून प्रयोगांना प्रारंभ\nचीनमधील हजारो नागरिक ब्रुसेलोसिस आजाराने ग्रस्त, जननक्षमता कमी होण्याचा धोका\nरशियन कोरोना लस दिल्यानंतर दिसताहेत 'हे' साइड इफेक्ट्स, भारतातही येणार आहेत कोट्यवधी डोस\nIPL 2020 MI vs CSK Latest News: IPLचा सलामीचा सामना वाट्याला येणं मुंबई इंडियन्ससाठी तणावाचं, CSKच्या ताफ्यात मात्र आनंद\nमोठा दिलासा; कस्टम्सकडे सोपवलेल्या कोट्यवधीच्या कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा\nअकोला - कोरोनाचे आणखी तीन बळी, 141 नवे पॉझिटिव्ह रुग्ण\nमुंबई - ज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला\", शेलारांचा टोला\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nमास्क घालायला सांगितल्याच्या रागातून तरुणांकडून पेट्रोलपंपाची तोडफोड\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nअकोला : जुने शहरातील पिता-पुत्राने एका तरुणाची हत्या करून मृतदेह दोन दिवस ठेवला घरात; दुर्गंधी पसरल्यानंतर शनिवारी उघडकीस आले हत्याकांड\nवसई - मास्क घालायला सांगितल्याच्या रागातून वसईत माणिकपूरच्या बसिन पेट्रोल पंपावर भीषण राडा\nहे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nसोलापूर - उजनी धरणातून 30 हजार कयुसेकचा विसर्ग; धरणातील पाणीसाठा झाला 110 टक्के, धरणाचे 16 दरवाजे उघडले\nमुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची‌ शक्यता, कोकणात जोरदार पश्चिमी वारे\nबुलडाणा जनता कर्फ्यू : दुकाने बंद; जनता रस्त्यावर\nIPL 2020 MI vs CSK Latest News: IPLचा सलामीचा सामना वाट्याला येणं मुंबई इंडियन्ससाठी तणावाचं, CSKच्या ताफ्यात मात्र आनंद\nमोठा दिलासा; कस्टम्सकडे सोपवलेल्या कोट्यवधीच्या कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा\nअकोला - कोरोनाचे आणखी तीन बळी, 141 नवे पॉझिटिव्ह रुग्ण\nमुंबई - ज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला\", शेलारांचा टोला\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nमास्क घालायला सांगितल्याच्या रागातून तरुणांकडून पेट्रोलपंपाची तोडफोड\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nअकोला : जुने शहरातील पिता-पुत्राने एका तरुणाची हत्या करून मृतदेह दोन दिवस ठेवला घरात; दुर्गंधी पसरल्यानंतर शनिवारी उघडकीस आले हत्याकांड\nवसई - मास्क घालायला सांगितल्याच्या रागातून वसईत माणिकपूरच्या बसिन पेट्रोल पंपावर भीषण राडा\nहे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nसोलापूर - उजनी धरणातून 30 हजार कयुसेकचा विसर्ग; धरणातील पाणीसाठा झाला 110 टक्के, धरणाचे 16 दरवाजे उघडले\nमुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची‌ शक्यता, कोकणात जोरदार पश्चिमी वारे\nबुलडाणा जनता कर्फ्यू : दुकाने बंद; जनता रस्त्यावर\nAll post in लाइव न्यूज़\nCoronaVirus: आता दंडुके मारणारे पोलीस तेव्हा कुठे होते मरकजवरून शिवसेनेचा मोदी-शहांना सवाल\nCoronavirus: निजामुद्दीन मरकज प्रकरणावरून शिवसेनेची मोदी सरकारवर टीका\nCoronaVirus: आता दंडुके मारणारे पोलीस तेव्हा कुठे होते मरकजवरून शिवसेनेचा मोदी-शहांना सवाल\nमुंबई: कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दिल्लीत गेल्या महिन्यात तबलिगी समाजाकडून मरकजचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पुढे आल्यानं खळबळ माजली आहे. तबलिगी समाजाचे शेकडो जण विविध राज्यांत परतल्यानं देशातल्या राज्य सरकारांचे धाबे दणाणले आहेत. यावरुन शिवसेनेनं मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. आता दंडुके मारणारे पोलीस तेव्हा कुठे होते, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीतले पोलीस मोदी, शहांच्या नियंत���रणाखाली आहेत. त्यांना वेळीच आदेश का देण्यात आले नाहीत, असा प्रश्नदेखील राऊत यांनी विचारला.\nदेशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करणं म्हणजे देशद्रोह असल्याचं राऊत म्हणाले. या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे. देशात संवेदनशील परिस्थिती असताना अशा प्रकारची कृती म्हणजे मस्तवालपणा आणि मूर्खपणा आहे. फरहान अख्तर, जावेद अख्तर, नवाजुद्दीन सिद्धीकी यांच्यासारख्यांनी यावर टीका केली आहे. मात्र त्या समाजाचे नेते यावर मूग गिळून गप्प आहेत, असं राऊत यांनी म्हटलं.\nदिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे. तिथे दोन सरकारं काम करतात. १८ मार्चला निझामुद्दीन भागात झालेल्या कार्यक्रमाला शेकडो लोकांची गर्दी झाली. कोरोनाचा धोका वाढत असताना इतक्या झुंडी येत असल्याचं दोन्ही सरकारांच्या लक्षात आलं नाही का की त्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलली की त्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलली, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. दिल्लीतील पोलीस यंत्रणा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या नियंत्रणाखाली येते. सध्या चार लोक दिसताच दंडुके मारणारे पोलीस त्यावेळी इतक्या झुंडी येत असताना काय करत होते, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. दिल्लीतील पोलीस यंत्रणा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या नियंत्रणाखाली येते. सध्या चार लोक दिसताच दंडुके मारणारे पोलीस त्यावेळी इतक्या झुंडी येत असताना काय करत होते, असा सवाल विचारत त्यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला. सध्याची परिस्थिती पाहता केंद्रानं निर्घृणपणे आणि अमानुषपणे काम करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असंदेखील राऊत यांनी म्हटलं.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\ncorona virusNarendra ModiAmit ShahSanjay RautAAPArvind Kejriwalकोरोना वायरस बातम्यानरेंद्र मोदीअमित शहासंजय राऊतआपअरविंद केजरीवाल\ncoronavirus : लाॅकडाऊन न पाळणाऱ्यांची रवानगी थेट तुरुंगात\nCoronaVirus : सिल्लोड नगर परिषदेचा स्तुत्य उपक्रम; शहरात 20 हजार मास्क, 10 हजार साबणांचे केले वाटप\n जगातील या १५ देशांमध्ये कोरोना अद्याप पोहोचलाच नाही\nCORONAVIRUS : CHINA-WHOची मिलीभगत, अमेरिकन खासदा��ाचा सनसनाटी आरोप\nCoronaVirus : राहणे आणि जेवणाची चिंता; रेल्वेरुळाच्या मार्गाने आग्र्याकडे निघाले १४ मजूर\nCoronaVirus नव्या कोरोनाग्रस्तांचे आजचे आकडे दिलासादायक; तरीही राज्यासमोर मोठे संकट\nकोरोना संसर्गाच्या विळख्यात अनेक खासदार, पावसाळी अधिवेशन लवकर संपणार- रिपोर्ट\nलव्ह जिहादला रोखण्यासाठी मोदी सरकार कायदा बनवणार, विहिंप दबाव आणणार\nVideo - पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियम फुग्यांचा स्फोट, भाजपाचे 30 कार्यकर्ते जखमी\n अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक, घातपात घडवण्याचा होता कट\nलॉकडाऊनमध्ये ६० लाख कर्मचारी झाले बेरोजगार, सीएमआयईचा अहवाल\nकृषीविषयक तीन विधेयके मंजूर करण्यावर नरेंद्र मोदी ठाम; काही विरोधी पक्षांचाही पाठिंबा\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (187 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (71 votes)\nबाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला \nपुराच्या पाण्यात तरुणांनी धाडस करून केले अंत्यसंस्कार | Corona Virus | Junner | Maharashtra News\nCracking Your Knuckles | तुम्हाला बोटे मोडायची सवय आहे का पडू शकते महागात | Lokmat Oxygen\nस्वप्नांचा, सन्मानाचा आणि ध्यैर्याचा बलात्कार | Kangana Ranaut Tweet | Lokmat Cnx Filmy\nराष्ट्रवादीने पंतप्रधानांना कांदा केला स्पीडपोस्ट | NCP on Pm Modi | India News\ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम सुनैना फौजदार दिसली स्टायलिश लूकमध्ये, पहा तिचे व्हायरल फोटो\nजेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला\nIPL 2020 MI vs CSK : पहिल्या मॅचआधी सोशल मीडियात मीम्सचा पाऊस, 'माही'चं फॅन्सनी केलं मजेदार स्वागत\nIPL 2020: हे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nरेल्वेच्या या निर्णयामुळे तिकिटावर अतिरिक्त शुल्क लागणार, रेल्वे प्रवास महागणार\nशाहरुख खानची लेक सुहाना खानच्या या फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर, See Pics\nIPL 2020 : पहिले षटक कसे राहिले पहिली धाव कुणी काढली\nआंतरराष्ट्रीय सफरचंद खाण्याचा दिवस; जाणून घ्या या राजेशाही फळाबाबतच्या आश्चर्यजनक बाबी..\nमराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीच्या दिलखेचक अदा पाहून चाहते झाले फिदा, एकदा पहाच हे फोटो\nविसापूर जलाशय ओव्हरफ्लो, हंगा नदी काठच्या लोकांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा.\nकोरोना संसर्गाच्या विळख्यात अनेक खासदार, पावसाळी अधिवेशन लवकर संपणार- रिपोर्ट\nIPL 2020 MI vs CSK Latest News: IPLचा सलामीचा सामना वाट्याला येणं मुंबई इंडियन्ससाठी तणावाचं, CSKच्या ताफ्यात मात्र आनंद\nलक्ष्मी मंदिरात चोरी; सव्वा दोन किलो चांदी, आठ तोळे सोने, देवीची मुर्ती गायब\nश्रीगोंद्यातील नेते त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी एकत्र येतात -बाळासाहेब थोरात\nकोरोना संसर्गाच्या विळख्यात अनेक खासदार, पावसाळी अधिवेशन लवकर संपणार- रिपोर्ट\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला\", शेलारांचा टोला\nमोठा दिलासा; कस्टम्सकडे सोपवलेल्या कोट्यवधीच्या कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा\nज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश\nलव्ह जिहादला रोखण्यासाठी मोदी सरकार कायदा बनवणार, विहिंप दबाव आणणार\n'पॅनिक' सिच्युएशन कमी झाली असेल तर उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aniltikotekar4sme.com/2018/04/10/", "date_download": "2020-09-19T09:22:18Z", "digest": "sha1:DD5FTFEXPRDF56RZC5IGBQKJ4VQJU65A", "length": 4771, "nlines": 100, "source_domain": "aniltikotekar4sme.com", "title": "10 Apr 2018 – aniltikotekar4sme.com", "raw_content": "\nआपण आतापर्यंत लघु उद्योजकांना येणाऱ्या अडचणी कोणत्या ––त्यावर कशी मात करायची वगैरे बाबत विचार करत होतो. परंतु करोना मुळे आपण सर्वच जण केवळ अडचणीत आलो आहोत असे नाही तर पुढे काय करायचे हे देखील आपणाला कळेनासे झाले आहे. पण सर्वात महत्वाचे – माझ्या दृष्टीने – आता पुढे व्यवसाय कसा करायचा / व्यवसाय करायच्या पध्दतीत काही बदल करायचा का याचा विचार देखील आपण करणे गरजेचे ठरणार आहे. नवीन काही शिकायचे असेल तर जुने विसरावे लागते –-सर्वच जुने वाईट आहे असे नाही तर जे आता कालबाह्य झाले आहे ते तरी विसरण्याची आपली तयारी आहे का की वर्षानुवर्षे जसा व्यवसाय करत आलो तसाच करायचा याचा देखील वेळीच विचार वेळीच करावा लागणार आहे. मला जे उपयुक्त वाटते ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हीही विचार करा , तुमचे मंत कळवा. पण एक गोष्ट नक्की करा, विचार न करता घाईघाईत व्यवसाय सुरु करू नका—जोपर्यंत तुम्ही समग्र विचार करत नाही तोपर्यंत–\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://betalokmat.news18.com/sport/mahendra-singh-and-sakshi-dhoni-romantic-dance-video-viral-mhpg-431727.html", "date_download": "2020-09-19T09:53:45Z", "digest": "sha1:NYW5V7E2W6MPKL3KGV7VMGLOXP7I4GGZ", "length": 19931, "nlines": 198, "source_domain": "betalokmat.news18.com", "title": "कॅप्टन कुल धोनीचा हटके अंदाज, साक्षीसोबत केला रोमॅंटिक डान्स! VIDEO VIRAL mahendra singh and sakshi dhoni romantic dance video viral mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nCOVID-19: तब्बल महिनाभरानंतर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, 405 जणांचा मृत्यू\nकोरोनाचं संकट नेमकं कधी संपणार भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच व्यक्त केला अंदाज\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\nZomato, Flipkart वरून ऑनलाइन ऑर्डर करत असाल तर सावधान तुमच्यावर आहे चीनची नजर\n'भाभा कवच' देणार सैन्याला सुरक्षा, AK 47 ची गोळीही भेदू शकणार नाही\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nअमिताभ बच्चन आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या त्या फोटोचे सत्य उघड\nBigg Boss 14 च्या घराचे फोटो झाले लीक, बेडरूम ते बाथरूम सर्व काही असणार ग्रँड\nफिर से माही मारेगा तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी\nDisney+ Hotstar VIP वर सब्सक्रिप्शनशिवाय पाहता येईल IPL 2020, वाचा कसं\nआजपासून वाजणार IPLचं बिगुल, वाचा गेल्या 12 हंगामातील सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर\nपहिल्या सामन्याआधीच वादात अडकला धोनी, चाहते म्हणाले-'काही तरी लाज ठेव'\nकोणत्याही शुल्काशिवाय Paytm वॉलेटमधून बँक खात्यात ट्रान्सफर करा पैसे\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\n कोरोनाच्या फटक्यामुळे 1000 शाळा काढल्या विकायला\nनव्या रूपात गुगल प्ले स्टोरवर पुन्हा आलं Paytm; पाहा आता काय बदललं\nराशीभविष्य: मीन आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आज शुभ दिवस\n जनतेचे प्रश्न बाजूला, संसदेत NUDE PHOTO पाहण्यात दंग झाला खासदार\nचवीला आंबट-गोड पेरू; पोटाच्या अनेक समस्या करतो दूर\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\nपाकिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकाची सुटका; 5 वर्षांनंतर झाली देशवापसी\nमै तेरा जबरा फॅन शिल्पकारानं साकारला सुशांत सिंह राजपूतचा मेणाचा पुतळा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nनौदलाची 'मर्दानी' अखेरचा प्रवासाला, INS विराट भंगाराकडे रवाना, शेवटचा VIDEO\nकॅप्टन कुल धोनीचा हटके अंदाज, साक्षीसोबत केला रोमॅंटिक डान्स\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, तब्बल 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDEO\nकॅप्टन कुल धोनीचा हटके अंदाज, साक्षीसोबत केला रोमॅंटिक डान्स\nVIDEO : क्रिकेटमधून विश्रांती घेतलेल्या धोनीचा साक्षीसोबत रोमान्स\nनवी दिल्ली, 28 जानेवारी : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप 2019पासून क्रिकेटपासून दूर आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपनंतर धोनीनं एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र सोशल मीडियावर धोनीचे हटके अंदाजातील व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच धोनीचा पत्नी साक्षीसोबत रोमॅंटिक डान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.\nनुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अरमान मलिकने धोनी आणि साक्षीसाठी (Dhoni Sakshi) एक गाणे गायले. अरमानने धोनीच्याच सिनेमातले 'कौन तुझे यूं प्यार करेगा...' गाणे गायले आणि या गाण्यावर धोनी आणि साक्षी यांनी डान्सही केला.\nवाचा-माहीची ‘ती’ जागा अजूनही रिकामी धोनीच्या आठवणीत भावुक झाला चहल\nवाचा-'केएल राहुलचं यष्टीरक्षण संघाला महागात पडणार, धोनीचं मौन समजण्यापलिकडे'\nअरमान मलिकने गाणे गात असताना धोनीला स्टेजवर बोलावले. स्टेजवर येताच धोनी पळून गेला. त्यानंतर साक्षी धोनीचा डान्स करण्यासाठी स्टेजवर घेऊन आली. धोनीच्या फॅन पेजने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. धोनी आणि साक्षी स्टेजवर उभे राहून गाण्याचा आनंद घेत असल्याचे दिसून येते. जाताना धोनीने मिठी मारून अरमानला शुभेच्छा दिल्या आणि स्टेजवरुन उतरला. वृत्तानुसार दिल्लीत हा कार्यक्रम झाला.\nवाचा-यष्टीरक्षक केएल राहुलने रचला इतिहास, धोनी-पंतला टाकलं मागे\nवाचा-...आणि श्रेयस अय्यर म्हणाला मराठीत सांगू का\nसाक्षी धोनीने एक फोटोही शेअर केला आहे, ज्यात धोनी पाउट करताना दिसत आहे. त्याचा हा चाहत्यांच्या पसंतीस आला आहे. या कार्यक्रमात कपिल देवही आपल्या कुटूंबासमवेत उपस्थित होते.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही ��र रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\nABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप\n चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग...\nबारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास\nसंसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता\n'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDE\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2018/12/types-of-godachi-bhakari/", "date_download": "2020-09-19T09:09:12Z", "digest": "sha1:LGML2ZYR7NP5KFFKHY5ZDPU6CEXSB6VX", "length": 12252, "nlines": 180, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Types of Godachi Bhakari (गोडाची भाकरी (गोड धिरडे) आणि त्याचे प्रकार) – Types of Jaggery Chilla (Jaggery Pan Cake) | My Family Recipes", "raw_content": "\nTypes of Godachi Bhakari (गोडाची भाकरी (गोड धिरडे) आणि त्याचे प्रकार)\nगोडाची भाकरी(गोड धिरडे) आणि त्याचे प्रकार मराठी\nGodachi Bhakari (गोडाची भाकरी (गोड धिरडे))\nTypes of Godachi Bhakari (गोडाची भाकरी (गोड धिरडे) आणि त्याचे प्रकार)\nगोडाची भाकरी (गोड धिरडे) आणि त्याचे प्रकार\nही गोव्याची पारंपारीक पाककृती आहे. गोव्यात धिरड्याला भाकरी म्हणतात. आणि कोकणी भाषेत ‘गोड‘ म्हणजे गूळ. म्हणून हे गोड धिरडे. खूप सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे. ह्या भाकरीचे तीन प्रकार ही सोपे आणि झटपट होणारे आहेत. हे नाश्त्याला बनवण्यासाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहेत. नक्की करून बघा.\nसाहित्य (७–८ भाकऱ्यांसाठी )\nगव्हाचं पीठ १ कप\nबारीक रवा २ टेबलस्पून\nबारीक चिरलेला गूळ १–२ टेबलस्पून\nठेचलेली हिरवी मिरची १ चमचा\nचिंचेचा कोळ अर्धा चमचा किंवा ताक २ टेबलस्पून\nताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून\nचिरलेली कोथिंबीर अर्धा टेबलस्पून\nतीळ १ मोठा चमचा किंवा जिरे अर्धा चमचा\nतेल / तूप १ टेबलस्पून\n१. तेल / तूप वगळून सगळे पदार्थ एका बाऊल मध्ये एकत्र करा.\n२. थोडे थोडे पाणी घालून इडली च्या पिठासारखं भिजवा .\n३. एक नॉन स्टिक तवा गरम करा.\n४. तव्यावर थोडे पाणी शिंपडून २ डाव भरून पीठ घाला. हातात थोडे पाणी घेऊन पीठ तव्यावर नीट पसरा.५. झाकण ठेऊन २–३ मिनिटे मध्यम आंचेवर भाजा.\n६. तेल/ तुपाचे २–३ थेम्ब भाकरी वर पसरा आणि भाकरी परतून दुसऱ्या बाजूने भाजून घ्या.\n७. गरमागरम स्वाद��ष्ट भाकरी साजूक तूप किंवा लोण्याबरोबर खायला द्या.\nह्या पिठात तुम्ही शिळी पोळी ही घालू शकता. पोळीचे तुकडे मिक्सर मध्ये वाटून घ्या आणि पिठात घाला. गव्हाचे पीठ तेव्हढ्या प्रमाणात कमी करा. मात्र फक्त पोळीचा चुरा घालू नका . पाव पट गव्हाचं पीठ आवश्यक आहे नाहीतर पिठाला चिकटपणा येणार नाही.\nGodachi Bhakari (गोडाची भाकरी (गोड धिरडे))\nप्रकार २: काकडीची / तवशाची भाकरी\nगावठी काकडी किंवा नेहमी ची काकडी घालून ही भाकरी बनवतात. वरील मिश्रणात दीड कप काकडीचा कीस घाला. आणि भाकरी बनवा. काकडीनी छान चव येते भाकरीला.\nप्रकार ३: मेथीची भाकरी\nमेथीची पानं घालून ही भाकरी बनवतात. वरील मिश्रणात पाऊण कप धुवून चिरलेली मेथीची पानं घाला. यात नारळ घातला नाही तरी चालतो. मेथीमुळे छान खमंग होते भाकरी.\nप्रकार ४: कसुरी मेथीची भाकरी\nहे माझं इनोव्हेशन आहे. गोव्यात कसुरी मेथी वापरत नाहीत. पण ह्या भाकरीत कसुरी मेथी ही छान लागते. वरील मिश्रणात २ टेबलस्पून कसुरी मेथी जरा भाजून चुरडून घाला. नारळ घातला नाही तरी चालेल.\nTypes of Godachi Bhakari (गोडाची भाकरी (गोड धिरडे) आणि त्याचे प्रकार)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%95-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9C/", "date_download": "2020-09-19T09:41:14Z", "digest": "sha1:GEGOQFAVRLJLYFEFSAWEWCFC6CBKTJR3", "length": 8140, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजमध्ये दहशतवादी हल्ला | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्��ार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nपाकिस्तान स्टॉक एक्सचेंजमध्ये दहशतवादी हल्ला\nin आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या\nकराची: पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. कराची स्टॉक एक्सेंजवर हा दहशतवादी हल्ला आहे. दहशतवादी स्टॉक एक्सेंजमध्ये घुसले असून त्यांच्याकडून झालेल्या गोळीबारात दोन लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले असून काही जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे. जवळपास चार दहशतवादी स्टॉक एक्सेंजच्या इमारतीत घुसले आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.\nदहशतवाद्यांनी मुख्य गेटवर ग्रेनेड हल्ला केला आणि नंतर गोळीबार करत इमारतीत घुसले”. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात इमारतीच्या बाहेर सुरक्षेसाठी तैनात एक पोलीस अधिकारी आणि सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. स्टॉक एक्सेंजमध्ये ग्रेनेडचाही वापर करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.\nकोरोना रुग्णांचा नवा उच्चांक: 24 तासात 19 हजारापेक्षा अधिक रुग्ण\nराहुल गांधी परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेले; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे वादग्रस्त वक्तव्य\nगुगलकडून पेटीएमवर मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरुन हटविले\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\nराहुल गांधी परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेले; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे वादग्रस्त वक्तव्य\nशरद पवारांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/bjp-makes-the-special-session-on-rape-case-31758/", "date_download": "2020-09-19T08:56:35Z", "digest": "sha1:5O4K3BJU4UVP37UKYA6CRH7FG5VINUQL", "length": 12493, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भाजपची विशेष अधिवेशनाची मागणी | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nभाजपची विशेष अधिवेशनाची मागणी\nभाजपची विशेष अधिवेशनाची मागणी\nदिल्लीत धावत्या बसमध्ये एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचे गांभीर्य दिवसेंदिवस वाढत असून या प्रकारच्या गुन्ह्य़ांतील कायदे अधिक कठोर करण्यासाठी सरकारने एक विशेष अधिवेशन बोलवावे,\nदिल्लीत धावत्या बसमध्ये एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचे गांभीर्य दिवसेंदिवस वाढत असून या प्रकारच्या गुन्ह्य़ांतील कायदे अधिक कठोर करण्यासाठी सरकारने एक विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी करण्यात आली. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या प्रकरणी केलेले निवेदन नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोपही भाजपतर्फे करण्यात आला.\nया प्रकारच्या कठीण प्रसंगी नागरिकांना दिलासा मिळेल, असे निवेदन पंतप्रधानांकडून होणे अभिप्रेत होते, मात्र त्यांनी एकतर खूप उशिरा निवेदन केले आणि तेही खूप त्रोटक होते, या निवेदनामुळे नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारे आत्मविश्वास निर्माण होणे शक्य नाही, या दुर्घटनेच्या पडसादांची तीव्रता ओळखण्यात हे सरकार साफ अपयशी ठरले आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केली.\nबलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्य़ांबाबत अधिक कठोर कायदे आणि कालबद्ध कारवाई होणे लोकांना अपेक्षित आहे, त्यासाठी सर्वपक्षीय बैठक तसेच पाच दिवसांचे एक लहान विशेष अधिवेशन बोलावण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सरकारकडे केली आहे, अशी माहितीही जावडेकर यांनी दिली. विरोधी पक्षांकडून होणाऱ्या चांगल्या सूचनांची दखल सरकार घेत नाही, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.\nआंदोलकांशी सरकार बोलू इच्छित नाही, या गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानावरही त्यांनी आक्षेप नोंदवला. आंदोलकांशी चर्चा न करण्याची सरकारची भूमिका अनाकलनीय व हास्यास्पद आहे, या आंदोलकांशी संवाद साधल्यास वातावरणातील ताण निश्चित कमी होईल, हे आंदोलक म्हणजे माओवादी नसून महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, हे सरकारने ध्यानात घ्यावे, असे ते म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमोदी सरकारला काँग���रेसचं चॅलेंज : पॅकेज २० लाख कोटी नव्हे ३.२२ लाख कोटींचंच..\nज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेस का सोडली राहुल गांधींनी सांगितलं ‘हे’ खरं कारण\nशरद पवारांची मुलाखत म्हणजे ‘नुरा कुस्ती’, मॅच फिक्सिंग; फडणवीसांचा टोला\n१०५ जागा मिळूनही महाराष्ट्रात भाजपाची सत्ता का नाही\nदेवेंद्र फडणवीस यांचे आणखी एक पुस्तक : काय आहे पुस्तकात\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 वीरभद्र सिंग यांचा उद्या शपथविधी\n2 पंजाब, हरयाणा गारठले\n3 ८० किलो गांजा पकडला\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/chota-shakeel-close-aide-and-terrorists-farooq-devdiwala-murdered-in-pakistan-reports-1761220/", "date_download": "2020-09-19T09:07:22Z", "digest": "sha1:2MYD6FBX22ZPDT733BUH56V73FOSMCNE", "length": 12318, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "chota shakeel close aide and terrorists farooq devdiwala murdered in pakistan reports | छोटी शकीलचा हस्तक फारुख देवडीवालाची पाकिस्तानमध्ये हत्या? | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nछोटा शकीलचा हस्तक फारुख देवडीवालाची पाकिस्तानमध्ये हत्या\nछोटा शकीलचा हस्तक फारुख देवडीवालाची पाकिस्तानमध्ये हत्या\nफारुख देवडीवाला हा छोटा शकीलचा विश्वासू हस्तक म्हणून अंडरवर्ल्डमध्ये ओळखला जातो. शकीलच्या इशाऱ्यावरच तो भारतात दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती करत होता.\nछोटा शकीलचा विश्वासू हस्तक आणि दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती करणाऱ्या फारुख देवडीवालाची पाकिस्तानमध्ये हत्या झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयनेच त्याचा काटा काढल्याची चर्चा असून फारुखच्या हत्येचा व्हिडिओ गुन्हेगारी जगतात व्हायरल झाल्याचे समजते. मुंबई पोलिसांकडून या वृत्ताबाबत अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही.\nफारुख देवडीवाला हा छोटा शकीलचा विश्वासू हस्तक म्हणून अंडरवर्ल्डमध्ये ओळखला जातो. शकीलच्या इशाऱ्यावरच तो भारतात दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती करत होता. इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती करण्याचे काम त्याच्याकडे सोपवण्यात आले होते. देवडीवाला हा मूळचा गुजरातचा असून तो काही काळ मुंबईतही वास्तव्यास होता. गुजरात दंगलीनंतर २ किलो आरडीएक्स पुरवल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. २००३ मध्ये तो देशाबाहेर पळाला होता.\nकाही महिन्यांपूर्वी फारुख देवडीवालाला दुबई पोलिसांनी अटक केली होती. संयुक्त अरब अमिरातीसोबत भारताचा प्रत्यार्पण करार असल्याने पोलिसांनी त्याचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्नही सुरु केले. मात्र, छोटा शकीलच्या निकटवर्तीयाचा ताबा भारतीय तपास यंत्रणांना मिळू नये, यासाठी पाकिस्ताननेही दुबई कोर्टात खोटी कागदपत्रे सादर करत देवडीवाला पाकिस्तानचा नागरिक असल्याचे म्हटले होते. यानंतर यूएई कोर्टाने देवडीवालाला पाकिस्तानच्या ताब्यात दिले होते.\nफारुख देवडीवाला हा पाकिस्तानमध्ये असून त्याची हत्या करण्यात आल्याचे समजते. फारुखच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल केला जात असून व्हिडिओतील व्यक्ती फारुखच आहे का, याबाबत पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या ��ुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 राफेलप्रकरणी बचावात्मक नव्हे तर आक्रमक होण्याची गरज: नितीन गडकरी\n2 जाणून घ्या, काय आहे केरळमधील सबरीमला मंदिराचा वाद\n3 लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी महिला कॉन्स्टेबलने मागितली परवानगी\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/india-finds-a-way-to-counter-the-starc-1401913/", "date_download": "2020-09-19T10:25:57Z", "digest": "sha1:ONX2JTPHRP5EMCIZ6DHLI3Q5DMRC47TX", "length": 13199, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India finds a way to counter the Starc | स्टार्कच्या गोलंदाजीला सामोरे जाण्यासाठी भारतीय संघाचा जालीम उपाय.. | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nस्टार्कच्या गोलंदाजीला सामोरे जाण्यासाठी भारतीय संघाचा जालीम उपाय..\nस्टार्कच्या गोलंदाजीला सामोरे जाण्यासाठी भारतीय संघाचा जालीम उपाय..\nभारताने सरावासाठी एक अनोखी शक्कल लढवली\nमिचेल स्टार्कच्या गोलंदाजी टप्प्याचा नेमका अभ्यास करून त्यावर फटके खेळण्यासाठी अनिकेत चौधरीची गोलंदाजी भारतीय फलंदाजांना मदत देणारी ठरेल.\nभारत दौऱयासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जोरदार तयारी करत आहे. कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गाठलेल्या भारतीय संघाला मायभूमीत मात देण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाने महिनाभर आधीच योजना आखण्यास सुरूवात केलेली आहे. पण भारतीय संघाने देखील ऑस्ट्रेलियाचे आव्हान फोडून काढण्यासाठीची आखणी सुरू केली आहे. भारतीय संघ सध्या बांगलादेशविरुद्ध हैदराबादमध्ये कसोटी सामना खेळत आहे. पण ऑस्���्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीला जशास जसे प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने सरावासाठी त्यादृष्टीने एक अनोखी शक्कल लढवली आहे. मिचेल स्टार्क हा ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीचा तुरूपचा एक्का समाजला जातो. या डावखुऱया गोलंदाजाचा समाचार घेण्यासाठी भारतीय संघाचे फलंदाज नेटमध्ये त्यादृष्टीने ठराविक सराव करत आहेत. स्टार्कच्याच उंचीच्या डावखुऱया अनिकेत चौधरी या गोलंदाजाची मदत घेऊन भारतीय फलंदाज नेटमध्ये सराव करताना दिसले.\nमिचेल स्टार्कच्या गोलंदाजी टप्प्याचा नेमका अभ्यास करून त्यावर फटके खेळण्यासाठी अनिकेत चौधरीची गोलंदाजी भारतीय फलंदाजांना मदत देणारी ठरेल. उजव्या हाताच्या फलंदाजांना स्टार्कची गोलंदाजी खेळणे कठीण जात असल्याचे आपण पाहिले आहे. भारतीय संघात उजव्या हाताने खेळणारेच सर्वाधिक फलंदाज आहेत. त्यामुळे अनिकेत चौधरीच्या गोलंदाजीवर जास्तीत जास्त नेटमध्ये घाम गाळून स्टार्कच्या गोलंदाजीचा अंदाज बांधता येईल, या उद्देशाने सराव केला जात आहे. स्टार्कच्या इनस्विंग यॉर्करची ताकद संपूर्ण क्रिकेट विश्वाला ठावूक आहे. स्टार्कचे हे अस्त्र फोडून काढण्यासाठी भारतीय संघाने पूर्ण ताकदीनिशी तयारी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात भारताच्या अ संघाकडून अनिकेत चौधरीला खेळविण्यात आले होते. या सामन्यात चौधरीने चार विकेट्स देखील घेतल्या होत्या. विशेष म्हणजे, याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी देखील भारतीय फलंदाजांनी नेटमध्ये अनिकेत चौधरीच्या गोलंदाजीचा सराव केला होता. किवींचा डावखुरा गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या आव्हानाला सहज सामोरे जाण्यासाठी भारतीय फलंदाजांनी तसा सराव केला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदीं��ा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 ‘हिट मॅन इज बॅक’, दुखापतीवर मात करून रोहित शर्माची सरावाला सुरूवात\n2 VIDEO: मानसी जोशीचा भन्नाट स्विंग, थायलंडची फलंदाज क्लीनबोल्ड\n3 सानिया मिर्झाला सेवा कर विभागातर्फे नोटीस\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/gherao-to-convenor-over-low-engineering-result-701871/", "date_download": "2020-09-19T09:21:50Z", "digest": "sha1:QR6LTKSO23PZRTE4IKLOFAIRR5YKKJSD", "length": 14555, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अभियांत्रिकीच्या कमी निकालामुळे केंद्र समन्वयकांना घेराव | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nअभियांत्रिकीच्या कमी निकालामुळे केंद्र समन्वयकांना घेराव\nअभियांत्रिकीच्या कमी निकालामुळे केंद्र समन्वयकांना घेराव\nपुणे विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रम परीक्षेच्या निकालातील सावळ्या गोंधळावरून शुक्रवारी छावा मराठा कृती समिती आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तसेच मनसे विद्यार्थी सेनेच्या सदस्यांनी विद्यापीठाच्या\nपुणे विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रम परीक्षेच्या निकालातील सावळ्या गोंधळावरून शुक्रवारी छावा मराठा कृती समिती आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तसेच मनसे विद्यार्थी सेनेच्या सदस्यांनी विद्यापीठाच्या विभागीय केंद्रातील समन्वयकांना घेराव घातला. या प्रश्नावर विद्यापीठाशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन मिळाल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दर��्यान, एकाच मुद्दय़ावर दोन राजकीय पक्षांनी वेगळी भूमिका घेत श्रेयवादाची लढाई सुरू केली आहे. प्रश्न सुटण्याचे चिन्ह दिसत नसल्याने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे.\nपुणे विद्यापीठ अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे २०१३-१४ मधील सर्व परीक्षांचे निकाल धक्कादायक लागले आहेत. एकाच विषयात शेकडो विद्यार्थी अनुत्तीर्ण दर्शविण्यात आले. ही बाब लक्षात आल्यावर शुक्रवारी सकाळपासून विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्रात विद्यार्थी जमा होऊ लागले. काही वेळात राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी हजर झाले. या घोळास विद्यापीठाची कार्यशैली जबाबदार असून तिचा निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र समन्वयकांना घेराव घालून रोष व्यक्त करण्यात आला.\nहे निकाल अनपेक्षित असून त्यात बहुसंख्य विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण दर्शविण्यात आल्याचा आक्षेप मनविसेने घेतला. एकाच विषयात कित्येक विद्यार्थी कसे नापास होऊ शकतात, असा प्रश्न मनविसेने केला. यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विद्यापीठाने उत्तरपत्रिका तपासणीत घोळ केला असून, त्या पुन्हा एकदा तपासण्याची मागणी मनविसेने केली. तसेच पुनर्तपासणीचा आर्थिक भरुदड विद्यार्थ्यांवर लादू नये अन्यथा मनविसे तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अजिंक्य गिते यांनी दिला.\nदुसरीकडे राष्ट्रवादी आणि छावा मराठा कृती समितीने २००८च्या पद्धतीनुसार अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ‘कॅरीऑन’ करून देण्याची आग्रही मागणी केली. सध्या अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षांत प्रवेश करणारी तुकडी ही २००८ पॅटर्नची आहे. यामधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना २०१२ पॅटर्नप्रमाणे परीक्षा द्यावी लागते. त्यामध्ये नव्या अभ्यासक्रमाशी जुळवून घेण्यात समस्या निर्माण होईल आणि त्याचा परिणाम शेवटच्या वर्षांच्या गुणांमध्ये होईल, अशी भीती आहे. नवी पद्धती लागू झाल्यास काही विषयांची परीक्षा पुन्हा द्यावी लागेल, तसेच शासकीय महाविद्यालय व इतर विद्यापीठांमध्ये ‘बॅकलॉग पेपर्स’ ४५ दिवस ते २ महिन्यांत घेतले जातात. जेणे करून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता कमी होते. मात्र पुणे विद्यापीठात तशी कुठलीही तजवीज नाही. यामुळे २००८ मधील ‘कॅरीऑन’ पद्धत ��ागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 अजब बंगला ट्रॉफीज प्रकरणी वनखाते सुस्त\n2 जागावाटपाच्या निर्णयावरून काँग्रेस आक्रमक\n3 बेळगावमधील मराठी फलकावरील कारवाईने कोल्हापुरात तणाव\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/responsibility-of-public-representative-and-their-privileges-90145/", "date_download": "2020-09-19T10:25:23Z", "digest": "sha1:MNAMIMEHJJBBQMSQNSIJ5AGAGXKCM6NG", "length": 30909, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि त्यांचे विशेषाधिकार | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nलोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि त्यांचे विशेषाधिकार\nलोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि त्यांचे विशेषाधिकार\nमहाराष्ट्र विधानभवनाच्या परिसरात काही आमदारांनी एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्याची अभूतपूर्व घटना घडली. महाराष्ट्रातील या खळबळजनक घडामोड���ंमुळे आमदारांचे व काही पोलिसांचे निलंबन, वृत्तवाहिन्यांच्या\nमहाराष्ट्र विधानभवनाच्या परिसरात काही आमदारांनी एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्याची अभूतपूर्व घटना घडली. महाराष्ट्रातील या खळबळजनक घडामोडींमुळे आमदारांचे व काही पोलिसांचे निलंबन, वृत्तवाहिन्यांच्या संपादकांविरुद्ध हक्कभंग ठराव आणला गेला. या निमित्ताने संसद व विधिमंडळ सदस्यांना राज्यघटनेने मिळालेल्या विशेष अधिकाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आजमितीला, लोकप्रतिनिधींवर पुष्कळ विश्वास असणारे लोक दर शंभरात फक्त १८ टक्के एवढेच असतात आणि अजिबात विश्वास नसलेले १५ टक्के असतात असे सर्वेक्षणांची आकडेवारी सांगते. दुसरीकडे प्रसारमाध्यमेही काही वेळा तारतम्य सोडून शब्दप्रयोग करत असतात . या पाश्र्वभूमीवर विशेषाधिकार आणि हक्कभंग या विषयांचा तज्ज्ञांनी केलेला ऊहापोह..\n१३ मार्च रोजी ‘पंजाब विधान भवनात काही आमदारांनी सभागृहाच्या सुरक्षारक्षकांना मारहाण केली’ असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यानंतर जेमतेम एका आठवडय़ाच्या अंतराने महाराष्ट्र विधानसभेच्या परिसरात काही आमदारांनी एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्याची बातमी झळकली. महाराष्ट्रातील घडामोडींमुळे आमदारांचे निलंबन, काही पोलिसांचे निलंबन, वृत्तवाहिन्यांच्या संपादकांविरुद्ध हक्कभंग ठराव आणि सरतेशेवटी नेहमीप्रमाणे आमदारांवरील कारवाई मागे घेण्यासाठीच्या हालचाली इत्यादी संलग्न घडामोडी झाल्या आणि होत आहेत. अखेरीस, विधानसभेने आमदारांवर कारवाई करण्याऐवजी जनता जनार्दनाकडे हे सर्व प्रकरण सुपूर्द करून हा विषय संपवला तर आश्चर्य वाटायला नको. या प्रकरणात संबंधित आमदार, संबंधित पोलीस अधिकारी यांच्या वर्तनाची चर्चा झाली आणि होत राहील, पण त्याबरोबरच लोकशाही आणि लोकप्रतिनिधींचे विशेष अधिकार यांच्या परस्परसंबंधांची चर्चादेखील व्हायला हवी.\nजनतेने सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण करणे हा लोकशाहीचा मध्यवर्ती घटक मानला जातो. त्यामुळे लोकशाहीला न साजेशी काहीही घटना घडली की जनमताचे दडपण येऊन उपाययोजना व्हावी अशी आपण अपेक्षा करतो, पण व्यवहारात लोकशाहीचे यश विविध संस्थांच्या स्वनियंत्रणाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. कायदेमंडळ, प्रशासन, न्यायालय आणि कार्यकारिणी या सर्वानी किमान स्वनियंत्रण राखले नाही, तर लोकशाहीमधील संस्थात्मक संतुलन बिघडते आणि मग जनमताचा फारसा उपयोग होत नाही.\nसंसदीय लोकशाहीमध्ये तर हे संस्थात्मक संतुलन विशेष महत्त्वाचे असते, कारण त्यावरच या पद्धतीचे यश अवलंबून असते. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींवर संसदीय पद्धत कशी चालेल हे ठरते. या प्रतिनिधींना पुरेशा परिणामकारकपणे आपले काम करता यावे म्हणून संसदीय पद्धतीमध्ये कायदेमंडळांना आणि प्रतिनिधींना काही विशेषाधिकार असतात. सभागृहातील भाषणाला आणि कामकाजातील इतर सहभागाला पूर्ण संरक्षण हा त्याचा गाभा आहे (कलम १०५ आणि १९४). पण सर्व विशेषाधिकारांचे लिखित स्वरूपात संहितीकरण झालेले नाही. संसदीय प्रथेनुसार हे अधिकार अलिखित आणि बहुश: संबंधित सभागृहाच्या अन्वयार्थावर सोपविले आहेत. त्यामुळे बरेच वेळा गुंतागुंत निर्माण होते. एकीकडे सभागृह आणि न्यायालय यांच्यात ताण निर्माण होतात आणि दुसरीकडे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि सभागृहाचे विशेषाधिकार यांच्यात तणाव उत्पन्न होतो.\nसभागृहाला आणि प्रतिनिधींना आपले काम व्यवस्थितपणे करता यावे हा संसदीय विशेषाधिकारांचा मुख्य हेतू आहे. लोकप्रतिनिधींच्या कामाच्या आड येणाऱ्या कृती या विशेषाधिकाराच्या कक्षेत येऊ शकतात, पण सरकारी सेवकांना मारहाण करणे हे काही लोकप्रतिनिधींचे काम नाही. त्यामुळे त्या कृतीबद्दल टीका-टिप्पणी करणे हे खरे तर विशेषाधिकारांचे अतिक्रमण ठरू नये किंवा मागे घडलेल्या एका कुप्रसिद्ध घटनेचा संदर्भ द्यायचा झाला, तर लोकसभेत अविश्वास ठरावावर मत देण्यासाठी पसे घेणे हे काही आपल्या प्रतिनिधींचे काम नाही. त्या कृत्याबद्दल जर टीका झाली तर विशेष अधिकारांचा भंग होत नाही, उलट त्या अधिकारांचे रक्षण होण्यास अशा टीकेने मदतच होईल. कारण सभासदांच्या (गर)वर्तनामुळे सभागृहाच्या विशेषाधिकारांचा भंग होतो अशीही शक्यता निर्माण होऊ शकते.\nतसेच, फौजदारी गुन्ह्य़ात प्रतिनिधीवर कारवाई करणे हा विशेषाधिकाराचा भंग होत नाही. ब्रिटिश संसदेच्या विशेषाधिकारविषयक संयुक्त समितीच्या १९९९च्या अहवालाच्या भाषेत सांगायचे तर ‘सभागृह आणि सभागृहाचा परिसर हा काही जिथे कायद्याचा अंमल लागू होत नाही असा स्वर्ग (heaven from law) नाही.’ मग सध्या महाराष्ट्रात जे वादंग निर्माण झाले त्याचे कारण काय\nहा प्रश्न फक्त काही आम���ारांपुरता म्हणजे व्यक्तिगत नाही, कारण अनेक ज्येष्ठ आमदारांनीदेखील या प्रकरणी आणि इतर अनेक वेळीही विशेषाधिकारांच्या बाजूने भूमिका घेतली आहे. त्यात तीन गंभीर मुद्दे गुंतलेले आहेत आणि त्यांची मोकळेपणाने आणि सखोल चर्चा होण्याची गरज आहे. त्यातील पहिला आणि काहीसा औपचारिक मुद्दा हा विशेषाधिकारांच्या संहितीकरणाचा आहे. विशेषाधिकारांची नेमकी व्याख्या काय, त्यांची व्याप्ती काय हे लिखित स्वरूपात स्पष्ट होणे गरजेचे आहे. तसे झाले म्हणजे आपोआपच त्या अधिकारांची मर्यादा आणि त्याला असणारे अपवाद हे स्पष्ट होऊ शकतील. भारतात ब्रिटिश संसदीय पद्धती स्वीकारताना आपण त्या पद्धतीमधील अनेक संकेत आणि अलिखित प्रथादेखील स्वीकारल्या, पण काळाच्या ओघात आता त्या प्रथांचे पुनर्वलिोकन करून त्यापकी काहींना लिखित स्वरूप देण्यात काही गर नाही, कारण अलिखित प्रथा आणि संकेत यांच्यातून अनेक वेळा विवेकाधिकारापेक्षा (discretion), मनमानी (arbitrariness) उदयाला येऊ शकते आणि मनमानी हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा शत्रू आहे. खरे तर, लिखित राज्यघटना असणे ही कल्पनाच मुळी राज्यकर्त्यांच्या मनमानीला मर्यादा घालण्यासाठी जन्माला आली आहे. कोणतेही सत्ताकेंद्र किंवा अधिकारपद अमर्याद किंवा अनियंत्रित असणार नाही हे लोकशाहीचे मूलभूत तत्त्व आहे. आपण भारतात लिखित राज्यघटना स्वीकारूनदेखील काही प्रथा आणि संकेत हे राज्यकर्त्यांच्या चांगुलपणावर आणि राजकीय नतिकतेवर सोडून दिले. त्याऐवजी, आता अशा अलिखित संकेतांचे कायद्यात रूपांतर करून त्यांना आधुनिक स्वरूप देणे गरजेचे आहे.\nअगदी संसदीय विशेषाधिकारांचे उदाहरण घेतले तरी असे दिसेल की, खुद्द इंग्लंडमध्ये विशेषाधिकारांच्या कल्पनेचा काळाच्या ओघात विकास झाला आहे आणि अनेक विशेषाधिकार आता कधीच उपयोगात आणले जात नाहीत. भारतात गेल्या साठ वर्षांच्या अनुभवाचा फायदा घेऊन आणि विविध कायदेमंडळांमध्ये उद्भवलेले प्रसंग आणि न्यायालयीन निर्णयांची दखल घेऊन कायदेमंडळाचे विशेषाधिकार सुस्पष्ट स्वरूपात तयार करण्याची गरज आहे.\nदुसरा मुद्दा लोकशाहीच्या दोन मूलभूत तत्त्वांशी संबंधित आहे. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आणि कायद्यासमोर समानता ही ती दोन तत्त्वे आहेत. त्यांची आणि विशेषाधिकारांची सांगड कशी घालायची याची खुली चर्चा व्हायला हवी. लोकप्रति��िधींना आपले काम परिणामकारकपणे करता यावे म्हणून काही तरतुदी असणे आणि तरीही कायद्यासमोर सर्व समान असतात हे मूलभूत तत्त्व अबाधित राखणे असे हे आव्हान आहे. लोकप्रतिनिधी हे लोकांचे प्रतिनिधी असतात आणि लोकांच्या अधिकारांचे ते प्रतीकात्मक राखणदार असतात. त्याऐवजी लोकप्रतिनिधी हे लोकांचे मालक, नियंत्रक आणि म्हणून कायद्याच्या कक्षेबाहेर असतात अशी स्थिती निर्माण होता कामा नये. लोकप्रतिनिधींबद्दल लोकांच्या मनात पुरेसा विश्वास असेल तरच जनता आणि प्रतिनिधी यांच्यात संवाद टिकून राहू शकतो. आपले प्रतिनिधी हे आपले मालक आहेत, ते आपल्यापेक्षा वेगळे आणि खास दर्जा असलेले लोक आहेत, असे जर लोकांचे मत झाले तर लोकशाहीला ते मारक असते.\nआजमितीला, लोकप्रतिनिधींवर पुष्कळ विश्वास असणारे लोक दर शंभरात फक्त १८ टक्के एवढेच असतात आणि अजिबात विश्वास नसलेले १५ टक्के असतात असे सर्वेक्षणांची आकडेवारी सांगते. हा विश्वास कसा वाढेल हे पाहण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. अनियंत्रित सत्तेकडून जबाबदार किंवा उत्तरदायी सत्तेकडे होणारा प्रवास हे लोकशाहीचे मध्यवर्ती वैशिष्टय़ आहे. त्यामुळे लोकशाहीच्या चौकटीत नवे राजे-राजवाडे किंवा लोकांचे नवे मालक तयार होणार नाहीत, अशा रीतीनेच संसदीय विशेषाधिकारांची व्याख्या आणि प्रत्यक्ष वापर होणे आवश्यक आहे. वेगळ्या भाषेत सांगायचे, तर संसदीय विशेषाधिकार हे संसदीय लोकशाहीचा घटक असल्यामुळे संसदीय लोकशाही आणि तिच्या प्रथा, तिची वैशिष्टय़े या बाबी विशेषाधिकारांवरदेखील बंधनकारक आहेत- असायला हव्यात.\nतिसरी बाब म्हणजे, लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे संस्थात्मक स्वनियंत्रण विकसित होणे गरजेचे आहे. संसदेतील खासदारांनी पसे घेऊन मतदान केले तो गुन्हा होता की नाही, हा प्रश्न जेव्हा न्यायालयापुढे गेला तेव्हा ही बाब सभागृहाने ठरवावी, असे सांगून न्यायालयाने तो प्रश्न टोलावून लावला, पण त्या गंभीर प्रकरणात स्वनियंत्रण करण्यात संसद कमी पडली का सभागृहात प्रश्न विचारण्यासाठी पसे घेणाऱ्या खासदारांवर संसद पुरेशी प्रभावी कारवाई करू शकली का सभागृहात प्रश्न विचारण्यासाठी पसे घेणाऱ्या खासदारांवर संसद पुरेशी प्रभावी कारवाई करू शकली का हे प्रश्न अनुत्तरित आहेत. अशा प्रसंगांमुळे आणि ते अनुत्तरित राहण्यामुळे लोकशाहीच्या ��त्त्वांवरील आणि संस्थांवरील लोकांचा विश्वास कमी होतो. लोकप्रतिनिधी आणि कायदेमंडळ यांची प्रतिष्ठा त्यांच्या स्वनियंत्रणाच्या क्षमतेवर ठरते. ही यंत्रणा स्वत:च्या कार्यपद्धतीमध्ये पारदर्शीपणे बदल घडवू शकते आणि आपल्या सभासदांविरुद्धदेखील आवश्यकतेप्रमाणे कारवाई करू शकते असा विश्वास जनतेला वाटला तरच त्या यंत्रणेबद्दलचा आदर दुणावतो.\nलोकप्रतिनिधींच्या विशेषाधिकाराचा मुद्दा खूपच ताणायचा म्हटला तर लोकप्रतिनिधी आणि कायदेमंडळ यांच्यावर काही टीकाच करता येणार नाही. अर्थातच अशी परिस्थिती विशेषाधिकारांचे समर्थन करणाऱ्यांनादेखील अभिप्रेत नसेल, पण खरे तर, मुख्य मुद्दा विशेषाधिकारांच्या पलीकडचा आहे. लोकशाही यशस्वी आणि प्रभावी होण्यासाठी प्रत्येक सत्ताकेंद्र हे स्वनियंत्रित कसे राहील, असा तो मुद्दा आहे. या चौकटीत विशेषाधिकारांचा तपशील बसवण्याचे आव्हान कायदेमंडळांच्या पुढे आहे.\n(लेखक पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक म्हणून परिचित आहेत.)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभेदरलेल्या विद्यार्थ्यांचा वाली कोण\nभाईकट्टींना मारहाणीच्या प्रकाराचा लातुरात निषेध\n‘ब्रेकिंग न्यूज’मिळावी म्हणून मी काही बोलणार नाही- अजित पवार\nमहिलेस गाव गुंडांची मारहाण, तक्रारदारासच पोलिसांचा प्रसाद\nशेतीच्या वादामधून हाणामारी; दोघांचा मृत्यू, ३ गंभीर जखमी\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा ���ुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 कर्तव्यपालनास मदत होण्यासाठीच विशेषाधिकार\n2 विशेषाधिकार आणि हक्कभंग\n3 तोडगा निघणे महत्त्वाचे\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://komalrishabh.blogspot.com/2010/02/", "date_download": "2020-09-19T08:56:30Z", "digest": "sha1:FPWU6WGQU34JYLLYJBE37IUXOMQYEAXA", "length": 10858, "nlines": 137, "source_domain": "komalrishabh.blogspot.com", "title": "स्वतः च्या शोधात मी....: February 2010", "raw_content": "स्वतः च्या शोधात मी....\nपण काय शोधत आहे हे ही कळत नाही कधी कधी...थोर अश्या बुवा,गवयांच्या गाण्यानं / आयुष्याच्या कथांनी डोळ्यात पाणी येणारा मी...एकदा बसलो की गाण्याच्या रियाझांवरुन उठुच नये असं वाटणारा मी...मी इथं कशाला आलोय, काय करायचयं मला कधी कधी आयुष्य इतकं छोटं वाटतं तर कधी ते अथांग वाटतं ...ह्या सगळ्या प्रश्नांच उत्तर मी गाण्यात शोधायचा प्रयत्न करतो आहे...अखंड...\nआवाजः स्व. रफी साहाब\nगीतकारः शकील बदायुनी साहाब\n\"ओ दुनियाके रखवाले\" ...एकाच दरबारी कानड्यामधल्या गीतामधे आर्त दु:ख्खी स्वरापासुन जाळुन टाकणार्‍या उच्च टाहो फोडणार्‍या स्वरापर्यंतचा आवाज...फक्त एकच आणि तो म्हणजे \" स्व. रफी साहाब यांचा\"...\nत्यावेळचा एक किस्सा अस्सा की ह्या महान गायकाला नेहेमी एक खंत असे की त्यांच्यामते तलत मेहेमुद वा मुकेश यांच्यासारखा परिणाम त्यांना साधता येत नाहीये. ही खंत त्यांनी नौशाद साहेबांच्या कडे बोलुन दाखवली होती. आणि आपलं रसिकांच भाग्य असं की त्यामुळे नौशाद साहेबांनी त्यांना हे गाणं दिलं आणि म्हणाले की घे, ही तुझी संधी ...\nनौशाद साब म्हणतात की रफी साब रोज सतत २१ दिवस ह्या गाण्याची तालीम घेत होते. गंमत म्हणजे हे गाणं भारत भुषण ह्या अंगापींडानं मध्यम/किरकोळ असणार्‍या कलाकाराला दरबारी सारख्या दणकट रागात व रफीसाहेबांसारख्या दणकट आवाजात आहे.\nकाही नोंद घेण्यासारख्या गोष्टी...\nबैजु बावरा हा सिनेमा त्या वेळच्या ब्रॉडवे सिनेमागृहात झळकलेला होता. त्यावेळी पहिल्या खेळावेळी नौशाद साब यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यावेळी विजय भटांनी विचारलं असता नौशाद साब म्हणाले की याच मुंबई मधे जेव्हा ते प्रथम आले तेव्हा याच ब्रॉडवे सिनेमाच्या समोरच्या फुटपाथवर झोपले होते आणि त्यांना १६ वर्ष लागली तो फुटपाथ ओलांडण्यासाठी. किती मोठी माणसं \nया सिनेमामधे 'तानसेन' आणि 'बैजु' च्या आवाजासाठी सुप्रसिद्ध गायक उस्ताद आमिर खाँ साहेब आणि पं. दिगंबर विष्णु पलुसकर यांनी आवाज दिला आहे.\nया सिनेमामुळे नौशाद साहेब यांना आयुष्यात पहिल्यांदा सर्वोत्तम संगीतकार व मीना कुमारी यांना पहिल्यांदा सर्वोत्तम नटी चा फिल्मफेअर मिळाला.\nजें खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी- रती वाढो \n विश्व स्वधर्म सूर्यें पाहो \nजो जे वांच्छिल तो तें लाहो \nते सर्वांही सदा सज्जन \n पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी \nयेथ म्हणे श्री विश्वेशराओ हा होईल दान पसावो \nनोंद घ्याव्या अश्या साईट्स\nही काय वेळ आहे\nबैजु बावरा.. चित्रपटः बैजु बावरा सालः १९५२ आवाजः स...\nकुठुन कुठुन आपले मित्र बघत आहेत...धन्यवाद मित्रांनो..\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर उर्फ तात्याराव सावरकर\nडॉ. केशव बळीराम हेडगेवार\nपं. भीमसेन गुरुराज जोशी (अण्णा)\nउस्ताद अल्लादियां खाँ साहेब\nपं. दत्तात्रय विष्णु पलुस्कर\nबडे गुलाम अली खाँ साहेब\nउस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब\nपं. शिवपुत्र सिद्धरामैया कोमकली उर्फ कुमार गंधर्व\n\"कबुतरास गरुडाचे पंख लावता ही येतील , पण गगन भरारीचे वेड रक्तात असावे लागते, आणि ते दत्तक घेता येत नाही \" .. व.पु काळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://betalokmat.news18.com/sport/run-machine-and-team-india-captain-virat-kohli-amazing-fitness-video-post-on-instagram-account-431736.html", "date_download": "2020-09-19T08:59:23Z", "digest": "sha1:VZOUT3ESAOOTRKEN237OPLZTEXRYH6IM", "length": 20548, "nlines": 194, "source_domain": "betalokmat.news18.com", "title": "VIDEO : कॅप्टन कोहलीच्या स्टंटने फॅन्स हैराण, पाहा विराटने नेमकं काय केलं! Team India Captain Virat Kohli Amazing Fitness Video Post on Instagram Account | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nCOVID-19: तब्बल महिनाभरानंतर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, 405 जणांचा मृत्यू\nकोरोनाचं संकट नेमकं कधी संपणार भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच व्यक्त केला अंदाज\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\nZomato, Flipkart वरून ऑनलाइन ऑर्डर करत असाल तर सावधान तुमच्यावर आहे चीनची नजर\n'भाभा कवच' देणार सैन्याला सुरक्षा, AK 47 ची गोळीही भेदू शकणार नाही\nतुम्ही करतात ते पुण्य, आम्ही केलं ते पाप 'क्वीन नेकलेस'वरून BJPचा सेनेवर निशाणा\nCOVID-19 रिकव्हरीमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला भारत, 80% रुग्ण झाले बरे\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं\nआईसाठी लेकानं नोकरी सोडली; तीर्थयात्रेसाठी स्कूटरवरुन केला 56, 522 KM प्रवास\nपाकिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकाची सुटका; 5 वर्षांनंतर झाली देशवापसी\nअमिताभ बच्चन आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या त्या फोटोचे सत्य उघड\nBigg Boss 14 च्या घराचे फोटो झाले लीक, बेडरूम ते बाथरूम सर्व काही असणार ग्रँड\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावर आता जावेद अख्तर यांनीही दिला दुजोरा, म्हणाले...\n'आम्ही एकाच गोष्टीसाठी लढतोय...', एक्स बॉयफ्रेंडने दिला कंगनाला पाठिंबा\nDisney+ Hotstar VIP वर सब्सक्रिप्शनशिवाय पाहता येईल IPL 2020, वाचा कसं\nआजपासून वाजणार IPLचं बिगुल, वाचा गेल्या 12 हंगामातील सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर\nपहिल्या सामन्याआधीच वादात अडकला धोनी, चाहते म्हणाले-'काही तरी लाज ठेव'\nIPL: या गोलंदाजानं दिल्या 4000 धावा, आता प्रीतीला सोडून धोनीच्या टीममध्ये\nकोणत्याही शुल्काशिवाय Paytm वॉलेटमधून बँक खात्यात ट्रान्सफर करा पैसे\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\n कोरोनाच्या फटक्यामुळे 1000 शाळा काढल्या विकायला\nनव्या रूपात गुगल प्ले स्टोरवर पुन्हा आलं Paytm; पाहा आता काय बदललं\nराशीभविष्य: मीन आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आज शुभ दिवस\n जनतेचे प्रश्न बाजूला, संसदेत NUDE PHOTO पाहण्यात दंग झाला खासदार\nचवीला आंबट-गोड पेरू; पोटाच्या अनेक समस्या करतो दूर\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\nपाकिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकाची सुटका; 5 वर्षांनंतर झाली देशवापसी\nमै तेरा जबरा फॅन शिल्पकारानं साकारला सुशांत सिंह राजपूतचा मेणाचा पुतळा\nप्ले स्टोरवरून हटवलं Paytm; मोबाइलमध्ये डाऊनलोड केलेलं App वापरता येणार की नाही\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nनौदलाची 'मर्दानी' अखेरचा प्रवासाला, INS विराट भंगाराकडे रवाना, शेवटचा VIDEO\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nमास्क नाही घातले म्हणून दिले नाही पेट्रोल, गुंडांचा पंपावर राडा, पाहा हा VIDEO\nVIDEO : कॅप्टन कोहलीच्या स्टंटने फॅन्स हैराण, पाहा विराटने नेमकं काय केलं\nतुम्ही करतात ते पुण्य आम्ही केलं ते पाप आम्ही केलं ते पाप 'क्वीन नेकलेस'वरून भाजपचा शिवसेनेवर निशाणा\nCOVID-19 रिकव्हरीमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला भारत, तब्बल 80% रुग्ण झाले बरे\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\n'बरं झालं मी आता जेलमधून बाहेर आहे', कोरोनाच्या संकटात भुजबळांना आठवलं कारागृह आणि...\nVIDEO : कॅप्टन कोहलीच्या स्टंटने फॅन्स हैराण, पाहा विराटने नेमकं काय केलं\nविराटचा वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.\nऑकलँड 28 जानेवारी : टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत आपलं वर्चस्व गाजवत असल्याचं चित्र दिसत आहे. रनमशिन विराट कोहली आणि टीम सध्या आगामी सामन्यांसाठी आणखी मेहनत घेत असल्याचं चित्र दिसत आहे. कारण विराटचा वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओनं फॅन्सच्या भुवया उंचावल्या आहेत.\nविराटनं जीममध्ये वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला. या व्हिडिओमध्ये विराट उंच उडी मारताना दिसत आहे. जागेवर बसलेला विराट उडी घेऊन रचलेल्या दोन बॉक्सवर उडी घेतानाचा हा व्हिडिओ फॅन्सच्याही पसंतीस उतरला आहे. #Keeppushingyourself म्हणत विराटनं हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर अपलोड केला आहे.\nकोहली अनेकदा चौकारांपेक्षा धावा काढून धावसंख्या उभारण्यावर जोर देतो. म्हणूनच की काय, कोहलीची फलंदाजी अनेकांच्या पसंतीस उतरते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर विराटनं कामगिरी उंचावण्यावर भर दिला आहे. यासाठी सरावासोबत योग्य आहार आणि वर्कआऊटवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचं विराटनं सांगितलं. विश्वातील सर्वात फिट खेळाडूंमध्ये विराटचंही नाव घेतलं जातं. काही वर्षांपूर्वी विराटनं मांसाहार सोडून शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला. आता विराटनं हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आपल्या आहारात केला आहे. प्रोटीन शेक, सोया आणि भाज्या असा आहार विराट घेत असल्याचं सांगितलं जातं. शाकाहारी पदार्थांमुळे परफॉर्मन्समध्ये चांगली सुधारणा झाल्याचंही विराट सांगतो.\nयाआधीही अनेक खेळाडूंनी मांसाहार सोडला आहे. यामध्ये टेनिस स्टार वीनस विल्यम्स आणि सेरेना विल्यम्स, फुटबॉलपटू लियोनल मेसी तसेच, फॉर्म्युला वन चॅम्पियन लुईस हैमिल्टन यांनी मांसाहार सोडला आहे. सध्या विराटच्या वर्कआऊट व्हिडिओला फॅन्सकडून चांगल्या प्रतिक्रिया येत असल्याचं पाहायला मिळत आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nतुम्ही करतात ते पुण्य, आम्ही केलं ते पाप 'क्वीन नेकलेस'वरून BJPचा सेनेवर निशाणा\nCOVID-19 रिकव्हरीमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला भारत, 80% रुग्ण झाले बरे\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\nतुम्ही करतात ते पुण्य, आम्ही केलं ते पाप 'क्वीन नेकलेस'वरून BJPचा सेनेवर निशाणा\nCOVID-19 रिकव्हरीमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला भारत, 80% रुग्ण झाले बरे\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\n'बरं झालं मी आता जेलमधून बाहेर आहे', कोरोनाच्या संकटात भुजबळांना आठवलं कारागृह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/tech/samsung-galaxy-fold-launching-india-october-1/", "date_download": "2020-09-19T08:14:30Z", "digest": "sha1:GSLE6YVS7OZHBXHLWGE6XEF4DRU2XZ3G", "length": 31713, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सॅमसंगचा Galaxy Fold लवकरच भारतात होणार लाँच; जाणून घ्या फीचर्स - Marathi News | Samsung Galaxy Fold launching in India on October 1 | Latest tech News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १९ सप्टेंबर २०२०\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ\" दिसला\", शेलारांचा टोला\nमोठी बातमी; बुलेट ट्रेनच्या कामातून ९० हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार\nBreaking- भाजपाचे ज्येष्ठ नेते सरदार तारा सिंग यांचे निधन\nमध्य रेल्वेच्या आसनगाव-अटगाव डाऊन मार्गावर लोकलचे डबे घसरले\n\"मोदी सरकारची आर्थिक, व्यापार, कृषिविषयक धोरणे शंका निर्माण करणारी\"\nजेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला\nसुशांत सिंग राजपूतने शेवटच्या इन्स्टास्टोरीवर दिशा सालियानसाठी लिहिल्या होत्या या गोष्टी, दु:खी होता अभिनेता\nड्रग्सप्रकरणी आणखी एक अभिनेता जाळ्यात, ABCD फेम किशोर शेट्टीला अटक\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम सुनैना फौजदार दिसली स्टायलिश लूकमध्ये, पहा तिचे व्हायरल फोटो\nअंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत आणि क्रिती सनॉनचे जुळले होते सूत, पण...\nबाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला \nआता लक्षणे नसलेल्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार, ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय\nचिनी कंपनी सिनोव्हॅकच्या लसीच्या चाचण्यांमध्ये लहान मुलांचा समावेश; 28 सप्टेंबरपासून प्रयोगांना प्रारंभ\nचीनमधील हजारो नागरिक ब्रुसेलोसिस आजाराने ग्रस्त, जननक्षमता कमी होण्याचा धोका\nरशियन कोरोना लस दिल्यानंतर दिसताहेत 'हे' साइड इफेक्ट्स, भारतातही येणार आहेत कोट्यवधी डोस\nआता लोक स्वतःच करू शकतील स्वतःची कोरोना चाचणी, वैज्ञानिकांनी विकसित केली नवी 'रॅपिड टेस्ट' टेकनिक\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकाडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nमास्क घालायला सांगितल्याच्या रागातून तरुणांकडून पेट्र��लपंपाची तोडफोड\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nअकोला : जुने शहरातील पिता-पुत्राने एका तरुणाची हत्या करून मृतदेह दोन दिवस ठेवला घरात; दुर्गंधी पसरल्यानंतर शनिवारी उघडकीस आले हत्याकांड\nवसई - मास्क घालायला सांगितल्याच्या रागातून वसईत माणिकपूरच्या बसिन पेट्रोल पंपावर भीषण राडा\nहे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nसोलापूर - उजनी धरणातून 30 हजार कयुसेकचा विसर्ग; धरणातील पाणीसाठा झाला 110 टक्के, धरणाचे 16 दरवाजे उघडले\nमुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची‌ शक्यता, कोकणात जोरदार पश्चिमी वारे\nबुलडाणा जनता कर्फ्यू : दुकाने बंद; जनता रस्त्यावर\nसोलापूर : जोरदार पावसामुळे मान नदीवरून पाणी वाहत असल्याने आल्याने मंगळवेढा- पंढरपूर मार्ग बंद\nVideo - पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियम फुग्यांचा स्फोट, भाजपाचे 30 कार्यकर्ते जखमी\nनवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 93,337 नवे रुग्ण, 1,247 जणांचा मृत्यू\nसोलापूर : उपरी येथील कासाळ ओढ्याला आला पूर; पंढरपूर - सातारा महामार्गावरील वाहतुक बंद\n अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक, घातपात घडवण्याचा होता कट\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकाडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nमास्क घालायला सांगितल्याच्या रागातून तरुणांकडून पेट्रोलपंपाची तोडफोड\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nअकोला : जुने शहरातील पिता-पुत्राने एका तरुणाची हत्या करून मृतदेह दोन दिवस ठेवला घरात; दुर्गंधी पसरल्यानंतर शनिवारी उघडकीस आले हत्याकांड\nवसई - मास्क घालायला सांगितल्याच्या रागातून वसईत माणिकपूरच्या बसिन पेट्रोल पंपावर भीषण राडा\nहे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nसोलापूर - उजनी धरणातून 30 हजार कयुसेकचा विसर्ग; धरणातील पाणीसाठा झाला 110 टक्के, धरणाचे 16 दरवाजे उघडले\nमुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची‌ शक्यता, कोकणात जोरदार पश्चिमी वारे\nबुलडाणा जनता कर्फ्यू : दुकाने बंद; जनता रस्त्��ावर\nसोलापूर : जोरदार पावसामुळे मान नदीवरून पाणी वाहत असल्याने आल्याने मंगळवेढा- पंढरपूर मार्ग बंद\nVideo - पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियम फुग्यांचा स्फोट, भाजपाचे 30 कार्यकर्ते जखमी\nनवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 93,337 नवे रुग्ण, 1,247 जणांचा मृत्यू\nसोलापूर : उपरी येथील कासाळ ओढ्याला आला पूर; पंढरपूर - सातारा महामार्गावरील वाहतुक बंद\n अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक, घातपात घडवण्याचा होता कट\nAll post in लाइव न्यूज़\nसॅमसंगचा Galaxy Fold लवकरच भारतात होणार लाँच; जाणून घ्या फीचर्स\nस्मार्टफोन प्रेमींसाठी खूशखबर आहे. सॅमसंग लवकरच आपला फोल्डेबल फोन लाँच करत आहे.\nसॅमसंगचा Galaxy Fold लवकरच भारतात होणार लाँच; जाणून घ्या फीचर्स\nठळक मुद्देभारतात 1 ऑक्टोबर रोजी सॅमसंगचा Galaxy Fold लाँच होणार आहे.सॅमसंगच्या Galaxy Fold मध्ये डुअल डिस्प्ले असणार आहे.युजर्सना फोटोग्राफीसाठी गॅलक्सी फोल्डमध्ये एकूण 6 कॅमेरे देण्यात आले आहेत.\nनवी दिल्ली - स्मार्टफोन प्रेमींसाठी खूशखबर आहे. सॅमसंग लवकरच आपला फोल्डेबल फोन लाँच करत आहे. भारतात 1 ऑक्टोबर रोजी सॅमसंगचा Galaxy Fold लाँच होणार आहे. भारतातील ग्राहक अनेक दिवसांपासून या फोनची वाट पाहत होते. Galaxy Fold हा या आधीच लाँच होणार होता. मात्र यामध्ये काही तांत्रिकदृष्ट्या त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केला नव्हता.\nसॅमसंगच्या Galaxy Fold मध्ये डुअल डिस्प्ले असणार आहे. बाहेर 4.6 इंचाचा एचडी + सुपर AMOLED डिस्प्ले आहे. तर आतील बाजुस 7.3-इंच QXGA+ डायनॅमिक AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. गॅलक्सी फोल्डमध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज आहे. तसेच 7nm ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर देण्यात आला आहे. मात्र अ‍ॅडिशनल मेमरी कार्डसाठी स्लॉट देण्यात आलेला नाही. या स्मार्टफोनमध्ये दोन बॅटरी देण्यात आल्या आहेत. ज्यांची एकूण क्षमता 4,380mAh आहे.\nयुजर्सना फोटोग्राफीसाठी गॅलक्सी फोल्डमध्ये एकूण 6 कॅमेरे देण्यात आले आहेत. फोल्ड केल्यानंतर 10 मेगापिक्सलचा एक सेल्फी कॅमेरा आहे. तर पाठीमागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये डुअल अपर्चरसोबत 12 मेगापिक्सल वाइड अँगल लेन्स, टेलीफोटो लेन्स सोबत 12 मेगापिक्सल सेन्सर आणि 16 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. तसेच इनर फ्लेक्झिबल स्क्रीनवर 10 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सलचा ड्युएल कॅ���ेरा सेटअप आहे.\nदक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने भारतीय बाजारात नोट सिरिजचे दोन फोन लाँच केले आहेत. या फोनचे नाव Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ असे असून बंगळुरूमध्ये हे फोन लाँच झाले. सॅमसंग गॅलॅक्सी नोट 10 मध्ये 1080x2280 पिक्सल रिझॉल्यूशनचा डायनॅमिक अ‍ॅमोल्ड पॅनलचा 6.3 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, तसेच 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. यामध्ये सॅमसंगनेच विकसित केलेला ऑक्टा-कोर Exynos 9825 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 12 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसोबत 16 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड लेंस कॅमेरा असून 12 मेगापिक्सलची टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये 80 डिग्री व्ह्यू सोबर 10 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 3500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. गॅलेक्सी नोट 10 ची किंमत 69,999 रुपये असून नोट 10+ ची किंमत 79999 रुपये आणि 512जीबीची 89,999 रुपये एवढी आहे.\nCoronavirus : कोरोनाला थोपविण्यासाठी आयआयटी बॉम्बेमध्ये संशोधन केंद्र\nCoronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी गुगलचं खास डुडल, सुरक्षिततेसाठी सांगितला उत्तम उपाय\nइच्छा तिथे मार्ग ;मोफत ई-कन्सल्टिंग करणाऱ्या धन्वंतरीची गोष्ट\nनिष्काळजीपणा भोवला ना...हरवलेल्या सिमकार्डची तक्रार न दिल्याने तरूण नायडूत\nCoronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी TikTok चा पुढाकार, 100 कोटींची केली मदत\nआम्ही आमच्या धोरणांवर चालणार, अमेरिकेच्या नाही; पेटीएम फाऊंडरचे खडे बोल\nगुगलने प्ले-स्टोअरवरून हटवलं Paytm; अचानक अ‍ॅप गायब झाल्यानं खळबळ\nBSNL ग्राहकांना मोठं गिफ्ट, दररोज मोफत मिळणार 5 जीबी डेटा\nFacebook, Instagram Down: फेसबुक, इन्स्टाग्राम डाऊन; युजर्संना लॉग इन करताना अडचणी\nApple Event 2020 : बहुप्रतिक्षित iPhone 12 लाँच न झाल्याने 'नाराजी'चा सूर, ट्विटरवर आला भन्नाट रिअ‍ॅक्शनचा पूर\nApple Event 2020 : अवघ्या 15 सेकंदांत रक्तातील ऑक्सिजन मोजणार, दमदार फीचर्ससह Apple Watch 6 लाँच\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (149 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (58 votes)\nबाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला \nपुराच्या पाण्यात तरुणांनी धाडस करून केले अंत्यसंस्कार | Corona Virus | Junner | Maharashtra News\nCracking Your Knuckles | तुम्हाला बोटे मोडायची सवय आहे का पडू शकते महागात | Lokmat Oxygen\nस्वप्नांचा, सन्मानाचा आणि ध्यैर्य���चा बलात्कार | Kangana Ranaut Tweet | Lokmat Cnx Filmy\nराष्ट्रवादीने पंतप्रधानांना कांदा केला स्पीडपोस्ट | NCP on Pm Modi | India News\ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकाडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम सुनैना फौजदार दिसली स्टायलिश लूकमध्ये, पहा तिचे व्हायरल फोटो\nजेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला\nIPL 2020 MI vs CSK : पहिल्या मॅचआधी सोशल मीडियात मीम्सचा पाऊस, 'माही'चं फॅन्सनी केलं मजेदार स्वागत\nIPL 2020: हे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nरेल्वेच्या या निर्णयामुळे तिकिटावर अतिरिक्त शुल्क लागणार, रेल्वे प्रवास महागणार\nशाहरुख खानची लेक सुहाना खानच्या या फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर, See Pics\nIPL 2020 : पहिले षटक कसे राहिले पहिली धाव कुणी काढली\nआंतरराष्ट्रीय सफरचंद खाण्याचा दिवस; जाणून घ्या या राजेशाही फळाबाबतच्या आश्चर्यजनक बाबी..\nमराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीच्या दिलखेचक अदा पाहून चाहते झाले फिदा, एकदा पहाच हे फोटो\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला\", शेलारांचा टोला\nअमेरिकेचा स्टुडंट व्हिसा मिळवण्यासाठीची योग्यता काय त्यासाठीची प्रक्रिया कशी असते\nमोठा दिलासा; कस्टम्सकडे सोपवलेल्या कोट्यवधीच्या कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा\ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकाडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nअन् ऐतिहासिक निंबाळकर वाड्यातील विहीर अतिवृष्टीमुळे भरून वाहू लागली\nलव्ह जिहादला रोखण्यासाठी मोदी सरकार कायदा बनवणार, विहिंप दबाव आणणार\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकाडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nमास्क घालायला सांगितल्याच्या रागातून तरुणांकडून पेट्रोलपंपाची तोडफोड\nBreaking- भाजपाचे ज्येष्ठ नेते सरदार तारा सिंग यांचे निधन\nVideo - पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियम फुग्यांचा स्फोट, भाजपाचे 30 कार्यकर्ते जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/cm-devendra-fadnavis-inaugurated-cancer-hospital-in-navi-mumbai-1542447/", "date_download": "2020-09-19T10:10:42Z", "digest": "sha1:7DJALWZBPAPYIHMLDDABGTTZMOGMC6JA", "length": 12165, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Cm devendra fadnavis Inaugurated Cancer Hospital in navi Mumbai | आधुनिक उपचारांसह सेवाभाव महत्त्वाचा | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nआधुनिक उपचारांसह सेवाभाव महत्त्वाचा\nआधुनिक उपचारांसह सेवाभाव महत्त्वाचा\nआधुनिक उपचारांसाठी सुसज्ज रुग्णालयासोबतच सेवाभाव महत्त्वाचा आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र)\nमुख्यमंत्र्यांचे मनोगत, कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन\nआधुनिक उपचारांसाठी सुसज्ज रुग्णालयासोबतच सेवाभाव महत्त्वाचा आहे. कर्करोगावरील उपचारांसाठी अत्याधुनिक उपचार केंद्रे महाराष्ट्रात ठिकठिकाणी उभी राहणे आवश्यक आहे. नवी मुंबईतील ‘महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्ट’च्या या रुग्णालयामधून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत उपचार केले जाणार आहेत. या रुग्णालयातून रोज एका मुलावर मोफत उपचार केले जाणार आहेत, ही महत्त्वाची बाब आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. बुधवारी नवी मुंबई, सानपाडा येथे महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.\n‘आधुनिक कर्करोग रुग्णालय सुरू केले ही चांगली बाब आहे. या रुग्णालयामध्ये आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि उपचारांसाठी केवळ ५० टक्के रक्कम द्यावी लागेल. कर्करोगावरील उपचार महागडे आहेत. लोकांना आर्थिक व शारीरिक त्रास मोठय़ा प्रमाणावर सहन करावा लागतो. म्हणून अशी केंद्रे अनेक ठिकाणी सुरू होणे आवश्यक आहे. येथे दररोज एका मुलाचा उपचार मोफत होणार आहे. ही खूप मोठी सेवा आहे,’ असे फडणवीस म्हणाले.\nमुख्यमंत्री रिलीफ फंडातून उपचारांसाठी मदत केली जाते. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून विविध रोगांवर मोफत उपचार केले जात आहेत. यामुळे राज्यातील कोणताही माणूस उपचारांविना राहणार नाही. राज्य शासन अशा रुग्णालयांसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करेल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nया कार्यक्रमास महापौर सुधाकर सोनावणे, खासदार राहुल शेवाळे, आमदार मंदा म्हात्रे, आमदार नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.\n३० मुलांवर मोफत उपच��र\nमहात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्टच्या या १२ मजली रुग्णालयात १०० रुग्णांना दाखल करण्याची सोय आहे. दरमहा ३० मुलांवर मोफत उपचार होणार आहेत. उपचारांसाठी नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 एमआयडीसीतील रस्त्यांची चाळण\n2 रत्नागिरीतील तबला वादकाचे बंगळुरू येथे अवयवदान\n3 गणेश विसर्जनासाठी सक्तीचा ‘धनमोदक’\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/lalu-prasad-yadav-found-guilty-in-fodder-scam-210975/", "date_download": "2020-09-19T09:21:11Z", "digest": "sha1:4XDEONJOWZDEHWRTPXERJZH3VDWQNH35", "length": 26439, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बुडाला यादवी पापी | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nलालूप्रसाद यादव दोषी ठरणे हे भारतीय समाज आणि न्यायव्यवस्थेच्या प्रगल्भतेचे लक्षण मानावयास हवे. बेमुर्वतखोरीच्या राजकारणाचे काय होते याचा धडा\nलालूप्रसाद यादव दोषी ठरणे हे भ���रतीय समाज आणि न्यायव्यवस्थेच्या प्रगल्भतेचे लक्षण मानावयास हवे. बेमुर्वतखोरीच्या राजकारणाचे काय होते याचा धडा यामुळे लालूंच्या मार्गाने जात असलेल्या वा जाऊ पाहात असलेल्यांना मिळेल अशी आशा करण्यास हरकत नाही.\nलालूप्रसाद यादव हे आपण जयप्रकाश नारायण यांच्या कुलातील आहोत, असे सांगतात. आणीबाणीच्या काळात जेपींना साथ देणाऱ्यांत जी तरुण समाजवादी मंडळी होती, त्यात लालू होते. पाटणा विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे ते अध्यक्ष. त्या काळात जेपींची सभा आयोजित करण्याचा या संघटनेचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला तेव्हा लालू यांनी स्वत: सर्व वर्तमानपत्रांना दूरध्वनी करून ‘जेपींचे कडवे अनुयायी लालू यांना पोलिसांची मारहाण, अटक’ अशा स्वरूपाची धादान्त खोटी बातमी पेरली. त्या वेळी लालू हे कोण वा काय आहेत, हे कोणालाच माहीत नव्हते. परंतु ही बातमी सगळीकडे झळकल्यामुळे लालू एका रात्रीत प्रसिद्ध झाले. परंतु बऱ्याच समाजवाद्यांचे होते तेच लालू यांचेही झाले. त्यांच्या समाजवादातील स गळून पडला आणि प्रसिद्धी माध्यमे, गरजू काँग्रेस, हतबल जनता दल यांना हाताशी धरत लालूंचा वेलू राष्ट्रीय राजकारणाच्या गगनावर गेला. सत्तेचा सूर्य आपल्या गोठय़ावरून कधीच मावळणार नाही, अशी त्यांची घमेंड होती. चारा घोटाळ्यात शिक्षा झाल्याने ती उतरली असावी. यानिमित्ताने लालूंच्या पाळामुळांचा शोध घेतला तर सर्वच पक्षांनी त्यांच्या त्यांच्या गरजांप्रमाणे लालूंच्या वाढीस हातभार लावल्याचे आढळेल. लालूंच्या दगडाखाली अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांचे हात अडकलेले असल्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सर्वानीच केला. पंतप्रधान मनमोहन सिंग हे यातील शेवटचे. भ्रष्ट राजकारण्यांना खडय़ासारखे दूर करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अध्यादेशाचा वळसा घालण्याचा पंतप्रधान सिंग यांचा उद्योग हा लालूंना वाचवण्यासाठीच होता. आपल्या अकाली, अप्रौढ वक्तव्याने राहुलबाबा गांधी यांनी सिंग यांचा अपमान केला असला तरी त्यांच्या वक्तव्यामुळे पंतप्रधान या अध्यादेशासाठी घाई का करीत होते, ते स्पष्ट झाले. हे सगळे प्रयत्न काल अखेर तोकडे पडले आणि रांची येथील न्यायालयाने लालूंच्या पदरात त्यांच्या पापाचे पुरेपूर माप घातले. साधारण १७ वर्षांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर चारा घोटाळ्याप्रकरणी जेव्हा पहिल्यांदा तुरुंगात जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या हजारो समर्थकांनी पाटण्यात धिंगाणा घातला होता आणि त्यांना आवरण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलास पाचारण करावे लागले होते. परंतु सोमवारी जेव्हा लालू या प्रकरणी दोषी आढळले आणि त्यांचा तुरुंगवास अटळ असल्याचे निष्पन्न झाले तेव्हा त्यांना साथ देण्यासाठी पन्नासभर कार्यकर्तेही नव्हते. देशभर गाजलेल्या चारा घोटाळाप्रकरणी लालू यांना किमान चार वा अधिक वर्षे तुरुंगात खितपत पडावे लागणार हे स्पष्ट असून बेमुर्वतखोरीच्या राजकारणाचे काय होते याचा धडा यामुळे लालूंच्या मार्गाने जात असलेल्या वा जाऊ पाहात असलेल्यांना मिळेल अशी आशा करण्यास हरकत नाही.\nलालूंना सोमवारी ठोठावल्या गेलेल्या शिक्षेचे वळ काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारच्या अंगावर उठणार आहेत. हे असे झाले कारण लालू नावाची प्रवृत्ती वाढावी यासाठी सर्व पक्षांचा हातभार लागला. त्यातील मोठा वाटा काँग्रेसचा. ज्या घोटाळ्यासाठी लालूंना सोमवारी न्यायालयाने दोषी ठरवले तो एकदाच घडलेला गुन्हा नसून ती एक प्रक्रिया होती आणि तीस सर्वाचा हातभार होता. काँग्रेसचे बिहारमधील ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिo्रा हेही यात सामील होते. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे विहिरी आदी खणण्यासाठी सरकारी अनुदाने लाटली जातात आणि प्रत्यक्षात त्या विहिरी केवळ कागदावरच राहतात, तसे बिहारमध्ये चाऱ्याबाबत होत होते. शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी चारा पुरवला जावा या उद्देशाने सरकारतर्फे मदत योजना राबवली जाते. ही योजना प्रत्यक्षात लालूंची निर्मिती नसून बिहारच्या स्थापनेपासून तिची अंमलबजावणी होत आहे. लालूंनी ती प्रभावीपणे आपल्या तुंबडय़ा भरण्यासाठी वापरली. जवळपास ९००हून अधिक कोटी रुपयांचा स्वाहाकार यात झाला असून त्यावरून तिची व्याप्ती ध्यानात यावी. या योजनेंतर्गत राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जनावरांसाठी चारा खरेदी केली जाते. सरकारी अधिकारी जनावरांची संख्या निश्चित करतात आणि त्याप्रमाणे चारा खरेदीसाठी अनुदान दिले जाते. या अनुदानाचा हिशेब नंतरच्या महिन्यात देणे अपेक्षित असते. परंतु कोणताही नियम पाळायचाच नाही, अशी एकंदर बिहारची ख्याती असल्यामुळे या प्रकरणातही कोणतेही हिशेब दिले जात नव्हते. परंतु देशाच्या महालेखापालपदी टी. एन. चतुर्वेदी असताना त्यांना १९८५ साली पहिल्यांदा या प्रकरणात काही काळेबेरे असल्याचा वास आला. बिहार सरकार या खर्चाचे हिशेबच देत नसल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारला खडसावले आणि त्या वेळचे मुख्यमंत्री चंद्रशेखर सिंग यांना सज्जड इशारा दिला. हिशेब दिला जात नाही तोपर्यंत सर्व खर्च हा घोटाळा मानला जाईल, अशी स्वच्छ भूमिका चतुर्वेदी यांनी घेतली. परंतु राज्य सरकारने काहीही केले नाही. पुढे ९२ साली बिहार सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील बिंदुभूषण त्रिवेदी या पोलीस अधिकाऱ्याने धाडस दाखवत या घोटाळ्याची चौकशी केली आणि पोलीस महासंचालकांना त्याबाबतचा अहवाल दिला. परंतु बिहारच्या प्रथेस साजेशा पद्धतीने पोलीस महासंचालकांनी या गुन्ह्य़ाबद्दल त्रिवेदी यांचीच बदली केली आणि प्रकरण दडपले जाईल असे पाहिले. पुढे चार वर्षे या प्रकरणी काहीही घडले नाही. परंतु प. सिंगभूम जिल्ह्य़ाचे उपायुक्त अमित खरे यांनी या प्रकरणी धाडी घालण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्या हाती घबाड लागले आणि अखेर लालूप्रसाद यादव यांना चौकशीची मागणी उचलून धरावी लागली. दरम्यानच्या काळात राजीव गांधी यांची हत्या, नरसिंह राव यांचे सरकार आणि नंतर सोनिया गांधी यांचा राजकारण प्रवेश आदी महत्त्वाच्या घटना घडल्या. लालूंच्या भवितव्याच्या दृष्टीने यातील शेवटची सर्वात महत्त्वाची. देशात त्या वेळी सोनिया गांधी यांच्या परदेशी मुळाचा प्रश्न निर्माण झालेला असताना आणि श्रीमती गांधी यांना लक्ष्य केले जात असताना लालू खंबीरपणे सोनियांच्या मागे उभे राहिले. त्याची उत्तम फळे त्यांना दामदुपटीने मिळाली. त्याही आधी लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा अडवून लालूंनी स्वत:ची धर्मनिरपेक्षीयांच्या कळपात प्राणप्रतिष्ठा करून घेतली होती. पंतप्रधान इंदरकुमार गुजराल, देवेगौडा आणि काँग्रेस यांची गरज यामुळे लालूंचा बिहारी बेडूक अपेक्षेपेक्षा किती तरी अधिक फुगला. ज्या वेळी काँग्रेस आणि अन्य लालूंचा धर्मनिरपेक्ष वगैरे असा सोयीस्कर उदोउदो करीत होते त्या वेळी लालूंची राजवट ही अत्यंत भ्रष्ट ठरत होती आणि गुंडापुंडांच्या कारवायांना ऊत आला होता. त्यांचे सख्खे मेहुणे साधू यादव आणि सुभाष यादव या मवाल्यांची प्रचंड दहशत तयार झाली होती आणि लालू बेफाम झाले होते. इतके की भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेव्हा त्यांना सत्ता सोडावी लागली तेव्हा त्यांनी पत्नी राबडीदेवी यांना मुख्यमंत्रिपदी बसवले आणि जनता दल फोडून राष्ट्रीय जनता दलाची स्थापना केली. क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसने सातत्याने पाठराखण केल्यामुळे लालूंचे फावले. सोमवारीही न्यायालयाने लालूंना दोषी ठरवल्यावर ते कटकारस्थानाचा बळी आहेत अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या दिग्विजय सिंग यांना द्यावीशी वाटली, यातच सर्व आले. अत्यंत भ्रष्ट आणि बेजबाबदार नेत्याला व्यवस्थापन तज्ज्ञ असे गौरवण्यापर्यंत या मंडळींची मजल गेली होती. या सर्वानीच लालूंविरोधातील चौकशी रोखण्याचा प्रयत्न केला. पण ते झाले नाही.\nमधू कोडा, माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी कन्या कनिमोळी, राष्ट्रकुलदीपक सुरेश कलमाडी, माजी दूरसंचारमंत्री सुखराम, पंजाबच्या बीबी जागीर कौर आदी अनेक ‘मान्यवरांवर’ अलीकडच्या काळात तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली. हे भारतीय समाज आणि न्यायव्यवस्थेच्या प्रगल्भतेचे लक्षण मानावयास हवे. लोकपाल वगैरे आचरट मागण्या न करताही दोषींना शिक्षा करण्याची क्षमता या व्यवस्थेत आहे, हे यातून दिसले. या भ्रष्टांची यादवी मोडून काढायलाच हवी.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n‘भाजपविरोधी भूमिकेमुळेच हार्दिक पटेलचे चारित्र्यहनन’\nविरोधकांना दडपण्याचा भाजपचा प्रयत्न\nऐश्वर्या राय बरोबर नाही पटत, तेज प्रतापचा घटस्फोटासाठी अर्ज\nलालू पुत्राची चित्रपटात एन्ट्री, तेजप्रताप यादव होणार ‘हिरो’\nनितीश कुमारांनी केली लालूंच्या प्रकृतीची चौकशी; तेजस्वी म्हणाले- ४ महिन्यांनंतर आठवण झाली\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपी���ा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 व्हिडीओ – विशेष संपादकीय : फांद्या छाटल्या, मुळावर घाव कधी\n2 कीव येते.. घरी जा\n3 पोकळ आणि पोरकट\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/main-accused-in-the-virar-home-project-scandal-is-arrested-1761054/", "date_download": "2020-09-19T09:41:40Z", "digest": "sha1:TAOEEBOBGOTP5ARERHNUOSPYE6BHUT4E", "length": 12161, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "main accused in the Virar Home Project scandal is arrested | विरार गृहप्रकल्प घोटाळय़ातील मुख्य आरोपीला अटक | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nविरार गृहप्रकल्प घोटाळय़ातील मुख्य आरोपीला अटक\nविरार गृहप्रकल्प घोटाळय़ातील मुख्य आरोपीला अटक\nया प्रकरणात पौडवाल यांनी तक्रार देताच पोलिसांनी कारवाई करून फरार असलेल्या आरोपी ढोले याला अटक केली.\nविरारमधील गृहप्रकल्प घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अविनाश ढोले याला अर्नाळा सागरी पोलिसांनी अटक केली आहे. प्रसिद्ध पाश्र्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह अनेक नागरिकांना गृहप्रकल्पात स्वस्तात घरे देण्याचे आमिष दाखवून कोटय़वधी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणात पौडवाल यांनी तक्रार देताच पोलिसांनी कारवाई करून फरार असलेल्या आरोपी ढोले याला अटक केली.\nमेसर्स ओम मंदार रिअ‍ॅल्टर्स या कंपनीचे विरारच्या बोळिंज येथील चारभुजा अपार्टमेंटमध्ये कार्यालय आहे. कंपनीचे संचालक अविनाश ढोले आणि त्यांच्या अन्य पाच साथीदारांनी विरारच्या नारिंगी येथे मंदार एव्हेन्यू एफ १ नावाचा गृहप्रकल्प विकसित केला होता. या प्रकल्पात आधुनिक सुखसोयींनी युक्त अशी घरे माफक दरात देण्याचे आश्वासन ग्राहकांना दिले होते. मात्र ग्राहकांना विहित वेळेत सदनिका, वाणिज्य गाळ्यांचा ताबा दिला नाही. नमूद सदनिकांच्या नो��दणीकृत सेल्स अ‍ॅग्रीमेंट करून बनावट आणि खोटय़ा दस्तावेजांच्या आधारे एकच सदनिका अनेक जणांना परस्पर विकून त्यांची नोंदणीकृत खरेदीखते बनवून आर्थिक फसवणूक केली होती. एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र कुणाला अटक झालेली नव्हती. प्रसिद्ध पाश्र्वगायिका अनुराधा पौडवाल यांचीही या गृहप्रकल्पात ३८ लाखांची फसवणूक करण्यात आली होती. पौडवाल यांनी तक्रार दाखल करताच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि त्यांनी गुरुवारी मुख्य आरोपी अविनाश ढोले याला अटक केली. या प्रकरणात राजू सुलोरे, किरण सामंत, प्रफुल्ल पाटील आणि अलाउद्दील शेख हे अन्य आरोपी असल्याची माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी दिली.\nया प्रकरणात कंपनीच्या इतर संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यातील मुख्य आरोपी अविनाश ढोले याला अटक केली आहे.\n– जयंत बजबळे, पोलीस उपअधीक्षक, विरार\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोहीम\n2 ‘प्लास्टिक बंदी’ची मोहीम ��ुन्हा सुरू\n3 पावसाच्या दडीचा शेतकऱ्यांना फटका\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/new-barricades-for-police-1127316/", "date_download": "2020-09-19T09:54:03Z", "digest": "sha1:N6XDHSSXFIBBNASHGCFDB4Q6SSTLRTQP", "length": 17417, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तपासणी नाक्यावरील पोलिसांच्या बॅरीकेट्सचे नवे रूप | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nतपासणी नाक्यावरील पोलिसांच्या बॅरीकेट्सचे नवे रूप\nतपासणी नाक्यावरील पोलिसांच्या बॅरीकेट्सचे नवे रूप\nजड वजनाच्या, गंजलेल्या, रस्त्यात अस्ताव्यस्त पडलेल्या नवी मुंबई पोलिसांच्या बॅरीकॅट्सने अलीकडे नवीन रूप धारण केले आहे.\nजड वजनाच्या, गंजलेल्या, रस्त्यात अस्ताव्यस्त पडलेल्या नवी मुंबई पोलिसांच्या बॅरीकॅट्सने अलीकडे नवीन रूप धारण केले आहे. शहरातील शंभरपेक्षा जास्त तपासणी नाक्यांवर नवीन बॅरीकेट्स थाटात उभ्या असल्याचे दिसून येत आहे. नव्याने आलेल्या या ३०० बॅरीकेट्सच्या तळाशी चाके लावण्यात आल्याने ते सहज हलविले जाऊ शकतात. तपासणी नाक्यावर वजनाने जड असणाऱ्या बॅरीकेट्स लावण्यास टाळाटाळ करणारे पोलीस ही चाके असणारे बॅरीकेट्स मोठय़ा हौसेने लावत असल्याचे दिसून येते.\nलोकसंख्येच्या तुलनेने नवी मुंबई शहर इतर शहरांपेक्षा झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे येथील गुन्हेगारीतही त्याच प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येते. विविध प्रकारचे गुन्हे केल्यानंतर गुन्हेगार शहराबाहेर पळून जाण्यास अनेक मार्गाचा अवलंब करीत असतात. त्यात दुचाकी व चारचाकी वाहनांचा जास्त वापर होत आहे. त्यामुळे शहरातून बाहेर पडणाऱ्या या मार्गावर नाकाबंदी करण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर अनेक वेळा येऊन पडते. पंजाबमधील दहशतवादी हल्ला आणि याकूब मेमन फाशी प्रकरणामुळे राज्यातील पोलिसांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करण्याचे मोठे काम पोलिसांना पार पाडावे लागत आहे. यात मद्य प्राशन करून गाडी चालविणारे तळीरामही पोलिसांच्या हाती लागत आहेत.\nतपासणी नाक्यांवर रस्त्याच्या कडेला असलेली बॅरेकेट्स किंवा पोलीस वाहनामधून बॅरीकट्स आणून लावता��ा पोलिसांना नाकीनऊ येत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. गंजलेली, जड वजनाची बॅरीकेट्स बदलण्याचा निर्णय उपायुक्त शहाजी उमाप यांनी काही दिवसांपूर्वी घेतला. त्यासाठी एमआयडीसीतील चांगल्या कंपन्या, वित्तपुरवठा करणाऱ्या बँकांचे सहकार्य घेण्यात आले. त्यांच्या जाहिरातीच्या बदल्यात हे बॅरीकेट्स बनवून घेण्यात आले असून त्यासाठी २४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. जाहिरातीच्या स्वरूपात आर्थिक मदत करणाऱ्या उद्योजक व संस्था यांना जाहिरात करण्यासाठी चार इंचांची जागा सोडण्यात आली आहे. एका बॅरेकेट्ससाठी आठ हजार रुपये खर्च आला असून स्वयंचलित चाकांचा त्यात जास्त खर्च आहे. या बॅरेकट्सच्या खाली फायबरचे चाक बसविण्यात आल्याने पोलिसांना बॅरेकट्स आता हलविणे सोपे झाले आहे.\nसीसी टीव्ही लावण्याचे आवाहन\nघरफोडी, बँकेतील व्यवहार, चेनचोरी, फसवणूक, वाहनचोरी, वाहनातील साहित्याची चोरी, लहान मुलांसंदर्भातील गुन्हेगारी, संगणक, इंटरनेट गुन्हे या गुन्हय़ांविषयी सात लाख पत्रकांचे वाटप करून गुन्हय़ाची माहिती व उपाययोजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम उमाप यांनी यापूर्वी केले आहे. या पत्रकाबरोबर उच्च पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पोलीस उच्च अधिकाऱ्यांच्या संपर्कासाठी कोण्या लोकप्रतिनिधीवर अवलंबून न राहता आता सर्वसामान्य माणूसदेखील त्यांच्याशी संपर्क साधू शकणार आहे. ऐरोलीतील फॅन्चेला अपहरण व खून प्रकरणानंतर सोसायटीतील सीसी टीव्हींचे महत्त्व अधोरिखित झालेले आहे. सोसायटीत सीसी टीव्ही नसल्यानेच फॅन्चेलाच्या अपहरणाचा पुरावा ऐरोली टोलनाक्यावरील सीसी टीव्हीमुळे प्राप्त झाला. त्यामुळे सर्व सोसायटींना सीसी टीव्ही लावण्यासंदर्भात लवकरच एक सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली जाणार असून सोसायटींनी केवळ आपल्या क्षेत्रफळापुरता आणि दुकानदारांनी आपल्या दुकानासाठी सीसी टीव्ही न लावता सोसायटी दुकानांसमोरील मुख्य रस्त्यावरील हालचालीदेखील टिपता येतील असे कॅमेरे लावावेत, असे आवाहन उमाप यांनी केले आहे, जेणेकरून पोलिसांना अधिक तपास करताना या पुराव्याचा उपयोग होणार आहे.\nपोलिसांची कार्यपद्धत आणि आधुनिकीकरण यात दिवसेंदिवस बदल होत असून तपासणी नाक्यावर चांगले बॅरेकेट्स असण्याची आवश्यकता वाटत होती. त्यामुळेच शहरातील उद्योजक आणि बँका यांच्याबरोबर चर्चा करून एकाच आकाराचे व रंगाचे बॅरेकेट्स बनविण्यात आलेले आहेत. ५० पेक्षा जास्त ठिकाणांवर हे बॅरेकेट्स ठेवण्यात आल्याने गुन्हेगारांना त्याचा वचक बसणार आहे. हलक्या व हलविण्यास सोपी असलेली ही बॅरेकेट्स लावण्यात पोलिसांना आता अधिक श्रम पडणार नाहीत. त्यामुळे जुने बॅरेकेट्स बदलणे ही काळाची गरज होती.\nशहाजी उमाप, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक, नवी मुंबई\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 दिघ्यातील अनधिकृत बांधकामांची संख्या दोनशेच्या घरात\n2 उरणमध्ये पावसासह वादळी वारे\n3 रस्त्यात नोटा टाकून गंडा घालणाऱ्या टोळीस अटक\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://betalokmat.news18.com/photogallery/photo-gallery/photo-mahalaxmi-mandir-vittal-rukhmini-and-sai-baba-mandir-see-darshan-mhkk-435277.html", "date_download": "2020-09-19T09:09:17Z", "digest": "sha1:ZLPHHCUAHO3AFLTSS4ROQNZSIQ3W44X5", "length": 16458, "nlines": 184, "source_domain": "betalokmat.news18.com", "title": "PHOTOS : PHOTO : एका क्लिकवर घरबसल्या घ्या देवांचं Live दर्शन photo mahalaxmi mandir vittal rukhmini and sai baba mandir see darshan mhkk– News18 Lokmat", "raw_content": "\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nCOVID-19: तब्बल महिनाभरानंतर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, 405 जणांचा मृत्यू\nकोरोनाचं संकट नेमकं कधी संपणार भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच व्यक्त केला अंदाज\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\nZomato, Flipkart वरून ऑनलाइन ऑर्डर करत असाल तर सावधान तुमच्यावर आहे चीनची नजर\n'भाभा कवच' देणार सैन्याला सुरक्षा, AK 47 ची गोळीही भेदू शकणार नाही\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\nतुम्ही करतात ते पुण्य, आम्ही केलं ते पाप 'क्वीन नेकलेस'वरून BJPचा सेनेवर निशाणा\nCOVID-19 रिकव्हरीमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला भारत, 80% रुग्ण झाले बरे\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nएअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं\nआईसाठी लेकानं नोकरी सोडली; तीर्थयात्रेसाठी स्कूटरवरुन केला 56, 522 KM प्रवास\nअमिताभ बच्चन आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या त्या फोटोचे सत्य उघड\nBigg Boss 14 च्या घराचे फोटो झाले लीक, बेडरूम ते बाथरूम सर्व काही असणार ग्रँड\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावर आता जावेद अख्तर यांनीही दिला दुजोरा, म्हणाले...\n'आम्ही एकाच गोष्टीसाठी लढतोय...', एक्स बॉयफ्रेंडने दिला कंगनाला पाठिंबा\nDisney+ Hotstar VIP वर सब्सक्रिप्शनशिवाय पाहता येईल IPL 2020, वाचा कसं\nआजपासून वाजणार IPLचं बिगुल, वाचा गेल्या 12 हंगामातील सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर\nपहिल्या सामन्याआधीच वादात अडकला धोनी, चाहते म्हणाले-'काही तरी लाज ठेव'\nIPL: या गोलंदाजानं दिल्या 4000 धावा, आता प्रीतीला सोडून धोनीच्या टीममध्ये\nकोणत्याही शुल्काशिवाय Paytm वॉलेटमधून बँक खात्यात ट्रान्सफर करा पैसे\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\n कोरोनाच्या फटक्यामुळे 1000 शाळा काढल्या विकायला\nनव्या र��पात गुगल प्ले स्टोरवर पुन्हा आलं Paytm; पाहा आता काय बदललं\nराशीभविष्य: मीन आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आज शुभ दिवस\n जनतेचे प्रश्न बाजूला, संसदेत NUDE PHOTO पाहण्यात दंग झाला खासदार\nचवीला आंबट-गोड पेरू; पोटाच्या अनेक समस्या करतो दूर\nकोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं\nया योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख\nपाकिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकाची सुटका; 5 वर्षांनंतर झाली देशवापसी\nमै तेरा जबरा फॅन शिल्पकारानं साकारला सुशांत सिंह राजपूतचा मेणाचा पुतळा\nप्ले स्टोरवरून हटवलं Paytm; मोबाइलमध्ये डाऊनलोड केलेलं App वापरता येणार की नाही\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nनौदलाची 'मर्दानी' अखेरचा प्रवासाला, INS विराट भंगाराकडे रवाना, शेवटचा VIDEO\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\nPHOTO : एका क्लिकवर घरबसल्या घ्या देवांचं Live दर्शन\nदिवसाची सुरुवात करा देवदर्शनानं, घरबसल्या एका क्लिकवर घ्या दर्शन\nआज शुक्रवार म्हणजे देवीचा वार. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई)च्या दर्शनानं आजची सुरुवात केली तर आपली कामं अधिक चांगल्या पद्धतीनं मार्गी लागतील.\nआपल्या दिवसाची सुरुवात देवदर्शनानं झाली की मन प्रसन्न आणि दिवस कसा छान आनंदात जातो. प्रत्येकवेळी मंदिरात जाणं शक्य नसतं अशावेळी आपण घरबसल्या देवाला मनातून प्रार्थना केली तरीही त्याच्या पर्यंत पोहोचते असं म्हटलं जातं. ( फोटो- @SSSTShirdi)\nशिर्डी- साईबाबांचं दर्शन ( फोटो- @SSSTShirdi)\nशिर्डी- साईबाबांच्या शेजारतीमधील खास क्षणचित्र ( फोटो- @SSSTShirdi)\nश्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन- पंढपुरातील विठुरायाच्या दर्शनाला सर्वांनाच जाण शक्य नसतं. अशावेळी आपण घरबसल्याही एका क्लिकवर त्याचं दर्शन घेऊ शकतो आणि मनो���न प्रार्थना करू शकतो.\nविठुरायाप्रमाणेच रुक्मीणीलाही हिरवी साडी परिधान केली आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\nतुम्ही करतात ते पुण्य, आम्ही केलं ते पाप 'क्वीन नेकलेस'वरून BJPचा सेनेवर निशाणा\nCOVID-19 रिकव्हरीमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला भारत, 80% रुग्ण झाले बरे\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्रक्र\nतुम्ही करतात ते पुण्य, आम्ही केलं ते पाप 'क्वीन नेकलेस'वरून BJPचा सेनेवर निशाणा\nCOVID-19 रिकव्हरीमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला भारत, 80% रुग्ण झाले बरे\n खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/92694193794d91593e933940-91c924-92493e93294191594d200d92f93e924-92693093593392494b92f-92e94b91794d92f93e91a93e-938941917902927", "date_download": "2020-09-19T10:08:52Z", "digest": "sha1:2V776G2KYR3IKKHXO3TOYCIYOXLKN23K", "length": 18475, "nlines": 125, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "दरवळतोय मोगऱ्याचा सुगंध — Vikaspedia", "raw_content": "\nव्यापाऱ्यांशी निश्‍चित दर बांधून घेतले आर्थिक उत्पन्न वाढवले दुष्काळात महिलांना दिला रोजगार\n\"जत तालुका' म्हटलं की उभे राहते दुष्काळाचे चित्र. मात्र दुष्काळातही नावीन्यपूर्ण पिके करून फायदेशीर शेतीचा मंत्र देणारे शेतकरीही आहेत. बी.एस्सी.चे (हॉर्टी ) शिक्षण घेतलेला रविकिरण वसंतराव पवार हा तरुण या पैकीच एक. जिथे मैलोन्‌ मैल केवळ कुसळे उगवतात, त्या शिवारात त्याची एक एकर मोगऱ्याची बाग जतच्या वाळवंटात लक्ष वेधून घेते. परिसरात काही किलोमीट��� अंतरापर्यंत नसलेले, मात्र फायदा देऊ शकणारे पीक निवडून वेगळी वाट चोखंदळली, की शेती कशी फायदेशीर होऊ शकते याचे एक उदाहरण म्हणून याकडे पाहता येईल. दुष्काळी भागातही रविकिरण यांची मोगऱ्याची यशस्वी शेती दीपस्तंभच आहे.\nप्रतिकूल परिस्थितीत केली मोगऱ्याची लागवड\nजतपासून पंधरा किलोमीटर अंतरावर येळवी हे दुष्काळी पट्ट्यातलं गाव. सध्या गावाला दररोज चार टॅंकरने पाणी सुरू आहे. ज्वारी, बाजरी आदी पिके गावात घेतली जातात. काही विहिरींना पाणी आहे. पण ते नाममात्रच. गावातील रविकिरण याची एकूण सत्तेचाळीस एकर शेती. त्यापैकी चाळीस एकर लागवडीखाली आहे. पण पाणी नसल्याने केवळ एक एकर क्षेत्र वापरले असून त्यावर मोगरा घेतला आहे.\nसातत्याने दुष्काळ झेलणाऱ्या या भागात मोगऱ्याची लागवड म्हणजे आव्हान होते. रविकिरण यांनी महाविद्यालयात असल्यापासूनच फुलशेती करायची हे पक्के ठरविले होते. यानुसार या शेतीचा अभ्यासही केला. आष्ट्याचे (जि. सांगली) शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते शेतकरी तानाजीराव चव्हाण यांच्याकडून मोगऱ्याबाबतची माहिती घेतली.\nमुरमाड जमिनीत रोपांची लागवड डिसेंबर 2010 मध्ये केली. दोन वर्षांनंतर मार्च 2012 च्या सुमारास उत्पन्नास सुरवात झाली. नर्सरीतून \"बेंगलोर बड' जातीची रोपे आणून एकरी 4500 या प्रमाणात लागवड केली. दोन रोपांतील अंतर दोन x दोन फूट झिगझॅग पद्धतीने ठेवले. दोन ओळींतील लॅटरलचे अंतर पाच फूट ठेवले.\nपाणी व खताचे नियोजन\nपाण्याची उपलब्धता फारशी नसल्याने ठिबकशिवाय पर्यायच नव्हता. उपलब्ध विहिरीतील पाण्याचा वापर करीत दररोज एक तास याप्रमाणे पाणी दिले. रोपांची छाटणी झाल्यानंतर सेंद्रिय व रासायनिक खते एकत्रित दिली. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात छाटणी केली. त्यानंतर एकरी आठ ट्रॉली शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट दोनशे किलो, जैविक खत दोनशे किलो, निंबोळी पेंड दोनशे किलो, करंजी पेंड 125 किलो, डीएपी, 10:26:26: शंभर किलो, या प्रमाणात खते दिली. जैविक खताचीही स्लरी दिली. उत्पादन सुरू झाल्यानंतर पंधरा दिवसात ठिबकद्वारे 19:19:19, 12:61, 0.52.34, 0.0.50 मॅग्नेशिअम झिंक अशी खते दिली.\n(एस.टी. बसचे क्‍लिप आर्ट वापरणे, बसच्या फलकावर जत- तुळजापूर असे नाव घालणे)\n1) शेतीमालाचे प्रभावी मार्केटिंग ही सर्वांत महत्त्वाची बाब. रविकिरण यांनी त्यात कौशल्य वापरले आहे. त्यांनी वाहतूक खर्च मोठ्या खुबीने कमी के���ा आहे. बागेतील फुलांची सकाळी साडेसात ते दुपारी दीड अशी दररोज सुमारे पंचवीस किलो तोडणी (कळ्यांची) सुमारे दहा महिलांकडून होते. यानंतर कळ्यांचे पोत्यात पॅकिंग केले जाते. सोलापूर बाजारात विक्री केली जाते.\n2) येळवी गावात दररोज दुपारी दोन वाजता जतहून येणारी व सोलापूरमार्गे तुळजापूरला जाणारी जत- तुळजापूर ही बस येते. या बसमध्ये मोगऱ्याचे पोते टाकले जाते. या बसचा वर्षाचा पास रविकिरण यांनी काढला आहे. सोलापूरमध्ये व्यापारी ठरलेले आहेत. ही गाडी सायंकाळी सहाच्या दरम्यान सोलापुरात पोचते. व्यापारी पोते काढून घेतात. वजनानुसार मोगऱ्याची किंमत पवार यांच्या बॅंक खात्यात भरली जाते. व्यापाऱ्यांशी समन्वय साधत किलोला दीडशे रुपये ही किंमत वर्षभरासाठी निश्‍चित केली आहे. यामुळे मोगऱ्याचा दर कमी असो वा अधिक याचा फायदा दोघांनाही होतो.\n3) सुलभ पद्धतीने पॅकिंग होत असल्याने त्यावर फारसा खर्च होत नाही. अन्य ठिकाणी मोगरा उत्पादकांना करावा लागणारा शीतकरण, तोलाईवरील खर्च इथे वाचतो. त्वरित विक्री होत असल्याने फुले खराब होण्याचा धोकाही कमी असतो. रविकिरण यांनी परिस्थितीनुसार वापरलेली मार्केटिंगची पद्धत त्यांच्या विक्री कौशल्याला दाद देणारी आहे. घरच्या सदस्यांकडून वेळापत्रकानुसार काटेकोरपणे तोडणीचे नियोजन केले जाते. यामुळे फुले बाजारात योग्य वेळेत पोच होतात.\nदहा महिला मजुरांचे संसार चालतात मोगरा शेतीवर\nमार्च ते ऑक्‍टोबरअखेर दररोज फुलांची तोडणी होते. त्यामुळे महिला मजुरांना सलग काम मिळते. प्रत्येक महिलेला दररोज ऐंशी रुपयांची मजुरी दिली जाते. मार्च ते ऑक्‍टोबर अखेर फुलांचा हंगाम चालतो. हा भाग दुष्काळी असल्याने रोजगाराचे अन्य कोणते साधन नाही. यामुळे रविकिरण यांची मोगऱ्याची शेती ही या मजुरांच्या दृष्टीने उपजीविकेचे साधनच बनली आहे.\nभविष्यात नफ्यात वाढ शक्‍य\nसन 2010 ला मोगऱ्याची लागवड केल्यानंतर मार्च 2012 ला उत्पन्नास सुरवात झाली. ऑक्‍टोबर 2012 पर्यंत हंगाम चालला. त्यानंतर पुन्हा मार्च 2013 ला उत्पादनास प्रारंभ झाला. येत्या ऑक्‍टोबरपर्यंत उत्पादन चालेल. ही बाग सुमारे दहा वर्षे चालेल. दुष्काळी भागात मोगऱ्यासारखे पीक अन्य ठिकाणी नाही, यामुळे बाजारपेठेची चिंता नाही. पहिल्या वर्षीचा रोपे, बेड, ठिबक आदींचा खर्च वाचणार असल्याने निव्वळ नफ्यात वाढच होण��र असल्याचे रविकिरण यांनी सांगितले.\nरविकिरण यांच्याकडून काय शिकाल\n-कृषी पदवीधर असल्याने तांत्रिक ज्ञानाची पार्श्‍वभूमी.\n* दुष्काळी भागातही सकारात्मक शेतीचा दृष्टिकोन व मनोधैर्य कायम.\n* मागणी असलेल्या फुलशेतीला प्राधान्य.\n* पाण्याचा काटकसरीचा वापर.\n* वाहतूक खर्चात कुशलपणे बचत, मध्यस्थांचाही खर्च वाचवला.\n* तोटा न होण्यासाठी व्यापाऱ्यांकडून समान निश्‍चिती.\n* लहान क्षेत्रातही लाखो रुपयांचा नफा मिळू शकतो हे दाखविण्याचा प्रयत्न.\nदररोजची तोडणी- सरासरी सुमारे 25 किलो (बहरानुसार फुले 10, 40, 50 किलो अशी मिळतात)\n-आठ महिन्यांत फुलांचे उत्पादन- 6 टन\n-निश्‍चित केलेला दर प्रति किलो- 150\nआठ महिन्यांचा खर्च (रुपये)\nतोडणी कामगार - 1 लाख 92 हजार\nएकूण खर्च 3 लाख 21 हजार\nएकूण उत्पन्न 9 लाख\nखर्च 3 लाख 21 हजार\nनिव्वळ नफा 5 लाख 79 हजार\n- रविकिरण पवार- 8275391590\nमाहिती संदर्भ : अॅग्रोवन\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/actor-sayaji-shinde-apologizes-for-that-statement-marathi-news-maharashatra-news-tree-plantation/", "date_download": "2020-09-19T09:16:18Z", "digest": "sha1:HBZ7IJW4EKFN3A4FVW2GNVDTNIWBP2RO", "length": 6348, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अभिनेता सयाजी शिंदेंकडून 'त्या' वक्‍तव्यावर दिलगिरी व्यक्त", "raw_content": "\nअभिनेता सयाजी शिंदेंकडून ‘त्या’ वक्‍तव्यावर दिलगिरी व्यक्त\nमुंबई : राज्य सरकारने सुरू केलेला वृक्ष लागवडीचा उपक्रम हा केवळ थोतांड असल्याचे वादग्रस्त विधान अभिनेता सयाजी शिंदे यांनी केले होते. आता याच विधानावर सयाजी शिंदे यांनी दिलगिरी व्यक्‍त केली असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘रागाच्या भरात दिलेल्या प्रतिक्रियेमुळे ग्रामसेवकांबद्दल चुकीचा संदेश गेला. मी दहादा दिलगिरी व्यक्त करतो’ असं शिंदे यांनी व्हॉट्‌सऍप मेसेजच्या माध्यमातून म्हटलं आहे.\nमहाराष्ट्रातील वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हे केवळ नाटक आहे. 33 कोटींची वृक्ष लागवड हे थोतांड आहे. या वृक्ष लागवडीवरुन भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जातं. त्याच त्याच खड्ड्यात वृक्ष लागवड केली जाते असं विधान अभिनेता सयाजी शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. मात्र केलेल्या विधानाबाबत आता सयाजी शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रशांत जामोदे हे ग्रामसेवक राज्य सरचिटणीस आहेत. त्यांना सयाजी शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त करणारा एक मेसेज पाठवला आहे. ‘ग्रामसेवक मित्रांनो एका ठिकाणची परिस्थिती पाहून रागाच्या भरात मी एका वाहिनीवर प्रतिक्रिया दिली. त्यातून ग्रामसेवकांबद्दल चुकीचा संदेश गेला. आपण सगळे उत्तम काम करता. यापुढे कधीच शासकीय कर्मचारी आणि व्यवस्थेवर बोलणार नाही. तुम्ही एकदा म्हणाला मी दहादा दिलगिरी व्यक्त करतो. तुमचे काम अप्रतिम आहे. माझ्या बोलण्यात गडबड झाली. तुमच्या भावी कार्याला शुभेच्छा’ असा मेसेज करून सयाजी शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.\nपदवी प्रमाणपत्रावर कोरोनाचा कोणताही शेरा नसणार -उदय सामंत\nपंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करताना फुग्यांचा स्फोट ; ३० कार्यकर्ते गंभीर जखमी\n‘केंद्र सरकारने उत्पान्नापेक्षा अधिक निधी राज्यांना दिला’\nदेशाच्या सीमावर्ती भागातील कांदा निर्यातीला केंद्र सरकारची विशेष परवानगी\nखासगी शाळांमध्ये भरतोय पुस्तकांचा बाजार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67162", "date_download": "2020-09-19T10:11:48Z", "digest": "sha1:3WVAWEUDHMU75MBUADAWKWK4DU7YR52Y", "length": 26141, "nlines": 218, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तुम्हाला असं कधी होते का ? भाग -१....... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तुम्हाला असं कधी होते का \nतुम्हाला असं कधी होते का \nमी एकदा घराबाहेर पोर्चमध्ये उभा होतो. वरती एक कोळ्याचे जाळे होते. अचानक मानेवरती एक कोळी पडला. त्याला झटकून काढायला गेलो तर तो खूप जोरात चावला. \"विषाची काही reaction होईल का \" या आधी 'आपण स्पायडर - मॅन होऊ का \" या आधी 'आपण स्पायडर - मॅन होऊ का हा सुखद विचार पहिल्यांदा मनात आला' ----- तुम्हाला असं कधी होते का \nखूप उत्तेजित होऊन हि आनंदाची बातमी मी बायकोला सांगायला गेलो. आपण सुपरहीरोची बायको होणार याचा आनंद व्यक्त करण्याऐवजी तिने मला हे विचारलं कि , \"ती कोळ्याची जाळी मी होऊनच कशी दिली \" आणि \"आता तरी मी जाळी साफ केलीय का \" आणि \"आता तरी मी जाळी साफ केलीय का \". मी तिला हे पटवायचा खूप प्रयत्न केला की जाळी रोज जरी साफ केली तरी कोळी एका रात्रीत परत जाळी तयार करतो. दुसरा प्रश्न मात्र मी साफ टाळला, कारण जर उद्यापर्यंत मी स्पायडर मॅन नाही झालो तर परत पोर्चमध्ये जाऊन उभा राहावे असे म्हणतोय.\n-- तुम्हाला असं कधी वेड्यासारखे वागावे असे वाटते का \nएकदा मी आणि माझ्या मित्राने एक Investment Property विकत घेतली. सौदा पूर्ण करून आम्ही ती प्रॉपर्टी बघण्यासाठी गाडीतून चाललो होतो. ज्या रस्त्यावर ती प्रॉपर्टी होती त्या रस्त्यावर वळण्याआधी आमच्या समोरच आगीचे २-३ बंब त्या रस्त्यावर वळले. त्याक्षणी मी आणि माझ्या मित्राने एकमेकांकडे बघितले आणि आम्ही एकदम हसलो. आम्ही दोघेही असाच विचार करत होतो कि \"च्यायला , आपल्याच प्रॉपर्टीला आग लागली कि काय \n--- तुम्हालाही असे कधी \"मन चिंती ते वैरी न चिंती\" असे विचार डोक्यात येतात का \nअशाच उडपटांग गोष्टी असलेला दुसरा भाग इथे वाचा : https://www.maayboli.com/node/67238\nमी तिला हे पटवायचा खूप\nमी तिला हे पटवायचा खूप प्रयत्न केला\n>>> हे चुकीचं केले राव. बायकोशी वादात कोण जिंकलाय का कधी.\nInvestment Property विकत घेतली तेव्हा इंशुरन्स घेतला नाही का\nमला कोळ्यची जाळी फार आवड्तात\nमला कोळ्यची जाळी फार आवड्तात.डास त्यात अडकतात.तो कोळी भक्ष सापडल्यावर कसे कोपर्‍यात ठेवतो ते बघण्यासारखे असते\nआपण स्पायडर - मॅन होऊ का \nआपण स्पायडर - मॅन होऊ का हा सुखद विचार पहिल्यांदा मनात आला' ----- तुम्हाला असं कधी होते का हा सुखद विचार पहिल्यांदा मनात आला' ----- तुम्हाला असं कधी होते का \nपण तसे कधी होणार नाही हे ही माहित आहे\n असे वेडे विद्रे विचार तर माझ्या खूप वेळा डोक्यात येतात.\n* एक असं यंत्र जे आपली कोणतीही इच्छा पुर्ण करेल.\n* अशी शक्ती ज्या योगे डोळे बंद करून आपण ज्या जागेचा विचार करू त्या जागी निमिषार्धात पोहोचू.\n* हवं तेव्हा गायब होण्याची कला अवगत झाली पाहिजे.\n* मी ज्या गोष्टीवर नजर ठेविन (अगदी मासिकातल्या चित्रातल्या सुद्धा) तर त्या गोष्टी मला खरोखरच्या प्रगट होऊन प्राप्त व्हाव्यात. उदा. भुक लागली असता, मासिकातल्या एखाद्या चटकदार पदार्थावर मी नजर रोखून धरली तर तो पदार्थ मला समोर टेबलवर मिळावा.\n* हिच नजर मी कुणावर रागाने रोखली असता, त्या व्यक्तिला आपोआप चोप मिळावा किंवा व्यक्ती खूपच वाईट असेल तर तिथल्या तिथे जळून खाक झाली पाहिजे\nअशी शक्ती ज्या योगे डोळे बंद\nअशी शक्ती ज्या योगे डोळे बंद करून आपण ज्या जागेचा विचार करू त्या जागी निमिषार्धात पोहोचू.>> हे मला रोज वाटत..\nमी ज्या गोष्टीवर नजर ठेविन (अगदी मासिकातल्या चित्रातल्या सुद्धा) तर त्या गोष्टी मला खरोखरच्या प्रगट होऊन प्राप्त व्हाव्यात. उदा. भुक लागली असता, मासिकातल्या एखाद्या चटकदार पदार्थावर मी नजर रोखून धरली तर तो पदार्थ मला समोर टेबलवर मिळावा.>> अगदी अगदी\nशाका लाका बुम बुम फीलीन्ग\nहिच नजर मी कुणावर रागाने\nहिच नजर मी कुणावर रागाने रोखली असता, त्या व्यक्तिला आपोआप चोप मिळावा किंवा व्यक्ती खूपच वाईट असेल तर तिथल्या तिथे जळून खाक झाली पाहिजे>>>>\nमलापण 'शरारत' सिरियलसारखं ' श्रिंग बिंग सर्वलिंग,भूत भविष्य वर्तमान बदलिंग' करता यावं असं वाटतं. खुऽऽऽऽप काही करता येईल. मला तर इलेक्ट्रिक शाॅक द्यावासा वाटतो काही लोकांना. Just with a चुटकी.\nअशी शक्ती असती माझ्याकडे तर\nअशी शक्ती असती माझ्याकडे तर मी गुन्हेगार, बलात्कारी, सडकसख्याहरींना एका मिनटात शिक्षा केली असती.\nखटक्यावर बोट जाग्याव पलटी\nहिच नजर मी कुणावर रागाने\nहिच नजर मी कुणावर रागाने रोखली असता, त्या व्यक्तिला आपोआप चोप मिळावा किंवा व्यक्ती खूपच वाईट असेल तर तिथल्या तिथे जळून खाक झाली पाहिजे >>>>\nआणि * हवं तेव्हा गायब होण्याची कला अवगत झाली पाहिजे. >>>> + १०००० हे मला प बरेचदा वाटते.\nतुमचा स्वभाव किती छान आहे. तुमचे सगळे लिखाण मला आवडते. मी कुठल्याही अमानवीय अनुभवावर शंका घेणार नाही. तसेच मी जर पाकृ टाकल्या तर फोटो नक्कीच टाकेन.\nकृपया माझ्याकडे रागाने बघू नये ही नम्र विनंती. _/\\_\nप्रकाशपुत्र हा ऋन्म्याचाच डू\nप्रकाशपुत्र हा ऋन्म्याचाच डू आयडि असून, कटप्पाने काढलेले तुम्हाला अमुक तमुक का पद्धतीचे धागे काढून पुनश्च एकदा पापिलवार होण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय, असे मला तरी 'होते आहे'.\nतुम्हालाही असेच होते आहे काय\nकोड्यात बोलणा-या सर्व बायकांचा पुढच्या जन्मी सूड घ्यावा असं वाटतं. एक तर नीट काही सांगत नाहीत.\nउदा. आज विचारणार आहेस ना \nया प्रश्नाला काय , कुणाला असे प्रतिप्रश्न करायचे नसतात. केले ��र टोमणे. म्हणजे आता हे पण सांगायला लागणार का \nबरं नाही विचारावे तर कुणाला आणि काय विचारायचे या विचारात दिवसभर डोकं दुखू लागतं.\nपुन्हा घरी आल्यावर विचारलं का ... नाही म्हटले की मग कपाळाला हात लावणे.\nअंत पाहील्यानंतर कळतं की कुणी तरी आपल्या घरात पडून असलेल्या एखाद्या दहा हजाराच्या वस्तूला (वॉकर इ) पाचशे रूपये देऊ केलेले असतात. तेव्हां विचारशील का या प्रश्नाला आपण हो हो म्हणून वाटेला लावलेले असते.\nकोड्यात बोलणाऱ्या पुरुषांबद्दल आपली तक्रार नाही हे बघून जीव भांड्यात पडला.\n>>>मी ज्या गोष्टीवर नजर ठेविन\n>>>मी ज्या गोष्टीवर नजर ठेविन (अगदी मासिकातल्या चित्रातल्या सुद्धा) तर त्या गोष्टी मला खरोखरच्या प्रगट होऊन प्राप्त व्हाव्यात. >>>>\nनको, नको. मासिकात खुपश्या चटक चांदण्यांचे फोटो देखील असतात हो \nअहो मी खाण्याबद्दल बोलतेय हो.\nअहो मी खाण्याबद्दल बोलतेय हो...\nपुरूष कुठे असे कोड्यात बोलतात. ते बिचारे सगळं थेट बोलून फसतात. तुम्ही माझ्या बोटातून हे वदवून घेताय का \nअशी शक्ती ज्या योगे डोळे बंद\nअशी शक्ती ज्या योगे डोळे बंद करून आपण ज्या जागेचा विचार करू त्या जागी निमिषार्धात पोहोचू.>> हे मला रोज वाटत..\nहो मी तर पुढे स्वप्न रंजनही करते की तसं झालं तर मी एक दिवस आईकडे एक दिवस नवर्‍याकडे राहीन. रोज अमेरिकेत येउन जॉब करेन\nआणि मला हे पण वाटतं की फक्त माझ्या एकटीकडेच ही पॉवर असायला हवी\nमला अदृश्य होण्याची शक्ती मिळावी हे पण वाटतं मला म्हणजे मी अदृश्य होउन दहशतवाद्यांचे प्लॅन्स उधळून लावेन असं वाटतं मला\nमाझी एक मैत्रीण फार सुरेख स्वयंपाक बनवते पण ती मला नेहमी जेवायला बोलवत नाही म्हणून मग गपचुप अदृश्य होउन तिचा स्वयंपाक खाईन असं पण वाटतं मला\nप्रकाशपुत्र हा ऋन्म्याचाच डू\nप्रकाशपुत्र हा ऋन्म्याचाच डू आयडि असून, कटप्पाने काढलेले तुम्हाला अमुक तमुक का पद्धतीचे धागे काढून पुनश्च एकदा पापिलवार होण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय, असे मला तरी 'होते आहे'.\nउद्या मी मेलो तरी दहा वर्षांनी एखादा दणादण धागे काढणारा आयडी ऋन्मेष आहे अश्या अफवांना लोकं सर्रास बळी पडणार\nहे मला शाळेत असताना फार वाटायचे. आणि पौगंडावस्थेला अनुसरून अद्रुष्य झाल्यावर आपल्या आवडत्या मुलीला डोळे भरून जवळून बघता येईल, तिच्या शेजारी जाऊ बसता येईल, तिला संकटांपासून (म्हणजेच ईतर मुलांच्या नजरेपासून) वाचवता येईल असेच विचार मनात यायचे. पुढे तुषार कपूरचा गायब पिक्चर पाहिला आणि या विचारांची लाज वाटू लागली. किंबहुना आपण तुषार कपूरसारखा विचार करतो याचे जास्त वाईट वाटले.\nकोळी चावल्यावर स्पायडर मॅन\nकोळी चावल्यावर स्पायडर मॅन होणे हा विचार मनात येणे फार छान आहे.\nलहान असताना मी कोळी या प्राण्याला झुरळाईतकेच घाबरायचो. मात्र स्पायडरमॅन चित्रपटानंतर माझ्या मनातली कोळ्याबद्दलची भिती गेली.\nतेरी मेहेरबानिया बघितल्यावर काही काळ कुत्र्यांचीही भिती वाटेनाशी झालेली. त्यानंतर मग एक चावला.\nतेरी मेहेरबानिया बघितल्यावर काही काळ कुत्र्यांचीही भिती वाटेनाशी झालेली.\nप्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार. प्रत्येकाला व्यक्तिगत उत्तर देऊ शकत नाही याबद्दल क्षमस्व\nप्रकाशपुत्र हा ऋन्मेऽऽष चा डु आयडी नाही. आत्तापर्यंत मी काही लेखन केलय , पण कधी छापून आणले नाही. त्यामुळे मी ऋन्मेऽऽष नाही.\nआता हे सगळे ऋन्मेऽऽष पण म्हणू शकतो त्यामुळे 'मी तो नव्हेच' हे सिद्ध करायला काही पुरावा नाही. एक ऋन्मेऽऽष जाणे आणि एक मी जाणे कि 'मी हा मीच' आणि 'मी तो नव्हेच'\nतेरी मेहेरबानिया बघितल्यावर काही काळ कुत्र्यांचीही भिती वाटेनाशी झालेली. त्यानंतर मग एक चावला. >> हा हा हा\nमला ना सतत वाटायचे, कि मी\nमला ना सतत वाटायचे, कि मी काही जंगली प्राण्यांना माझ्या नजरेने माझे पाळीव मित्र बनवावे जसे त्या महाराजा सिनेमात गोविंदा करतो हत्ती वाघ वेगेरेना ... अगदी तसाच माझा मनसुबा असा होता कि काही खास प्राण्यांना असे संमोहन करून स्वतःचे पाळीव जंगल उभारावे ...\n( सरपटणारे सर्व प्राणी सोडून ) मी प्राणी प्रेमी आहे .... हा हा हा ...\nहवं तेव्हा गायब होण्याची कला\nहवं तेव्हा गायब होण्याची कला अवगत झाली पाहिजे.>>> दक्षिणा, ही कला बऱ्याचजणांना साध्य झालीए आजकाल. फक्त ते आपल्याला हवं तेव्हा गायब होतात ईतकेच.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/falling-gold-prices/", "date_download": "2020-09-19T10:03:06Z", "digest": "sha1:5YPIJCWVNVF6VMXOEK34LLBJUJLUU3PS", "length": 15473, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "सोन्��ाच्या दरात घसरण - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकोरोना : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतात सगळ्यात जास्त, सुमारे ८०…\nशिक्षणमंत्री उदय सामंत यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, आंदोलक ताब्यात\nमास्कबाबत पालकमंत्री सतेज पाटलांची पोस्ट व्हायरल\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nमुंबई : सोन्याच्या (Gold) दरात पुन्हा एकदा घसरण झाली असून, 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतिग्रॅम 51 हजार रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 200 रुपये झाला आहे. गेल्या आठवड्यात हाच दर जीएसटी सह 55 हजार रुपयांवर होता.\nजागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेचा सोन्या-चांदीच्या भावावर परिणाम झाला आहे. आर्थिक अनिश्चिततेच्या वेळी सोन्याला एक सुरक्षित गुंतवणूक मानले जाते; पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अनेक आर्थिक घडामोडींचा सोने दरावर परिणाम होतो.\nगेल्या सहा दिवसांपासून सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. बुधवारी दि. 2 सप्टेंबर रोजी देशभरातील सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 551 रुपयांनी घसरून 51,024 रुपयांवर आला आहे. नंतर पुन्हा या दरात वाढ होऊन सोन्याचा भाव 329 रुपयांनी वाढून 51,575 रुपयांवर बंद झाला होता. त्याचबरोबर चांदीचा दर 2046 रुपयांनी घसरून 66,356 रुपयांवर आला. अमेरिकी डॉलर इंडेक्समध्ये घसरण आणि दहा वर्षांच्या अमेरिकन बाँडच्या उत्पन्नात घट झाल्याचे दिसून आले.\nगेल्या महिन्यात 26 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 51 हजार 400 रुपये होता. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 50 हजार 500 रुपये गेला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleवयाची ऐंशी पार केलेल्या माजी आमदार महाडिकांनी केली कोरोनावर मात\nNext articleशिक्षकदिनी आज शिक्षक पाळणार शोक दिन\nकोरोना : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतात सगळ्यात जास्त, सुमारे ८० टक्के\nशिक्षणमंत्री उदय सामंत यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, आंदोलक ताब्यात\nमास्कबाबत पालकमंत्री सतेज पाटलांची पोस्ट व्हायरल\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nसाताऱ्यातील जवान सचिन जाधव यांना वीरमरण : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना अडचणीत ; अंगणवाडी सेविकांचा क��माला नकार\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nतेव्हा पवारसाहेबांच्या मोठ्या मनाची उंची दिसून आली : आमदार लंकेंनी ...\nना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड- उदयनराजे भोसले\n’ जनतेच्या हितासाठी सोमवारपासून मनसेचा रेल्वे प्रवास\n‘जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं, हे लक्षात असू द्या’ – मनसे\nपुतळ्याची नव्हे तर, रुग्णालयाची गरज; पायाभरणी सोहळ्याला जाणार नाही – प्रकाश...\nशरद पवार वडिलांसारखे, त्यांच्या भूमिकेविषयी बोलू शकत नाही – उदयनराजे भोसले\nकोरोना : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतात सगळ्यात जास्त, सुमारे ८०...\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना अडचणीत\nअधिवेशनावर होणारा खर्च विदर्भाची मेडिकल यंत्रणा सुधारण्यासाठी करावा नागपुरच्या ठाकरेचे मुख्यमंत्री...\nजनतेच्या हितासाठी रेल्वे प्रवास : मनसेच्या नेत्याची माहिती\nपवारांच्या प्रयत्नांना यश ; बंदरावर अडकलेल्या कांदा निर्यातीला केंद्राकडून हिरवा कंदील\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nएनआयएचे (NIA) पश्चिम बंगाल, केरळमध्ये छापे; अल कायदाचे नऊ दहशतवादी जेरबंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/koyna-dam-in-satara-filled-water-worries-gone/", "date_download": "2020-09-19T09:50:38Z", "digest": "sha1:LZYJLEWV6BIHQO4ZCG54PGTNAX3D2LB7", "length": 15571, "nlines": 376, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "कोयना भरले : पाण्याची चिंता मिटली - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकोरोना : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतात सगळ्यात जास्त, सुमारे ८०…\nशिक्षणमंत्री उदय सामंत यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, आंदोलक ताब्यात\nमास्कबाबत पालकमंत्री सतेज पाटलांची पोस्ट व्हायरल\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nकोयना भरले : पाण्याची चिंता मिटली\nसातारा : कोयना धरणात (Koyna Dam) 110 टीएमसी पाण्याची आवक झाली असून वीज निर्मिती, सिंचनाचे पाणी यांची चिंता मिटली आहे. एक जूनप���सून सुरू होणाऱ्या या तांत्रिक वर्षातील पावसाळ्यातील तीन महिने संपले आहेत. जूनच्या प्रारंभी धरणात 34.37 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यानंतरही मागील तीन महिन्यात नदीकाठच्या गावांचे, शेतीचे नुकसान न होता धरणात 110 टीएमसी पाण्याची आवक झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. वीज निर्मितीसाठी धरणातील 67.50 टीएमसी पाणी आरक्षित असते. त्यापैकी या तीन महिन्यांत वीज निर्मितीसाठी 12.47 टीएमसीचा वापर झाला असून त्यातून 582.855 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली.\nआता नऊ महिन्यांसाठी या आरक्षित पाण्यापैकी 55.03 टीएमसी पाणी वापरता येणार आहे. तर मागील काही वर्षातील अनुभव पाहता सिंचनासाठी 36 टीएमसी पाण्याची गरज असते. त्यापैकी आत्तापर्यंत 7.48 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. म्हणूनच सिचंनासाठी यापुढे 28.52 टीएमसी पाणी वापरता येणार आहे. त्यामुळेच यावर्षीप्रमाणे पुढील वर्षी जून महिन्यात धरणात समाधानकारक पाणीसाठा शिल्लक राहणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article‘कोणाचा बँड वाजतो तर कोणाचा ब्रँड… ; ‘ठाकरे’ब्रँड वरून मनसेची पुन्हा टीका\nNext articleमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या चिराग पासवान यांना रोहित पवाराचे पत्र\nकोरोना : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतात सगळ्यात जास्त, सुमारे ८० टक्के\nशिक्षणमंत्री उदय सामंत यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, आंदोलक ताब्यात\nमास्कबाबत पालकमंत्री सतेज पाटलांची पोस्ट व्हायरल\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nसाताऱ्यातील जवान सचिन जाधव यांना वीरमरण : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना अडचणीत ; अंगणवाडी सेविकांचा कामाला नकार\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nतेव्हा पवारसाहेबांच्या मोठ्या मनाची उंची दिसून आली : आमदार लंकेंनी ...\nना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड- उदयनराजे भोसले\n’ जनतेच्या हितासाठी सोमवारपासून मनसेचा रेल्वे प्रवास\n‘जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं, हे लक्षात असू द्या’ – मनसे\nपुतळ्याची नव्हे तर, रुग्णालयाची गरज; पायाभरण��� सोहळ्याला जाणार नाही – प्रकाश...\nशरद पवार वडिलांसारखे, त्यांच्या भूमिकेविषयी बोलू शकत नाही – उदयनराजे भोसले\nकोरोना : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतात सगळ्यात जास्त, सुमारे ८०...\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना अडचणीत\nअधिवेशनावर होणारा खर्च विदर्भाची मेडिकल यंत्रणा सुधारण्यासाठी करावा नागपुरच्या ठाकरेचे मुख्यमंत्री...\nजनतेच्या हितासाठी रेल्वे प्रवास : मनसेच्या नेत्याची माहिती\nपवारांच्या प्रयत्नांना यश ; बंदरावर अडकलेल्या कांदा निर्यातीला केंद्राकडून हिरवा कंदील\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nएनआयएचे (NIA) पश्चिम बंगाल, केरळमध्ये छापे; अल कायदाचे नऊ दहशतवादी जेरबंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A5%8C%E0%A4%9C", "date_download": "2020-09-19T10:23:31Z", "digest": "sha1:NPWIRSUJOVWZREHHRPM3T3IYUCXBMXM2", "length": 9612, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तैनाती फौज - विकिपीडिया", "raw_content": "\nतैनाती फौज ही भारतातील संस्थानांवर ब्रिटिशांचा अधिकार वाढविण्यासाठी ब्रिटिश भारतातील गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्ली याने इ.स. १७९८ मध्ये चालू केलेली एक योजना होती. तैनाती फौजेच्या अंतर्गत करार झालेल्या संस्थानांची जबाबदारी कंपनी घेत असे व त्याबदल्यात त्या संस्थानांकडून काही अटी मान्य करून घेतल्या जात.\n१ तैनाती फौजेच्या अटी\n२ तैनाती फौज आणि भारतीय संस्थाने\n४ संदर्भ आणि नोंदी\nसंस्थानांचे विदेशी संबंध कंपनी पाहील.\nसंस्थानांनी परस्पर कोणतेही युद्ध करू नये व कुणाशीही परस्पर बोलणी करू नये.\nतैनाती फौज स्विकारलेल्या संस्थानांना आपल्या राज्यात एक मोठी सेना इंग्रजांच्या नियंत्रणाखाली ठेवावी लागेल. ही सेना त्याठिकाणी शांतता प्रस्थापित करेल. या सेनेच्या बदल्यात संस्थानाने कंपनीला पैसा किंवा प्रदेश द्यावा.\nसंस्थानांना आपल्या राजधानीत एक इंग्रज वकील ठेवावा लागेल.\nकंपनीच्या परवानगीशिवाय कोणत्याही युरोपिय व्यक्तीला संस्थानांना सेवेत ठेवता येणार नाही.\nकंपनी संस्थानांच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करणार नाही.\nकंपनी संस्थानांचे प्रत्येक प्रकारच्या शत्रूकडून संरक्षण करेल.\nआपापसांतील त��ट्याचा निकाल इंग्रज करतील तो संस्थानिकांनी मान्य करावा[१]\nतैनाती फौज आणि भारतीय संस्थाने[संपादन]\nतैनाती फौजेच्या माध्यमातून कंपनीने मोठ्या प्रमाणात भारतात आपला राज्यविस्तार केला. तैनाती फौजेचा तह भारतात सर्वात अगोदर इ.स. १७९८ साली हैदराबादच्या निजामाने स्विकारला. हैदराबादच्या निजामाने परत इ.स. १८०० साली तह करून वर्‍हाड प्रांत कंपनीला दिला. इ.स. १८०० साली बडोद्याच्या गायकवाडांनी हा तह स्विकारला. म्हैसूरच्या वाडियार राजांनी इ.स. १७९९ साली तैनाती फौजेची पद्धत स्विकारली. तंजावरच्या राजाने सुद्धा इ.स. १७९९ ला तैनाती फौज स्विकारली. अवधच्या नवाबाने इ.स. १८०१ साली तर दुसर्‍या बाजीराव पेशव्याने इ.स. १८०३ साली वसईच्या तहाने तैनाती फौज स्विकारली. त्याचप्रमाणे नागपूरच्या भोसल्यांनी इ.स. १८०३ ला, शिंद्यांनी इ.स. १८०४ ला तसेच राजस्थानमधील जोधपूर, जयपूर, भरतपूर या संस्थानांनीसुद्धा तैनाती फौजेची पद्धत स्विकारली होती.\nतैनाती फौजेच्या प्रकारामुळे संस्थानिकांचे स्वातंत्र्य नाहीसे झाले. इंग्रजांनी संस्थानिकांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतल्यामुळे संस्थानिकांनी स्वतःची फौज ठेवणे बंद केल्यामुळे संस्थानात बंडाळी व लुटालूट वाढली. संस्थानातील जनतेला आणि उद्योगधंद्यांना असलेले संरक्षण नाहीसे झाले. संस्थानात ठेवलेली तैनाती फौज सर्व राज्यातील बंडाळीचा मोड करण्यास अपुरी होती. संस्थानातील राज्यकर्त्यांची कारभार करण्याची कार्यक्षमता कमी झाली.\n^ \"तैनाती फौज\". २४ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जुलै २०२० रोजी २१:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191160.14/wet/CC-MAIN-20200919075646-20200919105646-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-19T13:45:12Z", "digest": "sha1:TOZADTBCBYDVZFYXNOLZDP4RMYLEMVCY", "length": 19755, "nlines": 174, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "करिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा ‘या’ गोष्टीसाठी केला होता सौदा, कारण वाचून व्हाल हैराण – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nबॉलिवुडच्या ‘या’ 4 अभिनेत्री सलमानचा करतात तिरस्कार, तिसऱ्या अभिनेत्रीने काढली होती सलमानची लायकी…\nरियाच्या अटकेविरुध बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार आले एकत्र, सोशल मीडियावर चालवताय “जस्टिस फॉर रिया”, हॅशटॅग….\nआपले बुडते करिअर सावरण्यासाठी ‘या’ 5 अभिनेत्रींनी तोडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व सीमा\nगोलमाल मधल्या मुरली शर्माची बायको आहे ‘ही’ प्रसिध्द मराठमोळी अभिनेत्री, दिसायला आहे खूपच सुंदर\nसुशांत सिंह राजपूत ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ने घेतला “यू” टर्न, म्हणाली हो मी एक दोन वेळा मारलाय हुक्का..\nHome/बॉलीवूड/करिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा ‘या’ गोष्टीसाठी केला होता सौदा, कारण वाचून व्हाल हैराण\nकरिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा ‘या’ गोष्टीसाठी केला होता सौदा, कारण वाचून व्हाल हैराण\nबॉलिवूडची अभिनेत्री करीश्मा कपूर ही सध्या बॉलिवूडमध्ये फारशी सक्रीय नसली तरी तिने एकापेक्षा एक सरस सिनेमांमध्ये काम केले आहे. तिने लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर राहणे पसंत केले होते. करिश्मा कपूरने संजय कपूरसोबत लग्न केले होते. आता मात्र ते विभक्त झाले आहेत. ती तिच्या दोन्ही मुलांचे संगोपन एकटीच करते.\nकरीश्माने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. तिने सांगितले होते की, तिचे लग्न झाल्यानंतर तिचे आयुष्य खूपच भयानक होऊन गेले. लग्नानंतर फक्त तिचा नवरा म्हणजेच संजय कपूरच नव्हे तर तिच्या संपूर्ण सासरची मंडळी तिचा छळ करायचे.\nएका मुलाखतीत क���िश्माने धक्कादायक गोष्ट सांगितली होती. ती म्हणाली की, जेव्हा ती आणि संजय हनिमूनला गेले होते तेव्हा संजयने त्याच्या काही मित्रांसोबत करिश्माचा सौदा केला होता. करिश्माने सांगितले की संजयने तिला संपूर्ण एक रात्र त्याच्या मित्रांसोबत घालण्यास सांगितले. जेव्हा ती या गोष्टीसाठी तयार झाली नाही तेव्हा त्याने तिला खूप मारले होते.\nयाशिवाय करिश्माने हे देखील सांगितले की सासरी तिच्या सासूसोबत पटत नव्हते. तिची सासू तिच्यावर कोणत्याही गोष्टीवरून हात उचलायची.‌ एवढेच नाही तर संजय त्याच्या भावाला करिश्मावर नजर ठेवायला सांगायचा. तसेच संजय लहान-सहान गोष्टींवरून हायपर व्हायचा आणि तिला मारायचा.\nकरिश्माने सतरा वर्षांपूर्वी म्हणजेच २००३ ला बिझनेस मॅन संजय कपूर सोबत लग्न केले होते. या दोघांनी प्रेमविवाह केला होता मात्र त्यांचे लग्न यशस्वी होऊ शकले नाही. लग्नानंतर पाच-सहा वर्षातच त्यांच्या नात्यात कटूता आली होती. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांनीही नाते संपवण्याचा निर्णय घेतला.\nत्यानंतर करिष्मा तिची आई बबिता कडे येऊन राहू लागली. २०१६ या दोघांनी घटस्फोट घेतला. रिपोर्टनुसार या दोघांनी आपापसातील सामंजस्याने घटस्फोट घेतला होता. संजयने पोटगी म्हणून करिश्माला १० कोटी रुपये आणि राहण्यासाठी एक बंगला दिला होता. सध्या संजय त्याच्या दोन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्च सुद्धा करत आहे.\nकरिश्मा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर जुडवा, राजा बाबू, हिरो नंबर १, राजा हिंदुस्तानी, दुल्हन हम ले जाएंगे, हम साथ साथ है अशा अनेक सुपरहिट सिनेमात तिने काम केले आहे. बॉलिवूडपासून खूप काळ दूर राहिल्यानंतर करिश्माने नुकताच डिजिटल प्लॅटफॉर्म मधून कमबॅक केला आहे. तिने मेंटलहूड या वेबसीरिजमध्ये काम केले.\nलॉकडाउनमध्ये मजूरांसाठी देवदूत बनलेला सोनू सूद आहे 'इतक्या' कोटींचा मालक.\nदीपिकानं शेअर केला व्हाट्सएपचा स्क्रीनशॉट; पाहा फॅमिली ग्रुपमध्ये कसा वागतो रणवीर\nबॉलिवुडच्या ‘या’ 4 अभिनेत्री सलमानचा करतात तिरस्कार, तिसऱ्या अभिनेत्रीने काढली होती सलमानची लायकी…\nरियाच्या अटकेविरुध बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार आले एकत्र, सोशल मीडियावर चालवताय “जस्टिस फॉर रिया”, हॅशटॅग….\nसुशांत सिंह राजपूत ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ने घेतला “यू” टर्न, म्हणाली हो मी एक दोन वेळा मारलाय हुक्का..\nलग्नापूर्वीच बॉयफ्रेंड पासून प्रेग्नंट होत्या या प्रसिद्ध अभिनेत्री, लग्नानंतर माहीत झाल्यावर पतीने केले असे काही की…\nलग्नापूर्वीच बॉयफ्रेंड पासून प्रेग्नंट होत्या या प्रसिद्ध अभिनेत्री, लग्नानंतर माहीत झाल्यावर पतीने केले असे काही की…\nसलग 2 वर्ष डेटिंग करून ‘या’ अभिनेत्याने बहिणीसोबतच केले लग्न…..अभिनेत्याचे नाव वाचून व्हाल हैरान…\nएका रात्रीचे तब्बल एक लाखरुपये घेते ‘ही’ अभिनेत्री…नाव वाचून चकित व्हाल…\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nमहिला सशक्तीकरण म्हणतात ते हेच का\nअश्या फालतू बातम्या का बरं तुम्ही देतात गरीब लोक उपाशी मर...\nसंसाराचा गाडा हाकणे म्हणजे कमी पैशात घर चालविणे. लोक १५००० र...\nअश्या किती घटस्पोटीत महिलांना दर महिन्यांना पोटगी मिळते आहे...\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nसलग 2 वर्ष डेटिंग करून ‘या’ अभिनेत्याने बहिणीसोबतच केले लग्न…..अभिनेत्याचे नाव वाचून व्हाल हैरान…\nएका रात्रीचे तब्बल एक लाखरुपये घेते ‘ही’ अभिनेत्री…नाव वाचून चकित व्हाल…\nनितेश चव्हाण ���्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nकरिश्मा कपूरला घर चालवण्यासाठी करावे लागत आहे ‘हे’ काम.. वाचून धक्का बसेल..\nऔरंगाबादची कन्या असलेली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आहे गुगल इंडियाची हेड\n‘अंडरवर्ल्ड’शी नाव जोडल्यामुळे या अभिनेत्रीची संपूर्ण कारकीर्द झाली होती नष्ट, आता करत आहे हे काम…\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nमूळशी पॅटर्न’ येणार हिंदी मध्ये ‘बॉलीवूडचा’ हा सुपरस्टार साकारनार मुख्य भूमिका\nत्या एका फोटो मुळे ‘ममता कुलकर्णी’ रातोरात बनली सुपरस्टार\nमहिला सशक्तीकरण म्हणतात ते हेच का\nअश्या फालतू बातम्या का बरं तुम्ही देतात गरीब लोक उपाशी मर...\nसंसाराचा गाडा हाकणे म्हणजे कमी पैशात घर चालविणे. लोक १५००० र...\nअश्या किती घटस्पोटीत महिलांना दर महिन्यांना पोटगी मिळते आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2020-09-19T12:08:27Z", "digest": "sha1:LTZYFJO5CEMHNCXM5JM5UQ3GTTM5LCCP", "length": 7985, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पाँडिचेरी विमानतळला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nपाँडिचेरी विमानतळला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पाँडिचेरी विमानतळ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nइंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nचेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानत�� ‎ (← दुवे | संपादन)\nवीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nवडोदरा विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nबेगमपेट विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nमंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nकडप्पा विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nदोनाकोंडा विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nदुंडीगुल वायुसेना अकादमी विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nश्री सत्य साई विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nराजमहेंद्री विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nतिरुपती विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nविजयवाडा विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nविशाखापट्टणम विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nवारंगळ विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nअलाँग विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nदापोरिजो विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nपासीघाट विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nतेझू विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nझिरो विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nलोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nकैलाशहर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nलिलाबारी विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nपूर्णिया विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nजोरहाट विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nसिलचर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nतेझपूर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nगया विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nजोगबनी विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nमुझफ्फरपूर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nरक्सौल विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nचंदिगढ विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nबिलासपूर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nजगदलपूर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nस्वामी विवेकानंद विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nदमण विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nदीव विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nसफदरजंग विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nगोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nभावनगर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nभूज विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nजामनगर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nकंडला विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nकेशोद विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nपोरबंदर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nराजकोट विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nसुरत विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nझालावाड विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/raj-thackeray-attends-programme-organised-by-uttar-pradesh-bhartiy-mahapanchayat-samiti-2-1798896/", "date_download": "2020-09-19T13:30:59Z", "digest": "sha1:EN255Z5XXF5PT44KJRD5DZJC4H5GBZ5E", "length": 22370, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Raj Thackeray attends programme organised by Uttar Pradesh Bhartiy Mahapanchayat Samiti |…तर राज ठाकरे सहन करणार नाही, उत्तर भारतीयांची कानउघडणी | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\n…तर राज ठाकरे सहन करणार नाही, उत्तर भारतीयांची कानउघडणी\n…तर राज ठाकरे सहन करणार नाही, उत्तर भारतीयांची कानउघडणी\nजर अन्य राज्यातून गुन्हेगार येथे येणार असतील तर राज ठाकरे अजिबात सहन करणार नाही\nराज ठाकरे (संग्रहित छायाचित्र)\nजर अन्य राज्यातून गुन्हेगार येथे येणार असतील तर राज ठाकरे अजिबात सहन करणार नाही. बाहेरचे टॅक्सीवाले आमच्या आयाबहिणींची छेड काढतात, मग आम्ही गप्प बसायचे का आमच्या आया बहिणी उघड्यावर पडलेल्या नाहीत अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना त्यांच्याच मंचावरुन सुनावलं आहे. उत्तर भारतीय महापंचायत समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत राज ठाकरेंनी आपलं मत मांडत अनेक मुद्द्यावंर भाष्य केलं.\nराज ठाकरे यांनी हिंदीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. यासंबंधी बोलताना त्यांनी सांगितल की, फक्त तुमचा प्रश्न असता तर मराठीत बोललो असतो. पण हे भाषण उत्तर प्रदेश, बिहारमधील लोक पाहणार आहेत अस सांगितल्याने हिंदीत बोलत आहे. उत्तर प्रदेशमधील लोकांमध्ये काही गैरसमज आहेत, काही आंदोलनं झाली, मारहाण झाली यावर काही प्रश्न आहेत. तुम्ही येऊन त्यांच्याशी बोललात तर बरं होईल अशी विनंती केल्यानेच मी आमंत्रण स्विकारल्याचा खुलासा त्यांनी केला.\nसत्य कटू असतं पण तुम्ही ते समजलं पाहिजे. मी शाळेत असल्यापासून हिंदी चांगलं आहे. माझ्या वडिलांचं उर्दू चांगलं होतं, त्यांच्यामुळे माझं हिंदी चांगलं आहे. दुसरं कारण म्हणजे चित्रपट. हिंदी भाषा चांगली आहे त्यात दुमत नाही, पण ती राष्ट्रभाषा आहे हे चुकीचं. राष्ट्रभाषेचा निर्णय कधी झालेलाच नाही असं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं.\nपहिल्यांदा आपण आपला देश समजला पाहिजे. आपल्या देशाची राज्यघटना, कायदा काय सांगतो हे समजलं पाहिजे, त्यामुळे इतर गोष्टी सहज होतील. या देशातील व्यक्ती कुठेही जाऊ शकतो, राहू शकतो असं म्हटलं जातं. पण आंतरराज्य कायदा कोणी वाचला आहे असं वाटत नाही. एक राज्य सोडून ��ेता तेव्हा तुम्हाला पोलीस ठाण्यात जाऊन सर्व माहिती देणं गरजेचं असतं. एका राज्यातून आले आणि दुसऱ्या राज्यात गेले असं होत नाही. येथूनच खरी समस्या निर्माण होते असं सांगताना मी स्पष्टीकरण देण्यास आलेलो नाही, फक्त माझी भूमिका हिंदीतून सांगण्यासाठी आलो आहे असं राज ठाकरेंनी सांगितलं.\nराज ठाकरेंना रेल्वे परीक्षेदरम्यान झालेली मारहाण, फेरीवाले यावर प्रश्न विचारण्यात आले होते. यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, जर महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध आहे, तर येथील तरुणांना प्रथम संधी मिळाली पाहिजे यामध्ये काय चुकीचं आहे. उद्या उत्तर प्रदेश, बिहारमध्ये इंडस्ट्री जात असेल तर तेथील लोकांना प्राथमिकता दिली पाहिजे असं पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितलं.\nउद्योगधंदे आणू न शकणारे उत्तर प्रदेशचे नेते अयशस्वी आहेत. जे पंतप्रधान झाले त्यातील 70 ते 80 टक्के उत्तर प्रदेशचे होते. तुम्ही जे प्रश्न आहेत ते त्यांना का विचारत नाहीत. पंतप्रधान पदासाठी मतदारसंघ चालतो मग रोजगार का मिळत नाही. याचं कोणाकडेही उत्तर नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली.\nमाझ्या राज्यात मराठी तरुण-तरुणींना प्राथमिकता दिली पाहिजे, उरले तर इतरांना द्या. एखाद्या राज्यात गेल्यानंतर त्याचा आदर केला पाहिजे. परदेशात गेल्यानंतर हिंदीत बोलतो का महाराष्ट्रात जे झालं त्याचं जे चित्र निर्माण कऱण्यात आलं ते इतर राज्यांच्या बाबतीत का नाही झालं. गोव्याचे मंत्री रवी नाईक यांनी भिकाऱ्यांची ट्रेन नको असं म्हणत बिहार ट्रेनला विरोध केला होता. तेव्हा कोणाचं रक्त उसळलं नाही, तेव्हा कोणी प्रश्न विचारला नाही. आसाममध्ये तर बिहारींची हत्या करण्यात आली होती. तिथे मोठं आंदोलन झालं होतं. त्याचंही काही झालं नाही. त्याबद्दलही कोणी बोलत नाही असं सांगत राज ठाकरेंनी आपल्याला टार्गेट केला जात असल्याचा आरोप केला.\nएक महिन्यापूर्वी तर बिहारींना गुजरातमधून हाकललं होतं. 10 ते 15 हजार लोक मुंबईत आले. कोणत्याही राज्यातून हाकललं की मुंबईत येतात. आधीच ओझं कमी आहे का आमच्या राज्यावर. पण हा प्रश्न कोणी नरेंद्र मोदींना विचारत नाही असा टोला राज ठाकरेंनी लगावला.\nरेल्वे आंदोलनासंबंधी बोलताना राज ठाकरेंनी सांगितलं की, रेल्वेच्या नोकरीची जाहिरात महाराष्ट्रातील एकाही वृत्तपत्रात आली नव्हती. सर्व जाहिराती उत्तर प्रदेश, बिहारमध्ये आल्या होत्या. आम्ही केंद्रीय मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला होता. आमचे लोक भेटण्यासाठीही गेले होते. चर्चेसाठी आमचे लोक गेले ती भाषा ऐकून तुम्हीही खवळला असता. आमचे लोक काय हातावर हात ठेवून बसणार का उद्या मराठी लोकांनी उत्तर प्रदेशात जाऊन अशी भाषा वापरली तर तुम्ही आरती काढणार का उद्या मराठी लोकांनी उत्तर प्रदेशात जाऊन अशी भाषा वापरली तर तुम्ही आरती काढणार का असे सवाल राज ठाकरेंनी विचारले.\nतुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन अपमानित होता असं वाटत नाही. तुमचा स्वाभिमान कुठे आहे….तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न का विचारत नाही अशी विचारणा राज ठाकरेंनी उपस्थितांना केली.\nउत्तर प्रदेशातील लोक कमी पगारावर नोकरी करतात मराठी करतील का असा प्रश्न मला विचारण्यात आला आहे. चला मी दाखवतो तुम्हाला. मराठी लोक कायदेशीरपणे व्यवसाय करत आहेत. फेरीवाला आंदोलन झाल्यानंतर अनेक मराठी लोकही माझ्याकडे आले. त्यावेळीही वापरण्यात आलेली भाषा चुकीची होती. काही नेते भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप राज ठाकरेंनी केला.\nमहाराष्ट्रात इतके उद्योग का येत आहेत याचा विचार तुम्ही केला पाहिजे. उद्योग उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गेले पाहिजेत असं मला वाटत आहे. पण तुम्ही सगळे इथे येतात. प्रत्येक राज्याची एक क्षमता असते, जर ती ओलांडली तर इथे राहणाऱ्यांनी काय करायचं. महाराष्ट्र पोलिसांना त्यांचा सर्वात जास्त वेळ कुठे जातो विचारा. जे गुन्हे होत आहेत त्यांचा तपास उत्तर प्रदेश, बिहार सीमारेषेवर सुरु आहे. इथे गुन्हा करतात आणि तिथे पळून जातात. 1995 मध्ये महाऱाष्ट्रात एक स्कीम आली झोपडपट्टीवासियांना मोफत घरं….त्यानंतर परिस्थिती बदलली असं राज ठाकरे यावेळी बोलले.\nएवढी गर्दी झाली आहे की तुमच्या लोकांना सांगा आता नका येऊ अशी सूचना करताना जिथे जाल त्या राज्याचा मान राखा असा सल्ला राज ठाकरेंनी दिला. नरेंद्र मोदी आल्यापासून सगळं बदललं नाही. मुख्यमंत्री असताना त्यांची भाषा वेगळी होती, आता त्यांची भाषा वेगळी आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली.\nतुम्ही तुमच्या लोकांशी चर्चा केली पाहिजे. ऐकत नसतील तर आम्ही आहोतच. ही दादागिरीची भाषा नाही आहे. राज्यांमध्ये मैत्रीपूर्ण स्पर्धा असली पाहिजे. प्रश्न तिरस्कार करण्याचा नाहीये, पण ती वेळ येऊ नये. महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची प्रगती व्हावी हीच माझी इच्छा असं सांगत राज ठाकरेंनी भाषणाची सांगता केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 ‘दादा मी प्रेग्नंट आहे’नंतर नवी मुंबईत ‘Missing’च्या पोस्टरने खळबळ\n2 माता-भगिनींच्या सुरक्षेबाबत तडजोड करणार नाही, राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना सुनावलं\n3 झेडपीच्या शिक्षकांकडे जगभरातील विद्यार्थी घेताहेत गणिताचे धडे\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-09-19T13:15:17Z", "digest": "sha1:SUOSXUQS3YQBI67XMI4QARLFKNVTDV7O", "length": 4924, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nईडीच्या 'या' प्रश्नांची उत्तर रियाला देता आली नाहीत\nदिग्दर्शक संजय लिला भन्साळीची ३ तास चौकशी\nगायक मिक्का सिंगच्या मँनेजरने स्टुडिओत केली आत्महत्या\nदारूच्या नशेत त्याने स्वतःचा गळा चिरला\nशिक्षिकेची हत्या करून आरोपीने केली आत्महत्या\nमुंबई विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांने केली आत्महत्या\nनोकरीहून काढल्याने कांदिवलीत महिलेची आत्महत्या\nमहिन्याभरात ३०० शेतकऱ्यांची आत्महत्या, नेते मात्र सत्तासंघर्षात मग्न\nडाॅ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातून दोन डाॅक्टरांना क्लिनचिट\n२०१९ मध्ये गुन्हेगारीतील या घटनांनी वेधलं लक्ष\nकुर्ला स्थानकात लोकलखाली उडी घेऊन आत्महत्या\nबहिणीनं पळून जाऊन लग्न केल्यानं भावाची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.propertrick.com/2020/09/birthday-wishes-in-marathi-to-share-on.html", "date_download": "2020-09-19T12:10:52Z", "digest": "sha1:2LUPLV4YOUI32EYILD4O6YUDYDPOURZY", "length": 16535, "nlines": 82, "source_domain": "www.propertrick.com", "title": "Birthday Wishes in Marathi to share on Facebook | Proper Trick :- Online Study Become Easy", "raw_content": "\nआपण सर्वांचा वाढदिवस साजरा करता .परंतु काही वाढदिवस साजरे करताना काही वेगळीच मजा असते.\nआज तुमचा वाढदिवस आहे, आपले यश, आपले ज्ञान आणि आपले प्रसिद्धी दररोज वाढत रहावी…आजचा वाढदिवस हा जोरदार साजरा केला पाहिजे.,,\nदेवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो, आयुष्याच्या या नवीन वाटेवर तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हला मिळो, \nतुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,,,तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,,,जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो…..\nमाझी अशी इच्छा आहे की, जेव्हा तुम्ही आज घराबाहेर जाल तेव्हा संपूर्ण जग तुमचा वाढदिवस साजरा करेल….आज तुम्हाला या खास प्रसंगी सर्व आनंद मिळतील…\nतुझ्या आधी, माझे जीवन आनंदी होते आणि जेव्हा तू आलास तेव्हा माझे जीवन अधिक आनंदी झाले….मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात आपल्यासारखे एक व्यक्ती आहे. खूप \nचांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…\nआजचा दिवस आहे खास, तुम्हाला उदंड, सुखमय आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मनी ध्यास \nआयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नवीन स्वप्नांना नवीन बहर येऊ दे…. तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे … मनात आमच्या एकच इच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे …. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..\nप्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र असतात त्यापैकी तू एक आहेस भावा .. अशा जिवाभावाच्या मित्राला वाढदिवसाच्या मनापसून शुभेचछा…\nआजचा दिवस खास आहे,येणाऱ्या प्रत्येक दिवशी तुमचं मन, तुमचं ज्ञान आणि तुमचं यश भरभरून वाढत जावं..आणि आनंदाची बहार तुमच्या जीवनात नित्याने येत राहो..ईश्वर चरणी हीच प्रार्थना आहे ,वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..\nआनंद प्रत्येक #क्षणाचा #तुझ्या वाटेला यावा* *फुलासारखा सुगंध नेहमी तुझ्या #जीवनात दरवळावा* *#सुख तुला मिळावे दु:ख तूझ्या पासून कोसभर दूर जावे* *#हास्याचा #गुलकंद तूझ्या #जीवनात #रहावा आणि प्रत्येक क्षण तूझ्या साठी #आनंदाचाच यावा. #वाढदिवसाच्या #गोड #गोड #शुभेच्छा..\n#कोणाच्या_बापाची_हिंमत #नाही.वाघासारख्या भावाला…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….\nआपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..\nकारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा…\nअश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास..\nतेरे जैसा यार कहा..\nउदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा….\nकेला तो #नाद झाली ती #हवा\nकडक रे #भावा तुच आहे #छावा\nभावाची #हवा..आता तर #DJ च #लावा\nभावाचा #BIRTHDAY@ आहे #राडा@ तर् होनार …..#दिल्लीत गोंधळ गल्लीत #मुजरा भाऊचा फोटो पाहुन #पोरी डोक्याला लावतात #गजरा…..उताऱ्याला गाडी #पळवनारे@ आणि चढाला #OutOff@ मारनारे 150 CC ची #Bike@ 150 च्या #Speed@ ने पळवनारे आमचे लाडके….#मित्र म्हनु की #भाऊ #मित्रासारखा@ साथ देनारा आणी #भावासारखा@ खंबीर पाठीशी ऊभा रहानारा भावा सारखा मित्र आणि मित्रा सारखा भाऊ -.. # हॅपी बर्थडे # इतर शुभेच्छा …वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा….\nआमचे लाडके भाऊ … दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , ……. गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले, अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले, मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे, मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे, लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले, सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे, असे आमचे खास लाडके मित्र …….. याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nआयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य असतो, तो आनंदाने जग आणि प्रत्येक ह्रदय जिंकत जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/hollywood-james-bond-actress-olga-kurylenko-also-victim-to-corona-virus/", "date_download": "2020-09-19T12:06:58Z", "digest": "sha1:FH5G4YVQCQP6O26PWEOT4KYIXHWTLXAZ", "length": 10513, "nlines": 128, "source_domain": "hellobollywood.in", "title": "“बॉण्ड गर्ल” अभिनेत्री ओल्गा कुर���लेन्कोही पडली कोरोना विषाणूला बळी – Hello Bollywood", "raw_content": "\n“बॉण्ड गर्ल” अभिनेत्री ओल्गा कुरिलेन्कोही पडली कोरोना विषाणूला बळी\n“बॉण्ड गर्ल” अभिनेत्री ओल्गा कुरिलेन्कोही पडली कोरोना विषाणूला बळी\n लॉस एंजेलिस, ‘क्वांटम ऑफ सोलेस’ अभिनेत्री ओल्गा कुरिलेन्को हिला देखील नोव्हल कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. तपासणी अहवालात तिच्या संसर्गाची माहिती समोर आली आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, ४० वर्षांच्या या अभिनेत्रीने २००८ मध्ये चित्रपटात कैमिले मोंटेसची भूमिका केली होती. ती म्हणाले की सुमारे एक आठवडा आजारी राहिल्यानंतर तिची तपासणी केली गेली व त्यामुळे या विषाणूच्या संसर्गाची पुष्टी झाली.\nती सध्या एकाकी पडली आहे आणि तिने इन्स्टाग्रामवर तिचे एक छायाचित्र शेअर केले आहे, ज्यामध्ये ती बंद खिडकीसमोर उभी आहे.\nअभिनेत्रीने लिहिले, “ताप आणि थकवा ही माझी मुख्य लक्षणे होती. काळजी घ्या आणि गांभीर्याने घ्या.”\nअभिनेत्री पुढे म्हणाली, “ताप कमी करण्यासाठी त्यांनी मला पॅरासिटामॉल घेण्यास सांगितले, जे मी घेत आहे. फक्त, त्यापेक्षा जास्त करण्याची गरज नाही. मी पूर्वीप्रमाणे व्हिटॅमिन गोळ्या घेत आहे आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी साठी लसूण खाते आहे. “\nइन्स्टाग्रामकोरोनाकोरोना विषाणूकोरोना व्हायरसकोरोनाव्हायरसcorona virushollywoodinstagram\n“डब्ल्यूएचओ” च्या डायरेक्टर ने दीपिका आणि प्रियंका यांना जनजागृती करण्याचे केले आवाहन\n‘कोरोना प्यार है’ ते ‘डेडली कोरोना’ पर्यंत, धोकादायक विषाणूवर शीर्षक नोंदविण्याची निर्मात्यांमध्ये स्पर्धा\nकरिश्मा कपूरने हा फोटो शेअर करत चाहत्यांना विचारला हा प्रश्न\nहृतिक रोशन कोरोना आर्थिक संकटात 100 बॉलिवूड डान्सरना करणार अशा प्रकारे मदत\nतसा विचार केला तर मग ६० वर्षांवरील राजकारण्यांनीही राजीनामे द्यावेत; विक्रम गोखले…\nसुनील शेट्टीचा हा वर्कआऊटपाहून सेलिब्रिटींनाही बसला धक्का, व्हिडिओ व्हायरल\nसुशांतच्या बहिणीने शेअर केले ‘हे’ भावनिक ट्विट ;…\nजर कोणी ‘ही’गोष्ट सिद्ध करुन दाखवली तर मी ट्विटर…\nउर्मिला मातोंडकरने केला कंगणावर पलटवार ; म्हणाल्या की…\nउर्मिला अष्टपैलू अभिनेत्री ; उर्मिलाला सॉफ्ट पॉर्न…\nत्यापेक्षा तूच भारत- चीन सीमेवर जा ; ‘या’…\nबॉलिवूडचा किंग शाहरुख खान वर्षाला कमावतो तब्बल एवढी रक्कम ;…\n‘���ा’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘देवी’ रिव्ह्यू : महिला अत्याचाराचं भीषण वास्तव…\nमुव्ही रिव्ह्यू | तापसीच्या ‘थप्पड’ने पुरुषांची…\nमलंग रिव्ह्यू : रोमान्स, थ्रिल, सस्पेन्स आणि फेमस बदला\n‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र\nसुनील शेट्टीचा हा वर्कआऊटपाहून सेलिब्रिटींनाही बसला धक्का,…\nआता घरबसल्या तुम्हीही होऊ शकता ‘द कपिल शर्मा शो’…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nUPSC CMS परीक्षेची तारीख जाहीर\nआगरकर संशोधन संस्था पुणे येथे विविध पदांसाठी भरती\nगरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत साधने द्या- दिल्ली उच्च न्यायालय\nएबीसीडी फेम अभिनेता किशोर शेट्टीला ड्रग प्रकरणी अटक\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/make-positive-for-goodness-to-friendship-with-brain-says-dr-shruti-panse-in-jalgaon-program/articleshow/70233563.cms", "date_download": "2020-09-19T13:10:41Z", "digest": "sha1:YBJFXUPKB6JEBIOM2ZMUOTP2RXWURNWX", "length": 13585, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसकारात्मकतेसाठी करा मेंदूशी मैत्री\nआपण सर्वांनी मनातील नकारात्मक विचार टाकायला हवेत. यानंतर सकरात्मकतेसाठी आपल्या मेंदूशी मैत्री करा, असे आवाहन डॉ. श्रुती पानसे यांनी केले. मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे कै. वैद्य भालचंद्र शंकर जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे आयोजित जाहीर व्याख्यानात त्या बोलत होत्या.\nडॉ. श्रुती पानसे यांचे आवाहन\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव\nआपण सर्वांनी मनातील नकारात्मक विचार टाकायला हवेत. यानंतर सकरात्मकतेसाठी आपल्या मेंदूशी मैत्री करा, असे आवाहन डॉ. श्रुती पा���से यांनी केले. मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे कै. वैद्य भालचंद्र शंकर जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे आयोजित जाहीर व्याख्यानात त्या बोलत होत्या.\nगुरूपौर्णिमेनिमित्त आयोजित या व्याख्यानाच्या व्यासपीठावर डॉ. राजेश जैन, प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैद्य जयंत जहागिरदार यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. पानसे यांनी अनुभवातून शिकणे याप्रमाणे बाळ जन्माल्या आल्यापासून वयाच्या दोन वर्षापर्यंत भाषा, स्पर्शज्ञान यातून शिकत असतो. जेवढे उशीरा शाळेत प्रवेश घ्याल तेवढा विद्यार्थी अधिक प्रगती करतो, असे सांगत विदेशातील अभ्यासक्रम व वयोमर्यादा याचे त्यांनी उदाहरणे दिली.\n‘मुलांना सतत सूचना देऊ नये’\nआपल्या देशातील चार वर्षांखालील मुलांना दिले जाणारे प्राथमिक शिक्षण म्हणजे क्रुरताच आहे. आठ वर्षापर्यंतच्या मुलांनी खूप हालचाल केली तर आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना ते खूप उपयोगी ठरते, असेही डॉ. पानसे यांनी सांगितले. मुलांना सतत सूचना देऊ नये ते तुमचे ऐकणे बंद करतात. टीनएजर्स वयात मुलेच पालकांशी बोलू लागतात. माणूस हा एक केमिकल लोचा आहे असे म्हटले जाते. ते खरे असून मेंदूत अनेक केमिकल असतात. मेंदूच्या रक्तप्रवाहानुसार दिल्या जाणाऱ्या सूचनाबद्दलही त्यांनी माहिती दिली. शेवटी मेंदूशी मैत्री करण्यासाठी निगेटिव्ह केमिकल निर्माण होऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. वैद्य आनंद दशपूत्रे यांनी शंका निरसन सत्राचे संचालन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन अमोल जोशी यांनी तर धन्वंतरीस्तवन रसिका जोशी हीने सादर केले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; बजेट नसेल तर 'हा' आहे पर्याय\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का नाही\nभाजपचे आमदार संजय सावकारे यांना करोनाची लागण...\nफडणवीसांनी खडसेंच्या रुपाने ओबीसी नेतृत्वच संपविले: गुल...\nEknath Khadse: महाराष्ट्रात केलं ते बिहारात करू नका\nपावसाने लावली रस्त्यांची वाट महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nकरोनाम��ळे केस कापण्याची भीती; सलून व्यावसायिक मेटाकुटीला\nशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन\nसुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी कलाकाराचा अनोखा प्रयत्न\nलॉकडाउनदरम्यान विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने लढवली 'ही' शक्कल\nसिनेन्यूजसिनेमात फ्लॉप, पण तरीही कोट्यवधींची मालकीण आहे ईशा कोप्पीकर\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; बजेट नसेल तर 'हा' आहे पर्याय\n; मनसेचा 'विना परवानगी, विना तिकीट' सोमवारी लोकलमधून प्रवास\nअहमदनगरअश्लील फोटोला पत्नीचा चेहरा लावला; पतीच्या मुसक्या आवळल्या\nविदेश वृत्तलडाखमध्ये पारा घसरला; थंडीमुळे चिनी सैनिकांचे हाल सुरू\n हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या\nमुंबईभाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nआयपीएलपहिल्या सामन्याआधीच ऋतुराज गायकवाडचा करोना रिपोर्ट आला; पुढील २४ तास महत्त्वाचे\nआयपीएलIPL: ... म्हणून चेन्नईचा विजय निश्चित; गेल्या ७ हंगामात मुंबईचा भयानक रेकॉर्ड\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगअशी बनवा बाळासाठी सफरचंदाची स्वादिष्ट व पौष्टिक प्युरी\nधार्मिकअधिक मासात 'या' भागातून कावळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nब्युटीSkin Care या पाच घरगुती सामग्रींपासून तुम्ही तयार करू शकता फेस पॅक\nमोबाइल२३ सप्टेंबरला भारतात Moto E7 Plus स्मार्टफोन येतोय\n सॅमसंगचे ६ स्मार्टफोन झाले स्वस्त, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3-%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95/", "date_download": "2020-09-19T12:14:54Z", "digest": "sha1:7FD5O4KMXJ6BDZOBBNMP6L3KLT5AW2B3", "length": 11166, "nlines": 85, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>‘एकादशावतार’ ठरले कोकण चषकाचे मानकरी\n‘एकादशावतार’ ठरले कोकण चषकाचे मानकरी\nकोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमानाने “कोकण चषक २०१८” या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयो��न करण्यात आले होते. यंदा या स्पर्धेचे १३वे वर्ष होते. यावर्षी या स्पर्धेत मुंबई,ठाणे,रायगड,सिंधुदुर्ग,रत्नागिरी या जिल्ह्यातून नऊ टीम सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उत्तम अभिनय करणारे कलाकार आहे. पण या सर्वच कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध होते असे नाही. आणि अभिनयात करियर करण्यासाठी ज्या संधी मुंबई, पुण्यासारखे शहरात उपलब्ध आहे, तशा संधी इतर शहरात नाही. त्याचमुळे कौशल्य असूनही फक्त योग्य संधी मिळत नाही म्हणून मागे पडलेले अनेक कलाकार आपल्याला सापडतील. याचमुळे या सर्व कलाकारांना सामान संधी देण्यासाठी हि स्पर्धा आयोजित केली जाते.\nया स्पर्धेत कोकणातील कलाकारांचा समावेश जास्त असल्यानं याला “कोकण चषक” नाव देण्यात आले आहे. सादर स्पर्धा ११ डिसेंबर २०१८ रोजी रवींद्र नाट्यमंदिर दादर येथे संपन्न झाली. या स्पर्धेचे अंतिम परीक्षक म्हणून अभिनेत्री अनिता दाते, भारती पाटील, अभिनेता अनिल गवस, समीर खांडेकर आणि माधव देवचक्के यांनी काम पहिले. सकाळी ९ वाजेपासून सुरु झालेली स्पर्धा संध्यकाळी ६ पर्यंत रंगली. त्यानंतर ६.30 वाजता बक्षीस वितरण समारंभ झाला. या स्पर्धेत मुंबईच्या रुईया कॉलेज च्या ‘एकादशावतार’ या नाटकाने बाजी मारत सर्वोत्कृष्ट नाटक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट नेपथ्य, सर्वोत्कृष्ट पार्श्र्वसंगीत असे तब्बल ५ पुरस्कार पटकावले. तर रेनबोवाला, तुरटी हि नाटक अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर विजेता ठरली. तर उत्तेजनार्थ म्हणून फायनडींग खड्डा हि एकांकिका निवडली गेली. जेष्ठ अभिनेते अशोक समेळ आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले.\n“महाराष्ट्राच्या विविध भागापुरते मर्यादित असलेले अभिनय कौशल्य हे अशा एकांकिका स्पर्धांमुळे सर्वासमोर येते. त्याचमुळे अशा स्पर्धाना सर्वानी प्रोत्साहित करून त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. असे मत अभिनेता अनिल गवस यांनी व्यक्त केले.”\nयाच स्पर्धांमुळे येणाऱ्या काळात लवकरच मराठी रंगभूभी,मालिका,चित्रपट यामध्ये नवनवीन चेहेरे आपल्याला पाहायला मिळतील. आणि आम्हालाही त्याच्या सोबत काम करायची संधी मिळेल याची अशा आहे. अशी इच्छा अभिनेत्री भारती पाटील यांनी बोलून दाखवली.”\n“यंदा या एकांकिका स्पर्धेचे १३वे वर्ष आहे या तेरा वर्षात खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. अनेक चांगले कलाकार या कोकण चषकाच्या निमित्याने मराठी अभिनय क्षेत्रात आले. उद्याची महाराष्ट्राची रंगभूमी समृद्ध करण्याचा हा माझ्याकडून झालेला छोटासा प्रयत्न आहे.” असे मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले.\nहि संपूर्ण एकांकिका स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रा. प्रदीप ढवळ, प्रा. मंदार टिल्लू, बाप्पा राऊत, हर्षला लिखिते यांनी मेहनत घेतली.\nप्रथम पारितोषिक – श्रीनाथ म्हात्रे, एकादशावतार\nद्वितीय पारितोषिक – शिवराम गावडे, बेफोर द लाइन\nतृतीय पारितोषिक – ओंकार राऊत, बेनिफिट ऑल डाऊट\nप्रथम पारितोषिक – सायली बीडकर,रेनबोवला\nद्वितीय पारितोषिक – कोमल वंजारे, तुरटी\nतृतीय पारितोषिक – मनाली राजश्री,बेफोर द लाइन\nPrevious ‘माऊली’ सिनेमामूळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nमहिला दिनानिमित्त हिरकणी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठीवर \nकुणाल कोहली दिग्दर्शित ‘नक्सल’ हिंदी वेबसिरीज लवकरच ‘झी5’वर प्रदर्शित होणार\nप्रत्येक घराघरांत घडणारी आजची गोष्ट असलेल्या ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर प्रदर्शित\nमंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा\nअभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सायली संजीव ‘मन फकीरा’ सिनेमामधून पहिल्यांदाच एकत्र झळकणार\n१ मे ठरणार विनोदाचा ‘झोलझाल’ दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/09/Mseb-nagpur_24.html", "date_download": "2020-09-19T12:24:55Z", "digest": "sha1:6H6UGHQLBEH5CO7LNQODAFTMOV5T5MHT", "length": 12436, "nlines": 105, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "येणाऱ्या उन्हाळ्यासाठी आतापासून कामाचे नियोजन करा:घुगल - KhabarBat™", "raw_content": "\nHome Unlabelled येणाऱ्या उन्हाळ्यासाठी आतापासून कामाचे नियोजन करा:घुगल\nयेणाऱ्या उन्हाळ्यासाठी आतापासून कामाचे नियोजन करा:घुगल\nमहावितरणने नव्यानेच कामकाज सांभाळलेल्या महाल. गांध��बाग आणि सिव्हिल लाईन्स या भागात येणाऱ्या उन्हाळ्यात विजेची वाढती मागणी लक्ष्यात घेऊन या भागात आतापासून कामाचे नियोजन करण्याची सूचना महावितरण, नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक आणि परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी आज येथे आयोजित आढावा बैठकीत दिली.\nविदुयत भवन, काटोल रोड येथील कार्यालयात आज महावितरण, नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक आणि परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी मंगळवारी महाल. गांधीबाग आणि सिव्हिल लाईन्स या भागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. पुढील वर्षी साधारणपणे मार्च महिन्यापासून उन्हाळ्यात विजेची मागणी वाढू लागेल. अश्या वेळी या भागातील वीज ग्राहकांना अखण्डित वीज पुरवठा करणे आपले कर्तव्य आहे. येथील परिसरात असलेल्या वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण विहित कालावधीत करावे. यासाठी परिसरातील वीज यंत्रणेत आवश्यक आणि गरजेनुसार सुधारणा करण्याचे निर्देश उपस्थित अभियंत्यांना दिले.\nवापरलेल्या प्रत्येक युनिटचा हिशोब लागला पाहिजे. वीज ग्राहकाला अचूक नोंदीचे देयक देऊन त्या रकमेची वसुली झाली पाहिजे. सोबतच वीज चोरीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्यात यावीत असेही यावेळी त्यांनी उपस्थितांना सांगितले. वीज ग्राहकांनी देयकाची रक्कम भरण्यासाठी जनजागृती कारण्यासासोबतच थकबाकीदार असलेल्या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तात्काळ खंडित करा . सोबतच विभागवार वीज मीटर तपासणी मोहिम राबवून वीज चोरी शोधून काढा आणि त्यांच्यावर प्रचलीत वीज कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना यावेळी उपस्थित शाखा अभियंत्यांना देण्यात आल्या.\nया परिसरातील अनेक वीज ग्राहकांचे मोबाईल क्रमांक चुकीचे असल्याने त्यांच्यासोबत संपर्क साधण्यास अडचण होते ही बाब निदर्शनास आली असता चुकीचे क्रमांक नोंदवल्या गेले असतील तर ते दुरुस्त करून घ्या जेणेकरून महावितरणकडून वीज ग्राहकास एसएमएस पाठवयाचा असल्यास योग्य ठिकाणी पाठवणे सोयीचे जाईल. महावितरणकडून लवकरच या भागात या पद्धतीची मोहीम राबविल्या जाणार असून वीज ग्राहकांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बैठीकीस नागपूर शहर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांच्यासह कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, राहुल जिवतोडे, समीर टेकाडे, सहायक महाव्यस्थापक (मानव संसाधन)वैभव थोरात, विभागातील सर्व अतिरिक्त कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते, सहायक अभियंते,माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि लेखा विभागातील अधिकारी उपस्थित होते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (165) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१��५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2019/02/This-guy-earns-millions-by-polishing-shoes.html", "date_download": "2020-09-19T11:36:29Z", "digest": "sha1:6RYK654JBVP4S7S62RLEMKZRMWFXM2J5", "length": 7241, "nlines": 58, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "हा व्यक्ती बूट पॉलिश करून लाखो कमवतो", "raw_content": "\nहा व्यक्ती बूट पॉलिश करून लाखो कमवतो\nbyMahaupdate.in मंगळवार, फेब्रुवारी १८, २०२०\nआपल्याला लहानपणा पासून शिकवले जाते कि कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. कधीकधी आपल्याला आपल्या गरजे अनुसार काम करावे लागते जे आपल्याला करण्याची इच्छा नसते. वेळ कधीही एक सारखी नसते. असे आवश्यक नाही कि आज ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याच्याकडे तेवढाच भरपूर पैसा उद्या देखील राहील. वेळ कधीही बदलू शकते आणि व्यक्तीला कधीही कोणतेही काम करावे लागू शकते ज्या बद्दल त्याने कधी विचार देखील केलेला नसेल.\nकाम कितीही सामान्य असले तरी काही फरक पडत नाही तर ते काम तुम्ही किती चांगले आणि मन लावून करता हे महत्वाचे आहे. जर तुम्ही काम मनलावून केले तर तुमचे नशीब एक ना एक दिवस नक्की तुमची साथ देते आणि प्रगती होतेच. याच मंत्रात आपल्या जीवनाचे सार आहे असे हा बूट पॉलिश करणारा सांगतो. आज हा व्यक्ती बूट पॉलिश करून लाखो कमवत आहे.\nतुम्हाला आश्चर्य वाटेल पण या व्यक्तीची महिन्याची कमाई 18 लाख आहे. अमेरिकेतील मैनहैट्टन शहरात राहणारा डॉन वार्ड नावाचा व्यक्ती बूट पॉलिश करून भरपूर पैसे कमवत आहे आणि या पैश्यातून त्याचे आयुष्य चांगले सुरु आहे. पहिले वार्ड एक फोटो लैब मध्ये काम करत होता आणि तेथे मिळणारे उत्पन्न त्याला पुरेसे नव्हते. या पैश्यात त्याचा खर्च भागत नव्हता आणि त्यामुळेच त्याने काही वेगळे करण्याचा विचार केला.\nत्याने रस्त्याच्या किनारी बूट पॉलिश करण्याचे काम सुरु केले. वार्ड आपल्या कामाने आनंदी आहे. त्याचे म्हणणे आहे कि त्याला हे काम करण्यात भरपूर मजा येते आणि त्याने हे काम आपल्या मित्रांना पाहून सुरु केले होते आणि आज मी चांगले पैसे कमावतो. तुमच्या माहितीसाठी वार्ड बूट पॉलिश करण्यासाठी एक अनोखी पद्धत वापरतो. वार्ड आपल्या दुकाना समोरून जाणाऱ्या लोकांना त्यांच्या खराब बुटा बद्दल वाईट भावना निर्माण करतो. ज्यामुळे लोक त्याच्या कडून बूट पॉलिश करण्यासाठी मजबूर होतात.\nएका व्यक्तीने त्याला एक दिवस विचारले कि असे लोकांना वाईट बोलून तू पैसे कमव���न तू आनंदी कसा राहू शकतोस या प्रश्नाच्या उत्तरात वार्ड म्हणाला मासे पकडण्यासाठी जाळे तर फेकावेच लागते. मी देखील तेच करतो. मी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना जोक्स ऐकवतो आणि त्यांच्या सोबत हसतो आणि त्यांना स्वच्छ बूट घालण्यासाठी प्रेरित करतो आणि ते माझ्याकडे आकर्षित होतात. वार्ड म्हणतो कि तो रस्त्याने जाणाऱ्या लोकांना जोक्स देखील सांगतो. ते वार्ड सोबत हसतात आणि वार्ड त्यांना बूट स्वच्छ ठेवण्यासाठी प्रेरित करतो.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/published_article.php?v=Andhra-Pradesh-will-have-five-deputy-chief-ministers-but-how-much-authority-CD9185452", "date_download": "2020-09-19T12:13:48Z", "digest": "sha1:EJB4DNJV32SZVMNQ4AJS5CQ3N2RN4ZV2", "length": 20355, "nlines": 129, "source_domain": "kolaj.in", "title": "आंध्र प्रदेशात पाच उपमुख्यमंत्री, पण अधिकार किती?| Kolaj", "raw_content": "\nआंध्र प्रदेशात पाच उपमुख्यमंत्री, पण अधिकार किती\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nआंध्र प्रदेशात पाच उपमुख्यमंत्री नेमण्याची घोषणा करून जगनमोहन रेड्डी यांनी मास्टरस्ट्रोक खेळलाय. पाच जातसमूहांना प्रतिनिधीत्व देत सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्यांदाच एवढ्या भरघोस संख्येत उपमुख्यमंत्री नेमण्याची ही पहिलीच घटना आहे. आतापर्यंत खूप झालं तर एकावेळी दोन उपमुख्यमंत्री नेमले जायचे. पण एवढे उपमुख्यमंत्री नेमून त्यांना अधिकार किती मिळणार\nजगनमोहन रेड्डी यांनी एक अभूतपूर्व क्रांतिकारी घोषणा केलीय. आपल्या मंत्रीमंडळातल्या २५ पैकी पाच जणांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय त्यांनी शुक्रवारी जाहीर केला. नव्या मंत्रिपरिषदेचा आज शनिवारी शपथविधी आहे. पण कुणाला उपमुख्यमंत्री करण्यात आलं हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे.\nउपमुख्यमंत्री कुणाला केलंय हे अजून कळालं नसलं तरी तो कुठल्या समाजातून असणार हे मात्र स्पष्ट झालंय. अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, मागास वर्ग, अल्पसंख्यांक आण��� कापू समाजातून प्रत्येकी एकाला उपमुख्यमंत्री बनवलं जाणार आहे. कापू ही महाराष्ट्रातल्या मराठा आणि बिहारमधल्या कुर्मी जातीसारखी शेतीच्या धंद्याशी संबंधित जात आहे.\nआंध्र प्रदेशच्या राजकारणात रेड्डी समाजाचा माणूस मुख्यमंत्री झाला की सरकारवर त्या समाजाचा प्रभाव राहतो. यावेळीही तसंच होईल, असं मानलं जातं होतं. पण जगनमोहन रेड्डी यांनी या समीकरणालाच धक्का दिलाय. वायएसआर काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत त्यांनी मंत्रीमंडळात प्रामुख्याने कमजोर वर्गाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या लोकांचा समावेश असेल, ही गोष्ट स्पष्ट केली.\nयानिमित्ताने भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारमधे ५ उपमुख्यमंत्री नेमले जाणार आहेत. समाजातल्या सगळ्या वर्गांना आणि जातींना प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न केला जातोय. जगनमोहन यांच्या पार्टीने विधानसभा निवडणुकीत एकूण १७५ पैकी १५१ जागा जिंकल्या होत्या. तसंच एससी, एसटी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांवर चांगली कामगिरी केलीय. एससीच्या ३६ पैकी ३४ आणि एसटीच्या सर्व सात जागांवर पक्षाचे उमेदवार जिंकलेत.\nहेही वाचाः प्रचंड बहुमताने जिंकलेल्या भाजपला हरवता येऊ शकतं, हे सांगणारा निकाल\nकापू समाजाने २०१४ च्या निवडणुकीआधी मागास वर्गाच्या आरक्षणासाठी मोठं आंदोलन केलं होतं. तेलगु देसमचे पार्टीच्या सरकारमधे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी ही मागणी मान्य केली होती. २००१७ मधे विधानसभेत विधेयकही मंजूर करण्यात आलं. त्यानुसार कापू समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणासोबतच आर्थिक सवलती देण्यात येतात.\nयाआधी एन. चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारमधेही कापू आणि मागास वर्गातून एक-एक उपमुख्यमंत्री बनवण्यात आला होता. तेलंगणामधेही तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही आपल्या पहिल्या कार्यकाळात दोघांना उपमुख्यमंत्री म्हणून नेमलं होतं.\nइतर मंत्र्यांसारखेच अधिकार, तरीही महत्त्व\nमहत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री हे पद काही घटनात्मक नाही. त्यामुळे त्याला इतर मंत्र्यांसारखेच अधिकार असतात. फक्त राजकीय हितसंबंध जपण्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली जाते. सध्या देशातली १४ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधे उपमुख्यमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आलीय.\nउत्तर ���्रदेश आणि गोव्यात दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत. पाचशे आमदार असलेल्या यूपीत जातीच्या राजकारणाचा बोलबाला आहे. योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. ठाकूर समाजाला प्रतिनिधीत्व दिल्याने भाजपचा पारंपरिक मतदार असलेल्या ब्राम्हण समाजामधे नाराजीचा सूर उमटू नये म्हणून दिनेश शर्मा यांना उपमुख्यमंत्री म्हणून नेमण्यात आलं. तसंच दलित नेते केशवप्रसाद मौर्य यांनाही उपमुख्यमंत्री करण्यात आलं.\nउपमुख्यमंत्री नेमण्याच्या या प्रथेचे कनेक्शन थेट उपपंतप्रधानपदाशी आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रीमंडळातले सदस्य सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे पहिले उपपंतप्रधान आहेत. त्यांच्यानंतर मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंह आणि बाबू जगजीवन राम यासारख्या नेत्यांना उपपंतप्रधानपदाचा दर्जा देण्यात आला.\nहेही वाचाः वंचित आघाडीने निव्वळ मतं खाल्ली की नवं राजकारण उभं केलं\nपण ३० वर्षांपूर्वी १९८९ मधे देवीलाल यांना थेट उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली. आतापर्यंत एखाद्याला निव्वळ उपपंतप्रधान म्हणून दर्जा दिला जायचा. पण यावेळी उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याने हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. त्यावर केंद्र सरकारने हे पद केवळ नावासाठी असून देवीलाल यांना इतर मंत्र्यांसारखाच दर्जा राहील, असं कोर्टात सांगितलं. यावर कोर्टाने दिलेल्या निर्णयात देवीलाल यांना पंतप्रधानांसारखे कुठलेच अधिकार नसतील, असं स्पष्ट केलं.\n१९९० मधे आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर मात्र देशभरात उपमुख्यमंत्री नेमण्याचा ट्रेंड सुरू झाला. या निकालानंतर १९९२ मधे कर्नाटकमधे एस. एम. कृष्णा यांची पहिल्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून नेमणूक झाली. नंतरच्या काळात दोन दोन उपमुख्यमंत्री नेमण्याचा ट्रेंडही सुरू झाला. आपल्याकडे महाराष्ट्राला १९७८ मधे भंडाऱ्याचे नाशिकराव तिरपुडे यांच्या रूपाने पहिला उपमुख्यमंत्री मिळाला.\nनंतरच्या काळात सुंदरराव साळुंके, रामराव आदिक, गोपीनाथराव मुंडे, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर. आर. पाटील आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून नेमण्यात आलं होतं. विद्यमान फडणवीस सरकारमधे उपमुख्यमंत्री नेमण्याची मागणी वेळोवेळी समोर आली. पण आता सरकारचा कार्यकाळ संपत आला तरी उपमुख्यमंत्र्याची काही नेमणूक झाली नाही.\nचला आता आपण राज ठाकरेंना प्रश्न विचारुया\nआज रात्री गुड नाईटचा मेसेज पाठवण्याआधी हे वाचा\n१९८४: सत्तर वर्षांपूर्वीच्या कादंबरीत आपल्याला आजचं राजकारण दिसतं\nभाई माधवराव बागलः कोल्हापुरात उभारला आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा\nडॉ. रघुवंश प्रसाद सिंग : पिछडयांच्या हितासाठी झटणारे राजपूत नेते\nडॉ. रघुवंश प्रसाद सिंग : पिछडयांच्या हितासाठी झटणारे राजपूत नेते\nसगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र\nसगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र\nसुशांत सिंगला न्याय की राजकारण \nसुशांत सिंगला न्याय की राजकारण \nवसंतराव नाईक यांचे राजकारणापलिकडचे किस्से\nवसंतराव नाईक यांचे राजकारणापलिकडचे किस्से\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nसुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला\nसुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला\nअर्थव्यवस्थेची काळजी करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकी ‘मास्क’वाद\nअर्थव्यवस्थेची काळजी करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकी ‘मास्क’वाद\nबहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज\nबहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज\nजिंकू किंवा मरू, बेरोजगारीशी लढू\nजिंकू किंवा मरू, बेरोजगारीशी लढू\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/special-coverage/govindrao-talwalkar-memories/talwalkar-editorials/talwalkars-editorial-on-shankarrao-mohite/articleshow/58008032.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-19T13:29:31Z", "digest": "sha1:UTRJDXVPMSF45ZWU4ELVOQR2VNGKPR6S", "length": 28755, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअकलूजचे शंकरराव मोहिते यांच्या घरी झालेले लग्न आणि त्यातील थाटमाट यांवर २० मे १९७१ रोजी लिहिलेला आणि महाराष्ट्रभर गाजलेला हा अग्रलेख...\nअकलूजचे शंकरराव मोहिते यांच्या घरी झालेले लग्न आणि त्यातील थाटमाट यांवर २० मे १९७१ रोजी लिहिलेला आणि महाराष्ट्रभर गाजलेला हा अग्रलेखः\nमहाराष्ट्र अनेक क्षेत्रांत मागे आहे, याची खंत अनेकजण व्यक्त करीत असले, तरी एका बाबतीत महाराष्ट्राने, साऱ्या देशातच नव्हे, तर जगात विक्रम केला, याबद्दल मराठी लोकांची मान ताठ झाल्याखेरीज राहणार नाही. हा विक्रम कोणता याचे उत्तर हवे असल्यास सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथून प्रसिद्ध झालेली बातमी वाचावी. ही बातमी म्हणजे आमदार शंकरराव मोहिते यांच्या चिरंजीवांच्या व मुलीच्या वैभ‍वशाली लग्नसमारंभाची. प्रसिद्ध झालेली बातमी अशी : ‘या विवाहसमारंभाच्या निमित्ताने केलेल्या रोषणाईमुळे व सजावटीमुळे येथील परिसराला यक्षनगरीचे स्वरूप आले होते. सुमारे एक लाख निमंत्रित यावेळी उपस्थित होते. दीड लाख लोकांच्या भोजनाची व्यवस्था केलेली होती. रात्री वधूवरांची भव्य वरात निघाली होती. पुणे, सोलापूर व करमाळा येथील बँडची अकरा पथके वरातीच्या पुढे होती. चाळीस हजार लोक वरातीत सामील होते.’ ‘केसरी’त ही बातमी प्रसिद्ध झाली, तेव्हा आमचा प्रथम विश्वास बसला नाही. पण या समारंभात हजेरी लावलेल्या एक-दोन व्यक्तींना भेटण्याचा योग आला आणि त्यांच्याकडून जेव्हा या बातमीला दुजोरा मिळाला, तेव्हा या एका क्षेत्रात तरी महाराष्ट्राने आघाडी मारली, याबद्दल आम्हांला आनंद झाला. ‘केसरी’च्या बातमीदाराने धाडलेल्या बातमीत आणखी एक-दोन गोष्टींची भर घालायला हवी. उन्हाळ्याच्या या दिवसांत भोजनार्थींना त्रास होऊ नये, म्हणून थंडगार पाण्याची सोय होती व त्यासाठी विहिरीत बर्फाच्या अनेक लाद्या टाकल्या होत्या, असे समजले. या योजकतेचे कौतुक करावे, तेवढे ते थोडेच ठरेल. बर्फाची फॅक्टरीच सुरू केली असती, तर अधिक बरे झाले असते. हा दणकेबाज विवाह-समारंभ झाला, तेव्हा आहेरही तितकेच दणक्यात येणे स्वाभाविक. एक लाख लोकांना भोजन देण्याचा अभूतपूर्व विक्रम केल्यानंतर ज्यांनी समारंभाबद्दल ऐकले व पाहिले, त्यांच्या कल्पनाशक्तीला पंख फुटणे अनिवार्य. त्यामुळे आहेराचे वर्णनही ज्याला जसे जमेल, तसे तो सांगतो. भांड्यांपासून मोटरीपर्यंत आहेर आल्याच्या हकीगती सांगण्यात आल्या. यात सत्य किती व कल्पना किती, हे कळण्यास मार्ग नाही. पण दणकेबाज समारंभाला शोभेल, सुसंगत दिसेल, असेच सर्व हवे; तेव्हा आहेराच्या बाबतीत अपवाद होण्याचे कारण नव्हते.\nअशा या अपूर्व, वैभवशाली विवाहाचा चित्रपट देशभर दाखवण्याची व्यवस्था झाल्यास पराक्रमी महाराष्ट्राचे सर्वत्र कौतुक होईल. कोणी काही विक्रम केला, की त्याचे कौतुक झाल्यास बरे असते. चित्रपट दाखवला, की मग सांगोवांगीच्या गोष्टी नकोत. तमाम मराठी जनता समारंभाला हजर राहणे शक्य नाही. पण अशा अलौकिक विवाहसमारंभाची त्रोटक वृत्तपत्रीय वर्णने वाचण्याऐवजी जर चित्रपटाद्वारे प्रत्यक्ष समारंभाचे दृश्य लक्षावधी लोकांना पाहावयास मिळाले, तर त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल. आ​णि या देशात समाजवाद येणार व महाराष्ट्रात समाजवादाचा पाळणा पहिल्या प्रथम हलणार, याविषयी हे लक्षावधी लोक आपल्या मनाशी खूणगाठ बांधतील. शिवाय, महाराष्ट्रात जे इतर सहकारी साखर कारखाने व सोसायट्या आहेत, त्यांच्या चेअरमनना आणि संचालकांना यापासून स्फूर्ती मिळून ते शंकरराव मोहिते यांच्यावरही मात करण्यासाठी अहमहमिकेने पुढे येतील, हा फायदा निराळाच. ‘गरिबी हटाव’ची घोषणा झालेली आहे; शंकरराव मोहिते ज्या पक्षाचे आहेत, त्या पक्षाची ही घोषणा. या स्थितीत सहकारी साखर-कारखानदार जर लक्षभोजने घालू लागले, तर निदान त्या दिवसापुरता तरी अनेक गरिबांच्या पोटात अन्नाचा घास जाईल आणि या मार्गाने गरिबीचा आज ना उद्या या देशात पूर्णतः नायनाट होऊन, धनधान्याची येथे रेलचेल होईल.\nयापूर्वी सहस्रभोजन ही मोठी कर्तबगारीची घटना मानली जाई. आता एका सहकारी साखर-कारखानदाराने ती कःपदार्थ ठरवून लाखावर लोकांना इच्छाभोजन घातले. एकप्रकारे हे अपरिहार्य होते. रुपयाची किंमत घटल्याने पूर्वीच्या लाखाचे आता बारा हजार झाले असतील. पण लोकसंख्या वाढल्याने सहस्रभोजनाऐवजी लक्षभोजन होणे आवश्यक. म्हाताऱ्या बायका लक्ष वाती वळतात, लक्ष दुर्वांच्या जुड्या गणपतीला वाहतात. पण आपल्याला महाराष्ट्रात पहिल्याप्रथम जो समाजवाद आणायचा आहे, तो आणणाऱ्या खंद्या समाजवाद्यांनी हे वाती वळण्याचे बायकी उद्योग करण्यापेक्षा लक्षभोजनाचा थाट उडवून देणे केव्हाही श्रेयस्कर. पैसा हा फिरता असावा, हा अर्थशास्त्राचा नियम. अकलूजच्या लक्षभोजनामुळे कितीतरी जणांच्या हातांत पैसा पडला व फिरला. त्यामुळे संपत्तीचे वाटप झाले आणि समाजवादात हे अभिप्रेतच आहे. शिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर जेवणावळी उठवण्यासाठी केवढे नियोजन करावे लागले असेल, संघटना बांधावी लागली असेल, याची कल्पनाच केलेली बरी. पेशवाईत सवाई माधवरावांचा लग्नसमारंभ मोठ्या थाटाचा कसा झाला, याची इतिहासात व बखरीत नोंद आहे. त्यावेळी नाना फडणीसांनी भोजनप्रबंध कसा असावा, याविषयी अगदी बारीकसारीक तपशीलही नमूद करणारे आदेश लिहून ठेवले आहेत. भोजनात पदार्थ कोणते व कसे असावे, तूप कसे वाढावे, इत्यादींपासून ‘भोजनोत्तर दात कोरावयास लवंगा द्याव्या’, इतका तपशील नानाने दिला होता. लग्नसमारंभात भोजनाची चोख व्यवस्था असली, की ‘नाना फडणिशी बेत’ असे म्हणण्याचा प्रघात आहे. पण नाना फडणीस ही इतिहासजमा व्यक्ती. आता समाजवादासाठी लढाई चालू झाली असून, हा युगात आणखी व्यापक विचार व आचार हवा. त्यास अनुरूप असा प्रबंध शंकरराव मोहिते यांनी केल्याने यापुढे ‘शंकरराव मोहिते बेत’ असा नवा वाक्प्रचार रूढ करावयास हवा. अकलूजसारख्या गावात लाख दीडलाख लोक एका दिवसात इच्छाभोजन करतात, ही लहानसहान गोष्ट नव्हे. त्यानिमित्ताने प्रगट झालेले व्यवहार-कौशल्य, संघटना-चातुर्य व कार्यक्षमता यांची वाखाणणी करावी, तेवढी थोडीच. इतकी कर्तबगारी दुथडी भरून वाहात असता समाजवादाची व गरिबीविरुद्धची लढाई हरणे शक्यच नाही. विलासी राहणी, चैनबाजी यांवर निर्बंध घालण्याचे एक कलम काँग्रेसच्या कार्यक्रमात आहे, परंतु ते फक्त शहरी चैनबाजीपुरते मर्यादित असावे. ग्रामीण भागातील लक्षभोजन ही चैन नसून जनतेवरील प्रभावाची आणि जनता-संपर्काची एक खूण मानली पाहिजे.\nटाटा, बिर्ला हे ���ांडवलदार. त्यांनासुद्धा असे लक्षभोजन कधी घालता आले नाही. कसे येणार त्यांचा ए‍वढा जनता-संपर्क कोठे आहे त्यांचा ए‍वढा जनता-संपर्क कोठे आहे बहुजन समाजातून आलेल्या, काबाडकष्ट करणाऱ्या जनतेतून आलेल्या नेतृत्वालाच हे शक्य आहे. बडे भांडवलदार व संस्थानिक यांना हे लक्षभोजनाचे कर्तृत्व कधी गाजविता आले नाही आणि येणे शक्य नाही. इंग्लंडमध्ये हॅरॉल्ड विल्सन हे मजूरपक्षीय पंतप्रधान होते, तेव्हा त्याच्या मुलाच्या लग्नाला मुलगा व मुलगी या दोघांकडून केवळ आठ माणसे हजर होती. काय हा क्षुद्रपणा बहुजन समाजातून आलेल्या, काबाडकष्ट करणाऱ्या जनतेतून आलेल्या नेतृत्वालाच हे शक्य आहे. बडे भांडवलदार व संस्थानिक यांना हे लक्षभोजनाचे कर्तृत्व कधी गाजविता आले नाही आणि येणे शक्य नाही. इंग्लंडमध्ये हॅरॉल्ड विल्सन हे मजूरपक्षीय पंतप्रधान होते, तेव्हा त्याच्या मुलाच्या लग्नाला मुलगा व मुलगी या दोघांकडून केवळ आठ माणसे हजर होती. काय हा क्षुद्रपणा समाजवादाचा संबंध समाजाशी येतो, म्हणून हजारो लोकांना लग्नसमारंभात बोलावून त्यांना भोजन घालण्यातच समाजवादी निष्ठा प्रगट होते. सात-आठ लोकांनी भोजन करण्यात काय शोभा समाजवादाचा संबंध समाजाशी येतो, म्हणून हजारो लोकांना लग्नसमारंभात बोलावून त्यांना भोजन घालण्यातच समाजवादी निष्ठा प्रगट होते. सात-आठ लोकांनी भोजन करण्यात काय शोभा हॅरॉल्ड विल्सनपेक्षा शंकरराव मोहिते हे सहकारी साखर-कारखानदार म्हणूनच अधिक मोठे समाजवादी मानायला हवेत. त्यांनी जो प्रचंड बेत रचला व पार पाडला, त्याचे कौतुक करायला ‘केसरी’चेच एक माजी संपादक कै. वा. कृ. भावे हवे होते. त्यांनी पेशवाईतील भोजनादी समारंभाची प्रशंसापर वर्णने मनसोक्त केली होती. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी व रशिया यांचे प्रत्येकी वीस लक्ष याप्रमाणे चाळीस लाख सैन्य एकमेकांविरुद्ध लढत असता या सैन्याला दारूगोळा, युद्धसामग्री किती लागेल, कशी पुरवली जात असेल, याच्या चिंतेपेक्षा एवढ्या सैन्याला अन्न कसे पुरवले जात असेल, भांडी-कुंडी किती लागत असतील, ही ​चिंता कै. भावे यांना पडली होती. आज ते हयात असते, तर शंकरराव मोहिते यांनी हा लक्षभोजनाचा बेत पार पाडल्याबद्दल आनंद व्यक्त करीत असताना त्यांना अन्नधान्य किती लागले, भांडी-कुंडी किती लागली, इत्यादी महत्त्वाचा तपशील मिळवता आला असता व महाराष्ट्राच्या ज्ञानात मोठीच भर पडली असती. हा तपशील अभिनंदन-ग्रंथ आणि चित्रपट यांच्याद्वारे जनतेला माहीत करणे शक्य आहे. हे एवढे समारंभ करायचे असल्याने व ते महत्त्वाचे असल्याने, बागायतदारांना शेतीच्या उत्पादनावर प्राप्तिकर देण्यासाठी पैसा उरणे शक्य नाही. हा कर बसवला, तर शेतीचे नुकसान होईल आणि देश भिकेला लागेल. देशच भिकेला लागला तर लक्षभोजन कसे मिळेल व कोण देणार हॅरॉल्ड विल्सनपेक्षा शंकरराव मोहिते हे सहकारी साखर-कारखानदार म्हणूनच अधिक मोठे समाजवादी मानायला हवेत. त्यांनी जो प्रचंड बेत रचला व पार पाडला, त्याचे कौतुक करायला ‘केसरी’चेच एक माजी संपादक कै. वा. कृ. भावे हवे होते. त्यांनी पेशवाईतील भोजनादी समारंभाची प्रशंसापर वर्णने मनसोक्त केली होती. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी व रशिया यांचे प्रत्येकी वीस लक्ष याप्रमाणे चाळीस लाख सैन्य एकमेकांविरुद्ध लढत असता या सैन्याला दारूगोळा, युद्धसामग्री किती लागेल, कशी पुरवली जात असेल, याच्या चिंतेपेक्षा एवढ्या सैन्याला अन्न कसे पुरवले जात असेल, भांडी-कुंडी किती लागत असतील, ही ​चिंता कै. भावे यांना पडली होती. आज ते हयात असते, तर शंकरराव मोहिते यांनी हा लक्षभोजनाचा बेत पार पाडल्याबद्दल आनंद व्यक्त करीत असताना त्यांना अन्नधान्य किती लागले, भांडी-कुंडी किती लागली, इत्यादी महत्त्वाचा तपशील मिळवता आला असता व महाराष्ट्राच्या ज्ञानात मोठीच भर पडली असती. हा तपशील अभिनंदन-ग्रंथ आणि चित्रपट यांच्याद्वारे जनतेला माहीत करणे शक्य आहे. हे एवढे समारंभ करायचे असल्याने व ते महत्त्वाचे असल्याने, बागायतदारांना शेतीच्या उत्पादनावर प्राप्तिकर देण्यासाठी पैसा उरणे शक्य नाही. हा कर बसवला, तर शेतीचे नुकसान होईल आणि देश भिकेला लागेल. देशच भिकेला लागला तर लक्षभोजन कसे मिळेल व कोण देणार अशा या अभूतपूर्व समारंभाला केंद्र सरकारचे अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण, शेतीखात्याचे राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे, महाराष्ट्राचे सहकारी खात्याचे मंत्री यशवंतराव मोहिते, इत्यादी मातब्बर मंडळींनी हजर राहून अधिक शोभा आणली. साऱ्या देशात वा जगात कोणाला (लक्षभोजनाचा) जो पराक्रम करता आला नाही, तो महाराष्ट्रात एकेठिकाणी होत असता या नेतेमंडळींनी उपस्थित राहणे इष्ट होते. समाजवादाच्या लढाईसाठी जे सैन्यदल महाराष्ट्रात उभे आहे आणि साखर-कारखान्यांचे बुरूज त्याने मजबूत करण्याचे जे कार्य चालवले आहे, त्या सैन्यातील एक प्रमुख वीर लक्षभोजनाचा पराक्रम करीत असता महाराष्ट्राच्या नेत्यांनी कौतुकाला हजर राहावयाचे नाही, तर काय करायचे अशा या अभूतपूर्व समारंभाला केंद्र सरकारचे अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण, शेतीखात्याचे राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे, महाराष्ट्राचे सहकारी खात्याचे मंत्री यशवंतराव मोहिते, इत्यादी मातब्बर मंडळींनी हजर राहून अधिक शोभा आणली. साऱ्या देशात वा जगात कोणाला (लक्षभोजनाचा) जो पराक्रम करता आला नाही, तो महाराष्ट्रात एकेठिकाणी होत असता या नेतेमंडळींनी उपस्थित राहणे इष्ट होते. समाजवादाच्या लढाईसाठी जे सैन्यदल महाराष्ट्रात उभे आहे आणि साखर-कारखान्यांचे बुरूज त्याने मजबूत करण्याचे जे कार्य चालवले आहे, त्या सैन्यातील एक प्रमुख वीर लक्षभोजनाचा पराक्रम करीत असता महाराष्ट्राच्या नेत्यांनी कौतुकाला हजर राहावयाचे नाही, तर काय करायचे आम्हांला या अभूतपूर्व समारंभाचे आमंत्रण नव्हते आणि आम्ही हजर नव्हतो, हे खरे असले, तरी ‘अन्नदाता सुखी भव’ असे म्हणतो आणि लक्षभोजनाच्या समाजवादाचा जयजयकार करतो\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nसूक्ष्मातील विनोबा व स्थूलातील आपण...\nयशवंतराव वीसकलमे महत्तवाचा लेख\n 'हे' मार्केट होणार सुरु\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\n कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनच्याच आत गेली टोपी बहु\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nआयपीएलमुंबई विरुद्ध चेन्नई: कसे आहे अबूधाबीचे पिच आणि हवामान; या खेळाडूंना मिळेल संधी\nजळगावपतीच्या सहकार्यानेच मित्राकडून पत्नीवर अत्याचार, दोघांवर गुन्हा दाखल\nदेशएनआयएचे छापे, अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांन�� अटक\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nविदेश वृत्तसौदी: बेरोजगार भारतीय कामगारांवर भीक मागण्याची वेळ; डिटेंशन सेंटरमध्ये रवानगी\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nआयपीएलजिंकणार तर मुंबईच; या कारणामुळे चेन्नईविरुद्ध मुंबईचे पारडे कधीही जड\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nरिलेशनशिपया प्रसिद्ध अभिनेत्री जात-पात-धर्म-भेद सारं विसरुन अडकल्या परदेशी तरुणांसोबत लग्नबंधनात\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://wardha.gov.in/notice/psw-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B2/", "date_download": "2020-09-19T12:03:28Z", "digest": "sha1:DYEEHBY42UAVUX67MHQ2RI5MD5LSJWNN", "length": 4013, "nlines": 95, "source_domain": "wardha.gov.in", "title": "PSW पदाकरिता अर्ज करण्यात आलेल्या उमेदवारांकरिता सूचना | जिल्हा वर्धा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nPSW पदाकरिता अर्ज करण्यात आलेल्या उमेदवारांकरिता सूचना\nPSW पदाकरिता अर्ज करण्यात आलेल्या उमेदवारांकरिता सूचना\nPSW पदाकरिता अर्ज करण्यात आलेल्या उमेदवारांकरिता सूचना\nPSW पदाकरिता अर्ज करण्यात आलेल्या उमेदवारांकरिता सूचना\nPSW पदाकरिता अर्ज करण्यात आलेल्या उमेदवारांकरिता सूचना\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा वर्धा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 09, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+778+ca.php", "date_download": "2020-09-19T12:57:54Z", "digest": "sha1:I6FQU6XZB25M2HDUIN3RIUHJDME2YPE2", "length": 3545, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "���्षेत्र कोड 778 / +1778 / 001778 / 0111778, कॅनडा", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड: 778 (+1 778)\nआधी जोडलेला 778 हा क्रमांक British Columbia क्षेत्र कोड आहे व British Columbia कॅनडामध्ये स्थित आहे. जर आपण कॅनडाबाहेर असाल व आपल्याला British Columbiaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. कॅनडा देश कोड +1 (001) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला British Columbiaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +1 778 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनBritish Columbiaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +1 778 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 001 778 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-death-toll-nears-19000-in-france-sgy-87-2135537/", "date_download": "2020-09-19T13:16:30Z", "digest": "sha1:CEX3BTOSTFQ6ESJM7N2T3FER6KTKGBBD", "length": 12324, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Coronavirus Death toll nears 19,000 in France sgy 87 | Coonavirus: फ्रान्समध्ये बळींची संख्या १९ हजारांजवळ, पण तरीही दिलासा, कारण… | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nCoonavirus: फ्रान्समध्ये बळींची संख्या १९ हजारांजवळ, पण तरीही दिलासा, कारण…\nCoonavirus: फ्रान्समध्ये बळींची संख्या १९ हजारांजवळ, पण तरीही दिलासा, कारण…\nफ्रान्समध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १९ हजारांजवळ पोहोचली आहे\nफ्रान्समध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १९ हजारांजवळ पोहोचली आहे. बळींची संख्या १९ हजारांच्या जवळ पोहोचल्याने एकीकडे चिंता असताना दिलासा देणारी बाब म्हणजे डेटा हाती आला आहे त्यानुसार करोनाचा फैलाव होण्याचा वेग मंदावत आहे. एक महिन्याच्या लॉकडाउननंतर करोनाचा वेग मंदावला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. फ्रान्समध्ये करोनामुळे मृत झालेल्यांची संख्या १८ हजार ६८१ झाली आहे.\nफ्रान्समधील आरोग्य विभागाचे प्रमुख जेरोम यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, रुग्णलयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी कमी झाली आहे. तर आयसीयूत दाखल होणाऱ्या संख्येत सलग नवव्या दिवशी घट झाली आहे. “आम्ही केलेल्या एकत्रित प्रयत्नांना यश मिळत आहे. लॉकडाउनचं फळ आम्हाला मिळत आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.\nसध्या फ्रान्समध्ये आयसीयूत ६०२७ रुग्ण आहेत. १ एप्रिलपासूनचा हा आतापर्यंतचा सर्वात कमी आकडा आहे. करोनाचा फैलाव होण्याआधीच फ्रान्सने पूर्ण तयारी करत पाच हजार बेड तयार ठेवले होते. सोबतच व्हेंटिलेशनल गेअरचीही व्यवस्था करण्यात आली होती.\nकरोनाचा सर्वात जास्त फटका बसलेल्या पहिल्या पाच देशांमध्ये फ्रान्सचा समावेश आहे. अमेरिका, इटली आणि स्पेननंतर सर्वात जास्त मृत्यू फ्रान्समध्ये झाले आहेत. यानंतर ब्रिटनचा क्रमांक आहे. या पाच देशांमध्ये मिळून एकूण १ लाख ४९ हजार करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nस्थावर मालमत्ता खरेदी झाली स्वस्त; राज्य शासनाकडून मुद्रांक शुल्कात सूट\nपश्चिम रेल्वेवर लोकलच्या १५० फेऱ्या वाढणार; अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना दिलासा\nराज्यमंत्री बच्चू कडू करोना पॉझिटिव्ह\n ‘करोना रिकव्हरी रेट’मध्ये भारत अव्वल; अमेरिकेलाही टाकलं मागे\n‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना अडचणीत अंगणवाडी सेविका,’आशां’चा कामाला नकार\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतो��; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचा नवा सल्लागार गट\n2 शरजील इमामविरोधात देशद्रोहाचा गुन्हा; दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्र दाखल\n3 जगातील सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण, मृत्यू अमेरिकेमध्ये; आकडेवारी पाहून धक्का बसेल\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/man-gives-wife-triple-talaq-for-being-fat-1778392/", "date_download": "2020-09-19T13:16:04Z", "digest": "sha1:E5D3CB46ZLTZTPU4SABIVPPATE2HGD6M", "length": 10828, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Man gives wife triple talaq for being Fat| लठ्ठपणासाठी पत्नीला तिहेरी तलाक देणाऱ्या पतीला अटक | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nलठ्ठपणासाठी पत्नीला तिहेरी तलाक देणाऱ्या पतीला अटक\nलठ्ठपणासाठी पत्नीला तिहेरी तलाक देणाऱ्या पतीला अटक\nपत्नीला तिहेरी तलाक दिल्या प्रकरणी मध्य प्रदेशच्या झांबुआ जिल्ह्यातील मेघनगरमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.\nपत्नीला तिहेरी तलाक दिल्या प्रकरणी मध्य प्रदेशच्या झांबुआ जिल्ह्यातील मेघनगरमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पत्नीचा लठ्ठपणा या तिहेरी तलाकसाठी कारण ठरला आहे. आपण लठ्ठ आहोत म्हणून पतीने आपल्याला तिहेरी तलाक दिला असा दावा संबंधित महिलेने केला आहे. सलमा बानो असे पीडित महिलेचे नाव आहे.\nलठ्ठ असल्यामुळे पतीकडून नेहमीच मला वाईट वागणूक मिळायची. मेघनगरच्या घरी आल्यानंतर नवरा अनेकदा मला बेदम मारहाण करायचा. त्याने तलाक दिल्यानंतर मी त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असे सलमा बानो यांनी सांगितले.\n१० वर्षांपूर्वी सलमा आणि अरिदचे लग्न झाले होते. या जोडप्याला दोन मुले आहेत. सलमाच्या तक्रारीनंतर अरिफला कलम ३२३ आणि कलम ४९८ अंतर्गत अटक करण्यात आली आहे असे मेघनगर पोलीस स्टेशनचे प्रमुख कुशल सिंह रावत यांनी सांगितले. नवरा आणि सासू लठ्ठपणावरुन नेहमीच आपल्याला टोमणे मारायचे असे सलमाने सांगितले. तिहेरी तलाक दिल्यानंतर नवऱ्याने मुलांना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी नकार दिला तेव्हा त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली असे बानोने सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 भीमा कोरेगाव : वरवरा राव यांच्या नजरकैदेत आणखी वाढ\n2 ‘अनिल अंबानींना वाचवण्यासाठीच सीबीआयच्या संचालकांना पंतप्रधानांनी हटवलं’\n3 5 जी साठी आम्ही सज्ज, 2020 पर्यंत प्रत्येकाच्या हातात 4 जी : मुकेश अंबानी\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/kharya-khurya-goshti-by-neela-satyanarayan-1887802/", "date_download": "2020-09-19T11:49:34Z", "digest": "sha1:KRWAXTDOGPZVFIW7HZJMYWHRQB6EN5XA", "length": 16881, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kharya Khurya Goshti by Neela Satyanarayan | पड खाणाऱ्या बायकांच्या गोष्टी | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nपड खाणाऱ्या बायकांच्या गोष्टी\nपड खाणाऱ्या बायकांच्या गोष्टी\nनीला सत्यनारायण यांचे नाव मराठी वाचकांसाठी अजिबात नवीन नाही.\nनीला सत्यनारायण यांचे नाव मराठी वाचकांसाठी अजिबात नवीन नाही. लोकप्रिय सनदी अधिकरी म्हणूनही त्यांची ओळख आहेच. आपल्या रुक्ष आणि अतिशय धकाधकीच्या कामात व्यग्र असतानाही त्यांनी आपली संवेदनशीलता जोपासली, वाढवली आणि लेखनातून त्या व्यक्त होत राहिल्या. कवयित्री म्हणून त्या अधिक परिचित असल्या, तरी त्यांचे स्तंभलेखनही अनेकांना आवडते. ‘खऱ्याखुऱ्या गोष्टी’ हा त्यांचा कथासंग्रह कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. यातल्या सगळ्या गोष्टी ‘खऱ्या’ आहेत. म्हणूनच त्याचे नाव- ‘खऱ्याखुऱ्या गोष्टी’\nया कथासंग्रहात एकूण २१ कथा समाविष्ट आहेत. मानवी नातेसंबंध हे जितके गुंतागुंतीचे तितकेच हळुवारही असतात. त्याकडे बघताना त्याचे अनेक बरे-वाईट पलू जाणवतात. या संग्रहातील कथा वाचतानाही हे जाणवते. विशेष म्हणजे, या बहुतेक सगळ्या कथांचा केंद्रबिंदू स्त्रीच आहे. अपवाद ‘आनंद’ या कथेचा आणि काही प्रमाणात ‘बाबांची शाळा’चा. सत्यकथा असल्याने स्वत: लेखिकेनेही ही पात्रे पाहिली आहेत. त्यांच्या आयुष्यातील घटना पाहिल्या आहेत. या कथांत त्या स्वतही एक पात्र बनून येतात. त्यामुळे आपल्या नजरेतून या घटना मांडायचा त्यांचा हा प्रयत्न आहे.\nयातील काही स्त्रिया परंपरेला छेद देणाऱ्या आहेत, तर काही त्याचे जोखड खांद्यावर बाळगतही जगणाऱ्या आहेत. काही जे समोर आले ते मुकाटय़ाने स्वीकारणाऱ्या आहेत, तर काही त्यातून वाट काढणाऱ्या आहेत. कथानायिका या सामान्य स्त्रिया आहेत. त्यामुळे त्यांचे प्रश्नही रोजच्या जगण्यातील. हे लक्षात घेऊन लेखिकेनेही सरळसाध्या पद्धतीने त्या मांडल्या आहेत. हा साधेपणा हेच या संग्रहाचे वैशिष्टय़ आहे.\nयातल्या शालिनीताई (न्यायनिवाडा), रीमा (जगावेगळी), नियती, वरदा या अडचणीतून मार्ग काढणाऱ्या, सरावाच्या वाटा सोडून दुसऱ्या निवडणाऱ्या अशा आहेत. दत्तक मुलीच्या चु���ा माफ करून पुन्हा तिला आपलेसे करण्याचा मोठेपणा शालिनीताई नवऱ्याचा विरोध झुगारूनही दाखवतात. नियतीसारखी अल्पशिक्षित स्त्री मुलीची जबाबदारी एकहाती पेलून ती निभावून दाखवते. रीमाचा निर्णय वरवर दिसायला विचित्र वाटणारा, पण आपल्या मनाशी पूर्ण प्रामाणिक राहून तिने तो घेतलेला. नवऱ्याकडून फसवले जाऊनही आणि मोठय़ा आजाराचा सामना करावा लागूनही स्वत:ची संवेदनशीलता जपलेली वरदा हीदेखील अशीच मनस्वी. या दोघी आपल्या निर्णयांची जबाबदारीही घेणाऱ्या आहेत. गौराक्का, ऐश्वर्या, सोनाली (‘बाबांची शाळा’), सायली, यशोधरा, विशाखा यांनीही आपले स्वत्व राखण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. प्रतिकूल परिस्थितीतही त्या मोडून पडत नाहीत. काही ना काही मार्ग काढत राहतात. पण मिताली (‘सहचर’), अनन्या, मीरा, मधुरा, अवनी, सुमित्रा या सगळ्याच समोर आलेले दु:ख वा अडचणी मुकाटय़ाने सहन करणाऱ्या आहेत; तेही शिक्षित आणि स्वतकडे निरनिराळी प्रतिभा असताना. काहीही कारण नसताना इतकी पड खाणाऱ्या बायका ही गोष्ट आजच्या समाजातही अगदी दिसत नाहीत असे नाही. पण या नकारात्मक नायिका इतक्या ठळकपणे मांडण्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटण्याऐवजी चीडच येते. यातील ‘ऋण’ ही कथा तर अंगावर येणारी आहे. ‘मीरा-मधुरा’तील मधुराची व्यक्तिरेखाही अशीच. नाते महत्त्वाचे की व्यक्तिस्वातंत्र्य, असे प्रश्न या सुविद्य नायिकांना पडले आहेत. पण व्यक्तिस्वातंत्र्याचा एक पलू आत्मसन्मानही आहे, हे मात्र त्यांच्या गावीही नाही.\nत्यांच्या कथा, त्या खऱ्या असल्या तरी लेखिकेला का मांडाव्याशा वाटल्या असाव्यात कारण त्यागमूर्ती, सगळे अन्याय सहन करणारी, त्याविरुद्ध चकार शब्दही न काढणारी, नवरा कसाही असला तरी त्याच्याबरोबर राहण्यात धन्यता मानणारी, तकलादू नाती टिकवायच्या नादात स्वतचा कोंडमारा करणारी स्त्री तर आपण खूपदा आजूबाजूला आणि साहित्यातही पाहिलेली आहे. मात्र अनाठायी सोशिकपणा हे भूषण नव्हे, हे पटवून घ्यायची वेळ आता आली आहे. त्यामुळे या खऱ्या गोष्टींत काही निराळे वागू, करू पाहणाऱ्या आणखी स्त्रियांचा समावेश झाला असता, तर हा संग्रह अधिक वैशिष्टय़पूर्ण झाला असता असे वाटते. अशा वेगळ्या वाटांवरच्या प्रवाशांची आणि त्यांच्या उदाहरणांची आज जास्त गरज आहे.\n‘खऱ्याखुऱ्या गोष्टी’ – नीला सत्यनारायण,\nपृष्ठे- १८०, मूल्य- ���०० रुपये\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 कोलंबोतील ते ४० तास\n2 भाषा व संस्कृती संशोधनाचा वैश्विक व्यास\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://karyarambhlive.com/news/2819/", "date_download": "2020-09-19T11:17:59Z", "digest": "sha1:ZMFM2F7KXI7M7I22GZFW5X7SYCGB3XRO", "length": 14015, "nlines": 131, "source_domain": "karyarambhlive.com", "title": "नविन शैक्षणिक धोरणामुळे आरटीई अंतर्गत 12 वी पर्यंत मोफत शिक्षण", "raw_content": "\nनविन शैक्षणिक धोरणामुळे आरटीई अंतर्गत 12 वी पर्यंत मोफत शिक्षण\nकरिअर देश विदेश न्यूज ऑफ द डे\nआरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांची माहिती\nबीड, दि.30 : नवीन शैक्षणिक धोरणानुसार देशात शिक्षण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल केले जाणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणाला शिक्षण हक्क कायद्यांतर्गत व्यापक रूप देण्यात आलं आहे. आता 3 वर्षापासून 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार या कायद्यांतर्गत आणलं जाणार आहे. सध्या, हा कायदा केवळ 14 वर्षे वयापर्यंत विद्यार्थ्यांना लागू होता. याचाच अर्थ विद्यार्थ्यांना आता 12 वी पर्यंत मोफत शिक्षण मिळणार असल्याची माहिती शिक्षण हक्क कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी गेल्या आठ वर्षापासून प्रयत्न करणारे मनोज जाधव यांनी सांगितले.\nत्यांनी म्हटले की, नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. देशातील शिक्षण व्यवस्थेत या धोरणा अंतर्गत अमूलाग्र बदल होत आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचा अधिकार या कायद्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. शिक्षण हक्क कायदा (आरटीई) 2009 साली करण्यात आला याची अंमलबजावणी ही 2013 साली करण्यात आली. या कायद्यांतर्गत मोफत प्रवेश मिळालेले विद्यार्थी आता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी पुढील वर्षी 9 वी च्या वर्गात जातील. मात्र पुढील वर्षी या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळांची फी भरणे जिकिरीचे ठरणार होते. त्यामुळे योग्य वेळी आरटीईची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवेशित विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळणार आहे. त्यांना आता 12 वी पर्यंत मोफत शिक्षण मिळणार आहे. तसेच या आधी या कायद्यअंतर्गत 6 ते 14 वयो गटातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत होता. पूर्व प्राथमिक वर्ग नर्सरी ते पाहिलीपर्यंत विद्यार्थ्याना मोफत प्रवेश मिळणे कठीण होत होते. यामुळे गोर गरीब पालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचा लाखो रुपयांचा खर्च करून आपल्या पाल्याचे पाहिली पर्यंतचे शिक्षण करावे लागत होते. यात पालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च होत होते. त्यानंतर त्यांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पहीलीला मोफत शिक्षणाचा लाभ मिळत होता. मात्र या नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता पालकांचे आर्थिक नुकसान होणार नाही. तसेच खासगी शाळांना अनियंत्रित फी वाढविण्यापासून रोखण्याची शिफारसदेखील नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आली आहे. शिक्षण हक्क कायद्याची व्याप्ती वाढवण्यात यावी ही आमची सत्त्याची मागणी होती. ती आज पूर्ण झाली यामुळे केंद्राचे हे नवीन शैक्षणिक धोरण हे आरटीई अंतर्गत मोफत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या हिताचे असल्याचे मत आरटीई कार्यकर्ते युवा नेते मनोज जाधव यांनी व्यक्त केले आहे.\nराखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था\nशाळा का भरवली नाही म्हणून लिपिकास मारहाण\nबॉयलर आधुनिकीकरणाच्या नावाखाली संत एकनाथ कारखान्यातून कोट्यावधीची मशिनरी गायब\nआता कोरोनाच्या रुग्णसंख्येबरोबरच लक्षणांमध्येही वाढ\nतीनवेळा स्वॅब निगेटिव्ह येऊनही घरी जाऊ न दिल्याने आत्महत्येचा प्रयत्न\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\nपुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद\nनाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले\n24 लाखांचा गुटखा केला नष्ट\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\nपुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद\nनाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले\n24 लाखांचा गुटखा केला नष्ट\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीडमधील 1, केजचे चौघे पॉझिटिव्ह\nसलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on सलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nबियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on बियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nबीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह\nबालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nJune 17, 2020 June 17, 2020 Comments Off on बालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nदैनिक कार्यारंभ चे हे लाईव्ह न्यूज पोर्टल आहे.\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://manshreeinfosys.com/portfolio/khetwadicha-vigghnharta/", "date_download": "2020-09-19T12:18:41Z", "digest": "sha1:CIOITESHQH7CRAUX7RY4GCV3RFPHP7IG", "length": 3324, "nlines": 26, "source_domain": "manshreeinfosys.com", "title": "Khetwadicha Vighnaharta", "raw_content": "\nअखिल खेतवाडीतील सर्वात पहिला गणपती. खेतवाडीच्या विघ्नहर्त्याची स्थापना सन १९३७ साली झाली. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ ब्रिटीशां��ी काळी राजवट, हुकुमत व अत्याचारांचा जोश वाढत होता. ”स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच“ या ठाम मतावर असणारे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी एकजुटीसाठी सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव ब्रिटीशांची देशाबाहेर हकालपट्टी करण्यासाठी व जनजागृतीसाठी मांडलेले प्रस्ताव व मते यांचे प्रोस्ताहन घेऊन खेतवाडी २रि ३रि गल्ली सन १९३७ काळातील एक शूर, हिम्मतवादी गणेशभक्त भोलाराम मारुती चोरगे यांनी गणेश भुवनच्या (जुनी डायाभाई घेलाभाई चाळ) ओट्यावर गणेश स्थापना केली. त्यांना हिम्मतीने साथ दिली ती बटर दादा, मद्रास, धर्मा आणि आकारामबुआ यांनी. हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या ह्या कार्यकर्त्यांनी मोठ्या धाडसाने गणेशोस्तव साजरा करू लागले. सन १९४२ च्या काळचा एक प्रसंग घडला तो असा …. गणेशोत्सवात श्रींच्या मूर्तीजवळ ब्रिटीश सैनिक आले आणि त्यांनी विचारले,” ये कौन है ” आमच्या कार्यकर्त्यांनी धाडसाने उत्तर दिले – “ये हमारा भगवान है” ब्रिटीश सैनिक उर्मटपणे म्हणाले – “तुम्हारा भगवान तुम्हारे घरमे रखो, यहा नही चाहिये”…. पण ह्या कार्यकर्त्यांनी त्यांना न जुमानता गणेशोस्तव उस्ताहने साजरा केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/63-filmfare-awards-2018-live/articleshow/62582223.cms", "date_download": "2020-09-19T12:08:49Z", "digest": "sha1:TS5LF7F7YJV2D65PQ237D2WC6NBEI2AE", "length": 19682, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n६३ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा\nअवघं बॉलिवूड ज्या मानाच्या पुरस्कारांचं स्वप्न उराशी बाळगतं, त्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याने आजची सायंकाळ झगमगून जाणार आहे. गोरेगाव येथील एनएससीआय, एसव्हीपी स्टेडिअमवर हा सोहळा रंगत आहे. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत या पुरस्कार सोहळ्याचे क्षणोक्षणीचे अपडेट्स...\nअवघं बॉलिवूड ज्या मानाच्या पुरस्कारांचं स्वप्न उराशी बाळगतं, त्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याने आजची सायंकाळ झगमगून जाणार आहे. गोरेगाव येथील एनएससीआय, एसव्हीपी स्टेडिअमवर हा सोहळा रंगत आहे. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत या पुरस्कार सोहळ्याचे क्षणोक्षणीचे अपड��ट्स...\n०१.२९ - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका) : विद्या बालन, तुम्हारी सुलु\n०१.०० - सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका) : इरफान खान, हिंदी मिडिअम\n१२.५९ - सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अॅवॉर्ड) : राजकुमार राव, ट्रॅप्ड\n१२.५७ - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अॅवॉर्ड) : झायरा वसीम, सिक्रेट सुपरस्टार\n१२.२१ - सर्वाधिक चित्रपट (लोकप्रिय): हिंदी मिडिअम\n१२.१४ - सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकः अश्विनी अय्यर तिवारी (बरेली की बर्फी)\n१२.०८ - समीक्षकांची पसंती सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला 'न्यूटन'\n१२.०० - संगीतकार बप्पी लाहिरी यांना जीवनगौरव पुरस्कार\n११.३० - सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) : कोंकणा सेन शर्मा (अ डेथ इन द गंज)\n११.२० - सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : राजकुमार राव (बरेली की बर्फी)\n११.१७ - सर्वोत्कृष्ट कथा : अमित मसुरकर (न्यूटन)\n११.१५ - सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : मेहेर विज (सिक्रेट सुपरस्टार)\n११.१२ - सर्वोत्कृष्ट संवाद : हितेश कैवल्य (शुभ मंगल सावधान)\n११.१० - सर्वोत्कृष्ट पटकथा : शुभाशिष भुतियानी (मुक्ती भवन)\n११.०५ - सनी लिओनी पती डॅनिअल वेबरसोबत\n१०.५० - मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर अभिनेते शाहरुख खान आणि रणवीर सिंहसोबत स्टेजवर\n१०.२५ - जया बच्चन आणि अक्षरा हसन\n१०.२० - अभिनेत्री सोनाली बेंद्रे\n१०.१० - अभिनेत्री रेखा रेड कार्पेटवर अवतरली तेव्हा...\n१०.०५ - अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने\n९.५० - सनी लिओनीचा डान्स परफॉर्मन्स (फोटो - विनय राऊळ)\n९.४३ - सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : मेघना मिश्रा (नचदी फेरा - सिनेमा सिक्रेट सुपरस्टार)\n९.४५ - सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजीत सिंह (रोके रुके ना नैना - बद्रीनाथ की दुल्हनिया)\n९.४० - सर्वोत्कृष्ट गीत : अमिताभ भट्टाचार्य (उल्लू का पठ्ठा - सिनेमा जग्गा जासूस)\n९.३५ - सिक्रेट सुपरस्टार' फेम गायिका मेघना मिश्राने तिच्या आवाजाने मंत्रमुग्ध केले\n९.३० - अभिनेत्री प्रिती झिंटा आणि डिझाइनर मनीष मल्होत्रा\n९.२० - अभिनेता आयुष्यमान खुरानाचा दमदार परफॉर्मन्स सादर होत आहे\n९.१० - माला सिन्हा यांचे मनोगत : आज नि:शब्द व्हायला झाले आहे. त्यात हा पुरस्कार शाहरुख खान स्टेजवर असताना मिळतोय याचा आनंद वेगळा आहे. मी त्याची चाहती आहे. ब्लॅक लेडीला हातात धरण्याचे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. त्यामुळे हा पुरस्कार घेताना खूप छान वाटत आह���. या प्रसंगी मला माझ्या आई वडिलांची आठवण येत आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे मी इथवर पोहचू शकले.\n९.०३ - ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा यांना जीवनगौरव पुरस्काराने केले सन्मानित\n८.५५ -सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन : विजय गांगुली आणि रुएल डाऊसन वरिंदानी (गलती से मिस्टेक - जग्गा जासूस)\n८.५२ - सर्वोत्कृष्ट संगीत : प्रीतम (जग्गा जासूस)\n८.५१ - सर्वोत्कृष्ट अॅक्शन : टॉम स्ट्रूथर्स (टायगर जिंदा है)\n८.४९ - सर्वोत्कृष्ट छायांकन : शिर्षा रे (अ डेथ इन द गंज)\n८.४५ - सर्व तांत्रिक पुरस्कारांचे शाहरुख खानच्या हस्ते वितरण\n८.४४ -सर्वोत्कृष्ट संकलन : नितीन बाइद (ट्रॅप्ड)\n८.४३ - सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन : पारुल सोंढ (डॅडी)\n८. ४२ - सर्वोत्कृष्ट वेशभूषा : रोहित चतुर्वेदी (ए डेथ इन द गंज)\n८. ४१ - सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन : अनिश जॉन (ट्रॅप्ड)\n८.४० - पुरस्कार सोहळ्याला सुरुवात, शाहरुख खान करतोय सूत्रसंचालन\n८.३० - पत्रलेखा आणि राजकुमार राव\n८.२० - सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे मानांकन मिळालेला अभिनेता मानव कौल\n८.१५ - अंकिता लोखंडे\n८.१० - सर्वोत्कृष्ट सिनेमा मानांकने -\nबद्रिनाथ की दुल्हनिया, बरेली की बर्फी, हिंदी मीडियम, सिक्रेट सुपरस्टार, टॉयलेट : एक प्रेमकथा\n८.०५ - कोंकणा सेन\n७.५० - टाइम्स समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विनीत जैन\n७.४५ - संगीतकार अनु मलिक आणि त्याची कन्या.\n७.३० - 'सिक्रेट सुपरस्टार' फेम मेहेर विज तिला मिळालेल्या मानांकनाबद्दल पाहा काय म्हणतेय...\n७.२५ - बॉलिवूडच्या बिगेस्ट नाइटसाठी रेड कार्पेट झालंय सज्ज...\n७.१५ - परिणीती चोप्राने केलीय अशी रिहर्सल -\n७.०५ - शाहरुख सोबत सादर करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर शानदार परफॉर्मन्स\n७.०० - काय म्हणतोय करण जोहर पाहा व्हिडिओ -\n६.५५ - अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री परिणीती चोप्रा, अभिनेता आयुष्यमान खुराना आदींचे बहारदार परफॉर्मन्स हे या सोहळ्याचं आकर्षण असणार आहे.\n६.४५ - दिग्दर्शक करण जोहर यंदाही या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करणार आहे. आतापर्यंत किमान १५ ते १६ वेळा त्याने या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबु�� पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nहिरोसोबत झोपल्यानंतरच...कंगनाचा जया बच्चन यांच्यावर पुन...\n'करोडपती'झाल्यानंतर संसाराला लागली उतरती कळा; सुशील कुम...\nलोकांना मी खोटं बोलतोय असं वाटेल; पण, इंडस्ट्रीत.......\nसुशांतच्या जागी अभिषेकने आत्महत्या केली असती तर हेच बोल...\nकंबर आणि पोट झाकून दीपिकाचं पुन्हा 'घुमर' महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसौरव किशनच्या निमित्ताने मोहम्मद रफी परत आले का\nशौविकच्या शाळेतल्या मित्रालाही एनसीबीने घेतलं ताब्यात, पार्टीमध्ये पुरवायचा ड्रग्ज\nएनसीबीने अजून एका ड्रग डीलरच्या घरी मारला छापा\n ड्रग डीलरशी बोलण्यासाठी आईचा फोन वापरायची रिया चक्रवर्ती\nबीजेपीवरून पुन्हा एकदा संजय राऊतांवर भडकली कंगना रणौत\nहा 'ड्वेन' आहे तरी कोण, एनसीबी करतेय त्याचा शोध\nआयपीएलपहिल्या सामन्याआधीच ऋतुराज गायकवाडचा करोना रिपोर्ट आला; पुढील २४ तास महत्त्वाचे\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\n कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनच्याच आत गेली टोपी बहु\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nसिनेन्यूज'सॅम' नावाने वाटायचा ड्रग्ज, बॉलिवूडमध्येच आहे त्याचा 'बॉस'\nअर्थवृत्त'कोटक'ची डीजी गृह कर्ज; ४८ तासांत मिळणार गृहकर्ज\nआयपीएलजिंकणार तर मुंबईच; या कारणामुळे चेन्नईविरुद्ध मुंबईचे पारडे कधीही जड\nआयपीएलमुंबई विरुद्ध चेन्नई: कसे आहे अबूधाबीचे पिच आणि हवामान; या खेळाडूंना मिळेल संधी\nन्यूजनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगबॉलीवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमध्ये दिले आहे ‘या’ एका पदार्थाला प्राधान्य\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/business-news/article/gold-and-silver-rate-7-september-2020-mumbai-pune-jalgaon-kolhapur-latur-nashik-sangli-baramati/311647", "date_download": "2020-09-19T11:19:06Z", "digest": "sha1:I6VTQZW67WVWG5M47J45AT6CIXCQPUGQ", "length": 13490, "nlines": 109, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " सोने चांदी भाव, ७ सप्टेंबर २०२०: सोन्या-चांदीत वायदा भावात तेजी फटाफट चेक करा ७ सप्टेंबरचा भाव", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nसोने चांदी भाव, ७ सप्टेंबर २०२०: सोन्या-चांदीत वायदा भावात तेजी फटाफट चेक करा ७ सप्टेंबरचा भाव\nसोने चांदी भाव, ७ सप्टेंबर २०२०: सोन्या-चांदीत वायदा भावात तेजी फटाफट चेक करा ७ सप्टेंबरचा भाव\nGold and Silver Rate| वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या व्यापारी सत्रात सोमवारी सोन्यात तेजी पाहायला मिळाली आहे.\nसोने चांदी भाव, ७ सप्टेंबर २०२० |  फोटो सौजन्य: Times Now\nवायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या व्यापारी सत्रात सोमवारी सोन्यात तेजी पाहायला मिळाली आहे.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर शुक्रवारी सकाळी वायदा भावात वाढ पाहायला मिळाली.\nसोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात किरकोळ वाढ आली.\nGold Price , सोने चांदी भाव, ७ सप्टेंबर २०२०: नवी दिल्ली : वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या व्यापारी सत्रात सोमवारी सोन्यात तेजी पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)वाढ पाहायला मिळाली. एमसीएक्स (MCX)वर सकाळी १० वाजून ४८ मिनिटांनी पाच ऑक्टोबर २०२० च्या सोन्याचा वायदा भावात ०.१३ टक्के म्हणजे ६७ रुपयांची वाढ होऊन प्रती १० ग्रॅम ५० हजार ७४५ रुपयांवर ट्रेंड करत होता. जागतिक स्तरावर सोमवारी सोन्याच्या वायदा किंमतीत वाढ दिसून आली.\nदुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी चांदीच्या वायदा किंमतीत वाढ दिसली आहे. एमसीएक्सवर चार सप्टेंबर २०२० च्या चांदीचा भाव सोमवारी सकाळी १० वाजून ५७ मिनिटांनी १.२७ टक्के म्हणजे ८२४ रुपयांच्या तेजीसह ६८ हजार १२० रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. जागतिक स्तरावर सोमवारी चांदीच्या वायदा किंमतीत वाढ दिसून आली.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव���बद्दल बोलायचे झाले तर शुक्रवारी सकाळी वायदा भावात वाढ पाहायला मिळाली. कॉमेक्सवर सोने ऑक्टोबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या ०६.७० डॉलर म्हणजे ०.३५ टक्के वाढीसह १९४१ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव ०.०३ टक्के म्हणजे ०.६१ डॉलरच्या घटीसह १९३४.५५ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर सोमवारी सकाळी चांदीत वाढ पाहायला मिळाली. कॉमेक्सवर डिसेंबरच्या करारची चांदीचा वायदा भाव गेल्या सत्राच्या ०.५५ डॉलर म्हणजे २.०७ टक्के वाढीसह २७.२७ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव ०.४४ टक्के म्हणजे ०.१२ डॉलरच्या वाढीसह २७.०३ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.\nमहाराष्ट्रात सोने चांदी महागले\nसोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात किरकोळ वाढ आली. आज सोनं प्रति ग्राम १० ग्रॅम ९० रुपयांनी महागले. प्रति १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५० हजार ५९० रुपयांवर सुरू आहे. तर प्रति १० ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४९ हजार ५९० रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर ५० हजार ५१० रुपयांवर बंद झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ४९ हजार ५१० रुपयांवर बंद झाला होता.\nसोन्याच्या दरासोबत चांदीच्या दरात सुरूवातीला भरघोस वाढ दिसून आली. चांदीत ८९० रुपये प्रति किलोची वाढ झाली. काल ६७ हजार २१० वर असलेली चांदी आज ६८ हजार १०० रुपयांवर विक्री सुरू आहे.\nपाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)\nशहर आजचा दर कालचा दर\nमुंबई ५० हजार ५९० ५० हजार ५१०\nपुणे ५० हजार ५९० ५० हजार ५१०\nजळगाव ५० हजार ५९० ५० हजार ५१०\nकोल्हापूर ५० हजार ५९० ५० हजार ५१०\nलातूर ५० हजार ५९० ५० हजार ५१०\nसांगली ५० हजार ५९० ५० हजार ५१०\nबारामती ५० हजार ५९० ५० हजार ५१०\nपाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)\nशहर आजचा दर कालचा दर\nमुंबई ४९ हजार ५९० ४९ हजार ५१०\nपुणे ४९ हजार ५९० ४९ हजार ५१०\nजळगाव ४९ हजार ५९० ४९ हजार ५१०\nकोल्हापूर ४९ हजार ५९० ४९ हजार ५१०\nलातूर ४९ हजार ५९० ४९ हजार ५१०\nसांगली ४९ हजार ५९० ४९ हजार ५१०\nबारामती ४९ हजार ५९० ४९ हजार ५१०\nपाहू या महाराष्ट्रातील काही प���रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)\nशहर आजचा दर कालचा दर\nमुंबई ६८ हजार १०० ६७ हजार २१०\nपुणे ६८ हजार १०० ६७ हजार २१०\nजळगाव ६८ हजार १०० ६७ हजार २१०\nकोल्हापूर ६८ हजार १०० ६७ हजार २१०\nलातूर ६८ हजार १०० ६७ हजार २१०\nसांगली ६८ हजार १०० ६७ हजार २१०\nबारामती ६८ हजार १०० ६७ हजार २१०\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[VIDEO]: एअर इंडिया, भारत पेट्रोलियम कंपन्यांची लवकरच विक्री, सरकारला होणार 'इतक्या' कोटींचा फायदा\nPMC बॅक घोटाळा प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक\nआधार-पॅन कार्ड लिंक केलं नाहीये मग ही बातमी वाचाच\n[VIDEO]: PMC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, बँकेवर आरबीआयचे निर्बंध\n[VIDEO]: Share Market: शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 769 अंकांची घसरण\nपाकिस्तानने ड्रोनमधून टाकलेली शस्त्र जप्त\nएका दिवसात १२४७ रुग्णांचा मृत्यू, महाराष्ट्रातील आकडा किती\nआधी गूगनले नियमभंग केल्याप्रकरणी पेटीएमवर केली होती कारवाई\nचीनसाठी हेरगिरी, पत्रकाराला अटक\nजाणून घ्या कसे काम करते एनटीआरओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/lockdown-migrant-workers-no-answer-in-parliament", "date_download": "2020-09-19T12:48:16Z", "digest": "sha1:S4OTM2GLDWA4EGSYYNCYCJQA5O2OSL3M", "length": 11519, "nlines": 73, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "स्थलांतरितानो, तुमचे भोग तुम्हीच भोगा... - द वायर मराठी", "raw_content": "\nस्थलांतरितानो, तुमचे भोग तुम्हीच भोगा…\nअकस्मात लाॅकडाऊन जाहीर झाल्यामुळे किती स्थलांतरितांचे मृत्यू ओढवले आणि किती स्थलांतरितांना केंद्राच्या वतीने नुकसानभरपाई दिली गेली, या प्रश्नांची उत्तरे सरकारने संसदेतही दिली नाहीत.\nएकीकडे कोरोना संसर्गाचा वेग काही मंदावत नाही आणि दुसरीकडे लाॅकडाऊन काळात सर्वाधिक नुकसान सोसलेल्या स्थलांतरितांच्या वाट्याला आलेल्या भोगवट्याला अंत दिसत नाही. या स्थलांतरिताना सुखासीन मध्यमवर्गाने (राजकीय विश्लेषक डाॅ. सुहास पळशीकर यांस ‘माध्यमवर्ग’ म्हणतात.) तर कधीच झिडकारले होते, आता उपकारकर्त्यांच्या भूमिकेत असलेल्या मोदी सरकारनेही या स्थलांतरिताना तुमचे तुम्ही बघून घ्या, असा अप्रत्यक्ष संदेश दिला आहे. संसदेच्या विलंबित पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारचे हे ‘दयार्द्र’ रुप दिसले आहे.\nअकस्मात लाॅकडाऊन जाहीर झाल्यामुळे किती स्थलांतरितांचे मृत्यू ओढवले आ��ि किती स्थलांतरितांना केंद्राच्या वतीने नुकसानभरपाई दिली गेली, हे दोन प्रश्न अधिवेशनाच्या पहिल्या काही तासात पटलावर आले, त्याला अर्थातच केंद्रीय श्रम कल्याण आणि रोजगार मंत्रालयाच्या वतीने लिखित स्वरुपात उत्तरे दिली गेली.\nत्यात केंद्राचे म्हणणे, अशा स्वरुपाचा कोणताही तपशील सरकारकडे नाही. पहिल्या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर असल्याने, अर्थात पहिला प्रश्न निकाली निघाल्यामुळे दुसरा प्रश्नही उद्भवत नाही.\nपाळत ठेवणारे सरकार अशी ख्यातीप्राप्त झालेल्या केंद्राकडे मरण पावलेल्या स्थलांतरितांची आकडेवारी नाही म्हणजे, या काळात राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संस्थांना हे मृत्यू (या काळात एकट्या रेल्वेच्या हद्दीत ११० स्थलांतरित मरण पावले) दिसले, त्यांनी त्याची नोंदही घेतली पण केंद्र म्हणते, आमच्याकडे तपशील नाही. मरण पावलेल्या स्थलांतरितांच्या कुटुंबीयांना कशाप्रकाराने मदत केली, हेही केंद्र सरकार सांगत नाही म्हणजे, या काळात राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संस्थांना हे मृत्यू (या काळात एकट्या रेल्वेच्या हद्दीत ११० स्थलांतरित मरण पावले) दिसले, त्यांनी त्याची नोंदही घेतली पण केंद्र म्हणते, आमच्याकडे तपशील नाही. मरण पावलेल्या स्थलांतरितांच्या कुटुंबीयांना कशाप्रकाराने मदत केली, हेही केंद्र सरकार सांगत नाही तसे ते सांगणारही नाही.\nहे तर, लाॅकडाऊन काळात किती जणांचा रोजगार (जागतिक बॅंकेने एप्रिल अखेरीस प्रकाशित केलेल्या अहवालानुसार २५ मार्चनंतर लागू झालेल्या लाॅकडाऊनमुळे तब्बल अंदाजे ४ कोटी लोकांचा रोजगार बुडाला होता.) गेला, याचीही आपल्याकडे नोंद नाही, असेही या उत्तरात केंद्र म्हणाले.\nमुळात, यातल्या एकाही प्रश्नाचे आकडेवारीसह उत्तर देणे म्हणजे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपली घोडचूक मान्य करणे आहे. केवळ चारतासांचा अवधी दिल्याने लाखो स्थलांतरितांना मरणयातना भोगावयास लागल्या, हे कबूल करण्यासारखे आहे.\nअर्थातच आपले सारेच दैवी आहे, हे मानत असल्यामुळे दुनिया इकडची तिकडे झाली तरीही मोदी सरकार आपली चूक मान्य करणार नाही. उलट सरकारने काय सांगावे, तर या काळात केंद्र, राज्य, अशासकीय संस्था-संघटनांच्या वतीने मदतीचा हात पुढे केला गेला, स्थलांतरितांची काळजी घेतली गेली, यामुळे केंद्र सरकार समस्येला भिडताना अपयश��� ठरले, हे म्हणणे योग्य नाही. म्हणजे, सरकारचे म्हणणे या काळात मानवी दृष्टिकोनातून कार्य झाले, ते मुख्यत: केंद्राच्या प्रेरणेने वा केंद्राच्या पाठिंब्यामुळेच झाले.\nआमचे काहीही चुकलेले नाही, आमचे काहीच चुकत नाही, हा पवित्रा राजकीयदृष्ट्या सोयीचा असला तरीही, विशेषत: रोजगाराच्या शोधात पुन्हा महानगरांकडे परतलेल्या स्थलांतरितांच्या चिंतेत भर टाकणारा आहे. कारण, एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना अलीकडेच मुंबईत २५ लाखांहून अधिक स्थलांतरित परत आल्याची आकडेवारी सांगितली गेली. या रोजगाराच्या आशेवर परतलेल्या स्थलांतरितांना सत्ताधाऱ्यांकडून मिळालेला संदेश उमेद जागवणारा नक्कीच नाही. अविचारी निर्णयाच्या दुष्परिणामांवरचा असंवेदनशील प्रतिसाद असेच याचे योग्य वर्णन आहे.\nसमलैंगिक विवाहास समाजाची मान्यता नाहीः सरकार\nचीनी कंपनीची उच्चपदस्थ भारतीयांवर ‘देखरेख’\nसंघवादी सरकार अजूनही आर्यांच्याच शोधात\nसुविधांसाठी प्रवाशांच्या खिशात हात\n‘पिंजरा तोड’ कार्यकर्त्या नताशा नरवालला जामीन\nपेटीएम काही तासांत पुन्हा प्ले स्टोअरवर\nशोपियन एनकाउंटरमध्ये आमची चुकीः लष्कराची कबुली\nविद्वेषी वारसा सांगणाऱ्या ट्रंका\nहरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा\n‘जालन्यातील २ दलितांच्या हत्येची सीबीआय चौकशी हवी’\nविरोधाचे स्वातंत्र्य म्हणजे बेअदबी नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80_(%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95)", "date_download": "2020-09-19T14:01:58Z", "digest": "sha1:NTA4BWF34RYXENHIJCI5ORGFACPRTDRP", "length": 4421, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इये महाराष्ट्र देशी (पुस्तक)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइये महाराष्ट्र देशी (पुस्तक)ला जोडलेली पाने\n← इये महाराष्ट्र देशी (पुस्तक)\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इये महाराष्ट्र देशी (पुस्तक) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपन्हाळा ‎ (← दुवे | संपादन)\nविशाळगड ‎ (← दुवे | संपादन)\nकुलंग ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:महाराष्ट्रातील किल्ले (विभागवार) ‎ (← दुवे | संपादन)\nप्रफुल्ल केशवराव घाणेकर ‎ (← दुवे | संपादन)\nकुंजरगड ‎ (← दुवे | संपादन)\nचंद्रपूर किल्ला ‎ (← दुवे | संपादन)\nदुर्गाडी किल्ला ‎ (← दुवे | संपादन)\nदौलतमंगळ ‎ (← दुवे | संपादन)\nपूर्णगड किल्ला ‎ (← दुवे | संपादन)\nभोरगिरी किल्ला ‎ (← दुवे | संपादन)\nसिंदोळा किल्ला ‎ (← दुवे | संपादन)\nइये महाराष्ट्र देशी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/nhm-gadchiroli-recruitment-2020/", "date_download": "2020-09-19T11:26:13Z", "digest": "sha1:WNRRRNYXPB34DNS23QPR7HGWYGMEVZYI", "length": 10390, "nlines": 150, "source_domain": "mahabharti.in", "title": "NHM Gadchiroli Recruitment 2020 - पर्यवेक्षक पदांकरिता भरती", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nNHM गडचिरोली अंर्तगत विविध पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित\nNHM गडचिरोली अंर्तगत विविध पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित\nNHM Gadchiroli Recruitment 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली येथे रुग्णालय व्यवस्थापक पदाच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2020 आहे.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nपदाचे नाव – रुग्णालय व्यवस्थापक\nपद संख्या – 20 जागा\nशैक्षणिक पात्रता – Graduate\nनोकरी ठिकाण – गडचिरोली\nअर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 सप्टेंबर 2020 आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nNHM Gadchiroli Recruitment 2020 : लसीकरण क्षेत्र नियंत्रक अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली येथे पर्यवेक्षक पदाच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2020 आहे.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nपदाचे नाव – पर्यवेक्षक\nपद संख्या – 6 जागा\nशैक्षणिक पात्रता – Graduate\nनोकरी ठिकाण – गडचिरोली\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, १ ला माळा, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2020 आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nNHM गडचिरोली मध्ये २१० पदांची भरती\nNHM Gadchiroli Recruitment 2020 याचा ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा आहे.\nहा फॉर्म आपल्याला ई-मेल नी पाठवायचा आहे, आपले डॉक्युमेंट्स स्कॅन करून ई-मेल सोबत अटॅच करून nhmgadchiroli2020@gmail.com\nया ई-मेल वर पाठवायचे आहे, सविस्तर माहिती PDF जाहिराती मध्ये दिलेली आहे, ती बघून नंतरच अर्ज करावा. धन्यवाद\nनिलकंठ भरडकर गडचिरोली says 4 months ago\nसफाई कामगार या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शिक्षण ८ वी पास करीत पाहिजे\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nमहावितरण अहमदनगर येथे शिकाऊ तारमार्गतंत्री पदाच्या एकूण 195 रिक्त…\nUPSC 2020 परीक्षेची तारीख जाहीर\nGNM प्रवेश सूचना ठाणे 2020-2021\nTISS मुंबई येथे विविध पदांची भरती सुरु\nभारतीय पुनर्वास परिषद अंतर्गत विविध पदांची भरती\nNHM भंडारा अंतर्गत विविध पदांची भरती\nमोठी बातमी – 90 हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार\nNHM गोंदिया मध्ये 57 पदांची भरती\nतलाठी भरती सराव प्रश्नसंच 2 – आजचा नवीन प्रश्नसंच\nनागपूर महानगरपालिका येथे ANM पदाच्या 23 रिक्त पदांची भरती\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/3800/", "date_download": "2020-09-19T11:51:19Z", "digest": "sha1:6AM6NBBXFERVZS6OE37PRPL54OPJQMVD", "length": 23497, "nlines": 221, "source_domain": "mahaenews.com", "title": "रिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच? | Mahaenews", "raw_content": "\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\nHome Uncategorized रिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nमुंबई : रीझर्व्ह बॅंकेकडे योग्य प्रकरणात सीआरआर न राखल्यामुळे राज्यातल्या १२ बँकांवर टाच येण्याची शक्यता आहे.\nयात उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्हा बँकांचा समावेश आहे. तर परभणी, उस्मानाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, वर्धा, बुलडाणा आणि कोल्हापूर या बँकांवरही संक्रांत येण्याची शक्यता आहे.\nया सर्व म्हणजे १२ बँका सीआरआरचा दर राखू शकलेल्या नाहीत. सीआरआर अर्थात कॅश रिझर्व्ह रेशो. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार प्रत्येक बँकेला तिच्याकडे असलेल्या एकूण रकमेचा काही हिस्सा रिझर्व्ह बँकेकडे जमा करावा लागतो. या रकमेचं प्रमाण म्हणजेच सीआरआर…\nजिल्हा बँकांसाठी रिझर्व्ह बँकेनं 9 टक्क्यांचा भांडवल पर्याप्तता प्रमाण दर ठरवून दिलाय. या बँकांच्या NPA (non performing asset) मध्ये वाढ झाल्यामुळे बँकांची आर्थिक स्थिती नाजूक झालीय. बँकांना वाचवण्यासाठी सरकारला हजारो कोटी रुपये ओतावे लागतील.\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nपंतप्रधान मोदींनी ट्रम्पना टाकलं मागे, इन्स्टाग्रामवर नंबर एकवर\nनागपूर: मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे बदलीचे आदेश मागे घ्या; स्थानिकांची जोरदार निदर्शने\n#CoronaVirus: अभिजीत केळकर, पौर्णिमा डे यांच्यासह ‘सिंगिंग स्टार’च्या सहा कलाकारांना कोरोनाची बाधा\nसरसेनापती शेलारमामांमुळे पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेस ‘अडचणीत’\nमहाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली, बचाव पथकाचं काम युद्ध पातळीवर सुरु\n…त्यानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावं: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nसावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली\nअयोध्येच्या राम मंदिराप्रमाणेच अयोध्येच्या रेल्वे स्थानकाचाही होणार कायापालट\n‘कंटेन्मेंट झोनमधील गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणपतींचे विसर्जन त्याच भागात करावं’- मुंबई महानगरपालिका\nआतातरी मातंग समाजाला राज्यपाल नियुक्त आमदारकी द्या – काँग्रेस नेते मनोज कांबळे\nGoodNews: भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य, 184 देशांचा पाठिंबा, पाकिस्तानचा तीळपापड\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\n‘विनामास्क’ फोटो काढल्याने राष्ट्रवादी नेत्यांवर कारवाई होणार का\nमहाविकास आघाडीकडून भोसरीतील ‘या’ तिघांना महामंडळावर संधी\nपुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी आदेश’ लागू करण्याचा लवकरच निर्णय\nमद्यपी पोलिसाचा दिघी पोलिस ठाण्यात धिंगाणा; पोलिसांना केली शिवीगाळ\nभाजपच्या सत्तेत सुरळीत पाणी पुरवठा होईना; दीड वर्षापासून नागरिक त्रस्त\nपिंपरी-चिंचवडमधील पथविक्रेत्यांना पालिकेकडून मिळणार आत्मनिर्भर निधी\nगुजरातमधील मासळी रेल्वेने पश्चिम बंगालला रवाना\nमराठवाडा जनविकास संघातर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साधेपणाने साजरा\nराज्य सरकारच्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – आमदार लक्ष्मण जगताप\nनागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8", "date_download": "2020-09-19T12:56:47Z", "digest": "sha1:6X2WUH2LSQ6S65JV5CKVWNBOUJZYD242", "length": 21007, "nlines": 85, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "भारतीय मुसलमान त्यांचा नागरिकत्वाचा हक्क बजावत आहेत - द वायर मराठी", "raw_content": "\nभारतीय मुसलमान त्यांचा नागरिकत्वाचा हक्क बजावत आहेत\nते कोणतीही जमातवादी मागणी करत नाहीत. ते केवळ भारतात त्यांना समान अधिकार आहेत, आणि मुसलमानत्व हे हिंदुत्वाइतकेच नैसर्गिकरित्या भारतीय आहे एवढ्याच गोष्टींवर भर देत आहेत.\n‘नागरिकत्व (सुधारणा) कायद्याच्या विरोधात जामिया मिलिया इस्लामिया आणि अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये चाललेली आंदोलने म्हणजे भारतीय जनता पक्षाला नेहमीच हवी असलेली गोष्ट आहे. आता कायद्याच्या विरोधातील आवाज हा जमातवादी, धर्मांध आणि स्वाभाविकपणे मुस्लिम आहे असे म्हणणे त्यांना सोपे जाईल,’ अशी चिंता मुस्लिमांचे अनेक हितचिंतक आणि CAA च्या टीकाकारांना वाटते. त्यांना भीती आहे, की आंदोलने आता हिंदू-मुस्लिम मुद्द्यात अडकतील आणि त्यामुळे त्यांची मूळ कारणे झाकली जातील.\nपंतप्रधान अत्यंत विद्वेषपूर्ण भाषणे करत आहेत. आधी ते म्हणाले, आंदोलनकर्ते कोण आहेत ते त्यांच्या कपड्यांवरूनच लक्षात येते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सगळ्या पाकिस्तानी लोकांना नागरिकत्व देत आहोत असे घोषित करून दाखवा असे आव्हान दिले. भारतात सहजपणे मुसलमान लोकांना पाकिस्तानी म्हटले जाते आणि ते जे काही म्हणतात किंवा करतात तेअवैध ठरवण्यासाठी तेवढे पुरेसे असते.\nअशा वेळी मुस्लिमांनी काय करावे जामिया आणि एएमयूने गप्प रहायला हवे होते का जामिया आणि एएमयूने गप्प रहायला हवे होते का किंवा त्यांचा सहभाग दिसला तर CAA च्या विरोधातील आवाज कमजोर होईल म्हणून सीलमपूर किंवा पूर्णियाच्या लोकांनी गुपचूप आपली कामे करत रहायला हवे होते का किंवा त्यांचा सहभाग दिसला तर CAA च्या विरोधातील आवाज कमजोर होईल म्हणून सीलमपूर किंवा पूर्णियाच्या लोकांनी गुपचूप आपली कामे करत रहायला हवे होते का जेव्हा केव्हा आंदोलनाचे ‘मुसलमानत्व’ घोषित होते, तेव्हा त्या आंदोलनाच्या हितचिंतकांना भीती वाटायला लागते, की आता ही चळवळ शेवटी रूढीवादी, प्रतिगामी मुस्लिम नेत्यांच्या हाता��� जाणार आणि तिथेच अडकून राहणार.\nहिंसेचे तुरळक प्रकार घडले. पण आसाममध्येही हिंसा झालीच की. हिंसा अस्वीकार्य आहे, पण आसाममधल्या हिंसेबाबत इतकी चिंता का दाखवली गेली नाही जामिया आणि एएमयूमधल्या आंदोलनांनंतर मात्र एका वरिष्ठ केंद्रीय मंत्र्याने जिहादची भीती दाखवायला का सुरुवात केली\nCAA कायदा झाल्यापासून मुस्लिमांमध्ये त्याबाबत खरोखरच चिंता आहे हे कोणी नाकारू शकणार नाही. त्या कायद्याच्या तरतुदींमध्ये त्यांचा धर्म वगळलेला असल्याने तो त्यांना एकप्रकारे एकटे पाडतो. केवळ मुस्लिमांनाच हा एकटेपणा जाणवू शकतो.\nजेव्हा ते बाहेर रस्त्यावर येतात, तेव्हा ते त्यांच्या देशावरचा, भारतावरचा त्यांचा हक्क प्रस्थापित करतात. ते नागरिक म्हणून सक्रिय होतात. ते कोणतीही जमातवादी मागणी करत नाहीत. ते केवळ भारतात त्यांना समान अधिकार आहेत, आणि मुसलमानत्व हे हिंदुत्वाइतकेच नैसर्गिकरित्या भारतीय आहे एवढ्याच गोष्टींवर भर देत आहेत.\nCAA मध्ये याच्या विरोधी सूर आहे. जर बिगरमुस्लिमांना भारतात प्रवेश करून पाहुणचार घेण्याचा अधिकार असेल, तर मुस्लिमांनाही तो अधिकार आहे. आपल्या निदर्शनांमधून भारतीय मुस्लिम या कायद्यावर टीका करताना हाच मुद्दा उठवत आहेत.\nमुसलमानांना अनेकदा धर्मनिरपेक्ष बनण्याचा आणि धर्मनिरपेक्ष नेतृत्वाखाली काम करण्याचा सल्ला दिला जातो. हा विचित्र युक्तिवाद आहे. कोणत्याही धर्मनिरपेक्ष पक्षाला या कायद्याच्या विरोधात लोकांना एकत्र करण्याची किंवा जनमत उभे करण्याची गरज वाटली नाही (अपवाद फक्त तृणमूल काँग्रेसचा, ज्यांना मुस्लिमांपेक्षा जास्त मुस्लिम असल्यासारखे वागवले जाते). या दोन विद्यापीठांमधील विद्यार्थी स्वतःहून बाहेर आले, आणि त्यांच्यामध्ये बिगरमुस्लिम विद्यार्थीही होते.\nमुस्लिमांनी अयोध्या निकालात अंतर्भूत असलेल्या अन्यायाच्या विरोधात धर्मनिरपेक्ष पक्ष काहीतरी भूमिका घेतील म्हणून वाट पाहिली. त्यांची निराशा झाली. धर्मनिरपेक्ष पक्ष कोण जास्त हिंदू दिसतो यासाठी एकमेकांत स्पर्धा करत होते. त्या खटल्याचा निकाल धर्मवादी किंवा जमातवादी आहे म्हणून त्याकडे कुणी पाहिलेच नाही, तो निकाल म्हणे ‘भारतातील जनतेच्या भावनांची कदर होती’.\nअयोध्या निकाल हा CAA चा अग्रदूत होता. हिंदूंचा दावा, जरी कोणताही पुरावा नसला तरीही, मुस्लिमा���च्या दाव्यापेक्षा अधिक वजनदार मानला गेला, तेव्हाच एक उतरंड तयार केली गेली, ज्यात मुस्लिमांचे स्थान खालचे होते. CAA हेच करतो. देशनिर्माणाच्या कार्यात त्यांना आणखी कडेला ढकलण्याचाच हा प्रयत्न आहे असे मुसलमानांना वाटले तर ते चूक आहे का\nजर धर्मनिरपेक्ष राजकीय वर्ग मुस्लिमांमधील या चिंतेला आवाज देण्यास फारसा इच्छुक नसेल, तर मग त्यांनी काय करावे मुस्लिम एकेकटे मरत होते तेव्हा ते पुढे आले नाहीत. देशाचे सर्वोच्च नेतृत्व मुस्लिमांना खलनायक म्हणून चितारत होते तेव्हा ते बाहेर आले नाहीत. मागच्या सहा वर्षांमध्ये जामिया आणि एएमयूची बदनामी केली जात होती तेव्हा कोणताही धर्मनिरपेक्ष पक्ष ठामपणे त्याविरुद्ध बोलला नाही. by अशांत क्षेत्र कायद्याचा वापर करून बडोद्यामधील मिश्र वस्त्यांमधून मुस्लिमांना बाहेर काढले जात होते तेव्हा त्यांच्या बाजूने कोणताही धर्मनिरपेक्ष पक्ष बोलला नाही.\nजेव्हा भारताचे मुस्लिमत्व कणाकणाने संपवले जात होते तेव्हा हा राजकीय वर्ग विचलित झाला नाही. ही प्रक्रिया खूप पूर्वीच सुरू झाली आहे. अगदी १९४९ मध्येही इंदिरा गांधी यांच्या हे लक्षात आले होते, जेव्हा एका पत्रात त्यांनी नेहरूंना लिहिले:\n“फारुखाबाद फार धुळकट आणि थकवणारे तर नव्हते ना मी असे ऐकले, टंडनजींना त्याचे आणि शेवटी ‘बाद’ असलेल्या सगळ्याच शहरांचे नाव बदलून तिथे ‘नगर’ करायचे आहे. असे काही झाले तर मी स्वतःला जोहरा बेगम किंवा असंच काहीतरी म्हणवून घेईन मी असे ऐकले, टंडनजींना त्याचे आणि शेवटी ‘बाद’ असलेल्या सगळ्याच शहरांचे नाव बदलून तिथे ‘नगर’ करायचे आहे. असे काही झाले तर मी स्वतःला जोहरा बेगम किंवा असंच काहीतरी म्हणवून घेईन\nत्यांच्या स्वतःच्या पक्षातसुद्धा आता ती स्पष्टता आणि निर्धार राहिलेला नाही. भारताचे हिंदूकरण नैसर्गिकच असल्यासारखे आता मानले जाते.\nमुसलमानांनी फाळणीचे ओझे फार काळ वागवले आहे. सत्तर वर्षे होऊन गेली आहेत आणि तरीही अजूनही मुस्लिमांच्या नवीन पिढ्यांना फाळणीचा जाब विचारला जातो. आपली घरे सोडून आलेल्या हिंदू आणि शीख लोकांच्या जखमांचे स्मरण त्यांना करून दिले जाते. पण आपण आत्ताच्या भारतामध्ये मुस्लिमांचे जे शिरकाण झाले त्याबद्दल कधीच बोलत नाही. हे सगळे अत्याचार पाहूनही ज्या मुसलमानांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला त्यांना अजूनही त्यांच्या निष्ठेची पुन्हा पुन्हा परीक्षा देणे भाग पडावे\nमुस्लिमांनी भारतातील धर्मनिरपेक्ष राजकीय वर्गाच्या हातात आपले भविष्य सोपवले. पण ते भारताच्या सामूहिक इच्छाशक्तीचे प्रतिनिधित्व करण्यास योग्य आहेत असे त्यांच्याकडे कधीच पाहिले गेले नाही. मुस्लिम नेते नेहमीच मुस्लिम नेतेच राहिले, जसे दलित नेतेही जनतेच्या सामूहिक आवाजाचे प्रतिनिधित्व करतात हे कधीच मान्य केले गेले नाही.\nआपण समाजातून वेगळे पडणार नाही हे ठरवणे मुस्लिमांच्या हातात नाही. जसे विशेष असणे हे दलितांच्या हातात नाही. २ एप्रिल २०१८ रोजी त्यांनी बंदचे आवाहन केले तेव्हा त्यात सवर्ण हिंदूं सहभागी झाले नाहीत. दलितांची चिंता काल्पनिक नव्हती. पण बिगरदलितांना त्याबाबत सहानुभूती नव्हती.\nदलितांची परिस्थिती मुस्लिमांपेक्षा बरीच बरी आहे, कारण ते दलित म्हणून आंदोलन करतात तेव्हा त्यांना जमातवादी म्हटले जात नाही. राजकीय पक्ष त्यांची बाजू घेण्यासाठी धडपडतात. मुस्लिमांचे नशीब तेवढे चांगले नाही.\nयावेळी, मुस्लिमांनी आपण आपले हे समासीकरण नाकारतो हे बोलून दाखवायचे ठरवले आहे. त्यांची ही भाषा अन्य कोणाइतकीच त्यांच्या वर्गाचे प्रतिनिधित्व करणारी, लोकशाहीवादी आणि भारतीय मानली गेली पाहिजे.\nमुस्लिमांना भारताला काहीही सिद्ध करून दाखवायचे नाही. यावेळी भारताच्या मुस्लिमांबरोबर उभे राहण्याची आणि आपण सह-नागरिक म्हणवून घेण्यास लायक आहोत हे त्यांना सिद्ध करून दाखवण्याची जबाबदारी बिगरमुस्लिमांची आहे. शेवटी नागरिक म्हणजे काय तो म्हातारा ज्यांना वैष्णव जन म्हणत असे तेच ना तो म्हातारा ज्यांना वैष्णव जन म्हणत असे तेच ना आणि इतरांच्या वेदना ज्याला जाणवत नसतील तो वैष्णव जन कसा होईल आणि इतरांच्या वेदना ज्याला जाणवत नसतील तो वैष्णव जन कसा होईल मुस्लिमांच्या वेदनेला व्यक्त होण्याचा अवकाश आदरपूर्वक दिला पाहिजे; इतरांनी त्यांच्या सोबतीने चालून आपली मानवता सिद्ध केली पाहिजे.\nयेत्या एप्रिलपासून राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला सुरूवात\nडिटेंशन सेंटर, एनआरसी : मोदींचे सर्व दावे खोटे\nसंघवादी सरकार अजूनही आर्यांच्याच शोधात\nसुविधांसाठी प्रवाशांच्या खिशात हात\n‘पिंजरा तोड’ कार्यकर्त्या नताशा नरवालला जामीन\nपेटीएम काही तासांत पुन्हा प्ले स्टोअरवर\nशोपियन एनकाउंटरमध���ये आमची चुकीः लष्कराची कबुली\nविद्वेषी वारसा सांगणाऱ्या ट्रंका\nहरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा\n‘जालन्यातील २ दलितांच्या हत्येची सीबीआय चौकशी हवी’\nविरोधाचे स्वातंत्र्य म्हणजे बेअदबी नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/dhule-news/murder-of-panchayat-samiti-members", "date_download": "2020-09-19T12:16:36Z", "digest": "sha1:AZC4JI6FFE36TXF4NZF6EX34ZC53AYQQ", "length": 5478, "nlines": 70, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Murder of Panchayat Samiti members", "raw_content": "\nपंचायत समिती सदस्यांचा खून\nधुळे - Dhule - प्रतिनिधी :\nशिरपूर तालुक्यातील तरडी गावात पंचायत समिती सदस्य बाळु गायकवाड यांच्यावर कुर्‍हाडीने हल्ला करीत खून केल्याची घटना काल दि.17 रोजी सायंकाळी घडली होती. हल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु होते. उपचारदरम्यान त्याचा रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी हल्ला करणार्‍या चुलत पुतण्यावर थाळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची संशयीताला अटक केली आहे.\nयाबाबत उमेश बाळु गायकवाड (रा.तरडी ता.शिरपूर) याने थाळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंचायत समिती सदस्य बाळू बुधा गायकवाड (वय 50) यांचा मुलगा तरडी गावात रेशन दुकान चालवतो. काल 17 रोजी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान बाळु गायकवाड हे घरोघरी लाभार्थींना धान्य वितरणाची पावतीचे वाटप करीत होते. या दरम्यान ते चुलतभावाच्या घरी आले.\nयेथे चुलत पुतण्या गोपाल भागवत गायकवाड (वय 27) याने आपल्याला रेशनचे धान्य देत नसल्याचा गैर समज करुन घेत बाळू गायकवाड आणि मुलगा उमेश यांच्याशी वाद घातला. तसेच शिवीगाळ करीत घरातून कुर्‍हाड आणून बाळू गायकवाड यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर दुखापत करीत प्राणघातक हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाळु गायकवाड यांना तत्काळ शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने रात्रीच त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.\nयाप्रकरणी गोपाल भागवत गायकवाड (रा.तरडी) याच्याविरुध्द भादवि कलम 307 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होतो. दरम्यान बाळु गायकवाड यांचा रात्रीच उपचारदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे गुन्ह्यात वाढीव भांदवी 302 कलम वाढविण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/political-news/bjp-mp-home-youth-congress-movement-ahmednagar", "date_download": "2020-09-19T11:59:23Z", "digest": "sha1:FJDGJXIW47RNNZGX3WFMQVOB43CAJ5XR", "length": 5359, "nlines": 71, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "भाजप खासदारांच्या घरासमोर युवक काँग्रेसची निदर्शने", "raw_content": "\nभाजप खासदारांच्या घरासमोर युवक काँग्रेसची निदर्शने\nखा. विखे यांच्या माध्यमातून पंतप्रधानांना विचारला जाब\nशहर आणि जिल्हा युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने भाजपचे खा. डॉ. सुजय विखे यांच्या शहरातील निवासस्थानासमोर निदर्शने करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजबाबत ‘कहा गये वो बिस लाख करोड’ \nकरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून निदर्शने करण्यात आली. यावेळी शहर युवक काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे, कर्जत-पारनेर युवक काँग्रेस समन्वयक स्मितल वाबळे, जामखेड-श्रीगोंदा समन्वयक राहुल उगले, श्रीरामपूर-राहाता समन्वयक राजू बोरुडे आदी या निदर्शनामध्ये सहभागी झाले होते. प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून आणि आदेशावरून नगरसह सबंध राज्यभर हे आंदोलन करण्यात आले.\nनिदर्शनाच्यावेळी युवक काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष पाटोळे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी निवडून आल्यानंतर मोठमोठ्या घोषणा केल्या. निवडणुकीच्यावेळी देखील मोठी आश्वासने देशातील जनतेला दिली. वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. परंतु वीस लाख कोटी पैकी 20 हजार रुपये देखील सामान्य नागरिकांना मिळाले नाहीत.\nदक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खा. डॉ. विखे यांच्या माध्यमातून आम्ही नरेंद्र मोदींना विचारतो ते वीस लाख कोटी कुठे गेले याचे उत्तर द्या असा जाब यावेळी पाटोळे यांनी केंद्र सरकारला विचारला. स्मितल वाबळे, राहुल उगले, राजू बोरुडे यांचे मनोगत यावेळी झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_8.html", "date_download": "2020-09-19T13:11:06Z", "digest": "sha1:DIXKPGRALKFJFYBGAZ4BOTKB5INI4LVJ", "length": 6851, "nlines": 62, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "जाणून घ्या काही नैसर्गिक फेसपॅकबद्दल ज्यामुळे फक्त १० मिनिटांत चेहरा गोरा होईल", "raw_content": "\nजाणून घ्या काही नैसर्गिक फेसपॅकबद्दल ज्यामुळे फक्त १० मिनिटांत चेहरा गोरा होईल\nbyMahaupdate.in सोमवार, जानेवारी ०६, २०२०\nचेहरा गोरा होण्यासाठी लोक महागडी उत्पादने वापरतात. मात्र संव���दनशील त्वचेसाठी मात्र ही उत्पादने हानिकारक असतात. आज आम्ही तुम्हाला असे काही नैसर्गिक फेसपॅक सांगणार आहोत जे चेहऱ्यावर जादूसारखे काम करतील.\nआजकाल प्रत्येकाला सुंदर आणि गोरे दिसायचे असते. गोरेपणाची ही क्रेझ केवळ महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही आहे. चेहऱ्यावरील डार्क स्पॉट आणि पिगमेंटेशनमुळे चेहरा काळा दिसू लागतो. तसेच धूळ आणि प्रदूषणामुळे चेहऱ्याचा ग्लो कमी होतो.\nचेहरा गोरा बनवण्यासाठी लोक विविध प्रकारचे स्किन केअर प्रॉडक्ट वापरतात. संवेदनशील त्वचेसाठी हे प्रॉडक्ट हानिकारक ठरु शकतात. याच्या वापराने काही दिवस चेहऱ्यावर फरक दिसतो मात्र त्यानंतर त्वचेसाठी हानिकारक ठरतात.\nजाणून घ्या काही नैसर्गिक फेसपॅकबद्दल ज्यामुळे तुमच्या त्वचेचा रंग उजळेल\n१. दुधाची साय - दुधामध्ये नैसर्गिक पोषकतत्वे आणि मिनरल्स असतात. ज्यामुळे स्किन टोन सुधारते. हा पॅक बनवण्यासाठी एक चमचा दुधाच्या सायीमध्ये चिमूटभर हळद मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी चेहरा धुवा. असे आठवड्यातून दोनवेळा करा.\n२. टोमॅटोच्या रसामध्ये लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर चेहरा धुवून घ्या. हा पॅक संवेदनशील चेहऱ्यासाठी चांगला आहे.\n३. बेसन आणि दही - चेहऱ्याचा काळेपणा हटवण्यासाठी बेसन, हळद आणि दही मिक्स करुन चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी चेहरा स्क्रब करुन थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील पोर्स साफ होतील. तसेच चेहरा काही मिनिटांत गोरा दिसेल.\n४. संत्रे पावडर - हा पॅक बनवण्यासाठी संत्र्याची साले सुकवून त्याची बारीक पावडक करा. यात ब्राऊन शुगर आणि रोझ वॉटर मिक्स करा. या पॅकने चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन दूर होईल, चेहरा साफ होईल आणि स्किन ग्लो करेल.\n५. चंदन पावडर - चेहरा गोरा करण्यासाठी चंदन पावडरचा उपाय सगळ्यात बेस्ट. पॅक बनवण्यासाठी अर्धा चमचा चंदन पावडरमध्ये चिमूटभर हळद आणि ४ थेंब बदाम तेल मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. हा पॅक चेहऱ्याला पोषण देईल तसेच डार्क स्पॉट कमी करुन चेहऱ्याची त्वचा उजळेल.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/07/blog-post_112.html", "date_download": "2020-09-19T11:21:20Z", "digest": "sha1:OF32CBGPJTAESSGWBD7THXZGHEXPAVU3", "length": 7726, "nlines": 58, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत ६७ हजार ८३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – मंत्री छगन भुजबळ", "raw_content": "\nराज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत ६७ हजार ८३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – मंत्री छगन भुजबळ\nbyMahaupdate.in रविवार, जुलै ०५, २०२०\nमुंबई, दि. 05 :- राज्यातील 52 हजार 435 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जुलै ते 4 जुलै पर्यंत राज्यातील 9 लाख 15 हजार 201 शिधापत्रिका धारकांना 67 हजार 830 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.\nराज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 435 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे 37 हजार 245 क्विंटल गहू, 30 हजार 584 क्विंटल तांदूळ, तर 425 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 22 हजार 144 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.\nप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 6 जूनपासून आतापर्यंत जून महिन्यासाठी एकूण 1 कोटी 28 लाख 94 हजार 268 रेशनकार्डला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्डवरील 5 कोटी 83 लाख 72 हजार 199 लोकसंख्येला 29 लाख 18 हजार 610 क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.\nराज्य शासनाने कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 8 लाख 44 हजार 76 एपीएल केसरी कार्ड धारक लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्��ाचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे जून 2020 साठी आतापर्यंत 4 लाख 87 हजार 440 क्विंटल वाटप केले आहे.\nप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रति रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत या योजनेतून सुमारे 3 लाख 33 हजार 607 क्विंटल डाळीचे एप्रिल ते जून महिन्यासाठी वाटप केले आहे.\nआत्मनिर्भर भारत या योजनेचा अन्नधान्य लाभ मे व जून या 2 महिन्यांसाठी असून त्या अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदुळ दिला जात आहे आतापर्यंत 94 हजार 245 क्विंटल मोफत तांदुळ वितरित केला आहे.\nराज्यातील स्वस्त धान्य दुकानांतून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अन्नधान्याचे वाटप सुव्यवस्थितरित्या होत असल्याबाबत संनियंत्रण करण्यात येत असून, काळाबाजार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/israel-protests-anger-mounts-over-netanyahu-govt-pandemic-response", "date_download": "2020-09-19T12:37:53Z", "digest": "sha1:4IRK3MNCNDEIUOHQCN2U3RDXRPD3B7GP", "length": 7145, "nlines": 71, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "नेत्यान्याहूंच्या विरोधात जेरुसलेममध्ये तीव्र निदर्शने - द वायर मराठी", "raw_content": "\nनेत्यान्याहूंच्या विरोधात जेरुसलेममध्ये तीव्र निदर्शने\nकोरोना विषाणू महासाथीमुळे उद्घभवलेली परिस्थिती हाताळण्यास अपयश आल्याच्या असंतोषातून शनिवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या विरोधात जेरुसलेममध्ये तीव्र निदर्शने झाली.\nसुमारे १५ हजारांचा जमाव जेरुसलेमच्या रस्त्यावर आला आणि त्यांनी नेत्यान्याहू यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. तुमचा कार्यकाल संपत आला आहे, गुन्हेगार मंत्री अशा मजकुराचे फलकही आंदोलकांच्या हातात होते. भ्रष्टाचाराची चौकशी नेत्यान्याहू टाळत असल्याचाही निदर��शकांचा आरोप होता.\nसुमारे १ हजार निदर्शक सिझरिया भागातील नेत्यान्याहू यांच्या बीच हाऊसच्या परिसरातही जमा झाले व तेथे त्यांनी तीव्र निदर्शने केली. देशात अन्यत्र निदर्शनेही झाल्याचे वृत्त आहे.\nकोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याच्या कारणावरून गेले महिनाभर दर आठवड्याला इस्रायलमध्ये ठिकठिकाणी निदर्शने होत आहे. कोरोनाच्या महासाथीमुळे इस्रायलची अर्थव्यवस्थाही धोक्यात आली आहे. मे महिन्यात देशात अंशतः लॉकडाऊन उठवण्यात आला होता पण त्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली.\nनेत्यान्याहू कोरोना व आर्थिक परिस्थिती हाताळण्यात अयशस्वी ठरत असल्याचेही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यात त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप लागल्याने जनमत संतप्त झाले आहे. दरम्यान सत्ताधारी लिकूड पार्टीने मात्र देशातील परिस्थिती पूर्वपदावर येईल व सरकारने नागरिकांना आर्थिक मदत दिली आहे, असा दावा केला आहे. जी निदर्शने रस्त्यावर केली जात आहेत ती डाव्या संघटना व अराजकतावाद्यांकडून केली जात आहेत, असाही लिकूडचा आरोप आहे.\n‘एन्काउंटर झालेले दहशतवादी नव्हेत; आमच्या घरातले सदस्य’\nतेलगळतीमुळे मॉरिशसमध्ये पर्यावरण आणीबाणी\nसंघवादी सरकार अजूनही आर्यांच्याच शोधात\nसुविधांसाठी प्रवाशांच्या खिशात हात\n‘पिंजरा तोड’ कार्यकर्त्या नताशा नरवालला जामीन\nपेटीएम काही तासांत पुन्हा प्ले स्टोअरवर\nशोपियन एनकाउंटरमध्ये आमची चुकीः लष्कराची कबुली\nविद्वेषी वारसा सांगणाऱ्या ट्रंका\nहरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा\n‘जालन्यातील २ दलितांच्या हत्येची सीबीआय चौकशी हवी’\nविरोधाचे स्वातंत्र्य म्हणजे बेअदबी नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/arun-jaitley", "date_download": "2020-09-19T11:37:49Z", "digest": "sha1:CKIFCRS2XQK2BDY4FA5OD3IRON4IPSKQ", "length": 13079, "nlines": 183, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "arun jaitley Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nभाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या\nमराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा : संभाजी ब्रिगेड\nएपीएमसी कांदा बटाटा मार्केट समोर मनसेचे काठी घुंगरु आंदोलन\nचिदंबरमनी नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला सर्वाधिक वेळा बजेट सादर करणारे अर्थमंत्री कोण\nदेशातील एका माजी अर्थमंत्र्याला तब्बल 10 वेळा बजेट सादर करण्याची संधी मिळाली. हा अनोख��� विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावे आहे\nफिरोज शाह कोटला स्टेडियमला अरुण जेटलींचं नाव, कोण होता फिरोजशाह\nअरुण जेटली यांनी डीडीसीएला दिलेल्या योगदानामुळे दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमला त्यांचं नाव देण्यात आलं आहे.\nकाँग्रेसच नव्हे, जम्मूतून भाजपच्या दिग्गजांनाही परत पाठवलं होतं तेव्हा…\nजम्मू काश्मीरमध्ये सध्या कोणत्याही नेत्यांना (BJP Leaders) येऊ दिलं जात नाही आणि कुणी गेल्यास त्यांना विमानतळाहूनच दिल्लीला परत पाठवलं जात होतं. भाजपच्या या तीन दिवंगत नेत्यांसोबतही 24 जानेवारी 2011 रोजी असंच झालं होतं.\nविरोधी पक्षांच्या मारक शक्तीमुळे भाजपने ज्येष्ठ नेते गमावले, प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा बरळल्या\nसध्या वाईट काळ सुरु आहे, विरोधी पक्ष मारक शक्तीचा प्रयोग तुमच्या पक्षावर आणि नेत्यांवर करत आहेत. त्यामुळे सावध रहा, असं एका महाराजांनी आपल्याला सांगितल्याचा दावा भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला.\nमुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा मलकापूरकरांना नाहक त्रास, 5 तास वीज पुरवठा बंद\nमुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शहरातून जाणार असल्याने शहरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यानंतर ही यात्रा शहराबाहेर गेल्यानंतर काही तासात वीज पुरवठा सुरु करण्यात आला.\n5 महिन्यात भाजपच्या 3 बड्या नेत्यांचा मृत्यू, तिघांनाही मृत्यूची चाहूल\nनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षातील (भाजप) वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. माजी पंतप्रधान अटलबिहार\nराज्यसभेतील भाषणासाठी 35 हजाराची पुस्तकं, जेटलींच्या भाषणांनी संसदही स्तब्ध\nमाजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबद्दल अनेकांच्या आपआपल्या आठवणी आहेत. मात्र, त्यांच्याबाबत सार्वजनिक आयुष्यातील असेही काही प्रसंग आहेत, ज्यासाठी त्यांना नेहमीच लक्षात ठेवले जाईल. असाच एक प्रसंग म्हणजे 18 ऑगस्ट 2011 मध्ये राज्यसभेतील एका भाषणासाठी अरुण जेटलींनी चक्क 35 हजार रुपयांची पुस्तके विकत घेतली होती.\nमुख्यमंत्र्यांनी 9 मिनिटात भाषण आटोपलं, महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित\nमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात निघालेली भाजपची महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे.\nठाण्यात गोविंदा पथकाकडून जेटलींना आदरांजली\nदिल्ली : अरु��� जेटली लाईफ सपोर्ट सिस्टिमवर, आरोग्यमंत्री हर्षवर्धन भेटीला\nभाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या\nमराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा : संभाजी ब्रिगेड\nएपीएमसी कांदा बटाटा मार्केट समोर मनसेचे काठी घुंगरु आंदोलन\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nलॉटरी लागून सत्तेत, आता ठाकरे सरकार महाराष्ट्राला जुगाराचा अड्डा करणार का\nभाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या\nमराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा : संभाजी ब्रिगेड\nएपीएमसी कांदा बटाटा मार्केट समोर मनसेचे काठी घुंगरु आंदोलन\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन रुग्णांना प्रवेश सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://blog.ssdindia.org/how-many-are-the-noble-truth-in-buddhahamma/", "date_download": "2020-09-19T12:18:13Z", "digest": "sha1:CMGPYY5MOV2DQW3AKL37PERK3PSTV3IR", "length": 21671, "nlines": 50, "source_domain": "blog.ssdindia.org", "title": "बुद्धधम्मातील आर्यसत्ये किती ? – Samata Sainik Dal", "raw_content": "\nHome » Info Blog » बुद्धधम्मातील आर्यसत्ये किती \nब्राह्मणी सणोत्सव आणि बौद्धांची भूमिका 09/11/2018\nबुद्धजयंती व तिचे राजकीय महत्व 30/04/2018\nसामाजिक क्रांती, धार्मिक क्रांती व राजकीय क्रांती पुढील वाटचाल 27/04/2018\nमहापुरुष आणि समाजसुधारक यातील फरक 25/04/2018\nस्वतंत्र बौद्ध विवाह कायदा म्हणजे राष्ट्रप्रेमी बाबासाहेबांच्या भारत-राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पास सुरुंग 25/04/2018\nआपली पार्टी – आपली माणसं : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 21/04/2018\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शास्त्रशुद्ध, तर्कबुद्धीवर तपासलेल्या बौद्धांच्या पवित्र ‘The Buddha and His Dhamma’ या धर्मग्रंथाच्या ‘परिचय’ भागात बुद्धधम्माविष���ी एकूण चार प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या चार प्रश्नांपैकी जो दुसरा प्रश्न आहे तो आर्यसत्यांविषयी आहे. याविषयी बाबासाहेबांचे स्वतःचे काय मत आहे ते आपण आधी जाणून घेऊ या म्हणजे चार आर्यसत्यांविषयी प्रश्न का उपस्थित केल्या गेला असावा हे समजण्यास मदत होईल. बाबासाहेब म्हणतात, ” दुसरी समस्या चार आर्यसत्यांनी निर्माण केली आहे. बुद्धाच्या मूळ शिकवणुकीत त्यांचा अंतर्भाव होता काय हे सूत्र बौद्ध धम्माच्या मुळावरच आघात करणारे आहे. जीवन म्हणजे दुःख, मृत्यू म्हणजे दुःख आणि पुनर्जन्म म्हणजेही दुःख तर सर्वकाही संपलेच म्हणावे लागेल. मग धम्म किंवा तत्वज्ञान माणसाला या जगी सुख प्राप्तीसाठी सहाय्यक होऊच शकणार नाही. जर दुःखापासून कधीच मुक्ती नसेल तर धम्म काय करणार हे सूत्र बौद्ध धम्माच्या मुळावरच आघात करणारे आहे. जीवन म्हणजे दुःख, मृत्यू म्हणजे दुःख आणि पुनर्जन्म म्हणजेही दुःख तर सर्वकाही संपलेच म्हणावे लागेल. मग धम्म किंवा तत्वज्ञान माणसाला या जगी सुख प्राप्तीसाठी सहाय्यक होऊच शकणार नाही. जर दुःखापासून कधीच मुक्ती नसेल तर धम्म काय करणार अबौद्धांनी बौद्ध धम्म ग्रहण करण्याच्या मार्गात हि चार आर्यसत्ये म्हणजे मोठी बाधाच होय. कारण ही चार आर्यसत्ये माणसाला आशावाद नाकारतात. हि चार आर्यसत्ये बौद्ध धम्माला निराशावादी धम्माच्या रूपाने प्रस्तुत करतात.” यावरून ही बाब आपल्या लक्षात येते की, जागतिक पटलावर बुद्धाने मान्य केलेल्या दुःखाच्या बाबतीत अतिशयोक्तीपूर्ण (नुसते दुःखच दुःख) मांडणी बुद्धधम्माच्या नावे करण्यात आल्याने त्यावर विवेचन करतांना पुढे बाबासाहेब हे प्रश्न उपस्थित करतात की, ” काय हि आर्यसत्ये मूळ धम्मात अंतर्भूत आहेत अथवा भिक्खुंनी ती मागाहून प्रक्षिप्त (जोडलेली-accretion) केली आहेत अबौद्धांनी बौद्ध धम्म ग्रहण करण्याच्या मार्गात हि चार आर्यसत्ये म्हणजे मोठी बाधाच होय. कारण ही चार आर्यसत्ये माणसाला आशावाद नाकारतात. हि चार आर्यसत्ये बौद्ध धम्माला निराशावादी धम्माच्या रूपाने प्रस्तुत करतात.” यावरून ही बाब आपल्या लक्षात येते की, जागतिक पटलावर बुद्धाने मान्य केलेल्या दुःखाच्या बाबतीत अतिशयोक्तीपूर्ण (नुसते दुःखच दुःख) मांडणी बुद्धधम्माच्या नावे करण्यात आल्याने त्यावर विवेचन करतांना पुढे बाबासाहेब हे प्रश्न उपस्थित करतात की, ” काय हि आर्यसत्ये मूळ धम्मात अंतर्भूत आहेत अथवा भिक्खुंनी ती मागाहून प्रक्षिप्त (जोडलेली-accretion) केली आहेत\nमित्रांनो, आता बाबासाहेबांनी हा जोवरील प्रश्न उपस्थित केला आहे तो आपण नीट लक्षपूर्वक समजून घ्यायला हवा. त्यावर सूक्ष्म अभ्यास केल्यास, चिंतन केल्यास आपणांस असे लक्षात येईल कि चार आर्यसत्ये ही काही बुद्धांनी स्वतः प्रतिपादिलेली नाहीत असे बाबासाहेबांचे मत वरील विधानावरून अगदीच स्पष्ट होते आणि ज्याअर्थी ती बुद्धांनी सांगितलेली नाहीत तरीदेखील बुद्धधम्माचा ते भाग आहेत असे सार्वत्र म्हटल्या जाते आणि म्हणूनच बाबासाहेबांनी हा प्रश्न उपस्थित केला की, “काय हि आर्यसत्ये मूळ धम्मात अंतर्भूत आहेत अथवा भिक्खुंनी ती मागाहून प्रक्षिप्त (जोडलेली) केली आहेतवरील प्रश्न उपस्थित केला आहे तो आपण नीट लक्षपूर्वक समजून घ्यायला हवा. त्यावर सूक्ष्म अभ्यास केल्यास, चिंतन केल्यास आपणांस असे लक्षात येईल कि चार आर्यसत्ये ही काही बुद्धांनी स्वतः प्रतिपादिलेली नाहीत असे बाबासाहेबांचे मत वरील विधानावरून अगदीच स्पष्ट होते आणि ज्याअर्थी ती बुद्धांनी सांगितलेली नाहीत तरीदेखील बुद्धधम्माचा ते भाग आहेत असे सार्वत्र म्हटल्या जाते आणि म्हणूनच बाबासाहेबांनी हा प्रश्न उपस्थित केला की, “काय हि आर्यसत्ये मूळ धम्मात अंतर्भूत आहेत अथवा भिक्खुंनी ती मागाहून प्रक्षिप्त (जोडलेली) केली आहेत\nजर बाबासाहेबांना ती चार आर्यसत्ये मान्य असती तर त्याविषयी प्रश्न उपस्थित करण्याची गरजच नव्हती. परंतु ती त्यांना अमान्य होती हे त्यांनी ” ही चार आर्यसत्ये धम्माला निराशावादी म्हणून प्रस्तुत करतात असे सांगून अमान्य केलेली आहेत.”\nहि गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट होण्यासाठी सिद्धार्थ गौतमाचे नेमके कोणते प्रश्न होते हे जाणून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण प्रथम खंड भाग चार, ‘बुद्धत्वप्राप्ती’ (Ref.TBHD) यांवर लक्ष केंद्रित करू या. यातील शेवटच्या नवव्या क्रमांकातील ओळींमध्ये लिहिल्याप्रमाणे, चवथ्या सप्ताहाच्या अंतिम दिनी रात्रप्रहरी त्याचे (सिध्दार्थाचे) चित्त प्रकाशमान झाले. त्याच्या चित्तात प्रकाशकिरणे प्रस्फूटित झाली. त्याला अनुभूती झाली की या जगात दोन समस्या आहेत. प्रथम समस्या हि कि, या ‘जगात दुःख आहे. दुसरी समस्या हि कि, हे ‘दुःख निवारण’ क���ून मानवमात्राला सुखी कसे करता येईल आणि पुढे बुद्धाने जगातील ज्या मानवी दुःखावर सत्यभाष्य केले त्या दुःखाबाबत इतर लोकांनी अतिशयोक्ती करून ‘मानवी जीवन हे जणूकाही नुसते दुःखाचे महासागरच आहे’ अशी मांडणी केलेली दिसते आहे. वास्तविक पाहता बुद्धाने एका प्रवचनात ‘मनुष्य जन्म हि एक अमोल देण होय’ (life is a precious thing.–Ref. TBHD) आणि मानवी दुःख हे मनुष्य-मनुष्यातील गैर व्यवहारामुळे निर्माण होते असे सांगितले आहे. तेव्हा दुःख अस्तित्वास (Existence of suffering) प्रथम आर्यसत्य म्हटले गेले आहे. ज्याअर्थी जीवन हि अमूल्य देण (Precious thing) आहे आणि म्हणूनच ते अधिकाअधिक सुंदर रीतीने जगता यावे म्हणून बुद्धाने ‘अरियं अष्टांगिक मार्ग’ (Ariyan Eightfold path–Ref. TBHD) सांगितला आहे. जो ‘दुःखमुक्ती’ चा मार्ग होय ज्याला दुसरे आर्यसत्य म्हटले आहे. तेव्हा बुद्धाने सांगितलेले दुःख हे इतर साहित्यिकांनी, भाषा शास्त्राच्या विद्वानांनी ‘अतिशयोक्तीपूर्ण करून सांगितल्यामुळे धम्म निराशावादी भासतो’ असेही पुढे बाबासाहेब त्याच ग्रंथात म्हणतात. याचा अर्थ बुद्धापुढे एकूण दोनच बाबी होत्या ज्यावर बुद्धाने संशोधन केले. तेव्हा त्या दोन बाबी म्हणजे (प्रथम विषय दुःख आणि दुसरा विषय दुःखमुक्तीचा मार्ग) बुद्धाच्या धम्माची दोन आर्यसत्ये होत. TBHD ग्रंथातील ‘बुद्धत्वप्राप्ती’ या प्रकरणात आपणांस ते वाचता येईल की बुद्धाचे फक्त दोनच प्रश्न होते आणि म्हणून मग बाबासाहेबांनी असे म्हटले की, “काय हि चार आर्यसत्ये नंतर धम्मात भिक्खुंनी मागाहून तर जोडलेली नाहीत ना आणि पुढे बुद्धाने जगातील ज्या मानवी दुःखावर सत्यभाष्य केले त्या दुःखाबाबत इतर लोकांनी अतिशयोक्ती करून ‘मानवी जीवन हे जणूकाही नुसते दुःखाचे महासागरच आहे’ अशी मांडणी केलेली दिसते आहे. वास्तविक पाहता बुद्धाने एका प्रवचनात ‘मनुष्य जन्म हि एक अमोल देण होय’ (life is a precious thing.–Ref. TBHD) आणि मानवी दुःख हे मनुष्य-मनुष्यातील गैर व्यवहारामुळे निर्माण होते असे सांगितले आहे. तेव्हा दुःख अस्तित्वास (Existence of suffering) प्रथम आर्यसत्य म्हटले गेले आहे. ज्याअर्थी जीवन हि अमूल्य देण (Precious thing) आहे आणि म्हणूनच ते अधिकाअधिक सुंदर रीतीने जगता यावे म्हणून बुद्धाने ‘अरियं अष्टांगिक मार्ग’ (Ariyan Eightfold path–Ref. TBHD) सांगितला आहे. जो ‘दुःखमुक्ती’ चा मार्ग होय ज्याला दुसरे आर्यसत्य म्हटले आहे. तेव्हा बुद्धाने सांगितलेले दुःख हे इतर साहित्यिकांनी, भाषा शास्त्राच्या विद्वानांनी ‘अतिशयोक्तीपूर्ण करून सांगितल्यामुळे धम्म निराशावादी भासतो’ असेही पुढे बाबासाहेब त्याच ग्रंथात म्हणतात. याचा अर्थ बुद्धापुढे एकूण दोनच बाबी होत्या ज्यावर बुद्धाने संशोधन केले. तेव्हा त्या दोन बाबी म्हणजे (प्रथम विषय दुःख आणि दुसरा विषय दुःखमुक्तीचा मार्ग) बुद्धाच्या धम्माची दोन आर्यसत्ये होत. TBHD ग्रंथातील ‘बुद्धत्वप्राप्ती’ या प्रकरणात आपणांस ते वाचता येईल की बुद्धाचे फक्त दोनच प्रश्न होते आणि म्हणून मग बाबासाहेबांनी असे म्हटले की, “काय हि चार आर्यसत्ये नंतर धम्मात भिक्खुंनी मागाहून तर जोडलेली नाहीत ना” कारण त्यांना शंकात्मक प्रश्न पडला की अबौद्ध लोकांना बौद्ध धम्म निराशावादी का बरे वाटत असावा” कारण त्यांना शंकात्मक प्रश्न पडला की अबौद्ध लोकांना बौद्ध धम्म निराशावादी का बरे वाटत असावा”…तेव्हा त्यांनी याचा शोध घेतला आणि आपल्या तर्कबुद्धीवर हे स्पष्ट केले की चार आर्यसत्ये हि काही धम्माचा भाग नव्हेत. मात्र कुठलीही बाब स्वीकारतांना तर्कबुद्धीच्या कसोट्या लावायला हव्यात त्याप्रमाणे बाबासाहेबांनी या चार आर्यसत्यांबद्दल कसोट्या लावून त्याबद्दल त्याचे मार्मिक आणि तार्किक विवेचन TBHD- Book VI, Part III यांतील Charge of Preaching Virtue and creating gloom मध्ये (3) रे प्रकरण ‘Is Buddhism Pessimism”…तेव्हा त्यांनी याचा शोध घेतला आणि आपल्या तर्कबुद्धीवर हे स्पष्ट केले की चार आर्यसत्ये हि काही धम्माचा भाग नव्हेत. मात्र कुठलीही बाब स्वीकारतांना तर्कबुद्धीच्या कसोट्या लावायला हव्यात त्याप्रमाणे बाबासाहेबांनी या चार आर्यसत्यांबद्दल कसोट्या लावून त्याबद्दल त्याचे मार्मिक आणि तार्किक विवेचन TBHD- Book VI, Part III यांतील Charge of Preaching Virtue and creating gloom मध्ये (3) रे प्रकरण ‘Is Buddhism Pessimism’ यांत करून बुद्धाच्या आर्यसत्याविषयी प्रकाश टाकला आहे आणि त्यातील पहिले आर्यसत्य जे बुद्ध मांडतात कि मानवी जगात ‘दुःख’ आहे. परंतु दुःख या बाबीस, जगातील विचारवंतांनी मात्र बुद्धाने मांडलेल्या सर्वसाधारण वैश्विक अस्तित्वास डावलून अगदीच अतिशयोक्ती वर नेऊन मांडले आहे. त्यामुळे अबौद्ध जनतेद्वारे बुद्धाच्या धम्माविषयी निराशावादी दृष्टिकोनातून बघितले जाते असे बाबासाहेब स्पष्ट करतात.\nइतकेच नव्हे तर ते पुढे म्हणतात की, “कार्ल मार्क्स ने सुद्��ा जगात शोषण आहे असे म्हटले आहे.” परंतु त्याच्या सिद्धांताला मात्र कोणीही निराशावादी आहे असे म्हणत नाहीत. हि बाब बाबासाहेबांना वाचकांच्या विशेष लक्षात आणून द्यावयाची असल्यामुळेच बाबासाहेबांनी ‘कार्ल मार्क्स ने सुद्धा’ असा शब्दप्रयोग हेतुपुरस्पर केलेला आहे. त्यातून त्यांना हेच सांगावयाचे आहे की दु:खाच्या अस्तित्वाची मान्यता एकट्या बुद्धांनीच केली नाहीये तर कार्ल मार्क्स देखील ‘दुःखाचे शोषणात्मक अस्तित्व’ मान्य करतो. मात्र कार्ल मार्क्स कडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोण भिन्न स्वरूपाचा का बरे असावा तेव्हा एकट्या बुद्धाकडे दुःखाचा गोषवारा मांडणारे व्यक्तिमत्व म्हणून बघू नका तर कार्ल मार्क्स सुद्धा दुःखाचे अस्तित्व मान्य करणारा आहे. हे बाबासाहेबांनी कार्ल मार्क्स च्या बाबतीत ‘सुद्धा’ हा शब्दप्रयोग करून स्पष्ट केले आहे. अन्यथा ‘सुद्धा’ हा शब्दप्रयोग करण्याची त्यांना खरे तर गरजच नव्हती. पुढे बाबासाहेब बुद्धाने मांडलेल्या दु:खाविषयी म्हणतात की, “जे भाषातज्ञ, भाषाशैलीत पारंगत विद्वान (Rhetoric) हे जाणतात कि हि एक कलात्मक अतिशयोक्ती मात्र आहे आणि जे वाङ्मय-साहित्यकलेत निष्णात आहेत ते प्रभाव उत्पन्न व्हावा यासाठी अशा प्रकारची भाषा उपयोगात आणतात.” यावरून असे दिसते की, भाषाशास्त्रातील निष्णात विचारवंत लेखक, साहित्यकार हे दुःखाचे अस्तित्व (पहिले आर्यसत्य- जगात दुःख आहे) मान्य करतांना अतिशयोक्तीच्या स्वरूपात त्याची मांडणी करतात. बाबासाहेब मात्र बुद्धाने मांडलेल्या दुःखाच्या अस्तित्वास अतिशयोक्तीच्या स्वरूपात नव्हे तर ‘सर्वसाधारणपणे दुःखाच्या मानवी आकलनाच्या स्वरूपातील ते एक वैश्विक सत्य होय’ या अर्थाने त्यास स्विकारतात जसे बुद्धाने त्याच्या तत्वज्ञानात ते प्रतिपादित केले आहे अगदी तसेच तेव्हा एकट्या बुद्धाकडे दुःखाचा गोषवारा मांडणारे व्यक्तिमत्व म्हणून बघू नका तर कार्ल मार्क्स सुद्धा दुःखाचे अस्तित्व मान्य करणारा आहे. हे बाबासाहेबांनी कार्ल मार्क्स च्या बाबतीत ‘सुद्धा’ हा शब्दप्रयोग करून स्पष्ट केले आहे. अन्यथा ‘सुद्धा’ हा शब्दप्रयोग करण्याची त्यांना खरे तर गरजच नव्हती. पुढे बाबासाहेब बुद्धाने मांडलेल्या दु:खाविषयी म्हणतात की, “जे भाषातज्ञ, भाषाशैलीत पारंगत विद्वान (Rhetoric) हे जाणतात कि हि एक कलात्मक अतिशयोक्ती मात्र आहे आणि जे वाङ्मय-साहित्यकलेत निष्णात आहेत ते प्रभाव उत्पन्न व्हावा यासाठी अशा प्रकारची भाषा उपयोगात आणतात.” यावरून असे दिसते की, भाषाशास्त्रातील निष्णात विचारवंत लेखक, साहित्यकार हे दुःखाचे अस्तित्व (पहिले आर्यसत्य- जगात दुःख आहे) मान्य करतांना अतिशयोक्तीच्या स्वरूपात त्याची मांडणी करतात. बाबासाहेब मात्र बुद्धाने मांडलेल्या दुःखाच्या अस्तित्वास अतिशयोक्तीच्या स्वरूपात नव्हे तर ‘सर्वसाधारणपणे दुःखाच्या मानवी आकलनाच्या स्वरूपातील ते एक वैश्विक सत्य होय’ या अर्थाने त्यास स्विकारतात जसे बुद्धाने त्याच्या तत्वज्ञानात ते प्रतिपादित केले आहे अगदी तसेच पुढे बाबासाहेब दुसऱ्या आर्यसत्यावर भाष्य करतांना म्हणतात, ” बुद्धाचे दुसरे आर्य सत्य असे म्हणते कि, दुःखाचा नाश झालाच पाहिजे. दुखः नाशाच्या कर्तव्यावर भर देण्यासाठीच बुद्धाने दु:खाच्या अस्तित्वाची चर्चा केली.”\nयावरून हे स्पष्ट होते की बुद्धाने दुःखावर चर्चा का केली कारण पहिले आर्यसत्य ‘दुःखाचे अस्तित्व’ असणे म्हणजेच मानवी जीवनात ‘दुःख’ असल्यामुळे त्यातून स्वतःची मुक्ती करण्यासाठी काही कर्तव्ये करणे गरजेचे ठरवते. तेव्हा दुसरे आर्यसत्य हे ‘दुःख विनाशासाठी कर्तव्य’ करण्याचे सुचविते म्हणजेच त्याद्वारे ‘दुखमुक्ती’ शक्य आहे याची शाश्वती देते. एकंदरीत या दोनच बाबींवर (दुःख आणि दुखमुक्ती) धम्माचे सत्य दडलेले आहे, धम्म आधारलेला आहे. ज्यास बाबासाहेबांनी दोनच आर्यसत्ये म्हणून मान्य केले आहे हे त्यांच्या बुद्ध धम्माबाबत केलेल्या सूक्ष्म विवेचनातून निष्पन्न होते.\nव पुनर्लेखन बुद्धजयंती दि.३०/४/२०१८)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दीक्षाभूमी नागपूर.\n(रिपब्लिकन चळवळीच्या घटनात्मक पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)\n← सामाजिक क्रांती, धार्मिक क्रांती व राजकीय क्रांती पुढील वाटचाल\nबुद्धजयंती व तिचे राजकीय महत्व →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=4677", "date_download": "2020-09-19T11:26:18Z", "digest": "sha1:HIGWZ6DW2PC6JID65WJPJRVEINVMN2LD", "length": 4149, "nlines": 68, "source_domain": "m4marathi.com", "title": "बागेतले औषध – m4marathi", "raw_content": "\nआलं आणि गवती चहा घालून केलेला चहा अनेक छोट्या-मोठय़ा तक्रारींवरचा रामबाण उपाय आहे. सर्दी, डोकेदुखी, अंगातली बारीक कणकण घालवण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय म्हणावा लागे��. गवती चहाला पातीचा चहा असेदेखील म्हणतात. याला एक विशिष्ट सुगंध असतो. घाम येऊन तापाचा निचरा होण्यासाठी गवती चहा विशेष गुणकारी आहे. गवती चहा, सुंठ, मिरे आणि दालचिनी यांचा अष्टमांश काढा घेतल्याने सर्दी-पडसे, थंडी वाजून ताप येणे आदी विकार नाहीसे होतात. तापात घाम येण्यासाठी गवती चहाचा वाफारा दिला जातो. हा वाफारा घेतल्यास ताप झटक्यात कमी होतो आणि अंगदुखी थांबते. गवती चहापासून तेलही काढतात. हे तेल संधिवात आणि वाताने अंग दुखण्यावर अत्यंत गुणकारी आहे. हे दुखणे असणार्‍या व्यक्तींनी सकाळ-संध्याकाळ गवती चहाच्या तेलाने मालीश केल्यास संधिवात बरा होतो, अंगदुखी थांबते. गवती चहा कॉलरावरचा प्रतिबंध करण्यासाठीदेखील वापरला जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/sara-ali-khan-ganga-aarti-at-varanasi-photo-viral/", "date_download": "2020-09-19T12:34:06Z", "digest": "sha1:YHLRGUWTJWQGRURKGKI3L5VPHEK4KJAC", "length": 10923, "nlines": 130, "source_domain": "hellobollywood.in", "title": "सारा अली खान गंगा आरतीमध्ये सामील,व्हायरल होत आहेत सोशल मीडियावर फोटो – Hello Bollywood", "raw_content": "\nसारा अली खान गंगा आरतीमध्ये सामील,व्हायरल होत आहेत सोशल मीडियावर फोटो\nसारा अली खान गंगा आरतीमध्ये सामील,व्हायरल होत आहेत सोशल मीडियावर फोटो\n बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह राहिली आहे. नुकतीच त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रांत अभिनेत्रीने बनारसच्या गंगा घाटात आरतीसाठी हजेरी लावली आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री क्रीम कलर ड्रेसमध्ये दिसली आहे. सारा अली खानच्या या छायाचित्रांवर चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्रीने गंगा आरतीची ही छायाचित्रे चाहत्यांसह शेअर केली आणि ‘गंगा नदी’ असे या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.\nसारा अली खानच्या दुसर्‍या फोटोने बरीच चर्चा रंगविली. या छायाचित्रात सारा बीचवर आराम करताना दिसत होती. फोटोमध्ये सारा स्विंग वर बसली.फोटो शेअर करताना या अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले होते, “आई व भाऊ हरवले आहेत.” सारा बहुतेक वेळा तिचा भाऊ इब्राहिम अली खान आणि आई अमृता सिंगसोबत फोटो शेअर करताना दिसते. अशा परिस्थितीत असे दिसते की ती आपला भाऊ आणि आई यांना मिस करत आहे.\nसारा अली खान नुकतीच ‘लव आज कल २’ चित्रपटात दिसली आहे. मुख्य भूमिकेत अभिनेता कार्तिक आर्यन याच्यासमवेत तिला चित्रपटात कास्ट केले होते. व्हॅलेंटाईन डेनिमित्त प्रदर्शित झाल्यानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमल दाखवू शकला नाही. याशिवाय सारा अली खान लवकरच ‘कुली नंबर वन’ आणि ‘अतरंगी रे’मध्येही दिसणार आहे.\nAtrangi reअतरंगी रेकार्तिक आर्यनकुली नंबर वनगंगा आरतीगंगा नदीलव आज कल २सारा अली खान\nनिर्भया दोषींची फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आल्यावर ऋषि कपूर झाले संतप्त, त्यांनी ट्विट केले-“हास्यास्पद…”\nभूमी पेडणेकर आणि तनाज इराणी यांनी मासिकपाळीसंबंधी व्यक्त केली प्रतिक्रिया,म्हणाल्या-‘अजूनही…’\nपहा सारा अली खानचा समुद्रकिनारी जबरदस्त फोटो\nसंजय दत्तला कॅन्सरची बाधा, उपचारासाठी अमेरिकेला हलवणार\nया अभिनेत्याने रिया चक्रवर्तीवर ट्वीट करून म्हटले की- ‘तुझे वास्तव लवकरच समोर…\n“भट्ट परिवाराने माझं करिअर संपवण्याचा प्रयत्न केला”; ‘या’अभिनेत्याचा…\nसुशांतच्या बहिणीने शेअर केले ‘हे’ भावनिक ट्विट ;…\nजर कोणी ‘ही’गोष्ट सिद्ध करुन दाखवली तर मी ट्विटर…\nउर्मिला मातोंडकरने केला कंगणावर पलटवार ; म्हणाल्या की…\nउर्मिला अष्टपैलू अभिनेत्री ; उर्मिलाला सॉफ्ट पॉर्न…\nत्यापेक्षा तूच भारत- चीन सीमेवर जा ; ‘या’…\nबॉलिवूडचा किंग शाहरुख खान वर्षाला कमावतो तब्बल एवढी रक्कम ;…\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘देवी’ रिव्ह्यू : महिला अत्याचाराचं भीषण वास्तव…\nमुव्ही रिव्ह्यू | तापसीच्या ‘थप्पड’ने पुरुषांची…\nमलंग रिव्ह्यू : रोमान्स, थ्रिल, सस्पेन्स आणि फेमस बदला\n‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र\nसुनील शेट्टीचा हा वर्कआऊटपाहून सेलिब्रिटींनाही बसला धक्का,…\nआता घरबसल्या तुम्हीही होऊ शकता ‘द कपिल शर्मा शो’…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nUPSC CMS परीक्षेची तारीख जाहीर\nआगरकर संशोधन संस्था पुणे येथे विविध पदांसाठी भरती\nगरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन ��िक्षणासाठी मोफत साधने द्या- दिल्ली उच्च न्यायालय\nएबीसीडी फेम अभिनेता किशोर शेट्टीला ड्रग प्रकरणी अटक\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/154695/", "date_download": "2020-09-19T12:36:54Z", "digest": "sha1:YIP2ZCBRANDTUJPRQSYDABCMM4IUCOYN", "length": 24971, "nlines": 220, "source_domain": "mahaenews.com", "title": "राम मंदिर भूमिपूजनाच्या जल्लोषावर निर्बंध, अहमदनगरमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा | Mahaenews", "raw_content": "\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\nHome breaking-news राम मंदिर भूमिपूजनाच्या जल्लोषावर निर्बंध, अहमदनगरमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा\nराम मंदिर भूमिपूजनाच्या जल्लोषावर निर्बंध, अहमदनगरमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा\nअहमदनगर: अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे. अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विविध पक्ष आणि संघटनांना कलम 149 अंतर्गत नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. अहमदनगरला मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनाही नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. यात उद्या होणाऱ्या जल्लोषावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत.\nमनसेने फटाक्याची आतषबाजी करत आपला आनंद साजरा करणार असल्याचे जाहीर केलेले होते. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आजपासून विविध संघटनांच्या पदाधिकारी यांना नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. जर या नोटिसांचे पालन न केल्यास कार्यकर्त्यांवर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करत असल्याचे गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिलेला आहे.\nया नोटीशीत कुठल्याही प्रकारचे जल्लोष, विजय मिरवणूक, फटाक्यांची आतीषबाजी, घोषणाबाजी, शुभेच्छा फ्लेक्स बोर्ड लावणे या व्यतिरिक्त भूमिपूजनाच्या अनुषंगाने सोशल मीडियावर होमहवन, सामूहिक पूजा, नमाज पठण हे कुठलेही कृत्य करु नयेत. त्यासंबंधित सोशल मीडियावर विशिष्ट फोटो अथवा मजकूर शेअर करेल, जेणेकरुन दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण होईल, अशा स्वरूपाची कुठलेही कृत्य करू नये, असे यात नमूद करण्यात आलेलं आहे.\n पर्यटन बंदीतही नियम चुकवत थेट ‘वाशी टू लोणावळा’ रिक्षाने प्रवास, सात जणांना अटक\n#CoronaVirus: कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा आज उच्चांक, तब्बल 12,323 जणांना मिळाला डिस्चार्ज\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, ���िना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\n‘विनामास्क’ फोटो काढल्याने राष्ट्रवादी नेत्यांवर कारवाई होणार का\nमहाविकास आघाडीकडून भोसरीतील ‘या’ तिघांना महामंडळावर संधी\nपुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी आदेश’ लागू करण्याचा लवकरच निर्णय\nमद्यपी पोलिसाचा दिघी पोलिस ठाण्यात धिंगाणा; पोलिसांना केली शिवीगाळ\nभाजपच्या सत्तेत सुरळीत पाणी पुरवठा होईना; दीड वर्षापासून नागरिक त्रस्त\nपिंपरी-चिंचवडमधील पथविक्रेत्यांना पालिकेकडून मिळणार आत्मनिर्भर निधी\nगुजरातमधील मासळी रेल्वेने पश्चिम बंगालला रवाना\nमराठवाडा जनविकास संघातर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साधेपणाने साजरा\nराज्य सरकारच्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – आमदार लक्ष्मण जगताप\nनागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/name-of-the-deceased-in-the-list-of-accused/articleshow/72928316.cms", "date_download": "2020-09-19T12:16:36Z", "digest": "sha1:FBBQQQKPCVBNKQAHXYEI3DB6NZ3KMK4U", "length": 11177, "nlines": 97, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमृतांची नावे आरोपींच्या यादीत\nवृत्तसंस्था, मेंगळुरू नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून कर्नाटकातील मंगळुरू येथे झालेल्या आंदोलनात मृत्यू झालेल्या दोघांची नावे पोलिसांनी आरोपींच्या ...\nनागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून कर्नाटकातील मंगळुरू येथे झालेल्या आंदोलनात मृत्यू झालेल्या दोघांची नावे पोलिसांनी आरोपींच्या यादीत टाकली आहेत. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात या दोघांचा मृत्यू झाला. 'एफआयआर'मध्ये त्यांची नावे नमूद करण्यात आली आहेत.\nजलील (वय ४९) आणि नौशीन (२३) असे गोळीबारात मृत्यू पडलेल्या दोघांची नावे असून, पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी केलेल्या गोळीबारात या दोघांचा गुरुवारी मृत्यू ���ाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रथम माहिती अहवालानुसार, जलील आणि नौशीन हे दोघेही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनात सहभागी झालेल्या ७७ जणांवर आरोप करण्यात आले असून, त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी जलील; तर आठव्या क्रमांकाचा आरोपी नौशीन आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शनिवारी मेंगळुरू शहराला भेट दिल्यानंतर त्यांनी दक्षिण कर्नाटकचे उपायुक्त सिंधू बी. रूपेश यांना पीडितांच्या कुटुबींयांना आवश्यक ती मदत तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांकडे मागितलं वाढदिवस...\n... मग काय 'भाभीजी के पापड' खाऊन करोना जातो का\n करोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा 'करो...\nपंतप्रधानांनी सांगूनही मंत्री राजीनामा देतोय, नक्कीच का...\nनेहरू कुटुंबाचं नागरिकत्व रद्द कराः साध्वी प्राची महत्तवाचा लेख\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nअर्थवृत्तकेंद्र सरकारवर कर्जाचा डोंगर ; प्रथमच ओलांडला १०० लाख कोटींचा टप्पा\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nआयपीएलजिंकणार तर मुंबईच; या कारणामुळे चेन्नईविरुद्ध मुंबईचे पारडे कधीही जड\nन्यूजनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nआयपीएलमुंबईकडे आहे हा धाकड खेळाडू; प्रत्येक चेंडूवर षटकार मारू शकतो, पाहा Video\nसिनेन्यूज'सॅम' नावाने वाटायचा ड्रग्ज, बॉलिवूडमध्येच आहे त्याचा 'बॉस'\nजळगावपतीच्या सहकार्यानेच मित्राकडून पत्नीवर अत्याचार, दोघांवर गुन्हा दाखल\nदेशएनआयएचे छापे, अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nम��बाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगबॉलीवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमध्ये दिले आहे ‘या’ एका पदार्थाला प्राधान्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/anger-against-chala-hawa-yeu-dya/articleshow/77396408.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-19T12:04:45Z", "digest": "sha1:ZYZHKLCSIPHTBDFR37SCV2ZRZCID4TID", "length": 14658, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘चला हवा येऊ द्या’विरोधात संताप\nवृत्तपत्र हाताळण्यातून करोनाचा फैलाव होत असल्याचा अत्यंत चुकीचा संदेश देणारे संवाद असलेला, 'चला हवा येऊ द्या'चा भाग मंगळवारी प्रसारित झाला आणि त्याविरोधात संतापाची लाट उसळली.\n‌म. टा. प्रतिनिधी, मुंबई\nवृत्तपत्र हाताळण्यातून करोनाचा फैलाव होत असल्याचा अत्यंत चुकीचा संदेश देणारे संवाद असलेला, 'चला हवा येऊ द्या'चा भाग मंगळवारी प्रसारित झाला आणि त्याविरोधात संतापाची लाट उसळली. शेकडो वाचकांनी सोशल मीडियावर, दूरध्वनी करून याबाबत तीव्र शब्दांत नाराजी नोंदवली. 'वर्तमानपत्र हाताळल्यामुळे करोनाचा फैलाव होऊ शकतो, असा कोणताही ठोस पुरावा नाही,' असे मत न्यायालयाने व्यक्त केले होते. जागतिक आरोग्य संघटनेसह जगातील, देशातील अनेक मान्यवर डॉक्टरांनी त्यास दुजोरा दिला होता. त्यानंतर सरकारनेही वृत्तपत्र वितरणास परवानगी दिली. असे असताना, गैरसमज पसरविण्याचा खोडसाळपणा करण्यात आल्यामुळे वाचकांकडून, माध्यमातील लोकांकडून चीड व्यक्त होत आहे. दरम्यान, 'झी मराठी' वाहिनीचे बिझनेस हेड निलेश मयेकर यांनी झालेल्या चुकीची क���ुली देत, याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.\nवृत्तपत्रांबाबत गैरसमज निर्माण करणारा, 'चला हवा येऊ द्या'चा हा भाग मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी 'झी मराठी' वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला होता. ओढूनताणून विनोदनिर्मिती करण्याच्या नादात आपण वैद्यकीय वास्तवाचा विपर्यास करतो आहोत याचे भान यात राखण्यात आले नव्हते.\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जूनमध्ये वर्तमानपत्रांच्या वितरणाबाबत आपले मत नोंदविताना स्पष्ट केले होते की, 'वर्तमानपत्राच्या माध्यमातून करोनाचा फैलाव होऊ शकतो, असा कोणताही ठोस पुरावा किंवा आरोग्यतज्ज्ञांचे मत नाही. उलट वर्तमानपत्रे कोणताही अतिरेक न करता करोनाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत आहेत.' जागतिक आरोग्य संघटनेनेही वृत्तपत्र हे पूर्णत: सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे. असे असतानाही, वर्तमानपत्रांविषयी चुकीची माहिती, तसेच वृत्तपत्र वितरणाचे काम करणाऱ्या मुलांविषयी गैरसमज पसरविणारी माहिती देण्याच्या या प्रकारावर टीकेची झोड उठत आहे. या कार्यक्रमाचे लेखक-दिग्दर्शक निलेश साबळे हे स्वतः डॉक्टर आहेत हे विशेष.\n'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या मंगळवारच्या भागात वृत्तपत्रांसंदर्भात केलेले वक्तव्य ही अनवधानाने झालेली चूक आहे. हेतूपुरस्सर केलेली ही कृती नाही. कोणतीही संस्था, समूहाचा किंबहुना वृत्तपत्र वितरकांच्या भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. या चुकीबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत.\n- निलेश मयेकर, बिझनेस हेड (झी मराठी)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nमुंबईत नवीन लॉकडाऊन नाही; पण आज मध्यरात्रीपासून जमावबंद...\nमोठा गौप्यस्फोट; नितेश राणेंचं थेट अमित शाहांना पत्र...\nकांदा निर्यातबंदी: शरद पवारांनी केंद्राला करून दिली 'या...\nराज यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; केली 'ही' वि...\nUddhav Thackeray मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; महिलेचं भाजप कनेक्शन उघड\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nएटीएममधून पैसे काढणाऱ्यांसाठी SBIने घेतलाय 'हा' निर��णय\nकरोना लस कधी येणार आरोग्यमंत्र्यांनी दिलं हे उत्तर\nरशियाकडून भारताला मिळणार लशीचे 'इतके' डोस\nपंतप्रधान मोदींचा ७० वा वाढदिवस, शुभेच्छांचा वर्षाव\nपुन्हा लॉकडाउन होणार नाही, जनता कर्फ्यू करता येईल- हसन मुश्रीफ\n'भाभीजी के पापड' खाऊन करोना जातो का\nन्यूजनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nआयपीएलपहिल्या सामन्याआधीच ऋतुराज गायकवाडचा करोना रिपोर्ट आला; पुढील २४ तास महत्त्वाचे\nअर्थवृत्तकेंद्र सरकारवर कर्जाचा डोंगर ; प्रथमच ओलांडला १०० लाख कोटींचा टप्पा\nविदेश वृत्तभारत-चीन वादात मध्यस्थी; रशियाला होणार 'हा' फायदा\nअर्थवृत्तकमॉडिटी बाजारात उलथापालथ; सोन्यासह इतर धातूंचे दर वधारले\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nमुंबईज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन\nआयपीएलजिंकणार तर मुंबईच; या कारणामुळे चेन्नईविरुद्ध मुंबईचे पारडे कधीही जड\nकरिअर न्यूजयूजीसी नेट परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की, तेजस्वींचे पारडे होईल जड\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=4723", "date_download": "2020-09-19T11:45:10Z", "digest": "sha1:G727CAHJFWFTK5MSEQT624MUBBHUZHH5", "length": 5086, "nlines": 68, "source_domain": "m4marathi.com", "title": "नैराश्य टाळायचे – पाळा प्राणी – m4marathi", "raw_content": "\nनैराश्य टाळायचे – पाळा प्राणी\nएकटेपणा घालवण्याचा आणि नैराश्य टाळण्याचा खात्रीशीर उपाय म्हणजे पाळीव प्राण्यांशी मैत्री. मुलांना आवडतात म्हणून घरात प्राणी पाळले जातात. पण आपल्याला आवडतात म्हणूनही पाळीव प्राणी पाळायला हरकत नाही. हे मुके जीव तुमची सोबत करण्यास सतत तयार असतात. आनंद, दु:ख, व्यथा, वेदना या सगळ्या भावनांना प्रतिसाद देत तुमचे सखे बनून राहतात. कुत्रा हा प्राणी सगळ्यांनाच प्रिय. तुमच्या भावना जाणणारा, त्या ओळखून तुम्हाला प्रफुल्लित करणारा, तुमचं एकटेपण दूर करणारा, तुमच्या व्यथा वेदना निमूटपणे ऐकून घेणारा, ताणामुळे होणारा त्रागा सहन करणारा हा तुमचा जीवलग होऊ शकतो. घरात एखादा पाळीव प्राणी असेल तरी तणाव कमी होतो, असं अभ्यासाअंती सिद्ध झालं आहे. त्याला यापेक्षा तुमच्याकडून काहीच नको. पण बदल्यात त्याच्याशी जुळणारी मैत्री मात्र अमूल्य आहे.एवढीही तसदी घ्यायची नसेल तर मांजर पाळण्याचा निर्णय घ्या. हेही नको असेल तर रंगीबेरंगी मासे पाळा. हे मुके जीव तर अगदीच साधे. अतिशय स्वस्तात मिळणारं खाद्य पुरवणं आणि नियमितपणे पाणी बदलणं एवढं पथ्य पाळलं तर त्यांच्यासारखी सोबत नाही. त्यांच्या वेगानं होणार्‍या हालचाली न्याहाळणं, ते मोठं होताना बघणं वेगळाच आनंद देऊन जाणारं आहे.\nलाल लाल एस टी थांब जरा…\nनोकरीसाठी मुलाखत देतेवेळी घ्यावयाची काळजी….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/02/blog-post_10.html", "date_download": "2020-09-19T12:23:48Z", "digest": "sha1:Z3CH4NIKLLRUELA4QI4LT22Y6AS2JGH6", "length": 12880, "nlines": 116, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (२२५) ही तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल", "raw_content": "\nHomeस्वामी समर्थ सद्गुरूकृपाक्र (२२५) ही तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल\nक्र (२२५) ही तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल\nसोलापूरच्या सुंदराबाईच्या पायाला काही व्याधी झाली होती ती बरी व्हावी या हेतूने ती अक्कलकोटास आली पुढे ती श्री स्वामींची सेवा करण्यास तेथेच राहिली पुढे काही दिवसांनी चोळाप्पाची सेवा तिने पत्करली उदा.श्री स्वामीस स्नान घालणे भरविणे शौचास नेणे वगैरे परंतु महाराजांनी चोळाप्पास सांगितले हिला ठेवू नको बरे ही तुझ्या डोक्यावर मिरे वाटील पुढे काही दिवसांतच महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे सुंदराबाईचा पगडा चोळाप्पावर झाला तिला अतिशय धनलोभ झाला ती पैसे घेतल्याशिवाय यात्रेकरुस दर्शन घेऊ देत नसे बहुतकरुन महाराज तिच्या वचनात असत तिने महाराजास निजा म्हणून सांगितले की त्यांनी निजावे उठा म्हणून सांगितले की उठावे जेवा म्हणून सांगितले की जेवावे नको म्हणून सांगितले तर जेवू नये.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nश्री स्वामी समर्थांच्या इतर लीलांमध्येही सुंदराबाईचा या ना त्या कारणाने उल्लेख आलेला आहेच या लीलाभागात सोलापूरची अस���ेली ही सुंदराबाई पायाच्या व्याधीने पीडीत होती ती व्याधी अक्कलकोटचे स्वामी बरी करतील या हेतूने ती अक्कलकोटी आली पण तिचे प्राक्तन प्रारब्ध अथवा पुण्याई काहीही समजा पीडीत म्हणून आलेल्या या सुंदराबाईस श्री स्वामी समर्थांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले सुरुवातीस श्री स्वामींची ती जुजबी अल्पशी सेवा करायची चोळाप्पा हा साध्या भोळ्या सरळ स्वभावाचा होता त्याने त्याच्याकडे असलेल्या श्री स्वामींना शौचास नेणे स्नान घालणे भरविणे आदि सेवा तिच्याकडे दिल्या त्याला तिचा कावेबाजपणा तेव्हा लक्षात आला नाही पण महाराजांनी मात्र चोळाप्पास अगोदरच सांगितले होते चोळ्या हिला ठेवू नकोस बरे ही तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल सुंदराबाईच्या रुपाने दाराशी येऊन ठेपलेल्या व्याधीची आणि उपाधीची जाणीव चोळाप्पाला श्री स्वामींनी सुरुवातीसच करुन दिली होती करतेच ना सुंदराबाई काम तेवढाच आपलाही कामाचा भार हलका आणि आपणास कामातून थोडी मोकळीक उसंत असाही विचार चोळाप्पाने केला असावा आणि त्याने तिला सेवा करण्यास अनुमती दिली असावी आणि स्वतःस श्री स्वामी समर्थांची सेवा करण्याची संधी काही प्रमाणात गमावली श्री स्वामींनी सुरुवातीसच चोळाप्पास सुंदराबाईस ठेवू नकोस डोक्यावर मिरे वाटील असा स्पष्ट इशारा दिला होता त्यांच्या बोलण्याचा मथितार्थ त्याने गांभिर्याने घेतला नाही इथेच त्याची फसगत झाली होणारे न टळे कधी जरीही ये ब्रह्या तया आडवा असे जे वचन आहे तेच खरे जे घडायचे ते विधिलिखीत अटळ असते दिवसेंदिवस सुंदराबाईचे प्रस्थ श्री स्वामी दरबारी वाढत गेले सुंदराबाई ही मुळातच कमालीची लोभी कजाग दुष्ट मत्सरी प्रसंगी आपली पात्रता स्थान लक्षात न घेताही अधिकार गाजविणारी होती थोड्याच दिवसांत श्री स्वामी सेवेचा उन्माद ज्वर तिच्यात चांगलाच भिनला त्यामुळे ती महाराजांनी म्हटल्याप्रमाणे चोळाप्पाच्या डोक्यावर मिर्याच वाटू लागली महाराज अलिप्ततेच्या भावनेने मनोमन तिच्या अज्ञानाची व त्याच्या भोळसट वृत्तीची कीव करत तटस्थतेने सारे काही पाहत होते अनुभवित होते लीलेत उल्लेख आलेला आहे की श्री स्वामी तिच्या वचनात होते ती जसे सांगेल त्याप्रमाणेच ते वागत याचा अर्थ सर्वच बाबतीत ते तिच्या कह्यात होते असे मुळीच नाही जेवण झोपणे इत्यादी क्रियेबाबतच श्री स्वामींना तिच्या मर्यादा प्राक्तता आणि तिचे प्राक्तन सारे काही ज्ञात होते योग्य काळ वेळ येताच याच सुंदराबाईची त्यांनी हकालपट्टीही केली सुंदराबाई आणि चोळाप्पासारखी माणसे धार्मिक क्षेत्रावर बुवा बाबा बापू महाराज माउली यांच्या अवती भवती आजही आहेत फारतर त्याचे स्वरुप थोडे फार वेगळे असेल इतकेच.\nश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/cricketers-not-allowed-to-accompany-wife-girlfriend-family-for-england-tour-clarifies-pakistan-cricket-board-vjb-91-2190234/", "date_download": "2020-09-19T11:59:05Z", "digest": "sha1:K6WAQOMOTUJTDEZRU5X7WAK5SDGHS5TW", "length": 12204, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "cricketers not allowed to accompany wife girlfriend family for england tour clarifies Pakistan Cricket Board | दौऱ्यावर पत्नी-गर्लफ्रेंडला सोबत नेण्यास क्रिकेटपटूंना नकार | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nदौऱ्यावर पत्नी-गर्लफ्रेंडला सोबत नेण्यास क्रिकेटपटूंना नकार\nदौऱ्यावर पत्नी-गर्लफ्रेंडला सोबत नेण्यास क्रिकेटपटूंना नकार\nकरोना काळात क्रिकेट बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय\nपाकिस्तानी संघाच्या आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी पाक क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी संघाची घोषणा केली. जुलै महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानी संघ इंग्लंडमध्ये ३ कसोटी आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. अझर अलीकडे पाकिस्तानच्या कसोटी संघाचं कर्णधारपद देण्यात आलेलं असून बाबर आझम टी-२० मालिकेत पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. या दौऱ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून अखेर हिरवा कंदील मिळाला, पण या दौऱ्यावर सोबत पत्नी, गर्लफ्रेंड किंवा कुटुंबाला घेऊन जाण्याची परवानगी पाकिस्तान संघाला नाकारण्यात आली आहे.\n“इंग्लंड दौऱ्यावर जाताना खेळाडूंना त्यांच्या कुटुंबाला सोबत घेऊन जाता येणार नाही हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये जाऊन पूर्ण दौऱ्यात प्रत्येक खेळाडूला विलगीकरण कक्षात राहावे लागणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात दौरा संपेपर्यंत खेळाडूंना आपल्या कुटुंबाला भेटता येणार नाही. अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन जाण्यात काहीच अर्थ उरत नाही, असे त्यांना समजावून देण्यात आले आहे”, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील एका सूत्राकडून माहिती देण्यात आली.\nदरम्यान, इम्रान खान आणि पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांच्यात सोमवारी एक बैठक झाल्यानंतर पंतप्रधानांनी दौऱ्याला मान्यता दिली. या बैठकीत या दौऱ्याबाबतची सगळी माहिती घेतल्यानंतर इम्रान खान यांनी क्रिकेट मालिकेला हिरवा कंदील दाखवला. “पंतप्रधान इम्रान खान यांनी मणी यांना सांगितलं की पाकिस्तानने इंग्लंड दौऱ्यावर कसोटी आणि टी-२० क्रिकेट मालिकेसाठी जाणं महत्त्वाचं आहे, कारण आता साऱ्यांनाच पुन्हा क्रिकेटचा थरार पाहायचा आहे. तसंच करोनाचा प्रादुर्भाव असला तरीही अनेक इतर क्रीडा प्रकार सुरू झाले आहेत”, असे पाक क्रिकेट बोर्डाने सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा ���ंयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n क्रिकेटपटूची गळफास घेऊन आत्महत्या\n2 शहीद जवानांबाबत वादग्रस्त ट्विट; CSK ने केलं डॉक्टरचं निलंबन\n3 India China Face Off : भारतीय जवानांच्या बलिदानाला विराटचा सलाम\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i080421222736/view", "date_download": "2020-09-19T13:26:20Z", "digest": "sha1:TXSWECBUNSMLYFXFDXVSQIZQT2PS4ZHJ", "length": 11916, "nlines": 107, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|\nतृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १\nतृतीय परिच्छेद : पूर्वार्ध २\nतृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३\nतृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ४\nतृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ५\nतृतीय परिच्छेद : उत्तरार्ध १\nतृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २\nतृतीय परिच्छेद : उत्तरार्ध ३\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nधर्मसिंधु - प्रथम परिच्छेद\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.This 'Dharmasind...\nधर्मसिंधु - द्वितीय परिच्छेद\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.This 'Dharmasindhu' g...\nधर्मसिंधु - तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-पर��ोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.This 'Dharmasind...\nधर्मसिंधु - तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध २\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.This 'Dharmasindhu' g...\nधर्मसिंधु - तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.This 'Dharmasindhu' g...\nधर्मसिंधु - तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ४\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.This 'Dharmasindhu' g...\nधर्मसिंधु - तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ५\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे. This 'Dharmasindhu'...\nधर्मसिंधु - तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध १\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे. This 'Dharmasindhu'...\nधर्मसिंधु - तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे. This 'Dharmasindhu'...\nधर्मसिंधु - तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध ३\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे. This 'Dharmasindhu'...\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.This 'Dharmasind...\nपु. प्राणार्पण करणारा . ( अर .)\nमरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात त्याचा प्रेताशी काय संबंध\nअध्याय २०० - दीपदानव्रतं\nअध्याय १९९ - नानाव्रतानि\nअध्याय १९८ - मासव्रतानि\nअध्याय १९७ - दिवसव्रतानि\nअध्याय १९६ - नक्षत्रव्रतानि\nअध्याय १९५ - वारव्रतानि\nअध्याय १९४ - अशोकपूर्णिमादिव्रतं\nअध्याय १९३ - शिवरात्रिव्रतम्\nअध्याय १९२ - चतुर्दशीव्रतानि\nअध्याय १९१ - त्रयोदशी व्रतानि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/2019/05/20/after-exit-poll-share-market-increseing/comment-page-1/", "date_download": "2020-09-19T11:11:25Z", "digest": "sha1:EKRLAGRXRJVY6K2QECLTRB3OOBZRKHPS", "length": 26203, "nlines": 338, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nएक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nएक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nरविवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे. आज सकाळी मार्केटने १३०० अंकांनी उसळी घेतली आहे तर निफ्टीही ३७७.७५ अंकांनी वधारला आहे. या बढतीमुळे जागतिक बाजारपेठेत रुपयाही ६९ पैशांनी मजबूत झाला आहे. रविवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे. आज सकाळी मार्केटने १३०० अंकांनी उसळी घेतली आहे तर निफ्टीही ३७७.७५ अंकांनी वधारला आहे. या बढतीमुळे जागतिक बाजारपेठेत रुपयाही ६९ पैशांनी मजबूत झाला आहे.\nलोकसभेच्या ५४२ जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान रविवारी पार पडले. मतदान संपल्यावर विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोल्सचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या पोल्सने भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच पुन्हा सत्तेत येणार असल्याचे अंदाज वर्तवले आहेत. साधारण २८७ ते ३४० जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.\nएक्झिट पोल्सचे निकाल जाहीर झाल्यावर आज सकाळी साडेनऊ वाजता शेअर मार्केटने सुरू होताच उचल खालली ���ोती. शुक्रवारी सेन्सेक्सचा निर्देशांक ३७, ९३०.७७ अंशांवर बंद झाला होता. आज सकाळी ९४६ अंकांची उचल खात ३८,८२९ अंकांवर पोहोचला. शुक्रवारी ११, ४०७.१५ अंकांवर बंद झालेला निफ्टी २० अंकांनी वधारला आहे. एकूण ५० कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत. तर काही कंपन्यांचे शेअर्स घसरले देखील आहेत. एक्झिट पोल्समध्ये जरी भाजपला बहुमत मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी २३ला वेगळे निकाल जाहीर होऊ शकतात याची गुंतवणूकदारांना कल्पना आहे. त्यामुळे गुंतवणूकदार अत्यंत सावधपणे शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहेत. आता निकालाच्या दिवशी सेन्सेक्स वधारतो की घसरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nPrevious नाशिकमध्ये भीषण अपघात, ४ भाविक ठार, ६ जखमी\nNext पवारांची माध्यमांवर नाराजी , मोदींची हिमालयवारी आणि एक्झिट पोल हे तर नाटक \nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nMaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधील डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द \nMaharashtraCoronaUpdate : मंत्री नितीन राऊत आणि हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची बाधा\n1 thought on “एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला”\nव्यापारियों को जीएसटी से हो गया है प्यार\nअबकी बार मोदी सरकार\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nMaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधील डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द \nMaharashtraCoronaUpdate : मंत्री नितीन राऊत आणि हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची बाधा\nEducationNewsUpdate : पालकांसाठी महत्वाची बातमी : जाणून घ्या नव्या निर्णयानुसार पहिलीतील विद्यार्थ्यांचे वय काय असेल \nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात 313 नवे रुग्ण , जिल्ह्यात 23277 कोरोनामुक्त, 6040 रुग्णांवर उपचार सुरू\nIndiaNewsUpdate : भारतीय न्यायव्यवस्थेवर माजी न्यायमूर्तींची कठोर शब्दात टीका , गेल्या सहा वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या अध:पतनास सुरुवात : जस्टीस अजित शहा\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nMaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधील डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द \nMaharashtraCoronaUpdate : मंत्री नितीन राऊत आणि हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची बाधा\nEducationNewsUpdate : पालकांसाठी महत्वाची बातमी : जाणून घ्या नव्या निर्णयानुसार पहिलीतील विद्यार्थ्यांचे वय काय असेल \nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात 313 नवे रुग्ण , जिल्ह्यात 23277 कोरोनामुक्त, 6040 रुग्णांवर उपचार सुरू\nIndiaNewsUpdate : भारतीय न्यायव्यवस्थेवर माजी न्यायमूर्तींची कठोर शब्दात टीका , गेल्या सहा वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या अध:पतनास सुरुवात : जस्टीस अजित शहा\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nMaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधील डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द \nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी September 19, 2020\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहि��ी September 19, 2020\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त September 19, 2020\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या September 19, 2020\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत September 19, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/5480", "date_download": "2020-09-19T12:55:39Z", "digest": "sha1:PK7ITMYV5QK4YJTCHLVTD54VFD4H3LWT", "length": 11553, "nlines": 97, "source_domain": "dhanlabh.in", "title": "दीर्घ मुदतीवरील भांडवली नफ्यावरील कर – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nदीर्घ मुदतीवरील भांडवली नफ्यावरील कर\nदीर्घ मुदतीवरील भांडवली नफ्यावरील कराबद्दल बऱ्याच उलटसुलट चर्चा ऐकू यायला लागल्या. काही बाबतीत तर अशी प्रतिक्रिया आली की, १ एप्रिल २०१८ पासून समभाग विकल्यानानंतर होणाऱ्या सर्व नफ्यावर १० टक्के कर भरावा लागणार. काही दलालांनी तर अशी आवई उठवली की, आयुर्विमा योजनेतील रकमेवरचा परतावा कररहित असल्याने तो बाजारातील अन्य गुंतवणूक साधनांपेक्षा श्रेष्ठ आहे. अशा तऱ्हेचे दिशाभूल करणारे संदेश फिरू लागले. दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ आणि त्यावर लागणार कर याविषयी वस्तुस्थिती जाणून घेणे जरुरीचे आहे. सध्याच्या करप्रणालीप्रमाणे एक वर्षांपेक्षा अधिक काळ गुंतवून ठेवलेल्या समभागांच्या विक्रीवर झालेल्या नफ्यावर कोणताही कर गुंतवणूकदाराला भरावा लागत नाही.\nअशा पाश्र्वभूमीवर पुढील वर्षांसाठी नोंदणीकृत समभाग आणि समभागसंलग्न म्युच्युअल फंडांचे युनिट यांच्या विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्याच्या रकमेवर १० टक्के दराने कर आकारणी होणार आहे. सामान्य गुंतवणूकदारांच्या दृष्टीने दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, आर्थिक वर्षांत नफ्यामधील पहिल्या एक लाख रुपयांवर कोणताही कर असणार नाही. गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन तरतूद १ एप्रिल २०१८ किंवा त्यानंतर केलेल्या व्यवहारातून झालेल्या नफ्यावर लागू आहे. याचा अर्थ असा की, ३१ मार्च २०१८ पर्यं�� केलेल्या विक्रीवर भांडवली नफा झाला आणि तो जर दीर्घ मुदतीचा असला, तर त्यावर आयकर लागू होणार नाही. या विधेयकात ३१ जानेवारी २०१८ म्हणजे अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीचा दिवस याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दीर्घ मुदतीच्या व्यवहारांवरील नफा ठरविण्यासाठी ३१ जानेवारी २१०८चा बाजारभाव हा तुमच्या गुंतवणुकीचा आधारभूत भाव धरला असून, त्या भावाच्या वर जर तुम्ही तुमचे समभाग विकले तरच तो नफा धरला जाणार आहे. वेगळ्या शब्दात सांगायचे तर तुमची समभाग संपादनाची किंमत ही साधारणपणे वास्तविक खर्च (खरेदी मूल्य) असली तरी नव्या तरतुदीनुसार जर ३१ जानेवारी २०१८ रोजी अशा समभागांचे बाजार मूल्य वास्तविक खर्चापेक्षा जास्त असेल तर ३१ जानेवारी २०१८चे बाजार मूल्य हे संपादन मूल्य समजण्यात येईल.\nत्यामुळे लहान गुंतवणूकदारांना या कराबद्दल धास्ती घेण्याचे कारण नाही \n‘कल करे सो आज कर, आज करे सो अब….\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nतुम्हीही मुकेश अंबानी बना \nमग गुंतवणूक करायची तरी कुठे\nआर्थिक नियोजन — उद्योगांसाठी\nआर्थिक संकट-पर्सनल लोन की गोल्ड लोन\nगोल्ड बॉंड – आधुनिक सोने खरेदी\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%96%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-19T12:31:53Z", "digest": "sha1:GJZ3DLJCFAURPLAMRAX4J4PBWDG3IGDW", "length": 7717, "nlines": 133, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जखमी रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प��रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजखमी रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू\nin जळगाव, खान्देश, गुन्हे वार्ता, ठळक बातम्या\nजळगाव – रेल्वेच्या धक्क्याने जखमी झालेल्या 30-35 वर्षाच्या वयोगटातील अनोळखी व्यक्ती जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. गुरूवारी सायंकाळी 5.15 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला असून जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, 30-35 वयोगटातील अनोळखी पुरूषाला 9 ऑक्टोंबर रोजी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास पाचोरा येथील रेल्वेच्या धक्क्या लागल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. गुरूवार 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.15 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ओळख पटविण्याचे आवाहन जिल्हा पेठ पोलीसांनी केले आहे.\nअज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण जखमी\nगुगलकडून पेटीएमवर मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरुन हटविले\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर��जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\n#Me Too...दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावर बलात्काराचे आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3/", "date_download": "2020-09-19T11:46:53Z", "digest": "sha1:SYR7PXNHRZY2SRI4XGIY5JCQHNPK5GO4", "length": 8967, "nlines": 141, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जिल्ह्यात आणखी पाच रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजिल्ह्यात आणखी पाच रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह\nजिल्ह्यातील आकडा ११ वर पोहोचला\nin खान्देश, main news, जळगाव, ठळक बातम्या\nजळगाव – जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ झाली असुन आज आणखी पाच रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. आता जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या ११ झाली आहे. कोविड रुग्णालयातून कोरोना संशयित म्हणून स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व्यक्तींपैकी पाच व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. हे सर्व अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहे. या पाचही व्यक्ती यापूर्वी कोरोना बाधित आढळून ���लेल्या अमळनेर येथील मृत महिलेच्या कुटूंबातील आहे. यामध्ये ४ पुरुष व एक महिलेचा समावेश असून हे सर्व पुरुष २७ व २८ वर्षीय तर महिला ३६ वर्षीय आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.\nजळगाव जिल्ह्यात कोरोना संशयित रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने आता जिल्ह्याची वाटचाल रेडझोनकडे सुरू झाली आहे. जिल्ह्यात सुरवातीला दोन रूग्ण होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला होता तर एक जण बरा झाला. मात्र अमळनेर तालुक्यात चार रूग्ण पॉझिटीव्ह आढळुन आल्याने जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेला. आता कोरोना बाधित कुटूंबातील पाच जण पॉझिटीव्ह आढळुन आल्याने जिल्ह्याची वाटचाल आता रेडझोनकडे सुरू झाली आहे.\nभुसावळात केशरी रेशनकार्ड धारकांनी सोशन डिस्टन्सचे करावे पालन\nऑनलाईन परीक्षेसंदर्भात अद्याप निर्णय नाही – उदय सामंत\nगुगलकडून पेटीएमवर मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरुन हटविले\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\nऑनलाईन परीक्षेसंदर्भात अद्याप निर्णय नाही - उदय सामंत\nशहाद्यातही आज एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/today-chandrayaan-2-launch/", "date_download": "2020-09-19T11:54:33Z", "digest": "sha1:524AKA6SWHVS56F6C2KR6LVIHPRHMI2B", "length": 8234, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "आज दुपारी चांद्रयान-2 झेपावणार अवकाशात | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nका��ागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nआज दुपारी चांद्रयान-2 झेपावणार अवकाशात\nनवी दिल्ली: संपूर्ण भारतीय बनावटीचे आणि अतिशय महत्त्वाकांक्षी असा चांद्रयान-2 मोहिमेचे आज दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी प्रक्षेपण होणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवून चंद्राच्या आजवर अभ्यास न झालेल्या दक्षिण ध्रृवाजवळील भागाचा अभ्यास करणाचे उद्दिष्ट असलेल्या भारताच्या दुसऱ्या चांद्रमोहिमेअंतर्गत चांद्रयान-२चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात तांत्रिक अडथळ्यामुळे उड्डाणाच्या केवळ ५६ मिनिटे आधी हे प्रक्षेपण रद्द करण्यात आले होते.\nभारतीय अवकाश संशोधन संस्था, अर्थात ‘इस्रो’ने चांद्रयानाचे उड्डाण १५ जुलै रोजी रद्द केल्यानंतर, शास्त्रज्ञांनी त्यातील तांत्रिक अडचण तात्काळ दूर केली. यानंतर आज, सोमवारी त्याचे उड्डाण होणार असल्याचे तीन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार चेन्नईपासून १०० किमीवर असलेल्या सतीश धवन अवकाश केंद्राच्या दुसऱ्या क्रमांकाच्या प्रक्षेपण तळावरून सोमवारी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान प्रक्षेपित केले जाणार आहे.\n‘एनर्जेटीक अ‍ॅण्ड डायनामीक सीएम’; मोदींनी दिल्या फडणवीसांना शुभेच्छा \nपनवेलजवळ भीषण अपघात; २ ठार\nगुगलकडून पेटीएमवर मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरुन हटविले\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\nपनवेलजवळ भीषण अपघात; २ ठार\nकर्नाटकातील सत्तासंघर्षाचा आज शेवटचा डाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/domen/", "date_download": "2020-09-19T12:08:05Z", "digest": "sha1:AWM3VLTXPCWZR5KWVJM4AZLYL4F7HAQ2", "length": 1478, "nlines": 24, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Domen Archives | InMarathi", "raw_content": "\nइंटरनेटवर या गोष्टी करणे ‘बेकायदेशीर’ आहे तुम्हाला ठाऊक आहे का\nकदाचित तुम्हाला हे माहित नसेल की इंटरनेट वापरताना काही गोष्टी करण्यास बंधन लावण्यात आली आहेत. पण आपण बिनधास्तपणे इंटरनेटवर ही गैर कामे करत असतो…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like�� करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.kalamwali.com/story/%E0%A4%A4%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81", "date_download": "2020-09-19T11:37:55Z", "digest": "sha1:GAFIFIHGGVKJF7EQ6CVXJSVTVE4OXSOD", "length": 3274, "nlines": 91, "source_domain": "www.kalamwali.com", "title": "तथास्तु : Kalamwali", "raw_content": "\nसहज तुला भेटायला आले,\nआणि हरवलेला जसा परत मिळावा तशी तुझ्यात विलीन झाले\nपहिल्या क्षणा पासून आपण एका मेकांनासाठी आहोत नवे, असे कधी वाटलेच नाही,\nजणू मिलोत मागच्या जन्मात ले दुरावेले सोबती\nप्रेमा ने ओळख करून दिलीस माझी तू सुखाशी,\nआयुषात सगळे होते पण तरीही होती कसलीतरी कमी\nप्रेम दिलस भरभरून पण देता नाही आली माला ओळख,\nकडचीत आपलिच चुकली होती ती वेळेची पारख\nतुला सोडून नाही आता माला वेगळे आयुष्य,\nतूच आहेस माझे वर्तमान आणि भविष्य\nआपण दोघे, आपले चान छोटे जग, आपलेच विश्व, आपल्यात ला स्नेह,\nजणू आत्मा एकच आणि दोन देह\nशेवट पर्यंत मीलो माला, साथ तुझया प्रेमाची,\nराहेन मी जन्मो जन्मोजान्मांची त्या कर्ता करावित्याचीं ऋणी\nआपल्या दोघांच्या ह्रिदयात आहे प्रेमाची एकच वास्तू,\nपरमेश्वर सदैव म्हणो आपल्या प्रेमाला तथास्तु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathicorner.com/tag/sanstha-information-in-marathi", "date_download": "2020-09-19T11:45:53Z", "digest": "sha1:ZTSER7JV5UECBDZQ5NY6KFWC3HNGR3P4", "length": 1947, "nlines": 48, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "sanstha information in marathi Archives - मराठी कॉर्नर", "raw_content": "\nसार्थी संस्था बद्दल संपूर्ण माहिती | Sarthi Sanstha\nSarthi Sanstha information in Marathi If you like Sarthi Sanstha Marathi Mahiti then this is the right place for you. सार्थी संस्था बद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे कंपनी अधिनियम 2013 अन्वये कलम …\nपुढे वाचा…सार्थी संस्था बद्दल संपूर्ण माहिती | Sarthi Sanstha\nकुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा\nभारतात X, Y, and Z सुरक्षा म्हणजे काय या स्तराची सुरक्षा केंव्हा दिली जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2013/02/", "date_download": "2020-09-19T12:06:00Z", "digest": "sha1:NIYR2RNYVIQKY6IV573GJLAYK4GQKPCD", "length": 29371, "nlines": 188, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: February 2013", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\n‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही\nकाल अफ़जल गुरू याला तिहार तुरुंगात फ़ाशी दिल्यावर वाहिन्यांवर चर्चा चालू होत्या. त्यात जे अनेकजणांची काश्मीरी मुस्लिम कसे भारताशी निष्ठावान आहेत ते सांगायची सेक्युलर स्पर्धा सुरू होती आणि अफ़जल सारखे लोक अपवाद आहेत असे दाताच्या कण्य़ा करून सांगायची केविलवाणी धडपड सुरू होती. हल्ली असा बेशरमपणा ऐकायची लोकांना सवय झाली आहे, म्हणूनच त्याचे फ़ारसे काही वाटले नाही. पण त्यातच सहभागी झालेला जुना मित्र, सहकारी हुसेन दलवाई याची ती धडपड किळसवाणी वाटली. कारण त्याला आपण धडधडीत खोटे बोलतोय याचीही लाज नव्हती. बाकी असल्या गोष्टी इतरांना सांगण्यापुर्वी हुसेन किंवा तत्सम जुन्या समाजवादी सेक्युलर युक्रांदियांनी (आपण अब्रूदार आहोत असे त्यांना अजून वाटत असेल तर) दिवंगत हमीद दलवाई याचा अनुभव जरा डोळसपणे वाचावा म्हणून हमीदच्या पुस्तकातला हा उतारा. जेव्हा काश्मीरात पाकिस्तानविषयी नुसती आपुलकी दाखवली तरी गजाआड जायची वेळ यायची व हुरीयत वगैरे भानगडी नव्हत्या, तेव्हा एक सामान्य काश्मीरी मुस्लिम युवकाचे हे वक्तव्य ही लढाई कशी धर्माची आहे, त्याची साक्ष देतोय, आणि ही साक्ष कुणा संघवाल्या हिंदुत्ववाद्याने नव्हे हमीद दलवाईंनी मांडली आहे. कदाचित आता लाजलज्जा सोडलेले सेक्युलर हमीदलाही भगवा आतंकवादी म्हणतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.\n‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही\nभारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात काश्मिरला जायचा योग आला. श्रीनगरात ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो त्याचे मालक पंजाबी हिंदू होते. परंतू नोकर काश्मिरी मुसलमान होता. कसा कुणास ठाऊक त्याला मी मुसलमान असल्याचा पत्ता लागला. एका सकाळी बेसीनपाशी मी पाणी पिण्यासाठी ग्लास धुत होतो. मला ग्लास धुताना पाहताच तो लगबगीने पुढे आला. माझ्या हातातून ग्लास घेऊन स्वत: धुत तो मला म्हणाला, ‘मेरे साथ आप परेज मत किजिये.मै मुसलमान हू और आप भी मुसलमान है.’\nमी नुसताच हसलो. त्याच्याशी काय बोलावे हे मला कळेनासे झाले. काही बोलता येण्यासारखेही नव्हते.\n‘आप कल कहॉ गये थे’ मग त्याने विचारले.\nमी त्याच्या बोलण्याला उत्साहाने प्रतिसाद देत नाही हे त्याच्या लक्षात आले असावे.\n‘हाजीपीर’ मी त्याला सांगितले.\nहाजीपीरच्या उल्लेखाने त्याचा चेहरा काळवंडला. त्याने अस्वस्थपण�� विचारले, ‘तेथे काय पाहिलेत\n‘कुणाची जीत होत आहे\nकसली तरी अशुभ वार्ता ऐकल्यासारखा त्याचा चेहरा पडला, अधिकच पडला.\nमग तो बोलू लागला - अधिकच त्वेषाने. त्या बोलण्यातून त्याच्या भावनांचा होत असलेला उद्रेक मला जाणवला. पाकिस्तान्यांना भारतीय सैन्य मागे रेटीत आहे. याचे त्याला अतिशय दु:ख झाले होते पाकिस्तानी घुसखोरांनी चोरून असे मदतीला कशाला यायचे पाकिस्तानी घुसखोरांनी चोरून असे मदतीला कशाला यायचे यायचे तर उघड यायचे. ‘चोरून येऊन आमच्या दु:खातच त्यांनी भर टाकली.’ असे मत त्याने अतिशय कडवटपणे व्यक्त केले. ‘तुम्हा भारतीय मुसलमानांसाठी आम्ही अद्याप संयम पाळला आहे’, असेही त्याने बोलून दाखवले.\nमी विचारले, ‘तुला पाकिस्तानात का जावेसे वाटते येथे काय दु;ख आहे येथे काय दु;ख आहे कशाची कमतरता आहे\nतो उत्तरला दु:ख कसलेच नाही. कमतरताही कसलीच नाही. येथे रोटी स्वस्त मिळते. लोकांची परिस्थिती देखील पाकिस्तानी काश्मिरातील लोकांहून बरी आहे. परंतु तेवढ्याने संपत नाही बाबूजी.’ आणि मग त्याचे डोळे लकाकले. अतिशय भावनात्मक स्वरात तो मला म्हणाला, ‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही\nश्रीनगरच्या हॉटेलातील नोकराचे हे उद्गार अनेक दिवस माझ्या मनात रेंगाळत राहिले. अजूनही रेंगाळत राहिले आहेत. त्याच्या भावनात्मक युक्तीवादापुढे माझ्या तार्किक दृष्टीकोनाचे मूल्य शून्यवत असल्याचे मला त्या दिवशी जाणवले.’\n१९६५ सालच्या भारत पाक युद्धात आचार्य अत्रे यांच्या दै. ‘मराठा’ तर्फ़े हमीद दलवाई व वसंत सोपारकर हे पत्रकार युद्धवार्ता घेण्यासाठी गेलेले होते. त्यावेळचा हमीदभाईंनी एका लेखात लिहून ठेवलेला हा अनुभव. तेव्हाच्या काश्मिरी व भारतीय मुस्लिम मानसिकतेचा हा दाखला आहे. ‘इस्लामचे भारतीय चित्र’ या ३ मे १९८२ रोजी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात दलवाईंनी मुस्लिम व सेक्युलर मानसिकतेचे नेमके विश्लेषण केलेले आहे. आज जो सेक्युलर दांभिकपणा मी सातत्याने सांगत असतो वा दाखवत असतो, त्या आजाराची लक्षणे हमीदभाईंनी तेव्हाच ओळखली, लिहिली होती व काहीवेळी बोलताना सांगितली सुद्धा होती. या पुस्तकात अशा आजाराचे अनेक तपशील सापडू शकतील. पण हमीदचे पुरस्कर्ते व अनुयायी म्हणवणार्‍यांनी ती किती वाचलीत वा समजून घेतलीत देवजाणे. कारण तेव्हा तो हॉटेलमधला नोकर अजाण मुलगा ज�� बोलत होता, तेच आज खुलेआम राजकीय वक्तव्य म्हणून मांडले जात असते. तेव्हाही त्याचा हिंदूत्ववाद वा संघाशी संबंध नव्हता आणि आजसुद्धा नाही. पण सेक्युलर अंधश्रद्धेचे अंगारेधुपारे करणार्‍यातच मग्न असलेल्यांना सत्य कोणी सांगायचे व समजवायचे\n‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही\nकाल अफ़जल गुरू याला तिहार तुरुंगात फ़ाशी दिल्यावर वाहिन्यांवर चर्चा चालू होत्या. त्यात जे अनेकजणांची काश्मीरी मुस्लिम कसे भारताशी निष्ठावान आहेत ते सांगायची सेक्युलर स्पर्धा सुरू होती आणि अफ़जल सारखे लोक अपवाद आहेत असे दाताच्या कण्य़ा करून सांगायची केविलवाणी धडपड सुरू होती. हल्ली असा बेशरमपणा ऐकायची लोकांना सवय झाली आहे, म्हणूनच त्याचे फ़ारसे काही वाटले नाही. पण त्यातच सहभागी झालेला जुना मित्र, सहकारी हुसेन दलवाई याची ती धडपड किळसवाणी वाटली. कारण त्याला आपण धडधडीत खोटे बोलतोय याचीही लाज नव्हती. बाकी असल्या गोष्टी इतरांना सांगण्यापुर्वी हुसेन किंवा तत्सम जुन्या समाजवादी सेक्युलर युक्रांदियांनी (आपण अब्रूदार आहोत असे त्यांना अजून वाटत असेल तर) दिवंगत हमीद दलवाई याचा अनुभव जरा डोळसपणे वाचावा म्हणून हमीदच्या पुस्तकातला हा उतारा. जेव्हा काश्मीरात पाकिस्तानविषयी नुसती आपुलकी दाखवली तरी गजाआड जायची वेळ यायची व हुरीयत वगैरे भानगडी नव्हत्या, तेव्हा एक सामान्य काश्मीरी मुस्लिम युवकाचे हे वक्तव्य ही लढाई कशी धर्माची आहे, त्याची साक्ष देतोय, आणि ही साक्ष कुणा संघवाल्या हिंदुत्ववाद्याने नव्हे हमीद दलवाईंनी मांडली आहे. कदाचित आता लाजलज्जा सोडलेले सेक्युलर हमीदलाही भगवा आतंकवादी म्हणतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.\n‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही\nभारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात काश्मिरला जायचा योग आला. श्रीनगरात ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो त्याचे मालक पंजाबी हिंदू होते. परंतू नोकर काश्मिरी मुसलमान होता. कसा कुणास ठाऊक त्याला मी मुसलमान असल्याचा पत्ता लागला. एका सकाळी बेसीनपाशी मी पाणी पिण्यासाठी ग्लास धुत होतो. मला ग्लास धुताना पाहताच तो लगबगीने पुढे आला. माझ्या हातातून ग्लास घेऊन स्वत: धुत तो मला म्हणाला, ‘मेरे साथ आप परेज मत किजिये.मै मुसलमान हू और आप भी मुसलमान है.’\nमी नुसताच हसलो. त्याच्याशी काय बोलावे हे मला कळेनासे झाले. काही बोलता येण्यासारखेही नव्हते.\n‘आप कल कहॉ गये थे’ मग त्याने विचारले.\nमी त्याच्या बोलण्याला उत्साहाने प्रतिसाद देत नाही हे त्याच्या लक्षात आले असावे.\n‘हाजीपीर’ मी त्याला सांगितले.\nहाजीपीरच्या उल्लेखाने त्याचा चेहरा काळवंडला. त्याने अस्वस्थपणे विचारले, ‘तेथे काय पाहिलेत\n‘कुणाची जीत होत आहे\nकसली तरी अशुभ वार्ता ऐकल्यासारखा त्याचा चेहरा पडला, अधिकच पडला.\nमग तो बोलू लागला - अधिकच त्वेषाने. त्या बोलण्यातून त्याच्या भावनांचा होत असलेला उद्रेक मला जाणवला. पाकिस्तान्यांना भारतीय सैन्य मागे रेटीत आहे. याचे त्याला अतिशय दु:ख झाले होते पाकिस्तानी घुसखोरांनी चोरून असे मदतीला कशाला यायचे पाकिस्तानी घुसखोरांनी चोरून असे मदतीला कशाला यायचे यायचे तर उघड यायचे. ‘चोरून येऊन आमच्या दु:खातच त्यांनी भर टाकली.’ असे मत त्याने अतिशय कडवटपणे व्यक्त केले. ‘तुम्हा भारतीय मुसलमानांसाठी आम्ही अद्याप संयम पाळला आहे’, असेही त्याने बोलून दाखवले.\nमी विचारले, ‘तुला पाकिस्तानात का जावेसे वाटते येथे काय दु;ख आहे येथे काय दु;ख आहे कशाची कमतरता आहे\nतो उत्तरला दु:ख कसलेच नाही. कमतरताही कसलीच नाही. येथे रोटी स्वस्त मिळते. लोकांची परिस्थिती देखील पाकिस्तानी काश्मिरातील लोकांहून बरी आहे. परंतु तेवढ्याने संपत नाही बाबूजी.’ आणि मग त्याचे डोळे लकाकले. अतिशय भावनात्मक स्वरात तो मला म्हणाला, ‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही\nश्रीनगरच्या हॉटेलातील नोकराचे हे उद्गार अनेक दिवस माझ्या मनात रेंगाळत राहिले. अजूनही रेंगाळत राहिले आहेत. त्याच्या भावनात्मक युक्तीवादापुढे माझ्या तार्किक दृष्टीकोनाचे मूल्य शून्यवत असल्याचे मला त्या दिवशी जाणवले.’\n१९६५ सालच्या भारत पाक युद्धात आचार्य अत्रे यांच्या दै. ‘मराठा’ तर्फ़े हमीद दलवाई व वसंत सोपारकर हे पत्रकार युद्धवार्ता घेण्यासाठी गेलेले होते. त्यावेळचा हमीदभाईंनी एका लेखात लिहून ठेवलेला हा अनुभव. तेव्हाच्या काश्मिरी व भारतीय मुस्लिम मानसिकतेचा हा दाखला आहे. ‘इस्लामचे भारतीय चित्र’ या ३ मे १९८२ रोजी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात दलवाईंनी मुस्लिम व सेक्युलर मानसिकतेचे नेमके विश्लेषण केलेले आहे. आज जो सेक्युलर दांभिकपणा मी सातत्याने सांगत असतो वा दाखवत असतो, त्या आजा��ाची लक्षणे हमीदभाईंनी तेव्हाच ओळखली, लिहिली होती व काहीवेळी बोलताना सांगितली सुद्धा होती. या पुस्तकात अशा आजाराचे अनेक तपशील सापडू शकतील. पण हमीदचे पुरस्कर्ते व अनुयायी म्हणवणार्‍यांनी ती किती वाचलीत वा समजून घेतलीत देवजाणे. कारण तेव्हा तो हॉटेलमधला नोकर अजाण मुलगा जे बोलत होता, तेच आज खुलेआम राजकीय वक्तव्य म्हणून मांडले जात असते. तेव्हाही त्याचा हिंदूत्ववाद वा संघाशी संबंध नव्हता आणि आजसुद्धा नाही. पण सेक्युलर अंधश्रद्धेचे अंगारेधुपारे करणार्‍यातच मग्न असलेल्यांना सत्य कोणी सांगायचे व समजवायचे\nदबा धरून बसलेला वाघ\nगेल्या सहा महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात खुप उलथापालथी चालू असताना एक नेता अजिबात अज्ञातवास भोगताना दिसतो आहे. म्हणजे तो कुठे दिसतच न...\nआधी आपल्या नातवाला कवडीची किंमत नसल्याचा दावा करताना मुंबई महाराष्ट्र पोलिसांवर आपला पुर्ण विश्वास असल्याचा उल्लेख शरद पवारांनी अगत्याने क...\nनुकताच एक मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात झाला. म्हणजेच त्याचे झटके सौम्य असले तरी तो शरद पवारांनी केलेला असल्याने त्यालाही भूकंप मानण्याची...\nसुशांत प्रकरण आणि राजकारण\nसुशांत प्रकरणात त्याची आत्महत्या की हत्या याचा तपास करण्यावरून वाद सुरू झाला. पण शुक्रवारी यातूनच काही अटका व धाडी घालण्यात आलेल्या आहेत. आ...\n५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येत एका भव्य मंदिरासाठी भूमीपूजन झाले आणि ते मनोभावे उरकून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा राजधानी दिल्लीला रवाना झाल...\n‘इंडिया टुडे’ची मात्र आत्महत्या\nमागले दोन अडीच महिने अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण खुप गाजते आहे. त्याचा मृत्यू ही आत्महत्या की हत्या, असा वा...\nमुंबई पोलिसांचा ‘महान’ वारसा\nसुशांतसिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूनंतर मुंबई पोलिस कमालीच्या वादात सापडले. ते जितके झाकपाक करत गेले, तितके अधिकच गाळात फ़सत गेले. त्य...\nशीर्षक वाचले तर कोणाला वाटेल की त्यातून आपले राजकीय नेते काही धडा घेतील. पण भारतातले किंबहूना जगातले नेते, सहसा अशा घटनांपासून काहीही शिकत...\nसुशांतने कोणाची झोप उडवलीय\nसुशांतसिंग राजपूत याच्या शंकास्पद मृत्यूचे प्रकरण शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे एक असे प्रकरण आहे, की त्यातून राज्याच्या राजकारणात उ...\nशिवसेना हातात मुख्यमंत्रीपद व सत्ता आल्यापासून जशी वागते आहे, त्यामुळे अलिकडला इतिहास सांगण्याची वेळ आलेली आहे. कारण असे वचनच आहे, जे इतिहा...\n‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या ...\n‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/maratha-reservation-and-sc", "date_download": "2020-09-19T11:52:46Z", "digest": "sha1:V3E5IFVVT2JL77EMRI4SYF7OCQLJOXHQ", "length": 24039, "nlines": 78, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मराठा आरक्षणाचा घात कुणी केला? - द वायर मराठी", "raw_content": "\nमराठा आरक्षणाचा घात कुणी केला\nजुलै महिन्यात मराठा आरक्षणाच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं असं म्हटलेलं होतं की या प्रकरणात आम्ही कुठलाही अंतरिम आदेश देणार नाही, प्रकरणाच्या मेरिटमध्ये जाणार नाही. मात्र त्यानंतर अचानक असं काय घडलं की खंडपीठाला ही स्थगिती आवश्यक वाटली हा संशोधनाचाच विषय आहे.\nत्या दिवशी सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष मुंबईतल्या घडामोडींकडे होते. ९ सप्टेंबरला आपण मुंबईत येतोय, काय करायचं ते करून दाखवा असं आव्हान अभिनेत्री कंगना राणावतनं शिवसेनेला दिलं होते. त्यानंतर मुंबई महापालिका सकाळी सकाळीच तिच्या कार्यालयात अतिक्रमण हटवायला जेसीबी घेऊन पोहचली होती. सकाळपासून हीच सगळी गरमागरमी सुरू होती, अचानक दुपारी एक, सव्वा एकच्या दरम्यान सुप्रीम कोर्ट मराठा आरक्षणाचा निकाल देणार असल्याचा मेसेज आला.\nदुपारी दोन वाजता खंडपीठ आपला निर्णय देईल असं सांगितलं गेलं. सहसा सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात काय असणार आहे हे एक दिवस आधीच स्पष्ट होत असतं. पण हा निकाल येणार असल्याची घोषणा अशी ऐनवेळी झाली. या निकालात हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याची राज्य सरकारची मागणी कोर्टानं मान्य तर केली, पण त्याचवेळी मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगितीही दिली. खरंतर गेल्या काही दिवसांतली आरक्षणाची अशी दोन प्रकरणं सांगता येतील, ज्यात सुप्रीम कोर्टानं प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग केलं मात्र ते कुठल्याही प्रकारची स्थगिती न देता.\nएक म्हणजे केंद्र सरकारच्या १० टक्के आर्थिक आरक्षणाचा प्रश्न आणि दुसरं म्हणजे पंजाबमध्ये एससी, एसटीमध्ये उपजाती निर्माण करण्याचा अधिकार पंजाब सरकारला आहे की नाही याबाबतचं एक प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे देण्यात आलंय. पण ते सोपवताना ना केंद्राच्या ��० टक्के आर्थिक आरक्षणला धक्का बसला ना पंजाब सरकारला. तामिळनाडूमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याची गोष्ट तर आणखी वेगळी आणि जुनी. त्या आरक्षणाला अद्याप सुप्रीम कोर्टात स्थगिती नाही. त्यामुळे केवळ मराठा आरक्षणाबाबतच स्थगितीचा निर्णय झाल्यानं हा आश्चर्यकारक आणि अनपेक्षित निर्णय होता अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.\nनोव्हेंबर २०१८ मध्ये मुंबई हायकोर्टानं मराठा आरक्षणाचा निर्णय वैध ठरवला, त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं होतं, मराठा आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टातल्या प्रवासात ही पहिलीच स्थगिती. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षण टिकलं आणि आता महाविकास आघाडीच्या काळात ते का टिकू शकत नाही, आत्ताच्या सरकारनं पुरेसे प्रयत्नच केले नाहीत का असा राजकीय प्रचार सुरू झाला आहे. मराठा आरक्षण हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरण असल्यानं ते होणंही तसं साहजिकच. पण या प्रकरणात सगळा दोष राज्य सरकारचाच आहे की राज्य सरकारला आरक्षण टिकवताच येऊ नये यासाठी काही पद्धतशीर सापळा लागलेला होता\nमहाविकास आघाडीवर झालेला एक महत्त्वाचा आरोप म्हणजे त्यांनी चांगले वकीलच दिले नाहीत. आधीच्या वकिलांना मुद्दाम या प्रकरणातून वगळलं. पण वस्तुस्थिती काय आहे. मुकुल रोहतगी आणि पी. एस. पटवालिया या वकिलांनी फडणवीस सरकारच्या काळात मुंबई हायकोर्टातही सरकारची बाजू मांडली होती, तेच दोन वकील या केसमधे महाराष्ट्र सरकारची बाजू मांडत होते. त्यांच्या शिवाय अभिषेक मनू सिंघवी, कपिल सिब्बल यांचीही फौज या सगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या याचिकाकर्त्यांच्या माध्यमातून आरक्षणाच्या बाजूनं लढत होती. फडणवीस सरकार आल्यानंतर दिल्लीत राज्याचे विशेष सरकारी वकील बदलण्यात आले, पण ते बदल कुठलंही सरकार बदलल्यानंतर जे अपेक्षित असतात तशा पद्धतीचे होते. आणि या बदलांमुळे केसवर परिणाम झाला असा अतिशयोक्ती तर्क कायद्याच्या बाबतीत ज्याला थोडीफार माहिती आहे तो तरी करणार नाही. कारण या वकिलांचा रोल कुठल्या पातळीवरचा असतो हे सर्वांना माहिती असतं.\nभाजपच्या राज्यातल्या एका ज्येष्ठ नेत्यानंच दिल्लीत अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं होतं की हायकोर्टात पटवालिया यांचा युक्तीवाद खूप प्रभावी होता. मुकुल रोहतगी हे हुशार आहेत पण त्यांची मांडणी काहीशी आक्रस्ताळी वाटते. पटवालियांनी मात्र या सगळ्या केसमधले मुद्दे अतिशय संयतपणे, प्रभावीपणे कोर्टाला पटवून दिले. आता सुप्रीम कोर्टात हे दोनही वकील महाविकास आघाडी सरकारनं कायम ठेवलेले होते, मग तरीही इतका वेगळा निकाल का यावा सुप्रीम कोर्टात\nजुलै महिन्यात याच प्रकरणाच्या सुनावणीत याच खंडपीठानं असं म्हटलेलं होतं की या प्रकरणात आम्ही कुठलाही अंतरिम आदेश देणार नाही, प्रकरणाच्या मेरिटमध्ये जाणार नाही. मात्र त्यानंतर अचानक असं काय घडलं की खंडपीठाला ही स्थगिती आवश्यक वाटली हा संशोधनाचाच विषय आहे. लॉकडाऊनमधे १५ सप्टेंबरपर्यंत तसंही आम्ही नोकरभरती करत नाही आहोत, त्यामुळे आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर तातडीनं सुनावणीची काय गरज आहे असा युक्तीवाद महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करण्यात आला होता. हा असा युक्तीवाद कदाचित सरकारच्या अंगलट आला असावा कारण त्यानंतर कोर्टान केवळ नोकऱ्यांमध्येच नव्हे तर शैक्षणिक प्रवेशांमध्येही या आरक्षणाला स्थगिती देऊन टाकली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालात या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशात हे आरक्षण लागू होणार नाही असं म्हटलंय. पण नोकरभरतीत ही स्थगिती देताना स्थळ, काळाचा कुठला उल्लेख नाही. त्यामुळे या स्थगितीबाबतही बराच गोंधळ आहे. त्यात आता लॉकडाऊनमुळे लांबलेले शैक्षणिक प्रवेश आता सुरू होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी ही प्रवेश प्रक्रिया निम्म्यावरच आली आहे. तोच हा पेच निर्माण झाल्यामुळे ही स्थगिती आता कशी उठवायची हे सरकारसमोरचं मोठं आव्हान असणार आहे.\nअनेकदा मोठ्या खंडपीठाकडे प्रकरण गेल्यानंतर अंतिम सुनावणी पूर्ण झाल्याशिवाय स्थगिती उठत नाही, तसं होणं हे महाराष्ट्र सरकारला राजकीयदृष्ट्या अजिबातच परवडणारं नाही. त्यामुळेच आता काय पर्याय चाचपला जातोय हे पाहणं महत्त्वाचं असेल. शरद पवारांनी अध्यादेश काढण्याची सूचना केलीय. पण आधीच कायदा असताना पुन्हा आणलेला अध्यादेश कितपत टिकू शकणार याबद्दल कायदेतज्ज्ञांमध्ये शंका आहे. डान्स बारच्या प्रकरणात कोर्टानं तीनवेळा असे अध्यादेश रद्द केले होते.\nमराठा आरक्षण प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे पाठवण्यात आले आहे ते १०२ व्या घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावर. म्हणजे एखादा वर्ग मागास ठरवण्याचा अधिकार राज्याला आहे की केंद्रा���ा या मुद्द्यावर. ५० टक्के आरक्षणाचा मुद्दा हा केवळ महाराष्ट्रालाच लागू होत नाही. तर केंद्र सरकारच्या १० टक्के आर्थिक आरक्षणामुळे देशातल्या २८ राज्यांनी ही मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे या सर्व राज्यातल्या आरक्षणावर हा निर्णय प्रभाव टाकू शकेल असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी या प्रकरणात आरक्षणाच्या बाजूनं केलेला होता. तर घटनात्मक पीठाकडे हा मुद्दा पाठवणं म्हणजे केवळ वेळकाढूपणा आहे असा आरोप विरोधी बाजूनं करण्यात आला होता. घटनापीठाकडे गेलेलं प्रकरण किती कालावधीत मार्गी लागू शकतं याची काही निश्चित कालमर्यादा नाही. यात अनेकदा राजकीय वर्तुळातले काही अदृश्य घटकही परिणाम करत असतात. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला पेचातून बाहेर पडायचं असेल तर तातडीनं पावलं उचलावी टाकणार आहेत.\n२०१४ च्या विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधी तत्कालीन आघाडी सरकारनं घाईघाईत हे आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. पण नंतर ते आरक्षण कोर्टात टिकू शकलं नव्हतं. त्यानंतर फडणवीस सरकारच्या काळात मराठा आंदोलनांच्या माध्यमातून जो प्रचंड रोष निर्माण झाला होता, त्या दबावातून फडणवीस सरकारनं या आरक्षणावर मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातून हा मार्ग शोधला होता. हायकोर्टाची वाट पार केल्यानंतर किमान निवडणुका होईपर्यंत तरी ते शाबूत राहिलं होतं. आणि आता सत्ताबदल झाल्यानंतर सुप्रीम कोर्टात मात्र त्याची वाट बिकट बनली आहे.\nया प्रकरणात दोन ज्येष्ठ वकिलांनीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचीही अभूतपूर्व घटना घडली. फडणवीस सरकारच्या काळात दिल्लीत विशेष सरकारी वकील म्हणून काम करणारे निशांत कातनेश्वरकर यांनी फडणवीसांच्याच काळापासून या पदावर काम करणारे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यावर गंभीर आरोप केले. आशुतोष कुंभकोणी यांनी या प्रकरणात जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही. या केसमध्ये ते एकदाही कोर्टात फिरकले नाहीत असा थेट हल्लाबोल त्यांनी केला. त्यावर कुंभकोणी यांनी फडणवीस सरकारनेच आपल्याला या केसपासून दूर राहण्यास सुचवलं होतं असं स्पष्टीकरण दिलं. जातीय समीकरणांचा संदर्भ असल्यानं त्यावेळी वेगळी रचना करण्यात आली होती असं काही वकिलांनी खासगीत बोलताना सांगितलं. पण दिल्लीतल्या वर्तुळात या वकिली क्षेत्रातच जुंपलेल्या लढाईचीही जोरदार चर्चा होती.\nराजकारणात अनेकदा आपल्याला जे दिसतं, त्यापाठीमागे बरचं काही नाट्य घडलेलं असतं. अनेकदा काही गोष्टींची लिंक कळायलाही बराच काळ जावा लागतो. मागे एकदा देवेंद्र फडणवीस दिल्लीत आले होते, त्यावेळी मराठा आरक्षणाचं काय होणार असा विषय़ निघाला होता, त्यावेळी ते बोलता बोलता म्हणाले होते, हे सरकार सुप्रीम कोर्टातल्या हुशारीमुळे स्थापन झालेलं आहे, मग त्यांनी ही हुशारी मराठा आरक्षणाच्या केसमध्ये पण वापरावी ना. त्यांच्या बोलण्यातल्या त्या उपहासामागे दडलेले अनेक अर्थ आता सत्ताधीशांना उलगडत असतील.\nप्रशांत कदम, हे ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीचे दिल्लीस्थित पत्रकार आहेत.\nकायदा 114 राजकारण 721 आरक्षण 2 न्यायालय 4 मराठा 1\n‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आंदोलन संघ पुरस्कृतः भूषण\nसमलिंगी विवाह : धर्माचा न्याय, न्यायाचा धर्म\nसंघवादी सरकार अजूनही आर्यांच्याच शोधात\nसुविधांसाठी प्रवाशांच्या खिशात हात\n‘पिंजरा तोड’ कार्यकर्त्या नताशा नरवालला जामीन\nपेटीएम काही तासांत पुन्हा प्ले स्टोअरवर\nशोपियन एनकाउंटरमध्ये आमची चुकीः लष्कराची कबुली\nविद्वेषी वारसा सांगणाऱ्या ट्रंका\nहरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा\n‘जालन्यातील २ दलितांच्या हत्येची सीबीआय चौकशी हवी’\nविरोधाचे स्वातंत्र्य म्हणजे बेअदबी नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/tag/sanskriti-samvardhan-mandal-nanded-bharti-2020/", "date_download": "2020-09-19T13:09:16Z", "digest": "sha1:ZR6C4WII6PUY3UCY4XRQTS2QVY2A6QYC", "length": 3250, "nlines": 70, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nसंस्कृती संवर्धन मंडळ नांदेड भरती २०२०\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nयूजीसी नेट जून 2020 प्रवेशपत्र डाउनलोड\nIBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\nराष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे येथे 169 पदांची भरती\nNHM अकोला येथे विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित\nभारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत केटरिंग व्यवस्थापक पदाची भरती\nकर्मचारी राज्य विमा निगम अंतर्गत विविध पदांची भरती\nमहावितरण अहमदनगर येथे शिकाऊ तारमार्गतंत्री पदाच्या एकूण 195 रिक्त…\nUPSC 2020 परीक्षेची तारीख जाहीर\nGNM प्रवेश सूचना ठाणे 2020-2021\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/vidamban-kavita/t1953/", "date_download": "2020-09-19T12:34:56Z", "digest": "sha1:OTGT6HPQTQ6MW3XPOMWI4CT47QHBWARU", "length": 3030, "nlines": 74, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vidamban Kavita-राजकीय विडंबन.", "raw_content": "\nमाऊस ने फस्त केला कॅट चा डाव\nवाढतच चालला आहे रेस ऑफ rat चा भाव\nविधानसभेत मोडला ज्यांचा कॅट चा डाव\nत्या वाघाने घातला सचिन च्या bat वर घाव\nमनसे ने केला मराठी chat चा ठराव\nआझमीला घातला राजसेवकांनी थेट घेराव\nबावन्न पत्ते म्हणजे एक कॅट चार भाव\nत्यात लागतात असंख्य डाव\nकुणाचे असतात कांदे पोहे\nतर कुणाचे असतात वडा पाव\nकुणाचे दात आणि कुणाचे ओठ\nआम्हाला काळातच नाही राव,\nदहशतवादी जेव्हा घालतात आपल्या जीवावर घाव,\nत्याच्याही निषेधाचा हे करतात ठराव,\nसख्खे भाऊ वागतात सावत्रासारखे\nआणि सावत्र होतात सख्खे भाव\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://wardha.gov.in/notice/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%81-9/", "date_download": "2020-09-19T11:34:08Z", "digest": "sha1:MWWU7WOSDI3CX5KAB7BKS4X4N6LSPUG7", "length": 6114, "nlines": 95, "source_domain": "wardha.gov.in", "title": "भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम,२०१३ अन्वये कलम ११(१) अधिसूचना (निमसडा ,अकोली,टाकळी दरणे,नांदोरा (ड),इसापूर,कोळोना (चोरे ) ,देवळी) | जिल्हा वर्धा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nभूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम,२०१३ अन्वये कलम ११(१) अधिसूचना (निमसडा ,अकोली,टाकळी दरणे,नांदोरा (ड),इसापूर,कोळोना (चोरे ) ,देवळी)\nभूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम,२०१३ अन्वये कलम ११(१) अधिसूचना (निमसडा ,अकोली,टाकळी दरणे,नांदोरा (ड),इसापूर,कोळोना (चोरे ) ,देवळी)\nभूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम,२०१३ अन्वये कलम ११(१) अधिसूचना (निमसडा ,अकोली,टाकळी दरणे,नांदोरा (ड),इसापूर,कोळोना (चोरे ) ,देवळी)\nभूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम,२०१३ अन्वये कलम ११(१) अधिसूचना (निमसडा ,अकोली,टाकळी दरणे,नांदोरा (ड),इसापूर,कोळोना (चोरे ) ,देवळी)\nभूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम,२०१३ अन्वये कलम ११(१) अधिसूचना (निमसडा ,अकोली,टाकळी दरणे,नांदोरा (ड),इसापूर,कोळोना (चोरे ) ,देवळी)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा वर्धा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 11, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/02/five-big-officers-hit-by-police.html", "date_download": "2020-09-19T12:25:26Z", "digest": "sha1:YYPD3COGQI5V26JG4X26AMESDF4OKW6S", "length": 6330, "nlines": 57, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "दिल्ली हिंसाचार -पाच बड्या अधिकाऱ्यांना बसला फटका | Gosip4U Digital Wing Of India दिल्ली हिंसाचार -पाच बड्या अधिकाऱ्यांना बसला फटका - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome क्राईम दिल्ली हिंसाचार -पाच बड्या अधिकाऱ्यांना बसला फटका\nदिल्ली हिंसाचार -पाच बड्या अधिकाऱ्यांना बसला फटका\nईशान्य दिल्लीत गेल्या चार दिवसांपासून हिंसाचार सुरु असून याचा फटका दिल्लीतील पाच बड्या अधिकाऱ्यांना बसला आहे. यामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त एम. सी. रंधवा, पोलीस उपायुक्त पी. मिश्रा, अतिरिक्त पोलीस आयुक्त एस. पी. मिश्रा, डीसीपी संजीव भाटिया आणि स्टाफ ऑफिसर राजीव रंजन यांचा समावेश आहे. या पाचही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.\nकेंद्र सरकारने बुधवारी सकाळी दिल्लीची बिघडलेली परिस्थिती सुधारवण्याची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे सोपवली. परिस्थितीचा आढावा घेतल्यानतंर डोवाल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाला आपला अहवाल सादर करणार आहेत. एकूण त्यांच्याकडे दिल्लीची कायदा व सुव्यवस्था रुळावर आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय पोलिसांना देखील परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे आणि शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.\n२३ फेब्रुवारी रोजी झालेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत २० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून २५० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. दिल्लीच्या जाफराबाद, मौजपूर, चांदपूर यांच्यासह उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये पोलिसांना दंगरखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंब���सोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nस्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, प्रीतम मुंडे व आता स्वतः खुद्द विधानसभा अध्यक्षानी केली ही मागणी केली ...\nस्वतः खुद्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सन २०२१ मधील होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव सादर करण...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/709-covid19-cases-873-recovered-discharged-56-deaths-reported-in-mumbai-today/207021/", "date_download": "2020-09-19T11:14:31Z", "digest": "sha1:IPT5JNSKU3V4GFFGA2CAL3JS3V52IRBG", "length": 8148, "nlines": 112, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "709 COVID19 cases, 873 recovered/discharged & 56 deaths reported in Mumbai today", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर CORONA UPDATE Corona Update: मुंबईत २४ तासांत ७०९ नव्या कोरोनाबाधितांची वाढ\nCorona Update: मुंबईत २४ तासांत ७०९ नव्या कोरोनाबाधितांची वाढ\nमुंबई कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. मुंबई मागील २४ तासांत ७०९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १८ हजार १३० वर पोहोचला असून आतापर्यंत यापैकी ९० हजार ९६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत आणि ६ हजार ५४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २४ तासांत मुंबईत ८७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ९० हजार ९६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.\nआज मुंबईत ७७४ संशयीत रुग्ण भरती झाले असून संशयीत रुग्ण भरती होण्याचा आकडा ८३ हजार ९७३वर पोहोचला आहे. तसेच सध्या २० हजार ३२६ रुग्णांवर मुंबईत उपचार सुरू आहेत. आज झालेल्या मुंबईत कोरोना बळीपैकी ३१ पुरुष रुग्ण आणि १७ रुग्ण महिला होत्या. यामधील ४६ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १ जणाचे वय ४० वर्षा खाली होते, ४२ जणांचे वय ६० वर्षावर होते, तर उर��वरित १३ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते.\nमुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्क्यांवर पोहोचले आहेत. ३ ऑगस्टपर्यंत ५ लाख ५९ हजार ७८७ कोविड चाचण्या झाल्या आहेत. दिलादायक बाब म्हणजे मुंबईतील दुप्पटीचा दर ८० दिवसांवर पोहोचला आहे.\nहेही वाचा – Corona Update: चांगली बातमी राज्यात आज दिवसभरात १२ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमुंबई भिडणार चेन्नईशी, कसा होणार सामना\nIPL सामन्यांचे विश्लेषण ‘माय महानगर’वर\nनाशिकमध्ये Oxygen टँकर न मिळाल्याने रुग्णांचे जीव धोक्यात\nकॉर्पोरेटला लाजवेल अशी आदिवासी पाड्यातील शाळा, इगतपुरी\nPhoto: प्रेमाचं मीटर होणार डाऊन, ‘टिक टॅक टो’ वेबसिरिज आलीये On...\nभल्या पहाटे अजितदादांची मेट्रोवारी\nIPL 2020 मध्ये स्टार अँकर मयंती लँगरऐवजी ‘हे’ सुंदर चेहरे दिसणार\nPhoto – सर्वपित्री अमावस्येनिमित्त मुंबईच्या समुद्रकिनारी श्राद्धविधी\nसुशांतची बहीण श्वेताची सोशल मीडियावरुन Exit, इन्स्टावर होती Active\nHappy Birthday PM Modi: गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा मोदींचा प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/remembering-ramnath-goenka-on-his-death-anniversary/", "date_download": "2020-09-19T12:49:37Z", "digest": "sha1:OOXXKQ6XDC3MNPBDH2PHMZGCJIKBITCM", "length": 15396, "nlines": 98, "source_domain": "bolbhidu.com", "title": "जेव्हा रामनाथ गोएंका आपली ‘गर्लफ्रेंड’ इंदिरा गांधींकडे स्नेहभोजन करायला गेले !", "raw_content": "\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nजेव्हा रामनाथ गोएंका आपली ‘गर्लफ्रेंड’ इंदिरा गांधींकडे स्नेहभोजन करायला गेले \n‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाचे संस्थापक आणि मालक.\nभारताच्या पत्रकारितेच्या इतिहासात निर्भीड पत्रकारितेचा विषय जेव्हा कधी ��िघतो, तेव्हा रामनाथ गोएंका यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागतं. २२ एप्रिल १९०४ रोजी बिहारमधील दरभंगा येथे जन्मलेल्या रामनाथ गोएंका यांची आज पुण्यातिथी.\n‘रामनाथ गोएंका: ए लाईफ इन ब्लॅक अँड व्हाईट’ या पुस्तकाच्या लेखिका अनन्या गोएंका आणि रामनाथ गोएंकांच्या सचिव म्हणून काम केलेल्या रेणू शर्मा यांनी ‘बीबीसी’शी बोलताना सांगितलेले काही किस्से.\nइंदिरा गांधींना जेरीस आणणारे गोएंका\nइंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीचा सगळ्यात प्रखर विरोध करून माध्यमांच्या स्वातंत्र्याचा आवाज जर कुणी बुलंद केला असेल तर तो रामनाथ गोएंका यांच्या ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाने.\n१९३६ साली रामनाथ गोएंका यांनी स्थापन केलेल्या ‘इंडियन एक्स्प्रेस’ने आणीबाणीच्या काळात वृत्तपत्रस्वातंत्र्याची जी लढाई लढली, त्यात एक्स्प्रेसच्या संपादकांचा वाटा तर होताच, पण मालक म्हणून रामनाथ गोएंका जितक्या खंबीरपणे आणि निर्भीडपणे आपल्या पत्रकारांच्या पाठीशी उभे होती त्याला तोड नव्हती.\n‘एक्स्प्रेस’च्या आणीबाणी विरोधातील भूमिकेमुळे या वृत्तपत्राच्या जाहिराती बंद करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न इंदिरा गांधी यांच्या सरकारने केला होता. पण अशा कुठल्याही विरोधाला गोएंकांनी भिक घातली नाही आणि ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.\nहे ही वाचा –\nअंतुलेंचा सिमेंट घोटाळा नेमकं काय होतं ते प्रकरण \nस्वत:ची राजकीय पार्टी काढून बॉलीवूडला जागं करणारा देवआनंद \nजेव्हा अटलबिहारीं डिंपलच्या बिकनीला भारी पडले \nआणीबाणीच्या काळात गोएंकांनी इंदिरा गांधींनी अक्षरशः जेरीस आणलं होतं. त्याकाळात वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लागू करण्यात आली होती. बातम्या आणि लेख सेन्सॉर होऊनच प्रकाशित व्हायचे.\nअसाच आणीबाणीच्या विरोधात लिहिण्यात आलेला एक्स्प्रेसचा अग्रलेख देखील सेन्सॉर करण्यात आला होता. त्यावेळी रामनाथ गोएंकांनी दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रा त अग्रलेखाची जागा सोडून कोरी या प्रकाराला असणारा आपला विरोध प्रदर्शित केला होता.\nआपला विरोध प्रदर्शित करण्यासाठी अग्रलेखाची जागाच कोरी ठेवण्याचा भारतीय वृत्तपत्रांच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग होता.\nस्वतःविरोधातील बातम्यांना एक्स्प्रेसच्या पहिल्या पानावर जागा दिली\nमराठवाड्यातलं पहिलं वाचनालय शंकरराव चव्हा���ांमुळे सुरू झालं\nशंभर वर्षांपूर्वी या माणसाने मराठीतला पहिला विकिपिडिया बनवला…\nरामनाथ गोएंका लोकसभेचे सदस्य देखील होते. त्यांच्या आणीबाणी विरोधातील भूमिकेमुळे संसदेत काँग्रेसकडून त्यांच्यावर जोरदार हल्ला करण्यात येत असे. रामनाथजींना हवं असतं तर आपल्या विरोधातील बातम्या दाबून, ‘एक्स्प्रेस’मधून आपल्या समर्थनातील बातम्या ते सहजपणे छापून आणू शकले असते. त्यांनी मात्र आपल्या संपादकांना आपल्या विरोधातील बातम्यांना पहिल्या पानावर प्रमुखपणे छापण्याचे आदेश दिले होते.\nएस. मुळगावकर हे त्यावेळी ‘इंडियन एक्स्प्रेस’चे संपादक होते. त्यापूर्वी ‘हिंदुस्तान टाईम्स’चे संपादक राहिलेल्या मुळगावकरांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’मध्ये असताना गोएंका यांच्याविरोधातील बातम्या छापल्या होत्या आणि ‘एक्स्प्रेस’मध्ये देखील ते हे करू शकले, कारण त्यांच्यावर मालक म्हणून गोएंका यांचा कसलाही दबाव नव्हता.\nजेव्हा गोएंका आपली ‘गर्लफ्रेंड’ इंदिरा गांधींकडे स्नेहभोजन घ्यायला गेले\nआणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी आणि गोएंका यांच्यामधील संबंध अतिशय ताणले गेले होते. असं असताना एका दिवशी दिवशी अचानक पंतप्रधान कार्यालयातून फोन आला. फोन रिसीव्ह केलेल्या रेणू शर्मा यांनी रामनाथजींकडे निरोप पोहोचवला,\n“दादाजी, तुमच्या गर्लफ्रेंडचा फोन आलाय, रात्री स्नेहभोजनासाठी बोलावलंय”\nत्यावर रामनाथजी म्हणाले, तू काहीतरी चुकीचं ऐकलं असशील. फोन माझ्यासाठी नसेल डंकनवाल्या गोएंकांसाठी असेल.\nत्यावर रेणू शर्मा यांनी परत एकदा पंतप्रधान कार्यालयात फोन करून ‘इंडियन एक्स्प्रेस’वाल्या गोएंकांनाच बोलावण्यात आलंय ना याची खात्री करून घेतली आणि त्यांनाच आमंत्रित करण्यात आल्याचं रेणू शर्मा यांनी रामनाथजींना सांगितलं.\n“कदाचित परत गर्लफ्रेंड बनायचा प्रयत्न करतेय”\nपंतप्रधान कार्यालयातून आलेल्या निरोपामुळे खुश झालेल्या रामनाथजींचं रेणू शर्मांना प्रत्युत्तर.\nसंजय गांधी यांच्या अपघाती मृत्युनंतर आपले सगळे मतभेद विसरून रामनाथजींनी इंदिराजींना पत्र लिहून आपला शोक प्रकट केला होता. आपणही २ महिन्यांपूर्वी आपला मुलगा गमावला असल्याने इंदिराजींचं दुख समजू शकतो, असं त्यांनी पत्रात लिहिलं. शिवाय ‘एक्स्प्रेस’च्या पहिल्या पानावर स्वतः संपादकीय लिहिलं.\nरामनाथ गोएंका हे नाव भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात अत्यंत प्रतिष्ठेने घेतलं जातं. त्यांच्या पत्रकारितेचा वारसा जपला जावा, यासाठी दरवर्षी ‘रामनाथ गोएंका एक्सलंस इन जर्नलिझम’ पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराला भारतीय पत्रकारितेत अत्यंत मानाचं स्थान आहे.\nहे ही वाच भिडू\nस्वातंत्र्यलढ्यात तोफेच्या तोंडी गेलेले देशातील पहिले पत्रकार.\nते दाऊदचा फोटो काढू लागले तोच, कोणाच तरी लक्ष त्यांच्याकडे गेलं\nभारतीय राजकारणातलं पहिलं सेक्स स्कॅन्डल, ज्यामुळे जगजीवन राम यांचं पंतप्रधानपद हुकलं \nशायर ज्याला नेहरूंनी जेलमध्ये बंदिस्त केलं होतं \nअनन्या गोएंकाइंदिरा गांधीएस. मुळगावकररामनाथ गोएंका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/pune-local-news/these-works-should-be-done/articleshow/69163820.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-19T13:22:51Z", "digest": "sha1:N3IVGU73XN464L7V7FQZULC7Z2L53BJ5", "length": 8931, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nही कामे करावीतपावसात वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरणने पालिकेच्या सहकार्याने झाडाच्या फांद्या छाटाव्यात. पावसाळ्याआधी नालेसफाई, ओढे -नाले यातील राडारोडा उचलणे, नदीतील घन कचरा, प्लस्टिक कचरा उचलणे आदी कामे तातडीने पूर्ण करावीत. रस्त्यावरचे खड्डे बुजवावेत. मे महिन्याच्या शेवटीच रस्तेखोदाई थांबवावी. आपत्कालिन यंत्रणाही सज्ज ठेवाव्यात.-समीर कुलकर्णी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nपोलिस की आरोग्य वसुली अधिकारी...\nशनिवार पेठेत वृक्ष कोलमडुन पडण्याच्या अवस्थेमध्ये. महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n 'हे' मार्केट होणार सुरु\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nआयपीएलमुंबई विरुद्ध चेन्नई: कसे आहे अबूधाबीचे पिच आणि हवामान; या खेळाडूंना मिळेल संधी\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\n चिन्यांना पुरवली संवेदनशील आणि गोपनीय माहिती\n कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनच्याच आत गेली टोपी बहु\nमुंबईज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन\nदेशएनआयएचे छापे, अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nमुंबईकंगनाला भेट देण्यासाठी राज्यपालांवर दबाव होता का\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nआयपीएलजिंकणार तर मुंबईच; या कारणामुळे चेन्नईविरुद्ध मुंबईचे पारडे कधीही जड\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nरिलेशनशिपया प्रसिद्ध अभिनेत्री जात-पात-धर्म-भेद सारं विसरुन अडकल्या परदेशी तरुणांसोबत लग्नबंधनात\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/love-of-arjun-kapoor-and-malaika-arora/articleshow/73069260.cms", "date_download": "2020-09-19T11:20:48Z", "digest": "sha1:XKJUJM7FXSFP3LZJ4TFM6I7GPBRRJKZT", "length": 9758, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या प्रेमाची\nअर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या प्रेमाची चर्चा असल्यानं सर्वांच्याच नजरा त्यांच्यावर असतात...\nअर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या प्रेमाची चर्चा असल्यानं सर्वांच्याच नजरा त्यांच्यावर असतात. मलायकानं अलीकडेच अर्जुनबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोमध्ये त्या दोघांतलं जवळचं ना��ं स्पष्टपणे दिसून येतं. ते दोघं एका समुद्रकिनाऱ्यावर बसलेले दिसतात. या फोटोसोबत मलायकानं लिहिलंय, की 'सूर्य, तारे, प्रकाश, आनंद... २०२०.' या फोटोशिवाय मलायकानं आणखी एक फोटो शेअर केलाय. यात अर्जुनसह ती आई-बाबा, बहीण आणि मित्र-मैत्रिणींसोबत मजा करताना दिसतेय. तिनं चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यामुळे ते प्रेमात आहेत असं ठामपणे म्हणायला हरकत नाही.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nदुसरी संधी महत्त्वाची महत्तवाचा लेख\nसौरव किशनच्या निमित्ताने मोहम्मद रफी परत आले का\nशौविकच्या शाळेतल्या मित्रालाही एनसीबीने घेतलं ताब्यात, पार्टीमध्ये पुरवायचा ड्रग्ज\nएनसीबीने अजून एका ड्रग डीलरच्या घरी मारला छापा\n ड्रग डीलरशी बोलण्यासाठी आईचा फोन वापरायची रिया चक्रवर्ती\nबीजेपीवरून पुन्हा एकदा संजय राऊतांवर भडकली कंगना रणौत\nहा 'ड्वेन' आहे तरी कोण, एनसीबी करतेय त्याचा शोध\nआयपीएलजिंकणार तर मुंबईच; या कारणामुळे चेन्नईविरुद्ध मुंबईचे पारडे कधीही जड\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nअर्थवृत्त'कोटक'ची डीजी गृह कर्ज; ४८ तासांत मिळणार गृहकर्ज\n कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनच्याच आत गेली टोपी बहु\nनागपूरनागपूर अधिवेशन रद्द करा; काँग्रेसच्या आमदाराची मागणी\nदेशएनआयएचे छापे, अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nआयपीएलपहिल्या सामन्याआधीच ऋतुराज गायकवाडचा करोना रिपोर्ट आला; पुढील २४ तास महत्त्वाचे\nआयपीएलमुंबईकडे आहे हा धाकड खेळाडू; प्रत्येक चेंडूवर षटकार मारू शकतो, पाहा Video\nन्यूजनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nधार्मिकअधिक मासात 'या' भागातून कावळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगबॉलीवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमध्ये दिले आहे ‘या’ एका पदार्थाला प्राधान्य\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/Three-more-beat-Kovid-Three-corona-free-at-Jabalpur-Congratulations-to-the-Mayo-administration.html", "date_download": "2020-09-19T13:06:30Z", "digest": "sha1:4OHQGEETUMKU2BBG74OKWBPLJT5HFLMO", "length": 11218, "nlines": 109, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "नागपुर:आणखी तिघांनी दिली कोविडला मात,जबलपुर येथील तिघे कोरोनामुक्त:मेयो प्रशासनाने केले अभिनंदन - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर नागपुर:आणखी तिघांनी दिली कोविडला मात,जबलपुर येथील तिघे कोरोनामुक्त:मेयो प्रशासनाने केले अभिनंदन\nनागपुर:आणखी तिघांनी दिली कोविडला मात,जबलपुर येथील तिघे कोरोनामुक्त:मेयो प्रशासनाने केले अभिनंदन\nमुळचे जबलपुरचे असलेले व सद्या नागपुरातील मोमीनपुरा परिसरात राहणारे तिघे मंगळवारी (ता.२८) कोविड-१९ला हरवून पूर्णपणे बरे झाले आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) कोरोना कक्षातून तिघांनाही ‘डिस्चार्ज’ मिळाल्यानंतर सर्व डॉक्टर, नर्स, परिचारीकांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले.\nदिल्लीवरून परतलेल्या नागरिकांचा शोध घेउन मनपातर्फे त्यांना ‘कॉरंटाईन’ करण्यात आले. यामध्येच ३४ वर्षीय व्यक्ती] २४ वर्षीय आणि १७ वर्षीय तरुणांचा समावेश होता. या तिघांनाही आमदार निवास येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. १३ एप्रिलला या तिघांचेही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले.\n१४ दिवसांच्या ‘हॉस्पिटल कॉरंटाईन’ दरम्यान वेळोवेळी त्यांचे ’स्वॅब’ घेण्यात आले. २६ व २७ एप्रिलला तिघांचेही ‘स्वॅब’ निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना मंगळवारी (ता.२८) घरी पाठविण्यात आले. यावेळी उपस्थित वैद्यकीय उपअधीक्षक डॉ.सागर पांडे यांच्यासह उपस्थित परिचारिका व रुग्णालय कर्मचा-यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.\nरुग्णालयातून रुग्णांना सुट्टी देण्यात आली असली तरी त्यांना १४ दिवस ‘होम क्वॉरंटाईन’ राहणे बंधनकारक आहे. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये डॉक्टरां��डून वेळावेळी आवश्यक उपचार करण्यात आले. प्रशासनातर्फे वेळेवर उपचार मिळाल्याने आज आम्ही पूर्णपणे बरे झाले आहोत. कोरोनाला प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडून दिल्या जाणा-या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. कोणतेही लक्षण आढळल्यास माहिती न लपवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन या तिन्ही रुग्णांमार्फत करण्यात आले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (165) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरब��त वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/my-covid-19-result-is-negative-says-tukaram-mundhe/", "date_download": "2020-09-19T11:29:21Z", "digest": "sha1:RGNUDDLQD6UBOHG7XAO24U3QWJNPSACP", "length": 16199, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "तुकाराम मुंढेंची कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वी ; रिपोर्ट आला निगेटिव्ह - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nशेतकऱ्यांची लूट हीच मोदी सरकारची भूक ; कांदा निर्यात बंदी विरोधी…\n‘तुमचे कुटुंब तुम्हीच सांभाळा’ वैभव पिचड यांची ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’वर…\nमराठा आंदोलनाच्या भीतीमुळे मुंबईत संचारबंदी; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर घणाघात\nतुकाराम मुंढेंची कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वी ; रिपोर्ट आला निगेटिव्ह\nमुंबई : नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरुन मुंबईमध्ये बदली झालेल्या तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी कोरोनावर (Corona) यशस्वी मात केली आहे . यासंदर्भात स्वतः मुंढे यांनी ट्विटरवरून माहिती दिली .\n“माझा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कोरोनाचा लढा हा सकारात्मक विचार आणि कृतीतून लढता येतो. सशक्त इच्छाशक्ती, केंद्रीत लक्ष आणि संयुक्त प्रयत्नांची त्याला जोड आवश्यक आहे,” असे ट्विट तुकाराम मुंढेंनी केले आहे.\nदरम्यान तुकाराम मुंढेंना 25 ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 12 दिवसांनी तुकाराम मुंढेंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मुंढे यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. “मला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तरीही नियम आणि अटींप्रमामे मी स्वत:ला अलगीकरण (आयसोलेट) केलं आहे. मागील १४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करावी अशी विनंती आहे. तसेच नागपूरमधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मी घरुन काम करणार आहे. आपण लवकरच ही लढाई जिंकू,” अशा शब्दांमध्ये त्यांनी कोरोनावर मात करण्याचा विश्वास व्यक्त केला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article‘कंगनासारखे ‘उपरे’ आणि डिनो, गोमेझ, जॅकलिन, पटानी अस्सल मराठी’ निते��� राणेंचा शिवसेनेला टोमणा\nNext articleपावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच मंत्र्यासह तब्बल 21 जणांना झाली कोरोनाची लागण\nशेतकऱ्यांची लूट हीच मोदी सरकारची भूक ; कांदा निर्यात बंदी विरोधी राष्ट्रवादीचे आंदोलन\n‘तुमचे कुटुंब तुम्हीच सांभाळा’ वैभव पिचड यांची ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’वर टीका\nमराठा आंदोलनाच्या भीतीमुळे मुंबईत संचारबंदी; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर घणाघात\nशरद पवारांना भेटूनच धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत ठरवू : प्रकाश शेंडगे\nकोरोना : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतात सगळ्यात जास्त, सुमारे ८० टक्के\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nतेव्हा पवारसाहेबांच्या मोठ्या मनाची उंची दिसून आली : आमदार लंकेंनी ...\nना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड- उदयनराजे भोसले\n’ जनतेच्या हितासाठी सोमवारपासून मनसेचा रेल्वे प्रवास\n‘जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं, हे लक्षात असू द्या’ – मनसे\nपुतळ्याची नव्हे तर, रुग्णालयाची गरज; पायाभरणी सोहळ्याला जाणार नाही – प्रकाश...\nशरद पवार वडिलांसारखे, त्यांच्या भूमिकेविषयी बोलू शकत नाही – उदयनराजे भोसले\nकोरोना : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतात सगळ्यात जास्त, सुमारे ८०...\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना अडचणीत\nअधिवेशनावर होणारा खर्च विदर्भाची मेडिकल यंत्रणा सुधारण्यासाठी करावा नागपुरच्या ठाकरेचे मुख्यमंत्री...\nजनतेच्या हितासाठी रेल्वे प्रवास : मनसेच्या नेत्याची माहिती\nपवारांच्या प्रयत्नांना यश ; बंदरावर अडकलेल्या कांदा निर्यातीला केंद्राकडून हिरवा कंदील\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nएनआयएचे (NIA) पश्चिम बंगाल, केरळमध्ये छापे; अल कायदाचे नऊ दहशतवादी जेरबंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.manishburadkar.com/2019/12/blog-post_7.html", "date_download": "2020-09-19T11:42:59Z", "digest": "sha1:PCQF7GH6H7UIREL5YXHKJOKW5LBFAJMD", "length": 6075, "nlines": 67, "source_domain": "www.manishburadkar.com", "title": "नकोशी मुलगी जन्माला आली म्हणुन आई वडीलानी \"नकुसा\" नावं ठेवलं", "raw_content": "\nHomeWomen Entrepreneurनकोशी मुलगी जन्माला आली म्हणुन आई वडीलानी \"नकुसा\" नावं ठेवलं\nनकोशी मुलगी जन्माला आली म्हणुन आई वडीलानी \"नकुसा\" नावं ठेवलं\n\"वीस वर्ष घाटवळणातुन प्रवास चालुयं आयुष्याचा, \"\nनकोशी मुलगी जन्माला आली म्हणुन आई वडीलानी \"नकुसा\" नावं ठेवलं\nआज वाघीण भेटली.... कोर्टातुन येत असताना माझ्या पुढे महींद्रा बोलेरो पिकअप होती... मला त्या गाडीला ओव्हरटेक करायचं होतं म्हणुन थोडं पुढे आले.. तेवढ्यात त्या बोलेरो मधुन ड्रायव्हींग सिटच्या बाजुने चक्क हातभर हिरव्या बांगड्यांचा हात बाहेर आलां ...😍😄.... कुतुहलं वाटलं म्हणुन अजुन थोडी पुढे आले ....आणी त्या बोलरोमधे नजर वळवली तर चक्क एक ४०/४५ वर्षांची वाघीण महींद्रा पिकअप हाणत होती.....त्यांना सांगितलं काकु गाडी साईडला घ्या..... मग काय मॅडमनी ट्राफीक मधुन गाडी व्यवस्थीत बाजुला घेतली.... त्या गाडीतून काॅन्फीडन्टली उतरल्या. नाव सांगितलं नकुसा म्हासाळ..\nया नकुसा काकु कवठेमंहकाळ तालुक्यातल्या एका खेडेगावातुन आहेत ज्या रोज कोकणात जातात स्वत: ड्राईव्ह करुन रत्नागिरी, लांजा , राजापुर या भागांत चार ते पाच टन भाजी घेऊन जातात तिथल्या बाजारात घालतात आणी हे काम त्या गेली वीस वर्ष करतायतं ....कोकणात ते पण घाटातुन रोजचा हा प्रवास......... कौतुक वाटलं .... आणी त्याही पेक्षा अभिमान जास्त वाटला या वाघिणीचा....कुठलही काम कमी दर्जाच कधीच नसतं आपण ज्या मेहनतीने ते करतो ती मेहनत ...... तो त्या कामाचा दर्जा वाढवतं असतं\nआज त्यांच्या गाडीत मागे लोखंडी सळ्या होत्या....म्हंटलं मग हे आज काय आहे गाडीत....तर म्हंटल्या गावाकडे बंगला बांधतीये मी त्याचचं सामान आहे हे घेऊन चाललीये गावाकडे....आमचीच गाडी आहे ही तेव्हा ड्रायव्हर ला पगार देण्यापेक्षा स्वत:च करते मी काम म्हणाल्या.......वीस वर्ष घाटवळणातुन प्रवास चालुयं आयुष्याचा , कष्ट चालुय मग बंगला तो बनेगा ही भाई\nनकोशी मुलगी जन्माला आली म्हणुन आई वडीलानी कदाचित नकुसा नावं ठेवलं असावं, पण तीच्यात मला आजची सुपरवुमन दिसली....जिचं शिक्षण फक्त नववी पर्यंत झालंय पण तिचं कर्तृत्व बघुन तिला आरटीओ ॲाफीसर नी मोफत लायसन्स काढुन दिलं.........नकुसा काकु तुमच्या जिद्दीपुढे, तुमच्या कर्तुत्वापुढे , तुमच्या आत्मविश्वासापुढे मी खुप तोकडी वाटले मलाच..\nसलाम तुमच्या जिद्दीला आणी घाटवळणाच्या संघंर्षाला .\nसाभार : ॲड दिपा ���ौंदीकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://karyarambhlive.com/news/2200/", "date_download": "2020-09-19T11:27:06Z", "digest": "sha1:S6WEELBFUEPARCIQBMIOAVPE3RP2MQB5", "length": 10785, "nlines": 131, "source_domain": "karyarambhlive.com", "title": "पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा शेतततळ्यात बुडून मृत्यू", "raw_content": "\nपाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा शेतततळ्यात बुडून मृत्यू\nनेकनूर : पाणी आणण्यासाठी गेलेल्या 29 वर्षीय महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना लिंबागणेश येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली.\nउषा संदिप गिरे (वय 29 रा.गिरेवस्ती, लिंबागणेश ता.बीड) असे मयत महिलेचे नाव आहे. बुधवारी सायंकाळच्या वेळी शेततळ्यावरुन पाणी आणते असे पती संदिप रमेश गिरे यांना सांगून गेल्या होत्या. रात्री उशीरापर्यंत त्या घरी न आल्यामुळे पतीने त्यांची शोधाशोध सुरु केली. पाऊस सुरु असल्यामुळे कुणाच्यातरी घरी थांबली असेल असे पतीला वाटले. परंतु खुप वेळानंतरही न परतल्यामुळे शेततळ्याकडे जावून पहिले असता शेततळ्यवर मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच लिंबागणेश पोलिस चौकीतील कर्मचारी यांनी स्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लिंबागणेश येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. गुुरुवारी सकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीमती रकटे यांनी शवविच्छेदन केले. पुढील तपास नेकनूरचे सपोनि. लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. उषा यांच्या पश्चात पती संदिप गिरे व दोन लहान मुले, सार्थक वय 7 वर्षे आणि संस्कार वय 4 वर्षे असा परीवार असुन त्यांचे माहेर गेवराई तालुक्यातील मौजे पिंपळा (कानडा) येथील आहे. या घटेनेने हळहळ व्यक्त होत आहे.\nबीड जिल्ह्यातील आजचे रुग्ण कुठले\n‘फोटो लेते रहो’…अमृता फडणवीस ट्रोल\nबीड शहरात आजही 131 व्यापारी-विक्रेते पॉझिटिव्ह\nबीडमध्ये कोरोना कक्षात आणखी एकाचा मृत्यू\nउभ्या ट्रकवर ट्रक आदळला; एक ठार\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\nपुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद\nनाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले\n24 लाखांचा गुटखा केला नष्ट\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अ���िनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\nपुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद\nनाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले\n24 लाखांचा गुटखा केला नष्ट\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीडमधील 1, केजचे चौघे पॉझिटिव्ह\nसलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on सलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nबियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on बियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nबीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह\nबालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nJune 17, 2020 June 17, 2020 Comments Off on बालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nदैनिक कार्यारंभ चे हे लाईव्ह न्यूज पोर्टल आहे.\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/fir-registered-at-colaba-police-station-against-jitendra-awhad-bmh-90-2054307/", "date_download": "2020-09-19T13:29:56Z", "digest": "sha1:SXATWSYMTV7MUTZNEEG4A2EYGUHOWKDR", "length": 13742, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "FIR registered at Colaba Police Station against Jitendra Awhad bmh 90 । JNU Protest : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nJNU Protest : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल\nJNU Protest : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल\nकिरीट सोमय्या यांनी केली होती तक्रार\nजेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी सहभाग नोंदवला होता. यात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडही सहभागी झाले होते. जितेंद्र आव्हाड यांच्या सहभागावर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nजेएनयूमध्ये शांतता बैठक सुरू असताना काही गुंडांनी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकही जखमी झाले. गुंडांनी विद्यार्थी वसतिगृहासह साहित्याचेही नुकसान केलं. या घटनेनंतर देशातील इतर शहरांमध्ये याविरोधात निषेधाची प्रतिक्रिया उमटली. जेएनयूतील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात विद्यार्थी, कलाकारांसह राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सहभागी झाले होते.\nगेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या आंदोलनात ‘काश्मीर को चाहिए आझादी’ अशा घोषणा देण्यात आल्याचा आरोप भाजपानं केला होता. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनीही यावर आक्षेप घेतला. किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. “ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली अवैध आणि देशविरोधी ‘काश्मीर को चाहिए आझादी’ अशा घोषणा देण्यात आल्या. हे आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. तरीही हे आंदोलन करण्यात आलं असून, मंत्र्यांविरोधात कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी सोमय्या यांनी तक्रारीत केली होती.\nदरम्यान, तक्रारीनंतर कुलाबा पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सोमय्या यांनी ट्विट करून दिली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n#JNUViolence: “जे काही सुरु आहे ते संतापजनक,” दीपिकाची पहिली प्रतिक्रिया\n#JNURow: दीपिका एक शब्दही न बोलता निघून गेली, आयेषी घोष म्हणते….\nJNU violence : तोंडावर मास्क बांधलेली ‘ती’ तरुणी ‘अभाविप’ची सदस्य\nJNU Violence: दिल्ली हायकोर्टाची फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, गुगलला नोटीस; संदेश जतन करण्याचे आदेश\n“देश संकटात,पण…”; जेएनयू हिंसाचारावर गावस्करांची प्रतिक्रिया\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 खवल्या मांजराच्या तस्करीत आणि शिकारीच्या प्रमाणात मोठी वाढ\n2 “शब्दांचे भलतेच अर्थ सांगू नका”, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला\n3 “उभ्या महाराष्ट्राने पायताणाने मारलं पाहिजे”, अनिल गोटे फडणवीस सरकारच्या कारभारावर संतापले\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/mns-mla-raju-patil-donates-rs-5-lakh-for-pratapgad-fort/311752", "date_download": "2020-09-19T12:20:27Z", "digest": "sha1:OFKTC7IGVJ2YUGYEJYEYFMOXMLBZDSTK", "length": 10273, "nlines": 82, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " pratapgad mns mla raju patil donates rs 5 lakh for pratapgad fort | 'या' किल्ल्यासाठी मनसे आमदाराची लाखो रुपयांची मदत!", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\n'या' किल्ल्यासाठी मनसे आमदाराची लाखो रुपयांची मदत\n'या' किल्ल्यासाठी मनसे आमदाराची लाखो रुपयांची मदत\nरोहित गोळे | -\nPratapgad: यंदाच्या पावसाळ्यात प्रतापगडाच्या माचीखालील डोंगर खचल्याने आता त्याच्या दुरुस्तीचे काम काही तरुणांनी हाती घेतलं आहे. ज्यासाठी मनसे आमदाराने सढळ हस्ते मदत केली आहे.\nमनसे आमदार राजू पाटील |  फोटो सौजन्य: Times Now\nमनसे आमदाराकडून प्रतापगडच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांची मदत\nराज ठाकरे यांचा सुरुवातीपासूनच किल्ले संवर्धनाचा नारा\nलोकवर्गणीतून सुरु आहे प्रतापगडाच्या दुरुस्तीचं काम\nडोंबिवली: राज्यातील अनेक गडकोट हे सध्या चांगल्या स्थितीत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या या गड-किल्ल्याची (Fort) अवस्था आज अत्यंत बिकट आहे. अनेक ठिकाणी किल्ल्यांच्या दुरुस्तीचं कामं सुरु देखील आहेत मात्र, त्याला म्हणावा तसा निधी उपलब्ध होत नसल्याने हे गड-किल्ले नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, असं असलं तरी काही तरुणांनी आपला हा जाज्वल्य इतिहास असाच लुप्त होऊ नये यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी किल्ले दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे. ज्याला आता मनसे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांची सुद्धा साथ लाभली आहे.\nछत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या कारकीर्दीत प्रतापगड (Pratapgad) या किल्ल्याचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे. कारण याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. त्यामुळे आजही लाखो-करोडो शिवभक्तांसाठी हा किल्ला एक प्रेरणास्थान आहे. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात प्रतापगडाच्या माचीखालचा डोंगर खचला आहे. आणि त्याच्याच दुरुस्तीचे काम हे सह्याद्री प्रतिष्ठानने हाती घेतले आहे. हे काम लोक वर्गणीमधून सुरू झाले असून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या कामाला पाच लाख रुपयांची मदत केली आहे.\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे गडकिल्ल्यांवरील प्रेम हे जगजाहीर आहे. गडकिल्ले वाचवले पाहिजेत आणि त्यांचे संवर्धन केले पाहिजे असे नेहमीच राज ठाकरे सांगत असतात. त्यालाच अनुसरून प्रतापगडाच्या माची खालच्या डोंगर दुरुस्तीसाठी मनसे आमदार यांनी मदत केली आहे.\nदुर्गप्रेमी मुख्यमंत्र्यांकडून इंस्टाग्रामवरील विजयदुर्गच्या पडझडीच्या पोस्टची दखल\nशिवाजी राजांच्या पायाचा ठसा जपा, अमूल्य ठेवा आहे हा... नाहीतर\nएकाही किल्ल्याला नखभरही हात लावू देणार नाही: मुख्यमंत्री\nदेशभरातील दुर्गप्रेमींचे आवडते ठिकाण असलेल्या प्रतापगडाच्या माचीची वळणदार तटबंदी ही दुर्ग बांधणीतला परमोच्च आविष्कार मानली जाते. यंदाच्या पावसाळ्यात प्रतापगडाच्या माचीच्या तटबंदीतील डोंगर खचला आहे. त्याच्या दुरुस्तीला एकवीस लाख रुपयांचा खर्च असून सह्याद्री प्रतिष्ठान लोकवर्गणी काम करायचे ठरवले आणि त्याला नागरिकांनी मदत करायला सुरुवात केली आहे. तसेच मनसेचे नेते आणि कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी ही आर्थिक मदत केली आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.\nPMC बॅक घोटाळा प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक\n'पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी', पाहा कोणी केली टीका\nस्कॉर्पियन श्रेणीतील ‘वेला’ पाणबुडीचे जलावरण, चाचणीनंतर नौदलात समावेश\nKirit Somaiya first reaction: पाहा उमेदवारी गमावल्यांनंतर किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले\nभारतात जगात सर्वाधिक कोरोना रिकव्हरी\nपाकिस्तानने ड्रोनमधून टाकलेली शस्त्र जप्त\nएका दिवसात १२४७ रुग्णांचा मृत्यू, महाराष्ट्रातील आकडा किती\nआधी गूगनले नियमभंग केल्याप्रकरणी पेटीएमवर केली होती कारवाई\nचीनसाठी हेरगिरी, पत्रकाराला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/yashomati-thakur-honored-woman-taxi-driver-smita-jhagde/", "date_download": "2020-09-19T12:48:37Z", "digest": "sha1:QSZA47UCUMW2C24ZPNMZOXVWUVUUT6SZ", "length": 16296, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "फिरत्या चाकांवर संसाराला आकार देणाऱ्या स्मिताचा प्रवास प्रेरणादायी – यशोमती ठाकूर - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nफक्त ‘रंगीला’च नाही, तर उर्मिला मातोंडकरने या चित्रपटांमधून देखील केली कौतुकांची…\nरोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख\nफिरत्या चाकांवर संसाराला आकार देणाऱ्या स्मिताचा प्रवास प्रेरणादायी – यशोमती ठाकूर\nमुंबई : लॉकडाउनमध्ये (Lockdown) नोकरी गेल्याने हताश न होता टॅक्सी चालविण्याचा निर्णय घेणाऱ्या स्मिता झगडे (Smita Jhagde) यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. टॅक्सीच्या ड्रायव्हिंग सीट वर असलेल्या स्मिता केवळ गाडी नव्हे तर महिला सक्षमीकरणाचे सारथ्य करत असल्याची भावना महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी व्यक्त केली.\nआज आपल्या निवासस्थानी मंत्री ॲड. ठाकूर यांनी स्मिता झगडे यांचा सन्मान केला.\nमुंबईत राहणाऱ्या स्मिता झगडे गेली ७ वर्ष ड्रायव्हिंग स्कूलमधे चारचाकी चालविण्याचे प्रशिक्षण देत होत्या. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनमध्ये त्यांचा रोजगार ���ुडाला. ३ महिने कुठलीही कमाई नाही. एकल पालकत्वाची जबाबदारी.\nअशा सगळ्या परिस्थितीत स्मिता यांना आपल्या मुलीसाठी, संसारासाठी काहीतरी करणं भाग होतं. नोकरीच्या मागे न लागता, ड्रायव्हिंग ही आपली कलाच आपल्याला स्वयंपूर्ण करेल असा विश्वास बाळगत त्यांनी टॅक्सी चालवायला सुरुवात केली. याआधी इतरांना गाडी शिकवणं आणि आता स्वत: मुंबईच्या रस्त्यावर टॅक्सी चालवणं हा प्रवास सोपा नव्हता. अनेकांनी त्यांना हे बाईचे काम नाही, यात पडू नये असे सल्ले दिले. पहिल्याच दिवशी १ हजार ५०० रुपयांच्या कमाईने त्यांचा आत्मविश्वास वाढला. शहर पूर्वपदावर आल्यावर सगळं सुरळीत होईल अशी आशा त्या बाळगतात.\nआज राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सत्कार केल्याने स्मिता भारावून गेल्या. “ठाकूर मॅडमनी काही झालं तरी मागे फिरु नकोस, मी सदैव तुझ्या सोबत आहे असं सांगत मला आशीर्वाद दिला. आज मला मी योग्य निर्णय घेतला याची खात्री झाली” अशा भावना स्मिता यांनी व्यक्त केल्या. अजून एक टॅक्सी घेत त्याद्वारे एका महिलेलाच रोजगार देण्याची स्मिता यांची इच्छा आहे. वाहनचालक म्हणून काम करत आपण संसाराला नक्कीच हातभार लावू शकतो असा संदेश त्या महिलांना देतात.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleजीवनशैली बदलावी लागेल, शरीरासोबत मनाची मशागत आवश्यक – राजेश टोपे\nNext articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आलेल्या धमकीच्या फोन प्रकरणाचा NIA कडून तपास करण्यात यावा : मनसे\nफक्त ‘रंगीला’च नाही, तर उर्मिला मातोंडकरने या चित्रपटांमधून देखील केली कौतुकांची लूट, प्रत्येक पात्र स्वत: मध्ये आहे खास\nरोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख\nसरदार तारा सिंग यांना राज्यपालांची श्रद्धांजली\nचीनसाठी हेरगिरी; दिल्लीत पत्रकाराला अटक\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nतेव्हा पवारसाहेबांच्या मोठ्या मनाची उंची दिसून आली : आमदार लंकेंनी ...\nना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड- उदयनराजे भोसले\n’ जनतेच्या हितासाठी सोमवारपासून मनसेचा रेल्वे प्रवास\n‘जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं, हे लक्षात असू द्य��’ – मनसे\nपुतळ्याची नव्हे तर, रुग्णालयाची गरज; पायाभरणी सोहळ्याला जाणार नाही – प्रकाश...\nशरद पवार वडिलांसारखे, त्यांच्या भूमिकेविषयी बोलू शकत नाही – उदयनराजे भोसले\nरोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख\nसरदार तारा सिंग यांना राज्यपालांची श्रद्धांजली\nचीनसाठी हेरगिरी; दिल्लीत पत्रकाराला अटक\nकोरोना : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतात सगळ्यात जास्त, सुमारे ८०...\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/health/article/bollywood-actor-akshay-kumar-diet-plan-and-secret-behind-his-fitness/312865", "date_download": "2020-09-19T12:41:04Z", "digest": "sha1:E7ZYM4RT4MBQZTIPT5W27UDORCW5FL6W", "length": 10993, "nlines": 84, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Akshay kumar diet plan फिटनेससाठी अक्षय कुमार करतो 'हे' डाएट bollywood actor akshay kumar diet plan and secret behind his fitness", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nफिटनेससाठी अक्षय कुमार करतो 'हे' डाएट\nफिटनेससाठी अक्षय कुमार करतो 'हे' डाएट\nAkshay kumar diet plan अक्षयच्या फिटनेसचे एक कारण त्याचे डाएट आहे. शेफ मोहित सावरगांवकर यांनी अक्षय कुमारच्या डाएटची माहिती दिली.\nफिटनेससाठी अक्षय कुमार करतो 'हे' डाएट\nफिटनेससाठी अक्षय कुमार करतो 'हे' डाएट\nअक्षय कुमारचे दुपारचे जेवण\nमुंबईः अभिनेता अक्षय कुमार (Actor Akshay Kumar) ५३ वर्षांचा आहे. वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी अक्षय फिटनेस (fitness) जपण्यात यशस्वी झाला आहे. रोमान्स, अॅक्शन, कॉमेडी, देशभक्ती अशा वेगवेगळ्या विषयांवरील अनेक हिट चित्रपट देणारा अक्षय बॉलिवूडच्या (bollywood) महागड्या कलाकारांपैकी (costly actor in india) एक आहे. लोकप्रिय कलाकार असूनही त्याच्या डोक्यात प्रसिद्धीची हवा गेल्याचे दिसत नाही. तो रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बॉलिवूडच्या पार्ट्या तसेच धुम्रपान (smoking), मद्यपान (alcohol/drinking) अशा जीवाला घातक असलेल्या सर्व व्यसनांपासून (vices/Addiction) चार हात लांब आहे. फिटनेस फ्रिक अक्षय मार्शल आर्ट्स, अॅडव्हेंचर स्पोर्ट्स, नॅचरल थेरपी आणि वैयक्तिक शिस्तीमुळे आजही स्पोर्टी (sporty) दिसतो. अक्षयच्या फिटनेसचे एक कारण त्याचे डाएट आहे. शेफ मोहित सावरगांवकर यांनी अक्षय कुमारच्या डाएटची माहित��� दिली. हे डाएट करत असल्यामुळे पन्नाशी ओलांडूनही अक्षय 'फिट अँड फाइन' असल्याचे शेफ मोहित सावरगांवकर यांनी सांगितले. (Akshay kumar diet plan)\nअक्षय कुमारचा ब्रेकफास्ट (Breakfast)\nदररोज पहाटे ४.३० वाजता उठणारा अक्षय रात्री ९ वाजता झोपतो. शूटिंगचे अपवाद वगळले तर तो झोपेची वेळ कायम पाळतो. रात्रपाळीत काम करणे टाळतो. स्टॅमिना वाढवण्यासाठी आठवड्यातून दोन-तीन वेळा बास्केटबॉल खेळणे आणि अधूनमधून मुलासोबत स्विमिंगचा आनंद घेण्यावर तो भर देतो. दररोज सकाळी चिया पुडिंग (Chia Pudding), विविध प्रकारच्या बेरीज (Berries) आणि अॅवोकॅडो (Avocado) खाणे तो पसंत करतो. ताजी फळे आणि सुकामेवा खाणे त्याला आवडते.\nअक्षय कुमारचे दुपारचे जेवण (Lunch)\nअक्षय दुपारच्या वेळी शाकाहारी जेवण पसंत करतो. तो जेवणात भात आणि पम्पकिन थाय टोफू करी (Pumpkin Thai Tofu Curry) खाणे पसंत करतो. दुपारी चौरस आहार घेण्यावर अक्षय भर देतो. शूटिंगसाठी बाहेर असेल तर अक्षयला घरुन जेवणाचा डबा येतो. मुंबई बाहेर असल्यास अक्षय शक्य तिथे शेफला सूचना देऊन कमी तेलात तळलेले मोजकेच पदार्थ खाणे तो पसंत करतो. पंजाबी असला तरी अक्षय राजमासारखे वातूळ पदार्थ खाणे टाळतो. जेवणात हिरव्या भाज्या, डाळींचे वरण किंवा आमटी, पराठा किंवा भाकरी खाण्याला तो प्राधान्य देतो. तब्येतीला जे झेपते ते खावे या मताचा असलेला अक्षय जास्त तेलकट, तुपकट पदार्थ तसेच फास्ट फूड आणि जंक फूड (अरबटचरबट) टाळतो. जेवताना निवांतपणे जास्तीत जास्त वेळा चावून खाण्यावर तो भर देतो. जेवताना तो बाकीच्या चिंता, कामाचे व्याप, सर्व प्रकारची गॅजेट दूर ठेवतो.\nफक्त १० नियम पाळा, अक्षय कुमार सारखे फिट राहा\nPUBGवर बंदी येताच अक्षय कुमारने केली FAU-G गेमची घोषणा, लवकरच करणार लॉन्च\nलॉकडाऊननंतर पाहा कोणत्या सिनेमांचे शूटिंग झाले सुरू\nअक्षयला आवडतात बदाम आणि ब्ल्यूबेरी\nअक्षय कुमारला बदाम (Almond) आणि ब्ल्यूबेरी (Blueberry) खाणे आवडते. चहा, कॉफी, सिगरेट, दारू, पान, तंबाखू, गुटखा, मावा, अंमली पदार्थ यापासून तो लांब राहतो. दिवसभरात भरपूर पाणी पिण्यावर तो भर देतो. सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण ठरलेल्या वेळेत घेण्याला तो प्राधान्य देतो.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nCorona Vaccine: ...तर कोविड लसीचा पहिला डोस मी घेईन: केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन\nपतंजलीला मोठा धक्का, कोरोना औषधाच्य�� जाहिरातीवर बंदी; पाहा काय म्हणाले आयुष मंत्री\nVIDEO : कोरोना टाळण्यासाठी हात धुण्याची योग्य पद्धत\nFit Test - कशी वाढवाल शरीराची लवचिकता - पाहा Video\nFit Test - सेल्फ डिफेन्स टेक्निक्स ( स्वसंरक्षणाचे धडे) पाहा Video\nभारतात जगात सर्वाधिक कोरोना रिकव्हरी\nपाकिस्तानने ड्रोनमधून टाकलेली शस्त्र जप्त\nएका दिवसात १२४७ रुग्णांचा मृत्यू, महाराष्ट्रातील आकडा किती\nआधी गूगनले नियमभंग केल्याप्रकरणी पेटीएमवर केली होती कारवाई\nचीनसाठी हेरगिरी, पत्रकाराला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/Rs-1-lakh-51-thousand-help-corona.html", "date_download": "2020-09-19T12:07:04Z", "digest": "sha1:VFUBWDTGDWJ45YRRRVAGRY7PRRXMYLGL", "length": 8478, "nlines": 106, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "काेरोना बाधीत रुग्णांसाठी शाळा कर्मचारी पतसंस्थेची 1 लाख 51 हजार रुपयांची मदत - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर काेरोना बाधीत रुग्णांसाठी शाळा कर्मचारी पतसंस्थेची 1 लाख 51 हजार रुपयांची मदत\nकाेरोना बाधीत रुग्णांसाठी शाळा कर्मचारी पतसंस्थेची 1 लाख 51 हजार रुपयांची मदत\nनागपूर : अरूण कराळे:\nनागपूर डिस्ट्रिक्ट शाळा कर्मचारी क्रेडिट को ऑप सोसायटी, मेडिकल चौक, नागपूर कडून कोरोना संसर्ग बाधित लोकांसाठी आर्थीक मदत म्हणून एक लाख एक्कावन हजार रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी सहाय्यता निधीसाठी शनिवार १८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना सर्व संचालक व सभासदांच्या वतीने पतसंस्थेचे सचिव अनिल गोतमारे व संचालक धनराज राऊत यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी प्रभारी अध्यक्षा सरिता मदनकर ,सहसचिव प्रकाश नेरकर,कोषाध्यक्ष दत्तराज उमाळे , संचालक पांडुरंग लांबट, सत्तमराज मेश्राम, जयंत बुधे, सतीश गजभिये, मनीषा तिडके, चंद्रशेखर भिसे, नरेश कामडे, योगेंद्र शाहू, प्रभाकर कापसे यांनी सहकार्य केले .\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा ���रिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (165) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/featured/disappointment-of-the-maratha-community-again/215659/", "date_download": "2020-09-19T13:09:20Z", "digest": "sha1:22JLSMZMV7BZKWQNJP42XT7XMCKAMR2K", "length": 21060, "nlines": 113, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Disappointment of the Maratha community again", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर फिचर्स मराठा समाजाच्या पदरी पुन्हा निराशा\nमराठा समाजाच्या पदरी पुन्हा निराशा\nमहाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक आघाड्यांवर अतिशय संवेदनशील ठरलेल्या मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महत्त्वाचा निवाडा दिला. शाळा आणि महाविद्यालयांतील प्रवेश, तसेच नोकर्‍यांतील मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने अंतिम सुनावणीसाठी हे प्रकरण पाच किंवा अधिक न्यायमूर्तींचा समावेश असलेल्या घटनापीठाकडे सोपवले. त्यामुळे २०२०-२१ या वर्षात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. मराठा आरक्षणाची वैधता सर्वोच्च न्यायालयाच्या व्यापक पीठाला तपासता यावी म्हणून हे प्रकरण पाच किंवा अधिक न्यायमूर्तींचा समावेश असलेल्या घटनापीठाकडे सोपवण्यात येत असल्याचे या अंतरिम आदेशात म्हटले आहे. आरक्षणासाठी सुरू असलेला लढा ३७ वर्ष जिवंत ठेवणारे, राज्यभरातून निघालेल्या ५८ महामोर्चांमध्ये सहभागी झालेल्या लाखो मराठा बांधव, आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या ५० पेक्षा अधिक तरुणांचे कुटुंबिय आणि अंगावर केसेस घेणारे हजारो तरुण यांची निराशा करणारा हा निर्णय आहे.\nसामाजिक आणि शैक्षणिकदृष्ठ्या मागासवर्गाचा निकष लावून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासाठी ३० नोव्हेंबरला मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. त्यावर जून २०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करताना नोकर्‍यांमध्ये १२ टक्के तर शैक्षणिक संस्थांमध्ये १३ टक्के आरक्षणाची मर्यादा यातून निश्चित झाली होती. मात्र, मराठा आरक्षणामुळे सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेचे उल्लंघन होत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी घटनापीठाकडे व्हावी, अशी याचिकाकर्त्यांनी मागणी केली आणि बुधवारी ती मागणी न्यायालयाने मान्य केली. थोड्यक्यात राज्य शासनाला मराठा समाजाचे मागासलेपण न्यायालयात सिद्ध करता आले नाही. खरेतर, मराठा आरक्षणाच्या प्रश्नात हे सरकार फारसे गंभीर नाही, असेच दिसते. ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिका दाखल झाली तेव्हापासूनच हे आरक्षण कसे टिकवता येईल याचा युक्तीवाद करण्याची रणनीती तयार असायला हवी होती.\nतीन पक्षांचे शासन असल्याने यात नेमके पुढाकार कोण घेईल याचा निर्णय सरकारमधील कारभारी घेऊ शकले नाहीत. त्यामुळे न्यायालयात सक्षम युक्तीवादही सरकार करू शकले नाही. मराठा आरक्षणाचा किल्ला न्यायालयीन प्रक्रियेव्दारे लढवणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी २७ फेब्रुवारीला दिल्लीत जाऊन पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे याचिका वर्ग करावी, अशी मागणी केली होती. खरे तर ही मागणी पाटील यांच्या आधी राज्य शासनाने करणे क्रमप्राप्त होते. पण शासनाने ही मागणी करायला जवळप���स सहा महिन्यांचा काळ घालवला. त्या काळात मराठा आरक्षणाच्या विरोधातील मंडळींना आपला युक्तीवाद मांडण्यास पुरेसा अवधी मिळाला. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असतानाही आरक्षण टिकवण्यासाठी सरकारची कोणतीही तयारी नव्हती हेच या निकालावरून लक्षात येते. सरकारने आपली ठोस भूमिका न्यायालयात लॉकडाऊनच्या आधीच्या काळात मांडणे गरजेचे होते. या कालखंडात न्यायालयाच्या दोन ऑर्डर झालेल्या आहेत. त्यावेळी न्यायालयाने कुठल्याही प्रकारची अंतरिम स्थगिती दिलेली नव्हती. न्यायालयाच्या आताच्या निर्णयाने अनेक संभ्रम निर्माण झालेले आहे. आरक्षण मिळाल्यानंतर ज्यांनी त्याचा फायदा घेत वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतले आणि ज्यांनी आरक्षणाच्या जोरावर नोकर्‍या मिळवल्या आता त्यांचे काय होणार, असा यक्ष प्रश्न मराठा समाजासमोर उभा ठाकला आहे. तामिळनाडूच्या आरक्षणात आजवर कुठल्याही प्रकारची स्थगिती नाही. तसेच, इडब्लूएसचे आरक्षण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे विनास्थगिती गेले. मात्र, मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती मिळणे हे राज्य शासनाचेच अपयश म्हणावे लागेल.\nखरेतर सर्वोच्च न्यायालयात कोणताही खटला चालतो तेव्हा सरकारकडून युक्तीवादाविषयी नियोजन केले जाणे आवश्यक ठरते. वकिलांनी बाजू कशी मांडावी याचा विचारविनिमय व्हायला हवा. केवळ समाजाच्या संघटनांबरोबर वारंवार बैठका घेऊन हा प्रश्न सुटणारा नाही. लॉकडाऊनच्या काळात सबंध जग कोरोनाच्या आजाराची काळजी वाहत असताना मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍यांनी न्यायालयात दोन वेळा अंतरिम स्थगितीबाबत मागणी केली. त्याचवेळी राज्य शासनाने सावध होणे गरजेचे होते. त्याचवेळी जर पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाची मागणी केली असती तर आज चित्र कदाचित वेगळे असते. गेल्या सहा महिन्यांदरम्यान न्यायालयाने आरक्षणासंदर्भात दोन आदेशही पारित केले. यात एकात पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याने त्याला आता स्थगिती देता येणार नाही आणि दुसरा आदेश फायनल आऊटकमच्या बाबतीत देण्यात आला. मात्र, तरीही शासनाला जाग आली नाही. त्याचवेळी योग्य ते कागदपत्र न्यायालयासमोर सादर झाले असते तर आज समाजाला निराश होण्याची वेळ आली नसती. महत्त्वाचे म्हणजे ‘जाणते राजे’ उपाधी मिरवणारे, मराठा समाजाची कणव दाखवणार��� नेते आणि महत्त्वाचे म्हणजे मराठा समाजाच्या जोरावरच आपली राजकीय पोळी भाजणार्‍यांची मांदियाळी या सरकारमध्ये असतानाही त्यांना न्यायालयात ठोस युक्तीवाद करता येऊ नये ही बाब निश्चितच विचार करायला लावणारी आहे. अर्थात न्यायालयाच्या स्थगितीच्या निर्णयाने सगळेच संपले असेही नाही.\nआता राज्य शासनाला अधिक सक्षमपणे बाजू मांडावी लागेल. महत्त्वाचे म्हणजे सर्वांनाच पुन्हा एकदा हे समजून घ्यावे लागेल की, शहरात काहीशा प्रगत दिसणार्‍या मराठा समाजाची अवस्था ग्रामीण भागात मात्र याउलट आहे. अनेक मराठा कुटुंबांसाठी दारिद्य्र हे पाचवीला पुजलेले आहे. परिणामी केवळ पैशांअभावी या कुटुंबातील मुलं शिक्षणापासून कोसो दूर राहिली. दुसरीकडे नोकरी मिळणेही समाजातील तरुणांना दुरापास्त होते. या पार्श्वभूमीवर ८० च्या दशकात मराठा आरक्षणाची वात तत्कालीन आमदार अण्णासाहेब पाटील यांनी पेटवली. २२ मार्च १९८२ रोजी अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईत लाखो माथाडी कामगारांचा मोर्चा काढला. त्या मोर्चात त्यांनी मंडल आयोगाला विरोध दर्शवून आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी सर्वप्रथम केली होती. परंतु, तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी एकही मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळे हताश होऊन संवेदनशील मनाच्या अण्णासाहेबांनी २३ मार्च १९८२ रोजी रात्री गोळी झाडून आत्मबलिदान दिले.\nअर्थात त्यानंतर कधी हेे आरक्षण आर्थिक निकषावर मागण्यात आले तर कधी जातीच्या आधाराने आरक्षण मिळावे, अशी मागणी केली गेली. २५ जून २०१४ रोजी त्यावेळी मुख्यमंत्री पदावर असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणाला मंजुरी दिली. शैक्षणिक क्षेत्र आणि सरकारी नोकर्‍यांमध्ये १६ टक्के आरक्षण दिले. तर मुस्लीम समाजाला ५ टक्केे आरक्षण दिले. मात्र, नोव्हेंबर २०१४ मध्ये या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. दरम्यान, भाजपची सत्ता आल्यानंतर समाजाला मोठा काथ्याकूट करावा लागला. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. पण अपेक्षेप्रमाणे त्या विरोधात काही मंडळी न्यायालयात गेली आणि आरक्षण मिळेल की नाही याबाबतीत पुन्हा एकदा शंकेची पाल चुकचुकली. राज्य सरकारविषयीचा गतअनुभव बघता केवळ राजकीय अस्मिता चुचकारण्यासाठीच आरक्षणाला गोंजारले जात असल्याचा संशय येतो. न्यायालयात टिकेल असे पुरावे राज्य शासनाकडून सादर केले गेले तर कोट्यवधी समाजबांधवांचे आशीर्वाद राज्य शासनाला मिळतील हे निश्चित\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमुंबई भिडणार चेन्नईशी, कसा होणार सामना\nIPL सामन्यांचे विश्लेषण ‘माय महानगर’वर\nनाशिकमध्ये Oxygen टँकर न मिळाल्याने रुग्णांचे जीव धोक्यात\nकॉर्पोरेटला लाजवेल अशी आदिवासी पाड्यातील शाळा, इगतपुरी\nPhotos: अलविदा INS ‘विराट’\nPhoto: प्रेमाचं मीटर होणार डाऊन, ‘टिक टॅक टो’ वेबसिरिज आलीये On...\nभल्या पहाटे अजितदादांची मेट्रोवारी\nIPL 2020 मध्ये स्टार अँकर मयंती लँगरऐवजी ‘हे’ सुंदर चेहरे दिसणार\nPhoto – सर्वपित्री अमावस्येनिमित्त मुंबईच्या समुद्रकिनारी श्राद्धविधी\nसुशांतची बहीण श्वेताची सोशल मीडियावरुन Exit, इन्स्टावर होती Active\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/9997", "date_download": "2020-09-19T12:56:09Z", "digest": "sha1:DNUJAFJHXO2OJJJHFPMMRE5HG6THHROX", "length": 12721, "nlines": 105, "source_domain": "dhanlabh.in", "title": "पहिले घर घेताय ??? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nआपले पहिले घर घेण्यासाठी लक्षपूर्ण नियोजन करण्याची आवश्यकता असते, कारण हा कदाचित कोणासाठीही सर्वात मोठा निर्णय असतो.\nवयवर्ष २५ पासून आपण ३५ वर्षांचे होईपर्यंत घर खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे.\nआपण वेतन म्हणून २८,००० ते ३०,००० रुपये दरमहा कमवत आहेत; तर down payment साठी आपण दरमहा ८,००० रुपये वाचवायला हवे. प्रत्येक वर्षी आपली बचत मूलभूत रक्कम १०% ने वाढवावी. अशा प्रकारे बचत केल्याने आपण १० वर्षांच्या कालावधीत १५ लाख रुपयांची निधी जमवू शकता, जे सुमारे ७५ लाख रुपयांचे घर विकत घेण्यासाठी डाउन पेमेंट करण्यास पुरेसे ठरेल.\nमात्र बचत योजनांचा निधी जमवण्यासाठी वापर करू नये, कारण ७५ लाख रुपयांपर्यंतचे उपलब्ध असलेले घर १० वर्षानंतर कदाचित बाजाराची भूमिका व आर्थिक चलनवाढीमुळे अधिक महाग देखील होऊ शकते. म्हणूनच गुंतवणूक करून व्याज कमविणे महत्वाचे आहे.\nईक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस): ईएलएसएस फक्त इक्विटीमध्येच गुंतवण��क करत असल्याने त्याला उच्च जोखीम श्रेणीचे श्रेय दिले जाते, परंतु तरुण नोकरीच्या स्टार्टर्ससाठी ते एक चांगले गुंतवणूक तसेच कर बचत आर्थिक साधन आहे. जी स्कीम आणि गुंतवणूकीची शैली आपल्या जोखीम प्रोफाइलशी जुळते, अशा एखाद्या फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे जाणून घेणे महत्वाचे आहे. या फंडचा तीन वर्षांचा लॉक इन कालावधी असतो.\nमल्टी-कॅप म्युच्युअल फंडः मल्टी कॅप म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे, कारण ते आपल्या पोर्टफोलिओला विविध मार्केट कॅप स्टॉक्स पुढे प्रदर्शित करते. हे फायदेशीर आहे कारण ते विविधतेचे घटक आणते आणि बाजाराशी संबंधित जोखीम आणि अस्थिरता संतुलित राखते.\nएक चांगली निवड करण्यासाठी, विविध वित्तीय संस्थांद्वारे उपलब्ध असलेल्या वित्तपुरवठा पर्यायांना समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. मोठ्या आणि चांगल्या घरांचे वित्तपुरवठा करण्यासाठी खरेदीदार सह-अर्जदारासहित संयुक्तपणे होम लोनसाठी अर्ज करून मोठ्या कर्जाची रक्कम घेऊ शकतो. येथे ट्रिक म्हणजे आपण चांगले क्रेडिट स्कोर राखून ठेवायचे सुनिश्चित करावे, जे आपल्याला आकर्षक व्याज दराने कर्ज मिळविण्यात मदत करेल.\nआपल्या स्वप्नांचे घर वास्तवात आण्यासाठी प्रारंभिक नियोजन महत्त्वाचे आहे. एखाद्याला त्यांची रोख रक्कमेची तरलता आणि आवश्यकता समजून घेणे आणि त्यानुसार आर्थिकदृष्ट्या त्यांच्या गृह खरेदीची भरपाई करण्याची योजना आखणे आवश्यक आहे. प्रभावी गुंतवणूकी निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी आणि आपल्या पोर्टफोलिओला री-बॅलन्स व पुनर्वितरण करण्यासाठी वित्तीय सल्लागारांचा सल्ला घेणे योग्य आहे.\nआणि हे सर्व करताना PMAY योजनेमध्ये सध्या होत असलेल्या बदलांकडे आपण स्वतः लक्ष घालून अभ्यासाने तितकेच महत्वाचे आहे \n१८ ते ५० मधील सर्वांसाठी \nअस्थिरतेत म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे काय \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nतुम्हीही मुकेश अंबानी बना \nमग गुंतवणूक करायची तरी कुठे\nआर्थिक नियोजन — उद्योगांसाठी\nआर्थिक संकट-पर्सनल लोन की गोल्ड लोन\nगोल्ड बॉंड – आधुनिक सोने खरेदी\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.manishburadkar.com/2018/12/10-must-have-features-for-e-commerce.html", "date_download": "2020-09-19T12:56:10Z", "digest": "sha1:LEMRMCZJYESSH223DFCEXIE2ROHWCBAH", "length": 21290, "nlines": 105, "source_domain": "www.manishburadkar.com", "title": "ई-कॉमर्स साइटसाठी 10 वैशिष्ट्ये असणे आवश्यक आहे", "raw_content": "\nHomewebsitesई-कॉमर्स साइटसाठी 10 वैशिष्ट्ये असणे आवश्यक आहे\nई-कॉमर्स साइटसाठी 10 वैशिष्ट्ये असणे आवश्यक आहे\nसर्व वेबसाइट्स त्यांच्या स्वत: च्या मार्गाने अनन्य आहेत. आम्ही अ‍ॅनिमेशन, 360-डिग्री उत्पादन पूर्वावलोकने, प्रगत फिल्टरिंग आणि गतिशील उत्पादन शोध यासारख्या ई-कॉमर्स वेबसाइट डिझाइनमधील ट्रेंड पाहिले आहेत. तथापि, ट्रेंड रूपांतरण दर किंवा मजबूत वापरकर्त्याच्या अनुभवाची हमी देत ​​नाहीत. असे काही घटक आहेत की प्रत्येक ई-कॉमर्स साइटला संबंधित आणि स्पर्धात्मक रहावे. येथे ऑनलाइन खरेदीदारांना आकर्षित करणार्‍या 15 असणे आवश्यक असलेल्या वैशिष्ट्यांची यादी येथे आहे.\n👉 1. वापरण्याची सोपी\nहे जुन्या के.आय.एस.एस. सोपे ठेवण्याबद्दल म्हणी चांगल्या डिझाइनमध्ये साधेपणा हे एक ध्येय असले पाहिजे आणि ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला अभिजाततेचा त्याग करण्याची गरज नाही. वास्तविकता म्हणजे अभ्यासातून असे दिसून आले आहे की% 76% ग्राहक वेबसाइटचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वापरणे सोपे करतात.\nउद्दीष्ट म्हणजे खरेदीदारांना हवे ते मिळवणे, वेगवान आणि अनावश्यक गुंतागुंत न करता जे खरेदीचा मार्ग अडकवू शकेल.\nऑनलाइन विक्रेत्यांकडे विक्री करण्यासाठी काही मिनिटे नसली तर काही सेकंदाची वेळ असते. खरेदी श्रेणी, फिल्टर आणि तुलना क्षमता प्रदान करुन वापरकर्त्याच्या अनुभवावर लक्ष केंद्रित करा. खरेदीदारांना अधिक द्रुतपणे निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी शोधण्यायोग्य ग्राहक पुनरावलोकने आणि सामान्य प्रश्न विचारात घ्या.\nई-कॉमर्स साइट्स त्रासदायक अनुभवाऐवजी स्पर्धात्मक फायदा असावेत.\nHigh 2. उच्च-रिझोल्यूशन फोटो आणि व्हिडिओ\nकाही बुलेट पॉईंट्स आणि किंमत टॅगसह एक फोटो पोस्ट करण्याचे दिवस गेले. दुकानदारांना विविध वातावरणात उत्पादन वापरणारे अनेक कोन आणि लोक पहायचे आहेत. त्यांना झूम वाढविण्यात सक्षम व्हावे आणि उत्पादनाची भावना मिळवावी अशी त्यांची इच्छा आहे.\nप्रतिमांसाठी तांत्रिक बाबी महत्त्वपूर्ण आहेत. Loadडोबच्या मते, लोड होण्यास किंवा जास्त वेळ न घेत असलेल्या प्रतिमा a%% चा ग्राहक ड्रॉप-ऑफ दर पाहतील.\nप्रतिमा विक्री, मजकूर नाही. ई-कॉमर्स वेबसाइट्सने प्रत्येक उत्पादनात अनेक फोटो प्रदर्शित करावे. फोटो उच्च-रिझोल्यूशन आणि पृष्ठ लोडसाठी ऑप्टिमाइझ केलेले असणे आवश्यक आहे.\nMobile 3. मोबाइल-अनुकूल वेबसाइट\nगुगलने घोषित केले, म्हणून ते केलेच पाहिजे. सर्व वेबसाइट्सकडे २०१ by पर्यंत मोबाइल-अनुकूल आवृत्ती असणे आवश्यक आहे किंवा एसईओ परिणाम भोगावे लागतील. हे पुरेसे कारण नसल्यास, स्मार्टफोनमध्ये तीनपैकी एक ऑनलाइन खरेदी पूर्ण केली जाते.\nप्रतिसाद देणार्‍या वेबसाइटसह, सामग्री सर्वात वापरकर्ता-अनुकूल अनुभव देण्यासाठी कोणत्याही डिव्हाइसमध्ये प्रवेश करीत असलेल्या अंतर्ज्ञानाने अनुकूल करते. धक्कादायक म्हणजे, बर्‍याच साइट्सने अद्याप प्रतिसादात्मक किंवा मोबाइल आवृत्ती स्वीकारली नाही.\n. 4. वापरकर्त्याने व्युत्पन्न पुनरावलोकने\nखरेदीदारांनी पुनरावलोकने वाचली. खरं तर त्यापैकी 92% उत्पादनावरील स्टार रेटिंग हे ग्राहकांकडून वापरल्या जाणार्‍या प्रथम क्रमांकाचे घटक आहेत.\nआपणास असे वाटेल की नकारात्मक पुनरावलोकने घेणे हे एक किलर आहे. उलट प्रत्यक्षात खरे आहे. नकारात्मक आढावा घेणे सहसा सकारात्मक असू शकते. हे दर्शविले गेले आहे की नकारात्मक पुनरावलोकनाशिवाय उत्पादनांना सेन्सॉरड म्हणून पाहिले जाते आणि त्याऐवजी, खरेदीदार सकारात्मक पुनरावलोकने बनावट असल्याचे गृहीत धरतील.\nवेबसाइटच्या कार्यक्षमतेवर अवलंबून, ई-कॉमर्स साइट येल्प, फोरस्क्वेअर आणि फेसबुक यासारख्या सर्वात लोकप्रिय पुनरावलोकन प्लॅटफॉर्मवरील प्लगइन वापरू शकतात.\nफ्लिपकार्ट, Amazonमेझॉन सारख्या फॉरवर्ड-थिंकिंग ई-कॉमर्स साइट सोशल प्रूफ चालविण्यास आणि रेव्हिंग फॅन तयार करण्यासाठी वापरकर्त्याने व्युत्पन्न सामग्री म्हणून पुनरावलोकने वापरत आहेत.\n. 5. विशेष ऑफर\nबर्‍याच ई-कॉमर्स साइट ईमेल, सोशल, टेक्स्ट इ. द्वारे त्यांच्या मानक विपणन पद्धतींमध्ये विशेष ऑफर वापरत असतात. पुढच्या-स्तरीय ई-कॉमर्स साइट विशेष ऑफरना प्रोत्साहन देण्यासाठी शीर्षलेख विभागातील मुख्य रिअल इस्टेटचा लाभ घेतात.\nजेव्हा खरेदीदारांना समजते की त्यांना एक विशेष डील होत आहे, तेव्हा ते अधिक विकत घेण्यास आणि साइट शोधण्यात अधिक वेळ घालविण्यासाठी प्रेरित करते.\nई-कॉमर्स साइट चालू जाहिराती वापरत असल्यास, ऑफरची यादी देणारी एक अद्वितीय वेबपृष्ठ प्रदान केल्याने केवळ अधिक विक्री होणार नाही तर एसईओ सुधारेल. गिर्हाईक शोध “पिन कोड + टोयोटा विशेष ऑफर” आणि त्या सेंद्रिय शोध निकालाचे मूल्य विचारात घ्या.\n. 6. याद्या इच्छिता\nअरे, मला इच्छा सूची कशी आवडते. एक फॅशनसाठी, एक पुस्तके वाचण्यासाठी, एक सुट्टीच्या भेटवस्तू कल्पनांसाठी. खरेदी करा, जतन करा आणि सामायिक करा\nई-कॉमर्स साइट जे इच्छा सूची वापरत नाहीत त्या आभासी डेस्कटॉप टेबलवर कमाई करत आहेत. ग्राहकांना हवे असलेल्या बुकमार्क आयटम असण्यापेक्षा काय चांगले आहे आणि कदाचित भविष्यात ते खरेदी करतील खिशात ते सोने आहे. आणि पुनर्विपणन मोहिमेचे स्वप्न.\nनवीन खरेदीदारांसह ब्रँड सामायिक करण्याची देखील ही संधी आहे. जेव्हा खरेदीदार त्यांच्या इच्छेच्या यादी कुटुंब आणि मित्रांसह सामायिक करतात, तेव्हा वेबसाइटवर अंतर्भूत सामाजिक पुरावा असलेले विनामूल्य रहदारी पाठवते.\nसर्व ई-कॉमर्स साइटवर वीट आणि मोर्टार स्टोअर नसतात. तथापि, त्यामध्ये स्टोअर-इन-स्टोअर वैशिष्ट्य असणे आवश्यक आहे. कधीकधी आपण वस्तू पाठविण्यासाठी प्रतीक्षा करू इच्छित नाही. तात्काळ समाधान.\nखरेदीदार केवळ संशोधन करण्यासाठी आणि नंतर वैयक्तिकरित्या खरेदी पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन जात आहेत. हे हजारो वर्षांसाठी विशेषतः खरे आहे कारण 72% तरुण दुकानदार स्टोअरमध्ये खरेदी करण्यापूर्वी ऑनलाइन संशोधन करतात.\nकोणत्या स्थानिक स्टोअरमध्ये उत्पादने आहेत हे पाहणे हे आश्चर्यकारकपणे मदत करते.\nफक्त \"आपल्याला कदाचित हे आवडेल\" हे वाक्य पाहून सेरोटोनिन रिलीज होण्याची उत्सुकता आणि उत्साह सूचित करते. ई-कॉमर्स साइटवरील संबंधित आयटम वैशिष्ट���यांमुळे इच्छित स्टिकनेस प्रभाव तयार होतो जे बरेच विक्रेते साध्य करण्यासाठी प्रयत्न करतात.\nहे असे घडते. आपण आपल्या शॉपिंग कार्टमध्ये एरोप्रेस कॉफी मेकर जतन केला. एक विभाग उदयास आला की \"आपल्याला हे आवडेल\". आपल्याला काही नवीन भाजलेले, गोरा व्यापार संपूर्ण कॉफी बीन्स आवडेल कदाचित कॉफीचा परिपूर्ण कप मिळविण्यासाठी कॉफीच्या मैदानाची अचूक रक्कम मोजण्यासाठी डिजिटल प्रमाणात कदाचित कॉफीचा परिपूर्ण कप मिळविण्यासाठी कॉफीच्या मैदानाची अचूक रक्कम मोजण्यासाठी डिजिटल प्रमाणात\nसंबंधित वस्तूंमध्ये तुलना दुकान, \"ज्या लोकांनी हा आयटम विकत घेतला त्यांनी देखील शोध घेतला\" आणि अशाच प्रकारे समान उत्पादनांच्या श्रेणींमध्ये देखील समाविष्ट केले जाऊ शकते.\n👉 9. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)\nसमोरासमोर ऑनलाइन उत्पादने खरेदी करताना जटिल खरेदीसाठी विक्रेत्यासह आत्मविश्वास आणि तपशीलवार माहिती आवश्यक असते.\nफोर्टिआ इंटरएक्टिव येथे, आमचा क्लायंट, फाईन वॉच बँक, कुशलतेने तयार केलेल्या उच्च-अंत घड्याळे विकतो. कंपनीच्या खरेदीदारांना खरेदी करताना आरामदायक वाटण्यासाठी पाहण्याच्या अस्सलपणाची पुष्टीकरण आणि तपशीलवार उत्पादन माहिती आवश्यक आहे. अतिरिक्त माहिती विभागाच्या तपशीलांमध्ये वारंवार विचारण्यात आलेली माहिती, जी विश्वासार्हता स्थापित करते आणि खरेदीदारासह आत्मविश्वास वाढवते.\nजेव्हा एखादा ऑनलाइन विक्रेता अधिक विक्रीसाठी संबंधित आयटम वैशिष्ट्यांचा वापर करतो, तेव्हा प्रत्यक्षात खरेदीदारास “ते मला मिळतात” असे सूचित करते.\n👉 10. सुरक्षा वैशिष्ट्ये\nऑनलाईन व्यवहार हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जसे की, ई-कॉमर्स वेबसाइट्स सायबर गुन्हेगारांसाठी फायदेशीर लक्ष्य असू शकतात. ऑनलाइन विक्रेते ग्राहकांच्या माहितीचे संरक्षण करतात आणि गोपनीयता सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलतात.\nहे सर्व सुरक्षित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपासून सुरू होते. त्यांच्या अत्याधुनिक सुरक्षितता वैशिष्ट्यांसह, व्हे कॉमर्ससह जोडलेले मॅजेन्टो आणि वर्डप्रेस हे ऑनलाइन विक्रेत्यांसाठी पहिले दोन प्लॅटफॉर्म आहेत यात काही आश्चर्य नाही.\nइतर ई-कॉमर्स सुरक्षा वैशिष्ट्ये विचारात घेणे आवश्यक आहेः\n🌟 एसएसएल प्रमाणपत्र: वापरकर्ता आणि वेबसाइट दरम्यान सुरक्षित कनेक्टिव्���िटी स्थापित करते. आपल्या माहितीसह ऑनलाइन स्टोअरवर विश्वास ठेवण्यापूर्वी एचटीटीपीएस आणि अ‍ॅड्रेस बारमध्ये हिरवा लॉक शोधा. नाव मान्यता असलेले एसएसएल प्रमाणपत्र विक्रेता निवडा. एंटरप्राइझ ई-कॉमर्स दिग्गज जवळजवळ नेहमीच सिमेंटेक वापरतात.\n🌟 द्वि-घटक प्रमाणीकरण: वापरकर्तानाव / संकेतशब्द आणि ईमेलद्वारे किंवा मजकूराद्वारे पाठविलेला सिस्टम-व्युत्पन्न कोड आवश्यक करुन सुरक्षिततेचा अतिरिक्त स्तर जोडतो.\nA फायरवॉल वापरा: दोन नेटवर्क दरम्यान गेटवे किंवा भिंत प्रदान करते आणि अधिकृत रहदारीस परवानगी देते आणि दुर्भावनायुक्त रहदारी अवरोधित करते.\nFoot तळटीपातील गोपनीयता धोरण दुवा: वेबसाइटच्या गोपनीयता धोरणांना संबोधित करतो आणि वचन देतो की ग्राहकांचा डेटा तृतीय पक्षासह सामायिक केला जात नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/category/bharti/", "date_download": "2020-09-19T11:15:36Z", "digest": "sha1:2SXXC2BPSDF5J3US3EBYOU4IGF3GXUGX", "length": 6341, "nlines": 110, "source_domain": "mahabharti.in", "title": "सर्व जाहिराती -Jahirati - Bharti", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nभारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत केटरिंग व्यवस्थापक पदाची भरती\nकर्मचारी राज्य विमा निगम अंतर्गत विविध पदांची भरती\nमहावितरण अहमदनगर येथे शिकाऊ तारमार्गतंत्री पदाच्या एकूण 195 रिक्त…\nTISS मुंबई येथे विविध पदांची भरती सुरु\nभारतीय पुनर्वास परिषद अंतर्गत विविध पदांची भरती\nNHM भंडारा अंतर्गत विविध पदांची भरती\nNHM गोंदिया मध्ये 57 पदांची भरती\nनागपूर महानगरपालिका येथे ANM पदाच्या 23 रिक्त पदांची भरती\n3461+ पदे – मुंबई ऑनलाईन रोजगार मेळावा 2020\nश्री सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय नाशिक भरती 2020\nइलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 302 पदांची भरती\nAIATSL अंतर्गत विविध पदांची भरती\nमध्य रेल्वे पुणे येथे सीएमपी डॉक्टर पदाची भरती\nVAMNICOM पुणे विविध पदांची भरती सुरु\nआगरकर संशोधन संस्था पुणे येथे प्रकल्प प्रशासकीय सहाय्यक पदाची भरती\nएअर फोर्स स्टेशन बोरगड येथे कूक पदाची भरती\nESIS रुग्णालय उल्हासनगर अंतर्गत अर्धवेळ तज्ञ पदांकरिता मुलाखत\nESIC पुणे अंतर्गत विविध पदांकरिता मुलाखती आयोजित\nभारतीय स्टेट बँकेत 92 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज\nECHS अहमदनगर अंतर्गत विविध पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nभारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत केटरिंग व्यवस्थापक पदाची भरती\nकर्मचारी राज्य विमा निगम अंतर्गत विविध पदांची भरती\nमहावितरण अहमदनगर येथे शिकाऊ तारमार्गतंत्री पदाच्या एकूण 195 रिक्त…\nUPSC 2020 परीक्षेची तारीख जाहीर\nGNM प्रवेश सूचना ठाणे 2020-2021\nTISS मुंबई येथे विविध पदांची भरती सुरु\nभारतीय पुनर्वास परिषद अंतर्गत विविध पदांची भरती\nNHM भंडारा अंतर्गत विविध पदांची भरती\nमोठी बातमी – 90 हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार\nNHM गोंदिया मध्ये 57 पदांची भरती\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://bhandara.gov.in/mr/public-utility-category/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-19T13:19:45Z", "digest": "sha1:FV2IZB7LSOMUMUUWTC6FJZ6D2MKN6KBG", "length": 3542, "nlines": 93, "source_domain": "bhandara.gov.in", "title": "नगरपालिका | भंडारा जिल्हा, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हाधिकारी भंडारा – जिल्हा स्थापनेपासुन\nएसटीडी आणि पिन कोड\nपवनी नगर परिषद, पवनी\nसाकोली नगरपरिषद , साकोली\n© कॉपीराइट जिल्हा भंडारा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 18, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/medical-jobs/", "date_download": "2020-09-19T12:43:42Z", "digest": "sha1:IE53SZT7LFSSFUMJNCII2LP4W2FPSJYF", "length": 9573, "nlines": 205, "source_domain": "mahabharti.in", "title": "Medical Jobs - महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय सरकारी व खाजगी जाहिराती", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nया पेज वर खास वैद्यकीय विभागातील उमेदवारांसाठी उपलब्ध असलेले सरकारी आणि खाजगी जॉब्स प्रकाशित केलेले आहेत.\nवैद्यकीय विभागातील उमेदवारांसाठी सरकारी/ निमसरकारी जॉब्स\nNHM धुळे भरती 2020\nNHM अकोला भरती 2020\nNHM भंडारा भरती 2020\nNHM गोंदिया भरती 2020\nनागपूर महानगरपालिका भरती 2020\nESIC पुणे भरती 2020\nराज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई भरती 2020\nजिल्हा रुग्णालय बीड भरती 2020\nNHM बीड भरती 2020\nबृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2020\nसांगली मिरज कुपवाड महानगरपालिका भरती 2020\nESIC मुंबई भरती 2020\nवसई विरार शहर महानगरपालिका भरती 2020\nजिल्हा रुग्णालय जळगाव भरती 2020\nमध्य रेल्वे भरती 2020\nUT प्रशासन दमण आणि दीव भरती 2020\nगोवा लोकसेवा आयोग भरती 2020\nटाटा मेमोरियल सेंटर भरती 2020\nNARI पुणे भरती 2020\nSAIL भिलाई भरती 2020\nDRDO- ऊर्जस्वी पदार्थ उन्नत केंद्र नाशिक भरती 2020\nNHM कोल्हापूर भरती 2020\nNHM नागपूर भरती 2020\nदक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2020\nNHM नाशिक भरती 2020\nजिल्हा रुग्णालय नांदेड भरती 2020\nभारतीय सेनासामग्री कारखाना अंबरनाथ भरती 2020\nNHM लातूर भरती २०२०\nवैद्यकीय विभागातील उमेदवारांसाठी खाजगी जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nयूजीसी नेट जून 2020 प्रवेशपत्र डाउनलोड\nIBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\nराष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे येथे 169 पदांची भरती\nNHM अकोला येथे विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित\nभारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत केटरिंग व्यवस्थापक पदाची भरती\nकर्मचारी राज्य विमा निगम अंतर्गत विविध पदांची भरती\nमहावितरण अहमदनगर येथे शिकाऊ तारमार्गतंत्री पदाच्या एकूण 195 रिक्त…\nUPSC 2020 परीक्षेची तारीख जाहीर\nGNM प्रवेश सूचना ठाणे 2020-2021\nTISS मुंबई येथे विविध पदांची भरती सुरु\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/the-demand-is-rs-thousands-of-crores-paid-by-yeddyurappa/articleshow/71942895.cms", "date_download": "2020-09-19T13:29:14Z", "digest": "sha1:ARW3TEZELN6AQGHPJIMVIR3CD4UTKJ5L", "length": 11830, "nlines": 97, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमागितले ७०० कोटी; येडियुरप्पांनी दिले हजार कोटी\nवृत्तसंस्था, बेंगळुरूकर्नाटकात मोठी उलथापालथ झाल्यानंतर भाजपचे सरकार स्थापन झाले आता अपात्र ठरलेले आमदार नारायण गौडा यांनी एक मोठा दावा केला आहे...\nकर्नाटकात मोठी उलथापालथ झाल्यानंतर भाजपचे सरकार स्थापन झाले. आता अपात्र ठरलेले आमदार नारायण गौडा यांनी एक मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कृष्णराजपेट मतदारसंघाच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये दिले, त्यांना फक्त ७०० कोटी रुपये मागितले होते, असा दावा या आमदाराने केला. हे पैसे विकासकामासाठीच खर्च झाले असल्याचेही गौडा यांनी स्पष्ट केले.\nकार्यकर्त्यांशी बोलताना नारायण गौडा म्हणाले, 'एक जण पहाटे ५ वाजता (कुमारस्वामी सरकार पडण्यापूर्वी) माझ्याकडे आला आणि येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी नेले. जेव्हा आम्ही येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी दाखल झालो, तेव्हा ते देवपूजा करत होते. मी आत गेल्यानंतर त्यांनी बसायला सांगितले. मुख्यमंत्रिपदासाठी आपल्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन येडियुरप्पांनी केले.' यासोबतच गौडा म्हणाले, 'मी कृष्णराजपेट मतदारसंघाच्या विकासासाठी ७०० कोटी रुपये मंजूर करण्याची विनंती केली. त्यांनी (येडियुरप्पा) ३०० कोटी रुपये जास्त देण्याचे आश्वासन दिले. यानंतर त्यांनी तो निधी मंजूरही केला. अशा चांगल्या माणसाला आपण समर्थन देऊ नये का मी याच कारणांमुळे पाठिंबा दिला. अपात्र ठरलेल्या आमदारांशी माझा काहीही संबंध नसल्याचेही येडियुरप्पांनी यानंतर सांगितले.'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांकडे मागितलं वाढदिवस...\n... मग काय 'भाभीजी के पापड' खाऊन करोना जातो का\n करोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा 'करो...\nपंतप्रधानांनी सांगूनही मंत्री राजीनामा देतोय, नक्कीच का...\nकाश्मीर: दहशतवाद्यांनी दोन शाळा जाळल्या महत्तवाचा लेख\n 'हे' मार्केट होणार सुरु\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nआयपीएलमुंबई विरुद्ध चेन्नई: कसे आहे अबूधाबीचे पिच आणि हवामान; या खेळाडूंना मिळेल संधी\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nअर्थवृत्तकेंद्र सरकारवर कर्जाचा डोंगर ; प्रथमच ओलांडला १०० लाख कोटींचा टप्पा\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\n चिन्यांना पुरवली संवेदनशील आणि गोपनीय माहिती\nसिनेन्यूजजीममध्ये घाम गाळतोय सलमान खान, RADHE ची तयारी सुरू\n कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनच्याच आत गेली टोपी बहु\nआयपीएलजिंकणार तर मुंबईच; या कारणामुळे चेन्न��विरुद्ध मुंबईचे पारडे कधीही जड\nविदेश वृत्तविषयाचे भलतेच 'गांभीर्य'; नारळाच्या झाडावर चढून मंत्र्यांनी दिले भाषण\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nरिलेशनशिपया प्रसिद्ध अभिनेत्री जात-पात-धर्म-भेद सारं विसरुन अडकल्या परदेशी तरुणांसोबत लग्नबंधनात\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/category/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-19T11:19:51Z", "digest": "sha1:X76AEPEJOASHGIAAE4DSMQ6ANQ3ZTWT6", "length": 6448, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अहमदनगर Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nनगरकरांनो पाणी उकळून प्या : महापौर\nप्रभात वृत्तसेवा\t 6 hours ago\nशेतकऱ्यांची लूट हीच मोदी सरकारची भूक\nप्रभात वृत्तसेवा\t 6 hours ago\nके.के. रेंजसाठीच्या भूसंपादनाला स्थगिती\nप्रभात वृत्तसेवा\t 9 hours ago\nशेतमालास भाव नसल्याने शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nप्रभात वृत्तसेवा\t 1 day ago\n“जनता कर्फ्यू’चे तुम्हीच ठरवा; आता लॉकडाऊन नाहीच\nप्रभात वृत्तसेवा\t 1 day ago\nजिल्ह्यात आज 922 करोनाबाधितांची भर\nप्रभात वृत्तसेवा\t 1 day ago\nकरोनाला घाबरू नका, तर काळजी घ्या ः डॉ. घुले\nप्रभात वृत्तसेवा\t 1 day ago\nसरकारने सक्षमपणे बाजू मांडून मराठा समाजाला न्याय द्यावा : गाडे\nप्रभात वृत्तसेवा\t 1 day ago\n“प्लॅस्टिक मुक्ततेचा संदेश’ सप्ताह राबविणार : डॉ. विखे\nप्रभात वृत्तसेवा\t 1 day ago\nअवयवदान चळवळीला चालना देण्याची गरज : शेंडे महाराज\nप्रभात वृत्तसेवा\t 1 day ago\n“हॉस्पिटलमध्ये काम करणारा देवदूत”\nप्रभात वृत्तसेवा\t 1 day ago\nभाजी विक्रेत्यांसाठी पुढाऱ्यांचा निव्वळ “राजकीय स्टंट’\nप्रभात वृत्तसेवा\t 1 day ago\nखरिपाच्या पीक कर्जासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ\nप्रभात वृत्तसेवा\t 2 days ago\nजिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येची 34 हजारांकडे वाटचाल\nप्रभात वृत्तसेवा\t 2 days ago\nमित्रांच्या मदतीने मुलानेच केला बापाचा ख���न\nप्रभात वृत्तसेवा\t 2 days ago\nइंदोरीकर महाराजांच्या खटल्याची उद्या सुनावणी\nप्रभात वृत्तसेवा\t 2 days ago\nकॉंग्रेसच्या सेवादलाने सामाजिक उपक्रम राबवावेत\nप्रभात वृत्तसेवा\t 2 days ago\n“रोटरी’च्या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेतून युवकांना मार्गदर्शन\nप्रभात वृत्तसेवा\t 2 days ago\nरिक्षाचालकांना सर्वाधिक काळजीची गरज : जगताप\nप्रभात वृत्तसेवा\t 2 days ago\nमाजी सैनिक व विधवा पत्नींना “हिंदू हृदयसम्राट’चा लाभ मिळावा\nप्रभात वृत्तसेवा\t 2 days ago\n“कंगनाकडून खर्च वसूल करा”\nकोरोनामुळे नाही तर मराठा आंदोलनाच्या भीतीमुळे मुंबईत संचारबंदी, चंद्रकांत पाटलांचा सरकारला टोला\nअमेरिकेत टीक-टॉक, वी-चॅटवर बंदी\nपदवी प्रमाणपत्रावर कोरोनाचा कोणताही शेरा नसणार -उदय सामंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokrajya.com/action-taken-report/", "date_download": "2020-09-19T11:23:18Z", "digest": "sha1:LQD63UJE44KQZR6I4QB7LOPUCK32ISTJ", "length": 3669, "nlines": 52, "source_domain": "www.lokrajya.com", "title": "मराठा आरक्षण : Action Taken Report – लोकराज्य", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडुन मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींबाबत दि.१५ नोव्हेंबर २०१८ रोजी प्राप्त अहवालातील निष्कर्ष व अंतिम शिफारशींचा सारांश तसेच शिफारशींवर केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल.\nमराठा आरक्षण राज्य मागासवर्ग आयोग अहवालावरील Action Taken Report\nNext PostNext मराठा आरक्षण कायदा\nमराठा आरक्षणाचा संपुर्ण १०३५ पानांचा अहवाल January 30, 2019\nश्रीशंभुराज्याभिषेक सोहळा तुळापुर २०१९ January 17, 2019\nराष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज January 2, 2019\nSEBC मराठा जातीचा दाखला कसा काढावा \nउत्पन्नाचा दाखला कसा काढावा \nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे काढावे \nदगलबाज शिवाजी : प्रबोधनकार ठाकरे\nव. पु. काळे यांची २५ भन्नाट वाक्ये\nकुणबी दाखला कसा काढावा \nवय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (डोमीसाईल) कसे काढावे \nकुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र कसे काढावे \nछत्रपती शिवरायांची गारद आणि तिचा पुर्ण अर्थ\nअसा काढा कुणबी दाखला...\nमराठा आणि कुणबी एकच असल्याचे कायदेशीर पुरावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://sureshbhat.in/comment/13748", "date_download": "2020-09-19T11:23:55Z", "digest": "sha1:BDD6ADX7JLRPI6KHWCGVSLPBRDEEJ6PK", "length": 23373, "nlines": 84, "source_domain": "sureshbhat.in", "title": "मराठी गझलांचे चैतन्य | सुरेशभट.इन", "raw_content": "मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते \nकुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते \nमुखपृष्ठ » मराठी गझलांचे चैतन्य\nदुआ करो, मेरी खुश्बू पे तबसिरा न करो\nकि एक रात में खिलना भी था, बिखरना भी\n\"माझ्यासाठी शुभकामना करा, माझ्या सुगंधाची समीक्षा करत बसू नका; मला तर एकच रात्र लाभली होती, आणि मला फुलायचंही होतं आणि वाऱ्यावर विखरूनही जायचं होतं.\"\nकविश्रेष्ठ सुरेश भटांनी मराठी भाषेत गझल या काव्यशैलीचं सर्वगुणी प्रवर्तन केलं. म्हणजे तंत्रात चोख आणि मंत्रात बावनकशी अशी मराठी गझल त्यांनी लिहिली. मराठी भाषेच्या रांगडय़ा मातीत गझलाच्या संरचनेचं संकल्पन, त्याच्या बीजाची कल्पना, त्या बीजाची पेरणी यासाठी लागणाऱ्या आधारभूत जमिनीची मशागत आणि त्यातून घेतलेलं गझलचं अस्सल भरघोस दाणेदार पीक. हेच ते गझलचं सर्वगुणी प्रवर्तन. ही फक्त एकटय़ा सुरेश भटांची एकहाती कामगिरी आहे.\nमराठीत गझलचं कोणतंही प्रामाणिक वातावरण, वाङ्मय, वारसा, वहिवाट आणि वाण नव्हतं. भटपूर्व काळाची ही स्थिती नाही म्हणायला गझलच्या आकृतिबंधात लिहिलेली भावकविता आढळते. कुंठित आणि अत्यंत तोकडय़ा विचारातून लिहिलेल्या या भावकवितांनी पुढे गझलचा विचारही कुंठितच करून टाकला. दमदार कविता म्हणून गझलचं अस्तित्व निर्माण व्हायचं असेल तर अनेक गझलकार कवींच्या पिढय़ा जाव्या लागतील. एकेका पिढीकडून गझलचं संकल्पन व विकसन होत जावं. अशा विकसनातूनच गझलचं एकेक पाऊल पुढे पडतं आणि गझलचा एक व्यापक प्रवाह निर्माण होतो. पण मराठीत घडलं ते वेगळंच. भगीरथ ऋषीने एकटय़ाच्या तपाच्या बळावर स्वर्गातल्या गंगा नदीला पृथ्वीवर आणलं, तसं सुरेश भटांनी आपल्या एकटय़ाच्या बळावर मराठीत अस्सल बावनकशी गझल निर्माण केली. गझलचा उद्भव अरबस्तानात ९ व्या शतकात कवी रुदकी याच्याकडून झाल्याचं उर्दू अभ्यासक मानतात. म्हणजे गेल्या हजार वर्षांपासून गझलचा प्रवास सुरू आहे.\nभारतापुरतं बोलायचं झालं तर इथे १५ व्या शतकात गझल साहित्यरूपात अवतरू लागली. या काळात जनतेची भाषा, गझलची भाषा आणि गझलची संरचना याही गोष्टींच्या जडणघडणीची प्रक्रिया सुरू होती. भारतात गझलचं रूप व तिची भाषा स्पष्ट व्हायला सुरुवातीची बरीच दशकं खर्ची पडली. या कामासाठी हजारो गझलकार कवी व अशा कवींच्या अनेक पिढय़ा राबलेल्या आहेत. आज गझलचे जे सर्वव्यापी विशाल अस्तित्व दिसतंय ते याच गझलनिष्ठेची फ��श्रुती आहे.\nमराठीत ही प्रक्रिया माधव ज्यूलियन यांचा संग्रह \"गज्जलांजली\" हा १९३३ साली प्रकाशित झाला, इथून सुरू झाली असं समजूया. पण तिच्या व्यक्तिमत्त्वाला न्याय आणि अस्तित्वाला जीवन मिळवून दिलं ते एकटय़ा सुरेश भटांनी\nइथे सवाल फक्त उचल लेखणी आणि खरडून टाक ‘गज्जल’ एवढा नव्हता. इथे अनेक जटिल प्रश्न आ वासून उभे होते. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गझल म्हणायचं कशाला मराठी भाषेत तिचं रूप कसं असायला हवं मराठी भाषेत तिचं रूप कसं असायला हवं तिची भाषा कशी असायला हवी तिची भाषा कशी असायला हवी आधीच समृद्ध कवितेचं भांडार असलेल्या मराठी भाषेत ती काय सांगणार आधीच समृद्ध कवितेचं भांडार असलेल्या मराठी भाषेत ती काय सांगणार अशा स्थितीत गझलही लिहायची आणि हे प्रश्नही सोडवायचे, असा दुहेरी संघर्ष भटांना करायचा होता.\nसुरेश भट या संघर्षांला सामोरे गेले, निकराने लढले आणि नुसते यशस्वीच नाही, तर दिग्विजयी ठरले. अनेक गझलकार कवींचं काम एकटय़ा सुरेश भटांनी करून दाखवलं. मग अस्सल मराठी गझलनिर्मितीचं श्रेय भटांना ते त्यांच्या हक्काने मिळत असेल तर त्यात वावगं काय\nभटपूर्व काळात गझलच्या वाटेला गेलेल्या कवींना गझलच्या जादुई मंत्रशक्तीचा, तिच्या नक्षीदार सौंदर्याचा थांगपत्ताच लागला नाही. याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतानाही कुणी दिसत नाही. असंख्य वृत्ते व विविध आकृतिबंध प्रचलित असताना भावकविता व भावगीतांसाठी गझलचा आकृतिबंध अकारण खर्ची घातला गेला. गझलच्या आकृतिबंधात भावकविता भरण्याचा प्रघात पडला. गझलेसाठी म्हणून काही विशिष्ट वृत्ते असतात, अशा वृत्तांमध्ये शब्दांची काटेकोर जुळवणी केलेली रचना म्हणजे गझल असा एक समज दृढ होऊन बसला होता. हा अपसमज आणि ही कोंडी कुणीच फोडताना दिसत नाही. भावकवितेची वृत्ती व गझलचा आकृतिबंध या दोन स्वतंत्र रूपांची गुंतागुंत केली गेली. या गुंतागुंतीतून एक विरूप संभ्रम निर्माण झाला. या विरूप संभ्रमामुळे गझलच्या मूलभूत स्वरूपाचं आकलन कधी दृष्टिपथात आलं नाही. ही दृष्टी पुढे चाकोरीबद्ध झाल्यानंतर मराठी गझलविचार खुरटून गेला आणि पुढे मग तो निर्जीव होऊन पडला.\nया विरूप संभ्रमात सुरेश भटही थोडेसे अडकल्याचे दिसतात. पण याची त्यांना त्याच वेळी जाणीवही झाली असणार. त्यांनी तितक्याच त्वरेने आणि कौशल्याने या संभ्रमाच्या भोवऱ्यातून आ��ली सुटका करून घेतलेली दिसते. \"रंग माझा वेगळा\"या संग्रहातील गझलांची संरचना पाहिल्यास भट गझलेच्या उन्नत श्रेणीच्या दिशेने फार झपाटय़ाने वाटचाल करताना दिसतात. उदाहरणार्थ, त्यांची \"गुंतुनी गुंत्यात साऱ्या..\" ही गझल पाहता येईल.\nया विरूप संभ्रमाचा चक्रव्यूह भेदणारे सुरेश भट हे एकमेव कवी ठरतात. अन्य कवींना हा विरूप संभ्रम पूर्णपणे कळला असावा असं मान्य केलं तरी त्याचा भेद करून त्यांना अस्सल गझल काही साध्य करता आली नाही, ही बाब निर्विवाद सत्य म्हणून बाकी उरते.\n गझलच्या प्रकृतीचा ठळक गुण सांगायचा झाला तर असं म्हणता येईल, ‘विलक्षण शब्दात, विलक्षण शैलीत केलेलं विलक्षण भाष्य म्हणजे गझल.’ विलक्षणत्वाला पर्याय नाही, सवलत नाही.\nकसं असतं हे विलक्षण भाष्य\nगझलच्या संरचनेतील द्विपदी म्हणजेच शेर हे गझलचं अत्यंत मूलभूत असं प्राणतत्त्व. शेर हा दोन ओळींचा असतो. या दोन ओळीतच एक स्वतंत्र, सार्वभौम कविता असते.\nया शेराचं स्वरूप धनुष्यबाणाच्या रूपात स्पष्ट करता येईल. शेराची दुसरी ओळ म्हणजे धनुष्य, प्रत्यंचा ही शेराची दुसरी ओळ आणि या दोघांच्या तणावातून फेकलेला सुसाट मर्माचा गतिमान वेध म्हणजे शेर आणि अशा शेरांची संरचना म्हणजे गझल.\nमहाकवी मिर्झा गालिबने हरगोपाल तफ्ता या मित्राला लिहिलेल्या एका पत्रात गझलेतील यमकांविषयी ऊहापोह केलाय. त्यात गालिब म्हणालाय की, \"शायरी यानी आफरीनी है, काफिया पैमाई नहीं है.\"अर्थात गझल म्हणजे आशयाचं विलक्षणत्व, नुसती यमकेगिरी नव्हे.\nसुरेश भटांनी नेमकं हेच काम केलं. शेर हे गझलचं मूलभूत प्राणतत्त्व आहे, हे त्यांनीच अचूक ओळखलं. सार्वभौम कविता धारण करणारा शेर कसा असतो, याची अत्यंत प्रत्ययकारी मांडणी त्यांनी आपल्या गझलांत करून दाखविली. मराठी गझलेतल्या शेराचं ‘शिल्प’ कसं असायला हवं, ते त्यांनी घडवून दाखवलं. भटांची ही कामगिरी किती थोर आहे याची जाणीव व्हायला कदाचित अजून काही दशकं जावी लागतील.\nभटांनी यमकेगिरीला अजिबात थारा दिला नाही. तंत्र व व्याकरणाला आवश्यक चौकटीच्या बाहेर तसूभरही पडू दिलं नाही. आपल्या गझलांतून त्यांनी उभं केलं ते केवळ आशयाचं सौंदर्य. भटांनी तंत्रशुद्ध नाही, तर तंत्राच्या जाचातून आणि काचातून सर्वथा मुक्त असलेली \"मंत्रश्रीमंत\"गझल लिहिली. भटांनी तंत्रशुद्ध गझल आणली, असं जे म्हणतात, ते त्यांचा घोर अ���मान करीत आहेत. त्यांना भट आणि गझल या दोन्ही गोष्टी साफ कळलेल्या नाहीत.\nआपली जीवनानुभूती, भाषा आणि गझल यांच्याशी भट आयुष्यभर प्रामाणिक आणि निष्ठावान राहिले.\n\"रंग माझा वेगळा\" या संग्रहातील तेवीस गझलांचं अवलोकन केलं असता यानंतर भट बुलंद झेप घेतील अशी दाट शक्यता स्पष्ट दिसते आणि घडलंही तसंच. यानंतर आला तो \"एल्गार\" हा गझलसंग्रह. गझलच्या सौंदर्याने ओतप्रत भरलेल्या गझला या संग्रहात एकत्रित झाल्या आहेत. या गझलांतून जीवनानुभूतीचे तीव्र स्फोट होताना जाणवतात. नव्हे, आपल्या जाणिवांनाही ते हादरे देतात. ही विस्फोटकता ध्यानात घेतली तर \"एल्गार\" संग्रह मराठी कवितेतला फेनॉमिनल संग्रह वाटतो. या गझला म्हणजे मराठी कवितेतलं एक जबरदस्त हॅपनिंग वाटतं. आणि गझलच्या आनुषंगाने सांगायचं झालं तर हा संग्रह मराठी गझल विश्वातला \"बिग बँग\" वाटतो.\nभटांच्या गझलेच्या महत्तेचं एकच उदाहरण सांगायचं झाल्यास, \"फुलावया लागलीस तेव्हा..\" या गझलेचं देता येईल. आपल्या आस्वादाच्या कक्षांना पुरून उरणारी ही गझल आहे. मराठी भाषेचं सौष्ठव आणि गझलचे तेजस्वी सौंदर्य यांचा अफलातून मिलाफ असलेल्या भटांच्या अनेक गझलांपैकी ही एक अव्वल गझल आहे.\nकाळ्याकभिन्न कातळाची छाती फोडून एखादा धबधबा कोसळावा तशा या संग्रहातल्या गझलांचा आविष्कार आहे. गझलेत अशी कुठली जादू असते- जी आपल्याला अंतरबाह्य़ झपाटून टाकते, याचा बोध या गझलांतून व्हायला लागतो. या गझलांमधला एकेक शेर म्हणजे संवेदनांचं प्रत्ययकारी असं शिल्पच. संवेदना आणि अनुभूतीची त्याचीच ही प्रदीप्त किरणे आहेत. अशा या गझला भटांना काय केवळ तंत्र आणि व्याकरण माहीत होतं एवढय़ा फडतूस भांडवलावर निर्माण करणं शक्य झालं\nपन्नासेक वर्षांच्या आपल्या काव्यलेखनाच्या प्रवासात सुरेश भट गझलच्या तीव्र ध्यासाने झपाटलेले होते. गझल त्यांच्यासाठी पर्यटन स्थळ नव्हतं, ते त्यांचं ध्यासपीठ होतं. त्यापासून ते कधी ढळले नाहीत. मराठी भाषेच्या मातीत त्यांनी गझलेची भव्य शिल्पे उभी केली. मात्र, त्यांच्या या भव्यदिव्य निर्मितीकडे त्यांच्या हयातीत तर तुच्छतेने पाहिलं गेलं. पण आज ते हयात नसताना तशीच तुच्छता व कृतघ्नतेने बघण्याची प्रवृत्ती बळावताना दिसतेय, हे कशाचं लक्षण आहे\n(दै. लोकसत्ताच्या दिनांक १५ एप्रिल २०१२ च्या लोकरंग पुरवणीतून साभार)\nकविवर्��� सुरेश भट यांना विनम्र\nकविवर्य सुरेश भट यांना विनम्र अभिवादन.\nअतिशय संयत, नेमकेपणा असलेला\nअतिशय संयत, नेमकेपणा असलेला आणि विषयाचा तितकाच रोखठोक परामर्श घेतलेला लेख.\nगझलसम्राट सुरेश भट यांना विनम्र अभिवादन.\nविलक्षण शब्दात, विलक्षण शैलीत\nविलक्षण शब्दात, विलक्षण शैलीत केलेलं विलक्षण भाष्य म्हणजे गझल.\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/when-will-dhyan-chand-get-the-bharat-ratna/", "date_download": "2020-09-19T12:33:04Z", "digest": "sha1:6WBKGJYIH7JHNKQV5O6FHNKXBMJ7N3X5", "length": 23642, "nlines": 386, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "ध्यानचंद यांना कधी मिळेल 'भारत रत्न' चा सन्मान? - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nरोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख\nसरदार तारा सिंग यांना राज्यपालांची श्रद्धांजली\nध्यानचंद यांना कधी मिळेल ‘भारत रत्न’ चा सन्मान\nआणखी एक वर्ष, पुन्हा एकदा आपण त्यांच्या जयंती दिनी राष्ट्रीय क्रीडा दिन (National sports day) साजरा करतोय, देशातील गुणवत्तावान खेळाडूंना सन्मानित करतोय, त्यांच्या नावाने पुरस्कारही देतोय पण ज्यांच्या सन्मानात, ज्यांच्या नावाने दरवर्षी हा सोहळा होतोय त्यांचाच म्हणजे हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद (Major Dhyan chand) यांचा वर्षानुवर्षे आपल्याला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारत रत्न’ (Bharat Ratna) पुरस्कारासाठी विसर पडतोय. केवढा विरोधाभास आहे हा\nखरं तर ‘दादा’ (मेजर ध्यानचंद) हे खरे भारत रत्न आहेत याबद्दल इथून तिथून सर्वांचेच एकमत आहे. वेगळे मत असणारा शोधूनही सापडणार नाही. कोट्यवधी भारतियांच्या मनावर हे रत्न कधीच बिंबले आहे. पण एक अधिकृत शासनमान्यतेची मोहर उमटायला हवी एवढीच सर्वांची इच्छा आहे आणि त्यात काही गैरसुध्दा नाही. या पुरस्काराने केवळ ध्यानचंदांचाच सन्मान वाढणार नाही तर खुद्द त्या पुरस्काराचाही सन्मान वाढणार आहे असे ‘दादांचे’ चिरंजीव अशोककुमार (Ashok Kumar) यांच्यासह असंख्य भारतियांचे मत आहे.\nम्हणून डिसेंबर 2011 मध्ये जेंव्हा भारत रत्नच्या पात्रतेच्या निकषांमध्ये बदल करुन खेळाडूंनाही या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी पात्र ठरविण्यात आले, त्यावेळी खेळाडूंमधील पहिले ‘भारत रत्न’ मेजर ध्यानचंदच ठरतील असे मानले जात होते, किंबहुना ते गृहितच धरले होते पण नोव्हेंबर 2013 मध्ये निवृत्त झालेल्या क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांना फेब्रुवारी 2014 मध्ये ‘भारत रत्न’ चा सन्मान दिला गेला.\nसचिन तेंडूलकरही भारत रत्न आहेच, त्याबद्दल वादच नाही पण हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे आणि क्रिकेटच्या तुलनेत कितीतरी जास्त देशात खेळला जाणारा खेळ आहे. आॕलिम्पिक खेळ आहे आणि त्यात भारताला सलग तीन सुवर्णपदकं जिंकून देण्याची कामगिरी मेजर ध्यानचंद यांची आहे. हिटलरसारख्या हुकूमशहाची आॕफर त्याच्या तोंडावर धुडकावून लावत भारत व भारतीय विकावू नाहीत असे बाणेदार उत्तर देण्याची आणि भारत भूमीबाहेर पहिल्यांदा त्यावेळचा तिरंगा फडकावण्याची (बर्लिन आॕलिम्पिक 1936) पराकोटीची देशभक्ती मेजर ध्यानचंदांनी दाखवली होती. मैदानावरचे त्यांचे श्रेष्ठत्व तर अख्ख्या जगाने मान्य केले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ज्येष्ठतेच्या मुद्दासुध्दा होता.असे असूनही खेळाडूंसाठीच्या पहिल्या ‘भारतरत्न’ साठी मेजर ध्यानचंदांचा विचार न होणे हे नुसते आश्चर्यजनकच नाही तर खटकणारेसुध्दा आहे. दुर्देवाने ज्यांनी याचा विचार करायला हवा त्यांना ते खटकत नाही ही शोकांतिका आहे.\nयुपीए सरकार असेल वा एनडीए, भारत रत्नसाठी दादांची शिफारस क्रीडा मंत्रालयाने एक -दोनदा नाही तर चार वेळा केली आहे. पण शिफारशीच्या पुढे काहीच घडलेले नाही.\n2017 मध्ये तत्कालीन क्रीडा मंत्री विजय गोयल शिफारस करताना म्हणाले होते की, या पुरस्काराने मरणोत्तर त्यांचा सन्मान करणे ही खरी श्रध्दांजली ठरेल. त्यांच्या कामगिरीची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही एवढे अतुलनीय त्यांचे काम होते. त्यांना भारतरत्न दिल्याने केवळ हॉकीलाच नाही तर देशातील इतर सर्व खेळांना मोठे प्रोत्साहन मिळेल. तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी अशी शिफारस करुनही अजून प्रतिक्षा कायम आहे.\n2011मध्येही तब्बल 82 संसद सदस्यांनी ध्यानचंद यांना सन्मानित करण्यात यावे अशी मागणी केली होती. 2012 मध्ये पुन्हा एकदा क्रीडा मंत्रालयाने त्यांच्या नावासोबतच अभिनव बिंद्रा व ���ेनझिंग नोर्गें यांचीही शिफारस केली. जुलै 2013 मध्ये पुन्हा एकदा ध्यानचंदाची शिफारस करण्यात आली.\nत्यानंतर 2016 मध्येही भारताचे माजी कर्णधार अशोक कुमार, अजित पाल सिंह, झफर इकबाल, दिलीप तिर्की यांच्यासह शंभरावर खेळाडूंनी ध्यानचंद यांच्याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याबद्दल निदर्शने केली होती. आत्तासुध्दा ध्यानचंद यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात यावे यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली, अभिनेते बाबूशान मोहंती व राचेल व्हाईट यांनी ‘भारत रत्न’ फाॕर मेजर ध्यानचंद या हॕशटॕगने डिजीटल मोहिम चालवली आहे. त्यातसुध्दा गुरुबक्षसिंग, हरविंदरसिंग, अशोक कुमार व युवराज वाल्मिकी यांनी ध्यानचंद यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केली आहे.\nध्यानचंद कुटुंबियांसाठी असे दुर्लक्ष व अन्यायाची गोष्ट नवीन नाही. एवढा महान खेळाडू, पण 1979 मध्ये जेंव्हा त्यांची प्रकृती बिघडली, तेंव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नव्हती त्यावेळीसुध्दा त्यांच्या मदतीला कुणी पुढे आले नव्हते आणि यकृताच्या कॕन्सरशी लढत लढत दिल्लीतील एम्स दवाखान्याच्या जनरल वाॕर्डात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nया अनुभवातून गेलेले ध्यानचंद यांचे सुपुत्र अशोक कूमार म्हणतात की, आम्ही आता ‘दादां’साठी भारत रत्नची मागणी करणार नाही कारण त्यांना भारत रत्न न देणे ही त्यांची नाही तर या सन्मानाची मानहानी आहे. पुरस्कार हे मागायचे नसतात तर त्यासाठी लायक व्यक्तींना सन्मानाने द्यायचे असतात. आता सरकारनेच ठरवायचे आहे की ध्यान चंद हे भारत रत्नसाठी पात्र आहेत की नाही.\nतुलनाच करायची झाली तर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनासुध्दा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला नाही. पण म्हणून त्यांना मानणारांची संख्या कमी आहे का कितीतरी नोबेल विजेत्यांना कुणी ओळखतसुध्दा नाही पण गांधीजींची माहिती नाही असे जगाच्या पाठीवर कुणी आहे का कितीतरी नोबेल विजेत्यांना कुणी ओळखतसुध्दा नाही पण गांधीजींची माहिती नाही असे जगाच्या पाठीवर कुणी आहे का त्याचप्रमाणे ध्यानचंद यांना भारतरत्न दिले नाही तर नुकसान त्यांचे नाही, तर कुणाचे आहे हे स्पष्ट आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमंत्री धनंजय मुंडेकडून स्वाधार योजनेसाठी ३५ कोटी रुपये वितरित\nNext articleमुख्यमंत्री ��द्धव ठाकरेंचे मंदीरांबबातच वेळकाढूपणाचे धोरण का ॽ ; खासदार सुजय विखेंचा सवाल\nरोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख\nसरदार तारा सिंग यांना राज्यपालांची श्रद्धांजली\nचीनसाठी हेरगिरी; दिल्लीत पत्रकाराला अटक\nमराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्याचा त्वरित निर्णय घ्या; संभाजी ब्रिगेडचा इशारा\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nतेव्हा पवारसाहेबांच्या मोठ्या मनाची उंची दिसून आली : आमदार लंकेंनी ...\nना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड- उदयनराजे भोसले\n’ जनतेच्या हितासाठी सोमवारपासून मनसेचा रेल्वे प्रवास\n‘जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं, हे लक्षात असू द्या’ – मनसे\nपुतळ्याची नव्हे तर, रुग्णालयाची गरज; पायाभरणी सोहळ्याला जाणार नाही – प्रकाश...\nशरद पवार वडिलांसारखे, त्यांच्या भूमिकेविषयी बोलू शकत नाही – उदयनराजे भोसले\nरोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख\nसरदार तारा सिंग यांना राज्यपालांची श्रद्धांजली\nचीनसाठी हेरगिरी; दिल्लीत पत्रकाराला अटक\nकोरोना : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतात सगळ्यात जास्त, सुमारे ८०...\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/vaccine", "date_download": "2020-09-19T12:07:07Z", "digest": "sha1:XWATFBEMTUKNILTNAAATVHEP6UOSVTYI", "length": 8030, "nlines": 90, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "vaccine Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nरशियाच्या स्पुटनिक लसीचे परिणाम सकारात्मकः लँसेट\nमॉस्कोः कोरोना विषाणूंवर रशियाने विकसित केलेल्या Sputnik V लसीने कोरोना रुग्णांमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण केल्याचे ‘द लँसेट’ या वैद्यकीय नियतकालिकात ...\nऑक्सफर्डच्या कोरोना लसीची पुण्यात चाचणी सुरू\nनवी दिल्लीः सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया व ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली बहुचर्चित कोविड-१९वरील ‘कोविडशील्ड’ लशीची दुसर्या टप्प्यातल्या मानवी चाच ...\nकोरोनावर लस मिळाल्याचा पुतीन यांचा दावा\nमॉस्कोः कोविड-१९वरील जगातील पहिली लस शोधून काढल्याचा दावा मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी केला. ही लस कोरोना रुग्णावर परिणामकारक ठरली अ ...\nकोरोनाः ऑक्सफर्डची लस गुणकारी ठरण्याची शक्यता\nलंडनः कोरोना विषाणूवर प्रभावशाली लस विकसित करण्यात ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाला यश आले आहे. ही लस माणसासाठी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. ...\n‘मॉडर्ना’च्या लसीचे परिणाम आशादायक\nशिकागोः अमेरिकेतल्या मॉडर्ना या कंपनीकडून कोविड-१९वर सध्या सुरू असलेल्या मानवी चाचण्यांचे निष्कर्ष आशादायक व सुरक्षित असल्याचे न्यू इंग्लंड जर्नल ऑफ म ...\nजग आणि ‘स्वदेशी’ लसीची घाई\nजगभरात ‘कोविड-१९’वर लस शोधण्याच्या संशोधनाला विविध टप्प्यांवर विस्तृत-दीर्घकालीन वैद्यकीय चाचण्या, कायदेशीर परवाने आणि वितरण प्रणाली बद्दल नियामक व्यव ...\nकोविड-१९ लसः आयसीएमआर घाई करत आहे का\nनवी दिल्लीः येत्या १५ ऑगस्ट रोजी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)कडून कोरोना विषाणूवरची लस आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू असतानाच ...\nकोविड-१९ : ‘भारत बायोटेक’ला मानवी चाचणीस परवानगी\nहैदराबादः शहरातील भारत बायोटेक या कंपनीच्या कोव्हॅक्सिन ( COVAXIN) या औषधाची चाचणी कोविड-१९ ग्रस्त रुग्णावर करण्यास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजी ...\nकोरोनावरील लस चाचणीचा पहिला टप्पा उत्साहवर्धक\nमॉडेर्ना इंक या बायोटेक कंपनीच्या प्रायोगिक कोविड-१९ लशीमुळे निरोगी स्वयंसेवकांच्या छोट्या समूहामध्ये संरक्षक प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) निर्माण झाल्याची ...\n२३ लाख भारतीय मुलांमध्ये गोवर लसीकरण नाही\nही लस भारताच्या नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग आहे. ...\nसंघवादी सरकार अजूनही आर्यांच्याच शोधात\nसुविधांसाठी प्रवाशांच्या खिशात हात\n‘पिंजरा तोड’ कार्यकर्त्या नताशा नरवालला जामीन\nपेटीएम काही तासांत पुन्हा प्ले स्टोअरवर\nशोपियन एनकाउंटरमध्ये आमची चुकीः लष्कराची कबुली\nविद्वेषी वारसा सांगणाऱ्या ट्रंका\nहरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा\n‘जालन्यातील २ दलितांच्या हत्येची सीबीआय चौकशी हवी’\nविरोधाचे स्वातंत्र्य म्हणजे बेअदबी नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2019/12/blog-post_210.html", "date_download": "2020-09-19T12:52:27Z", "digest": "sha1:ULIPN2ULF5A77Y3JH6UB6DL6Z23ONL4N", "length": 4166, "nlines": 57, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक करण्यास सरकारने वाढवली मुदतवाढ !", "raw_content": "\nपॅन कार्ड-आधार कार्ड लिंक करण्यास सरकारने वाढवली मुदतवाढ \nbyMahaupdate.in मंगळवार, डिसेंबर ३१, २०१९\nनवी दिल्ली : पॅनकार्ड-आधार कार्ड लिंक करण्याची मुदत केंद्र सरकारने मार्च २०२० पर्यंत वाढवली आहे. लिंक करण्याची मुदत ३१ डिसेंबर , २०१९ रोजी संपुष्टात येत होती.\nमात्र पुन्हा एकदा सरकारेन मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आणखी तीन महिने आधार व पॅनकार्ड करण्याचा अवधी मिळाला आहे. आयकर कायदा १९६१ मधील तरतूद १३९अ नुसार, तुमचे पॅनकार्ड हे आधार कार्डशी लिंक असायला हवे.\nयासाठीची मुदत आता ३१ डिसेंबर २०१९ वरून ३१ मार्च २०२० करण्यात आल्याची माहिती उइऊळ (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस) ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिली आहे. केंद्र सरकारने आठव्यांदा पॅन व आधारकार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात निर्णय दिला होता की आधार हे आता आयकर परतावा भरण्यासाठी आणि पॅनकार्ड मिळण्यासाठी बंधनकारक असेल. १ जुलै २०१७ पासून पॅनकार्ड असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड मिळण्याचा अधिकार आहे.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/08/blog-post_42.html", "date_download": "2020-09-19T13:01:34Z", "digest": "sha1:HDDKEGIB75VAK6ZSUZACDMTHDNHR7HG7", "length": 7349, "nlines": 57, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "शून्य मृत्यू संख्येसाठी नियोजन करा – आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर", "raw_content": "\nशून्य मृत्यू संख्येसाठी नियोजन करा – आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर\nbyMahaupdate.in रविवार, ऑगस्ट १६, २०२०\nनागपूर, दि. 16 : नागपूर शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासोबतच शून्य मृत्यू संख्येसाठी नियोजन करा, अशा सूचना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.\nआरोग्य राज्यमंत्री यांनी सर्व आरोग्य अधिकारी यांची नुकतीच बैठक घेतली, त्यावेळी ते बोल��� होते. यावेळी त्यांनी कोरोना विषयक बाबींचा नागपूर शहर व ग्रामीण भागाचा आढावा घेतला.\nआरोग्य यंत्रणेने सतर्क व सज्ज राहून कोरोनामुक्तीसाठी उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले. सद्यस्थितीत नागपूर शहरात 13478 रुग्ण असून त्यापैकी 3679 हे रुग्ण ग्रामीणचे आहेत. आतापर्यंत 6300 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण मृत्यू संख्या 461 असून 75 मृत्यू ग्रामीण तर शहरातील 326 मृत्यू व 60 हे बाहेर जिल्ह्यातील आहेत. रुग्ण बरे होण्याचा नागपूर जिल्ह्याचा दर 46.74% आहे. नागपूर जिल्ह्यात सद्यस्थितीत 12 डेडीकेटेड कोविड रुग्णालय सुरु झालेले असून एकून 23 डेडीकेटेड कोविड रुग्णालय (डीसीएच) निश्चित करण्यात आले आहे. एकूण आयसोलेशन बेड 3215, ऑक्सीजन सपोर्टेड 2370 व 724 आयसीयू बेड उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त 34 डी.सी.एच. निश्चित करण्यात आले आहेत. डीसीएच मध्ये एकुण 446 व्हेंटिलेटरर्स आहेत. तसेच एकूण 51 कोविड केयर सेंटर निश्चित करण्यात आलेले आहेत. एकूण बेड संख्या 14428 आहे. सद्यस्थितीत 12 कोविड केयर सेंटर ग्रामीण व 5 कोविड केयर सेंटर महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत आहेत. तपासणीकरिता 7 शासकीय व 6 खाजगी प्रयोगशाळा सुरु असून आतापर्यंत 114184 तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. ग्रामीण भागात आतापर्यत 27045 अँटीजेन टेस्ट करण्यात आलेल्या असून 1485 पॉझिटिव्ह आलेले आहेत, अशी माहिती यावेळी आरोग्यमंत्र्यांना देण्यात आली.\nमनुष्यबळाची उपलब्धता व त्यांच्या मानधनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी यांना वैद्यकीय महाविद्यालयात पदस्थापना देण्याबाबात चर्चा झाली. मेडिकल आयसोलेशन व तज्ज्ञ पुरवण्याबाबत चर्चा करावी, अशी मंत्री महोदय यांनी सूचना केली. या बैठकीला आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सेलोकर, डॉ.अविनाश गावंडे व आरोग्य अधिकारी उपस्थित होते.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokrajya.com/code-of-conduct/", "date_download": "2020-09-19T11:29:54Z", "digest": "sha1:MQC2N4AXG554F3BOGJWMCT537UJE2LVH", "length": 14783, "nlines": 71, "source_domain": "www.lokrajya.com", "title": "आचारसंहिता : शिवरायांचा वसा आणि वारसा सांगणाऱ्यांची – लोकराज्य", "raw_content": "\nआचारसंहिता : शिवरायांचा वसा आणि वारसा सांगणाऱ्यांची\nछत्रपती शिवराय हे महापुरुष होते. सामान्य माणसामध्ये असामान्य चेतना निर्माण करुन स्वराज्य स्थापण्याचा दृढसंकल्प त्यांनी पुर्ण केला. आपण त्यांच्या संपुर्ण चरित्रातुन बोध घेऊन आदर्श वर्तन करायला हवे. त्यासाठी छ.शिवरायांच्या खालील गोष्टींचे अनुकरण करावे. तीच आज शिवरायांना मानणाऱ्यांची आचारसंहिता असायला हवी…\n१) छत्रपती शिवरायांनी वडीलधाऱ्यांचा सन्मान केला. शहाजीराजे, राजमाता जिजाऊ व इतर. आपणही आपल्या घरातील आईवडील व वडीलधाऱ्यांचा मान ठेवुया.\n२) छत्रपती शिवरायांनी परस्त्रीला मातेसमान मानले. हा स्त्रियासंदर्भात शुद्ध दृष्टीकोन आपणही अंगी बाणवुया.\n३) छत्रपती शिवरायांनी परधर्माचा द्वेष केला नाही, उलट त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे जगण्यास सहकार्य केले. हा धर्म सहिष्णुतेचा गुण आपणही अनुसरुया.\n४) छत्रपती शिवरायांनी ज्ञानाचे महत्व ओळखुन आपल्या मुलास संभाजी राजांना संस्कृतपंडीत बनविले. आपणही आपल्या मुलांमुलींना असे सखोल ज्ञान देऊया.\n५) छत्रपती शिवराय आयुष्यभर व्यसनांपासुन आणि रंगेलपणापासुन जाणीवपुर्वक दुर राहिले. दारु, जुगार व परस्त्रीगमन ही व्यसने व्यक्तीला, त्याच्या कुळाला आणि समाजाला हानी पोहोचवतात. इतकेच नव्हे तर उच्च ध्येय, आदर्श जीवन या मार्गातील अडथळा बनतात. म्हणुन यापासुन कटाक्षाने छत्रपती शिवराय दुर राहिले. आपण त्यांचे निष्ठावान अनुयायी असु तर आपणही अशा गोष्टी त्याज्य मानुया.\nशिवरायांचा व्यापार कोणत्या २५ देशांशी चालायचा \n६) छत्रपती शिवरायांनी आपल्या घरातील महिलांना स्वातंत्र्य आणि युद्धकलेचे, राज्यकारभाराचे शिक्षण दिले होते. आपण आपल्या लेकीसुनांना वेगवेगळे शिक्षण घेण्याचे कितपत स्वातंत्र्य देतो घरकारभारात व्यवसाय, उद्योगामधे कितपत तरबेज करतो घरकारभारात व्यव���ाय, उद्योगामधे कितपत तरबेज करतो शिवप्रेरणेने आपणही या गोष्टी करुया.\n७) छत्रपती शिवरायांनी अंधश्रद्धा नाकारल्या. सतीप्रथा नाकारली. राजाराम पालथा जन्मला म्हणुन शांती करणे नाकारले, कुठलीही स्वारी/लढाई करताना मुहुर्त बघितला नाही. ते पुर्ण सामर्थ्यानिशी प्रयत्न करीत राहिले आणि जिंकत गेले. जरी पुरंदरचा तह करावा लागला तरी आपला कुठलाही पराभव हा कायमचा पराभव न मानता जीवघेण्या संकटावर मात करत त्यांनी शेवटी अंतिम ध्येय गाठलेच. हा मनाचा भक्कमपणा आपल्याही रक्तात आणुया.\n८) छत्रपती शिवरायांनी धर्माला जीवन जगण्याचा मार्ग एवढेच महत्व दिले. जेव्हा धर्माची तत्वे स्वाभिमानी माणुस म्हणुन जगण्याच्या आड येऊ लागली तेव्हा त्यांनी प्रसंगी धर्मतत्वे बाजुला सारण्याचे धाडस दाखविले. उदा.धर्मतत्वानुसार शुद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार नव्हता, मात्र शिवरायांनी समाजव्यवस्थेत स्थान नाकारलेल्या सर्वांच्या हातात शस्त्रे दिली. सती परंपरा मोडुन काढली. जर धर्म तुम्हाला माणुस म्हणुन न्याय हक्क देत नसेल, सन्मान देत नसेल तर धर्माची दुरुस्ती आवश्यक असते. पण धर्मप्रमुख या गोष्टीला तयार होत नाहीत. अशावेळी आपल्यावर लाजिरवाणी गुलामी लादणाऱ्या धार्मिक बाबींविरुद्ध बंड करुन आपला आत्मसन्मान, स्वाभिमान जपला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या जीवनकार्याची पुढील पायरी म्हणुन आपणही हा विचार स्विकारुया.\n९) छत्रपती शिवरायांनी रयतेस लेकराप्रमाणे वागविले. त्यांच्यावर चुकुनही अन्याय होणार नाही, याची दखल घेतली. स्वराज्यासाठी आर्थिक त्रास दिला नाही. बलवान माणसाने दुबळ्याचे रक्षण करावे हे त्यांचे तत्व होते. याचे आपणही काटेकोर पालन करुया.\nकाय सांगते शिवरायांची राजमुद्रा \n१०) शिवरायांनी स्वदेश व स्वभाषा यांचा अभिमान बाळगला. शत्रुशी शत्रुप्रमाणे व मित्रांशी ते आदर्श मित्राप्रमाणेच वागले. आपणही याचा बोध घेऊया.\n११) छत्रपती शिवरायांनी प्रत्येक निर्णय पुर्ण विचारांती घेतला. दुसऱ्याच्या शब्दांवर भरवसा ठेऊन त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. प्रत्येक गोष्ट नीट पारखुन योग्य निर्णय घेतला. आपण मात्र हलक्या कानाचे असतो. “देव,देश अन धर्मासाठी प्राण घेतला हाती” म्हणताच आपले रक्त सळसळु लागते. आता देशाबद्दल रक्त सळसळायलाच हवे. पण देशप्रेम म्हणजे काय हेही नीट तपासुन पहायला हवे. त्याचबरोबर सामाजिक व्यवहार जपताना देव व धर्माबद्दल आपण किती व कसा अभिमान बाळगायचा हेही ठरविले पाहिजे. या सगळ्यांचा विचार करुन मगच त्याबद्दल अभिमान बाळगुया.\n१२) छत्रपती शिवराय म्हणजे आदर्श नेतृत्व छत्रपती शिवराय म्हणजे न्यायप्रिय राजा. छत्रपती शिवराय म्हणजे एक जनकल्याणकारी विचारधारा. छत्रपती शिवराय म्हणजे रयतेचा स्वाभिमान, महाराष्ट्राची उंच मान. या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्या. त्यांच्या नावाला कमीपणा येईल असे वर्तन कोणत्याही शिवभक्तांकडुन होता कामा नये.\n१३) धर्माबद्दल अभिमान बाळगताना माझे त्या धर्मात काय स्थान आहे, हे अधिकृतरित्या कळल्याशिवाय धर्मासाठी प्राण देण्याची गोष्ट मी करणार नाही, असेच आता मला म्हणावे लागेल. विचारी माणसांचे भांडण देवाशी किंवा धर्माशी नसतेच. मात्र त्याच्या आधारे गरिबांची पिळवणुक, छळ, अप्रतिष्ठा, त्याचा अन्याय करणाऱ्या वृत्तीला विरोध असतो हे आता जाणीवपुर्वक समजुन घ्यावे लागेल.\nवाचा शिवरायांच्या प्रशासनाची ८ वैशिष्ट्ये\nशिवरायांच्या कुटुंबात ८ पत्नी, ६ मुली, २ मुले\nPrevious PostPrevious या २५ देशांसोबत चालायचा शिवकाळात व्यापार\nNext PostNext शिवरायांच्या आयुष्यातील ‛८’ या अंकाचा विलक्षण योगायोग\nमराठा आरक्षणाचा संपुर्ण १०३५ पानांचा अहवाल January 30, 2019\nश्रीशंभुराज्याभिषेक सोहळा तुळापुर २०१९ January 17, 2019\nराष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज January 2, 2019\nSEBC मराठा जातीचा दाखला कसा काढावा \nउत्पन्नाचा दाखला कसा काढावा \nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे काढावे \nव. पु. काळे यांची २५ भन्नाट वाक्ये\nदगलबाज शिवाजी : प्रबोधनकार ठाकरे\nकुणबी दाखला कसा काढावा \nवय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (डोमीसाईल) कसे काढावे \nकुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र कसे काढावे \nछत्रपती शिवरायांची गारद आणि तिचा पुर्ण अर्थ\nअसा काढा कुणबी दाखला...\nमराठा आणि कुणबी एकच असल्याचे कायदेशीर पुरावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nmu.ac.in/socs/mr-in/%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%B7%E0%A4%A0.aspx", "date_download": "2020-09-19T11:50:56Z", "digest": "sha1:CJ7QM54LF6MCEUR4NSVP3KQBEOIQJ24V", "length": 7236, "nlines": 76, "source_domain": "nmu.ac.in", "title": "रसायनशास्त्र प्रशाळा > मुख्य पृष्ठ", "raw_content": "\nकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\n'अ' श्रेणी नॅक पुनर्मूल्यांकित (तिसरी फेरी)\nसल्ला व विस्तार सेवा\nसंपादकीय व्यव���्थापन मंडळात काम केलेले प्राध्यापक\nपीएच्.डी./एम .फिल. पदवी प्राप्त\n- अध्यापकांनी मिळवीलेले पुरस्कार\nप्रा. डी. एच. मोरे\nसंचालक आणि विभागप्रमुख, ऍनालिटीकल केमिस्ट्री विभाग\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\n१९९२ साली रसायनशास्त्र प्रशाळेची स्थापना झाली. २००४ पासून ही प्रशाळा विद्यापीठ अनुदान आयोग - सॅप आणि डी.एस.टी. फिस्ट अंतर्गत मान्यता प्राप्त आहे. या प्रशाळेतर्फे चार अप्लाईड अभ्यासक्रम एम्.एस्सी. - Chemical Science, Polymer Chemistry, Industrial Chemistry, Pesticides and Agrochemicals आणि Analytical Chemistry स्पेशलायझेशन सह एम्.एस्सी. Organic Chemistry आणि Physical Chemistry हे मूलभूत अभ्यासक्रम ही चालविण्यात येतात. रसायनशास्त्र विषयातील सर्व स्पेशालायझेशन मधे एम्.फिल. व पीएच.डी.ची सुविधा या प्रशाळेत आहे. या प्रशाळेने शैक्षणिक स्वायत्तता आणि क्रेडिट ग्रेडवर आधारित परफॉर्मन्स व अ‍ॅसेसमेंट पध्दती शैक्षणिक वर्ष २००९-२०१० पासून स्वीकारली आहे.\nया प्रशाळेतील सर्व अभ्यासक्रम मूलभूत आणि अप्लाईड रसायनशास्त्र यांच्या ज्ञानावर आधारित असून सध्याच्या औद्योगिक क्षेत्राच्या गरजा व मागणीनुसार रचण्यात आले आहेत. शास्त्रीय दृष्टीकोन आणि कौशल्ये असलेले शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ निर्माण करणे आणि प्रशिक्षित करणे हे या प्रशाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे.\nइंडस्ट्रियल केमिस्ट्री विभागाचे प्रमुख आणि प्रशाळेचे संचालक प्रा.पी.पी. माहुलीकर आहेत. प्रा.डॉ. डी.जी. हुंडीवाले हे पॉलिमर केमिस्ट्रीचे विभागप्रमुख आहेत तसेच सध्या ते संचालक बी.सी.यु.डी. विभागाचा कार्यभार सांभाळत आहेत. प्रा.सौ. आर. एस. बेंद्रे या पेस्टीसाईड व अ‍ॅग्रोकेमिकल्स विभागाच्या प्रमुख आहे. प्रा. सौ. जे. एस. मेश्राम या सेन्द्रींय रसायनशास्त्र या विभागाच्या प्रमुख आहेत. प्रा. ए. यु. बोरसे फिजिकल केमिस्ट्रीचे इनचार्ज आहेत. प्रा. डी. एच. मोरे अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्रीचे विभागप्रमुख आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokrajya.com/fb_img_1511170668441-jpg-2/", "date_download": "2020-09-19T13:14:34Z", "digest": "sha1:3AN3C27ZYSXXYFXY6RKJPXTHQ65WXEL6", "length": 2432, "nlines": 41, "source_domain": "www.lokrajya.com", "title": "FB_IMG_1511170668441.jpg – लोकराज्य", "raw_content": "\nमराठा आरक्षणाचा संपुर्ण १०३५ पानांचा अहवाल January 30, 2019\nश्रीशंभुराज्याभिषेक सोहळा तुळापुर २०१९ January 17, 2019\nराष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज January 2, 2019\nSEBC मराठा जातीचा दाखला कसा काढावा \nउत्पन्नाचा दाखला कसा काढावा \n��ॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे काढावे \nव. पु. काळे यांची २५ भन्नाट वाक्ये\nदगलबाज शिवाजी : प्रबोधनकार ठाकरे\nकुणबी दाखला कसा काढावा \nवय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (डोमीसाईल) कसे काढावे \nछत्रपती शिवरायांची गारद आणि तिचा पुर्ण अर्थ\nकुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र कसे काढावे \nअसा काढा कुणबी दाखला...\nमराठा आणि कुणबी एकच असल्याचे कायदेशीर पुरावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2020/08/blog-post_23.html", "date_download": "2020-09-19T13:30:23Z", "digest": "sha1:DI45GISHJ3E3LSYICZRKZBR4JB7PVL6L", "length": 30375, "nlines": 178, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: साहेबांच्या ‘कवडी’ची किंमत", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nनुकताच एक मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात झाला. म्हणजेच त्याचे झटके सौम्य असले तरी तो शरद पवारांनी केलेला असल्याने त्यालाही भूकंप मानण्याची मराठी पत्रकारितेची एक परंपरा आहे. त्यामुळे त्याला भूकंप संबोधणे भाग आहे. झाले असे, की एका बैठकीतून पवार बाहेर पडत असताना काही पत्रकारांनी त्यांना गाठले आणि त्यांचे नातू पार्थ पवार यांच्या वर्तनाविषयी प्रश्न विचारला. त्यावर अधिक तपशीलात न बोलता साहेबांनी तो प्रश्नच झटकून टाकला. म्हणजे उत्तर टाळले असे नाही, तर गोलमाल उत्तर दिले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या प्रचार सभेतील एका विधानाची गंभीर दखल घेऊन खास मुलाखतीतही त्याचा प्रतिवाद करण्याचे अगत्य दाखवणार्‍या पवारांनी, पार्थचा विषय असा झटकून टाकणे चमत्कारीक होते. पण साहेबांनी झटकले तरी महत्वाचे असते आणि त्यांनी सविस्तर उत्तर दिले तरी मास्टरस्ट्रोक असल्याने त्याची दखल माध्यमे घेत असतात. सहाजिकच पार्थविषयी पवार काय बोलले, त्याला राजकीय महत्व प्राप्त होणारच. त्यांनी त्या एका दगडात किती पक्षी मारले, त्याची मोजणी तात्काळ सुरू झाली. कुठे मेलेला पक्षी सापडलाच नाही तर पिसे गोळा करून पराचा कावळा करण्याला पर्याय नसतो ना असो मुद्दा असा की पार्थ पवार या नातवासाठी माढ्यातून लोकसभेची उमेदवारी सोडणार्‍या साहेबांनी अचानक त्याला कवडीची किंमत देत नसल्याचे विधान का करावे असो मुद्दा असा की पार्थ पवा�� या नातवासाठी माढ्यातून लोकसभेची उमेदवारी सोडणार्‍या साहेबांनी अचानक त्याला कवडीची किंमत देत नसल्याचे विधान का करावे यात कवडीचे मोल कोणाचे आहे यात कवडीचे मोल कोणाचे आहे पार्थ कवडीमोल आहे की साहेबांच्या कवडीचे मोल मोठे आहे पार्थ कवडीमोल आहे की साहेबांच्या कवडीचे मोल मोठे आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत. पण साहेब बोलले मग पक्षी किती मेले त्याचा शोध घेताना असे प्रश्न डोक्यात येणार कुठून अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत. पण साहेब बोलले मग पक्षी किती मेले त्याचा शोध घेताना असे प्रश्न डोक्यात येणार कुठून तुम्ही आम्ही ज्याला कवडी म्हणतो तितकीच पवारांची कवडी मूल्यहीन असते का\n१९८० च्या सुमारास आम्ही काही मित्रमंडळी आपल्या कुटुंबासह दिल्ली आगरा फ़िरायला गेलेले होतो. त्यापैकी फ़त्तेपुर सिक्रीला गेलो असताना एक गाईड आमच्याकडे धावत आला. खरेतर अशा भागात गेल्यावर अनेक गाईड तुमच्यावर झडपच घालत असतात. तिथेही तेच घडलेले होते. पण माझा ज्येष्ठ दिवंगत मित्र वसंत सोपारकर याने त्यांना झटकून टाकलेले होते. आम्हाला गाईडच नको असल्याचे सांगून कटकट संपवली होती. मग दुरवर ताटकळत असलेला हा मध्यमवयाचा गाईड पुढे सरसावला आणि तोच गाईड करील असा आग्रह धरून बसला. त्याला पैसे विचारले तर म्हणाला २५ रुपये. तेव्हा ही रक्कम मोठी होती. तसे बोलल्यावर उत्तरला पैसे देण्याचा आग्रह नाही, पण गाईड मलाच करायचे आहे. पसंत नाही पडल्यास एकही पैसा देऊ नका. मला त्याचे खुप नवल वाटले आणि त्याला होकार भरला. त्याने तो परिसर छान समजावून सांगितला, शेरोशायरीपासून इतिहासाचे अनेक दाखले देत त्याने सर्वकाही दाखवले. अखेरीस मी त्याला म्हटले, मिया आपले २५ रुपये कमाये है. तेव्हा कुठे त्याची कळी खुलली आणि हट्टाचे रहस्य त्याने उलगडून सांगितले. तो हिस्टरी सोसायटीचा गाईड होता आणि रोज तिथे येत असला तरी त्याच्या मनपसंत लोकांनाच गाईड करायचा. अन्यथा सरकार नियुक्त असल्याने सन्माननीय परदेशी पाहुण्यांनाच गाईड करण्याचे काम त्याचे होते. ते ऐकून धक्का बसला. शिवाय त्याने अन्य गाईड कसे पर्यटकांना दंतकथा वा वाटेल ते रंगवून सांगतात, त्याचेही किस्से खुप ऐकवले. त्यापैकी एक किस्सा पवारांचे ताजे विधान ऐकल्यावर आठवला.\nआपण सर्वांनी इतिहासाची ओळख होताना एक गोष्ट नक्की ऐकलेली आहे. ���रंगजेब हा बादशहा असला तरी टोप्या विणून त्यावर गुजराण करायचा. तो धर्मभिरू होता हे आपण ऐकलेले आहे. टोपी काय किंमतीची असते ती विणायला किती वेळ लागतो ती विणायला किती वेळ लागतो बादशाहीच्या कामातून सवड काढून औरंगजेब किती टोप्या विणत असेल आणि त्याची कमाई किती असेल, याचा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. त्यामुळे आपण नुसते तितकेच वाक्य ऐकून भारावून जातो. त्याचा खुलासा करताना हा गाईड म्हणाला, इथेच गल्लत होत असते. खुद्द बादशहाने विणलेली टोपी किरकोळ किंमतीत कोण विकत घेईल सांगा बादशाहीच्या कामातून सवड काढून औरंगजेब किती टोप्या विणत असेल आणि त्याची कमाई किती असेल, याचा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. त्यामुळे आपण नुसते तितकेच वाक्य ऐकून भारावून जातो. त्याचा खुलासा करताना हा गाईड म्हणाला, इथेच गल्लत होत असते. खुद्द बादशहाने विणलेली टोपी किरकोळ किंमतीत कोण विकत घेईल सांगा तुम्ही आम्ही टोपी विणली वा चित्र रंगवले तर त्याची बाजारातली किंमत किती असेल तुम्ही आम्ही टोपी विणली वा चित्र रंगवले तर त्याची बाजारातली किंमत किती असेल दहाबारा रुपयांनाही कोणी विकत घेणार नाही. पण कोणा राष्ट्रपतीने वा अशा सेलेब्रिटीने एखादे चित्र काढले; तर लाखोच्या किंमतीतच विकले जाणार ना दहाबारा रुपयांनाही कोणी विकत घेणार नाही. पण कोणा राष्ट्रपतीने वा अशा सेलेब्रिटीने एखादे चित्र काढले; तर लाखोच्या किंमतीतच विकले जाणार ना तिथे चित्राला किंमत नसते तर चित्र काढणार्‍याची किंमत खरेदीदाराने भरायची असते. इथे हिंदूस्तानचा बादशहाने विणलेली टोपी किती मोहरांना विकली जात असेल, त्याची नुसती कल्पना करा. आम्ही त्याच्यावर म्हणूनच खुश होतो. अशी माणसे सहजगत्या किती नवा दृष्टीकोन देऊन जातात ना तिथे चित्राला किंमत नसते तर चित्र काढणार्‍याची किंमत खरेदीदाराने भरायची असते. इथे हिंदूस्तानचा बादशहाने विणलेली टोपी किती मोहरांना विकली जात असेल, त्याची नुसती कल्पना करा. आम्ही त्याच्यावर म्हणूनच खुश होतो. अशी माणसे सहजगत्या किती नवा दृष्टीकोन देऊन जातात ना बादशहाने फ़राटे मारलेले असले तरी त्याचे गुणगान करून कौतुकाचा वर्षाव होण्याला पर्याय नसतो. तर आठवडाभरात विणलेल्या एका टोपीची किंमत त्याला किती मिळत असेल बादशहाने फ़राटे मारलेले असले तरी त्याचे गुणगान करून कौतुकाचा वर्षाव होण्याला पर्याय नसतो. तर आठवडाभरात विणलेल्या एका टोपीची किंमत त्याला किती मिळत असेल इथे निकष लक्षात घ्यावा लागत असतो. तुमची आमची कवडी आणि पवार साहेबांची कवडी म्हणुन सारखी नसते.\nकाही वर्षापुर्वी अण्णा द्रमुकच्या कुणा नेत्याने जयललिता यांच्यावरचे पुस्तक प्रकाशित केले होते आणि प्रकाशन समारंभाच्या व्यासपीठावरच त्याच्या पाच हजार प्रति संपून गेल्याची घोषणा झाली होती. मंचावरच्या प्रत्येकानेच प्रत्येकी शंभर दोनशे प्रति विकत घेतलेल्या होत्या. त्यापैकी कितीजणांनी ते पुस्तक उघडून वाचले असेल तोही एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. यातली गंमत त्या गाईडने कथन केलेल्या एका गोष्टीमुळे समजू शकते. नऊ वर्षापुर्वी ममता बानर्जी बंगालमध्ये प्रचंड बहूमताने निवडून आल्यावर त्यांच्याबाबतीत असाच कौतुकाचा वर्षाव सुरू झालेला होता. पक्षाच्या प्रचारासाठी निधी उभारताना त्यांनी काढलेल्या चित्रांच्या विक्रीतून खुप पैसा उभारला गेला, असे सांगण्यात आलेले होते. देशात नावाजलेल्या अनेक चित्रकारांमध्ये ममतांचा उल्लेख कधी आलेला नाही. मग निवडणूक निधी उभारण्याइतक्या महागड्या चित्रांच्या कलाकृती ममतांनी कधी निर्माण केल्या तसा प्रश्नही कुणा पत्रकाराला पडलेला नव्हता. पण त्यांच्या कारकिर्दीला पाच वर्षे पुर्ण होत असताना बंगाल, आसाम ओडीशा अशा पुर्वेकडील राज्यात अनेक चिटफ़ंड घोटाळे उघडकीस येऊ लागले. तेव्हा ममतांच्या कलाकृतींच्या कौशल्याचे रहस्य उलगडत गेले. लाखो गरीब मध्यमवर्गियांच्या कष्टाच्या कमाईतले पैसे अधिक मोठ्या परतफ़ेडीचे आमिष दाखवून लंपास करणार्‍या चिटफ़ंडवाल्यांनीच ममतांची बहुतांश चित्रे विकत घेतलेली होती. हा योगायोग म्हणायचा. एकेक चित्र कोट्यवधींना विकले गेले होते आणि तृणमूल कॉग्रेसचा निवडणूक फ़ंड उभा राहिला होता.\nयुपीए सरकारच्या अखेरच्या काळात एअर इंडिया डबघाईला गेल्याचा खुप गवगवा झाला आणि त्याची उलाढाल व जमाखर्च तपासला गेला असताना अशाच एका औरंगजेबाचा शोध लागलेला होता. त्याचे नाव श्रीमती अन्थोनी असे होते. त्या संरक्षणमंत्री ए. के. अन्थोनी यांच्या पत्नी होत्या. एअर इंडियाचे हिशोब तपासले गेले नसते तर कदाचित जगाला संरक्षणमंत्र्यांची पत्नी इतकी हुन्नरी चित्रकार असल्याचा शोध कधीच लागला नसता. असो, याचा अर्थ सर्व अशा गोष्टी बो��स वा भ्रष्ट असतात, असेही मानायचे कारण नाही. शब्दात अडकू नये इतकेच सांगायचे आहे. जेव्हा सचिन तेंडूलकर आपली एखादी बॅट लिलावात विकायला काढतो, तेव्हा तिला नुसती बॅट म्हणून कोणी किंमत देत नाही. सचिनकडे अशा अनेक बॅटी आहेत आणि त्यांचा इतिहास असतो. अमूक सामन्यात विजयी फ़टका मारलेली किंवा कुठल्या मैदानात विक्रम साजरा केलेली बॅट असू शकते. तेव्हा बॅटला इतकी किंमत असे निश्चीत ठरलेले नसते. बॅट कोणाची कुठली तिचा इतिहास काय, यानुसार किंमत ठरत असते. सहाजिकच आपल्या नातवाच्या काही वक्तव्याला वा त्याच्या भूमिकेला आपण कवडीची किंमत देत नाही; असे खुद्द पवार साहेब म्हणतात, तेव्हा त्यांच्या लेखी कवडी म्हणजे किती मोलाची असते, तेही लक्षात घ्यावे लागते. पवारांनी पार्थचे नाव घेऊन कवडीची भाषा वापरलेली नाही. मग ते रोहितविषयी बोलले आहेत का बिलकुल नाही. प्रश्न पार्थच्या भूमिकेविषयी असेल तर उत्तरही पार्थच्याच संदर्भात आलेले असणार आणि म्हणून पार्थच्या लेखी कवडीचे मोल किती तेही बघावे लागेल ना बिलकुल नाही. प्रश्न पार्थच्या भूमिकेविषयी असेल तर उत्तरही पार्थच्याच संदर्भात आलेले असणार आणि म्हणून पार्थच्या लेखी कवडीचे मोल किती तेही बघावे लागेल ना नुसते दगडात पक्षी किती मेले त्यांची पिसे काढून मोजण्यात काय हाती लागणार\nचर्चा रंगल्यात की पार्थ अपरीपक्व आहे, असेही साहेब म्हणाले. त्यांनी रागावून म्हटले की संयमाने उद्गार काढले, याचा खुप उहापोह झाला. किंबहूना पार्थ लोकसभेला उभा होता आणि आजोबांनीच त्याला पक्षाची उमेदवारी दिल्याचाही अगत्याने उल्लेख झाला. पण आजोबा व नातवांचे मूल्यांकन करताना त्यांच्यातला एक्सचेंज रेट काय आहे, त्याची दखलही कोणी घेऊ नये का लोकसभेला राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार म्हणून पार्थ पवारांनी जो अर्ज भरला होता, तेव्हा त्यांनी आपल्या उत्पन्नाचेही विवरण दिलेले आहे. त्यात आजोबा व नातवाचा एक्सचेंज रेट आला आहे. आपण विसरून गेलोय का लोकसभेला राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार म्हणून पार्थ पवारांनी जो अर्ज भरला होता, तेव्हा त्यांनी आपल्या उत्पन्नाचेही विवरण दिलेले आहे. त्यात आजोबा व नातवाचा एक्सचेंज रेट आला आहे. आपण विसरून गेलोय का त्या प्रतिज्ञापत्रात पार्थ पवार यांनी एक महत्वाचा तपशील दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी आजोबांना तब्बल ७० ��ाख रुपये कर्जावू दिल्याचे म्हटलेले होते. मग पार्थाची किंमत कवडीचीही नाही, असे मानुन चालेल का त्या प्रतिज्ञापत्रात पार्थ पवार यांनी एक महत्वाचा तपशील दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी आजोबांना तब्बल ७० लाख रुपये कर्जावू दिल्याचे म्हटलेले होते. मग पार्थाची किंमत कवडीचीही नाही, असे मानुन चालेल का की पवारांच्या हिशोबात सत्तर लाख रुपयेही कवडीमोल असतात की पवारांच्या हिशोबात सत्तर लाख रुपयेही कवडीमोल असतात पवारांची कवडीही सत्तर लाखापेक्षा अधिक किंमतीची असते, असे त्यांना सांगायचे आहे काय पवारांची कवडीही सत्तर लाखापेक्षा अधिक किंमतीची असते, असे त्यांना सांगायचे आहे काय आपल्यासारख्या सामान्य लोकांना जे काही कवडीमोल वाटते, त्याची किंमत एकदोन रुपयेही नाही म्हणून आपण जे शब्द वापरतो, ते साहेबांच्या व्यवहाराला लागू होत नाहीत. पवारांचा शब्दकोष आपल्यापेक्षा पुर्णपणे वेगळा आहे. औरंगजेबाने विणलेल्या टोप्या, ममता वा श्रीमती अन्थोनी यांनी रंगवलेली चित्रे किंवा सचिनची बॅट आणि पवारांच्या व्यवहारातील कवडी; यांचा एक स्वतंत्र दर्जा असतो. त्यांच्या मोजपट्टीने आपली चित्रे, टोप्या, बॅट वा कवडी मोजली जात नसते. हे विवरण लक्षात घेतल्यास समजू शकेल, की साहेबांनी एका दगडात अनेक पक्षी मारलेले नसून पार्थ अजून कवडीही कमावण्याच्या योग्यतेचा झालेला नाही, किंवा त्याला राजकारणातले ‘चलन-वलन’ समजू लागलेले नाही असे म्हणायचे असू शकते.\nभाऊ नेहमीप्रमाणे जबरदस्त. आपल्या लेखातून , ध्वनिचित्रफितीमधून व्यक्त झालेल्या मांडणीमुळे एक नवा दृष्टिकोन मिळतो. तुमचा या क्षेत्रातील दीर्घ अनुभवच यातून डोकावतो. शुभेच्छा\nदबा धरून बसलेला वाघ\nगेल्या सहा महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात खुप उलथापालथी चालू असताना एक नेता अजिबात अज्ञातवास भोगताना दिसतो आहे. म्हणजे तो कुठे दिसतच न...\nआधी आपल्या नातवाला कवडीची किंमत नसल्याचा दावा करताना मुंबई महाराष्ट्र पोलिसांवर आपला पुर्ण विश्वास असल्याचा उल्लेख शरद पवारांनी अगत्याने क...\nनुकताच एक मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात झाला. म्हणजेच त्याचे झटके सौम्य असले तरी तो शरद पवारांनी केलेला असल्याने त्यालाही भूकंप मानण्याची...\nसुशांत प्रकरण आणि राजकारण\nसुशांत प्रकरणात त्याची आत्महत्या की हत्या याचा तपास करण्यावरून वाद ���ुरू झाला. पण शुक्रवारी यातूनच काही अटका व धाडी घालण्यात आलेल्या आहेत. आ...\n५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येत एका भव्य मंदिरासाठी भूमीपूजन झाले आणि ते मनोभावे उरकून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा राजधानी दिल्लीला रवाना झाल...\n‘इंडिया टुडे’ची मात्र आत्महत्या\nमागले दोन अडीच महिने अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण खुप गाजते आहे. त्याचा मृत्यू ही आत्महत्या की हत्या, असा वा...\nमुंबई पोलिसांचा ‘महान’ वारसा\nसुशांतसिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूनंतर मुंबई पोलिस कमालीच्या वादात सापडले. ते जितके झाकपाक करत गेले, तितके अधिकच गाळात फ़सत गेले. त्य...\nशिवसेना हातात मुख्यमंत्रीपद व सत्ता आल्यापासून जशी वागते आहे, त्यामुळे अलिकडला इतिहास सांगण्याची वेळ आलेली आहे. कारण असे वचनच आहे, जे इतिहा...\nशीर्षक वाचले तर कोणाला वाटेल की त्यातून आपले राजकीय नेते काही धडा घेतील. पण भारतातले किंबहूना जगातले नेते, सहसा अशा घटनांपासून काहीही शिकत...\nसुशांतने कोणाची झोप उडवलीय\nसुशांतसिंग राजपूत याच्या शंकास्पद मृत्यूचे प्रकरण शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे एक असे प्रकरण आहे, की त्यातून राज्याच्या राजकारणात उ...\nदबा धरून बसलेला वाघ\nसुशांतने कोणाची झोप उडवलीय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/6925", "date_download": "2020-09-19T12:34:37Z", "digest": "sha1:GXV5LST2IVPIABZ4T3FIOQRQKSYVCLWJ", "length": 8502, "nlines": 96, "source_domain": "dhanlabh.in", "title": "तज्ञांचे बोल !! – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nभारतीय अर्थव्यवस्था चार वर्षांपूर्वी जगात दहाव्या स्थानावर होती. आजमितीला ती ब्रिटनच्याही पुढे, पाचव्या स्थानावर आहे. या काळात बॉलिवूड चित्रपटांची बॉक्‍स ऑफिसवरील कमाई 400 कोटींवरून 1100 कोटींवर गेली, ग्रामीण भागात ट्रॅक्‍टरची विक्री अत्युच्च पातळीवर पोचली आहे. लोकांची क्रयशक्ती वाढल्याचे हे निदर्शक आहेत. या पार्श्‍वभूमीवर दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणुकीत नक्कीच भरभरून परतावा मिळेल, असे कोटक म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शहा यांनी सांगितले.\nआयसीआयसीआय म्युच्युअल फंडाचे अर्थ सल्लागार हितेश माळी यांनी पुढील पंधरा वर्षे भारतासाठी चांगली व सुखसमृद्धीची असतील असे सांगत शेअरबाजाराचा निर्देशांक बघण्यापेक्षा देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न कसे वाढते आहे हे बघणे आवश्‍यक आहे, असे सांगितले.\nकॅनरा रोबेको म्युच्युअल फंडने लाँच केला स्मॉल कॅप फंड\nएसबीआय स्मॉल अॅँड मिडकॅप फंडातली गुंतवणूक सुरू \nमोठ्या व्यवहारांसाठी ‘आधार’ अनिवार्य\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nतुम्हीही मुकेश अंबानी बना \nमग गुंतवणूक करायची तरी कुठे\nआर्थिक नियोजन — उद्योगांसाठी\nआर्थिक संकट-पर्सनल लोन की गोल्ड लोन\nगोल्ड बॉंड – आधुनिक सोने खरेदी\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/rohit-pawar-says-that-i-ignore-what-ram-shinde-said/articleshow/73434878.cms", "date_download": "2020-09-19T12:26:30Z", "digest": "sha1:TOQEAPJB3JIGVQUEGWRTSBW7M7FFAQ7S", "length": 13924, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराम शिंदेच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करतोः रोहित पवार\nमाझ्या मतदारसंघातील लोक हे तीस वर्षांपासून विकास कामांपासून वंचित आहे. या लोकांच्या विकासासाठी काय करता येईल, याकडे मी लक्ष देत आहे. राम शिंदे काय म्हणतात, त्यापेक्षा माझ्या मतदारसंघातील लोक काय म्हणतात, हे माझ्यासाठी जास���त महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी शिंदे यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्षच करतो, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना लगावला.\nअहमदनगरः माझ्या मतदारसंघातील लोक हे तीस वर्षांपासून विकास कामांपासून वंचित आहे. या लोकांच्या विकासासाठी काय करता येईल, याकडे मी लक्ष देत आहे. राम शिंदे काय म्हणतात, त्यापेक्षा माझ्या मतदारसंघातील लोक काय म्हणतात, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी शिंदे यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्षच करतो, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना लगावला.\nखराब राष्ट्रध्वज तहसील कार्यालयात स्वीकारणार\nकर्जत-जामखेड मतदारसंघात मी पालकमंत्री असतानाच्या काळात मंजूर केलेल्या कामांची उद्घाटने आमदार रोहित पवार करीत आहेत. पण एकवेळ त्यांनी ते करणे समजू शकतो. पण त्यांच्या कुटुंबीयांकडून भूमिपूजने व उद्घाटने होणे राजशिष्टाचारात बसत नाही, अशी टीका प्रा. शिंदे यांनी रविवारी नगरमध्ये बोलताना रोहित पवार यांच्यावर केली होती.\nइंधन बचतीसाठी ‘सायकल चालवा’\nसोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी रोहित पवार हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी राम शिंदे यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही. त्यांच्याकडे कोणताच विषय नसल्यामुळे ते अशा पद्धतीने बोलत असतील. पण त्याकडे मी दुर्लक्ष करीत असून, माझ्या मतदारसंघातील लोक काय म्हणतात, हे मी महत्त्वाचे समजतो. तसेच चारा छावण्या, टँकर व जलयुक्त शिवार अभियान यामध्ये जो गैरप्रकार झाला आहे, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मी आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये केली आहे. त्याअनुषंगाने या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे. चौकशी बाबतचा ठराव देखील बैठकीत करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा से���; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nकांदा स्वस्त करण्याऐवजी 'एवढं' करा; रोहित पवारांनी केंद...\nमोदींच्या वाढदिवशी सोशल मीडियात जे घडलं ते चूकच: रोहित ...\nवह तूफान बन कर आएगा... युवक काँग्रेसच्या मोदींना 'अशा' ...\nKiran Lahamate: राष्ट्रवादीच्या आमदाराने पोटात लाथ मारल...\nनगर: हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई पोलिसांच्या ताब्यात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nरोहित पवार राम शिंदे कर्जत-जामखेड Rohit Pawar Ram Shinde Nagar\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nअर्थवृत्त'कोटक'ची डीजी गृह कर्ज; ४८ तासांत मिळणार गृहकर्ज\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nअर्थवृत्तकेंद्र सरकारवर कर्जाचा डोंगर ; प्रथमच ओलांडला १०० लाख कोटींचा टप्पा\nआयपीएलजिंकणार तर मुंबईच; या कारणामुळे चेन्नईविरुद्ध मुंबईचे पारडे कधीही जड\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nमुंबईकंगनाला भेट देण्यासाठी राज्यपालांवर दबाव होता का\nविदेश वृत्तभारत-चीन वादात मध्यस्थी; रशियाला होणार 'हा' फायदा\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nन्यूजनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगबॉलीवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमध्ये दिले आहे ‘या’ एका पदार्थाला प्राधान्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE", "date_download": "2020-09-19T12:43:08Z", "digest": "sha1:PAHQGJF3DJ5OT2CR5DKGYMRCOP2XNVKO", "length": 3434, "nlines": 59, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "संयुक्त-राष्ट्राच्या-महासभा: Latest संयुक्त-राष्ट्राच्या-महासभा News & Updates, संयुक्त-राष्ट्राच्या-महासभा Photos & Images, संयुक्त-राष्ट्राच्या-महासभा Videos | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nLive: मोदींचे संयुक्त राष्ट्र महासभेतील भाषण\nआम्ही जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिलाः पीएम मोदी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8", "date_download": "2020-09-19T13:53:38Z", "digest": "sha1:WULQ2VTL6D4BYK6LNEULE25ISTCY4HIK", "length": 13704, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रॉयल जॉर्डेनियन - विकिपीडिया", "raw_content": "\nक्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ\nइस्तंबूलच्या अतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळावरील रॉयल जॉर्डेनियनचे एअरबस ए३१९ बनावटीचे विमान\nरॉयल जॉर्डेनियन (अरबी: الملكية الأردنية) ही जॉर्डन देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९६३ साली स्थापन झालेल्या रॉयल जॉर्डेनियनचे मुख्यालय अम्मानच्या क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर असून तिच्या ताफ्यामध्ये २६ विमाने आहेत.\nसध्या रॉयल जॉर्डेनियनमार्फत जगातील ६० शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते.\nअबु धाबी संयुक्त अरब अमिराती AUH OMAA अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ\nअल ऐन संयुक्त अरब अमिराती AAN OMAL अल ऐन आंतरराष्ट्रीय विमानतळ\nअल्जियर्स अल्जिरिया ALG DAAG अल्जियर्स विमानतळ\nअम्मान जॉर्डन AMM OJAI क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ [हब]\nॲम्स्टरडॅम नेदरलँड्स AMS EHAM ॲम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल\nअंकारा तुर्कस्तान ESB LTAC एसनबोगा आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]\nअकाबा जॉर्डन AQJ OJAQ किंग हुसेन आंतरराष्ट्रीय विमानतळ\nअथेन्स ग्रीस ATH LGAV अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ\nबगदाद इराक BGW ORBI बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळ\nबँकॉक थायलंड BKK VTBS सुवर्णभूमी विमानतळ\nबार्स���लोना स्पेन BCN LEBL बार्सिलोना–एल प्रात विमानतळ\nबसरा इराक BSR ORMM बसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ\nबर्लिन जर्मनी TXL EDDT बर्लिन टेगल विमानतळ\nबैरूत लेबेनॉन BEY OLBA बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ\nकैरो Egypt CAI HECA कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ\nशिकागो अमेरिका ORD KORD ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nदम्मम सौदी अरेबिया DMM OEDF किंग फहाद आंतरराष्ट्रीय विमानतळ\nडेट्रॉईट अमेरिका DTW KDTW डेट्रॉईट मेट्रोपॉलिटन वेन काउंटी विमानतळ\nदोहा कतार DOH OTHH हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ\nदुबई संयुक्त अरब अमिराती DXB OMDB दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ\nअर्बिल इराक EBL ORER अर्बिल आंतरराष्ट्रीय विमानतळ\nफ्रांकफुर्ट जर्मनी FRA EDDF फ्रांकफुर्ट विमानतळ\nजिनिव्हा Switzerland GVA LSGG जिनीव्हा विमानतळ\nहाँग काँग हाँग काँग HKG VHHH हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ\nइस्तंबूल Turkey IST LTBA अतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ\nजाकार्ता Indonesia CGK WIII सोकर्णो–हत्ता आंतरराष्ट्रीय विमानतळ [२]\nजेद्दाह सौदी अरेबिया JED OEJN किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ\nक्वालालंपूर मलेशिया KUL WMKK क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nखार्टूम सुदान KRT HSSS खार्टूम आंतरराष्ट्रीय विमानतळ\nकुवेत शहर कुवेत KWI OKBK कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ\nलार्नाका सायप्रस LCA LCLK लार्नाका आंतरराष्ट्रीय विमानतळ\nलंडन United Kingdom LHR EGLL हीथ्रो आंतरराष्ट्रीय विमानतळ\nमास्ट्रिख्ट Netherlands MST EHBK मास्ट्रिख्ट आखन विमानतळ\nमाद्रिद स्पेन MAD LEMD अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ\nमनामा बहरैन BAH OBBI बहरैन आंतरराष्ट्रीय विमानतळ\nमदीना सौदी अरेबिया MED OEMA प्रिन्स महम्मद बिन-अब्दुलअझीझ विमानतळ\nमाँत्रियाल कॅनडा YUL CYUL माँत्रियाल–पियेर एलियट त्रूदो आंतरराष्ट्रीय विमानतळ\nमॉस्को रशिया DME UUDD दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ\nमोसुल इराक OSM ORBM मोसुल आंतरराष्ट्रीय विमानतळ\nम्युनिक जर्मनी MUC EDDM म्युनिक विमानतळ\nनजफ इराक NJF ORNI अल नजफ आंतरराष्ट्रीय विमानतळ [४]\nन्यू यॉर्क शहर अमेरिका JFK KJFK जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ\nपॅरिस फ्रान्स CDG LFPG चार्ल्स दि गॉल विमानतळ\nरियाध सौदी अरेबिया RUH OERK किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ\nरोम इटली FCO LIRF लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ\nसुलेमानिया इराक ISU ORSU सुलेमानिया आंतरराष्ट्रीय विमानतळ\nताबुक सौदी अरेबिया TUU OETB ताबुक क्षेत्रीय विमानतळ [५]\nतेल अवीव इस्रायल TLV LLBG बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळ\nट्युनिस Tunisia TUN DTAA ट्युनिस-कार्थेज आंतरराष्ट्रीय विमानतळ\nव्हियेना Austria VIE LOWW व्हियेना आंतरराष्ट्रीय विमानतळ\nझ्युरिक Switzerland ZRH LSZH झ्युरिक विमानतळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://prime.marathisrushti.com/category/lalit-lekhan/", "date_download": "2020-09-19T13:09:33Z", "digest": "sha1:6L7HAPKPRNEQNFH5SJRIEDVZVXL6U2NB", "length": 11809, "nlines": 73, "source_domain": "prime.marathisrushti.com", "title": "ललित लेखन – Marathisrushti Prime", "raw_content": "\nमराठीसृष्टी दिवाळी अंक २०१९\nकोब्रा … एक अफलातून पुस्तक\nमी अकरावीत असल्यापासून डिटेक्टिव्ह पुस्तकं वाचायला लागलो … कॅप्टन दीप …. गोलंदाज … असे अनेक हिरो असत त्या पुस्तकातून …. वेड लागत असे ….. वाचनाचा तो जो नाद त्यावेळी लागला …. साधारण १९७८ पासून तो नंतर वाढतच गेला ….. मग ‘वाचन’ ही पहिली आवड झाली …. घरी शेकडो पुस्तकं घेतली गेली ….. ललित … कादंबऱ्या …. आत्मचरित्र … कथा … युद्धकथा ….कविता … किती किती विषय ….. आणि या पुस्तकांनी मग जगातल्या … मनाच्या …. निसर्गाच्या … कल्पनेपलिकडच्या गोष्टी सांगितल्या ….. […]\n‘ज्युडी’ची भन्नाट गोष्ट …..\nदुसऱ्या महायुद्धातल्या ‘ ज्युडी’च्या अनेक कामगि-या कल्पनेपलिकडच्या आहेत ….. तिने असंख्य लोकांचे प्राण रक्षण करायला मदत केली. अनेक जहाजांना बुडण्यापासून वाचवले… तिची कामगिरी इतकी मोठी की दुसरया महायुद्धातली एक हिरो ठरली. एच.एम.एस. ग्नट (HMS Gnat) आणि एच.एम.एस. ग्रासहॉपर या दोन जहाजांची ती शुभशकुन करणारी देवताच होती. […]\nभय इथले संपत नाही…\nJuly 2, 2019 प्रकाश पिटकर\nतिन्हीसांजेला मन असंच खूप हळवं झालं ….पार दूर दक्षिणेला … समुद्र किनाऱ्यावर जावंसं वाटायला लागलं …. बारदेशात …. खरं तर अति प्रबळ इच्छा झाली … इतकी की वाऱ्याच्या वेगाने धावत जावं … पण वास्तवातलं जग तेवढं सोपं नाही ना … प्रत्यक्ष जरी जाऊ शकलो नाही तरी मन मात्र शेक���ो मैल दूर असलेल्या त्या किनाऱ्यावर गेलंच […]\nहा कॉमन मॅनच आहे, ज्याच्या जिवावर उभे राहतात इमलेच्या इमले. ज्याच्या जिवावर चालतोय गाडा व्यवस्थेचा, लोकशाहीचा, विश्वासाचा, परंपरेचा अन संस्कृतीचा. तोच सगळं सांभाळतोय हे सारं. सगळे अन्याय अत्याचार सहन करूनही तो मात्र फार आशावादी. त्याला निश्चितपणे वाटतंय हे सारं बदलणार आहे. आज ना उद्या परिस्थिती बदलेल. सारं काही चांगल होईल असे चित्र तो मनाशी रंगवत असतो. […]\nहर मर्ज की दवा…. ज़िंदा तिलिस्मा…\nMay 29, 2019 प्रकाश पिटकर\nजिंदा तिलिस्मात … खरं तर बोली भाषेत जिंदा तलिस्मा… living magic …. जादुई औषध .. एकही कृत्रिम रसायन न वापरता केलेलं … सगळ्या गोष्टी नैसर्गिक … वनौषधी वापरून केलेल्या … म्हणूनच बहुतेक इथल्या उर्दू-हिंदी बोली भाषेत … हर मर्ज की दवा … इतका हैदराबादच्या जनमनाचा त्यावर विश्वास आहे (जसा आपल्याकडे अमृतांजन … कैलास जीवन यावर असतो तसा). पुढच्या वर्षी बरोबर १०० वर्ष होतील, या युनानी औषधाला. हकिम मोहम्मद मोईझुद्दीन फारुकी यांनी हे जादुई औषध १९२० साली निर्माण केलं आणि त्याचा प्रभाव … करिष्मा थोडा थोडका नाही तर शंभर वर्ष लोकमनावर आहे. […]\nसिंगापूरच्या आठवणी – जीवनमें एक बार रहना सिंगापूर \nकाही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रामध्ये सिंगापूरला मलेशियापासून स्वतंत्र होऊन ५० वर्षे पूर्ण झाल्याची बातमी वाचली व मनाने एकदम सिंगापूरमधल्या आठवणींमध्ये धाव घेतली. १८ वर्षे कशी वायुवेगाने पळाली ते कळलेच नाही पण असंख्य सुखद आठवणी मनात ठेऊन गेली. जगाच्या नकाशावर एकाद्या ठिपक्या एवढा छोटासा देश पण किती विविधतेने भरलेला आहे हे तिथे राहिल्याशिवाय समजत नाही. […]\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nApril 24, 2019 संजीव वेलणकर\nआंब्याचा सीझन जोरात चालू झाला आहे. उन्हाळ्यातील सर्वांचाच आवडता पदार्थ म्हणजे आंबा आहे. जवळपस सर्वच लोकांना आंबे आवडतात. या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्यांची विक्री होते परंतु त्याच्या रंगावर किंवा सुगंधावर भुलून आंबे विकत घेऊ नका. कारण हे आंबे शेतातून थेट आपल्याला उपलब्ध न होता त्याची साठवणूक केली जाते. […]\nप्लास्टिक मनीचा (डेबिट कार्डस्, क्रेडिट कार्डस् ) चा वापरआपल्या आयुष्यातील महत्वाचा घटक बनलाय, कारण शॉपिंग पासून, दैनंदिन बिलं भरण्यापर्यंत “क्रेडिट” अथवा “डेबिट कार्डस्” चा वापर करण्यात येतो; भली मोठी शॉपिंग असेल किंवा किराणा दुकानात सुद्धा सर्वत्र नोटाच नोटा पहायला मिळतात. […]\nअवघा रंग एक झाला ….\nसगळे वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात जमले होते …. मंगळवेढयाच्या चोखोबा या तरुणाला देखील आता चंद्रभागेच्या वाळवंटात चालणाऱ्या भजनांची … कीर्तनांची आणि अर्थातच पंढरीरायाची अनामिक ओढ लागली होती …. मन सारखं तिथेच धावू लागे … … ज्ञानदेवाच्या … […]\nसगळे वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात जमले होते …. ज्ञानोबा आला म्हटल्यावर हजारो माणसं भराभर कीर्तनाच्या जागी जमली …. चोखोबा सुद्धा न राहवून अगदी पुढे जाऊन बसला …. कीर्तन सुरू झालं … चंद्रभागेच्या पाण्यासारखा ज्ञानदेवांचा आवाज ऐकून चोख्याला रडूच फुटायचं…. तो लहान असतानाच त्याची माय गेली …. पण त्याच्या आठवणीत ती नेहेमीच असायची… […]\nमराठीसृष्टीच्या मुख्य वेबपोर्टलवर जाण्यासाठी\nसुवेळा माची-किल्ले राजगड-सह्याद्री-दख्खनचं पठार-महाराष्ट्र\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – १\nकाळानुसार बदललेले सासू सून नाते – शाब्दिक खेळ\nकसे वागायचे मला कधी समजलेच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://prime.marathisrushti.com/tag/shree-adishakti-darshan/", "date_download": "2020-09-19T11:31:59Z", "digest": "sha1:Z7HRSGJKWCSFBG2TKP6NOFG57QGWHMI2", "length": 3466, "nlines": 41, "source_domain": "prime.marathisrushti.com", "title": "श्री आदिशक्ती दर्शन – Marathisrushti Prime", "raw_content": "\nमराठीसृष्टी दिवाळी अंक २०१९\nमहाकाली … जगदंबा …. ‘रेणुका’\nदेवीचं अतिशय शांत आणि सात्विक दर्शन झालं … देवस्थानचे ट्रस्टी भेटले … त्यांनी कल्पना करता येणार नाही इतकी सुंदर व्यवस्था केली … निवांत आणि सुंदर दर्शन घडवलं … मनोभावे फोटो काढता आला …प्रसादाचा त्रयोशगुणी विडा दिला …. […]\nयोगरूपी जगदंबा …… योगेश्वरी…\nआंबेजोगाई शहराच्या मधोमध वाहणाऱ्या ‘जयंती’ नदीच्या पश्चिम तीरावर योगेश्वरी देवीच देऊळ पुराणकाळापासून अस्तित्वात आहे. मंदिराची रचना हेमाड़पंथी स्वरूपाची असून ते उत्तराभिमुख आहे व मंदिराला मोठा दगड़ी कोट आहे. मंदिराला एक मुख्य शिखर असून चार लहान शिखरं आहेत. मंदिराच्या सभागृहात मोठमोठे दगड़ी खांब असून त्यावर बारीक खोदीव काम केलेले आहे. आत तसा फारसा नैसर्गिक उजेड नसल्याने गाभाऱ्यातल्या समईच्या मंद प्रकाशात देवीचं दर्शन होतं. देवीचं मुख काहीसं उग्र भासतं. […]\nमराठीसृष्टीच्या मुख्य वेबपोर्टलवर जाण्यासाठी\nसुवेळा मा��ी-किल्ले राजगड-सह्याद्री-दख्खनचं पठार-महाराष्ट्र\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – १\nकाळानुसार बदललेले सासू सून नाते – शाब्दिक खेळ\nकसे वागायचे मला कधी समजलेच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/entertainment/bollywood-news/video/exclusive-times-now-accesses-the-full-details-of-the-questions-asked-to-rhea-chakraborty-by-the-ncb-55-questions/312833", "date_download": "2020-09-19T12:27:04Z", "digest": "sha1:JQBBIZA64YLG5O3VAA2WNNN632UXPJKH", "length": 13569, "nlines": 86, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Questions Asked to Rhea Chakraborty by the NCB एनसीबीने रियाला विचारले 'हे' ५५ प्रश्न times now accesses the full details of the questions asked to rhea chakraborty by the ncb 55 questions", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nएनसीबीने रियाला विचारले 'हे' ५५ प्रश्न\nएनसीबीने रियाला विचारले 'हे' ५५ प्रश्न\nQuestions Asked to Rhea Chakraborty by the NCB अंमली पदार्थ प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्तीला ५५ प्रश्न विचारले. टाइम्स नाऊच्या हाती हे प्रश्न आले आहेत.\nएनसीबीने रियाला विचारले 'हे' ५५ प्रश्न\nएनसीबीने रियाला विचारले 'हे' ५५ प्रश्न\nरियाने एनसीबीला दिली २० पानांची साक्ष\nरियाने अंमली पदार्थ प्रकरणात बॉलिवूडच्या २५ जणांची नावं घेतली\nमुंबईः अंमली पदार्थ प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Control Bureau - NCB) रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला ५५ प्रश्न विचारले. टाइम्स नाऊच्या (Times Now) हाती हे प्रश्न आले आहेत. या प्रश्नांद्वारे एनसीबीने रियाची कसून चौकशी केली. रियाला विचारलेल्या प्रश्नांविषयीचे हे एक्सक्ल्युजिव्ह (Exclusive) वृत्त. (times now accesses the full details of the questions asked to rhea chakraborty by the ncb 55 questions)\nरियाने एनसीबीला दिली २० पानांची साक्ष\nएनसीबीने रियाला अंमली पदार्थ कोण कोण घेत होते, त्यासाठी कुठून पैसे आणले आणि कसे खर्च केले, सुशांतसोबतची रियाची युरोप टूर, किती आणि कशा स्वरुपाच्या पार्ट्या झाल्या, सुशांतचे सर्व पासवर्ड असे ५५ प्रश्न विचारले. एनसीबीच्या प्रश्नांना रियाने दिलेल्या उत्तरांचे संकलन म्हणजे २० पानांची साक्ष. रियाने दिलेली माहिती या २० पानांत नोंदवण्यात आली. रिया चक्रवर्तीची या साक्षीवर सही आहे. याच साक्षीत रियाने अंमली पदार्थ प्रकरणात बॉलिवूडच्या २५ जणांची नावं घेतली आहेत. यात अभिनेत्री सारा अली खान (sara ali khan) आणि अभिनेत���री रकुलप्रीत सिंग (rakulpreet singh) यांचा समावेश आहे. तसेच डिझायनर (designer) सिमोन खंबाटाचे (simone khambatta) नाव रियाने एनसीबीला सांगितले. लवकरच या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे. सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंग या दोघींना एनसीबीकडून समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे.\nएनसीबीने विचारले तीन पानांवर नमूद ५५ प्रश्न\nएनसीबीने प्रश्न विचारण्याआधी पूर्ण तयारी केली होती. अधिकाऱ्यांकडे ३ पानांचा दस्तऐवज (Document) होता. यात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आधीपासूनच ५५ प्रश्न नोंदवून ठेवले होते. हे प्रश्न विचारायचे आणि आवश्यकता भासली तर उपप्रश्न विचारण्याची तयारी अधिकाऱ्यांनी करुन ठेवली होती. एनसीबीच्या दस्तऐवजातील पहिल्या पानावरच २२ प्रश्न होते. यातील पहिला मोठा प्रश्न होता. 'रिया चक्रवर्ती स्वतःविषयी तसेच स्वतःच्या कुटुंबाविषयी माहिती द्या, स्वतःचा मोबाइल नंबर काय आहे ते सांगा, हा मोबाइल नंबर कधी पासून आपण वापरत आहात ते सांगा तसेच जैद विलात्रा याला ओळखत असाल तर त्याबाबत विस्तृत माहिती द्या आणि अब्दुल बासित परिहार याला ओळखत असल्यास त्याच्याविषयी सविस्तर माहिती द्या'; अशा स्वरुपाचा पहिला मोठा प्रश्न होता. या प्रश्नाद्वारे थेट रियाची चौकशी सुरू झाली.\nतिथे अंमली पदार्थांचे सेवन व्हायचे का आणि अंमली पदार्थ कोण पुरवत होते\nरियाला विचारण्यात आले पावना येथील सुशांतच्या बंगल्यावर केलेल्या ट्रिपविषयी माहिती द्या, तिथे अंमली पदार्थांचे सेवन व्हायचे का आणि अंमली पदार्थ कोण पुरवत होते सॅम्युअल मिरांडा आणि रिया अशी पहिली भेट नेमकी कधी झाली या भेटीचे कारण काय होते, असेही विचारण्यात आले.\nरियाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सुशांतवर अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप केला होता. या मुद्यावर रियाला प्रश्न विचारण्यात आला. सुशांत अंमली पदार्थांचे सेवन करत होता का, जर याचे उत्तर हो असेल तर त्याच्यासाठी अंमली पदार्थ कोण आणायचे, सुशांतकरिता अंमली पदार्थांची व्यवस्था करणाऱ्यांमध्ये सहभागी होतीस का, असेही रियाला विचारण्यात आले. रियाने एखाद्या प्रश्नाचे उत्तर दिले की लगेच उपप्रश्न विचारुन आणखी माहिती मिळवली जात होती.\nसुशांतच्या मृत्यूचे रहस्य उलगडणार\nसुशांत-सारा संदर्भात मोठा गौप्यस्फोट\nरिया, शौविकचा बालमित्र सूर्यदीपला अटक\nजगभर विशिष्ट औषधांसाठी संबंधित देशातील सरकारच्या लेखी परवानगीने मर्यादीत प्रमाणात विशिष्ट अंमली पदार्थांचा वापर होतो. मात्र ही परवानगी नसताना कोणताही अंमली पदार्थ बाळगणे, त्याची वाहतूक करणे, अंमली पदार्थाची खरेदी अथवा विक्री करणे किंवा अंमली पदार्थांची वाहतूक आणि खरेदी-विक्री यापैकी किमान एका बाबतीत समन्वय करणे हा गुन्हा आहे. भारतात अंमली पदार्थ प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act - NDPS Act) दोषी आढळल्यास शिक्षा होऊ शकते. एनसीबीने चौकशीअंती रियाला एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक केली आहे. सध्या ती न्यायालयीन कोठडीत मुंबईच्या भायखळा येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहे. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतच्या घराचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, सुशांतचा नोकर दीपक सावंत तसेच आणखी काही जणांनाही एनसीबीने अटक केली आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nSSR Case: एक युवा नेता CBIसमोर चौकशीसाठी स्वत: जाण्याची शक्यता, भाजप नेत्याचा दावा\nबी टाऊनच्या कलाकारांनी केले उत्साहात मतदान, इतरांना केले आवाहन\nभारतात जगात सर्वाधिक कोरोना रिकव्हरी\nपाकिस्तानने ड्रोनमधून टाकलेली शस्त्र जप्त\nएका दिवसात १२४७ रुग्णांचा मृत्यू, महाराष्ट्रातील आकडा किती\nआधी गूगनले नियमभंग केल्याप्रकरणी पेटीएमवर केली होती कारवाई\nचीनसाठी हेरगिरी, पत्रकाराला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sureshbhat.in/node/1048", "date_download": "2020-09-19T11:11:34Z", "digest": "sha1:MOAW2WWWH4WIYTRRXVZ4ZLR5ARSCTEXH", "length": 3541, "nlines": 52, "source_domain": "sureshbhat.in", "title": "गझल | सुरेशभट.इन", "raw_content": "मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते \nकुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते \nमुखपृष्ठ » दिवाळी विशेषांक २००८ » १ गझल : शिवाजी जवरे » गझल\nफोडुनी पाझर काळ्या खडकापार गझल\nप्रत्ययी दाखवते डोहे निळेशार गझल\nपारदर्शी पुतळीच्या नयनी भाव गहन-\nचित्तचोरी करते सुंदर सकवार गझल\nशुद्ध अन् कोमल सारे स्वर जोखून तरळ\nआज केदार उद्या गाईन मल्हार गझल\nवाट चोखाळत जाईन प्रकाशी अविरत\nआडमार्गी न कधी ठोकर खाणार गझल\nआजचे हार-तुरे-कौतुक टाळून सहज-\nशिंपते बाग भविष्यातिल गुलजार गझल\nएक गंधाळ कळ्यांचा गजरा घे चटकन्\nहोतसे वाट घरी पाहुन बेजार गझल\n'ओठसंपन्न' तुम्ही गा चलतीचेच कवन\nवंचितांची धग कंठातुन गाणार गझल\n‹ १ गझल : शिवाजी जवरे आरंभ १ ग���ल : समीर चव्हाण ›\nफोडुनी पाझर काळ्या खडकापार गझल\nप्रत्ययी दाखवते डोह निळेशार गझल\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Erkheim+de.php", "date_download": "2020-09-19T12:49:17Z", "digest": "sha1:MHT76YAORE5D3SUPHNOVYWY4UX7HO4H7", "length": 3390, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Erkheim", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Erkheim\nआधी जोडलेला 08336 हा क्रमांक Erkheim क्षेत्र कोड आहे व Erkheim जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Erkheimमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Erkheimमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 8336 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनErkheimमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 8336 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 8336 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/published_article.php?v=musician-usha-khanna-to-be-honored-by-lata-mangeshkar-awardTT3345566", "date_download": "2020-09-19T11:58:52Z", "digest": "sha1:EXVVCJKFZL3RTJ65JENEO3PHLARRWOJQ", "length": 23049, "nlines": 133, "source_domain": "kolaj.in", "title": "उषा खन्नाः मोहम्मद रफींची कारकीर्द सावरणाऱ्या संगीतकार| Kolaj", "raw_content": "\nउषा खन्नाः मोहम्मद रफींची कारकीर्द सावरणाऱ्या संगीतकार\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालाय. पाच लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं स्वरुप असलेला हा पुरस्कार सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिला जातो. भारतीय सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या महिला संगीतकार उषा खन्ना यांचं नाव घेतलं जातं.\nबहुतेक क्षेत्रात महिलांनी पुरुषांची सद्दी संपवलीय. तरीही संगीतकार म्हणून महिला फारशा आढळत नाहीत. हिंदी सिनेसृष्टीत अनेक संगीतकारांनी अजरामर गाणी दिल्याचा इतिहास आहे. मात्र यातले बहुतेक सगळे पुरुष संगीतकारच आढळतात. याला उषा खन्ना मात्र अपवाद ठरल्या. त्यांनी नक्कीच संगीतकार म्हणून आपला ठसा उमटवलाय.\nउषा खन्नांच्या या अनन्यसाधारण योगदानाची कदर करताना महाराष्ट्र सरकारने यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार त्यांना जाहीर केलाय. आज उषा खन्नांचं वय आहे ७८. ७ ऑक्टोबर १९४१ हा त्यांचा जन्मदिवस. या वयात अनोखा पुरस्कार मिळतोय हे त्यांचं भाग्य म्हणावं लागेल. आज त्या विस्मृतीत गेल्यात. पण त्यांची आठवण ठेवत मानाचा पुरस्कार देण्याचं सरकारला सुचतंय हीच मोठी गोष्ट आनंदाची आहे.\nउषाला खरं तर गायिका व्हायचं होतं. त्या अनेक ठिकाणी गायलाही जायच्या. वडील मनोहर खन्ना हेही त्यांना प्रोत्साहन देत होते. ते स्वतः कवी आणि गायक. ग्वाल्हेरमधे त्यांचा बऱ्यापैकी जम बसलेला होता. त्यांना त्यांच्या कलाकारीचं मानधनही मिळायचं. बऱ्याच कार्यक्रमांना ते सोबत छोट्या उषाला न्यायचे. यातूनच त्यांना गाण्याची आवड उत्पन्न झाली.\nपुढे मनोहर खन्ना मुंबईत आले आणि ते जद्दनबाईला भेटले. जद्द्नबाई त्याकाळच्या ख्यातनाम तवायफ म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांनी मनोहरना चांगलं मानधन देऊन गझला लिहून घेतल्या. तिथेच उषा संगीत द्यायची. उषाला तेव्हा कल्पनाही नव्हती की आपण पुढे जाऊन जद्द्नबाईसारखी संगीतकार होऊ. जद्द्नबाईची लेक म्हणजे पुढे प्रसिद्ध पावलेली अभिनेत्री नर्गिस. या मायलेकींनी रोमिओ ज्युलिएट नावाचा सिनेमा काढला. त्याची गाणी मनोहर यांनीच लिहली होती.\nहेही वाचाः आवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट\nउषाला लहान वयातच अनेक वाद्यंसुद्धा हाताळायला मिळाली. आणि त्यांना गाण्याला चाली लावाणं जमत होतं. त्यांची ही कीर्ती संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्यापर्यंत पोचली. त्यांनी तिची मुलाखत सिने निर्माते शशधर मुखर्जी यांच्याशी करून दिली. उषाने त्यांना एक गाणं ऐकवलं. ते त्यांना आवडलं. आणि जेव्हा त्यांना हे समजलं की या गाण्याला चाल उषानेच लावलीय तेव्हा त्यांनी त्यांना ताबडतोब रोज एक दोन तरी गाणी तयार करायची सूचना दिली.\nयाच काळात शशधर मुखर्जी ‘दिल दे के देखो’ सिनेमाची जुळवाजुळव करत होते. त्यांनी याच्या संगीताची जबाबदारीच उषावर सोपवली आणि उषा खन्ना संगीतकार म्हणून पहिल्यांदा सिनेमा क्षेत्रात चमकल्या. विशेष म्हणजे हा सिनेमा शम्मी कपूर बरोबरच यातल्या गाण्यांमुळेही चांगला चालला. ‘दिल दे के देखो’ हे टायटल साँग कमालीचं लोकप्रिय झालं.\nउषा खन्ना अशा तऱ्हेने जद्द्नबाई, सरस्वती यांच्यानंतर अवघी तिसरी महिला संगीतकार म्हणून नावारुपाला आल्या. त्यांनी मग शेकड्याने सिनेमांना संगीत दिलं. त्यांची काही गाणी अप्रतिम गाजली. रसिकांच्या पसंतीला उतरली. ‘हम तुमसे जुदा होके मर जायेंगे रो रो के’ हे ‘एक सपेरा एक लुटेरा’मधलं फिरोझ खानवर चित्रित गाणं मोहम्मद रफीच्या अतिशय लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरलं.\nछोडो कल की बातें\n‘हम हिंदुस्थानी’मधे उषाने दिलेलं मुकेशच्या आवाजातलं ‘छोडो कल की बातें कल की बात पुरानी’ हे गाणे स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाच्या वेळेस हमखास ऐकायला मिळतं. आशा पारेखचा हा पदार्पणाचा सिनेमा होता. ‘लाल बंगला’मधल्या ‘चांद को क्या मालूम चाहता है उसे कोई चकोर’ या मुकेशच्या आवाजातलं गाण्यालाही त्यांनी संगीत दिलं. ही गाणी आजही रसिक विसरलेले नाहीत.\nकवी, लेखक, दिग्दर्शक, निर्माता असा हरहुन्नरी माणूसे सावनकुमार टाक त्यांच्या आयुष्यात आला आणि या दोघांनी नंतर ओळीने आठ सिनेमे केले. त्यातले सर्वच चालले नाहीत. पण संगीतकार म्हणून उषा खन्नांचा जम बसला. ‘हवस’मधील रफीचे ‘तेरी गलीयों मे ना रखेंगे कदम’ गाण्याने कहर केला. हे तसं सॅड साँग. पण त्याला सर्वांनी नावाजलं. हेही गाणे रफींच्या सर्वांग सुंदर गाण्यांपैकी एक मानलं जातं.\nमुख्य म्हणजे या गाण्यामुळे रफींची कारकीर्द सावरायला मदत झाली. १९७० पासून किशोर कुमार फॉर्मात होते. आणि रफी मागे पडले होते. तेव्हा १९७४ मधे या गाण्याने पुन्हा एकदा रफींची दखल सर्वांना घ्यावी लागली होती.\nहेही वाचाः एकविसाव्या शतकात एकविसावं बाळंतपण मिरवण्याचं काय करायचं\n१९७९ मधे सावनकुमारच्याच दादा सिनेमाला उषा खन्नांनी उत्कृष्ट संगीत दिलं. हटके गायक, गायिका आणण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. यानुसार दक्षिणेतला आघाडीचा गायक येशुदास यांना त्यांनी दादासाठी गायला लावलं आणि येशूदासचं ‘दिल के टुकडे टुकडे करके मुस्कुराके चल दिये’ हे गाणं चक्क फिल्मफेअर पुरस्काराचा धनी झालं.\nसावनकुमारचा आणखी एक सुपरहिट सिनेमा होता तो म्हणजे ‘सौतन’. यात सुपरस्टार राजेश खन्ना आणि टीना, पद्मिनी कोल्हापुरे अशा दोन तरुण हिरोईन होत्या. यातलं ‘शायद मेरी शादी का खयाल’ हे गाणं तुफान गाजलं. १९८३ चा हा सिनेमा. तेव्हा लग्नासाठी मुलगी बघायच्या कार्यक्रमात हे गाणं हमखास गुणगुणलं जायचं.\n‘जिंदगी प्यार का गीत है’ हे यातलंच गंभीर गाणं किशोर आणि लता यांनी सोलो गायलं. तेही तेवढंच वाखाणलं गेलें, हेही विशेष. ‘साजन बिना सुहागन’ हा आणखी या जोडीचा गाजलेला एक सिनेमा. यातले ‘जिजाजी जिजाजी होनेवाले जिजाजी’ या गाण्यानेही अशीच लोकप्रियता मिळवली होती. हवस, सौतन, साजन बिना सुहागन, बेवफा से वफा, साजन की सहेली, प्रीती, प्यार की जीत, सनम हरजाई, दिल परदेसी हो गया ही या जोडीची सलग अशी हिंदी संगीताला देणगी होती.\nनवोदितांना संधी देणाऱ्या संगीतकार\nसावनकुमारबरोबर उषाचं लग्नही झाला. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. मात्र त्यांनी आपलं व्यावसायिक नातंसंबंध अतूट ठेवले. उषाने ‘दिल परदेसी हो गया’ हा सिनेमाही जवळपास सहा वर्षाच्या अंतरानंतर केला. यातलं एक देशभक्तीवर गाणं तब्बल नऊ मिनिटांचं होतं. त्यांच्या अपेक्षेनुसार ते तेवढे लोकप्रिय झालं नाही. यानंतर त्यांनी सिनेमा संगीत थांबवलं. काही टीवी सिरिअल केल्या. त्यातली सर्वात हिट ठरली ती चंद्रकांता सिरिअल. पण अलिकडे त्यांचं काम फारसं दिसत नाही.\nउषा खन्ना यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एक संगीतकार म्हणून त्यांना स्वतःला खूप संघर्ष करावा लागला. असा संघर्ष नवोदितांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी नेहमीच नवोदितांना संधी दिली. आशा भोसले, रफी, मुकेश, किशोर हे त्यांचे आवडते गायक गायिका. पण त्यांनी तेवढ्याच उत्साहाने अनुपमा देशपांडे, शब्बीर, हेमलता, सोनू निगम, रूपसिंग राठोड या नव्यांनाही प्रोत्साहन दिलं. त्यांच्या अपूर्व योगदानाची कदर उशिराने का ���ोईना केली जातेय याचं स्वागतच आहे. उषा खन्नांचं खूप खूप अभिनंदन\nडायना राजमुकुटाची गरज नसलेली राजकन्या\nआपण आपले म्युच्युअल फंड्स कधी विकले पाहिजेत\nपेरियार: बहुजनांना जातीच्या जोखडातून सोडवणारा विचार\nभारतातली विविधता बाजूला सारून देश एक कसा होणार\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nकोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात\nकोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात\nआयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी\nआयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nमेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला\nमेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला\nम्हणून आता आपण पारशी वाचवा मोहिम राबवायला हवी\nम्हणून आता आपण पारशी वाचवा मोहिम राबवायला हवी\nलोकमान्य टिळक आणि साईबाबा, गजानन महाराज भेट\nलोकमान्य टिळक आणि साईबाबा, गजानन महाराज भेट\nचंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता\nचंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/02/forget-information-war-pakistan.html", "date_download": "2020-09-19T11:26:21Z", "digest": "sha1:2KNRIY3O4BSCBWM4L5OV277U2XPDJOLD", "length": 9415, "nlines": 60, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "आम्ही कुठे वार केला हे पाकिस्तानला चांगलं ठाऊक आहे – एअर फोर्स प्रमुख | Gosip4U Digital Wing Of India आम्ही कुठे वार केला हे पाकिस्तानला चांगलं ठाऊक आहे – एअर फोर्स प्रमुख - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome देश-विदेश बातम्या आम्ही कुठे वार केला हे पाकिस्तानला चांगलं ठाऊक आहे – एअर फोर्स प्रमुख\nआम्ही कुठे वार केला हे पाकिस्तानला चांगलं ठाऊक आहे – एअर फोर्स प्रमुख\n“युद्धात शत्रूचे नेमके किती नुकसान झाले त्याचे विश्लेषण करण्याची क्षमता आपल्याला वाढवण्याची गरज आहे” असे महत्वपूर्णविधान एअर फोर्स प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी बालाकोट एअर स्ट्राइकच्या वर्षपूर्तीला केले आहे. बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळावर भारताच्या फायटर विमानांनी एअर स्ट्राइक केला. पण त्यात त्यांचे नेमके किती नुकसान झाले, हे फोटो किंवा व्हिडीओच्या माध्यमातून सरकार आज सांगू शकत नाही. त्या पार्श्वभूमीवर एअर फोर्स प्रमुख भदौरिया यांनी केलेले विधान महत्वपूर्ण आहे. त्यांनी एनडीटीव्हीला मुलाखत दिली.\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर फोटो आणि व्हिडीओ दाखवा, यावरुन माहिती युद्धाची सुरुवात झाली. बालाकोट एअर स्ट्राइकमधून मिळालेला हा महत्वपूर्ण धडा आहे असे भदौरिया यांनी सांगितले.\nबालाकोटमध्ये एअर स्ट्राइक करताना एअर फोर्सने फोटो आणि व्हिडीओ फीडचा विचार केला होता. त्यासाठी स्पाइस-२००० या स्मार्ट बॉम्ब बरोबर क्रिस्टल मेझ मिसाइल्सही मिराज-२००० विमानामध्ये होत्या. या मिसाइलमध्ये व्हिडीओ फीड रेकॉर्ड़ करण्याची सुविधा होती. पण त्यावेळी वातावरण आड आले. बालाकोटमध्ये ढगांची गर्दी असल्यामुळे क्रिस्टल मेझ मिसाइल डागता आले नाही. त्याऐवजी स्पाइस-२००० बॉम्बने दहशतवादी तळावर हल्ला करण्यात आला. या बॉम्बमुळे संपूर्ण इमारत कोसळत नाही. पण आतमध्ये मोठया प्रमाणावर नुकसान होते.\n“आपण शत्रूचे नेमके किती नुकसान झाले हे फोटोच्या माध्यमातून दाखवता आले असते तर नाराजीचे उमटणारे सूर कमी झाले असते” असे भदौरिया म्हणाले. बालाकोटमध्ये जैशच्या तळाचे किती नुकसान झाले ते अल���ट्रा हाय रेसोल्युशन सॅटलाइट फोटोमधून समोर आले. भारताने हे फोटो एका मित्र देशाकडून मिळवले. पण त्या देशाबरोबर करार असल्यामुळे हे फोटो सार्वजनिक करता येणार नाहीत. एनडीटीव्हीच्या रिपोर्टरने हे फोटो पाहिले आहेत.\n” एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी उपग्रहाला ते फोटो मिळाले असते तर, आपण चांगल्या स्थितीमध्ये असतो. पण दुसऱ्या दिवशीही वातावरण खराब होते. पण आम्ही कारवाई केली, आमच्या ती क्षमता आहे” असे भदौरिया यांनी सांगितले.\n“बालाकोटमध्ये आम्ही यशस्वी हल्ला केला. फोटो, व्हिडीओ प्रसिद्ध करणे हे आमचे पहिेले प्राधान्य नाही” असे भदौरिया यांनी स्पष्ट केले. “माहिती युद्धात ते मीडियामध्ये जे सांगतायत ते विसरुन जा, आम्ही जे केले ते आम्हाला आणि त्यांना चांगले ठाऊक आहे. तुम्ही तुमच्या भूमीचा वापर आमच्यावर दहशतवादी हल्ल्यांसाठी करु शकत नाहीत हा संदेश आम्हाला द्यायचा होता” असे भदौरिया म्हणाले.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nस्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, प्रीतम मुंडे व आता स्वतः खुद्द विधानसभा अध्यक्षानी केली ही मागणी केली ...\nस्वतः खुद्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सन २०२१ मधील होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव सादर करण...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE,_%E0%A4%86%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B5_%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2020-09-19T14:02:10Z", "digest": "sha1:3LCKNDOAAQUP6OZEZRE6ON5RMM2R5ZQA", "length": 3426, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:तक्ता, आकृती व आलेख साचेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:तक्ता, आकृती व आलेख साचेला जोड��ेली पाने\n← वर्ग:तक्ता, आकृती व आलेख साचे\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:तक्ता, आकृती व आलेख साचे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्ग:तक्ता, आकृती व आलेख प्रारुपण व क्रिया साचे ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/pathols/", "date_download": "2020-09-19T13:06:48Z", "digest": "sha1:4XHKHMPCJ57UZSGJD3HJKJUC7GUCDORH", "length": 3380, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "pathols Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nदोन जीव गेले तरी शहाणपण नाही आले\nपाण्याने भरलेला खड्ड्यात लहान मुलगी पडली अन्‌…\nखड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण\nखड्डेमय दिवे घाट मृत्यूचा सापळा\nपुणेकर आणखी महिनाभर सहन करा कंबरदुखी\nखड्डा दाखवा; ५० रुपये बक्षीस मिळवा\nआधीच खड्ड्यांचे साम्राज्य… वरून “जीओ’साठी खोदकाम…\nखड्ड्यांच्या केवळ तेराशे तक्रारी\nखड्ड्यांमुळे कर्वे रस्त्याची अक्षरश: चाळण\nठेकेदार आणि अधिकाऱ्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था\nसलामीच्या सामन्यात कोण मारणार बाजी\nफेसबुकचं हे नवं फिचर नक्की ट्राय करा…\nफडणवीसांना सामंत यांनी करून दिली पहाटेच्या शपथविधीचा आठवण; म्हणाले…\nनवलाखा यांच्या पत्राची राज्यपालांनी दखल घेत भेटीचे दिले निमंत्रण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/tiktok-has-removed-more-380000-videos-united-states-336160", "date_download": "2020-09-19T13:06:44Z", "digest": "sha1:KCLRUR3Q3XHGI75VSQ74RPELRW37MWCV", "length": 15132, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "अमेरिकेत टिकटॉकची कठोर भूमिका; 3 लाख 80 हजार व्हिडिओ हटवले | eSakal", "raw_content": "\nअमेरिकेत टिकटॉकची कठोर भूमिका; 3 लाख 80 हजार व्हिडिओ हटवले\nगेल्याच आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बाइटडान्सला इशारा दिला होता. 90 दिवसांच्या आत अमेरिकेतून टिकटॉक काढून घ्या असं त्यांनी ��्हटलं होतं.\nवॉशिंग्टन - अमेरिकेत चिनी अॅप टिकटॉकने वर्षभरात 3 लाख 80 हजारांहून अधिक व्हिडिओ हटवले आहेत. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याने हे व्हिडिओ हटवण्यात आल्याची माहिती कंपनीकडून गुरुवारी देण्यात आली. याशिवाय कंपनीने 1300 पेक्षा जास्त अकाउंट ज्यावरून हेट स्पीच आणि भडकाऊ पोस्ट करत होते त्यावर बंदी घालण्यात आली आहे.\nभारतानंतर अमेरिकासुद्धा टिकटॉकवर बंदी घालण्याची तयारी करत आहे. टिकटॉकची मालकी बाइटडान्सकडे असून ही कंपनी चीनमध्ये आहे. टिकटॉकने एका ब्लॉग पोस्टमधून माहिती दिली आहे. त्यामध्ये वर्णभेदी टीका कऱणाऱ्या पोस्ट विरोधात कारवाई केली असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय संघटीत घटकांकडून भडकाऊ भाषणे, द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट केल्या जात आहेत. त्यावर कारवाई करत अशा प्रकारचा कंटेंट ब्लॉक केला आहे.\nहे वाचा - फुटीरतावादी नेत्याला पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार; हुर्रियतने स्वीकारला पण नातेवाइकांनी नाकारला\nटिकटॉक हे अॅप तरुण वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. हे अॅप डान्स व्हिडिओ आणि व्हायरल चॅलेंजसाठी ओळखले जाते. मात्र या महिन्याच्या सुरुवातीला अॅटी डिफिमेशन लीगने याची समीक्षा केली होती. या प्लॅटफॉर्मवर गौरवर्णीयांचा वर्चस्ववाद आणि यहुदींच्या विरोधात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होता. कंटेंटमुळे टिकटॉक अॅप स्क्रूटनी प्रमाणे काम करत आहे.\nगेल्याच आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बाइटडान्सला इशारा दिला होता. 90 दिवसांच्या आत अमेरिकेतून टिकटॉक काढून घ्या असं त्यांनी म्हटलं होतं. टिकटॉकवर डेटा सुरक्षेची शंका व्यक्त करताना माहिती चीनपर्यंत पोहोचवली जाऊ शकते असं म्हणत अमेरिकन अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, यावर कंपनीने कोणत्याही प्रकारची माहिती चीनला दिली नसल्याचं म्हटलं असून चीनने माहिती मागितली तरी दिली जाणार नाही असंही स्पष्ट केलं होतं.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआयोडीनमुळे कोरोना विषाणू होतात नष्ट; अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा दावा\nवॉशिंग्टन- आयोडीनमुळे कोरोना विषाणू नष्ट होतात, असा दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे. नाक व तोंड आयोडीनने स्वच्छ केले तर विषाणूंना तेथेच रोखले...\n���ंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्व्हर पुरस्कार डॉ. प्रमोद चौधरी यांना जाहीर; ठरले पहिले भारतीय\nपुणे : प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांना प्रतिष्ठेचा जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर पुरस्काराने सन्मानित...\nआंदोलकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यालाही सोडलं नाही- डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्णभेदावरून उसळलेल्या आंदोलनावर मोठं वक्तव्य केलं आहे. जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर...\nराष्ट्रीय शिक्षणासाठी आयोग स्थापनार : ट्रम्प\nवॉशिंग्टन - राष्ट्रवादाला बळ देणाऱ्या शिक्षण व्यवस्थेच्या प्रचारासाठी राष्ट्रीय आयोग स्थापण्याचा विचार असून त्यासाठी लवकरच अध्यादेश जारी केला...\nVideo: दोन सावल्या दिसल्या आणि बोबडीच वळली...\nवॉशिंग्टन : जगात भूत आहे की नाही याबाबत माहिती नाही. पण, अनेक कथा, दंतकथा आपल्याला ऐकायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे....\nभारतासह अमेरिकेवर सायबर हल्ला करून चिनी नागरिकांनी चोरला डेटा; ट्रम्प प्रशासनाचा आरोप\nवॉशिंग्टन: काही दिवसांपुर्वीच चीनने भारतातील 10 हजार हाय प्रोफाइल व्यक्तींवर पाळत ठेवल्याचा दावा काही वृत्तसंस्थानी केला होता. चीनचं हे कृत्य...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maratha-kranti-morcha-made-allegation-advocate-general-state-postponement-maratha", "date_download": "2020-09-19T11:54:39Z", "digest": "sha1:CQJNGTRN2UP6UBV2QMUQ62BXYMNFPWOK", "length": 16748, "nlines": 292, "source_domain": "www.esakal.com", "title": "मराठा आरक्षणाच्या स्थगितीस राज्याचे महाधिवक्ताच जबाबदार; मराठा क्रांती मोर्चाचा आरोप | eSakal", "raw_content": "\nमराठा आरक्षणाच्या स्थगितीस राज्याचे महाधिवक्ताच जबाबदार; मराठा क्रांती मोर्चाचा आरोप\nमराठा आरक्षणाच्या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता.११) मराठा संघटनांबरोबर ऑनलाइन बैठक आयोजित केली होती. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच��यासह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.\nपुणे : गायकवाड आयोगाचा अहवाल सभागृहाबाहेर न मांडण्याचा बेकायदेशीर सल्ला राज्याला देण्यात आला. दिल्लीच्या वरिष्ठ वकिलांना नेहमी अर्धवट माहिती देवून अंधारात ठेवले. हे सर्व राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यामुळे घडले आहे. त्यामुळे आरक्षणास स्थगिती मिळण्यास तेच जबाबदार आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला आहे.\n- ऑक्‍सिजन टॅंकरलाही अॅम्बुलन्ससारखा सायरन बसवा; उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना​\nमराठा आरक्षणाच्या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता.११) मराठा संघटनांबरोबर ऑनलाइन बैठक आयोजित केली होती. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. मराठा आरक्षणासंदर्भात विशेष समुपदेशी म्हणून काम पाहिलेले ऍड. श्रीराम पिंगळे यांनी या बैठकीत काही मुद्दे उपस्थित केले. कुंभकोणी यांनी एक हजार 145 पानांचे प्रतिज्ञापत्र आणि सात हजार पानांचे जोडपत्र दाखल होऊ दिले नाही. अंतरिम आदेशाच्या अर्जाला उत्तर देताना त्यात शिक्षणाबाबतचे मुद्दे स्पष्ट केले नाही, असे ऍड. पिंगळे यांनी बैठकीत सांगितले.\n- Breaking : राज्य सरकारने रेडी-रेकनरच्या दरात केली वाढ; सर्वाधिक पुणे जिल्ह्यात तर...\nऊहापोह झालेला नसताना दिलेले निरीक्षण अन्यायकारक :\n50 टक्के मर्यादेच्या पुढील आरक्षण देताना अपेक्षित असलेली अपवादात्मक परिस्थिती राज्य शासन सिद्ध करू शकले नाही. हा मुद्दा विचारात घेताना उच्च न्यायालयाने त्रुटी ठेवल्या आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. मात्र, या बाबतीत कुठलीही पूर्ण सुनावणी झाली नसताना, न्यायालयासमोर काय कागदपत्रे आहेत, त्याचा ऊहापोह झालेला नसताना, असे निरीक्षण देणे मराठा समाजावर अन्यायकारक आहे, असे ऍड. पिंगळे यांनी सांगितले.\n- तुम्ही लठ्ठ आहात तर तुम्हाला कोरोना होण्याची शक्यता अधिक तर तुम्हाला कोरोना होण्याची शक्यता अधिक\nसर्वोच्च न्यायालयाचे मराठा आरक्षणाच्या प्रकरणातील अंतरिम आदेश हे जणू अंतिम आदेशाप्रमाणे आहेत. मात्र राज्य शासन अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवू शकते. तसेच या निर्णयावर पुनर्विचार याचिका करणे, आदेश रद्द करण्यासाठी प्रयत्न करणे, घटना पिठाकडे त्वरित सुनावणीचा अर्ज करणे, असे पर्याय राज्य शासनाकडे आहेत.\n- ऍड. श्रीराम पिंगळे\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n'कोल्हापुरात ब्रिगेड स्टाईलने आंदोलनाचा इशारा'' :हिंदुराव हुजरे-पाटील\nकोल्हापूर : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठत नाही तोपर्यंत पोलिस भरती करू नये अन्यथा ब्रिगेड स्टाईलने आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश...\n\"मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राज्यातील पोलिस भरती थांबवा\" राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचे पत्र व्हायरल\nनाशिक : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर संपूर्ण राज्यात मराठा समाजामध्ये नाराजी पसरली आहे. समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये...\n''विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्या''; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांना निवेदन\nनाशिक / लखमापूर : मराठा आरक्षणप्रश्नी दोन दिवसांत राज्याचे मुख्यमंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष यांना विशेष अधिवेशन व आरक्षणप्रश्नी...\nसाताऱ्यात घुमला मराठ्यांचा आवाज\nकऱ्हाड (सातारा) : मराठा समाजाला कायमस्वरुपी आरक्षण मिळेपर्यंत पोलिसांसह अन्य विभागातील सरकारी भरती थांबवावी, सर्व राजकीय पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक...\nचंदगड \"तहसील'वर मराठा समाजातर्फे ढोल-ताशा मोर्चा\nचंदगड : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी, विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून अध्यादेश काढावा व मराठा आरक्षणाला न्याय द्यावा, आदी मागण्यांसाठी मराठा...\nजि.प. स्थायी समितीच्या सभेत मराठा आरक्षणासाठी प्रस्ताव\nऔरंगाबाद : ओ. बी. सी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता अनुसूची-९ मध्ये समाविष्ट करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अध्यादेश काढावा अशी मागणी जिल्हा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/yuva-sena-demands-filling-potholes-sangola-mahud-road-344749", "date_download": "2020-09-19T11:49:03Z", "digest": "sha1:VC6MKHV2MYLOODJA3SCE3W3C4GHE4OBD", "length": 18580, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "सांगोला-महूद मार्गावरील खड्डे बुजवा, अन्यथा... \"या' सेनेने दिला इशारा | eSakal", "raw_content": "\nसांगोला-महूद मार्गावरील खड्डे बुजवा, अन्यथा... \"या' सेनेने दिला इशारा\nतत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी जत ते पंढरपूर या मार्गाने होणारी जड वाहनांची वाहतूक सांगोला-अकलूज मार्गे वळवली होती. पूर्वी राज्यमार्ग असलेला हा रस्ता अरुंद व फारसा पक्का बांधकामाचा नव्हता. या मार्गाने जड वाहतूक वळविल्याने सांगोला-अकलूज या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. त्यामुळे वाढलेल्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन जड वाहनांची वाहतूक याच मार्गे करण्याची सक्ती मागे घेण्यात आली. असे असले तरी अनेक जड वाहने पूर्वीप्रमाणे याच मार्गाने जात आहेत.\nमहूद (सोलापूर) : नव्याने घोषित करण्यात आलेल्या इंदापूर ते जत या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 जी या मार्गावर सांगोला ते महूद व पुढे माळशिरस तालुक्‍यातील साळमुखपर्यंत अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी खड्डे ताबडतोब बुजवून घ्यावेत; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सांगोला तालुका युवा सेनेचे समन्वयक शंकर मेटकरी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.\nइंदापूर, अकलूज, महूद, सांगोला ते जत असा नव्याने राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला आहे. इंदापूर ते जत या राष्ट्रीय महामार्गास 965 जी असा क्रमांक ही पडलेला आहे. या घोषणेस अनेक वर्षे होऊन गेली तरी इंदापूर ते सांगोला राष्ट्रीय महामार्गाच्या कामास प्रत्यक्षात सुरवात झालेली नाही. नव्याने मंजूर या राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारील जमिनींची, झाडांची गणना अनेक वेळा झाली आहे. शिवाय अनेक वेळा या भागाचे सर्वेक्षणही करण्यात आलेले आहे. तरीही संबंधित विभागाला निधीअभावी या कामाचा मुहूर्त सापडलेला नाही.\nदरम्यान, हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे राहिला नसल्याने बांधकाम विभाग यावर कोणतेही काम करत नाही. त्यातच तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी जत ते पंढरपूर या मार्गाने होणारी जड वाहनांची वाहतूक सांगोला-अकलूज मार्गे वळवली होती. पूर्वी राज्यमार्ग असलेला हा रस्ता अरुंद व फारसा पक्���ा बांधकामाचा नव्हता. या मार्गाने जड वाहतूक वळविल्याने सांगोला-अकलूज या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. त्यामुळे वाढलेल्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन जड वाहनांची वाहतूक याच मार्गे करण्याची सक्ती मागे घेण्यात आली. असे असले तरी अनेक जड वाहने पूर्वीप्रमाणे याच मार्गाने जात आहेत. त्यामुळे हा रस्ता अनेक ठिकाणी उचकटला आहे. महूद ते सांगोला रस्त्यावरील बॅंक ऑफ महाराष्ट्र, आयसीयू, ढाळेवाडी चौकी, वाकी, शिवणे तसेच महूद ते साळमुख दरम्यान रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.\nसध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्याचा अंदाज न आल्याने या परिसरात अनेक अपघात घडले आहेत. हे खड्डे ताबडतोब बुजवून घ्यावेत, या मागणीचे निवेदन युवा सेनेच्या वतीने तालुका समन्वयक शंकर मेटकरी यांनी नायब तहसीलदार किशोर बडवे यांना दिले आहे. या वेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख नवल गाडे, युवा सेना तालुका प्रमुख सुभाष भोसले, शिवसेना उपप्रमुख आदित्य काशीद, संतोष वसमळे, संतोष खडतरे, सागर चव्हाण, ऋषिकेश गरांडे आदी उपस्थित होते.\nराष्ट्रीय महामार्ग, सोलापूरचे उपअभियंता भास्कर क्षीरसागर म्हणाले, वेळापूर ते सांगोला या 46 किलोमीटरपैकी 24 किलोमीटर लांबीच्या नूतनीकरण कामास मंजुरी मिळालेली आहे. त्यापैकी काही काम झाले आहे. या मार्गावरील उरलेले काम व खड्डे बुजवण्याचे काम पावसात करणे शक्‍य नसल्याने पाऊस थांबल्यानंतर करण्यात येईल. शिवाय या मार्गावरील उर्वरित नूतनीकरण कामाची मागणी करण्यात आली आहे.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकॉम्रेड श्रीपाद डांगे यांच्या कन्या रोझा देशपाडे यांचे मुंबईत निधन\nमुंबई : संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या माजी खासदार कॉम्रेड रोझा देशपाडे यांचे शनिवारी (ता.19)...\nतर, डान्सबारची छम छम देखील सुरू करणार का भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ऑनलाईन जुगाराला अधिकृत करणारे ठाकरे सरकार उद्या पैशांसाठी डान्सबारही पुन्हा सुरु करू शकते. लॉटरी लागून...\nकोरोनानंतरच्या उपचारासाठी बेळगावात पोस्ट कोविड केंद्राचा नवा ट्रेंड\nबेळगाव : कोरोना उपचारांसाठी शासकीय व खासगी कोरोना उपचार केंद्रांची संख्या वाढल्यानंतर पोस्ट कोविड उपचार केंद्रांना मागणी वाढली आहे. महाराष्ट्र व...\nसोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 453 नवे कोरोनाबाधित\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दोन हजार 940 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोन हजार 487 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला तर...\nकृषी पदव्‍युत्तर अभ्यासक्रमांच्‍या अर्जासाठी ३० सप्‍टेंबरपर्यंत मुदतवाढ\nनाशिक : राज्‍यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी व संलग्‍न पदव्‍युत्तर अभ्यासक्रमासाठी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरू...\nमुख्यमंत्री घरात आणि मंत्रालयीन कर्मचारी मृत्यूच्या दारात, दरेकरांचा मुख्यमंत्र्याना टोला\nमुंबई : विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. स्वतः मुख्यमंत्री घरात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/marathi/Waghera-Trek-W-Alpha.html", "date_download": "2020-09-19T12:56:13Z", "digest": "sha1:ZU2JYDV2BW5EOX3LOPBVMEUWBB7T4O2F", "length": 7285, "nlines": 24, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Waghera, Sahyadri,Shivaji,Trekking, Hiking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nवाघेरा किल्ला (Waghera) किल्ल्याची ऊंची : 3444\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पेठ, नाशिक\nजिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम\nनाशिकपासून वायव्य दिशेस साधारण ३५ किमी अंतरावर वाघेरा हे गाव लागते. हे गाव सत्ती घाटाच्या तोंडावर आहे. या सत्ती घाटावर लक्ष ठेवण्यासाठी वाघेरा किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी. पायथ्याच्या वाघेरा गावाच्या नावावरुन किल्ल्याचे नावही वाघेरा असे पडले. गावकरी सांगतात की या किल्ल्यावरुन कश्यप नदीचा उगम होतो आणि ही नदी नंतर गोदावरी नदीला जाउन मिळते.\nवाघेरा गावाच्या पुढे वाघेरा धरण लागते. या धरणाच्या काठाने पुढे चालत गेलो की साधारण दहा मिनिटात आपण राजविहीरवाडी या गावी पोहोचतो. राजविहीरवाडी पर्यंत गाडीनेही जाता येते. गावा बाहेरहून एक मळलेली वाट गडावर जाते त्यामुळे रस्ता चुकण्याची भीती नाही. साधारण पंधरा मिनिटात आपण एका पठारावर येतो. या पठारावर उजवीकडे एक शेंदूर लावलेली हनुमानाची मुर्ती आहे. येथून पुढची वाट देखील थोडा चढ, मग पठार अशा स्वरुपाची आहे. शेवटच्या टप्प्यात अनेक छोटे पॅच आहेत. मारुतीच्या मुर्तीपासून साधारण तासाभरात आपण शेवटच्या पॅचपाशी पोहोचतो. याच्या अलीकडे उजव्या बाजुला एक छोटे टाके आहे. टाके पाहून परत पॅचपाशी यायचे. पॅच सोपा असला तरी थोडा निसरडा आहे, त्यामुळे जरा जपून चढावे लागते. शेवटचा पॅच चढून गेल्यावर समोरच आपल्याला माथ्यावरचा झेंडा दिसतो. या झेंड्याच्या अलीकडे असलेल्या एका खळग्याला गावकऱ्यांनी\nशेंदूर लावून देव केले आहे. झेंड्याच्या बाजुला शंकराची पिंड आणि शेंदूर लावलेली विष्णूची मुर्ती आहे़. विष्णूच्या डावीकडे आणखी एक शिर नसलेली मुर्ती असून त्याला देखील शेंदूर लावलेला आहे. झेंड्याची जागा ही गडावरील सर्वात उंच स्थान आहे. येथून डाव्या बाजुला खाली पडक्या वाड्याच्या जोती दिसतात. डावीकडची वाट उतरुन त्या जोतींपाशी जायचे. वाट बरीच निसरडी असल्याने अगदी सांभाळून उतरावी. वाड्याच्या बाजुला पाण्याची अनेक टाकी आहेत. वाड्या वरुन पुढे गेले की एक वाट खाली उतरते. येथे सुस्थितीत असलेल्या कातळ पायऱ्या आहेत. ही गावातून येणारी मुख्य वाट. पण आज ही वाट मळलेली नाही, त्यामुळे वाटाड्या शिवाय या वाटेने जाउ नये. ही वाट गडाच्या अग्नेय दिशेस आहे. पायऱ्या पाहून आपण परत वर वाड्यापाशी यायचे. आणि मगाशी उतरलो तो रस्ता चढून गडमाथ्यावर न जाता वाड्यापासून उजवीकडे वळायचे. पुढील दहा मिनिटात आपण शेवटच्या रॉक पॅच पाशी येतो आणि येथून आलो त्या वाटेने गड उतरतो.\nनाशिक हरसूल मार्गावर नाशिकपासून साधरण ३५ किमी वर वाघेरा फाटा आहे. फाट्यापासून वाघेरा गाव साधारण ७०० मीटर वर आहे. नाशिक वरुन हरसूल ला जाणाऱ्या एसटीने आपण वाघेरा फाट्या पर्यंत येउ शकतो. किंवा खाजगी वाहनाने आपण थेट राजविहीरवाडी पर्यंत जाउ शकतो.\nकिल्ल्यावर राहण्याची सोय नाही.\nकिल्ल्यावर आणि गावात जेवणाची सोय नाही.\nकिल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: W\nवाघेरा किल्ला (Waghera) वरळीचा किल्ला (Worli Fort)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/atal-bihari-vajpayee-went-to-shimla-before-agreement-to-warn-indira-about-pakistans-intentions/", "date_download": "2020-09-19T12:03:02Z", "digest": "sha1:D7H6ZZDHJWXLRSTBFDWL5WNLFPEUW6NZ", "length": 13211, "nlines": 94, "source_domain": "bolbhidu.com", "title": "कराराच्या वेळी इंदिराजींना सावध करायला अटलजी शिमल्याला गेले होते !", "raw_content": "\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nकराराच्या वेळी इंदिराजींना सावध करायला अटलजी शिमल्याला गेले होते \n१९७१ सालच्या बांगलादेशच्या निर्मितीनंतरच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेला ‘शिमला करार’ हा भारताच्या राजकीय इतिहासात युद्धातील विजयानंतर तहामध्ये झालेल्या पराभवाचं उत्तम उदाहरण समजला जातो. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्यादरम्यान हा करार झाला होता.\nकाय होता शिमला करार..\n१९७१ सालच्या युद्धानंतर भारत-पाक संबंध अतिशय बिघडले होते. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्राधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी इंदिरा गांधी यांच्यासमोर शांततेची बोलणी करण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता.\nशांततेच्या बोलणीपेक्षा भुट्टो यांच्या दृष्टीने भारताने युद्धात बंदी बनवलेल्या ९३००० पाकिस्तानी सैनिकांना सोडवणं आणि युद्धात भारताने जिंकलेला पाकिस्तानचा भूप्रदेश परत मिळवणं अधिक महत्वाचं होतं. त्यासाठी त्यांच्यावर मोठा दबाव होता.\n२ जुलै १९७२ रोजीच्या मध्यरात्री शिमला येथे दोन्ही देशांमध्ये हा करार पार पडला आणि भारताने पाकिस्तानच्या सैनिकांची सुटका केली तसेच त्यांचा जिंकलेला भूप्रदेश त्यांना परत केला.\nभविष्यात द���न्ही देशांमधील कुठल्याही समस्येसंबंधीची बोलणी ही फक्त द्विपक्षीय पातळीवरच होईल आणि तिसऱ्या कुठल्याच पक्षाचा त्यात समावेश असणार नाही, असंही या करारात मान्य करण्यात आलं.\nअटलजी गेले होते इंदिराजींना भेटायला\nभारताने या कराराच्यावेळी पाकिस्तान आणि भुट्टो यांच्याप्रती कसलीही सहानुभूती बाळगून पाकिस्तानला सूट देऊ नये, हे सांगण्यासाठी जनसंघाचे तत्कालीन अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी आणि स्वातंत्र्य पार्टीचे पिलू मोदी इंदिराजींना भेटायला शिमला येथे गेले होते.\nसुभाषबाबूंच्या मुलीच्या शिक्षणासाठी काँग्रेस दर महिन्याला…\nया गोष्टींमुळे संजय राऊत बाळासाहेब ते उद्धव ठाकरेंचे खास होऊ…\nयापूर्वी १९९५ सालच्या युद्धात देखील भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर ताश्कंद येथे झालेल्या करारात भारताने पाकिस्तानचा जिंकलेला असा भूप्रदेश परत केला, ज्या वाटेने पाकिस्तानी घुसखोर काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणतात, असा आरोप करत लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळातील महावीर त्यागी यांनी राजीनामा दिला होता.\nताश्कंद करारात झालेली चूक शिमला करारात परत होऊ नये, हेच इंदिराजींना समजावून सांगण्याचा अटलजींचा प्रयत्न होता, पण त्यात त्यांना अपयश आलं. त्यासाठी त्यांनी शिमल्यात पत्रकार परिषद देखील घेतली होती आणि सैन्याचं बलिदान वाया जाणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधान इंदिरा गांधींना केलं होतं.\nशिमला करार झाल्यानंतर भारतातील विरोधी पक्षांनी या करारासाठी सरकारवर कडवट टीका केली होती. अटलजींनी प्रतिक्रिया दिली की, “भारत सरकारने पाकिस्तानसमोर शरणागती पत्करली. दोन्ही देशांमधील चालू वादांवर कुठलाही तोडगा निघालेला नसतानाही हा करार स्वीकारण्यात आल्याने काश्मीरसारखा मुद्दा भविष्यात देखील ज्वलंत राहील”\nशिमला करार पाकिस्तानचा विजय होता…\nचर्चांच्या अनेक फेऱ्या होऊन देखील हा करार होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान भुट्टो इंदिरा गांधींना भेटायला गेले होते. आपण खाली हाताने पाकिस्तानात परतू इच्छित नाही, त्यासाठी हा करार व्हावा यासाठी भुट्टो इंदिराजींना विनंती करत होते.\nभुत्तोंनी इंदिरा गांधींना अनेक आश्वासने दिली होती. पण ही सगळी आश्वासनं तोंडी स्वरुपाची होती. कुठेही लिखित स्वरुपात क���हीच नव्हतं. त्यामुळे भूत्तोंवर विश्वास ठेऊन इंदिरा गांधी करार तर केला पण करारातून आपल्याला हवं ते मिळाल्यानंतर आपली सगळी आश्वासनं भुट्टो मात्र विसरून गेले.\nहे ही वाच भिडू\nसंजय गांधीनी खरच इंदिरा गांधींना मुस्काड लगावली होती \nइतिहासातले असे मोदी, ज्यांनी भर संसदेत CIA चा एजंट असल्याची कबुली दिली होती.\nगोष्ट, वाजपेयी आणि नेहरूंच्या नात्याची \nवाजपेयींनी ‘चले जाव’ चळवळीत इंग्रजांची माफी मागितली होती का..\nअटल बिहारी वाजपेयीइंदिरा गांधीझुल्फिकार अली भुट्टोशिमला करार\nकाही वेळातच विमान क्रॅश होवू शकत हे माहित असूनही वाजपेयी झोपून राहिले कारण.\nइंदिरा गांधीना पाकने पाठवलेल्या आंब्याच्या पेटीमुळे भारत-पाक मध्ये राडा झाला होता.\nपत्रकार परिषदांच काय घेवून बसलात, या पंतप्रधानांना तर “लोकसभेला देखील सामोर…\nप्रामाणिक पाकिस्तानी पत्रकार, याच्यामुळे १९७१ चं युद्ध आपण जिंकू शकलो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/chyd-madhil-kalakar-eka-episod-sathi-ghetat-yevdh-mandhan/", "date_download": "2020-09-19T12:25:58Z", "digest": "sha1:I2RTTXOSIUPZHFFR7HRS7DK6RKJYMCYM", "length": 20411, "nlines": 176, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "भाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nबॉलिवुडच्या ‘या’ 4 अभिनेत्री सलमानचा करतात तिरस्कार, तिसऱ्या अभिनेत्रीने काढली होती सलमानची लायकी…\nरियाच्या अटकेविरुध बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार आले एकत्र, सोशल मीडियावर चालवताय “जस्टिस फॉर रिया”, हॅशटॅग….\nआपले बुडते करिअर सावरण्यासाठी ‘या’ 5 अभिनेत्रींनी तोडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व सीमा\nगोलमाल मधल्या मुरली शर्माची बायको आहे ‘ही’ प्रसिध्द मराठमोळी अभिनेत्री, दिसायला आहे खूपच सुंदर\nसुशांत सिंह राजपूत ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ने घेतला “यू” टर्न, म्हणाली हो मी एक दोन वेळा मारलाय हुक्का..\nHome/मनोरंजन/भाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\nदूरचित्रवाणीवर गेल्या अनेक वर्षापासून मनोरंजनात्मक कार्यक्रम चांगल्या प्रकारे आपला जम बसवत आहेत. काही वर्षांपूर्वी झी मराठीवर घडलंय बिघडलंय ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत जितेंद्र जोशी यांनी अतिशय दर्जेदार काम करून सर्वांचे मनोरंजन केले होते.\nतसेच गेल्या काही वर्षात कॉमेडी शो देखील मोठ्या प्रमाणात विविध वाहिनीवर सुरू असल्याचे पाहायला मिळते. मात्र, यातील काही कार्यक्रमांना यश मिळते आहे. गेल्या काही वर्षापासून चला हवा येऊ द्या ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेतील कलाकार अतिशय आपलातुन काम करत असल्याने प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर घेतले आहे.\nत्यामुळेच या मालिकेचा टीआरपी दिवसेंदिवस वाढताना दिसतो. आज आम्ही आपल्याला या मालिकेतील कलाकारांबद्दल माहिती देणार आहोत. हे कलाकार एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात हे देखील आपल्याला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया…\n१. डॉ. निलेश साबळे : डॉक्टर निलेश साबळे हे या मालिकेचे सूत्रधार असून ते अनेक भागांमध्ये स्वतः सूत्रसंचालन करून कलाकारांना बोलते करतात. डॉक्टर निलेश साबळे हे देखील एक उत्तम कलाकार आहेत. ते चला हवा येऊ द्याच्या एका एपिसोडसाठी ते तब्बल १ लाख २५ हजार रुपये मानधन घेत असल्याचे समोर आले आहे.\n२. सागर कारंडे : अफलातून टायमिंग असणारा हा अभिनेता सर्वांनाच प्रचंड आवडतो. त्यांनी साकारलेला रामदास आठवले तर सर्वांना अतिशय भावून जातो. चला हवा येऊ द्याच्या एका भागासाठी सागर हा तब्बल ७० हजार रुपये मानधन घेतो.\n३.श्रेया बुगडे : ही मराठीतील अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री असून चला हवा येऊ द्या या मालिकेत विविध पात्र साकारते. तिच्या हजरजबाबीपणाची सर्वांनी दखल घेतली आहे. श्रेया एका एपिसोडसाठी तब्बल 80 हजार रुपये मानधन घेते.\n४. भाऊ कदम : भाऊ कदम हे मराठी चित्रपट सृष्टी व मालिकांमधील आघाडीचे नाव आहे. भाऊ ���दम यांनी आजवर आणि चित्रपटात देखील काम केले आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने ते सर्वांना मोहून टाकतात. चला हवा येऊ द्यामध्ये देखील त्यांचे असेच उत्कृष्ट काम असते. भाऊ कदम चला हवा येऊ द्याच्या एका एपिसोडसाठी तब्बल 80 हजार रुपये मानधन घेतात.\n५. भरत गणेशपुरे : भरत गणेशपुरे हे मूळ वैदर्भीय असून वैदर्भीय बोली भाषेमुळे ते चांगलेच चर्चेत राहतात. भरत यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. निशाणी डावा अंगठा या चित्रपटात त्यांच्या अफलातून कॉमेडीने सर्वांना चकित केले होते. भरत गणेशपुरे चला हवा येऊ द्याच्या एका भागासाठी तब्बल ७५ हजार रुपये मानधन घेतात.\nतसेच चला हवा येऊ द्याच्या एखाद्या भागात अभिनेत्याने साडी नेसली असेल तर त्याला त्याचे वेगळे पाच हजार रुपये मानधन मिळते, असेही सांगण्यात आले आहे.\nराशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ\nअनुष्का शर्माने शेअर केला विराटचा तसला व्हिडिओ, त्यावर थेट नागपूर पोलिसांनीच केली 'अशी' कमेंट\nआपले बुडते करिअर सावरण्यासाठी ‘या’ 5 अभिनेत्रींनी तोडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व सीमा\nगोलमाल मधल्या मुरली शर्माची बायको आहे ‘ही’ प्रसिध्द मराठमोळी अभिनेत्री, दिसायला आहे खूपच सुंदर\nलई भारी चित्रपटातली ‘ही’ अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nविवाहित असून देखील युवराज सिंग सोबत डेट वर जाऊ इच्छिते ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, नाव वाचून बसणार नाही विश्वास….\nविवाहित असून देखील युवराज सिंग सोबत डेट वर जाऊ इच्छिते ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, नाव वाचून बसणार नाही विश्वास….\nसलग 2 वर्ष डेटिंग करून ‘या’ अभिनेत्याने बहिणीसोबतच केले लग्न…..अभिनेत्याचे नाव वाचून व्हाल हैरान…\nएका रात्रीचे तब्बल एक लाखरुपये घेते ‘ही’ अभिनेत्री…नाव वाचून चकित व्हाल…\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nमहिला सशक्तीकरण म्हणतात ते हेच का\nअश्या फालतू बातम्या का बरं तुम्ही देतात गरीब लोक उपाशी मर...\nसंसाराचा गाडा हाकणे म्हणजे कमी पैशात घर चालविणे. लोक १५००० र...\nअश्या किती घटस्पोटीत महिलांना दर महिन्यांना पोटगी मिळते आहे...\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nसलग 2 वर्ष डेटिंग करून ‘या’ अभिनेत्याने बहिणीसोबतच केले लग्न…..अभिनेत्याचे नाव वाचून व्हाल हैरान…\nएका रात्रीचे तब्बल एक लाखरुपये घेते ‘ही’ अभिनेत्री…नाव वाचून चकित व्हाल…\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nकरिश्मा कपूरला घर चालवण्यासाठी करावे लागत आहे ‘हे’ काम.. वाचून धक्का बसेल..\nऔरंगाबादची कन्या असलेली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आहे गुगल इंडियाची हेड\n‘अंडरवर्ल्ड’शी नाव जोडल्यामुळे या अभिनेत्रीची संपूर्ण कारकीर्द झाली होती नष्ट, आता करत आहे हे काम…\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nमूळशी पॅटर्न’ येणार हिंदी मध्ये ‘बॉलीवूडचा’ हा सुपरस्टार साकारनार मुख्य भूमिका\nत्या एका फोटो मुळे ‘ममता कुलकर्णी’ रातोरात बनली सुपरस्टार\nमहिला सशक्तीकरण म्हणतात ते हेच का\nअश्या फालतू बातम्या का बरं तुम्ही देतात गरीब लोक उपाशी मर...\nसंसाराचा गाडा हाकणे म्हणजे कमी पैशात घर चालविणे. लोक १��००० र...\nअश्या किती घटस्पोटीत महिलांना दर महिन्यांना पोटगी मिळते आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/railway-recruitments/", "date_download": "2020-09-19T11:40:48Z", "digest": "sha1:RWY55L6B6X3H5I7U5QSAK43VOJTCR6KK", "length": 4485, "nlines": 88, "source_domain": "mahabharti.in", "title": "रेल्वेत सुरु असलेल्या सर्व भरती", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nसर्व रेल्वेचे जॉब्स येथे प्रकाशित केलेले आहेत. आपल्या अन्य शैक्षणिक पात्रतेनुसार जॉब्स शोधायचे असल्यास येथे क्लिक करा.\nतसेच सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईल मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी महाभारतीची अधिकृत अँप लगेच डाउनलोड करा – येथे क्लिक करा.\nमध्य रेल्वे पुणे भरती 2020\nमध्य रेल्वे भरती 2020\nइंटीग्रल कोच फॅक्टरी भरती 2020\nमध्य रेल्वे सोलापूर भरती 2020\nदक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2020\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nमहावितरण अहमदनगर येथे शिकाऊ तारमार्गतंत्री पदाच्या एकूण 195 रिक्त…\nUPSC 2020 परीक्षेची तारीख जाहीर\nGNM प्रवेश सूचना ठाणे 2020-2021\nTISS मुंबई येथे विविध पदांची भरती सुरु\nभारतीय पुनर्वास परिषद अंतर्गत विविध पदांची भरती\nNHM भंडारा अंतर्गत विविध पदांची भरती\nमोठी बातमी – 90 हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार\nNHM गोंदिया मध्ये 57 पदांची भरती\nतलाठी भरती सराव प्रश्नसंच 2 – आजचा नवीन प्रश्नसंच\nनागपूर महानगरपालिका येथे ANM पदाच्या 23 रिक्त पदांची भरती\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/ananya-pandey-reveals-that-sara-ali-khan-was-her-senior-in-school/articleshow/71064123.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-19T12:12:18Z", "digest": "sha1:IVZYIILU6FFDNKIUOV6HQBVO6XIG2CLQ", "length": 11116, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशाळेत अनन्याची सिनियर होती सारा अली खान\nबॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सचा बोलबाला आहे. सारा अली खानच्या पाठोपाठ चंकी पांडेची लेक अनन्या पांडेनंही बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. सारा आणि अनन्या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेकदा त्यांना एकत्र पार्टीला जाताना पाहिलं आहे. इतकंच नव्हे तर, सारा आणि अनन्या एकाच शाळेत शिकत होत्या. खुद्द अनन्यानंच या गोष्टीचा खुलासा केला आहे.\nमुंबईः बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सचा बोलबाला आहे. सारा अली खानच्या पाठोपाठ चंकी पांडेची लेक अनन्या पांडेनंही बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. सारा आणि अनन्या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेकदा त्यांना एकत्र पार्टीला जाताना पाहिलं आहे. इतकंच नव्हे तर, सारा आणि अनन्या एकाच शाळेत शिकत होत्या. खुद्द अनन्यानंच या गोष्टीचा खुलासा केला आहे.\nशाळेत असताना सारा अनन्याची सिनीयर होती. अनेक नाटकाच्या स्पर्धांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे. असं अनन्यानं सांगितलं. नुकतंच अनन्यानं पति, पत्नी और वो चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केलं आहे. या चित्रपटात अनन्या कार्तिक आर्यनसोबत झळकणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nसुशांतच्या जागी अभिषेकने आत्महत्या केली असती तर हेच बोल...\n'करोडपती'झाल्यानंतर संसाराला लागली उतरती कळा; सुशील कुम...\nहिरोसोबत झोपल्यानंतरच...कंगनाचा जया बच्चन यांच्यावर पुन...\nकंगना म्हणते;उद्धव ठाकरेंऐवजी फडणवीस मुख्यमंत्री असते त...\nसहा लोककलांतून साकारणार शिवराज्यभिषेक गीत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसौरव किशनच्या निमित्ताने मोहम्मद रफी परत आले का\nशौविकच्या शाळेतल्या मित्रालाही एनसीबीने घेतलं ताब्यात, पार्टीमध्ये पुरवायचा ड्रग्ज\nएनसीबीने अजून एका ड्रग डीलरच्या घरी मारला छापा\n ड्रग डीलरशी बोलण्यासाठी आईचा फोन वापरायची रिया चक्रवर्ती\nबीजेपीवरून पुन्हा एकदा संजय राऊतांवर भडकली कंगना रणौत\nहा 'ड्वेन' आहे तरी कोण, एनसीबी करतेय त्याचा शोध\nसिनेन्यूज'सॅम' नावाने वाटायचा ड्रग्ज, बॉलिवूडमध्येच आहे त्याचा 'बॉस'\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\n कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनच्याच आत गेली टोपी बहु\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nमुंबईज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन\nआयपीएलमुंबईकडे आहे हा धाकड खेळाडू; प्रत्येक चेंडूवर षटकार मारू शकतो, पाहा Video\nआयपीएलमुंबई विरुद्ध चेन्नई: कसे आहे अबूधाबीचे पिच आणि हवामान; या खेळाडूंना मिळेल संधी\nदेशएनआयएचे छापे, अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nअर्थवृत्तकमॉडिटी बाजारात उलथापालथ; सोन्यासह इतर धातूंचे दर वधारले\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/south-asia-pakistan-kashmir-policy-india-article-370-china", "date_download": "2020-09-19T12:44:38Z", "digest": "sha1:KGI6CWHES2KX6PGB66QNHWQLN5CNLIRA", "length": 28406, "nlines": 84, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "पाकिस्तानचे काश्मीर धोरण कल्पनेच्या नंदनवनातले - द वायर मराठी", "raw_content": "\nपाकिस्तानचे काश्मीर धोरण कल्पनेच्या नंदनवनातले\nपाकिस्तानचा नवीन नकाशा पाहून, यात दिल्ली किंवा चीनचाही समावेश होऊ शकतो, असा विनोद अनेकांनी केला. ५ ऑगस्ट रोजी काश्मीरसाठी एक मिनिट मौन पाळण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय तर एखाद्या छोट्या गावातील शाळामास्तरही घेऊ शकतो, त्यासाठी सरकारची गरज नाही, अशा शब्दांत टीव्ही अँकर व अभिनेत्री सना बुचाने पाकिस्तानी पंतप्रधानांच्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक सहाय्यकांना सुनावले आहे.\nभारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर एक वर्षाने पाकिस्तान सरकारनेही ऐतिहासिक काश्मीर मुद्दा हाताळण्यासाठी नवीन धोरण आणले आहे. भारताच्या बाजूचे जम्मू-काश्मीर आणि लदाख पाकिस्तानचा भाग म्हणून दाखवणारा नवीन नकाशा प्रसिद्ध केला आहे. अर्थात हा नकाशा नवीन नाही पण पूर्वी यात वादग्रस्त भाग म्हणून दाखवला जाणारा भाग आता “भारताने बेकायदा रितीने बळकावलेला भाग” म्हणून दाखवला आहे. काश्मीर महामार्गाचे नाव बदलून श्रीनगर करण्यात आले आहे आहे आणि हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करण्याचा हेतू जाहीर करण्यात आला आहे.\nआक्रमक शब्द पण रिकामा आशय असलेल्या या धोरणात लष्करी कारवाईचा उल्लेख नसून, राजनैतिक चर्चेच्या मार्गानेच मुद्दा जिवंत ठेवण्याचा पर्याय आहे. अर्थात भारताच्या नवीन धोरणार काश्मिरी जनतेची आणि संपूर्ण जगाची काय प्रतिक्रिया असते यावर पाकिस्तान कोणते पर्याय वापरणार हे अवलंबून आहे. काश्मीर मुद्द्याच्या आवरणाखाली भारतासोबतचा खोल, ऐतिहासिक वाद आहे आणि भारताने काश्मीरमध्ये केलेल्या बदलामुळे तो अधिक विषारी झाला आहे. काश्मीरच्या वास्तवाबद्दल जगाला इशारा देण्याबद्दल पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी ज्या कळकळीने बोलत होते ती बघता, पाकिस्तान मूर्खांच्या नंदनवनात आहे यात वाद नाही. पाकिस्तानचा नवीन नकाशा पाहून, यात दिल्ली किंवा चीनचाही समावेश होऊ शकतो, असा विनोद अनेकांनी केला. ५ ऑगस्ट रोजी काश्मीरसाठी एक मिनिट मौन पाळण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय तर एखाद्या छोट्या गावातील शाळामास्तरही घेऊ शकतो, त्यासाठी सरकारची गरज नाही, अशा शब्दांत टीव्ही अँकर व अभिनेत्री सना बुचाने पाकिस्तानी पंतप्रधानांच्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक सहाय्यकांना सुनावले आहे. काश्मिरींच्या समस्येबाबत पाकिस्तान सरकारच्या हतबलतेबद्दल पाकिस्तानी जनतेला वाटणाऱ्या वैफल्यातून बुचाचे ट्विट आले आहे. पाकिस्तानच्या भाषेत आझाद काश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या मनात फसवणुकीची भावना आहे. काश्मीरप्रश्न या शब्दावरून भारताकडे काश्मीर, पाकिस्तानकडे प्रश्न अशा आशयाचा विनोद पाकिस्तानात केला जात असे. पाकिस्तानही क्विक्झोटप्रमाणे इच्छा आणि वास्तव यांच्यातील दरीत फसलेले राष्ट्र आहे. अभिजात साहित्याचा दर्जा असलेली स्पेनमधील सर्व्हांटीसची कादंबरी या भागात अाजही लागू आहे. यात गतपराक्रमाचा प्रवास निरंकुशतेकडे झाला होता, सामान्य काश्मिरींनाही नृशंसतेचे नवीन वास्तव बघावे लागत आहे.\nकलम ३७० रद्द झाल्यामुळे पाकिस्तानला उत्तर देण्याची संधी फारशी उरलेली नाही हे सत्य आहे. जिहादींच्या माध्यमातून चाललेले अनेक वर्षांचे छुपे युद्ध अपयशी ठरले आहे. बंडखोरांप्रती जगाची सहानुभूती कमी होत चालली आहे. काश्मीरमध्ये १९८९ सालापासून सुरू झालेल्या अंतर्गत कलहात पाकिस्तानने कट्टरतावाद्यांच्या मदतीने छुपे युद्ध खेळण्याचाच पर्याय निवडला. या धोरणाचा बदलत्या काळात फेरविचार होणे गरजेचे होते पण तसे झाले नाही. त्याऐवजी निर्वाचित सरकारला दहशतीखाली आणण्याचे प्रयत्नच होत राहिले.\nलष्कराने हलवाहलव सुरू केल्याची बातमी पाकिस्तानच्या दारावर आर्थिक कृती दलामार्फत पोहोचली. लष्कर-ए-तय्यबाचा मुझफ्फराबादमधील कॅम्प गुंडाळून नीलम व झेलम खोऱ्यात नेण्यात आला. हे कलम ३७० रद्द होण्याच्या पूर्वीच होऊ लागले होते. जैश-ए-मुहम्मद तसे लाडावलेले मूल पण त्यांच्या कारवायांवरही निर्बंध आले.\nआर्थिक समस्या आणि नकारात्मक प्रतिमेने ग्रासलेल्या पाकिस्तानला भारत सरकारच्या निर्णयाचा चांगलाच धक्का बसला. इमरान खान सरकारने गेल्या वर्षभरात काहीच केलेले नाही हे सांगण्याची एकही संधी सध्या फारुख हैदर सोडत नाही. त्याने तर लष्कराला युद्धाचे आव्हान दिले आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ या विरोधी पक्षाशी असलेल्या जवळिकीमुळे केवळ हे धैर्य आलेले नाही, तर पाकिस्तानमधील काश्मिरींमधील असंतोषाची त्याला कल्पना आहे. तथाकथित आझाद काश्मीरमधील नागरिकांना विश्वासात घेणे पाकिस्तान सरकारने कायम टाळले आहे ही हैदरच्या हातातील कळ आहे. या लोकांचे नातेवाईक भारताचा भाग असलेल्या काश्मीरमध्ये आहेत. त्यामुळे भारतात झालेल्या बदलांची चिंता त्यांना वाटते आणि त्यावर पाकिस्तानच्या निष्क्रियतेमुळे ते नाराज आहेत.\nखान-बाजवांची लोकप्रियता कायम राखण्यासाठी उपाय\nलष्कराच्या जवळचे पत्रकार फारुख हैदरवर सोशल मीडियाद्वारे टीका करत आहेत यात आश्चर्य काहीच नाही. नवीन नकाशे प्रसिद्ध करून सरकार व लष्कर दोहोंना आपली देशातील लोकप्रियता कायम ठेवायची आहे. पाकिस्तानचे नवीन धोरण हे पंतप्रधान इमरान खान व लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची लोकप्रियता कायम ठेवण्यासाठीच आहे असे अनेकांना ठामपणे वाटते. मात्र, खान यांची लोकप्रियता जलदगतीने घटत आहे हे वास्तव आहे. जनरल बाजवा यांना संरक्षणासाठीची आर्थिक तरतूद कायम ठेवून घ्यायची आहे. भारत सरकारने नवीन नकाशात गिलगिट-बालटिस्तान तसेच पाकव्याप्त (आझाद) काश्मीर अनुक्रमे लदाख व जम्मू-काश्मीरच्या प्रदेशात दाखवले आहे. त्याला उत्तर म्हणून पाकिस्तानने हा नकाशा प्रसिद्ध केला आहे, असा युक्तिवाद केला जात आहे.\nहे काहीही असले तरी, भारताच्या क���तीमुळे तसेच जागतिक वातावरणामुळे पाकिस्तान सरकारला लष्करावरील अवलंबित्व कमी करून राजनैतिक चर्चेला झुकते माप द्यावे लागत आहे हे सत्य आहे. आणि आता या बाबतीत भारताने पाकिस्तानवर मात केली हा विचार यातून पुढे येऊ नये असे पाकिस्तानला प्रकर्षाने वाटत आहे. काश्मीरमधील बदलाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आलेली संतप्त प्रतिक्रिया ही काश्मीरसाठी कमी आणि भारताबद्दलच्या शत्रुत्वासाठी अधिक आहे. गेल्या वर्षभरात पाकिस्तानच्या हद्दीतील काश्मिरी नागरिकांना भारताबद्दलचा संताप व्यक्त करण्यापासून परावृत्त करण्याची एकही संधी पाकिस्तानने सोडलेली नाही. पाकिस्तानने जिहादी गटांना ताब्यात ठेवले आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण मुद्दा सोडलेला नाही असे संकेतही पाकिस्तान देत आहे.\nडॉन क्विक्झोट या व्यक्तिरेखेप्रमाणे खान सरकारचा दृष्टिकोन विनोदी आहे पण यातील शोकात्म भाग म्हणजे काश्मिरी कधीतरी बंड करून मोदी सरकारला अडचणीत आणतील अशी इच्छा करण्यापलीकडे फारसे काही त्यांच्या हातात नाही. हे युद्ध जिंकण्यावर भर असणे गरजेचे नाही, तर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला कायम सावध राहण्यास भाग पाडण्यावर आहे.\nचीनच्या कन्फ्युशिअन शैलीतील दीर्घकालीन विचारांमुळे प्रभावित होऊन पाकिस्तानही कदाचित तेच करत आहे. पाकिस्तानमध्ये जग हलवण्याची क्षमता आहे अशी आशा देशातील फार कमी नागरिकांना आहे.\nराजनैतिक चर्चा म्हणजे की सगळे लक्ष अमेरिकेकडे वळते. गेल्या वर्षापासून काश्मिरी गटांना अमेरिकेतील काँग्रेस सदस्यांना संपर्क करून मानवी हक्कांच्या समस्या मांडण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. याचा अंशत: परिणामही झाला. डिसेंबर २०१९ मध्ये वॉशिंग्टनमधील काँग्रेसने काश्मीर खोऱ्यातील दळणवळणाच्या साधनांवर आणलेली बंदी उठवण्याचे आवाहन भारताला करण्यासाठी ठराव मांडला गेला. हा ठराव सिनेटपुढे ठेवला जाणार नाही हा मुद्दा वेगळा पण हा मुद्दा चर्चेला आला हे महत्त्वाचे. नोव्हेंबरनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता राखली तर त्यांचे लक्ष या मुद्दयाकडे वेधले जाणे अपेक्षित आहे किंवा नवीन प्रशासन आल्यास ते तरी काश्मीर प्रश्नाकडे लक्ष पुरवेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. याबाबत पाकिस्तानमध्ये मात्र फारशी चर्चा झालेली नाही.\nपाकिस्तानसाठी अमेरिकेशी संबंध महत्त्वाचे आहेत. अमे���िकेचे पारडे भारताकडे झुकू नये याबाबत पाकिस्तान सरकार व लष्कर दोहोंचे एकमत आहे. अमेरिकेशी चाललेल्या संवादादरम्यान काश्मीरचा मुद्दा चर्चेला आला तर पाकिस्तानला ते हवेच आहे. अर्थात यातून हिमालयीन प्रदेशात काही बदल घडून येणे कल्पनेतच शक्य आहे. मात्र, ही शक्यता कायम राहणे पाकिस्तान सरकारला अनुकूल आहे.\nत्याचवेळी चीनशी असलेले द्विपक्षीय संबंध वापरून आणि भारताच्या नाराज शेजाऱ्यांशी संधान बांधून भारताभोवती एक कुंपण घालण्याचा विचार पाकिस्तानच्या मनात आहे. खान यांनी अलीकडेच बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्याशी संवाद साधला. पाकिस्तान व बांगलादेश या देशांमध्ये अनेक प्रलंबित वाद आहेत. तरीही दक्षिण आशियाई राष्ट्रे आणि भारत यांच्यातील वाढते अंतर पाकिस्तानसाठी फायद्याचे ठरत आहे.\nवर्षभराच्या काळात पाकिस्तान आपल्या धोरणांना नवे स्वरूप देऊन चीनकरवी आपल्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे साध्य करून घेत आहे. इराण आणि पाकिस्तानमधील संबंध सुरळीत होण्यामध्ये चीनने भूमिका बजावणे अपेक्षित आहे. चीनने इराणला भारतापासून दूर नेले आहेच. इराणशी चांगले संबंध पाकिस्तानसाठी फायद्याचे आहेत. अर्थात इराणशी संबंध सुधारण्यामध्ये सौदी अरेबियाशी संबंध बिघडवून घेणे किंमत मोजावी लागू शकते पण सौदी अरेबियाबाबतची चिंताही २०१३-१४ सालापासून कमी झालेली आहे.\nसौदी अरेबियाने काश्मीरसंदर्भात भारताशी कडक धोरण ठेवावे असा इशारा कुरेशी यांनी सौदी अरेबियाला दिला असला, तरी नवीन सौदी अरेबिया पाकिस्तानसाठी फारसा चिंतेचा विषय उरलेला नाही. अर्थात धोरणात्मक हिशेबात पाकिस्तान कच्चा ठरलेला आहे असे इतिहास सांगतो. सौदी अरेबियाशी संबंध बिघडले तर चीनच्या जिओ-स्ट्रॅटेजिक समूहाचा भाग झाल्यामुळे पाकिस्तानला मिळणारी देशांतर्गत सुरक्षेची हमी मिळणार नाही. सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात अद्याप संरक्षण संबंध आहेत आणि पाकिस्तान मलेशिया व टर्की यांच्याशीही संबंध वाढवत आहे. काश्मीरचा प्रश्न मुस्लिमांचा प्रश्न म्हणून मांडण्यासाठी हे संबंध गरजेचे आहेत.\nपाकव्याप्त काश्मीरमधील एका मित्राने नुकतेच सुचवले की, कदाचित ही सीमा गोठवून टाकण्याची वेळ आहे. भारताने एकेकाळच्या जम्मू-काश्मीर संस्थानाचा भाग स्वत:कडे ठेवावा आणि पाकिस्तानने आपल्या ताब्यातील भाग आपल्याकडे ठेवावा. हा विचार नवा नाही. परवेज मुशर्रफ यांनी यावर चर्चा केली होती आणि दोन्ही बाजूंनी तो नाकारला होता. मात्र, आता ही कल्पना प्रत्यक्षात येण्यास अधिक कठीण झाली आहे. भारतात हिंदुत्वाच्या अजेंडाचा चाललेला स्थिर प्रवास आणि त्याला प्राप्त झालेला आत्मविश्वास यामुळे गुंतागुंत अधिक वाढली आहे. दुसऱ्या बाजूला, भारतासोबतच्या संबंधात बदल सुचवण्यासाठी पाकिस्तानात राजकीय बळ कमकुवत आहे. काश्मीर हा मुख्य मुद्दा नाही, तर १९४७ साली पडलेल्या वैचारिक दरीचे एक प्रतीक आहे आणि तेव्हापासून अधिकाधिक धारदार होत गेलेला आहे, हा महत्त्वाचा मुद्दा पाकिस्तानने (आणि भारतानेही) समजून घेणे गरजेचे आहे. पाकिस्तान आणि भू-राजकारण याकडे वेगवेगळ्या बाबी म्हणून बघणाऱ्या राजकीय शक्ती देशात आहेत तोपर्यंत भावना भडकवण्याचे साधन म्हणून काश्मीरचे स्थान कायम राहणार आहे. काश्मीर युद्ध थंड झाले आहे पण संपलेले मात्र नाही.\nशोपियन एन्काउंटरमधील मजूर गरीब : ग्रामस्थांचा दावा\n“मोहब्बत करनेवाला जा रहा है..”\nसंघवादी सरकार अजूनही आर्यांच्याच शोधात\nसुविधांसाठी प्रवाशांच्या खिशात हात\n‘पिंजरा तोड’ कार्यकर्त्या नताशा नरवालला जामीन\nपेटीएम काही तासांत पुन्हा प्ले स्टोअरवर\nशोपियन एनकाउंटरमध्ये आमची चुकीः लष्कराची कबुली\nविद्वेषी वारसा सांगणाऱ्या ट्रंका\nहरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा\n‘जालन्यातील २ दलितांच्या हत्येची सीबीआय चौकशी हवी’\nविरोधाचे स्वातंत्र्य म्हणजे बेअदबी नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/05/national-tv.html", "date_download": "2020-09-19T13:32:14Z", "digest": "sha1:HBXQ6LAGJWBXZPXNYRIPBAVLSZNSNUTT", "length": 9961, "nlines": 59, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "वर्गाशिवाय शाळा सुरू होणार?; दूरदर्शन आणि रेडिओवरून विद्यार्थ्यांना मिळणार शिक्षणाचे धडे | Gosip4U Digital Wing Of India वर्गाशिवाय शाळा सुरू होणार?; दूरदर्शन आणि रेडिओवरून विद्यार्थ्यांना मिळणार शिक्षणाचे धडे - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome Corona वर्गाशिवाय शाळा सुरू होणार; दूरदर्शन आणि रेडिओवरून विद्यार्थ्यांना मिळणार शिक्षणाचे धडे\nवर्गाशिवाय शाळा सुरू होणार; दूरदर्शन आणि रेडिओवरून विद्यार्थ्यांना मिळणार शिक्षणाचे धडे\nकरोनाच्या भीतीचं सावट अजूनही कमी झालेलं नाही. संसर्गजन्य आजार असल्यानं राज्य सरकारकडून गर्दी टाळून व��यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शाळा सुरू होणार की नाही, असा प्रश्न काही दिवसांपासून चर्चेत होता. अखेर राज्य सरकारनं वर्ग न भरवता शाळा सुरू करण्याच्या दिशेनं काम सुरू केलं आहे. आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना टिव्ही आणि रेडिओवरून शिक्षणाचे धडे दिले जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारनं दूरदर्शनचे १२ तास, तर रेडिओचा दोन तासाचा वेळ देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.\nराज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला यासंदर्भातील पत्र पाठवलं आहे. “राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने डिजिटल शिक्षणाच्या दृष्टीकोनातून प्राथमिक ते माध्यमिक वर्गासाठी एक हजाराहून अधिक तासांची डिजिटल शिक्षण साहित्य संग्रहित केली आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात दूरदर्शनच्या दोन वाहिन्यांवरून दररोज १२ तास, तर ऑल इंडिया रेडिओवरून दोन तास शैक्षणिक अभ्यासक्रमाच प्रसारण करण्याची राज्य सरकारची तयारी आहे,” असं वर्षा गायकवाड यांनी पत्रात म्हटलं आहे.\nयाविषयी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना गायकवाड म्हणाल्या,”दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिन्यांवरून प्रसारण केल्यास गाव खेड्यातील मुलं शिक्षण घेतील. त्यांच्यासाठी हे अधिक सोयीचं आहे. ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी स्मार्टफोन किंवा विशिष्ट प्रणाली असणं आवश्यक ठरतं. त्याचबरोबर चांगली इंटरनेट सुविधाही लागते. त्यासाठी खर्च करावा लागतो. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थी गरीब घरातून येतात. त्यामुळे त्यांना या गोष्टी करणं अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचं शिक्षण कोणताही खंड न पडता सुरू राहावं, असा सरकारचा विचार आहे,” असं त्यांनी सांगितलं.\nमुख्यमंत्रीही म्हणाले होते, शाळा सुरू होणं अवघड\n‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ जूनपासून शाळा सुरू होणं अवघड असल्याचं म्हटलं होतं. “मुलांच्या शिक्षणाचा विषयही महत्त्वाचा आहे. एरवी १५ जूनला शाळा सुरू होतात. सध्याच्या परिस्थितीत ते जरा अवघडच वाटते. शाळा सुरू होणे अशक्य असले तरी १५ जूनपासून मुलांचे शिक्षण सुरू होईल, अशा रीतीने पर्यायी व्यवस्था करण्याचा आदेश दिला आहे. ऑनलाइन शिक्षण, मोबाइलचा उपयोग, एखादी दूरचित्रवाहिनी सुरू करणे अशा विविध पर्यायांवर विचार सुरू आहे. ग्रामीण भागात तंत्रज्ञानाच्या अपुऱ्या सोयीसुविधा असल्याने कशा रीतीने शिक्षण पोहोचवता येईल, हा विचारही करत आहोत. डॉ. रघुनाथ माशेलकरांसारख्या तज्ज्ञांच्या मदतीने याबाबत काय तो निर्णय होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nस्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, प्रीतम मुंडे व आता स्वतः खुद्द विधानसभा अध्यक्षानी केली ही मागणी केली ...\nस्वतः खुद्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सन २०२१ मधील होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव सादर करण...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/after-interrogation-ankita-lokhande-give-bihar-police-her-luxury-jaguar-car/articleshow/77311509.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-19T12:57:24Z", "digest": "sha1:5KONFVSVZFBRZEHCL7VUDZ45JKWCSQXJ", "length": 14190, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "अंकिता लोखंडे: चालत घरी पोहोचलेल्या बिहार पोलिसांना अंकिता लोखंडेने दिली स्वतःची जॅग्वार कार - after interrogation ankita lokhande give bihar police her luxury jaguar car | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचालत घरी पोहोचलेल्या बिहार पोलिसांना अंकिता लोखंडेने दिली स्वतःची जॅग्वार कार\nBihar Police team return in Anita Lokhande luxury Jaguar car from her home: सुशांतसिंह राजपूत केसमध्ये मुंबईला पोहोचलेल्या बिहार पोलिसांना जवळपास ३ किमी चालत अंकिताच्या घरी जावं लागलं होतं. यानंतर अंकिताने त्यांना परत जाताना स्वतःची जॅग्वार गाडी दिली.\nमुंबई- सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी चौकशी करायला मुंबई आलेल्या बिहार पोलिसांना सध्या मुंबई पोलिसांकडून आवश्यक ती मदत मिळत नाहीये. रिक्षा किंवा टॅक्सीतून सध्या पोलिसांची टीम वेगवेगळ्या घटनास्थळी पोहोचली आहे. बिहार पोलिसांना अंकिता लोखंडेच्या घरी जाण्यासाठी जवळपास तीन किलोमीटर अंतर चालत जावं लागलं होतं. यानंतर बिहार पोलीस परतताना त्यांना इच्छितस्थळी सोडण्यासाठी अंकिताने तिची जॅग्वार कार दिली.\nजवळपास तीन किमी चालली बिहार पोलीस\nसुशांतच्या वडिलांनी केके सिंह यांनी पटणा येथे रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केली. यानंतर तातडीने बिहारची टीम मुंबईत पोहोचली. सर्वसामान्यपणे एका राज्यातील टीम दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर तिथली पोलीस टीम मदत करते. मात्र मुंबईत असं होताना दिसत नाही. करोना महामारीच्या या काळातही पोलीस रिक्षा आणि टॅक्सीमधून वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहेत. अंकिताच्या घरी पोहोचण्यासाठी बिहार पोलिसांना जवळपास ३ किमी पायी जावं लागलं होतं. यामुळेच अंकिताने घरून निघताना त्यांना स्वतःची जॅग्वार गाडी दिली.\nरिक्षाही मिळाली नाही आणि टॅक्सीही नाही\nलॉकडाउनमुळे पोलिसांना रस्त्यावर रिक्षा आणि टॅक्सी मिळायला खूप कष्ट पडले. याचमुळे त्यांना अंकिताच्या घरी जाण्यासाठी जवळपास तीन किलोमीटरचं अंतर पायी चालत जावं लागलं. मुंबई पोलीस बिहार पोलिसांना गाड्यांसंबंधी कोणतीच मदत करत नसल्यामुळे त्यांना रिक्षा आणि टॅक्सीवर पूर्णपणे अवलंबून रहावं लागत आहे.\nअंकिताच्या घरी पोहचल्यावर बिहार पोलिसांनी जवळपास १ तास तिची चौकशी केली. यानंतर परतताना त्यांना सोडण्यासाठी अंकिताने स्वतःची जॅग्वार गाडी दिली. या गाडीत अंकिताचा भाऊ आणि तिचा पीआर दिसत आहे. तर मागच्या सीटवर बिहार पोलीस बसले आहेत. या चौकशीत पोलिसांनी अंकिताला जवळपास ३० प्रश्न विचारले. पण अंकिताने या प्रश्नांची नेमकी काय उत्तरं दिली हे अजून कळू शकलेले नाही.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nसुशांतच्या जागी अभिषेकने आत्महत्या केली असती तर हेच बोल...\n'करोडपती'झाल्यानंतर संसाराला लागली उतरती कळा; सुशी�� कुम...\nहिरोसोबत झोपल्यानंतरच...कंगनाचा जया बच्चन यांच्यावर पुन...\nरिया चक्रवर्तीचा खुलासा, सांगितलं कुठे आणि केव्हापासून ...\nफ्रेंडशिप डे २०२०: कलाकारांनी लिहिलं लाडक्या मित्र- मैत्रिणींसाठी पत्र महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुशांतसिंह राजपूत रिया चक्रवर्ती मुंबई पोलीस बिहार पोलीस केके सिंह अंकिता लोखंडे Sushant Singh Rajput Mumbai Police Bihar Police ankita lokhande\nसौरव किशनच्या निमित्ताने मोहम्मद रफी परत आले का\nशौविकच्या शाळेतल्या मित्रालाही एनसीबीने घेतलं ताब्यात, पार्टीमध्ये पुरवायचा ड्रग्ज\nएनसीबीने अजून एका ड्रग डीलरच्या घरी मारला छापा\n ड्रग डीलरशी बोलण्यासाठी आईचा फोन वापरायची रिया चक्रवर्ती\nबीजेपीवरून पुन्हा एकदा संजय राऊतांवर भडकली कंगना रणौत\nहा 'ड्वेन' आहे तरी कोण, एनसीबी करतेय त्याचा शोध\nविदेश वृत्तभारत-चीन वादात मध्यस्थी; रशियाला होणार 'हा' फायदा\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\n कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनच्याच आत गेली टोपी बहु\nविदेश वृत्तसौदी: बेरोजगार भारतीय कामगारांवर भीक मागण्याची वेळ; डिटेंशन सेंटरमध्ये रवानगी\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nसिनेन्यूजजीममध्ये घाम गाळतोय सलमान खान, RADHE ची तयारी सुरू\nआयपीएलजिंकणार तर मुंबईच; या कारणामुळे चेन्नईविरुद्ध मुंबईचे पारडे कधीही जड\nमुंबईज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nरिलेशनशिपया प्रसिद्ध अभिनेत्री जात-पात-धर्म-भेद सारं विसरुन अडकल्या परदेशी तरुणांसोबत लग्नबंधनात\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nकरिअर न्यूजवंचित मुलांपर्यंत इंटरनेट पोहोचवणारे 'वायफाय ऑन व्हील्स'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=1322&replytocom=261", "date_download": "2020-09-19T12:38:20Z", "digest": "sha1:I67WN6TFPJCJPSM2HDF2AOIY4QIJKV4C", "length": 4259, "nlines": 72, "source_domain": "m4marathi.com", "title": "तळगड – m4marathi", "raw_content": "\nमुंबई-गोवा महामार्गावर महाडच्या अलीकडे इंदापूरजवळ तळगावाकडे जाण्यासाठी फाटा आहे.\nरोह्याला अनेक डोंगररांगांनी वेढलेले आहे. ह्या डोंगरराजीत अनेक किल्ले असून “तळगड” हा त्यापैकीच एक आहे.\nरोहा समुद्राजवळच आहे. म्हणूनच ह्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याची बांधणी केली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी तळगड व घोसाळगड स्वराज्यात सामील करवून घेतले. नंतर, मिर्झाराजे जयसिंगांसोबत झालेल्या तहात स्वतःकडे ठेवलेल्या बारा किल्ल्यांपैकी एक म्हणजे “तळगड”. पुढे १८१८ साली इंग्रज अधिकारी जनरल प्राथरने हा किल्ला स्वराज्यापासून हिरावून घेतला. किल्ल्याची तटबंदी तसेच अनेक बुरुज आजही सुस्थितीत असून किल्ल्यावरून घोसाळगड, महाड तसेच रोह्याची खाडी असा परिसर सहजरीत्या व्यवस्थित बघता येतो. किल्ल्यावर निवासाची व्यवस्था नाही, मात्र तळगावात असून तेथून किल्ल्यावर केवळ अर्ध्या तासात पोहोचता येते.\nचांदपूर, ता. तुमसर जि. भंडारा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://findallinone.com/mr/advert-category/shops-alibag/", "date_download": "2020-09-19T11:52:12Z", "digest": "sha1:FMHHRJFTE2TL43PROAWD7JKCCT5TUEUM", "length": 4403, "nlines": 39, "source_domain": "findallinone.com", "title": "Shops | दुकानदार – FIND", "raw_content": "\nआनंद नगर, सत्यम सोसायटीच्या मागे, चेंद्रे, ता. अलिबाग, जि. रायगड | श्री एंटरप्रायझेस - 9421555705 / 7020127207\nदर्श मेडिकल अँड जनरल स्टोअर\nसिव्हिल हॉस्पिटलच्या समोर, अलिबाग बीच रोड, अलिबाग, रायगड. | अंजली गांधी - 9420680940 / 02141226316\nदुकान क्रमांक १3, विष्णू सिद्धिराज ट्रस्ट, जुने नगर पालिकासमोर, ता. अलिबाग, जि. रायगड | कल्पेश नरेश ठाले - 9892737440 / 9923133720\nजुने नगरपालिका समोर, ता. अलिबाग, जि. रायगड \nसान्वी ब्युटी पार्लर - कॉस्मेटिकस\nदुकान क्रमांक 7, अथर्व रेसिडेन्सी, एसटी स्टँड जवळ, ब्राह्मण अली, ता. अलिबाग, जि. रायगड \nश्री सैलून अँड अकॅडेमि (लॉरियल आणि मॅट्रिक्स प्रोफेशनल)\nसिद्धिविनायक सोसायटी, दुकान क्रमांक, कामत अली, जेएसएम कॉलेज रोड, अलिबाग-रायगड. | नम्रता खातू - 9970162973 / 9223269426\nरानी बुटीक - ब्युटी पार्लर\n3/301, सूरलमती बिल्डिंग, जुना भजी मार्केट, अलिबाग पोस्ट ऑफिसच्या मागे, अलिबाग. | ननिता मोरे - 8087519464 / 8369568052\nजय भवानी - फळ/भाज्या\nरेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड \nअंकुर ड्रायफ्रूट्स - सुपरमार्केट\n730, अमृतलाल कॉम्प्लेक्स, एस.व्ही.रोड, बाजारपेठ रोड, ता. अलिबाग, जि. रायगड \nजमना नगर, गाला क्रमांक 3, पोयनाड, ता. अलिबाग, जि. रायगड विजय म्हात्रे - 9527890988\nवरसोली, अलिबाग-रेवस रोड, ता. अलिबाग, जि. रायगड \nस्वरा लाइट्स - जनरेटर सप्लायर\nयात्रायोग आर -32, लिलक हॉटेल जवळ, ता. अलिबाग, जि. रायगड \n१७, चोंढी ठाकूर कॉम्प्लेक्स, ता. अलिबाग, जि. रायगड तेजस जगदीश पाटील - 9623324341\nआभा झेरॉक्स अँड टायपिंग सेंटर\nआभा झेरॉक्स अँड टायपिंग सेंटर, ब्राह्मण आळी, रामनाथ रोड, एस टी स्टॅन्डजवळ, महावीर चौक, अलिबाग - रायगड \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/other-sports/under-19-world-cup-starting-today/articleshow/73308695.cms", "date_download": "2020-09-19T12:54:43Z", "digest": "sha1:EA7PQSLIYFZPSXL4IQ2TSREVS2NRISJ2", "length": 10995, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n१९ वर्षांखालील वन-डे वर्ल्ड कपला आजपासून (शुक्रवार) सुरुवात होत आहे १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत स्पर्धा होणार आहे...\nकेपटाउन : १९ वर्षांखालील वन-डे वर्ल्ड कपला आजपासून (शुक्रवार) सुरुवात होत आहे. १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत स्पर्धा होणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात सलामीचा सामना होईल. चार वेळा वर्ल्ड कप विजेता भारत, तीन वेळा वर्ल्ड कप विजेता ऑस्ट्रेलियासह बांगलादेश संघालाही जेतेपदासाठी विजेतेपदाचे दावेदार समजले जात आहे. पाच उपखंडातील सोळा संघ या १३व्या युवा वन-डे वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत ४८ सामने खेळले जातील. भारताने ही स्पर्धा सर्वाधिक चार वेळा जिंकली आहे. यात भारताने २०००, २००८, २०१२, २०१८मध्ये जेतेपेद पटकावले आहे. त्याचबरोबर २००६, २०१६मध्ये भारत उपविजेता आहे. अ गट - भारत, जपान, न्यूझीलंड, श्रीलंका. ब गट - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नायजेरिया, वेस्ट इंडिज. क गट - बांगलादेश, पाकिस्तान, स्कॉटलंड, झिम्बाब्वे. ड गट - अफगाणिस्तान, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, यूएई.\nभारताचे सामने : १९ जानेवारी वि. श्रीलंका, २१ जानेवारी वि. जपान, २४ जानेवारी वि. न्यूझीलंड.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डा���नलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\n'उद्धव ठाकरे सरकारला वाटत असेल, पण कंगना घाबरणारी नाही'...\n'राजीव गांधी यांनी भारतातून इटलीत भाला फेकला होता'; खेल...\n'तुम्ही कंगना राणावतचे ऑफिस तोडू शकता, पण तिची हिंमत ना...\nअपंगत्वावर मात करत सुयश जाधवने पटकावला अर्जुन पुरस्कार...\nबुद्धिबळः आनंदची बरोबरी महत्तवाचा लेख\nIPL मधील 'हे' १० रेकॉर्ड तुम्हांला माहित आहेत का\nIPL 2020: करोना काळात आनंद देणारी स्पर्धा; पाहा काय बदल होणार आहेत\nIPLमध्ये कामगिरीवर परिणाम होणार नाही; विराटने सांगितले हे कारण\nIPL 2020: मुंबई इंडियन्स सावध रहा; या वर्षी 'तो' बिनधास्त खेळणार\nअमेरिकन ओपन: ७१ वर्षातील शानदार विजय; थीमचे पहिले ग्रॅड स्लॅम विजेतेपद\nमी मुक्त झालो; भारताच्या क्रिकेटपटूची प्रतिक्रिया\nन्यूजनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nमुंबईज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन\nमुंबईकंगनाला भेट देण्यासाठी राज्यपालांवर दबाव होता का\nविदेश वृत्तभारत-चीन वादात मध्यस्थी; रशियाला होणार 'हा' फायदा\n कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनच्याच आत गेली टोपी बहु\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nअर्थवृत्तपेन्शन योजनांना प्रतिसाद ; पाच महिन्यात सभासदांमध्ये मोठी वाढ\nआयपीएलजिंकणार तर मुंबईच; या कारणामुळे चेन्नईविरुद्ध मुंबईचे पारडे कधीही जड\nकरिअर न्यूजयूजीसी नेट परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2020-09-19T13:53:44Z", "digest": "sha1:IVR3B23RMICCT5HP5MZHBLDJMGMVZWFX", "length": 6407, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हायकिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nबाराव्या शतकात काढले गेलेले डॅनिश खलाश्यांचे चित्र\nव्हायकिंग हा शब्दप्रयोग मध्य युगातील आठव्या ते अकराव्या शतकातील स्कँडिनेव्हियन खलाशी, लुटारू, व्यापारी व योद्धे ह्यांचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो. विशेष बनवलेल्या लाकडी बोटी वापरून आपल्या काळामध्ये व्हायकिंग लोकांनी उत्तर युरोपातील जवळजवळ सर्व प्रदेशावर आक्रमण व सत्ता केली होती. व्हायकिंग युग ह्या नावाने ओळखला जाणारा हा काळ स्कँडिनेव्हियाच्या प्राचीन इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व मानले जाते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://santsahitya.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97/2020/04/03/10479-chapter.html", "date_download": "2020-09-19T13:11:17Z", "digest": "sha1:BE27EUBS3AIXCBGIW2QFU25OH4TG2YRO", "length": 5458, "nlines": 87, "source_domain": "santsahitya.org", "title": "संत निवृत्तीनाथांचे अभंग | संत साहित्य संत निवृत्तीनाथांचे अभंग | संत साहित्य Literature by all great marathi saints", "raw_content": "\nसंतांचा अर्थ असा आहे की भक्तांनी बनविलेले धार्मिक साहित्य. जो निर्गुण उपासक आहे त्याला संत म्हटले पाहिजे हे आवश्यक नाही. याअंतर्गत लोकमंगलविद्या ही सर्व सगुण-निर्गुणांकडे येते, परंतु आधुनिकांनी निर्गुण्य भक्तांना \"संत\" हे नाव दिले आणि आता त्या वर्गात हा शब्द सुरू झाला आहे. \"संत\" हा शब्द संस्कृतच्या पहिल्या \"सत\" चा बहुवचन रूप आहे, ज्याचा अर्थ सज्जन आणि धार्मिक व्यक्ती आहे. मराठीमध्ये साधू / सुधारक हा शब्द प्रचलित झाला. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव इत्यादी संतांनी अभंग, भजन, गीते बनवून अगाध साहित्य निर्माण केले.\nसंत तुकारा��� अभंग - संग्रह १\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह १\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह २\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग चवथा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पाचवा\nश्री एकनाथ महाराज हरिपाठ\nनित्य निर्गुण सदा असणें गोविंदा सगुणप्रबंधा माजि खेळे ॥१॥\nतें रूप सगुण अवघेंचि निर्गूण गुणि गुणागुण तयामाजि ॥२॥\nअनंत तरंगता अनंत अनंता सृष्टीचा पाळिता हरि एकु ॥३॥\nनिवृत्ति परिमाण अनंत नारायण सर्वाहि चैतन्य आपरूपें ॥४॥\n« संत निवृत्तीनाथांचे अभंग\nसंत निवृत्तीनाथांचे अभंग »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/auto/", "date_download": "2020-09-19T11:54:15Z", "digest": "sha1:PKDD4WRKDTA23NPFHLC6PQPZUS4SAA6P", "length": 23632, "nlines": 364, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Auto Video Galleries | Latetst Cars & Bikes: Video Galleries | New Car & Bike Launches | Lokmat.com", "raw_content": "शनिवार १९ सप्टेंबर २०२०\nएकच सवाल : मेट्रो २ ब मधून कुर्ला टर्मिनस का वगळले\nपश्चिम उपनगरात कोरोनाचा कहर\nआयएनएस विराटचा अखेरचा प्रवास, मुंबईहून अलंग बंदराकडे रवाना\nज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला\", शेलारांचा टोला\nजेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला\n इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद करतोय गौहर खानला डेट, वडिलांनीच दिली कबूली\nBirthday Special : ईशा कोप्पीकर बॉलिवूडमधून गायब असली तरी आहे कोट्याधीश, बिझनेसमनसोबत केलंय लग्न\nबिग बॉस 14 घरातील फोटो लीक, आलिशान आहे बेडरुमपासून ते लिव्हिंग रुम\nगॅरी उर्फ अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने शेअर केला साडीतला फोटो, सौंदर्य पाहून व्हाल फिदा \nबाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला \n प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा\ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nआता लक्षणे नसलेल्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार, ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय\nचिनी कंपनी सिनोव्हॅकच्या लसीच्या चाचण्यांमध्ये लहान मुलांचा समावेश; 28 सप्टेंबरपासून प्रयोगांना प्रारंभ\nचीनमधील ह��ारो नागरिक ब्रुसेलोसिस आजाराने ग्रस्त, जननक्षमता कमी होण्याचा धोका\nलॉकडाऊनमध्ये किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला, याची माहिती मिळवण्याचं काम सुरू; कामगार मंत्री संतोष गंगवार यांची संसदेत माहिती\nभिवंडीतील कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे भाजपाकडून लोकार्पण; श्रेयवादाची लढाई सुरू\nबांगलादेशमधून अवैधपणे भारतीय हद्दीत घुसलेल्या ४ बांगलादेशी नागरिकांना बीएसएफकडून अटक; एका महिलेचा समावेश\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्सचे पारडे जड; ही सात कारणं MI ला CSKविरुद्ध ठरवतात 'दादा'\nजम्मू-काश्मीर : जवानांच्या कुठल्याही कारवाईला आमचा विरोध नाही, मात्र कारवाईत निष्पापांचा मृत्यू होत असेल तर आमचा विरोध - फारूक अब्दुल्ला\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 85,619 लोकांना गमवावा लागला जीव\nचेन्नई सुपर किंग्सची टीम अबूधाबीतल्या शेख झायेद स्टेडियमसाठी रवाना; आज मुंबई इंडियन्सविरुद्ध रंगणार सामना\nमुंबई - एनसीबीने अटक केलेल्या राहिल विश्रामला कोर्टाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स यंदाही जेतेपद पटकावणार Rohit Sharmaच्या संघाला सट्टेबाजांची पसंती\nसोलापूर शहरात आज 68 नव्या कोरोना बाधितांची नोंद; दोन जणांचा मृत्यू\n प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा\nसोलापूर : सोलापूर ग्रामीण भागात नव्याने आढळले 453 कोरोना बाधित रुग्ण; अकरा जणांचा मृत्यू\nमाझ्याकडे १५ महिन्यांचा हिशोब मागणाऱ्यांनी आधी १५ वर्षांचा हिशोब द्यावा- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ\nयवतमाळ - पाटणबोरीलगत असलेल्या वाऱ्हा शिवारातील शेतात वाघाने केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, लक्ष्मीबाई भिमराव दडांजे असे महिलेचे नाव\nलॉकडाऊनमध्ये किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला, याची माहिती मिळवण्याचं काम सुरू; कामगार मंत्री संतोष गंगवार यांची संसदेत माहिती\nभिवंडीतील कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे भाजपाकडून लोकार्पण; श्रेयवादाची लढाई सुरू\nबांगलादेशमधून अवैधपणे भारतीय हद्दीत घुसलेल्या ४ बांगलादेशी नागरिकांना बीएसएफकडून अटक; एका महिलेचा समावेश\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्सचे पारडे जड; ही सात कारणं MI ला CSKविरुद्ध ठरवतात 'दादा'\nजम्मू-काश्मीर : जवानांच्या कुठल्याही कारव��ईला आमचा विरोध नाही, मात्र कारवाईत निष्पापांचा मृत्यू होत असेल तर आमचा विरोध - फारूक अब्दुल्ला\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 85,619 लोकांना गमवावा लागला जीव\nचेन्नई सुपर किंग्सची टीम अबूधाबीतल्या शेख झायेद स्टेडियमसाठी रवाना; आज मुंबई इंडियन्सविरुद्ध रंगणार सामना\nमुंबई - एनसीबीने अटक केलेल्या राहिल विश्रामला कोर्टाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स यंदाही जेतेपद पटकावणार Rohit Sharmaच्या संघाला सट्टेबाजांची पसंती\nसोलापूर शहरात आज 68 नव्या कोरोना बाधितांची नोंद; दोन जणांचा मृत्यू\n प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा\nसोलापूर : सोलापूर ग्रामीण भागात नव्याने आढळले 453 कोरोना बाधित रुग्ण; अकरा जणांचा मृत्यू\nमाझ्याकडे १५ महिन्यांचा हिशोब मागणाऱ्यांनी आधी १५ वर्षांचा हिशोब द्यावा- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ\nयवतमाळ - पाटणबोरीलगत असलेल्या वाऱ्हा शिवारातील शेतात वाघाने केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, लक्ष्मीबाई भिमराव दडांजे असे महिलेचे नाव\nAll post in लाइव न्यूज़\nभारत भविष्यात वाहन उद्योगाचे केंद्रस्थान बनेल : गडकरी\nजगातील पहिली 3D प्रिंटेड बाईक...एक अद्भुत आविष्कार\nऑटो एक्स्पो २०१८ मध्ये मारुती सुझुकीनी लाँच केली नवीन कार\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (250 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (93 votes)\nबाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला \nपुराच्या पाण्यात तरुणांनी धाडस करून केले अंत्यसंस्कार | Corona Virus | Junner | Maharashtra News\nCracking Your Knuckles | तुम्हाला बोटे मोडायची सवय आहे का पडू शकते महागात | Lokmat Oxygen\nस्वप्नांचा, सन्मानाचा आणि ध्यैर्याचा बलात्कार | Kangana Ranaut Tweet | Lokmat Cnx Filmy\nराष्ट्रवादीने पंतप्रधानांना कांदा केला स्पीडपोस्ट | NCP on Pm Modi | India News\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्सचे पारडे जड; ही सात कारणं MI ला CSKविरुद्ध ठरवतात 'दादा'\n कोरोना संकटात सर्व भारतीयांना सुखावणारी आकडेवारी; अमेरिकेला टाकलं मागे\nआयएनएस विराटचा अखेरचा प्रवास, मुंबईहून अलंग बंदराकडे रवाना\n प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा\nगॅरी उर्फ अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने शेअर केला साडीतला फोटो, सौंदर्य पाहून व्हाल फिदा \ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम सुनैना फौजदार दिसली स्टायलिश लूकमध्ये, पहा तिचे व्हायरल फोटो\nजेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला\nIPL 2020 MI vs CSK : पहिल्या मॅचआधी सोशल मीडियात मीम्सचा पाऊस, 'माही'चं फॅन्सनी केलं मजेदार स्वागत\nIPL 2020: हे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nजिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज आता दोन सत्रात\nरत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने घेतले १९८ बळी, मृत्यूचे प्रमाण ३.३ टक्के\nबिग बॉस 14 घरातील फोटो लीक, आलिशान आहे बेडरुमपासून ते लिव्हिंग रुम\nधक्कादायक; १५९ दिवसात १00२ जणांचा मृत्यू; ग्रामीण भागात कोरोना वाढला\nभारत-चीन वादात रशियाची एन्ट्री, मोठा आहे पुतीन यांचा आशिया खंडातला प्लॅन\nचीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह महिला आणि पुरुषास अटक\nकोरोना संसर्गाच्या विळख्यात अनेक खासदार, पावसाळी अधिवेशन लवकर संपणार- रिपोर्ट\n प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला\", शेलारांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/will-those-who-speak-openly-take-responsibility-for-everything-the-cm-rained-down-on-the-opposition/", "date_download": "2020-09-19T11:47:15Z", "digest": "sha1:4BIZ5Q6XMYMTZTBJYOO25UFFFQIO7XDX", "length": 18872, "nlines": 383, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "सर्वकाही उघडा उघडा बोलणारे जबाबदारी घेतील का?, मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nदारूडी बायको मारते; नवऱ्याने मागितले संरक्षण \nIPL २०२०: CSKचा रवींद्र जडेजा ७३ धावा करताच नोंदवल एक अद्वितीय…\n‘शेतकऱ्यांची लूट हीच मोदी सरकारची भूक ’ कांदा निर्यातबंदीविरोधी राष्ट्रवादीचे आंदोलन\nसर्वकाही उघडा उघडा बोलणारे जबाबदारी घेतील का, मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले\nनवी मुंबई : नवी मुंबई पालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहिम पुढील महिन्याभरात प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले. तसेच राज्यभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही कोरोनाबाधित (Corona) रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या परिस्थितीत सर्वकाही उघडा उघडा बोलणारे जबाबदारी घेतील का रुग्ण वाढले की पुन्हा खापर फोडायला सरकार आहेच, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.\nनवी मुंबई महानगरपालिकेने शहरात निर्माण केलेल्या विविध आरोग्य सुविधांचे १० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तुर्भे येथील राधा स्वामी सत्संग कोव्हिड सेंटरचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.\nगेल्या अनेक दिवसांपासून भाजप (BJP) आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे (VBA) मंदिरे खुली करण्यासाठी सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे. अनेकदा सरकावर टीकाही केली आहे. त्या आंदोलनाचा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. ते म्हणाले, मागील अनेक महिन्यांपासून राज्य सरकार कोरोनाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. काही शहरात सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे; परंतु आता सर्वच काही बंद ठेवून चालणार नाही. त्याकरिता मिशन बिगिन अगेनच्या नावाखाली आपण हळूहळू काही गोष्टी सुरू करीत आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा नियंत्रणात आलेले रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. गणेशोत्सवानंतर रुग्णांची संख्या वाढल्याचे उघड होत आहे.\nआपल्याला सर्वकाही सुरू करून जमणार नाही. आपण मिशन बिगेन अगेन म्हणत काही बाबी सुरू करीत आहोत; पण उघडा उघडा बोलणारे पुढची जबाबदारी घेणार आहेत का, असा प्रश्‍न ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. जबाबदारीचे काही नाही, रुग्ण वाढले तर सरकार आहेच. खापर फोडायला सरकार आहेच, अशा शब्दांत ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत विरोधकांना सुनावले.\n“चेस द व्हायरस” मोहिमेंतर्गत या पुढील काळात प्रत्येकाने अधिक काळजी घेत माझ्यामुळे माझे कुटुंब कोरोना बाधित होता कामा नये. याची काळजी घेऊन मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, नियमित हात धुणे, डोळे नाक आणि तोंडाला हात न लावणे, घरात आल्यानंतर लहानपणीच्या सवयीप्रमाणे हातपाय धुणे आणि कपडे बदलणे अशा साध्या साध्या पण महत्वाच्या गोष्टींची स्वयंशिस्त पाळली पाहिजे. यादृष्टीने “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहिम पुढील महिन्याभरात प्रभावीपण��� राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleसत्तेत असूनही मराठा समाजाचे नेते म्हणविणारे पवारही आरक्षण टिकवू शकले नाही – तरुण भारत\nNext articleमाझ्या नावावर कोणी बिल्डिंग बांधावी ही माझीपण इच्छा, पवारांचा कंगनाला टोला\nदारूडी बायको मारते; नवऱ्याने मागितले संरक्षण \nIPL २०२०: CSKचा रवींद्र जडेजा ७३ धावा करताच नोंदवल एक अद्वितीय विक्रम\n‘शेतकऱ्यांची लूट हीच मोदी सरकारची भूक ’ कांदा निर्यातबंदीविरोधी राष्ट्रवादीचे आंदोलन\n‘तुमचे कुटुंब तुम्हीच सांभाळा’ वैभव पिचड यांची ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’वर टीका\nमराठा आंदोलनाच्या भीतीमुळे मुंबईत संचारबंदी; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर घणाघात\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nतेव्हा पवारसाहेबांच्या मोठ्या मनाची उंची दिसून आली : आमदार लंकेंनी ...\nना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड- उदयनराजे भोसले\n’ जनतेच्या हितासाठी सोमवारपासून मनसेचा रेल्वे प्रवास\n‘जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं, हे लक्षात असू द्या’ – मनसे\nपुतळ्याची नव्हे तर, रुग्णालयाची गरज; पायाभरणी सोहळ्याला जाणार नाही – प्रकाश...\nशरद पवार वडिलांसारखे, त्यांच्या भूमिकेविषयी बोलू शकत नाही – उदयनराजे भोसले\nकोरोना : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतात सगळ्यात जास्त, सुमारे ८०...\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना अडचणीत\nअधिवेशनावर होणारा खर्च विदर्भाची मेडिकल यंत्रणा सुधारण्यासाठी करावा नागपुरच्या ठाकरेचे मुख्यमंत्री...\nजनतेच्या हितासाठी रेल्वे प्रवास : मनसेच्या नेत्याची माहिती\nपवारांच्या प्रयत्नांना यश ; बंदरावर अडकलेल्या कांदा निर्यातीला केंद्राकडून हिरवा कंदील\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nएनआयएचे (NIA) पश्चिम बंगाल, केरळमध्ये छापे; अल कायदाचे नऊ दहशतवादी जेरबंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathicorner.com/tag/rakshabandhan-speech-in-marathi", "date_download": "2020-09-19T11:16:46Z", "digest": "sha1:UP37VLZKVP6KUBFVFESCBLGMNUDXPJOK", "length": 2050, "nlines": 48, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "Rakshabandhan Speech in Marathi Archives - मराठी कॉर्नर", "raw_content": "\nRaksha Bandhan Nibandh in Marathi If looking for Rakshabandhan Speech in Marathi then this is the right place for you. नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला आवडता सण म्हणजे रक्षाबंधन, सर्वात प्रथम सर्वांना रक्षाबंधन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भावाला व बहिणीला महत्वाचे स्थान …\nपुढे वाचा…Raksha Bandhan Nibandh in Marathi | रक्षाबंधन निबंध मराठी मध्ये\nकुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा\nभारतात X, Y, and Z सुरक्षा म्हणजे काय या स्तराची सुरक्षा केंव्हा दिली जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/income-tax-department-recruitment-2019-14999", "date_download": "2020-09-19T11:45:50Z", "digest": "sha1:GKDKBV5L2IKKSCLI3CUR6R4B5SA7HU37", "length": 5783, "nlines": 138, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Income Tax Department Recruitment 2019 | Yin Buzz", "raw_content": "\nआयकर विभागात भरती, त्वरित अर्ज करा \nआयकर विभागात भरती, त्वरित अर्ज करा \nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 09 सप्टेंबर 2019\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 कर सहाय्यक 02\n2 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 18\nपद क्र.1: (i) पदवीधर (ii) प्रति तास 8000 की डिप्रेशनचा डेटा एंट्री स्पीड असणे आवश्यक आहे. (iii) संबंधित क्रीडा पात्रता\nपद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता\nवयाची अट: 09 सप्टेंबर 2019 रोजी,\nपद क्र.1: 18 ते 27 वर्षे\nपद क्र.2: 18 ते 25 वर्षे\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 09 सप्टेंबर 2019\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\nचेकमेट, लॉकडाऊन अन् अकलूज डेज\nसध्या पुन्हा काही दिवस अकलूजच्या शेतात दिवस घालवत आहे. इथं सर्वात भारी विरंगुळा...\n'या' सुपरस्टारच्या घरी इनकम टैक्सची धाड; कोटींची रक्कम पाहून पोलिसही हैराण\nनवी दिल्ली - कर चुकविण्याबाबत आयकर विभागाच्या प्रश्नांमध्ये दक्षिणेचा सुपरस्टार विजय...\nभाजपच्या हिटलरशाहीचे १०० दिवस : काँग्रेस\nनवी दिल्ली : केंद्र सरकार जरी आपल्या शंभर दिवसांतील कामगिरीची स्तुती करून घेत...\nआता अर्ज न करता मिळवा पॅनकार्ड\nनवी दिल्ली ः पॅन कार्ड काढण्याबाबतचा एक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर...\nमुंबई - शेतकऱ्याला नवे घर घ्यायचे असल्यास गृहकर्जाचा मार्ग सहजपणे उपलब्ध नसतो....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/yalgud-dudh-and-bakery-products/", "date_download": "2020-09-19T13:20:53Z", "digest": "sha1:CGP5OEZV7AEJEOKWFKOJYMCZEWTPZ6RD", "length": 17760, "nlines": 115, "source_domain": "bolbhidu.com", "title": "एसटी स्टँडवर मिळणाऱ्या यळगुड दुधाने गेल्या ५० वर्षात स्वतःचा ब्रँड निर्माण केलाय.", "raw_content": "\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nएसटी स्टँडवर मिळणाऱ्या यळगुड दुधाने गेल्या ५० वर्षात स्वतःचा ब्रँड निर्माण केलाय.\nनव्वदच्या दशकात सांगली कोल्हापूरकडचे लोक पाव्हन्यांच्याकडे निघाले की एसटी स्टँडवरच्या दुकानात ब्रेड घेतला जायचा.\nनिळ्या कागदात गुंडाळलेला तो चेरी वाला गोड ब्रेड, दुधाची घागर तोंडाला लावून पिणाऱ्या हनुमानाच चित्र आजही डोळ्यासमोर उभं राहतं.\nयळगुडचा तो सहकार ब्रेड जगप्रसिद्ध होता.\nकोल्हापूर जिल्हयात हातकणंगले तालुक्यात यळगुड हे छोटंसं गाव. कर्नाटक सीमा अगदी जवळ असल्यामुळे गावात कन्नड भाषिकांची देखील संख्या भरपूर. गावाच्या नावाचा कानडी अर्थ म्हणजे सात टेकड्यांचं गाव.\nपूर्वी महाराष्ट्र दुधासाठी गुजरातवर अवलंबून असायचा. अमूलची निर्मिती १९४६ मध्ये झाली. अख्ख्या मुंबईला दूध अमूलकडून यायचे. तेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात एकच राज्य होते.\nमोरारजी देसाई सारखे गुजरातचे तत्कालीन नेते महाराष्ट्रात दुग्धउद्योग रुजू देत नव्हते.\nसाधारण १९५८ साली यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्रीपदी आले आणि महाराष्ट्राला दुधासाठी स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले. यशवंतरावाना ठाऊक होत की,\nजोवर मुंबईला दूध आपल्या ग्रामीण भागातुन पोहचत नाही तोपर्यंत आपला शेतकरी गरिबीतून बाहेर येणार नाही.\n१ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर तर या गोष्टीला वेग आला. यशवंतराव चव्हाणांच्या आग्रहामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अद्यावत शा��कीय दुग्धालयाची निर्मिती १९६३ साली झाली.\nकृष्णापंचगंगेच्या पाण्यामुळे कोल्हापूर जिल्हा सुपीक होता.\nगुरांना चारापाण्याची वानवा नव्हती. शेतकऱ्यांनी जीवापाड जनावरे सांभाळली होती.\nगावागावातील तरुण एकत्र येऊन जिद्दीने दूध संकलन सुरू केलं. कोणाचं दूध संकलन जास्त याच्या स्पर्धा लागल्या प्रमाणे होऊ लागलं.गोकुळ दूध पाठोपाठ तात्यासाहेब कोरे यांच्या वारणा दूधची निर्मिती झाली.\nविकासाची दूधगंगा कोल्हापूर जिल्ह्यात वाहू लागली.\nयळगुड गावातही दूध संकलन जोरात होतं. १४ जुलै १९६७ रोजी गावचे तरुण ग्राम दैवत हनुमानाच्या मंदिरात गोळा झाले. विषय होता सहकारी संस्था स्थापन करण्याचा.\nगावचे तरुण सरपंच वसंतराव मोहिते हे कोल्हापूरच्या शेतकरी सहकारी संघात कार्यरत होते. विना सहकार नाही उद्धार हे त्यांना पटलेलं होत.\nयातूनच श्री हनुमान दूध व्यावसायिक व कृषीपूरक सेवा संस्था मर्यादित यळगुडची स्थापना झाली.\n१५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधून दूध संकलनास सुरवात केली.\nअगदी सुरवातीपासूनच संस्थेचे कामकाज अत्यंत शिस्तबद्धरित्या चालवलं. उत्पादकांना त्यांनी दिलेल्या दुधाचा मोबदला अगदी वेळेवर दिला. सभासदांना बँकेकडून कर्ज उपलब्ध करून जातिवंत जनावरे पुरविली.\nदुभत्या जनावरांचा उपचार, कृत्रिम गर्भधारणा, देखभालीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक केली.\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा…\nशासकीय योजना आणल्या आणि त्या काळजीपूर्वक राबवल्या. याचाच परिणाम थोड्याच कालावधीत संस्थेच्या कामात लक्षणीय प्रगती झाली. आसपासच्या खेड्यातून येणार रोजचं दूध संकलन 15000 लिटर पर्यंत पोहचल.\nभविष्यात जादाच्या संकलित झालेल्या दुधाच्या विल्हेवाटीचा प्रश्न येऊ नये म्हणून दुधापासून दुग्धजन्य पदार्थ व बेकरी पदार्थ उत्पादन सुरू करण्याचा दूरदृष्टीचा निर्णय मोहिते साहेबांनी घेतला.\nमग निर्मिती झाली यळगुड सहकार बेकरीची.\nतोवर गावोगावी सायकलवरून पाव विकणारे पठाण किंवा शहरात बेकरी उघडलेले केरळी लोक एवढेच या उद्योगात होते. यळगुडच्या सहकारी संस्थेची शिस्त या बेकरी उद्योगातही सांभाळली गेली.\nयळगुडचे उच्च प्रतीचे पदार्थ कोल्हापूर व आसपासच्या शहरात प्रचंड फेमस झ��ले. दूध डेअरीच्या माध्यमातून बेकरी उद्योग सुरू करण्याचा प्रयोग बहुदा पहिल्यांदाच केला गेला असावा.\nयळगुडचे पेढे, बर्फी, गुलाबजाम, बासुंदी, श्रीखंड, आम्रखंड इ. दुग्धपदार्थ व मिल्कब्रेड,बिस्किटे, खारी,टोस्ट,बनपाव, नानकटाई, केक इत्यादी बेकरी प्रोडक्ट आकर्षक पॅकिंग करून विकला जाऊ लागला.\nकोल्हापूर स्टँडवर संस्थेच स्वतःच विक्रीकेंद्र सुरू केलं.\nते तुफान चाललं. तिथून पश्चिम महाराष्ट्राच्या प्रत्येक मोठ्या शहरात एसटी स्टँडवर यळगुडची सहकार बेकरी सुरू झाली. प्रत्येक गावात हनुमान शिक्क्याचे प्रॉडक्ट मिळू लागले.\nकोणत्याही हायवे, रेल्वेस्टेशन वर नसलेलं चारपाच हजार लोकसंख्या असलेल सीमा भागातलं अतिशय छोटंसं यळगुड गाव\nमहाराष्ट्राच्या नकाशावर ठळक झाल ते त्यांच्या उच्च प्रतीच्या प्रॉडक्टमूळ.\nकठोर निष्ठेच्या व प्रामाणिकपणाच्या पायावर उभा असलेला सहकारी संघ असल्यामुळे कधी पैसे कमवण्यासाठी कसल्याही तडजोडी केल्या नाहीत, इतर बेकऱ्यांच्या जीवघेण्या स्पर्धेत उतरले नाहीत.\nक्वालिटीची माऊथ पब्लिसिटी सोडता कधी इतर प्रकारचं मार्केटिंग करायची गरज देखील पडली नाही आणि म्हणूनच गेली पन्नास वर्षे यळगुडचे प्रॉडक्ट्स स्वतःच एक ब्रँड बनलाय.\nत्यांच्या छोट्या बाटलीत मिळणाऱ्या सुगंधी दुधाची चव अमूल सोडाच पण कोणत्याही आंतरराष्ट्रीय ब्रँडला देखील मिळणार नाही.\nअजूनही मध्यवर्ती बसस्थानकावर असलेल्या यळगूड शॉपीमधून मिल्क ब्रेड घेऊन पश्चिम महाराष्ट्रासह, बेळगाव, मुंबई, पुण्यात विक्री होते. रोज सहा हजारांवर ब्रेड निर्मिती होते. नानकटाई, बनपाव, केक, खारी, बटर तसेच इतर उत्पादने मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जातात.\nकार्यकारी संचालक सुजितसिंह मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आज संस्थेला अन्न सुरक्षा प्रणालीअंतर्गत ‘एफएसीसी २२०००’ हे सर्वोच्च मानांकन मिळाले आहे.\nशिवाय सहकारमहर्षी आणि कृषिभूषण सारखे १५ ते २० पुरस्कार या संस्थेला मिळाले आहेत.\nहे पुरस्कार तर आहेतच पण कोल्हापूर सारख्या गावात यळगुडच सुगंधी दूध पिण्यासाठी म्हणून स्टँडवर दररोज चक्कर मारणाऱ्याची संख्या ही त्यांच्या कामाची खास पावती आहे.\nपुण्यामुंबईला राहणाऱ्या सांगली कोल्हापूरकरांच्या जिभेवर यळगुड दुधाच्या नॉस्टॅल्जिक आठवणी रेंगाळत असतात हे नक्की.\nहे ही वाच भिडू.\nभारतीय चॉक��ेटचा पहिला ब्रँड म्हणून आजही रावळगाव ओळखला जातो..\nसायकलवरून पाव विकणाऱ्याचा ऑडी कारपर्यंतचा प्रवास\nकोल्हापूरचं तावडे हॉटेल गेलं तरी कुठं..\nअमरावतीची ऑलिम्पिक टीम हिटलर समोर भगवा झेंडा घेऊन उतरली होती..\nवाहत्या महापुरात क्रांतिकारकांनी उडी मारली. हाकाटी पसरली, “वसंतदादाने जेल फोडला…\nमहाराष्ट्राच्या शेतकरी नेत्याने कर्नाटकात शेतकऱ्यांचं सर्वात मोठं आंदोलन उभारलं होतं.\nकोरोनामुळे बेंदूरची १०० वर्षांची परंपरा खंडित करावी लागली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/article-indian-team-shailesh-nagwekar-6819", "date_download": "2020-09-19T11:17:34Z", "digest": "sha1:INTKPNHLJWJIL4V7R42VXEFMTJCOMDS4", "length": 9560, "nlines": 112, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "article on Indian Team by Shailesh Nagwekar | Sakal Sports", "raw_content": "\nक्रिकेटवर वर्चस्व गाजविलेल्यांवर वर्चस्व गाजविणारी टीम इंडिया\nक्रिकेटवर वर्चस्व गाजविलेल्यांवर वर्चस्व गाजविणारी टीम इंडिया\nएकेकाळी क्रिकेटविश्वावर वर्चस्व गाजविणाऱ्या; परंतु आता तितके ताकदवान नसले, तरीही वेस्ट इंडीजविरुद्ध सलग दहा एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम विराट कोहलीच्या संघाने केला आहे.\nएकेकाळी क्रिकेटविश्वावर वर्चस्व गाजविणाऱ्या; परंतु आता तितके ताकदवान नसले, तरीही वेस्ट इंडीजविरुद्ध सलग दहा एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम विराट कोहलीच्या संघाने केला आहे. समोर प्रतिस्पर्धी किती ताकदीचा आहे, यापेक्षा केलेला खेळ तुमच्या कामगिरीचा निदर्शक असतो. त्यामुळे क्रिकेटजगतात सध्या विजयी पताका झळकविणारा भारतीय संघ एखादा सामना हरला तर आश्‍चर्य वाटावे, अशी स्थिती आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nजसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्या हे मॅचविनर संघात नसताना त्यांच्या जागी खेळण्याची संधी मिळालेल्यांनी भारतीय संघाची दुसरी फळीही भक्कम असल्याचे सिद्ध केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ज्या चौथ्या क्रमांकावरून भारतीय संघ विश्वकरंडक स्पर्धेत अडचणीत आला होता, तो आता श्रेयस अय्यरमुळे संपुष्टात आला, असे म्हणता येईल. थोडक्‍यात काय तर, भारतीय क्रिकेटमध्ये प्रतिभावंत खेळाडूंचा झरा अव्याहत वाहतो आहे. त्यामुळेच, मालिका विजयांचे देदीप्यमान यश साकार होत असते.\nऑस्ट्रेलियाने निवडले संघ अन् कर्णधार चक्क भारतीय, पाहा कोण\nआधी दक्षिण आफ्रिका, नंतर श्रीलंका आणि आता वेस्ट ���ंडीजला टीम इंडियाने चितपट केले आहे. पण, पराभवातून जशा काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात, तसे विजयातूनही बोध घेण्यासारखे काही प्रसंग असतात आणि याची जाणीव असते त्याचे पाय टीम इंडियासारखे कायम जमिनीवर असतात. याच वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत दुसरा सामना गमावल्यानंतर तिसऱ्या लढतीत सर्व ताकद पणाला लावून भारताने मालिका विजय मिळविला होता. त्यानंतर एकदिवसीय मालिकेत पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसल्यानंतर प्रतिष्ठा पणास लागल्यासारखा खेळ करून दुसरा सामना जिंकला.\nINDvsWI : स्वत:लाच सिद्ध करुन दाखवायचं होतं की मी वनडे खेळू शकतो\nविजयाचा रथ चौफेर धावण्यासाठी खेळाडूंची क्षमताच नव्हे, तर विजिगीषू मानसिकताही परिणामकारक ठरत असते. विराटसारखा कर्णधार आणि रवी शास्त्रीसारखा \"हेडमास्तर' असल्यामुळे भारतीय संघ सदैव जागरूक असतो. सध्या आपल्या क्षेत्ररक्षणात ढिलाई होत आहे. त्यामुळे कडवा प्रतिकार करण्याची वेळ आली, ही वस्तुस्थिती आहे. सातत्याने खेळत असताना असे दोष निर्माण होत असतात. पण, येत्या काळात वेळ मिळेल तेव्हा हे दोषही दूर होतील, हे नक्की. एकूणच, विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील हार सोडल्यास 2019 हे वर्ष टीम इंडियासाठी अजेय यश मिळवून देणारे ठरले. विंडीजवरील विजयाने त्यावर शिक्कामोर्तब झाले.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i110209011905/view", "date_download": "2020-09-19T12:21:42Z", "digest": "sha1:3K624ZIA3QHR2EFV7B7XUGYLJYFK5S6F", "length": 7357, "nlines": 106, "source_domain": "www.transliteral.org", "title": "नाटक", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाटक|\nनाटक लिहिणे किंवा रंगभूमीवर सादर करणे म्हणजे अवघड कला आहे, शिवाय त्यातील अभिनय जिवंत असावा लागतो.\nडॉ. पद्माकर विष्णु वर्तक यांनी प्रस्तुत संगीत नाटकात नल दमयंतीची उत्कट प्रेमकथा अतिशय छान फुलवली आहे.\nएका इंग्रजी नाटकाच्या आधारानें कै. रा. रा. गोविंद बल्लाळ देवल यांनी हे नाटक रचिलें\nराम गणॆश गडकरी - एकच प्याला\nमद्यपान व त्याचे दुष्परिणाम या ज्वलंत विषयावर असलेले हे नाटक गडकर्‍यांनी इ.स. १९१७ सालाच्या सुमारास लिहिले.\nगडकर्‍यांची नाटके मराठी भाषेचे कायमचे अलंकार बनलेले आहेत, आपली नाटके वाङ्मयदृष्ट्या वरच्या दर्जाची व्हावी याची त्यांनी फार खबरदारी घेतली होती.\nनाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.’\n‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान्‍ संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जाते.\nसंशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.\nसंगीत शारदा या नाटकाची लोकप्रियता एवढी होती की ‘संमती कायदा‘ याचे नाव ‘शारदा कायदा‘ असे पडले. जरठ-कुमारी विवाहा हा नाटकाचा प्रमुख विषय आहे.\nब्राह्मण पूर्वी तळागाळातील लोकांना भिववून कसा गैरफायदा घेत याविषयीं हे नाटक लिहून महात्मा फुल्यांनी लोकजागर केला.\nजुन्या जमान्यातील एक अतिशय गाजलेले नाटक.\nसन १८८९ साली ‘ संगीत विक्रमोर्वशीय ‘ नाटक प्रथम प्रसिद्ध झाले व प्रथम प्रयोग २१ नोव्हेंबर १९५५ रात्रौ ९-३० वा. झाला.\nअध्याय २०० - दीपदानव्रतं\nअध्याय १९९ - नानाव्रतानि\nअध्याय १९८ - मासव्रतानि\nअध्याय १९७ - दिवसव्रतानि\nअध्याय १९६ - नक्षत्रव्रतानि\nअध्याय १९५ - वारव्रतानि\nअध्याय १९४ - अशोकपूर्णिमादिव्रतं\nअध्याय १९३ - शिवरात्रिव्रतम्\nअध्याय १९२ - चतुर्दशीव्रतानि\nअध्याय १९१ - त्रयोदशी व्रतानि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.cos.youth4work.com/mr/talent/-in-Nagpur", "date_download": "2020-09-19T13:58:16Z", "digest": "sha1:42AREKVZNAGYRGAXTQV3OGQOLUIG5M53", "length": 15679, "nlines": 332, "source_domain": "www.cos.youth4work.com", "title": "शीर्ष कंपन्या आणि रिक्रुटर्स | युवा 4 कार्य", "raw_content": "\nपोस्ट नोकरी - मोफत\nपोस्ट नोकरी - मोफत\nशोधा आणि नियोक्ते अनुसरण\nशोधा आणि नियोक्ते अनुसरण\nकंपन्या आपल्याला जाणून घेणे आरंभ करतात आणि आपण त्यांच्या स्वत: च्या प्रतिभा समुदायाचा भाग बनू शकता\nकंपनी आपल्या संपूर्ण प्रोफाइलला पाहू आणि प्रवेश करू शकते आणि प्रथम आपल्या कामासाठी आपल्या थेट संपर्क साधू शकते\nकंपनीतील ताज्या बातम्या आणि उद्घाटन आपल्याला प्रथम समजतात\nआपण कंपन्या त्यांच्या भिंतीवर थेट संवाद साधू शकता आणि त्यांना माहिती करून घेऊ शकता.\nआपली स्वत: ची प्रतिभा समुदाय तयार करा, ब्रँड तयार करा, नोकरी पोस्ट करा, मुक्तपणे संवाद करा, अर्जदारांना सोयी��्करपणे शॉर्टलिस्ट करा आणि योग्य प्रतिभा शोधा.\nकंपन्यांशी थेट कनेक्ट व्हा, मुक्तपणे संवाद साधा आणि योग्य काम संधी मिळवा\nबर्याच लोकांनी याचे अनुसरण केले\n55 नोकरी | 0 बातम्या | 1469 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n64 नोकरी | 0 बातम्या | 1108 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n72 नोकरी | 0 बातम्या | 1657 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n79 नोकरी | 0 बातम्या | 2834 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n2 नोकरी | 0 बातम्या | 0 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n2 नोकरी | 0 बातम्या | 3 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n4 नोकरी | 0 बातम्या | 15 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n4 नोकरी | 0 बातम्या | 18 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n2 नोकरी | 0 बातम्या | 16 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी | 0 बातम्या | 0 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी | 2 बातम्या | 0 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी | 0 बातम्या | 0 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी | 2 बातम्या | 0 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n1 नोकरी | 0 बातम्या | 94 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n1 नोकरी | 0 बातम्या | 6 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी | 0 बातम्या | 1 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी | 0 बातम्या | 0 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी | 0 बातम्या | 1 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी | 0 बातम्या | 0 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\n0 नोकरी | 0 बातम्या | 0 अनुयायी\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nकंपन्या आपल्याला जाणून घेणे आरंभ करतात आणि आपण त्यांच्या स्वत: च्या प्रतिभा समुदायाचा भाग बनू शकता\nकंपनी आपल्या संपूर्ण प्रोफाइलला पाहू आणि प्रवेश करू शकते आणि प्रथम आपल्या कामासाठी आपल्या थेट संपर्क साधू शकते\nकंपनीतील ताज्या बातम्या आणि उद्घाटन आपल्याला प्रथम समजतात\nआपण कंपन्या त्यांच्या भिंतीवर थेट संवाद साधू शकता आणि त्यांना माहिती करून घेऊ शकता.\nआपली स्वत: ची प्रतिभा समुदाय तयार करा, ब्रँड तयार करा, नोकरी पोस्ट करा, मुक्तपणे संवाद करा, अर्जदारांना सोयीस्करपणे शॉर्टलिस्ट करा आणि योग्य प्रतिभा शोधा.\nकंपन्यांशी थेट कनेक्ट व्हा, मुक्तपणे संवाद साधा आणि योग्य काम संधी मिळवा\nyTests - कौशल्य कसोटी\nपोस्ट नोकरी - मोफत\nyAssess - सानुकूल मूल्यांकन\nआमच्या अनुप्रयोग डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/marathi/Kanhergad(Nashik)-Trek-K-Alpha.html", "date_download": "2020-09-19T12:45:31Z", "digest": "sha1:EISYNBM5EVG4EGBGLSV7L6IIV7L3B34I", "length": 7203, "nlines": 35, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Kanhergad(Nashik), Sahyadri,Shivaji,Trekking, Hiking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nकण्हेरगड (Kanhergad(Nashik)) किल्ल्याची ऊंची : 3582\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: अजंठा सातमाळ\nजिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम\nअजंठा सातमाळ रांग म्हणजे नाशिक आणि गुजराथच्या सीमेवरील तटबंदीच होय. याच रांगेत आडवाटेवर एक किल्ला आहे. त्याचे नावं कण्हेरगड, इतिहास प्रसिध्द असा हा कण्हेरगड आजमितिस बराच दुर्लक्षित आहे.\nगडावर पोहोचल्यावर खडकात खोदलेला बुरुज दिसतो. येथून थोडे पुढे गेल्यावर एक नेढं दिसते. नेढ्याच्या समोरून जाणारी वाट थेट गडमाथ्यावर घेऊन जाते. गडमाथा बराच प्रशस्त आहे.गडमाथ्यावर पाण्याची ६ ते ७ टाकी आहेत. महादेवाची पिंड आहे. धोडप किल्ल्याच्या समोर तोंड येईल अशी गुहा एका कड्यात खोदलेली आहे. गडावर वाड्यांचे काही अवशेष आढळतात. गडाचे दुसरे टोक हे धोडपच्या माची सारखेच आहे. गडावरून पश्चिमेला सप्तश्रुंगी, मार्कंड्या ,रवळ्या जवळ्या, धोडप, कंचना ,हंड्या अशी संपूर्ण सातमाळ रांग दिसते. संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास लागतो.\nकण्हेरगडावर जाण्याचे दोन मार्ग आहेत.हे दोनही मार्ग कण्हेरगड आणि समोरचा डोंगर यांच्या खिंडीत एकत्र येऊन तिथूनच वर जातात.\n१ नाशिक - नांदुरी मार्गे :-\nनाशिकवरून नांदुरी गाव गाठावे. नांदुरीतून कळवणला जाणार्‍या रस्त्यावरच नांदुरी गाव आहे. नांदुरी पासून ६ किमी अंतरावर आठंबा गाव आहे. या गावातून २ किमी अंतरावर असणार्‍या ‘सादडविहीर’ या गावात यावे. सादडविहीर गावातून किल्ल्यावर जाण्यास ठळक वाट आहे. या गावातून खिंड गाठण्यास अर्धा तास लागतो.\n२ नाशिक - कळवण मार्गे:-\nनाशिक - कळवण मार्गे ओतूर गाठावे. ओतूर मधून अर्ध्या तासाच्या अंतरावर असणार्‍या कण्हेरवाडी गावात यावे. कण्ह���रवाडी गावातून वर सांगतिलेली खिंड गाठण्यास १ तास लागतो.\nया दोन्ही वाटा वर खिंडीत येऊन मिळतात. गडावरून येणारी एक सोंड सुध्दा याच खिंडीत उतरते. ती सोंड पकडून एक तासाच्या खड्या चढणी नंतर आपण गडमाथ्यावर पोहचतो. वाट निसरडी आहे, त्यामुळे जरा जपूनच चढावे लागते.\nकिल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहे. यात ५ लोकांची राहण्याची सोय होते.\nजेवणाची व्यवस्था आपण स्वत…:च करावी.\nकिल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nसादडविहीर गावातून दीड तास लागतो तर कण्हेरवाडीतून २ तास लागतात.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: K\nकोहोजगड (Kohoj) कोकणदिवा (Kokandiva) कोळदुर्ग (Koldurg) कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi)\nकोंढवी (Kondhavi) कोरीगड (कोराईगड) (Korigad) कोर्लई (Korlai) कोटकामते (Kotkamate)\nकुलंग (Kulang) कुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad)) कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/auto-rickshaw-driver-agitation-against-government/videoshow/77524930.cms", "date_download": "2020-09-19T12:20:57Z", "digest": "sha1:HDAYKJP723BOAL2TY2FJWXI2CUUTEGTN", "length": 9437, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनागपुरात रिव्हर्स रिक्षा चालवत 'उलटा चलो' आंदोलन\nवीज पाणी बिल, टॅक्स, शिक्षण आणि शासकिय शुल्क याबाबत नागपुरात असहकार आंदोलन करण्यात आलंसरकार नागरिक विरोधी म्हणजेच उलटे धोरण स्विकारत असल्याच सांगत हे आंदोलन करण्यात आलंमानेवाडा चौक ते तुकडोजी पुतळा या मार्गावर रस्त्यावर उलट्या दिशेने रिक्षा चालवत हे आंदोलन करण्यात आलंनागपूर शहर सुधार समितीतर्फे हे आंदोलन करण्यात आलं\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nग्राहकांची सोने खरेदीकडे पाठ, सोनारांवर भाजीपाला विकण्य...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nधरण काठावर तरुणाई थिरकली DJच्या तालावर\n'संयुक्त राष्ट्रा'च्य��� गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\nरस्त्यावर विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू, घटना कॅमेऱ...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nकंगनाच्या समर्थनार्थ सुरतमधील व्यापाऱ्याकडून साडी लॉन्च...\nन्यूजनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nन्यूजजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nन्यूजनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nहेल्थआसन एक फायदे अनेक, असा करा सर्वांगासनाचा सराव\nन्यूजमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nन्यूजगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nब्युटीप्रेग्नेंसीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी घरच्या घरी तयार करा नैसर्गिक फेसपॅक\nन्यूजNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nन्यूजपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धडक कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली जप्त\nन्यूजदिव्यांग व्यक्तीला शिपायाकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nन्यूजअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nन्यूजउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nक्रीडाIPL मधील 'हे' १० रेकॉर्ड तुम्हांला माहित आहेत का\nक्रीडाIPL 2020: करोना काळात आनंद देणारी स्पर्धा; पाहा काय बदल होणार आहेत\nन्यूजकरोनामुळे केस कापण्याची भीती; सलून व्यावसायिक मेटाकुटीला\nअर्थई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nन्यूजशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन\nन्यूजसुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी कलाकाराचा अनोखा प्रयत्न\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/what-is-the-prithvi-shaw-doing-to-this-actress/", "date_download": "2020-09-19T11:33:42Z", "digest": "sha1:YLDLG2JP6WKZX4WUPNLLCGESSAJCIUKW", "length": 15004, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "काय पृथ्वी शॉ 'या' अभिनेत्रीला करत आहे डेट? - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nIPL २०२०: CSKचा रवींद्र जडेजा ७३ धावा करताच नोंदवल एक अद्वितीय…\nशेतकऱ्यांची लूट हीच मोदी सरकारची भूक ; कांदा निर्यात बंदी विरोधी…\n‘तुमचे कुटुंब तुम्हीच सांभाळा’ वैभव पिचड यांची ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’वर…\nकाय पृथ्वी शॉ ‘या’ अभिनेत्रीला करत आहे डेट\nइन्स्टाग्रामवर भारतीय युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि अभिनेत्री प्राची सिंह (Prachi Singh) यांच्याविषयी सुरू असलेले संभाषणाचे बरेच अर्थ काढले जाऊ शकतात.\nभारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) टीम इंडियाचे भविष्य मानला जातो. शॉला अजून बराच पल्ला गाठायचा आहे; परंतु जेव्हा संधी मिळते तेव्हा पृथ्वीने आपली क्षमता जगासमोर सादर केली आहे. २०१८ च्या आयसीसी अंडर -१९ विश्वचषकात भारताला चॅम्पियन बनवल्यानंतर तो राष्ट्रीय निवड समितीच्या नजरेत आला होता.\nवयाच्या अवघ्या २० व्या वर्षी पृथ्वीने हे सिद्ध केले की, येणाऱ्या काळात तो पुनरागमन करू शकतो; परंतु तो केवळ निवडकर्त्यांच्याच नाही तर आजकाल सुंदर मुलींच्याही नजरेत आहे. त्याच्या नुकत्याच झालेल्या इन्स्टाग्राम पोस्टवरून असे वाटते की तो अभिनेत्री प्राची सिंगला (Prachi Singh) डेट करत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमुख्यमंत्र्यांची स्थिती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे ; भाजपाची उद्धव ठाकरेंवर टीका\nNext article“…यांना बाहेरगावी फिरायला सोबत अमराठीच लागतात अन् दगडी मारायला मराठी माणूस : निलेश राणे\nIPL २०२०: CSKचा रवींद्र जडेजा ७३ धावा करताच नोंदवल एक अद्वितीय विक्रम\nशेतकऱ्यांची लूट हीच मोदी सरकारची भूक ; कांदा निर्यात बंदी विरोधी राष्ट्रवादीचे आंदोलन\n‘तुमचे कुटुंब तुम्हीच सांभाळा’ वैभव पिचड यांची ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’वर टीका\nमराठा आंदोलनाच्या भीतीमुळे मुंबईत संचारबंदी; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर घणाघात\nशरद पवारांना भेटूनच धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत ठरवू : प्रकाश शेंडगे\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nतेव्हा पवारसाहेबांच्या मोठ्या मनाची उंची दिसून आली : आमदार लंकेंनी ...\nना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड- उदयनराजे भोसले\n’ जनतेच्या हितासाठी सोमवारपासून मनसेचा रेल्वे प्रवास\n‘जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं, हे लक्षात असू द्या’ – मनसे\nपुतळ्याची नव्हे तर, रुग्णालयाची गरज; पायाभरणी सोहळ्याला जाणार नाही – प्रकाश...\nशरद पवार वडिलांसारखे, त्यांच्या भूमिकेविषयी बोलू शकत नाही – उदयनराजे भोसले\nकोरोना : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतात सगळ्यात जास्त, सुमारे ८०...\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना अडचणीत\nअधिवेशनावर होणारा खर्च विदर्भाची मेडिकल यंत्रणा सुधारण्यासाठी करावा नागपुरच्या ठाकरेचे मुख्यमंत्री...\nजनतेच्या हितासाठी रेल्वे प्रवास : मनसेच्या नेत्याची माहिती\nपवारांच्या प्रयत्नांना यश ; बंदरावर अडकलेल्या कांदा निर्यातीला केंद्राकडून हिरवा कंदील\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nएनआयएचे (NIA) पश्चिम बंगाल, केरळमध्ये छापे; अल कायदाचे नऊ दहशतवादी जेरबंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/chinese-firm-sues-rlys-after-losing-rs-470-cr-contract-nck-90-2220826/", "date_download": "2020-09-19T12:28:53Z", "digest": "sha1:ICFGFUH2V34YLCMSLBWVAHNPANCDJWHX", "length": 12735, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Chinese firm sues Rlys after losing Rs 470-cr contract nck 90 | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nभारतीय रेल्वेविरुद्ध चिनी कंपनीची कोर्टात धाव\nभारतीय रेल्वेविरुद्ध चिनी कंपनीची कोर्टात धाव\nभारतीय रेल्वेनं चिनी कंपनीला दिलेलं ४७१ कोटी रूपयांचं कंत्राट रद्द केलं.\nकाही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. यामध्ये भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतानंदेखील चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. त्यानंतर देशभरातून चीनचा मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. याच पार्श्वभूमीवर अनेक भारतीय कंपन्यांनी चीनसोबत व्यवहार करण्याचं टाळण्याचा निर्णय घेतला होता. यातच आता भारतीय रेल्वेनंदेखील चीनला झटका देत चिनी कंपनीला कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला.\nकानपूर आणि मुगलसराय दरम्यान इस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर संबंधीत चायनीज कंपनीचा करार रद्द केला. सिग्नल आणि दूरसंचार कामासाठी चिनी कंपनीला हे कंत्राट देण्यात आलं होतं. त्यानंतर चीनच्या वस्तूंवर विविध स्तरांतून केल्या गेलेल्या बहिष���काराच्या इतर घटनांमुळे चीनचा तीळपापड झालाय. यानंतर संबंधित चिनी कंपनीनं भारतीय रेल्वेविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे.\nकामाचा वेग कमी असल्याचं कारण देत भारतीय रेल्वेनं चिनी कंपनीला दिलेलं ४७१ कोटी रूपयांचं कंत्राट रद्द केलं. फ्रेट कॉरिडोअरच्या सिग्नल आणि दूरसंचार कामासाठी चिनी कंपनीला दिलेला कंत्राट शुक्रवारी रेल्वेने रद्द केलं. कानपूर ते मुगलसराय दरम्यानच्या कॉरिडॉरच्या ४१७ किलोमीटर लांबीच्या मार्गावर हे काम होणार होते. ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’चे (डीएफसीसीआयएल) व्यवस्थापकीय संचालक अनुराग सचान यांनी हे कंत्राट रद्द करण्याचे पत्र दिल्याची माहिती दिली.\nडीएफसीसीआयएल ही या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी एक संस्था आहे. “बीजिंग नॅशनल रेल्वे रिसर्च अँड डिझाइन इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल अँड कम्युनिकेशन ग्रुपला १४ दिवसांची नोटीस दिल्यानंतर हे कंत्राट रद्द करण्याचं पत्र जारी करण्यात आलं. याच समुहाला २०१६ मध्ये ४७१ कोटी रुपयांचे हे कंत्राट देण्यात आले होते. करारानुसार, कंपनीला २०१९ पर्यंत हे काम पूर्ण करायचं होतं. परंतु, आत्तापर्यंत चिनी कंपनीनं केवळ २० टक्के काम पूर्ण केल्याचं रेल्वेचं म्हणणं आहे. याच आधारावर भारतीय रेल्वेनं चिनी कंपनीचा करार रद्द केलाय.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नव�� रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 अयोध्येतील श्रीराम मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते ३ किंवा ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन\n2 करोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या, भाजपा खासदाराचा सल्ला\n3 अमेरिकेची भारतात ४० अब्ज डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ind-vs-aus-jasprit-bumrah-and-pat-cummins-bowled-spendid-spells-to-oppositions-india-5-for-54-at-day-3-stumps-1813550/", "date_download": "2020-09-19T12:53:30Z", "digest": "sha1:BYZIHO6XAGEHYISQAJUCK2UC75B4EHCS", "length": 12478, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IND vs AUS Jasprit Bumrah and Pat Cummins bowled spendid spells to oppositions, India 5 for 54 at Day 3 Stumps | IND vs AUS : आजचा दिवस गोलंदाजांचा; तिसऱ्या दिवसअखेर भारत ५ बाद ५४ | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nIND vs AUS : आजचा दिवस गोलंदाजांचा; तिसऱ्या दिवसअखेर भारत ५ बाद ५४\nIND vs AUS : आजचा दिवस गोलंदाजांचा; तिसऱ्या दिवसअखेर भारत ५ बाद ५४\nबुमराहचे ३३ धावांत ६ बळी तर कमिन्सचे १० धावांत ४ बळी\nऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर भारताची अवस्था ५ बाद ५४ अशी झाली. बुमराहने ३३ धावात घेतलेल्या ६ बळींच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला १५१ धावांत गुंडाळले होते. त्यामुळे भारताला पहिल्या डावात २९२ धावांची आघाडी मिळाली. पण भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलो-ऑन दिला नाही. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून कमिन्सने ४ बळी टिपले.\nत्याआधी ऑस्ट्रेलियाने बिनबाद ८ धावासंख्येवरून आज खेळाला सुरूवात केली. उपहारापर्यंत त्यांची अवस्था ४ बाद ८९ अशी झाली. पहिल्या सत्रात सलामीवीर फिंच ८ धावांवर माघारी परतला. पाठोपाठ हॅरिस २२ तर ख्वाजा २१ धावा करून तंबूत परतले. शॉन मार्श आणि ट्रेव्हिस हेड यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण उपहाराच्या विश्रांतीआधी शेवटच्या चेंडूवर मार्श १९ धावांवर बाद झाला. कमिन्सनेही १७ धावा केल्या. पण बाकी फलंदाजांनी निराशा केला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पेन आणि हॅरिसने सर्वाधिक २२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही.\nत्याआधी भारताने पहिला डाव ७ बाद ४४३ धावांवर घोषित केला. भारताचा नवोदित सलामीवीर मयंक अग्रवाल याने ७६ धावांची खेळी करून भारताच्या डावाचा पाया रचला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताचा अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा (१०६) आणि कर्णधार विराट कोहली (८२) यांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने मोठी धावसंख्या उभारली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने एकही गडी न गमावता २ बाद २७७ धावांपर्यंत मजल मारली होती. विराट कोहली आणि पुजारा बाद झाल्यानंतर मुंबईकर रहाणे-रोहित जोडीने मोर्चा सांभाळला. रहाणे (३४) बाद झाल्यानंतर रोहितने पंतच्या साथीने धावसंख्या ४०० पार पोहचवली. अखेर पंत ३९ धावांवर बाद झाला. पंतनंतर खेळपट्टीवर आलेला जाडेजाही लगेच माघारी परतला. पण कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या मुंबईकर रोहित शर्माने (६३*) अर्धशतकी खेळी करून चाहत्यांना खूश केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक क��रवाईत अटक\n1 IND vs AUS : बुमराहचा बळींचा षटकार; यजमान ऑस्ट्रेलियाची तारांबळ\n2 IND vs AUS : बुमराहने मोडला ४१ वर्षापूर्वीचा विक्रम\n3 IND vs AUS : ‘विराटच्या आक्रमकतेची क्रिकेटला गरज नाही’\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/st-bus-accident-on-old-mumbai-pune-road-dmp-82-1957771/", "date_download": "2020-09-19T13:31:22Z", "digest": "sha1:TCWROW5DOXHDBXC475JJELDQHWAOQEFP", "length": 9272, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ST Bus Accident on old mumbai-Pune Road dmp 82| जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर पलटली एसटी बस | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nजुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर पलटली एसटी बस\nजुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर पलटली एसटी बस\nजुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर भोकारपडा येथे सोमवारी सकाळी एसटी बसला अपघात झाला.\nजुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर भोकारपडा येथे सोमवारी सकाळी एसटी बसला अपघात झाला. एसटी बस बोरीवलीहून सोलापूरच्या दिशेने जात असताना ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले व अपघात घडला.यामध्ये एसटी बस पलटी झाली.\nराष्ट्रीय महामार्ग चारवर हा अपघात घडला. सात ते आठ प्रवासी या अपघातात जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये एकूण ३७ प्रवासी होते. नितीन लोटके, सचिन चांदणे, पापु रोकडे, पुष्पा तानाजी कांबळे, रंजना पोहोकर अशी जखमींची नावे आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एच��ूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास माहितीये का\n2 Ganapati Utsav 2019 : जाणून घ्या पुण्यातील पाच मानाचे गणपती आणि त्यांचं महत्व\n3 टाटा मोटर्समध्ये पुन्हा आठ दिवसांचा ‘ब्लॉक क्लोजर’\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/mns-amey-khopkar-kem-chho-mr-president-us-president-donald-trump-modi-ahmedaba/161369/", "date_download": "2020-09-19T11:11:47Z", "digest": "sha1:YTBRMX5QX5MLRF3DTVM5RCMLWB3UL7AM", "length": 10343, "nlines": 114, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Mns amey khopkar kem chho mr president us president donald trump modi ahmedaba", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘केम छो मिस्टर प्रेसिंडेंट’ कार्यक्रमाला मनसेचा विरोध\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘केम छो मिस्टर प्रेसिंडेंट’ कार्यक्रमाला मनसेचा विरोध\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहमदाबाद दौऱ्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘केम छो मिस्टर प्रेसिंडेंट’ कार्यक्रमाला मनसेचा विरोध\nलवकरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. २४ फेब्रुवारीपासून ट्रम्प हे दोन दिवसीय दौऱ्यावर येणार असून ते दिल्ली आणि अहमदाबादला भेट देणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये सध्या जोरदार तयारी सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या कार्यक्रमाला ‘केम छो मिस्टर प्रेसिंडेंट’ असं नावं देण्यात आल्याचं समोर आलं आहे. मात्र मनसेने या कार्यक्रमाला विरोध करत या कार्यक्रमाचं नावं ‘केम छो’ का असं प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत असं लिहिलं की, ‘अमेरिकन राष्ट्राध्यक्ष २४ फेब्रुवारीला अहमदाबादला भेट देणार आहेत. पुन्हा अहमदाबाद’ का अस�� प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत असं लिहिलं की, ‘अमेरिकन राष्ट्राध्यक्ष २४ फेब्रुवारीला अहमदाबादला भेट देणार आहेत. पुन्हा अहमदाबाद आणि, त्या कार्यक्रमाचं म्हणे नाव असणार आहे (संदर्भ: इंडियन एक्सप्रेस) “केम छो मिस्टर प्रेसिडेंट आणि, त्या कार्यक्रमाचं म्हणे नाव असणार आहे (संदर्भ: इंडियन एक्सप्रेस) “केम छो मिस्टर प्रेसिडेंट”.. “केम छो”.. “केम छो” का\nअमेरिकन राष्ट्राध्यक्ष २४ फेब्रुवारीला अहमदाबादला भेट देणार आहेत. पुन्हा अहमदाबाद आणि, त्या कार्यक्रमाचं म्हणे नाव असणार आहे (संदर्भ: इंडियन एक्सप्रेस) “केम छो मिस्टर प्रेसिडेंट आणि, त्या कार्यक्रमाचं म्हणे नाव असणार आहे (संदर्भ: इंडियन एक्सप्रेस) “केम छो मिस्टर प्रेसिडेंट”.. “केम छो”.. “केम छो” का\nमोदी आणि ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणानंतर ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून भारतभेटीवर येत असल्याचे म्हटले. या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास भारत आणि अमेरिकेने व्यक्त केला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा सप्टेंबर २०१९ मध्ये अमेरिका दौऱ्यात ह्युस्टन येथे हाऊडी मोदी कार्यक्रम पार पडला होता. याच पार्श्वभूमीवर आता ‘केम छो मिस्टर प्रेसिडेंट’ असं या कार्यक्रमाला नावं देण्यात आलं आहे. या दौऱ्यात ट्रम्प हे दिल्ली आणि अहमदाबादला भेट देणार आहेत. यावेळेस ट्रम्प विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधणार आहे. तसंच ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया याही भारत दौऱ्यावर येणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.\nहेही वाचा – विजेच्या जनजागृतीसाठी राज्यात लवकरच ऊर्जा पे चर्चा\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमुंबई भिडणार चेन्नईशी, कसा होणार सामना\nIPL सामन्यांचे विश्लेषण ‘माय महानगर’वर\nनाशिकमध्ये Oxygen टँकर न मिळाल्याने रुग्णांचे जीव धोक्यात\nकॉर्पोरेटला लाजवेल अशी आदिवासी पाड्यातील शाळा, इगतपुरी\nPhoto: प्रेमाचं मीटर होणार डाऊन, ‘टिक टॅक टो’ वेबसिरिज आलीये On...\nभल्या पहाटे अजितदादांची मेट्रोवारी\nIPL 2020 मध्ये स्टार अँकर मयंती लँगरऐवजी ‘हे’ सुंदर चेहरे दिसणार\nPhoto – सर्वपित्री अमावस्येनिमित्त मुंबईच्या समुद्रकिनारी श्राद्धविधी\nसुशांतची बहीण श्वेताची सोशल मीडियावरुन Exit, इन्स्टावर होती Active\nHappy Birthday PM Modi: गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा मोदींचा प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://amperevehicles.com/mr/industrial-vehicles/", "date_download": "2020-09-19T12:38:04Z", "digest": "sha1:OKRYB2ZMYH4POUB4I7BOMXCNF2BMTJJH", "length": 8158, "nlines": 227, "source_domain": "amperevehicles.com", "title": "Industrial Electric Vehicles by Ampere - Trisul and Mitra", "raw_content": "\nऔद्योगिक जागांमधील गरजांसाठी अनुरुप\nफॅक्टरी आवारामधील दळणवळणासाठी अनुरुप, औद्योगिक कार्यस्थळाच्या गरजांच्या पूर्ततेसाठी त्रिसुलची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्रिसुलमध्ये रिव्हर्स गीअर, कमी टर्निंग रेडियस, सुरक्षित ब्रेक प्रणाली आणि अॅन्टी-टॉपल अशा सुविधांचा भरणा आहे.\nकमाल लोडिंग क्षमता 100 Kg चार्ज कालावधी 6 - 8hrs\nमोटर पावर 250 W लांबी (मिमी) 1185\nचार्जर 220V, 2.7A रुंदी (मिमी) 490\nवजन (बॅटरी) 12.5 Kg उंची (मिमी) 1170\nवजन (वाहन) 41.7 Kg व्हील बेस (मिमी) 775\nबॅटरीची क्षमता 36 V 12 AH जमिनीपासून अंतर 50 mm\nबॅटरीचे आयुर्मान 300 Cycles व्हील बेस 775 mm\nपुढील टायरचा आकार 16x2.124 inches रन डिस्टन्स / चार्ज 35 Km\nपुढील टायरचा दाब 30 ps ब्रेक प्रणाली Drum\nटर्निंग रेडियस 775 mm वॉरन्टी 1 Year\nकमी त्रासासह उच्च लोड्स\n२५०-४०० किग्रॅ पेलोड क्षमतेसह कार्गोची आणि मटेरियलची वाहतूक करण्याची क्षमता. मित्र सिरीझला शक्तिशाली लीड अॅसिड बॅटरी आणि १ kW -१.२८ kW मोटरचे पाठबळ लाभलेले आहे. २५ kmph च्या सुरक्षित स्पीड ऑपरेशनसाठी अनुरुप, एका चार्जमध्ये तुम्हाला मिळतो ५०-७५ किमीचा पल्ला.\nचार्जिंगसाठी लागणारा वेळ 10 - 12 Hours चार्जर रेटिंग 60 V 12/ 15 A\nरेंज प्रति चार्ज 70 Km कर्ब वजन किग्रॅमध्ये 430\nस्पीड 25 kmph लांबी (मिमी) 3506\nबॅटरीची क्षमता 60 V/ 150 Ah उंची (मिमी) 1499\nमोटरची क्षमता 1280 W व्हील बेस (मिमी) 2175\nमोटरची प्रकार BLDC बॅटरीचे आयुर्मान (आवर्तनांची संख्या) 300 Cycles\nबॅटरीचा प्रकार Sealed Lead Acid रिव्हर्स पर्याय Yes\nटेस्ट ड्राइव्ह बुक करा\nमदत हवी आहे का \nसेल्स आणि कस्टमर सपोर्ट\nमदत हवी आहे का \nसेल्स आणि कस्टमर सपोर्ट\n© अॅम्पिअर वेहिकल्स, 2019. सर्वाधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/stink-in-dombivli-irks-locals-complain-on-social-media/articleshow/72467804.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-19T13:01:45Z", "digest": "sha1:MKJM7MP7IXO43Q6HUERMBPRMEPRIEKNG", "length": 11785, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nडोंबिवली शहरात अचानक दुर्गंधी; नागरिक हैराण\nडोंबिवली शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या दुर्गंधीमुळं नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. याबाबत सोशल मीडियावर तक्रारी पाऊस पडत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मात्र कानावर हात ठेवत महापालिकेकडं बोट दाखवलं आहे.\nठाणे: डोंबिवली शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या दुर्गंधीमुळं नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. याबाबत सोशल मीडियावर तक्रारी पाऊस पडत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मात्र कानावर हात ठेवत महापालिकेकडं बोट दाखवलं आहे.\nडोंबिवली एमआयडीसी परिसरातील नाल्यातून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे शहरात दुर्गंधी पसरत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. मागील आठ दिवसापासून रोज सकाळी नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे कानावर हात ठेवले आहेत. महापालिकेकडून खाडीत सोडल्या जाणाऱ्या घरगुती सांडपाण्यामुळे थंडीच्या काळात सकाळच्या वेळी दुर्गधी पसरत असल्याचं मंडळानं म्हटलं आहे. मात्र, थंडीमुळे दुर्गंधी वाढत असेल तर मागील दोन वर्षांत इतका त्रास का नव्हता, असा सवाल त्रस्त नागरिकाककडून केला जात आहे.\nप्रदूषणामुळं आयुष्य कमी होत नाही: प्रकाश जावडेकर\nअंबरनाथ: प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होणार\nअनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\n'त्या' सर्वांची तोंडे काळी करून कंगना गेली; प्रताप सरना...\nकल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊनची चर्चा; महापालिका आयुक...\nBhiwandi Murder: OLX वरून बाइक घेण्यासाठी पैसे नव्हते; ...\n...तर हा महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही; मनसेच्या आ...\nमुलीचा खून करून मृतदेहाचे केले तुकड�� महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nएटीएममधून पैसे काढणाऱ्यांसाठी SBIने घेतलाय 'हा' निर्णय\nकरोना लस कधी येणार आरोग्यमंत्र्यांनी दिलं हे उत्तर\nरशियाकडून भारताला मिळणार लशीचे 'इतके' डोस\nपंतप्रधान मोदींचा ७० वा वाढदिवस, शुभेच्छांचा वर्षाव\nपुन्हा लॉकडाउन होणार नाही, जनता कर्फ्यू करता येईल- हसन मुश्रीफ\n'भाभीजी के पापड' खाऊन करोना जातो का\nआयपीएलमुंबई विरुद्ध चेन्नई: कसे आहे अबूधाबीचे पिच आणि हवामान; या खेळाडूंना मिळेल संधी\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nन्यूजनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nसिनेन्यूजजीममध्ये घाम गाळतोय सलमान खान, RADHE ची तयारी सुरू\nविदेश वृत्तभारत-चीन वादात मध्यस्थी; रशियाला होणार 'हा' फायदा\nविदेश वृत्तसौदी: बेरोजगार भारतीय कामगारांवर भीक मागण्याची वेळ; डिटेंशन सेंटरमध्ये रवानगी\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nदेशएनआयएचे छापे, अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nआयपीएलजिंकणार तर मुंबईच; या कारणामुळे चेन्नईविरुद्ध मुंबईचे पारडे कधीही जड\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nरिलेशनशिपया प्रसिद्ध अभिनेत्री जात-पात-धर्म-भेद सारं विसरुन अडकल्या परदेशी तरुणांसोबत लग्नबंधनात\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/lifestyle/kitchen-tips-in-marathi-20/206793/", "date_download": "2020-09-19T11:19:31Z", "digest": "sha1:LVAXTSOOVCRUNGV7WIVX6VO3ULHDFBMR", "length": 7933, "nlines": 119, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Kitchen tips in marathi", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर लाईफस्टाईल स्वयंपाक घरातील खास ‘किचन टिप्स’\nस्वयंपाक घरातील खास ‘किचन टिप्स’\nस्वयंपाक घरातील खास 'किचन टिप्स'\nअनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.\nडाळ किंवा तांदळाला किड लागण्यापासून जपण्याकरीता त्यात कडूलिंबाचा पाला घालावा किंवा डाळ, तांदूळास बोरिक पावडर चोळून लावून मग भरावे.\nदुधाला विरजण लावताना दुधात थोडीशी तुरटी फिरवावी. दही घट्ट होते.\nभाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतले लोह (iron) टिकण्यास मदत होते.\nभेंडीची भाजी शिजवताना त्यात चिंचेचे बुटुक किंवा दोन चमचे दही घातले तर भेंडीची भाजी चिकट होत नाही.\nपुऱ्यांसाठी कणीक भिजवतांना जर कणकेत चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात.\nरात्री छोले भिजत घालताना जर त्यात मूठभर हरभरा डाळही घातली तर त्यामुळे छोले छान रस्सादार आणि दाटही होतात.\nकिचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा, डाग जातात.\nकढीलिंब एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिला की सुकतो. अशा कढीलिंबाची पाने तेलात तळून, डब्यात भरुन ठेवावीत. त्याचा हिरवा रंग कायम राहतो आणि ती बराच दिवस टिकतात.\nगाजर, टोमॅटो, काकडी, बीट, मुळा अशा भाज्या जून, मऊ किंवा सुरकुतलेल्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात. ताज्या आणि टवटवीत होतात.\nकच्ची केळी दीर्घ काळ ताजी राहण्याकरीता थंड पाण्यानी भरलेल्या पातेल्यात ठेवावी. साधारण १ आठवड्या पर्यन्त केळी टवटवित राहतात. हे पाणी दररोज बदलावे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमुंबई भिडणार चेन्नईशी, कसा होणार सामना\nIPL सामन्यांचे विश्लेषण ‘माय महानगर’वर\nनाशिकमध्ये Oxygen टँकर न मिळाल्याने रुग्णांचे जीव धोक्यात\nकॉर्पोरेटला लाजवेल अशी आदिवासी पाड्यातील शाळा, इगतपुरी\nPhoto: प्रेमाचं मीटर होणार डाऊन, ‘टिक टॅक टो’ वेबसिरिज आलीये On...\nभल्या पहाटे अजितदादांची मेट्रोवारी\nIPL 2020 मध्ये स्टार अँकर मयंती लँगरऐवजी ‘हे’ सुंदर चेहरे दिसणार\nPhoto – सर्वपित्री अमावस्येनिमित्त मुंबईच्या समुद्रकिनारी श्राद्धविधी\nसुशांतची बहीण श्वेताची सोशल मीडियावरुन Exit, इन्स्टावर होती Active\nHappy Birthday PM Modi: गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा मोदींचा प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://ybchavan.in/index.php/marathi-books/2015-09-23-09-20-33", "date_download": "2020-09-19T11:30:28Z", "digest": "sha1:RGZGUT3VPXRALXPNUDOBJJHDLZKUWSV3", "length": 8402, "nlines": 91, "source_domain": "ybchavan.in", "title": "यशोधन", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण व्य���ख्यानमाला (मराठी)\nप्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे\nतुम्ही येथे आहात :\nयशवंतराव चव्हाण यांचे निवडक विचार\nसंकलन : विनायक पाटील\nEbook साठी येथे क्लिक करा\n‘यशोधन’ची पहिली आवृत्ती प्रसिध्द झाली, तेव्हा देशात आणीबाणी होती.\nसाप्ताहिक ‘माणूस’ चे संपादक व राजहंस प्रकाशनचे प्रमुख श्री. ग. माजगांवकर हे माझे मित्र.\n‘यशोधन’ची जमवाजमव झाल्यानंतर मी श्री. गं. ना म्हणालो की, हे संकलन ‘राजहंस’ ने प्रकाशित करावे. किंबहुना ‘राजहंस’ प्रकाशित करील, असे मी गृहितच धरले होते. परंतु श्री. गं. नी ‘यशवंतराव चव्हाणांसारख्या सुसंस्कृत राजकारण्याच्या उक्तींचे संकलन, प्रकाशित करण्यास मला आनंदच वाटला असता. शिवाय हे संकलन, तुमच्यासारख्या निकटवर्तीयाने केले आहे; परंतु देशात आणीबाणी जाहीर झालेली आहे व आणीबाणीचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतील यशवंतराव चव्हाण हे एक आहेत. म्हणून हे संकलन मी माझ्या प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित करणे, मला योग्य वाटत नाही’ अशी असमर्थता प्रकट केली. आणि तसेच झाले. ‘यशोधन’, ‘राजहंस’तर्फे प्रकाशित झाले नाही.\nचिंतामणी लाटकरांच्या ‘कल्पना मुद्रणालया’ कडे ‘यशोधन’ छपाईला पाठविण्याचा निर्णय माजगावकरांनी घेतला व माझ्या सोबत येऊन पुस्तक छपाईला टाकले. सुभाष अवचटांना भेटून मुखपृष्ठाचीही रचना त्यांनीच करून घेतली. ‘कल्पना मुद्रणालया’त बसून स्वत: माजगांवकरांनी मुद्रितेही तपासली. स्वत:च्या कार्यालयात जाण्यापूर्वी ते लाटकरांना भेटून कामाचा आढावाही घेत असत. पहिली आवृत्ती प्रसिध्द झाली १९७७ साली. राजकीय निष्ठा व वैयक्तिक मैत्री या भिन्न बाबी आहेत व त्या दोन्ही आपण एकाच वेळी सांभाळू शकतो, याचा आदर्श वस्तुपाठ माजगांवकरांनी माझ्यापुढे ठेवला होता. या घटनेचा माझ्या मनावर योग्य तो परिणाम झाला व आयुष्यभर माझ्यासाठी ते एक मार्गदर्शक तत्त्व ठरले.\nया घटनेला २७ वर्षांचा काळ लोटला. ‘राजहंस प्रकाशन’ चे प्रमुख व श्री. गं. चे धाकटे बंधू दिलीपराव यांचा फोन आला. नशिक येथे ७८ वे साहित्य संमेलन होत आहे. तुम्ही संमेलनाचे कार्यकारी अध्यक्षही आहात. ‘यशोधन’ ची पुढील आवृत्ती काढायला हवी. तात्काळ होकार दिला अशी ही सहावी आवृत्ती. आज श्री. ग. आपल्यात नाहीत. आहेत त्यांच्या आठवणी व दिलीप माजगावकरांनी जपलेली कौटुंबिक मैत्रीची भावना. ती अशीच टिकू�� राहो. वाढो.\nयशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार\nयशवंतराव इतिहासाचे एक पान..\nयशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण\nयशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा\nयशवंतराव चव्हाण: व्यक्तित्व व कर्तृत्व\nश्री. यशवंतराव चव्हाण अभिनंदन ग्रंथ\nपुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित\nकॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/category/faq/", "date_download": "2020-09-19T11:25:28Z", "digest": "sha1:Q6W54MZIFDNWBJ7YNPDCL2APTW3X3GPR", "length": 9495, "nlines": 139, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "FAQ – प्रश्न मनातले – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nपीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार\nनको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी\nप्रजनन संस्थेतील वेगळेपण – भाग २\nलैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा लिंगसांसर्गिक आजार\nलॉकडाऊनच्या काळात जमलं नाही, आता सेक्स केलंं तर……\nपुरुष मित्रांनो, शीघ्रवीर्यपतनाचा त्रास होतोय हा उपाय करुन पहा… स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट\nजननेंद्रियांतील वेगळेपण – भाग १\nFAQ – प्रश्न मनातले\nFAQ – प्रश्न मनातले\nशंका, प्रश्न, चिंता, टेन्शन…हे विचारू का पण कुणाला विचारू अशी शंका विचारली तर लोक काय म्हणतील आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी हे विचार येऊन गेले असतील. पण हे सगळे विचार सोडून द्या. मनातल्या शंका, प्रश्न, गोंधळ आम्हाला सांगा. या पानावर काही मित्र मैत्रिणींनी विचारलेल्या शंका आणि त्यांची उत्तरं दिली आहेत. तुम्हाला जे वाटतंय् ते आम्हाला मोकळेपणाने विचारा. आम्ही त्याची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.\nI Soch Podcasts Uncategorized Videos अपंगत्व आणि लैंगिकता आपली शरीरे कार्टून कट्टा\nFAQ - प्रश्न मनातले\nFAQ – प्रश्न मनातले\nलैंगिक क्रिया लैंगिक भावनेशी संबंधित आहे. आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा काही जणांकडे आकर्षित होतो. या भावना आपल्याला व्यक्त कराव्याशा वाटतात. ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आकर्षण वाटत असतं, त्या व्यक्तीबरोबर असताना किंवा तिचा/त्याचा विचार करत…\nFAQ - प्रश्न मनातले\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nअविवाहित मुलीने मोबाइल वापरल्यास वडिलांना होणार १.५ लाखांचा दंड\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/dabholkar-case-cbi-opposes-lawyer-sanjeev-punalekars-bail/articleshow/69832169.cms", "date_download": "2020-09-19T12:35:36Z", "digest": "sha1:2HCB7LN6JFHSVNX2JUG5FGXYLFNQRWCG", "length": 15328, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअॅड. पुनाळेकरांच्या जामिनीला सीबीआयचा विरोध\n'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला अॅड. संजीव पुनाळेकर यांनी संशयित आरोपींचे वकील म्हणून नव्हे, तर सनातन संस्थेचे साधक म्हणून दिला आहे,' असा युक्तिवाद सीबीआयचे वकील अॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी सोमवारी कोर्टात केला. विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या कोर्टात ही सुनावणी सुरू आहे.\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\n'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला अॅड. संजीव पुनाळेकर यांनी संशयित आरोपींचे वकील म्हणून नव्हे, तर सनातन संस्थेचे साधक म्हणून दिला आहे,' असा युक्तिवाद सीबीआयचे वकील अॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी सोमवारी कोर्टात केला. विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या कोर्टात ही सुनावणी सुरू आहे.\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अॅड. पुनाळेकर यांनी शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. त्यांनी जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला आहे. मात्रस सीबीआयने त्यांच्या अर्जाला विरोध केला आहे.\nसीबीआयचे वकील सूर्यवंशी युक्तिवादादरम्यान म्हणाल���, 'अ‍ॅड. पुनाळेकर यांनी वकिली क्षेत्राची लक्ष्मणरेषा ओलांडून एक साधक म्हणून दुसऱ्या साधकाला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकर याचा जबाब कर्नाटक 'एसआयटी'ने नोंदविला आहे. या जबाबात त्याने पूर्ण शस्त्र नष्ट न करता त्याचे काही सुट्टे भाग करून ठाणे येथील खाडीत फेकून द्यावे, असा सल्ला अ‍ॅड. पुनाळेकर यांनी दिला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ते उर्वरित शस्त्राचे भाग दुसऱ्या गुन्ह्यात वापरायचे होते का, असा प्रश्न अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी उपस्थित केला.\n२००६ मध्ये सनातन संस्थेवर बंदी आल्यानंतर त्यांनी हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून काम सुरू केले आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येपूर्वी दोन दिवस सनातन संस्थेच्या सनातन प्रभात या मुखपत्रात एक व्यंगचित्र छापून आले होते. त्यात एक माणूस खाली पडला असून, तो अंनिस आहे, तर त्यावर शस्त्राने वार करणारा एक इसम दाखविण्यात आला होता. शेजारी एक झेंडा फडकवताना दाखविण्यात आला होता. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणाऱ्या डॉ. दाभोलकर यांना 'तुमचा दुसरा गांधी करू' असेही धमकाविण्यात आल्याचे अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.\n'पुराव्यासोबत छेडछाड करण्याची शक्यता'\nडॉ. दाभोलकर यांना मारण्यासाठी आरोपींनी संगनमताने कट रचला होता आणि त्यानुसार त्यांनी तो पूर्णत्वास नेल्याने आरोपींवर आयपीसी १२० (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून लॅपटॉप, पेन ड्राइव्ह जप्त केले असून, त्याचे तांत्रिक विश्लेषण करायचे आहे. आरोपींना जामीन मिळाल्यास ते पुराव्यासोबत छेडछाड करू शकतात. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, असे अॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी युक्तिवादात सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nMotor Vehicle Tax: मोटार वाहन करात ५० टक्के सूट; पाहा क...\n सकाळी सहा वाजताच पुणे मेट्रोच...\nAjit Pawar: मुंबईनंतर पुण्यातही जमावबंदी\nCoronavirus In Pune: होम क्वारंटाइन रुग्णांना विमा संरक...\nफॅशनचे फंडे आता ‘वस्त्रकोशा’त महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\n चिन्यांना पुरवली संवेदनशील आणि गोपनीय माहिती\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nआयपीएलIPL: आतापर्यंतच्या सलामीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करणारा संघ किती वेळा जिंकला, पाहा…\nदेशएनआयएचे छापे, अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nसिनेन्यूजजीममध्ये घाम गाळतोय सलमान खान, RADHE ची तयारी सुरू\n कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनच्याच आत गेली टोपी बहु\nआयपीएलजिंकणार तर मुंबईच; या कारणामुळे चेन्नईविरुद्ध मुंबईचे पारडे कधीही जड\nन्यूजनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nमुंबईज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/02/blog-post_21.html", "date_download": "2020-09-19T13:07:44Z", "digest": "sha1:LIV35NFMK6HASZIU7U3KOKWCKF7TWAQL", "length": 13415, "nlines": 116, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (२१५) उद्धवाच्या मठातील वैद्य डोळे बरे करतील", "raw_content": "\nHomeस्वामी समर्थ सद्गुरूकृपाक्र (२१५) उद्धवाच्या मठातील वैद्य डोळे बरे करतील\nक्र (२१५) उद्धवाच्या मठातील वैद्य डोळे बरे करतील\nनागूआण्णा कुलकर्णी पंढरपूरात तुका विप्राच्या घरी उतरले तीन चार दिवस येथील देवदर्शनात गेले एक दिवस पांडुरंगाच्या देवळात दोन गृहस्थ भेटले त्यांना नागूआण्णांनी त्��ांच्या अंधत्वाबद्दल सांगताच त्यांनी सांगितले उद्धवाचे मठानजीक एक डोळ्यांचा वैद्य आला आहे त्याजकडे तुम्ही जा त्याप्रमाणे नागूआण्णा त्या वैद्याकडे गेले वैद्याने सांगितले मी पन्नास रुपये घेईन तर डोळे नीट करीन नागूआण्णा त्यात कबुल झाले वैद्याने शस्त्राने त्यांच्या डोळ्यावरचे पडदे काढले आणि पट्टी बांधली पट्टी तीन दिवसांनी सोडल्यावर नागूआण्णांना दिसू लागले पण चांगले दिसत नव्हते व डोळ्यास फार कळ लागत होती हे सांगण्यास ते जेथे वैद्य होता त्या मठात गेले पण वैद्य तेथे नव्हता त्यांनी लोकांना वैद्याबाबत विचारताच लोकांनी डोळ्याचा वैद्य येथे आलेला आम्हास माहीत नाही हे ऐकून नागूआण्णास मोठा चमत्कार वाटला त्यांनी डोळ्याला होणाऱ्या त्रासाबद्दल दुसऱ्या वैद्यास विचारले त्याने थोडा औषधोपचार केला त्यामुळे उलट डोळ्याचा ठणका वाढला नंतर नागूआण्णांनी अक्कलकोटात चालते बोलते देव आहे त्यांनाच याबद्दल विचारावे असे मनात आणून ते अक्कलकोटास श्री स्वामी समर्थांकडे परत आले.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nनागूआण्णांच्या डोळ्यावर उपचार श्री स्वामी समर्थ कृपेने अथवा त्यांच्या किमयेने अन्यत्र कोठेही होऊ शकला आसता ते स्वतः एखादे औषध सांगून उपचार करु शकले असते पण तो उपचार पंढरपूरला का तर पंढरपूर हे सदगुरुतत्त्वाचे निवासस्थान प्रत्यक्ष सत्यलोकच आहे पण पंढरपूरचे हे महत्त्व तेथे पाठविण्याचा श्री स्वामींचा उद्देश त्या बिचाऱ्या नागूआण्णा कुलकर्ण्यासच काय पण तुम्हा आम्हालाही कळणारा नाही येथे पंढरपुरातही नागूआण्णा देवदर्शन घेण्याची उपासना चालूच ठेवतात श्री स्वामींच्या नियोजनानुसार त्यास दोन गृहस्थ भेटतात त्यांची डोळ्याची समस्या ऐकून त्यास उद्धवाच्या मठात आलेल्या एका वैद्यास भेटावयास सांगतात पण हा उद्धव कोण त्याचा मठकुठे आहे कोण वैद्य आदि सर्वांबाबत नागूआण्णा अनभिज्ञ आहेत येथे उद्धव म्हणजे सर्वोच्च स्वामी परमेश्वर उद्धवाच्या मठातला वैद्य डोळ्यावर शस्त्रक्रिया करणार असतो पणतेही पन्नास रुपये घेऊन विविध प्रकारच्या त्यागाच्या सेवेच्या सत्कर्म रुपी कृतीच्या जीवाकडून वरील स्वरुपाचा मोबदला घेतल्यावरच परमात्मा जीवाचा उद्धार करतो हा या मागचा भावार्थ आहे सर्वस्व हा जीव चरणी ठेवू दुजी दक्षिणा मी तुम्हा काय देऊ वास्तविक नागूआ��्णासारख्या अथवा तुमच्या आमच्यासारख्या भक्ताने परमेश्वरास सर्वस्व अर्पण करावे असे अपेक्षित असते परंतु आपण प्रापंचिक देवभक्ती स्थूल देहानेच करतो कारण मुळात आपली देहबुद्धी गेलेली नसते म्हणजे आपला स्वार्थ सुटलेला नसतो आपण आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी देवभक्ती अथवा उपासना करीत असतो म्हणून ती उथळ अथवा वरकरणी असते त्यामुळे तिच्यात दांभिकता वरवरची थातूर मातूर कृती असते आपल्या उपासनेने अंतर्बाह्य देहाची शुद्धी होणे महत्त्वाचे आणि गरजेचे असते तेच नागूआण्णांकडून विविध स्तरांतून श्री स्वामींना करुन घ्यायचे होते म्हणून तर तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर पुन्हा अक्कलकोट असे वर्तुळ पूर्ण करुन घेतले डोळ्याच्या उपचारात कसर राहिली म्हणून नागूआण्णा पुन्हा उद्धवाच्या मठात त्या वैद्याकडे गेला तर ना तेथे कधी डोळ्यांचा वैद्य आला होता अन्य दुसऱ्या वैद्याकडे जाऊनही उपयोग झाला नाही तेव्हा नागूआण्णा कुलकर्ण्यास आत्मबोध झाला की अक्कलकोटातच चालते बोलते देव आहे तेच सर्वकाही उपचार करतील नागूआण्णा सारखेच तुम्हा आम्हा सारख्या सर्वसामान्य जीवांना आत्मबोधासाठी आपल्या उपासनेच्या शुद्धतेसाठी हा खटाटोप करावा लागतो त्याला दुसरा पर्याय नाही उपासनेस अथवा भक्तीस शॉर्टकट नसतो हेच खरे.\nश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2013/03/", "date_download": "2020-09-19T12:55:36Z", "digest": "sha1:KGVDSFA5EZPXMMYASUBWUWG5O3LRYLFH", "length": 19536, "nlines": 152, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: March 2013", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nआपला गुलछबू नवरा आपल्यावर किती प्रेम करतो, याचे कौतूक त्याची पत्नी तिच्या मैत्रिणींना सातत्याने सांगायची. मजा अशी, की त्या मैत्रिणी तिच्या पतीप्रेमाला विरोध करीत नसत किंवा त्याबद्दल तिच्यासमोर कधी शंका घेत नसत. पण तिची पाठ वळली वा तिचे लक्ष नसेल; तेव्हा एकमेकींशी फ़िदीफ़िदी हसून त्या तिच्या पतीप्रेमाची टवाळी मात्र हमखास करीत असत. किंबहूना ती पतिव्रता त्यांच्यात नसली; मग तिच्या नवर्‍याची लफ़डी, हाच त्या मैत्रिणींचा कुजबुजण्य़ाचा मुख्य विषय असायचा. काही प्रमाणात हे तिच्याही कानी आलेले होते. पण मैत्रिणींना तिने कधी त्याबद्दल छेडले नव्हते. मग एके दिवशी या पतिव्रतेनेच मंडळातल्या दुसर्‍या मैत्रिणीच्या नवर्‍याला कुणासोबत बघितले आणि त्याची वाच्यता केली; त्यावरून खडाजंगी उडाली. तेव्हा मग हिच्या निष्ठावान नवर्‍याचा विषय खुलेआम आखाड्यात आला. तेव्हा आपल्या नवर्‍याचे प्रताप ऐकून तिचे डोके भणभणले. पण तिचा आपल्या पतीदेवावर अढळ विश्वास व निष्ठा होती. तिने चक्क मैत्रिणींचा नाद सोडला. ती त्यांच्या मंडळात जायची बंद झाली. याला म्हणतात पातिव्रत्य. त्यालाच म्हणतात बांधिलकी. सगळे जग एका बाजूला आणि आपण त्या बांधिलकीसाठी दुसर्‍या बाजूला.\nएकेदिवशी तिचा नवरा ऑफ़िसमधून लौकर घरी आला आणि तब्येत थोडी बरी नाही म्हणून आलो, असे त्याने सांगितले. ही पतिव्रता खरेदी शॉपिंगला निघालेली. पतीने तिला निश्चिंत मनाने जायला सांगितले व अधिक तिच्याकडे आपले क्रेडीट कार्ड दिले. मस्त शॉपिंग करून यायला सांगितले. त्याला थकवा असल्याने भरपूर विश्रांतीची गरज होती. नवर्‍याच्या आग्रही व प्रोत्साहक वागण्याने पतिव्रता सुखावली. दाखवायपुरते थांबू का, डोके दाबून देऊ का, असे प्रश्न विचारले तिने. पण पतीनेच निघायचा आग्रह केला, तशी पडत्या फ़ळाची आज्ञा घेऊन, ती लगबगीने घराबाहेर पडली. पण बिचारीचे नशीब चांगले नव्हते. हातात क्रेडीट कार्ड असूनही, कुठे काही खरेदी करण्याजोगे तिला पसंतच पडत नव्हते. तासाभरा�� दोनतीन मॉल फ़िरून झाले. पण काहीच खरेदी जमली नाही. तेव्हा वैतागून नशीबाला दोष ती घरी परतली. मनात म्हणाली, कधी नाही ती पतिसेवा करू तेवढीच. बिचारा दिवसदिवस राबतो आपल्या चैनीसाठी. आज दुसरे काही काम नाही, तर पतिसेवेचे पुण्य पदरात पाडून घेऊ. मात्र याची तिच्या नवर्‍याला कल्पना नव्हती. शॉपिंग व क्रेडीट कार्ड असल्यावर लाडकी पत्नी तीनचार तास तरी माघारी येणार नाही, अशी त्याला खात्री होती. पण अनपेक्षितरित्या पतिव्रता तासाभरातच घरी परतली; तर दोघांनाही थक्क व्हायची पाळी आली. दोघांचा आपापल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, अशी स्थिती होती.\nशयनगृहात त्या पतिव्रतेचे निष्ठावान पतिदेव भलत्याच कुणा अप्सरेसोबत प्रणयक्रिडेत रममाण झालेले होते. पतिव्रतेची सगळी झिंग क्षणात उतरली. आजवर मैत्रिणी सांगत होत्या; त्याचा साक्षात पुरावा तिच्या घरात व तिच्या समोर हजर होता. त्यामुळे रागाने बेभान झालेल्या पतिव्रतेला बोलताही येत नव्हते. तिच्या तोंडातून शब्दही फ़ुटत नव्हता. पण तो पतिदेव कसला बेरक्या. काही क्षणातच सावरला आणि आपल्या लाडक्या पत्नीला म्हणाला, लाडके काय झाले तू अशी विचलित का झाली आहेस तू अशी विचलित का झाली आहेस तुला थक्क व अस्वस्थ होण्याचे काही कारण नाही. मी तुझ्याशीच एकनिष्ठ आहे. तुला जे काही दिसते आहे व दिसले आहे; त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. आपण बांधिलकी व नितीमुल्ये जपणारी माणसे आहोत ना तुला थक्क व अस्वस्थ होण्याचे काही कारण नाही. मी तुझ्याशीच एकनिष्ठ आहे. तुला जे काही दिसते आहे व दिसले आहे; त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. आपण बांधिलकी व नितीमुल्ये जपणारी माणसे आहोत ना मग जे दिसते त्याच्यावर विश्वास कसा ठेवून चालेल मग जे दिसते त्याच्यावर विश्वास कसा ठेवून चालेल तुझ्या पतीच्या शब्दावर विश्वास ठेव, तुझ्या पातिव्रत्यावर विश्वास ठेव. तुला फ़सवणार्‍या तुझ्या डोळ्य़ावर विश्वास ठेवून आजवर जपलेल्या निष्ठेची व बांधिलकीची नासाडी करणार आहेस का तुझ्या पतीच्या शब्दावर विश्वास ठेव, तुझ्या पातिव्रत्यावर विश्वास ठेव. तुला फ़सवणार्‍या तुझ्या डोळ्य़ावर विश्वास ठेवून आजवर जपलेल्या निष्ठेची व बांधिलकीची नासाडी करणार आहेस का निष्ठा, बांधिलकी आपल्याला कधी फ़सवत नाहीत. आपले डोळे फ़सवत असतात लाडके.\nती पतिव्रता तशीच उठली आणि तडक महिला ���ंडळात आली. तिला अनेक दिवसांनी परतल्याचे पाहून सगळ्या मैत्रिणी एकदम गप्प झाल्या. तर त्या शांततेचा भंग करीत आपली ही पतिव्रता म्हणाली. मला माझा पती निष्ठावान असल्याची खात्री पटली. उगाच तुमच्यावर चिडून क्लब सोडला होता. आपल्या सगळ्यांचेच नवरे किती निष्ठावान व बांधिकलीचे आहेत, त्याची आताच घरी खात्री पटली. अनुभवाचे बोल सांगते मैत्रिणींनो. त्या दिवशी रागावून निघून गेले त्याबद्दल माफ़ करा. सगळ्यांनी तिचे उभे राहून पुन्हा क्लबमध्ये स्वागत केले. आता तीही असल्या कुजबुजीमध्ये आडपददा न ठेवता सहभागी झाली. काही वेळाने कुजबुज संपली आणि उद्या वटसावित्रीच्या सणाला काय काय करायचे, त्याच्या नियोजनात मैत्रिणी रंगून गेल्या.\nअसो. ही अर्थात एक भाकडकथाच आहे. पण त्यातला जो बोध आहे तो अस्सल सेक्युलर आहे. ज्या व्रतवैकल्याची सेक्युलर मंडळी हेटाळणी व टवाळी करण्यात धन्यता मानतात, त्याचे अनुकरण मात्र किती अगत्याने करतात, त्याची ही कहाणी आहे. आठवते दोन महिन्यांपुर्वी लोकसभा व राज्यसभेत एफ़डीआयचा मुद्दा गाजत होता. तेव्हा मुलायम व मायावती यांनी तावातावाने त्या परदेशी गुंतवणूकीच्या प्रस्तावाविरोधात भाषणे केली होती आणि त्या निर्णयामुळे देशाची व जनतेची किती घोर फ़सवणूक होणार यावर पांडित्य सांगितले होते. पण जेव्हा विषय मताला टाकायची वेळ आली; तेव्हा मुलायमचा समाजवादी पक्ष कथेतल्या पतिव्रतेप्रमाणे सभात्याग करून बाहेर पडला होता आणि भाषण विरोधी करूनही मायावतींनी सेक्युलर सरकारला अभय देण्यासाठी राज्यसभेत प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले होते. मग त्या भाकडकथेतला गुलछबू नवरा कोण आणि सेक्युलर पतिव्रता किती व त्यांचे वटसावित्रीचे व्रत कुठले; ते आणखी स्पष्ट करून सांगायला हवे का\nदबा धरून बसलेला वाघ\nगेल्या सहा महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात खुप उलथापालथी चालू असताना एक नेता अजिबात अज्ञातवास भोगताना दिसतो आहे. म्हणजे तो कुठे दिसतच न...\nआधी आपल्या नातवाला कवडीची किंमत नसल्याचा दावा करताना मुंबई महाराष्ट्र पोलिसांवर आपला पुर्ण विश्वास असल्याचा उल्लेख शरद पवारांनी अगत्याने क...\nनुकताच एक मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात झाला. म्हणजेच त्याचे झटके सौम्य असले तरी तो शरद पवारांनी केलेला असल्याने त्यालाही भूकंप मानण्याची...\nसुशांत प्रकरण आणि राज���ारण\nसुशांत प्रकरणात त्याची आत्महत्या की हत्या याचा तपास करण्यावरून वाद सुरू झाला. पण शुक्रवारी यातूनच काही अटका व धाडी घालण्यात आलेल्या आहेत. आ...\n५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येत एका भव्य मंदिरासाठी भूमीपूजन झाले आणि ते मनोभावे उरकून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा राजधानी दिल्लीला रवाना झाल...\n‘इंडिया टुडे’ची मात्र आत्महत्या\nमागले दोन अडीच महिने अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण खुप गाजते आहे. त्याचा मृत्यू ही आत्महत्या की हत्या, असा वा...\nमुंबई पोलिसांचा ‘महान’ वारसा\nसुशांतसिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूनंतर मुंबई पोलिस कमालीच्या वादात सापडले. ते जितके झाकपाक करत गेले, तितके अधिकच गाळात फ़सत गेले. त्य...\nशीर्षक वाचले तर कोणाला वाटेल की त्यातून आपले राजकीय नेते काही धडा घेतील. पण भारतातले किंबहूना जगातले नेते, सहसा अशा घटनांपासून काहीही शिकत...\nशिवसेना हातात मुख्यमंत्रीपद व सत्ता आल्यापासून जशी वागते आहे, त्यामुळे अलिकडला इतिहास सांगण्याची वेळ आलेली आहे. कारण असे वचनच आहे, जे इतिहा...\nसुशांतने कोणाची झोप उडवलीय\nसुशांतसिंग राजपूत याच्या शंकास्पद मृत्यूचे प्रकरण शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे एक असे प्रकरण आहे, की त्यातून राज्याच्या राजकारणात उ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://blogs.tallysolutions.com/mr/tag/gst-returns/", "date_download": "2020-09-19T12:49:46Z", "digest": "sha1:2VEBPUQDEPUFNXX6TYCP7US2FYQUMYTK", "length": 10249, "nlines": 137, "source_domain": "blogs.tallysolutions.com", "title": "GST Returns Archives | GST (Goods and services tax) - India - Tally Solutions", "raw_content": "\nजीएसटीआर – ३बी फॉर्म कसा भरावा\n१८ जून, २०१७ रोजी झालेल्या १७ व्या जीएसटी कौन्सिल बैठकीत, संपूर्ण देशभरातील व्यवसायांना आवश्यक असणारा एक मोठा फायदा झाला. ह्यात विविध व्यापार आणि औद्योगिक संस्थांनी उचललेलं चिंत्यांच्या बाबी वर लक्ष ठेवून, आणि जीएसटीच्या सुरळीत रोलची खात्री करण्यासाठी परिषदेने प्रपत्र जीएसटीआर – १ आणि जीएसटी -२…\nजीएसटी चा व्यापाऱ्यांवर होणारा परिणाम\nऑक्टोबर १४, २०१६ रोजी अखिल भारतीय ट्रेडर्सच्या कॉन्फेडरेशनने (सीएआयटी) आपल्या सदस्यांना, म्हणजेच भारतातील जवळपास ६ लाख व्यापाऱ्यांनाजीएसटीच्या विषयावरप्रशिक्षण देण्यासाठी टॅली सोल्यूशन्स बरोबर एक सामंजस्य करार केला.याचा मुख्य हेतू म्हणजे व्यापारी समुदायाला डिजिटल तंत्���ज्ञानाचे महत्व पटवून देणे असले तरी जुलै १ पासून जीएसटी स्वीकारली असल्याने हे…\nजीएसटीमध्ये कर दायित्वाचे मूल्यांकन\nकरांचा आकलन म्हणजे एखाद्या व्यक्तीची कर देयता निश्चित करणे. एका व्यक्तीचं कर दायित्व हे कर कालावधी दरम्यान एखाद्या व्यक्तीद्वारे कर देय करण्याचा दर असतो. जीएसटी अंतर्गत कर मूल्यांकनचे प्रकार सध्याच्या शासनपद्धतीप्रमाणेच आहेत. ठळकपणे, 2 प्रकारचे मूल्यमापन आहेत – करपात्र व्यक्तीकडून मूल्यांकन तो स्वत:/ ती स्वत:…\nजीएसटी नुसार अनुपालनाचे परिणाम\nजीएसटी अंतर्गत अनुपालनाचे निरीक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आली आहे. हे गुन्हेगारी तीव्रतेच्या आधारावर बदलतात. सध्याच्या सरकारशी तुलना करता जीएसटी अंतर्गत कर चुकविण्याकरता दंड अधिक कडक करण्यात आला आहे. वर्तमान शासनाने मध्ये,एक्साइज अॅण्ड सर्व्हिस टॅक्सच्या अंतर्गत करमाफीची रक्कम 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्यास कर अधिकारी…\nजी एस टी मधे कर परतावा कसा मिळवायचा\nकराचा परतावा म्हणजे कर विभागाकडून करदात्यास देय किंवा परत मिळणारी कोणतीही रक्कम. विशिष्ट परिस्थितीत ज्या परताव्यास परवानगी दिली जाते आणि डीलर्स केवळ या परिस्थितीत कर परताव्याची मागणी करू शकतात ते म्हणजे आउटपुट पुरवठा, निर्यात कर, कराचा दर यामुळे करांचे जास्तीत जास्त भुगतान, इंपोर्ट टॅक्स क्रेडिट,…\nजीएसटी रिटर्न्स कसे फाईल करावे\nप्रत्येक नोंदणीकृत करपात्र व्यक्तीस महिन्याच्या दहाव्या दिवसापर्यंत GSTR-१ फॉर्म मध्ये बाह्य पुरवठ्याचा तपशील (‘जीएसटी’ परत-1) सादर करावा लागतो. अकराव्या दिवशी, आवक पुरवठ्याचा तपशील स्वयं-चलित GSTR-2 अ फॉर्म द्वारा प्राप्तकर्त्यास उपलब्ध केला जातो. 11 व्या दिवसापासून 15 व्या दिवसापर्यंत प्राप्तकर्त्यास फॉर्म GSTR-2 अ मध्ये कोणत्याही दुरुस्त्या…\nजीएसटीअंतर्गत परताव्याचे प्रकार कोणते असतात\nजीएसटीचा मूळ गाभा म्हणजे एककेंद्राभिमुखता. ही एककेंद्राभिमुखता जपली जाणार आहे राज्य आणि केंद्राच्या करांमध्ये. म्हणजेच, राज्य आणि केंद्राच्या करांना एकत्र केले जाणार आहे. सध्या काय घडतंय, हे लक्षात घ्या. केंद्रीय जकात कर, सेवा कर आणि वॅटअंतर्गत पात्र असलेल्या उत्पादकाला प्रत्येक राज्याने नमूद केल्याप्रमाणे परतावा भरावा…\nजीएसटी-रेडी टॅली.इआरपी ९ रिलीज ६ मध्ये फॉर्म जीएस���ीआर-३बी ची हाताळणी\nजीएसटीआर – ३बी फॉर्म कसा भरावा\nजीएसटी आकारण्यात येणाऱ्या रकमेचा हिशोब कसा लावाल\nजीएसटीमध्ये रचना योजनेअंतर्गत नोंदणी करु इच्छिता\nनवीन जीएसटी नोंदणी कशी मिळवायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2020-09-19T13:05:56Z", "digest": "sha1:2MBLNJPQB6TQ7FNBQL7V56C7MR23FQ4Y", "length": 5474, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कऱ्हा नदीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nकऱ्हा नदीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख कऱ्हा नदी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमुठा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nमुळा नदी (पुणे जिल्हा) ‎ (← दुवे | संपादन)\nइंद्रायणी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nभीमा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nअष्टविनायक ‎ (← दुवे | संपादन)\nखंडोबा ‎ (← दुवे | संपादन)\nमल्हारगड ‎ (← दुवे | संपादन)\nपवना नदी ‎ (← दुवे | संपादन)\nघोड नदी ‎ (← दुवे | संपादन)\nकुकडी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nनीरा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nमोरेश्वर रामचंद्र पराडकर ‎ (← दुवे | संपादन)\nकर्‍हा नदी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nआसू ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:धूळपाटी/महाराष्ट्र जनुक कोश(प्रस्तावित) ‎ (← दुवे | संपादन)\nमोरगाव ‎ (← दुवे | संपादन)\nआसू (फलटण ) ‎ (← दुवे | संपादन)\nमांडवी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nमीना नदी ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रातील नद्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nआंबी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nभामा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nमोसे नदी ‎ (← दुवे | संपादन)\nवेळवंडी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:पुणे जिल्ह्यातील नद्या ‎ (← दुवे | संपादन)\nकऱ्हा नदी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकाऱ्हाटी ‎ (← दुवे | संपादन)\nतुकाविप्र ‎ (← दुवे | संपादन)\nवेळ नदी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2020-09-19T13:44:13Z", "digest": "sha1:VNXPAZ55E3RKUR7FQPUBZKNHL5Z62NZU", "length": 3700, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:क्रीडा/विशेष लेखला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडिया:क्रीडा/विशेष लेखला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विकिपीडिया:क्रीडा/विशेष लेख या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nदालन:क्रीडा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nदालन चर्चा:क्रीडा ‎ (← दुवे | संपादन)\nदालन:क्रीडा/temp (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/blog-post_25.html", "date_download": "2020-09-19T13:04:05Z", "digest": "sha1:PUOT6VZSIGJDQZODCMVY2SICESRVXASA", "length": 6235, "nlines": 58, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "प्रेयसीच्या हत्येच्या प्रयत्नात झाला त्याचाच रेल्वे अपघातात मृत्यू", "raw_content": "\nप्रेयसीच्या हत्येच्या प्रयत्नात झाला त्याचाच रेल्वे अपघातात मृत्यू\nbyMahaupdate.in बुधवार, फेब्रुवारी ०५, २०२०\nमुंबई : धुळे येथून फिरण्यासाठी म्हणून प्रेयसीला मुंबईत आणून तिचा रेल्वे ट्रॅकमध्ये गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा मृत्यू रेल्वेखाली झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असली तरी या संशयास्पद घटनेचा तपास पोलीस करीत असल्याचे सांगण्यात आले.\nयातील मृत इसम व त्याच्या सोबत असलेली महिला हे दोघेही ��ुळे येथील राहणारे असून त्या महिलेची मृत व्यक्तीशी कर्जाच्या निमित्ताने ओळख झाली होती. ओळखीतून पुढे दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. हे जोडपे धुळ्याहून मुंबईला फिरण्यासाठी आले होते. धुळ्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये महिलेला बसवण्याच्या बहाण्याने तिला मृत इसमाने वांद्रे येथून ट्रेन पकडून माटुंगा येथे उतरले.\nदादर टर्मिनसहून ट्रेन पकडण्यासाठी आपण रुळावरून चालत जाऊ असे सांगत दोघे दादर-माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळावरून चालू लागले. एका निर्जन टप्प्यात आल्यानंतर त्या व्यक्तीने महिलेच्या ओढणीने तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये झटापट सुरू असताना महिला तिची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होती.\nअखेर तिची हालचाल थांबल्यानंतर ती मृत झाल्याचे समझत तो तिचे सामान उचलून रुळावरून पळत सुटला. पण त्याचवेळी समोरून ट्रेन येतेय, हे त्याच्या लक्षात आले नाही व ट्रेनच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. हा अपघात झाल्यानंतर निपचित पडलेली महिला प्लॅटफॉर्मच्या दिशेने पळत सुटली. रेल्वे पोलिसांनी तिची जबानी नोंदवून घेतली. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे.\nमृत व्यक्ती त्या महिलेसोबत रेल्वे रुळावरून जात असताना दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यानंतर घडलेल्या घटनेचा काहीच पुरावा पोलिसांकडे नसल्याने या प्रकरणाचा गुंता वाढल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/technology/social-media/article/jio-launches-new-cricket-plans-watch-ipl-from-home/312887", "date_download": "2020-09-19T11:21:19Z", "digest": "sha1:UTQFZCSNS3CDTWF6T7OMDSVXOZL5F2I2", "length": 8542, "nlines": 72, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Jio IPL 2020 jio launches new cricket plans watch ipl from home | Jio IPL Tariff Plans: जिओने लाँच केले क्रिकेटचे नवे प्लॅन्स, घर बसल्या पाहा IPL", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nJio IPL Tariff Plans: जिओने लाँच केले क्रिकेटचे नवे प्लॅन्स, घर बसल्या पाहा IPL\nJio IPL Tariff Plans: जिओने लाँच केले क्रिकेटचे नवे प्लॅन्स, घर बसल्या पाहा IPL\nरोहित गोळे | -\nJio IPL Tariff Plans: क्रिकेट आयपीएलची प्रसिद्ध लीग सुरू होणार आहे. जिओने क्रिकेट प्रेमींसाठी अनेक नवीन प्लॅन्स लाँच केले आहेत.\nJio IPL Tariff Plans: जिओने लाँच केले क्रिकेटचे नवे प्लॅन्स, घर बसल्या पाहा IPL |  फोटो सौजन्य: Representative Image\nमुंबई: Jio IPL Tariff Plans: तमाम क्रिकेट रसिकांची सर्वात आवडती क्रिकेट (Cricket) मालिका आयपीएल (IPL) सुरू होण्यासाठी आता फक्त अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता क्रिकेटप्रेमींचा उत्साह देखील शिगेला पोहचला आहे. दरम्यान, क्रिकेट प्रेमींना घरातूनच आयपीएलचा आनंद घेता यावा यासाठी जिओने (Jio) आगामी क्रिकेट हंगाम अर्थात आयपीएल-१३ साठी अनेक नवीन टॅरिफ प्लॅन (Plan0 जाहीर केले आहेत. 'जिओ क्रिकेट प्लॅन' (Jio Cricket Plan) अंतर्गत लाँच करण्यात आलेल्या या प्लॅन्समध्ये डेटा आणि व्हॉईस कॉलिंगसह १ वर्ष डिस्ने + हॉटस्टार VIP चं सब्सक्रिप्शन मिळेल. या सबस्क्रिप्शनची किंमत केवळ ३९९ रुपये आहे.\nजिओ किक्रेट प्लॅन्समध्ये क्रिकेट प्रेमींना डिस्ने + हॉटस्टार अ‍ॅपद्वारे फ्री लाइव्ह ड्रीम ११ आयपीएल सामने पाहू शकतात. हे प्लॅन्स १ महिन्यांपासून १ वर्षांपर्यंत वैधता असणारे प्रीपेड प्लॅन्स आहेत. या प्लॅनची वैधतेची कितीही दिवसांची असली तरीही डिस्ने + हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन पूर्ण वर्षासाठी असणार आहे.\nजिओ क्रॅकेट प्लॅन ४०१ रुपयांपासून सुरू होणारे हे प्लॅन्स २५९९ रुपयांपर्यंत आहेत. २८ दिवसांच्या वैधतेसह ४०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसाला ३ जीबी डेटा मिळेल. त्याचवेळी ५९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये २ जीबी डेटा उपलब्ध असेल. परंतु त्याची वैधता फक्त ५६ दिवसांची असेल. तर ८४ दिवसांच्या प्लॅन्सची किंमत ७७७ रुपये एवढी आहे. या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळणार आहे. याशिवाय २५९९ रुपये किंमतीच्या वार्षिक प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळेल.\nमुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी अर्जुन तेंडुलकर होतोय सज्ज\nIPL 2020 Schedule, Time Table: आयपीएल 2020 चे पूर्ण वेळापत्रक जाहीर, पाहा 'पहिला सामना' कुणाचा\nIPL 2020: मुंबई इंडियन्���चा लसिथ मलिंगा आयपीएलमधून बाहेर, 'या' बॉलरला मिळाली संधी\nसंपूर्ण सामना एकाहून अधिक वेळा पाहण्याऱ्या चाहत्यांसाठी जिओ क्रिकेटच्या प्लॅनमध्ये अॅड-ऑन सुविधा देखील उपलब्ध आहे. ४९९ रुपयांच्या १.५ जीबी डेटा प्रतिदिन टॉप-अप उपलब्ध आहे. ज्याची वैधता ५६ दिवस असेल. अ‍ॅड-ऑन प्लॅन्स हे तुम्ही वापरत असलेल्या प्लॅन्ससोबत देखील घेऊ शकतात. त्यात डेटासह १ वर्षासाठी डिस्ने + हॉटस्टार अ‍ॅपचं सब्सक्रिप्शन देखील असेल.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nपाकिस्तानने ड्रोनमधून टाकलेली शस्त्र जप्त\nएका दिवसात १२४७ रुग्णांचा मृत्यू, महाराष्ट्रातील आकडा किती\nआधी गूगनले नियमभंग केल्याप्रकरणी पेटीएमवर केली होती कारवाई\nचीनसाठी हेरगिरी, पत्रकाराला अटक\nजाणून घ्या कसे काम करते एनटीआरओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://ybchavan.in/index.php/marathi-books/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2020-09-19T12:04:42Z", "digest": "sha1:7PUUDTJLTEGV6X7TIS25WUYHFNMIGIZM", "length": 12086, "nlines": 94, "source_domain": "ybchavan.in", "title": "यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला (मराठी)\nप्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे\nसंपादक : भा. कृ. केळकर\nEbook साठी येथे क्लिक करा\nमहाराष्ट्राच्या जडणघडणीचे एक शिल्पकार, कर्तव्यदक्ष प्रशासक, चतुर राजकारणी, साहित्याचे सहृदय रसिक, संवेदनक्षम माणुसप्रेमी, एक निरलस ज्ञानपिपासू आणि कुटुंब-जनातील सुखदुःखात सहवेदनेने रंगणारा, अशा विविध पैलूंत कै. यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व नटले आहे. संपन्न झाले आहे.\nमहाराष्ट्राने, खरे म्हणजे जे अनेक महापुरुष निर्माण केले आहेत त्यांपैकी यशवंतराव हे निश्चितच एक होते. मराठी भाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री, राष्ट्राच्या कठीण प्रसंगी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हाकेला ओ देणारे संरक्षणमंत्री आणि विशाल दृष्टी असेला एक धुरंधर महापुरुष या विविध भूमिकांमुळे यशवंतरावजींचे नाव यावच्चंद्र-दिवाकरौ दुमदुमत राहणार आहे. मराठी भाषिक राज्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षातच, किंबहुना थोडे अगोदरच त्यांना काळाने ओढून न्यावे हे महाराष्ट्राचे दुर्दैव होय.\nप्रत्येक महापुरुषाचे कार्य हे देशातील आणि पुढील प��ढीकरता न फिटणारे ॠण असते. तरीपण नदीतील पाणी घेऊन आपण नदीतच अर्ध्य सोडत असतो. श्री. यशवंतरावजी यांचा स्मृतिग्रंथही हा अशाच प्रकारचा.\nमहाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे यशवंतरावजी हे जनक. त्यांच्या स्मृतिग्रंथाच्या रूपाने त्यांच्या स्मृतीस अर्ध्य देणे साहित्य संस्कृती मंडळाची, त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेची केवळ एक छोटीशी जाणीव. श्री. भा. कृ. केळकर यांनी या ग्रंथाचे संपादन करण्याचे मान्य करून आमच्या आणि त्यांच्या कल्पनेला साकार केले याबद्दल मंडळ त्यांचे आभारी आहे.\nश्री. वसंत साठे, श्री. रामभाऊ जोशी, श्री. राम खांडेकर, श्री. ना. बा. लेले, श्री. रवींद्र कुलकर्णी आदींनी या योजनेला सक्रिय साहाय्य केले. त्याबद्दल त्यांचे आभार.\nयशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिग्रंथ काढावा असे जरी आमच्या मनात असले तरी त्यातील संपादनाची योजना ही श्री. भा.कृ.केळकर यांची. ती त्यांनी (१) चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व (२) यशवंतरावांचा राजकीय प्रवास (३) मंत्रालयातील वर्षे (४) रसिक व सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व (५) ए रेअर नॅशनल लीडर आणि (६) कौटुंबिक जीवन आणि शेवटचा प्रवास या सहा विभागांत सिद्ध केले आहे. अशी ही महात्त्वाकांक्षी योजना सिद्धीस नेण्याकरिता यशवंतरावजींच्या निकट सहवासात असलेल्या लोकांनी लेखन करण्याची आवश्यकता होती. आठवणी सांगावयास हव्या होत्या.\nसर्वश्री वसंतदादा पाटील, वसंत साठे, अटलबिहारी वाजपेयी, एस.एम.जोशी, मधु लिमये, मोहन धारिया, एल.पी.सिंग, शरद पवार आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तसेच, जनरल कुमार मंगलम, ऍडमिरल भास्करराव सोमण, ले.ज.शंकरराव थोरात व शंतनुराव किर्लोस्कर, श्री. राम प्रधान, डी.डी.साठे, राम खांडेकर आणि कृ.पां. मेढेकर त्याचप्रमाणे पां.वा.गाडगीळ, द्वा.भ.कर्णिक, ना.बा. लेले, नारायण पुराणिक, गंगाधर इंदुरकर, एस.एम.केळकर, रामभाऊ जोशी आणि डॉ. सरोजिनी बाबर, रणजित देसाई, शिवाजी सावंत, भा.द.खेर, मो.ग.तपस्वी, आनंद यादव, ग.नी. जोगळेकर, स.शि.भावे व ना. धों. महानोर. तसेच, पं. भीमसेन जोशी, सुधीर फडके, सुलोचना, शामराव पवार, शंकरराव साळवी आणि भा.क़ृ. केळकर, टी.व्ही. उन्हीकृष्णन, पी.व्ही.आर.राव अशा अनेकांनी लेख, आठवणी आदी साहित्य उपलब्ध करून दिले याबद्दल सर्वांचे आभार.\nकै. यशवंतरावजी यांच्याशी त्यांच्या शेवटच्या दिवसांत माझा बराच जवळचा आणि जिव्हाळ्याचा संबंध आला. त्यातून माझ्या मनात त्यांच्याबद्दल निस्सीम श्रद्धा उत्पन्न झाली. त्यांच्या निधनामुळे व्यक्तिशः माझी फार मोठी हानी झाली आहे. याही दृष्टीने यशवंतरावजींवरील स्मृतिग्रंथ माझ्या अध्यक्षीय कारकीर्दीत प्रसिद्ध व्हावा हे पण माझे त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेचे गमक समजतो.\nहा ग्रंथ विक्रमी वेळात मुद्रित करून दिल्याबद्दल कल्पना मुद्रणालयाचे मालक श्री. चिं. स. लाटकर आणि कामगार यांचे मनःपूर्वक आभार.\nमहाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ\nयशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार\nयशवंतराव इतिहासाचे एक पान..\nयशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण\nयशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा\nयशवंतराव चव्हाण: व्यक्तित्व व कर्तृत्व\nश्री. यशवंतराव चव्हाण अभिनंदन ग्रंथ\nपुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित\nकॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-09-19T13:48:47Z", "digest": "sha1:ZFS6T5AB36VYGU5F5VWIR2WRGH5TW2PH", "length": 3494, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आयर्लंडचे पंतप्रधानला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:आयर्लंडचे पंतप्रधानला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:आयर्लंडचे पंतप्रधान या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसप्टेंबर १६ ‎ (← दुवे | संपादन)\nजगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/02/blog-post_775.html", "date_download": "2020-09-19T12:08:56Z", "digest": "sha1:OTPWNJSYIKRYZSWMHMVDCEHWPVES6KQS", "length": 9339, "nlines": 116, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (१७३) हत्तीचे मूत डोळ्यात घाल म्हणजे दिसेल", "raw_content": "\nHomeदररोजच्या नित्य पारायणासाठी क्र (१७३) हत्तीचे मूत डोळ्यात घाल म्हणजे दिसेल\nक्र (१७३) हत्तीचे मूत डोळ्यात घाल म्हणजे दिसेल\nपुण्याच्या जानकीबाईला नेत्ररोग होऊन तिला काहीही दिसेना पुष्कळ औषधोपचार करुनही गुण नाही अक्कलकोट स्वामींची कीर्ती ऐकून ती अक्कलकोटला आली श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन त्यांच्या समोर उभी राहताच ते म्हणाले अगं हत्तीचे मूत डोळ्यात घाल म्हणजे दिसेल त्यांच्या आज्ञेप्रमाणे तिने तसे करताच तिला स्वच्छ दिसू लागले.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nवर वर विचार केला तर अंध जानकीबाईस श्री स्वामी समर्थ डोळ्यात हत्तीचे मूत घालावयास सांगतात तिने तसे करताच तिला स्पष्ट दिसू लागते याचा भावार्थ आणि मतितार्थ शोधू गेल्यास जानकीबाई म्हणजे अंधळी भक्ती परंतु कोणतीही मूळभक्ती कधीच अंधळी नसते भक्ती करणारे अनेकदा सारा सार विचार न करता विवेकहीनतेने आंधळी भक्ती करीत असतात साध्या अशा भक्तीचे उदंड सोहळे उत्सव आदि आपण पाहतो ऐकतो वाचतो भजन पूजन कीर्तन प्रवचन पारायण नामस्मरण जप व्रत अनुष्ठाने उपवास स्नान दान तीर्थाटने आदि सर्व चाललेली असतात या सर्व फाफट पसार्यात सन्माननीय अपवाद वगळता बहुतेकांचे या धार्मिक कृतीत अंधानुकरण असते हे सर्व करीत असणाऱ्याचे प्रतीक म्हणजे या लीलेतील अंध जानकीबाई शेवटी ती सदगुरु श्री स्वामी समर्थांकडे आली या सर्व अंधविश्वातून बाहेर यायचे तर श्री स्वामींशिवाय दुसरे कोण ते या अंधत्वावर हत्तीचे मूत घालण्याचा जगावेगळा उपाय सांगतात त्या उपायासंबंधात (बखर १८३) याच ग्रंथात सांगितले आहे तरीही संक्षिप्त स्वरुपात पुन्हा एकदा हत्ती हे बुद्धीचे प्रतीक आहे ही बुद्धी म्हणजे सारासार विचार करण्याची विवेक बुद्धी या बुद्धीनेच टाकाऊ टिकाऊ इष्ट अनिष्ट योग्य अयोग्य मंगल अमंगल सत्य असत्य चांगले वाईट आदि बाबींतला भेद समजू लागतो अशी समज येणे म्हणजे एक प्रकारची दृष्टी प्राप्त होणे थोडक्यात हत्तीचे मूत डोळ्यात घातल्याचा मथितार्थ हाच बहुतेक व्यक्तींमध्ये देहबुद्धी किंवा भोग वासना असतात या वासनांचे मूत्रासारखे विसर्जन करायचे असते म्हणजे स्वच्छ दिसू लागतो हा इथला अर्थबोध आह��.\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/01/Saif-Ali-Khan-History-of-Tanhaji-is-not-true.html", "date_download": "2020-09-19T12:16:56Z", "digest": "sha1:Z2LXZ42U2ENH2JWYA6C2IRB67C5FBTTA", "length": 10678, "nlines": 98, "source_domain": "www.esuper9.com", "title": "'तान्हाजीचा इतिहास खरा नाही'-सैफ अली खान - esuper9", "raw_content": "\nHome > खळबळ जनक > फोकस > लोककला > 'तान्हाजीचा इतिहास खरा नाही'-सैफ अली खान\n'तान्हाजीचा इतिहास खरा नाही'-सैफ अली खान\nJanuary 20, 2020 खळबळ जनक, फोकस, लोककला\n'तान्हाजीचा इतिहास खरा नाही'-सैफ अली खान\nशिवाजी महाराजाचा इतिहास सांगणारा तान्हाजी हा चित्रपट 10 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. तान्हाजी चित्रपट रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला आहे. अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला तानाजी चित्रपट रिलीज होऊन 10 दिवस पूर्ण झाले आहेत. तान्हाजी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असतानाच बॉलिवूड अभिनेता सैफ अली खाननं या चित्रपटाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं खळबळ उडाली आहे.\nवॉरियर (Tanhaji: Unsung Warrior)' बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत असतानाच सैफनं दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर तान्हाजीच्या इतिहासावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. 'चित्रपटात दाखवण्यात आलेला इतिहास अर्धवट आहे. तो चुकीचा आहे. चित्रपटाचे कथानक वाचल्यानंतर मी भूमिकेच्या प्रेमात पडलो होतो, त्यामुळे त्यावर ठाम मत मांडू शकलो नाही. चित्रपटाचं चित्रिकरण सुरू असताना काही गोष्टी खटकत होत्या पण मला भूमिका सोडायची नव्हती. त्याम���ळे मी काही बोलू शकलो नाही.' सैफ अली खाननं एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तान्हाजी चित्रपटासंदर्भात आपलं मत व्यक्त केलं आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल ��र पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/04/mumbai-mahanagar-palika.html", "date_download": "2020-09-19T13:29:52Z", "digest": "sha1:JTMJF4H5535SEECHBRKTPONQNRFIKO4A", "length": 14573, "nlines": 104, "source_domain": "www.esuper9.com", "title": "वारंवार सूचना देऊनही बंद ठेवणाऱ्या नर्सिंग होमचे परवाने रद्द होणार - esuper9", "raw_content": "\nHome > Corona > वारंवार सूचना देऊनही बंद ठेवणाऱ्या नर्सिंग होमचे परवाने रद्द होणार\nवारंवार सूचना देऊनही बंद ठेवणाऱ्या नर्सिंग होमचे परवाने रद्द होणार\nवारंवार सूचना देऊनही बंद ठेवणाऱ्या नर्सिंग होमचे परवाने रद्द होणार\nकोराना व्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचारांसाठी खासगी नर्सिंग होम आणि दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश देऊनही अनेक ठिकाणी या सेवा सुरु झालेल्या नाहीत. परिणामी नॉन कोविड रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे जे नर्सिंग होम अद्याप सुरु झालेले नाहीत त्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तसंच बंद असणाऱ्या खाजगी दवाखान्यांबाबत 'एपिडेमिक ॲक्ट 1897' (साथरोग कायदा 1897) नुसार कारवाई करण्याचे निर्देशही महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले आहेत.\nजे नर्सिंग होम किंवा दवाखाने सोसायटी परिसरात, चाळीमध्ये, भाड्याच्या जागेत किंवा तत्सम ठिकाणी असून ते उघडण्यास सोसायटीतील व्यक्ती, मालक, शेजारी यांच्याद्वारे अडथळा आणला जात असल्यास; किंवा दवाखाने बंद ठेवण्यासाठी दबाव आणला जात असल्यास त्यांच्यावर 'एपिडेमिक ॲक्ट 1897' नुसार अत्यावश्यक सेवेत अडथळा आणल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचे तसंच गुन्हे दाखल करण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत.\nयासाठी, महापालिकेच्या सर्व 24 विभागातील स���र्वजनिक आरोग्य खात्याचे वैद्यकीय अधिकारी (M.O.H.) आपापल्या कार्यक्षेत्राचे सर्वेक्षण करतील. या सर्वेक्षणादरम्यान जे नर्सिंग होम बंद असल्याचे आढळून येतील, त्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही सुरु केली जाईल. तर जे खाजगी दवाखाने बंद आढळून येतील, त्यांच्याबाबत माहिती घेऊन संबंधित डॉक्टर किंवा दवाखाना उघडण्यात अडथळा आणणाऱ्यांवर 'एपिडेमिक ॲक्ट 1897' नुसार कारवाई सुरु करावी, असे आदेश कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्याद्वारे विभागस्तरीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.\nखाजगी नर्सिंग होम, खाजगी दवाखाने यांना दिलेल्या मार्गदर्शक सूचना -\n- दवाखान्यात येणाऱ्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान हे 'विना स्पर्श' (Non Contact Temperature) पद्धतीने तपासावे. संबंधित व्यक्तीच्या शरीराचे तापमान 98.6 फॅरेनहाईट किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास अशा व्यक्तींना तात्काळ महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये किंवा फिव्हर क्लिनिकमध्ये पाठवावे.\n- एखाद्या व्यक्तीची लक्षणे ही 'कोरोना कोविड 19' सारखी असल्यास अशा व्यक्तींना महापालिकेने निर्देशित केलेल्या केंद्रांवर पाठवावे.\n- खासगी दवाखान्यांमध्ये 'नॉन कोविड' रुग्णांवर उपचार करण्यात यावेत. यामध्ये प्रामुख्याने मधुमेह, रक्तदाब, दमा यासारखे विकार असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यात यावेत. तसेच संबंधित व्यक्तीने त्यांना सांगितलेले औषधोपचार योग्यप्रकारे घेत असल्याची खातरजमा करावी.\n- रुग्णांना तपासताना 'आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय' यांच्याद्वारे जारी करण्यात आलेल्या सूचनांचे परिपूर्ण पालन करावे. यामध्ये प्रामुख्याने मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, हातांची स्वच्छता राखणे यासारख्या बाबींचा समावेश आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरो��ा संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/then-who-will-have-the-courage-to-fight-against-criminals-priyanka-gandhi/", "date_download": "2020-09-19T12:01:52Z", "digest": "sha1:KWA2LDTZSJFNSLDBMM7EYTEDU63EIXYZ", "length": 7045, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "...तर गुन्हेगारांशी लढा देण्याचे धैर्य कोण देणार?- प्रियंका गांधी", "raw_content": "\n…तर गुन्हेगारांशी लढा देण्याचे धैर्य कोण देणार\nउणाव: भारतीय जनता पार्टीमधून काढून टाकलेले आमदार कुलदीपसिंग सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. मात्र, भाजप खासदार साक्षी महाराज अनेकदा कुलदीप सेंगर यांच्याबद्दल सहानुभूती दर्शवताना दिसतात. आता साक्षी महाराजांनी कुलदीप सेंगर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी टीका केली आहे.\nप्रियंकाने ट्विटरवर लिहिले आहे की जेव्हा विधिमंडळ आरोपींच्या बाजूने असतील तर मग गुन्हेगारांशी लढा देण्याचे धैर्य कोण देणार उणावचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी कुलदीप सेंगर यांना त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. साक्षी महाराजांनी कुलदीप सेंगरसाठी एक श्लोक देऊन अभिनंदन संदेश लिहिला आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतरही साक्षी महाराज तुरुंगात कुलदीपसिंग सेंगरला भेटायला गेले होते आणि त्यांचे आभार मानले.\nसाक्षी महाराजांच्या या अभिनंदनीय संदेशावर प्रियंका गांधींनी प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, ‘भाजपा खासदार बलात्काराचा आरोप असलेल्या एका भाजपा नेत्याला अभिनंदन संदेश देत आहेत. काल, आरोपींनी उन्नाव येथे बलात्कार पीडितेला जाळण्याचा प्रयत्न केला. जेव्हा सभासद आरोपींच्या बाजूने उभे असतात तेव्हा गुन्हेगारांशी लढा देण्याचे धैर्य कोण देणार\nकुलदीपसिंग सेंगर उणावच्या बांगरमऊ विधानसभाचे आमदार आहेत. त्यांच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याबद्दल सीबीआय चौकशी सुरू आहे. कुलदीपसिंग सेंगर यांच्यासह इतर आरोपी तुरूंगात आहेत. नुकत्याच भावाच्या मृत्यूनंतर कुलदीपसिंग सेंगर पॅरोलवर बाहेर आले. त्यानिमित्ताने अनेक स्थानिक नेते व भाजपचे आमदार सहानुभूती व्यक्त करण्यासाठी पोहोचले होते.\nनवलाखा यांच्या पत्राची राज्यपालांनी दखल घेत भेटीचे दिले निमंत्रण\nलॉन्स, मंगल कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्या\nवर्क फ्राॅम होममुळे मुंबईकर संतापात, सर्वेक्षणातून समोर आली महिती\n“कंगनाकडून खर्च वसूल करा”\n“15 महिन्याचा हिशोब मागणाऱ्या भाजपने १५ वर्षाच्या कारभाराचा हिशोब द्यावा”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/emergency-2019", "date_download": "2020-09-19T12:44:22Z", "digest": "sha1:C5D2K6NE5JIVDHPUEEFXFWHJNPZ26VSY", "length": 8245, "nlines": 159, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Emergency 2019 Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nIPL 2020 LIVE Streaming : आयपीएलचे सामने कुठे, कधी आणि कसे पाहता येणार\nIPL 2020 | रोहितची रणनीती ठरली, धोनीविरुद्धच्या पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स सज्ज\nघाबरु नका, महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काच्या रक्षणासाठी राज्य सरकार समर्थ : मुख्यमंत्री\nया कायद्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने घाबरण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनतेचे हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, त्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी राज्य सरकार समर्थ आहे\nCAA Protest : नागरिकत्व कायद्याविरोधात स्वरा भास्कर आणि जावेद जाफरीचं ऑगस्ट क्रांती मैदानात भाषण\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nIPL 2020 LIVE Streaming : आयपीएलचे सामने कुठे, कधी आणि कसे पाहता येणार\nIPL 2020 | रोहितची रणनीती ठरली, धोनीविरुद्धच्या पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स सज्ज\nयवतमाळमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अंधारवाडी गावात भीतीचं वातावरण\nIPL 2020 | जसप्रीत बुमराहमुळे लसिथ मलिंगाची कमतरता भासणार नाही : ब्रेट ली\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nIPL 2020 LIVE Streaming : आयपीएलचे सामने कुठे, कधी आणि कसे पाहता येणार\nIPL 2020 | रोहितची रणनीती ठरली, धोनीविरुद्धच्या पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स सज्ज\nयवतमाळमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अंधारवाडी गावात भीतीचं वातावरण\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन रुग्णांना प्रवेश सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://test.dhamma.org/mr/about/mini_anapana", "date_download": "2020-09-19T13:21:11Z", "digest": "sha1:24NA2ZGQRAUPSXKMR4WKDGGSC3C5WKXI", "length": 6803, "nlines": 154, "source_domain": "test.dhamma.org", "title": "Vipassana Meditation", "raw_content": "\nश्री सत्य नारायण गोयन्का\nजीवन जगण्याची कलाः विपश्यना साधना\nविपश्यना साधनाविधी संबंधी प्रश्नोत्तरे\nउद्योगपति तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी विपश्यना (Vipassana)\nभाषांतर करणे चालू आहे. काही पृष्ठांवर आपली निवडलेली भाषा आणि इंग्लीश यांची सरमिसळ होऊ शकते.\nसत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते\nआचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना\nसत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते\nआचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना\nश्री सत्य नारायण गोयन्का\nजीवन जगण्याची कलाः विपश्यना साधना\nविपश्यना साधनाविधी संबंधी प्रश्नोत्तरे\nउद्योगपति तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी विपश्यना (Vipassana)\nभाषांतर करणे चालू आहे. काही पृष्ठांवर आपली निवडलेली भाषा आणि इंग्लीश यांची सरमिसळ होऊ शकते.\nछोटी आनापान साधना - श्री स.ना.गोयन्का व्दारा प्रास्ताविक सत्र\nलहान आनापान सत्र एक शांत हॉल किंवा ध्यानायोग्य खोलीत आयोजित करावीत\nसहभागीदारानी पूर्ण सत्रादरम्यान पाठ ताठ ठेवून बसून पूर्ण शांतता राखत ऐकावे आणि सावधपणे अभ्यास करावा\nसत्र आयोजन करणारी यजमान व्यक्ती किंवा इतर कोणतीही अन्य व्यक्ती ह्यांनी कोणत्याही सूचना, सजीव किंवा रेकॉर्डेड देऊ नयेत; फक्त श्री गोएंका च्या छोट्या आनापान रेकॉर्डिंग मधीलच सूचना असाव्यात\nआनापानच्या छोट्या सत्रामध्ये भाग घेणाऱ्यांसाठी कोणतेही शुल्क नसावे\nटिप:छोटे आनापान सत्रामध्ये भाग घेणाऱ्यांना ह्या परंपरेमध्ये \"जुने विद्यार्थी\" म्हणून मानले जाणार नाही.\"फक्त जुन्या विद्यार्थ्यांठी\" म्हणून नियुक्त केलेल्या कोणताही कार्यक्रमामध्ये त्यांना सहभागी होता येणार नाही.\nप्रायवसी पॉलीसी (गोपनीयता नीति) | ईमेल वेबमास्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-2648-houses-in-panvel-for-mill-workers/articleshow/70829135.cms", "date_download": "2020-09-19T13:30:13Z", "digest": "sha1:SF7WEB7SJ6D7FSMHDVMB4KOBRFP6H6UQ", "length": 14250, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nगिरणी कामगारांसाठी पनवेलमध्ये २६४८ घरे\nपनवेलमधील कोन येथे २४६८ घरांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत देकारपत्र देण्याची महत्त्वाची घोषणा गुरुवारी म्हाडाकडून करण्यात आली. गिरणी कामगारांसंदर्भात विविध कामगार संघटनांनी म्हाडा अध्यक्ष, सभापती, प्रमुख अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. त्यात सुमारे दीड लाख गिरणी कामगारांना लवकरात लवकर घरे मिळण्यासंदर्भात विचारविनिमय झाला.\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nपनवेलमधील कोन येथे २४६८ घरांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत देकारपत्र देण्याची महत्त्वाची घोषणा गुरुवारी म्हाडाकडून करण्यात आली. गिरणी कामगारांसंदर्भात विविध कामगार संघटनांनी म्हाडा अध्यक्ष, सभापती, प्रमुख अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. त्यात सुमारे दीड लाख गिरणी कामगारांना लवकरात लवकर घरे मिळण्यासंदर्भात विचारविनिमय झाला. त्यात मुंबई महानगर क्षेत्रातील १८४ एकर जागेवरील घरांसह मुंबईतील मिठागरांवर घरे उपलब्ध करून देण्याचाही प्रस्ताव तयार होत असल्याचे सांगण्यात आले.\nराज्य सरकारने गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या सहाय्याने घरे देण्याची योजना जाहीर केली आहे. मात्र, घरे मिळालेल्यांच्या संख्येहून घरांच्या प्रतीक्षेत असलेल्यांची संख्या प्रचंड आहे. याच प्रश्नावर विविध संघटनांनी गुरुवारी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण, इमारत दुरुस्ती व पुर्नरचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर तसेच ज्येष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. 'गिरणी कामगारांना तातडीने घरे देण्याच्या दृष्टीने पनवेलमधील कोन येथे २४६८ घरांसाठी देकारपत्र देण्यात येतील', असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. तसेच, म्हाडाच्या गिरणी कामगार विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये म्हणून तातडीने अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात येतील, असेही त्यांनी जाहीर केले. या बैठकीस गिरणी कामगार संघर्ष समिती, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, सेंच्युरी मिल कामगार मंच, गिरणी कामगार सेनेचे पदाधिकारी सहभागी होते. त्यात ज्येष्ठ कामगार नेते दत्ता इस्वलकर, सचिन अहिर, प्रवीण घाग आदींचा सहभाग होता.\nठाणे, कल्याण, अंबरनाथ आदी भागांत १८४ एकर जमिनीवर गिरणी कामगारांसाठी घरांची प्रस्तावित योजना आहे. त���यासह नाहूर, भांडुप येथे मिठागरांकडे घरे उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार केला जात आहे. या दोन्ही प्रस्तावांबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेतले जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; बजेट नसेल तर 'हा' आहे पर्याय\nमुंबईत नवीन लॉकडाऊन नाही; पण आज मध्यरात्रीपासून जमावबंद...\nमोठा गौप्यस्फोट; नितेश राणेंचं थेट अमित शाहांना पत्र...\n ठाकरे सरकार बदलणार ५५ वर्षांपूर्वीचा कायदा...\nMumbai local: मुंबई लोकलबाबत मोठी बातमी; पश्चिम रेल्वेन...\nहवाई दल बचावकार्यासाठी करणार ड्रोनचा वापर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धडक कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली जप्त\nदिव्यांग व्यक्तीला शिपायाकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nकरोनामुळे केस कापण्याची भीती; सलून व्यावसायिक मेटाकुटीला\nमुंबई...तर मोदी सरकारविरोधात सर्वांना एकत्र यावेच लागेल: शिवसेना\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; बजेट नसेल तर 'हा' आहे पर्याय\nविदेश वृत्तलडाखमध्ये पारा घसरला; थंडीमुळे चिनी सैनिकांचे हाल सुरू\nपुणेपुण्यात लर्निंग लायसन्स काढताय; कार्यालयाची नवी वेळ जाणून घ्या\nविदेश वृत्तथायलंडमधील कालवा प्रकल्प भारताकडे दक्षिण चीन समुद्र नौदलाच्या टप्प्यात\nदेशलडाखमध्ये भारत-चीन तणावात आता थंडीची एन्ट्री, तापमान उणे ४ अंशांवर\nअर्थवृत्तसेबीचा नवा आदेश; पैसे जमा झाल्यावरच 'एनएव्ही' कळणार\nअर्थवृत्तपेट्रोल स्थिर ; आज डिझेल दरात झाली कपात\n; मनसेचा 'विना परवानगी, विना तिकीट' उद्या लोकलमधून प्रवास\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nफॅशनआमीर खानच्या लेकीची कपड्यांवरून ट्रोलर्सनी उडवली होती खिल्ली, म्हणाले...\nरिलेशनशिपतुम्हाला देखील लॉकडाऊनमध्ये 'हे' अनुभव आले का\n सॅमसंगचे ६ स्मार्टफोन झाले स्वस्त, पाहा नवीन किंमती\nधा��्मिककेतुची महादशा व प्रभाव कमी करायचाय 'हे' उपाय उपयुक्त; वाचा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://santsahitya.org/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%20%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE%20-%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%20%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE/2020/04/03/45074-chapter.html", "date_download": "2020-09-19T11:41:46Z", "digest": "sha1:5HEWZ4XRSBY2Z5332JGDKQ2TA4BQICZF", "length": 16252, "nlines": 180, "source_domain": "santsahitya.org", "title": "अद्वैत - अभंग २४४१ ते २४६० | संत साहित्य अद्वैत - अभंग २४४१ ते २४६० | संत साहित्य Literature by all great marathi saints", "raw_content": "\nसंतांचा अर्थ असा आहे की भक्तांनी बनविलेले धार्मिक साहित्य. जो निर्गुण उपासक आहे त्याला संत म्हटले पाहिजे हे आवश्यक नाही. याअंतर्गत लोकमंगलविद्या ही सर्व सगुण-निर्गुणांकडे येते, परंतु आधुनिकांनी निर्गुण्य भक्तांना \"संत\" हे नाव दिले आणि आता त्या वर्गात हा शब्द सुरू झाला आहे. \"संत\" हा शब्द संस्कृतच्या पहिल्या \"सत\" चा बहुवचन रूप आहे, ज्याचा अर्थ सज्जन आणि धार्मिक व्यक्ती आहे. मराठीमध्ये साधू / सुधारक हा शब्द प्रचलित झाला. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव इत्यादी संतांनी अभंग, भजन, गीते बनवून अगाध साहित्य निर्माण केले.\nसंत तुकाराम अभंग - संग्रह १\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह १\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह २\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग चवथा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पाचवा\nश्री एकनाथ महाराज हरिपाठ\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा\nअद्वैत - अभंग २४४१ ते २४६०\nदेह जाईल तरी जावो राहील तरी राहो दोराचिया सर्पा जिणें मरणें न वावो ॥१॥\nआम्ही जिताची मेलों जिताची मेलों मरोनियां जालों जीवेविण ॥२॥\nमृगजळाचें जळ भरलें असतां नाहीं आटलिया तेथें कोरडें होईल काई ॥३॥\nएका जनार्दनीं जगाचि जनार्दन जिणें मरणें तेथें सहज चैतन्यघन ॥४॥\n नामरूपा नाहीं आला ॥१॥\nतें पूर्वीच पाणी आहे तेथें पारधी साधील काय ॥२॥\nजंव पारधी घाली जाळें तंव त्याचेंच तोंड काळें ॥३॥\nएका जनार्दनीं सर्वही पाणी माशियाची कैंची खाणी ॥४॥\nमीच देवो मीच भक्त पूजा उपचार मी समस्त ॥१॥\nमीच माझी करीं पुजा मीच माझा देवो सहजा ॥२॥\n आगमनिगमांचे गुह्मा भांडार ॥३॥\n स्वयें पाहे देवाधिदेव ॥४॥\nलागलें दैवत अक्षत सांगा देव देऊळ आलें अंगा ॥१॥\nदेव देऊळ अवघाचि देव देखोनियां भाव लागतसे ॥२॥\nजाणतां नेणतां उरी नुरे मना यालागीं शरण एका जनार्दना ॥३॥\nसकळ गोडिये जें गोड आहे तें रसनाची जाली स्वयें ॥१॥\nआतां चाखावें तें काये जिव्हा अमृता वाकुल्या वाये ॥२॥\n कैशा सर्वांगीं निघती जिभा ॥३॥\n तया क्षण एक रसना न सोडी ॥४॥\nजो जो कोणी मनीं ध्याये तो मीचि होऊनियां राहे ॥१॥\n अर्जुनादि सर्वथा उद्धवा ॥२॥\nएक एक सांगतां गोष्टी कल्प कोटी न सरेचि ॥३॥\n एका जानार्दनीं भावें हरीसी ॥४॥\nसाक्षीभूत आत्मा म्हणती आहे देही वायां कां विदेही जाहला मग ॥१॥\nनानामतें तर्क करितां विचार पापांचे डोंगर अनायासें ॥२॥\nदेहीं असोनि देव वायां कां शिणती एका जनार्दनीं फजिती होती तया ॥३॥\nआत्मत्वाचें ठायीं सर्व एकाकार नाहीं नारीनर भेद भिन्न ॥१॥\nवर्णाश्रम धर्म ज्ञाति कुलगोत एकाकारी होत आत्मतत्त्वीं ॥२॥\nसदोदित पाहे सर्वाठायीं आहे एकाजनार्दनीं सोय धरी त्याची ॥३॥\nदेहीं वाढें जों जों शांती तों तों विरक्ति बाणें अंगीं ॥१॥\n देहीं देव प्रकाशे ॥२॥\n भरला संपुर्न चौदेहीं ॥३॥\nएका जनार्दनीं रिता ठाव नाहीं वाव पाहतां जगीं ॥४॥\nबहुतापुण्यें करूनि जोडला नरदेह नाहीं त्याचा वेवसाव घडला कांहीं ॥१॥\nन करावें तें केलें मनामागें धांवणें परि नारायणें करुणा केली ॥२॥\nआवरुनि इंद्रियें धरियेलीं हातीं कामक्रोधाची शांती केली सर्व ॥३॥\nवायां जाये परि श्रीगुरु भेटला एका जनार्दनीं जाहला कृतकत्य ॥४॥\n देहादेहीं फिटलें द्वैताद्वैत ॥१॥\nऐसें जनार्दनें उघड दाविलें देहींच आटलें देहपण ॥२॥\nएका जनार्दनीं चौदेहा वेगळा दाविलासे डोळा उघड मज ॥३॥\nनिमालें राहिलें गेले ऐसे म्हणती वायां फजीत होती आपुल्या मुखें ॥१॥\nनासलें कलेवर घेऊनियां मांडीं वाउगे तें तोंडी बोलताती ॥२॥\nस्वयें आत्मज्योति जया नाहीं आदिअंत तो आत्मा प्रत्यक्ष निमाला म्हणती ॥३॥\nएका जनार्दनीं उफराटी बोली कैसी भ्रांती पडली त्यांचे मनीं ॥४॥\n अद्वैतीं तूं रामनाम ध्याय ॥१॥\n रामनामें निरसे जाणा ॥३॥\n एका शरण जनार्दनीं ॥४॥\nरामनाम स्मरे पुरुषोत्तम रे सहज विद्या ज्ञेय हाही अविद्��ा धर्म रे ॥१॥\nअहं आत्मा हेंही न साही सर्व क्रिया भ्रम रे विजनवन निरंजन जनार्दन रे ॥२॥\nअगम्य गति ध्येय ध्यान साधन बंधन रे एका जनार्दनीं एका स्वानंद परिपुर्ण रे ॥३॥\n जीवरुपें शिव जाण ॥१॥\n तद्रूप बिंब दिसे जाण ॥२॥\n तरी अग्नीपणें संचला ॥३॥\nजीवशिव दोन्हीं हो का एक तरी मलीन एक चोख ॥४॥\n बिंबाअंगीम काय संचिता वसे ॥५॥\n बिंब प्रतिबिंब वाउगी ॥६॥\nऐसें भुलूं नये मन शरण एका जनार्दन ॥७॥\nआपणा आपण पाहे विचारुनी विचारतां मनी देव तुंचीं ॥१॥\nतूंचि देव असतां फिरशी वनोवनीं प्रगटली काहाणी बोलायासी ॥२॥\nदेहींचे देवळीं आत्माराम नांदे भांबावला भक्त हिंडे सदा रानें ॥३॥\nएका जनार्दनें भ्रमाची गोष्टी वायांचि शिणती होती कष्टी ॥४॥\nश्रमोनी वाउग्या बोलती चावटी परी हातवटी नये कोणा ॥१॥\nब्रह्माज्ञानी ऐसे मिरविती वरी क्रोध तो अंतरीं वसतसे ॥२॥\nसर्वरुप देखे समचि सारिखें द्वैत अद्वैत पारखें टाकूनियां ॥३॥\nएका जनार्दनीं ब्रह्माज्ञान बोली सहजचि आली मज अंगीं ॥४॥\nदेव मनुष्य सुताचें बाहुलें बापें बोळवणा सांगातें दिलें ॥१॥\nशेवट पालऊन दिसे मधु नेसो जाय तंव अवघाचि संबंधू ॥२॥\nआंत बाहेरी अवघेचि सूत स्वरूप देखतां निवताहे चित्त ॥३॥\nनीच नवा शोभतु साउला एका जनार्दनीं मिरवला ॥४॥\nमस्तकीं केश चिकटलें होती जैं ते निघती आपुले हातीं ॥१॥\nमिळती जैशा माय बहिणी हातीं घेउनी तेलफणी ॥२॥\n एका जनार्दनीं पहा वो ॥३॥\n हे तंव जाण भ्रांति बोली ॥१॥\n विठ्ठल पाहे चहुंकडा ॥२॥\nआपण आंत बाहेरी पाहे विठ्ठल देखोनि उगाची राहे ॥३॥\n विठ्ठल विठ्ठल परिपूर्ण ॥४॥\n« अद्वैत - अभंग २४२१ ते २४४०\nअद्वैत - अभंग २४६१ ते २४८० »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/horoscope-spirituality/rashifal-bhavishyavani/article/15-september-2020-rashifal-in-marathi-aajche-rashi-bhavishya/312733", "date_download": "2020-09-19T12:35:42Z", "digest": "sha1:JQIM62DVHUDEQ33PWKKC3I364RDWJOLJ", "length": 10420, "nlines": 81, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " आजचे राशी भविष्य १५ सप्टेंबर : असा असेल मंगळवार 15 September 2020 rashifal in marathi aajche rashi bhavishya", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nराशी भविष्य १५ सप्टेंबर : असा असेल मंगळवार\nराशी भविष्य १५ सप्टेंबर : असा असेल मंगळवार\nआजचे राशी भविष्य, १५ सप्टेंबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...\nराशी भविष्य १५ सप्टेंबर : असा असेल मंगळवार |  फोटो सौजन्य: Times Now\nमेष राशीच्या लोकांना लव्ह लाइफमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.\nसिंह राशीच्या व्यक्तींनी हितशत्रूपासून सावध रहा\nधनु राशीच्या व्यक्तींच्या कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंदी असेल.\nराशी भविष्य 15 September 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस\nमेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: बऱ्याच योजना आपल्या मनावर परिणाम करतील. लव्ह लाइफमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचा स्रोत देखील वाढण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंगः मोरपंखी\nवृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today:आधीच्या मेहनतीचे फळ आता मिळेल. धनप्राप्ती होण्याचे संकेत आहेत. घरात प्रसन्न वातावरण राहिल, पैसाही खेळता राहील. आजचा शुभ रंगः पिवळा.\nमिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: उद्योगात नव्या आव्हानांना सामोरं जावं लागेल पण लाभ होईल. आरोग्यासंबंधी काही समस्या उद्भवतील. आजचा शुभ रंगः हिरवा.\nकर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आयटी, बँकिंग आणि मीडियाशी संबंधित लोक त्यांच्या कठोर परिश्रमांमुळे आपल्या उच्च अधिकाऱ्यांना प्रसन्न करतील. आरोग्य चांगलं राहिल. आजचा शुभ रंगः पांढरा.\nसिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आज जीभेवर आणि वागण्यावर संयम ठेवा. हितशत्रूपासून सावध रहा. आरोग्याची काळजी घ्या. परदेशात असलेल्या प्रियजनांकडून शुभ वार्ता मिळतील. आजचा शुभ रंग - लाल.\nकन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: स्थायी संपत्तीद्वारे तुम्हाला मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टी ब्रोकर्ससाठी ही शुभ वेळ आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. थांबलेली कामे पूर्ण होतील. घाई करू नका. आजचा शुभ रंगः राखाडी\nतूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आज पहिलं काम झाल्याशिवाय दुसरं काम हातात घेऊ नये. पैशाचं आगमन आज निश्चित आहे. वैवाहिक जीवन सुखी असेल. आजचा शुभ रंगः आकाशी.\nवृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: मित्र, नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. वेळेचा सदुपयोग कराल. जोखीम उचलण्याची तयारी दाखवाल. धन प्राप्ती होऊ शकते. आजचा शुभ रंगः नारंगी.\nधनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंदी असेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर आनंदाचे क्षण घालवाल. व्यापारी क्षेत्रातही अनुकूल वातावरण असेल. आजचा शुभ रंग - निळा.\nमकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आज तुम्ही बौद्धिक कार्य आणि लेखनात व्यग्र असाल. नवीन काम सुरू करण्यास दिवस उत्तम आहे. व्यवसायात लाभ होईल. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आजचा शुभ रंग - आकाशी.\nकुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: राजकारणात असलेल्या लोकांना यश मिळेल. धनाचं आगमन होईल. रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांना विवाह करण्याची योग्य वेळ आहे. आजचा शुभ रंगः हिरवा.\nमीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: नेतृत्वगुण चांगले असल्याने त्याचा फायदा होईल. आज तुमच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असेल. जुनी देणी वसूल होतील. चांगले कार्य हातून घडेल. आजचा शुभ रंगः राखाडी\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nभारतात जगात सर्वाधिक कोरोना रिकव्हरी\nपाकिस्तानने ड्रोनमधून टाकलेली शस्त्र जप्त\nएका दिवसात १२४७ रुग्णांचा मृत्यू, महाराष्ट्रातील आकडा किती\nआधी गूगनले नियमभंग केल्याप्रकरणी पेटीएमवर केली होती कारवाई\nचीनसाठी हेरगिरी, पत्रकाराला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://karyarambhlive.com/news/800/", "date_download": "2020-09-19T11:40:00Z", "digest": "sha1:AZFGYPYT6XRYZTRMCH6AXW2U6ZM7VIOB", "length": 13626, "nlines": 132, "source_domain": "karyarambhlive.com", "title": "येस बँक घोटाळाप्रकरणी मुंबईत छापे", "raw_content": "\nयेस बँक घोटाळाप्रकरणी मुंबईत छापे\nमुंबई : राज्य सरकारने टाळेबंदी शिथिल केल्यानंतर तपास यंत्रणांनीदेखील जुन्या फाईलींवरची धूळ झटकून तपासाला गती दिली आहे. बँकिंग क्षेत्रात गाजलेल्या येस बँक घोटाळ्यात सक्तवसुली संचनालयाने आज सोमवारी मुंबईत बँकेच्या कर्जदारांवर छापे टाकले. दोन महिन्यांच्या लॉकडाउननंतर अचानक ‘ईडी’ने कारवाईचा धडाका लावल्याने येस बँक घोटाळ्यातील संशयितांमध्ये धडकी भरली आहे.\nदोन महिन्यांच्या दीर्घकालीन लॉकडाउनमधून मुंबईची काहीअंशी सुटका झाली असून शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्याचबरोबर प्रशासन आणि इतर यंत्रणा कार्यरत झाल्याचे आजच्या ‘ईडी’च्या कारवाईने दिसून आले. येस बँकेतून मोठी कर्जे घेतलेल्या कंपन्या ‘ईडी’च्या रडारवर आहेत. आज पर्यटन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘कॉक्स अँड किंग्ज’ या कंपन्यांच्या मुंबईतील कार्यालयांवर ‘ईडी’कडून छापे टाकण्यात आले. ‘कॉक्स अँड किंग्ज’च्या पाच कार्यालयांची आज ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली. या आधी मार्च महिन्यात ‘ईडी’ने ‘कॉक्स अँड किंग्ज’चे प्रवर्तक पीटर केरकर यांना समन्स बजावले होते. ‘प्राइसवॉटर कूपर्स’ने फेब्रुवारीत केलेल्या फॉरेन्सिक ऑडीटमध्ये ‘कॉक्स अँड किंग्ज’ने घेतलेली कर्जे संशयास्पद असल्याचे आढळून आले होते. तसेच २१००० कोटींचा निधी संशयास्पदरित्या वळवला असल्याचे तपासात आढळले होते.\nदक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात कॉक्स अँड किंग्जचे शहरातील मुख्य कार्यालय आहे. यासह चार आणखी कार्यालयात आज ‘ईडी’च्या तपास पथकांनी धाडी टाकल्या आहेत. ‘कॉक्स अँड किंग्ज’ने येस बँकेतून २२६० कोटींचे कर्जे घेतले आहे. या व्यवहारात मनी लाँडरिंग झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला असून त्याअंतर्गत आजचा तपास करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘कॉक्स अँड किंग्ज’ने घेतलेली कर्जे त्यासाठी गहाण ठेवलेली मालमत्ता, कंपनीचे आर्थिक व्यवहार आदी माहिती घेण्यात आली आहे.\nआर्थिक अनियमितता आणि वारेमाप कर्ज वाटप यामुळे रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) येस बँकेवर ५ मार्च रोजी निर्बंध लागू केले होते. मात्र त्यानंतर टप्याटप्याने ते शिथिल केले आणि येस बँकेचे व्यवहार पूर्ववत केले होते. मात्र बड्या उद्योगांना दिलेले कर्जे बुडीत खात्यात गेल्याने बँकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. हा घोटाळा उघड झाल्यानंतर येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली होती. तर बँकेची सर्वात मोठी कर्जदार असलेल्या दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रवर्तक कपील वाधवान आणि धीरज वाधवान सध्या अटकेत आहेत.\n35 हजाराच्या हुंड्याने घेतला उर्मीलाचा बळी\nनिवृत्तीवेतन धारकांसाठी महत्त्वाची बातमी\nगेल्या चोवीस तासात देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सर्वाधिक वाढ\nदेवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट\nशहिद भारतीय जवानांचे पोस्टमार्टम रिपोर्ट आले, चीनची क्रुरता जगासमोर\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on ���भिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\nपुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद\nनाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले\n24 लाखांचा गुटखा केला नष्ट\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\nपुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद\nनाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले\n24 लाखांचा गुटखा केला नष्ट\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीडमधील 1, केजचे चौघे पॉझिटिव्ह\nसलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on सलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nबियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on बियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nबीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह\nबालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nJune 17, 2020 June 17, 2020 Comments Off on बालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nदैनिक कार्यारंभ चे हे लाईव्ह न्यूज पोर्टल आहे.\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5172/", "date_download": "2020-09-19T11:20:25Z", "digest": "sha1:64BHKU7HUMLFY4LTYEFMNNP6MGRU4K75", "length": 4975, "nlines": 80, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-माझ्या तुटलेल्या माळेतले माणिक मोती : शर्वरी", "raw_content": "\nमाझ्या तुटलेल्या माळेतले माणिक मोती : शर्वरी\nAuthor Topic: माझ्या तुटलेल्या माळेतले माणिक मोती : शर्वरी (Read 1654 times)\nमाझ्या तुटलेल्या माळेतले माणिक मोती : शर्वरी\nआज मनात खूप ढग दाटून आले, काही कोरडे काही ओले\nत्यांचा गडगडाट, विजेचा लाखलाखाठ विचारांचा काहूर मनात दाटला.\nडोळ्यांतून रिमझिम पाऊस बरसू लागला.\nखिडकी बाहेर पाऊस धुवाधार कोसळत होता,\nमनाच्या कवाडावर आठवणींचे थेब तडातड वाजवत होता.\nसोसाट्याच्या वाऱ्याने उडून जाणारे छप्पर,\nवाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न पाहत होते.\nआयुष्यातल्या वादळाने तर माझ्या डोक्यावर छप्परच ठेवले नव्हते.\nआसवानी रोज भिजणाऱ्या मनाला\nआज ह्या पावसात चंद्रचिंब भिजवाव.\nमनातल्या ह्या भ्ग्भाग्णाऱ्या निखाऱ्याना\nह्या थेबांनी आज खरच विझवाव\nह्या वेळी अवेळी बरसणाऱ्या पावसाचा खूप त्रास होतो.\nकधीही बरसून आयुष्य ढवळून सर्वस्व उध्वस्त करून जातो.\nडोळे बंद करून पावसात उभी राहून आसवांना वाट मोकळी करून दिली.\nह्या पावसाने कि माझ्या आसवांनी कळेना\nकशाने मी झाले चीम्ब्चींब ओली.\nडोळे उघडून पहिले तर तू समोर हसत उभा होतास.\nतुझ्या ओंजळीत माझ्या स्वप्नांचे इंद्रधनुषी रंग घेऊन आलास.\nस्वप्न,आभास कि पुन्हा तेच फसवे क्षण मनात भीती दाटून आली.\nपण तुझ्या प्रेमाच्या मयुरपंखी रंगानी हि मीरा दिवानी झाली.\nतुझ्या स्पर्शात, तुझ्या मिठीत धगधगती ऊब होती.\nआज पुन्हा सापडले मला माझ्या तुटलेल्या माळेतले माणिक मोती.\nमाझ्या तुटलेल्या माळेतले माणिक मोती : शर्वरी\nमाझ्या तुटलेल्या माळेतले माणिक मोती : शर्वरी\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2020/04/malayalam-job-application-letter.html", "date_download": "2020-09-19T12:49:40Z", "digest": "sha1:7DAPQCNEGA4ANBQ4T7BFETMRK7GFLBZC", "length": 11073, "nlines": 138, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "ജോലിക്കു വേണ്ടിയുള്ള അപേക്ഷ Job Application Letter in Malayalam Language - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nहिंदी भाषा का महत्व पर निबंध\nहिंदी भाषा का महत्व पर निबंध किसी भी स्वतंत्र राष्ट्र की अपनी एक भाषा होती है जो उसका गौरव होती है राष्ट्रीय एकता और राष्ट्र के स्...\nछात्रवृत्ति के लिए प्रधानाचार्य को पत्र\nसेवा में, श्री प्रधानाध्यापक महोदय, राजकीय इंटर कॉलेज, गोरखपुर विषय : छात्रवृत्ति के लिए प्रधानाचार्य को पत्र\nपन्ना धाय का चरित्र चित्रण - दीपदान एकांकी\nपन्ना धाय का चरित्र चित्रण - दीपदान एकांकी पन्ना दीपदान एकांकी की केंद्रीय पात्र है वह तीस वर्ष की है तथा चंदन की माँ है वह तीस वर्ष की है तथा चंदन की माँ है\n10 lines on hindi diwas प्रत्येक वर्ष 14 सितम्बर को हिंदी दिवस के रूप में मनाया जाता है हिंदी भारत वर्ष क��� राष्ट्रभाषा भी है, इसक...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\n10 lines on My School in hindi मेरे स्कूल का नाम रामकृष्ण मिशन इंटर कॉलेज है मेरा स्कूल अंग्रेजी माध्यम का सी.बी.एस. ई स्कूल है मेरा स्कूल अंग्रेजी माध्यम का सी.बी.एस. ई स्कूल है\n10 lines on rainy season in hindi मुझे बरसात के मौसम की सबसे अधिक पसंद है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है\n10 lines on Peacock in hindi मोर भारत का राष्ट्रीय पक्षी है यह सम्पूर्ण भारत में पाए जाते हैं यह सम्पूर्ण भारत में पाए जाते हैं इसके सर पर कलगी होती है इसके सर पर कलगी होती है\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\nसच्चे मित्र पर अनुच्छेद लेखन\nसच्चे मित्र पर अनुच्छेद लेखन संकेत बिंदु दुःख का साथी सुख का साथी निराशा में हिम्मत देने वाला मित्र एक औषधि सच्चे मित्र ...\nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\nजिला अधिकारी को पत्र\nसेवा में, जिला अधिकारी, इलाहाबाद विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र \n10 lines on My School in hindi मेरे स्कूल का नाम रामकृष्ण मिशन इंटर कॉलेज है मेरा स्कूल अंग्रेजी माध्यम का सी.बी.एस. ई स्कूल है मेरा स्कूल अंग्रेजी माध्यम का सी.बी.एस. ई स्कूल है\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\nSanskrit Essay Collection - संस्कृत निबंध संग्रह संस्कृत के सबसे महत्वपूर्ण निबंधों का संग्रह सभी छात्रों के लिए प्रकाशित किया जा र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/uttar-pradesh-house-for-ram-under-pm-housing-scheme-demands-bjp-mp-harinarayan-rajbhar-1813404/", "date_download": "2020-09-19T13:27:50Z", "digest": "sha1:QQLCNQQHCGPKHRS3FBYF2EPEYFMBGPBW", "length": 12519, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Uttar pradesh house for Ram under PM housing scheme demands BJP MP HariNarayan Rajbhar | प्रभू रामाला अयोध्येत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर द्या: भाजपा खासदार | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nप्रभू रामाला अयोध्येत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर द्या: भाजपा खासदार\nप्रभू रामाला अयोध्येत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर द्या: भाजपा खासदार\nघोसी येथील भाजपाचे खासदार राजभर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्रक पाठवले आहे. या पत्रात राजभर यांनी अयोध्येतील रामलल्ला येथे प्रभू रामासाठी घर बांधून देण्याची मागणी केली\nभाजपाचे उत्तर प्रदेशमधील खासदार हरी नारायण राजभर यांनी अयोध्येत प्रभू रामाला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर द्यावे, अशी मागणी करणारे पत्रक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. अयोध्येतील रामलल्ला येथे प्रभू राम एका तंबूत राहत असल्याने त्यांना या योजनेअंतर्गत घर देण्याची मागणी राजभर यांनी केली आहे.\nघोसी येथील भाजपाचे खासदार राजभर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्रक पाठवले आहे. या पत्रात राजभर यांनी अयोध्येतील रामलल्ला येथे प्रभू रामासाठी घर बांधून देण्याची मागणी केली आहे. १९९२ पासून प्रभू राम हे रामलल्ला येथील तंबूत राहत आहेत. थंडी, उन्हाळा आणि पाऊस अशा कठीण परिस्थितीत ते राहत असून त्यांच्या डोक्यावर हक्काचे छत्र हवे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. बेघर लोकांना हक्काचे घर देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असून जिल्हा प्रशासनाने प्रभू रामाला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर बांधून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.\nदरम्यान, खासदार राजभर यांनी यापूर्वीही राम मंदिरासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. मंगळवारी भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत राजभर यांनी राम मंदिरासाठी सरकार कायदा आणणार का, असा सवाल सरकारला विचारला होता. ‘मी बैठकीत राम मंदिराचा मुद्दा मांडला, राम मंदिर कधी बांधणार, यासाठी कायदा कधी आणणार, असा प्रश्न मी विचारला. राम मंदिर हा सर्वांसाठी श्रद्धेचा विषय आहे, असे त्यांनी बैठकीनंतर सांगितले होते.\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राम मंदिराचे काम सुरु करण्याची मागणी करत आहे. तर दुसरीकडे भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही राम मंदिरावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 ‘गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे नको’\n2 बुलंदशहर हिंसाचार: इन्स्पेक्टर सुबोध सिंह हत्याप्रकरणातला मुख्य आरोपी अटकेत\n3 ‘मुस्लिम कायदा नाही फक्त कुराण मानतात’\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/nagpur-court-notice-to-rss-chief-mohan-bhagwat-on-rss-swayamsevak-lathi-1789877/", "date_download": "2020-09-19T12:39:37Z", "digest": "sha1:LETVH2KH3URI4HDVSIWFQV7QAVE2VRKT", "length": 12219, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "nagpur court notice to rss chief mohan bhagwat on rss swayamsevak lathi | स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदीची मागणी, न्यायालयाची सरसंघचालकांना नोटीस | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nस्वयंसेवकांच्या लाठीवर बंदीची मागणी, न्यायालयाची सरसंघचालकांना नोटीस\nस्वयंसेवकांच्या लाठीवर बंदीची मागणी, न्यायालयाची सरसंघचालकांना नोटीस\nमोहनिस जबलपुरे यांनी नागपूरमधील न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पथसंचलनात स्वयंसेवकांनी हातात लाठी घेऊन सामील होणे हे नियमांचे उल्लंघन असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या हातातील लाठीवर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका नागपूरमधील जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अतिरिक्त न्यायाधीशांसमोर या याचिकेवर सुनावणी झाली असून न्यायालयाने या प्रकरणी सरसंघचालक मोहन भागवत यांना नोटीस बजावली आहे.\nमोहनिस जबलपुरे यांनी नागपूरमधील न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पथसंचलनात स्वयंसेवकांनी हातात लाठी घेऊन सामील होणे हे नियमांचे उल्लंघन असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. जबलपुरे यांनी याचिकेत म्हटले आहे की, सरसंघचालक मोहन भागवत आणि अनिल भोकरे यांनी स्वयंसेवकांना लाठी घेऊन पथसंचलनात सामील होण्याचे निर्देश दिले. मात्र, हा प्रकार म्हणजे नियमांचे उल्लंघन आहे. याचिकाकर्त्यांनी यासंदर्भात माहिती अधिकारांतर्गत पोलिसांकडूनही माहिती मागवली होती. पोलिसांनी पथसंचलनाला परवानगी देताना काही अटी ठेवल्या होत्या. यात पथसंचलनात लाठीचे प्रदर्शन करु नये किंवा बाळगू नये. तसेच याचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल, असे यात म्हटल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला आहे. याप्रकरणी याचिकाकर्त्यांनी पोलिसांकडेही धाव घेतली होती. पुरावे म्हणून छायाचित्रही दिले होते, मात्र, पोलिसांनी संघाशी संबंधितांवर कारवाई केली नाही, असे याचिकेत म्हटले होते.\nसुरुवातीला जबलपुरेंनी कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, तिथे याचिका फेटाळण्यात आली. शेवटी या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायालयाने सरसंघचालकांना नोटीस बजावली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 मराठा आरक्षण: 1 डिसेंबरला जल्लोषाची तयारी करा, मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान\n2 राजीनामा मागण्याचा अधिकार केवळ अमित शाहंकडे : सुधीर मुनगंटीवार\n3 डीएसकेंच्या अडचणीत आणखी वाढ, ‘महारेरा’ने दिला दणका\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/920-boys-and-girls-missing-from-mumbai-remain-mysterious-1849918/", "date_download": "2020-09-19T12:24:18Z", "digest": "sha1:IUKUMNC6ZUOJ5N7TFLQQ3M4YOSQJ7IQZ", "length": 14193, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "920 boys and girls missing from Mumbai remain mysterious | मुंबईतून बेपत्ता झालेल्या ९२० मुला-मुलींचे गूढ कायम | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nमुंबईतून बेपत्ता झालेल्या ९२० मुला-मुलींचे गूढ कायम\nमुंबईतून बेपत्ता झालेल्या ९२० मुला-मुलींचे गूढ कायम\nअल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होण्याचे आणि विविध कारणांसाठी त्यांचे अपहरण करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे\n‘ऑपरेशन मुस्कान’च्या माध्यमातून शोध सुरू\nगेल्या सात वर्षांमध्ये मुंबईतून तब्बल २० हजार अल्पवयीन मुले बेपत्ता झाली होती. त्यापैकी ९२० मुला-मुलींचा शोध अद्यापही लागलेला नाही. पोलिसांनी या मुलांचा शोध घेण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ हाती घेतले आहे. या मोहिमेच्या यंदाच्या सातव्या टप्प्यात पहिल्या आठवडय़ातच ४८ मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.\nअल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होण्याचे आणि विविध कारणांसाठी त्यांचे अपहरण करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. २०११ ते २०१८ या सात वर्षांमध्ये मुंबईतून तब्बल २० हजार ६८७ अल्पवयीन मुले – मुली बेपत्ता झाली होती. त्यात ८ हजार ७८ मुले आणि १२ हजार २०९ मुलींचा समावेश होता. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून बहुतांश मुले घरी परतली, तर अनेक मुलांचा शोध लावण्यात पोलिसांनाही यश आले. परंतु, तरीही ९२० मुला-मुलींचा शोध लागू शकलेला नाही. त्यात ४५८ मुले आणि ४६२ मुलींचा समावेश आहे.\nअल्पवयीन मुले बेपत्ता होत असून त्यांचा शोध लागत नसल्याने सर्वोच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली होती. न्यायालयाने बेपत्ता मुलांचा शोध गांभीर्याने घेतला जावा यासाठी प्रत्येक अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी बेपत्ता असेल तर अपहरण संदर्भातील कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.\n* बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांकडून ‘ऑपरेशन मुस्कान’ ही मोहीम २० फेब्रुवारीपासून हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच आठवडय़ात पोलिसांना ४८ मुला-मुलींचा शोध लावण्यात यश आले.\n* येत्या ५ मार्चपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती या मोहिमेचे समन्वयक पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.\n* मागील वर्षी डिसेंबरमध्ये ‘मुस्कान मोहिमे’अंतर्गत २६७ मुला – मुलींचा शोध लागला होता.\nप्रथम ही संस्था मागील सात वर्षांंपासून मुलांच्या न्याय आणि हक्कांसाठी पोलिसांबरोबर काम करत आहे. रस्त्यावरील बेघर, भिक्षेकरी मुलांना त्यांच्या घरी पोहोचवणे, घर मिळवून देणे तसेच बालकामगारांची सुटका करत असते. या संस्थेच्या मदतीने पोलिसांनी आगरीपाडा येथील १७ बालकामगारांची सुटका क रण्यात आलेली आहे. प्रथम संस्थेने ‘मुस्कान’ मोहीम सुरू होण्यापूर्वी पोलिसांना १०७ बालकामगार आणि १६० भिक्षा मागणाऱ्या मुलांची माहिती दिली होती. यापैकी काही जणांची सुटका झाली असून उर्वरित मुलांच्या सुटकेसाठी पोलीस आणि संस्था कार्यरत आहे, असे ‘प्रथम’चे मुंबई विभागाचे कार्यक्रम प्रमुख नवनाथ कांबळे यांनी सांगितले.\n२०११ ते २०१८ पर्यंत\n* मुले ८ हजार ०७८\n* मुली १२ हजार २०९\nऑपरेशन मुस्कान अंतर्गत सापडलेली मुले\n२० फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंत\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 कचरा वर्गीकरण हवे, पण आमच्या वॉर्डमध्ये नको\n2 धारावीतील क्षयरुग्णांना दिलासा\n3 मेट्रोची धाव आता बदलापूपर्यंत\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/sanjay-shinde-died-in-railway-accident-at-pimpri-1832973/", "date_download": "2020-09-19T11:34:03Z", "digest": "sha1:NIB4ESOURTAJBNCMYWWT2JGNM6SV3ANC", "length": 11137, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sanjay shinde died in railway accident at pimpri| मुलीला भेटून घरी परतताना इंटरसिटीच्या धडकेत पित्याचा मृत्यू | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nमुलीला भेटून घरी परतताना इंटरसिटीच्या धडकेत पित्याचा मृत्यू\nमुलीला भेटून घरी परतताना इंटरसिटीच्या धडकेत पित्याचा मृत्यू\nपत्नी आणि मुलीला भेटून बहिणीच्या घरी निघालेल्या संजय साहेबराव शिंदे (३१) याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली होती.\nपत्नी आणि मुलीला भेटून बहिणीच्या घरी निघालेल्या संजय साहेबराव शिंदे (३१) याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली होती. सदर व्यक्तीची आज ओळख पटली. रेल्वे रुळ ओलांडण्याचा शॉर्ट कट संजयच्या जीवावर बेतला. संजय त्याच्या कुटुंबाचा आधार होता. त्याच्या पाठीमागे आई, वडील, मुलग��, पत्नी असा परिवार आहे.\nबुधवारी सायंकाळी संजय मोरवाडीतील लालटोपी नगर येथे पत्नी आणि मुलगी योगेश्वरीला भेटायला आला होता. त्याचे आणि पत्नीचे पटत नसल्याने तो बहिणीकडे तर कधी मित्रांकडे गेल्या तीन महिन्यांपासून रहात होता. पत्नी आणि मुलगी योगेश्वरीला भेटल्यानंतर संजय काळेवाडी येथे रहाणाऱ्या बहिणीकडे जाणार होता.\nपिंपरी रेल्वेस्थानकाच्या जवळ रेल्वे रुळ ओलांडत असताना पुणे-मुंबई इन्टरसिटी एक्सप्रेसने संजयला जोरात धडक दिली. संजय जवळपास दहा फूटावर जाऊन पडला. ट्रेनच्या या धडकेत संजयचा जागीच मृत्यू झाला. संजय हा बिगारी काम करायचा तर पत्नी भांडी धुण्याचं काम करून कुटुंब चालवते.\nमुलगी योगेश्वरी इयत्ता तिसरीमध्ये असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. दरम्यान,या घटनेत शॉर्ट कट मुळे जीव गेल्याचे निदर्शनास आले असून असा शॉर्ट घेऊ नये असे रेल्वे पोलीस एम.एच गायकवाड यांनी आवाहन केले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 कार चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळला शिवशाहीचा अपघात\n2 चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दि���्याने मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरवर गुन्हा दाखल\n3 गडकरी, तावडे, अजित पवारांसह सर्वपक्षीयांच्या कारखान्यांना नोटीस\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/career?page=2", "date_download": "2020-09-19T13:28:35Z", "digest": "sha1:2Y5SJIV2KAYZNGKCACD4U2LDC56RKJYT", "length": 5531, "nlines": 117, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Career Pune News in Marathi: Latest Pune News, Breaking News in Pune, Pune News Headlines, पुणे मराठी बातम्या, पिंपरी चिंचवड बातम्या | Yin Buzz", "raw_content": "\nकौशल्य शिक्षणाचे नवे पर्याय; मिळवून देतील हमखास...\nमुंबई : कौशल्य प्रशिक्षण म्हटलं की, काही विशिष्ट विभाग डोळ्यासमोर तरंगतात. सिव्हिल, मेकॉनिकल, अॅटोमोबाईल्स, आयटी इत्यादी लोकप्रिय विभागातील ट्रेंड शिकण्याकडे...\nMPSC परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; 'या...\nमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नियोजित राज्यसेवा पुर्व परीक्षा आणि अराजपत्रित गट 'ब' संयुक्त पूर्व परीक्षा स्थगीत केल्या. स्थगीत केलेल्या परीक्षा...\nरेल्वे करणार १.४० लाख पदांसाठी भरती; 'या...\nरेल्वे भरती मंडळाने अखेर एक लाखाहून अधिक पदांसाठी एनटीपीसी भरतीची तारीख जाहीर केली आहे. एकूण १,४०,६४० पदांसाठी ही भरती तीन वेगवेगळ्या प्रकारात होणार आहे. मार्च २०१९ मध्येच...\nउच्च आणि तंत्रशिक्षण सीईटी अर्जाला मुदतवाढ; अर्ज...\nमुंबई : प्रोफेशनल एज्युकेशन घेऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली. बारावी नंतर उच्च आणि तंत्रशिक्षण घेण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या सीईटी अर्जला...\n'या' तारखेपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा...\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा आयोजनासंदर्भात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक संपन्न झाली. यावेळी...\nइनोव्हेशन अँड न्यू व्हेन्चर पीजी डिप्लोमा...\nपुणेः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेंतर्गत डिपार्टमेंट आॅफ टेक्नोलाॅजीतर्फे घेण्यात येणाऱ्या इनोव्हेशन अँड न्यू व्हेन्चर या विषयातील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/03/", "date_download": "2020-09-19T11:22:48Z", "digest": "sha1:XAGVCLKFPVAK346QZMRRR2D7P5Y5OXTN", "length": 276463, "nlines": 296, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: March 2018", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोद��त्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nमहिनाभरापुर्वी एनडीएचे प्रमुख सदस्य असलेले चंद्राबाबु नायडु अकस्मात त्या सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडले. आधी त्यांनी एका मध्यरात्री आपल्या मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून राजिनामे द्यायला लावले आणि नंतर चार दिवसांनी एनडीएही सोडत असल्याची घोषणा त्यांनी केली. आपण किती मोठी दणदणित राजकीय खेळी केली, म्हणून नायडु खुश होते. कारण त्यांचे राज्यातील खंदे विरोधक जगमोहन रेड्डी यांनीही नायडुंची पाठ थोपटली होती. खरे तर आगामी लोकसभा निवडणूकीपुर्वी रेड्डीच एनाडीएत येणार असल्याच्या बातम्या होत्या आणि त्याला शह देण्य़ासाठीच चंद्राबाबूंनी ही मोठी खेळी केलेली होती. मग काय, त्यांच्यामागे पडणे जगमोहनलाही शक्य नव्हते. आपणच आंध्राचे तारणहार असल्याची ही स्पर्धा पुढल्या पुढल्या फ़ेर्‍यांमध्ये खेळली जाण्याला पर्याय नव्हता. म्हणूनच असेल जगमोहन याने पुढली खेळी म्हणून चक्क मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणायचे पाऊल टाकले. गेल्या चार वर्षात संसदेतील प्रमुख पक्षांनीही कधी तितके टोकाचे पाऊल उचलले नव्हते. पण या प्रादेशिक राजकारणाच्या खेळीत तोही डाव सुरू झाला. वास्तविक ममतांनी तसा प्रयोग दोन वर्षापुर्वी केला होता, पण प्रेक्षकांच्या अभावी ते नाटक गुंडाळावे लागले होते. कारण प्रस्तावाला पाठींबा देणारे पुरेसे सदस्य उभे राहिले नाहीत आणि ममतांचा अविश्वास प्रस्ताव बारगळला होता. बाकी कोणी तितकी मजल मारलेली नव्हती. पण आज पोषक वातावरण बघून जगमोहन हा तुलनेने पोरगेला तेलगू नेता त्यासाठी पुढे आला आणि त्याने सगळ्याच राष्ट्रीय पक्षांना आपल्या लपेट्यात घेतले. रोज उठून सभागृह बंद पाडणार्‍या पक्षांना एक एक करीत जगमोहनच्या प्रस्तावाच्या बाजूने उभे रहाण्याची पाळी आली. तर चंद्राबाबूंना आणखी एक पाऊल पुढे टाकण्याखेरीज गत्यंतर राहिले नाही. अनुभवी राजकारणी कसे फ़सतात, त्याचा हा नमूना आहे.\nजगमोहन याने मागल्या काही महिन्यापासून आंध्रप्रदेशला खास राज्याचा दर्जा मिळण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला होता. त्यात एनडीएचा सत्ताधारी सदस्य असूनही टीडीपी काहीही करू शकला नसल्याचे खापर फ़ो���ले जात होते. त्यामुळे भयभीत होऊन चंद्राबाबूंनी मंत्र्यांना राजिनामे टाकायला लावले होते. ज्या नेत्याला कसला अत्मविश्वास नसतो, तो असाच फ़रफ़टत जातो. गेल्या विधानसभा लोकसभा निवडणूकीत त्या राज्यात जगमोहनच बाजी मारून गेला असता. पण मोदींच्या गोटात दाखल झालेल्या चंद्राबाबूंनी युतीचा लाभ उठवित सत्ता मिळवली. तरी जगमोहनला मिळालेली मते तुल्यबळ होती. मोदींची सोबत नसती, तर चंद्राबाबूंना इतके यश मिळाले नसते, की राज्यातील सत्ताही संपादन करता आली नसती. सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन जगमोहन तिथला मुख्यमंत्री झाला असता. पण विरोधात बसूनही त्या तरूण नेत्याकडे जी हिंमत व आत्मविश्वास आहे, त्याचा मागमूस चंद्राबाबूपाशी नाही. म्हणून त्यांना दहा वर्षे वनवास भोगावा लागलेला आहे. पण त्यातून काही शिकण्याची तयारी अजिबात दिसत नाही. २००३ सालात एनडीए आपण कशाला सोडली व पुढे काय झाले; त्याचे नायडुंना विस्मरण झालेले असावे. तेव्हा देशात चंदाबाबूंचा बोलबाला होता. सीईओ पद्धतीने राज्य चालवणारा नेता, अशी त्यांची ओळख होती आणि त्यांना जमिनीवर आणायला जगमोहनचा पिता राजशेखर रेड्डी खरेच जमिनीवर उतरलेला होता. नायडु आयटीच्या कंपन्यांचे चोचले पुरवित राहिले आणि आंध्रचा शेतकरी भिकेला लागला; ही रेड्डी यांची घोषणा होती. राज्यभर काही महिने सलग पदयात्रा काढून त्यांनी वातावरण तापवले होते. तर त्यातल्या वास्तविक समस्येला जाऊन भिडण्यापेक्षा चंद्राबाबूंनी नसते राजकारण सुरू केले. गुजरातच्या दंगलीसाठी मोदींचा राजिनामा मागत नायडुंनी एनडीए सोडली. विधानसभा बरखास्त करून निवडणूका मागितल्या होत्या.\nत्याचवेळी मोदींनीही टिकेला तोंड देण्यासाठी विधानसभा बरखास्त करून मध्यावधी मागितली आणि पार कोर्टात जाऊन तात्कालीन निवडणूक आयुक्त जेम्स लिंगडोह यांना शह दिला होता. मोदी पुन्हा सत्तेत आले आणि चंद्राबाबू दिर्घकाळ वनवासात गेले. एनडीए सोडलेल्या नायडुंना एकहाती विधानसभा जिंकता आली नाही. पण त्यांना शह द्यायला पुढे आलेल्या राजशेखर रेड्डी यांनी सर्व पक्षांची मोट बांधून नायडूंना संपवले होते. देशातही सत्तांतर झाले होते. २००४ व पुढे २००९ अशा लागोपाठ दोन निवडणूका चंद्राबाबुंनी गमावल्या. २०१४ मध्ये राज्याचे विभाजन झाले आणि त्यात कॉग्रेस नामशेष झाली होती. राजशेखर रेड्डी अप���ातात मरण पावले होते आणि त्यांच्या पुत्राला मुख्यमंत्री न करण्यासाठी सोनियांनी त्या मोठ्या राज्यातील कॉग्रेस पुरती मोडकळीस आणून ठेवली. तेलंगणा वेगळा करण्यात आला आणि उरला त्या आंध्रप्रदेशातही रेड्डीपुत्र जगमोहनला टक्कर देण्याची हिंमत चंद्राबाबूंपाशी राहिली नव्हती. त्यामुळेच ज्या मोदींना मुख्यमंत्री पदावरून हाकलण्यासाठी त्यांनी एनडीए सोडली होती, त्याच मोदींना पंतप्रधान करण्याच्या मिरवणूकीत नायडुंना सहभागी व्हायची नामुष्की आली. यातून शिकण्यासारखा एक धडा असतो. आपली कुवत नसेल, तर मोठ्या पैलवानाला आव्हान द्यायचे नसते. राजशेखर वा जगमोहन रेड्डींशी लढण्याची कुवत नसताना पंतप्रधानाशी पंगा घ्यायचा नसतो, इतकाच त्यातला धडा होता. तो शिकले असते तर काही दिवसांपुर्वी नायडुंनी एनडीए सोडण्याचा आगावूपणा केला नसता. पण जगमोहन रेड्डीने टाकलेल्या सापळ्यात नायडु सहज अडकले आणि आता दिवसेदिवस त्यांना राज्यातले राजकारण महागात पडण्याची वेळ येत चालली आहे. कारण नायडुंनी एनडीए सोडल्यानंतर आता मदतीला भाजपा राहिलेला नाही आणि जगमोहनशी एकाकी लढावे लागणार आहे.\nआंध्रातील गुंता समजून घेतला पाहिजे. आज तरी जगमोहनपाशी कुठली सत्ता नाही आणि नायडुंना सत्ता टिकवायची आहे. अविश्वास प्रस्ताव आणताना गमावण्यासारखे काही नाही, हे जगमोहनचे गणित होते. पण नायडुंसाठी ते गणित लागू नाही. त्यांना केंद्रातील सत्ता सोडावी लागली आहे आणि वेळ आल्यास राज्यातील सत्ता गमवावी लागेल. तितका जुगार ते खेळण्याची हिंमत बाळगून नाहीत. ते ओळखूनच जगमोहन आपली खेळी करतो आहे. आधी त्याने नायडुंनी एनडीए सोडण्यासाठी कौतुक केले आणि नंतर अविश्वास प्रस्ताव आणला. नायडुंनीही तसा प्रस्ताव आणला व आपणच एकटे खास दर्जासाठी लढत असल्याचे नाटक रंगवले. पण जगमोहनने त्याच्याही पुढली पायरी गाठायचा आता पवित्रा घेतला आहे. तो म्हणजे संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन संपण्यापुर्वी राज्याला खास दर्ज मिळाला नाही, तर जगमोहनचे खासदार संसदेचा राजिनामा टाकणार आहेत. आता त्या स्पर्धेत उतरल्यावर नायडुंना माघार घेता येईल काय राज्याच्या हितासाठी आपण सत्तात्यागही करू शकतो, हे नाटक नायडुंनी उभे केले आणि जगमोहन ते पुढे घेऊन चालला आहे. त्याच्या खासदारांनी लोकसभेचे राजिनामे दिले, तर नायडुंना मागे राहून चाल���ल काय राज्याच्या हितासाठी आपण सत्तात्यागही करू शकतो, हे नाटक नायडुंनी उभे केले आणि जगमोहन ते पुढे घेऊन चालला आहे. त्याच्या खासदारांनी लोकसभेचे राजिनामे दिले, तर नायडुंना मागे राहून चालेल काय तशी माघार घेतली तर पुन्हा नाचक्की होण्याचा धोका आहे. जेव्हा राज्यासाठी त्याग करण्याची वेळ आली तेव्हा नायडुंनी शेपूट घातली, असे आरोप करायला जगमोहनला निमीत्त मिळणार आहे. जगमोहन त्यासाठीच असले खेळ करतो आहे. त्याला असले खेळ करण्याची मुभा आहे. कारण तो विरोधी पक्षात बसला आहे आणि कुठलेही आरोप वा डाव खेळायला तो मोकळा आहे. सत्तेत बसलेल्यांना अतिशय जपून हालचाली व खेळी कराव्या लागत असतात. चंद्राबाबु मागल्या खेपेस ते विसरले होते आणि त्याचे परिणाम भोगले तरीही काही शिकलेले दिसत नाहीत. कारण वाजपेयींच्या इतके मोदी दुबळे पंतप्रधान नाहीत.\nवाजपेयी सरकार अनेक पक्षांच्या मदतीने बहुमतापर्यंत पोहोचले होते. मोदी स्वत:चे बहूमत घेऊन सत्तेवर बसलेले आहेत. आंध्राला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा विषय अकस्मात उपटलेला नाही आणि त्यासाठी मागल्या चार वर्षात चंद्राबाबुंनी कुठलेही खास प्रयत्न केलेले नव्हते. तोच मुद्दा घेऊन जगमोहनने राज्यव्यापी पदयात्रा सुरू करण्यापर्यंत नायडुंना त्याची आठवणही नव्हती. त्यांनी त्यासाठी जाहिरपणे पंतप्रधानांकडे कुठला आग्रह धरला नाही, की आघाडीतून बाहेर पडण्याचा विषय काढला नाही. मग आता अचानक त्यांना त्याची आठवण कुठून झाली तर जगमोहनने त्यासाठी पदयात्रा सुरू केली. त्याच्या दबावाखाली मोदी सरकार येईल अशी त्याचीही अपेक्षा नव्हती. पण अशा दडपणाला चंद्राबाबु बळी पडतील, ही अपेक्षा नक्कीच होती आणि झालेही तसेच. विनासायास नायडुंनी आपल्या मंत्र्यांना मोदी सरकारचे राजिनामे द्यायला लावले आणि तरीही एनडीएत थांबणार असल्याचे सांगून टाकले. मग जगमोहनने अविश्वास प्रस्ताव आणायचा म्हट्ल्यावर नायडुंनी त्याचीच नक्कल केली आणि अता रेड्डीने पुढले पाऊल टाकलेले आहे. मग चंद्राबाबूंचेही खासदार लोकसभेचे राजिनामे देणार काय तर जगमोहनने त्यासाठी पदयात्रा सुरू केली. त्याच्या दबावाखाली मोदी सरकार येईल अशी त्याचीही अपेक्षा नव्हती. पण अशा दडपणाला चंद्राबाबु बळी पडतील, ही अपेक्षा नक्कीच होती आणि झालेही तसेच. विनासायास नायडुंनी आपल्या मंत्र्यांना मोदी सरकारचे राजिनामे द्यायला लावले आणि तरीही एनडीएत थांबणार असल्याचे सांगून टाकले. मग जगमोहनने अविश्वास प्रस्ताव आणायचा म्हट्ल्यावर नायडुंनी त्याचीच नक्कल केली आणि अता रेड्डीने पुढले पाऊल टाकलेले आहे. मग चंद्राबाबूंचेही खासदार लोकसभेचे राजिनामे देणार काय दिले तर अजून वर्षभराची मुदत असल्याने तिथे नव्याने निवडणुका घ्याव्या लागतील. जगमोहन अशा कुठल्याही जुगाराला सज्ज आहे. कारण तो संसदीय राजकारण राज्यातील डावपेचासाठी खेळतो आहे आणि चंद्राबाबुंना त्याचे भान राहिले नाही. जी चुक २००३ सालात केली, त्याचीच पुनरावृत्ती त्यांनी पंधरा वर्षानंतर जशीच्या तशी केली आहे. पुढल्या वर्षीच्या विधानसभेसाठी आतापासून नायडु राजकारण खेळायला गेले आहेत आणि जगमोहनच्या जाळ्यात फ़सलेले आहेत. या अनुभवी राजकारण्यापेक्षा जगमोहन हा कोवळा पोरगा, अधिक धाडसी निघाला म्हणायचा. त्याने सोनियांना झुगारून आपला प्रादेशिक पक्ष बनवला आणि टीडीपी या प्रादेशिक पक्षालाही मस्त सापळ्यात ओढलेले आहे.\nभक्त, अर्थात सच्चा अनुयायी\nझुंडीतली माणसं (लेखांक तेरावा)\nभक्त हा शब्द आजकाल मुख्य प्रवाहातील माध्यमे किंवा सोशल माध्यमात सरसकट वापरला जात असतो. तो वाचताना भक्त म्हणजे मोदीभक्त किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अंधानुयायी, असा अर्थ घ्यायचा असतो. काही शब्द सातत्याच्या वापराने गुळगुळीत होऊन जातात. त्याचा शब्दकोषातील अर्थ आणि व्यवहारी अर्थ यामध्ये जमिन अस्मानाचा फ़रक पडत असतो. तसाच भक्त हा शब्द मागल्या दोनतीन वर्षात आपला पारंपारिक संदर्भ गमावून बसला आहे. पण जे कोणी मोदी समर्थकांवर भक्त असल्याचा आरोप करीत असतात, ते भक्त वा अंधानुयायी नसतात काय किंबहूना अशा मोदी विरोधकांची मोदीभक्ती तितकीच कडवी असते. कुठलाही विषय समोर आणला गेला तरी त्यांना त्यात मोदी दिसत असतो. त्यातही मोदीविरोधाची भावना उफ़ाळून येत असते. जी कथा विरोधकांची असते, तीच मोदीभक्त वा समर्थकांचीही असते. असे लोक कशाचा तरी विरोध करण्यात इतके मग्न झालेले असतात, की समोर काय आले आहे वा आणले गेले आहे, त्याच्याशी त्यांना अजिबात कर्तव्य नसते. कडवे कम्युनिस्ट वा धर्मविरोधक कट्टर धर्मसंप्रदायाच्या पठडीतून बोलताना आपल्याला ऐकावे लागत असते. आपल्याला अंतिम सत्य गवसले आहे, अशी जी एक पक्की धारणा त्यांच्याम���्ये असते, ती त्यांच्या चिकित्सक विवेकी बुद्धीला नामोहरम करून टाकत असते. त्यांनी मनात पकडून ठेवलेल्या अशा भ्रमाला किंचीत जरी धक्का लागत असेल, तर असे सच्चे अनुयायी त्या काल्पनिक हल्ल्याच्या विरोधात प्राणपणाने लढायला मैदानात उतरल्याशिवाय रहात नाहीत. जिहाद करायला मुंबई काश्मिरात येऊन मारला जाणारा कोणी पाकिस्तानी वा तितक्याच हिरीरीने चकमकीत मारला जाणारा नक्षलवादी, एकाच पठडीतले सच्चे अनुयायी होत. ते खरे भक्त असतात. त्यांना वास्तव जगाशी कुठलेही नाते जोडता येत नाही. वास्तवाची त्यांना किती भिती वाटत असावी\n‘ख्रिस्ताच्या शिकवणूकीतून जे जग आमच्यासमोर मांडले गेले आहे त्या जगावर माझा इतका दृढ विश्वास आहे की त्यातील शब्द न शब्दाला आपण घट्ट धरून रहायला हवे असेच मी म्हणेन. त्यामुळे उद्या स्वर्गातील सर्वच्या सर्व देवदूत जरी खाली उतरून नव्या कराराच्या विरुद्ध मला काही सांगू लागले तरी मी त्यातील एकाही अक्षराचा विश्वास धरणार नाही. उलट त्यांचे शब्द कानांनी ऐकावे लागू नयेत म्हणून मी कान आणि डोळे बंद करून घेईन.’ (प्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक मार्टीन ल्युथर)\nप्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक मार्टीन ल्युथर त्याचीच अशी ग्वाही देतो. येशूला देवाने धर्म सांगितला आणि देवदूताच्या मार्फ़तच आपले संदेश पाठवलेले आहेत. असे देवदूत काय म्हणतात वा सांगतात, त्यावरही विश्वास ठेवायचा नाही. तर येशूला देवदूत भेटला व त्याने असा धर्म सांगितलेला आहे, त्यावर निस्सीम श्रद्धा ठेवता आली पाहिजे. तरच तुम्ही भक्त होत असता. कुठल्याशा चित्रपटातला एक हिरो म्हणतो, ‘एक बार मैने कुछ तय किया, फ़िर मै अपनी भी सुनता नही.’ हे वाक्य अनेक हिरो बोलून गेले आहेत. पण त्याचा आशय काय आहे तर आपल्याला एकदा जे खरे वाटले वा आपण सत्य म्हणून स्विकारले, मग त्यात आपण कुठलाही बदल सहन करत नाही. म्हणजे आपली बुद्धी प्रत्येक वेळी व प्रत्येक बाबतीत आपण वापरत नाही. आणि आपली बुद्धी चिकित्सक पद्धतीने नित्यनेमाने वापरत नसल्याचा किती अभिमान आहे बघा. याला भक्त म्हणतात. दोन हजार वर्षापुर्वीचा येशूचा धर्म असो वा चौदाशे वर्षापुर्वीचा महंमदाचा धर्म असो, दोन्हीकडे त्याचीच प्रचिती येत असते. पाच हजार वर्षांचे वेद असोत किंवा पुराणे असोत, दोनशे वर्षापुर्वीचा मार्क्सवाद किंवा आज कालबाह्य झालेले विज्ञान असो, त्यातून माणसे बाहेर पडायला राजी होत नाहीत. अर्थात ही बाब केवळ धर्मपंथ मानणार्‍यांपुरती मर्यादित नाही. कुठल्याही वैचारिक वा वैज्ञानिक पंथबाजीतही तितकीच कट्टरता असते. त्या त्या पंथ परंपरांचा जो कोणी मूळपुरूष असतो, त्याचे शब्द इतके प्रमाण मानले जात असतात, की त्यानेही ते शब्द बदलले तरी त्याच्यावर त्याचेच भक्त तुटून पडायला मागेपुढे बघत नाहीत. ही भक्ताची व्याख्या वा व्याप्ती असते. त्यातला उद्धारक वा प्रेषित दुय्यम असतो आणि त्याचा संदेश भक्तापर्यंत घेऊन येणारा महत्वाचा व निर्णायक असतो. देव वा प्रेषित यांच्यावर आपली निष्ठा वा श्रद्धा रुजवणारा निर्णायक असतो.\nआज जगाच्या व्यवहारातून कम्युनिझम किंवा मार्क्सवाद जवळपास हद्दपार झाला आहे. जिथे कुठे त्याचे अवशेष आहेत, तिथल्या राज्यकर्त्यांनी मार्क्सच्या तत्वापासून कधीच फ़ारकत घेतलेली आहे. पण भारतातले वा अन्य काही देशातले मार्क्सवादी तो बदल बघू शकले आहेत काय शतकापुर्वी रशियात सर्वप्रथम ब्लादिमीर लेनिन या नेत्याने कम्युनिस्ट क्रांती घडवून आणली. त्याची पहिली सत्ता स्थापन झाल्यापासून तिला तथाकथित पाश्चात्य भांडवलशाहीचा धोका असल्याचे जगभरच्या मार्क्स भक्तांच्या मनात पक्के रुजवून देण्यात आले आहे. आ्ज जग कुठल्या कुठे बदलून गेले, तरी मार्क्सचे अनुयायी अजून आपली शिकवण सोडताना दिसलेले नाहीत. किंबहुना त्यापेक्षा वेगळे काही होताना दिसले किंवा मार्क्सच्या तत्वांची विचारांची चिकित्सा होताना दिसली, तरी त्यांना आपल्या जीवावर बेतले आहे अशी भिती वाटू लागते. ल्युथर म्हणतो, तसे ते डोळे कान घट्ट मिटून घेतात आणि आपल्या तत्वांना चिकटून बसतात. शीतयुद्धाच्या कालखंडात म्हणजे तब्बल अर्धशतकापुर्वी अमेरिका हे भांडवलशाहीचे साम्राज्य होते आणि सोवियत युनियन हे समाजवादी साम्राज्य होते. मग जगभरचे कम्युनिस्ट आपोआप अमेरिकेचे शत्रू होते. आता ती स्थिती राहिलेली नाही आणि उरलेले व्हीएतनाम वा चीन यासारखे कम्युनिस्ट देशही अमेरिकेशी भांडवलशाही व्यवहार करून आपली प्रगती करून घेत आहेत. पण भारतातले कट्टर मार्क्स-लेनिन भक्त अमेरिकेचे नाव घेतले तरी चवताळून उठतात. २००८ सालात अमेरिकेशी अणुकरार करायला निघाले, म्हणून डाव्या आघाडीने मनमोहन सरकारचा पाठींबा काढून घेतला होता. त्याचा इथल्या राजकारणाशी वा भारताच्या हिताशी काय संबंध होता शतकापुर्वी रशियात सर्वप्रथम ब्लादिमीर लेनिन या नेत्याने कम्युनिस्ट क्रांती घडवून आणली. त्याची पहिली सत्ता स्थापन झाल्यापासून तिला तथाकथित पाश्चात्य भांडवलशाहीचा धोका असल्याचे जगभरच्या मार्क्स भक्तांच्या मनात पक्के रुजवून देण्यात आले आहे. आ्ज जग कुठल्या कुठे बदलून गेले, तरी मार्क्सचे अनुयायी अजून आपली शिकवण सोडताना दिसलेले नाहीत. किंबहुना त्यापेक्षा वेगळे काही होताना दिसले किंवा मार्क्सच्या तत्वांची विचारांची चिकित्सा होताना दिसली, तरी त्यांना आपल्या जीवावर बेतले आहे अशी भिती वाटू लागते. ल्युथर म्हणतो, तसे ते डोळे कान घट्ट मिटून घेतात आणि आपल्या तत्वांना चिकटून बसतात. शीतयुद्धाच्या कालखंडात म्हणजे तब्बल अर्धशतकापुर्वी अमेरिका हे भांडवलशाहीचे साम्राज्य होते आणि सोवियत युनियन हे समाजवादी साम्राज्य होते. मग जगभरचे कम्युनिस्ट आपोआप अमेरिकेचे शत्रू होते. आता ती स्थिती राहिलेली नाही आणि उरलेले व्हीएतनाम वा चीन यासारखे कम्युनिस्ट देशही अमेरिकेशी भांडवलशाही व्यवहार करून आपली प्रगती करून घेत आहेत. पण भारतातले कट्टर मार्क्स-लेनिन भक्त अमेरिकेचे नाव घेतले तरी चवताळून उठतात. २००८ सालात अमेरिकेशी अणुकरार करायला निघाले, म्हणून डाव्या आघाडीने मनमोहन सरकारचा पाठींबा काढून घेतला होता. त्याचा इथल्या राजकारणाशी वा भारताच्या हिताशी काय संबंध होता इथले मार्क्सवादी पन्नास वर्षे जुन्या आपल्या अंधश्रद्धेतून बाहेर पडले आहेत काय इथले मार्क्सवादी पन्नास वर्षे जुन्या आपल्या अंधश्रद्धेतून बाहेर पडले आहेत काय मग भक्त कोणाला म्हणायचे\nदोनचार वर्षे ज्यांना आजचा पंतप्रधान व त्याचा कारभार पसंत आहे म्हणून मोदी समर्थन करतात, ते भक्त आहेत. मग तीन दशकापुर्वीच अंतर्धान पावलेल्या डाव्या विचारांच्या राजकारणाची नाळ घट्ट पकडून बसलेल्या दिवाळखोरांना काय म्हणायचे या भक्तांचा मोदी त्यांच्या समोर आहे आणि काही धडपड तरी करतो आहे. पण शंभराहून अधिक वर्षे आपल्या कल्पना व संकल्पनांचे विविध अपयशी प्रयोग करून अस्तंगत झालेल्या विचारांच्या आहारी जात आजही त्याचीच भजने गात बसलेल्या शहाण्यांना काय म्हणायचे या भक्तांचा मोदी त्यांच्या समोर आहे आणि काही धडपड तरी करतो आहे. पण शंभराहून अधिक वर्षे आपल्या क��्पना व संकल्पनांचे विविध अपयशी प्रयोग करून अस्तंगत झालेल्या विचारांच्या आहारी जात आजही त्याचीच भजने गात बसलेल्या शहाण्यांना काय म्हणायचे ते मार्क्सचे भक्त असतात की मार्टीन ल्युथरचे सच्चे अनुयायी असतात ते मार्क्सचे भक्त असतात की मार्टीन ल्युथरचे सच्चे अनुयायी असतात बायबल वा कुराणात देवाचा संदेश कोणासाठी असतो बायबल वा कुराणात देवाचा संदेश कोणासाठी असतो ‘श्रद्धाळू लोकहो’, अशी त्याची सुरूवात असते. म्हणजे ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांच्यासाठी तो संदेश असतो. जे त्याच्यावर श्रद्धा ठेवत नाहीत वा त्याविषयी शंका घेतात, त्याना आपोआप धर्माचे वा समाजाचे शत्रू मानायचे असते. ते शत्रू का आहेत ‘श्रद्धाळू लोकहो’, अशी त्याची सुरूवात असते. म्हणजे ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांच्यासाठी तो संदेश असतो. जे त्याच्यावर श्रद्धा ठेवत नाहीत वा त्याविषयी शंका घेतात, त्याना आपोआप धर्माचे वा समाजाचे शत्रू मानायचे असते. ते शत्रू का आहेत असाही प्रश्न विचारायचा नसतो. तसा प्रश्न विचारणे म्हणजेच इश्वराच्या अस्तित्वावर शंका घेणे आहे आणि त्यातून श्रद्धेला बाधा येत असते. इश्वराचा शत्रू तो म्हणून श्रद्धाळूचाही आपोआप शत्रू असतो. इतकी निष्ठा असली तरच कोणी सच्चा अनुयायी होऊ शकतो. त्याला भक्त मानता येते. पण मोदी समर्थक भक्तांपेक्षाही त्यांच्या विरोधातील लोकांमध्ये तशी अभेद्य निष्ठा, श्रद्धा वा भक्तीची लक्षणे जास्त आढळून येतात. मोदी काय करतो वा संघाने काय केले, त्याची चर्चा नसते. पण त्याने काहीही केलेले असले तरी तो चुकलेला असतो. याविषयीची विरोधी एकवाक्यता अशा भक्तीची साक्ष असते. गुजरात विधानसभेच्या निकालानंतरच्या उत्तेजित प्रतिक्रीया त्याचा पुरावा देत असतात. राहुल गांधींचा विविध विरोधी पक्ष वाहिन्यांवर बचाव करतात, त्यातून अशा भक्तीची लक्षणे आपण बघू शकत असतो.\nतुरुंगात पडलेल्या आसाराम बापूविषयी त्याच्या भक्तांच्य मनात आजही कितीशी शंका आहे बापू चुकला असे त्यांना वाटत नाही. फ़ुलपुर व गोरखपुर या निवडणूका भाजपाने आपल्या कर्माने गमावल्या. त्यानंतर तिथे सपा-बसपा एकत्र आल्यामुळे पराभव असला युक्तीवाद करणारे भाजपाचे समर्थक किती केविलवाणे दिसत होते बापू चुकला असे त्यांना वाटत नाही. फ़ुलपुर व गोरखपुर या निवडणूका भाजपाने आपल्या कर्माने गमावल्या. त्यानंतर तिथे सपा-बसपा एकत्र आल्यामुळे पराभव असला युक्तीवाद करणारे भाजपाचे समर्थक किती केविलवाणे दिसत होते पण तेव्हा त्यांचे केविलवाणे युक्तीवाद हास्यास्पद ठरवणारे शहाणे कमी भक्त वा श्रद्धाळू नसतात. त्यांना गुजरातच्या पराभवातही नैतिक विजय दिसतच असतो ना पण तेव्हा त्यांचे केविलवाणे युक्तीवाद हास्यास्पद ठरवणारे शहाणे कमी भक्त वा श्रद्धाळू नसतात. त्यांना गुजरातच्या पराभवातही नैतिक विजय दिसतच असतो ना गोरखपूरचा भाजपा पराभव आणि गुजरातचा कॉग्रेस पराभव यात नेमका कुठला फ़रक असतो गोरखपूरचा भाजपा पराभव आणि गुजरातचा कॉग्रेस पराभव यात नेमका कुठला फ़रक असतो पण राहुल गांधींनी त्याच पराभवाला नैतिक विजय ठरवले आणि अनेक पुरोगामी डावे प्राध्यापकही वाहिन्यांवर येऊन त्याच पराभवाला नैतिक विजयाच्या आरत्या ओवाळत होते ना पण राहुल गांधींनी त्याच पराभवाला नैतिक विजय ठरवले आणि अनेक पुरोगामी डावे प्राध्यापकही वाहिन्यांवर येऊन त्याच पराभवाला नैतिक विजयाच्या आरत्या ओवाळत होते ना त्यालाच भक्ती म्हणतात. इकडल्या वा तिकडल्या कोणाही भक्तांना आपला विजय बघायचा असतो. म्हणूनच त्या बुडत्यांना अशा युक्तीवादाची काडी हवीच असते आणि ती पुरवू शकेल तोच त्यांना नेता होऊ शकत असतो. तो त्यांच्या भक्ती व श्रद्धेला मजबूत बांधून ठेवणारा धागा पुरवित असतो. पण असे धागे तोपर्यंतच मजबूत असतात, जोवर भक्त श्रद्धाळू अन्य काहीही डोळसपणे बघू शकणार नाही. म्हणून शिकवण काय असते त्यालाच भक्ती म्हणतात. इकडल्या वा तिकडल्या कोणाही भक्तांना आपला विजय बघायचा असतो. म्हणूनच त्या बुडत्यांना अशा युक्तीवादाची काडी हवीच असते आणि ती पुरवू शकेल तोच त्यांना नेता होऊ शकत असतो. तो त्यांच्या भक्ती व श्रद्धेला मजबूत बांधून ठेवणारा धागा पुरवित असतो. पण असे धागे तोपर्यंतच मजबूत असतात, जोवर भक्त श्रद्धाळू अन्य काहीही डोळसपणे बघू शकणार नाही. म्हणून शिकवण काय असते तर साक्षात देव किंवा त्याचे देवदूत स्वर्गातून खाली उतरून आले आणि काही भिन्न सांगू लागले तरी आपले डोळे कान बंद करून घ्यायचे. जगाला ओरडून सांगायचे, ही फ़ेक न्युज आहे. सांगणारा फ़ेकू आहे. अर्थात त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही. पण आपले सच्चे अनुयायी टिकवून ठेवायला असा डावपेच उपयोगी असतो. भक्त हा चि���ित्सक बुद्धी गहाण टाकलेला असावा लागतो आणि त्याने आपली बुद्धी वापरू नये, यावर भक्तीचे तारू टिकलेले असते. शिक्षण, वाचन वा व्यासंगाचा त्याच्याशी काहीही संबंध नसतो. भक्ती हा भावनाविकार असतो.\nउम्मीदपे दुनिया चलती है, अशी हिंदीतली उक्ती आहे. उम्मीद म्हणजे कल्पनांच्या मागे धावणे वा आशेवर जगणे होय. ते चुकीचे नाही. पण समोर साक्षात भलतेच दिसत असताना त्याकडे पाठ फ़िरवण्याने उमेद खरी ठरण्याची शक्यताच संपत असते. मतविभागणीमुळे मोदींनी लोकसभा जिंकली किंवा मतदाराची दिशाभूल झाली असे सांगण्यातून आपलीच दिशाभूल होत असते. कारण ते सत्य नसते. आजवरच्या सर्व निवडणूका जिंकणार्‍यांनी मतविभागणीचा लाभ उठवूनच जिंकलेल्या आहेत आणि सत्ताही बळकावलेली आहे. मुलायम मायावतींसह नेहरू इंदिरा गांधींनाही मतविभागणीचेच वरदान लाभलेले होते. मग तो युक्तीवाद काय कामाचा त्याने लोकांची किती फ़सगत होईल ठाऊक नाही. पण आपली मात्र फ़सगत होत असते आणि तेच आजच्या युगात मोदींना निवडणूक जिंकण्यातले अस्त्र झालेले आहे. त्यांचे विरोधी भक्त वास्तवाला सामोरे जायला तयार नाहीत, म्हणून भाजपा जिंकतो. मतविभागणी टाळली तरी कॉग्रेसला पुर्वीच सत्ताभ्रष्ट करता आले असते आणि तसेही यापुर्वी झालेले होते. पण पुन्हा विरोधकात दुफ़ळी माजली आणि कॉग्रेस सत्तेत परतली होती. आज कॉग्रेसपाशी तितकी संघटना उरलेली नाही आणि भाजपाने भक्कम व्यापक संघटना उभी केलेली आहे. हे त्यातले सत्य आहे. म्हणूनच भाजपा किंवा मोदींना यश मिळते आहे. आपल्या अतिरेकी मतभेद व विस्कळीत संघटनांच्या दुर्बलतेतून विरोधक बाहेर पडू शकले तर मोदी अजिंक्य नसतात. कॉग्रेस व डावे त्रिपुरात एकत्र आले तर भाजपा इतके मोठे यश मिळवू शकला नसता. विरोधकांची उमेद मोदींना पराभूत करण्यापुरती नसून एकमेकांचेही पाय ओढण्याची आहे. त्याचे काय करायचे ते ठरले पाहिजे ना त्याने लोकांची किती फ़सगत होईल ठाऊक नाही. पण आपली मात्र फ़सगत होत असते आणि तेच आजच्या युगात मोदींना निवडणूक जिंकण्यातले अस्त्र झालेले आहे. त्यांचे विरोधी भक्त वास्तवाला सामोरे जायला तयार नाहीत, म्हणून भाजपा जिंकतो. मतविभागणी टाळली तरी कॉग्रेसला पुर्वीच सत्ताभ्रष्ट करता आले असते आणि तसेही यापुर्वी झालेले होते. पण पुन्हा विरोधकात दुफ़ळी माजली आणि कॉग्रेस सत्तेत परतली होती. आज कॉग्रेसपाशी तितकी संघटना उरलेली नाही आणि भाजपाने भक्कम व्यापक संघटना उभी केलेली आहे. हे त्यातले सत्य आहे. म्हणूनच भाजपा किंवा मोदींना यश मिळते आहे. आपल्या अतिरेकी मतभेद व विस्कळीत संघटनांच्या दुर्बलतेतून विरोधक बाहेर पडू शकले तर मोदी अजिंक्य नसतात. कॉग्रेस व डावे त्रिपुरात एकत्र आले तर भाजपा इतके मोठे यश मिळवू शकला नसता. विरोधकांची उमेद मोदींना पराभूत करण्यापुरती नसून एकमेकांचेही पाय ओढण्याची आहे. त्याचे काय करायचे ते ठरले पाहिजे ना एकजुट करताना अखिलेशला मायावतींना एक राज्यसभेची जागा सोडण्याचा त्याग करता येत नसेल, तर मतविभागणीला पर्याय कुठे उरतो एकजुट करताना अखिलेशला मायावतींना एक राज्यसभेची जागा सोडण्याचा त्याग करता येत नसेल, तर मतविभागणीला पर्याय कुठे उरतो ते शक्य नसेल तर आघाडीची स्वप्ने बघणार्‍या पुरोगामी भक्तांचे काय\nजे कोणी कडवे मोदी विरोधक आहेत, तेही तितकेच अंधभक्त आहेत. म्हणूनच त्यांना सत्य बघता येत नाही की मोदीना पराभूत करणे शक्य होत नाही. त्यांना नुसते मोदी पराभूत झाले वा होतील असले युक्तीवाद ऐकून खुश व्हायचे असते. सहाजिकच त्यांना तसली खुळी स्वप्ने दाखवणारे व्यापारी उदयास येतात आणि त्यांना खुश करीत असतात. पण वास्तवात कुठलाही फ़रक पडत नाही. भाजपा वा मोदीविरोधी जे कोणी आहेत, त्यांनी कान डोळे उघडावेत आणि सत्याला सामोरे जावे. आपली भक्ती सोडून आपले दोष बघावेत आणि ते दुर करण्यासाठी कंबर कसावी. कारण त्यांच्यासमोर मोदी हे आव्हान नसून त्यांच्यातल्या त्रुटी हेच आव्हान आहे. ते बाजूला करणे वा त्यावर मात करणे त्यांच्याच हाती आहे. अशा खुळ्या कल्पनातून मोदी व त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा बाहेर पडला व त्याने कॉग्रेस हरत नाही, या समजुतीला छेद दिला. सात दशकात कॉग्रेसला कोणी एकहाती पराभूत करू शकत नसल्याचा भ्रम मोदींनी सोडला आणि घडलेला चमत्कार आपल्या समोर आहे. मोदी नावाच्या माणसाचे यश त्याने झिडकारलेल्या भ्रमात आहे. मोदी अजिंक्य वा आव्हान असल्याच्या भावनेतून पुरोगामी भक्त बाहेर पडू शकले, तर आघाड्यांवर विसंबून न रहाता, आपापले पक्षीय बळ वाढवण्याच्या कामाला लागतील आणि त्यातून जे राजकीय आव्हान उभे राहिले ते मोदींना भयभीत करून टाकणारे असेल. कारण तेच मोदींच्या यशाचे रहस्य आहे. उलट विरोधकांच्या झुंडीला आपल्या भ्रमातून बाहेर ���डायचीही भिती वाटत असेल, तर मोदींच्या यशाला कोणी रोखू शकणार नाही. भाग्य उजळेल म्हणून आशाळभूत बसलेल्यांना कधी देव भेटत नाही. त्यांना फ़क्त भक्ती शक्य असते. तपस्या करणार्‍यांना देवालाही आव्हान देणे शक्य असते. भक्तांनी आरत्या कराव्यात, शापवाणी उच्चारावी किंवा सच्चा अनुयायी होऊन फ़रफ़टत आयुष्य खर्ची घालावे.\n(यातले उतारे विश्वास पाटिल यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र पुस्तकातले आहेत)\nत्रिपुरात भाजपाच्या यशाने अनेकांचे डोळे दिपले होते. मग त्याचा शिल्पकार म्हणून मुंबईतल्या सुनील देवधरने तिथे काही वर्षे ठाण मांडून केलेल्या संघटनात्मक कार्याचे कौतुकही झाले. त्यात सत्य आहेच. पण दिर्घकाळ तिथे सत्ता राबवणार्‍या मार्क्सवादी पक्षाच्या नाकर्तेपणाची वा नकारात्मक कारभाराची फ़ारशी चर्चा झाल्याचे ऐकायला मिळाले नाही. कुठल्याही यशापयशामध्ये हा नाकर्तेपणा खुप महत्वाचा असतो. जेव्हा सत्तेत बसलेल्यांचा नाकर्तेपणा अतिरेकी होतो, तेव्हा जनता बदलाला प्रवृत्त होत असते. अन्यथा सुनील देवधरच्या मेहनतीला फ़ळ येत नसते. त्याचीच दुसरी बाजू अशी असते, की सुनीलसारख्यांनी कितीही मेहनत घेतली, म्हणून उत्तम काम करणार्‍या सत्ताधीशाला कोणी सत्ताभ्रष्ट करू शकत नसतो. तशी़च तिसरी बाजू आहे. कितीही नाकर्ते सरकार असले तरी त्याचा राजकीय लाभ उठवणारा पक्ष वा नेता समोर आल्याशिवाय लोक बदलाला तयार होत नाहीत. त्रिपुराचे असे विश्लेषण कुठे वाचनात आले नाही. किंबहूना आपल्याकडे जे उथळ विश्लेषण चालते, त्यात कुणाला तरी श्रेय देऊन पराभूताचा नाकर्तेपणा लपवला जात असतो. जेव्हा असेच विश्लेषण चालते, तेव्हा मग अटीतटीच्या लढतीमध्ये कोणता पक्ष कशामुळे पराभुत होईल वा जिंकू शकेल, त्याचाही अंदाज बांधता येत नसतो. अशी स्थिती असली, मग कर्नाटकात उद्या काय होईल, त्याचा अंदाज कुठल्याही पत्रकाराला बांधता येत नसला, तर नवलाची गोष्ट नाही. अशी माध्यमे मग नेत्यांचे वा पक्षांचे दावे प्रतिदावे रंगवण्यात धन्यता मानत असतात आणि निकालाच्या दिवशी चमत्कार झाल्याचे अभिमानाने कथन करू लागतात. आताही कर्नाटकात कॉग्रेस मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा देऊन कशी जबरदस्त खेळी केली आहे, त्याची लांबलचक वर्णने वाचायला मिळत आहेत. पण म्हणून कॉग्रेसला पुन्हा सत्ता राखणे सोपे आहे काय\nक्वचितच या दक्षिणी राज्यात पाच वर्षे पुर्ण करणारा मुख्यमंत्री पुन्हा निवडून आलेला आहे. शिवाय लिंगायतांना सिद्धरामय्यांनी गाजर दाखवले, हेही मान्य करायलाच हवे. पण तेवढ्याने हा समाज कॉग्रेसला एकगठ्ठा मतदान करील, असा निष्कर्ष काढणे अतिरेकी आहे. कारण वीरेंद्र पाटील यांना अपमानित करून बाजूला केल्यापासून हा समाज घटक कॉग्रेसला दुरावला. त्याचाच लाभ उठवून भाजपाने त्या समाजघटकात आपले बस्तान बसवलेले आहे. अशा पार्श्वभूमीवर नुसते गाजर दाखवून कॉग्रेस पुन्हा त्या समाजाला जिंकू शकणार आहे काय कर्नाटकातील सर्वात मोठा समाजघटक म्हणून या वर्गाकडे बघितले जाते आणि तोच तिथला सुखवस्तु पुढारलेला समाज आहे. पण त्यातल्या नेतृत्वाला खच्ची करण्यातूनच कॉग्रेस खिळखिळी होत गेली. भाजपाचा विस्तार त्यामुळेच झाला. मग आपला समाज नेता मुख्यमंत्री होण्याची संधी लिंगायत नाकारतील असे ज्यांना वाटते त्यांना कोणी समजावू शकत नाही. एका बाजूला येदीयुरप्पा हा लिंगायत नेता भाजपासाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आहे आणि दुसरीकडे भाजपाकडे आजही देशातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून नरेंद्र मोदी प्रचारासाठी उपलब्ध आहेत. पण त्याही दोन गोष्टींच्या पलिकडे संघटना व तिचा निवडणूकीतील यंत्राप्रमाणे वापर, ही भाजपाची सर्वात महत्वाची जमेची बाजू आहे. इतकी साधने तेव्हा निर्णायक ठरतात, जेव्हा एखाद्या पक्षाकडे अन्य महत्वाचे पोषक घटक असू शकतात. ते घटक म्हणजे भाजपाला मिळू शकणार्‍या मतांची संख्या किंवा टक्केवारी होय. भाजपा कर्नाटकात कुठवर मोठी झेप घेऊ शकतो त्याचे गणित कोणी अजून मांडलेले नाही. त्याचे उत्तर मागल्या तीन मतदानातून सापडू शकते. मोदी व येदीयुरप्पा अधिक संघटनात्मक बळ किती मोठी बेरीज होते, त्याचे उत्तर मागल्या लोकसभा मतदानात सामावलेले आहे.\n२००८ सालात प्रथमच भाजपा कर्नाटकातला सर्वात मोठा बहूमताचा पक्ष म्हणून विधानसभेत निवडून आला. तेव्हा त्याला मिळालेली मते कॉग्रेसपेक्षा एक टक्का कमीच होती. पण ही मते काही भागात केंद्रीत झालेली असल्याने त्याला सर्वाधिक म्हणजे २२४ पैकी ११० जागा मिळालेल्या होत्या. थोडीफ़ार तडजोड करून भाजपाला सत्ताही संपादन करता आली. मात्र ती सत्ता पचवता आली नाही आणि पाच वर्षांनी भाजपाला दणका बसला. तेव्हा भाजपाची मते ३४ टक्क्यांव���ून २३ टक्केपर्यंत घसरली होती. जागा मात्र ७० कमी झाल्या. उलट सत्ता गमावतानाही कॉग्रेसकडे २००८ सालात सर्वाधिक मते होती आणि पाच वर्षांनी पुन्हा सत्ता मिळवताना कॉग्रेसच्या मतांमध्ये अवघी अडीच टक्के वाढ झाली होती. पण त्या अडीच टक्क्यांनी कॉग्रेसला अधिकच्या ४२ जागा व बहूमत मिळवून दिले होते. सत्ता मिळणे वा सत्ता जाण्यातला फ़रक हा असा अगदी नगण्य असतो. पण परिणाम मात्र भलतेच असतात. २०१३ सालात कॉग्रेसने सत्ता मिळवली व भाजपाने सत्ता गमावली. तरी कुठल्याही परिस्थितीत भाजपा एका ठराविक मतांपर्यंत येऊन टिकलेला पक्ष होता आणि म्हणूनच वर्षभरात आलेल्या लोकसभा निवडणूकीत त्याने चमत्कार घडवला. विधानसभेत येदीयुरप्पा पक्ष सोडून गेले असताना २३ टक्क्यांपर्यंत घसरलेल्या भाजपाने, लोकसभेत काय चमत्कार घडवला त्याची मतांची टक्केवारी थेट ४३ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली व लोकसभेच्या १७ जागा भाजपाने जिंकल्या. इतकी मोठी झेप घेण्यासाठी मुळात २३ टक्के किमान मतांचा पाया भक्कम होता. झेप घेण्यासाठी असा पाया असला मग संघटनेच्या माध्यमातून उंच झेप घेता येत असते. कॉग्रेसला नेहमी इतरांच्या नाकर्तेपणाचा लाभ घेता आला. पण संघटनेच्या बळावर मोठी झेप घेता आली नाही, हा दोघातला मोठा फ़रक आहे. शिवाय अशी दोन राष्ट्रीय पक्षांची झुंज होते, तेव्हा मधल्यामध्ये देवेगौडांचा प्रादेशिक पक्ष त्याची मोठी किंमत मोजत असतो.\nविरोधात बसण्यापेक्षा सत्तेची फ़ळे चाखण्यासाठी देवेगौडांच्या पक्षाने अनेक कसरती केल्या आणि त्यात त्यांचा मतदार हळुहळू हातातून निसटत गेला आहे. त्यातला काही भाजपा तर काही कॉग्रेसकडे गेला आहे. म्हणून मागल्या लोकसभेत अटीतटीची लढत आली, तेव्हा देवेगौडांना मोठा फ़टका बसला. त्यांचे कसेबसे दोन खासदार निवडून आले. कॉग्रेसची मते वाढली तरी त्याच्याहूनही भाजपाच्या संघटनात्मक मशागतीने आणखी मते वाढवून घेतली. त्यातले आकडे डोळे दिपवणारे आहेत. २०१३ सालात विधानसभेला २३ टक्के मते व ४० जागा कशाबशा मिळवणार्‍या भाजपाने लोकसभेत ४३ टक्के मतांची झेप घेतली. त्याचा विधानसभा मतदारसंघानुसार आकडा थक्क करणारा आहे. २२४ जागी झालेल्या मतदानात भाजपाने १३२ जागी तर कॉग्रेसने ७७ जागी आघाडी मारली होती. मोदी येदीयुरप्पा बेरजेचे हे गणित आहे. उद्या होऊ घातलेल्या निवडणूकीत भाजपाला तो १३�� जागांचा आकडा खूणावतो आहे. किंबहूना त्यात कॉग्रेसला किती जागा मिळू शकतात, त्याचेही मार्गदर्शन आहे. २०१४ सालातले मतदान जसेच्या तसे आताही होईल असे नाही. पण भाजपाला कर्नाटकातीला सत्ता हिसकावून घ्यायची असेल, तर कोणत्या मतदारसंघात सर्व शक्ती पणाला लढायचे, त्या जागा ठरलेल्या आहेत. त्याखेरीज जिथे थोडक्या फ़रकाने मागे पडले, तिथे अधिक शक्ती पणाला लावायची आहे. अशा मिळून जागा १८० होत असतील तर कर्नाटकची लढाई कुठल्या बाजूला झुकणारी आहे, त्याचे उत्तर मिळू शकते. मोदी शहा मिळून जी रणनिती आखतात, ती जागा लढण्यापेक्षा जिंकायच्या जागांवरच शक्ती पणाला लावायची असते. तिथे जाऊन मग सुनील देवधर स्वत:ला गाडुन घेत असतो आणि मतमोजणी होऊन निकाल लागले, मग जगाला त्याचे कौतुक सांगावे लागत असते. आज कर्नाटकात कुठला सुनील देवधर मशागत करतो आहे, त्याचा कुणाला थांगपत्ता आहे काय\nपरिवर्तनाचे झोके आणि झोपाळे\nझुंडीतली माणसं (लेखांक बारावा)\nगेल्या महिनाभरातील वर्तमानपत्रे चाळली वा त्या दरम्यानच्या वाहिन्यांवरील अभ्यासकांच्या चर्चा ऐकल्या, तर ही तथाकथित विश्लेषक मंडळी किती गोंधळलेली आहेत, त्याचा थोडा अंदाज येऊ शकतो. त्या दिवशीची चर्चा आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले विवेचन वाचून-ऐकून आपण विसरून जातो. त्यामुळे त्यातला विरोधाभास आपल्या लक्षात येत नाही. पण बारकाईने त्याचे परिशीलन केले तर निरागस बालकासारखे हे अभ्यासक विचारांच्या व मतप्रदर्शनाच्या झोक्यावर बागडत असल्याचे लक्षात येऊ शकेल. त्रिपुरातील निकालांनी मार्च महिन्याचा आरंभ झाला. तिथली दिर्घकालीन डाव्या आघाडीची सत्ता उलथून पाडत, उजव्या मानल्या जाणार्‍या भाजपाने सत्ता काबीज केली. तेव्हा मोदी विरोधकांच्या प्रतिक्रीया काय होत्या डाव्यांनी त्याला पैशाचा खेळ म्हटले, तर इतर प्रादेशिक पक्षांनी भाजपासह कॉग्रेसला बाजूला ठेवून पुरोगामी आघाडी बनवण्याचा बेत आखला. जणू तमाम पुरोगामी व प्रादेशिक पक्षांनी एकजुट केल्याशिवाय आता भाजपा व मोदींना रोखणे शक्य नाही, याचीच कबुली त्यातून दिली जात होती. त्याचेच प्रतिबिंब मग चर्चांमध्येही पडलेले होते. पण त्या निकालांना दहा दिवस उलटून जात नाहीत, इतक्यात बिहार उत्तरप्रदेशात झालेल्या तीनचार पोटनिवडणूकांचे निकाल आले आणि इकडची वैचारीक झुंड ऊठून भलत्याच झाडावर चिवचिवाट करू लागली. मार्च महिन्याच्या आरंभी जे मोदी अजिंक्य वाटत होते, तेच १४ मार्च रोजी पराभवाच्या कडेलोटावर येऊन उभे असल्याचे पांडित्य तेच विश्लेषक सांगू लागले. असे होते, कारण विचारवंत वा अभ्यासकही माणसेच आहेत आणि मानवी मनातले विकार त्यांच्यातही तितकेच ठासून भरलेले आहेत. रस्त्यावरचा गांजलेला सामान्य माणूस व परिवर्तनाची ध्वजा खांद्यावर घेतलेला क्रांतीकारक विचारवंत यात तसूभर फ़रक नसतो. दोघेही सारखेच गांजलेले व वैफ़ल्यग्रस्त असतात व नशीबाच्या झोपाळ्यावर स्वार झालेले असतात.\n‘स्वत:च्या परिस्थितीबद्दल असंतुष्ट किंवा असमाधानी आहे, एवढ्याच एका कारणामुळे कोणीही सामाजिक परिवर्तनासाठी ताबडतोब घराबाहेर पडेल असे नाही. असंतुष्टतेचे रुपांतर जेव्हा प्रखर तिटकार्‍यात घडून येते, तेव्हाच सामाजिक परिवर्तनाकडे मन धाव घेऊ लागते. याचाच अर्थ मानसिक असंतुष्टपणाबरोबरच अन्य काही घटक ह्जर असावे लागतात, तरच चळवळ घडते.’\n‘मग बदलाच्या बाजूने कोण उतरतात तर आपल्या अंगात काही अमोघ शक्ती आहे असा ज्यांचा विश्वास असतो, तेच लोक सगळी जबाबदारी वार्‍यावर सोडून मोठ्या प्रमाणावरील सामाजिक बदलासाठी पुढे सरसावतात. फ़्रेंच राज्यक्रांतीबद्दल बोलताना द तॉकव्हील या फ़्रेंच विचारवंताने म्हटले आहे. ज्या पिढीने फ़्रेंच राज्यक्रांती घडवून आणली, त्या पिढीचा मानवी विचारशक्तीच्या सर्वशक्तीमानतेवर आणि मानवी बुद्धीच्या कर्तबगारीवर प्रगाढ विश्वास होता. स्वत:बद्दलचा इतका अहंकार आणि स्वत:च्या सर्वशक्तीमानतेवरचा इतका गाढ विश्वास मानवजातीला यापुर्वी कधीही वाटला नव्हता. या अतिरीक्त आत्मविश्वासामध्ये सामाजिक बदलाच्या जागतिक भूकेची भर पडली होती आणि त्याचा परिणाम म्हणजे फ़्रेंच राज्यक्रांती होय. नवे जग निर्माण करायचे या ईर्षेपोटी रशियात ज्यांनी अराजकाला जन्म दिला ते लेनिन आणि बोल्शेविक पक्षाचे सदस्य, या सर्वांचा मार्क्सवादाच्या सर्वशक्तीमानतेवर अंधविश्वास होता.’\n‘लेनिन आणि बोल्शेविकांप्रमाणेच जर्मनीच्या नाझींचेही उदाहरण देता येईल. नाझींपाशी अमोघ तत्वज्ञान नव्हते. परंतु तत्वज्ञानाच्या ऐवजी त्यांच्यापाशी अमोघ नेता होता; आणि त्या नेत्याच्या अस्खलनशीलतेवर, त्याच्या कर्तृत्वशक्तीवर त्यांचा आंधळा विश्वास होता. तत्वज्ञानावरच्या आंधळ्या विश्वासाची जागा नेत्यावरच्या आंधळ्या विश्वासाने घेतली होती.’ ( झुंडीचे मानसशास्त्र, पृष्ठ १०१-२)\nभारतात सध्या जी राजकीय, सामाजिक व आर्थिक स्थिती आहे, त्याविषयी आपले अभ्यासू मत व्यक्त करणार्‍यांची गणना आपल्याला उपरोक्त दोनपैकी एका गटात करावी लागते. त्यांच्यात आपापल्या तत्वज्ञान विचारधारा वा नेत्याविषयी तितकाच अंधविश्वास आपल्याला आढळून येत असतो. एका पराभवाने यातले तमाम लोक निराश हताश होऊन जातात आणि एखाद्या किरकोळ विजयानेही हुरळून जाताना आपण बघत असतो. त्यांना जगात काय घडते आहे, ते समजून घेण्याची अजिबात इच्छा दिसत नाही. त्यापेक्षा जे काही घडेल ते आपल्याला भावणार्‍या आकारात व प्रकारात असावे, यासाठी अट्टाहास चाललेला असतो. त्यामुळेच त्रिपुरातीला लेनिनचा पुतळा तोडला गेल्यावर जमावाला फ़ॅसिस्ट संबोधणारे बुद्धीमानही, कोलकात्यातील श्यामाप्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याच्या विटंबनेचे समर्थन करताना दिसू शकले. त्यांनाही या दोन पुतळ्यात आपल्या अंधविश्वासाचा साक्षात्कार बघायचा असतो. त्रिपुरा वा उत्तरप्रदेशच्या निवडणूक निकालात प्रत्येक बाजूला आपल्याला हवे तेच बघायचे आहे आणि मग त्यांच्याकडून मागणी असेल तरा निष्कर्ष पुरवणारे व्यापारी अभ्यासकही सज्ज झालेले आहेत. यापैकी दोन्ही बाजू परिवर्तनाची भाषा बोलत असतात. पण त्या दिशेने एकही पाऊल पडताना दिसत नाही. कारण या झुंडी परिवर्तनासाठी मनाने कितीही तयार असल्या, तरी त्यातून कुठली चळवळ उभी रहाताना अनुभवास येत नाही. बारीकसारीक वावटळी उठत असतात आणि त्यांचेच वर्णन वादळासारखे करणारी अभ्यासक नावाची जात पुढे आलेली आहे. लोक असमाधानी आहेत वा निराशही असू शकतील. पण त्यांना चळवळीत उतरण्यास प्रवृत्त करील, असा कुठलाही बाह्य घटक आज आढळून येत नाही. म्हणून मग चळवळीचा आग्रह धरला जातो, पण तिचा मागमूस कुठे दिसत नाही. जे वातावरण २०११-१२ सालात अनुभवास येत होते, ते आज दिसते का\n२०१४ साली देशात लोकशाही मार्गाने म्हणजे मतदानाने सत्ता परिवर्तन झाले. त्याला सामाजिक परिवर्तन म्हणता येणार नाही. पण त्याचा आरंभ सामाजिक राजकीय परिवर्तनाच्या चळवळीतून झालेला होता. तेव्हाही देशातल्या सत्तेविषयी लोकांच्या मनात प्रचंड राग संताप होता. पण त्याचे नेतृत्व करायला ना डावे पक्ष पुढे सरसावले ना उजव्या राजकीय पक्षांनी ���्यात पुढाकार घेतला. पण परिवर्तनासाठी लोक इतके आसुसलेले होते, की रामदेव बाबा किंवा अण्णा हजारे यांच्यासारख्या राजकारणबाह्य व्यक्तींनी उठवलेल्या आवाजाला जनतेतून मोठा प्रतिसाद मिळाला. खरेतर आज ज्यांना बदलाचे वेध लागलेले आहेत, अशा कम्युनिस्ट, समाजवादी वा आंबेडकरवादी गटांनी तेव्हा पुढाकार घेतला असता, तर वेगळेच चित्र समोर आले असते. जनतेमध्ये जी परिवर्तनाची लट उसळत घुसळत होती, त्याची किंचीतही चाहुल यासारख्या पुरोगामी पक्षांना लागलेली नव्हती. लोक युपीए वा कॉग्रेसच्या मस्तवाल सत्तेला उलथून पाडण्याला उतावळे झालेले होते, गांजलेले होते. त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज त्यांना परिवर्तनासाठी प्रवृत्त करीत होता आणि त्याला समांतर वा पुरक अशा घटना निर्भया वा घोटाळ्यातून समोर येत होत्या. त्यावर स्वार होणारा कुणी नेता किंवा पक्ष संघटना पुढे येण्याचा अवकाश होता. लोकांना त्याची प्रतिक्षा होती. त्यांना युपीएची सत्ता उलथून पाडायची होती. पण ते शिवधनुष्य पेलण्याची कुवत नसलेल्यांकडे त्या उठावाचे नेतृत्व गेलेले होते. त्यांनाही जनमानसात खदखदणार्‍या असंतोषाचा आवाका आलेला नव्हता. म्हणूनच एक मोठी उसळी येऊन ती आंदोलने बारगळली. पण मनामनातला असंतोष विझलेला नव्हता. अशावेळी त्याच राख साचलेल्या निखार्‍यावर फ़ुंकर घालून नरेंद्र मोदी यांनी परिवर्तनाची हाक दिली. युपीएविषयीच्या जनमानसातील तिटकार्‍याला मोदींनी चुड लावली व आगडोंब उसळल्यासारखा त्यांना राजकीय प्रतिसाद मिळत गेला.\nजनमानसातील नाराजी व स्फ़ोटक भावनांचे संकलन करून त्याला बाहेरच्या घटकांची जोड देणारा नेताच परिवर्तनाचा चमत्कार घडवू शकत असतो. ती कधी रक्तरंजित क्रांती असते, तर कधी तो राजकीय सत्तापालट असतो. मोदींच्या पुढाकाराने देशात चार वर्षापुर्वी राजकीय परिवर्तन घडले. तरी तितक्या गतीने आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडलेला अनुभव लोकांच्या वाट्याला आलेला नाही. सहाजिकच राजकीय अराजक संपुष्टात आल्याने तात्पुरता दिलासा मिळालेले लोक खुश होते. पण सामाजिक बदलाची त्यांची अपेक्षा आजही पुर्ण झालेली नाही. त्यासाठी कोणी पुढे आलेले नाही. सहाजिकच त्याचे फ़ुटकळ धमाके अधूनमधून होत असतात. त्रिपुरात कम्युनिस्टांचे सरकार ही अडगळ झालेली होती आणि परिवर्तनात त्याला हाकलून लावणे अगत्याचे होते. ते कम्युनिस्ट करू शकले नाहीत तर भाजपाने लोकभावनेला साथ दिली. इतरत्र कुठे भाजपाचाही पराभव होईल. जिथे जो पक्ष वा नेता प्रस्थापित होऊन बसलेला असतो, त्याला उलथून पाडायला लोक उत्सुक असतात. नुसता लेनिनचा पुतळा उभा करून कोणी क्रांतीकारक होत नाही. लेनिनची क्रांती अराजकाच्या मार्गाने गेली होती आणि तिने राजकीय सत्तापालट केल्यावर तीच एक मस्तवाल एकाधिकारी सत्ता बनून गेली होती. त्यात लोकशाही बदलाची मुभा ठेवलेली नव्हती. पण त्रिपुरात तशी सोय होती आणि तिथल्या सत्तापालटातून लोकांनी कम्युनिस्टही स्थितीवादी आहेत, याची ग्वाही दिलेली आहे. तत्वज्ञान नव्हेतर अनुभव महत्वाचा असतो. जिथे जीवन जैसे-थेवादी होऊन जाते, तिथे परिवर्तनाची गरज निर्माण होत असते. प्रस्थापिताला लोक कंटाळतात आणि शक्यता निर्माण झाली, मग परिवर्तन घडवून आणण्याला हातभार लावतात. मात्र तशी शक्यता वा मोहात टाकणारे स्वप्न दाखवणारा कोणीतरी अमोघ नेता समोर यावा लागत असतो. मोदींना ह्टवण्याचे संकल्प करणार्‍यांना म्हणूनच तसा अमोघ पर्याय समोर आणावा लागेल.\nकालपरवा नाशिक ते मुंबई असा शेतकर्‍यांचा लॉगमार्च यशस्वी झाला. त्याचा माध्यमात इतका गाजावाजा झाला, की जणू आता देशात मूलभूत राजकीय सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली गेली असावी, अशीच वर्णने वाचायला मिळत होती. वाहिन्यांवरच्या चर्चेतही तसाच अविर्भाव आणला जात होता. देशाच्या कानाकोपर्‍यात लहानमोठी आंदोलने होतच असतात. त्यातील आवेश आमुलाग्र परिवर्तनाचा असतो. प्रामुख्याने त्यात सहभागी झालेल्यांविषयीची ती सहानुभूती असते. पण शब्द वा अन्य मार्गाने सहानुभूती व्यक्त करणारे त्यापासून आपल्याला अलिप्त राखत असतात. कारण जितका आवेश त्यातून सादर केला जात असतो, तितकी परिवर्तनाला पोषक परिस्थिती आली नसल्याची ते कृतीतूनच साक्ष देत असतात. ज्या शेकडो हजारो झुंडी व कळपांचा समाज बनलेला असतो, त्यांचा सामायिक समवेश यातल्या कुठल्या आंदोलनात नसतो वा सहभागही नसतो. कारण वेगवेगळ्या कारणास्तव अशी आंदोलने विभिन्न प्रसंगी होत असतात. आज रस्त्यावर उतरलेला उद्याच्या आंदोलनाचा प्रेक्षक होत असतो. त्यांना आपापले स्वार्थ वा मतलब गुंडाळून कुठल्याही आंदोलनात सहभागी होण्याची उबळ येण्याइतकी स्थिती निर्माण होत नाही, तोवर परिवर्तनाची चळवळ उभी रहात न��ही, की तशी शक्यताही निर्माण होत नाही. प्रामुख्याने लोकशाहीत अशा शक्यता खुपच दुर्मिळ असतात. कारण लोकमतातून सत्तेवर आलेला राज्यकर्ता किमान लोकसंख्येला नाराज व निराश करण्याची चतुराई दाखवित असतो. ज्याला तो समतोल संभाळता येत नाही, त्याच्याविषयी मग सार्वत्रिक नाराजी व तिटकारा वाढीस लागत असतो. अल्पमताची वा निर्विवाद सत्ता हाती असतानाही सोनिया, राहुल वा कॉग्रेस नेत्यांनी केलेली अरेरावी ज्या लोकसंख्येने अनुभवली आहे, तितका बेछूट कारभार मोदींच्या कारकिर्दीत झालेला नसेल, तर नुसत्या आवेशपुर्ण शब्दांनी भाषणांनी परिवर्तनाचे वारे कसे वाहू लागतील\nलालूंना तुरूंगवासातून वा़चवण्यासाठी अध्यादेश काढणे. अनेक घोटाळे उघडकीस आल्यानंतरही अण्णा हजारे वा रामदेव बाबांना अटक करण्यापर्यंत मस्तवालपणे सत्तेचा दुरूपयोग करण्याची युपीएने मजल मारली होती. त्याचा मागमूस कुठे मोदी सरकारमध्ये दिसला आहे काय उलट नीरव मोदी, मल्ल्या असे घोटाळे उघड झाल्यावर त्यावर योग्य कारवाई करणे व तशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी स्वत: सरकारने पुढाकार घेणे, यातला फ़रक बुद्धीमंतांना समजत नसला तरी जनतेला तो अनुभवास येत असतो. आपापल्या मतलब वा मागणीसाठी सरकारवर नाराज असलेल्या समाज घटकांना एकूण सरकारी निर्णयातून काही जाचक वाटलेले नसेल, तर परिवर्तनाला लोक प्रवृत्त होत नाहीत. त्याच्या विरोधात राजकीय लढाया होऊ शकतात. पण व्यापक समाजजीवनाला भेडसावणारी स्थिती निर्माण होत नाही. अशावेळी मग बदलासाठी कायम आसूसलेल्या वर्गाला कुठल्याही लहानमोठ्या घटनेमध्ये परिवर्तनाची बीजे आढळू लागली तर नवल नाही. पण त्या बदलासाठी आवश्यक अशा बाह्य घटकांचा दुष्काळ तशा क्रांतीला चालना देत नसतो. काही वेळासाठी लालबुंद रसरशीत दिसणारे ते निखारे जरूर असतात. पण त्यातून आगडोंब पेटवणारा वणवा निर्माण होत नाही. म्हणून मग उत्तरप्रदेश़चे निकाल येताच शेतकर्‍यांच्या लॉंगमार्चचे कौतुक विसरले जाते आणि मायावती अखिलेशच्या आरत्या सुरू होतात. देशव्यापी महोल निर्माण होत नाही, की तशी कुठे चाहूलही लागत नाही. जी काही लहानमोठी शक्यता अशा प्रसंगात असते, तिच्यावर स्वार होणारा कोणी एक नेता नाही, किंवा संघटित राष्ट्रीय पक्षही दृष्टीपथात नाही. मग क्रांतीचा नुसता गडगडाट करून काय साध्य होणार आहे उलट नीरव ��ोदी, मल्ल्या असे घोटाळे उघड झाल्यावर त्यावर योग्य कारवाई करणे व तशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी स्वत: सरकारने पुढाकार घेणे, यातला फ़रक बुद्धीमंतांना समजत नसला तरी जनतेला तो अनुभवास येत असतो. आपापल्या मतलब वा मागणीसाठी सरकारवर नाराज असलेल्या समाज घटकांना एकूण सरकारी निर्णयातून काही जाचक वाटलेले नसेल, तर परिवर्तनाला लोक प्रवृत्त होत नाहीत. त्याच्या विरोधात राजकीय लढाया होऊ शकतात. पण व्यापक समाजजीवनाला भेडसावणारी स्थिती निर्माण होत नाही. अशावेळी मग बदलासाठी कायम आसूसलेल्या वर्गाला कुठल्याही लहानमोठ्या घटनेमध्ये परिवर्तनाची बीजे आढळू लागली तर नवल नाही. पण त्या बदलासाठी आवश्यक अशा बाह्य घटकांचा दुष्काळ तशा क्रांतीला चालना देत नसतो. काही वेळासाठी लालबुंद रसरशीत दिसणारे ते निखारे जरूर असतात. पण त्यातून आगडोंब पेटवणारा वणवा निर्माण होत नाही. म्हणून मग उत्तरप्रदेश़चे निकाल येताच शेतकर्‍यांच्या लॉंगमार्चचे कौतुक विसरले जाते आणि मायावती अखिलेशच्या आरत्या सुरू होतात. देशव्यापी महोल निर्माण होत नाही, की तशी कुठे चाहूलही लागत नाही. जी काही लहानमोठी शक्यता अशा प्रसंगात असते, तिच्यावर स्वार होणारा कोणी एक नेता नाही, किंवा संघटित राष्ट्रीय पक्षही दृष्टीपथात नाही. मग क्रांतीचा नुसता गडगडाट करून काय साध्य होणार आहे तो क्रांतीचा झंजावात येण्यासाठी समाजातील लहानमोठ्या अर्ध्या तरी झुंडी व कळप घराबाहेर पडण्याची परिस्थिती आवश्यक आहे. पण तिचा कुठेच मागमूस नाही.\n(यातले उतारे विश्वास पाटिल यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र पुस्तकातले आहेत)\nअखेरीस सातव्या दिवशी अण्णा हजारे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. तुलना करायची तर सात वर्षापुर्वीचा आपल्या तेरा दिवसांच्या उपोषणाची बरोबरीही अण्णा करू शकले नाहीत. अर्थात मुंबईच्या बीकेसीमध्येही त्यांनी त्याच काळात तिसर्‍या दिवशीच उपोषण गुंडाळलेले होते. आता त्यापेक्षा चार दिवस अधिक झाले आहेत. पण याची गरज होती काय मागल्या खेपेस अण्णांना मिळालेला देशव्यापी प्रतिसाद आणि यावेळचे दुर्लक्ष, याचा काही अभ्यास अण्णा व त्यांचे अन्य सहकारी करणार आहेत किंवा नाही मागल्या खेपेस अण्णांना मिळालेला देशव्यापी प्रतिसाद आणि यावेळचे दुर्लक्ष, याचा काही अभ्यास अण्णा व त्यांचे अन्य सहकारी करणार आहे��� किंवा नाही नसतील, तर उपोषणांची एक मालिका तयार होईल आणि अधिक काहीही साधले जाणार नाही. आंदोलन वा चळवळी आजकालच्या जमान्यातली लढाई वा युद्धच असते. त्यात रणनितीला खुप महत्व असते. मागल्या रामलिला उत्सवात परिस्थिती पोषक होती आणि तात्कालीन राज्यकर्ते त्यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाने बेजार झालेले होते. कारभाराचा पुरता बोर्‍या वाजलेला होता आणि एकूणच सामान्य माणूस विविध कारणांनी त्रस्त झालेला होता. आज त्यापेक्षा फ़ारच काही उत्तम चालू नाही. पण असह्य होऊन लोकांनी रस्त्यावर उतरावे, इतकीही परिस्थिती डबघाईला गेलेली नाही. ह्याचे भान मोसमी व्यापार करणार्‍यांना नेमके असते. ऐन उन्हाळ्यात कोणीही ताक वा शीतपेयांची टपरी लावतो आणि तेजीत धंदा करतो. त्याऐवजी त्याने रेनकोट वा छत्रीचे दुकान मांडले, तर ते ओसच पडणार ना नसतील, तर उपोषणांची एक मालिका तयार होईल आणि अधिक काहीही साधले जाणार नाही. आंदोलन वा चळवळी आजकालच्या जमान्यातली लढाई वा युद्धच असते. त्यात रणनितीला खुप महत्व असते. मागल्या रामलिला उत्सवात परिस्थिती पोषक होती आणि तात्कालीन राज्यकर्ते त्यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाने बेजार झालेले होते. कारभाराचा पुरता बोर्‍या वाजलेला होता आणि एकूणच सामान्य माणूस विविध कारणांनी त्रस्त झालेला होता. आज त्यापेक्षा फ़ारच काही उत्तम चालू नाही. पण असह्य होऊन लोकांनी रस्त्यावर उतरावे, इतकीही परिस्थिती डबघाईला गेलेली नाही. ह्याचे भान मोसमी व्यापार करणार्‍यांना नेमके असते. ऐन उन्हाळ्यात कोणीही ताक वा शीतपेयांची टपरी लावतो आणि तेजीत धंदा करतो. त्याऐवजी त्याने रेनकोट वा छत्रीचे दुकान मांडले, तर ते ओसच पडणार ना हे अण्णांना मागल्या खेपेस घोड्यावर बसवणार्‍या केजरीवाल यांना नेमके कळते. म्हणूनच अण्णा कृपेने सत्तेपर्यंत गेलेल्या त्या नवख्या नेत्यानेही अण्णांकडे पाठ फ़िरवली होती. मग त्यापेक्षा दिर्घकाळ राजकारणात मुरलेल्यांनी अण्णांच्या धमकीला भीक कशाला घालावी हे अण्णांना मागल्या खेपेस घोड्यावर बसवणार्‍या केजरीवाल यांना नेमके कळते. म्हणूनच अण्णा कृपेने सत्तेपर्यंत गेलेल्या त्या नवख्या नेत्यानेही अण्णांकडे पाठ फ़िरवली होती. मग त्यापेक्षा दिर्घकाळ राजकारणात मुरलेल्यांनी अण्णांच्या धमकीला भीक कशाला घालावी त्यातूनच मग उपोषण गुंडाळण्याची अशी नामुष्की अण्णांवर आलेली आहे. शेवटी असे काय हाती पडले, की अण्णांनी उपोषण गुंडाळावे\nया उपोषणाचा आरंभ करण्यापुर्वी माध्यमांशी बोलताना अण्णांनी केलेली मोठी तक्रार म्हणजे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ३०=४० पत्रे लिहीली. पण एकाही पत्राचे उत्तर मोदींकडून मिळालेले नव्हते. गुरूवारी उपोषण गुंडाळताना त्यांना पंतप्रधानांचे मागण्या मान्य असल्याचे पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिले. अण्णांचे तेवढ्यावर समाधान झाले. त्यांनी गाशा गुंडाळला. इतकीच मागणी होती, तर त्यांनी आधीच तसे जाहिरपणे सांगून टाकायचे होते. पंतप्रधानांनी आपल्याला आश्वासनांचे लिखीत पत्र द्यावे, आपण सहा महिने उपोषणाचा निर्णय पुढे ढकलतो. त्यांना रामलिला मैदान बुक करावे लागले नसते, की इतक्या उकाड्यात इतरांनाही तापत बसावे लागले नसते. पण अण्णांनी आपल्या इतर सगळ्या मागण्या अगत्याने मांडल्या. तरी आपले उपोषण पंतप्रधानांच्या पत्रासाठी असल्याचे एकदाही स्पष्ट केले नाही. त्यामुळे त्यांना त्रास झाला आणि इतरांनाही उगाच धावपळ करावी लागली. जो पंतप्रधान मागल्या तीनचार वर्षात अण्णांच्या ३०-४० पत्रांना साधे उत्तर पाठवण्याचे सौजन्यही दाखवत नाही, त्याच्या असल्या आश्वासक पत्रावर अण्णा विश्वास कसा ठेवतात आणि पत्रात काय म्हटले आहे आणि पत्रात काय म्हटले आहे त्या मागण्या ‘तत्वत:’ मान्य असून येत्या सहा महिन्यात अण्णांच्या मागण्या पुर्ण होतील. हे सर्व इतके सोपे असते, तर मोदींनी अण्णांना उपोषणाला बसायची पाळी सुद्धा येऊ दिली नसती. कुठलीही मागणी तत्वत: मान्य करण्यात कोणत्याही सरकारला कधी अडचण नसते. सवाल त्या मागणीच्या व्यवहाराचा असतो. व्यवहारात त्या मागण्या पुर्ण करण्याची वेळ आली, मग तारांबळ सुरू होते. म्हणून आजवरच्या कुठल्याही सरकारांनी कोणत्याही आंदोलनाच्या सर्व मागण्या तत्वत: मान्य केलेल्या आहेत. मात्र त्यातल्या बहुतांश मागण्या व्यवहारात कधीच पुर्ण केल्या नाहीत वा झालेल्या नाहीत. मग या आश्वासनांचे काय होईल\nयाचा साधासरळ अर्थ इतकाच, की अण्णांच्या अहंकाराला खतपाणी घालण्याचे काम सरकारने यशस्वीरित्या पार पाडले. या सत्ताधीशांनी युपीए सरकारसारखा कुठलाही मुर्खपणा करून कठोर कारवाईचा बडगा उचलला नाही, की अण्णांना हुतात्मा होण्याची संधी दिली नाही. ह्याला धुर्तपणा वा सरकारी लबाडी नक्की म्हणता येईल. अण्णा एकदा उपोषणाला बसले, मग प्रतिदिन आंदोलनासाठी कसोटीचा प्रसंग येत जातो. शिवाय परिस्थिती कितीही नाजूक झाली तरी ती जनतेसाठी होणार नसून अण्णा व त्यांच्या अनुयायांसाठी स्थिती नाजूक होणार, हे उघड होते. जसजशी स्थिती नाजूक होते, तशी आंदोलनकर्त्यांची तारांबळ उडत जाते. आयुष्यभर विरोधी पक्षातच खर्ची पडलेल्या भाजपाच्या बहुतांश नेत्यांना त्याची पुर्ण जाणीव आणि अनुभव आहे. आंदोलनाचा अजिबात अनुभव नसलेले व सत्तेने सुस्तावलेल्या कॉग्रेसच्या नेत्यांचे हे सरकार नाही. म्हणूनच त्यांना आंदोलनकर्ते व उपोषणकर्ते यांच्या जमेच्या बाजूप्रमाणेच दुबळ्या बाजूही नेमक्या ठाऊक आहेत. विद्यमान पंतप्रधान आयुष्यातील तीन दशके सामान्य कार्यकर्ता म्हणून कष्ट उपसलेला आहे. त्यामुळेच अण्णांपेक्षाही आंदोलनातील अडचणी व मनस्तापाचे बारकावे, त्याला ठळकपणे ठाऊक आहेत. अण्णांच्या पत्राला पंतप्रधान म्हणूनच उत्तर देत नव्हते. उलट त्यांनी अण्णांना उपोषणाच्या भरीला घालण्याचा यशस्वी डाव खेळला. त्यामागे उपोषणाचे दिवस वाढत जातील तसे अण्णाच घायकुतीला येतील, ही खात्री होती. तेच तंत्र यशस्वी ठरले आणि कुठल्याही गडबडीशिवाय नुसत्या पत्राने अण्णांच्या तोंडाला पंतप्रधानांनी पाने पुसलेली आहेत. अण्णांनी पदरात पडलेले पवित्र करून घेतले. कारण त्यांच्यासमोर अन्य कुठलाच पर्याय नव्हता. पण अण्णा ते अण्णाच. त्यांनी यातही आपल्या अहंकाराला चुचकारत सहा महिन्यांनी पुन्हा उपोषण करण्याची दमदाटी देत उपोषणाची सांगता केली.\nतुलनाच करायची तर अण्णा वा अन्य तत्सम आंदोलनकर्ते वा चळवळीचे महात्मे, हे कायम पंचतारांकित लढ्यातले राहिलेले आहेत. त्यांनी रस्त्यावर उतरून लाठीमार सोसलेला नाही की घाम गाळून शारिरीक कष्ट उपसलेले नाहीत. उलट मोदींचे आयुष्य दोनतीन दशके असे सामान्य कार्यकर्ता म्हणून कष्ट उपसण्यात गेलेले आहे. त्याचे किस्से त्यांनीही अनेकदा कथन केलेले आहेत. अण्णांनी महात्मा म्हणूनच उपोषणे केली वा राज्यकर्त्यांना दमदाटी केलेली होती. ज्या कॉग्रेसी मंत्री नेत्यांची हयात सुखनैव सत्ता भोगण्यात गेली, त्यांना आंदोलनाची झळ किती असते वा त्यातले दुबळेपण काय असते, त्याचा थांगपत्ता नाही. हा २०११ व २��१८ सालातला मोठा फ़रक आहे. तो अण्णांना उमजलेला नाही व आजची परिस्थितीही तितकी सरकारच्या विरोधात नाही. म्हणूनच सरकारला कोंडीत पकडण्याचा मोसमच चुकलेला होता. पण एकदा उडी घेतली, मग माघार अवघड होऊन जाते आणि तशी वेळ आली, मग मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारलाच शरण जावे लागत असते. मोदींनी त्याची प्रतिक्षा केली आणि अखेर उपोषण गुंडाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांकरवी अण्णांना पळवाट काढून दिली. नुसते पत्रावर उपोषण आवरायचे आणि सहा महिन्यांनी तेच पुन्हा करायचे, तर तसा निर्वाणीचा इशारा आधी देऊन अण्णांनी सप्टेंबरमध्येच उपोषणाचा फ़ड मांडायचा होता. कदाचित निवडणूकांचा मोसम तेव्हा भरात असल्याने सरकारला अधिक लौकर वाकवता आले असते. पण आता तेही अशक्य आहे. रिकाम्या व ओस पडलेल्या रामलिला मैदानाने अण्णांना धडा शिकवला आहे. तो उमजला असेल, तर सप्टेंबरच्या उपोषणाची वेळ येणार नाही. तेव्हा उपोषणापुर्वीच मोदी नवे पत्र पाठवून अण्णांना खुश करतील. अण्णांचा अहंकार चुचकारला मग खुप झाले. बाकीच्या मागण्या पुरवठ्यासाठी असतात ना\nशेतकरी मोर्चा आणि लेनिन\nदोन आठवड्यापुर्वी नाशिकहून निघालेला शेतकरी मोर्चा मुंबईत पोहोचण्यापर्यंत गाजत गेला आणि विधानसभेपर्यंत जाऊन विषय निकालात निघाला. पण विषय काय होता आणि कुठला विषय निकालात निघाला चर्चा त्यावर झालेली नाही की होत नाही. ज्या मागण्या घेऊन या लॉंग मार्चची सुरूवात झालेली होती, त्यापैकी काय पदरात पडले चर्चा त्यावर झालेली नाही की होत नाही. ज्या मागण्या घेऊन या लॉंग मार्चची सुरूवात झालेली होती, त्यापैकी काय पदरात पडले विधानसभा चालू असताना जनतेच्या मागण्यांसाठी मोर्चे धरणी ही महाराष्ट्राची जुनीच परंपरा आहे. म्हणूनच या ताज्या मोर्च्याने अनेकांच्या जुन्या आठवणी चाळवल्या. पण त्याच्यापुढे काय होऊ शकले विधानसभा चालू असताना जनतेच्या मागण्यांसाठी मोर्चे धरणी ही महाराष्ट्राची जुनीच परंपरा आहे. म्हणूनच या ताज्या मोर्च्याने अनेकांच्या जुन्या आठवणी चाळवल्या. पण त्याच्यापुढे काय होऊ शकले कधीकाळी डाव्या पुरोगामी चळवळी व पक्षांचा हा मोठा व मुख्य कार्यक्रम होता. त्यांचे निवडून आलेले तुरळक नेते विधानसभेत आवाज उठवायचे आणि त्याचे पडसाद म्हणून असे मोर्चे विधानसभेच्या आवारात येऊन धडकायचे. यावेळी विधानसभेत या मो���्चाचा जवळपास कोणी प्रतिनिधी नव्हता. ज्यांना आजवर प्रतिगामी वा भांडवलशाही व सरंजामशाहीचे प्रतिनिधी मानले जायचे, अशा पक्ष व नेत्यांनी या मोर्चाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. हा यातला प्रचंड मोठा विरोधाभास आहे. त्यात कधीकाळची कट्टर कम्युनिस्ट विरोधक शिवसेना होती आणि पुर्वीचे सत्ताधीश साखरसम्राट कॉग्रेस राष्ट्रवादीही सहभागी होते. सत्तेत बसलेल्या भाजपाला वा सत्तेत बसूनही विरोधाचा पवित्रा कायम घेतलेल्या शिवसेनेला, त्यामुळे काहीही फ़रक पडलेला नाही. एकूणच मोर्चामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर किंवा राजकीय समिकरणावर या मोर्चाने किती परिणाम केला, याचेही विवेचन होण्याची गरज आहे. कारण हा काही समारंभ वा सोहळा नव्हता. त्यामागे काही राजकीय भूमिका असल्याचे अगत्याने सांगितले जात होते, किंवा भासवले जात होते. मग त्याचा काय प्रभाव राज्याच्या सत्तेवर पडला वा पडू शकेल, याचे मोजमाप महत्वाचे ठरते. पण तसे कुठे होताना दिसलेले नाही, हे दुर्दैव आहे. कारण हा कौतुक सोहळा नव्हता.\nमहाराष्ट्रात सत्तांतर होऊन आता साडेतीन वर्षाचा कालावधी उलटला आहे आणि नुसते आवाज उठवणार्‍या विरोधी पक्ष वा चळवळींनी असे अनेक सोहळे पार पाडलेले असले तरी राजकारण ढवळून काढू शकेल, असा कुठलाही परिणाम होताना दिसलेला नाही. शरद पवार याही वयात ग्रामिण भाग पिंजून काढत आहेत आणि हल्लाबोल वा तत्सम आंदोलनांनी विरोधी राजकारणाला चालना देण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. दुसरीकडे भीमा कोरेगाव किंवा मराठा मोर्चा अशा राजकारणबाह्य वाटणार्‍या कृतीही घडलेल्या आहेत. पण त्याचा कुठलाही प्रभाव पक्षीय वा निवडणूकीच्या राजकारणावर पडताना दिसला नाही. फ़डणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर दोन अडीच वर्षात झालेल्या लहानसहान महत्वाच्या निवडणूकात भाजपाने यश मिळवले. हे आंदोलनाच्या राजकारणाचे यश म्हणता येईल का कारण लोकशाहीतले आंदोलन निवडणूका प्रभावित करणारे असावे लागते. मराठा मोर्चा ऐन भरात असताना स्थानिक संस्थांच्या व महापालिकांच्या निवडणूका पार पडल्या. त्यात विधानसभा निकालाचे प्रतिबिंब पडलेले होते. एका नांदेड महापालिकेत अशोक चव्हाण यांनी बाजी मारलेली दिसली. पण माजी मुख्यमंत्र्याने एका महापालिकेत आपला प्रभाव पाडण्याला तितके महत्व देता येत नाही. पवारांच्या हल्लाबोल आंदोलनाचाही कु���े परिणाम होताना दिसलेला नाही. म्हणून तर मुख्यमंत्री सहजगत्या राज्याचे राजकारण हाताळू शकलेले आहेत. सत्तेतली भागिदार शिवसेना सतत विरोधात बोलत असूनही त्याचा विरोधकांना लाभ उठवता आला नाही, की अशा आंदोलनांनी सत्ताधार्‍यांना घाम फ़ुटायची वेळ आलेली नाही. अशा पार्श्वभूमीवर शेतकरी मोर्चा निघालेला होता. तो अर्थातच अकस्मात वा उत्स्फ़ुर्त मोर्चा नव्हता. पुर्ण तयारीनिशी त्या़चे आयोजन झाले होते आणि यशस्वीही झाला. पण फ़लित काय कारण लोकशाहीतले आंदोलन निवडणूका प्रभावित करणारे असावे लागते. मराठा मोर्चा ऐन भरात असताना स्थानिक संस्थांच्या व महापालिकांच्या निवडणूका पार पडल्या. त्यात विधानसभा निकालाचे प्रतिबिंब पडलेले होते. एका नांदेड महापालिकेत अशोक चव्हाण यांनी बाजी मारलेली दिसली. पण माजी मुख्यमंत्र्याने एका महापालिकेत आपला प्रभाव पाडण्याला तितके महत्व देता येत नाही. पवारांच्या हल्लाबोल आंदोलनाचाही कुठे परिणाम होताना दिसलेला नाही. म्हणून तर मुख्यमंत्री सहजगत्या राज्याचे राजकारण हाताळू शकलेले आहेत. सत्तेतली भागिदार शिवसेना सतत विरोधात बोलत असूनही त्याचा विरोधकांना लाभ उठवता आला नाही, की अशा आंदोलनांनी सत्ताधार्‍यांना घाम फ़ुटायची वेळ आलेली नाही. अशा पार्श्वभूमीवर शेतकरी मोर्चा निघालेला होता. तो अर्थातच अकस्मात वा उत्स्फ़ुर्त मोर्चा नव्हता. पुर्ण तयारीनिशी त्या़चे आयोजन झाले होते आणि यशस्वीही झाला. पण फ़लित काय आणखी एकदा आश्वासनांच्या बदल्यात आंदोलन संपले\nकुठल्याही आंदोलन वा मोहिमेच्या आधी काही उद्दीष्टे निश्चीत करायची असतात. कुठपर्यंत मजल मारायची आणि प्रसंगी कुठे येऊन तडजोड करायची, याचीही तयारी आधीपासून असायला हवी. त्याचा पुर्ण अभाव या मोर्चात दिसला. त्यामुळे त्यात सहभागी झालेल्या व वेदना सोसून उन्हातान्हात पायपीट केलेल्यांच्या पदरात नेमके काय पडले, असा प्रश्न शिल्लक रहातो. तोंडी नव्हेतर लेखी आश्वासन घेऊनच मोर्चा पांगला. म्हणजे सगळा आटापिटा लेखी आश्वासनांसाठीच होता काय अशी लेखी आश्वासने विधानसभेत वा विविध परिसंवाद चर्चांमध्ये अधूनमधून दिली जातच असतात. त्याची कितीशी फ़लश्रुती होत असते अशी लेखी आश्वासने विधानसभेत वा विविध परिसंवाद चर्चांमध्ये अधूनमधून दिली जातच असतात. त्याची कितीशी फ़लश्रुती होत असते नसेल ���र तेवढ्यासाठी हजारोच्या संख्येने शेतकर्‍यांना पायपीट करीत नाशिक ते मुंबई चालायला भाग पाडण्याची काय गरज होती नसेल तर तेवढ्यासाठी हजारोच्या संख्येने शेतकर्‍यांना पायपीट करीत नाशिक ते मुंबई चालायला भाग पाडण्याची काय गरज होती एका आमरण उपोषणानेही अशी लेखी आश्वासने मिळाली असती. पण तसे झाले नाही आणि गोडगोड बोलून मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली, असे नक्की म्हणता येईल. पण सत्ताधारी नेहमीच असे गोडबोले असतात व गोड बोलून विषय गुंडाळत असतात. त्यात गुंडाळले जाऊ नये, याची सावधानता नेत्यांनी राखायची असते. त्यांचा कुठे पत्ता नव्हता. मोर्चाचे आयोजक कोडकौतुकानेच भारावलेले होते आणि इतर लोक शेतकर्‍यांच्या भाजलेल्या पायावर आपल्या राजकीय पोळ्या शेकून घेण्यात रमलेले होते. म्हणूनच मागल्या वर्षी शेतकरी संपाचे झाले तसेच या लॉंगमार्चचे झाले. त्यातून काय साधले त्याचा विचार हळुहळू सुरू होईल. कारण प्रश्न आहेत तिथेच आहेत आणि कौतुकाच्या वर्षावानेच मोर्चाचे समापन झाले आहे. मोर्चाला भेदक व परिणामकारक बनवण्यापेक्षा अनेकांनी त्यात आपले मतलब शोधून काढले. त्याचे उदात्तीकरण करताना मोर्चाच्या हेतूला हरताळ फ़ासला गेला. एका ज्येष्ठ डाव्या पत्रकाराने वापरलेले शब्दच त्या मोर्चाची किती मोठी थट्टा होती, ते लक्षात घ्यायला हवे.\nया मोर्चाच्या दरम्यान इशान्य भारतात डाव्यांची सत्ता उध्वस्त करून भाजपाने त्रिपुरामध्ये आपले सरकार स्थापन केले आहे. मोठ्या संख्येने विधानसभेत भाजपाला यश मिळाले आणि डाव्यांचा धुव्वा उडाला. त्यानंतर तिथे एका गावातला कॉम्रेड लेनिनचा भव्य पुतळा जमावाने उखडून टाकला. त्यावरून देशात इतरत्र मोठा गहजब झाला. तो संदर्भ घेऊन एका डाव्या पत्रकाराने दिलेली प्रतिक्रीया काय होती त्रिपुरात एक लेनिन उखडून टाकला आणि नाशिकचे ३५ हजार लेनिन मुंबईला मोर्चाने येऊन धडकले. या मोर्चा्त सहभागी झालेल्यांना लेनिन संबोधणे, ही त्यांची तशीच लेनिन या व्यक्तीमत्वाची टवाळी नाही काय त्रिपुरात एक लेनिन उखडून टाकला आणि नाशिकचे ३५ हजार लेनिन मुंबईला मोर्चाने येऊन धडकले. या मोर्चा्त सहभागी झालेल्यांना लेनिन संबोधणे, ही त्यांची तशीच लेनिन या व्यक्तीमत्वाची टवाळी नाही काय एका लेनिनने रशियन राजेशाहीच्या विरोधात काहुर माजवले आणि ल���खो लोकांना संघटित करून ती जुलूमशाही सत्ता उलथून पाडली. जगातली पहिलीवहिली कम्युनिस्ट सत्ता रशियामध्ये प्रस्थापित केली, ती सत्ता सात दशके अबाधित चालली. किंबहूना त्या देशाला जगाचा एक म्होरक्या बनवून गेली. त्या क्रांतीचा आदर्श स्विकारून जगातल्या अनेक देशात कम्युनिस्ट क्रांती होण्याला चालना मिळाली. अशा लेनिनची तुलना भारतातला एक डावा पत्रकार मोर्चातल्या शेतकर्‍यांशी करणार असेल, तर हा सगळा प्रकार किती थिल्लर होता, त्याचा अंदाज येऊ शकतो. राजकीय सत्तापालट वा क्रांती इतकी सोपी असते काय एका लेनिनने रशियन राजेशाहीच्या विरोधात काहुर माजवले आणि लाखो लोकांना संघटित करून ती जुलूमशाही सत्ता उलथून पाडली. जगातली पहिलीवहिली कम्युनिस्ट सत्ता रशियामध्ये प्रस्थापित केली, ती सत्ता सात दशके अबाधित चालली. किंबहूना त्या देशाला जगाचा एक म्होरक्या बनवून गेली. त्या क्रांतीचा आदर्श स्विकारून जगातल्या अनेक देशात कम्युनिस्ट क्रांती होण्याला चालना मिळाली. अशा लेनिनची तुलना भारतातला एक डावा पत्रकार मोर्चातल्या शेतकर्‍यांशी करणार असेल, तर हा सगळा प्रकार किती थिल्लर होता, त्याचा अंदाज येऊ शकतो. राजकीय सत्तापालट वा क्रांती इतकी सोपी असते काय कुठल्याही मोर्चाने शेदिडशे किलोमीटर्स चालण्याने क्रांती होते काय कुठल्याही मोर्चाने शेदिडशे किलोमीटर्स चालण्याने क्रांती होते काय लेनिन इतका दुधखुळा होता काय लेनिन इतका दुधखुळा होता काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. कारण तो एक डावा पत्रकार नव्हेतर एकूण माध्यमांनी या मोर्चाला डोक्यावर घेतले होते आणि जणू आता शेतकर्‍यांचे सर्व प्रश्न संपणार असल्याच्या थाटात, मोर्चाची वर्णने चाललेली होती. त्यातले कष्ट व प्रयास किरकोळ नव्हते. स्थानिक नेतॄत्वाच्या तुलनेत मोर्चाचे यश मोठेच आहे. पण राज्यव्यापी परिणाम बघता तो मोर्चा नगण्य ठरला.\nदिडदोन वर्षापुर्वी असेच मराठा मूक मोर्चे निघू लागले आणि त्यांची व्याप्ती बघून सत्ताधारीही विचलीत झाले होते. पण मोर्चाचा आकार व संख्या यापलिकडे त्यातून काय साध्य झाले, असा प्रश्न आजही शिल्लक आहे. त्याही मोर्चाच्या अनेक मागण्या होत्या आणि पवारप्रणित हल्लाबोल आंदोलनाच्याही अनेक मागण्या होत्या. यापैकी कशाचा निचरा होऊ शकला आहे कर्जमाफ़ीपासून हमीभाव किंवा जमि��ीचे पट्टे, अशा अनेक मागण्या कित्येक वर्षे धुळ खात पडलेल्या आहेत. त्याचा आधीची सरकारे व सत्ताधारी पक्षांनी कधी गंभीर विचार केला नाही व आजचेही सरकार करू शकलेले नाही. प्रसंग जितका बाका आला, तितके सुटसुटीत फ़ेरबदल जरूर झाले. परंतु शेतकर्‍यांना आर्थिक दुष्टचक्रातून बाहेर काढण्यचा मूलभूत विचार वा प्रयास कधी झाला नाही. जे शेतकरी मोर्चाचे तेच अन्य विविध मोर्चे व आंदोलनांचे झालेले आहे. मोर्चे आंदोलने यांची भव्यता वाढलेली आहे. पण दिवसेदिवस ते देखावे होत चालले आहेत. त्यातून प्रसिद्धीच्या घोड्यावर स्वार होण्याची नेत्यांची प्रवृत्ती वाढत चालली आहे. माध्यमातून व प्रसिद्धीतून सहानुभूती संपादन करण्यापलिकडे मोर्चांना हेतू राहिलेला नाही. अण्णा हजारे व केजरीवाल यांच्या पुढाकाराने झालेल्या लोकपालच्या आंदोलनाने देशातील चळवळी व आंदोलनांचे स्वरूप आमुलाग्र बदलून गेले आहे. त्यात अल्पावधीत जनमानसाला प्रभावित करण्याची प्रवृत्ती बळावली आहे. दुरगामी परिणाम वा प्रभाव, ही बाब विसरली गेली आहे. आपापल्या संघटना व नेतृत्वाचे गड मजबूत करण्यासाठी जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांना हात घातला जातो आणि तितका हेतू साध्य झाला, मग प्रश्नांना धुळ खाण्यासाठी अडगळीत फ़ेकून दिले जाते. आंदोलने वा मोर्चाचा हेतू यापेक्षा दुरगामी असायला हवा. त्यातून समाजमनात रुजत असलेल्या निराशा वा वैफ़ल्याची मशागत करून असंतोषाची जोपासना केली जायची.\nपाच वर्षापुर्वी अवघ्या देशाचे आशास्थान झालेले अण्णा हजारे, आज दिल्लीत आपल्या उपोषणाला सरकारने जागा नेमून द्यावी म्हणून पंतप्रधानांना पत्र पाठवतात. मग तशी जागा मिळालेली नाही म्हणून तक्रार करतात. मराठा मोर्चा वा शेतकरी मोर्चाला विविध सवलती व सुविधा देण्यासाठी सरकारच पुढाकार घेत असते आणि अन्य राजकीय पक्ष त्यांचा आवाज उठवायला हातभार लावतात. पण यापैकी कितीजणांना त्या शेतकरी समस्यांविषयी आस्था असते तितकी झळ सोसायची तयारी असते तितकी झळ सोसायची तयारी असते सत्तेत बसलेल्या शिवसेनेने पाठींबा देणे आणि सरकारमध्येही सहभागी असण्यात दुटप्पीपणा नाही काय सत्तेत बसलेल्या शिवसेनेने पाठींबा देणे आणि सरकारमध्येही सहभागी असण्यात दुटप्पीपणा नाही काय मोर्चाला सहानुभूती दाखवणार्‍या राष्ट्रवादी वा कॉग्रेस पक्षाचे या मोर्चातील ��ोगदान कोणते मोर्चाला सहानुभूती दाखवणार्‍या राष्ट्रवादी वा कॉग्रेस पक्षाचे या मोर्चातील योगदान कोणते त्यापैकी कोणी फ़डणवीस सरकारची कोंडी व्हावी म्हणून विधानसभा वा इतरत्र राजकीय पेचप्रसंग निर्माणा केला काय त्यापैकी कोणी फ़डणवीस सरकारची कोंडी व्हावी म्हणून विधानसभा वा इतरत्र राजकीय पेचप्रसंग निर्माणा केला काय खरोखरच शेतकरी समस्या इतकी ज्वलंत व जीवनमरणाचा प्रश्न अशा पक्षांना वाटत असेल, तर त्यांनी सामुहिक राजिनामे देऊन विधानसभेच्या निम्मेहून अधिक जागी पोटनिवडणूक घेण्याची वेळ आणायला काय हरकत आहे खरोखरच शेतकरी समस्या इतकी ज्वलंत व जीवनमरणाचा प्रश्न अशा पक्षांना वाटत असेल, तर त्यांनी सामुहिक राजिनामे देऊन विधानसभेच्या निम्मेहून अधिक जागी पोटनिवडणूक घेण्याची वेळ आणायला काय हरकत आहे किती आमदार तितके धाडस करू शकतील किती आमदार तितके धाडस करू शकतील आपल्यासाठी इतक्या आमदारांनी अधिकारपदे सोडण्याचा नुसता पवित्रा घेतला तरी उत्तेजित होणारा शेतकरी व त्याची संख्याच फ़डणवीस सरकारला शरणागत होण्यास भाग पाडू शकली असती. पण तसे झाले नाही व होणारही नाही. कारण नुसती कोरडी सहानुभूती हा देखावा आहे आणि त्याची सत्ताधारी पक्षालाही खात्री आहे. मोर्चाला पाठींबा देणार्‍या विरोधी पक्षीय आमदारांनाही पुन्हा निवडून येण्याची खात्री नाही. म्हणून ते टोकाचे पाऊल उचलत नाहीत. त्यापेक्षा पायपिटीने रक्ताळलेल्या शेतकर्‍यांच्या पायाची कौतुके सांगत राहिले. पण सामुहिक राजिनाम्याचे पाऊल त्यापैकी कोणी उचलले नाही, उचलणार नाही. त्यापेक्षा पाठींब्याचे शाब्दिक बुडबुडे स्वस्तातला सौदा असतो ना\nहा झाला विरोधी राजकारणाचा लेखाजोखा. पण ज्यांनी मोर्चाचे आयोजन केले वा त्यासाठी कष्ट घेतले त्यांचे काय किसान सभा म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते दिर्घकाळ संघटना चालवित आहेत आणि गतवर्षी त्यांनीच शेतकरी संपाचे हत्यार उपसलेले होते. त्यांनी हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी उपसलेले कष्ट त्यांच्या शक्तीच्या तुलनेत मोठे आहेत. पण त्यातून त्यांना काय साधायचे होते किसान सभा म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते दिर्घकाळ संघटना चालवित आहेत आणि गतवर्षी त्यांनीच शेतकरी संपाचे हत्यार उपसलेले होते. त्यांनी हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी उपसलेले कष्ट त्यांच्या शक्तीच्या तुलनेत मोठे आहेत. पण त्यातून त्यांना काय साधायचे होते नुसती प्रसिद्धी की संघटनात्मक शक्तीसाधना करायची होती नुसती प्रसिद्धी की संघटनात्मक शक्तीसाधना करायची होती मोर्चा वा आंदोलन हा महत्वाचा टप्पा असतो व त्यातून मागण्या मान्य होण्यापेक्षा जनक्षोभ संघटित करण्याला प्राधान्य असते. आंदोलनाचा भडका उडाला, मग जे वातावरण तयार होते, त्यावर स्वार होऊन पक्षाची विचारांची संघटना अधिक विस्तारीत करण्याला प्राधान्य असते. विरोधी राजकारण हे असंतोष संघटित करण्यावर शक्तीशाली होत असते. मागल्या दोनतीन दशकात स्वयंसेवी संघटनांकडे त्याचा पुढाकार गेल्यामुळे डाव्या पुरोगामी चळवळी व संघटना नामोहरम होत गेल्या. मोदी सत्तेत आल्यापासून त्या उपट्सुंभ स्वयंसेवी संस्थांची कोंडी झाली आहे. म्हणूनच या किंवा इतर मोर्चांचे महत्व अधिक होते. कारण त्या निमीत्ताने पुन्हा आंदोलनाची सुत्रे डाव्या पुरोगामी चळवळी व संघटनांच्या हाती येण्याची शक्यता वाढलेली आहे. ताजा मोर्चा त्याचाच दाखला होता. पण त्याची वाटचाल व परिणाम बघता तोही स्वयंसेवी मार्गाने गेलेला दिसतो. एकूणच पुरोगामी चळवळ व विचाराधारा स्वयंसेवी प्रवृत्तीला शरण गेल्याचे त्यातून लक्षात येते. तसे नसते तर या मोर्चाने खुप काही साधता आले असते आणि डाव्या संघटना व पक्षांना राज्याचे राजकारण गदगदा हलवता आले असते. पण तसे झालेले नाही आणि आता पुढल्या मोर्चा व आंदोलनापर्यंत शांतता नांदताना दिसेल. हसतमुखाने मुख्यमंत्री त्यावेळी कोणती आश्वासने द्यायची, त्याच्या तयारीला लागलेले असतील.\nगेल्या शुक्रवारी झालेल्या राज्यसभा निवडणूकीत उत्तरप्रदेशच्या दहापैकी नऊ जागा भाजपाने गणिती पद्धतीने जिंकल्या. त्याला जनतेचे समर्थन मिळवून संपादन केलेला विजय म्हणता येणार नाही. पण दुसरीकडे नियमांचा आधार घेऊन यश-अपयश ठरणार असेल, तर त्या विजयाविषयी शंका घेणे गैरलागू आहे. तरीही मायावती व इतरांनी भाजपावर लबाडी केल्याचा आरोप ठेवलेला आहे. आता अशा आरोपांची जितकी भाजपाला सवय झाली आहे, तितकाच हा आरोप सामान्य लोकांनाही अंगवळणी पडला आहे. कारण अशा कुठल्याही आरोपात तथ्य नसल्याचा दिर्घ अनुभव लोकांनी घेतला आहे. वर्षभरापुर्वी त्याच उत्तरप्रदेशात विधानसभेच्या निवडणूका झाल्या व त्यात भाजपाने अपुर्व यश संपादन केल��ले होते. त्यात आपल्या पक्षाचा सफ़ाया झाला, म्हणून मायावतींनी थेट मतदान यंत्रावरच शंका घेतली होती. निवडणूक आयोग भाजपाचा एजंट म्हणून काम करतोय असाही आरोप केला होता. यात भाजपाचे यश बघण्यापेक्षा आपल्यातल्या त्रुटी कोणाला बघायच्या नाहीत, ही खरी समस्या आहे. मग आपले अपयश लपवण्यासाठी कुठलेही बेलगाम आरोप केले जातात. विधानसभा मतदानात यंत्राने गफ़लत केल्याचा आरोप खरा असता, तर फ़ुलपुर व गोरखपूर मतदानात भाजपाचा पराभव झालाच नसता. राजस्थान व अन्यत्रच्या मतदानातही तशीच गफ़लत करून भाजपाने विजय मिळवून दाखवला असता. पण जिथे आपला विजय होतो, तिथे लोकशाहीचा विजय आणि आपला पराभव झाला की भाजपाची लबाडी, असा आरोप बिनबुडाचा असतो. म्हणूनच त्यातून सामान्य जनतेचा विरोधी पक्षांविषयी भ्रमनिरास होत गेला आहे. पण इथे मुद्दा आहे, तो सपा-बसपा यांच्यात होऊ घातलेल्या युतीचा आणि २०१९ सालातल्या लोकसभा निवडणूकीसाठी विरोधी बड्या आघाडीचा आहे. राज्यसभेच्या ताज्या निकालानंतर त्या युती आघाडीचे भवितव्य काय असेल\nभाजपाकडे ३२५ आमदार होते आणि उर्वरीत आमदार विरोधात मतदान करणारे, हे गृहीत धरले तरी बसपाचा उमेदवार जिंकणे अवघड काम होते. गणिताप्रमाणे प्रत्येक विजयी उमेदवाराला किमान ३७ मते मिळायला हवी होती. आपले आठ उमेदवार पहिल्या फ़ेरीत निवडून आणण्यासाठी भाजपाला २९६ पेक्षा अधिक आमदार होते. म्हणजेच त्याच्याकडे आणखी २९ आमदार शिल्लक होते. त्यात ८ इतर आमदारांची भर पडली तर नववा उमेदवारही निवडून येऊ शकणार होता. समाजवादी ४७ मायावती १९ व कॉग्रेसचे ७ आमदार एकत्र केले तरी बेरीज ७३ होते. त्यातले दोघेजण तुरूंगात आणि त्यांना मतदानास कोर्टानेच प्रतिबंध घातलेला. म्हणजे उरले ७१ आमदार. त्यातून दोन उमेदवार निवडून आणायचे तर आणखी तीन आमदार हवे होते. पण यातल्याच दोनतीन आमदारांनी गद्दारी केली. हा भाजपाचा दोष कसा म्हणता येईल समाजवादी पक्षाने जया बच्चन या आपल्या उमेदवाराला ३८ मते दिली म्हणजे बसपाच्या उमेदवारासाठी उरली होती ३३ मते आणि त्यातही गद्दारी झाल्याने दहाव्या जागेसाठी दोन उमेदवारात पेच पडला होता. असे होते तेव्हा निवडून आलेल्या उमेदवारांची दुसर्‍या पसंतीची मते मोजली जातात आणि तिथे भाजपाचे पारडे जड होते. कारण त्यांच्यापाशी तीनशे मते दुसर्‍या क्रमांकाची होती आणि बसपाकडे ३८ मतां���ीच सोय होती. सहाजिकच ती दहावी जागा भाजपाला मिळणार, हे सोपे गणित होते. म्हणून याला गणिती विजय मानता येईल. पण तो व्यवहारी विजय सुद्धा आहे. कारण भाजपाचा नववा उमेदवार राज्यसभेत पोहोचला आहे आणि मायावतींचा पराभूत झाला आहे. आता प्रश्न असा आहे, की त्यामुळे मायावती कुणावर किती रागावणार व त्याचे राजकारणावर कोणते परिणाम संभवतात समाजवादी पक्षाने जया बच्चन या आपल्या उमेदवाराला ३८ मते दिली म्हणजे बसपाच्या उमेदवारासाठी उरली होती ३३ मते आणि त्यातही गद्दारी झाल्याने दहाव्या जागेसाठी दोन उमेदवारात पेच पडला होता. असे होते तेव्हा निवडून आलेल्या उमेदवारांची दुसर्‍या पसंतीची मते मोजली जातात आणि तिथे भाजपाचे पारडे जड होते. कारण त्यांच्यापाशी तीनशे मते दुसर्‍या क्रमांकाची होती आणि बसपाकडे ३८ मतांचीच सोय होती. सहाजिकच ती दहावी जागा भाजपाला मिळणार, हे सोपे गणित होते. म्हणून याला गणिती विजय मानता येईल. पण तो व्यवहारी विजय सुद्धा आहे. कारण भाजपाचा नववा उमेदवार राज्यसभेत पोहोचला आहे आणि मायावतींचा पराभूत झाला आहे. आता प्रश्न असा आहे, की त्यामुळे मायावती कुणावर किती रागावणार व त्याचे राजकारणावर कोणते परिणाम संभवतात त्या चिडाव्यात म्हणून भाजपा प्रवक्त्याने दुखण्यावर बोट ठेवले, ही बाब देखील लक्षात घेतली पाहिजे.\nफ़ुलपुर व गोरखपूर या दोन्ही जागी समाजवादी पक्षाने लोकसभेच्या पोटनिवडणूका जिंकल्या आणि त्याचे श्रेय मायावतींच्या एकतर्फ़ी पाठींब्याला जाते. शक्ती असतानाही त्यांनी तिथे उमेदवार टाकलेले नव्हते आणि अखिलेशने पाठींबा मागितलेला नसतानाही देऊन समाजवादी विजयाचा मार्ग सुकर केला होता. त्यानंतर सपाचे म्होरके अखिलेश यांनी मायावतींच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आभार मानले होते. विरोधक एकत्र आल्यास मोदीलाटेचा पराभव होतो, याची देशव्यापी चर्चा सुरू झाली होती. मागल्या दोन आठवड्यात त्यावरून देशभर घुसळण सुरू झाली होती. कारण या दोन जागी फ़क्त भाजपा उमेदवाराचा पराभव झाला नव्हता, त्या दोन्ही जागांवर २०१४ सालात निवडून आलेले खासदार सध्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. पराभव त्यांचाच झाला असा निष्कर्ष काढला जाण्यात गैर काहीच नाही. तिथून विरोधी ऐक्याचे पडघम सुरू झाले होते आणि त्याचे पुढले पऊल म्हणून अखिलेशनी मायावतींचा राज्यस���ा उमेदवार निवडून आणायला हातभार लावणे, ही अपेक्षा होती. पण निकाल बघता समाजवादी पक्ष तिथे कमी पडला. किंबहूना अखिलेशने मायावतींना दगा दिला, असाही सूर भाजपाच्या प्रवक्त्यांनी लावला आहे. तो जाणिवपुर्वक त्यांच्यात भांडण लावण्याचा प्रयास आहे. मायावतींनी या पराभवानंतर उघडपणे भाजपावर दलितविरोधी असल्याचा आरोप केला आणि राजकारणासाठी तो योग्यच आहे. पण जाहिरपणे बोललेले मनातलेच असते असेही नाही. या पराभवानंतर मायावतींच्या मनात काय शिजत असेल, तेही तपासून बघितले पाहिजे. अखिलेशने आपली फ़सवणूक केली असे मायावतींना वाटले, तर उत्तरप्रदेशातून सुरू झालेली विरोधी आघाडी बोंबलली असेच म्हणावे लागेल. तशी शक्यता नाकारता येत नाही. कारण मतदानाचे गणितच त्याचे पुरावे देते आहे. जया बच्चन यांची पहिल्या पसंतीची मते खुप काही सांगून जातात.\nकेवळ ३७ मतांवर जया बच्चन या समाजवादी उमेदवार निवडून येणे शक्य असताना, त्यांना ३८ मते देताना अखिलेशने बसपाच्या उमेदवाराला आणखी एका मतासाठी वंचित ठेवले. खेरीज आणखी एका समाजवादी आमदाराने खुलेपणाने भाजपाला मत दिले. म्हणजेच आपला उमेदवार नक्की येण्याची काळजी घेणार्‍या अखिलेशने मायावतींच्या उमेदवाराला वार्‍यावर सोडून दिले होते. बसपा व मायावतींनी दोन लोकसभा जिंकून देण्यासाठी आपले कार्यकर्ते समाजवादी प्रचारात फ़ुलपुर गोरखपूरला मैदानात उतरवले होते. त्याच समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी आपले मोजके दहाबारा आमदारही ठामपणे बसपाच्या पाठीशी उभे केले नाहीत. हे मायावतींना कळत नसेल काय ही मायावतींची दुखरी जखम आहे आणि त्यावर भाजपाने मीठ चोळताना म्हटले आहे, जो बापाचा झाला नाही, तो आत्याला दगा द्यायला कितीसा वेळ लागेल ही मायावतींची दुखरी जखम आहे आणि त्यावर भाजपाने मीठ चोळताना म्हटले आहे, जो बापाचा झाला नाही, तो आत्याला दगा द्यायला कितीसा वेळ लागेल हे शब्द मायावतींना जिव्हारी लागणारे आहेत. त्या आज उघडपणे बोलल्या नाहीत, तरी मनात तेच वादळ चालू असणार. कारण १९९५ पासून बसपाने कधीही कुठल्याही अन्य पक्षाशी निवडणूकपुर्व युती केलेली नाही. त्याची त्यांनीच केलेली मिमांसाही लक्षात घेतली पाहिजे. मतदानपुर्व आघाडीत आमचे मतदार मित्रपक्षांना मते देतात. पण मित्रपक्षांची मते बसपाला कधीच मिळत नाहीत. म्हणून आपण निवडणूकपुर्व युती करत नसल्य��चा युक्तीवाद मायावतींनी कायम केलेला होता. यावेळी प्रथमच त्यांनी आपला युक्तीवाद बाजूला ठेवून दोन पोटनिवडणूकात समाजवादी पक्षाला पाठींबा व मते दिलेली होती. त्याची राज्यसभेसाठी परतफ़ेड व्हावी, इतकी त्यांची अपेक्षा असेल, तर ते चुकीचे म्हणता येणार नाही. पण तिथे त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे आणि तो जितका जिव्हारी लागलेला असेल, तितका मग भविष्यात निवडणूकपुर्व आघाडी करण्याविषयी संशयाला खतपाणी घालणारा असेल. त्याचा पुढल्या राजकारणावर विपरीत परिणाम होऊ शकेल.\nराज्यसभेचा हा अनुभव आहे. लौकरच तशा प्रयोगाचा वेगळा अनुभव मायावतींना कसा येतो, त्यावर लोकसभा २०१९ च्या आघाडी प्रयोगात त्या किती सहभागी होतील, ते अवलंबून असेल. दोन महिन्यात व्हायच्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकात त्यांनी देवेगौडांच्या पक्षाशी युती व जागावाटप केलेले आहे. यात बसपाला किरकोळच जागा मिळाल्या आहेत. पण अशा जागी तरी मित्रपक्षांची किती मते बसपाच्या परड्यात पडतात आणि त्यांचे किती आमदार निवडून येतात, तिकडे मायावतींचे बारीक लक्ष असेल. त्यात लाभ दिसला नाही वा अनुभवास आला नाही, तर मायावतींनी मोदीविरोधी आघाडीत सहभागी होण्याचा विषय निकालात निघेल. कर्नाटकात त्यांना दोनचार आमदार मिळाले तरी मायावती खुश असतील. पण तसे झाले नाही, तर विषय संपणार आहे. जया बच्चन यांना नक्की निवडून आणण्यासाठी अखिलेशने जो डाव केला, तो त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावणारा आहे. त्याने एका राज्यसभेसाठी उत्तरप्रदेशातील मोठ्या मतदार गठ्ठ्य़ाला लाथ मारली आहे. पक्षातर्फ़े त्याने जया बच्चन यांच्याऐवजी अन्य कोणी उमेदवार उभा केला असता आणि तो भले पडला असता, तरी बिघडले नसते. पण त्याने आपली शक्ती मायावतींच्या उमेदवाराला निवडून आणण्यामागे लावली असती, तर उत्तरप्रदेशातील सपा-बसपा युतीवर कायमस्वरूपी शिक्कामोर्तब झाले असते. त्यातला मोठा पक्ष म्हणून त्या आघाडीवर यादव वर्चस्व राहिले असते. पण तितकी व्यवहारी हुशारी अखिलेशने दाखवली नाही आणि पर्यायाने विरोधी बड्या आघाडीला जन्मापुर्वीच अपशकुन झाला आहे. राज्यसभेतील एक जागा जिंकण्यापेक्षा मायावतींच्या मनातील अविश्वासाला जिंकून अखिलेशला मोठी बाजी मारता आली असती. भाजपाने एक जागा अधिकची जिंकल्याने फ़ारसा फ़रक पडलेला नाही. पण त्यापेक्षा मोठी बाजी भा���पाने मायावतींच्या मनात शंकेचे बीज पेरून मारलेली आहे. त्याला अखिलेशचा हातभार लागला आहे. किंबहूना त्याच कारणास्तव नववा उमेदवार भाजपाने मैदानात आणलेला होता. थोडक्यात भाजपाचा नववा उमेदवार जिंकताना मायावतींचा उमेदवार पडला. पण पराभूत झाले अखिलेश यादवच्या बड्या आघाडीचे स्वप्न\nनिवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभेच्या मतदानासाठी तारीखवार कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यामुळे आतापर्यंत तिथे किंवा त्याविषयी ज्या गावगप्पा चाललेल्या होत्या, त्यांना पुर्णविराम मिळायला हरकत नसावी. कारण आजपासून फ़क्त सहा आठ्वड्याचा कालावधी मतदानाला उरलेला असून, त्यात प्रत्येक पक्षाला आपले मित्र शोधण्यापासून उमेदवारही निश्चीत करावे लागणार आहे. ते होण्यापर्यंत अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उजाडणार आहे आणि उमेदवार व बंडखोर यांच्यातला ताळमेळ घालण्यापर्यंत प्रचाराला वेळही उरणार नाही. सहाजिकच आता नुसत्या आरोप प्रत्यारोपाची चैन संपली असून, आखाड्यात उतरणार्‍या प्रत्येक पक्षाला अधिकाधिक जागा जिंकण्याला प्राधान्य देणे भाग पडणार आहे. अर्थात अशावेळी प्रत्येक पक्ष छाती फ़ुगवून आपणच कसे बहूमत वा यश मिळवणार हे सांगत असतो. मात्र निकालानंतर त्याच्या छातीतील हवा गेलेली असते. त्यामुळेच अशा गावगप्पांमध्ये अडकण्याची चैन कुणालाच परवडणारी नाही. पुढ्ल्या वर्षी व्हायच्या लोकसभा मतदानापुर्वी इथली निवडणूक ही पहिली उपांत्य फ़ेरी आहे. कारण यानंतर थेट डिसेंबर महिन्यात तीन विधानसभा होतील आणि मग लोकसभा. त्यामुळेच निदान कॉग्रेस व भाजपासाठी हे दोन्ही उपांत्य सामने निर्णायक आहेत. कारण आजही देशातील तेच अनेक राज्यात स्थान व संघटना असलेले राष्ट्रीय पक्ष असून, खरी लढत त्यांच्यातच व्हायची असते. बाकीच्या पक्षांनी कितीही उड्या मारल्या, तरी ते कुठल्या ना कुठल्या राज्यात कमीअधिक प्रभाव असलेले प्रादेशिक पक्ष आहेत आणि निर्णायक क्षणी त्यांना दोनपैकी एका गोटात दाखल व्हावे लागत असते. म्हणूनच तिसरी आघाडी वा मोदीमुक्त आघाडी असले शब्द ऐकायला कितीही गोजिरवाणे वाटले, तरी निरर्थक असतात. प्रत्येक राज्याच्या स्थितीनुसार राजकीय गणित बदलत असते आणि कर्नाटक त्याला अपवाद नाही.\nराजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड ह्या तीन राज्यात वर्षाच्या अखेरीस विधानसभांच्या निवडणूका व्हायच्या आह��त. तिथे व कर्नाटकात थेट भाजपा व कॉग्रेस यांच्यात लढाई होऊ घातली आहे. पण त्यातला एक मोठा फ़रक असा, की कर्नाटकात फ़क्त याच दोन पक्षातला संघर्ष नाही. तिथे देवेगौडांचा सेक्युलर जनता दल नावाचा एक तिसरा मजबूत पक्ष आहे. या पक्षाची १०-२० टक्केपर्यंत मते कर्नाटकात आहेत आणि त्यांच्या कमीअधिक होण्यावर त्या राज्यातील सत्ताकारणाचे पारडे हलत असते. मागल्या विधानसभेत भाजपात फ़ुट पडल्याचा मोठा लाभ कॉग्रेसला झाला होता. म्हणून ३६ टक्के मतांवर कॉग्रेस ६० टक्के जागांचे बहूमत मिळवू शकली. पण जेव्हा लोकसभा आली, तेव्हा भाजपातले फ़ुटीर गट एकवटून मोदींनी तिथे मोठी बाजी मारलेली होती. त्यात सेक्युलर जनता दलाला मोठा फ़टका बसला. राष्ट्रीय राजकारणात देवेगौडा पुरोगामी म्हणून कॉग्रेसच्याच वळचणीला जाऊन बसतील, अशी खात्री असल्याने त्यांचा कॉग्रेसविरोधी मतदार मोठ्या प्रमाणात भाजपाच्या गोटात गेला आणि त्याचा लाभ मोदींना मिळाला होता. पण आता होऊ घातलेली निवडणूक राज्यापुरती मर्यादित असून त्यात तोच मतदार कॉग्रेस विरोधासाठी देवेगौडांना सोडून भाजपाला मते देईल, असे कोणी ठामपणे सांगू शकत नाही. पण दुसरीकडे मतांच्या विभागणीचा एक भाग आणखी आहे. त्यात खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना देवेगौडांची संगत नको आहे. म्हणून त्यांनी त्या पक्षातले सात आमदार फ़ोडले व आघाडीही होऊ नये याची काळजी घेतलेली आहे. किंबहूना देवेगौडांची कर्नाटकातील पुण्याई संपवायला त्यांच्याच या जुन्या चेल्याने आपली कंबर कसलेली आहे. म्हणूनच तिरंगी निवडणूका व्हाव्यात, अशी परिस्थिती अपरिहार्य आहे. कॉग्रेसलाही दिल्लीत कोणी मोठा नेता उरलेला नाही. त्यामुळे सिद्धरामय्या म्हणतील, त्याच दिशेने जाणे भाग आहे.\nयातच राहुल गांधी यांनी देवेगौडांच्या पक्षावर भाजपाचा छुपा हस्तक असल्याचा आरोप केलेला आहे. म्हणजे मतविभागणी होऊन भाजपाला लाभ मिळावा, असेच देवेगौडा वागत असल्याचा तो आरोप आहे. पण त्यांना सोबत घेण्य़ासाठी कॉग्रेसने कुठलेच प्रयत्न केले नसतील, तर असा आरोप गौडांच्या अनुयायांना क्षुब्ध करू शकतो. अर्थात अशा मतदाराच्या रागाची राहुलनी कधी पर्वा केलेली नाही की पक्षाच्या मतांची बेरीज हा राहुलचा कधी चिंतेचा विषय राहिलेला नाही. दरम्यान सिद्ध्रामय्यांनी लिंगायत मतांमध्ये फ़ुट पाडून भाजपाला शह देण्याचा केलेला खेळ किती लाभदायक ठरतो, ते मतमोजणीतूनच कळणार आहे. कारण लिंगायत हा भाजपाचा कणा राहिलेला आहे आणि त्यांचा येदीयुरप्पा हा एकमुखी नेता होता. सिद्द्धरामय्यांनी धर्माची मान्यता या पंथाला देऊन येदीयुरप्पांच्या एकमुखी असण्याला सुरूंग लावण्याचा डाव खेळला आहे. थोडक्यात सिद्धरामय्यांना आपल्या तुलनेत अन्य कोणीही कानडी नेता नको आहे. म्हणून त्यांनी गौडा व येदी यांना एकाच वेळी अंगावर घेण्याचे राजकारण खेळलेले आहे. ते कॉग्रेसला कितपत यश मिळवून देते, ते बघावे लागेल. पण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी कर्नाटक मोहिम सुरू केल्यापासून सिद्धरामय्यांनाच आपले लक्ष्य केलेले आहे. ते बघता, राहुल गांधी हा घटक कर्नाटकात कॉग्रेससाठी फ़ारसा उपयुक्त नसल्याची खात्री होते. मुख्यमंत्री म्हणतील, त्यानुसार राहुल वागत आहेत. पण इथे गुजरातच्या नेमके उलटे वातावरण आहे. तिथे भाजपा पाचदा निवडून आलेला व सत्तेतला पक्ष होता. म्हणून वाटेल ते आरोप प्रचारात करणे शक्य होते. कर्नाटकात मागली पाच वर्षे कॉग्रेसची सत्ता असून आपण काय प्रगती वा कारभार केला; त्याचा हिशोब द्यायचा आहे. उलट भाजपाला वाटेल ते आरोप करण्याची मुभा मिळणार आहे. म्हणूनच भासते तितकी ही निवडणूक कॉग्रेसलाही सोपी नाही.\nमागल्या अनेक निवडणूकांचा इतिहास बघितला, तर कुठल्याही पक्षाच्या मुख्यमंत्र्याला सत्तेत असताना विधानसभेत बहूमत मिळवता आलेले नाही. भाजपाचे येदीयुरप्पा विधानसभा बरखास्त झालेली असल्याने सत्तेतले मुख्यमंत्री म्हणता येणार नाहीत आणि बाकीच्यांनी कधी तो पल्ला मारलेला नाही. सिद्धरामय्यांना वाटते आहे तितका इतिहास त्यांच्या मागे ठामपणे उभा नाही. म्हणूनच त्यांनी मागल्या वर्षभरात अनेक मार्गाने कानडी अस्मिता, वा धार्मिक खेळ करून ठेवलेले आहेत. पण ते कितपत यश देतात, ते बघावे लागणार आहे. पण यात त्यांची कसोटी आहे, तितकीच चार वर्षापुर्वी लोकसभेत मोठे यश मिळवणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही कसोटी लागायची आहे. आजही त्यांची दक्षिणेतील या राज्यातली लोकप्रियता कितपत टिकून आहे किंवा त्यांच्या देशभरातील कारभाराला कानडी मतदार किती साथ देणार आहे, त्याचा नमूना यावेळी पेश व्हायचा आहे. कारण आजही अर्थातच भाजपासाठी कर्नाटकातल्या प्रचाराचा मुळ चेहरा मोदीच असणार आहेत. मागल्या आणि याव��ळी होणार्‍या लढतीमध्ये एकच मोठा फ़रक भाजपासाठी आहे. त्यांचा प्रचारप्रमुख पंतप्रधान आहे आणि यंदाच्या निवडणूकीची व्यवस्था व नियोजन अमित शहा करणार आहेत. त्याबाबतीत मागल्या खेपेस भाजपाचा संपुर्ण बोजवारा उडालेला होता. गेल्या साडेतीन वर्षात अमित शहांनी निवडणूका जिंकणारे यंत्र, अशी आपली ख्याती करून घेतलेली आहे आणि त्याच बाबतीत कॉग्रेस वा देवेगौडा अनभिज्ञ आहेत. उत्तरप्रदेश व त्रिपुरा शहांनी ज्याप्रकारे जिंकले त्याकडे काणाडोळा करून भाजपाशी यावेळी विरोधी पक्षांना लढता येणार नाही. जितके बारकावे शहा विचारात घेतात व आखणी करतात, त्याचा अन्य पक्षात दुष्काळ असणे, ही भाजपाची म्हणूनच जमेची बाजू झाली आहे. तिथे राहुल गांधींची टोलेबाजी वा सिद्धरामय्यांना आत्मविश्वास कामाचा नाही, की देवेगौडांचे पाताळयंत्री राजकारण उपयोगाचे नाही.\nत्रिपुरातील भाजपाचा विजय आणि पोटनिवडणूकीतील भाजपाचा उत्तरप्रदेशातील पराभव, यामुळे तमाम विरोधी पक्षांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. त्यासाठी जुळवाजुळवही सुरू झालेली आहे. त्यातून मग एका बाजूला कॉग्रेसच्या नेतॄत्वाखालची मोदीमुक्त आघाडी जमवायला खुद्द सोनिया गांधी पुढे सरसावल्या आहेत. तर दुसरीकडे बंगालच्या ममता व तेलंगणाचे चंद्रशेखर राव यांनी तिसर्‍या आघाडीचा बेत हाती घेतला आहे. अनेक राजकीय पत्रकारांना महागठबंधन होण्याचे डोहाळे लागलेले आहेत. त्यासाठी प्रत्येकाची पाकक्रीया कागदावर सज्ज आहे. फ़क्त त्यात पडणारे पदार्थ व त्यांचे प्रमाण याची बोंब आहे. कारण ज्या तमाम विरोधी पक्षांनी मोदींना पाडण्यासाठी एकजुट व्हायचे आहे, त्यांच्यात कुठल्याच बाबतीत एकवाक्यता होताना दिसत नाही. उलट संधी मिळेल तिथे एकमेकांना दुबळे करण्याची स्पर्धा मात्र जोमाने चालू आहे. त्यात उत्तरप्रदेशात भाजपाने राज्यसभेच्या नऊ जागा जिंकल्या आणि बसपाच्या उमेदवाराचा बळी पडल्याने मायावती किती चिडल्या असतील, त्याचीही चर्चा झालेली आहे. पण लौकरच विधानसभा होऊ घातलेल्या कर्नाटकातील राजकारणाकडे कोणाचे फ़ारसे लक्ष गेलेले नाही. देवेगौडांचा सेक्युलर जनता दल, हा एक प्रमुख पक्ष कर्नाटकात आहे आणि त्याला बाजूला ठेवून तिथे मोदींना हरवता येणार नाही. आजही लोकसभेत कॉग्रेसचे जे बळ आहे, त्यात सर्वाधिक जागा कर्नाटकातून निव���ून आलेल्या आहेत आणि तिथे स्वबळावर लढण्याच्या स्थितीत कॉग्रेस नाही. तरीही देवेगौडांना दुबळे करण्याचे कॉग्रेसी डावपेच चालूच आहेत. त्यांचा राज्यसभेचा उमेदवार पाडून त्याची सुरूवात झालेली आहे. हेच इतर प्रांतात होणार असेल, तर महागठबंधन उभे रहाणार कसे थोडक्यात महागठबंधन वा पोटनिवडणुकीतले विजय दिसतात, तितके साजरे नसतात.\nरविवारी राहुल गांधींची कर्नाटकात प्रचारसभा होती आणि त्यात जनता दलाचे सात आमदार कॉग्रेसप्रवेश करणार असल्याची बातमी आलेली होती. या आमदारांनीच गद्दारी करून देवेगौडांचा फ़ारुखी नावाचा उमेदवार राज्यसभेला पराभूत केला. त्यांनी मागल्या खेपेसही तेच केलेले होते आणि त्यासाठी त्यांची आमदारकी पक्षांतर विरोधी कायद्यानुसार रद्दबातल करावी, अशी मागणी देवेगौडांच्या पक्षातर्फ़े करण्यात आलेली होती. पण विधानसभेच्या सभापतींनी त्याची दखल घेतली नाही. म्हणून त्यांची आमदारकी कायम राहिली आणि याहीवेळी त्यांनी गद्दारी केलेली आहे. अशी गद्दारी देवेगौडांसाठी त्रासदायक असली तरी कॉग्रेससाठी लाभदायक ठरलेली आहे. आता तर विधानसभेची मुदत संपत आलेली असताना या सात आमदारांनी आपल्या पदाचे राजिनामे टाकून, कॉग्रेसमध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला आहे. त्यांचे स्वागत राहुल गांधीच करणार होते. मग विषय असा येतो, की अशा कॉग्रेस बरोबर देवेगौडा जाऊ शकतील काय पुरोगामी शक्तींचा विजय होण्यासाठी व प्रतिगामी मोदींचा पराभव करण्यासाठी इतर पक्षांनी किती झीज सोसायची, असा प्रश्न त्यामुळे विचारला जाणारच. मागल्या विधानसभा निवडणूकीत बंगालमध्ये भाजपा महत्वाचा नव्हता आणि ममतांना रोखण्यासाठी डाव्या आघाडीने कॉग्रेसशी हातमिळवणी केली. त्याचा परिणाम असा झाला, की त्यांचीच विधानसभेतील ताकद घटली. कॉग्रेस पक्षाचे मात्र बळ वाढले. त्याच्या परिणामी यावेळी बंगालमधून डाव्यांचा एकही उमेदवार राज्यसभेत पोहोचू शकला नाही. पण ममताच्या मदतीने कॉग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी मात्र राज्यसभेत निवडून आले. मागल्या पंधरा वर्षाचा इतिहास तपासला, तर पुरोगामी शक्तींचा विजय व प्रतिगामी शक्तींचा पराभव करताना, एकामागून एक पुरोगामी पक्षांचा हकनाक बळी गेला आहे आणि भाजपला रोखण्यात या पक्षांना अजिबात यश आलेले नाही.\nआघाडी वा युती नेहमी त्यात सहभागी होणार्‍या प्रत्येक घटकाला ���ाभदायक ठरावी यासाठी होत असते. भले त्यात सहभागी होणार्‍यांचे उद्दीष्ट समान असेल, तरीही प्रत्येकाचे आपापले अस्तित्वही तितकेच महत्वाचे असते. महागठबंधन हा फ़क्त उत्तरप्रदेशातला प्रयोग नाही. २०१५ मध्ये बिहारमध्ये तो प्रयोग यशस्वी झाल्यावर जुन्या तमाम जनता दलाच्या तुकड्यांना जोडण्याचा विचार पुढे आलेला होता. त्यातले ज्येष्ठ व आकारानेही मोठे, म्हणून समाजवादी पक्षाचे मुलायम यादव यांना निर्णायक अधिकार देण्यात आलेले होते. हे विलिनीकरण व नव्या पक्षाची घोषणा त्यांनी करावी असे ठरलेले होते. पण त्यांनी पुढे काही केले नाही व जनता परिवाराची कल्पना बारगळली. उलट त्यात सहभागी असल्याने बिहारमध्ये नितीश यांचा कोंडमारा सुरू झाला आणि त्यांनी महागठबंधन तोडून मोदीना सामिल होण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला. कारण एकत्र येण्याची चालढकल करणार्‍या मुलायमच्या समाजवादी पक्षाचाही मोदींनी बोजवारा उडवून दिला होता आणि कॉग्रेसला सोबत घेऊनही समाजवादी वा मायावती भाजपाला प्रचंड यशापासून रोखू शकले नव्हते. खरेतर कुठल्याही पक्षाची मनपुर्वक मोदीविरोधात एकजुट करण्याची तयारी नव्हती आणि त्यात पुढाकार घ्यायचा, तीच कॉग्रेस लहान पक्षांनाही आपल्या लाभासाठी नुसती वापरत होती. जे कर्नाटकात, तेच बंगाल वा इतर राज्यात पुरोगामी पक्षाचे अनुभव आहेत. त्यामुळे कॉग्रेसला नेतृत्व देऊन महागठबंधन, ही पुरोगामी पक्षांसाठी आत्महत्येची अट झालेली आहे. कॉग्रेसने रविवारी जनता दलाचे सात आमदार फ़ोडून त्याचीच चुणूक दाखवली. आघाडीत असे प्रकार चालत नाहीत. जिथे जो पक्ष मोठा असेल, त्याने लहानसहान पक्षांना सोबत घेण्यासाठी मोठी किंमत मोजण्याची इच्छा दाखवावी लागते आणि कृतीतून त्याचीच साक्ष द्यावी लागते. कर्नाटकात त्याच्या उलटी साक्ष मिळालेली आहे.\nकागदावर मोदी वा भाजपापेक्षा विविध पक्षांना मिळणार्‍या मतांची बेरीज अधिक आहे. पण असे पक्ष व त्यांचे नेते एकत्र आले व एकदिलाने काम करू शकले, तरच ते शक्य आहे. एकमेकांचे गळे कापण्याची सतत संधी शोधणारे वा त्यासाठीच टपून बसलेले, आघाडी म्हणून एकत्र येत नसतात. एकत्र आले तरी एकत्र नांदू शकत नाहीत. महागठबंधन म्हणून जे कोणी घोडे नाचवत आहेत, त्यांची हीच मोठी अडचण आहे. त्यात जमा होणार्‍या प्रत्येकाला दुसर्‍याने त्याग करावा आणि आघाडी युतीचा सर्व लाभ आपल्याच पदरात पडावा, अशीच अपेक्षा आहे. आताही उत्तरप्रदेशात लोकसभा पोटनिवडणूकीसाठी मायावतींचा लाभ घेणार्‍या अखिलेशला राज्यसभेत बसपा उमेदवार विजयी करण्याचे प्राधान्य दाखवता आलेले नाही. कर्नाटकात तर कॉग्रेसने देवेगौडांचीच मते फ़ोडलेली आहेत. बंगालमध्ये मार्क्सवादी उमेदवार पाडण्यासाठी कॉग्रेसने ममताचा पदर पकडला होता. अशा लहानमोठ्या प्रादेशिक नेत्यांना मोठा भाऊ म्हणून एकत्र आणणे वा नांदवणे कॉग्रेसला कितपत शक्य आहे निवडणूका दुर असताना महाराष्ट्रात मनसेला सोबत घेणार नसल्याची घोषणा अशोक चव्हांणांनी आजच करून टाकलेली आहे. तिकडे देवेगौडा दुखावले आहेत आणि इतर कोण यांच्या सोबतीला येणार, त्याचा थांगपत्ता नाही. मग महागठबंधन व्हायचे कसे निवडणूका दुर असताना महाराष्ट्रात मनसेला सोबत घेणार नसल्याची घोषणा अशोक चव्हांणांनी आजच करून टाकलेली आहे. तिकडे देवेगौडा दुखावले आहेत आणि इतर कोण यांच्या सोबतीला येणार, त्याचा थांगपत्ता नाही. मग महागठबंधन व्हायचे कसे कारण दुरंगी निवडणूका हीच मोदीमुक्तीची पहिली अट आहे. तिला तिरंगी, चौरंगी वा पंचरंगी रंग चढला, मग मोदीविजय पक्का आहे. आपल्याला मिळणार्‍या जागा दुय्यम आणि भाजपाला पराभूत करू शकणार्‍या उमेदवाराला प्राधान्य, ही महागठबंधनाची चाहूल असू शकते. पण त्याच्या उलटीच चाहुल एकूण बातम्यातून येणार असेल, तर मोदीमुक्तीची भाषा काय कामाची कारण दुरंगी निवडणूका हीच मोदीमुक्तीची पहिली अट आहे. तिला तिरंगी, चौरंगी वा पंचरंगी रंग चढला, मग मोदीविजय पक्का आहे. आपल्याला मिळणार्‍या जागा दुय्यम आणि भाजपाला पराभूत करू शकणार्‍या उमेदवाराला प्राधान्य, ही महागठबंधनाची चाहूल असू शकते. पण त्याच्या उलटीच चाहुल एकूण बातम्यातून येणार असेल, तर मोदीमुक्तीची भाषा काय कामाची किमान जागा घेऊन त्यातल्या अधिक जिंकण्याचे गणित विरोधकांना मांडता व सोडवता आले, तर महागठबंधन होऊ शकते आणि जिंकू शकते.\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंबेडकरांची कशी समजूत काढली, त्याचा तपशील समोर आलेला नाही. पण नंतर मोर्चेकर्‍यांसमोर बोलताना आंबेडकर यांनी वापरलेली भाषा कुठल्याही अर्थाने लोक��ाहीला शोभणारी नक्की नाही. खरे म्हणजे मागल्या तीन महिन्यापासून प्रकाश आंबेडकर जी भाषा बोलत आहेत, ती लोकशाहीपेक्षा नक्षली भाषा आहे आणि आपल्या अशा आंदोलनातून त्यांनी शहरी भागात नक्षली कारवायांना प्रतिष्ठा पुरवण्याचा खेळ चालू केला आहे. अशा मोर्चाच्या शिष्टमंडळाला आमंत्रण देऊन वा त्यांच्याशी संवाद साधून मुख्यमंत्र्यांनी नेमके काय मिळवले, असा प्रश्न पडतो. कारण या मोर्चाची मागणी संभाजी भिडे यांना अटक करण्याची होती. कुठल्याही व्यक्तीला वा आरोपीला अटक करण्याची मागणी कशी होऊ शकते ही मागणी करणारे राज्यघटना वा कायद्याची बुज राखत नाहीत असाच अर्थ होतो. जे काही कायद्यानुसार व्हायचे असेल, ते मागण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला घटनेने दिलेला आहे. पण कुठलीही आक्षेपार्ह घटना घडली तर त्यात तपास करूनच कोणालाही अटक होऊ शकते. कायदा त्याचे मार्गदर्शन करीत असतो. जर कायद्याने भिडे गुरूजींना अटक करण्याची गरज असती आणि तितके पुरावे समोर असतील, तर पोलिसांना त्यांना मोकळे सोडता आले नसते. पण आंबेडकरांचा दावा असा आहे, की कोणीतरी गुरूजींच्या विरोधात आरोप केला आहे आणि तितका पुरावा अटकेसाठी पुरेसा आहे. तो आरोप नोंदलेला असताना गुरूजींना अटक होत नाही, म्हणून हा मोर्चा निघालेला होता. पण आंबेडकर व त्यांच्या अनुयायांना इतकीच खात्री असती, तर त्यांनी मोर्चाचा उपदव्याप करायचीही गरज नव्हती. हायकोर्ट गाठून याचिका टाकली असती, तरी गुरूजींना अटक होऊ शकली असती. पण ते शक्य नसल्याची खात्रीच मोर्चाचे नाटक करण्याला भाग पाडणारी आहे.\nकालपरवाच सुप्रिम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे आणि त्यावरून देशातील बहुतांश दलित नेत्यांनी नाराजीही व्यक्त केलेली आहे. अट्रोसिटी कायद्यान्वये तक्रार आली मग विनाविलंब अटक करण्याची जी तरतुद आहे, तीच सुप्रिम कोर्टाने रद्दबातल केलेली आहे. त्यामुळे तिचे उल्लंघन करून कोणाला अटक होऊ शकत नाही. यातला एक मोठा डाव लक्षात घेण्यासारखा आहे. भीमा कोरेगावच्या दंगल प्रकरणी सर्वप्रथम अट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा हेतूच स्पष्ट होता. कुठल्याही चौकशीखेरीज जी नावे नोंदली गेली आहेत, त्यांना अटक व्हावी. पण तसे झाले नाही. मिलींद एकबोटे यांनी अटकेच्या विरोधात सुप्रिम कोर्टापर्यंत जाऊन अटकपुर्व जामिन मागितला होता आणि ���ो नाकारला गेल्यावरच त्यांना अटक झालेली आहे. पण भिडे गुरूजींना अटक झाली नाही आणि दरम्यान कोर्टाकडून हा निकाल आलेला आहे. यातली आणखी एक बाजू लक्षात घेतली पाहिजे. मध्यंतरी दिडदोन वर्षात अनेक भागात मराठा मोर्चे निघाले होते आणि त्यातली प्रमुख मागणी अट्रोसिटी कायदा रद्द वा सौम्य करण्याची होती. त्याचे कारणही स्पष्ट आहे. दलितांवरील अन्याय अत्याचार कमी करण्यासाठी बनवण्यात आलेल्या कठोर कायद्याचा देशात मोठ्या प्रमाणात गैरवापर झालेला आहे. व्यक्तीगत वा राजकारणाच्या सूडासाठी कोणावरही असे आरोप लावले जातात आणि तात्काळ त्या व्यक्तीला अटक केली जाते. पुढे त्या खटल्याचे काय झाले, त्याची कोणी दादफ़िर्याद घेत नाही. ९० टक्केहून अधिक प्रकरणात तपासाअंती वा सुनावणी नंतर आरोपी निर्दोष सुटल्याचे आकडे उपलब्ध आहेत. त्यामुळेच सुप्रिम कोर्टाला त्यातील जाचक तरतुदीला वेसण घालावी लागलेली आहे. आता आंबेडकर त्याच तरतुदीच आधार घेऊन गुरूजींच्या अटकेची मागणी घेऊन बसले आहेत. कारण त्यांना न्यायाशी कर्तव्य नसून जातीय सूडबुद्धीने ते भारावलेले आहेत.\nप्रकाश आंबेडकर मोठे तावातावाने ही मागणी करीत आहेत. पण त्यांच्या या मागणीच्या बाजूने राज्यातील मुख्य विरोधी पक्षही उभे राहिलेले‘ नाहीत. कारण त्यांनाही त्याचे दुष्परिणाम कळतात. विषय भिडे गुरूजींच्या अटकेचा नसून मराठा मोर्चा म्हणून रस्त्यावर उतरलेल्या बहुजन समाजाचा आहे. कारण या कायद्याने महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजच अधिक गांजलेला आहे. याच कायद्याने गावागावातील व खेड्यापाड्यातील जातीय सलोखा संपुष्टात आलेला आहे. राजकारणासाठी त्याचा खुपच गैरवापर झालेला आहे. त्याच्या समर्थनाला उभे राहिले, तर मराठा मोर्चातून रस्त्यावर उतरलेल्या लाखांचा कोट्यवधी लोकांचा समुदाय विरोधत जाण्याची भिती प्रत्येक राजकरण्याला आहे,. विषय भिडे गुरुजींचा नाही. कारण एका व्यक्तीच्या अटकेने आभाळ कोसळणार नाही. पण ती अटक म्हणजे मराठा मोर्चाच्या मागणीला पायदळी तुडवण्याचा प्रकार होऊ शकेल. कारण मराठा मोर्चाची सर्वात कळीची मागणी अट्रोसिटी कायदा रद्द करण्याची होती आणि त्या मागणीचा गंभीरपणे विचार करण्याचा विषय शरद पवारांनाही बोलावा लागलेला होता. थोडक्यात जसा भासवला जात आहे, तसा गुरुजींच्या अटकेचा विषय ब्राह्मण-मराठे वा दलि��� असा अजिबात नाही. तो मराठे व कुणबी समाजासाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणून तर त्याच समाजाच्या विविध घटक व संस्थांनी प्रतिमोर्चा काढून अटकेला विरोध करण्यासाठी कंबर असली आहे. त्यातले गांभिर्य मुख्यमंत्र्यांना उमजले असते, तर त्यांनी आंबेडकरांच्या मोर्चाला भेट दिली नसती. कारण त्या मोर्चाची मागणीच असंवैधानिक आहे व कायद्याला धाब्यावर बसवणारी आहे. एकीकडे समाजाला व घटनाधिष्ठीत सरकारला झुगारणारी ही मागणी आहे, तशीच ती राज्यातील मतदाराच्या राजकीय इच्छेला पायदळी तुडवणारी मागणी आहे. मुख्यमंत्र्यांना त्याचे भान उरलेले नसेल, तर त्याची किंमत त्यांना मतदानातून मोजावीच लागेल.\nज्या मतदाराच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री पदावर फ़डणवीस आरुढ झालेले आहेत, त्याच मतदाराने देवेंद्राचा चेहरा गोंडस आहे वा आवडला म्हणून त्याला सत्ता बहाल केली नाही. तर त्याआधीचे सरकार संभाजी ब्रिगेड वा प्रकाश आंबेडकर आदि अनाचारी लोकांचे चोचले पुरवित होते. त्याला नाकारण्यासाठी भाजपा व शिवसेनेला सत्तेवर आणून बसवले आहे. त्यात संभाजी भिडे वा तत्सम कुठल्याही सत्तालोभाशिवाय काम करणार्‍यांचे अतोनात परिश्रम व देशप्रेमाचे गिरवून घेतलेले धडे कारणीभूत झाले आहेत. म्हणूनच भाजपा वा कुठल्या सत्ताधीशापेक्षा भिडे वा तत्सम पायाभूत राष्ट्रवादाला उखडून टाकण्याचे हे कारस्थान आहे. पश्चिम महाराष्ट्रात ब्रिगेडी चाळे संपवावे म्हणून मतदाराने भाजपाला मते दिली. त्याची मशागत गुरूजींच्या राष्ट्रवादाने केलेली आहे. म्हणून भिडे गुरूजी हे या लोकांना मोठा शत्रू वाटतो. उलट सामान्य लोकांना तोच आपला तारणहार वाटतो. पण कुणाला खुश करण्यासाठी सरकार असे करू शकते काय मालेगाव स्फ़ोट प्रकरणातील कर्नल पुरोहित यांना जामिन देताना सुप्रिम कोर्टाने व्यक्त केलेले मत लक्षात घेतले पाहिजे. कुठल्या तरी समाज घटकाला वा संघटनेला खुश करण्यासाठी कुणा व्यक्तीला अकारण तुरुंगात डांबून ठेवता येणार नाही, असा तो निर्णय आहे. मग कुणाला तरी खुश करण्यासाठी भिडे गुरूजींना अटक करता येईल काय मालेगाव स्फ़ोट प्रकरणातील कर्नल पुरोहित यांना जामिन देताना सुप्रिम कोर्टाने व्यक्त केलेले मत लक्षात घेतले पाहिजे. कुठल्या तरी समाज घटकाला वा संघटनेला खुश करण्यासाठी कुणा व्यक्तीला अकारण तुरुंगात डांबून ठेवता येणार नाही, असा तो निर्णय आहे. मग कुणाला तरी खुश करण्यासाठी भिडे गुरूजींना अटक करता येईल काय त्यांच्या विरोधात सिद्ध होणारे पुरावे असले तर जरूर अटक करावी आणि ते सरकारनेही करण्याची गरज नाही. ज्यांच्यापाशी पुरावे आहेत, त्यांनी कोर्टासमोर आणून तशी अटक करायला सरकारला भाग पाडावे. पण ते शक्य नाही वा खरे नाही. म्हणून तर राजकीय दबाव निर्माण करून भिडे गुरूजींचा कर्नल पुरोहित करण्याचे हे कारस्थान शिजलेले आहे. त्याला मुख्यमंत्री बळी पडले तर त्यांची सत्ता त्यांचाच मतदार रसातळाला घेऊन जाईल.\nघरातलीच गोष्ट आहे. घरातली म्हणजे कुटुंबातली. माझ्या वडिलांकडे एक जुन्या काळातली डॉज गाडी होती आणि तिचे पंक्चर झालेले चाक बदलण्याच्या कामात ते गर्क झालेले होते. तेव्हाच त्यांचा एक मित्र घरी आलेला आणि थोड्या वेळात चाक बदलून मोकळा होतो, असे सांगून त्याला वडीलांनी बसवून ठेवलेला. बराच वेळ त्यांची चाकाशी झुंज चालली होती आणि तो मित्रही बघत होता. मुळात चाक निघत नव्हते, तर बदलण्याची काय कथा शेवटी त्या मित्राने चिडून विचारले ‘मेल्या वसंता करतंहस तरी काय शेवटी त्या मित्राने चिडून विचारले ‘मेल्या वसंता करतंहस तरी काय त्यावर वडील उत्तरले, ह्यो टायरचो नट निघाना म्हणून वेळ लागतासा.’ तो टायपिकल मालवणी संवाद होता. सहाजिकच त्या मित्राने चुक दाखवली. ‘मेल्या मगाधरून बघतंय मी, तू नट घट्ट करत बसलंय. मग टायर निघतलो कसो त्यावर वडील उत्तरले, ह्यो टायरचो नट निघाना म्हणून वेळ लागतासा.’ तो टायपिकल मालवणी संवाद होता. सहाजिकच त्या मित्राने चुक दाखवली. ‘मेल्या मगाधरून बघतंय मी, तू नट घट्ट करत बसलंय. मग टायर निघतलो कसो’ त्याच्या उपहासाने खजील झालेल्या वडीलांनी तरीही युक्तीवाद केला. ‘अरे नट सैल करूचो तर तो घट्ट नको’ त्याच्या उपहासाने खजील झालेल्या वडीलांनी तरीही युक्तीवाद केला. ‘अरे नट सैल करूचो तर तो घट्ट नको म्हणान आधी घट्ट करत होतंय.’ त्यानंतरच्या काळात तो आमच्या कुटुंबातला एक परवलीचा शब्द होऊन गेला होता. वडील चुक मान्य करायचे नाहीत, तेव्हा आई त्यांना एकच सुनवायची. ‘तुमचा काय, तुमी घट करून सैल करणारे.’ खुप बालवयात ऐकलेला हा किस्सा आहे. अचानक त्याचे स्मरण झाले. कारण अर्थातच राजकीय आहे. त्रिपुरातील डाव्यांचा पराभव आणि पोटनिवडणूकातील भाजपाला बसलेला दणका, यामुळे देशातील न���ेंद्र मोदी विरोधी राजकारणाला वेग आलेला आहे आणि तेलंगणा बंगालच्या मुख्यमंत्र्यापासून मनसेच्या अध्यक्षांपर्यंत प्रत्येकाला मोदीमुक्त भारताचे वेध लागले आहेत. इतकीच सर्वांना मोदींची भिती वा चिंता असेल, तर त्यांनी मुळात २०१४ सालातच मोदींना सत्तेपर्यंत का पोहोचू दिले म्हणान आधी घट्ट करत होतंय.’ त्यानंतरच्या काळात तो आमच्या कुटुंबातला एक परवलीचा शब्द होऊन गेला होता. वडील चुक मान्य करायचे नाहीत, तेव्हा आई त्यांना एकच सुनवायची. ‘तुमचा काय, तुमी घट करून सैल करणारे.’ खुप बालवयात ऐकलेला हा किस्सा आहे. अचानक त्याचे स्मरण झाले. कारण अर्थातच राजकीय आहे. त्रिपुरातील डाव्यांचा पराभव आणि पोटनिवडणूकातील भाजपाला बसलेला दणका, यामुळे देशातील नरेंद्र मोदी विरोधी राजकारणाला वेग आलेला आहे आणि तेलंगणा बंगालच्या मुख्यमंत्र्यापासून मनसेच्या अध्यक्षांपर्यंत प्रत्येकाला मोदीमुक्त भारताचे वेध लागले आहेत. इतकीच सर्वांना मोदींची भिती वा चिंता असेल, तर त्यांनी मुळात २०१४ सालातच मोदींना सत्तेपर्यंत का पोहोचू दिले तेव्हा तर हा गृहस्थ गुजरातचा मुख्यमंत्री होता आणि त्याच्याकडे आजच्या इतकी उजळ मोठी प्रतिमाही नव्हती. म्हणजे तेव्हा मोदींना पराभूत करणे सोपे असून का दुर्लक्षित राहिले तेव्हा तर हा गृहस्थ गुजरातचा मुख्यमंत्री होता आणि त्याच्याकडे आजच्या इतकी उजळ मोठी प्रतिमाही नव्हती. म्हणजे तेव्हा मोदींना पराभूत करणे सोपे असून का दुर्लक्षित राहिले त्याचे उत्तर उपरोक्त गोष्टीत दडलेले आहे.\nआज तावातावाने प्रत्येकजण मोदींना पराभूत करण्याचा मनसुबा बाळगून आहे. मोदींमुळे देशाचे नुकसान होत असल्याचे दाखले दिले जात आहेत आणि काहीही करून मोदींपासून देशाची मुक्ती करण्याच्या आणाभाका घेतल्या जात आहेत. पण एका प्रश्नाचे उत्तर कोणीच देत नाही. तो प्रश्न आहे २०१४ सालात तरी मोदींमुळे भारताचा असा कुठला लाभ व्हायचा होता, की याच सर्वांनी एकमेकांच्या पायात पाय घालून मोदींचा विजय सोपा कशाला केला होता तेव्हाच प्रत्येक लहानमोठ्या वा प्रादेशिक पक्षाचे शहाणपणा दाखवून मोदींना पंतप्रधानपदी पोहोचू दिले नसते, तर आज त्यांनाच पाडण्यासाठी इतका आटापिटा करावा लागला नसता ना तेव्हाच प्रत्येक लहानमोठ्या वा प्रादेशिक पक्षाचे शहाणपणा दाखवून मोदींना पंतप्रधानपद��� पोहोचू दिले नसते, तर आज त्यांनाच पाडण्यासाठी इतका आटापिटा करावा लागला नसता ना म्हणूनच आधी २०१४ सालात मोदींना अशी मोकळीक कशाला दिली, त्याचे उत्तर यापैकी प्रत्येक पक्षाने शोधले पाहिजे. पण तो प्रश्न विचारला जात नाही, की त्याचे उत्तर कोणी देत नाही. मग त्याचे उत्तर शोधावे लागते आणि मला ते उत्तर माझ्या वडिलांच्या फ़सव्या युक्तीवादात सापडले असे वाटले. घट्ट असल्याशिवाय सैल करता येत नाही, म्हणून आधी घट्ट करणे, याचा अर्थ मोदींना पराभूत करण्यासाठी आधी मोदींना पंतप्रधानपदी स्थानापन्न होऊ देणे, असाच निघतो ना म्हणूनच आधी २०१४ सालात मोदींना अशी मोकळीक कशाला दिली, त्याचे उत्तर यापैकी प्रत्येक पक्षाने शोधले पाहिजे. पण तो प्रश्न विचारला जात नाही, की त्याचे उत्तर कोणी देत नाही. मग त्याचे उत्तर शोधावे लागते आणि मला ते उत्तर माझ्या वडिलांच्या फ़सव्या युक्तीवादात सापडले असे वाटले. घट्ट असल्याशिवाय सैल करता येत नाही, म्हणून आधी घट्ट करणे, याचा अर्थ मोदींना पराभूत करण्यासाठी आधी मोदींना पंतप्रधानपदी स्थानापन्न होऊ देणे, असाच निघतो ना आज कुठल्याही तत्वावर वा तडाजोडी करून मोदी विरोधात एकत्र यायला निघालेल्यांनी, २०१४ सालात त्यापेक्षा कमी लवचिकता दाखवली असती, तरी ३१ टक्के मते वा एनडीएची ४३ टक्के मते घेऊन मोदी पंतप्रधान झाले नसते, की आज त्यांना इतके मजबूत होताही आले नसते. मग तशी मोकळिक विरोधकांनी मोदींना कशाला दिली असेल आज कुठल्याही तत्वावर वा तडाजोडी करून मोदी विरोधात एकत्र यायला निघालेल्यांनी, २०१४ सालात त्यापेक्षा कमी लवचिकता दाखवली असती, तरी ३१ टक्के मते वा एनडीएची ४३ टक्के मते घेऊन मोदी पंतप्रधान झाले नसते, की आज त्यांना इतके मजबूत होताही आले नसते. मग तशी मोकळिक विरोधकांनी मोदींना कशाला दिली असेल कदाचित जितके मोदी मजबूत, तितके त्यांना पराभूत करण्यातले शौर्य अधिक, अशी समजूत त्याला कारणीभूत असावी. मोदींना पाडण्यापेक्षा पंतप्रधानाला पाडण्याचा पुरूषार्थ मोठा, असे त्यामागचे तर्कशास्त्र असू शकते. अन्यथा या लोकांनी चार वर्षापुर्वीची संधी कशाला वाया घालवली असती\nआज मार्क्सवादी पक्षाचे सरचिटणिस आपल्या पक्षाच्या अधिवेशनात कॉग्रेस सोबत आघाडी करण्याचे प्रस्ताव मांडत आहेत. किंवा तेलंगणाचे मुख्यमंत्री कोलकात्याला भेट देऊन ममतांशी गुफ़्���गु करीत आहेत. न मागितलेला पाठींबा अखिलेशला देऊन मायावती पोटनिवडणूकीत भाजपाला पराभूत करण्यात धन्यता मानत आहेत. पंधरा वर्षे चाललेली आघाडी मोडून भाजपाचा मार्ग सोपा करणार्‍या शरद पवारांना मोदीविरोधी आघाडी करायचे डोहाळे लागलेले आहेत. फ़ार कशाला, चार वर्षापुर्वी मोदीच पंतप्रधान व्हावेत म्हणून तावातावाने बोलणारे राज ठाकरेही मोदीमुक्त अशी भाषा बोलू लागले आहेत. त्यांनी तसे करण्याला लोकशाही व्यवस्था मान्यता देते. म्हणूनच मोदी वा भाजपाने त्याच्या विरोधात तक्रार करण्याचे काही कारण नाही. पण मग तीच सदबुद्धी त्यांना चार वर्षापुर्वी कशाला सुचलेली नव्हती कालपरवा कुठेतरी बोलताना शरद पवार म्हणाले, तरूण वयात कोणीतरी तंबाखूच्या व्यसनापासून रोखायला हवे होते. त्याचे दुष्परिणाम मग भोगावे लागले नसते. याला पश्चातबुद्धी असे म्हणतात. अन्य कोणी आपल्याला व्यसनापासून मुक्त करावे, ही अपेक्षा गैरलागू नाही. पण पवार हे तितके सामान्य बुद्धीचे गृहस्थ नाहीत. त्यांना अपायकारक गोष्टी नक्की कळू शकतात. म्हणजेच त्यांनी डोळसपणे ते व्यसन केले होते. त्यापेक्षा २०१४ सालची राजकीय स्थिती भिन्न मानता येईल काय कालपरवा कुठेतरी बोलताना शरद पवार म्हणाले, तरूण वयात कोणीतरी तंबाखूच्या व्यसनापासून रोखायला हवे होते. त्याचे दुष्परिणाम मग भोगावे लागले नसते. याला पश्चातबुद्धी असे म्हणतात. अन्य कोणी आपल्याला व्यसनापासून मुक्त करावे, ही अपेक्षा गैरलागू नाही. पण पवार हे तितके सामान्य बुद्धीचे गृहस्थ नाहीत. त्यांना अपायकारक गोष्टी नक्की कळू शकतात. म्हणजेच त्यांनी डोळसपणे ते व्यसन केले होते. त्यापेक्षा २०१४ सालची राजकीय स्थिती भिन्न मानता येईल काय आपले राजकीय रागलोभ वा मतभेद आपल्यालाच संकटात घेऊन जातील, हे राजकीय नेत्यांना वेळीच ओळखता येत नसते काय आपले राजकीय रागलोभ वा मतभेद आपल्यालाच संकटात घेऊन जातील, हे राजकीय नेत्यांना वेळीच ओळखता येत नसते काय आज नरेंद मोदी पंतप्रधान होण्यात यशस्वी ठरले, तर पाच वर्षात ते असाध्य आव्हान होऊन बसतील, हे ओळखता आले नाही, अशाच राजकीय जाणत्यांचा भारतीय राजकारणात भरणा आहे काय आज नरेंद मोदी पंतप्रधान होण्यात यशस्वी ठरले, तर पाच वर्षात ते असाध्य आव्हान होऊन बसतील, हे ओळखता आले नाही, अशाच राजकीय जाणत्यांचा भारतीय राजकारणात भरणा आह��� काय तर आहे कारण तेव्हा त्यांना मोदी नावाचे आव्हान ओळखता आले नाही. किंवा त्यापेक्षाही अशा प्रत्येक नेता व पक्षाला आपल्या अंहंकाराचे व्यसन सोडण्याचा शहाणपणा सुचलेला नव्हता.\nथोडक्यात आज अशा नेत्यांनी आपला अतिरिक्त शहाणपणा वा मोदींचे आव्हान सांगण्यापेक्षा, आधी आपला चार वर्षापुर्वीचा मुर्खपणा कबुल केला पाहिजे. इतका थोडासा तंबाखू आपल्या आरोग्याला बाधक ठरणार नाही, ही मस्तीच संकटाला आमंत्रण असते. आजही त्या अहंकारातून किती राजकीय पक्ष व नेते बाहेर पडू शकलेले आहेत व्यसन सोडायचे संकल्प अगत्याने केले जातात, पण पाळले जात नाहीत; तशी या नेत्यांची स्थिती आहे. त्यांना संकल्प करता येतात. पण त्यासाठी अनेक मोह व आमिषे सोडण्याचा निर्धार आवश्यक असतो, त्याचा दुष्काळ आहे. म्हणून मग पळवाटा व युक्तीवाद शोधले जातात. २०१४ सालात मोदी जिंकणार नाहीत, हा अहंकार दगा देऊन गेला आणि आजही मोदींचे निश्चीत मूल्यांकन करण्यापेक्षा नुसते युक्तीवाद चालले आहेत. आपली चुक नाकारणारे माझे वडील आणि या विरोधकांची विधाने यात तसूभर फ़रक नाही. खरोखरच मोदी विरोधात लढायचे असेल, तर प्रत्येक पक्षाने आपला स्वार्थ, जागा किंवा अहंकार सोडून, मोदी पराभवाला प्राधान्य दिले पाहिजे. त्यातली पहिली अट आपल्या सहकारी वा मित्रपक्षाला अधिक जागा मिळतील तर मिळू देण्याचे औदार्य दाखवता आले पाहिजे. सगळे घोडे तिथेच येऊन अडते. मोदींना पराभूत करण्याविषयी एकमत आहे. पण मग पंतप्रधान कोणी व्हायचे व नेतृत्व कोणाकडे जाणार, याविषयी शेकडो दिशांनी तोंडे करून विरोधक उभे आहेत. तीच विरोधी गोटातील मतभिन्नता मोदींचे आजचे बळ आहे. युक्तीवादात गुरफ़टून नट इतका घट्ट केला गेला आहे, की तो आता कितीही ताकद लावून सैल होताना दिसत नाही. त्यातून आणखी निराशा पदरी येते आणि त्यामागची मिमांसा करायला गेले, मग नट घट्ट करण्यातली चुक मानण्यापेक्षा आणखी घट्ट करण्यासाठी बुद्धी वापरली जात असते. ‘मगे टायर निघतलो कसो आणि चाक बदली तरी होवचा कसा व्यसन सोडायचे संकल्प अगत्याने केले जातात, पण पाळले जात नाहीत; तशी या नेत्यांची स्थिती आहे. त्यांना संकल्प करता येतात. पण त्यासाठी अनेक मोह व आमिषे सोडण्याचा निर्धार आवश्यक असतो, त्याचा दुष्काळ आहे. म्हणून मग पळवाटा व युक्तीवाद शोधले जातात. २०१४ सालात मोदी जिंकणार नाहीत, हा अहंकार दगा देऊन गेला आणि आजही मोदींचे निश्चीत मूल्यांकन करण्यापेक्षा नुसते युक्तीवाद चालले आहेत. आपली चुक नाकारणारे माझे वडील आणि या विरोधकांची विधाने यात तसूभर फ़रक नाही. खरोखरच मोदी विरोधात लढायचे असेल, तर प्रत्येक पक्षाने आपला स्वार्थ, जागा किंवा अहंकार सोडून, मोदी पराभवाला प्राधान्य दिले पाहिजे. त्यातली पहिली अट आपल्या सहकारी वा मित्रपक्षाला अधिक जागा मिळतील तर मिळू देण्याचे औदार्य दाखवता आले पाहिजे. सगळे घोडे तिथेच येऊन अडते. मोदींना पराभूत करण्याविषयी एकमत आहे. पण मग पंतप्रधान कोणी व्हायचे व नेतृत्व कोणाकडे जाणार, याविषयी शेकडो दिशांनी तोंडे करून विरोधक उभे आहेत. तीच विरोधी गोटातील मतभिन्नता मोदींचे आजचे बळ आहे. युक्तीवादात गुरफ़टून नट इतका घट्ट केला गेला आहे, की तो आता कितीही ताकद लावून सैल होताना दिसत नाही. त्यातून आणखी निराशा पदरी येते आणि त्यामागची मिमांसा करायला गेले, मग नट घट्ट करण्यातली चुक मानण्यापेक्षा आणखी घट्ट करण्यासाठी बुद्धी वापरली जात असते. ‘मगे टायर निघतलो कसो आणि चाक बदली तरी होवचा कसा\nपाचसहा वर्षापुर्वी देशात धमाल उडवून देणार्‍या अण्णा हजारे यांनी आता पुन्हा रामलिला मैदानात ठाण मांडले आहे. तेव्हा त्यांच्या पाठीशी असलेल्या अनेकांनी आता अण्णांची साथ सोडलेली असून, अशापैकीच अनेकांनी मिळून स्थापन केलेल्या आम आदमी पक्षाचा अनुभव लोकांनी आधीच घेतलेला आहे. त्यामुळे एक गोष्ट नक्कीच सांगता येईल, की अण्णांच्या आंदोलनाने देशाला लोकपाल दिलेला नसला तरी केजरीवाल मात्र मिळाला आहे. तो केजरीवाल लोकपालपेक्षाही भयंकर असल्याने अण्णांनी आधी त्याविषयी काही करण्याची गरज होती. तशी अपेक्षा बाकीच्या भारतीयांची नसली तरी दिल्लीकरांची नक्कीच असेल. कारण बाकीच्या भारताची गोष्ट सोडून द्या. दिल्लीकरांनी तेव्हा अण्णांना जबरदस्त साथ दिलेली होती आणि त्यातूनच अण्णांना देशव्यापी व्यक्तीमत्व प्राप्त झालेले होते. पण त्याच अण्णांच्या उपोषणाने सत्तेपर्यंत पोहोचलेल्या केजरीवाल व त्यांच्या टोळक्याने दिल्लीकरांचे जगणे हराम करून टाकले. तेव्हा अण्णा गायब होते. त्या केजरीवाल किंवा त्यांच्या साथीदारांना जाब विचारायला अण्णा एकदाही पुढे सरसावले नाहीत. मात्र तेच अण्णा आता मोदी सरकारला जाब विचारयला उपोषणाला बसलेले असतील, तर लोका���ना भेडसावणार्‍या कुठल्याही समस्येपेक्षा अण्णांचे उपोषण अधिक भितीदायक वाटू शकेल. कारण अशा उपोषणातून केजरीवाल उदयास येत असतात, हे दिल्लीकर जाणून बसला आहे. मग तो अण्णांच्या नव्या उपोषणाकडे कुठल्या भावनेतून बघत असेल आधी अण्णांनी त्याचा शांतचित्ताने विचार करावा, मगच आज रामलिला मैदानावर गर्दी कशाला लोटलेली नाही, त्याचे उत्तर मिळू शकेल. खरेतर अण्णांसाठी वा त्यांच्या उपोषणासाठी सहा वर्षापुर्वी रामलिला मैदानावर गर्दी कशी व कोणामुळे जमली, तेच अण्णांना अजून उलगडले नसावे. अन्यथा त्यांनी या नव्या उपोषणाचा उद्योग केला नसता.\nलोकपाल आंदोलन चालू असताना तसाच प्रयोग अण्णांनी मुंबईतही करून पाहिला होता. तेव्हाही त्यांना दक्षिण मुंबईत कुठल्या मैदानात उपोषणाला जागा मिळाली नाही आणि अण्णा संतापलेले होते. अखेरीस उपनगरात बीकेसी या भव्य मैदनावर त्यांच्या उपोषण सोहळ्याला संमती मिळाली व ते नाट्य दिल्लीप्रमाणे सुरू झाले, तरीही रंगले नव्हते. पहिले दोन दिवस कसेबसे उरकल्यावर अण्णांनी गाशा गुंडाळला होता आणि ते आमरण उपोषण मध्येच सोडून राळेगण सिद्धीला निघून गेलेले होते. तेव्हा सरकारने आंदोलनासाठी येणार्‍या लोकांची कोंडी केल्याचा आरोप अण्णांचे तात्कालीन प्रवक्ते व आजचे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केला होता. पण त्यात तथ्य नव्हते, केजरीवाल यांच्या दिल्लीतील संघटनेच्या बळावर अण्णांचे रामलिला नाट्य खुप रंगलेले होते आणि दिल्लीकर माध्यमांच्या आशीर्वाद व आश्रयामुळे त्याला वारेमाप प्रसिद्धी मिळालेली होती. नंतर त्या आंदोलनात जमा झालेल्या पैशाचे काय झाले, असाही सवाल अण्णांनी उपस्थित केला होता. तर केजरीवालांनी दिलेल्या हिशोबात माध्यमांवर चाळीस लाख खर्च झाल्याचेही म्हटलेले आठवते. आज तितका खर्च माध्यमांवर केलेला नसेल आणि केजरीवालांची भक्कम संघटना पाठीशी उभी नसेल, तर रामलिला मैदान भरायचे कसे खरेतर हाही अनुभव अण्णांसाठी नवा नाही. चार वर्षापुर्वी मार्च महिन्यातच अण्णांनी ममतांच्या सहाय्याने रामलिला मैदान बुक केले होते आणि तृणमूलच्या माध्यमातून अण्णा दिल्लीकरांना आकर्षित करायला आलेले होते. पण मैदानात अण्णा व ममताचे भव्यदिव्य पोस्टर्स गर्दी करून उभे असताना लोकांनी मात्र तिकडे पाठ फ़िरवली होती. मग अण्णाही तिकडे फ़िरकले नव्ह���े. बिचार्‍या ममतांना एकाट्य़ाने रामलिला सादर करावी लागलेली होती. त्यामुळे आज गर्दी का होत नाही, हे अण्णांना कोणी नव्याने समजावण्याची गरज नाही.\nआपल्या मंचावर कुणा राजकीय नेत्याला स्थान नसेल अशी घोषणा अण्णांनी केलेली आहे. पण त्यांच्या मंचावर यायला कोणी उत्सुक आहे काय मुळात आंदोलनाला कुठल्या तरी राजकीय पक्षाचा आश्रय व हातभार असल्याशिवाय असे भव्य आंदोलन उभे राहू शकत नाही. तेव्हा भाजपा वा अन्य काही राजकीय पक्षांच्या आशीर्वादाने लोकपाल आंदोलन रंगलेले होते आणि त्यासाठी केजरीवाल यांची वानरसेना अहोरात्र राबत होती. आज तीच वानरसेना बेपत्ता आहे आणि अण्णांनी तिसर्‍या आघाडीसारखे काही समिकरण जुळवून उपोषण आरंभलेले आहे. त्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी वा भाजपाचे सरकार शरण यावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. तर तसे काही होण्याची बिलकुल शक्यता नाही. कारण युपीए काळात जितका भ्रष्टाचाराचा उच्छाद चालला होता, तितका धुमाकुळ आज चाललेला नाही. लहानमोठ्या तक्रारी जरूर असतील. पण कुठलेही भ्रष्टाचाराचे वा गैरकारभाराचे आरोप मोदी सरकारच्या विरोधात झालेले नाहीत. शिवाय रामलिला व अन्य कुठल्या मैदानावरच्या उपोषण वा आंदोलनाने विचलीत होईल असा पंतप्रधान आज सत्तेत नाही. प्रत्येक घटक आंदोलनाला पोषक नसताना कितीही आव आणला वा शक्ती लावली, म्हणून त्याला जनतेकडून प्रतिसाद मिळत नसतो. सहा वर्षापुर्वी अण्णांच्या आदोलनाला विरोधी पक्षांची फ़ुस असेलही. पण त्यापेक्षा सरकार विरोधातील भावना उफ़ाळलेली होती आणि राहुल सोनियांच्या बेपर्वाईने त्याच आगीत तेल ओतण्याचे काम केलेले होते. आज त्याचा मागमूस नसेल, तर अण्णांनी व्यक्तीमहात्म्य म्हणून रामलिला मैदानावर गर्दी जमण्याची अपेक्षा करू नये. कारण त्यांना वा मूठभर लोकांना जितके लोकपालचे कौतुक आहे, त्यापेक्षा अधिक स्वच्छ कारभार वा पारदर्शक सरकार चालले आहे. जनभावना तेव्हाइतकी प्रक्षुब्ध नाही. म्हणूनच व्यक्तीमहात्म्य उपयोगाचे नाही. पण हे अण्णांना कोणी सांगायचे\nयापुर्वी म्हणजे अण्णांच्या उपोषणाने विचलीत होणारे राज्यकर्ते भ्रष्ट होते, किंवा त्यांच्यात आपल्याच कामाविषयी आत्मविश्वास नव्हता. सहाजिकच ते नुसत्या आरोपाने गडबडून जायचे. आंदोलनकर्त्याला लोकभावनेवर फ़क्त स्वार होण्याची हिंमत पुरेशी होती. जेव्हा तितके पोषक वातावरण नसते व लोकमत प्रक्षुब्ध नसते, तेव्हा कारणे उकरून काढावी लागतात. अण्णांनी जी कारणे उपोषणाच्या निमीत्ताने दिलेली आहेत, ती चुकीची नसली तरी जनतेला प्रक्षुब्ध करण्याइतकी ज्वलंत नाहीत. म्हणून तर अशा आंदोलने वा उपोषणाला व्यापक राष्ट्रीय अवतार घेणे अवघड आहे. केवळ अण्णांनी पुढाकार घेतला म्हणून सरकारला नाकी दम आणला जाईल, अशी अपेक्षाही गैरलागू आहे. सरकार व राज्यकर्त्यांना शक्य असलेल्या गोष्टीही ते करत नाहीत, तेव्हा लोकांचा असंतोष वाढत जातो. उलट आपल्या मर्यादित शक्तीच्या बळावर कोणी राज्यकर्ता शक्य तितके चांगले काम करीत असेल, तर सामान्य जनतेला त्याची पुर्ण जाणिव असते. म्हणूनच ती जनता नुसत्या आक्रमक आंदोलनने रस्त्यावर येत नाही, की आंदोलचा भडका उडत नाही. लोकपाल व शेतकर्‍यांचे प्रश्न घेऊन अण्णा उपोषणाला बसले आहेत आणि ते आमरण आहे. काही दिवस गेल्यावर अण्णांच्या प्रकृतीच्या घसरण्याने त्याची तीव्रता वाढूही शकते. पण त्याचा तितका गवगवा करणारी यंत्रणाही आंदोलनकर्त्यांच्या हाताशी असावी लागते. यावेळी अण्णांच्या तयारीत तिथेच गफ़लत झालेली आहे. वातावरण पोषक नाही आणि पाठीशी प्रचाराची सज्ज यंत्रणा नाही. सहाजिकच हे आंदोलन किती यशस्वी होईल, ते काळच ठरवणार आहे. मनमोहन यांच्यासारखे हे सरकार गोंधळलेले नाही आणि पंतप्रधानही अतिशय धुर्त चतुर आहेत. ह्या सगळ्या गोष्टी अण्णांनी उपोषणाला आरंभ करण्यापुर्वी विचारात घेतलेल्या दिसत नाहीत. नुसताच एल्गार पुकारून चालत नाही. त्यात हादरा देण्याची सज्जताही राखावी लागत असते.\nवाजपेयी सरकार असताना पाकिस्तानचे लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ़ भारतात शिखर परिषदेसाठी आलेले होते आणि ही परिषद आग्रा येथे झालेली होती. तेव्हा मुशर्रफ़ यांच्या अभिनयाने भारतीय पत्रकार खुपच भारावून गेलेले होते. कारण त्यांनी इथे भारतीय संपादकांशी संवाद साधला होता आणि वाजपेयी यांनी तसे काहीच केले नव्हते. त्यामुळे मुशर्रफ़ बाजी मारून गेले, असेच तमाम संपादकांचे व आपोआप वाहिन्यांवरील जाणत्यांचे मत झालेले होते. पण त्याला दोन व्यक्तींनी चर्चांमध्ये छेद दिल्याचे स्मरते. त्यापैकी एक होते ज्येष्ठ संपादक शेखर गुप्ता आणि दुसरे होते कॉग्रेसचे तात्कालीन नेते व माजी परराष्ट्रमंत्री नटवरसिंग. या दोघांनी आपल्या अनुभवानुसार अशा ���ारावलेल्या संपादकांची पुरती हजामत करून टाकली. त्या संपादकीय बैठकीत मुशर्रफ़ हे बेछूट उत्तरे देत होते आणि मनमानी विधानेही करीत होते. भारताला हवा असलेला करार केल्यास आपल्याला परत पाकिस्तानात जायला नको. इथेच दिल्लीच्या कुठल्या मोहल्ल्यात स्थायिक व्हावे लागेल, असे मुशर्रफ़ यांनी संपादकांना अगदी मनमोकळेपणाने हसत सांगून टाकले होते. संपादक वर्गही मस्तपैकी खिदळला होता. पण त्याचवेळी मुशर्रफ़ यांच्या आजुबाजूला बसलेल्या पाकिस्तानी मुत्सद्दी वर्गाचे चेहरे बघण्यालायक झालेले होते. पण तिकडे बघायला भारतीय संपादकांना सवड कुठे झाली होती पण तो फ़रक शेखर गुप्ता यांच्या नजरेतून सुटला नव्हता. त्या भारावलेल्या संपादकांच्या एका चर्चेत गुप्ता यांनी त्या पाक मुत्सद्दी वर्गाच्या चेहर्‍यांकडे इतरांचे लक्ष वेधले होते. मुद्दाम चित्रण काढून बघा त्यांचे चेहरे, असेही त्यांनी सांगितलेले आठवते. असे काय होते त्या विचलीत मुत्सद्दी चेहर्‍यांवर पण तो फ़रक शेखर गुप्ता यांच्या नजरेतून सुटला नव्हता. त्या भारावलेल्या संपादकांच्या एका चर्चेत गुप्ता यांनी त्या पाक मुत्सद्दी वर्गाच्या चेहर्‍यांकडे इतरांचे लक्ष वेधले होते. मुद्दाम चित्रण काढून बघा त्यांचे चेहरे, असेही त्यांनी सांगितलेले आठवते. असे काय होते त्या विचलीत मुत्सद्दी चेहर्‍यांवर तर ते चेहरे व्याकुळलेले होते. कारण त्या चेहर्‍यावर जे होते, ते ज्यांना समजू शकते त्यांनाच इराकमध्ये चार वर्षापुर्वी मारल्या गेलेल्या भारतीयांच्या मृत्यूच्या घोषणेचा अर्थ समजू शकेल.\nपाकच्या लष्करशहा अध्यक्षाने भारतामध्ये येऊन नको ती मुक्ताफ़ळे उधळली होती. आपण काश्मिरच्या बाबतीत तडजोड केली तर संपलो. काश्मिरचा धगधगता विषय हा पाकिस्तानसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यात समेट केला, तर आपल्याला पाकिस्तानात जागा उरणार नाही, असे मुशर्रफ़ यांनी म्हटल्याने पाकची रणनिती उघडी पडली होती. काश्मिरी स्वातंत्र्याला आपण फ़क्त पाठींबा व सहानुभूती देतोय, अशीच पाकची जाहिर भूमिका आहे. त्याचा पाकच्या अंतर्गत राजकारणाशी संबंध नाही, ही त्याची जाहिर भूमिका आहे. पण मुशर्रफ़ यांच्या मुक्ताफ़ळांनी त्या भूमिकेलाच सुरूंग लावला होता. सहाजिकच पाक मुत्सद्दी विचलीत झालेले होते. कारण रोजच्या शिळोप्याच्या गप्पा आणि परराष्ट्र धोरण ��ात जमिन अस्मानाचा फ़रक असतो. दोघांची गल्लत करून चालत नाही. सरकार चालवणार्‍यांना कुठल्याही गोष्टी उथळपणे बोलून चालत नाही. भक्कम पुरावे व कागदपत्रासह बोलावे लागत असते. जाहिर भूमिका व अंतरीच्या गोष्टी यात फ़रक राखावा लागत असतो. मुशर्रफ़ यांनी त्यालाच भगदाड पाडलेले होते. चार वर्षापुर्वी इराकमध्ये आयसिस अतिरेक्यांच्या हल्ल्यात मारले गेलेले भारतीय मृत घोषित करणे, म्हणूनच गंमतीचा विषय नव्हता व नाही. त्यापैकी एकजण निसटला व भारतात पोहोचला. त्याने इतरांची कत्तल झाल्याचे जाहिरपणे सांगितले असले तरी भारत सरकारला तसे काही पुरावे असल्याशिवाय ठामपणे त्या मृत्यूची घोषणा करता येणे शक्य नव्हते व योग्यही नव्हते. म्हणून भारतीय तपासपथक तिकडे पाठवून त्यांचा शोध घेतला जात होता. त्याशिवायच तशा मृत्यूची घोषणा केली गेली असती, तर उद्या सरकार बेजबाबदार असल्याचाही उलटा आरोप होऊ शकत होता. म्ह्णून इतकी छाननी करून मृतांचे अवशेष हाती लागल्यावरच तशी घोषणा करण्यात आली. त्याला आप्तस्वकीयांची फ़सवणूक कसे म्हणता येईल\nमंगळवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी तशी संसदेत घोषणा केली आणि पुर्ण तपशील दिला. कुठे सामुहिक कबरस्थानात या भारतीयांचे अवशेष मिळाले वा त्यांच्या डीएनए तपासणीतून काय सिद्ध झाले, त्याचा अहवालच त्यांनी सादर केला. चार वर्षापुर्वी जी अफ़वा किंवा वावडी होती, तिचे भक्कम पुरावे मिळाल्यावर तशी घोषणा करण्यात आलेली आहे. त्याला शिष्टाचार जबाबदार आहे. यापुर्वी त्या शिष्टाचाराचा अनेकदा भंगही झालेला आहे आणि त्यासाठी सरकारला माफ़ीही मागावी लागलेली आहे. म्हणून सर्व बाजूंनी तपासणी व छाननी केल्याशिवाय अशा गोष्टींची घोषणा होत नसते. राजकारण खेळणार्‍यांना बेताल बकवास करायला कोणताही अडथळा नसतो. म्हणून तर केजरीवाल चार वर्षानंतर बेताल आरोपाची माफ़ी मागू शकतात. त्यावरून चार वर्षे राजकारण खेळू शकतात. पण सरकार चालवणार्‍यांना त्याची मोकळीक नसते. समजा चार वर्षापुर्वीच सरकारने तशी घोषणा केली असती आणि न जाणो, आज ते लोक जीवंत आढळले असते, तर कोणावर बेजबाबदारपणाचा आरोप झाला असता मुशर्रफ़ त्यामुळेच आपल्याच मुत्सद्दी मंडळींना गोत्यात टाकून गेले होते आणि त्यावरच शेखर गुप्तांनी बोट ठेवलेले होते. दुसरा विषय आहे नटवरसिंग यांचा. त्याच शिखर परिषदेच्या विष���ावर राजदीप सरदेसाई याने बिग फ़ाईट नावाची चर्चा योजली होती आणि त्यात प्रमोद महाजन व नटवरसिंग सहभागी झालेले होते. त्यावेळी मुशर्रफ़ पत्रकार परिषद वा संपादकांशी संवाद साधतात, तर भारतीय पंतप्रधान पत्रकारांना सामोरे कशाला गेले नाहीत, असा प्रश्न विचारला गेला होता. त्यात नटवरसिंग व महाजन एकाच सुरात बोलताना बघून राजदीप अस्वस्थ झाला होता. त्याने नटवरसिंग यांना छेडले, की तुम्ही महाजनांची भाषा कशाला बोलताय मुशर्रफ़ त्यामुळेच आपल्याच मुत्सद्दी मंडळींना गोत्यात टाकून गेले होते आणि त्यावरच शेखर गुप्तांनी बोट ठेवलेले होते. दुसरा विषय आहे नटवरसिंग यांचा. त्याच शिखर परिषदेच्या विषयावर राजदीप सरदेसाई याने बिग फ़ाईट नावाची चर्चा योजली होती आणि त्यात प्रमोद महाजन व नटवरसिंग सहभागी झालेले होते. त्यावेळी मुशर्रफ़ पत्रकार परिषद वा संपादकांशी संवाद साधतात, तर भारतीय पंतप्रधान पत्रकारांना सामोरे कशाला गेले नाहीत, असा प्रश्न विचारला गेला होता. त्यात नटवरसिंग व महाजन एकाच सुरात बोलताना बघून राजदीप अस्वस्थ झाला होता. त्याने नटवरसिंग यांना छेडले, की तुम्ही महाजनांची भाषा कशाला बोलताय म्हणजे याच्या लेखी त्या दोघांनी भिन्न पक्षातले म्हणून एकमेकांच्या उरावर बसले पाहिजे. ही अक्कल आहे.\nत्या चर्चेत प्रमोद महाजनांनी पंतप्रधान शिखर परिषदेबद्दल जे काही बोलायचे ते संसदेतच बोलतील असा खुलासा केला होता. तर नटवरसिंग यांनी त्यालाच दुजोरा दिला म्हणून राजदीप अस्वस्थ झाला होता. त्याचे स्पष्टीकरण देताना नटवरसिंग म्हणाले, संसदेचे अधिवेशन तोंडावर असताना पंतप्रधान जाहिर विधाने करू शकत नाहीत. त्यांनी महत्वाच्या धोरणात्मक विषयावर संसदेत बोलणे अगत्याचे असते. अन्यथा तो राजशिष्टाचाराचा भंग ठरतो. हा फ़रक कोणी लक्षात घेतोय काय सरकार काय सांगते त्याला अधिकृत बाजू असते आणि गावगप्पा कोणी काय सांगतो, त्याला तोही जबाबदार नसतो. म्हणूनच इराक प्रकरणात सुषमाजी जे काही बोलल्या वा वागल्या, ते शिष्टाचाराला धरून आहे. त्याची समज नसलेल्यांना कोणी समजावू शकत नाही. दुर्दैव असे आहे, दिर्घकाळ देशाची सत्ता उपभोगलेल्या कॉग्रेस नेत्यांनाही त्याचे भान राहिलेले नाही. त्यांनी हा वेदनामय विषयही आपल्या पक्षीय राजकारणासाठी विटाळून टाकला. चार वर्षे सरकार त्या मृत्यूविषयी गप्प ���शाला होते आणि मृतांच्या आप्तस्वकीयांना खुळी आशा कशाला दाखवण्यात आली; असले प्रश्न विचारले जात होते. पंधरा वर्षापुर्वीचे नटवरसिंग आणि आजचे कॉग्रेस नेते, यातला हाच फ़रक त्या पक्षाच्या दिवाळखोरीचा पुरावा आहे. राज्यसभेत अधिक अनुभवी कॉग्रेस नेते असल्याने तिथे गडबड झाली नाही आणि लोकसभेत मात्र उथळ पाण्याने प्रचंड खळखळाट केला. यातूनच राहुल गांधी शतायुषी पक्षाला कुठे घेऊन चालले आहेत, त्याचा अंदाज येऊ शकतो. ज्या सरकारने केरळच्या एका ख्रिश्चन धर्मगुरूला सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सर्व प्रतिष्ठा पणाला लावली, किंवा येमेनमधून ४३ देशांच्या नागरिकांना युद्धछायेतून सुखरूप बाहेर काढले; त्याला अशा विषयात जबाब विचारण्यासारखा मुर्खपणा असू शकत नाही. पण अशा दिवाळखोरांना कोणी शहाणपणा शिकवावा\nइराकमध्ये चार वर्षापुर्वी आयसिसने अपहरण केलेल्या ३९ भारतीय कामगारांच्या मृत्यूची खात्री करून घेण्यासाठी व मृत असतील तर त्यांचे अवशेष शोधून काढायला भारत सरकारने दिर्घकाळ धावपळ केली. त्याचा मग उपयोग काय आहे परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही. के. सिंग तिथे ठाण मांडून बसले व त्यांनी ह्या मृतांची कबर शोधून काढली. त्याला काहीच किंमत नाही काय परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही. के. सिंग तिथे ठाण मांडून बसले व त्यांनी ह्या मृतांची कबर शोधून काढली. त्याला काहीच किंमत नाही काय जिथे कुठल्या कायद्याचे राज्य नाही व अराजकच माजलेले होते, अशा आयसिसच्या राज्यात मारल्या गेलेल्या ३९ भारतीयांसाठी मोदी सरकारच जबाबदार असेल, तर जगभरातील कुठल्याही दुर्घटनेसाठीही मोदीच जबाबदार असणार ना जिथे कुठल्या कायद्याचे राज्य नाही व अराजकच माजलेले होते, अशा आयसिसच्या राज्यात मारल्या गेलेल्या ३९ भारतीयांसाठी मोदी सरकारच जबाबदार असेल, तर जगभरातील कुठल्याही दुर्घटनेसाठीही मोदीच जबाबदार असणार ना इतका खुळेपणा ज्यांच्या मेंदूत ठाण मांडून बसला आहे, त्यांना कुठलीही बाब समजावून सांगणे अशक्य आहे. सामान्य लोकांनाही या गोष्टी कळतात. निर्भयाच्या भावाला राहुलनी कुठली मदत केली, त्याचे खुप कौतुक सांगणार्‍यांनी त्याच निर्भयाचा मृतदेह सिंगापूरहून भारतात आणला गेल्यावर गुपचुप अंत्यसंस्कार कशाला आवरले, तेही सांगायला पुढे आले पाहिजे. निर्भयाचा मृत्यू आयसिसच्या राज्या�� झाला नव्हता, तिच्यावर दिल्लीत राजरोस सामुहिक बलात्कार झाला होता आणि तेव्हा कॉग्रेसवाल्यांना संतप्त जमावाला तोंड दाखवायला जागा राहिलेली नव्हती. तेच लोक आज तोंड वर करून इराकच्या मृतांविषयी मोदी सरकारला जाब विचारतात, तेव्हा त्यांची कींव करावीशी वाटते. त्यापेक्षाही असल्या विषयावर चर्वितचर्वण करणार्‍या अतिशहाण्यांच्या बुद्धीचीही दया येते. एकूणच देशातला बुद्धीवाद अशा थराला गेला आहे, की प्रशासन व राज्यकर्ते सोडून इतरांनाच देश कस चालवायचा ते कळते, असा निष्कर्ष काढावा लागतो. दुर्दैवाने त्यांना विरोधी पक्षात किंवा कुठल्या तरी माध्यमांच्या कार्यालयात खर्डेघाशी करावी लागते आहे. मात्र त्यात देशाचे खुप नुकसान झालेले आहे. कदाचित अशा शहाण्यांच्या हाती आपले जीवन अधिक असुरक्षित होण्याच्या भयानेच जनता त्यांना सत्तेपासून दुर ठेवत असावी.\nदबा धरून बसलेला वाघ\nगेल्या सहा महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात खुप उलथापालथी चालू असताना एक नेता अजिबात अज्ञातवास भोगताना दिसतो आहे. म्हणजे तो कुठे दिसतच न...\nआधी आपल्या नातवाला कवडीची किंमत नसल्याचा दावा करताना मुंबई महाराष्ट्र पोलिसांवर आपला पुर्ण विश्वास असल्याचा उल्लेख शरद पवारांनी अगत्याने क...\nनुकताच एक मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात झाला. म्हणजेच त्याचे झटके सौम्य असले तरी तो शरद पवारांनी केलेला असल्याने त्यालाही भूकंप मानण्याची...\nसुशांत प्रकरण आणि राजकारण\nसुशांत प्रकरणात त्याची आत्महत्या की हत्या याचा तपास करण्यावरून वाद सुरू झाला. पण शुक्रवारी यातूनच काही अटका व धाडी घालण्यात आलेल्या आहेत. आ...\n५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येत एका भव्य मंदिरासाठी भूमीपूजन झाले आणि ते मनोभावे उरकून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा राजधानी दिल्लीला रवाना झाल...\n‘इंडिया टुडे’ची मात्र आत्महत्या\nमागले दोन अडीच महिने अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण खुप गाजते आहे. त्याचा मृत्यू ही आत्महत्या की हत्या, असा वा...\nमुंबई पोलिसांचा ‘महान’ वारसा\nसुशांतसिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूनंतर मुंबई पोलिस कमालीच्या वादात सापडले. ते जितके झाकपाक करत गेले, तितके अधिकच गाळात फ़सत गेले. त्य...\nशीर्षक वाचले तर कोणाला वाटेल की त्यातून आपले राजकीय नेते काही धडा घेतील. पण भारतातले किंब���ूना जगातले नेते, सहसा अशा घटनांपासून काहीही शिकत...\nसुशांतने कोणाची झोप उडवलीय\nसुशांतसिंग राजपूत याच्या शंकास्पद मृत्यूचे प्रकरण शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे एक असे प्रकरण आहे, की त्यातून राज्याच्या राजकारणात उ...\nशिवसेना हातात मुख्यमंत्रीपद व सत्ता आल्यापासून जशी वागते आहे, त्यामुळे अलिकडला इतिहास सांगण्याची वेळ आलेली आहे. कारण असे वचनच आहे, जे इतिहा...\nभक्त, अर्थात सच्चा अनुयायी\nपरिवर्तनाचे झोके आणि झोपाळे\nशेतकरी मोर्चा आणि लेनिन\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराहुलजी, आधी जय(श्री)राम म्हणा\nजसा बाप तसा पुत्र\nएनडीए, युपीए आणि एनपीए (उत्तरार्ध)\nएनडीए, युपीए आणि एनपीए (पूर्वार्ध)\nमारुतीचे शेपूट कुठे आहे\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nनाही दिवा, नाही गणती\nमांझी नैया डुबे किनारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/gaming-consoles/bs-spy-original-white-psp-white-price-pjRQsR.html", "date_download": "2020-09-19T11:24:32Z", "digest": "sha1:QIA3ZFN5P6O7WV7OVFJRK7APYIFI2JRY", "length": 11376, "nlines": 285, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "बस स्पाय ओरिजिनल व्हाईट बसप व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबस स्पाय गेमिंग कॉन्सोल्स\nबस स्पाय ओरिजिनल व्हाईट बसप व्हाईट\nबस स्पाय ओरिजिनल व्हाईट बसप व्हाईट\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nबस स्पाय ओरिजिनल व्हाईट बसप व्हाईट\nबस स्पाय ओरिजिनल व्हाईट बसप व्हाईट किंमतIndiaयादी\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये बस स्पाय ओरिजिनल व्हाईट बसप व्हाईट किंमत ## आहे.\nबस स्पाय ओरिजिनल व्हाईट बसप व्हाईट नवीनतम किंमत Jul 12, 2020वर प्राप्त होते\nबस स्पाय ओरिजिनल व्हाईट बसप व्हाईटफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nबस स्पाय ओरिजिनल व्हाईट बसप व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 2,799)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR���मावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nबस स्पाय ओरिजिनल व्हाईट बसप व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया बस स्पाय ओरिजिनल व्हाईट बसप व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nबस स्पाय ओरिजिनल व्हाईट बसप व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 3 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nबस स्पाय ओरिजिनल व्हाईट बसप व्हाईट वैशिष्ट्य\nपाककजे कॉन्टेन्टस 1 PSP\n( 3 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 54 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 58 पुनरावलोकने )\nOther बस स्पाय गेमिंग कॉन्सोल्स\n( 6 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\nView All बस स्पाय गेमिंग कॉन्सोल्स\n( 19 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nगेमिंग कॉन्सोल्स Under 3079\nबस स्पाय ओरिजिनल व्हाईट बसप व्हाईट\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/marathi-infographics/international-marathi-infographics/womens-daywomen-who-run-their-countries/articleshow/57531926.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-19T12:34:47Z", "digest": "sha1:G25AFGZ6UXO5BC4Z652YEPPQKNKVRIFE", "length": 8159, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Women's day: आम्ही देशाच्या कारभारणी\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआपआपला देश चालविणाऱ्या या आहेत विविध देशांतील सक्षम स्त्रिया.... कोणत्या देशात कोणकोणतं पद भूषवित आहेत या स्त्रिया पाहा या इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nजगभरातील विमानप्रवाशांची संख्या वाढतेय... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nएटीएममधून पैसे काढणाऱ्यांसाठी SBIने घेतलाय 'हा' निर्णय\nकरोना लस कधी येणार आरोग्यमंत्र्यांनी दिलं हे उत्तर\nरशियाकडून भारताला मिळणार लशीचे 'इतके' डोस\nपंतप्रधान मोदींचा ७० वा वाढदिवस, शुभेच्छांचा वर्षाव\nपुन्हा लॉकडाउन होणार नाही, जनता कर्फ्यू करता येईल- हसन मुश्रीफ\n'भाभीजी के पापड' खाऊन करोना जातो का\nअर्थवृत्तपेन्शन योजनांना प्रतिसाद ; पाच महिन्यात सभासदांमध्ये मोठी वाढ\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nसिनेन्यूजजीममध्ये घाम गाळतोय सलमान खान, RADHE ची तयारी सुरू\nविदेश वृत्तभारत-चीन वादात मध्यस्थी; रशियाला होणार 'हा' फायदा\nआयपीएलमुंबई विरुद्ध चेन्नई: कसे आहे अबूधाबीचे पिच आणि हवामान; या खेळाडूंना मिळेल संधी\nअर्थवृत्त'कोटक'ची डीजी गृह कर्ज; ४८ तासांत मिळणार गृहकर्ज\nआयपीएलमुंबईकडे आहे हा धाकड खेळाडू; प्रत्येक चेंडूवर षटकार मारू शकतो, पाहा Video\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nरिलेशनशिपया प्रसिद्ध अभिनेत्री जात-पात-धर्म-भेद सारं विसरुन अडकल्या परदेशी तरुणांसोबत लग्नबंधनात\nकरिअर न्यूजयूजीसी नेट परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra-assembly-election-2019/armori-assembly-constituency/118335/", "date_download": "2020-09-19T11:21:52Z", "digest": "sha1:Z33KQ7Y6AHNUAUYCHE5SKVVZC46BZUZJ", "length": 7150, "nlines": 128, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Armori assembly constituency", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महा @२८८ अरमोरी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ६७\nअरमोरी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ६७\nगडचिरोली जिल्ह्यात अरमोरी विधानसभा मतदारसंघ (विधानसभा क्र. ६७) आहे.\nअरमोरी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ६७\nअरमोरी विधानसभा मतदारसंघ हा गडचिरोली जिल्हात आहे. अरमोरी शहर हे वैनगंगा नदीकाठी वसलेले आहे. हे शहर जिल्ह्याचे मुख्य केंद्र आहे. २०११च्या जनगननेनुसार अरमोरीची लोकसंख्या ही ९७ लाख ९७ इतकी आहे. अरमोरी विधानसभा मतदारसंघ हा गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात येतो.\nमतदारसंघ क्रमांक – ६७\nमतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जमाती\nएकूण मतदार – २,३८,९३७\nविद्यमान आमदार – कृष्णा दमाजी गजबे, भाजप\nविद्यमान आमदार कृष्णा गजबे\nकृष्णा गजबे हे अरमोरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. २०१४ साली त्यांनी पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा विजय झाला.\nविधानसभा निवडणूक २०१४ निकाल\n१) कृष्णा गजबे, भाजप – ६०, ४१३\n२) आनंदराव गेडाम, काँग्रेस – ४७,६८०\n३) श्रीमती कोमल बारसागडे, बसप – १५,६९७\n४) रामकृष्ण मडावी, शिवसेना – १४,२२४\n५) जयेंद्रसिंह चंदेल, अपक्ष – ९४९०\nहेही वाचा – १२ – गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमुंबई भिडणार चेन्नईशी, कसा होणार सामना\nIPL सामन्यांचे विश्लेषण ‘माय महानगर’वर\nनाशिकमध्ये Oxygen टँकर न मिळाल्याने रुग्णांचे जीव धोक्यात\nकॉर्पोरेटला लाजवेल अशी आदिवासी पाड्यातील शाळा, इगतपुरी\nPhoto: प्रेमाचं मीटर होणार डाऊन, ‘टिक टॅक टो’ वेबसिरिज आलीये On...\nभल्या पहाटे अजितदादांची मेट्रोवारी\nIPL 2020 मध्ये स्टार अँकर मयंती लँगरऐवजी ‘हे’ सुंदर चेहरे दिसणार\nPhoto – सर्वपित्री अमावस्येनिमित्त मुंबईच्या समुद्रकिनारी श्राद्धविधी\nसुशांतची बहीण श्वेताची सोशल मीडियावरुन Exit, इन्स्टावर होती Active\nHappy Birthday PM Modi: गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा मोदींचा प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/central-information-commission-brings-bcci-under-rti-1763016/", "date_download": "2020-09-19T13:28:07Z", "digest": "sha1:QJSCLKIR5AYDY5Z6I3QZ5LLZLSKSAMOX", "length": 12246, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Central Information Commission brings BCCI under RTI | मुजोर बीसीसीआयला माहिती अधिकार कायद्याचा लगाम | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nमुजोर बीसीसीआयला माहिती अधिकार कायद्याचा लगाम\nमुजोर बीसीसीआयला माहिती अधिकार कायद्याचा लगाम\nअनेक वर्षांपासून बीसीसीआयलाही माहिती अधिकाराअंतर्गत आणण्याची मागणी होत होती.\nभारतीय क्रिकेट मंडळ (बीसीस��आय) आता माहिती अधिकारातंर्गत (आरटीआय) काम करेल, असा आदेश केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) सोमवारी दिला आहे.\nभारतीय क्रिकेट मंडळ (बीसीसीआय) आता माहिती अधिकारातंर्गत (आरटीआय) काम करेल, असा आदेश केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) सोमवारी दिला आहे. अनेक वर्षांपासून बीसीसीआयलाही माहिती अधिकाराअंतर्गत आणण्याची मागणी होत होती. या आदेशामुळे ही मागणी पूर्ण झाली असून आता बीसीसीआयलाही माहिती अधिकारांतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावे लागणार आहे.\nबीसीसीआय देशातील क्रिकेट स्पर्धा आयोजित करणारी राष्ट्रीय स्तरावरील ‘स्वीकृत’ संस्था आहे. त्यांचे देशातील क्रिकेटवर एकाधिपत्य आहे, असे केंद्रीय माहिती आयुक्त श्रीधर आचार्युलू यांनी आपल्या ३७ पानांच्या आदेशात म्हटले आहे\nआचार्युलू यांनी कायद्याअंतर्गत आवश्यक केंद्रीय माहिती अधिकारी, केंद्रीय सहायक सार्वजनिक माहिती अधिकारी आणि प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांप्रमाणे योग्य अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश बीसीसीआय अध्यक्ष, सचिव आणि प्रशासकांच्या समितीला दिले आहेत.\nबीसीसीआयला या कायद्याअंतर्गत आणण्यासाठी सीआयसीने कायदा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, विधी आयोगाचा अहवाल तसेच युवक आणि क्रीडा मंत्रालयाच्या केंद्रीय माहिती अधिकाऱ्यांचा अहवाल पडताळून पाहिला. त्यानुसार बीसीसीआयची स्थिती, प्रकृती आणि काम करण्याची पद्धत आरटीआय तरतूद कलम २ (एच)च्या अटींची पुर्तता करते, असे सीआयसीने म्हटले आहे. आरटीआय तरतुदीनुसार माहितीसाठी अर्ज प्राप्त करण्यासाठी बीसीसीआयला १५ दिवसांच्या आत ऑनलाइन आणि ऑफलाइन तंत्रज्ञान तयार करावे लागेल.\nक्रीडा मंत्रालयाने आरटीआय अर्जधारक गीता राणी यांना समाधानकारक उत्तर न दिल्याने हे प्रकरण समोर आले होते. गीता राणी यांनी बीसीआयच्या नियम आणि मार्गदशिकेची माहिती मागितली होती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय हो��ा आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 पाकिस्तानचा संघ नक्कीच ‘कमबॅक’ करेल – वसीम अक्रम\n2 Vijay Hazare Trophy 2018-19 : सिक्कीमच्या संघाच्या नावावर झाला लाजिरवाणा विक्रम\n3 आता या गोष्टीचेही फलक लावा; बुमराहने जयपूर पोलिसांना सुनावले\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/coronavirus-shivsena-saamana-editorial-congress-rahul-gandhi-pm-narendra-modi-sgy-87-2135332/", "date_download": "2020-09-19T13:26:38Z", "digest": "sha1:OP6BH6JVDF6H6NPO3GTRKKOLYFWSPCZP", "length": 19754, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Coronavirus Shivsena Saamana Editorial Congress Rahul Gandhi PM Narendra Modi sgy 87 | राहुल गांधी यांचे मार्गदर्शन देशहिताचे, ‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा – शिवसेना | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nराहुल गांधी यांचे मार्गदर्शन देशहिताचे, ‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा – शिवसेना\nराहुल गांधी यांचे मार्गदर्शन देशहिताचे, ‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा – शिवसेना\nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत देशातील सद्यस्थितीवर भाष्य केलं\nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत देशातील सद्यस्थितीवर भाष्य केलं. राहुल गांधी यांनी यावेळी सरकारला काही सल्ले देत आपलं मत मांडलं. शिवसेनेने सामना संपादकीयमधून राहुल गांधींचं कौतुक केलं असून संकटकाळातील विरोधी पक्ष कसा असावा ते राहुल गांधी यांनी दाखवून दिले असल्याचं म्हटलं आहे. करोनाबाबतचा ‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा असंही यावेळी सांगण्यात आलं आहे.\n“पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी यांच्यात कोरोनासंदर्भात तरी एखादी चर्चा थेट व्हावी असे हे गांधी विचार ऐकल्यावर प्रत्येकाला वाटत असावे. राहुल गांधी यांनी कोरोनाबाबत घेतलेली भूमिका विधायक आहे. संकटकाळातील विरोधी पक्ष कसा असावा ते राहुल गांधी यांनी दाखवून दिले. त्याचबरोबर अशा घोर प्रसंगी सरकार, तसेच विरोधी पक्षाने काय करावे याबाबत गांधींनी जणू ‘चिंतन शिबीर’च घेतले. त्या चिंतनाचा आदर केला तर देशाला फायदाच होईल,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.\nराहुल गांधी यांच्याविषयी काही प्रवाद असू शकतात. तसे ते कोणाविषयी नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याविषयीदेखील आहेत. भारतीय जनता पक्षाचे निम्मे यश हे राहुल गांधी यांच्या प्रतिमाभंजनातून मिळालेले यश आहे व हे भंजन आजही सुरूच आहे, पण ‘कोरोना’ युद्धात राहुल गांधी यांनी घेतलेल्या संयमी व जागरुक विरोधी पक्षाच्या भूमिकेचे कौतुक करावेच लागेल. देशातील संकटप्रसंगी विरोधी पक्षाने कसे वागावे, काय करावे याची आदर्श आचारसंहिता राहुल गांधी यांनी निर्माण केली आहे असं शिवसेनेने म्हटलं आहे.\nराहुल गांधी यांनी कोरोना संक्रमणाचा धोका आधीच ओळखला होता व त्याबाबत ते सरकारला सावध करीत होते. जेव्हा मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पाडण्यात सगळेच गुंतले होते तेव्हा राहुल गांधी कोरोनासंदर्भात सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करीत होते. आपल्या देशाला गरज असताना कोरोनाबाबतचे वैद्यकीय सामानसुमान निर्यात करणे थांबवा असे ते वारंवार सांगत होते. पण त्यांचे ऐकायचेच नाही हे सध्याचे सरकारी धोरण आहे. कोरोनाविरुद्धचे युद्ध देशाने एकत्र येऊन लढायला हवे, असे त्यांनी पहिल्या ‘लॉक डाऊन’च्या आधी सांगितले आणि पंतप्रधानांना आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे ठासून सांगितले अशी आठवण शिवसेनेने करुन दिली आहे.\nराहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा सांगितले की, ‘बाबांनो, ही भांडण्याची वेळ नाही.’ श्री. गांधी पुढे सांगतात ते महत्त्वाचे. अनेक बाबतीत माझे पंतप्रधान मोदींशी मतभे�� असू शकतात, पण ही वेळ मतभेद उगाळत, भांडत बसण्याची नाही. कोरोनाविरुद्ध सर्वांनी एकदिलाने लढा द्यायला हवा. भांडत बसलो तर आपल्याला यश येणार नाही. श्री. गांधी यांची ही भूमिका सर्वतोपरी देशहिताची, राजकीय शहाणपणाची आहे. पण सध्या शहाणपणाचा ठेका काही मोजक्या लोकांकडे आहे व त्यांना शहाणपणाचे अजीर्णच झाले असल्याने राहुल गांधी काय बोलतात याकडे पाहणे त्यांना कमीपणाचे वाटत असावे अशी टीका शिवसेनेने केली आहे.\nदेशात ‘लॉक डाऊन’ वाढवले आहे व ‘लॉक डाऊन’ संपल्यावर आर्थिक अराजकाच्या संकटाशी सामना करावा लागेल. त्याबाबत सरकारने काय केलं राष्ट्र सेवा म्हणून लोकांनी घरी बसावे हे ठीक, पण राष्ट्र सेवा आणि उपासमार एकत्र नांदू शकत नाही. राहुल गांधी यांनी दोन प्रमुख विषयांना हात घातला आहे व ते सुद्धा राष्ट्रहिताशी निगडित आहेत. ‘लॉक डाऊन’ हा उपाय नव्हे, तर ‘पॉज बटन’ आहे. ‘लॉक डाऊन’ उठले की विषाणू परत त्याचे काम सुरू करेल. यावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या लवकरात लवकर चाचण्या करायला हव्यात, असे गांधी यांनी सांगितले आहे. ‘लॉक डाऊन’मुळे व्हायरसचा पराभव होत नाही. ‘लॉक डाऊन’मुळे वैद्यकीय सुविधा तयार करण्यासाठी वेळ मिळतो. म्हणून त्यातून बाहेर पडण्याची रणनिती तयार व्हायला हवी, असे विरोधी पक्षाचे नेते श्री. गांधी सांगतात. गांधी सांगतात ते शंभर टक्के खरे आहे. फक्त घरी बसून हे संकट दूर होणार नाही, तर वाढणार आहे. केव्हा तरी घराबाहेर पडावेच लागेल. मात्र त्यावेळी काय याबाबतचा कोणताही ठोस कार्यक्रम आज तरी दिसत नाही असं शिवसेनेने म्हटलं आहे.\nराहुल गांधी यांनी हे जे सर्व मार्गदर्शन केले ते देशहिताचे आहे. सरकारकडून हे समोर येणे आवश्यक असते, पण रोज संध्याकाळी देशाच्या आरोग्य मंत्रालयातर्फे रटाळ पत्रकार परिषदा घेऊन कोरोनाबाबत माहिती दिली जाते. राहुल गांधी यांची माहिती अधिक प्रगल्भ आहे. प्रसिद्धी माध्यमे व समाज माध्यमांनी तटस्थपणे कोरोनाबाबतचा ‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा, पण राहुल गांधी यांचे ऐकणे, त्यांचे विचार पोहोचवणे हा गुन्हा ठरू शकतो अशी अप्रत्यक्ष टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nस्थावर मालमत्ता खरेदी झाली स्वस्त; राज्य शासनाकडून मुद्रांक शुल्कात सूट\nपश्चिम रेल्वेवर लोकलच्या १५० फेऱ्या वाढणार; अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना दिलासा\nराज्यमंत्री बच्चू कडू करोना पॉझिटिव्ह\n ‘करोना रिकव्हरी रेट’मध्ये भारत अव्वल; अमेरिकेलाही टाकलं मागे\n‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना अडचणीत अंगणवाडी सेविका,’आशां’चा कामाला नकार\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 ‘शक्य असेल ती सर्व मदत करु’, पंतप्रधान मोदींचा इजिप्त, दक्षिण आफ्रिकेला शब्द\n2 लॉकडाउन विरोधात हाती AK-47 घेऊन अमेरिकन नागरिक उतरले रस्त्यावर\n लॉकडाउनचा फायदा घेत ५३ वर्षीय अंध महिलेवर घरात घुसून अज्ञाताकडून बलात्कार\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/12891", "date_download": "2020-09-19T11:36:57Z", "digest": "sha1:D6ISXC3LVLFOK77NIFQJ5EI4HMHWQPMX", "length": 11632, "nlines": 106, "source_domain": "dhanlabh.in", "title": "नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !! – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nनव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nयेत्या ४ दिवस���त नवीन वर्षाची सुरवात होईल गेल्या वर्षी गुंतवणुकीत झालेल्या चुका यावर्षी आपण करणर नाही असा निश्चय आपण सर्वानीच करूया \nसन २०२० मध्ये गुंतवणूक करताना खालील गोष्टी आपण पहाव्यात हा धनलाभ तर्फे आपल्याला सल्ला \n१ कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी त्याच्या पोर्टफोलिओमध्ये कोणत्या कंपन्या किंवा कोणते रोखे आहेत ते बघा. फक्त मागील परतावे बघून गुंतवणूक करू नका.\n२ मार्केट कॅप संलग्न गुंतवणूक करताना किंमत/उत्पन्न (पी/ई) गुणोत्तराकडे लक्ष असू द्या. आजघडीला स्मॉल आणि मिड कॅप निर्देशांक गुंतवणुकीसाठी जास्त आकर्षक आहेत. परंतु तिथे जोखीमसुद्धा जास्त आहे.\n३ बाजाराच्या पी/ई बरोबर महागाई आणि त्यानुसार वाढणाऱ्या व्याजदरांकडेसुद्धा लक्ष असू द्या. जर हे दोन्ही लवकर वाढले तर बाजारातील परतावे कमी होतील आणि त्याचा जास्त फटका स्मॉल आणि मिडकॅप गुंतवणुकीला बसेल.\n४ रोखेसंलग्न म्युच्युअल फंड किती सुरक्षित आहेत आणि महागाईबरोबर जुळवून घेणारे आहेत हे बघून घ्या. अल्ट्रा शॉर्ट टर्म, शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, कॉर्पोरेट बॉण्ड, बँकिंग आणि पीएसयू डेट फंड, गिल्ट फंड या सर्वाची जोखीम आणि फायदे समजून घ्यावी आणि त्यानुसार गुंतवणूक करा.\n५ ‘एसआयपी’च्या आधाराने गुंतवणूक सुरू ठेवा. नव्या गुतंवणूकदाराने सुरुवात करताना कमी जोखीम असलेले फंड निवडावे. अग्रेसिव्ह हायब्रीड फंडसुद्धा मार्केटची जोखीम बाळगून आहेत तेव्हा ते येत्या काळात कदाचित कमी परतावे देऊ शकतील याची जाण असू द्या.\n६ आपल्या देशाबाहेरच्या घटनांचा वेध घ्या. अमेरिकेचे येत्या वर्षांतील धोरण, चीनमधील परिस्थिती, या दोन्हीही गोष्टींचा आपल्या बाजारावर परिणाम होतो हे ध्यानात घ्या.\n७ हवामान बदल, डिजिटायझेशन, आशियाई देशांमध्ये वाढणारं कंझम्पशन, वाढणारे आयुर्मान, मानसिक अस्थर्य – या सर्व गोष्टींचा आपल्या आयुष्यावर आणि गुंतवणुकीवर होणारा परिणाम समजून घ्या.\n८ थेट गुंतवणुकीसाठी कंपनी निवडताना तिचा व्यवसाय येत्या काळात राहील की नाही याबद्दल चौकस राहा.\n९. तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या राहणीमानामध्ये आणि मानसिकतेत खूप फरक आहे. तेव्हा आर्थिक गुंतवणुकीबरोबर भावनिक गुंतवणूकसुद्धा प्रगल्भ करा.\nआणि तज्ञ सल्लागाराचाच सल्ला घ्यावा हे ध्यानी असुद्या \nमहिला दिन आणि NPS व समृद्धी —\nयोग्य आर्थिक सल्लागाराच का हवा \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nतुम्हीही मुकेश अंबानी बना \nमग गुंतवणूक करायची तरी कुठे\nआर्थिक नियोजन — उद्योगांसाठी\nआर्थिक संकट-पर्सनल लोन की गोल्ड लोन\nगोल्ड बॉंड – आधुनिक सोने खरेदी\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/article-on-worshipers-of-printing-and-art-culture-bapurao-naik-abn-97-2096733/", "date_download": "2020-09-19T13:14:22Z", "digest": "sha1:J6Y3SD323VSJU2HAL4TINGHHNG6UYEMA", "length": 36762, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article on Worshipers of Printing and Art-Culture bapurao naik abn 97 | मुद्रणकला अन् कला-संस्कृतीचे उपासक | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nमुद्रणकला अन् कला-संस्कृतीचे उपासक\nमुद्रणकला अन् कला-संस्कृतीचे उपासक\nबापूराव नाईक यांचा जन्म २९ फेब्रुवारी १९२० ला वेंगुर्ला येथे झाला. हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष.\nगेल्या पिढीतील प्रसिद्ध मुद्रणतज्ज्ञ आणि साहित्य-नाटय़कलेचे अभ्यासक, तसेच मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉ. अ. ना. भालेराव नाटय़गृहाचे एक कर्तेकरविते बापूराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्ताने त्यांचे पुत्र अरुण नाईक यांनी कथन केलेली वडिलांची कीर्ती..\nबापूराव नाईक यांचा जन्म २९ फेब्रुवारी १९२० ला वेंगुर्ला येथे झाला. हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष. त्यांचे आई-वडील सुखवस्तू होते. त्यांना तीन बहिणी आणि एक भाऊ होता. त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांची आई गेली. त्यामुळे त्यांचं पुढचं आयुष्य तसं खडतर गेलं. बहिणींची लग्नं झाली आणि त्या मुंबई-पुण्यात स्थायिक झाल्या. बापूरावांनी मुंबईला येऊन मॅट्रिकची परीक्षा दिली. कॉलेजमध्ये जाण्याची ऐपत नसल्याने त्यांनी मुंबईत मध्यवर्ती शासकीय मुद्रणालयात नोकरी पत्करली. इथेच त्यांनी मुद्रणाची अ‍ॅप्रेंटिसशिप केली.\nयाच दरम्यान बापूरावांची डॉ. अमृत नारायण भालेराव यांच्याशी ओळख झाली. तेव्हा डॉक्टरांनी मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना केली होती. त्यांना साहित्य संघात तरुण कार्यकर्त्यांची गरज होती. बापूराव जात्याच हुशार होते. त्यामुळे उत्तम प्रगती करत ते उच्च पदांवर पोहोचले. १९४१ ला त्यांची बदली पुण्याच्या येरवडा प्रिझन प्रेसमध्ये झाली. १९४८ पर्यंत ते पुण्यात होते. पुण्यातील वास्तव्यात ते महाराष्ट्र साहित्य परिषदेत जाऊ लागले. दर आठवडय़ाला ते मुंबईला येत आणि साहित्य संघाचे अध्वर्यु डॉ. भालेराव यांच्या घरी राहत आणि साहित्य संघाचे काम करीत.\nडॉ. भालेरावांनी मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना प्रामुख्याने साहित्यविषयक कार्यासाठी केली असली तरी संघाची नाटय़शाखाही होती. त्याकाळी मराठी रंगभूमी डबघाईला आली होती. भालेरावांनी ती पुनरुज्जीवित केली. जुने-नवे नट एकत्र आणले. १९३९ ते १९४५ हा दुसऱ्या महायुद्धाचा तसेच स्वातंत्र्य संग्रामाचा ऐन भराचा काळ. मुंबईत बरंच काही घडत होतं. या काळात बापूरावांना बरेच गुरू मिळाले. नवे सहकारी मिळाले. पुण्यात ते बऱ्याचदा दत्तो वामन पोतदार यांच्याकडे राहत आणि शिकत. मुंबईत नाटककार आचार्य अत्रे, मामा वरेरकर, न. र. फाटक, तसंच त्या काळातील नामवंत नटमंडळी यांच्या सहवासात त्यांनी बरीच प्रगती केली.\nबापूरावांनी प्रा. श्री. ना. बनहट्टी यांच्यासोबत ‘सीता स्वयंवर’ हे विष्णुदास भावे यांचं नाटक हे आधुनिक मराठी रंगभूमीवरचं पहिलं नाटक अशी भूमिका हिरीरीने मांडली. त्याला बराच विरोध झाला. पण अखेरीस ही कल्पना लोकांना मान्य झाली. तेव्हा बापूराव फक्त २१ वर्षांचे होते.\nयुद्धाच्या काळात बापूराव एअर रेड वॉर्डन होते आणि बॉम्बहल्ल्यावर त्यांनी पुस्तिकाही लिहिली. १९४२ मध्ये त्यांनी ‘कागद’ या विषयावर तांत्रिक पुस्तक लिहिले. कुठल्याही विषयाचा संपूर्ण अभ्यास करायचा, ही त्यांची सवय. मुद्रणाच्या कामात त्यांनी रस घेतला आणि त्यात त्यांनी उन्नती के���ी.\n१९४८ मध्ये त्यांचे लग्न झाले. लग्न होऊन माझी आई घरी आली ती डॉ. भालेरावांच्या.. इतके उभयतांचे निकटचे संबंध होते. तो काळ नाटय़-चळवळीचा होता. गिरगावात केळेवाडीमध्ये भालेरावांनी एक जागा मिळवली. इथे त्यांनी एक खुले नाटय़गृह बांधले. वास्तविक जागा फार मोठी नव्हती. केळेवाडी ही चिंचोळी गल्ली होती. वाहनं धड आत येत नसत. समोर मशीद आणि कब्रस्तान. मागे चर्च आणि शाळा. परंतु या खुल्या नाटय़गृहात मराठी रंगभूमीचं पुनरुज्जीवन झालं. दरवर्षी नाटय़महोत्सव होत ते मात्र केनडी सी फेसवर, हिंदू जिमखान्याच्या क्रिकेट मैदानावर. तिथे ३००० प्रेक्षक बसत.\nया काळात बापूरावांचा मुद्रणशास्त्राचा आणि नाटकांचा सखोल अभ्यास सुरू होता. १९५१ मध्ये सरकारने त्यांना मुद्रणातील उच्च शिक्षणासाठी लंडन स्कूल ऑफ प्रिंटिंग या जगप्रसिद्ध संस्थेत पाठवलं. १९५१ ते १९५३ या काळात बापूरावांनी मुद्रणाबरोबरच नाटय़गृह स्थापत्यशास्त्राचाही सखोल अभ्यास केला. केळेवाडीतल्या जागेत एक अत्याधुनिक नाटय़गृह बांधावं अशी डॉ. भालेरावांची इच्छा होती. त्यांनी बापूरावांना लंडनमधील नाटय़गृह बघून आराखडा तयार करायला सांगितला. लंडन स्कूल ऑफ प्रिंटिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करतानाच बापूरावांनी नाटकाचाही अभ्यास केला. या काळात भालेरावांनी बापूरावांबरोबर जो पत्रव्यवहार केला तो प्रकाशित झालेला आहे. ही सर्व पत्रे एनसीपीएच्या पुरातत्त्व विभागात संग्रहित आहेत. भालेरावांची आणि बापूरावांची नाटकाबद्दलची आस्था त्यातून दिसून येते.\n१९५६ मध्ये डॉ. भालेराव हृदयविकाराने गेले. ते फक्त ५६ वर्षांचे होते. बापूराव तेव्हा पुण्याच्या येरवडा प्रिझन प्रेसमध्ये मॅनेजर होते. झाले असे की, तिथे जे मॅनेजर होते त्यांना एका कैद्याने भोसकले. त्यामुळे दुसरे कोणीही तिथे जायला राजी होईनात. तेव्हा बापूरावांना तिथे पाठवण्यात आले. तो कैदी तिथल्या कारागृहात होता. बापूरावांनी त्याला बोलावून घेतलं. तो आला आणि बापूरावांच्या पाया पडला. ‘तुम्हाला काही करणार नाही,’ असं म्हणाला. इतका बापूरावांचा दरारा होता. तितकेच ते प्रेमळही होते. मी तेव्हा लहान होतो आणि वडिलांबरोबर मुद्रणालयात जात असे. तोच कैदी मला तेव्हा कडेवर घेऊन मुद्रणालयात फिरवीत असे\nडॉ. भालेराव गेले आणि साहित्य संघ पोरका झाला. बापूरावांची बदली त्याचवेळी बडोद्याला झाली होती. मुंबई राज्य तेव्हा कच्छ-सौराष्ट्रापासून थेट कर्नाटकापर्यंत होतं. बडोदा संस्थानाचं मुद्रणालय जुनाट होतं. ते आधुनिक करण्यासाठी बापूरावांना तिथे पाठवण्यात आलं. १९५६ मध्ये विदर्भ आणि मराठवाडा मुंबई राज्यात सामील झाले तेव्हा बापूरावांची बदली नागपूरला झाली. आधी नागपूर ही मध्य प्रदेशची राजधानी होती. तिथलं शासकीय मुद्रणालय सुधारण्याची आवश्यकता होती. ते काम पूर्ण झाल्यावर सरकारने बापूरावांना मुंबईला उप-संचालक म्हणून बोलावून घेतलं. साल होतं १९५८.\nमुंबईला परत आल्यावर बापूरावांनी साहित्य संघाकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यांनी नव्या नाटय़गृहाचा आराखडा तयार केला. त्यानुसार स्थापत्यविशारदांकडून अंतिम आराखडा बनवून घेतला. त्यांनी संघातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन नव्या वास्तूची निर्मिती सुरू केली. १९६४ मध्ये नाटय़गृह तयार झाले. हे त्या काळातले महाराष्ट्रातले अत्याधुनिक नाटय़गृह ठरले. या नाटय़गृहाच्या धर्तीवरच पुढे रवींद्र नाटय़मंदिर आणि बालगंधर्व नाटय़गृह यांची निर्मिती करण्यात आली. लहान जागेवर कमीत कमी खर्चात डॉ. भालेराव नाटय़गृह बांधण्यात आले. त्याचं मोठं श्रेय बापूरावांना जातं.\nबापूराव १९५८ ते १९६७ पर्यंत महाराष्ट्राच्या मुद्रण विभागाचे उप-संचालक होते. या काळात त्यांनी बरेच सरकारी उपक्रम हाती घेतले आणि पूर्णत्वाला नेले. महाराष्ट्रातल्या सर्व सरकारी मुद्रणालयांचे आधुनिकीकरण आणि खासगी मुद्रणालयांच्या समस्या सोडवणे हे त्यांचे प्रमुख काम होते.\n१९६० च्या सुमारास तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य आणि संस्कृती मंडळ स्थापन झाले. या मंडळावर बापूरावांची मुद्रणतज्ज्ञ म्हणून नेमणूक झाली. मराठी विश्वकोशाची निर्मिती हे या संस्थेचे एक प्रमुख कार्य होतं. विश्वकोशाचा पहिला खंड मुंबईच्या मौज मुद्रणालयात छापण्यात आला. त्याच्या सर्व तांत्रिक बाबी बापूरावांनी पाहिल्या होत्या. तर्कतीर्थ वाईत राहत. विश्वकोशाचे प्रमुख कार्यालय तिथेच स्थापन झाले. वाईमध्ये विश्वकोश मुद्रणालयाची स्थापना करण्यात आली आणि तिथे पुढचे खंड छापण्यात आले. हे सर्व काम बापूरावांमुळेच शक्य झाले.\nयाच काळात मराठी साहित्य महामंडळाची दत्तो वामन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली. वार्षिक साह��त्य संमेलनं भरवणं हे या संस्थेचे प्रमुख कार्य. त्याशिवाय मराठी भाषा आणि नवीन शुद्धलेखनाचे नियम बनवण्याचे कार्य साहित्य महामंडळाने केले. बापूरावांच्या पुढाकाराने ही कामे झाली. ते साहित्य महामंडळाचे पहिले कार्यवाह होते.\n१९६४ मध्ये डॉ. अ. ना. भालेराव नाटय़गृह स्थापन झाले तेव्हा अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे कार्यालयही तिथेच होते. बापूराव नाटय़ परिषदेचे प्रमुख उपाध्यक्ष होते. त्या काळात नाटय़ संमेलनाचा वेगळा आणि नाटय़ परिषदेचा वेगळा असे दोन- दोन अध्यक्ष नसत. पुढे प्रभाकर पणशीकरांपासून ती प्रथा सुरू झाली. त्याआधी उपाध्यक्ष नाटय़ परिषद चालवत असे. आजच्या नाटय़ परिषदेच्या कार्यकर्त्यांना याची कल्पना नाही. याच सुमारास बापूरावांनी बरंच नाटय़विषयक लेखन केलं. शं. ना. अंधृटकर संपादित ‘नाटक’ नावाचे मासिक त्याकाळी निघत असे. केशवराव दाते, के. नारायण काळे आणि बापूराव संपादक मंडळावर होते. ग्रीक रंगभूमी, शेक्सपिअरची रंगभूमी, नाटय़गृहांचे स्थापत्यशास्त्र या विषयांवर बापूरावांनी लेखमाला लिहिल्या. याच काळात विजया मेहता सरकारी नाटय़शिबिरं घेत असत. तिथे बापूराव संस्कृत रंगभूमी आणि पाश्चात्त्य रंगभूमीवर व्याख्यानं देत.\nमुंबईच्या गव्हर्नमेंट इन्स्टिटय़ूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये बापूराव अक्षर-जुळणी, अक्षर-मुद्रण, मुद्रण-व्यवस्थापन, कॉस्टिंग अ‍ॅण्ड एस्टिमेटिंग हे विषय शिकवीत. हे विषय पुढच्या काळात बरेच नावाजलेले आणि प्रथितयश मुद्रक इथे शिकले आणि मुंबईत मुद्रण व्यवसाय फोफावला.\n१९६० मध्ये सरकारने एक समिती स्थापन केली. ‘देवनागरी लिपी’ हा विषय या समितीकडे दिला गेला होता. अक्षर-जुळणीचे यांत्रिकीकरण झाले होते. लायनोटाईप आणि मोनोटाईप यंत्रावर देवनागरी लिपी उपलब्ध झाली. टंकलेखन यंत्र- म्हणजे टाईपरायटरशिवाय टेलिप्रिंटर या यंत्रावर देवनागरी उपलब्ध होती. परंतु या सर्व यंत्रांवर लिपीची वळणं वेगळी होती. इतकेच नव्हे तर कीबोर्डच्या रचनाही वेगवेगळ्या होत्या. याचा सखोल अभ्यास करण्याकरता सरकारने (या समितीने) बापूरावांची नियुक्ती केली. बापूरावांनी संशोधन करून तीन खंडांचा ग्रंथ या विषयावर सिद्ध केला. टायपोग्राफी ऑफ देवनागरी, प्राचीन लेखन पसंती, ब्राह्मी आणि देवनागरी लिपीचा उगम व प्रगती, शिलालेख, ताम्रपट, भारतात मुद्रणाची प्रगती इत्यादी इतिहासापासून ते यांत्रिकीकरण, कीबोर्ड स्टँडर्डायझेशन आणि शिफारस अशा विषयांवर त्यात विचार केलेला आहे. या ग्रंथाचा उपयोग आजही संगणकीकरणात होत आहे. पुढे या ग्रंथाचे मराठी भाषांतर बापूरावांनी केले.. ‘देवनागरी मुद्राक्षरलेखन कला’\n१९६७ मध्ये पाठय़पुस्तक मंडळाची स्थापना झाली. सरकारी पाठय़पुस्तकांची सर्वच बाबतीत बोंब झाली होती. चुकीचा मजकूर, वाईट निर्मिती, वेळेवर पुस्तकं न मिळणं.. आचार्य अत्रे यांनी ‘मराठा’मध्ये यावरून सरकारची चांगलीच खिल्ली उडवली होती. त्यामुळे पाठय़पुस्तक मंडळाची स्थापना झाली आणि बापूरावांची निमंत्रक म्हणून त्यावर नेमणूक झाली. हा ‘प्रयोग’ यशस्वी झाला आणि बालभारतीची पाठय़पुस्तकं भारतातच नव्हे, तर आशिया खंडात श्रेष्ठ ठरली. त्यांना युनेस्कोचं पारितोषिक मिळालं. पुस्तकांची निर्मितीमूल्यं तर सुधारलीच, पण त्यांची किंमतही कमी ठेवता आली. आणि मुख्य म्हणजे पुस्तकं वेळेवर उपलब्ध होऊ लागली. या पुस्तकांना ‘बालभारती’ हे नाव ठेवण्यात आलं. १९६७ ते १९७५ या काळात बापूराव या मंडळाचे निमंत्रक होते. या प्रकल्पात सर्व प्रमुख लेखकांचा सहभाग होताच, शिवाय आघाडीच्या चित्रकारांचाही त्यात समावेश होता. दीनानाथ दलाल, प्रभाकर गोरे, पद्मा सहस्रबुद्धे, एम. आर. आचरेकर, गोपाळराव देऊस्कर , मारिओ मिरांडा यांच्यासारखे मातब्बर चित्रकार बालभारतीसाठी काम करत. १९६७ मध्ये महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीनिमित्त पु. ल. देशपांडे यांनी बापूरावांच्या सांगण्यावरून खास मुलांसाठी गांधीजी हे पुस्तक लिहिलं. चित्र एम. आर. आचरेकरांची. त्याशिवाय ‘गांधी’ या विषयावर एन. एस. बेंद्रे, के. के. हेब्बर अशा चित्रकारांनी खास त्यांच्या शैलीत गांधीजींवर तैलचित्रं तयार केली आणि पुस्तकांबरोबर ती विद्यार्थ्यांना देण्यात आली.\n१९७१ मध्ये बापूरावांनी ‘भारतीय आणि ग्रंथमुद्रण’ या विषयावर तीन व्याख्यानं दिली. त्याचं पुस्तक प्रकाशित झालं. त्यात भारतातील मुद्रणकला आणि ग्रंथनिर्मितीचा इतिहास सचित्र दिला आहे. या पुस्तकाचं जगभरात कौतुक झालं.\n१९८० च्या सुमारात फोटोटाईप सेटिंग हे तंत्रज्ञान विकसित झालं. ही मुद्रणातली दुसरी क्रांती या विषयावर बापूरावांनी ‘द सेकंड रिव्होल्यूशन इन् प्रिंटिंग’ ही पुस्तिका लिहिली. क्वाड्रिटेक या यंत्रावर बापूरावांनी ‘शारीवा देवन���गरी’ हा अक्षर-संच (फाँट) बसवला. ही एक मोठी तांत्रिक कामगिरी मानली गेली.\nगेल्या वर्षी इंटरनॅशनल टायपोग्राफी असोसिएशनने बापूरावांच्या कामाचा गौरव केला. त्यातून त्यांच्या मुद्रणातील कामाचं योग्य ते कौतुक झालं. बापूरावांचे नाटय़विषयक कार्य आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्यात त्यांनी केलेलं योगदान याचं मात्र फार कौतुक झालं नाही असंच म्हणावं लागेल.\nबापूरावांचा लोकसंग्रह फार मोठा होता. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे आमच्या घरी उतरत आणि खास गाण्याचे कार्यक्रम करत. अ. का. प्रियोळकर, न. र. फाटक अशा अनेक नामांकित साहित्यिक, कवी, नट, नाटककार यांचा कायम घरात राबता असे. वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर, पु. ल. देशपांडे, माडगूळकर, अनंत काणेकर असे अनेक मान्यवर बापूरावांशी गप्पा आणि चर्चा करायला येत. आज बापूरावांची जन्मशताब्दी संपन्न होत आहे. त्यांना विनम्र अभिवादन.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 सांगतो ऐका : भारतीय सांगीतिक सर्वसमावेशकता\n2 अफसाना लिख रही हूँ.. : ‘घर’\n3 व्हर्���िसाज.. एक अनोखा बाजार\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/vikram-gokhale-on-dictatorship-in-india-1887836/", "date_download": "2020-09-19T13:28:15Z", "digest": "sha1:V2TGHFFQ4IDIEP5AKVDCEXDTLT2D7FGU", "length": 18354, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vikram Gokhale on Dictatorship in India | कानाखाली आवाज काढायला हवा! | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nकानाखाली आवाज काढायला हवा\nकानाखाली आवाज काढायला हवा\nया देशात गेली सात दशके लोकशाही व्यवस्था आहे.\nया देशात गेली सात दशके लोकशाही व्यवस्था आहे. ती कोणत्याही राजकीय पक्षाचे सरकार असले तरीही अबाधित आहे, हे मान्यच करण्यास कुणी तयार नसेल तर त्यांची कींवच करायला हवी ना जे कुणी या देशात लोकशाहीच नाही, हुकूमशाही आली आहे, आपली मुस्कटदाबी होते आहे, असे म्हणत असतात त्यांच्याच मुस्कटात मारायला हवी असे मी म्हणतो तेव्हा त्यामागे अतिशय उद्वेगाचीच भावना असते. याचे कारण या देशात हुकूमशाही आहे असे म्हणणाऱ्या कुणालाही अजून तुरुंगात डांबले गेलेले नाही. असे म्हणण्याचा अधिकार याच लोकशाहीने आपल्याला बहाल केला आहे, हे नाकारण्यात काय अर्थ आहे जे कुणी या देशात लोकशाहीच नाही, हुकूमशाही आली आहे, आपली मुस्कटदाबी होते आहे, असे म्हणत असतात त्यांच्याच मुस्कटात मारायला हवी असे मी म्हणतो तेव्हा त्यामागे अतिशय उद्वेगाचीच भावना असते. याचे कारण या देशात हुकूमशाही आहे असे म्हणणाऱ्या कुणालाही अजून तुरुंगात डांबले गेलेले नाही. असे म्हणण्याचा अधिकार याच लोकशाहीने आपल्याला बहाल केला आहे, हे नाकारण्यात काय अर्थ आहे ‘या देशाचे तुकडे तुकडे होतील’ असे म्हणणारे राजकीय पक्ष ‘अमुकांनाच मते द्या, तमुकांना देऊ नका’ असे सांगत असतात. तर त्यांना तसे सांगण्याचा अधिकार याच लोकशाहीने दिला आहे, हेही आपण मान्य करायला हवे.\nकाँग्रेसचे नेते तर देशद्रोहाची व्याख्याच बदलण्याची भाषा करू लागले आहेत. त्यामुळे कोणीच देशद्रोही राहणार नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. एकीकडे हे असे वक्तव्य; तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची ‘फकीर’ म्हणून संभावना. काफीर का फकीर, हे न ओळखण्याएवढी जनता खुळी नाही हेही यांच्या लक्षात कसे येत नाही असा प्रश्न पडतो. गेल्य��� महिनाभरात अनेकांच्या भाषणांनी मतदारांचे चांगलेच मनोरंजन केले. पण मतदार अशा रंजनावर आपली मते बदलतील असे या नेत्यांना कसे काय वाटते, कोण जाणे निवडणूक ही लोकशाहीतील एक अतिशय गंभीर प्रक्रिया असते, हे या देशातील मतदारांनी अनेकदा सिद्ध केले आहे.\nलोकशाही दुबळी झाल्याचा आरोप या देशात अजूनही कुणालाही करता येतो, हीच लोकशाही असे म्हणणाऱ्यांना कुणी बंदुकीच्या गोळ्या घालत नाही किंवा तुरुंगातही टाकत नाही. कोणत्याही पक्षाचा अभिनिवेश न बाळगता आपण आपले मत बनवले पाहिजे असेच मला नेहमी वाटत आले आहे. कुणी काय खावे, याचा निर्णय करण्याचा अधिकार सरकारला असताच कामा नये. त्यामुळे नव्या टोळधाडी निर्माण होतात आणि समाजात विस्कटलेपण येते, याचा अनुभव आपणही घेतला आहे. असे म्हणतानाच सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न महत्त्वाचे न वाटता बुलेट ट्रेन महत्त्वाची वाटते, यात काहीतरी गफलत आहे, हे कुणीही सांगू शकेल. बुलेट ट्रेनला प्राधान्य देण्याऐवजी काळाची गरज ओळखून नदीजोड प्रकल्प हाती घ्यायला हवा. विजेचा प्रश्न सोडवायला हवा. रस्ते व्हायला हवेत. तडफडणाऱ्या शेतकऱ्याला पाण्याची खूप गरज आहे, हे सत्तेत बसलेल्यांच्या लक्षात यायलाच हवे.\nपण असे टीकात्मक बोलता येते, हीच लोकशाही आहे असे मला वाटते. गेल्या अनेक दशकांत जातीपातींचे जे पीक फोफावले आणि त्यातून राजकीय पोळी भाजली गेली, हे आता समजून घेतलेच पाहिजे. किती वष्रे तेच ते उगाळत बसणार पण अनेकांना तेच करण्यात रस आहे, हे आता ओळखायला हवे. राजकारण आणि युद्धकारण कोणत्याही देशात सुरूच असते. मात्र, युद्ध कधीही देशाला पुढे नेत नसते. या सरकारला पाकिस्तानवर हल्ला करावा लागला, हे खरे; परंतु त्याने फारसे काही साध्य होणारे नाही. शत्रूराष्ट्रांवर जरब बसवण्यापलीकडे त्याचा उपयोगही असता कामा नये. यापूर्वी केवळ अमेरिकेकडे पाकिस्तानची कागाळी करण्यात या देशातील सरकारांनी वेळ गमावला. वेळ येताच कागाळी करण्याऐवजी थेट प्रत्युत्तर देण्याची हिंमत दाखवणेही आवश्यक असते, हे या सरकारने दाखवून दिले.\nपण अनेकदा घाईगर्दीत घेतलेले नोटबंदीसारखे निर्णय आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडतात, हेही आपल्याला पाहायला मिळालेच की दहशतवाद्यांना मिळणारी रसद बंद व्हावी, हा जरी नोटबंदीमागील हेतू असला तरी त्याच्या अंमलबजावणीत झालेली घाई���र्दी त्याच्या मूळ हेतूंपासून दूर जाणारीच ठरली.\nमाझ्यासारख्या कलावंताला कोणत्याही एका पक्षाची बाजू घ्यावी असे वाटत नाही. याचे कारण प्रत्येकाने आपली विचारशक्ती जागी ठेवून आपले मत बनवायला हवे असे मला वाटते. त्यामुळेच माझ्या कोणत्याही विधानावर लगेचच टीकेची झोड उठते. मी त्या टीकेला सामोरा जाण्यास तयार असतो, कारण मला माझे मत व्यक्त करण्याचा अधिकार ज्या लोकशाहीमुळे मिळाला आहे, तसाच तो माझ्यावर टीका करणाऱ्यांनाही मिळाला आहे असे मी मानतो. मी जेव्हा मुस्कटात मारायला हवी असे म्हणतो, तेव्हा ते विधान स्फोटक वाटले तरी त्यातील वाच्यार्थ महत्त्वाचा असतो. आजही या देशात लोकशाही जिवंत आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यास कोणीच विरोध करता कामा नये. उलट, लोकशाहीची ही तत्त्वे पाळणारेच सत्तेत असायला हवेत, असा आग्रह प्रत्येकाने निदान मताद्वारे तरी व्यक्त करायलाच हवा.\nजे कुणी या देशात लोकशाहीच नाही, हुकूमशाही आली आहे, आपली मुस्कटदाबी होते आहे, असे म्हणत असतात त्यांच्याच मुस्कटात मारायला हवी असे मी म्हणतो तेव्हा त्यामागे अतिशय उद्वेगाचीच भावना असते. याचे कारण या देशात हुकूमशाही आहे असे म्हणणाऱ्या कुणालाही अजून तुरुंगात डांबले गेलेले नाही. असे म्हणण्याचा अधिकार याच लोकशाहीने आपल्याला बहाल केला आहे, हे नाकारण्यात काय अर्थ आहे\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n2 नर्मदा धरणाची पोलखोल\n3 श्रीलंका हल्ले : भविष्याचे संकेत\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/akshay-kumar-comes-to-aid-of-actor-nupur-alankar-facing-financial-crisis-renuka-shahane-thanks-avb-95-2190246/", "date_download": "2020-09-19T13:01:19Z", "digest": "sha1:PDUJVGT4N3BE7PYGYMWVZFAI3Z5V3Q22", "length": 12925, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Akshay Kumar comes to aid of actor Nupur Alankar facing financial crisis, Renuka Shahane thanks avb 95 | आर्थिक संकटात अडकलेल्या अभिनेत्रीला केली अक्षय कुमारने मदत, रेणुका शहाणे म्हणाल्या… | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nआर्थिक संकटात अडकलेल्या अभिनेत्रीला केली अक्षय कुमारने मदत, रेणुका शहाणे म्हणाल्या…\nआर्थिक संकटात अडकलेल्या अभिनेत्रीला केली अक्षय कुमारने मदत, रेणुका शहाणे म्हणाल्या…\nकाही दिवसांपूर्वी रेणुका शहाणे यांनी चाहत्यांना मदतीचे आवाहन केले होते.\nलॉकडाउनमुळे आर्थिक संकटात अडकलेल्या अभिनेत्री नुपूर अलंकारला मदत करण्यासाठी रेणुका शाहणे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना आवाहन केले होते. त्यांच्या या पोस्टनंतर बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने नुपूरला मदत केली आहे. आता रेणुका शहाणे यांनी ट्विट करत अक्षयचे आभार मानले आहेत.\nरेणुका शहाणे यांनी ‘नुपूरचे पैसे पीएमसी बँकेत अडकले आहेत. आता पर्यंत ती तिच्या कमाईमधून आईचा उपचार करत होती. पण आता लॉकडाउनमुळे तिला पैसे मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे तुम्ही तिला जमेल त्या पद्धतीने आर्थिक मदत करा’ असे पोस्टमध्ये म्हणत चाहत्यांना मदतीचे आवाहन केले होते.\nरेणुका शहाणे यांची ही पोस्ट पाहून अक्षय कुमारने नुपूरला मदत केली. म्हणून त्यांनी ट्विट करत अक्षय कुमारचे आभार मानले आहेत. ‘अक्षय कुमार मदत केल्याबद्दल तुझे खूप खूप आभार’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.\nकाही दिवसांपूर्वी नुपूर अलंकारने सोशल मीडियावर पोस्ट करत आई���्या उपचारासाठी चाहत्यांकडे मदत मागितली होती. त्यानंतर रेणुका शहाणे यांनी नुपूरला मदत करण्यासाठी पोस्ट लिहिली होती.\nनुपूरने आता पर्यंत अनेक छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम केले आहे. तिन ‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’, ‘घर की लक्ष्मी बेटियाँ’, ‘स्वरागिनी’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच या मालिकांमधील तिच्या भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीला उतरल्याचे पाहायला मिळाले होते.\nयापूर्वी नूपुरला पीएमसी बँकमुळे आर्थिक फटका बसला होता. तिचे बँकेतील अकाऊंट फ्रिज झाल्यामुळे तिच्याकडे फारसे पैसे नव्हते, डेबिट कार्ड- क्रेडिट कार्डही ब्लॉक झाले होते. त्यामुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. म्हणून तिच्यावर दागिने विकण्याची वेळ आली होती. तिच्या मित्रमैत्रीणींनी देखील तिला मदत केल्याचे म्हटले जाते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 “बॉलिवूड हे कुटुंब नाही कल्पना आहे”; मीराच्या ‘त्या’ पोस्टवर अभिनेत्याचा टोला\n2 ‘फक्त स्टार किड्स सोबत काम करतो’ धर्मा प्रोडक्शनन��� दिले होते आयुषमानला उत्तर\n3 Video : सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवरुन नव्याने वाद\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/naresh-patil-as-chief-justice-of-the-high-court-1778033/", "date_download": "2020-09-19T12:03:27Z", "digest": "sha1:FV2LWCZ7W5HOV7G5EXYJ3AVTUS2H5RHY", "length": 14448, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Naresh Patil as Chief Justice of the High Court | उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नरेश पाटील | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nउच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नरेश पाटील\nउच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नरेश पाटील\nन्यायमूर्ती पाटील गुरूवारपासूनच ते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कामकाज पाहणार आहेत.\nमुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश हरिश्चंद्र पाटील यांचीच नियमित मुख्य न्यायमूर्ती म्हणून बुधवारी राष्ट्रपतींनी नेमणूक केली. उच्च न्यायालयावर बाहेरच्या राज्यातून मुख्य न्यायमूर्ती म्हणून नेमणूक करण्याची प्रथा असतानाही न्यायमूर्ती पाटील हे त्याला अपवाद ठरलेले उच्च न्यायालयातील दुसरे न्यायमूर्ती आहेत. १९९४ मध्ये निवृत्त न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांनाही मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आले होते.\nप्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कामकाज पाहणारे पाटील यांचीच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्त केले जावे, अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केली होती. राष्ट्रपतींनी या शिफारशीवर बुधवारी शिक्कामोर्तब केले. न्यायमूर्ती पाटील गुरूवारपासूनच ते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कामकाज पाहणार आहेत.\nमूळचे लातुरचे असलेले न्यायमूर्ती पाटील मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून ऑक्टोबर २००१ पासून ते उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत. न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर या निवृत्त झाल्यापासून म्हणजेच ४ डिसेंबरपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीचे पद रिक्त आहे. न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामाणी यांनी त्यानंतर प्रभारी न्यायमूर्ती म्हणून कामकाज पाहिले. त्यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यानंतर न्यायमूर्ती पाटील हे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कामकाज पाहत आहेत.\nविशेष म्हणजे न्यायमूर्ती पाटील यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. त्यामुळे त्याच न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी त्यांची नियुक्ती करण्याची शिफारस करताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने ‘मेमोरेंडम ऑफ प्रोसिजर’मधील तरतुदीचा आधार घेतला. या तरतुदीनुसार संबंधित न्यायमूर्तीला निवृत्त व्हायला एक वर्षांहून कमी काळ असेल तर त्यांना त्याच उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश नेमले जाऊ शकते. न्यायमूर्ती पाटील हे एप्रिल २०१९ मध्ये निवृत्त होणार आहेत.\nन्यायमूर्ती पाटील यांच्यासमोर जनहित याचिकांवर सुनावणीस येत असून त्यात मुंबईतील वाहतूक, बाल न्यायालये, अपंगांसाठीच्या सुविधांशी संबंधित जनहित याचिकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी हिमायत बेग याला विशेष न्यायालयाने दहशतवादी कारवाया करण्याच्या आरोपांत दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. न्यायमूर्ती पाटील यांनी त्याच्या अपिलावर निकाल देताना त्याची दहशतवादाच्या सगळ्या आरोपांतून निर्दोष सुटका केली होती. मात्र त्याचवेळी शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपी���ा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 यशवंत देव यांची प्रकृती चिंताजनक\n2 ‘सीआरझेड’मधील ४०० प्रकल्पांचा मार्ग मोकळा\n3 ओला-उबर चालकांच्या संपात आज तोडग्याची शक्यता\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/samwad/udayan-rajans-such-a-wasted-experiment/articleshow/71867493.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-19T12:37:40Z", "digest": "sha1:PNGPSCPDO3DDYUS3DQGZ3K3POOB6GXCX", "length": 31194, "nlines": 123, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "samwad News : उदयनराजेंचा असा फसला प्रयोग - udayan rajan's such a wasted experiment\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउदयनराजेंचा असा फसला प्रयोग\nउदयनराजेंसाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या हे लक्षात घेतल्यावर आणि भाजपची पारंपरिक मतं उदयनराजेंना पडली असणारच, हेसुद्धा लक्षात घेतल्यावर त्यांच्या मतांमध्ये घसघशीत घट झाली, यात शंका राहत नाही.\nउदयनराजेंसाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या हे लक्षात घेतल्यावर आणि भाजपची पारंपरिक मतं उदयनराजेंना पडली असणारच, हेसुद्धा लक्षात घेतल्यावर त्यांच्या मतांमध्ये घसघशीत घट झाली, यात शंका राहत नाही. साताऱ्यात झालेल्या या बदलाला 'क्रांतिकारक' म्हणण्याचा मोह होतो.\n२०१४ साली लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपविरोधी पक्षांची धूळधाण उडाली असताना राष्ट्रवादीचे जे मोजके खासदार निवडून आले होते, त्यात उदयनराजे भोसले यांचा समावेश होता. निवडून आल्या आल्या दुसऱ्या (फार तर तिसऱ्या असेल) दिवशी ते म्हणाले होते की 'माझा विजय माझा आहे; त्याचं श्रेय राष्ट्रवादी पक्षाचं मुळीच नाही.' त्यानंतरचं त्यांचं वागणं तसंच राहिल���. उदयनराजे स्वत:ला पौराणिक समजुतींना अनुसरत जणू देवाचा अंश मानत राहिले. त्यांचे भक्तगणही त्यांच्याविषयी तशीच भावना ठेवून राहिले. इतकंच नाही, इतर सर्व सामान्यजनांनी उदयनराजेंसमोर नतमस्तकच असावं, असा आग्रह धरू लागले. छत्रपती शिवाजीमहाराज जरी साऱ्या महाराष्ट्राला, देशाला आपले वाटले; तरी मराठा समाजाला त्यांच्यावर विशेष हक्‍क सांगावासा वाटतो. त्यामुळे साक्षात शिवाजी महाराजांच्या घराण्याचं नाव लावणाऱ्या उदयनराजेंना, ते काहीही बोलले, कसंही वागले; तरी मराठा जातीचं राजकारण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढच्या निवडणुकीत तिकीट देणारच, असं सगळेच धरून चालले होते.\nअपेक्षेप्रमाणे राजेंना तिकीट मिळालं आणि ते २०१९ साली पुन्हा निवडूनदेखील आले. पण त्यापुढच्या काळात महाराष्ट्रातल्या राजकारणाला वेगळा रंग चढला आणि मराठा जातीचं राजकारण करणारे; काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीमध्ये उच्चपदावर असणारे नेते उडी मारून भाजपमध्ये दाखल होऊ लागले. खुद्द विरोधी पक्षनेतेच राज्यकर्त्या पक्षात गेले पण उदयनराजेंनी 'त्यांच्या मागोमाग' भाजप प्रवेश केला, असं म्हणता येणार नाही. कारण बाकीच्यांसाठी (विधानसभेची) निवडणूक समोर होती; उदयनराजेंची (लोकसभा) निवडणूक पार पडली होती. राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्याने त्यांना पक्षांतरविरोधी कायद्याला अनुसरुन लोकसभा सदस्यत्वाचासुद्धा राजीनामा द्यावा लागला. त्यांनी तो दिला आणि पुन्हा पोटनिवडणूक लढवली; जी त्यांच्या आणि त्यांच्या भक्तांच्या दृष्टीने आणि त्याबरोबर (कदाचित त्यांचा मतदारसंघ सोडून) इतरही सगळ्यांच्या दृष्टीने उपचारस्वरूप होती. कारण ते शिवाजीमहाराजांचा वंश सांगत होते. महाराष्ट्राच्या अस्मितेचे धारक होते. 'त्यांचा विजय त्यांचा होता, त्यात पक्षाचं श्रेय फार नव्हतं.' यावर जवळ जवळ सगळ्यांचा विश्वास होता.\nपण तसं झालं नाही. त्यांचा निर्णायक पराभव झाला. सहा महिन्यांत मतदारांचा कौल विरुद्ध गेला.\nआता याचा अर्थ लावायचा प्रयत्न करू. एक, त्यांची मतं त्यांची आहेत; पक्षाची नाहीत, हा त्यांचा भ्रम होता. ती बरीचशी पक्षाचीच होती. राजेंनी पक्ष बदलला तरी ती पक्षाकडे राहिली, त्यांच्याबरोबर गेली नाहीत. दोन, त्यांनी केलेला पक्षबदल मतदारांना रुचला नाही आणि मतदारांनी त्यांची नाराजी मतपेटीतून व्यक्‍त केली. ती���, शरद पवारांविषयीचा आदर उदयनराजेंच्या अस्मिताधारक थोरवीला छेद देऊन गेला. आणि मतं शरद पवारांच्या, म्हणजे त्यांच्या पक्षाच्या दिशेने फिरली. यात थोडी भर टाकायची तर उदयनराजेंना (अस्मितेचं ओझं न घेणारी) राष्ट्रवादीची मतं नाही मिळाली; पण (शिवाजीमहाराजांच्या नावाला चिकटलेल्या अस्मितेचं ओझं न मानणारी) भाजपची तर नक्कीच मिळाली असणार. ती मोजली तर त्यांना अगोदर मिळालेल्या मतांत झालेली घट फारच मोठी ठरते.\nयातून एकतर असं म्हणावं लागतं की उदयनराजेंना यापूर्वी पडणारी मतं महाराजांच्या पुण्याईची नव्हतीच. किंवा मग कधीकाळी साताऱ्याचे मतदार तसं मतदान करत असले तरी ती भावना, अस्मितेचं ते वजन आता संपलं आहे, भूतकाळात जमा झालं आहे. पण एवढं म्हणून पुरत नाही. एप्रिल महिन्यात राजे सव्वा लाख मतांनी विजयी झाले होते; सहा महिन्यांनी ते ८८ हजार मतांनी पराभूत झाले. हा फरक दोन लाखांचा आहे. उदयनराजेंसाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या हे लक्षात घेतल्यावर आणि भाजपची पारंपरिक मतं उदयनराजेंना पडली असणारच, हेसुद्धा लक्षात घेतल्यावर त्यांच्या मतांमध्ये घसघशीत घट झाली, यात शंका राहत नाही. साताऱ्यात झालेल्या या बदलाला 'क्रांतिकारक' म्हणण्याचा मोह होतो.\nशिवाजीमहाराजांचं नाव लावणारी दुसरी गादी कोल्हापूरची. तिथे मात्र छत्रपतींच्या नावावर त्यांच्या घराण्यातला कुणीतरी सहज निवडून येतो आहे, असं होताना दिसलेलं नाही. याचं श्रेय मात्र शिवाजीमहाराजांच्या घराण्यालाच जातं. कोल्हापुरात शाहूमहाराजांसारखा एक द्रष्टा युगपुरुष होऊन गेला, ज्याने कोल्हापूरची एकूणच नजर भूतकाळाकडून भविष्याकडे वळवली आणि तेथील जनतेमध्ये उद्यमशीलता जागवली. परिणामी कोल्हापुरातल्या राजकीय घडामोडींचा अन्वयार्थ लावताना तिथे होणाऱ्या इतर स्थानिक, तत्कालीन घटनांचा संदर्भ घ्यावा लागतो; ऐतिहासिक अस्मितेतून उत्तरं सापडत नाहीत.\nकोल्हापुरात जे शाहूमहाराजांच्या सकारात्मक कृतिशीलतेतून घडलं; त्या दिशेला साताऱ्याची पावलं पडण्यासाठी उदयनराजेंचं प्रतिगामी वर्तन कारणीभूत झालं\nयात भाजपची गणितं चुकली. भाजपच्या राजवटीत जरी चंद्रयान, मंगलयान, मेक इन इंडिया, वगैरे 'आधुनिक' गोष्टी चालू असल्या तरी समाजाची मूल्यचौकट आणि परिणामी देशाचं राजकारण, यांनी सर���जामी नव्हेच, प्राचीन काळच्या अ-वैज्ञानिक श्रद्धांना अनुसरावं, असाच प्रयास दिसून येतो. लोकांच्या मनात परंपरा, पारंपरिक रीतीरिवाज जागवून त्यांना व्यक्‍तिस्वातंत्र्यासारख्या आधुनिक पण 'परकी' मूल्यांपासून दूर नेण्याचं धोरण भाजपने राबवलं आहे. एका राजाला आपल्याकडे ठेवलं की मोठा जनसमुदाय अंकित होत असल्याने राजा बोले प्रजा हाले, अशी स्थिती भाजपला सोयीची होती. ज्या अर्थी त्यांना भाजपने तिकीट दिलं त्या अर्थी उदयनराजेंच्या स्वबळावर निवडून येण्याच्या क्षमतेविषयी भाजपला शंका नव्हती. राजेंची स्वत:ची मतं अधिक भाजपची इमानी मतं मिळून राजेंचं मताधिक्य वाढेल, अशीही अपेक्षा असावी. शिवाजी महाराजांचं नाव लावणारा आणि राजाच्या रुबाबात वावरणारा आणि पराकोटीची निष्ठा बाळगणाऱ्या भक्‍तांची फौज बाळगणारा एक मराठा 'स्ट्राँगमन' आपल्याकडे येतो आहे; यात पवारांना शह देणे, मराठा मतपेटीला खिंडार पाडणे, मराठा जातीपलीकडे जाऊन एकूणच मराठी अस्मितेला चुचकारून स्वत:चा खुंटा अधिक बळकट करणे, असली गणितं जाणवतात. भाजपच्या एकूण भावनांचं भांडवल करण्याच्या राजकारणाला उदयनराजेंचा पक्षप्रवेश सोयीचा होता.\nउदयनराजेंच्या रूपातला भाजपचा प्रयोग फसण्यामुळे देशभर भाजपकडून होत असलेल्या भावनालाटेच्या प्रयोगाच्या निरंकुश प्रभावाविषयी प्रश्न निर्माण होतो. भाजपच्या विजयाला भावनालाटेची निर्मिती, हे एकमेव कारण नाही, यात तर आजच कोणाला शंका नाही; पण भाजपच्या यशात या लाटप्रकरणाचा वाटा किती(सा) मोलाचा आणि हा वाटा किती काळ वजनदार राहील, हे प्रश्न महत्त्वाचे बनतात.\nआता वेगळा विषय. 'तीन नंबरची मतं'. साऱ्या महाराष्ट्रातल्या मत(दान)प्रवाहाकडे पाहून तेवीसेक ठिकाणी वंचित-बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवाराचा पराभव घडवून भाजपला विजय मिळवून दिला, असं गणित मांडलं जात आहे. कारण तेवढ्या ठिकाणी वंबआची मतं भाजप उमेदवाराच्या विजयी फरकापेक्षा जास्त आहेत. वंबआचा उमेदवार नसता, तर ती काँग्रस/राष्ट्रवादीला मिळून भाजपचा पराभव झाला असता, असं हे गणित आहे.\nवेगळ्या शब्दांत मांडायचं तर गृहीत असं आहे की मतदान दोन पार्ट्यांमध्ये केलं गेलं. भाजपच्या बाजूने आणि भाजपच्या विरोधात. भाजपच्या विरोधात जाणाऱ्या मतांचं विभाजन झाल्याने आपोआप भाजपला त्याचा फायदा मिळाला. अगदी असंच गण���त पूर्वी काँग्रेस हा पक्ष महाराष्ट्रात प्रबळ होता तेव्हा मांडलं जायचं. तेव्हाही विरोधकांमधल्या मतविभागणीमुळे काँग्रेस पक्ष निवडून येत राहतो, असं (हेच गणित मांडून) सिद्ध केलं जात असे. तेव्हा जनमानसावर सरंजामी परंपरेचा पगडा होता आणि प्रस्थापित हितसंबंधांची पाठराखण करणाऱ्या काँग्रेस पक्षाला मत देताना (बहुसंख्य, विशेषत: ग्रामीण) सामान्य मतदाराच्या मनात 'मालका'ला, 'पोशिंद्या'ला मत देत असल्याची कर्तव्यभावना असे. आजसुद्धा जर मतांमध्ये ध्रुवीकरण होत असेल, तर भाजपला मत देताना मतदाराच्या मनात नेमकी कोणती भावना जागते आहे, याचं स्पष्टीकरण व्हायला हवं. धार्मिकता, परंपराप्रेम या भावना भाजपने उत्तेजित केल्या आहेत, हे दिसतंच आहे; पण काँग्रेसच्या काळातल्या कर्तव्यभावनेमध्ये काँग्रेस उमेदवारात, त्या उमेदवारामागच्या पक्षधुरीणांमध्ये 'पोशिंदा' बघण्याची भावना होती; आज भाजपच्या उमेदवारामध्ये मतदाराला काय दिसत आहे, या दिशेने विचार व्हायला हवा. तसा विचार झाल्यास देशातील भाजपप्रणीत बदलाची दिशा व प्रेरणा अधिक स्पष्ट होईल.\nकालच्या व आजच्या ध्रुवीकरणामागे एक गोष्ट गृहीत धरलेली आहे की आपल्याकडे होणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुका या वरकरणी जरी 'फर्स्ट पास्ट द पोल' (शर्यतीत पहिला येईल तो जिंकला) या तत्त्वावर विजेता ठरवत असल्या, तरी त्यांचं खरं स्वरूप 'बलवान पक्ष हवा की नको,' असं आहे. पूर्वी काँग्रेस पक्ष हवा की नको, असं होतं; आता भाजप हा पक्ष हवा की नको, असं आहे.\nआपल्या संसदीय लोकशाहीतल्या लोकसभा-विधानसभा यांच्या निवडणुकांच्या मूलभूत स्वरूपाबद्दलच हा आक्षेप आहे. कम्युनिस्ट रशिया, उत्तर कोरिया असल्या देशांमध्ये अशा निवडणुका होत असत, होत आहेत; जिथे एकाच उमेदवाराच्या बाजूने वा विरोधात मत द्यायचं असतं. अशा निवडणुका होणाऱ्या देशांमध्ये बहुपक्षीय लोकशाही नाही. एकपक्षीय राजवट आहे/होती. आपल्या घटनेने जरी बहुपक्षीय स्वरूपाची, लोकप्रतिनिधी होण्यासाठी अनेक उमेदवारांनी लढण्याची लोकशाही चौकट घालून दिली असली तरी मतदार, राजकीय पक्ष, राजकीय विश्लेषक सर्वांच्या मनात एकपक्षीय राजवटच नांदते आहे, असं निवडणूक या विषयावरील सर्वसाधारण चर्चेमधून प्रतीत होतं.\nयात तथ्य आहे, असं मला वाटतं. भाजपप्रणीत बदलाची तर दिशाच सरळ सरळ ही आहे, असंही मला वाटतं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nउदयनराजेंचा असा फसला प्रयोग\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहा उदयनराजे भोसले Udayan Raje Bhosle PM Modi home minister amit shah\nएटीएममधून पैसे काढणाऱ्यांसाठी SBIने घेतलाय 'हा' निर्णय\nकरोना लस कधी येणार आरोग्यमंत्र्यांनी दिलं हे उत्तर\nरशियाकडून भारताला मिळणार लशीचे 'इतके' डोस\nपंतप्रधान मोदींचा ७० वा वाढदिवस, शुभेच्छांचा वर्षाव\nपुन्हा लॉकडाउन होणार नाही, जनता कर्फ्यू करता येईल- हसन मुश्रीफ\n'भाभीजी के पापड' खाऊन करोना जातो का\nआयपीएलIPL: आतापर्यंतच्या सलामीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करणारा संघ किती वेळा जिंकला, पाहा…\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nअर्थवृत्तपेन्शन योजनांना प्रतिसाद ; पाच महिन्यात सभासदांमध्ये मोठी वाढ\nआयपीएलमुंबईकडे आहे हा धाकड खेळाडू; प्रत्येक चेंडूवर षटकार मारू शकतो, पाहा Video\nसिनेन्यूजजीममध्ये घाम गाळतोय सलमान खान, RADHE ची तयारी सुरू\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nजळगावपतीच्या सहकार्यानेच मित्राकडून पत्नीवर अत्याचार, दोघांवर गुन्हा दाखल\nन्यूजनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nअर्थवृत्तकेंद्र सरकारवर कर्जाचा डोंगर ; प्रथमच ओलांडला १०० लाख कोटींचा टप्पा\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nरिलेशनशिपया प्रसिद्ध अभिनेत्री जात-पात-धर्म-भेद सारं विसरुन अडकल्या परदेशी तरुणांसोबत लग्नबंधनात\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/drone-flies-close-to-bhabha-atomic-centre-two-detained/videoshow/47982913.cms", "date_download": "2020-09-19T13:31:24Z", "digest": "sha1:RCMX5BGDXMSQWOGMBGQEQSKA7OBLCF3X", "length": 9150, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'भाभा' परिसरातील ड्रोन कॅमेऱ्याप्रकरणी दोघांना घेतले ताब्यात\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n 'हे' मार्केट होणार सुरु\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nग्राहकांची सोने खरेदीकडे पाठ, सोनारांवर भाजीपाला विकण्य...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nधरण काठावर तरुणाई थिरकली DJच्या तालावर\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\nरस्त्यावर विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू, घटना कॅमेऱ...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nकंगनाच्या समर्थनार्थ सुरतमधील व्यापाऱ्याकडून साडी लॉन्च...\nमनोरंजनघराच्या गच्चीवरून कागदी विमान उडवण्यातही आनंदी होता सुशांत\n 'हे' मार्केट होणार सुरु\nमनोरंजनसुपरस्टार दाक्षिणात्य अभिनेत्यांनाही ड्रग्ज चौकशीसाठी पाठवला समन्स\nमनोरंजनएनसीबीची आतापर्यंतची मोठी कारवाई, सेलिब्रिटींचा श्वास अडकला\nन्यूजनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nन्यूजजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nन्यूजनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nहेल्थआसन एक फायदे अनेक, असा करा सर्वांगासनाचा सराव\nन्यूजमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nन्यूजगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nब्युटीप्रेग्नेंसीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी घरच्या घरी तयार करा नैसर्गिक फेसपॅक\nन्यूजNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nन्यूजपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धडक कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली जप्त\nन्यूजदिव्यांग व्यक्तीला शिपायाकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nन्यूजअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nन्यूजउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nक्रीडाIPL मधील 'हे' १० रेकॉर्ड तुम्हांला माहित आहेत का\nक्रीडाIPL 2020: करोना काळात आनंद देणारी स्पर्धा; पाहा काय बदल होणार आहेत\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/05/blog-post_1.html", "date_download": "2020-09-19T11:50:39Z", "digest": "sha1:YANQPYBTPRLZ2JDZIFTCBZZOWJ6SO2DJ", "length": 9350, "nlines": 102, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "कामगार दिनाचा आनंद उपभोगन्या पासून कामगार राहिले वंचीत - KhabarBat™", "raw_content": "\nHome Unlabelled कामगार दिनाचा आनंद उपभोगन्या पासून कामगार राहिले वंचीत\nकामगार दिनाचा आनंद उपभोगन्या पासून कामगार राहिले वंचीत\n1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून सर्वत्र आनंद साजरा केला जात असतांना मूल नगर परिषदेचे कंत्राटी सफाई कामगारांना मात्र हा आनंद उपभोगन्यापासून वंचीत राहावे लागले. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. झेंडा वंदनानंतर महाराष्ट्र राज्याचा आणि कामगारांचा हितासाठी शासनाने कोण कोणते उल्लेखनीय कार्य केले या विषयी शासनकर्ते आणि शासकीय अधिकारी विवीध व्यासपीठावरून भाषणं देतात. त्या नंतर शासनाचे सर्व कर्मचारी शासकीय सुट्टीचा आनंद उपभोगता. मात्र मूल शहरात आजच्या कामगार दिनी वेगळेच चित्र बघायला मिळले. नगर परिषदेचे कंत्राटी सफाई कामगार शहरातील स्वच्छता अबाधित राखण्याचे कार्य करीत कामगार दिनाचा आनंद साजरा करीत होते. आजचा दिवशी सर्वच क्षेत्रातील कामगारांना सुट्टी दिली जात असते परंतु मूल नगर परिषदेचे कामगारांबाबतचे नियत वेगळे आहे. याच सफाई कामगारांचा कर्तुत्वाने मूल नगर परिषदेला स्वच्छता स्पर्धेत नामांकन मिळाले. मात्र पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी आपली वाहवाही करून घेतली. कामगार दिनाचा निमित्ताने सर्वच कर्मचारी सुट्टीचा आनंद उपभोगत असतांना येथील सफाई कामगार मात्र त्या पासून वंचीत राहिले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर��मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (165) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketpatekar.com/sometimes-your-heart-needs-more-time-to-accept-what-your-mind-already-knows/", "date_download": "2020-09-19T11:32:37Z", "digest": "sha1:5L64B6MYIHKV7WWNPR4QM5PHMTCVCJTX", "length": 16544, "nlines": 139, "source_domain": "www.sanketpatekar.com", "title": "'\" Sometimes your heart needs more time to accept what your mind already knows.\" ~ 'मन आभाळ'", "raw_content": "\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nQuotes आणि बरंच काही\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \nमन हि मन में…\nबरंच काही लिहायचं आहे आज …पण कसं लिहू \n काही कळत नाही .\n“मन” नावाचा हा प्रकारच खूप अजब आहे . विचार विचार आणि फक्त विचार ..अगदी भेडसावून सोडतात . एखाद्या भुताटकीसारखं …पिच्छा सोडत नाही\nजगात सर्वात गतीवान काय असेल तर मी म्हणेन हे आपले विचार ….सतत धावत असतात सतत .\nह्यांच्या वेगाचा मोजमापाच नाही . करताच येणार नाही . करणार तरी कसं ते …शक्य आहे का \nदर सेकांद्ला मिनिटाला कित्येक विचार बाहेर पडतात . ते कुठून कसे येतात कुठे जातात काही माहित नाही . त्या त्या परिस्थितीनुसार , वेळेनुसार सार घडतं . अशावेळी विचारांची संख्या हि अगणिक असते.\nकधी हेच विचार मनाला पार खचून टाकतात . आपल्या दुबळेपनाच कारण ठरतात .\nतर कधी तेच मनाला बळकटी प्राप्त करून देतात काल अशीच एक घटना घडली.\nसकाळपासून विचारांनी अगदी हैराण करून सोडलं होतं. मनात अनेक प्रश्नांनी थैमान घातले होते.\nअसलेल्या प्रश्नाची उकल होत न्हवती .\nशेवटी मनाचा निर्णय घेऊन ती उकल करण्यास काहीसा (पूर्णपणे नाही ) सफल झालो. मनाचा थोडा भार कमी झाला . प्रश्नाचं उत्तर मिळालं . मात्र ह्याचा त्रास समोरच्याला झाला . नाईलाज होता. अन तो होणारच होता. त्यासाठी माफी मागतो .\nमाफ कर, …करशील का \nतसं दर वेळेसच आहे हे माझं . चुका करायच्या अन नंतर माफी मागायची.\nपण त्या मागे हि कारण होत. एका उत्तरासाठी धडपडत होतो . ते मिळत न्हवतं .कित्येक दिवस..\nते आज मिळालं . मनात अस काही नाही . तुला त्रास वगैरे देणं , त्रास द्यावा हा मुळीच हेतू नाही .\nआपल्या आवडत्या जिवलग अश्या व्यक्तीला त्रास देण कुणाला आवडेल का नाही , अजिबात नाही .\nउलट कितीही काही झालं तरी त्या भगवंताजवळ एकच प्रार्थना असते नेहमी .\nहे देवा ,भगवंता ‘ माझ्या त्या लाडक्या व्यक्तीला सदा आंनदी अन सुखी ठेव . तिच्या चेहऱ्यावरचे हास्यतरंग नेहमीच बहरू दे प्रसन्नतेच्या वाटेवर सदा ..न सदा ..\nदु:खाची जर देवाण घेवाण करता आली असती तर , नक्कीच तीच दु:ख, तिच्या मनाला पिडणार्या वेदना मी हसत हसत माझ्याकडे घेतल्या असत्या . पण त्या कर्त्याने असा काही नियम लागू केला नाही .\nअशी सूट दिली नाही . ज्याचं त्याचं दु:ख ज्याने त्यानेच भोगावं . हा नियम त्याने लागू केला . अन त्या नियामा प्रमाणेच आपण आता सारं सहन करतोय . त्यातून घडतोय .\nआयुष्यात मला एक ‘ चांगला माणूस’ म्हणून नाव कमवायचं आहे .\nएक चांगला माणूस व्हायचं आहे आहे .\nमाझ्या भाऊ- बहिणींचा एक ‘ चांगला भाऊ’ . माझ्या वाहिनीचा चांगला दीर , माझ्या आई वडलांचा चांगला मुलगा , माझ्या पुतण्या – भाच्यान्चां एक चांगला काका – मामा , माझ्या मित्रांचा एक चांगला मित्र .\nअन पुढे भविष्यात माझ्या पत्नीचा एक चांगला पती . बस्स प्रयत्नाची कसर चालू आहे .\nत्यात अजून तरी सफल झालो नाही. पण शेवटपर्यंत प्रयत्न चालू राहतील .\nजुळलेल नातं कधी तोडणार नाही . ह्या मताचा मी आहे.\nनात्यांच्या ह्या असंख्य धाग्यातूनच हे जीवन गुंफल आहे . वेगवेगळ्या रंगाचे स्वभावाचे हे धागे आपलं जीवन खरया अर्थाने समृद्ध करतात . जीवनाची व्याख्या अश्या विविध धाग्यातूनच तर मिळते .\nकुठेतरी कधी एक धागा सैल होतो शब्दांच्या धारेने , कधी मूकपणाने …तेंव्हा मनाची फरफराट उडते .\nबस्स हे शब्द बोचू लागतात . मग सार निरर्थक वाटू लागतं.\nकितीही चांगलं वागलं ..तरी कुठेतरी काहीतरी खटकत समोरच्याला .\nते आपणास कळत नाही . मग हेटाळणी सूर होते. कुणी मूकपणाने दूर जावू लागतं….\nकुणी त्वेषाने बघू लागतं . कुणी दुर्लक्ष करू लागतं .\nहे जाणून हि आपल्याशिवाय ती व्यक्ती जगू शकत नाही . तर कुणी मुकपनाचं शाब्दिक घाव देतं.\nचुकी कुणाची हि असेना ते महत्वाच नसतं .\nअश्यावेळी आपण एकमेकांना समजून कसं घेतो हे महत्वाच ..पण …घडतं वेगळंच . तेंव्हा वाटू लागतं …..\nआयुष्यात एकच असा दिवस आहे . जिथे आपले शत्रू पक्ष हि , जीवापाड प्रेम असूनही आपल्या पासून दुरावलेले…आपली हेटालनी करणारे एक चांगली गोष्ट बोलून जातात.\nअगदी मनापासून, ते म्हणजे ‘ तो खरचं खूप चांगला होता ‘\nअसा दिवस एकदाच येतो .पण तो कधी येईल तो सांगता येत नाही .त्याचा नेम नाही .\nपण आलच तर सर्वांना एकत्रित आणतो हे खरे, तो दिवस म्हणजे आपला ‘ मृत्यू’ शेवटची घटका.\nहा मृत्यू हि कधी फार जवळून बघता येतो .\nस्वतःच्या डोळ्यांनी ..स्वतःचाच मृत्यू . विश्वास बसत नाही आहे ना\nस्वतःच्या डोळ्यांनी …..जिवंतपणी .\nमी तरी पाहतो …\nकोण कोण आणि कितीजण बरं अश्रू वाहतील आपल्यासाठी .\nत्यांच्या मनातल्या भावना काय असतील अश्यावेळी\nआपली आवडती जिवलग व्यक्ती येईल का \nतिच्या भावना काय असतील अश्यावेळी गणिताची अशी आकडेमोड सुरु होते .\nपण हे सारं निरर्थक . जागेपणीच हे दृश्य मनाला ..मात्र पुन्हा चांगल्या मार्गाकडे वळवत.\nतुला अजून खूप काही कमव��यचं आहे . माणसं जुळवायची आहेत . हे नातं फुलवायचं आहे, टिकवायचं आहे .\nहे जीवन जगतानाच अस जगायचं आहे कि त्याचं जिवंतपणीचं सार्थक झाल पाहिजे .\nमृत्यूनंतर हि प्रत्येकाच्या ओठी आपलं नाव उमटलं पाहिजे .\nबस्स..जीवन असाच जगायचं आहे .\nकाही प्रश्नाची उत्तर हि आपल्याकडेच असतात . जुळलेल्या नात्याची , समोरच्याशी संबंधित अशी …\nपण ती उत्तर देताना मनाची तारांबळ उडते . जेंव्हा समोरील व्यक्ती अशा प्रश्नाचं सतत पाठपुरावा करत राहते . तेंव्हा खूप अवघड जातं . मनातले भाव बोलून दाखवणे . ते व्यक्त करणे . तेंव्हा शब्द बोलतात ते मूकपणाचे ….\nकुठून तरी आलेले ..पण अंतरीचे … मी हि असाच पाठपुरावा करत राहिलो तेंव्हा हे एक इंग्रजी वाक्य नजरेस पडलं.\nकाही प्रश्नांची उत्तर तयार असतात आपल्या मनात. हे असच का , ते तसच का तर्क वितर्कावर आपण बरेच निष्कर्ष काढतो हि . पण साऱ्यांच गोष्टी तर्क वितर्कावर सोडवल्या जात नाहीत.\nत्यास खरेपणाची पृष्टी मिळावी लागते. त्यासाठी इतर मनाचा त्या व्यक्तीच्या अंतरीचा वेध घ्यावा लागतो. पण कळूनही काही गोष्टी स्वीकारण्याची आपल्या मनाची तयारी होत नसते .\nएक तर आपलं खूप जीव असतो अश्या गोष्टींवर अशा व्यक्तींवर … अन अशापासून स्वतःला दूर करण , बाजूला सारण फारच अवघड जातं . वाटते तितकी सोपी गोष्टी नसते ती .\nएक घट्ट धागा विणलेला असतो नात्याचा . तो सहजा सहजी सोडता सोडवता येत नाही.\nमन हि मन में…\nअसंच लिहिता लिहिता …\n” अन म्हणून हवा तसा हट्ट करता येत नाही…\n” मोबाईल हि गरज राहिली नसून ते एक व्यसन झालंय. “\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nनवीन पोस्ट'च्या अपडेट मिळण्यासाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/published_article.php?v=Why-did-Kolhapur-get-flooded-PB3455141", "date_download": "2020-09-19T12:55:55Z", "digest": "sha1:E3SXLN45INK7R7OXV3ZLV3KYXEYRB3CT", "length": 22581, "nlines": 131, "source_domain": "kolaj.in", "title": "गेल्या दहा दिवसात पुराने कोल्हापूरला कसं वेढलं?| Kolaj", "raw_content": "\nगेल्या दहा दिवसात पुराने कोल्हापूरला कसं वेढलं\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nगेल्या दहा दिवस पुराने सांगली, कोल्हापूरला वेढा घातलाय. सरकारच्या बेफिकीरीमुळे पुरस्थितीकडे राज्य प्रशासनाने दुर्लक्ष केलं. स्थानिक प्रशासनाला अपुऱ्या मनुष्यबळावरच आपत्ती निवारणाचं काम सुरू ठेवावं लागलं. आता पावसाचा जोर कमी झालाय. तरी पुरपरिस्थिती काही निवळताना दिसत नाही.\n२००५ चा महापूर मी अनुभवलाय. त्यावेळी नुकताच पत्रकारितेत आलो होतो. आठवडाभराच्या संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. पण त्यावेळी नदीजवळच्या सखलभागात पाणी जमा झालं. शिरोळ तालुक्याला सगळ्यात जास्त फटका बसला. मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. २००५च्या महापुरावेळी एका म्हशीचा झाडावर लटकलेल्या मृतदेहाचा फोटो फारच गाजला होता.\n१४ वर्षांनी पुन्हा वनवास\nबरोबर १४ वर्षांनंतर आज पुन्हा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसलाय. पण यावेळी त्याची तीव्रता गेल्यावेळेपेक्षा अनेकपटीने जास्त आहे. २००५ मधे पूरपातळी ५० फूट इतकी होती. ती यंदा ५५ फूटांवर गेलीय. तब्बल पाच फुटाने जास्त. यावरून त्याची तीव्रता लक्षात येईल.\nजुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. १ ऑगस्टपर्यंत पूर येईल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. कारण जिल्ह्यात अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर पाऊस म्हणजे सामान्य गोष्ट असते. त्यादिवशी राधानगरी धरणाचे काही दरवाजे उघडले होते आणि त्यातून पाण्याचा विसर्ग ही सुरू होता.\nकोल्हापुरात पंचगंगा नदीनं ४६ फूट ही आपली इशारा पातळी गाठली होती. तसं पाहिलं तर दरवर्षी पंचगंगा दोन तीन वेळा या पातळीवर येवून परत माघारी फिरते. यावेळी मात्र नदीचा मूड काही वेगळाच होता. दोन ऑगस्टला जिल्हा प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला. पावसाचा जोर वाढतच होता. राधानगरी, गगनबावडा या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. काही ठिकाणी २५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.\nआणि कोल्हापूरकरांची झोप उडाली\nतीन ऑगस्टच्या सकाळी पाणी कोल्हापूर शहरात घुसलं आणि प्रशासनासह कोल्हापूरकरांची झोप उडाली. विनस कॉर्नरवर पाणी आल्यानंतर काही उत्साही तरूणांनी पाण्यासोबत जल्लोष साजरा केला. पण दुसरीकडे परिस्थिती गंभीर बनत होती. कोयना, वारणा धरणातूनही पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू होता. हा विसर्ग सुरवातीला पन्नास हजार क्युसेस एवढा होता. तो दिवसेंदिवस वाढत होता.\nकर्नाटकातल्या अलमट्टी धरणातून १ ऑगस्टला दीड लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता. दुसरीकडे पाण्याची आवकपण तेवढीच होती. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अलमट्टीचा विसर्ग वाढवण्यासाठी मुख्य सचिवांकडे विनंती केली होती. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत होता. सहा तारखेपर्यंत जवळपास सरासरीच्या पाचपट जास्त पाऊस झाल्यामुळे नदीनाले ओसंडून वाहत होते.\nबघताबघता कोल्हापूर आणि परिसरातील गावांना पुरांचा वेढा पडला. त्यानंतर तो दिवसेंदिवस घट्टच होत गेला. सोमवारी काळम्मावाडी धरणातून ११ हजार,राधानगरी धरणातून १० हजार, वारणा धरणातून २० हजार तर कोयना धरणातून जवळपास एक लाख क्युसेसने विसर्ग सुरू होता. त्यामुळे सांगली, शिरोळ तालुक्यातील गावे पटापट पाण्याखाली जावू लागली.\nहेही वाचा: विशेष दर्जा काढल्याने काश्मीरचा प्रश्न सुटला की अधिक गुंतागुंतीचा झाला\nमंगळवारी सहा ऑगस्टपासून महापुराची स्थिती गंभीर बनली. कोल्हापूर शहरातील नदीकाठी आणि सखलभागात पुराचे पाणी बारा फुटांपर्यंत गेले. विनस कॉर्नरवर तर राजाराम महाराज यांच्या पुतळ्याच्या पायाला पाणी लागले. पूररेषेतील अनेक अपार्टमेंटमधे पाणी घुसले. सोमवारी मध्यरात्री पुणे बंगळूरू हायवेवर पाणी आलं आणि कोल्हापूर शहराचा मुख्य संपर्क तुटला.\nहायवेवर सात फुटांपेक्षा जास्त पाणी होतं. शहराचं प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेलचा परिसर तर पाण्यात गायब झाला. आता मात्र शहरवासीयांचा धीर सुटला आणि जो तो सुरक्षित स्थळी जावू लागला. प्रशासनाने आंबेवाडी, चिखली, वारणा नदी काठावरील निलेवाडी, खोची, भेंडवडे इथल्या लोकांना हलवण्यासाठी काम सुरू केलं. पण यंत्रणा अपूरी पडली.\nजिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाने आपल्या उपलब्ध सोयीसुविधांनुसार बचाव काम सुरू केलं. पण राज्य सरकारच्या पातळीवर मात्र पाणी लोकांच्या नाकातोंडात जाईपर्यंत परिस्थिती सामसूम होती. जिल्हाधिकारी देसाई यांनी अलमट्टीचा विसर्ग वाढवण्यासंदर्भात एक तारखेला सचिवांशी संपर्क केला होता तर विसर्ग वाढायला आठ दिवस का लागले, या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालं नाही.\nमहापूर एवढा गंभीर असताना अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावर आपत्ती निवारणाचं काम सुरू होतं. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अर्थात एनडीआरफच्या फक्त दोन तुकड्या, नौदलाचे २२ जवान लष्कराच्या दोन तुकड्या एवढंच मनुष्यबळ तैनात करण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे ही सगळी पथकं फक्त आंबेवाडी, चिखली परिसरात गुंतून राहिली. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी आपत्तकालीन यंत्रणा हतबल ठरलीय.\nजिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटलाय. ९१ बंधारे पाण्याखाली असून अनेक पूरग्रस्तांना मदत मिळेनाशी झालीय. सरकार कितीही दावा करत असली तरी आपत्तकालीन यंत्रणा सपशेल फेल गेलीय. वीज पूरवठा खंडित झालाय. पेट्रोल डिझेल, दूध, भाजीपाला, औषधी यांचा तुटवडा आहे. फक्त कोल्हापूरकरांच्या मोठ्या मनामुळे अनेकांना अन्नपाणी मिळतंय.\nहेही वाचा: बूक माय शो: ऑनलाईन तिकीट बुकिंगमधला असली किंग\nकोल्हापूर जिल्हा पावसाच्या बाबतीत समृद्ध म्हणून ओळखला जातो. पंचगंगा नदीला दरवर्षी पूर हे ठरलेलं असतं. पण यंदा त्याची तीव्रता वाढली. त्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे विक्रमी पाऊस आणि दुसरं सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पूररेषेत झालेली बेसुमार आलिशान बांधकामं.\nन्यू पॅलेसपासून खानविलकर पंपापर्यंतचा पट्टा, बापट कॅम्प, जाधववाडी, मुक्तसैनिक वसाहत, बावड्यातील शेती, शिरोली पुलाजवळील शेती ही पूर आल्यावर नदीचं पाणी पसरण्याची ठिकाणं आहे. मात्र गेल्या पाच, सहा वर्षांत याठिकाणी आलिशान कॉलनी, अपार्टमेंट उभी राहिलीत भराव टाकून नदीच्या मार्गात अडथळे आणले गेलेत.\nइथे ही बांधकाम वाढवणारे लोक म्हणजे कोल्हापुरातील वजनदार माणसं, नेते आहेत. आणि हे कुणापासून लपून राहिलेलं नाही. पण त्यांना अडवणार कोण या व्यक्ती कितीही मोठ्या असल्या तरी निसर्गासमोर कस्पटासमान. नदीने आपली जागा व्यापली आणि शहरातील सखल भागात पाण्याची पातळी विक्रमी स्तरावर पोचली.\nआणखी काही दिवस संघर्ष\nपावसाचा जोर कमी झाला असला तरी पाणीपातळी झपाट्याने कमी होत नाही, असा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. आता जिल्ह्यातील इतर भागात पूरपरिस्थिती गंभीर बनलीय. प्रशासनाने मोठ्या संख्येने बचाव पथकं तैनात केली तर लवकरात लवकर परिस्थिती आटोक्यात येईल. पाणी कमी झाल्यानंतर नुकसानीचा अंदाज येईल.\nकोल्हापूर आणि सांगलीच्या पूर्वेकडील लोक हे जिंदादिल लोक म्हणून प्रसिद्ध आहेत. ते अस्मानी संकटाने खचून जाणार नाहीत. ते लढणार. पुन्हा नव्या दमाने उभी राहणार. आपली कोल्हापूरी ऐट कायम राखणार. कारण हे कोल्हापूर आहे. पुरेपूर कोल्हापूर. इथे हा महापूर आम्हाला काय रोखू शकतो.\nनोबेल विजेती मलाला यूसुफजई काश्मीरवर काय म्हणाली\nनरेंद्र मोदींच्या मॅन वर्सेस वाईल्डच्या ट्रेलरपेक्षा मिम्स जास्त इंटरेस्टिंग\nसुपरहिरो खूप आह���त, पण ओबामांनाही आवडतो केवळ स्पायडर मॅनच\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\nप्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत\nप्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत\nमनोरंजन ब्यापारी: रिक्षा चालवत ते जगप्रसिद्ध लेखक बनलेत\nमनोरंजन ब्यापारी: रिक्षा चालवत ते जगप्रसिद्ध लेखक बनलेत\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nदक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई\nदक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://fillamwala.in/", "date_download": "2020-09-19T13:25:57Z", "digest": "sha1:TI52O6QIRT2BZ35CGYYAASWHJRMJIYGY", "length": 10723, "nlines": 258, "source_domain": "fillamwala.in", "title": "Home - फिल्लमवाला", "raw_content": "\n‘इंदु की जवानी’ मधलं पहिलं गाणं रिलिज\nअमेझॉन किंडल ला आता मिळणार अमिताभ बच्चन साहेबांचा आवाज\n‘झी’ समूह घेऊन येत आहे नवा म्युझिक चॅनेल\nओरिजिनल कंटेंटमध्ये भारतीय पुढे, दीड वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्म दुप्पट\n���द डिसायपल’ या मराठी चित्रपटाला मिळाला FIPRESCI चा ‘इंटरनॅशनल क्रिटिक्स’ पुरस्कार\nथुकरटवाडीमध्ये झाली अभिनेत्री मोनालिसा बागलची एन्ट्री\nमिर्झापूर -२ ‘या’ दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज\nजॉन अब्राहम सप्टेंबरमध्ये सुरू करणार “सत्यमेव जयते 2’चे शूटिंग\n“ते फकस्त ६०० व्हते” पावनखिंडीतली ती ऐतिहासिक लढाई दाखवणार “जंगजौहर”\nचोरीचा मामला आता पाच भाषांमध्ये निर्मिती होणार\n‘चोरीचा मामला’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेता प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘चोरीचा मामला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला....\nगुरु दत्त यांच्यावर लवकरच येणार बायोपिक\nराष्ट्रीय पुरस्कार विजेती चित्रपट निर्मात्या भावना तलवार ह्या दिवंगत चित्रपट निर्माता व ज्येष्ठ अभिनेता गुरु दत्त यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन करणार...\nमहानायक अमिताभ बच्चनची सेटवर वापसी\nमहानायक अमिताभ बच्चन यांनी सेटवर वापसी केली आहे. लॉकडाऊननंतर पुन्हा कामावर परतल्याने अमिताभ बच्चन यांनी आनंद व्यक्‍त केला आहे. त्यांनी...\n‘अ सूटेबल बॉय’ सिनेमा टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवमध्ये\nसैफ अली खान आता देणार “बाहुबली’ला टक्‍कर\nभार्गवी चिरमुले दिसणार जिजाऊंच्या भूमिकेत\n‘इंदु की जवानी’ मधलं पहिलं गाणं रिलिज\nबॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच ‘इंदु की जवानी’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे....\nअमेझॉन किंडल ला आता मिळणार अमिताभ बच्चन साहेबांचा आवाज\nहिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन हे त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या आवाजासाठीही ओळखले जातात. त्यांच्या खर्जातल्या आवाजाने त्यांची चित्रपटांची वा त्यांनी जेथे...\n‘झी’ समूह घेऊन येत आहे नवा म्युझिक चॅनेल\nझी मराठी वाहिनीवरील प्रतिष्ठित झी गौरव पुरस्कार २०२० मध्ये ‘झी’ ने एका नवीन मराठी संगीत वाहिनीची घोषणा केली. ‘झी वाजवा’ असं...\nओरिजिनल कंटेंटमध्ये भारतीय पुढे, दीड वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्म दुप्पट\nओरिजिनल कंटेंटमध्ये असे पुढे जाताहेत भारतीय ओटीटी. देशातील करमणूक क्षेत्र‌ वेगाने वाढत आहे. २०२३ पर्यंत ओटीटी इंडस्ट्रीत ४५% वाढ होण्याची...\n‘इंदु की जवानी’ मधलं पहिलं गाणं रिलिज\nअमेझॉन किंडल ला आता मिळणार अमिताभ बच्चन साहेबांचा आ��ाज\n‘झी’ समूह घेऊन येत आहे नवा म्युझिक चॅनेल\nओरिजिनल कंटेंटमध्ये भारतीय पुढे, दीड वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्म दुप्पट\n‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाला मिळाला FIPRESCI चा ‘इंटरनॅशनल क्रिटिक्स’ पुरस्कार\nहोम मिनिस्टर मध्ये देखील करा ‘वर्क फ्रॉम होम’\nहोणार सून मी ह्या घरची मालिकेचं पुनःप्रक्षेपण\nहॉट सीटवर बसून नागराज यांनी केली स्पर्धकाच्या आईची विमान प्रवासाची इच्छा पूर्ण\nहे कलाकार उडवणार राजकीय ‘धुरळा’\nहृतिकच्या ‘सुपर ३०’चे पोस्टर पाहिलत का\nही अभिनेत्री साकारणार छोट्या पडद्यावर ‘जिजाऊ’ची भूमिका\n‘इंदु की जवानी’ मधलं पहिलं गाणं रिलिज\nथुकरटवाडीमध्ये झाली अभिनेत्री मोनालिसा बागलची एन्ट्री\n‘झी’ समूह घेऊन येत आहे नवा म्युझिक चॅनेल\nपाच चित्रपट एकत्र प्रदर्शित होऊन पण ‘हिरकणी’ची बॉक्स ऑफिसवर दिवाळी\n‘इंदु की जवानी’ मधलं पहिलं गाणं रिलिज\nअमेझॉन किंडल ला आता मिळणार अमिताभ बच्चन साहेबांचा आवाज\n‘झी’ समूह घेऊन येत आहे नवा म्युझिक चॅनेल\nओरिजिनल कंटेंटमध्ये भारतीय पुढे, दीड वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्म दुप्पट\n‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाला मिळाला FIPRESCI चा ‘इंटरनॅशनल क्रिटिक्स’ पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/22116/", "date_download": "2020-09-19T12:38:44Z", "digest": "sha1:6CTXPA3HDPE56XE3R3TS3NFTR6FVBIJR", "length": 25735, "nlines": 222, "source_domain": "mahaenews.com", "title": "थायलंडच्या गुहेतून आणखी चौघांना बाहेर काढले | Mahaenews", "raw_content": "\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे य��ंची केंद्र सरकारकडे मागणी\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\nHome breaking-news थायलंडच्या गुहेतून आणखी चौघांना बाहेर काढले\nथायलंडच्या गुहेतून आणखी चौघांना बाहेर काढले\nचियांग राय : थायलंडमधल्या चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहेत अडकलेल्या फुटबॉल संघाला बाहेर काढण्याची बचाव मोहिम पुन्हा सुरु झाली आहे. सोमवारी आणखी चार मुलांना गुहेबाहेर काढण्यात बचावपथकांना यश आले आहे. जगातील धोकादायक ऑपरेशनपैकी हे एक मिशन असून रविवारी चार मुलांना बाहेर काढण्यात आले होते. आतापर्यंत एकूण आठ मुलांची सुटका करण्यात आली आहे.\nरविवारच्या तुलनेत बचाव मोहिमेतील सदस्यांची संख्या वाढवली आहे. रविवारी जे पाणबुडे गुहेमध्ये गेले होते त्यांनाच आजही कायम ठेवण्यात आले आहे कारण त्यांना गुहेची अचूक माहिती आहे असे थायलंड सरकारमधील मंत्र्यांनी सांगितले. दरम्यान ज्या मुलांना काल बाहेर काढण्यात आले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nथायलंडमधल्या वाईल्ड बोअर्स फुटबॉल संघातील १२ मुले त्यांच्या प्रशिक्षकासोबत २३ जूनला शनिवारी गुहा पाहण्यासाठी गेले होते. पण त्याचवेळी पावसाचा जोर वाढला आणि बाहेर येण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे ही मुले तिथे अडकून पडली. अखेर नऊ दिवसांनी तीन जुलैला या फुटबॉल संघाचा शोध लागला आणि बचाव मोहिमेला वेग आला.\nपुरेशा ऑक्सिजनची व्यवस्था करण्यासाठी आणि अन्य तयारी करायची असल्याने रविवारी रात्री ही बचाव मोहिम थांबवण्यात आली होती. सर्व मुले बाहेर काढण्यासाठी किमान २ ते ४ दिवस लागू शकतात, अशी माहिती या मोहिमेत सहभागी एका लष्कराच्या कमांडरने दिली. बचाव पथकाने आपल्या योजनेची अनेकवेळा रंगीत तालीम घेतली होती.\nजर आम्ही वाट पाहत राहिलो आणि जर पुन्हा एकदा पाऊस पडू लागला तर इतक्या दिवस पाणी काढण्यासाठी केलेली आमची मेहनत वाया जाईल, असे या मोहिमेच्या प्रमुखांनी सांगितले.ते म्हणाले, परिसरात पाणीपातळी वाढू शकते. जिथे मुले बसले आहेत. तो फक्त १० वर्ग मीटर इतका राहिला आहे. हवामान विभागाने देशात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यात मुलांना वाचवणे कठीण जाणार आहे.\nताजमहालमध्ये नमाज पठण करण्यावर बं���ी\nतुर्कीमध्ये 18 हजार सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून हाकलले\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्य��� 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\n‘विनामास्क’ फोटो काढल्याने राष्ट्रवादी नेत्यांवर कारवाई होणार का\nमहाविकास आघाडीकडून भोसरीतील ‘या’ तिघांना महामंडळावर संधी\nपुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी आदेश’ लागू करण्याचा लवकरच निर्णय\nमद्यपी पोलिसाचा दिघी पोलिस ठाण्यात धिंगाणा; पोलिसांना केली शिवीगाळ\nभाजपच्या सत्तेत सुरळीत पाणी पुरवठा होईना; दीड वर्षापासून नागरिक त्रस्त\nपिंपरी-चिंचवडमधील पथविक्रेत्यांना पालिकेकडून मिळणार आत्मनिर्भर निधी\nगुजरातमधील मासळी रेल्वेने पश्चिम बंगालला रवाना\nमराठवाडा जनविकास संघातर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साधेपणाने साजरा\nराज्य सरकारच्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – आमदार लक्ष्मण जगताप\nनागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी ��ोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/special-report-on-ahmednagar-municipal-corporation-deputy-mayor-post-12399.html", "date_download": "2020-09-19T11:39:45Z", "digest": "sha1:7NTNMOVGYGUIKZKQGSADFBMARKDPA65C", "length": 19237, "nlines": 201, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi : नगरचं उपमहापौरपद शापित, ज्यांनी पद भूषवलं त्या सर्वांची अवस्था काय?", "raw_content": "\nPHOTO : इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकरांचा 350 फूट उंचीचा पुतळा, शिवसेना खासदाराकडून पाहणी\nमास्क नसल्याने पेट्रोल नाकारलं, गावगुंडांकडून पोलिसांसमोरच पेट्रोल पंपावर हल्ला, महिला कर्मचाऱ्यालाही मारहाण\nअनिल परब एसटीच्या सर्व प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का\nनगरचं उपमहापौरपद शापित, ज्यांनी पद भूषवलं त्या सर्वांची अवस्था काय\nअहमदनगर: भूत, पिशाच्च, शकून – अपशकून, जादूटोणा आणि शापित हे शब्द आपण ऐकतो. मात्र शापित या शब्दानं अहमदनगरला भल्या भल्यांच्या काळजात धडकी भरवली आहे. अहमदनगर मनपाचं उपमहापौर शापित असल्याच्या चर्चांनी ऐन निवडणुकीत जोर धरला आहे. आतापर्यंत सात जणांनी मनपाचं उपमहापौरपद भूषवलं, मात्र ते मनपातून हद्दपार झाले आहेत. नेमकं काय आहे रहस्य उपमहापौरपद शापित असल्याची चर्चा …\nअहमदनगर: भूत, पिशाच्च, शकून – अपशकून, जादूटोणा आणि शापित हे शब्द आपण ऐकतो. मात्र शापित या शब्दानं अहमदनगरला भल्या भल्यांच्या काळजात धडकी भरवली आहे. अहमदनगर मनपाचं उपमहापौर शापित असल्याच्या चर्चांनी ऐन निवडणुकीत जोर धरला आहे. आतापर्यंत सात जणांनी मनपाचं उपमहापौरपद भूषवलं, मात्र ते मनपातून हद्दपार झाले आहेत. नेमकं काय आहे रहस्य\nउपमहापौरपद शापित असल्याची चर्चा नगरमध्ये आहे. याला कारणही असंच आहे. नगर मनपाचं उपमहापौरपद सात जणांनी भूषवलं. मात्र सातही माजी उपमहापौरांमागे राजकीय साडेसाती लागली. सातही माजी उपमहापौर पालिकेतून हद्दपार झाले आहेत. त्यामुळं उपमहापौरपद शापित असल्याचा ठपका बसला आहे.\nअहमदनगर मनपाची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. भाजप, शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत मोठी चुरस आहे. नगरसेवकांसाठी सर्वांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. काहींचा डोळा महापौरपदावर आहे, मात्र उपमहापौरपद म्हटलं की अनेकजण कानाला हात लावतात. उपमहापौर मनपाच्या सत्ताकारणातील मानाचं पद. मात्र हे पद शापित असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. ऐन निवडणुकीत शापित उपमहापौर परवलीचा शब्द झाला आहे.\nअहमदनगर मनपाची स्थापना 2003 सालची. आतापर्यंत सात जणांनी उपमहापौरपद भूषवलं. मात्र हे सातही उपमहापौर पालिकेतून बाद झाले आहेत. सातही जणांची माजी शब्दावर बोळवण झाली. उपमहापौर झाल्यावर सातही जणांचा मनपातील पत्ता कट झाला आहे.\n1) ज्ञानेश्वर सदाशिव खांडरे\n3)हाजी नजीर मोहोम्मद शेख\nअहमदनगर मनपाच्या सात जणांना शापित उपमहापौर पदाचा शिक्का बसलाय. यात भाजपाच्या तीन, राष्ट्रवादीचा एक, काँग्रेसचे दोन आणि एका शिवसैनिकाचा समावेश आहे. उपमहापौरपद भूषवल्यानंतर सातही जणांच्या मागं राजकीय साडेसाती लागली आहे. सातही जणांच्या नशिबी राजकीय वनवास आला आहे. काहींनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला मात्र पदरी निराशाच पडली.\nसात उपमहापौरांपैकी छिंदम आणि सुवर्णा कोतकरचे सर्वाधिक ग्रह फिरलेत. छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा छिंदम हद्दपार झाला आहे, तर शिवसैनिकांच्या हत्याकांडात सुवर्णा कोतकरवर कारवाईची टांगती तलवार आहे. छिंदम पत्नीसह यंदा पुन्हा नशीब आजमावतोय, तर कोतकर फरार आहे.\nशापित उपमहापौराला पुष्टी देणार्‍या अनेक घटना आहेत. अनिल बोरुडे हे कट्टर शिवसैनिक. गेल्या पंधरा वर्षांपासून ते सेनेचे नगरसेवक होते. छिंदमची उपमहापौरपदावरुन गच्छंती झाल्यावर त्यांनी उपमहापौरपद भूषवलं, मात्र यंदा प्रभागरचनेत त्यांच्या वार्डाची मोडतोड झाली. सुरक्षित मतदारसंघ नसल्यानं त्यांनी आपली तलवार म्यान केली आणि दुसर्‍या प्रभागात पत्नीला उमेदवारी दिली.\nसत्ताकारणात खुर्ची महत्वाचे आसते. भले ती महापौरपदाची असो नाहीतर उपमहापौर पदाची. उपमहापौरपद हे तर मनपा सत्ताकारणातील मानाचं पद आहे. मात्र शापितचा ठपका बसल्यानं अनेकजण उपमहापौरपदाच्या खुर्चीपासून दूर पळत आहेत. त्यामुळं काहींचा डोळा जरी महापौरपदावर असला तरी नगरकरांचं लक्ष मात्र उपमहापौरपदाकडं लागलंय.\nनगरसेवक पद रद्द, श्रीपाद छिंदमची पहिली प्रतिक्रिया\nछत्रपती शिवरायांचा अवमान भोवला, श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारचा दणका\nश्रीपाद छिंदम विधानसभेच्या रिंगणात, पक्षही ठरला, तिकीटही मिळालं\nश्रीपाद छिंदमच्या नगरसेवकपदाबाबत राज्यमंत्र्यांसमोर सुनावणी पूर्ण\nनगरमध्ये शिवसेनेला सोबत घेण्य��ची इच्छा होती, पण... : गिरीश महाजन\nराज्याचं गणित बिघडवणाऱ्या अहमदनगर महापौर निवडणुकीतील 18 मुद्दे\nशिवसेनेने माझ्याकडे मदत मागितली, छिंदमकडून कॉल रेकॉर्डिंग व्हायरल\nआम्हाला मतदान का केलंस, शिवसेना नगरसेवकांनी छिंदमला चोपलं\nICC ODI ranking | आयसीसी क्रमवारीत 'विराट' स्थान अबाधित, रोहित…\nIPL 2020 | कोहलीच्या RCB चा कसून सराव, पहिली ट्रॉफी…\nसुरेश रैनाचे काका आणि आत्तेभावाची हत्या करणारे आरोपी जेरबंद\nसौर ऊर्जेवर चालणारी लिटिल कार, नववीतील विद्यार्थ्याचा लॉकडाऊनमधील भन्नाट प्रयोग\nमी कुठेही क्रिकेट खेळण्यास तयार, मला बोलवा : एस श्रीसंत\nसिनेसृष्टी करण जोहर किंवा त्याच्या बापाची नाही, कंगनाचा हल्लाबोल\nIPL 2020 : वेगापेक्षा वेगवान, चित्यासारखा चपळ, फिल्डिंगचा बादशाहा जॉन्टी…\nम्हाडा मुंबईकरांना गिफ्ट देण्याच्या तयारीत, मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार\nPHOTO : इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकरांचा 350 फूट उंचीचा पुतळा, शिवसेना खासदाराकडून पाहणी\nमास्क नसल्याने पेट्रोल नाकारलं, गावगुंडांकडून पोलिसांसमोरच पेट्रोल पंपावर हल्ला, महिला कर्मचाऱ्यालाही मारहाण\nअनिल परब एसटीच्या सर्व प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का\nनागपुरातील प्रस्तावित कोव्हिड रुग्णालयाला मान्यता, कोर्टाच्या कानउघाडणीनंतर सरकारचा निर्णय\nमहिलांकरिता विशेष बसची यशोमती ठाकूर यांची मागणी, अवघ्या तीन दिवसात मागणी मान्य\nPHOTO : इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकरांचा 350 फूट उंचीचा पुतळा, शिवसेना खासदाराकडून पाहणी\nमास्क नसल्याने पेट्रोल नाकारलं, गावगुंडांकडून पोलिसांसमोरच पेट्रोल पंपावर हल्ला, महिला कर्मचाऱ्यालाही मारहाण\nअनिल परब एसटीच्या सर्व प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का\nनागपुरातील प्रस्तावित कोव्हिड रुग्णालयाला मान्यता, कोर्टाच्या कानउघाडणीनंतर सरकारचा निर्णय\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\nपुण्यातील जम्ब��� कोव्हिड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन रुग्णांना प्रवेश सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/corruption-in-maharashtra-3-1757718/", "date_download": "2020-09-19T12:15:31Z", "digest": "sha1:75HESM6O3EVUPEB7JCM64MTSYEDRSOZ7", "length": 12764, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Corruption in Maharashtra | राज्यात १५६ लाचखोर कर्मचारी अद्यापही सेवेत! | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nराज्यात १५६ लाचखोर कर्मचारी अद्यापही सेवेत\nराज्यात १५६ लाचखोर कर्मचारी अद्यापही सेवेत\nलाचखोर अधिकारी- कर्मचाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई होते.\nलाचखोर अधिकारी- कर्मचाऱ्यांना निलंबित करून गुन्हा सिद्ध झाल्यावर बडतर्फ करण्याची तरतूद असतानाही कधी पळवाटा तर कधी सरकारी मेहरबानीमुळे १५६ लाचखोर अद्याप सेवेतच असल्याचे चित्र आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील आढावा बैठकीमध्ये आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतरही फारशा हालचाली झालेल्या नाहीत.\nलाचखोर अधिकारी- कर्मचाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई होते. यात गुन्हा नोंद होऊन अटकही होते. त्यानंतर संबंधित विभागाला अहवाल पाठवून लाच घेणाऱ्यांचे निलंबन करण्याची शिफारस केली जाते. यानंतर त्या-त्या विभागाने कारवाई करणे अपेक्षित असते. मात्र, बहुतांश वेळा सक्षम अधिकाऱ्याची ‘मर्जी’ आडवी येते. पुरावा असल्यास एसीबीकडून गुन्हा नोंद होतो; परंतु तरीही हितसंबंध, मनमानी कारभार, राजकीय दबावतंत्र आडवे येते. सोयीस्कर शेरा लिहून निलंबनाची कारवाई टाळली जाते. त्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करतेवेळी संबंधित विभागाची ‘सक्षम मंजुरी’ आवश्यक असते. मात्र, मंजुरी मिळत नसल्याने अनेक प्रकरणे नस्तीबंद करण्याची वेळ येते.\nशिक्षा होऊनही बडतर्फ न झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या २५ इतकी आहे. अपुरे मनुष्यबळ व कामाचा ताण ही कारणे देऊन बहुतांश वेळा निलंबन टाळले जाते. निलंबित करण्याचे अधिकार सक्षम अधिकाऱ्यांना असतात; पण पंचनाम्यातील कच्चे मुद्दे व अभ्यासानंतर दुवे पकडून पळवाटा शोधून सोयीस्कर शेरा दिला जातो. अनेक लाचखोर कर्मचाऱ्यांचे निलंबन २०१४ पासून झालेले नाही. अन��कांना तर अटकही झाली नाही. निलंबन न झालेल्यांमध्ये शिक्षण विभागातील सर्वाधिक ३७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अनेक मुख्याध्यापकांना शिक्षण संस्थांनी निलंबित केलेले नाही. कारवाईविना कर्मचाऱ्यांचे ‘मनोधर्य’ वाढणार यात काही शंका नाही.\nएसीबीने कारवाई केलेल्या १५६ जणांचे निलंबन झालेले नसून यात वर्ग १ चे २४ , वर्ग २ चे १६ , वर्ग ३ चे ७२ आणि वर्ग ४ च्या ३७ जणांचा समावेश आहे.\nमुंबई – २६, ठाणे – ९, पुणे – १२, नाशिक – ९, नागपूर – ३३, अमरावती – १८, औरंगाबाद – १४, नांदेड – ३५\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 धर्मनिरपेक्षता, बहुसंख्याक, अल्पसंख्याक शब्दांची व्याख्या करणे गरजेचे\n2 स्वातंत्र्यानंतर प्रथमच वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक\n3 मुंबईच्या पुनर्विकासासाठीच्या वाढीव एफएसआयचा मार्ग मोकळा\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+01757+uk.php", "date_download": "2020-09-19T13:22:02Z", "digest": "sha1:OCFCDRTRJFEKOGEKYBAP3IQ76XPHKJ6J", "length": 4208, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 01757 / +441757 / 00441757 / 011441757, ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र\nक्षेत्र कोड 01757 / +441757 / 00441757 / 011441757, ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र\nआधी जोडलेला 01757 हा क्रमांक Selby क्षेत्र कोड आहे व Selby ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रमध्ये स्थित आहे. जर आपण ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रबाहेर असाल व आपल्याला Selbyमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र देश कोड +44 (0044) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Selbyमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +44 1757 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनSelbyमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +44 1757 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0044 1757 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-19T12:53:49Z", "digest": "sha1:ZJJYUPX2GAXB6VWDE3UTMWBGC7PVOM7O", "length": 8184, "nlines": 133, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भुसावळातील भोळे महाविद्यालयात 3 रोजी राष्ट्रीय शोध परीषद | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच��या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nभुसावळातील भोळे महाविद्यालयात 3 रोजी राष्ट्रीय शोध परीषद\nभुसावळ : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात 3 जानेवारी 2020 रोजी ‘रिसेंट ट्रेंड्स अँड इनोव्हेशन इन केमिकल सायन्स 2020’ या विषयावर राष्ट्रीय संशोधन परीषद होत आहे. या परीषदेसाठी देशभरातून शोधनिबंध महाविद्यालयास प्राप्त होत आहेत. ग्रीन केमिस्ट्री ऑरगॅनिक, इन-ऑरगॅनिक, अनालिटीकल, पॉलिमर आणि फिजिकल केमिस्ट्री या रसायन शाखांच्या नियमित शाखांसोबत मेडिकल, इलेक्ट्रोकेमिस्ट्री या सहयोगी शाखा, न्यानोटेक्लोनोजी ही अद्यावत विकसीत झालेली शाखा मेटल आणि लोय विषयक आणि वेस्ट मॅनेजमेंट ह्या मानवीजीवनाशी निगडित, थीन आणि थिक फिल्म्स त्यांचे रासायनिक गुणधर्म तपासणीसाठी आवश्यक क्यारेक्टराईझेशन टेक्नीकल, लाईफ सायन्सेसमधील विविध विषय आणि पर्यावरणाशी संबधीत विविध संशोधनाच्या शाखामधील अद्यावत संशोधनाशी संबधीत शोधनिबंध महाविद्यालयास प्राप्त झाले आहेत.\n… तेच ठाकरे आज तुमच्यावर थुंकले : निलेश राणे\nअल्पवयीन बालिकांवर अत्याचार : गातेतील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nअल्पवयीन बालिकांवर अत्याचार : गातेतील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात\nदेशाच्या सुरक्षेशी तडजोड नाही; पहिल्याच दिवशी लष्कर प्रमुखांनी ठणकावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketpatekar.com/tag/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2020-09-19T11:14:02Z", "digest": "sha1:IHBTJN4P4GO6T5KFYCPL5E2422KRQ3JJ", "length": 3870, "nlines": 61, "source_domain": "www.sanketpatekar.com", "title": "तांदुळवाडी Archives ~ 'मन आभाळ'", "raw_content": "\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nQuotes आणि बरंच काही\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \nतांदुळवाडीचा किल्ला अन निसर्गाची सुंदरता\nतांदुळवाडीचा किल्ला अन निसर्गाची सुंदरता\nसफाळे ( विरारच्या २ स्थानक पुढे ) ह्या पच्छिम रेल्वेस्थानका पासून ५ ते ६ किलोमीटर अंतरावर दाट जंगलाची हिरवी चादर आपल्याभोवती लपेटून आकाशला गवसणी घालत उभा आहे तो तांदूळवाडी गड..तांदूळगड. एकीकडे डोंगर दरयानच विहिंगमय दृश्य अन एकीकडे वैतरणा नदीचं नागमोडी वळनाचं नयनरम्य दृश्य, मनाला सुखद अनुभव देतो. मन कसं त्या निसर्गाशी एकरूप होवून जातं . सफाळे स्थानका पासून एसटीने ..दुर्तफा दाट भरगच्च झाडीच्या हिरवळीतून, वळणदार नागमोडी डांबरी रस्त्याने, घाट माथा चढत १५ मिनिटात आपण पोहोचतो ते तांदुळवाडी ह्या गावात. गावातूनच… Read More Read More\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nनवीन पोस्ट'च्या अपडेट मिळण्यासाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A5%82_%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A4%A3_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2020-09-19T13:44:25Z", "digest": "sha1:4FCJGD7XKH5MBDERLMNQ33VRWYHAUBOC", "length": 3822, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आयसीसीयू ओळखण असणारी पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:आयसीसीयू ओळखण असणारी पाने\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► आयसीसीयू ओळखण असणारी विकिपीडिया किरकोळ पाने‎ (रिकामे)\n► आयसीसीयू ओळखण असणारे विकिपीडिया लेख‎ (२० प)\nअथॉरिटी कंट्रोल माहिती असणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ सप्टेंबर २०१७ रोजी १९:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2020-09-19T14:06:03Z", "digest": "sha1:RXNM7BBIQ6TRGSR7NTV2RZ7ZUDSK4NHQ", "length": 3529, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यादवेंद्र सिंगला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयादवेंद्र सिंगला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख यादवेंद्र सिंग या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nयादवेंद्रसिंघ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nजानेवारी १७ ‎ (← दुवे | संपादन)\nअमरिंदर सिंह ‎ (← दुवे | संपादन)\nइंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९३३-३४ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/marathi-ias-officer-who-fought-with-orissa-fanny-cyclone/", "date_download": "2020-09-19T12:27:47Z", "digest": "sha1:EEJFETSLEAWPSTETMKYOJLQXRAAL3WEE", "length": 15510, "nlines": 88, "source_domain": "bolbhidu.com", "title": "ओरिसाच्या रौद्ररूपी फणी वादळाशी लढणारा मराठी IAS अधिकारी.", "raw_content": "\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nओरिसाच्या रौद्ररूपी फणी वादळाशी लढणारा मराठी IAS अधिकारी.\nBy भिडू संदीप तिकटे\t On May 5, 2019\nदोन दिवसांपूर्वी ओरिसात फणी नावाचं वादळ येऊन नुकसान करून गेलं. प्रत्येक वेळी अशी वादळ येतात सरकार, प्रशासन, हवामान विभाग आपापली कामं पार पाडतं. वादळ शमलं जातं.आपत्कालीन व्यवस्था लोकांची गरज पार पाडून सरकारी यंत्रणा परत जाग्यावर येतात आणि सामान्य माणूस दररोजचा दिवस जगण्याच्या संघर्षाच्या दिशेला लागतो.या फणी वादळाने ओरिसाला परत निसर्गशक्तीची झलक दाखवून परत गेलं. देश नेहमीसारखा दोन दिवसांसाठी सुन्न झाला आणि परत आपल्या जाग्यावर आला..\nओरिसातील या फणी वादळाच्या रौद्ररूपात महाराष्ट्राचा एक मराठी माणूस चर्चेत आला. मराठी माणूस महाराष्ट्राच्या बाहेर टिकाव धरू शकत नाही ही बाब या माणसाने खोटी ठरवली. तो माणूस IAS आहे. त्यांचं गाव आहे अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण म्हसोबा आणि नाव आहे विजय अमृता कुलांगे – जिल्हाधिकारी गंजाम ओरिसा\nविजय कुलांगे हे ओरिसातील 40 लाख लोकसंख्या, 23 तालुके, 13 आमदार व 2 खासदार आणि 3 मोठ्या नद्यांचा समावेश आणि विशेष बाब म्हणजे ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असणाऱ्या गंजाम या ओरिसातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे सध्या जिल्हाधिकारी आहेत.\nजायचं होतं एमबीबीएसला पण पैशाची अडचण, यामुळे डीएड होऊन शिक्षक झालेले विजय कुलांगे हे 2001 मध्ये एमपीएससी मधून सहाय्यक विक्रीकर निरीक्षक झाले त्यानंतरच्या एमपीएससी परीक्षेत ते राज्यात दुसरे आले पण उपजिल्हाधिकारी पदाची एकही जागा नसल्याने त्यांची तहसीलदारपदी नियुक्ती झाली.\n2010 साली जामखेडला तहसीलदार असताना त्यांनी अतिक्रमण, वाळू तस्करी, स्त्री भ्रूण हत्या याच्यात धडाक्याने कामं केली, शिवार रस्ते आणि राजस्व अभियान याच्यात जामखेड तालुका राज्यात प्रथम आला होता आणि त्यांना त्यावेळी “आदर्श तहसीलदार” म्हणून गौरविण्यात आले होते या तहसीलदारांची आठवण जामखेड तालुका आजही काढतो.\nज्या आयुष्याच्या स्वप्नंसाठी 7 वर्षाचा संघर्ष सुरू होता ते स्वप्नं 2011 साली सत्यात उतरले आणि पैशाच्या अडचणीमुळे डी. एडला जाऊन शिक्षक झ���लेला आणि नंतर एमपीएससीतुन अधिकारी होणारा हा बंधावरचा तरुण यूपीएससी उत्तीर्ण होऊन IAS म्हणजेच जिल्हाधिकारी झाला.\nगावाची कपडे शिवण्यात आयुष्य गेलेल्या टेलरांचा आणि दुसऱ्याच्या शेतात काम करणाऱ्या माऊलीचा हा मुलगा ज्यावेळी जिल्हाधिकारी झाला त्यावेळी नगर जिल्हा आणि या तरुणाचा प्रवास माहिती असणारा प्रत्येकजण मनातल्या हुंदक्यांना आवरत अभिमानाची झालर घेऊन आनंद व्यक्त करत होता.\nमसुरीतील ट्रेनिंग संपवून हा माणूस ओरिसा राज्याच्या सेवेत दाखल झाला. मराठी माणसाची ऊर्जा काय असते याची झलक ओरिसा राज्याला दाखवली. मग ती बोनाईला उपजिल्हाधिकारी असताना की संबलपूरला असताना असो. संबलपूरला अतिरिक्त आयुक्त असताना केलेली अतिक्रमण माहीम, ड्रेनेज आणि स्वच्छतेची कामे संबलपूर आणि बोनईवासीयांना कायम विजय कुलांगे नावाची आठवण देत राहतील.\nसध्या ते गंजाम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. येथे अतिक्रमण मोहीम, स्वछता मोहीम, डिजिटल स्कुल, मनेरगा, व आदिवासींच्या विकासासाठी अभिनव उपक्रमांची उभारणी सुरू आहे. फणी वादळात विजय कुलांगे यांची ताकद ओरिसा सरकारने आणि प्रशासनाने अनुभवली. यांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या पाच तालुक्यातील 10 लाख लोकांना वादळाचा फटका बसणार होता.\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा…\nवादळाची पूर्वसूचना घेऊन विजय कुलांगे यांनी जिल्हा यंत्रणा कामाला लावली आणि वादळाला भिडण्याची मोहिम सुरू झाली गुरुवार, शुक्रवार दोन दिवस वादळाने तडाखा दिला पण गंजाम जिल्ह्याला काहीही होऊ दिलं नाही.\nगुरुवारी 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 100 च्या आसपास गर्भवती महिलांच्या सुरक्षेची काळजी, लहान बालके आणि वृद्ध यांच्या जीवांची जबाबदारी 3 दिवस कॅप्टन म्हणून विजय कुलांगे यांच्या खांद्यावर होती ती समर्थपणे पेलली. कुठेही जीवितहानी नाही, दळणवळण यंत्रणा विस्कळीत नाही, आणि सुरक्षित नागरिक आणि जिल्हा असं वार्तांकन ज्यावेळी समोर आलं त्यावेळी लोकांच्या सेवेची भावना आयुष्याचं सार्थक करते.\nनिवडणुकांचा सिझन सुरू होता, त्यात राज्याचे लक्ष आपल्या जिल्ह्यावर कारण बिजू पटनाईक यांचा जिल्हा , लोकसभा निवडणुकीच्या व्यस्ततेत थकलेलं प्रशासन, आणि अश्यातच अंगावर आलेलं ��णी वादळ हे सगळं लीलया पेललं एका माणसाने, एका मराठी युवकाने, भारतभर पसरलेले मराठी अधिकारी आज त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करतायत, मराठी माणूस कुठेही आव्हाने पेलू शकतो आणि जिंकून दाखवू शकतो.ही ताकद आणि ऊर्जा आहे मराठी मातीची आणि मराठी अभिमानाची.\nहा मराठी माणूस “आजचा दिवस माझा” या तत्वावर लोकांसाठी, देशसेवेसाठी नेहमीच तत्पर असतो, मसुरीच्या ट्रेनिंगमधून बाहेर पडताना घेतलेली शपथ सतत ओठांवर असते त्या शपथेला जागण्याचं आणि मराठी मातीच्या अभिमानाचा झेंडा रोवण्यासाठीचा सततचा ध्यास असणारी ही माणसं महाराष्ट्राचा अभिमान आहेत..राज्याच्या कौतुकाचा पताका देशभर रोवणारी आहेत. या मराठी माणसाची दखल ओरिसातील लोकांनी, प्रशासन आणि सरकारने घेतली. आणि पाठीवर थाप टाकताना ओरिसा प्रशासनाच्या मुख्य सचिवांनी शब्द उच्चारलेे,\nIAS विजय कुलांगे यांचे “आजचा दिवस माझा” हे पुस्तक प्रेरणादायी आहे.\nहे ही वाच भिडू\nगडचिरोलीतील आव्हानांशी भिडताना : IPS संदिप पाटील.\nया IPS महिलेनं १५ महिन्यात १६ अतिरेक्यांना खात्मा केला होता तर ६४ जणांना तुरूगांत डांबलं होतं.\nप्रथमच एक ‘रॉ’अधिकारी ‘युपीएससी’च्या अध्यक्षपदावर \nतेलंगणा गाजवणारं महाराष्ट्रीयन नाव IPS महेश भागवत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/author/prachita/", "date_download": "2020-09-19T13:19:03Z", "digest": "sha1:EVL5D6P33HB33QGLSPXHLQOJBQXC2MGU", "length": 4638, "nlines": 98, "source_domain": "mahabharti.in", "title": "Prachita Z, Author at महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n389+ पदे – रायगड ऑनलाईन रोजगार मेळावा 2020\nयूजीसी नेट जून 2020 प्रवेशपत्र डाउनलोड\nIBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\nराष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे येथे 169 पदांची भरती\nNHM अकोला येथे विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित\nभारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत केटरिंग व्यवस्थापक पदाची भरती\nकर्मचारी राज्य विमा निगम अंतर्गत विविध पदांची भरती\nमहावितरण अहमदनगर येथे शिकाऊ तारमार्गतंत्री पदाच्या एकूण 195 रिक्त जागांची भरती\nUPSC 2020 परीक्षेची तारीख जाहीर\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\n389+ पदे – रायगड ऑनलाईन रोजगार मेळावा 2020\nयूजीसी नेट जून 2020 प्रवेशपत्र डाउनलोड\nIBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\nराष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे येथे 169 पदांची भरती\nNHM अकोला येथे विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित\nभारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत केटरिंग व्यवस्थापक पदाची भरती\nकर्मचारी राज्य विमा निगम अंतर्गत विविध पदांची भरती\nमहावितरण अहमदनगर येथे शिकाऊ तारमार्गतंत्री पदाच्या एकूण 195 रिक्त…\nUPSC 2020 परीक्षेची तारीख जाहीर\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-19T12:45:01Z", "digest": "sha1:YW6JWY6QTM3EZW2TJMSU7HGH2KGI7CEH", "length": 11565, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जळगावच्या कोव्हिड रुग्णालयातील परिस्थितीबाबत खा. शरद पवार लक्ष घालणार | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगावच्या कोव्हिड रुग्णालयातील परिस्थितीबाबत खा. शरद पवार लक्ष घालणार\nराष्ट्रवादिचे योगेश देसले यांचा खा. पवारांशी संवाद : कोरोना अहवालास उशीराची तक्रार\nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या, राजकीय\nजळगाव– येथील कोव्हिड रुग्णालयात संशयित म्हणून दाखल होणाऱ्या रुग्णांचे अहवाल उशिरा येत असल्याने उपचारात दिरंगाई होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते योगेश देसले यांनी थेट खासदार तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे केली. यासंदर्भात खासदार शरद पवार यांनी देखील तितकाच सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा कोविल रुग्णालयातील परिस्थितीबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन देसले यांना दिले. दरम्यान या संदर्भात स्थानिक प्रशासनाला देखील सूचना केल्या जातील असे त्यांनी सांगितले.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे त्या त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची संवाद साधत आहेत. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते योगेश देसले यांनी देखील खासदार शरद पवार यांच्याशी संवाद साधला. आज त्यांना खासदार पवार यांच्याकडून फोन आल्यावर त्यांच्यात संवाद झाला. यावेळी देसले यांनी २ मुद्दे मांडले. देसलेंनी सांगितले की, जळगाव येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल संशयित रुग्णांचे कोरोना तपासणीचे अहवाल ५ दिवस उशीरा येत आहेत. त्यामुळे रुग्णावर उशीरा उपचार होत असून तो दगावण्याची शक्यता वाढते आहे. शहरात ५० संशयित रुग्ण आहेत.\nखा. पवारांकडे जळगावची इत्थंभूत माहिती\nदेसले ही माहिती देत असताना पवारसाहेबांनी थांबायला सांगितले. आणि जळगावची माहिते देत ते तिकडून म्हणाले, जळगावात ५७ संशयित आहे. ४ दगावले आहेत. ग्रामीण मध्ये अमळनेर वगळून स्थिती बरी आहे. तरी सुद्धा जळगावात लवकर तपासणी अहवाल यावेत यासाठी सूचना दिल्या जातील असे खासदार पवार यांनी सांगितले. देसले यांनी दुसरा मुद्दा मांडला की, आरोग्य विभाग ३० हजार पदे भरणार आहेत. ही पदे भरताना एनएचएम (नैशनल हेल्थ मिशन) च्या २० हजार करारावरील कर्मचाऱ्यांना सेवेत घ्यावे. यावर पवारसाहेबांनी विचारले, ‘सध्या ही मंडळी कुठे आहे ’ त्यावर देसले म्हणाले, हे सर्व कर्मचारी सध्या गावांवर नेमणुकीच्या ठिकाणी सेवा देत आहे.’ यावर पवारसाहेब ‘ठिक आहे लक्ष घालतो असे सांगितले. देसले यांनी जळगाव सिव्हिलमधील गाऱ्हाणे थेट खा. पवार यांच्याकडे मांडले असून याबाबत आता खुद्द खासदार शरद पवार हे लक्ष घालणार आहे.\nएरंडोल येथे चर्मकार महासंघातर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nराष्ट्रवादी महानग��तर्फे फेसशिल्डचे वाटप\nगुगलकडून पेटीएमवर मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरुन हटविले\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\nराष्ट्रवादी महानगरतर्फे फेसशिल्डचे वाटप\nघरात मुद्देमाल न मिळाल्याने चोरट्यांनी चक्क गॅस सिलेंडरसह अंगणातील दुचाकी लांबवली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4-29/", "date_download": "2020-09-19T11:33:10Z", "digest": "sha1:V3TENA5CHJ3ZZYD75VDH2RJKKKIHWODR", "length": 10890, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "प्रभाग चार पोटनिवडणूकीत 29 डिसेंबरला मतदान प्रक्रिया", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nप्रभाग चार पोटनिवडणूकीत 29 डिसेंबरला मतदान प्रक्रिया\nin ठळक बातम्या, भुसावळ\n12 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत\nभुसावळ: पालिकेचे प्रभाग चार- अ चे भाजप नगरसेवक रविंद्र खरात यांच्या हत्याकांडानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. बुधवारपासून (दि.4) ऑनलाइन नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरव��त झाली असून 12 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केले जाणार आहेत. तर 29 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईल.\nभाजप नगरसेवक रविंद्र खरात यांच्या खूनानंतर प्रभाग 4 अ साठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहिर केली आहे. बुधवारपासून नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरावे लागणार आहेत. यासाठी 12 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. बुधवारी पहिल्या दिवशी अर्जांना प्रतिसाद मिळाला नाही. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता नामनिर्देशन पत्रांची छाननी व वैध झालेल्या नामनिर्देशीत झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. अर्जांवर हरकती किंवा अपील असल्यास 20 डिसेंबरपर्यंत करता येईल. जेथे अपील नसेल अशा ठिकाणी 18 डिसेंबरपर्यंत माघारीची मुदत असेल. तसेच माघारीचे चित्र स्पष्ट झाल्यांनतर चिन्ह वाटप केले जाईल. तर आवश्यकता असल्यास 29 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल व 30 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी होईल, या निवडणूकीसाठी रणधुमाळी सुरु झाली आहे. दरम्यान भाजपकडूनही ही निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न सुरु झाले असून मृत नगरसेवक रविंद्र खरात यांच्या परिवारातील सदस्यांना संधी द्यावी, यासाठी प्रयत्न आहेत, अशी माहितीही सूत्रांनी दिली.\nप्रभाग 24 ची पोटनिवडणूक लागणार\nप्रभाग 24 अ चे जनआधारचे नगरसेवक दुर्गेश नारायण ठाकूर यांना जात पडताडळणी प्रकरणी अपात्र करण्यात आले आहे. या प्रभागाची पोटनिवडणूक अद्याप जाहिर झाली नसली तरी या प्रभागाची प्रारुप मतदार यादी तयार करण्याबाबतच्या सूचना प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. प्रारुप मतदार यादीनुसार प्रभाग 24 अ मध्ये 9 हजार 400 मतदार आहेत. साधारण जानेवारी महिन्यात या प्रभागाचीही पोटनिवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nरेल्वे प्रशासनातर्फे सहा हॉलिडे स्पेशल\nजस्टीस फॉर प्रियंका…हँग द रेपिस्ट\nगुगलकडून पेटीएमवर मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरुन हटविले\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\nजस्टीस फॉर प्रियंका…हँग द रेपिस्ट\nगाळ्यांचे सील उघडण्यासाठी महापालिका अधिकार्‍यांकडून खंडणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2020-09-19T11:25:16Z", "digest": "sha1:5JH3H24ITIPZ4VBRF4NNL72FFPT3B7OK", "length": 9960, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "मुक्ताईनगर मोर्चाने दणाणले : नागरीकत्व कायदा दुरुस्ती विधेयक रद्द करण्याची मागणी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nमुक्ताईनगर मोर्चाने दणाणले : नागरीकत्व कायदा दुरुस्ती विधेयक रद्द करण्याची मागणी\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nमुक्ताईनगर : नागरीकत्व कायदा दुरुस्ती विधेयक रद्द करावे तसेच एनआरसी त्वरीत रद्द करण्याच्या मागणीसाठी शहरातील जामा मस्जिदपासून तहसील कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. मोर्चात शहर व तालुक्यातील हजारोच्या संख्येने लोक सहभागी झाले. प्रसंगी तहसीलदार व मुक्ताईनगर पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. या मोर्चाला बहुजन क्रांती मोर्चा व संविधान बचाओ देश बचाओ या संघटनेसह तालुका नॅशनल काँग्रेसतर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला.\nकेंद्र सरकार मुर्दाबाद, एन.आर.सी.नह�� रोजगार चाहिए, सी.ए.बी.नही रोजगार चाहिए, ये बिल वापस लो आदी घोषणा देण्यात आली तर नागरीकत्व दुरुस्ती विधेयकाची प्रत फाडण्यात आली. निवेदन तहसीलदारांमार्फत पंतप्रधान यांना देण्यात आले. नागरीकता दुरुस्ती विधेयक, नागरीक सुधारणा विधेयक 2019 तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.\nमोर्चात अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष आमीर साहेब, मन्यार बिरादरी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष हकीम आर चौधरी, डॉ.जगदीश पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, जाफर अली, आसीफ खान, बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक, राजू खरे, नितीन गाळे, अफसर खान, जाफर अली, शकूर जमादार, शकील सर, आसीफ खान, शकील मेंबर, मुशीर मण्यार, रौफ खान, युनूस खान, आरीफ आजाद, मस्तान कुरेशी, अहेमद ठेकेदार व मुक्ताईनगर शहरातील सर्व मशिदीचे मौलाना तसेच अल्तमश तालिब सर, नाजीम सर आदी सहभागी झाले. मोर्चा यशस्वीतेसाठी जुबेर अली, अकिल शेख, रीजवान चौधरी, इरफान बागवान, सादिक खाटीक, जकीर जमादार, इम्रान खान, दाऊद खान यांनी परीश्रम घेतले.\nआसामचा नागरिकता सुधारणा विधेयकाला विरोध का\nपद्मशंख लूट प्रकरणी : तिघा आरोपींकडून दोन सोन्याच्या अंगठ्या जप्त\nगुगलकडून पेटीएमवर मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरुन हटविले\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\nपद्मशंख लूट प्रकरणी : तिघा आरोपींकडून दोन सोन्याच्या अंगठ्या जप्त\nकुर्‍हेपानाचेत वृद्धाचा भरधाव डंपरने उडवल्याने मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/prashant-kanojia-arrest-cm-yogi-adityanath-supreme-court-uttar-pradesh-government-1909815/", "date_download": "2020-09-19T12:07:27Z", "digest": "sha1:27JS2GBLY4AS7GHXAJDTKTJ3Q6UXANGV", "length": 13400, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Prashant kanojia arrest cm yogi adityanath supreme court uttar pradesh government | | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nपत्रकाराची ताबडतोब मुक्तता करा; कोर्टाने योगी सरकारला फटकारले\nपत्रकाराची ताबडतोब मुक्तता करा; कोर्टाने योगी सरकारला फटकारले\nकनोजिया यांच्या अटकेला आव्हान देणारी ‘हेबियस कॉर्पस’ याचिका त्यांची पत्नी जगिशा अरोरा यांनी केली होती.\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याचा आरोप असलेले पत्रकार प्रशांत कनोजिया यांच्या अटकेवरुन सुप्रीम कोर्टाने मंगळवारी उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे. कनोजिया यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणे चुकीचेच आहे, मात्र त्यांच्या अटकेचे समर्थन करता येणार नाही. मनाचा मोठेपणा दाखवा, असे सुनावतानाच प्रशांत कनोजिया यांची तत्काळ तुरुंगातून सुटका करावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला दिले आहेत.\nआपण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लग्नाचा प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगणाऱ्या महिलेचा व्हिडीओ कनोजिया यांनी ट्विटर व फेसबुकवर शेअर केला होता. त्याबद्दल कनोजिया यांच्याविरुद्ध हजरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि कनोजिया यांना अटक करण्यात आली. ही अटक ‘बेकायदेशीर’ व ‘घटनाविरोधी’ असल्याचा दावा करत कनोजिया यांच्या पत्नीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कनोजिया यांच्या अटकेला आव्हान देणारी ‘हेबियस कॉर्पस’ याचिका त्यांची पत्नी जगिशा अरोरा यांनी केली असून, आपल्या पतीची तत्काळ सुटका करणयाचे निर्देश उत्तरप्रदेश सरकारला द्यावेत अशी मागणी केली होती. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली.\nमंगळवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने प्रशांत कनोजिया यांच्या अटकेवरुन प्रश्न उपस्थित केले. अशा स्वरुपाच्या आक्षेपार्ह प्रतिक्रिया देणे चुकीचेच आहे, पण तुम्ही अटकेचे समर्थन करु शकता का, असा सवाल सुप्रीम कोर्टाने विचारला आहे. उत्तर प्रदेश सरकारने प्रशांत कनोजिया यांची तातडीने तुरुंगातून सुटका करावी, असे देखील कोर्टाने सांगितले. आम्ही पत्रकाराच्या मताशी सहमत नाही, पण एखाद्या व्यक्तीला यावरुन तुम्ही थेट तुरुंगात कसे टाकू शकता, असे देखील कोर्टाने योगी सरकारला विचारले.\nनागरिकांचं स्वातंत्र्य ही अत्यंत पवित्र गोष्ट असून तिच्याबाबतीत तडजोड होऊ शकत नाही. घटनेनं या स्वातंत्र्याची हमी दिलेली असून तिचं उल्लंघन करता येणार नाही. राज्य सरकारनं पत्रकाराला अटक करून त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आहे जी कृती आम्ही मान्य करू शकत नाही, असे मत कोर्टाने म्हटले आहे.\nसुप्रीम कोर्टाने पत्रकाराची मुक्तता करण्याचे आदेश दिले असले तरी संबंधित पत्रकाराविरोधात चौकशी करुन न्यायालयात खटला दाखल करता येईल, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर ���हे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 चांद्रयान-२ मोहिमेची तारीख ठरली; जुलैमध्ये घेणार चंद्राच्या दिशेने झेप\n2 काँग्रेसला मिळणार हंगामी अध्यक्ष \n3 पश्चिम बंगालमध्ये गावठी बॉम्बचा स्फोट, दोन ठार\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/a-memorable-welcome-for-sambhaji-chhatrapati-at-wagah-border/articleshow/73704535.cms", "date_download": "2020-09-19T13:24:15Z", "digest": "sha1:MV76VJUC6USJCMYWMA7OJGM5KPGSULSH", "length": 13585, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Chhatrapati Shivaji Maharaj: ...अन् शिवरायांच्या जयघोषाने वाघा सीमा दुमदुमली\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n...अन् शिवरायांच्या जयघोषाने वाघा सीमा दुमदुमली\nहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने आज वाघा सीमेवरचं आसमंत दुमदुमून गेलं. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा अखंड घोषणांमुळे अभूतपूर्व असं वातावरण सीमेवर पाहायला मिळालं. पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून झालेल्या या शिवस्तुतीला तसंच खास निमित्तही होतं...\nनवी दिल्ली: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने आज वाघा सीमेवरचं आसमंत दुमदुमून गेलं. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा अखंड घोषणांमुळे अभूतपूर्व असं वातावरण सीमेवर पाहायला मिळालं. पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून झालेल्या या शिवस्तुतीला तसंच खास निमित्तही होतं...\nछत्रपती संभाजीराजे आज वाघा सीमेवरील बीटिंग रीट्रीट सोहळ्याला उपस्थित होते. काही क्षणांतच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज येथे आल्याची वार्ता कानोकानी पसरली आणि उपस्थितांमध्ये एकच उत्साह संचारला. शिवरायांच्या जयघोषाने सारा आसमंत दुमदुमून गेला. छत्रपती संभाजीराजेंना पाहण्यासाठी व त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. वाघा सीमेवरील हे अनोखं स्वागत पाहून संभाजीराजे भारावले. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करतानाच आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.\nशिवरायांचे विचार आत्मसात करा\nछत्रपती घराण्यावर लोक आजही जीव ओवाळून टाकतात. माझा जन्म या घराण्यात झाला यापेक्षा मोठे भाग्य जगात कोणतेही नाही, असे संभाजीराजेंनी नमूद केले आहे. हे प्रेम, ही आत्मियता पाहून माझे मन भारावून गेले, डोळे अक्षरशः पाणावले. महाराष्ट्राच्या मायभूमीपासून हजारो किलोमीटर दूर, आमच्या रणमर्द मावळ्यांचा उत्साह, त्यांची माझ्याविषयीची प्रीती मनाला शिवणार नाही तर काय, अशा भावना संभाजीराजेंनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या.\nसंभाजी राजे-संजय राऊत यांच्यात 'ट्विटर वॉर'दरम्यान, शीख बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या सुवर्ण मंदीरालाही आज संभाजीराजे यांनी सहकुटुंब भेट दिली. तेथेही त्यांचे अगत्याने स्वागत झाले. या भेटीचे फोटोही संभाजीराजेंनी ट्विटरवर पोस्ट केले आहेत.\nभाजप शिवरायांच्या वंशजांची माफी मागेल का\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\n'कुणाच्या ��ईनं इतकं दूध पाजलंय की उद्धव ठाकरेंना अयोध्य...\n... मग काय 'भाभीजी के पापड' खाऊन करोना जातो का\n करोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा 'करो...\n जया बच्चन यांचा भाजप खासदार रवी किशन यांच्यावर ...\nचिथावणीखोर वक्तव्ये: भाजप खासदारांना निवडणूक आयोगाची नोटीस महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nकरोनामुळे केस कापण्याची भीती; सलून व्यावसायिक मेटाकुटीला\nशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन\nसुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी कलाकाराचा अनोखा प्रयत्न\nलॉकडाउनदरम्यान विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने लढवली 'ही' शक्कल\nविदेश वृत्तभारत-चीन वादात मध्यस्थी; रशियाला होणार 'हा' फायदा\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nमुंबईज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन\nआयपीएलमुंबई विरुद्ध चेन्नई: कसे आहे अबूधाबीचे पिच आणि हवामान; या खेळाडूंना मिळेल संधी\nसिनेन्यूजजीममध्ये घाम गाळतोय सलमान खान, RADHE ची तयारी सुरू\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nआयपीएलIPL: आतापर्यंतच्या सलामीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करणारा संघ किती वेळा जिंकला, पाहा…\nमुंबईकंगनाला भेट देण्यासाठी राज्यपालांवर दबाव होता का\nजळगावपतीच्या सहकार्यानेच मित्राकडून पत्नीवर अत्याचार, दोघांवर गुन्हा दाखल\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nरिलेशनशिपया प्रसिद्ध अभिनेत्री जात-पात-धर्म-भेद सारं विसरुन अडकल्या परदेशी तरुणांसोबत लग्नबंधनात\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/actor-film-director-kannada-writer-playwright-girish-karnad", "date_download": "2020-09-19T13:34:40Z", "digest": "sha1:BO2XMANKKEG7SRH4OIUOJMZBOZEENZLI", "length": 21773, "nlines": 75, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "रस्त्यावरचा प्रतिभावंत गिरीश कर्नाड! - द वायर मराठी", "raw_content": "\nरस्त्यावरचा प्रतिभावंत गिरीश कर्नाड\nहा केवळ चार भिंतीतला लेखक नाही तर प्रसंगी रस्त्यावर येवून इतरांसोबत आपली मूठ आवळून अन्याय्य व्यवस्थेविरूध्द आपल्या स्वर बुलंद करणारा कृतीशील प्रतिभावंत आहे हे पाहून, 'अरे आपणही तर ह्याच कूळीचे' म्हणून गिरीश कर्नाडांबद्दल 'नाळ'बद्ध आस्था वाटायला लागली.\nऐंशीच्या काळात वयाच्या पंधराव्या-सोळाव्या वर्षी ‘शिशा हो या दिल हो आखीर टूट जाता है’, म्हणत रीना रायच्या चॉकलेटी अदाकारीने जसं मन मोहून गेलं होतं, तसंच आंधळ्या माला(रामेश्वरी)चा मित्र दीपक देवांची खेळणी विकणारा काहीसा नास्तिक वाटावा असा गिरीश कर्नाडही त्याच्या सहज अभिनयाने विशेष लक्षात राहिला. त्या चित्रपटाच्या भव्यतेत ह्या सामान्य दिसणाऱ्या चेहऱ्यात असं खास काही तरी असलंच पाहिजे ज्यामुळे तो चेहरा लक्षात राहिला. पुढे साहित्य क्षेत्रातील वाचन भटकंतीत ह्या व्यक्तिमत्त्वाचं महात्म्य गवसत गेलं. हा केवळ चार भिंतीतला लेखक नाही तर प्रसंगी रस्त्यावर येवून इतरांसोबत आपली मूठ आवळून अन्याय्य व्यवस्थेविरूध्द आपल्या स्वर बुलंद करणारा कृतीशील प्रतिभावंत आहे हे पाहून, ‘अरे आपणही तर ह्याच कूळीचे’ म्हणून गिरीश कर्नाडांबद्दल ‘नाळ’बद्ध आस्था वाटायला लागली.\nमहाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘माथेरान’ मध्ये १९मे१९३८ मध्ये गिरीश कर्नाडांचा जन्म झाला. त्यांची मातृभाषा कोंकणी. १९५८ मध्ये धारवाड़ मधून कर्नाटक विश्वविद्यालयातून पदवी मिळवून, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लिंकॉन व मॅगडेलन महाविद्यालयांतून त्यांनी अर्थशास्त्र, राजनीति आणि तत्त्वज्ञान या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. शिकागोमध्ये त्यांनी काळ व्हिजिटिंग प्राध्यापक म्हणूनही काम केले. इंग्रजी भाषेत लेखन करून अंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करण्याची सहज संधी असतांना त्यांनी लेखनासाठी कन्नड भाषा निवडली. प्रादेशिक भाषेत लेखन करूनही राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ठसठशीत मुद्रा उमटविणाऱ्या प्रतिभावंतांत गिरीश कर्नाड अव्वल ठरले.\n१९६०-७० दशकात कन्नड साहित्य प्रांत पाश्चात्य साहित्य प्रवाहांनी भारलेला असताना गिरीश कर्नाडांच्या प्रतिभेला येथील पौराणिक कथांना वर्तमान संदर्भ जोडत भारतीय जनमानसाच्या भावभावनांना अभिव्यक्त करावेसे वाटले. १९६१ मध्ये त्यांच्या ‘ययाती’ या नाटकाने त्याच्या लेखन प्रवासाला प्रारंभ झाला. १९६४ मध्ये आलेल्या ‘तुघलक’ या नाटकाने त्यांच्या लेखन सामर्थ्याकडे जाणकारांचे लक्ष वेधले गेले. मध्ययुगीन कालखंडाच्या इतिहासातील आपल्या अफलातून निर्णयामुळे ‘वेडा महंमंद’ म्हणून ख्यात असलेल्या या ऐतिहासिक पात्रावरील ही नाट्यकृती तत्कालीन राजकीय स्थितीवरील चफखल आणि कडवट भाष्य म्हणून पहिली गेली. या नाटकातील भाषा आणि मंचीय आविष्कारातील वेगळेपणा भारतीय रंगभूमीच्या इतिहासातील वळणरस्ता मानला जातो. बी.व्ही.कारंथ यांनी या नाटकाला हिंदीत भाषांतरीत केले, तर इब्राहिम अल्काजी यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक आजही नाट्यशास्राच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी महत्त्वाचे मॉडेल वाटते.\nस्त्री-पुरुष संबंधावर आधारित ‘हयवदन’ या नाटकाबरोबरच तलेदंड, नागमंडल, बळी, ड्रिम्स ऑफ टीपू सुलतान यांसारख्या नाटकांनी ते नेहमीच भारतीय रंगभूमीवर चर्चेत राहिले. आपल्या कथानकांना लोक-संस्कृतीचा संपन्न बाज देऊन वर्तमानावर गंभीर सडेतोड भाष्य करणाऱ्या त्यांच्या बहुतांश साहित्यकृती इंग्रजी सहित भारतातील अनेक भाषांत भाषांतरित झाल्या आहेत.\nचित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण ठरले. ‘निशांत’मधील शाळा शिक्षक, ‘मंथन’मधील डॉ. राव, ‘आशा’मधील दीपक, ‘अपने पराये’मधील हरीष, ‘उंबरठा’मधील अॅड. सुभाष महाजन, ‘चायना गेट’मधील फॉरेस्ट ऑफीसर सुंदर रंजन, ‘एक था टाइगर’मधील रॉ चीफ डॉ. शेणॉय, या हिंदी मराठी चित्रपटांव्यतिरिक्त अनेक कन्नड, तेलगू, तामीळ, मल्याळम चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. अजूनही दूरदर्शनचा ९०च्या दशकातील प्रेक्षक, ‘मालगुडी डेज’ मधील ‘स्वामी’च्या पित्याची आठवण विसरलेला नाही. शुद्रक यांच्या ‘मृच्छकटीक’ या नाटकावर आधारित शशी कपूर निर्मित ‘उत्सव’ या गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील अजूनही ‘बेला क्यू महकां रे’चा गंध बेभान केल्या वाचून राहात नाही.\nअनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या गिरीश कर्नाड यांना संगीत नाटक अकादमी अवार्ड (१९७२), पद्मश्री(१९७४), पद्मभूषण (१९९२), साहित्य अकादमी (१९९४),ज्ञानपीठ(१९९८) यासारख्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळूनही हा प्रतिभावंत सत्तेचा मिंधा मात्र कधीच झाला नाही.\nपं.जवाहरलाल नेहरूंचा समाजसत्तावाद असो, की इंदिरांजींची आणिबाणी, ते नेहमीच सत्तेच्या विरोधात जनसामान्यांच्या भावनांना आपल्या कलाकृतीतून प्रतिकात्मक रितीने शब्दबद्ध करीत राहिले. सामान्यांसोबतची त्यांची ही बांधिलकी अलिकडच्या काळात तर ठाशीवपणे व्यक्त झालेली दिसून येते. गोध्रा हत्याकांडानिमित्ताने गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींची जाहीर निर्भत्सना त्या काळात अनेक वेळा गिरीश कर्नाड यांनी केली. एवढेच नव्हे तर कॉँग्रेसच्या ‘धोरण लकव्या’वरही ते अनेक वेळा सडकून व्यक्त झाले. २०१४ निवडणुकीत दक्षिण बंगळुरूमधील कॉँग्रेसचे उमेदवार नंदन नीलेकणी यांच्या प्रचारात ते लेखक यू. आर. अनंतमूर्ती यांच्यासह सक्रीय सहभागी झाले होते. एवढेच नव्हे, तर त्याच वेळी ते वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी विरोधी प्रचारात ते सक्रीय सहभागी होते. २०१५ मध्ये बंगळुरू अंतरराष्ट्रीय विमानतळास ‘केम्पा गौडा’ ऐवजी ‘टीपू सुलतान इंटरनॅशनल एअरपोर्ट’ असे नामकरण करावे, ही मागणी कर्नाड यांनी केल्याने तेथील धर्मांध जनमत मोठे प्रक्षुब्ध झाले होते. त्यावेळी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या.\nमध्यंतरीच्या काळात गोहत्येचं निमित्त करून, मॉब लिंचिंगचे सत्र देशभरात निर्माण करून एका विशिष्ट समुदायास भयकंपित करण्याचा जो प्रायोजित प्रयोग झाला, त्याने एक अस्वस्थता स्वाभाविकच सर्वत्र पसरली होती. ठिकठिकाणी रस्त्यावर येऊन येथील प्रज्ञावंतांनी नॉट इन माय नेम (NOT IN MY NAME) हे आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला. बंगळुरूमध्ये इंडियन इंस्टीटयूट ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये येथील वर्दळीच्या वेळी टाऊन हॉलच्या पायऱ्यांवर गोळा होऊन हे आंदोलन चालविले तेव्हा आपले ऑक्सीजन सिलेंडर सोबत घेऊन नाकात श्वास घेण्यासाठी नळ्या असलेल्या अवस्थेत रामचंद्र गुहांच्या खांद्याला खांदा लावून गिरीश कर्नाड सामील झाले होते. त्यावेऴी ते म्हणाले होते, “You have to protest any kind of injustice. We have a Constitution. We have law and order. And it is terrible that is happening. It is happening for political purpose.” दादरी हत्याकांडावर प्रतिक्रिया देतांना ते म्हणाले, “समाजातील वाढती असहिष्णुता सरकारमान्य प्रोत्सहनातून निर्माण होत असून, दादरी हत्याकांडानंतर आठवडाभर पंतप्रधानांचे त्यावरील मौन म्हणजे मूक संमतीच होय. ह्या शासनपुरस्कृत अहिसहिष्णुतेची आपण निर्भत्सना करतो.”\nदेशात विवेकाचा गळा आवळणे सुरू असतांना, सरकार विरोधात भूमिका घेणाऱ्या कार्यकर्ते विचारवंतांची अर्बन नक्सलाईट म्हणून घरातून धरपकड करून अनेकांना तुरुंगात डांबण्यात आले. एकप्रकारे अघोषित आणिबाणीचे वातावरण देशांत उभे करण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न सुरू झाला असताना, बंगळुरूमध्ये गौरी लंकेशच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने झालेल्या आंदोलनात गिरीश कर्नाड यांनी गळ्यात ‘ME TOO URBAN NAXAL’ चा बोर्ड लटकावून बेधड़क निषेध नोंदविला. हिंदू विधीज्ञ परिषदेच्या एका कार्यकर्त्याने यावर ‘कर्नाडांचे माओवाद्यांशी संबंध असल्या’ची तक्रार दाखल करुन त्यांवर तक्रार नोंदविण्यात आली. होती. एप्रील २०१९ मध्ये भारतातील २०० लेखकांनी स्वाक्षरी करून लोकसभा निवडणुकीमध्ये विविधता असलेल्या समान भारता (‘Deserve and Equal India’) साठी मतदान करा, अशी मोहीम चालविली, त्यातही गिरीश कर्नाड अग्रभागी होते.\nगिरीश कर्नाडांच्या प्रतिभेची लय येथील समाजाच्या भावस्पदनांशी एकरूप झाली होती. म्हणूनच हा कलावंत चार भिंतीआडचं खुराडेवजा जग नाकारून रस्त्यावर येऊन राख जमलेल्या निखाऱ्यांना आपल्या ताकदीनिशी फुंकर घालत अधिक तेजोमय करीत होता. विवेकाची कास धरीत येणाऱ्या उद्यासाठी माणुसकीचा हंबर दशदिशांनी निनादावा यासाठी प्रयत्नरत होता, अगदी शेवटपर्यंत……\nलडाखमधील चीनच्या घुसखोरीचे काय : राहुल गांधी\nलॉकडाऊनमध्ये महिला अत्याचाराचा खोटा प्रचार – स्मृती ईराणी\nसंघवादी सरकार अजूनही आर्यांच्याच शोधात\nसुविधांसाठी प्रवाशांच्या खिशात हात\n‘पिंजरा तोड’ कार्यकर्त्या नताशा नरवालला जामीन\nपेटीएम काही तासांत पुन्हा प्ले स्टोअरवर\nशोपियन एनकाउंटरमध्ये आमची चुकीः लष्कराची कबुली\nविद्वेषी वारसा सांगणाऱ्या ट्रंका\nहरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा\n‘जालन्यातील २ दलितांच्या हत्येची सीबीआय चौकशी हवी’\nविरोधाचे स्वातंत्र्य म्हणजे बेअदबी नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+4356+at.php", "date_download": "2020-09-19T12:18:17Z", "digest": "sha1:3CJ2VYGVHCRZBMLQ6WUEGCZUW5HJWARO", "length": 3615, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 4356 / +434356 / 00434356 / 011434356, ऑस्ट्रिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 4356 हा क्रमांक Lavamünd क्षेत्र कोड आहे व Lavamünd ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Lavamündमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 (0043) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Lavamündमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 4356 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनLavamündमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 4356 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 4356 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/sonu-sood/", "date_download": "2020-09-19T12:08:59Z", "digest": "sha1:XVFR6YAUQ63ZPFGP5QXZL6BJLAUYIGSI", "length": 2487, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "sonu sood Archives | InMarathi", "raw_content": "\nमजुरांसाठी अतोनात कष्ट घेतल्यानंतर आता सोनू सूद एका नव्या निमित्ताने अनेकांना आधार देतोय\nकधीतरी स्वतःची पॉलिटिकल आयडियोलॉजी बाजूला ठेवून इतर लोकांच्या कल्याणासाठी सेलिब्रिटीजनी स्टँड घेणं गरजेचं असतं. कदाचित काहीतरी फरक पडू शकतो.\nबॉलिवूडच्या ‘कोरोना मदत’ पार्श्वभूमीवर “या” कलाकाराचं रस्त्यावर उतरून “ही” कामं करणं उठून दिसतं\nआपण नेहमीच वाचतो की अक्षय, शाहरुख, सलमान यांनी इतक्या कोटींची मदत केली पण असेही काही कलाकार आहेत, की जे मदत करत आहेत, परंतु प्रसिद्धीपासून दूर आहेत.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/raj-thackeray-will-be-announcing-contest-assembly-elections-7175", "date_download": "2020-09-19T11:55:40Z", "digest": "sha1:DAF4FWWX35ZSXM7R7FFTRDIMEZIUNVU3", "length": 12087, "nlines": 140, "source_domain": "www.saamtv.com", "title": "राज ठाकरे साधणार इच्छुक उमेदवारांसोबत संवाद | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज ठाकरे साधणार इच्छुक उमेदवारांसोबत संवाद\nराज ठाकरे साधणार इच्छुक उमेदवारांसोबत संवाद\nराज ठाकरे साधणार इच्छुक उमेदवारांसोबत संवाद\nसोमवार, 30 सप्टेंबर 2019\nमुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) मेळाव्याचे उद्या (ता. ३०) आयोजन करण्यात आले असून, त्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात घोषणा करणार आहेत.\nमुंबईत वांद्रे येथील एमआयजी क्‍लबमध्ये सोमवारी मनसेचा मेळावा होणार असून, या मेळाव्याला मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात राज ठाकरे हे इच्छुक उमेदवारांसोबत संवाद साधणार आहेत, अशी माहिती पक्षाच्या नेत्याने दिली.\nमुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) मेळाव्याचे उद्या (ता. ३०) आयोजन करण्यात आले असून, त्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात घोषणा करणार आहेत.\nमुंबईत वांद्रे येथील एमआयजी क्‍लबमध्ये सोमवारी मनसेचा मेळावा होणार असून, या मेळाव्याला मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात राज ठाकरे हे इच्छुक उमेदवारांसोबत संवाद साधणार आहेत, अशी माहिती पक्षाच्या नेत्याने दिली.\nलोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज यांनी भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात प्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात राज यांनी दहा सभांमधून भूमिका घेतली होती. त्या वेळी ‘लाव रे तो व्हिडिओ’ या वाक्‍याने खळबळ उडवून दिली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज काय भूमिका घेणार, ते मेळाव्यातून स्पष्ट होणार आहे.\nविधानसभा निवडणुकीत मनसे शंभरच्या आसपास जागा लढविणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याबाबत राज यांनी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. राज हे सोमवारच्या मेळाव्यात यासंदर्भात��ल घोषणा करण्याची शक्‍यता आहे.\nनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, अशी आग्रही भूमिका राज यांनी घेतली होती. मात्र, निवडणूक आयोगाने निवडणूक ईव्हीएमद्वारेच होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, नाही अशी चर्चा होती. मात्र, मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून राज यांनी त्यांचा निर्णय बदलला असल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात सोमवारच्या मेळाव्यात राज हे महत्त्वाची घोषणा करण्याची शक्‍यता आहे.\nविधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मनसेला सोबत घेतील, असा अंदाज व्यक्‍त केला जात होता. मात्र, राज यांचा आघाडीत समावेश करण्याचा मुद्दा मागे पडला आहे. त्यामुळे राज यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेसने विरोध दर्शविला, नाहीतर माझी काही हरकत नव्हती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. यासंदर्भातही राज हे भाष्य करण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.\nमुंबई mumbai महाराष्ट्र maharashtra मनसे mns राज ठाकरे raj thakre निवडणूक लोकसभा भाजप नरेंद्र मोदी narendra modi व्हिडिओ निवडणूक आयोग काँग्रेस indian national congress राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party शरद पवार sharad pawar raj thackeray contest\nकांदा निर्यातीचा प्रश्न पेटला शेतकरी, व्यापारी संकटात असल्याने शरद...\nकांद्याच्या दरवाढीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी लागू...\n मात्र तुमची बेफिकीरी जीव घेईल\nराज्यात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढू लागलाय. संपुर्ण आरोग्य यंत्रणा दिवसरात्र...\nठाकरे ब्रँडवरुन शिवसेनेची मनसेला साद, वाचा काय घडलंय\nकंगनाप्रकरणी शिवसेनेनं थेट राज ठाकरेंना साद घातलीय. ठाकरे ब्रँडवरुन राज ठाकरेंना...\n ड्रग्जप्रकरणी जाळ्यात सापडलेले ते 25...\nबॉलिवूड NCB च्या जाळ्यात अडकलंय. ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडमधील कलाकरांची नावं समोर...\n'ऐ उद्धव ठाकरे' म्हणून मुख्यमंत्र्यांचा अपमान करणारी कंगना...\nमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणं तसच वारंवार चिथावणीखोर भाषा...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/kaydavishwa/", "date_download": "2020-09-19T12:20:39Z", "digest": "sha1:VOFDXC7DCMILIEOIBUP2E6VD2X523RQH", "length": 3535, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Kaydavishwa Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n‘रेरा’ अंतर्गत ग्राहकांचे हक्‍क आणि कर्तव्ये (भाग-२)\nभावनिक नाते संपलेल्या विवाहात घटस्फोटाचा अधिकार (भाग-२)\n‘रेरा’ अंतर्गत ग्राहकांचे हक्‍क आणि कर्तव्ये (भाग-१)\nभावनिक नाते संपलेल्या विवाहात घटस्फोटाचा अधिकार (भाग-१)\n‘रेरा’ अधिनियमातील प्रमुख तरतुदी (भाग-२)\nमोटार अपघातात उत्पन्नाचा पुरावा नसताना भरपाई (भाग-२)\n‘रेरा’ अधिनियमातील प्रमुख तरतुदी (भाग-१)\nमोटार अपघातात उत्पन्नाचा पुरावा नसताना भरपाई (भाग-१)\nनवलाखा यांच्या पत्राची राज्यपालांनी दखल घेत भेटीचे दिले निमंत्रण\nलॉन्स, मंगल कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्या\nवर्क फ्राॅम होममुळे मुंबईकर संतापात, सर्वेक्षणातून समोर आली महिती\n“कंगनाकडून खर्च वसूल करा”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/published_article.php?v=when-cricket-helped-us-to-abolish-racismDC1115533", "date_download": "2020-09-19T12:04:13Z", "digest": "sha1:DHKN662S7NAEOJFP54OTBX4CQTUKTNAM", "length": 45920, "nlines": 162, "source_domain": "kolaj.in", "title": "जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं| Kolaj", "raw_content": "\nजगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nखरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता.\nसन २००८ मधे सुरू झालेल्या इंडियन प्रिमिअर लीगच्या तेरा वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय की, यंदा ही स्पर्धा होणार नाही. त्यामुळे आयपीएलचे चाहते नक्कीच निराश झाले असतील. त्यापैकी काही जणांना आपण यंदा आयपीएलच्या आनंदापासून वंचित राहिलो असंही वाटलं असेल. पण त्यांनी इंग्लिश क्रिकेट, चाहत्यांचा विचार केल्यास त्यांचं दुःख थोडं हलकं होईल.\nकारण इंग्लंडमधे १९४६ पासून आतापर्यंत म्हणजे गेली ७४ वर्षे कौंटी क्रिकेट म्हणजे आपल्याकडे जशी रणजी ट्रॉफी असते तशी इंग्लंडमधील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा नियमितपणे चालत आलीय. यंदा मात्र कौंटीचे सामने होणार नाहीत. त्यामुळे इंग्लिश क्रिकेट चाहते त्या मोठ्या आनंदाला मुकणार आहेत.\nहेही वाचा : महात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का\nदुसरं महायुद्ध १९४५ मधे संपले. तेव्हापासून दरवर्षीच्या उन्हाळ्यात इंग्लंडमधे कौंटी क्रिकेटचे सामने खेळले जातात. तसंच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटही नियमितपणे खेळले जात आहेच. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ १९७० मधे इंग्लंडच्या दौऱ्यावर येणार होता. दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णभेदी व्यवस्थेच्या धोरणानुसार त्या संघातले सर्व खेळाडू श्वेतवर्णीय असणार होते. मात्र याच सुमारास दक्षिण आफ्रिकेशी क्रीडाविषयक संबंधांवर बहिष्कार टाकावा यासाठीची चळवळ इंग्लंडमधे जोर धरत होती.\nयाचं कारण होतं, डी ऑलिविएरा प्रकरण. १९६८-६९ मधे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या इंग्लंडच्या क्रिकेट संघात बेसिल डी ऑलिविएरा हा दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन इथे जन्मलेला आणि नंतर ब्रिटिश नागरिक झालेला मिश्रवर्णीय क्रिकेटपटू असणार होता. ‘हा खेळाडू दौऱ्यावर येणार असेल तर आम्ही इंग्लंडच्या संघाबरोबर खेळणार नाही’, असं दक्षिण आफ्रिकेने जाहीर केलं होतं. मात्र या दौऱ्यातून डी ऑलिविएराला वगळण्यास इंग्लंडने नकार दिला होता. त्यामुळे मग इंग्लंडच्या संघाचा १९६८-६९ चा पूर्वनियोजित दक्षिण आफ्रिका दौराच रद्द झाला होता.\nपुढं हे प्रकरण आंतरराष्ट्रीय क्रीडावर्तुळात फारच गाजलं. क्रिकेटच्या बाहेरसुद्धा याची दखल घेतली गेली. डी ऑलिविएरा प्रकरणामुळे १९७० मधे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्णभेदी दक्षिण आफ्रिकेशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवण्यावर बंदी घातली. याचबरोबरीने अशी बंदी इतरही खेळांवर घालण्यात आली होती आणि ही बंदी १९९२ पर्यंत टिकली.\nमात्र सर्व श्वेतवर्णीय खेळाडू असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या स्प्रिंगबॉक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रग्बी संघाने १९६९-७० मधे इंग्लडचा दौरा केला होता. त्या दौऱ्याच्या निमित्ताने डाव्या विचारसरणीच्या ‘न्यू स्टेट्‌समन’ या साप्ताहिकाने 'Apartheid is Not a Game' या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध करून त्या दौऱ्यावर बहिष्कार टाकावा, असं आवाहन केलं होतं.\nतर उजव्या विचारसरणीच्या ‘स्पेक्टॅटर’ या नियतकालिकाने न्यू स्टेट्‌समनच्या लेखाचा प्रतिवाद करताना असं उत्तर दिलं होतं की, खेळ आणि राजकारण यांची सरमिसळ करता कामा नये. अर्थात रग्बी संघाचा नियोजित तो दौरा यथास्थित पार पाडला. मात्र दक्षिण आफ्रिकेचा रग्बी संघ जिथे जिथे गेला तिथे तिथे त्यांना निषेधाला तोंड द्यावं लागलं. एकदा तर त्या संघाच्या बसचं अपहरणही करण्यात आलं होतं.\nत्या काळात मेरिलिबॉन क्रिकेट क्लब म्हणजेच एमसीसी या संस्थेचं इंग्लिश क्रिकेटवर वर्चस्व होतं. अतिशय कर्मठ दृष्टिकोन असलेल्या या संस्थेनं १९७० मधे नियोजित असलेला दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा पार पडायला हवा, अशी भूमिका मार्टिन विल्यमसन यांनी घेतली होती. या सर्व वादविवादाचा त्यांनी छोटेखानी पण उत्कृष्ट रीतीने इतिहास लिहिलाय.\nते लिहितात, ‘एमसीसीचे पदाधिकारी म्हणजेच इंग्लिश क्रिकेटचे धुरीण त्यांच्या निर्णयावर ठाम होते. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा दौरा होऊ द्यावा, अशी त्यांची भूमिका होती. एमसीसी आणि आयसीसी यांच्या काही बैठकांच्या नोंदीनुसार असं लक्षात येतं की, इंग्लिश क्रिकेटचे धुरीण इंग्लंडमधे मेट्रिक म्हणजेच दशमान मापनपद्धती लागू केल्यामुळे अंतर आणि वजन यांच्यामधे होणाऱ्या बदलांबाबत चिंताग्रस्त होते. उदाहरण सांगायचं झालं, तर खेळपट्टीची लांबी २२ यार्डांऐवजी २०.१२ मीटर होणार आहे आणि क्रिकेटच्या चेंडूचं वजन साडेपाच औन्सवरून १५५.८ ग्रॅम होणार आहे. या बदलांशी कसं जुळवून घ्यायचं याची त्यांना चिंता होती.’ (बघा https://www.espncricinfo.com/story/š/id/२२२५२१७७/politics-killed-tour)\nहे कोरोना स्पेशलही वाचा :\nडॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच\nकोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे\nकिराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो\nअमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण\nकोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट\nकोरोनापेक्षा खरा धोका आहे तो आपल्या आतल्या वायरसचाः युवाल नोवा हरारी\nकोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय\nएकीकडे असं होत असतानाच दुसऱ्या बाजूला, मूळचे दक्षिण आफ्रिकेचे पण आता अनिवासी रहिवासी म्हणून इंग्लंडमधे राहणारे पीटर हेन य��ंच्यासारख्या काही कार्यकर्त्यांनी वर्णभेदी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा दौरा होऊ नये, अशी आग्रही भूमिका घेतली होती. तो दौरा होऊ नये या भूमिकेला अनेकांनी पाठिंबा दिला. त्यात क्रिकेटविषयी लिहिणारे नामवंत लेखक आणि समालोचक जॉन अर्लोट यांचाही समावेश होता. तेदेखील आयुष्यभर वर्णभेदाच्या धोरणाचे कडवे विरोधक होते. डी ऑलिविएराला इंग्लडमधे येण्यासाठी त्यांनीच मदत केली होती.\n‘जर हा दौरा झालाच, तर त्या सामन्यांचं समालोचन मी करणार नाही,’ अशी भूमिका अर्लोट यांनी घेतली. इतर पत्रकारांनीही त्यांना पाठिंबा दिला. पण ‘पहिली कसोटी पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल’, असं २० मे १९७० ला जाहीर करून इंग्लिश क्रिकेटच्या धुरिणांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.\nमात्र या घोषणेनंतर केवळ तीनच दिवसांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा इंग्लंड दौरा रद्द करण्यात आलाय, असं जाहीर झालं. इंग्लिश क्रिकेटच्या धुरिणांना इतक्या लवकर शरणागती का पत्करावी लागली, या प्रश्नाचं उत्तर क्रिकेटच्या बाहेर होतं. तेव्हा इंग्लडमधे मजूर पक्षाची सत्ता होती आणि त्या पक्षातल्या सदस्यांचा एक मोठा गट वर्णभेदाच्या विरोधात होता.\nब्रिटनचे तत्कालीन गृहमंत्री जेम्स कॅलाघन यांनी एमसीसीला एक खरमरीत पत्र लिहिलं होतं आणि तो दौरा रद्द करण्यात यावा, असं सांगितलं होतं. ब्रिटिश सरकारला दुखवू इच्छित नसल्यामुळे एमसीसीने ते सामने रद्द केले होते. तेव्हा ब्रिटनमधे हुजूर पक्ष सत्तेत असता तर कदाचित तो दौरा झाला असता आणि मग त्याचे काय परिणाम झाले असते, कोण जाणे\nया साऱ्या गदारोळात १९७० च्या कौंटी क्रिकेटचे सामने नेहमीप्रमाणे चालूच होते. मात्र आंतरराष्ट्रीय कसोटी सामनेच होणार नसतील, तर त्यामुळे निर्माण झालेली वेळापत्रकातील पोकळी कशाने भरून निघणार होती याच सुमारास उर्वरित जगातल्या अव्वल क्रिकेट खेळाडूंचा एक संघ ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI’ या नावाने पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर येणार, असं ठरलं. एक विलक्षण प्रेरणादायी मानावं असं हे पाऊल होतं. गिनीस या मद्य कंपनीने त्या कसोटी मालिकेसाठी २० हजार पौंड रकमेचं प्रायोजकत्व देण्याची तयारी दर्शवली. त्या काळी ही रक्कम बरीच मोठी होती.\nतर, बरोबर ५० वर्षांपूर्वी याच महिन्यात मे १९७० मधे उर्वरित जगातल्या वि���िध वंशांच्या अव्वल दर्जाच्या क्रिकेटपटूंचा संघ ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI’ इंग्लडच्या संघाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळण्यासाठी निवडला गेला. क्रिकेट इतिहासातला आजवरचा सर्वोत्तम क्रिकेटपटू मानला जातो, त्या वेस्ट इंडीजच्या सर गारफिल्ड सोबर्सकडे त्या संघाचं नेतृत्व होतं.\nहेही वाचा : स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं\nसोबर्सशिवाय वेस्ट इंडीजचेच रोहन कन्हाय, क्लाइव लॉईड, लान्स गिब्स आणि डेरिक मरे हे अन्य चार कृष्णवर्णीय खेळाडूही निवडले गेले. दक्षिण आफ्रिकेतून बॅरी रिचड्‌र्स, ग्रॅहॅम पोलॉक, एडी बार्लो, शॉन पोलॉक या प्रसिद्ध खेळाडूचे वडील पीटर पोलॉक आणि माईक प्रॉक्टर हे पाच श्वेतवर्णीय खेळाडू निवडले गेले. पाकिस्तानचे इंतिखाब आलम आणि मुश्ताक महम्मद, ऑस्ट्रेलियाचा ग्रॅहम मॅकेन्झी आणि भारताचा फारूक इंजिनिअर हे खेळाडूही त्या संघात होते.\nखेळातल्या कौशल्याच्या बाबतीत यजमान इंग्लडचा संघ ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI’वर मात करू शकेल इतक्या ताकदीचा नव्हता. मात्र इंग्लंडच्या संघामधेही काही उत्तम खेळाडू होते. भरपूर अनुभव असलेला कप्तान रे इलिंगवर्थ हा चातुर्य आणि डावपेचात्मक बुद्धी यासाठी ओळखला जात असे. जेफ बॉयकॉट आणि कॉलिन कॉड्री हे दर्जेदार फलंदाज आणि जॉन स्नो आणि डेरेक अंडरवूड हे चांगले गोलंदाज त्या संघात होते. इंग्लंडचा ॲलन नॉट तर जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षक म्हणून ओळखला जात होता.\nअशा रीतीने यजमान इंग्लंड विरुद्ध ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI’ यांच्यातली कसोटी मालिका सुरू झाली. पहिल्या सामन्याची सुरवात लंडनमधे १७ जून १९७० ला क्रिकेटची मक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्‌सच्या मैदानावर झाली. शेवटचा सामना लंडनमधल्याच ‘द ओवल’ मैदानावर झाला. ही कसोटी मालिका बरोबर दोन महिनं चालली.\nनॉर्टिगहॅम इथे खेळला गेलेला दुसरा कसोटी सामना इंग्लडने जिंकला. इतर चार सामने मात्र रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI संघाने जिंकले. या मालिकेत सोबर्स, लॉईड आणि बार्लो यांनी प्रत्येकी दोन शतकं झळकावली. अन्य काही पाहुण्या खेळाडूंचीही उत्कृष्ट फलंदाजी इंग्लंडमधील क्रिकेटप्रेमींना पाहता आली. दक्षिण आफ्रिकेच्या एडी बार्लोने अष्टपैलू कामगिरी करत त्याच्याच देशातील माईक प्रॉक्टर याच्याप्रमाणेच उत्तम गोलंदाजीही केली.\nदक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघानं १९६५ मधे इंग्लंडचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात डावखुरा फलंदाज ग्रॅहम पोलॉक याने लक्षणीय कामगिरी करून चांगलाच ठसा उमटवला होता. त्यामुळे १९७० च्या मालिकेत ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI’ कडून खेळणाऱ्या पोलॉककडून पुष्कळ अपेक्षा होत्या. पहिल्या चारही सामन्यांत त्याची कामगिरी मध्यम दर्जाची होती. मात्र ‘द ओवल’वर झालेल्या अखेरच्या सामन्यात मात्र त्याने सहजसुंदर आणि उत्कृष्ट फटकेबाजी करत आकर्षक असे शतक झळकावले. या डावादरम्यान पोलॉकने गॅरी सोबर्ससह खेळपट्टीवर बराच काळ टिकाव धरून फलंदाजी केली. या दोघांनी अतिशय कमी कालावधीत दीडशे धावांची भागीदारी केली.\nग्रॅहम पोलॉकच्या त्या शतकी खेळीचे काही भाग युटयूबवर उपलब्ध आहेत. ते पाहून त्या भागीदारीसंदर्भात त्या काळी काय लिहिलं गेलं होतं, हे वाचण्याची इच्छा वाचकांना होऊ शकेल. जॉन अर्लोट यांनी ‘द गार्डियन’मधे लिहिले होतं, ‘त्या दिवशी जगातील दोन उत्कृष्ट डावखुरे फलंदाज सामन्याचा शेवट निश्चित करण्यासाठी आणि मैदान व्यापून टाकण्यासाठी एकत्र आले होते. पोलॉक खेळायला आल्यानंतर साधारण तासाभराने सोबर्स फलंदाजीला आला. म्हणजे सोबर्स फलंदाजीला आला तेव्हा पोलॉक खेळपट्टीवर चांगलाच सेट झालेला होता. तरीही या दोघांमधे चित्ताकर्षक अशी जुगलबंदी काही काळ चालू होती.’\n‘पोलॉकने एक आकर्षक फटका मारला की, संधी मिळताच सोबर्सही तितकाच आकर्षक फटका मारत होता. एकाच्या पाठोपाठ दुसऱ्याचा टोला असे करत बरोबरी साधली जात होती. त्यांचे कवर ड्राइवज आणि स्क्वेअर कट्‌स यांची तुलना करणं म्हणजे उत्कृष्ट मनोरंजन होतं. पण लवकरच सोबर्समधल्या कॅप्टनला जाणीव झाली की, पोलॉकला अधिक मोकळीक देण्याची गरज आहे. मग त्याने कुशलतेने खेळत, मात्र स्वतःच्या वकुबाची जाणीव प्रेक्षकांना करून देण्यासाठी अधूनमधून फटके मारत, पोलॉकला जास्त स्ट्राईक देण्यातच समाधान मानलं.’\nहेही वाचा : महान क्रिकेटपटूंच्या निवृत्तीचा चीड आणणारा भारतीय इतिहास\nजॉन वूडकॉक यांनी ‘द टाइम्स’मधे लिहिलं, ‘गेली काही वर्ष या दोघांपैकी सर्वोत्तम फलंदाज कुणाला म्हणावं, याविषयी क्रिकेटपटू चर्चा करत होते. या कसोटी सामन्यामधे स्वतःच्या विजयाची खात्री बाळगणाऱ्या इंग्लडच्या संघविरोधात हे दोघे सोनेरी सूर्यप्रकाशात धावबाद होईपर्यंत एकत्र होते. दिवस मावळतीला जात असताना पोलॉकच्या प्रत्येक ड्राइव्हची बरोबरी तितकाच शानदार ड्राइव्ह मारून सोबर्स करत होता.’\n‘काही काळानंतर मात्र तो पोलॉकची कामगिरी पाहणं पसंत करू लागला. याला ‘सिंहासनाचा त्याग’ म्हणण्यापेक्षा, त्याच्या मोठेपणाचं लक्षण मानणं योग्य ठरेल. समान क्षमतेच्या खेळाडूंमधे त्या दिवशी पोलॉक हा सर्वोत्तम फलंदाज होता. मात्र हेही तितकेच खरं होतं की या मालिकेत सोबर्सची बरोबरी करणारं कुणीच नव्हतं.’\nतर, अर्लोट नक्कीच आणि कदाचित वूडकॉक हे जाणून होते की ते त्यावेळी जे काही पाहत आहेत, ते खेळाच्या संदर्भात आणि सामाजिकदृष्ट्यादेखील फार महत्वाचं होतं. पोलॉक आणि सोबर्स यांचं एकत्र खेळपट्टीवर असणं ही केवळ ‘aesthetic treat' नव्हती, तर अधिक चांगल्या आणि न्याय्य जगाची ती झलक होती.\nआंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधे त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचे श्वेतवर्णीय आणि वेस्ट इंडीजचे कृष्णवर्णीय खेळाडू कधीही एकत्र खेळले नव्हते. या कसोटी मालिकेत मात्र सोबर्सच्या नेतृत्वाखाली पाच श्वेतवर्णीय दक्षिण आफ्रिकन खेळाडू समाधानाने खेळत होते, ही बाब वर्णभेदाचा सिद्धांत आणि त्याप्रमाणं केलं जाणारं वर्तन यांचं निर्णायकरीत्या खंडन करण्यासाठी पुरेशी होती. इंग्लडच्या संघात पूर्वीचे दक्षिण आफ्रिकेचे असलेले आणि नंतर इंग्लडचे नागरिक झालेले श्वेतवर्णीय टोनी ग्रेग आणि मिश्रवर्णीय बेसिल डी ऑलिविएरा हे दोघं एकत्र खेळत होतं, ही बाबदेखील दखल घेण्याजोगी होती. कारण त्या दोघांच्या मातृभूमीमधे त्यांनी असं एकत्र खेळणं याची कल्पनासुद्धा शक्य नव्हती.\nऑगस्ट १९७०मधे मी बारा वर्षांचा होतो आणि मला क्रिकेटचं वेड लागलेले होतं. त्या वेळी बीबीसी रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या ‘टेस्ट मॅच स्पेशल’ कार्यक्रमामधे या सामन्यांचं समालोचन मी ऐकलं आणि वृत्तपत्रांतून त्यांच्याविषयी वाचलं. हा लेख लिहायला घेण्यापूर्वी काही प्राथमिक स्रोत पाहिले, त्या वेळी मला एक गोष्ट प्रकर्षाने आठवली की, एका सामन्यात (तो कोणता, याविषयी मला खात्रीने सांगता येत नव्हतं) गॅरी सॉबर्स आणि ग्रॅहम पोलॉक एका अभेद्य भागीदारीसाठी एकत्र आले होते.\nत्या भागीदारीतील काही भाग मी रेडिओवर नक्की ऐकला असेल किंवा ‘क्रिकेटर’ या नियतकालिकात वाचला असेल. माझे लाड पुरवणाऱ्या वडिलांनी माझ्यासाठी त्याचं सभासदत्व घेतलं होतं. ते काहीही असो श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय अशा त्या खेळाडूंमधील जुगलबंदीने इतक्या दूर भारतातल्या एका शाळकरी मुलाला प्रचंड प्रभावित केलं होतं, हे मात्र खरं. असाही विचार मनात येऊन जातो की, त्याच घटनेमुळे दक्षिण आफ्रिकेतल्या काही श्वेतवर्णीय, कृष्णवर्णीय आणि मिश्रवर्णीय मुलांवरदेखील तसाच प्रभाव पडला असेल.इंग्लड आणि ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI’ यांच्यातले ते पाच क्रिकेट सामने आधी अधिकृत कसोटी सामने मानले गेले होते. नंतर मात्र आयसीसीने तो दर्जा काढून घेतला. त्यामुळे त्या कसोटी सामन्यांमधे जे खेळले, त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीच्या सांख्यिकी माहितीत या सामन्यांना मोजलं गेलं नाही. पण त्याने काहीही फरक पडत नाही.\nकोणतीही गोष्ट, मी पुन्हा एकवार सांगतो, कोणतीही गोष्ट ५० वर्षांपूर्वी इंग्लडमधे खेळल्या गेलेल्या त्या सामन्यांचे ऐतिहासिक महत्त्व हिरावून घेऊ शकणार नाही. हे खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता.दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात लढाई लढली आणि जिंकलीही गेली ती प्रामुख्याने राजकीय आघाडीवर. मात्र खेळानेही त्यात मर्यादित का होईना भूमिका बजावली होती. गॅरी सोबर्स हा ‘वर्णभेदाच्या विरोधात मोहीम उघडणारा प्रचारक’ म्हणून ओळखला जात नाही. तसंच कोणत्याही प्रकारची राजकीय कृती करण्यासाठीही त्याची ओळख नक्कीच नाही. मात्र १९७०च्या उन्हाळ्यात तो तसा होता आणि त्याच्या संघात आणि विरोधात खेळणारेही तसेच होते\nलठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार आहे\nटू डेज वन नाईट: बेरोजगार कुटुंबाची जागतिक गोष्ट\nपुरुषांनी रडायला हवं असं सचिन तेंडूलकर का म्हणाला\nशिवाजी पार्कचा श्रेयस अय्यर तर विराटच्या ‘नक्शे कदम पर’ चाललाय\nलेडी सेहवाग शफालीचा सिक्सर पुरुषांनाही तोंडात बोट घालायला लावतो\nमॅकडोनल्ड खाऊच्या ठेल्यापासून फास्टफूड इंडस्ट्रीचा बादशाह कसा बनला\nअमेरिकेत लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्पचा पाठिंबा का\nपंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज\n१९९१ मधे भारताला कर्जही मिळत नव्हतं, पण आजचा भारत त्या संकटातून उभा झालाय\n(साप्ताहिक साधनाच्या १६ मे २०२० अंकात विचारवंत, लेखक रामचंद्र गुहा यांचा हा लेख आलाय. सुहास पाटील यांनी या लेखाचा अनुवाद केलाय.)\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nकोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात\nकोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात\nआयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी\nआयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nअयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं\nअयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं\nचीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण\nचीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण\nआम्हाला गुजरात ऐवजी केरळ मॉडेलच हवंय\nआम्हाला गुजरात ऐवजी केरळ मॉडेलच हवंय\nअमेरिकेत ट्रम्प निवडून येणं हीच असेल जगासाठी मोठी दुःखद बातमी\nअमेरिकेत ट्रम्प निवडून येणं हीच असेल जगासाठी मोठी दुःखद बातमी\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्य��� शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/9181-new-covid19-positive-cases-6711-discharges-and-293-deaths-have-been-reported-in-maharashtra-today/articleshow/77466846.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2020-09-19T13:11:09Z", "digest": "sha1:AIFJWA4Z2QZCMH74URHLFSAEQ64ZJXLA", "length": 13836, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCoronavirus: आज तब्बल ९ हजार १८१ करोना रुग्णांची नोंद; २९३ दगावले\nदेशात करोनारुग्णांची संख्या वाढत असतानाच महाराष्ट्रात करोना रुग्णवाढीचा उच्चांक गाठला आहे. सध्या राज्यात करोनाचे ५ लाखांहून अधिक रुग्ण आहेत. आज तब्बल ९ हजार १८१ रुग्ण आढळले आहेत. (Coronavirus in Maharashtra)\nमुंबईः राज्यात करोना संसर्गाचा विळखा अधिका अधिक घट्ट होत आहे. आज राज्यात तब्बल ९ हजार १८१ नवे रुग्ण आढळले आहेत त्यामुळं एकूण रुग्णसंख्येचा आकडा ५ लाख २४ हजार ५१३ इतका झाला आहे. राज्यात एकीकडे करोना रुग्णांची संख्या वाढत असताना रिकव्हरी रेटही वाढला आहे. त्यामुळं नागरिकांना किंचित दिलासा मिळाला आहे. (Coronavirus In Maharashtra)\nराज्यात करोना रुग्णांचा बरे होण्याचा दर वाढत आहे. तब्बल ६ हजार ७११ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळं करोनावर यशस्वी मात केलेल्या रुग्णांची संख्या ३ लाख ५८ हजार ४२१ इतकी झाली आहे. व राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६८.३३ टक्के इतका झाला आहे. त्यामुळं करोनाच्या संकटात हा आकडा थोडा समाधानकारक आहे. सध्या राज्यात १० लाख ०१ हजार २६८ रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, ३५ हजार ५२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. विविध रुग्णालयांत सध्या १ लाख ४७ हजार ७३५ रुग्ण उपचार घेत आहेत.\nवाचाः मुंबई म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्यासह ५ अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज्यात गेल्या आज २९३ करोना रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळं करोनामृतांच्या संख्येनं १८ हजार ०५०चा आकडा गाठला आहे. त्यामुळं राज्यातील मृत्यूदर ३. ४४ टक्के इतका झाला आहे. तर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २७ लाख ७३ हजार ५२० चाचण्यांपैकी ५ लाख २४ हजार ५१३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण २९३ मृत्यूंपैकी २२१ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत तर ५७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित मृत्यू हे एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे मृत्यू ठाणे जिल्हा- ९, रत्नागिरी- २, बीड- १, जालना- १, पुणे- १ आणि पालघर- १ असे आहेत.\nवाचाः संजय राऊत, आदित्य ठाकरेंची नार्को चाचणी करावी: भाजप\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nमुंबईत नवीन लॉकडाऊन नाही; पण आज मध्यरात्रीपासून जमावबंद...\nमोठा गौप्यस्फोट; नितेश राणेंचं थेट अमित शाहांना पत्र...\nकांदा निर्यातबंदी: शरद पवारांनी केंद्राला करून दिली 'या...\nराज यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; केली 'ही' वि...\nAshok Chavan मराठा आरक्षणाविरोधात राजकीय षडयंत्र; 'या' मंत्र्याचा भाजपवर गंभीर आरोप महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nएटीएममधून पैसे काढणाऱ्यांसाठी SBIने घेतलाय 'हा' निर्णय\nकरोना लस कधी येणार आरोग्यमंत्र्यांनी दिलं हे उत्तर\nरशियाकडून भारताला मिळणार लशीचे 'इतके' डोस\nपंतप्रधान मोदींचा ७० वा वाढदिवस, शुभेच्छांचा वर्षाव\nपुन्हा लॉकडाउन होणार नाही, जनता कर्फ्यू करता येईल- हसन मुश्रीफ\n'भाभीजी के पापड' खाऊन करोना जातो का\nआयपीएलIPL: आतापर्यंतच्या सलामीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करणारा संघ किती वेळा जिंकला, पाहा…\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nन्यूजनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nसिनेन्यूजजीममध्ये घाम गाळतोय सलमान खान, RADHE ची तयारी सुरू\n चिन्यांना पुरवली संवेदनशील आणि गोपनीय माहिती\nमुंबईज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nविदेश वृत्तसौदी: बेरोजगार भारतीय कामगारांवर भीक मागण्याची वेळ; डिटेंशन सेंटरमध्ये रवानगी\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nरिलेशनशिपया प्रसिद्ध अभिनेत्री जात-पात-धर्म-भेद सारं विसरुन अडकल्या परदेशी तरुणांसोबत लग्नबंधनात\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/2020/06/14/sushant-singh-rajput-commit-suicide-at-his-residence-by-hanging-himself/", "date_download": "2020-09-19T12:31:57Z", "digest": "sha1:NAC67LZMADFWV5WK2GM2GHDK3OJIT6J6", "length": 26026, "nlines": 342, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "सुशांत राजपूत ची आत्महत्या… : बांद्र्यात स्वतःच्या घरात घेतला अखेरचा श्वास…", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nसुशांत राजपूत ची आत्महत्या… : बांद्र्यात स्वतःच्या घरात घेतला अखेरचा श्वास…\nसुशांत राजपूत ची आत्महत्या… : बांद्र्यात स्वतःच्या घरात घेतला अखेरचा श्वास…\nप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत ने बांद्रा येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून यासंबंधी पोलीस तपास करत आहेत. तो ३४ वर्षांचा होता. पोलिसांच्या रिपोर्टनुसार, काल रात्री सुशांतचे काही मित्र त्याच्या घरी होते. आज सकाळी बराचवेळ सुशांतने घरचा दरवाजा उघडला नाही म्हणून त्याच्या घरी काम करणाऱ्या नोकराने दरवाजा तोडला. यावेळी सुशांतचा देह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचे वृत्त आहे.\nसुशांत सिंग राजपूत ने आपल्या करिअरची सुरुवात एक टीव्ही अभिनेता म्हणून केली. २००८मध्ये त्याने ‘किस देश में है मेरा दिल’ मालिकेत पहिल्यांदा काम केले. मात्र त्याला खरी ओळख २००९मधिल एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून मिळाली. यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ‘काय पो छे’ हा सुशांतचा पहिला सिनेमा होता. पहिल्याच सिनेमातील अभिनयाबद्दल त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले होते. यानंतर सुशांतने वाणी कपूर आणि परिणीती चोप्रासोबत ‘शुद्ध देसी रोमांस’ सिनेमात काम केले. पण त्याच्या नावाची सर्वात जास्त चर्चा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक ‘एम एस धोनी एनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून झाली. तसेच हा त्याच्या करिअरमधला पहिला सिनेमा होता ज्याने १०० कोटींपेक्षा जास्तची कमाई केली होती. सुशांत ने “पी.के”, डिटेक्टिव ब्योमकेस बक्सि, सोनचिडिया आणि छिछोरे या सिनेमांमध्येही काम केले आहे. सारा अली खानसोबतच्या ‘केदारनाथ’ सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.\nPrevious MubaiSadNews : साजिद -वाजिद जोडीतील वाजिदखान यांना कोरोनाने हिरावले …. सिने जगतात हळहळ \nNext पंतप्रधान , मुख्यमंत्री , राजनाथसिंग यांच्यासह अनेकाकांकडून सुशांत सिंह राजपूतला भावपूर्ण आदरांजली\nIndiaNewsUpdate : एनएसडीच्या अध्यक्षपदी सिनेअभिनेते परेश रावल यांची निवड\nअभिव्यक्ती : संपादकीय : अरेरे , काय हे सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूचे किती हे राजकारण \nMumbaiNewsUpdate : स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ विरोधात भडकली कंगना\nचर्चेतली बातमी : सुशांतच्या आत्महत्येवरून उलट -सुलट चर्चेला जोर , राम गोपाल वर्मा यांचीही चर्चेत उडी\nMumbaiNewsUpdate : सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार , राज्यसरकारकडून चौकशीचे आदेश\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या : बिहार मध्येही शोककळा , उद्या मुंबईत होणार अंत्यसंस्कार , मृत्यूच्या चौकशीची मागणी\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना ज���ाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nMaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधील डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द \nMaharashtraCoronaUpdate : मंत्री नितीन राऊत आणि हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची बाधा\nEducationNewsUpdate : पालकांसाठी महत्वाची बातमी : जाणून घ्या नव्या निर्णयानुसार पहिलीतील विद्यार्थ्यांचे वय काय असेल \nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात 313 नवे रुग्ण , जिल्ह्यात 23277 कोरोनामुक्त, 6040 रुग्णांवर उपचार सुरू\nIndiaNewsUpdate : भारतीय न्यायव्यवस्थेवर माजी न्यायमूर्तींची कठोर शब्दात टीका , गेल्या सहा वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या अध:पतनास सुरुवात : जस्टीस अजित शहा\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर���षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nMaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधील डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द \nMaharashtraCoronaUpdate : मंत्री नितीन राऊत आणि हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची बाधा\nEducationNewsUpdate : पालकांसाठी महत्वाची बातमी : जाणून घ्या नव्या निर्णयानुसार पहिलीतील विद्यार्थ्यांचे वय काय असेल \nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात 313 नवे रुग्ण , जिल्ह्यात 23277 कोरोनामुक्त, 6040 रुग्णांवर उपचार सुरू\nIndiaNewsUpdate : भारतीय न्यायव्यवस्थेवर माजी न्यायमूर्तींची कठोर शब्दात टीका , गेल्या सहा वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या अध:पतनास सुरुवात : जस्टीस अजित शहा\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nMaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधील डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द \nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी September 19, 2020\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती September 19, 2020\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त September 19, 2020\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या September 19, 2020\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय ���ामंत September 19, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://parbhani.gov.in/mr/notice/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%81-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8-%E0%A4%AA/", "date_download": "2020-09-19T11:31:59Z", "digest": "sha1:O67HH2OM7JXG5MJMOHHM5FM2P3N7CJYT", "length": 7003, "nlines": 117, "source_domain": "parbhani.gov.in", "title": "सेलु तालुक्यातील कापुस पिकावरील बोंड अळीग्रस्त शेतक-यांंची यादी भाग-१ | परभणी | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nमहसुल / दंडाधिकार शाखा\nस्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nउप प्रादेशिक परिवहन कार्यालय\nमाहे ऑक्टोबर-नोव्हेंंबर २०१९ मधे झालेल्या अवेळी पावसामुळे बाधित शेतकरी यांंच्या मदत वाटप याद्या\nपरभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची विधान परिषद निवडणुक – २०१८\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीच्या याद्या\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीच्या याद्या (दुसरा टप्पा)\nप्रधानमंत्री पिक विमा योजना २०१७ लाभार्थी यादी\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ पात्र लाभार्थी याद्या\nखरीप २०१८ दुष्काळी अनुदान पहिला व दुसरा टप्पा\nखासदार स्थानिक विकास कार्यक्रम अंंतर्गत २०१४-१५ ते २०१८-१९ या कालावधीमधील मंजुर कामांंची यादी\nकोव्हीड रुग्णालयातील उपलब्ध बेडची सद्यस्थिती\nऔरंंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक २०२०\nजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nसेलु तालुक्यातील कापुस पिकावरील बोंड अळीग्रस्त शेतक-यांंची यादी भाग-१\nसेलु तालुक्यातील कापुस पिकावरील बोंड अळीग्रस्त शेतक-यांंची यादी भाग-१\nसेलु तालुक्यातील कापुस पिकावरील बोंड अळीग्रस्त शेतक-यांंची यादी भाग-१\nसेलु तालुक्यातील कापुस पिकावरील बोंड अळीग्रस्त शेतक-यांंची यादी भाग-१\nसेलु तालुक्यातील कापुस पिकावरील बोंड अळीग्रस्त शेतक-यांंची यादी भाग-१\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 18, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/bcci-big-change-in-team/", "date_download": "2020-09-19T11:57:52Z", "digest": "sha1:YUXTPN7SXADC3R4CBAUEY5YOQD2AOECA", "length": 9552, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "बीसीसीआय करणार संघात मोठा बदल | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nबीसीसीआय करणार संघात मोठा बदल\nमुंबई : २०१९ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा दारुण पराभव झाल्यानंतर बीसीसीआय भारतीय संघात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. भारतीय संघाचे उपांत्य फेरीतच पॅकअप झाले. गेल्या काही सामन्यांत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा टीकाकारांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. २०११ साली भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या धोनीला यंदा फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. संथ खेळामुळे त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातही ( बीसीसीआय) धोनीच्या सेंड ऑफच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.\nनिवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद लवकरच या बाबतीत धोनी सोबत चर्चा करणार आहेत. तसेच आता मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी आणि कसोटी सामन्यांसाठी वेगवेगळे कर्णधार नेमण्याचा विचार बीसीसीआयकडून गांभीर्यानं सुरू आहे. २०२० साली होणाऱ्या ट्वेंटी २० वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या संघ निवडीत धोनीच्या नावाचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत निवड समितीकडून मिळाले आहेत.\nसंघाचे नेतृत्व करण्यासाठी रोहित शर्मा योग्य असल्याचे बीसीसीआयच्या काही पदाधिकाऱ्यानी म्हटले. एकदिवसीय संघाची धुरा रोहित शर्माने त्याच्या खांद्यावर घ्यावी. सध्या यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. रोहितने नेतृत्व स्वीकारल्यास पुढील स्पर्धेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल, अशा शब्दांत त्यांनी माहिती सांगितली. सध्या अनेक गोष्टींकडे नव्याने पाहण्याची गरज आहे. या परिस्थितीसाठी रोहित शर्मा अतिशय योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. संघात विराट आणि रोहित असे दोन गट असल्याच्या चर्चा अतिशय त्रासदायक आहेत, असेही ते पुढे म्हणाले.\nराज्यात भाजपाचा मुख्यमंत्री; सरोज पांडे\nपद मिळाले, आव्हान मोठे\nगुगलकडून पेटीएमवर मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरुन हटविले\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\nपद मिळाले, आव्हान मोठे\nशहरातील 25 टक्के स्वयंसेवी संस्था धंदेवाईक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/aam-adami-party", "date_download": "2020-09-19T12:48:03Z", "digest": "sha1:UJCY7X24EARVRRMVMSREPDKNFRVMGDYB", "length": 8281, "nlines": 161, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Aam Adami Party Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nIPL 2020 LIVE Streaming : आयपीएलचे सामने कुठे, कधी आणि कसे पाहता येणार\nIPL 2020 | रोहितची रणनीती ठरली, धोनीविरुद्धच्या पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स सज्ज\nअरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार\nकेजरीवालांच्या कानशिलात का मारली\nनवी दिल्ली : “मी मुख्यमंत्री केजरीवाल यांना थप्पड का लगावली, मला माहीत नाही”, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरुणाने सांगितलं. सुरेश नावाच्या\nदिल्लीत काँग्रेस-आप आघाडीचा निर्णय राहुल गांधींकडे : शीला दीक्षित\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nIPL 2020 LIVE Streaming : आयपीएलचे सामने कुठे, कधी आणि कसे पाहता येणार\nIPL 2020 | रोहितची रणनीती ठरली, धोनीविरुद्धच्या पहिल्या विजयासाठी मुंबई इंडिय���्स सज्ज\nयवतमाळमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अंधारवाडी गावात भीतीचं वातावरण\nIPL 2020 | जसप्रीत बुमराहमुळे लसिथ मलिंगाची कमतरता भासणार नाही : ब्रेट ली\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nIPL 2020 LIVE Streaming : आयपीएलचे सामने कुठे, कधी आणि कसे पाहता येणार\nIPL 2020 | रोहितची रणनीती ठरली, धोनीविरुद्धच्या पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स सज्ज\nयवतमाळमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अंधारवाडी गावात भीतीचं वातावरण\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन रुग्णांना प्रवेश सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/published_article.php?v=Challenge-of-Dalit-PoliticsYC9447967", "date_download": "2020-09-19T12:12:21Z", "digest": "sha1:5JC3HKFJIAW3DTT62RC4XUI5PPHYURMJ", "length": 47672, "nlines": 151, "source_domain": "kolaj.in", "title": "दलितांना पुन्हा पॉलिटिकल करण्यातूनच होईल क्रांती| Kolaj", "raw_content": "\nदलितांना पुन्हा पॉलिटिकल करण्यातूनच होईल क्रांती\nवाचन वेळ : १० मिनिटं\nआजचा आंबेडकरी समाज द्विधा मन:स्थितीत आहे. प्रस्थापितांच्या अस्मितावादी राजकारणात तो पुरता अडकलाय. बाबासाहेबांनी स्पष्ट राजकीय भान आणि भूमिका दिलेल्या समाजाची आज अशी स्थिती का व्हावी, हा मोठा प्रश्न आहे. खरंतरं आज दलित नेतृत्वाने आणि समाजानेही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. दलित समाज आणि राजकारण यांच्यातल्या कोंडीचा विश्लेषण करणारा हा लेख.\nमहाराष्ट्रातल्या आंबेडकरी युवाशक्तीला बाकी सामाजिक शक्तींच्या तुलनेत सामाजिक परिवर्तनाची आस आणि ध्यास अधिक आहे. मुक्तीदायी समाजबदलाचं हे भान महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारशाने घडवलंय. हे भान जसं सामाजिक तसंच ते राजकीयदेखील आहे. डॉ. आंबेडकरांनी देशातल्या दलित, आदिवासी, शोषित, कष्टकरी जनतेच्या बाजूने राजकीय संघर्ष केला. या संघर्षातूनच त्यांनी पुढच्या पिढ्यांना विशेषत: अस्पृश्य जातींना राज्यकर्ती जमात बनण्याचा ध्येयवाद दिला. त्यांचं राजकीय भान घडवलं.\nदलित पॅंथरची फूट आणि फसलेलं राजकारण\nहे भान इतके स्पष्ट होतं, की डॉ. आंबेडकरांना समग्र शोषण मुक्तीचा व्यापक राजकीय कार्यक्रम घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात आरपीआय या राजकीय पक्षाची स्थापना करायची होती. पण त्यांच्या अकाली मृत्युमुळे भारतीय राजकारणातली महत्त्वाची कृती त्यांच्याकडून घडू शकली नाही. डॉ. आंबेडकरांनी विकसित केलेली राजकीय दृष्टी इतकी स्पष्ट होती की क्रांतिकारी पक्ष स्थापनेचं स्वप्न त्यांच्या नंतरच्या पिढीने प्रत्यक्षात आणलं.\nदुर्दैवाने पुढच्या काळात यशवंतराव चव्हाणांच्या बहुस्तरसत्ताक राजकारणाच्या सापळ्यात रिपाइंचं थिटं नेतृत्व अडकलं. त्यातच डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातल्या पक्षाची वाताहात सुरू झाली ती अजून थांबली नाही.\nदलित पॅंथरच्या चळवळीने डॉ. आंबेडकरांनंतरच्या दुसऱ्या पिढीतही हे भान तीव्र होतं, हे दाखवून दिलं. वाढत्या दलित अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर जन्मलेल्या या चळवळीने राजकीय पोकळी भरून काढण्याआधीच राजकीय अजेंडा सेट करण्याच्या मुद्दयावरून धुमश्चक्री उडाली. त्याची परिणती पॅंथर फुटण्यात झाली. पॅंथरची फूट किंवा रिपब्लिकन पक्षाचं फसलेलं राजकारण राजकीय कार्यक्रम घडवता न आल्याचा परिणाम होता. आंबेडकरी राजकारणात डाव्यांसारखी आत्मटीकेची परंपरा नसल्याने ही चूक अद्यापही चळवळीचे धुरीण लक्षात घ्यायला तयार नाहीत.\nरिपब्लिकन चळवळीला डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातला पक्ष घडवण्याची धमक दादासाहेब गायकवाड यांच्यापाशीच होती. त्यांनी घडवलेला भुमिहिनांचा सत्याग्रहही याची साक्ष देतो. पण त्यांच्याही पश्चात नेतृत्वाला अशा विस्तारित अजेंड्यावर पक्षाची चौकट उभी करता आली नाही. कोणताही राजकीय पक्ष नेतृत्वाच्या केवळ निष्ठेवर किंवा विचारधारेवर उभा राहत नाही. त्याच्या जोडीला अचूक राजकीय अजेंड्याची गरज असते. राजकीय पक्षाची कार्यक्रमपत्रिका काय ताकदीची आहे त्यावर तो पक्ष कोणत्या जनविभागाची कशी, कितपत पकड घेईल हे ठरत असतं.\nऐंशीच्या दशकात आंबेडकरी युवाशक्तीचा स्फोटक जोश पॅंथरच्या माध्यमातून संघटीतपणे समोर आला. पण तोही अल्पजीवी ठरला. पॅंथरच���या अस्तानंतर आजपर्यंत त्यानंतरच्या पिढीचा लढाऊ जोश संघटीतपणे दलित राजकारणाच्या अजेंड्यावर येऊ शकला नाही. पॅंथरच्या पिढीचा उद्रेक जसा दलित अत्याचारांविरोधात होता तसा तत्कालीन प्रस्थापित दलित राजकारणाच्या नेतृत्वाविरोधातही होता.\nऐंशीच्या दशकातली नवी फौज\nया उद्रेकाने आंबेडकरी विचारधारेच्या राजकारणाला नवं नेतृत्व दिलं. रामदास आठवले, नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे, अविनाश महातेकर, अरूण कांबळे, गंगाधर गाडे यासारख्या नव्या नेतृत्वाची फौज दिली. कालांतराने या नेतृत्वानेही प्रस्थापित राजकारणाचा मार्ग धरला.\nया नेतृत्वाने आंबेडकरवादाला बांधील राहत नवं राजकारण घडवण्याऐवजी स्वतःला पारंपरिक सरंजामीपणाच्या दावणीला बांधून घेतलं. त्यातून आंबेडकरी राजकारणाच्या ऱ्हासाला गती देण्याचंच काम झालं. या राजकीय नैतिकतेच्या पतनाचं दु:ख नि संतापही चळवळीच्या आजच्या पिढीला वाटत आहे. पण तरीही आजच्या पिढीचा उद्रेक या नेतृत्वाच्या विरोधात होताना दिसत नाही. किंबहुना पॅंथरच्या चळवळीने दिलेलं नेतृत्व आजही उरावर घेवून समाजक्रांतीची स्वप्नं बघणं सुरू आहे. अशा विचित्र कोंडीत आंबेडकरी चळवळीचा प्रवास सुरू आहे.\nआजची पिढी प्रस्थापित राजकीय नेतृत्वाविरूद्ध बंडखोरी करत नाही. मात्र आजची पिढी फुले आंबेडकरी विचारपरंपरेने दिलेलं भान विसरून गेलीय, असं म्हणणं अन्यायकारक होईल. दलित समाजात विशेषत: नवबौद्धांमधे उच्च शिक्षणाचं प्रमाण अलिकडच्या दशकांमधे कमालीचं वाढलंय. सामाजिक पातळीवर इतर समाजघटकांच्या तुलनेत बौद्ध अधिक संघटीत आहेत. आंबेडकरी युवाशक्तीला समग्र परिवर्तनाचं भान देणाऱ्या प्रबोधनाच्या चळवळी गावखेड्यापर्यंत पोचल्यात. त्यामुळे पँथरच्या पिढीएवढंच आजच्या पिढीतही तितकंच तीव्र भान आणि सामाजिक बांधीलकी सापडतं.\nआंबेडकरी युवा शक्तीची दुहेरी फसगत\nया पिढीला डॉ. आंबेडकरांचं समग्र मुक्तीचं स्वप्न माहीत आहे. या समग्र मुक्तीसाठी बाबासाहेबांनी आखलेली समाजक्रांतीची राजकीय व्युहरचनाही माहीत आहे. या समाजक्रांतीचे आपण अग्रदूत असून आदिवासी, भटके आणि ओबीसी जाती या दोस्तशक्ती आहेत, याचंही भान आहे. म्हणूनच ओबीसी जातींच्या आरक्षणासाठी मंडल आयोगाच्या लढाईत आंबेडकरी शक्ती आघाडीवर राहिली. या शक्तीची राजकीय समज आणि जागरूकता किती तीव्र आहे, ���ाचं दर्शन आपल्याला सोशल मीडियावरच्या काही पोस्ट वाचल्या तरी होतं.\nभाजप, काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्टांसह प्रादेशिक पक्षांच्या पॉलिटिकल फिलॉसॉफीपासून ते धोरणांची चिकित्सा करण्यात अग्रेसर आहेत. आता प्रश्न आहे तो, देशातल्या तमाम राजकीय पक्षांच्या ध्येयधोरणांवर आणि भूमिकांवर वैचारिक हल्ला करण्याची आणि त्यांच्या अजेंड्यावर बारीक लक्ष ठेवण्याची क्षमता बाळगून असणारी आंबेडकरी शक्ती दलितांचं राजकारण करणाऱ्या पक्षांकडून कृती कार्यक्रमाबाबत आग्रही असल्याचं दिसत नाही.\nएकीकडे काँग्रेस-भाजपासारखे पक्ष भांडवलवादी व्यवस्थेने पोसलेल्या विचारावर उभे आहेत. त्यांच्याकडून क्रांतिकारी राजकारणाची अपेक्षा ठेवणं मुळातच हास्यास्पद आहे. कम्युनिस्ट राजकारणाच्या पोथीनिष्ठ भूमिकेमुळे त्यांचा वर्गीय कार्यक्रम क्रांतिकारक असला तरी भारतीय वास्तवाच्यादृष्टीने अपुरा होता. डाव्यांची ही दृष्टी स्वच्छ करून त्यांना समग्र क्रांतीचा अजेंडा घडवायला भाग पाडण्याची क्षमता आंबेडकरी चळवळीत जरूर होती.\nआंबेडकर विरुद्ध मार्क्स हा राजकीय कट\nआंबेडकर विरुद्ध मार्क्स या हेतूपूर्वक रचलेल्या राजकीय कटात या शक्यताच संपवण्यात आल्या. हे षड्यंत्र डाव्या आणि आंबेडकरी चळवळीच्या नेतृत्वाने राजकीय हितसंबंधाची सोय म्हणून पाहिले. परिणामत: बदलत्या राजकीय पर्यावरणात हे सगळे आज परिघाबाहेर फेकले गेलेत.\nसर्वहारा वर्गाच्या मुक्तीचं राजकारण करणाऱ्या पक्षांची स्पेस संपुष्टात आल्याने नेतृत्वाचं फारसं नुकसान होत नाही. यात नुकसान होतं ते लढणाऱ्या कार्यकर्त्यांचं आणि त्या पक्षांचा जनाधार असलेल्या वर्गाचं. डाव्यांनी भारताच्या संदर्भात कामगार वर्गाचं वर्गभान न घडवल्याने शेतकरी कामगार आणि सामाजिकदृष्ट्या शोषित जातींची एकजूट उभारण्यात ते अपयशी ठरले.\nपरिणामी कामगार एक संघटीत वर्ग म्हणून संपुष्टात आला. सोबतच शेतकरी परिघाबाहेर फेकला गेला. सामाजिक शोषित वर्ग जातीय पातळीवरच्या अंतर्विरोधाने ग्रस्त होऊन भांडवली पक्षांच्या दरबारात कळपाकळपाने दाखल झाले. राजकीय पक्ष आणि त्यांचा राजकीय कार्यक्रम केवळ सत्ता प्राप्तीचा नसतो. तो विशिष्ट राजकीय तत्त्वप्रणालीचा वाहकही असतो. अन्यथा ते तत्त्वज्ञान गारठून जाण्याची भीती असते. आज आपण जे गांधीवादाबाबत अनुभवतोय तेच आता मार्क्सवाद, आंबेडकरवादासमोरचं आव्हान आहे.\nमहाराष्ट्रातला बौद्ध समाज हा रिपब्लिकन राजकारणाचा जैविक जनाधार मानला जातो. आज त्यात फारसं तथ्य राहिलं नाही. तरीही फुटीची वेदना सहन करत या जनतळाने रिपब्लिकन चळवळीला कायम ताकद दिलीय.\nमहाराष्ट्रात १९६२ मधे रिपब्लिकन पक्षाला मिळालेल्या मतांची टक्केवारी ११.६६ इतकी होती. २००९ च्या निवडणूकीत २.०६ टक्कांवर घसरली. २०१४ मधे तर यात आणखी घट झाली. ही बाब दु:खदायक असली तरी ही अपरिहार्यता रिपब्लिकन नेतृत्वानेच तयार केलीय. केवळ अस्मितेच्या लढाया लढून पक्षाचा जनाधार दीर्घकाळ टिकवता येत नाही. त्यासाठी जनतेच्या जीवन मरणाचे प्रश्न घेवून राजकीय मैदानात संघर्ष करावा लागतो.\nबाबासाहेबांच्या स्वप्नातली आरपीआय आणि आजची लीडरशीप\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय पक्षाला लोकशाहीच्या मजबुतीचे साधन मानलं. जनतेचं मुक्तीदायी राजकारण पुढे नेण्यासाठी साधनात अडकून न पडता प्रसंगी नवी साधनं घडवत राजकीय व्यूहरचना उभी केली. शेड्यूल कास्ट फेडरेशन, स्वतंत्र मजूर पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही साधनं या व्यूहनीतीचाच तर भाग होती. स्वतंत्र मजूर पक्षाच्या राजकीय अनुभवातून ते पुन्हा शेकाफेकडे वळले. समग्र मुक्तीसंघर्षाच्या राजकारणाच्यादृष्टीने शेकाफेलाही मर्यादा होत्या हेही ते चांगलं जाणून होते.\nडॉ. आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९५६ ला धम्मदीक्षेसाठी नागपूरला मुक्कामी असताना पत्रकारांशी बोलताना एक गोष्ट स्पष्ट केली. ती म्हणजे, धर्मांतरानंतरही शेकाफे अस्तित्वात राहिला, तरी मी मात्र त्याचा सदस्य राहणार नाही. त्यानी शेकाफेच्या मर्यादा सांगून सर्व वर्गांना सामावून घेणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या स्थापनेचा निर्णय घेतला होता. दुर्दैवाने बाबासाहेबांना त्याच्या हयातीत पक्ष स्थापना करता आला नाही. मात्र आपला पक्ष कसा असेल हे त्यांनी भारतीय जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्रात सविस्तर सांगून ठेवलं.\nया खुल्या पत्राला बांधील राहून दलित नेतृत्वाने राजकीय व्यवहार केला असता तर दलित राजकारणाची आजच्यासारखी वाईट अवस्था झाली नसती. आज या पत्राचा आणि वर्तमान दलित राजकारणाचा दुरान्वयेही संबंध राहिला नाही.\nसत्तेचं किंवा सत्तेसाठी राजकारण करायचं म्हणून काही डॉ. आंबेडकरांना पक्ष ��्थापन करावयाचा नव्हता. लोकशाहीच्या यशसिद्धीसाठी विरोधी पक्षाची भूमिकाही चोख बजावायची होती. लोकशाही यशस्वीतेसाठी जनतेने सतत पाच वर्षे सत्तेवर नियंत्रण ठेवायला हवं, विरोधी पक्ष हा त्यासाठीचा साधन असतो. डॉ. आंबेडकरांनी आपल्या खुल्या पत्रात पक्ष संघटन, तत्त्वज्ञान आणि कार्यक्रम यांना प्राध्यान्यक्रम दिला. राजकीय डावपेच आणि मुत्सद्देगिरी हा पक्षरचनेत सर्वात शेवटचा मुद्दा असून मुत्सद्देगिरी तारतम्याने करण्याची बाब असल्याचंही ते बजावतात.\nडॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाचा आधार हे पत्र आहे. मात्र दलित नेतृत्वाने पत्रातला कृती कार्यक्रम डोक्यावर उभा करत निवडणूकपूर्व युती हाच पक्षाचा एकमेव प्रधान कार्यक्रम बनवला. निवडणुकीत युती कोणाबरोबर करायची या एकाच मुद्द्यावर रिपब्लिकन चळवळीच्या आतापर्यंतच्या सर्व फुटी झालेल्या आहेत. रिपब्लिकन नेतृत्वाने पक्षाला ना धोरण दिलं ना कार्यक्रम हे एका अर्थाने तत्त्वप्रणालीशीच काडीमोड घेण्याचा प्रकार होता. तो त्यांनी राजरोसपणे केला.\nडॉ. आंबेडकरांच्या राजकीय भूमिकेशी प्रतारणा करताना दलित जनतळ तुटण्याचा किंवा दलित बुद्धीजीवींचाही धाक वाटला नाही. आपण कोणत्याही राजकीय तडजोडी केल्या किंवा शोषणमुक्तीचा कोणताही राजकीय कार्यक्रम दिला नाही तरी रिपब्लिकन पक्षाचा पारंपरिक बौद्ध जनाधार तुटणार नाही याची त्यांनी चलाखीने व्यवस्था केली. त्यासाठी आरपीआय हा डॉ. आंबेडकरांचा स्वप्नातला पक्ष आहे हे त्यांनी मिथक घडवलं. आंबेडकरी जनता या मिथकाशी श्रद्धेने जोडली गेली.\nविस्मरणात गेलेलं राजकीय संघटन\nडॉ. आंबेडकरांच्या राजकीय तत्त्वप्रणालीशी पर्यायाने जनतेचं दायित्व निभावण्याची क्षमता दलित नेतृत्वाने काँग्रेसच्या दाता-आश्रित संबंधाच्या राजकारणात सत्तरच्या दशकातच गमावलीय. किंबहुना कार्यकर्ता आणि जनतेप्रतिचं दायित्व त्यांना व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपोटी निभावायचं नव्हतं. या खुज्या दृष्टीमुळेच रिपब्लिकन पक्ष शिस्तीच्या संघटन चौकटीत उभं करणं दलित नेतृत्वाने जाणीवपूर्वक टाळलं.\nराजकीय क्रांतीचा अग्रदूत असलेला दलित महाराष्ट्रात शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात राहतो. मात्र दलित नेतृत्वाने रिपब्लिकन राजकारणाचा आवाज ��हरी दलितांपुरताच मर्यादित ठेवला. हा क्षीण आवाजही संघटनात्मक बळ घेवून आपल्याविरोधात उभा राहणार नाही, याचीही पुरती खबरदारी घेतली.\nग्रामीण दलित जनतळामधे राजकीय संघटन सोडाच पण हा क्षीण आवाजही ऐकू येत नाही. राजकीय अजेंड्याबाबत रिपब्लिकन नेतृत्व कधीच गंभीर नव्हतं. राजकीय अजेंडा मजबूत पक्षसंघटनेशिवाय राजकीय उठावाचा प्रेरक बनत नसतो. राजकीय कृती कार्यक्रमाची मागणी ही पक्ष संरचनेत लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दबावातून होत असते. दलित नेतृत्वाने या दवाबाच्या शक्तीच उभ्या राहू दिल्या नाहीत. एका अर्थाने दलितांच्या सामाजिक शक्तीचं हेतुत: केलेलं हे अराजकीयीकरण आहे.\nराजकीय अजेंड्याचं काय झालं\nजनतेच्या हितसंबंधाच्या रोजच्या राजकीय संघर्षातून जनतेचं राजकीयीकरण होत असतं. १९९० नंतरच्या जागतिक उदारीकरणाच्या प्रभावातून देशात जात-वर्गीय वास्तवात उच्चजातवर्गीय सत्ताधारी आणि भांडवलधारी हितसंबंधातून नवी आर्थिक धोरणं उदयास आली. त्याने सामाजिकदृष्ट्या शोषित जनसमुहांचं कंगालीकरणच केलंय. या धोरणांना भिडण्याचं धाडस करणारा एकही जनसंघर्ष दलित नेतृत्वाने केला नाही. किंबहुना या कंगालीकरणाकडे सोयीस्करपणे पाठ फिरवून दलित शक्तीच्या अराजकीयीकरणालाच गती दिली. आज देशात कोणताही राजकीय अजेंडा नसणारा एकमेव राजकीय पक्ष म्हणजे आपली रिपब्लिकन चळवळच असेल.\nगेल्या २५ वर्षाच्या काळात जनतेचं शिक्षण, आरोग्य, रोजगार, महागाई हे प्रश्न गंभीर बनलेत. संघटीत कामगार वर्गाचा संकोच करत गुलामासारखं श्रम विकणाऱ्या असंघटीत कामगार वर्गाचा चलाखीने विस्तार होतोय. आरक्षण संपवेण्याचं नियोजनबद्ध कारस्थान आता निव्वळ रचलंच जात नाही तर ते आता यशस्वी होतानाही दिसतंय. यापैकी आरक्षणाचा मुद्दा सोडला तर बाकी दलित कष्टकऱ्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर कोणत्याही दशकात रिपब्लिकन चळवळीचं काहीच म्हणणं राहिलेलं नाही.\nदादासाहेब गायकवाडांनंतर रिपब्लिकन चळवळीच्या अजेंडाहीन राजकारणाचा अपवाद ठरलं ते ॲड. प्रकाश आंबेडकरांचं राजकारण. दादासाहेब गायकवाड यांच्या ऐतिहासिक भूमिहिनांच्या देशव्यापी सत्याग्रहानंतर महाराष्ट्रात गायरानाचा संघर्ष उभा करून जमिनीच्या प्रश्नाला भिडण्याचं काम प्रकाश आंबेडकरांनीच केलं. ते रिपाइंच्या मिथकात अडकून पडले नाहीत. आधी भारतीय रिपब्लिकन पक्षाचा भारिप बहुजन महासंघ असा विस्तार केला. दलित, आदिवासी, भटके, ओबीसी एकजुटीची डॉ. आंबेडकरांनी दिलेली राजकीय व्यूहरचना व्यवहारात उतरवण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकरांनी केला. पण संघटनात्मक मर्यादांमुळे ते महाराष्ट्राचं राजकारण प्रभावित करू शकले नाहीत.\nदलित मध्यमवर्ग अभिजनवादी बनला\nॲड. प्रकाश आंबेडकरांकडे बाबासाहेबांचे वारस म्हणून असेल कदाचित, पण गंभीर राजकारण करण्याचा वकूब जरूर आहे. राजकीय अजेंडा सेट करण्याची क्षमताही राखून आहेत. पण या राजकीय कार्यक्रमपत्रिकेवर जनतेला चेतवणारं संघटन उभं करण्यात त्यांनीही टाळाटाळ केली. त्यांचंही राजकारण शहरी जनाधारापर्यंतच मर्यादित राहिलं.\nदलित चळवळीच्या राजकीय ऱ्हासाच्या काळात दलित मध्यमवर्ग कुठे आहे हा प्रश्न शेवटी उपस्थित होतोच. कोणत्याही विचारधारेच्या राजकीय विकासात बुद्धीजीवी वर्ग नेहमी कळीची भूमिका बजावतो. उत्तर प्रदेशात कांशीराम यांच्या राजकारणाला रसद आणि गती देण्याचं काम दलित बुद्धीजीवींनीच केलं. महाराष्ट्रात रिपब्लिकन चळवळीला पॅंथरच्या काळापर्यंत दलित मध्यमवर्गाने आक्रमकपणे योगदान दिलं. पॅंथरच्या वाताहतीनंतर दलित राजकारणाचा आवाज क्षीण होत जाण्याबरोबरच मध्यमवर्गाच्या जाणिवा आणि निष्ठाही विसविशीत झाल्या.\nआजचा दलित मध्यमवर्ग अभिजनवादी बनला असून या मध्यमवर्गाची राजकारणाकडे बघण्याची नजर राजकीय औदासिन्य आणि परिघावरच राजकारण करण्याची असल्याचं निरीक्षण जेष्ठ अभ्यासक गोपाळ गुरू यांनी नोंदवलंय. आणि ते खरंच आहे. हा मध्यमवर्ग आज सोशल मीडियावर राजकीय जाणकार म्हणून व्यक्त होताना दिसतोय.\nया सगळ्यात गंमतीचा भाग असा, की काँग्रेस, भाजप ते डाव्यांच्या भूमिका, कार्यक्रम यांची डॉ. आंबेडकरांच्या राजकीय दृष्टीची फूटपट्टी लावून चिकित्सा करणारा हा मध्यमवर्ग रामदास आठवलेंच्या राजकीय व्यवहारांबाबत सोयिस्कर मौनात जातो. उद्या आठवलेंनी भाजप सोडली तर त्यांना शूद्धिपत्र देण्यात हा मध्यमवर्गच आपला हात आखडता घेणार नाही.\nआज प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात बौद्धेतर शोषित जातीसमुहांतून मोठा प्रतिसाद मिळतोय. या प्रतिसादाने हा मिडलक्लासही हरखून गेलाय. या आघाडीला जो प्रतिसाद मिळतोय त्याने एक गोष्ट अधोरेखित केली. ती म्हणजे, जनता स��्ताधाऱ्यांच्या धोरणांनी प्रचंड शोषित आहे. त्यांना उभारी देणारं पर्यायी राजकारण हवं आहे. आणि हे लांब पल्ल्याच्या राजकीय लढाईतूनच देता येऊ शकतं. आजतरी प्रकाश आंबेडकरांचा हा प्रयोग या लांब पल्ल्याच्या राजनीतीचा भाग वाटत नाही. कारण या प्रयोगाला सध्या २०१९ च्या निवडणूकीची पार्श्वभूमी आहे.\nआज दलित नेतृत्वाला कशाचाच धाक राहिला नाही. ना मध्यमवर्गाचा ना दलित जनतेचा. दलित जनतेचं होत असलेलं अराजकीयीकरण दलित राजकारणापुढचा गंभीर प्रश्न आहे. मुक्तीदायी राजकारणासाठी जनतेचं मुलभूत प्रश्नांच्या संघर्षात राजकीयीकरण करावं लागेल. संघटन आणि अजेंड्याशिवाय असं राजकारण उभं करताच येणार नाही. डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेतला लोकशाही बळकट करणारा विरोधी पक्ष म्हणून रिपब्लिकन चळवळीला उभं राहता न आल्यानेच लोकशाही दुबळी करण्यात उच्च जातवर्गीय सत्ताधाऱ्यांना यश येऊ शकलं.\nअॅट्रॉसिटी म्हणजेच अनुसुचित जात, जमात अत्याचार प्रतिबंधक कायदा त्यांनी सहजपणे कमजोर केला. याच्या पापाचे वाटेकरी भाजपपेक्षा आपणच अधिक आहोत ही आत्मटीका केली तरच भवितव्य आहे.\n(लेखक हे सिंधदुर्ग जिल्ह्यात शिक्षक असून परिवर्तनवादी चळवळीतले कार्यकर्ते आहेत.)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया.\nडॉ. रघुवंश प्रसाद सिंग : पिछडयांच्या हितासाठी झटणारे राजपूत नेते\nडॉ. रघुवंश प्रसाद सिंग : पिछडयांच्या हितासाठी झटणारे राजपूत नेते\nसगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र\nसगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र\nसुशांत सिंगला न्याय की राजकारण \nसुशांत सिंगला न्याय की राजकारण \nवसंतराव नाईक यांचे राजकारणापलिकडचे किस्से\nवसंतराव नाईक यांचे राजकारणापलिकडचे किस्से\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nसाथरोगातही वाढतच जाते दलितांची पिळवणूक\nसाथरोगातही वाढतच जाते दलितांची पिळवणूक\nज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी\nज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी\nमनातल्या, व्यवहारातल्या जातीला मारण्याची दिशा दाखवणारं पुस्तक\nमनातल्या, व्यवहारातल्या जातीला मारण्याची दिशा दाखवणारं पुस्तक\nडावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं\nडावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=4692", "date_download": "2020-09-19T13:10:57Z", "digest": "sha1:DGXI7AKI3WGIV5TBOIVFLZ6DVJDGP3WN", "length": 4403, "nlines": 69, "source_domain": "m4marathi.com", "title": "फॅशनेबल राहायचे तर.. – m4marathi", "raw_content": "\nप्रत्येक फॅशन आपल्यावर सूट होईलच असे नाही. रंग, रूप, बांधा, वय या सर्व बाबी लक्षात घेऊनच फॅशन अंगीकारायला हवी. उंची चांगली असल्यास कुठल्याही फॅशनचे कपडे खुलून दिसतात. मात्र उंची कमी असेल तर थोडी काळजी घ्यायला हवी. अशा लोकांना बोल्ड प्रिंटचे कपडे वापरणं टाळावं. उंची कमी असल्यास व्ही नेकलाईनचे कपडे चांगले दिसतात. शरीरयष्टी सडसडीत असल्यास गडद रंगाचे कपडे चांगले दिसतात. व्यवसायानुसारही कपड्यांची निवड केली जावी. ऑफिसमध्ये जाणार्‍या महिलांनी कॉर्पोरेट ड्रेसिंग सेन्स लक्षात घेऊन कपडे वापरावे.\nऑफिसमध्ये गडद रंगाचे कपडे वापरणं टाळावं, त्याचप्रमाणे अंगप्रदर्शन करणारे कपडे टाळावे. खूप जास्त कलाकुसर असणारे अथवा घुंगरू, टिकल्या, गडद रंगाचे मणी, आरसे यांची सजावट असलेले कपडे टाळावे. गृहिणींना देखील प्रावरणं निवडताना काळजी घ्यायला हवी. अलीकडे पारंपरिक साडीला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. प्री-स्टिच्ड साडी, गाऊन साडी वापरून पाहायला हरकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%94%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-09-19T13:45:47Z", "digest": "sha1:Y7P4WYYZQOVEDO62BJWWHFWDW4MWUZAC", "length": 4855, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रोटी कपडा और मकान (हिंदी चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "रोटी कपडा और मकान (हिंदी चित्रपट)\n(रोटी कपडा और मकान या पानावरून पुनर्निर्देशित)\nरोटी कपडा और मकान हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९७४ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nइ.स. १९७४ मधील चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी १९:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2020-09-19T14:07:12Z", "digest": "sha1:YHASNBLNWZNBP7Y4AL45R4AS3SY4UJZ7", "length": 6020, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मनविंदर बिस्लाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nमनविंदर बिस्लाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मनविंदर बिस्ला या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nलक्ष्मीपती बालाजी ‎ (← दुवे | संपादन)\nलक्ष्मीरतन शुक्ला ‎ (← दुवे | संपादन)\nजॅक कॅलिस ‎ (← दुवे | संपादन)\nब्रेट ली ‎ (← दुवे | संपादन)\nब्रॅड हॅडिन ‎ (← दुवे | संपादन)\nरॉयन टेन डोशेटे ‎ (← दुवे | संपादन)\nआयॉन मॉर्गन ‎ (← दुवे | संपादन)\nयुसुफ पठाण ‎ (← दुवे | संपादन)\nसिद्धार्थ कौल ‎ (← दुवे | संपादन)\nजेम्स पॅटिन्सन ‎ (← दुवे | संपादन)\nकोलकाता नाइट रायडर्स ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:भारतीय प्रीमियर लीग संघ साचे ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:कोलकाता नाइट रायडर्स संघ ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ भारतीय प्रीमियर लीग संघ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:कोलकाता नाईट रायडर्स संघ खेळाडू ‎ (← दुवे | संपादन)\nशाकिब अल हसन ‎ (← दुवे | संपादन)\nजयदेव उनाडकट ‎ (← दुवे | संपादन)\nदेबब्रत दास ‎ (← दुवे | संपादन)\nइक्बाल अब्दुल्ला ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ २०-२० चँपियन्स लीग ‎ (← दुवे | संपादन)\n२०१२ इंडियन प्रीमियर लीग ‎ (← दुवे | संपादन)\nसद्य आयपीएल संघ यादी ‎ (← दुवे | संपादन)\nसुनिल नारायण ‎ (← दुवे | संपादन)\n२०१२ इंडियन प्रीमियर लीग - अंतिम सामना ‎ (← दुवे | संपादन)\nमनविंदर बिसला (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\n२०१३ इंडियन प्रीमियर लीग ‎ (← दुवे | संपादन)\nभारत राष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nमनिंदर बिसला (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० इंडियन प्रीमियर लीग ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/illegal-things-on-internet/", "date_download": "2020-09-19T11:38:01Z", "digest": "sha1:5EH4V25ANY3ZTLJYS4FVWEFB4PJ3SH6A", "length": 1520, "nlines": 24, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Illegal Things On Internet Archives | InMarathi", "raw_content": "\nइंटरनेटवर या गोष्टी करणे ‘बेकायदेशीर’ आहे तुम्हाला ठाऊक आहे का\nकदाचित तुम्हाला हे माहित नसेल की इंटरनेट वापरताना काही गोष्टी करण्यास बंधन लावण्यात आली आहेत. पण आपण बिनधास्तपणे इंटरनेटवर ही गैर कामे करत असतो…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathicorner.com/tag/anganwadi-sevika-mandhan-maharashtra", "date_download": "2020-09-19T12:12:48Z", "digest": "sha1:AGEVI67B2VGSMMC7VVTVRQK4OROBA3WQ", "length": 2084, "nlines": 48, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "Anganwadi Sevika Mandhan Maharashtra Archives - मराठी कॉर्नर", "raw_content": "\nअं���णवाडी सेविका मानधन 2020 महाराष्ट्र\nअंगणवाडी सेविका मानधन 2020 महाराष्ट्र मध्ये किती मानधन मिळते तसेच किती भेटत होते आणि नंतर किती भेटत आहे आणि नंतर किती भेटत आहे मानधन मध्ये किती वाढ झाली आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि अंगणवाडी सेविकांना किती मानधन मिळते मानधन मध्ये किती वाढ झाली आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि अंगणवाडी सेविकांना किती मानधन मिळते अंगणवाडी सेविकांना किती पेंशेन मिळते अंगणवाडी सेविकांना किती पेंशेन मिळते ते सुद्धा आपण …\nपुढे वाचा…अंगणवाडी सेविका मानधन 2020 महाराष्ट्र\nकुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा\nभारतात X, Y, and Z सुरक्षा म्हणजे काय या स्तराची सुरक्षा केंव्हा दिली जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.renurasoi.com/2020/03/blog-post.html", "date_download": "2020-09-19T11:16:21Z", "digest": "sha1:LSHR2ITJJAPHIZCFIRQOCRDP2CXRUCRH", "length": 11822, "nlines": 321, "source_domain": "www.renurasoi.com", "title": "वरण फळ", "raw_content": "\nहा एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन पदार्थ आहे... पूर्ण जेवणाला पर्याय...\nफार चवदार चविष्ट लागतात...😋😋😋\nगुजराथी दाल ढोकळी प्रमाणेच ...\nखुप चवदार आणि पौष्टिक ...\nमसाल्यां व्यतिरिक्त कार्बोहायड्रेट आणि प्रथिने युक्त... असल्याने सगळ्यांना आवडतो...\n* तुरीची डाळ ... 1 वाटी\n* मीठ ... 1.5 टीस्पून\n* हिरव्या मिरच्या ....4 चिरून\n* तेल ... 4 टेबलस्पून\n* मोहरी ... 1/4 टीस्पून\n* हिंग पावडर ... 1/4 टीस्पून\n* लिंबाचा रस ... 4 टीस्पून\n* साखर ... 3 टीस्पून\n* गव्हाचे पीठ ... 1 वाटी\n* तेल ... 3 टीस्पून\n* मीठ ... 3/4 टीस्पून\n* लाल तिखट ... 1/2 टीस्पून\n* हळद ... 1/4 टीस्पून\n* जिरे ... 1/4 टीस्पून\n* ओवा ... 1/4 टीस्पून\n* बारीक चिरलेला कांदा ... 1 वाटी\n* बारीक चिरून टोमॅटो ... 1/2 वाटी\n* बारीक चिरलेली कोथिंबीर ... 1/4 वाटी\n* तुरीची डाळ स्वच्छ धुऊन 30 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. 30 मिनिटानंतर, 3 वाटी पाणी आणि हळद घालून शिजवा. हाय गॅस वर 10 मिनिटे व मंद गॅसवर 10 मिनिटे शिजवा.\n* कुकर थंड झाल्यावर वरण छान घोटून एकजीव करावे, आणि 1वाटी पाणी घाला. बाजूला ठेवा.\n* फळां साठी सर्व साहित्य मिसळा आणि 1/२ वाटी पाणी वापरुन घट्ट कणीक भिजवून ठेवा.10 मिनिटे मुरू द्या.\n* 10 मिनिटानंतर, लहान लहान पुरी करा आणि फोटोमध्ये दर्शविलेल्या प्रमाणे आकार द्या.\n* गॅसवर एक मोठं भांडे किंवा कढई ठेवा, तेल गरम करा, त्यात मोहरी घाला.\n* फोडणी झाल्यावर त्यात हिंग आणि हिरवी मिरची घालावी.\n* घोटलेले वरण घाला, मीठ, साखर आणि लिंबाचा रस घाला. नीट म��सळा.\n* 3 वाटी पाणी घालून गॅसवर उकळी येऊ द्या, जेव्हा ते छान उकळण्यास सुरवात होईल, आधीच तयार केलेले फळं एक एक करून काळजीपूर्वक घालावे.\n* गॅस मध्यम आचेवर ठेवा, 5 मिनिटात फळं पृष्ठभागावर तरंगू लागतील.. याचा अर्थ ते शिजले आहेत आणि सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत.\n* गॅस बंद करा.\n* एका सर्व्हिंग Bowl मध्ये 4....5 फळ घाला, वरण घाला, कच्चा कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालावी.\n1) तुम्ही लिंबूच्या रसाऐवजी कच्ची कैरी चार किस किंवा कोकम/ आमसुले किंवा चिंचेचा कोळ वापरू शकता.\n2) साखरेऐवजी गूळ घालू शकता.\n3) कढीपत्ता वेगवेगळ्या चवसाठी वापरा.\n4) एक चमचा घरी केलेले तूप घालून सर्व्ह करा.\nताई आज बनवली फळे, छान झाली,lockdown रेसिपी पाठवा take care\nफोटो असल्यास शेअर करा प्लीज\nसकाळच्या घाईच्या वेळेत, स्वयंपाक व नाश्ता हे दोन्ही आटपून 9 वाजता ऑफिससाठी घराबाहेर पडणे म्हणजे तारेवरची कसरत😊.\nत्यात माझा दिवसाची सुरुवात होणारा नाश्ता हा पोषक असावा ह्या गोष्टीवर भर असतो.\nमग अशावेळेस खुप युक्ती लढवाव्या लागतात.\nआज त्यातीलच एक चवदार प्रकार...\nखमंग दोसा...बिना चटणीचा तरी चवदार...\nलोखंडी तवा वापरून हि पटकन होणारा...\nजाड पण तिखट हिरवी मिरची ..4,5\nतांदुळ, डाळ स्वछ धुवून व मेथीदाणे घालुन 4..5 तास भिजवा.\nमिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या, फार पातळ वाटु नका.\nसकाळी त्यात मीठ घालून, मिक्स करा, गरज वाटली तर 1 वाटी पाणी घालून पातळ करा.\nगॅसवर स्वच्छ घासलेला लोखंडी तवा 5 मिनिटे तापवत ठेवा.\nगॅस कमी करून , त्यावर 2 tsp तेल पसरवून अजून 3 मिनिटे तापवा.\nआपला तवा दोसे करायला सिद्ध झाला.\nतवा मंद गॅसवर करा, 2..3 थेंब तेल घालून पसरवा, 2 मोठे चमचे भरून पीठ घाला, झटपट गोल पसरवा.\nखुप पातळ नको, जाडसर ठेवा.\nत्यावर मिरची चे तुकडे आ…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/pimpari-news/", "date_download": "2020-09-19T13:25:56Z", "digest": "sha1:AV5R6VAZF3DFMV3E52CGARQVIZN3FC65", "length": 3861, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "pimpari news Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nखासगी शाळांमध्ये भरतोय पुस्तकांचा बाजार\nशहरातील मंगल कार्यालये वापराशिवाय पडून\n मृत्यू झालेल्या करोनाबाधिताचा मोबाइल रुग्णालयातून चोरीला\nपिंपरी-चिंचवड पालिकेचा त्रास थांबविण्याचे खासदार बारणेंना साकडे\nइंजेक्‍शनचा काळा बाजार करणाऱ्यांची गय नाही – मिसाळ\n‘पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या खरेदीतील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी क��ा’\nसामाजिक कार्यकर्त्यांना धमकी; राज्यमंत्री कडू यांच्याकडे तक्रार\nदेहू, येलवाडीला जोडणारा रिंगरोड अर्धवट; मुख्यमंत्र्यांना निवेदन\nपिंपरीत सेरो सर्व्हेची प्रतीक्षा\nपिंपरी-चिंचवड शहरात रुग्णसंख्येने पार केला 68 हजारांचा टप्पा\nसलामीच्या सामन्यात कोण मारणार बाजी\nफेसबुकचं हे नवं फिचर नक्की ट्राय करा…\nफडणवीसांना सामंत यांनी करून दिली पहाटेच्या शपथविधीचा आठवण; म्हणाले…\nनवलाखा यांच्या पत्राची राज्यपालांनी दखल घेत भेटीचे दिले निमंत्रण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/girgaon-7-thousand-square-feet-rangoli-43031.html", "date_download": "2020-09-19T12:37:06Z", "digest": "sha1:4DSPQTARYUFMXIU6OUVNYYBJLBXP66H7", "length": 15804, "nlines": 190, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "गिरगांवात 7 हजार चौरस फूट महारांगोळी, अभिनंदनच्या शौर्याला सलाम", "raw_content": "\nतुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nडोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार झटका, व्हेनेझुएला आणि उत्तर कोरियामुळे अमेरिकेच्या नाकीनऊ\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nगिरगांवात 7 हजार चौरस फूट महारांगोळी, अभिनंदनच्या शौर्याला सलाम\nमुंबई: गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघणाऱ्या शोभायात्रेपूर्वी गिरगावात महारांगोली रेखाटण्यात आली आहे. पाडव्यानिमित्त गिरगावात ‘स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान’तर्फे यंदाही शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या वर्षीची यात्रा ‘ज्योतीने तेजाची आरती’ या संकल्पनेवर आधारित आहे. मागील वर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे महारांगोळीचे आयोजन करण्यात आले आहे. रंगशारदाचे श्री. प्रसाद मुंढे आणि स्वास्थ्यरंगचे डॉ. तेजस लोखंडे यांच्या सहकार्याने ‘ज्योतीने …\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई: गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघणाऱ्या शोभायात्रेपूर्वी गिरगावात महारांगोली रेखाटण्यात आली आहे. पाडव्यानिमित्त गिरगावात ‘स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान’तर्फे यंदाही शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या वर्षीची यात्रा ‘ज्योतीने तेजाची आरती’ या संकल्पनेवर आधारित आहे.\nमागील वर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे महारांगोळीचे आयोजन करण्यात आले आहे. रंगशारदाचे श्री. प्रसाद मुंढे आणि स्वास��थ्यरंगचे डॉ. तेजस लोखंडे यांच्या सहकार्याने ‘ज्योतीने तेजाची आरती’ या यात्रेच्या संकल्पनेवर आधारित 7 हजार चौरस फूटाची महारांगोळी साकारण्यात आली आहे. या महारांगोळीकरिता 200 किलो रांगोळी आणि 600 किलो रंग वापरले आहेत. रंगशारदा आणि स्वास्थ्यरंगच्या 25 कलाकारांतर्फे 7 तासांच्या अथक प्रयत्नांतून ही महारांगोळी साकारण्यात आली.\nपुलवामा इथे झालेल्या भ्याड दहशदवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या वायू दलाच्या एअरस्ट्राईकला मानवंदना या रंगोळीमधून देण्यात आली आहे. विंग कमांडर अभिनंदनच्या शौर्याची गाथा रांगोळीच्या माध्यमातून मांडली आहे.\nगिरगांवच्या महारांगोळीचे प्रदर्शन शुक्रवार दि. 29 मार्च 2019 आणि शनिवार दि. 30 मार्च, 2019 रोजी सकाळी 9 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत माधवबाग पटांगण, सी. पी. टँक येथे बघता येईल.\nमहिलांसाठी नऊवारी साडी नेसण्याच्या निःशुल्क प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रविवार दि. 31 मार्च 2019 रोजी आर्यन शाळा, गिरगांव येथे दुपारी 3 ते 5 या वेळात करण्यात आले आहे.\n\"कंगनाचे अख्खे करिअर कंपूशाहीवर आधारित\" नगमाच्या आरोपांनंतर सोशल मीडियावर जुगलबंदी\nगुढीपाडव्यावर कोरोनाचं सावट, शिर्डी ते तुळजापूर, साध्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा\nअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना आक्रमक, संसदेबाहेर आंदोलन करुन सभात्याग\nसर्पदंश झालेल्या पोराचं विष स्वत:च्या तोंडाने ओढलं, तरीही बापाची शर्थ…\nपाणी फाउंडेशनसाठी कंगना राणावतकडून एक लाखांची देणगी\nगंगा जमुना वेश्यावस्ती हटवा, 51 फुटी गुढी उभारुन मागणी\nआठवणींच्या अश्रूंनी हंबरडा फोडला, गिरगावला अभिमानाचा हुंदका देऊन सुरज निघाला\nसांगलीत शिवरायांची महारांगोळी, एकाचवेळी 9 विश्वविक्रम\nICC ODI ranking | आयसीसी क्रमवारीत 'विराट' स्थान अबाधित, रोहित…\nIPL 2020 | कोहलीच्या RCB चा कसून सराव, पहिली ट्रॉफी…\nसुरेश रैनाचे काका आणि आत्तेभावाची हत्या करणारे आरोपी जेरबंद\nसौर ऊर्जेवर चालणारी लिटिल कार, नववीतील विद्यार्थ्याचा लॉकडाऊनमधील भन्नाट प्रयोग\nमी कुठेही क्रिकेट खेळण्यास तयार, मला बोलवा : एस श्रीसंत\nसिनेसृष्टी करण जोहर किंवा त्याच्या बापाची नाही, कंगनाचा हल्लाबोल\nIPL 2020 : वेगापेक्षा वेगवान, चित्यासारखा चपळ, फिल्डिंगचा बादशाहा जॉन्टी…\nम्हाडा मुंबईकरांना गिफ्ट देण्याच्या तयारीत, मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार\nतुक���राम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nडोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार झटका, व्हेनेझुएला आणि उत्तर कोरियामुळे अमेरिकेच्या नाकीनऊ\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nआधीच एसटी तोट्यात, कोरोनाने तोटा वाढला, विचाराअंती पूर्ण क्षमतेने बसेस सुरु : अनिल परब\nठाण्यात महापौर बंगल्याशेजारच्या हॉटेलमध्ये हुक्का पार्लर, मनसेकडून पर्दाफाश\nतुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nडोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार झटका, व्हेनेझुएला आणि उत्तर कोरियामुळे अमेरिकेच्या नाकीनऊ\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nआधीच एसटी तोट्यात, कोरोनाने तोटा वाढला, विचाराअंती पूर्ण क्षमतेने बसेस सुरु : अनिल परब\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन रुग्णांना प्रवेश सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=4695", "date_download": "2020-09-19T12:46:33Z", "digest": "sha1:JVNFIO62KXGH6SWIOLIV2KVNNWMKNBGJ", "length": 6203, "nlines": 82, "source_domain": "m4marathi.com", "title": "आयुर्वेदिक डाळिंब – m4marathi", "raw_content": "\nडाळिंब खाण्यासाठी आपण खूप कंटाळा करतो. कारण त्याला सोला व त्यातील दाणे काढा, मग ते खा. त्यापेक्षा आपल्याला इतर फळे खायला आवडतात. मात्र, हे कंटाळवाणे डाळिंब आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असते, हे क्वचितच लोकांना माहीत असते. तर चला बघू या या डाळिंबाचे फायदे.डाळिंबाला आयुर्वेद शास्त्रात खूप महत्त्व आहे. हे सर्वात जुने व सर्वांना माहीत असलेले फळ आहे.\n१.रंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण असे रसदार फळ म्हणूनही डाळिंबाला ओळखले जाते.\n२.यामध्ये व्हिटामिन्स ए, सी,ई बरोबरच फ्लोरिक अँसिड या रसायनिक घटकाबरोबरच अँटि ऑक्सिडंट मोठय़ा प्रमाणात आहे.\n३.फुप्फुस, यकृत, हृदय या रोगांवर उपयुक्त आहे.\n४.पोटांचे आजारही डाळिंबामुळे बरे होतात.\n५.डाळिंबाचा प्रत्येक भाग शरीरासाठी फायदेशीर ठरणारा आहे.\n६.वाळलेल्या डाळिंबाची पावडर दररोज पाण्यात टाकून प्यायल्यास लघवीला त्रास होत नाही.\n७.खोकला येत असेल तर डाळिंबाची साल बारीक करून पाण्यासोबत घेतली तर खोकल्याची उबळ येत नाही.\n८.डाळिंबाची साल उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी जाते.\n९.मासिक पाळीच्या वेळेला जास्त रक्तस्राव होत असल्यास डाळिंबाची साल पेस्ट करून पाण्यामध्ये घेतल्यानंतर रक्तस्राव कमी होतो.\n१०.डाळिंबाची पेस्ट व दह्याचे मिश्रण करून केसाला लावल्यास केस गळणे थांबते व केस मुलायम होतात.\n११.कोलेस्टेरॉल किंवा हृदयाच्या आजारासाठी डाळिंब खाणे फायदेशीर असते.\n१२.वाढत्या वयात शरीरातील वाढणारे ऑक्सिडायझिंगचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम डाळिंब करते.\n१३.कॉलरासारख्या आजारावर डाळिंबाचा ज्यूस उपयुक्त ठरतो. शुगर असलेल्या व्यक्तीने डाळिंबाचा ज्यूस प्यायल्यास कोरोनरी नावाच्या आजारापासून बचाव होतो.\n१४.डाळिंबाच्या पानांचा चहा करून प्यायल्यास पचनसंस्थेतील अडचणी दूर होतात.\nकेस लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://parbhani.gov.in/mr/notice/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-19T12:19:27Z", "digest": "sha1:UVPFXNZN4ZN7CK2SSKGP47DYY7TZ25SG", "length": 7400, "nlines": 117, "source_domain": "parbhani.gov.in", "title": "पाथरी तालुक्यातील कापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीची यादी | परभणी | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nमहसुल / दंडाधिकार शाखा\nस्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nउप प्रादेशिक परिवहन कार्यालय\nमाहे ऑक्टोबर-नोव्हेंंबर २०१९ मधे झालेल्या अवेळी पावसामुळे बाधित शेतकरी यांंच्या मदत वाटप याद्या\nपरभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची विधान परिषद निवडणुक – २०१८\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीच्या याद्या\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीच्या याद्या (दुसरा टप्प���)\nप्रधानमंत्री पिक विमा योजना २०१७ लाभार्थी यादी\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ पात्र लाभार्थी याद्या\nखरीप २०१८ दुष्काळी अनुदान पहिला व दुसरा टप्पा\nखासदार स्थानिक विकास कार्यक्रम अंंतर्गत २०१४-१५ ते २०१८-१९ या कालावधीमधील मंजुर कामांंची यादी\nकोव्हीड रुग्णालयातील उपलब्ध बेडची सद्यस्थिती\nऔरंंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक २०२०\nजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीच्या याद्या\nपाथरी तालुक्यातील कापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीची यादी\nपाथरी तालुक्यातील कापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीची यादी\nपाथरी तालुक्यातील कापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीची यादी\nपाथरी तालुक्यातील कापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीची यादी\nपाथरी तालुक्यातील कापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 18, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/real-hero-of-indian-navy-lands-helicopter-on-terrace-kerala-floods-1733749/", "date_download": "2020-09-19T12:28:17Z", "digest": "sha1:AGHPUTAME2IA25PQMULFRAS3N4VLHTJC", "length": 11292, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Real Hero of Indian Navy lands helicopter on terrace Kerala Floods | गच्चीवर उतरवलं हेलीकॉप्टर, नौदलाची मदतीची शर्थ | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nKerala Floods: गच्चीवर उतरवलं हेलीकॉप्टर, नौदलाची मदतीची शर्थ\nKerala Floods: गच्चीवर उतरवलं हेलीकॉप्टर, नौदलाची मदतीची शर्थ\nकेरळमध्ये पावसानं व पुरानं थैमान घातलं असून अशा आपत्कालीन स्थितीत खरे हीरो कोण हे ही समोर येत आहे\nसौजन्य श्रेया धोंडियाल यांचं ट्विटर खातं @shreyadhoundial\nकेरळमध्ये पावसानं व पुरानं थैमान घातलं असून अशा आपत्कालीन स्थितीत खरे हीरो कोण हे ही समोर येत आहे. सगळीकडे पाणीच पाणी असताना नौदलाच्या हेलीकॉप्टर्सना मदत करण्यासाठी देखील जमी��� दिसत नाही अशी स्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीत नौदलाच्या जवानांनी इमारतीच्या गच्चीवर हेलीकॉप्टर उतरवलं आणि पुरामध्ये अडकलेल्यांना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली असे दृष्य दिसत आहे.\nखालील फोटोमध्ये आहेत कॅप्टन राजकुमार. यांनी झाडांमधून वाट काढत हेलीकॉप्टर असं चालवलं की त्या मशिनची जणू परीक्षाच आहे. अशा स्थितीत त्यांनी तब्बल ३२ जणांचे प्राण वाचवले.\nपुढील फोटो आहे विजय वर्मा यांचा. यांनी साजिथा या गर्भवतीचे प्राण काल वाचवले. साजिथा यांची सुटका केल्यानंतर लगेचच त्या प्रसूत झाल्या असून दोघंही सुखरूप आहेत.\nकेरळमध्ये १४ पैकी १३ जिल्ह्यांमध्ये पूरानं गेले आठ दिवस थैमान घातलं असून देशभरातून मदतीचा हात पुढे येत आहे. आत्तापर्यंत आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे तर लाखाच्या पुढे लोक बेघर झाले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल झाले असून त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 त���म्ही आता सोबत आहात, मला ठाऊक आहे; पूनम महाजन यांचे भावस्पर्शी ट्विट\n2 गुजरातमध्ये रिक्षा आणि ट्रकमध्ये भीषण धडक; ५ जण जागीच ठार\n3 मनमोहन सिंग सरकारच्या काळात भारताने राखला १०.०८ टक्के विकास दर\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/mumbai-ahmedabad-highway-accident-2-dead-1-injured-in-car-st-bus-crash-vjb-91-2245223/", "date_download": "2020-09-19T13:12:15Z", "digest": "sha1:LHKO36K4TK4O5VUDXPLXAQVT4QRK5D3L", "length": 11330, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mumbai ahmedabad highway accident 2 dead 1 injured in car st bus crash | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात; दोन ठार | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nमुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात; दोन ठार\nमुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात; दोन ठार\nएक जागीच ठार तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू\nमुंबई अहमदाबाद महामार्गावर ढेकाळे येथे एसटी व इको वाहनाच्या भीषण अपघातात आगीचा भडका उडाल्याने दोन्ही वाहने जळून खाक झाली. मुंबई अहमदाबाद महामार्गावर एसटी व इको वाहनाच्या अपघातात इको वाहनातील दोघांचा मृत्यू झाला. इकोने पेट घेतल्याने इकोमधील चालक वाहनात अडकून पडला. गाडी पेटून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर इकोमधील इतर एक गंभीर जखमी झालेला इसम उपचारादरम्यान मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात मृत झाल्याची माहिती दिली.\nढेकाळे उड्डाणपुलावर दुपारी दोन वाजताच्या सुमारास इको कार आणि एसटी बसचा हा अपघात झाला. अपघातानंतर इको कारने अचानक पेट घेतला. यामध्ये कार आणि एसटी बस जळून खाक झाली. बोईसर एसटी डेपोमधील ही एसटी बस बोरिवलीहून बोईसरकडे जात होती. एसटी बसच्या चालकाचे महामार्गावरील ढेकाळे उड्डाणपुलावर नियंत्रण सुटल्याने एसटी दुभाजक ओलांडून मुंबई वाहिनीवरील इको कारला धडकली. गंभीर अपघात घडल्याने अपघातात इको चालक केबिनमध्ये अडकून पडला. त्याला वाचविण्याचे प्रयत्न केले गेले, मात्र यादरम्यान आग भडकल्याने त्याचा जळून मृत्यू झाला. एसटी बसमध्ये कंडक्टरसह तीन प्रवासी सुखरूप असले तरी एसटी चालक किरकोळ जखमी आहे. अपघातामुळे काही काळ मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.\nइकोमधील इतर एक प्रवाशी गंभीर जखमी झाला होता. त्याला स्थानिकांनी कारमधून बाहेर काढून मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतांची ओळख पटलेली नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 पोलीस दलातील वाहनांचे ‘सारथ्य’ करण्याचा मान महिलांना\n2 चंद्रपूरच्‍या बहिणीची राखी पंतप्रधानांकडे रवाना\n3 राज्यातील मंत्र्यांची बदल्यांमधून प्रचंड कमाई, सीआयडी चौकशी करा – चंद्रकांत पाटील\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bhandara.gov.in/mr/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-19T12:04:45Z", "digest": "sha1:SWNQY5ED3L2FSJOMAFUM76WOXJBBAJKE", "length": 3423, "nlines": 89, "source_domain": "bhandara.gov.in", "title": "हेल्पलाईन | भंडारा जिल्हा, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हाधिकारी भंडारा – जिल्हा स्थापनेपासुन\nएसटीडी आणि पिन कोड\n१ नागरिक कॉल सेंटर 155300\n2 बाल हेल्पलाईन 1098\n3 महिला हेल्पलाईन 1091\n4 गुन्हेगारी थाबवविन्यसाठी हेल्पलाईन 1090\n5 एन आई सी हेल्प्डेस्क 1800-111-555\n6 पीडीएस हेल्पलाईन 1800-22-4950 व 1957\n© कॉपीराइट जि���्हा भंडारा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 18, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/gender-as-a-system/", "date_download": "2020-09-19T11:29:09Z", "digest": "sha1:GDXMMG3VA6GMNT6VSZCNIFWOECKPUCFQ", "length": 12571, "nlines": 162, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "लिंगभावाची व्यवस्था – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nपीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार\nनको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी\nप्रजनन संस्थेतील वेगळेपण – भाग २\nलैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा लिंगसांसर्गिक आजार\nलॉकडाऊनच्या काळात जमलं नाही, आता सेक्स केलंं तर……\nपुरुष मित्रांनो, शीघ्रवीर्यपतनाचा त्रास होतोय हा उपाय करुन पहा… स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट\nजननेंद्रियांतील वेगळेपण – भाग १\n– स्त्रिया नाजूक तर पुरुष ताकदवान\n– स्त्री गृहिणी तर पुरुष कुटुंबप्रमुख\n– स्त्रिया हळव्या असतात तर पुरुष डोक्याने काम करतात\nअसे अनेक समज, नियम, अपेक्षा आपण ऐकतो, अनुभवतो. पुरुष किंवा स्त्री म्हणून आपण काय करायचं, कसं रहायचं हे आपण शिकतो आणि त्यासोबतच काय करायचं नाही, कसं वागायचं नाही हेही आपण शिकू लागतो. काही गोष्टी मुलग्यांसाठी योग्य किंवा चागल्या समजल्या जातात तर काही गोष्टी फक्त मुलींसाठी योग्य मानल्या जातात. या सर्व भावना, अपेक्षा आणि भूमिकांमुळे आपली विभागणी स्त्री, पुरुष आणि इतर अशी होते. स्त्रियांना आणि पुरुषांना काही विशेष अधिकार देण्याच आले आहेत तसंच त्यांच्यावर काही बंधनंही घालण्यात आली आहेत. या सर्व नियम आणि व्यवस्थेतून स्त्री आणि पुरुष घडवले जातात.\nपण ही विभागणी समान नाही. यातल्या स्त्री पुरुषांच्या भूमिका सारख्या किंवा समान नाहीत. तुम्ही स्त्री आहात, पुरुष आहात किंवा ट्रान्सजेण्डर आहात यावर तुम्हाला मिळणारे अधिकार अवलंबून असतात. तुम्हाला किती स्वातंत्र्य आहे, तुम्ही तुमचे निर्णय स्वतःचे स्वतः घेऊ शकता का, तुम्हाला विकासाच्या संधींचा पुरेपूर लाभ मिळतो का या गोष्टी तुम्ही कोण आहात यावर अवलंबून असतात. स्त्रियांचं क्षेत्र म्हणजे घर या धारणेमुळे स्त्रियांवर मर्यादा आल्या तसंच पुरुष म्हणजे कर्ता कमवता, धाडसी, भवनिक नसणारा अशा अपेक्षांमुळे पुरुषावरही काही प्रमाणात मर्यादा आल्या. अर्थात त्यातून येणारे अधिक��र स्त्रीपेक्षा पुरुषाकडे जास्त आहेत.\nआपल्यावर लिंगभावाच्या या व्यवस्थेचा कसा परिणाम होतो, आपल्यावर कोणत्या मर्यादा येतात आणि कोणते अधिकार आपल्याला मिळतात ते तपासून पाहू या. मुलगी किंवा मुलगा या पलिकडे जाऊन आपल्यामध्ये ज्या क्षमता आहेत त्या जास्तीत जास्त कशा वापरू शकू यासाठी प्रयत्न करू या.\nलैंगिक शिवीगाळ, शेरेबाजी व राजकारण\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nअविवाहित मुलीने मोबाइल वापरल्यास वडिलांना होणार १.५ लाखांचा दंड\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/06/blog-post_23.html", "date_download": "2020-09-19T11:11:04Z", "digest": "sha1:GQ2PWGY5LY5YW4FRUFNOJI5DYG24RMUV", "length": 9655, "nlines": 110, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपुर;बेपत्ता झालेली दोन मुले स्वगृही - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर चंद्रपुर;बेपत्ता झालेली दोन मुले स्वगृही\nचंद्रपुर;बेपत्ता झालेली दोन मुले स्वगृही\nचंद्रपूर पोलिसांच्या शोधमोहिमेला यश\nराजुरा तालुक्‍यातील गोवरी आणि वरोरा येथून बेपत्ता झालेली दोन अल्पवयीन मुले अखेर स्वगृही परतली आहे. गेल्याचार महिन्यांपासून ही मुले बेपत्ताहोती. बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त होताच मुलांच्या शोधासाठी स्वतंत्र पथक गठित करण्यात आले होते.या पथकाला मुलांचा शोध घेण्यात यश आले. एकाला सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथून तर,दुसरा मुलगा दिल्ली येथे पोलीसपथकाला सापडून आला.राजुरा तालुक्‍यातील गोवरी येथील विलास देवाजी इटनकरयांचा चौदा वर्षांचा मुलगा ३फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाला होता.\nत्यांनी राजुरा पोलीस ठाण्यात मुलाच्या बेपत्ता झाल्याची तक्रारदिली होती. तक्रारीच्या आधारे अपहरणाची गुन्हा नोंद करून मुलाची शोध मोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, बेपत्ता मुलगासोलापूर जिल्ह्यातील अकलूज\nयेथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सोलापूर पोलिसांच्या मदतीने मुलाला ताब्यात घेतले.वरोरा येथून बेपत्ता झालेला बाबाराव रामटेके यांचा मुलगा दिल्ली येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने दिल्ली गाठून\nत्यालाही ताब्यात घेतले. दोन्ही मुलांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड़ी यांच्या मार्गदर्शनातसायबर सेलचे पथक आणि राजुराव वरोरा पोलिसांनी ही मोहीम राबवून मुलांचा शोध घेतला.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (165) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) ���ानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/pratap-punekar-youth-from-kolhapur-died-after-snake-bite-girgaon-karveer-cpr-hospital-88816.html", "date_download": "2020-09-19T11:49:03Z", "digest": "sha1:TUNQATSMGGKZLN6ESEFBPXKALNU6MTX6", "length": 18514, "nlines": 191, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "सर्पदंश झालेल्या पोराचं विष स्वत:च्या तोंडाने ओढलं, तरीही बापाची शर्थ हरली, मुलाचा मृत्यू!", "raw_content": "\nभाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या\nमराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा : संभाजी ब्रिगेड\nएपीएमसी कांदा बटाटा मार्केट समोर मनसेचे काठी घुंगरु आंदोलन\nसर्पदंश झालेल्या पोराचं विष स्वत:च्या तोंडाने ओढलं, तरीही बापाची शर्थ हरली, मुलाचा मृत्यू\nप्रताप निवास पुणेकर असं सर्पदंशाने मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. 29 वर्षीय प्रतापचं चार महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं. सोमवारी 8 जुलै रोजी भातशेतीला खत घालण्यासाठी तो आई-वडिलांसोबत शेतात गेला होता. तिथे त्याला साप चावला.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nकोल्हापूर : शेतात राबत असताना तरण्याबांड पोराला साप चावला, अल्पावधीतच विष चढून मुलाला भोवळ येताच, शेतकरी बापाने थेट साप चावलेल्या ठिकाणी चावून, तोंडाने विष ओढलं. परिणामी दोघांनाही भोवळ आली. अवघड वाटेच्या शेतात कोण नसताना, आईने आरडाओरडा करुन माणसं जमवली आणि दोघांना रुग्णालयात हलवलं. मुलावर तीन-चार दिवस उपचार झाले. मात्र मुलाच्या अंगात विष इतकं भिनलं होतं की बापाचे शर्थीचे प्रयत्न हरले आणि चार दिवसांच्या उपचाराअंती मुलाचं निधन झालं. एखाद्या कथेला शोभावी अशी थरारक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गिरगाव इथं घडली.\nप्रताप निवास पुणेकर असं सर्पदंशाने मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. 29 वर्षीय प्रतापचं चार महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं. सोमवारी 8 जुलै रोजी भातशेतीला खत घालण्यासाठी तो आई-वडिलांसोबत शेतात गेला होता. तिथे त्याला साप चावला. सापाचा दंश होताच त्याने वडिलांना याबाबत सांगितलं. वडिलांनी तातडीने सर्पदंश झालेल्या ठिकाणाच्या वरच्या बाजूला काहीतरी बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र अल्पवधीतच प्रतापला भोवळ येऊ लागली. बापाला बांधण्यासाठी काही सापडेना.\nत्यामुळे हतबल झालेल्या बापाला काय करु हे सुचेना. वडिलांनी थेट पोराला साप चावलेल्या ठिकाणी चावा घेऊन, स्वत:च्या तोंडाने विष ओढून बाहेर काढलं. मात्र सापाने घात केला. दोघांनाही भोवळ येऊ लागली. तोपर्यंत प्रतापच्या आईने रस्त्यावर जाऊन आरडा-ओरड करुन माणसं जमवली. जमलेल्या माणसांनी दोघांना रुग्णालयात हलवलं.\nसुरुवातीला दोघांनाही कोल्हापुरातील सरकारी रुग्णालय- छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर ) हलवलं. तिथे प्रतापचे वडील निवास पुणेकर यांना दाखल करुन घेतलं. मात्र प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयाने प्रतापला खासगी रुग्णालयात हलवण्यास सांगितलं. प्रतापच्या अंगात विष भिनत होतं, तो अक्षरश: तडफडत होता. त्यामुळे सीपीआर प्रशासनाने व्हेंटिलेटर अभावी प्रतापला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास सांगितलं.\nसीपीआरमध्ये तीन व्हेंटिलेटर आहेत. त्या दिवशी तीनही व्हेंटिलेटर व्यस्त असल्याचं सीपीआर प्रशासनाने सांगितलं. 20 लाखाच्या घरात लोकसंख्या असलेल्या कोल्हापूरच्या सर्वात मोठ्या रुग्णालयात केवळ तीन व्हेंटिलेटर आहेत.\nदरम्यान, प्रतापला खासगी रुग्णालयात तातडीने हलवलं. तिथे त्याच्यावर चार दिवस उपचार झाले. त्यादरम्यानच त्याच्या फुप्फुसात पाणी झाल्याचं सांगण्यात आलं. पुढे धोका वाढत गेला आणि डॉक्टरांनी डायलेसिसचा पर्याय सांगितला. पोराला वाचवण्यासाठी जे हवं ते करण्याची तयारी बापाची होतीच. त्यादरम्यान प्रतापची प्रकृती आणखी खालवली आणि त्याला पुन्हा तिसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तब्बल चार दिवस मृत्यूशी झुंज देत असलेला प्रताप अखेर हरला. गुरुवारी संध्याकाळी त्याचं निधन झालं.\nप्रतापच्या निधनाने कुटुंबीयांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्पदंश हा गावखेड्यात सर्रास घडणारा प्रकार आहे, मग सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार का होऊ शकला नाही कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात केवळ तीन व्हेंटिलेटर आहेत का कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात केवळ तीन व्हेंटिलेटर आहेत का प्रताप तर गेला पण भविष्या�� प्रतापसारखा प्रसंग अन्य कोणाला येऊ नये त्यासाठी उपाययोजना काय प्रताप तर गेला पण भविष्यात प्रतापसारखा प्रसंग अन्य कोणाला येऊ नये त्यासाठी उपाययोजना काय सीपीआर रुग्णालय यासाठी काही ठोस पावलं उचलणार का\nएकंदरीत सध्या चांद्र मोहिम, मंगळावर पाणी शोधण्याचे प्रयत्न एकीकडे सुरु असताना, आजही साप चावल्याने अनेकांचा जीव जात आहे हा विरोधाभास विचार करायला लावणारा आहे.\nनवी मुंबईत साप चावल्याने दोन वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू\nअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना आक्रमक, संसदेबाहेर आंदोलन करुन सभात्याग\n51 हजार साप पकडले, घरात शिरलेला कोब्रा पकडताना सर्पमित्र महिलेला…\nगिरगांवात 7 हजार चौरस फूट महारांगोळी, अभिनंदनच्या शौर्याला सलाम\nआठवणींच्या अश्रूंनी हंबरडा फोडला, गिरगावला अभिमानाचा हुंदका देऊन सुरज निघाला\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर…\nIPL 2020 LIVE | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज,…\nICC ODI ranking | आयसीसी क्रमवारीत 'विराट' स्थान अबाधित, रोहित…\nIPL 2020 | कोहलीच्या RCB चा कसून सराव, पहिली ट्रॉफी…\nसुरेश रैनाचे काका आणि आत्तेभावाची हत्या करणारे आरोपी जेरबंद\nसौर ऊर्जेवर चालणारी लिटिल कार, नववीतील विद्यार्थ्याचा लॉकडाऊनमधील भन्नाट प्रयोग\nमी कुठेही क्रिकेट खेळण्यास तयार, मला बोलवा : एस श्रीसंत\nसिनेसृष्टी करण जोहर किंवा त्याच्या बापाची नाही, कंगनाचा हल्लाबोल\nभाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या\nमराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा : संभाजी ब्रिगेड\nएपीएमसी कांदा बटाटा मार्केट समोर मनसेचे काठी घुंगरु आंदोलन\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nलॉटरी लागून सत्तेत, आता ठाकरे सरकार महाराष्ट्राला जुगाराचा अड्डा करणार का\nभाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या\nमराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा : संभाजी ब्रिगेड\nएपीएमसी कांदा बटाटा मार्केट समोर मनसेचे काठी घुंगरु आंदोलन\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन रुग्णांना प्रवेश सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=4741", "date_download": "2020-09-19T13:03:50Z", "digest": "sha1:FA6SWTIMRQ2B7LZRYCEN6G55MIYCU6MI", "length": 4984, "nlines": 68, "source_domain": "m4marathi.com", "title": "लिपस्टीक काय सांगते? – m4marathi", "raw_content": "\nमेकअपमध्ये लिपस्टिकचा वापर अनिवार्य ठरतो. महिला कोणत्या रंगाची लिपस्टिक लावतात यावरूनही त्यांच्या स्वभावाचं परीक्षण करता येतं. गुलाबी रंगाची लिपस्टिक पसंत करणार्‍या स्त्रिया रोमँटिक असतात. गुलाबी रंगावर शुक्राचा प्रभाव असतो. या स्त्रिया कोमल हृदयी आणि दुसर्‍याचं दु:ख जाणून घेणार्‍या असतात. संसाराप्रती सर्मपित असणार्‍या या स्त्रियांचा सहवास आनंददायी आणि आश्‍वासक असतो. त्या कलाविश्‍वात रमतात. तांबड्या रंगाची भडक लिपस्टिक वापरणार्‍या स्त्रियांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. त्या उत्साह आणि आवेगानं ओतप्रत भरलेल्या असतात. कुठल्याही परिस्थितीचा खंबीरतेने सामना करणं हे यांचं वैशिष्ट्य. चलाख आणि प्रावीण्य ही यांची बलस्थान आहेत. त्या उत्तम संघटक असतात. लिपस्टिकपेक्षा लिपग्लॉस वापरणार्‍या स्त्रियांवर चंद्राचा प्रभाव असतो. त्यांना कुठलेही भडक रंग आकर्षित करत नाहीत. या महिला शांती आणि सद्भावनाप्रिय असतात. कुठलंही गुपित आपल्यापुरतंच ठेवण्याची त्यांची हातोटी असते. या महिला जबाबदारी पेलताना मात्र कमी पडतात. त्यामुळे त्यांची व्यावसायिक प्रगती धीम्या गतीने होते. ओठांवर नारंगी लिपस्टिक लावणार्‍या स्त्रियांवर सूर्याचा प्रभाव असतो. या महिलांना सामाजिक कार्यात रुची असते.\nघर सजवा लॅम्पने .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/category/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-19T11:51:52Z", "digest": "sha1:7ILZCVUAZHSQODDYAOP7RMQVZFS2WFXC", "length": 25362, "nlines": 366, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "स्पर्धा परीक्षा", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : रेल्वेनंतर आता विमानतळांचं खासग��करण, रोजगारासाठी देशात एनआरएची स्थापना, मोदी मंत्रीमंडळाचा निर्णय\nमोदी सरकारच्या आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत National Recruitment Agency बरोबरच देशातल्या ६ विमानतळांचे खासगीकरण…\nMahanayakJobUpdate : सीआरपीएफ, एयर इंडिया एक्सप्रेसमध्ये विविध पदांची भरती\nसीआरपीएफ मध्ये विविध पदांची भरती पदाचे नाव : इन्स्पेक्टर (डायटिशियन) – १ शैक्षणिक पात्रता :…\nMaharashtraNewsUpdate : MPSC : राज्यसेवा परीक्षेच्या तारखेत बदल , नवी तारीख जाणून घ्या\nएमपीएससीकडून १३ सप्टेंबरला होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात १३ सप्टेंबरला…\nMaharashtraNewsUpdate : महाराष्ट्र सायबर मध्ये इंटर्नशीपची करायचीय \nमहाराष्ट्र सायबर मध्ये पात्र उमेदवारांकडून इंटर्नशीपसाठी अर्ज मागवित आहे. पात्र उमेदवारांनी Twitter@MahaCyber1 वरील जाहिरातीत नमूद…\nBankRecruitmentUpdate : भारतीय स्टेट बँकेतील रिक्त जागा , आणखी दोन दिवस आहे संधी….\nभारतीय स्टेट बँकेत अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्टेट बँकेनं स्पेशलिस्ट कॅडर…\nCongratulation : औरंगाबादचा आदित्य धनंजय मिरखेलकर युपीएसीत १५५ वा\nमहापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातले निवृत्त ऑपरेटर धनंजय मिरखेलकर यांचा मुलगा आदित्यने युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले…\nUPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील उमेदवारांची गगन भरारी\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला…\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांची बाजी\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने गेल्या वर्षात घेण्यात आलेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस…\nआता एमपीएससीच्या धर्तीवर होणार राज्यात पोलीस भरती\nराज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर पोलीस शिपाई पदांची भरती केली जाणार आहे….\nIndian Railway : रेल्वेत ग्रुप-डीसाठी निघाली १.३० लाख जागांसाठी जाहिरात\nभारतीय रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. रेल्वेने ग्रुप-डीसाठी तब्बल एक लाख जागांसाठी…\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम व���्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nMaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधील डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द \nMaharashtraCoronaUpdate : मंत्री नितीन राऊत आणि हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची बाधा\nEducationNewsUpdate : पालकांसाठी महत्वाची बातमी : जाणून घ्या नव्या निर्णयानुसार पहिलीतील विद्यार्थ्यांचे वय काय असेल \nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात 313 नवे रुग्ण , जिल्ह्यात 23277 कोरोनामुक्त, 6040 रुग्णांवर उपचार सुरू\nIndiaNewsUpdate : भारतीय न्यायव्यवस्थेवर माजी न्यायमूर्तींची कठोर शब्दात टीका , गेल्या सहा वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या अध:पतनास सुरुवात : जस्टीस अजित शहा\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nMaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधील डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द \nMaharashtraCoronaUpdate : मंत्री नितीन राऊत आणि हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची बाधा\nEducationNewsUpdate : पालकांसाठी महत्वाची बातमी : जाणून घ्या नव्या निर्णयानुसार पहिलीतील विद्यार्थ्यांचे वय काय असेल \nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात 313 नवे रुग्ण , जिल्ह्यात 23277 कोरोनामुक्त, 6040 रुग्णांवर उपचार सुरू\nIndiaNewsUpdate : भारतीय न्यायव्यवस्थेवर माजी न्यायमूर्तींची कठोर शब्दात टीका , गेल्या सहा वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या अध:पतनास सुरुवात : जस्टीस अजित शहा\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nMaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधील डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द \nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी September 19, 2020\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती September 19, 2020\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त September 19, 2020\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या September 19, 2020\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत September 19, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/this-actress-lok-good-without-make-up/", "date_download": "2020-09-19T12:50:39Z", "digest": "sha1:DO23DWU7IXQSCUUUY2JND2J3PJL3OGNG", "length": 20178, "nlines": 178, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "‘मेकअपशिवाय’ ही अतिशय सुंदर दिसते ‘ही’ अभिनेत्री, नाकारली 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहीरात – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nबॉलिवुडच्या ‘या’ 4 अभिनेत्री सलमानचा करतात तिरस्कार, तिसऱ्या अभिनेत्रीने काढली होती सलमानची लायकी…\nरियाच्या अटकेविरुध बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार आले एकत्र, सोशल मीडियावर चालवताय “जस्टिस फॉर रिया”, हॅशटॅग….\nआपले बुडते करिअर सावरण्यासाठी ‘या’ 5 अभिनेत्रींनी तोडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व सीमा\nगोलमाल मधल्या मुरली शर्माची बायको आहे ‘ही’ प्रसिध्द मराठमोळी अभिनेत्री, दिसायला आहे खूपच सुंदर\nसुशांत सिंह राजपूत ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ने घेतला “यू” टर्न, म्हणाली हो मी एक दोन वेळा मारलाय हुक्का..\nHome/मनोरंजन/‘मेक��पशिवाय’ ही अतिशय सुंदर दिसते ‘ही’ अभिनेत्री, नाकारली 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहीरात\n‘मेकअपशिवाय’ ही अतिशय सुंदर दिसते ‘ही’ अभिनेत्री, नाकारली 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहीरात\nअभिनेत्री आणि फेअरनेस क्रीमच्या जाहिराती हे एक ठरलेलं समीकरण आहे. बॉलिवूडच्या अनेक यशस्वी अभिनेत्री वेगवेगळ्या फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करताना दिसतात. पण एक अभिनेत्री अशी आहे जिने फेअरनेस क्रीमची तब्बल 2 कोटी रुपयांची जाहीरात चक्क नाकारली.\nही अभिनेत्री आहे साई पल्लवी. पल्लवीचा आज वाढदिवस. तिचा जन्म 9 मे 1992 मध्ये झाला. आज पल्लवी साऊथमधील सर्वात पॉप्युलर अभिनेत्री मानली जाते. पण मागच्या वर्षी 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहिरात नाकारल्यानं प्रचंड चर्चेत आली होती.\nपल्लवीनं आतापर्यंत तमिळ, मल्याळम आणि तेलुगू सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिनं आतापर्यंत ‘अथिरन’, ‘फिदा’, ‘काली’ , ‘प्रेमम’ हे सुपरहिट सिनेमा दिले आहे. त्यामुळे ती साऊथची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. साई पल्लवी दाक्षिणात्य सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.\nतिला नेहमीच तिचा चेहरा जसा आहे तसा दाखवायला आवडतं. ती जास्त मेकअप पासून लांब असते आणि तिच्या या सिंपल लुकमळेच तिच्या लोकप्रियतेत एवढी वाढ झालेली आहे. तिनं साउथमधील अनेक आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.\nजेव्हा पल्लवीनं फेअरनेस क्रीमची जाहीरात नाकारली तेव्हा तिच्या नावाची प्रचंड चर्चा झाली. तिला एका मुलाखतीत या विषयी विचारण्यात आलं. त्यावर पल्लवी म्हणाली, ‘मी ही जाहिरात करू शकत नाही कारण मी एक भारतीय आहे आणि त्या दृष्टीनं माझा रंग योग्य आहे. मला वाटतं अशाप्रकारच्या अनेक जाहिराती लोकांना आणि खास करून महिलांना चुकीचा संदेश देतात. त्यामुळे मला या जाहिरातीचा भाग व्हायचं नाही.’\nपल्लवी पुढे म्हणाली, ‘मी या जाहिरातीचे पैसे घेऊन काय करू. जेव्हा मी घरी जाईन तेव्हा मला त्याच तीन चपात्या आणि भात खायचा आहे. माझ्या गरजा जास्त नाहीत आणि मला साधं राहायला आवडतं.’ पल्लवीच्या या मुलाखतीतील उत्तरानंतर तिचं सर्व स्तरातून कौतुक झालं होतं. अनेकांनी तिच्या या प्रमाणिकपणाचं आणि निर्णयाचं कौतुक केलं होतं.\nआजकाल जिथे मुलींना मेकअप करण्याची हौस दिसून येते त्या जगात पल्लवी मात्र मेकअपला अजिबात महत्त्व देत नाही. सिनेमातही ती शक्यतो मेकअपशिवाय किंवा मग अत्यंत कमी मेकअपला प्राधान्य देते. त्यामुळे तिचा हा साधेपणाच प्रेक्षकांना सर्वाधिक भावतो.\nअभिनेय क्षेत्रात करोडोंच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री पेशानं डॉक्टर आहे. पल्लवीनं पदार्पणाच्या ‘फिदा’ सिनेमातूनच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आपल्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पल्लवीचा चाहता वर्गही खूप मोठा आहे.\nमराठी चित्रपट सृष्टीमध्ये येण्यापूर्वी अशोक सराफ करायचे हे काम.. अनेकदा मारायचे दांड्या.. सहकारी यायचे शोधत..\nअसा होता कंगना राणावतच्या पहिल्या चुंबनाचा अनुभव... एका जागून हलू पण शकली नव्हती, स्वतःच केला खुलासा\nआपले बुडते करिअर सावरण्यासाठी ‘या’ 5 अभिनेत्रींनी तोडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व सीमा\nगोलमाल मधल्या मुरली शर्माची बायको आहे ‘ही’ प्रसिध्द मराठमोळी अभिनेत्री, दिसायला आहे खूपच सुंदर\nलई भारी चित्रपटातली ‘ही’ अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nविवाहित असून देखील युवराज सिंग सोबत डेट वर जाऊ इच्छिते ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, नाव वाचून बसणार नाही विश्वास….\nविवाहित असून देखील युवराज सिंग सोबत डेट वर जाऊ इच्छिते ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, नाव वाचून बसणार नाही विश्वास….\nसलग 2 वर्ष डेटिंग करून ‘या’ अभिनेत्याने बहिणीसोबतच केले लग्न…..अभिनेत्याचे नाव वाचून व्हाल हैरान…\nएका रात्रीचे तब्बल एक लाखरुपये घेते ‘ही’ अभिनेत्री…नाव वाचून चकित व्हाल…\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभी��� परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nमहिला सशक्तीकरण म्हणतात ते हेच का\nअश्या फालतू बातम्या का बरं तुम्ही देतात गरीब लोक उपाशी मर...\nसंसाराचा गाडा हाकणे म्हणजे कमी पैशात घर चालविणे. लोक १५००० र...\nअश्या किती घटस्पोटीत महिलांना दर महिन्यांना पोटगी मिळते आहे...\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nसलग 2 वर्ष डेटिंग करून ‘या’ अभिनेत्याने बहिणीसोबतच केले लग्न…..अभिनेत्याचे नाव वाचून व्हाल हैरान…\nएका रात्रीचे तब्बल एक लाखरुपये घेते ‘ही’ अभिनेत्री…नाव वाचून चकित व्हाल…\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nकरिश्मा कपूरला घर चालवण्यासाठी करावे लागत आहे ‘हे’ काम.. वाचून धक्का बसेल..\nऔरंगाबादची कन्या असलेली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आहे गुगल इंडियाची हेड\n‘अंडरवर्ल्ड’शी नाव जोडल्यामुळे या अभिनेत्रीची संपूर्ण कारकीर्द झाली होती नष्ट, आता करत आहे हे काम…\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nमूळशी पॅटर्न’ येणार हिंदी मध्ये ‘बॉलीवूडचा’ हा सुपरस्टार साकारनार मुख्य भूमिका\nत्या एका फोटो मुळे ‘ममता कुलकर्णी’ रातोरात बनली सुपरस्टार\nमहिला सशक्तीकरण म्हणतात ते हेच का\nअश्या फालतू बातम्या का बरं तुम्ही देतात गरीब लोक उपाशी मर...\nसंसाराचा गाडा हाकणे म्हणजे कमी पैशात घर चालविणे. लोक १५००० र...\nअश्या किती घटस्पोटीत महिलांना दर महिन्यांना पोटगी मिळते आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/became-an-integral-part-of-the-series-apoorva/", "date_download": "2020-09-19T11:56:42Z", "digest": "sha1:ABTJFDN5TUSH7PYLSYMYFLX5AI3YBC4Q", "length": 20199, "nlines": 382, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "मालिकेचा अविभाज��य भाग झाले - अपूर्वा - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nमराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा; महाराष्ट्र सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा…\nदारूडी बायको मारते; नवऱ्याने मागितले संरक्षण \nIPL २०२०: CSKचा रवींद्र जडेजा ७३ धावा करताच नोंदवल एक अद्वितीय…\nमालिकेचा अविभाज्य भाग झाले – अपूर्वा\nकाही मालिका या प्रेक्षकांना खूप काही देऊन जातात. मालिका करताना त्यातले कलाकार देखील या मालिकेचा हे भाग होऊन जातात. तर काही मालिका या कलाकारांना त्यांची एक वेगळी ओळख देऊन जातात. असचं काही स मराठी मालिका सृष्टीतील एका अभिनेत्री सोबत झालंय. ” रात्रीस खेळ चाले -२ ” या मालिकेतील सगळ्यात गाजलेलं पात्र म्हणजे ” शेवंता ” या शेवंताची भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) हिने उत्तम साकारली आणि हीच शेवंता आता तिची एक वेगळी ओळख झाली आहे. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तेव्हा या शेवंता अर्थात अपूर्वा हिने एक खास पोस्ट आपल्या सोबत शेयर केली. अपूर्वा ने मालिकेतील खास आठवणी ना उजाळा देऊन ती खूप भावुक झाली आहे.\nया खास पोस्ट मध्ये अभिनेत्री अपूर्वा म्हणते ” नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मी आशा करते की आपण आपली आणि आपल्या जिवलगांची काळजी घेत आहात.. वेळ कठीण जरी असेल तरी आपण पुन्हा जोमाने उभे राहुया.. जसे की आपल्याला ठाऊक असेलच की आपली लाडकी मालिका म्हणजे रात्रीसखेळ चाले 2 ही आज आपला निरोप घेत आहे.. हे लक्षात येताच खूप आठवणी आज पुन्हा दाटून आल्या..\nह्या मालिके चा एक अविभाज्य भाग म्हणून.. मी झी मराठी चे मना पासून आभार मानते.. त्याच बरोबर मी मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते ह्यांचे सुद्धा खूप आभार मानू इच्छिते.. आणि आपण माय बाप प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभल्या बद्दल आपले मनापासून आभार.. मालिका समाप्ती ला आली हे समजायला कठीण तर जात आहेतच पण त्याच बरोबरच खूप साऱ्या आठवणींना पूर्णविराम मिळणार आहे\nपहिल्या भागाचे गुपित ह्या भागात उलगडणार आहे म्हटल्यावर शेवंता ह्या भूमिकेचे महत्त्व हे वेगळ्या प्रकारची जबाबदारी स्वीकारून मी पुन्हा टीव्ही वर यायचे ठरवले.. जबाबदारी म्हटली की दडपणाखाली असणे साहजिक होते.. पण त्यातून आपली ओळख पुन्हा निर्माण करायची एक सुवर्ण संधी ह्यातून मला दिसली.. ��णि त्याला दिलेला प्रतिसाद त्याची पावती देऊन गेला.. पुढे आपली भूमिका किती महत्वाच्या टप्प्यावर जात आहे हे कळताच माझ्या बरोबर सगळेच मेहनतीने काम करू लागले.. माझ्या बरोबरच इतर सगळ्यांचा ह्या मालिकेला लाभलेला सहभाग खूप मोठा होता\nहा अनुभव खूप मोठी प्रेरणा देऊन गेला आहे आणि अजून काम करायची जिद्द देत राहतो.. कुठलही काम जेव्हा शेवटच्या टप्प्यात येत तेव्हा आपल्याला त्या बद्दल आपुलकी आणि अभिमान वाटतो.. आज तसेच काही\nवाटत आहे.शेवंतांचे विविध रंगी पैलू साकारताना तिच्या व्यक्तीरेखा बद्दल फक्त आपण ऐकले होते,पण ही भूमिका रंगवताना त्या मध्ये माझ्या अभिनयाचे रंग चढत च गेले,आपल्या मालिकेतून आपलं मनोरंजन पुन्हा एकदा करण्याची संधी दिल्या बद्धल खूप आभार.. पुन्हा नव्याने आपल्या समोर मी लवकरच येईन ह्या बद्दल मी आशावादी आहे आपलं प्रेम आणि प्रतिसाद मिळत रहावा,ही विनंती एक कलाकार म्हणून आयुष्यभर रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करेन ,\nबस तुमची साथ कायम राहावी हीच विनंती\nमाझा पॅकअप झाल्या नंतर काढलेला हा आशीर्वाद स्वरूप फोटोआणि आज मस्तिष्का वर पडलेले ही पुष्प पाकळी यांने माझे मन गहिवरून गेले. “\nकाही मालिका या प्रेक्षकांच्या प्रेमामुळे खरंच कलाकारांची मन जिंकून घेतात. मालिका संपली याचं दुःख सगळ्याच कलाकारांना आहे पण या मालिकेतील सगळीच पात्र ही खूप भन्नाट होती आणि त्यात ही ” शेवंता ” हे पात्र खूप प्रसिद्ध झाल. मालिकेने अपूर्वा ला एक वेगळीच ओळख दिली आहे आणि मालिका संपून देखील हे शेवंता प्रेक्षकांच्या मनात कायम राहणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nNext articleमोदी झोपतात तेवढा वेळ तरी ठाकरेंनी काम करावे संजय राऊतांना भातखळकरांचा टोमणा\nमराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा; महाराष्ट्र सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेडचा इशारा\nदारूडी बायको मारते; नवऱ्याने मागितले संरक्षण \nIPL २०२०: CSKचा रवींद्र जडेजा ७३ धावा करताच नोंदवल एक अद्वितीय विक्रम\n‘शेतकऱ्यांची लूट हीच मोदी सरकारची भूक ’ कांदा निर्यातबंदीविरोधी राष्ट्रवादीचे आंदोलन\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nतेव्हा पवारसाहेबांच्या मोठ्या मन���ची उंची दिसून आली : आमदार लंकेंनी ...\nना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड- उदयनराजे भोसले\n’ जनतेच्या हितासाठी सोमवारपासून मनसेचा रेल्वे प्रवास\n‘जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं, हे लक्षात असू द्या’ – मनसे\nपुतळ्याची नव्हे तर, रुग्णालयाची गरज; पायाभरणी सोहळ्याला जाणार नाही – प्रकाश...\nशरद पवार वडिलांसारखे, त्यांच्या भूमिकेविषयी बोलू शकत नाही – उदयनराजे भोसले\nकोरोना : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतात सगळ्यात जास्त, सुमारे ८०...\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना अडचणीत\nअधिवेशनावर होणारा खर्च विदर्भाची मेडिकल यंत्रणा सुधारण्यासाठी करावा नागपुरच्या ठाकरेचे मुख्यमंत्री...\nजनतेच्या हितासाठी रेल्वे प्रवास : मनसेच्या नेत्याची माहिती\nपवारांच्या प्रयत्नांना यश ; बंदरावर अडकलेल्या कांदा निर्यातीला केंद्राकडून हिरवा कंदील\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nएनआयएचे (NIA) पश्चिम बंगाल, केरळमध्ये छापे; अल कायदाचे नऊ दहशतवादी जेरबंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/category/podcasts/", "date_download": "2020-09-19T11:50:36Z", "digest": "sha1:ULT4V72KODU5HVDWGBMKWLDBLDVQMKSG", "length": 13174, "nlines": 182, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "Podcasts – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nपीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार\nनको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी\nप्रजनन संस्थेतील वेगळेपण – भाग २\nलैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा लिंगसांसर्गिक आजार\nलॉकडाऊनच्या काळात जमलं नाही, आता सेक्स केलंं तर……\nपुरुष मित्रांनो, शीघ्रवीर्यपतनाचा त्रास होतोय हा उपाय करुन पहा… स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट\nजननेंद्रियांतील वेगळेपण – भाग १\nमी ‘गे’ मुलाचा बाप…(उत्तरार्ध) आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग ४\nमी ‘गे’ मुलाचा बाप…(पूर्वार्ध) आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग ३\nसेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ८ – अपंग व्यक्ती अन त्यांची…\nसेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ८ – अपंग व्यक्ती अन त्यांची…\nआगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग २: ना मी बाई ना मी पुरुष – उत्तरार्ध\nFAQ - प्रश्न मनातले I Soch Uncategorized Videos अपंगत्व आणि लैंगिकता आपली शरीरे कार्टून कट्टा\nआगळ्या वेगळ���या गोष्टी- भाग १: ना मी बाई ना मी पुरुष – पूर्वार्ध\nनमस्कार मंडळी, पॉडकास्ट्च्या दुनियेत ज्या प्रकारे तुम्ही आमचं स्वागत केलं त्यामुळे आमचा उत्साह वाढलेला आहे, त्याबद्दल आपले आभारी. म्हणुन तुमच्या प्रेमापायी आम्ही घेऊन आलोय आगळ्या वेगळ्या लोकांच्या या गोष्टी खास तुमच्यासाठी\nसेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ७ – सेक्स स्ट्राईक\nअमेरिकेतील जॉर्जिया इथे नुकतेच काही दिवसांपूर्वी गर्भपात विषयक कायद्यामध्ये स्त्रियांना जाचक ठरतील असे बदल करण्यात आले आहेत. गर्भपात विषयक कायदा हा स्त्रियांच्या बाजूने असावा, यासाठी हॉलीवूड अभिनेत्री एलिसा मिलानो हिने या गर्भपातासंबंधी…\nसेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ६ – विवाहांंतर्गत बलात्कार आणि कायदा \nनव-याने बायकोच्या मनाविरुद्ध केलेले शारीरिक संबंध हा बलात्कार कसा होऊ शकेल मग लग्न केलेच कशाला मग लग्न केलेच कशाला बायकोचे हे कर्तव्यच आहे, असा प्रश्न ब-याच पुरुषांना पडतो. या प्रश्नामागचे गौडबंगाल आहे तरी काय बायकोचे हे कर्तव्यच आहे, असा प्रश्न ब-याच पुरुषांना पडतो. या प्रश्नामागचे गौडबंगाल आहे तरी काय यामागे खरंच काही तथ्य आहे का यामागे खरंच काही तथ्य आहे का\nसेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ५ – बलात्कार आणि कायदा \nआज या भागात आपण बलात्कार म्हणजे काय याबाबत स्त्रीवादी कार्यकर्त्या, वकील अर्चना मोरे यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत. बलात्काराबाबत भारतीय कायदा काय म्हणतो याबाबत स्त्रीवादी कार्यकर्त्या, वकील अर्चना मोरे यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत. बलात्काराबाबत भारतीय कायदा काय म्हणतो लैंगिक संबंधात महिलेने कोणत्या परिस्थितीत दिलेली संमती मान्य आहे लैंगिक संबंधात महिलेने कोणत्या परिस्थितीत दिलेली संमती मान्य आहे\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nअविवाहित मुलीने मोबाइल वापरल्यास वडिलांना होणार १.५ लाखांचा दंड\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-19T11:43:41Z", "digest": "sha1:RT2UVSULKZIU4BVEPIZU7BLSI5VTW2UN", "length": 9899, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पालिका सेवानिवृत्तांचा स्थायी सभापती मडिगेरी यांच्या हस्ते सन्मान | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nपालिका सेवानिवृत्तांचा स्थायी सभापती मडिगेरी यांच्या हस्ते सन्मान\nपिंपरी चिंचवड ः नगरपालिका ते महापालिका या प्रवासात सेवानिवृत्त होणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांचे मोलाचे योगदान आहे. असे मत स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महापालिका सेव���तून जुलै 2019 अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार्‍या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या 22 अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी यांच्या हस्ते पुस्तक, स्मृतीचिन्ह, सेवा उपदान धनादेश सुपूर्द करुन करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. महापालिकेतील कै. मधुकर पवळे सभागृह, मुख्य प्रशासकीय इमारत येथे झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप उपस्थित होते.\nमहापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये उच्चस्तर लघुलेखक मेधा साळुंके, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे, कार्यकारी अभियंता केशवकुमार फुटाणे, लेखापाल आबासाहेब चौधरी, मुख्य लिपिक सुहास कुलकर्णी, सुमेध भोसले, सहाय्यक शिक्षक जगदीश काकडे, उपशिक्षक जरीना मण्यार, लिपिक धनंजय लोखंडे, वाहन चालक सुपडा टाकर्डे, हिरामण बागडे, सिस्टर इनचार्ज रसिका सावंत, मिटर निरीक्षक सुधाकर मोहीते, फिटर भारत जाधव, रखवालदार पंडीत वैरागे, सुधाकर पवार, अशोक लोहार, मजूर शांताबाई बुट्टे, तर स्वेच्छानिवृत्त होणार्‍यांमध्ये मुकादम विश्‍वनाथ आव्हाड, सफाई सेवक दुनघव यादवराव, कचरा कुली शंकर गायकवाड, मारूती भोईर आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले. तर, आभार कामगार कल्याण विभागाच्या माया वाकडे यांनी मानले.\nविज्ञान, संगणक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात स्टार्टअप्सला अनेक संधी : डॉ. अपूर्वा पालकर\nजिल्हा कारागृहात ताणतणावातून कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nराजस्थान सरकारच्या अडचणी वाढल्या; भाजपने उचलले मोठे पाऊल\nहतनूरचे राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्र नगर जिल्ह्यात पळवले \nजिल्हा कारागृहात ताणतणावातून कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nछत्तीसगडमध्ये ७ नक्षलवाद्यांना कंठस्नान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/unlawful-activities-prevention-amendment-uapa-bill-pass-loksabha/", "date_download": "2020-09-19T11:45:16Z", "digest": "sha1:OKVTENTXRFVV2SFNANLARVLM7JDWDRE2", "length": 9068, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जोरदार चर्चेनंतर अखेर 'बेकायदा कृत्यरोधी दुरुस्ती विधेयक' मजूर | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजोरदार चर्चेनंतर अखेर ‘बेकायदा कृत्यरोधी दुरुस्ती विधेयक’ मजूर\nनवी दिल्ली: विरोधकांनी विरोध केल्यानंतर लोकसभेत जोरदार चर्चा झाल्यानंतर अखेर ‘बेकायदा कृत्यरोधी दुरुस्ती विधेयक २०१९’ (यूएपीए विधेयक) मंजूर करण्यात आले आहे. १९६७ मध्ये इंदिरा गांधी यांनीच हे विधेयक आणले होते, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या चर्चेच्या वेळी विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसवर हल्लाबोल केला. दहशतवादी कोण आणि दहशतवादी कोणाला ठरवायचे आणि दहशतवादी कोणाला ठरवायचे याची तरतूद या विधेयकात करण्यात आली असल्याचे शहा यांनी सांगितले.\nया विधेयकानुसार दहशतवादी कारवायांमध्ये भाग घेणाऱ्या आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना दहशतवादी घोषित करण्यात येणार आहे, असे सांगतानाच दहशतवादाच्या वाढीसाठी रसद पोहोचविणाऱ्यांना, आर्थिक पाठबळ देणाऱ्यांना दहशतवादी संबोधायचे की नाही असा सवाल अमित शहा यांनी केला.\nयावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचंही त्यांनी उत्तर दिले. देशात अनेक समाजिक कार्यकर्ते आहेत आणि ते सन्मानाने जीवन व्यतित करत आहेत. परंतु, वैचारि��� आंदोलनाचं पांघरून घेऊन जे लोक अर्बन नक्षलवादाचा पुरस्कार करत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई होईलच. आमचे सरकार अशा लोकांना दयामाया दाखवणार नाही, असं शहा यांनी स्पष्ट केलं.\nदहशतवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या आरोपावरून हाफिज सईदला न्यायालयीन कोठडी\nविश्वविजेता इंग्लंडवर नामुष्की; कसोटीत ८५ धावांवर ‘ऑल ऑऊट’ \nगुगलकडून पेटीएमवर मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरुन हटविले\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\nविश्वविजेता इंग्लंडवर नामुष्की; कसोटीत ८५ धावांवर 'ऑल ऑऊट' \nजळगाव ग्रामीणसाठी देवकरांचा उमेदवारी अर्जच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/waghanager-water-plan-minister-sanction/", "date_download": "2020-09-19T12:47:57Z", "digest": "sha1:JUKBO3RSFHSELPUGQODUZYPWKAYV3Z5R", "length": 14195, "nlines": 139, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "वाघनगर वासियांची डिसेंबर अखेर पर्यंत तहान भागणार | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nवाघनगर वासियांची डिसेंबर अखेर पर्यंत तहान भागणार\nin जळगाव, खान्देश, सामाजिक\nपाणी पुरवठा योजनेच�� काम पूर्ण करण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश ; मुख्य रस्त्यासाठीही 42 लाखांचा निधी\nजळगाव :- वाघनगरसाठी जलस्वराज्य 2 अंतर्गत 19 कोटी पाणीपुरवठा योजना मंजूर असून 8 कोटीच्या कामांचाचे ठेकेदारामार्फत काम सुरू असून विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. पाईपलाईन व वितरण नलिकेचे काम सुरू आहे. ठेकेदार व संंबंधित विभागाने डिसेंबर योजनेचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संत गाडगेबाबा चौक ते पलाडे शाळेसाठीच्या मुख्य रस्त्यासाठी 42 लाखांचा निधी मंजूर करण्यात आली असून निविदा प्रक्रिया पूर्ण करुन पुढील काम सुरु करण्याचेही आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. पाणी व रस्त्याच्या मुलभुत सुविधांमुळे वाघनगर वासियांमध्ये आनंदाचे वातावरण असून याबद्दल नागरिकांनी मंत्री पाटील यांचे आभार मानले आहेत.\nअजिंठा विश्रामगृहाच्या सभागृहात राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वाघनगर व सावखेडा परिसरातील पाणीपुरवठा योजना व विविध विकास कामांच्या आढावा बैठक शनिवारी पार पडली. वाघनगर परिसरात नवीन अंगणवाडी व जि प ची शाळा सुरु करण्यात येऊन डीपीडिसी मधून इमारत बांधकामा चा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हा शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांना देण्यात आल्या. तसेच ग्रा. प. च्या मागणीनुसार नवीन रेशनिग दुकान, नवीन मतदान बूथ, बी.एल. ओ .नेमणूक बाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. 2 टँकर 2 दिवसात सुरू करण्याच्या सूचनाही तहसिलदार वैशाली हिंगे व गटविकास अधिकारी सोनवणे याना देण्यात आल्या.सदर परिसरात पोलीस विभागाने रात्रीची गस्त घालावी,कुंभारखोरी उद्यान मॉर्निग वॉक साठी खुले करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. बीएसएनएल च्या आडमुठे धोरणामुळे योजनेकामी अडचणी ठरत असल्याचे का.अभियंता निकम व ठेकेदार यांनी सांगितले असता ना गुलाबराव पाटील हे आक्रमक होऊन बीएसएनएल ची दादागिरी खपवून घेऊ नका. बी.एस. एन. एल. व एम. जी.पी. ने समन्वयातून पाणीपुरवठा योजनचे काम पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून योजना यशस्वी करावी असे सूचित केले\nमुख्य रस्त्यांसाठी 42 लाखाचा निधी\nगाडगेबाबा चौक ते पलोड शाळेपर्यंत च्या रस्त्यासाठी ना गुलाबराव पाटील यांनी पालकमंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा करून डीपीडिसी च्या गौण खनिज न���धी अंतर्गत 82 लाखाचा रस्ता मंजूर केला असून 42 लाखाचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. तात्काळ निविदा प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याच्या कामाला पुढील महिन्यात सुरू करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचित केले. स्ट्रीट लाईटसाठी सर्वक्षण करून आमदार निधीतून स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले. तसेच ज्या – ज्या ठिकाणी नवीन बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग ची कामे हाती घेण्याबाबत गटविकास अधिकारी यांना आदेशीत केले. त्यासाठी आमदार निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही ना.पाटील यांनी सांगितले.\nमंत्री गुलाबराव पाटील यांचा नागरिकांकडून सत्कार\nबैठकीला जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, शाम कोगटा, पं स. सदस्य नंदलाल पाटील, उपसरपंच आबा सोनवणे, ग्रामसेविका अनिता सपकाळे, शोभाताई चौधरी, सरिता माळी, मंगला बारी, अर्चना खर्चाने, चेतन तायडे, गणेश ठाकूर , सचिन बाविस्कर, अशोक तायडे, धांडे, रविंद्र राव गजानन हिवरे, प्रशांत भालशकर जयेश जाधव , सर्व शाखा अभियंता, अधिकार्‍यांसह वाघनगर व सावखेडा परिसरातील ग्रामस्थ उपस्थिती होती. समस्या मार्गी लावल्याबद्दल यावेळी नागरिकांनी मंत्री पाटील यांचा सत्कार करुन आभार मानले.\nप्रभाग 5 मधून आयुक्तांनी वाहन काढून दाखविल्यास राजीनामा देईल\nकैदी ‘चिंग्या’सह मद्यप्राशन, मारहाण प्रकरण त्या पोलीस कर्मचार्‍यांना भोवणार\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nकैदी ‘चिंग्या’सह मद्यप्राशन, मारहाण प्रकरण त्या पोलीस कर्मचार्‍यांना भोवणार\nभारत-पाक सामन्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच कॅबिनेटची बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://karyarambhlive.com/news/2559/", "date_download": "2020-09-19T13:10:55Z", "digest": "sha1:RFPVMP3VJELAPNE5PZOA2KIQBIX26ZVK", "length": 13787, "nlines": 157, "source_domain": "karyarambhlive.com", "title": "बीड जिल्हा : कोरोनाच्या मीटरने पकडली 50 ची स्पीड", "raw_content": "\nबीड जिल्हा : कोरोनाच्या मीटरने पकडली 50 ची स्पीड\nकोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड\nबीड, दि. 21 : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती आता वरचेवर बिघडत चालली आहे. 20 जुलैपर्यंत जिल्ह्यात 381 रुग्णांची नोंद झाली आहे. मागील आठ दिवसांपासून आकडेवारीत झपाट्याने वाढ होत असून आता तर दिवसागणिक 50 जण ��ॉझिटिव्ह आढळून येत आहेत. सोमवारी (दि.20 जुलै) सकाळी 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता आलेल्या अहवालातही तब्बल 26 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे एकाच दिवसात 50 जणांची कोरोना पॉझिटिव्ह म्हणून नोंद झाली. 1 जुलै ते 20 जुलै या 20 दिवसात तब्बल 235 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.\nभारतात लॉकडाऊन लागल्यानंतर सर्वात आधी आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे पहिल्याच लॉकडाऊनमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर सुमारे दिड महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आणि गेवराई तालुक्यातील ईटकूर आणि माजलगाव तालुक्यातील हिवरा येथे 20 मे रोजी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले. तेव्हापासून दररोज एक-दोन रुग्ण कुठे न कुठे आढळून येण्याचा नित्यक्रम सुरुच आहे. जून संपेपर्यंत बीड जिल्ह्यात 146 रुग्णांची नोंद झाली होती. त्यात बाहेर जिल्ह्यातील काही रुग्णांनीही बीडमध्ये उपचार घेतले होते. त्यानंतर 1 जुलै ते 20 जुलै या 20 दिवसात तब्बल 235 रुग्ण आढळून आले. अजुनही महिन्याचे अकरा दिवस शिल्लक आहेत.\nबड्या नेत्यांनाही पडला होता विळखा\nकोरोनाने आजपर्यंत बीड जिल्ह्यातील बड्या नेत्यांनाही विळखा घातला. त्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा देखील समावेश होता. अंबाजोगाईच्या वरीष्ठ महिला अधिकारी, माजलगाव, केज नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनाही कोरोनाची लागण झाली. पोलीस अधीक्षकांच्या शासकीय बंगल्यातील सुरक्षा रक्षक, माजलगाव ग्रामीण व बीड ग्रामीण ठाण्यात आरोपी कोरोनाग्रस्त सापडल्याने हे दोन्ही ठाणे, याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी आणि पोलीस अधीक्षकांनाही क्वारंटाईन व्हावं लागले आहे.\nजिल्ह्यात आतापर्यंत 18 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यात आज मृत्यू झालेल्या जिल्हा रुग्णालयातील एका 40 वर्षीय अधिपरिचारिका आणि एका 62 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.\nजिल्ह्यात नोंद असलेल्या 381 रुग्णांपैकी कालपर्यंत (20 जुलै) 174 जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आता जिल्ह्यातील विविध रुग्णालयात 189 जणांवर उपचार सुरु आहेत.\nअसे आढळले आहेत दिवसागणिक रुग्ण\nबीड जिल्हा कारागृहातील 34 आरोपींना जामीन\nपहले सरकार फिर मंदिर अशी शिवसेनेची स्थिती\nबीड जिल्हा : आज पुन्हा 82 पॉझिटिव्ह\nकिराणा दुकाने उघडण्यास परवानगी\nअभिनेता सुशांतसिंग राजपूत���े केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nपैठणच्या संंतपीठाचा 40 वर्षाचा वनवास संपणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\nपुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद\nनाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nपैठणच्या संंतपीठाचा 40 वर्षाचा वनवास संपणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\nपुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद\nनाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीडमधील 1, केजचे चौघे पॉझिटिव्ह\nसलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on सलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nबियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on बियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nबीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह\nबालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nJune 17, 2020 June 17, 2020 Comments Off on बालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nदैनिक कार्यारंभ चे हे लाईव्ह न्यूज पोर्टल आहे.\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nपैठणच्या संंतपीठाचा 40 वर्षाचा वनवास संपणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/marathi-kalakarnache-jodidar-kase-distat/", "date_download": "2020-09-19T12:28:46Z", "digest": "sha1:P5YJOT6OSB3DDFS4LDZFCBJ3FNL56NVT", "length": 24303, "nlines": 186, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "पहा आपल्या मराठी कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार कसे दिसतात ? – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, न���हमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nबॉलिवुडच्या ‘या’ 4 अभिनेत्री सलमानचा करतात तिरस्कार, तिसऱ्या अभिनेत्रीने काढली होती सलमानची लायकी…\nरियाच्या अटकेविरुध बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार आले एकत्र, सोशल मीडियावर चालवताय “जस्टिस फॉर रिया”, हॅशटॅग….\nआपले बुडते करिअर सावरण्यासाठी ‘या’ 5 अभिनेत्रींनी तोडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व सीमा\nगोलमाल मधल्या मुरली शर्माची बायको आहे ‘ही’ प्रसिध्द मराठमोळी अभिनेत्री, दिसायला आहे खूपच सुंदर\nसुशांत सिंह राजपूत ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ने घेतला “यू” टर्न, म्हणाली हो मी एक दोन वेळा मारलाय हुक्का..\nHome/मनोरंजन/पहा आपल्या मराठी कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार कसे दिसतात \nपहा आपल्या मराठी कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार कसे दिसतात \nचित्रपट आणि मालिकांमध्ये आपण मराठी कलाकारांना पाहत असतो. मात्र, खऱ्या आयुष्यात ते अतिशय वेगळे पहायला मिळतात. अनेकदा आपण टीव्ही किंवा चित्रपट पाहत असताना अभिनेत्रीचे किंवा अभिनेत्याचे खरे जोडीदार हे कसे दिसतात याची कल्पना करत असतो. मात्र, त्या जोडीदाराबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. आम्ही आपल्याला आज मराठी कलाकारांच्या खऱ्या जोडीदाराबद्दल माहिती देणार आहोत.\n१ अभिज्ञा भावे, वरूण वैतीकर : ही जोडी अतिशय ग्‍लॅमरस अशी पाहायला मिळते. सदैव एकमेकांच्या सोबत वावरताना दिसतात. या जोडीला अनेकांनी एकत्र पाहिले असेल.\n२. अभिजित खांडकेकर, सुखदा खांडकेकर : अभिजित खांडकेकर हा सुप्रसिद्ध अभिनेता असून त्याने अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका प्रचंड गाजली आहे त्यातील त्याने साकारलेला खट्याळ नवरा हा प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. त्याच्या पत्नीचे नाव सुखदा खांडकेकर आहे, ही जोडी अशी कमाल दिसते.\n३. अनिता दाते, चिन्मय केळकर: माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अनिता दाते ही सध्या प्रेक्षका���च्या गळ्यातील ताईत झालेली आहे. तिचे वैदर्भीय बोलणे सर्वांना खूप आवडते. तिचे लग्न चिन्मय केळकर यांच्यासोबत झाले असून दोघांची जोडी ग्लॅमरस वाटते.\n४. अपूर्वा नेमलेकर, रोहन देशपांडे: ही जोडी देखील अतिशय कमाल असून रुपेरी पडद्यावर दोघे दिसतात. मात्र, एकत्र त्यांचे सहजीवन खूप चांगले आहे.\n५. धनश्री खांडगावकर, दुर्वेश देशमुख: ही जोडी अतिशय ग्लॅमर असून आणि या जोडीची मराठी चित्रपटसृष्टीत चर्चा होत असते. धनश्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.\n६. गार्गी फुले थिटे : ही जोडी अतिशय उत्कृष्ट असून या जोडीची अनेकदा मराठी चित्रपट सृष्टी चर्चा होते.\n७.श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे: राहुल मेहेंदळे हा अतिशय लोभस असा अभिनेता असून त्याने अनेक चित्रपट आणि मालिका काम केले आहे. त्याची पत्नी देखील श्वेता अतिशय सुंदर आहे. दोघांची जोडी अतिशय छान आहे.\n८. शिल्पा तुळसकर, विषाल शेट्टी: शिल्पा तुळसकर हिने अनेक मालिकांत काम केले आहे. तसेच तिचे काही चित्रपट देखील आले आहेत. तिने विशाल शेट्टी यांच्यासोबत लग्न केले आहे.\n९.सुबोध भावे, मंजिरी भावे : सुबोध भावे हा अतिशय आघाडीचा अभिनेता असून त्याने अनेक चित्रपटासोबत मालिकादेखील काम केले आहे. सध्या तिचे अनेक चित्रपट प्रतीक्षेत आहेत. त्याची पत्नी देखील मंजिरी भावे त्याच्यासारखीच लोभस आहे.\n१०. स्पृहा जोशी, वरद लघाटे : स्पृहा जोशी हिने अनेक मालिकात काम केले असून काही चित्रपट देखील केले आहेत. काही वर्षापूर्वी तिने वरद याच्यासोबत लग्न केले आहे. ही जोडी अतिशय सुंदर आहे.\n११. श्रुती मराठे, गौरव घाटनेकर: श्रुती मराठे ही अतिशय आकर्षक अभिनेत्री असून तिने मालिकांतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. काही चित्रपटात देखील काम केले आहे. तिचा विवाह गौरव घाटणेकर याच्यासोबत झाला आहे.\n१२ शशांक केतकर, प्रियांका ढवळे : शशांक केतकर याने होणार सुन मी या घरची या मालिकेतून आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यानंतर त्याने तेजश्री प्रधानसोबत लग्न केले होते. मात्र, अवघ्या काही दिवसात त्यांचा हा विवाह संपुष्टात आला. त्यानंतर त्याने प्रियंका ढवळेसोबत लग्न केले.\n१३.मृणाल दुसानीस, नीरज मोरे: तू तिथे मी या मालिकेतून सुरुवात करून मृणा ल दुसानीस हिने आपल्या अभिनयाची छाप सोडली. मूळ नाशिकची असलेली अभिनेत्री सध्या मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिकात आघाड���वर आहे. तिने नीरज मोरे यांच्या सोबत लग्न केले आहे.\n१४ :प्रार्थना बेहेरे, अभिषेक जवकर : प्रार्थना बेहेरे हिने काही वर्षापूर्वी चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर तिने मालिकादेखील काम केले. काही वर्षांपूर्वी तिने अभिषेक गावकर यांच्या सोबत लग्न केले.\n१५.मयुरी वाघ, पियूष रानडे: मयुरी ही आजच्या घडीची आघाडीची अभिनेत्री आहे. काही वर्षापूर्वी तिने पियुष रानडे यांच्या सोबत लग्न केले आहे.\n१६.गिरिजा ओक, शरद गोडबोले: गिरिजा ओक हिने अनेक मालिका आणि चित्रपटातून काम केले आहे. तिने आमिर खानच्या तारे जमीपर या चित्रपटात देखील काम केले आहे. काही वर्षापूर्वी तिने शरद गोडबोले यांच्यासोबत लग्न केले आहे.\n१६.मनवा नाईक, शर्व नाईक: मनवा नाईक हिने अनेक चित्रपट आणि मालिकेतून काम केले आहे. काही वर्षांपूर्वी तिने शर्व याच्यासोबत लग्न केले आहे.\n१७: स्वप्निल जोशी, लीना आराध्ये : स्वप्निल जोशी हा सध्याच्या घडीचा मराठीतील आघाडीचा अभिनेता आहे. लीना ही स्वप्नील ची दुसरी बायको असून ती औरंगाबादची रहिवासी आहे. स्वप्नील याचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला आहे.\nघरात 'चार मुली' जन्मल्या म्हणून दुःखी होते वडील; आज त्याच करतात बॉलिवूडवर राज, एक आहे प्रसिद्ध डान्स शोची जज\nहीट चित्रपट देऊनही 'हे' कलाकार कुठे गेले, सध्या कुठेच दिसत नाहीत..जाणून घ्या..\nआपले बुडते करिअर सावरण्यासाठी ‘या’ 5 अभिनेत्रींनी तोडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व सीमा\nगोलमाल मधल्या मुरली शर्माची बायको आहे ‘ही’ प्रसिध्द मराठमोळी अभिनेत्री, दिसायला आहे खूपच सुंदर\nलई भारी चित्रपटातली ‘ही’ अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nविवाहित असून देखील युवराज सिंग सोबत डेट वर जाऊ इच्छिते ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, नाव वाचून बसणार नाही विश्वास….\nविवाहित असून देखील युवराज सिंग सोबत डेट वर जाऊ इच्छिते ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, नाव वाचून बसणार नाही विश्वास….\nसलग 2 वर्ष डेटिंग करून ‘या’ अभिनेत्याने बहिणीसोबतच केले लग्न…..अभिनेत्याचे नाव वाचून व्हाल हैरान…\nएका रात्रीचे तब्बल एक लाखरुपये घेते ‘ही’ अभिनेत्री…नाव वाचून चकित व्हाल…\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nमहिला सशक्तीकरण म्हणतात ते हेच का\nअश्या फालतू बातम्या का बरं तुम्ही देतात गरीब लोक उपाशी मर...\nसंसाराचा गाडा हाकणे म्हणजे कमी पैशात घर चालविणे. लोक १५००० र...\nअश्या किती घटस्पोटीत महिलांना दर महिन्यांना पोटगी मिळते आहे...\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nसलग 2 वर्ष डेटिंग करून ‘या’ अभिनेत्याने बहिणीसोबतच केले लग्न…..अभिनेत्याचे नाव वाचून व्हाल हैरान…\nएका रात्रीचे तब्बल एक लाखरुपये घेते ‘ही’ अभिनेत्री…नाव वाचून चकित व्हाल…\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nकरिश्मा कपूरला घर चालवण्यासाठी करावे लागत आहे ‘हे’ काम.. वाचून धक्का बसेल..\nऔरंगाबादची कन्या असलेली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आहे गुगल इंडियाची हेड\n‘अंडरवर्ल्ड’शी नाव जोडल्यामुळे या अभिनेत्रीची संपूर्ण कारकीर्द झाली होती नष्ट, आता करत आहे हे काम…\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nमूळशी पॅटर्��’ येणार हिंदी मध्ये ‘बॉलीवूडचा’ हा सुपरस्टार साकारनार मुख्य भूमिका\nत्या एका फोटो मुळे ‘ममता कुलकर्णी’ रातोरात बनली सुपरस्टार\nमहिला सशक्तीकरण म्हणतात ते हेच का\nअश्या फालतू बातम्या का बरं तुम्ही देतात गरीब लोक उपाशी मर...\nसंसाराचा गाडा हाकणे म्हणजे कमी पैशात घर चालविणे. लोक १५००० र...\nअश्या किती घटस्पोटीत महिलांना दर महिन्यांना पोटगी मिळते आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/lava-z66-affordable-smartphone-with-stock-android-launched-in-india-for-rs-7777/articleshow/77363247.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article16", "date_download": "2020-09-19T12:19:59Z", "digest": "sha1:3NZMQ3NOSAZSJPB7KQIZKJ5JJZREXLI2", "length": 14610, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nइंडियन कंपनीचा जबरदस्त फोन, किंमत ७७७७ रु\nचायनीज अॅपसोबत मेड इन चायना फोनला भारतीयांनी नापसंती दर्शवली असल्याने देसी कंपन्यांच्या स्मार्टफोनच्या विक्रीत आधीच्या तुलनेत वाढ झाली आहे. आता इंडियन कंपनी लावाने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे.\nनवी दिल्लीः Lava ने मंगळवारी आपला नवीन हँडसेट देशात लाँच केला आहे. स्मार्टफोन निर्माताने Lava Z66 ला कंपनीने स्मार्टफोन मार्केटमध्ये १० हजार रुपयांपेक्षा कमी सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. लावाच्या या हँडसेटमध्ये 3950mAh आणि ६.०८ इंचाचा डिस्प्ले असे खास फीचर देण्यात आले आहेत. फोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाईल नॉच पुढच्या बाजुला दिला आहे.\nवाचाः ६ ऑगस्टपासून अॅमेझॉन प्राईम डे सेल, सामान खरेदी करण्याच्या टीप्स\nLava Z66 ची किंमत\nलावा झेड ६६ ची किंमत ७७७७ रुपये आहे. हा फोन मरीन ब्लू, बेरी रेड आणि मिड नाईट ब्लू या रंगात उपलब्ध आहे. मेन इन इंडिया स्मार्टफोन सध्या ऑफलाइन रिटेल स्टोर्सवरून खरेदी करता येवू शकतो. या फोनला लवकरच ई-कॉमर्स साईट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येवू शकेल, असे कंपनीने सांगितले.\nवाचाः सॅमसंगची जबरदस्त ऑफर, TV आणि फ्रिज खरेदीवर महागडे स्मार्टफोन फ्री\nLava Z66 ची वैशिष्ट्ये\nलावा झेड ६६ ड्यूल सिम सपोर्ट करतो. यात २.५ डी कर्व्ड ६.०८ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये एक नॉच कट आउट आहे. ज्यात सेल्फी कॅमेरा दिला आहे. हँडसेटमध्ये 1.6 ���ीगहर्ट्ज़ ऑक्टा-कोर प्रोसेसर, 3 जीबी रॅम व 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. स्टोरेजला १२८ जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. लावाच्या या फोनला पॉवर देण्यासाठी 3950mAh बॅटरी दिली आहे. १६ तासांपर्यंत टॉक टाईम सिंगल चार्जवर मिळेल, असा कंपनीचा दावा आहे. लावाचा हा फोन स्टॉक अँड्रॉयड १० वर चालतो. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक यासारखे फीचर्स दिले आहेत.\nवाचाः गुगलचा स्वस्त फोन Pixel 4a लाँच, फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या\nफोटोग्राफीसाठी लावच्या या फोनमध्ये ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. लावाच्या या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत १३ मेगापिक्सलचा आणि ५ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे दिले आहेत. सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेरा ब्यूटी मोड, नाइट मोड, एचडीआर मोड, बर्स्ट मोड, पॅनोरमा, टाइम-लॅप्स आणि स्लो-मोशन मोड्स सपोर्ट करतात. या फोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट करतो. यात कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ 4.2, OTG सपॉर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक दिला आहे.\nवाचाः ६ ऑगस्टपासून सेल; फोनवर ४० टक्के तर TVवर ५० टक्के सूट\nवाचाः e-SIM फ्रॉडमध्ये लुटले २१ लाख रुपये, तुम्ही अशी काळजी घ्या\nवाचाः मित्रों अॅप ३ कोटींहून जास्त डाउनलोड्स, एका महिन्यात ९०० कोटी व्ह्यूज\n भारतात २,२२५ कोटी रुपयांचे स्मार्टफोन आयात\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nया जबरदस्त फोनचा सेल; पाहा किंमत आणि ऑफर्स...\nरु. ७००० पर्यंत स्वस्त झाले हे १० स्मार्टफोन, फीचर्स जब...\nशाओमी घेऊन येतेय रिमूव्हेबल डिस्प्लेचा स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nएटीएममधून पैसे काढणाऱ्यांसाठी SBIने घेतलाय 'हा' निर्णय\nकरोना लस कधी येणार आरोग्यमंत्र्यांनी दिलं हे उत्तर\nरशियाकडून भारताला मिळणार लशीचे 'इतके' डोस\nपंतप्रधान मोदींचा ७० वा वाढदिवस, शुभेच्छांचा वर्षाव\nपुन्हा लॉकडाउन होणार नाही, जनता कर्फ्यू करता येईल- हसन मुश्रीफ\n'भाभीजी के पापड' खाऊन करोना जातो का\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्ह�� नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगबॉलीवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमध्ये दिले आहे ‘या’ एका पदार्थाला प्राधान्य\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nकरिअर न्यूजयूजीसी नेट परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी\nन्यूजनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nअर्थवृत्त'कोटक'ची डीजी गृह कर्ज; ४८ तासांत मिळणार गृहकर्ज\nआयपीएलमुंबईकडे आहे हा धाकड खेळाडू; प्रत्येक चेंडूवर षटकार मारू शकतो, पाहा Video\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://karyarambhlive.com/news/2425/", "date_download": "2020-09-19T12:33:55Z", "digest": "sha1:WY36JGRJSQXXTM3I672HAGDN7G25KC52", "length": 10371, "nlines": 131, "source_domain": "karyarambhlive.com", "title": "सहाय्यक फौजदारासह लाचखोर पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात", "raw_content": "\nसहाय्यक फौजदारासह लाचखोर पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात\nक्राईम न्यूज ऑफ द डे बीड\nमनासारखा पंचनामा करण्यासाठी मागितली लाच\nबीड : दाखल झालेले गुन्ह्यात त्यांच्या मनासारखा पंचनामा करणे व तपासात सहकार्य करणे यासाठी तक्रार दाराकडून चार हजार रुपयांची लाचेची मागणी केली. सदरील लाच स्विकारतांना लाचलुचपत विभागाने सहाय्यक फौजदारासह पोलीस शिपायास रंगेहाथ बुधवारी (दि.15) पकडले आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.\nदिलीप रामचंद्र कुरेवाड, (वय 50, सहाय्य फौजदार, पो.स्टे. सिरसाळा) व संतोष सूर्यभान घोडके, (वय-42 पोना, पो.स्टे. सिरसाळा) यांना चार हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. त्यांनी सिरसाळा येथे दाखल झालेले गुन्ह्यात त्यांच्या मनासारखा पंचनामा करणे व तपासात सहकार्य करणे याचा मोबदला चार हजार रुपये लाच रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र परदेशी यांनी केली. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.\nमराठा आरक्षणाची सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी 27 जुलैला\nबीड जिल्हा : गुरूवारी 15 पॉझिटिव्ह\nबीडमधील 1, केजचे चौघे पॉझिटिव्ह\nस्वाराती लॅबच्या रिपोर्ट मध्ये 39 positive\nगोली का जवाब गोलीसे विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\nपुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद\nनाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले\n24 लाखांचा गुटखा केला नष्ट\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\nपुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद\nनाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले\n24 लाखांचा गुटखा केला नष्ट\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीडमधील 1, केजचे चौघे पॉझिटिव्ह\nसलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on सलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nबियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on बियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nबीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह\nबालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nJune 17, 2020 June 17, 2020 Comments Off on बालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nदैनिक कार्यारंभ चे हे लाईव्ह न्यूज पोर्टल आहे.\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://karyarambhlive.com/news/3316/", "date_download": "2020-09-19T13:17:04Z", "digest": "sha1:MEVGXI57JR7MLJ3KTMD5UXXEQMGUOW4J", "length": 10411, "nlines": 130, "source_domain": "karyarambhlive.com", "title": "मेरिटमध्ये आलेल्या महाविद्यालयीन मुलीचा बुडून मृत्यू", "raw_content": "\nमेरिटमध्ये आलेल्या महाविद्यालयीन मुलीचा बुडून मृत्यू\nक्राईम धारूर न्यूज ऑफ द डे\nधारूर, दि.13 : तालुक्यातील गावंदरा गावाजवळील तलावामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या प्रीती दत्तात्रय घुले (वय 18 वर्षे) या मुलीचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली.\nसकाळी घरचे काम उरकल्यानंतर गावाच्या पुर्वेस असणार्‍या साठवण तलावात प्रिती घुले कपडे धुण्यासाठी गेली होती. यावेळी पाण्यात घसरून पडल्याने तिला पोहता आले नाही. सोबत गेलेल्या मुलीने आरडा ओरडा केल्यानंतर तलावालगत शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांनी धाव घेतली. तिला बाहेर काढण्यात आले परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. प्रिती घुले हीला दहावीत 96 टक्के मार्क मिळाले होते. या वर्षी ती 12 वी विज्ञान शाखेला शिकत होती. तिच्या मृत्यू मूळे हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रितीचे मोठे बंधू डॉ.अरूण घुले, बहिण डॉ.ज्योती घुले, आई पुष्पा घुले असा परिवार आहे. या घटनेसंदर्भात धारूर पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत कोणतीच नोंद झालेली नव्हती.\nलग्नासाठी अल्पवयीन मुलीला दमबाजी, मुलीने केली आत्महत्या\nबीड : पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा खाली आला\nअखेर प्ले स्टोअरवरून टिकटॉक हटवले, पण..\nजगन्नाथ यात्रेला सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी\nचीन बरोबरच आता पाकिस्तानची डोकेदुखी… सीमेवरील गोळीबारात एक भारतीय जवान शहिद\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nपैठणच्या संंतपीठाचा 40 वर्षाचा वनवास संपणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\nपुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद\nनाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nपैठणच्या संंतपीठाचा 40 वर्षाचा वनवास संपणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\nपुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद\nनाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीडमधील 1, केजचे चौघे पॉझिटिव्ह\nसलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on सलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nबियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on बियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nबीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह\nबालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nJune 17, 2020 June 17, 2020 Comments Off on बालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nदैनिक कार्यारंभ चे हे लाईव्ह न्यूज पोर्टल आहे.\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nपैठणच्या संंतपीठाचा 40 वर्षाचा वनवास संपणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/denied", "date_download": "2020-09-19T13:25:09Z", "digest": "sha1:2U4MZCR4HIFH4AFKU6FGWF53NLKJXISE", "length": 6453, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसुशांतसिंह राजपूत- एक कॉल आणि मुंबई पोलिसांची फाइल झाली डिलीट\nबेपत्ता रिया चक्रवर्ती आली समोर; शेअर केला व्हिडिओ\n इथे घरा-घरात पुरले जातात मृतदेह, आजपर्यंत कब्रिस्तानच नाही\nकेसपेपरसाठी पैसे नव्हते, गरीब महिलेच्या पतीने हॉस्पिटलबाहेर सोडले प्राण\n'या' आडनावामुळे महिलेला नाकारल्या नोकऱ्या; फेसबुकवर जाहीर केले दु:ख\nरुग्णालयांनी उपचार नाकारले; गर्भवतीचा रुग्णवाहिकेत तडफडून मृत्यू\nरुग्णालयांनी उपचार नाकारले; गर्भवतीचा रुग्णवाहिकेत तडफडून मृत्यू\nचक्क पंतप्रधानांनाच रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला\nथर्मल स्क्रिनिंग न झाल्याने तीन महिलांची रस्त्यावरच प्रसूती\nथर्मल स्क्रिनिंग न झाल्याने तीन महिलांची रस्त्यावरच प्रसूती\nकरोना योद्ध्याला नाकारली रुग्णवाहिका\nतो मुंबईहून वाराणसीला पायी गेला, घरात घेतलेच नाही\nतो मुंबईहून वाराणसीला पायी गेला, घरात घेतलेच नाही\nकरोनाग्रस्त महिलेच्या पार्थिवावर अखेर झाले अंत्यसंस्कार\n‘सुनावणी लांबवणे समर्थनीय नाही’\nकाश्मीरप्रश्नी भारतावर टीका; ब्रिटीश खासदाराला दिल्ली विमानतळावरच रोखलं\nVideo: नेहाशी लग्न करण्यापूर्वी आदित्यने दिली होती अग्नीपरीक्षा\nबेंगळुरू : कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार; भाजपच्या मंत्र्यांनी घेतली शपथ\nकाँग्रेस नेते पी.चिदंबरम यांची मोदी सरकारवर टीका\nफोन टॅप प्रकरणावरून राज्यात राजकारण\nम्हणून केरळ सरकारनं मला लक्ष्य केलंः शोभा\nकेरळ: भाजप खासदारा विरोधात एफआयआर दाखल\nतिकीट नाकारल्यामुळे आप आमदार सुरेंदर सिंग यांचा पक्षाला रामराम\n'नया संविधान' पुस्तिका; RSS ने आरोप फेटाळले\nकॅनडाचा टेनिसपटू कोर्टवरच पंचांना भिडला\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/vadapav-stall-in-mulund-catches-fire-6880", "date_download": "2020-09-19T11:16:43Z", "digest": "sha1:IZ6UKYUGUFZGDY4NSSQNAQMN6TEFMM7K", "length": 5719, "nlines": 117, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुलुंडमध्ये वडापावच्या गाडीचा भडका | Dalmia Estate | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमुलुंडमध्ये वडापावच्या गाडीचा भडका\nमुलुंडमध्ये वडापावच्या गाडीचा भडका\nBy भूषण शिंदे | मुंबई लाइव्ह टीम क्राइम\nमुलुंड - जे.एन.रोड परिसरातील एका वडापावच्या गाडीला सोमवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास आग लागली. स्टोव्हमध्ये भडका उडाल्याने ही आग लागली. अग्निशमन दलाच्या एका गाडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. वडापावची गाडी मात्र जाळून खाक झालीय, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी दिली.\nसोमवारपासून महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष एसटी सेवा\nपश्चिम रेल्वेवर ���ोकलच्या १५० फेऱ्या वाढणार\nआटगाव स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला; वाहतूक ठप्प\n२३ सप्टेंबरला अॅपल लाँच करणार ऑनलाईन स्टोअर\nड्रग्स फक्त बॉलिवूडमध्येच नाही, तर सोसायटीत देखील आहे : जावेद अख्तर\nलोकल सुरू करणं म्हणजे 'कोरोना'ला आमंत्रण\nमुलांच्या बौध्दीक व शारीरीक विकासाकरिता आहारातील पोषणमुल्यांची महत्त्वाची भूमिका\n एकाच दिवसात २२ हजार ७८ जणांनी केली कोरोवावर मात\nमुंबईत कोरोनाचे २२६७ नवे रुग्ण, दिवसभरात ५२ जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://blog.ssdindia.org/category/q-a/", "date_download": "2020-09-19T12:38:42Z", "digest": "sha1:RJMGCJEUV4GHCJY4BJE7SL7E5GWTOPV4", "length": 3446, "nlines": 31, "source_domain": "blog.ssdindia.org", "title": "Q & A – Samata Sainik Dal", "raw_content": "\nब्राह्मणी सणोत्सव आणि बौद्धांची भूमिका 09/11/2018\nबुद्धजयंती व तिचे राजकीय महत्व 30/04/2018\nसामाजिक क्रांती, धार्मिक क्रांती व राजकीय क्रांती पुढील वाटचाल 27/04/2018\nमहापुरुष आणि समाजसुधारक यातील फरक 25/04/2018\nस्वतंत्र बौद्ध विवाह कायदा म्हणजे राष्ट्रप्रेमी बाबासाहेबांच्या भारत-राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पास सुरुंग 25/04/2018\nआपली पार्टी – आपली माणसं : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 21/04/2018\nQuestions by Mr. Akshay प्रशिक सर, १.The Republicans मुळे रिपब्लिकन कन्सेप्टचा जाहीर प्रचार होत असेल तर विरोध कशाकरिता २.पक्षबांधणी करण्यापूर्वी एखाद्या संघटनेच्या माध्यमातून जागृती करणे फलदायी साबित होऊ शकत नाही काय २.पक्षबांधणी करण्यापूर्वी एखाद्या संघटनेच्या माध्यमातून जागृती करणे फलदायी साबित होऊ शकत नाही काय ३.मी The Republicans चा समर्थकही नाही,पण त्यांच्यांशी भांडण करुन आपण आपल्याच समविचारी मित्रांपासून अलग तर नाही ना पडत ३.मी The Republicans चा समर्थकही नाही,पण त्यांच्यांशी भांडण करुन आपण आपल्याच समविचारी मित्रांपासून अलग तर नाही ना पडत\nरिपब्लिकन विरुद्ध बहूजन (नाकर्त्यांनी उभा केलेला निरर्थक वाद) :- प्रा. महेन्द्र ज. राऊत मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘रिपब्लिकन विरुद्ध बहूजन’ असा वाद निर्माण करण्यात आलेला आहे. प्रत्येक विषयावर आपण बोललच पाहीजे असा माझा स्वभाव नाही पण कधीकधी बोलल्यावाचून रहावत नाही. त्याचप्रमाणे माझच मत वाचकांनी स्वीकारावं असा माझा आग्रह ही […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://blog.ssdindia.org/independent-buddhist-marriage-act-means-the-detonation-to-the-nation-building-of-babasahebs-prabuddha-bharat/", "date_download": "2020-09-19T11:14:01Z", "digest": "sha1:36UETI6AJRZFI2Q7ZAFQX3VCSHZNU7PO", "length": 23879, "nlines": 48, "source_domain": "blog.ssdindia.org", "title": "स्वतंत्र बौद्ध विवाह कायदा म्हणजे राष्ट्रप्रेमी बाबासाहेबांच्या भारत-राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पास सुरुंग – Samata Sainik Dal", "raw_content": "\nHome » Info Blog » स्वतंत्र बौद्ध विवाह कायदा म्हणजे राष्ट्रप्रेमी बाबासाहेबांच्या भारत-राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पास सुरुंग\nब्राह्मणी सणोत्सव आणि बौद्धांची भूमिका 09/11/2018\nबुद्धजयंती व तिचे राजकीय महत्व 30/04/2018\nसामाजिक क्रांती, धार्मिक क्रांती व राजकीय क्रांती पुढील वाटचाल 27/04/2018\nमहापुरुष आणि समाजसुधारक यातील फरक 25/04/2018\nस्वतंत्र बौद्ध विवाह कायदा म्हणजे राष्ट्रप्रेमी बाबासाहेबांच्या भारत-राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पास सुरुंग 25/04/2018\nआपली पार्टी – आपली माणसं : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 21/04/2018\nस्वतंत्र बौद्ध विवाह कायदा म्हणजे राष्ट्रप्रेमी बाबासाहेबांच्या भारत-राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पास सुरुंग\n स्वतंत्र बौद्ध विवाह कायदा म्हणजे राष्ट्रप्रेमी बाबासाहेबांच्या भारत-राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पास सुरुंग\nआजघडीला भारतात मात्र एकजिनसी समाजरचना दिसत नाही. ही राष्ट्रनिर्मिती मधील मोठी अडचण होय. या अडचणीवर शक्य तितक्या लवकर मात करणे गरजेचे आहे. सर्व भारतीयांना कायद्यापुढील समानता ज्याअर्थी मान्य करण्यात आली आहे त्याअर्थी सर्व भारतीयांसाठी समान कायदे असणे हेही तितकेच महत्वाचे आहे. कोणत्याही धर्माचे स्वतंत्र कायदे असणे हि बाब सार्वजनिक जीवनात भेदभाव निर्माण करणारी राष्ट्रविरोधी बाब ठरते. बाबासाहेब त्यांच्या संविधान सभेतील शेवटच्या भाषणात म्हणतात, ” मी या मताचा आहे की, आपण एक राष्ट्र आहोत यांवर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होय. हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल. सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल. त्यानंतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचे महत्व आम्हाला कळेल आणि आमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कोणत्या मार्गांचा आणि उपायांचा अवलंब करावा याचा आम्ही गांभीर्याने विचार करू शकू. या ध्येयाप्रत पोहोचणे अतिशय कठीण आहे. अमेरिकेतील लोकांना जेवढे कठीण होते त्याहीपेक्षा कितीतरी पटीने कठीण आहे. अमेरिकेत जातीची समस्या नाही. भारतात जाती आहेत. जाती या राष्ट्रविरोधी आहेत. पहिली गोष्ट त्या समाजजीवनात विभागणी करतात, त्या राष्ट्रविरोधी आहेत कारण त्या जातीं-जातींमध्ये मत्सर व तिरस्काराची भावना निर्माण करतात. आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवर आम्ही मात केली पाहिजे. राष्ट्रनिर्मिती नंतरच बंधुत्व वास्तवात पहावयास मिळेल. बंधुत्वाशिवाय असलेली समता आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगाच्या वरवरच्या थरासारखा केवळ बाह्य देखावा असेल. आपल्यापुढे जे महान कर्तव्य आहे त्यासंबंधीचे माझे विचार असे आहेत. काही लोकांना ते फारसे आवडणारही नाहीत.” तेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला राष्ट्रनिर्मितीकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित केले आहे. हे आपण कदापिही विसरता कामा नये. तत्वाधारीत कायदेशीर लोकशाहीच्या रुजवणुकीतुन ते साध्य करावयाचे आहे. मात्र लोकशाहीच्या रुजवणुकीसाठी जनतेतील सहसबंध हे एकजिनसी स्वरूपाचे असावयास हवे. त्यासाठी देशातील जनसमूहाची वाटचाल समाज या मूलभूत संकल्पनेकडे होणे गरजेचे ठरते. लोकशाहीची मूळे ही जनतेतील आपापसातील सामाजिक सहसंबंध निर्माण करणाऱ्या ‘समाज’ या संकल्पनेत रुतलेली असतात. समाज या संज्ञेतून काय अभिप्रेत असते, काय अंतर्भूत असते बाबासाहेब म्हणतात, ” थोडक्यात जेव्हा आपण ‘समाज’ या विषयावर बोलतो तेव्हा आपणांस जे अभिप्रेत असते ते म्हणजे तत्वतः एकजिनसी स्वरूप असलेला जनसमूह होय. एकसंधपणाच्या (unity) जोडीला जे गुण असतात त्यात असा प्रशंसनीय जनसमूह जो जनहित व जनकल्याणाची भावना, सार्वजनिक उद्दिष्टांप्रति निष्ठा, एकमेकांप्रति सहानुभूती आणि सहकार्याची भावना अंगी बाळगण्याच्या गुणांनी परिपूर्ण असतो. काय ही आदर्शतत्वे भारतीय समाजात आढळतात बाबासाहेब म्हणतात, ” थोडक्यात जेव्हा आपण ‘समाज’ या विषयावर बोलतो तेव्हा आपणांस जे अभिप्रेत असते ते म्हणजे तत्वतः एकजिनसी स्वरूप असलेला जनसमूह होय. एकसंधपणाच्या (unity) जोडीला जे गुण असतात त्यात असा प्रशंसनीय जनसमूह जो जनहित व जनकल्याणाची भावना, सार्वजनिक उद्दिष्टांप्रति निष्ठा, एकमेकांप्रति सहानुभूती आणि सहकार्याची भावना अंगी बाळगण्याच्या गुणांनी परिपूर्ण असतो. काय ही आदर्शतत्वे भारतीय समाजात आढळतात भारतीय समाजात व्यक्तींचा (व्यक्तीला गौण समजले जाते) समावेश नाही. त्यात असंख्य जातींचा समुच्चय आहे. ज्या संबंध जीवनात इतरांशी मिळून-मिसळून वागण्याचे नाकारतात आणि एकमेकांचे समान अनुभव (सुख-दुःख) वाटून घेण्यास ज्यात काहीही वाव नसतो आणि आपापसात सहानुभूतीचा बंधही नसतो. ह्या वास्तवामुळे या मुद्याबाबत वादावादी करण्याची गरज नाही. (कारण ते इतके स्पष्ट दिसणारे आहे) जातींचे अस्तित्व हे समाज निर्मितीची आदर्शतत्वे चिरकाल नाकारणारे आहे आणि म्हणूनच ते लोकशाही नाकारणारे आहे.” (वरील उतारा हा मूळ इंग्रजीत असून तो मराठीत स्वैर अनुवादीत केला आहे) तेव्हा भारतीय जनसमूह हा जोवर असंख्य जातीत विभागला आहे तोवर भारतास लोकशाही राष्ट्र संबोधता येणार नाही. तेव्हा जातींचा बिमोड करणे अत्यावश्यक आहे. जातींचा बिमोड करण्यासाठी बौद्ध धर्माशिवाय अन्य पर्याय नाही. बौद्ध धर्म स्वीकारल्यानेच जातीच्या मानसिक रोगातून मुक्त होता येते व तद्वतच एकजिनसी समाजरचना ही राष्ट्र निर्मितीकडे वाटचाल करण्यास कारणीभूत ठरते. बाबासाहेब म्हणतात, ” बौद्ध धम्म जातीविरहीत एकजिनसी समाजरचनेचा पुरस्कार करतो.” (नवी दिल्ली, २ मे १९५०) ज्याअर्थी बौद्ध धम्म एकजिनसी समाजरचनेकडे वाटचाल करावयास लावणारा आहे त्याअर्थी तो लोकशाहीस पुरक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समान नागरी कायद्याचे (सर्व भारतीयांसाठी समान कायदा) खंदे पुरस्कर्ते होते. समान नागरी कायदा म्हणजे सर्व धर्माचा एकच कायदा. वेगवेगळया धर्माची वेगवेगळी कायद्याची छावणी निर्माण करने हे राष्ट्र निर्मितीसाठी घातक आहे हे बाबासाहेबांना पक्के ठाऊक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ” मी कोणताही प्रांतभेद, भाषा, संस्कृती वगैरे भेदभाव कधीच पाळू इच्छित नाही. प्रथम भारतीय नंतर हिंदू किंवा मुसलमान हेही तत्त्व मला पटत नाही.\nसर्वांनी प्रथम भारतीय, अंतिमतःही भारतीय, भारतीय पलिकडे काहीच नको हीच भूमिका घ्यावी. हीच वृत्ती ख-या भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला परिपोषक आहे.”\n(संदर्भ. लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 2, पान क्र.137) डॉ बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर राष्ट्रवादी, राष्ट्रप्रेमी होते. ते बौद्ध धर्माभीमानी होते परंतु धर्माच्या नावावर भिन्न भिन्न धर्मासाठी भिन्न भिन्न कायदे करून राष्ट्र विभक्त होईल असे कृत्य कटाक्षाने टाळणारे होते. जाती, धर्माची विषमता नष्ट व्हावी यासाठी ब��द्ध, जैन, शिख हे वेगळा कायदा मागत होते तेव्हा ते म्हणतात, “आपण सर्व कोणत्याही कीमती मधे एकत्र येण्याचा प्रयत्न केला पाहीजे, प्रत्येकाला वेगवेगळा धर्म असु शकतो, कुणी देवांवर विश्वास ठेवेल तर कुणी आत्म्यावर विश्वास. तो आध्यात्मिक विषय आहे. ते काही जरी असले तरी आपल्या अन्तर्गत संबंधांना बांधून ठेवण्यासाठी आपण कायद्याची एकच पद्धती विकसित केली पाहीजे.” खंड 14(2)पान -1172-) यापूर्वी बौद्ध ,जैन ,शिख यांना वेगळा कायदा मागणाऱ्यांना बाबासाहेब म्हणालेत की, “आपण शक्यतोवर एकत्र येण्याचा प्रयत्न केला पाहीजे आणी आपण नेहमी फुटीरतेचे बी पेरू नये. या सभागृहात जेव्हा एकत्रीकरणाचा मुद्दा येतो तेव्हा कुणीतरी उठतो व म्हणतो, “आम्ही या गटात मोडत नाही आणि आम्हांला हा कायदा नको.” (संदर्भ- खंड 14(2)पान 1171) हिन्दू कोड बिलाच्या कलम 2 मधे बाबासाहेबांनी हा कायदा हिन्दू , बौद्ध, जैन, शिख यांना लागु होण्याबाबत प्रस्तुत केला तेव्हा काही सनातनी खासदारांनी कडाडून विरोध केला की त्यात वरील उल्लेखित धर्मीय नकोत. या एका कलमावर संसदेत सात दिवस वाद झाला परंतु बाबासाहेब त्या॑ना जुमानले नाही, ते म्हणाले की, ” या कायद्यात बौद्ध, जैन, शिख राहतील. नाही तर कुणीच रहाणार नाही.” (खंड 14(2)पान 1156) जेव्हा हिन्दू म्हणजे कोण हा मुद्दा आला तेव्हा ते म्हणाले की, ” जे लोक हिन्दू धर्माला मानतात व जे मानत नाहित ते या कायद्यासाठी हिन्दू समजावे.” डॉ बाबासाहेब हे प्रख्यात कायदेतज्ञ होते. कायद्याची भाषा ही तांत्रिकदृष्ट्या असते. वैचारिक सिद्धांताची मांडणी व कायद्याची भाषा या दोन वेगवेगळया लेखन पद्धतीआहेत. हा भेद एकदा समजला तरच हा मुद्दा समजतो. हिन्दू कोड बिलातून हिंदुत्व लादले नाही तर कायद्याचे नाव हिंदू दिले पण त्यात बुद्धा ची समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ही तत्वे त्यांनी टाकलीत म्हणुन त्यांना प्रचंड विरोध झाला. मग मुद्दा असा येतो की त्यांना हिन्दू कायदा हे नाव पाहीजे होते काय मुळीच नाही. त्यांना सर्व धर्माच्या लोकांसाठी एकच भारतीय कायदा पाहीजे होता त्यासाठी त्यांनी हिन्दू कोड द्वारे पायाभरणी केली. ते म्हणतात, “हिन्दू कोड हे समान नागरी कायद्याची पहली पायरी आहे.” यातून उद्या समान नागरी कायदा बनविणे सोपे जाईल असा त्यांचा दृष्टिकोन होता. ” उद्या मुसलमान या अल्पसंख्य लोकांना यातील सुधारणा सांगू.” ��सेही ते म्हणाले (खंड 18भाग 3पान 185) हे सर्व राष्ट्र निर्मितीच्या प्रेमास्तव समान नागरी कायदा करण्यासाठी त्यांनी केले.\nते म्हणतात “समान नागरी कायदा व्हावा ही माझी फार फार ईच्छा आहे.” (खंड 18 भाग 3 पान 226) बाबासाहेबांनी अनेकदा समान नागरी कायद्याची भूमिका व्यक्त केली पहा खंड 18(3) पान 185, 226, 288, 342, बाबासाहेबांची ही ईच्छा पूर्ण केली तर हिन्दू कायदा असे नाव राहणार नाही तर भारतीय कायदा असे ते नाव होईल. ज्याला समान नागरी कायदा म्हणतात, तो आरक्षणाबाबत नसतो तर फक्त विवाह, वारस, दत्तक या बाबींचे नियमन करण्यासाठी असतो. समान नागरी कायदा करा अशी तरतूद बाबासाहेबांनी घटनेच्या कलम 44 मधे केली कारण ते प्रखर राष्ट्रनिष्ठ होते, राष्ट्रप्रेमी होते. संकुचित वृत्तीचे नव्हते. तेव्हा त्यांनी सुचविलेल्या दिशेनेच मार्गक्रमण करणे हे शहाणपणाचे ठरेल. आपले समाजबांधव कधी समान नागरी कायद्याची मागणी करीत नसल्याने व तो कधी होणारच नाही अशी नाउमेदपणाची भाषा करण्यात धन्यता मानतांना दिसतात ही चिंताजनक बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला समान नागरी कायदा करा असा निर्देश नेहमीच दिला आहे. आपण बाबासाहेबांच्या दिशेनेच वाटचाल केली पाहीजे. मागे केंद्रीय विधी मंत्र्यांनी विधी आयोगाला समान नागरी कायद्याचे प्रारूप बनविण्याचे निर्देश दिले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या संरक्षणासाठी, अंमलबजावणीसाठी व राष्ट्रनिर्मितीसाठी समान नागरी कायद्याचा आग्रह धरणे हे राष्ट्रप्रेमी बौद्धांचे आद्यकर्तव्यच होय.\nविशेष साभार : भूतपूर्व न्या.अनिल वैद्य सर\n← आपली पार्टी – आपली माणसं : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया\nमहापुरुष आणि समाजसुधारक यातील फरक →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/category/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-19T12:03:41Z", "digest": "sha1:5UQMZ5VXU33COS25BOMTGGVJTPDXEG3B", "length": 26174, "nlines": 396, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "संपादकीय", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nIndiaNewsUpdate : हिमाचल कन्या , बंगालची लेक , बिहारचे सुपूत्र , भूमी महाराष्ट्राची आणि राजकारण नेत्यांचे ….\nMaharashtraNewsUpdate : सविस्तर जाणून घ्या महाराष्ट “मिशन बिगिन अगेन”ची सविस्तर नियमावली….\n‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत अनेक बाबींमध्ये सूट देत व अर्थचक्रास गती देण्यासाठी २ सप्टेंबर २०२० पासून…\nIndiaNewsUpdate : काँग्रेसच्या बैठकीत नेमकं काय घडलं आणि काय बिघडलं \nदेशाच्या माध्यमांचं लक्ष सोमवारी पूर्णतः काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीवर केंद्रित झाले होते . दरम्यानच्या काळात कपिल…\nअभिव्यक्ती : संपादकीय : अरेरे , काय हे सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूचे किती हे राजकारण \nबॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या संशयास्पद मृत्यूवरून महाराष्ट्र -बिहार या दोन राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये प्रचंड मोठे राजकारण…\nअभिव्यक्ती : डॉ. नागनाथ कोडे: उत्तम पोलीस प्रशासक, ३० वर्षांच्या निष्कलंक सेवेचा गौरव … \nडॉ. नागनाथ कोडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा औरंगाबाद शहर येथे तीस वर्षाची निष्कलंक सेवा…\n#MahanayakDharma : भगवान शांतिनाथ का आज जन्म दिन , तप एव मोक्ष कल्याणक दिन सोहळा\nराजाबाजार जैन मंदिर में विराजित 16 वे तीर्थंकर अशिष्टता शांतिनाथ भगवान खंडेलवाल दिगम्बर जैन पंचायत…\n#CoronaLockdownEffect : …..” कोनो चिंता नाही ना करे , कल के रेलसे हम घर पहूंच रहे है ….” असे बोलून ” ते ” भोपाळसाठी “असे ” रवाना झाले….\nदेशात कोरोना एका बाजूला , सरकार एका बाजूला , विविध राज्यांची सरकारे एका बाजूला ,…\nMaharashtra Update : अभिव्यक्ती : महाप्रहार : पत्रकार राहुल कुलकर्णीला कसली अटक करताय… हिम्मत असेल तर रेल्वे मंत्र्यांना अटक करा…\nराहुल कुलकर्णीला अटक म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर… मुंबईत बांद्र्यात झालेल्या गर्दीला राहुल कुलकर्णी नव्हे तर…\nMaharashtra Special : डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी अटक होण्याआधी लिहिलेले खुले पत्र…\n —————————————- मला खात्री आहे तुमच्यावर ही वेळ येण्याआधी तुम्ही या विरोधात बोलाल….\nडॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष : तुम्हाला माहीत आहे का जाणून घेऊयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील काही खास पैलू …\nजाणून घेऊयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील काही खास पैलू … १. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे…\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nMaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधील डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द \nMaharashtraCoronaUpdate : मंत्री नितीन राऊत आणि हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची बाधा\nEducationNewsUpdate : पालकांसाठी महत्वाची बातमी : जाणून घ्या नव्या निर्णयानुसार पहिलीतील विद्यार्थ्यांचे वय काय असेल \nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात 313 नवे रुग्ण , जिल्ह्यात 23277 कोरोनामुक्त, 6040 रुग्णांवर उपचार सुरू\nIndiaNewsUpdate : भारतीय न्यायव्यवस्थेवर माजी न्यायमूर्तींची कठोर शब्दात टीका , गेल्या सहा वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या अध:पतनास सुरुवात : जस्टीस अजित शहा\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nMaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधील डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द \nMaharashtraCoronaUpdate : मंत्री नितीन राऊत आणि हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची बाधा\nEducationNewsUpdate : पालकांसाठी महत्वाची बातमी : जाणून घ्या नव्या निर्णयानुसार पहिलीतील विद्यार्थ्यांचे वय काय असेल \nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात 313 नवे रुग्ण , जिल्ह्यात 23277 कोरोनामुक्त, 6040 रुग्णांवर उपचार सुरू\nIndiaNewsUpdate : भारतीय न्यायव्यवस्थेवर माजी न्यायमूर्तींची कठोर शब्दात टीका , गेल्या सहा वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या अध:पतनास सुरुवात : जस्टीस अजित शहा\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nMaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधील डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द \nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकार��� महासंघाची मागणी September 19, 2020\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती September 19, 2020\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त September 19, 2020\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या September 19, 2020\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत September 19, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/12th-pass-jobs/", "date_download": "2020-09-19T12:33:36Z", "digest": "sha1:ACP3GCXGDGPLOTR4EJPVSOO6WVQ46HMI", "length": 6955, "nlines": 134, "source_domain": "mahabharti.in", "title": "12th Pass Jobs - महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी जाहिराती", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n12 वी पास सरकारी नोकरी महाराष्ट्र 2020 – या पेज वर खास १२ वी पास उमेदवारांसाठी उपलब्ध असलेले सरकारी आणि खाजगी जॉब्स प्रकाशित केलेले आहेत. आपल्या अन्य शैक्षणिक पात्रतेनुसार जॉब्स शोधायचे असल्यास येथे क्लिक करा.\n१२ वी पास उमेदवारांसाठी सरकारी/ निमसरकारी जॉब्स\nमुंबई ऑनलाईन रोजगार मेळावा 2020\nनागरी उड्डाण महासंचालनालय भरती 2020\nवसई विरार शहर महानगरपालिका भरती 2020\nकृषी विज्ञान केंद्र जालना भरती 2020\nभारतीय वनीकरण संशोधन व शिक्षण परिषद भरती 2020\nपनवेल महानगरपालिका भरती 2020\nलोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था सोलापूर भरती 2020\nकृषी विज्ञान केंद्र अमरावती भरती 2020\nटाटा मेमोरियल सेंटर भरती 2020\nNARI पुणे भरती 2020\nऑईल इंडिया लिमिटेड भरती 2020\nइंटीग्रल कोच फॅक्टरी भरती 2020\nनॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल भरती 2020\nकेंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण भरती 2020\nबिहार पोलीस भरती 2020\n१२ वी पास उमेदवारांसाठी खाजगी जाहिराती\nमहिंद्रा पुणे MIDC येथे ५०० जागा\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nयूजीसी नेट जून 2020 प्रवेशपत्र डाउनलोड\nIBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\nराष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे येथे 169 पदांची भरती\nNHM अकोला येथे विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित\nभारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत केटरिंग व्यवस्थापक पदाची भरती\nकर्मचारी राज्य विमा निगम अंतर्गत विविध पदांची भरती\nमहावितरण अहमदनगर येथे शिकाऊ तारमार्गतंत्री पदाच्या एकूण 195 रिक्त…\nUPSC 2020 परीक्षेची तारीख जाहीर\nGNM प्र��ेश सूचना ठाणे 2020-2021\nTISS मुंबई येथे विविध पदांची भरती सुरु\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/01/blog-post_40.html", "date_download": "2020-09-19T12:50:27Z", "digest": "sha1:5EGAAB5FS4DRSKFAOWEY2YYK7GHAPAO6", "length": 14752, "nlines": 116, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (१३४) अरे रडता का जा साखर आणि तीळ त्याच्या तोंडात घाला", "raw_content": "\nHomeसद्गुरू लीलामृतक्र (१३४) अरे रडता का जा साखर आणि तीळ त्याच्या तोंडात घाला\nक्र (१३४) अरे रडता का जा साखर आणि तीळ त्याच्या तोंडात घाला\nकाशीक्षेत्रातील बहिरेशास्त्री यांना श्री दत्तप्रभूंच्या उपासनेने पुत्र झाला परंतु त्यास १४ वर्षांचे आयुष्य असल्याचे भाकीत त्यांना ठाऊक होते म्हणून उभयता पती पत्नीस मोठी चिंता वाटू लागली एका सत्पुरुषाला त्यांनी विचारल्यावर त्याने सांगितले जर अवतारी पुरुषाची सेवा कराल तर या संकटातून मुक्त व्हाल यावर शास्त्रीबुवा त्यास विचारले हल्ली असे अवतारी पुरुष कोठे आहेत त्यावर त्या सत्पुरुषाने उत्तर दिले मी थोड्या दिवसांपूर्वी अक्कलकोटला अवतारी पुरुष पाहिले आहेत तेथे तुम्ही जा त्या सत्पुरुषाच्या सांगण्यानुसार ते दोघेही त्यांच्या पुत्रासह अक्कलकोटला आले त्या तिघांनीही श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले त्यांना मोठे समाधान वाटले त्यांनी चार वर्षे श्री स्वामींची एकनिष्ठपणे सेवा केली दरम्यान तो कालनिर्मित दिवस आला श्री स्वामी महाराज खास बागेत इतर सेवेकर्यांसह बसले होते हे तिघेही श्री स्वामींच्या दर्शनास तेथे आले इतक्यात बहिरेशास्त्रींचा मुलगा थरथर कापू लागला डोळे पांढरे करुन तो धाडकन जमिनीवर पडला श्री स्वामींनी शास्त्रीबुवास जेव्हा तीळ आणण्यास सांगितले तेव्हा मुलाबाबतचे भाकीत उमजून शास्त्रीबुवा व त्यांच्या पत्नीने रडून श्री स्वामी चरणास मिठ्या मारल्या आणि म्हणाले महाराज चार वर्षे आम्ही आपली सेवा या पुत्राप्रित्यर्थच केली असून शेवटी जे व्हायचे तेच झाले दयाघन श्री स्वामी महाराज त्या उभयताना म्हणाले अरे रडता का जा साखर आणि तीळ त्याच्या तोंडात घाला तेव्हा लगेच साखर तीळ मुलाच्या तोंडात घातले त्यासरशी मुलगा खाडकन उठून बसला.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nया लीलेतील काशीच्या बहिरेशास्त्रींना नवसा सायासाने मुलगा झाला परंतु त��यास १४ वर्षांचेच आयुष्य होते शास्त्रीबुवा व त्यांच्या पत्नीस एका सत्पुरुषाने अक्कलकोटी जाऊन अवतारी पुरुषाची सेवा करण्याचे सुचविले अशी सेवा केल्यासच त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे अल्प आयुषीपण टळणार होते सत्पुरुषाच्या सांगण्यानुसार शास्त्रीबुवा त्यांची पत्नी आणि तो अल्पआयुषी मुलगा असे तिघे जण अक्कलकोटी येऊन श्री स्वामींची एकनिष्ठपणे सेवा करु लागले शास्त्रीबुवा विद्वान होते पत्नी व मुलगा असल्यामुळे ते प्रापंचिकही होते नवस सायासाने झालेल्या मुलाला १४ व्या वर्षी मृत्यू येऊ नसक्ती ही आसक्तीच प्रापंचिकास बरे वाईट काहीही करावयास भाग पाडते या लीलेतील विद्वान शास्त्रीबुवा त्यांची पत्नी त्यांचा मुलगा दीर्घायुषी व्हावा १४ व्या वर्षीच येणारा त्याचा मृत्यू टळावा म्हणूनच श्री स्वामी समर्थांची चार वर्षे एकनिष्ठपणे उपासना करतात अजून त्यांचा कोणता अन्य हेतू संभवतो आपल्या सर्वांची उपासना काहीना काही कामनापूर्ती व्हावी यासाठीच असते या लीलेत श्री स्वामींनी बहिरेशास्त्रींना ते सेवा करीत असताना प्रत्यक्ष असा चार वर्षांत एकदाही उपदेश केला नाही त्याला कोरड्या उपदेशाचे डोस पाजले नाहीत हीच श्री स्वामींची खासियत येथे दिसते उपासना करता करता श्री स्वामींनी त्यांची एकप्रकारे तयारी करुन घेतली निर्धारित दिवस येताच मुलगा थरथर कापू लागला डोळे पांढरे करुन जमिनीवर धाडकन कोसळला श्री स्वामींनी त्यांना तीळ आणावयास सांगितले शास्त्रीबुवास ते अशुभपणाचे वाटले तेव्हा श्री स्वामींनी अतिशय सूचक उदगार काढले जा साखर आणि तीळ त्याच्या तोंडात घाला श्री स्वामींच्या तोंडून जा उदगार जेव्हा जेव्हा बाहेर पडला त्याचे स्पष्टीकरण या अगोदर आले आहेच थोडक्यात श्री स्वामींना असेच सूचित करावयाचे आहे की पूर्व जन्मातील संचित प्रारब्धाची भीती बाळगू नका तुम्ही आमच्याजवळ आहात आता भ्यायचे कारण नाही काळाच्या जबड्यातून श्री स्वामींनी शास्त्रीबुवांच्या नवस सायासाने झालेल्या मुलास वाचविले याबद्दल त्या उभयतांस अतिशय कृतकृत्य वाटले काही दिवस ते तिघे श्री स्वामींच्या सेवेत राहून काशीक्षेत्री निघून गेले जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे या तारक मंत्रातील या वचनाचा प्रत्यय येथे येतो ही संपूर्ण लीला काळजीपूर्वक मनोभावे वाचल्यास आपणास काय अर्थबोध ह���तो श्री स्वामी समर्थ हे त्या काळात अक्कलकोटी (जि.सोलापूर) सदेह स्वरुपात वावरणारे प्रत्यक्ष ईश्वरी अवतार होते (२३-९-१८५७ ते ३०-४-१८७८) सद्यःस्थितीतही मैं गया नहीं जिंदा हूँ याची प्रचिती अनेक निष्ठावान सेवेकर्यांना येते या कथेतील बहिरेशास्त्रींना चार वर्षे सेवा करावी लागली पण फळ मिळालेच उपासनेत तातडी करुन चालत नाही याचाही येथे अर्थबोध होतो.\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+05367+de.php", "date_download": "2020-09-19T12:48:05Z", "digest": "sha1:7K2ZMDIVD2SIRFJZCFFSXBDIOIC24S6B", "length": 3548, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 05367 / +495367 / 00495367 / 011495367, जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 05367 हा क्रमांक Rühen क्षेत्र कोड आहे व Rühen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Rühenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Rühenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 5367 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केल��� जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनRühenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 5367 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 5367 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/02/china-support-India.html", "date_download": "2020-09-19T12:33:30Z", "digest": "sha1:UAT6UO4GDD4UADZODXNGSWSW2CRUM7F4", "length": 11232, "nlines": 98, "source_domain": "www.esuper9.com", "title": "चीनची पाकिस्तान विरोधात भारताला साथ - esuper9", "raw_content": "\nHome > खळबळ जनक > फोकस > चीनची पाकिस्तान विरोधात भारताला साथ\nचीनची पाकिस्तान विरोधात भारताला साथ\nपाकिस्तानची नेहमीच पाठराखण करणाऱ्या चीनने आता दहशतवादाच्या मुद्दावरुन त्यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. चीनच्या भूमिकेत झालेला हा मोठा बदल आहे. मनी लाँड्रिंग आणि दहशतवादाला आर्थिक रसद पुरवणाऱ्यांविरोधात पाकिस्तानने ठोस कारवाई करावी, यासाठी फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सकडून पाकिस्तानला जूनपर्यंतची मुदत देण्यात येणार आहे.\nभारत, अमेरिका आणि युरोपियन देशांच्या बरोबरीने चीन आणि सौदी अरेबियाही या प्रस्तावाला पाठिंबा देणार आहेत. जूनमध्ये होणाऱ्या FATF च्या बैठकीआधी पाकिस्तानला त्यांच्या भूमीवरील दहशतवादी संघटना, त्यांच्या म्होरक्यांना दोषी ठरवून शिक्षा सुनवावी लागणार आहे. पाकिस्तानला कठोर संदेश देण्याचा उद्देश यामागे आहे.\nफक्त टर्की या एकमेव देशाने पाकिस्तानने समर्थन केले आहे. चीनच्या भूमिकेत झालेला बदल अंत्यत महत्वपूर्ण आहे. कारण चीनने नेहमीच FATF मध्ये पाकिस्तानचे समर्थन केले आहे. पाकिस्तान FATF च्या ग्रे लिस्टमध्ये राहणार हे आता ठरलं आहे. पाकिस्तानने जूनपर्यंत दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई केली नाही तर, त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. यासंबंधीची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे. FATF च्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरु आहे. कारण ग्रे लिस्टमधल्या देशांना आंतरराष्ट्रीय स्तरावरुन मदत मिळण्याचे मार्ग बंद होतात. सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे त्यांना मदतीची आवश्यकता आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढ���ल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/trump-pregent-womwn-visa-america.html", "date_download": "2020-09-19T13:22:47Z", "digest": "sha1:TV2OD3333QDWF4GDIVHCBXI2CWKFZYXT", "length": 7673, "nlines": 59, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "गर्भवती महिलांना अमेरिकेत आता व्हिसा नाही; ट्रम्प प्रशासनाचा निर्णय | Gosip4U Digital Wing Of India गर्भवती महिलांना अमेरिकेत आता व्हिसा नाही; ट्रम्प प्रशासनाचा निर्णय - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome देश-विदेश बातम्या गर्भवती महिलांना अमेरिकेत आता व्हिसा नाही; ट्रम्प प्रशासनाचा निर्णय\nगर्भवती महिलांना अमेरिकेत आता व्हिसा नाही; ट्रम्प प्रशासनाचा निर्णय\nगर्भवती महिलांना अमेरिकेत आता व्हिसा नाही; ट्रम्प प्रशासनाचा निर्णय\nअन्य देशातून येणाऱ्या गर्भवती महिलांना आता अमेरिकेचा व्हिसा देण्यात येणार नाही. ट्रम्प प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. अन्य देशातून येणाऱ्या गर्भवती महिलांना टेंपररी व्हिजिटर (बी१-बी२) व्हिजा येणार नाही. अमेरिकेतील ‘बर्थ टूरिझम’ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.\nनव्या नियमांचा संबंध आमच्या राष्ट्रीय सुरक्षेशीही आहे. तसंच ‘बर्थ टूरिझम’द्वारे होणाऱ्या गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध करणंदेखील यात समाविष्ट असल्याचं ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं. नव्या नियमांनुसार गर्भवती महिलांना प्रवासी व्हिसावर अमेरिकेत प्रवास करणं कठीण होणार आहे. गर्भवती महिलांना अमेरिकेत जायचं असल्यास त्यांना अमेरिकेत जाण्याचं कारण काऊन्सिलर अधिकाऱ्याला पटवून द्यावं लागणार आहे. ट्रम्प प्रशासन सुरुवातीपासूनच सर्व प्रकारच्या स्थलांतरावर बंदी आणत आहे. तसंच जन्मत: मिळणाऱ्या नागरिकत्वावरही त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. रशिया आणि चीनसारख्या देशांमधून अनेक महिला आपल्या मुलांना जन्म देण्यासाठी अमेरिकेत येत असल्याच्या अनेक ���टना समोर आल्या आहेत.\n‘बर्थ टूरिझम’साठी द्यावे लागतात ८० हजार डॉलर्स\nअनेक अमेरिकन कंपन्या यासाठी जाहिरात देत असतात. तसंच वैद्यकीय सेवा आणि हॉटेलमध्ये राहण्यासाठी तब्बल ८० हजार डॉलर्स घेत असतात. अनेक गर्भवती महिला आपल्या मुलांना जन्म देण्यासाठी अमेरिकेत येत असतात. परंतु याची कोणतीही माहिती अमेरिकेकडे उपलब्ध नाही. २०१२ मध्ये ३६ हजार गर्भवती महिलांनी आपल्या मुलांना अमेरिकेत जन्म दिला आणि त्यानंतर त्या परतल्या असल्याची माहिती ‘ग्रुप सेंटर फॉर इमीग्रेशन स्टडीज’कडून देण्यात आली आहे.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nस्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, प्रीतम मुंडे व आता स्वतः खुद्द विधानसभा अध्यक्षानी केली ही मागणी केली ...\nस्वतः खुद्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सन २०२१ मधील होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव सादर करण...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/vaccination-of-79-thousand-children-will-be-done-in-the-state/", "date_download": "2020-09-19T12:32:46Z", "digest": "sha1:WLDLMBBQBX2ZJVI2Z3B6KSXLSKP2WCRH", "length": 5508, "nlines": 82, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्यातील 79 हजार बालकांचे करणार लसीकरण", "raw_content": "\nराज्यातील 79 हजार बालकांचे करणार लसीकरण\nमुंबई (प्रतिनिधी) – राज्यात मिशन इंद्रधनुष विशेष मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु झाला असून 25 जिल्हे आणि 20 महापालिका क्षेत्रातील 78 हजार 64 बालके आणि 11 हजार 977 गर्भवती महिलांना लसीकरण करण्यात येणार आहे. मुंबईसह नवी मुंबई ठाणे व आसपासच्या महानगर पालिकांमध्ये ही मोहिम राबवण्यात येणार आहे.\nलसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी सुकाणू समितीची बैठक मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. मुख्य सचिवांनी व्हीडिओ कॉन्फर��्सिंगच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला.\nनगर, औरंगाबाद, अमरावती, बीड, बुलढाणा,चंद्रपूर, गोंदीया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, धाराशीव, परभणी, पालघर-वसई- विरार, रायगड-पनवेल, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग, वर्धा, वाशिम, नाशिक-मालेगाव, ठाणे-कल्याण डोंबिवली, मिरा भाईंदर, भिवंडी, नवी मुंबई, उल्हासनगर, बृहन्मुंबई या जिल्हा आणि महापालिका क्षेत्रांमध्ये ही मोहिम राबविण्यात येत असून 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालके आणि गर्भवती महिलांचे लसीकरण केले जाणार आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या चार महिन्यांमध्ये आठवडाभर ही मोहिम राबविण्यात येणार आहे.\nनवलाखा यांच्या पत्राची राज्यपालांनी दखल घेत भेटीचे दिले निमंत्रण\nलॉन्स, मंगल कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्या\nवर्क फ्राॅम होममुळे मुंबईकर संतापात, सर्वेक्षणातून समोर आली महिती\n“कंगनाकडून खर्च वसूल करा”\n“15 महिन्याचा हिशोब मागणाऱ्या भाजपने १५ वर्षाच्या कारभाराचा हिशोब द्यावा”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketpatekar.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2020-09-19T12:42:08Z", "digest": "sha1:NECIBDFBK3REAUR4PI45BBC6ZZKGCHYV", "length": 4007, "nlines": 61, "source_domain": "www.sanketpatekar.com", "title": "कलात्मक मंदिरे Archives ~ 'मन आभाळ'", "raw_content": "\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nQuotes आणि बरंच काही\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \n‘येवा कोकण आपलोच असा’ : भटकंती सिंधुदुर्ग जिल्ह्याची\n‘येवा कोकण आपलोच असा’ : भटकंती सिंधुदुर्ग जिल्ह्याची\n‘येवा कोकण आपलोच असा” नारळी फोफळ्यांच्या सुंदर बागा, काजू – आमराईच्या वनात वसलेलं प्रशस्त टुमदार असं देखणं कौलारू घर. मोकळ्या अंगणी वर्षो न वर्षी खितपत पडलेली तरीही कोरडा घसा आजहि तितक्याच चवीनं ओलावणारी विहीर, फणसाच्या गऱ्या वाणिक गोड कोकणी माणसं. त्यांचे रसाळ मालवणी शब्द आणि जेवणात असेलली.. जिभेवर तासंतास रेंगाळणारी, पोट तृप्तीचा ढेकर देणारी चविष्ट अशी सोलकढी.‘येवा कोकण आपलाच असा’ ….हे ब्रीद वाक्य खरंच इथे आल्यावर सार्थकी ठरतं. निसर्ग देवतेचं वरदहस्त लाभलेला हा सिंधूदुर्ग जिल्हा..पावला पावला नजीक त्याच्या अलौकिक सौंदर्याचा… Read More Read More\nप्रवीण दवणे ह्यांची ��ाही पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nनवीन पोस्ट'च्या अपडेट मिळण्यासाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/2127", "date_download": "2020-09-19T11:12:38Z", "digest": "sha1:VWE6R4KKVZIBJOEOOBFOSMJOLM35FWV2", "length": 4656, "nlines": 45, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "अंधांसाठीची शाळा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसकिना बेदी– विलक्षण प्रज्ञाचक्षू असणारी समर्पित कार्यकर्ती\nसकिना बेदी ही स्वत: अंध आहे आणि तिने आळंदीच्या ‘जागृती अंधशाळे’चे आर्थिक पालकत्व घेतले आहे तिने तिचे संपूर्ण जीवन त्या शाळेसाठी गेली जवळजवळ वीस वर्षें दिले आहे. कोणी अगदी हजार रुपये डोनेशन दिले, तरी ती त्या व्यक्तीच्या घरी जाऊन तो चेक घेते. पावती पुस्तक तिच्याजवळ असतेच, ती लगेच पावती देते, ओळख करून घेते. एकदा ओळख झाली, की तो आवाज कायमचा तिच्या मनात कोरला जातो\nसकिनाची आणि माझी ओळख ‘कृ.ब. तळवलकर ट्रस्ट’च्या ‘सेवाव्रती पुरस्कारा’निमित्ताने झाली. आम्ही ‘ट्रस्टी मंडळीं’नी वेळ ठरवून ‘जागृती शाळे’ला भेट दिली. ती वसतिगृहयुक्त शाळा पहिली ते दहावीसाठी आहे. ती एका जुनाट साध्या जागेत आहे. सत्तर-ऐंशी मुली तेथे पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतात. सकिना उत्साहाने शाळा दाखवत होती. साधारण पहिलीतील एक लहान मुलगी माझ्या पायाला बिलगली आणि माझ्याशी बोलू लागली. मला माहीत नाही, की सकिनाला ते कसे कळले तिने ते ताडले. तिने मला लगेच सांगितले, की कुलकर्णी, काळजी करू नका, ती तुमची ओळख करून घेत आहे. स्पर्श ही त्यांची ओळख आहे.\nSubscribe to अंधांसाठीची शाळा\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/6396", "date_download": "2020-09-19T12:14:16Z", "digest": "sha1:IUTKW4ZUSGTWA2VFUEIUCY3YQPFXAZSR", "length": 13363, "nlines": 98, "source_domain": "dhanlabh.in", "title": "‘एक्‍झिट लोड’ – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंडातील गुंतवणूक जर ठराव��क कालावधीच्या अगोदर काढून घेतली तर ‘एक्‍झिट लोड’ लागू होतो. हा कालावधी प्रत्येक योजनेनुसार वेगवेगळा असतो व तो संबंधित योजनेच्या ‘स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्‍युमेंट’मध्ये (सिड) नमूद केलेला असतो. गुंतवणूकदाराने गुंतविलेली रक्कम ही काही काळासाठी तरी त्या योजनेत राहावी, ज्या योगे फंड व्यवस्थापकाला निर्धास्तपणे गुंतवणूक करता यावी, हा या ‘एक्‍झिट लोड’मागचा हेतू असतो. ‘एक्‍झिट लोड’ हा संबंधित योजनेच्या ‘नेट ॲसेट व्हॅल्यू’च्या (एनएव्ही) काही टक्के असतो. उदाहरणार्थ- तुम्ही एका म्युच्युअल फंड योजनेमध्ये सहा महिन्यांपूर्वी रु. १० हजार गुंतविले असतील तर त्या वेळेस तुम्हाला १०० युनिट्‌स प्रत्येकी १०० रुपये भावानुसार मिळाली. आता त्याच युनिट्‌सटी सध्याची एनएव्ही ११० रुपये आहे. ‘एक्‍झिट लोड’ समजा १ टक्का आहे, तर तुम्हाला तुमची सर्व गुंतवणूक काढून घ्यायची झाल्यास प्रत्येक युनिटमागे १.१ (११०x१ टक्का) म्हणजे एकूण रु. ११० (१.१x१००) ‘एक्‍झिट लोड’ लागेल व रु. १०,८९० हातात येतील. काही योजनांमध्ये ‘एक्‍झिट लोड’ हा जसा योजनेचा कालावधी वाढत जाईल, तसतसा कमी-कमी होत जातो. उदाहरणार्थ, एका वर्षाच्या आत पैसे काढल्यास ३ टक्के, दोन वर्षांच्या आत पैसे काढल्यास २ टक्के, तीन वर्षांच्या आत पैसे काढल्यास १ टक्के आणि तीन वर्षांनंतर काहीही नाही.\nबऱ्याच गुंतवणूकदारांचा असा समज असतो, की सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (एसआयपी) ‘एक्‍झिट लोड’ हा ठराविक कालावधीनंतर (समजा १ वर्ष) लागत नाही. पण तसे नसते. तुमचे जे हप्ते भरून एक वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे, त्या हप्त्यावरती ‘एक्‍झिट लोड’ लागणार नाही; बाकी सर्वांवर लागेल. उदाहरणार्थ, एक जानेवारीला २०१७ रोजी तुम्ही रु. १० हजारांचे मासिक एसआयपी चालू केले आणि दर महिन्याच्या एक तारखेला तुम्ही तुमचे हप्ते नियमितपणे भरत आहात. समजा, २५ एप्रिल २०१८ रोजी तुम्हाला तुमची सर्व गुंतवणूक काही कारणांनी काढून घ्यायची आहे. अशा वेळेस तुम्हाला जानेवारी ते एप्रिल २०१७ या कालावधीत मिळालेल्या युनिट्‌सवर ‘एक्‍झिट लोड’ लागणार नाही. कारण हे हप्ते भरुन एक वर्ष पूर्ण झालेले आहे. मे २०१७ ते एप्रिल २०१८ या कालावधीत तुम्हाला जेवढी युनिट्‌स मिळाली असतील, त्या युनिट्‌सवर तुम्हाला ‘एक्‍झिट लोड’ लागेल.\nज्या गुंतवणूकदारांना पैसे अ���दी कमी कालावधीसाठी गुंतवायचे असतील, त्यांनी अशा योजनांमध्ये गुंतवावेत, की जिथे ‘एक्‍झिट लोड’ नाही. कित्येकदा एकरकमी गुंतवणूक करताना पैसे डेट फंडात गुंतविले जातात व तेथून ‘सिस्टेमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन’द्वारे (एसटीपी) एका ठराविक वारंवारतेने हे पैसे इक्विटी फंडात हस्तांतरित केले जातात. अशा वेळेला गुंतवणूकदारांनी असाच डेट फंड निवडावा, की जेथे ‘एक्‍झिट लोड’ नाही म्हणजे इक्विटी फंडात पैसे हस्तांतरित करताना दर वेळेस ‘एक्‍झिट लोड’ द्यावा लागणार नाही.\nअर्थात, गुंतवणूकदारांनी ‘एक्‍झिट लोड’कडे फुकटचा खिशाला भुर्दंड म्हणून बघण्यापेक्षा, यामुळे आपले पैसे जास्त कालावधीसाठी गुंतले जातात व त्याचा आपल्यालाच फायदा होतो, या दृष्टीकोनातून बघावे.\nअग्रिम कर – सुधारणा पहा \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nतुम्हीही मुकेश अंबानी बना \nमग गुंतवणूक करायची तरी कुठे\nआर्थिक नियोजन — उद्योगांसाठी\nआर्थिक संकट-पर्सनल लोन की गोल्ड लोन\nगोल्ड बॉंड – आधुनिक सोने खरेदी\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://fillamwala.in/tag/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-19T12:07:50Z", "digest": "sha1:TFQJJIWKMBNX4V3YO76QMI3LZ3AYLWQQ", "length": 8243, "nlines": 194, "source_domain": "fillamwala.in", "title": "अक्षय बर्दापूरकर Archives - फिल्लमवाला", "raw_content": "\nHome Tag अक्षय बर्दापूरकर\n“म मनाचा, म मराठीचा”…प्रेक्षकांसाठी पहिलावहिला मराठी ओटीटी मंच सज्ज\nओटीटी या माध्यमाने मनोरंजनाची व्याख्या पूर्णरूपी बदलली आहे. भारतात विव��ध निर्मितीगृहांनी व व्यावसायिकांनी ओटीटी क्षेत्रात झेप घेतली आहे. परंतु मराठी ...\n‘एबी आणि सीडी’ हा अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला मराठी सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नाही\nबिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला मराठी सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नाही. ‘एबी आणि सीडी’ असं या चित्रपटाचं ...\nमराठी कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर प्रकाशन सोहळा\n“अमिताभ बच्चन आणि चंद्रकांत देशपांडे यांची दाट मैत्री आहे म्हणे”, या वाक्याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात होणार आणि ही केवळ ...\nकादंबरीतून रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘चंद्रमुखी’; प्रसाद ओकचे दिग्दर्शन\nमराठीमध्ये ‘चंद्रमुखी’ हे नाव सर्वप्रथम वाचलं गेलं, ऐकलं गेलं ते सुप्रसिध्द लेखक विश्वास पाटील यांच्या लेखणीतून आणि आता ‘चंद्रमुखी’ नाव ...\nक्रांती रेडकर ने लाँच केला तिचा स्वत:चा क्लोथिंग ब्रँड ‘ZZ’\nअभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही जबाबदा-या उत्तमरित्या साकारणारी अभिनेत्री क्रांती रेडकर वानखेडेमधील आणखी एक टॅलेंट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, ...\nअक्षय बर्दापूरकर यांच्या ‘प्लॅनेट टी’मधून दिसणार क्रांती रेडकर चे नवे टॅलेंट\n‘जत्रा’ या मराठी सिनेमातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्यावर सर्वांना ठेका धरायला भाग पाडणारी आणि दिग्दर्शिका म्हणून नवीन ओळख तयार करुन ...\nमराठी इंडस्ट्रीतील बेस्ट फ्रेण्ड्स अमृता खानविलकर आणि अक्षय बर्दापूरकर घेऊन आले आहेत ‘प्लॅनेट टी’\nअभिनेत्री अमृता खानविलकर ही सुंदर तर आहेच पण ती मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीतील तिची दोन्ही कामं आणि जबाबदा-या अगदी उत्तमरीत्या ...\nएक नवं प्लॅनेट, एक नवीन योजना… काय असेल अमृता खानविलकरची नेक्स्ट स्टेप\nआजकाल, अनेक कलाकार काही ना काही नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी जर सोबतीला ...\nअमिताभजींसोबत दिसणार हे प्रेक्षकांचे लाडके मराठी कलाकार\nप्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर निर्मित आणि मिलिंद लेले दिग्दर्शित ‘AB आणि CD’ या आगामी मराठी सिनेमाचा मुहुर्त सोहळा नुकताच ...\nथुकरटवाडीमध्ये झाली अभिनेत्री मोनालिसा बागलची एन्ट्री\nआगळ्यावेगळ्या कथानकाचा ‘बबली’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n“म मनाचा, म मराठीचा”…प्रेक्षकांसाठी पहिलावहिला मराठी ओटीटी मंच सज्ज\n‘इंदु की जवानी’ मधलं पहिलं गाणं रिलिज\nअमेझॉन किंडल ला आता मिळणार अमिताभ बच्चन साहेबांचा आवाज\n‘झी’ समूह घेऊन येत आहे नवा म्युझिक चॅनेल\nओरिजिनल कंटेंटमध्ये भारतीय पुढे, दीड वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्म दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/10th-pass-jobs/", "date_download": "2020-09-19T12:38:28Z", "digest": "sha1:ANQ25WKPCWJFPS47PFVRI7YFUM6IAS5T", "length": 8284, "nlines": 131, "source_domain": "mahabharti.in", "title": "10 वी पास नोकरी- महाराष्ट्रातील सर्व जाहिराती- 10th Pass Jobs", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n10 वी पास नोकरी\nया पेज वर खास १० वी पास उमेदवारांसाठी उपलब्ध असलेले सरकारी आणि खाजगी जॉब्स प्रकाशित केलेले आहेत. आपल्या अन्य शैक्षणिक पात्रतेनुसार जॉब्स शोधायचे असल्यास येथे क्लिक करा. तसेच महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी महाभरतीची अधिकृत अँप या लिंक वरून डाउनलोड करा.\n१० वी पास उमेदवारांसाठी सरकारी/ निमसरकारी जॉब्स\nमुंबई ऑनलाईन रोजगार मेळावा 2020\nNHPC लिमिटेड अंतर्गत अप्रेंटीस पदाची भरती\nसांगली मिरज कुपवाड महानगरपालिका भरती 2020\nएअर फोर्स स्टेशन ठाणे भरती 2020\nभारतीय वनीकरण संशोधन व शिक्षण परिषद भरती 2020\nलोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था सोलापूर भरती 2020\nसेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड भरती 2020\nइंटीग्रल कोच फॅक्टरी भरती 2020\nनॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल भरती 2020\n10 वी पास उमेदवारांना संधी- 5000 पदे- LIC भरती 2020\nअर्ज सुरु - 10th पास उमेदवारांना संधी - सशस्त्र सीमा बल भरती 2020\nपोस्ट विभागात १० वी पास उमेदवारांसाठी चालक पदाच्या जागा\nकेंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण भरती 2020\n१० वी पास उमेदवारांसाठी खाजगी जॉब्स\nपाच पांडव सेवा संघ सातारा भरती २०२०\n10 वी पास नोकरी – १० वी पास उमेदवारांसाठी संधी. कुठे कुठे रोजगार आहेत, या संदर्भातील पूर्ण माहिती आम्ही या पेज वर देत आहोत. वरील सर्व जाहिराती १० वी पास उमेदवारांसाठी आहेत. तसेच या पेज वर नियमित नवीन जाहिराती प्रकाशित होतच असतात.\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nयूजीसी नेट जून 2020 प्रवेशपत्र डाउनलोड\nIBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\nराष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे येथे 169 पदांची भरती\nNHM अकोला येथे विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित\nभारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत केटरिंग व्य���स्थापक पदाची भरती\nकर्मचारी राज्य विमा निगम अंतर्गत विविध पदांची भरती\nमहावितरण अहमदनगर येथे शिकाऊ तारमार्गतंत्री पदाच्या एकूण 195 रिक्त…\nUPSC 2020 परीक्षेची तारीख जाहीर\nGNM प्रवेश सूचना ठाणे 2020-2021\nTISS मुंबई येथे विविध पदांची भरती सुरु\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/vikas-dube", "date_download": "2020-09-19T12:32:48Z", "digest": "sha1:3HDTKSSRPJ6JL62IITPIHUYQ3QE5TWDC", "length": 3336, "nlines": 50, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Vikas Dube Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nपोलिस व राजकीय नेत्यांच्या भ्रष्ट युतीचे दुबेला संरक्षण\n१५० हून गंभीर गुन्ह्याची नोंद असूनही विकास दुबे हा उ. प्रदेश पोलिसांच्या टॉप टेन मोस्ट वाँटेड क्रिमिनल यादीत अद्याप समाविष्ट नाही. ...\nउ. प्रदेशात गुंडांच्या गोळीबारात ८ पोलिस ठार\nलखनौः कुख्यात गुंड विकास दुबे व त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी गेलेल्या उ. प्रदेशच्या पोलिसांच्या पथकावर या गुंडांनीच तुफान गोळीबार केल्याने एका पोल ...\nसंघवादी सरकार अजूनही आर्यांच्याच शोधात\nसुविधांसाठी प्रवाशांच्या खिशात हात\n‘पिंजरा तोड’ कार्यकर्त्या नताशा नरवालला जामीन\nपेटीएम काही तासांत पुन्हा प्ले स्टोअरवर\nशोपियन एनकाउंटरमध्ये आमची चुकीः लष्कराची कबुली\nविद्वेषी वारसा सांगणाऱ्या ट्रंका\nहरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा\n‘जालन्यातील २ दलितांच्या हत्येची सीबीआय चौकशी हवी’\nविरोधाचे स्वातंत्र्य म्हणजे बेअदबी नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/indvwi-for-the-first-odi-this-is-indias-4-man-squad/", "date_download": "2020-09-19T12:00:33Z", "digest": "sha1:MHJ3QL7JW5POTJ7NGGNZHJ33UNHAYM6G", "length": 5962, "nlines": 89, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#INDvWI : पहिल्या वनडेसाठी 'असा' आहे भारताचा ११ जणांचा संघ", "raw_content": "\n#INDvWI : पहिल्या वनडेसाठी ‘असा’ आहे भारताचा ११ जणांचा संघ\nचेन्नई : टी-२० मालिका आटोपल्यानंतर आजपासून भारत-वेस्टइंडिज यांच्यात तीन एकदिवसीय सामन्याची मालिकेस सुरूवात होत आहे. वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून भारतास प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केल असून भारतीय संघाने फलंदाजीस सुरूवात केली आहे.\nभारतीय संघाने आजच्या सामन्यात युवा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे याला एकदिवसीय कारकिर्दीत पर्दापण करण्याची संधी दिली आहे. लोकेश राहुलला सलामीसाठी तर चौथ्या क्र���ांकासाठी श्रेय्यस अय्यरला संधी दिली आहे. यष्टीरक्षक म्हणून पंतवर विश्वास दाखविला आहे.वेगवान गोलंदाज दीपक चहरचा संघात समावेश केला आहे.\nदरम्यान, नुकतीच झालेली टी-२० मालिका भारताने २-१ ने जिंकली. आता एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतही तोच फाॅर्म कायम राखण्याचा प्रयत्न विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा असेल.\nभारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, दीपक चाहर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.\nवेस्टइंडिज संघ : विंडीज: केरोन पोलार्ड (कर्णधार), शाई होप (यष्टीरक्षक), शिमरोन हेटमायर, निकोलस पूरन, रोस्टन चेज, जेसन होल्डर, कीमो पॉल, हेडन वॉल्श अल्जारी, जोसेफ, शेल्डर कॉट्रेल.\nनवलाखा यांच्या पत्राची राज्यपालांनी दखल घेत भेटीचे दिले निमंत्रण\nलॉन्स, मंगल कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्या\nवर्क फ्राॅम होममुळे मुंबईकर संतापात, सर्वेक्षणातून समोर आली महिती\n“कंगनाकडून खर्च वसूल करा”\nनवलाखा यांच्या पत्राची राज्यपालांनी दखल घेत भेटीचे दिले निमंत्रण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/congress-suffers-jolt-in-malad-6978", "date_download": "2020-09-19T11:39:47Z", "digest": "sha1:KMGSTRFBBHNU4UUO4VOPDORDROI5X5YJ", "length": 7585, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मालाडमध्ये काँग्रेसला धक्का | Malad | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nBy जयाज्योती पेडणेकर | मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nमालाड – मुंबई महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांचे पक्षांतर सुरू आहे. या पक्षांतरात मालाड (प.) इथल्या एव्हरशाइन नगरच्या वॉर्ड क्र. 31 चे काँग्रेसचे नगरसेवक परमिंदर भामरा यांचाही समावेश असून त्यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला. भामरा यांच्या पाठोपाठ मालाडमधील चेट्टी समाजाचे अध्यक्ष आरोक्य स्वामी चेट्टी आणि उपाध्यक्ष रॉबर्ट राजा, काँग्रेसचे वॉर्ड 47 चे ब्लॉक अध्यक्ष नरेंद्र वोरा यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे.\nचेट्टी आणि वोरा, भामरा यांच्या आउटगोइंगमुळे काँग्रेसला मालाडमध्ये मोठा धक्का बसला आहे. मालाडमधील मोठ्या संख्येने असलेल्या चेट्टी तसेच पंजाबी समाजाची मते यंदा भाजपच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. परमिंद�� भामरा यांचा वॉर्ड महिला राखीव झाला आहे. त्यात त्यांनी आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली होती, मात्र पत्नीला उमेदवारी मिळणार नसल्यामुळे भामरा यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे कळते.\nसोमवारपासून महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष एसटी सेवा\nपश्चिम रेल्वेवर लोकलच्या १५० फेऱ्या वाढणार\nआटगाव स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला; वाहतूक ठप्प\n२३ सप्टेंबरला अॅपल लाँच करणार ऑनलाईन स्टोअर\nड्रग्स फक्त बॉलिवूडमध्येच नाही, तर सोसायटीत देखील आहे : जावेद अख्तर\nलोकल सुरू करणं म्हणजे 'कोरोना'ला आमंत्रण\nअशा स्वार्थी नेत्याची देशाला गरज नाही, मोदींना आंबेडकरांचा टोला\nग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण\nतर, खासदारकीचा राजीनामा देईन, उदयनराजेंचा इशारा\nबाबासाहेबांचा पुतळा नकोच, कोविड सेंटर उभारा- प्रकाश आंबेडकर\nमुख्यमंत्र्यांनी मोठा वाद टाळला, आंबेडकर स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलला\nऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/television-news/taarak-mehta-ka-ooltah-chashmah-monika-bhadoriya-aka-bawri-goodbye-to-show-after-6-years/articleshow/72182157.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-19T13:16:39Z", "digest": "sha1:EIOXQS3AZTMELOILKRPOYYYVNEQ7TRJR", "length": 15068, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआता 'ही' अभिनेत्री 'तारक मेहता...'मधून बाहेर\nघराघरांत पाहिली जाणारी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या दशकभरापासून लोकांचे मनोरंजन करीत आहे. छोट्या मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींच्या पसंतीमुळे ही मालिका टीआरपीच्या यादीत सुद्धा टॉप आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून काही कलाकार बाहेर पडत आहेत. टप्पूची भूमिका साकारणाऱ्या भव्य गांधीने हा कार्यक्रम सोडला. त्यानंतर नीधी भानुशाली या मालिकेतून बाहेर पडली. 'दयाबेन' ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी खूप दिवसांपासून शोमधून बेपत्ता आहे. आता पुन्हा एकदा या मालिकेला एक झटका बसला आहे.\nमुंबईः घराघरांत पाहिली जाणारी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या दशकभरापासून लोकांचे मनोरंजन करीत आहे. छोट्या मुलांप��सून वयोवृद्ध व्यक्तींच्या पसंतीमुळे ही मालिका टीआरपीच्या यादीत सुद्धा टॉप आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून काही कलाकार बाहेर पडत आहेत. टप्पूची भूमिका साकारणाऱ्या भव्य गांधीने हा कार्यक्रम सोडला. त्यानंतर नीधी भानुशाली या मालिकेतून बाहेर पडली. 'दयाबेन' ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी खूप दिवसांपासून शोमधून बेपत्ता आहे. आता पुन्हा एकदा या मालिकेला एक झटका बसला आहे.\n'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बावरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदोरिया या मालिकेतून बाहेर पडली आहे. कमी मानधन मिळत असल्याने तिनं ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मानधन वाढवून देण्याची मागणी तिनं मालिका निर्मात्यांकडं केली होती. परंतु, तिची मागणी मान्य न झाल्याने तिनं अखेर या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या वृत्ताला तिने स्वतःच दुजोरा दिला आहे. शोच्या प्रवासाबद्दल सांगताना मोनिका म्हणाली की, या मालिकेतील शो आणि पात्र निश्चितपणे माझ्या खूप जवळचे आहेत. मला चांगले मानधन मिळावे अशी माझी मागणी होती. परंतु, ती पूर्ण न झाल्याने मी या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, असे तिनं सांगितले.\nजर मला माझे मानधन वाढवून मिळत असेल तर मला पुन्हा या मालिकेत काम करायला आवडेल, असेही ती म्हणाले. मोनिका ही सहा वर्षापासून या मालिकेत काम करीत आहे. मोनिकाने या मालिकेतला अखेरचा एपिसोड २० ऑक्टोबर रोजी शूट केला होता. या मालिकेतील मोनिकाची भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरली होती. तिचे ते वाजवी बोलणे, आणि 'हाय-हाय गलती से मिस्टेक हो गई' हे लोकांच्या चांगलेच पसंतीस पडले आहे. तसेच जेठालालचे नवीन नाव ठेवणे, जेठालालला त्रास देणे लोकांना आवडतेय. बावरी आणि बाघा यांच्या रोमांसचीही चांगलीच चर्चा होत असते. मोनिकाच्या जागी कोणत्या अभिनेत्रीला आणले जाते किंवा मोनिकाला मानधन वाढवून तिला परत मालिकेत घेतले जाते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफ���\nमालिकेनं निरोप घेतल्यानंतर 'मिसेस मुख्यमंत्री' भावुक; श...\n अभिनेता अक्षय म्हात्रेने घेतला 'हा' ...\nअभिनेत्री म्हणतेय रोमँटिक सीन टाळायचे कशाला\nएकांकिका करत टीव्ही इंडस्ट्रीत नव्या कलाकारांची एन्ट्री...\nसुधीर भटांनी मला सातत्याने नाटकात घेतलंः प्रशांत दामले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसौरव किशनच्या निमित्ताने मोहम्मद रफी परत आले का\nशौविकच्या शाळेतल्या मित्रालाही एनसीबीने घेतलं ताब्यात, पार्टीमध्ये पुरवायचा ड्रग्ज\nएनसीबीने अजून एका ड्रग डीलरच्या घरी मारला छापा\n ड्रग डीलरशी बोलण्यासाठी आईचा फोन वापरायची रिया चक्रवर्ती\nबीजेपीवरून पुन्हा एकदा संजय राऊतांवर भडकली कंगना रणौत\nहा 'ड्वेन' आहे तरी कोण, एनसीबी करतेय त्याचा शोध\n चिन्यांना पुरवली संवेदनशील आणि गोपनीय माहिती\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nअर्थवृत्तकेंद्र सरकारवर कर्जाचा डोंगर ; प्रथमच ओलांडला १०० लाख कोटींचा टप्पा\nअर्थवृत्तपेन्शन योजनांना प्रतिसाद ; पाच महिन्यात सभासदांमध्ये मोठी वाढ\nसिनेन्यूजजीममध्ये घाम गाळतोय सलमान खान, RADHE ची तयारी सुरू\nमुंबईकंगनाला भेट देण्यासाठी राज्यपालांवर दबाव होता का\nविदेश वृत्तसौदी: बेरोजगार भारतीय कामगारांवर भीक मागण्याची वेळ; डिटेंशन सेंटरमध्ये रवानगी\nदेशएनआयएचे छापे, अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nरिलेशनशिपया प्रसिद्ध अभिनेत्री जात-पात-धर्म-भेद सारं विसरुन अडकल्या परदेशी तरुणांसोबत लग्नबंधनात\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/olympic-bhavan-and-international-sports-institute-be-build-pune-declares-ajit-pawar-6969", "date_download": "2020-09-19T11:12:46Z", "digest": "sha1:G4FCD2BJPEXPSHBKQ7LYLP2FEEFS6XJT", "length": 6728, "nlines": 108, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "Olympic bhavan and International sports institute to be build in Pune declares Ajit Pawar | Sakal Sports", "raw_content": "\nपुण्यात उभारणार ऑलिंपिक भवन अन् आंतराराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ : अजित पवार\nपुण्यात उभारणार ऑलिंपिक भवन अन् आंतराराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ : अजित पवार\nयाशिवाय पुण्यात ऑलिंपिक भवन उभारणार असल्याचीही घोषणा पवारांनी केली आहे. तसेच जिल्हा क्रीडा संकुलासाठी यापूर्वी आठ कोटींचा निधी देण्यात आला होता. आता जिल्हा क्रीडा संकुलाला 25 कोटींची निधी दिला आहे.\nपुणे : विधानभवनात सध्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. या संकल्पामध्ये क्रीडा प्रेमींसाठी खुशखबर आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे हा संकल्प सादर करत आहेत. या संकल्पामध्ये क्रीडा विभागासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. अजित पवारांनी बालेवाडीमध्ये आतंरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा केली आहे.\nमुलाखतीसाठी बोलावलं नाही तरी अजित आगरकरही निवड समितीत असेल, बघा कसं\nबालोवाडीमध्ये सध्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये सध्या अनेक नव्या पिढीच्या खेळाडूंना तयार केले जाते. आता याच बालेवाडीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार आहे. या विद्यापीठामध्ये विविध क्रीडा प्रकारांसाठी लागणारी तयारी करुन घेतली जाईल तसेच क्रीडा प्रकारांचा अभ्यासक्रम करुन घेतला जाईल.\nआधी राष्ट्रीय करारातून माघार घेतली अन् आता कर्णधारपदावर सोडले पाणी\nयाशिवाय पुण्यात ऑलिंपिक भवन उभारणार असल्याचीही घोषणा पवारांनी केली आहे. तसेच जिल्हा क्रीडा संकुलासाठी यापूर्वी आठ कोटींचा निधी देण्यात आला होता. आता जिल्हा क्रीडा संकुलाला 25 कोटींची निधी दिला आहे.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/date/2019/12/09", "date_download": "2020-09-19T13:30:54Z", "digest": "sha1:JJ7KA6H73BGBL6HLXNUBUQVMHZCTBDUJ", "length": 13455, "nlines": 185, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "December 9, 2019 - TV9 Marathi", "raw_content": "\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेकीला अवघे काही मिनिटं बाकी\nIPL 2020 LIVE Streaming : आयपीएलचे सामने कुठे, कधी आणि कसे पाहता येणार\nIPL 2020 | रोहितची रणनीती ठरली, धोनीविरुद्धच्या पहिल्य��� विजयासाठी मुंबई इंडियन्स सज्ज\nस्वप्नातही बडबडायचो मुख्यमंत्री आमचाच होणार, घरी बोलायचे वेड लागलंय का\nआपण 30 ते 35 दिवस काढले. कोणाचाही विश्वास नव्हता काय होईल.” असेही संजय राऊत (Sanjay Raut talk about maharashtra politics) म्हणाले.\nसुरु केलेल्या योजना भाजपच्या नाही, राज्याच्या भल्याच्या, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला\nसुरु केलेली काम ही भाजपच्या भल्याची नाहीत. तर त्या राज्याच्या भल्याच्या होत्या.” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant patil criticizes shivsena) लगावला.\nखडसेंना भेटण्यासाठी भाजपच्या नेत्यांना वेळच नाही, दिल्लीत एकटे शरद पवारच भेटले\nएकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (9 डिसेंबर) भेट घेतली. उद्या (10 डिसेंबर) एकनाथ खडसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.\nलवकरच सर्वात स्वस्त आयफोन लाँच होणार, किंमत किती\nमोबाईल निर्मिती कंपनी अॅपलच्या प्रत्येक फोनची किंमत (iPhone cheapest price smartphone) ही सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर असते.\nअजित पवार-देवेंद्र फडणवीस यांची भेट, म्हणजे कोणत्याही क्षणी ‘गोड’ बातमी : सुधीर मुनगंटीवार\nविधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येत सत्तास्थापन केली. शिवसेनेने भाजपला डावलून सत्ता स्थापन केल्याने भाजप-शिवसेनेत वाद सुरु आहेत.\nमुंबई महापालिकेचे 15 दवाखाने आता रात्रीही खुले राहणार, स्थायी समितीची मंजुरी\nमुंबई महापालिकेचे दवाखाने आता रात्रीही खुले ठेवण्यात येणार (BMC Clinic Open in night) आहे. नुकतंच याबाबचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे.\nओबीसी नेत्यानंतर आदिवासींनाही भाजपमध्ये त्रास, 37 आमदारांना गप्प बसण्याचा सल्ला : प्रकाश शेंडगे\nआदिवासी नेत्यांनाही भाजपमध्ये त्रास होत आहे.” असे खळबळजनक वक्तव्य धनगर समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे यांनी (prakash shendage criticizes bjp) केले.\nकोल्हापूरचा पठ्ठ्या मुख्यमंत्र्यांचा प्रधान सचिव, ठाकरेंच्या दिमतीला खास IAS\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती (Vikas Kharage New Principal Secretary of Chief Minister) करण्यात आली आहे.\nदाऊदच्या बायकोशी संबंध जोडले, मंत्रिमंडळातून काढलं, तिकीट नाकारलं, रोहिणीला पाडलं : खडसेंचे हल्ले सुरुच\nमला छळण्याचा प्रयत्न केला गेला. मला तिकीट न देणं, मुलीला तिकीट देऊन पक्षातीलच लोकांनी पाडलं.” अशी टीका एकनाथ खडसे यांनी (Eknath khadse criticizes bjp) केली.\nनागरिकत्व सुधारणा विधेयकावर लोकसभेत घमासान, कुणाचं काय म्हणणं\nकेंद्र सरकारने सोमवारी (9 डिसेंबर) नागरिकत्व सुधारणा विधेयक चर्चेसाठी मांडण्याचा प्रस्ताव लोकसभेत ठेवला. त्याला काँग्रेससह तृणमुल काँग्रेस आणि इतर पक्षांनी जोरदार विरोध केला (Debate on Citizenship amendment bill 2019).\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेकीला अवघे काही मिनिटं बाकी\nIPL 2020 LIVE Streaming : आयपीएलचे सामने कुठे, कधी आणि कसे पाहता येणार\nIPL 2020 | रोहितची रणनीती ठरली, धोनीविरुद्धच्या पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स सज्ज\nयवतमाळमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अंधारवाडी गावात भीतीचं वातावरण\nIPL 2020 | जसप्रीत बुमराहमुळे लसिथ मलिंगाची कमतरता भासणार नाही : ब्रेट ली\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेकीला अवघे काही मिनिटं बाकी\nIPL 2020 LIVE Streaming : आयपीएलचे सामने कुठे, कधी आणि कसे पाहता येणार\nIPL 2020 | रोहितची रणनीती ठरली, धोनीविरुद्धच्या पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स सज्ज\nयवतमाळमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अंधारवाडी गावात भीतीचं वातावरण\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन रुग्णांना प्रवेश सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranayak.in/kaelakara-utataraa-vaisaraama", "date_download": "2020-09-19T11:34:11Z", "digest": "sha1:MLLP5ISXGAXU3MXHIYWYMHLRFXWANXY6", "length": 23865, "nlines": 129, "source_domain": "maharashtranayak.in", "title": "केळकर, उत्तरा विश्राम | महाराष्ट्र नायक", "raw_content": "\nSearch for पर्याय निवडा महाराष्ट्र नायकलेखक\nकार्यक्षेत्र निवडा (Optional) साहित्य विज्ञान-तंत्रज्ञान शिक्षण न्यायपालिका प्रशासन संरक्षण कृषी-पशुसंवर्धन दृश्यकला चित्रपट संगीत प्राच्यविद्या धर्मपरंपरा आरोग्य राजकारण समाजकारण पत्रकारिता उद्योग अर्थकारण सहकार नाटक क्रीडा प्रस्तावना\nजन्मस्थळ निवडा (Optional) औरंगाबाद तासगाव अंमळनेर अकोला अमरावती अहमदनगर आंध्र प्रदेश औरंगाबाद कोल्हापूर कोल्हापूर चौधरी छिंदवाडा जबलपूर जळगाव जळगाव जुनागड तळे त्र्यंबकेश्‍वर दिग्रास नंदुरबार नांदेड नांधवडे नागपूर नागपूर नाशिक नाशिक न्याहळोद परभणी परभणी पुणे पुसद प्रा. रूपाली शिंदे बँकॉक बर्‍हाणपूर बीड बुलढाणा भंडारा मराठवाडा महू माझगाव मिसराकोटी रत्नागीरी लातूर लोणावळा वर्धा वाठार वाशिम सांगली सातारा हेदवी हैदराबाद AHMADABAD amaravati bhavnagar gulbarga kinvat mumbai ratnagiri sangali sawantwadi wasai yavatmal अंबाजोगाई अंबेजोगाई अंबोरा अंमळनेर अकोट अकोला अक्कलकोट अजमेर अत्रौली(उत्तर प्रदेश) अदासा अमरावती अमेरिका अलाहाबाद अलाहाबाद(उत्तर प्रदेश) अलिगढ अलिबाग अलिबाग अलिराजपूर अलीगड अलीबाग अहमदनगर अहमदाबाद अहमदाबाद अहिरवाडी(सोलापूर) आंजर्ली आंजर्ले आंध्र प्रदेश आंध्रप्रदेश आंबेगाव आंबेजोगाई आग्रा आचरे(मालवण) आजगांव आजरा आटपाडी आपटे आर्वी आलिबाग आळणी आळे इंदापूर इंदूर इंदूर इंदौर इचलकरंजी इस्लामपूर उज्जैन उत्तर कानडा उत्तरप्रदेश उत्तरप्रदेश उनियारा उरण उल्की गाव उस्मानाबाद एलिचपूर ओतूर(पुणे) औंध औरंगाबाद औरंगाबाद कणकवली(सिंधुदुर्ग) कन्नड करगणी करजगाव कराची कराची कराड कर्नाट कर्नाटक कर्नाटक कऱ्हाड कऱ्हाड कलकत्ता कल्याण कळंब कळमनुरी काटेवाडी काणकोण कानपूर कारकल कारवार काळभोर काश्मीर किर्लोस्करवाडी कुंभोज कुरंदवाड कुरुंदवाड कुरुंदवाड कुरूंदवाड कुर्डी(गोवा) कुलाबा केरळ केळवली कोकण कोजागरी कोट्याल कोट्याळ कोदेगाव कोपरगाव कोरगाव(गोवा) कोलकत्ता कोल्हपुर कोल्हापुर कोल्हापुर कोल्हापूर कोव्हियम कोसंबी-सावर्डे खटाव खांडवा खानदेश खानदेश खामगाव खामागावी गगनबाडा गडहिंग्लज गावदेवी गिरगाव गिरणगाव गुजरात गुजरात गुजराथ गुलबर्गा गुहागार गोकर्ण, महाबळेश्वर गोदावरी गोधेगाव गोमंतक गोमेवाडी गोवा ग्वाल्हेर ग्वाल्हेरला घाटकोपर घोरपडी चंद्रपूर चखाले-वाडी चांदा चांदा चांदूर चांदूरबाजार चाफळ चाळीस-गाव चाळीसगाव चिंचवड चिकोडी चिपळूण चिमूर चेन्नई चैन्नई जऊळका जन्म आंध्र जबलपुर जबलपूर जबलपूर जमखंडी जयपूर जळगाव जळगाव - चाळीसगाव जांभळी जालना जिंतूर जुन्नर जुवे(गोवा) जेजुरी जेजुरी-थोपाटेवाडी जोधपुर जोधपूर झज्जर झज्जर(हरियाणा) झाशी ठाणे ठेंबू डिचोली(गोवा) डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव तळेगाव दशासर तामिळनाडू तामीळनाडू तासगाव तासगाव तीरुवला तुगाव तेल्हारा दमन दर्यापूर दादर दामोह दारव्हा दिल्ली देवगड धरणगाव धामनगर धारवाड धारवाड धाराशिव धुळे नंदुरबार नंदोरी नगर नरसिंगगड नरसिंगपूर नवसारी नवसारी नांदेड नागपुर नागपुर नागपूर नागाव नागेशी नाशिक नाशिक निपाणी निलंग नेपाळ नेरूर नेवासा पंजाब पंजाब पंढरपूर पणजी पनवेल पनोरा परभणी परळी परळी वैजनाथ परळी-वैजनाथ परुळे पांढरकवडा(विदर्भ) पाचगणी पाटणसांगवी(नागपूर) पारनेर पार्वती पार्से पुणे पुरंदर पूणे पेठ पेडने पेण पैठण पोलादपूर फगवाल(जम्मू) फलटण फानासगाव फोंडा(गोवा) बंगरूळ बंगलोर बंगळुरु बंगळुरू बंगळूर बंगाल बडोदा बहिरेश्‍वर बांदोडा-फोंडा बाणापूर बामणोली बारामती बार्शी बालाघाट बिलासपुर बिलासपूर बिहार बिहार बीड बुलढाणा बेडग बेळगाव बेळगाव - मुचंडी बोलारूम ब्रह्मदेश भंडारा भावनगर भिवंडी भुसावळ भोर मंगरूळ मंगरूळपीर मंगलोर मंगळवेढा मंचर मडकई मडगाव मडगाव-गोवा मद्रास मध्य प्रदेश मध्यप्रदेश मध्यप्रदेश मध्यप्रदेश मलकापूर महाड महाराष्ट्र माणूर माध्य प्रदेश मालवण मालवण मालेगाव माळेगाव मिरज मिरज मिरजोळी मिलिंद कृष्णाजी देवल मीरत मुंबई मुंबई मुंबईन मुम्बई मुरंबा मुरादाबाद(उत्तर प्रदेश) मुरुड मूर्तिजापूर मूलतापी मेनापूर मैसूर मैहर मोडलिंब मोहाडी म्हापसा(गोवा) यमनकडी यरगट्टी यवतमाळ यावली यू.एस.ए. येवला रंगून रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी - परुळे रत्नागिरीत राजमहेंद्री राजस्थान राजस्थान राजापूर रामदुर्ग(दक्षिण महाराष्ट्र) रायगड रायपुर रोण लखनऊ लांजा लाडचिंचोली लातूर लासूर लाहोर लिंबा लोणावळा वरणगाव वरपुड वरूड वर्धा वऱ्हाड वऱ्हाड वसई वसई वाई वाकोद वाढोडे वाराणसी वाळकेश्वर वाशिम वाशीम विजापूर विदर्भ विरार विशाखापट्टणम वेंगुर्ला वेंगुर्ले वेल्हे महाल वैजापूर वैश्वी शिरवळ शिरोडे शेडबाळ श्रीलंका संगमनेर संगमेश्वर संवत्सर सहारनपूर सांगली सांगेम साकोली साखरपा(नाणीज-नांदवली) सातारा सातारा सावंतवाडी सासवणे सिंदखेड सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग, सोनवडे सिकंदराबाद सिन्नर सुरत सुळेभावी(कर्नाटक) सूरत सेंधवा सोलापुर सोलापूर सौराष्ट्र स्टुटगार्ड हंगेरी हडफडे हरगुड हरदोली ह���ंगोली हिस्सार(हरियाणा) हुबळी हेदेवी हैदराबाद हैदराबाद हैद्राबाद ‘Myingin’ महू म्यानमार मुरुड दापोली मुंबई शहर मुंबई उपनगर मुंबई माहुली मालेगाव बीड माणगाव सावंतवाडी महाबळेश्वर रंगारी मलकापूर भिलवाडा भंडारा बेळगाव बुलढाणा बीड बडोदा पुणे पिंपळनेर यवतमाळ रत्‍नागिरी पाटण शेगाव हिंगणघाट हंगोली स्कॉटलंड सोलापूर सिंधुदुर्ग सावंतवाडी सातारा सांगली शेणगाव अमरावती शिर्डी रायगड शमनेवाडी विजापूर वाशीम वर्धा वणी लातूर लाडवंती लंडन राहुरी पालघर परभणी Mumbai इंग्लंड केरळ कुलाबा कुंदगोळ कर्जत करंजगाव औरंगाबाद उस्मानाबाद उसगाव गोवा उत्तर बंगाल आयर्लंड खारगाव अहमदनगर अमरावती अचलपूर अक्कलकोट अकोळनेर अहमदनगर अकोला Usmanabad Pune Parabhani कोल्हापूर गडचिरोली पंढरपूर दाभोई निकोल्स्बर्ग नाशिक नागपूर नांदेड नंदुरबार धुळे देवरुख देगलूर दिंडोरी नाशिक ठाणे गोंदवले सातारा जुनागढ जालना जळगाव जर्मनी चाकलपुरा चंद्रपूर गोवा गोरेगाव गोंदिया हिंगोली\nउत्तरा विश्राम केळकर यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. त्यांनी मुंबईच्या ग्रँट रोड येथील ‘सेंट कोलंबा’ या शाळेत शालेय शिक्षण, तर ‘विल्सन महाविद्यालया’मधून उच्चशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठामधून अर्थशास्त्र या विषयात पदवी (बी.ए.) आणि शास्त्रीय संगीतामध्ये पदविका संपादन केली. उत्तरा केळकरांच्या आई शकुंतला फडके या वामनराव सडोलीकर यांच्याकडे गायन शिकत असत. त्यामुळे बालपणापासून आईच्या गायकीचे सूर उत्तराताईंच्या कानी पडू लागले. नकळत्या वयातच सुरांची ओढ आणि समज येत गेली. मग शिक्षणासोबतच संगीताचा प्रवासही सुरू झाला.\nपं. फिरोज दस्तूर यांच्याकडे त्यांनी जवळपास पंचवीस वर्षे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. संगीतकार यशवंत देव यांच्याकडून सुगम संगीत, तर संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्याकडून त्यांनी गीत, गझल आणि भजन या प्रकारांचे धडे घेतले. लहानपणापासूनच नानाविध गायन स्पर्धांमधून त्यांनी आपल्या गायकीची छाप रसिकांच्या मनावर उमटविली. ऑल इंडिया रेडिओवरील शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीत या तीनही गानप्रकारांमध्ये त्यांनी प्रथम स्थान पटकावले. विशेष म्हणजे, डिसेंबर २०१० मध्ये याच स्पर्धांसाठी त्यांनी परीक्षक म्हणून कार्यभारही सांभाळला.\nएकाहत्तर साली ‘हयवदन’ या नाटकासाठी गायलेल्या गाण्याने उत्तराताईंची पार्श्वगायिका अशी ओळख बनली. उत्तरा केळकरांना १९७६ च्या सुमारास आलेल्या ‘भूमिका’ या हिंदी चित्रपटात शुद्ध कल्याण रागातील चीज गाण्याची संधी मिळाली. या छोट्या, पण महत्त्वाच्या संधीचे केळकरांनी सोने केले आणि त्या पाठोपाठ स्वतंत्र गाण्यांसाठी त्यांचे नाव नेहमी पुढे राहिले. केळकरांनी हिंदी, मराठी, गुजराती अशा जवळपास दहा ते बारा भाषांमध्ये चारशेहून अधिक चित्रपटगीते गायली आहेत.\nदूरदर्शनवर कवयित्री बहिणाबाई यांच्या जीवनावर आधारित एक लघुपट प्रदर्शित झाला. या लघुपटातील बहिणाबाईंच्या अहिराणी भाषेतील ओव्या आणि गीते केळकरांच्या गायकीने लोकप्रिय झाली. यातील गीतांची ध्वनिफीत काढण्यात आली. या ध्वनिफितीनेदेखील भरघोस यश संपादन केले. केळकरांनी पाचशेहून अधिक ध्वनिफितींसाठी गाणी गायली आहेत.\nजाहिरात क्षेत्रातदेखील कुबल मसाला, उज्ज्वला सुफला खत, रवी पंखे, अमृत मलम अशा अनेक जाहिरातींची गीते त्यांनी गायली. आवाजातील गोडवा आणि तोलून-मापून सहज उमटणारे हृदयस्पर्शी सूर यांमुळे केळकरांना चहात्यांचा एक मोठा वर्ग मिळाला. त्यांच्या गाण्यांचे अनेक कार्यक्रम देशातील आणि परदेशांतील रसिकांनीदेखील उचलून धरले.\nउत्तरा केळकरांनी ‘सलाम आशा’ हा आशाजींच्या हिंदी गाण्यांवर आधारित कार्यक्रम रसिकांपुढे आणला. या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग झाले.\n‘सुरसिंगार’ या चित्रपटातील शास्त्रीय गायनासाठी त्यांना ‘मियां तानसेन’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे दोन पुरस्कार मिळाले. त्यांना २०१० साली ‘संस्कृती कला दर्पण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१७ साली त्यांना ‘राम कदम पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.\n- अमोल ठाकूरदास/ आर्या जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/20964/", "date_download": "2020-09-19T12:02:42Z", "digest": "sha1:VEINPM5TZUVQEQWJQFNQ3YERXMTKEIEG", "length": 23303, "nlines": 219, "source_domain": "mahaenews.com", "title": "पश्‍चिम बंगाल मध्ये काटकसरीच्या उपाययोजना | Mahaenews", "raw_content": "\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\nHome breaking-news पश्‍चिम बंगाल मध्ये काटकसरीच्या उपाययोजना\nपश्‍चिम बंगाल मध्ये काटकसरीच्या उपाययोजना\nकोलकाता – पश्‍चिम बंगाल सरकारने सरकारी खर्चात मोठी काटकसर करण्याचे आदेश लागू केले आहेत. त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वारंवार दिल्लीला जाणे, सरकारी खर्चाने वारंवार बैठका घेणे, अनावश्‍यक दौरे करणे टाळण्यास सांगण्यात आले आहे. कशा प्रकारे सरकारी खर्चात काटकसर करता येणे शक्‍य आहे याची माहिती देणारे एक परिपत्रकही सरकारने जारी केले आहे.\nसरकारी कार्यालयांमध्ये नवीन पदे निर्माण करण्यास आणि नवीन वाहने खरेदी करण्यास मनाई करण्यात आली आहे. सरकारी कामांसाठी बैठका घेणे गरजेचे असेल त्या ठिकाणी अत्यंत साधे जेवण दिले जावे असे निर्देशही या परिपत्रकात देण्यात आले आहेत. राज्याची अर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अशा उपाययोजना राज्य सरकारने हाती घेतल्या आहेत.\nभाजपकडून सेनेच्या मनधरणीचा प्रयत्न; विधान परिषदेचे उपसभापती पद देण्याची तयारी\nगुजरातमध्ये दर वर्षी सरासरी 9200 महिलांची अँब्युलन्समध्ये प्रसूती\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी ��ध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी या��ाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\n‘विनामास्क’ फोटो काढल्याने राष्ट्रवादी नेत्यांवर कारवाई होणार का\nमहाविकास आघाडीकडून भोसरीतील ‘या’ तिघांना महामंडळावर संधी\nपुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी आदेश’ लागू करण्याचा लवकरच निर्णय\nमद्यपी पोलिसाचा दिघी पोलिस ठाण्यात धिंगाणा; पोलिसांना केली शिवीगाळ\nभाजपच्या सत्तेत सुरळीत पाणी पुरवठा होईना; दीड वर्षापासून नागरिक त्रस्त\nपिंपरी-चिंचवडमधील पथविक्रेत्यांना पालिकेकडून मिळणार आत्मनिर्भर निधी\nगुजरातमधील मासळी रेल्वेने पश्चिम बंगालला रवाना\nमराठवाडा जनविकास संघातर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साधेपणाने साजरा\nराज्य सरकारच्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – आमदार लक्ष्मण जगताप\nनागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/21855/", "date_download": "2020-09-19T11:19:15Z", "digest": "sha1:YSFKZHUGUSZOV2XJRWUJZHDW7SJ63OH4", "length": 23978, "nlines": 219, "source_domain": "mahaenews.com", "title": "वाकडमध्ये खासगी बस पलटल्याने भीषण अपघात | Mahaenews", "raw_content": "\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\n‘विनामास्क’ फोटो काढल्याने राष्ट्रवादी नेत्यांवर कारवाई होणार का\nमहाविकास आघाडीकडून भोसरीतील ‘या’ तिघांना महामंडळावर संधी\nपुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी आदेश’ लागू करण्याचा लवकरच निर्णय\nHome breaking-news वाकडमध्ये खासगी बस पलटल्याने भीषण अपघात\nवाकडमध्ये खासगी बस पलटल्याने भीषण अपघात\nपुणे – बंगळुरू महामार्गावर खासगी बसने कठड्याला धडक दिल्याने अपघात झाला आहे. केवळ नशीब बलवत्तर असल्याने बस मुळा नदीत पडली नाही, मुळा नदीच्या पुलावरील कठड्याला धडक देऊन बस पुढे जाऊन डाव्या बाजूने उलटली. या अपघातात यात ऐकूण ६ ते ८ प्रवासी जखमी झाले आहेत, तर दोन जण गंभीर जखमी आहेत. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात बेलापूर कोर्टाच्या न्यायधीश चंद्रशीला सचिन पाटील यांना देखील गंभीर इजा झाली असून त्यांच्यासोबत चार वर्षीय स्वरा पाटील ही त्यांची मुलगी देखील गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार,मुंबईवरून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या बस क्रमांक एम.एच-०९ सी.व्ही-३६९७ हिचा वाकड परिसरातील मुळा नदीच्या पुलावर अपघात झाला. भरधाव वेगात असलेली खासगी बस मुळा नदीच्या कठड्याला जोरात धडकली. नशीब बलवत्तर असल्याने बस नदीत न कोसळता पुलाच्या पुढे जाऊन डाव्या बाजूला उलटली. या बसमध्ये ३० प्रवासी होते. यातील ६ ते ८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. तर, बेलापूर कोर्टाच्या न्यायधीश चंद्रशिला सचिन पाटील यांना गंभीर इजा झाली आहे. सोबतच चार वर्षीय मुलगी गंभीर जखमी आहे अशी माहिती पोलिसांनी दिली ���हे. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nमल्टिप्लेक्‍स चालकांची राज ठाकरेशी चर्चा\nनवी मुंबईत प्रेयसीला पळवल्याच्या रागातून व्यावसायिकाची हत्या\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\n‘विनामास्क’ फोटो काढल्याने राष्ट्रवादी नेत्यांवर कारवाई होणार का\nमहाविकास आघाडीकडून भोसरीतील ‘या’ तिघांना महामंडळावर संधी\nपुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी आदेश’ लागू करण्याचा लवकरच निर्णय\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितर���;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\n‘विनामास्क’ फोटो काढल्याने राष्ट्रवादी नेत्यांवर कारवाई होणार का\nमहाविकास आघाडीकडून भोसरीतील ‘या’ तिघांना महामंडळावर संधी\nपुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी आदेश’ लागू करण्याचा लवकरच निर्णय\nमद्यपी पोलिसाचा दिघी पोलिस ठाण्यात धिंगाणा; पोलिसांना केली शिवीगाळ\nभाजपच्या सत्तेत सुरळीत पाणी पुरवठा होईना; दीड वर्षापासून नागरिक त्रस्त\nपिंपरी-चिंचवडमधील पथविक्रेत्यांना पालिकेकडून मिळणार आत्मनिर्भर निधी\nगुजरातमधील मासळी रेल्वेने पश्चिम बंगालला रवाना\nमराठवाडा जनविकास संघातर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साधेपणाने साजरा\nराज्य सरकारच्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – आमदार लक्ष्मण जगताप\nनागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू\nभाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचे निधन\nबसमधील प्रवाशांची काळजी अनिल परब घेणार का\nसार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या २२५ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी र���ड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/22746/", "date_download": "2020-09-19T12:54:56Z", "digest": "sha1:ENIM2D7XLZHTHBD7XISXUXZ2C75C5RGJ", "length": 23861, "nlines": 220, "source_domain": "mahaenews.com", "title": "स्पॅनिश कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटला सुवर्णपदक | Mahaenews", "raw_content": "\nघरकाम करणा-या महिलेने पाच लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला\nसोशल वेलफेअर सेंटरची जमीन परस्पर विकण्याचा प्रयत्न; दहा जणांवर गुन्हा दाखल\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nHome breaking-news स्पॅनिश कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटला सुवर्णपदक\nस्पॅनिश कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटला सुवर्णपदक\nनवी दिल्ली: भारताची महिला कुस्तीगीर विनेश फोगटने माद्रिद येथे पार पडलेल्या स्पॅनिश ग्रां प्री कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करताना आगामी आशियाई क्रीडास्पर्धेसाठी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धोक्‍याचा इशारा दिला. विनेशने या स्पर्धेतील पाच लढतींमध्ये केवळ एक गुण गमावला.\nकेवळ 23 वर्षीय विनेशने महिलांच्या 50 किलो वजनगटाच्या अंतिम लढतीत कॅनडाच्या नताशा फॉक्‍सचा 10-0 असा धुव्वा उडवीत सुवर्णपदकाची निश्‍चिती केली. विनेशचे हे सलग दुसरे सुवर्णपदक ठरले. तिने याआधी गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतही सोनेरी यश मिळविले होते. विनेशने त्याआधी पहिल्या फेरीत मरियाना दियाझवर तांत्रिक गुमांच्या आधारे विजय ���िळविताना विजयी सलामी दिली होती.\nत्यानंतर दुसऱ्या फेरीत विनेशने एरिन गोलस्टोनला 12-1 असे पराभूत केले. उपान्त्यपूर्व लढतीत विनेशने व्हॅलेरिया चेपसाराकोव्हावर 5-0 अशी एकतर्फी मात केली. तर उपरान्त्य सामन्यात जेस्सी मॅकडोनाल्डचा 10-0 असा फडशा पाडताना विनेशने थाटात अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीतही आपले वर्चस्व कायम राखताना विनेशने नताशा फॉक्‍सवर दणदणीत मात केली. आशियाई क्रीडास्पर्धेपूर्वी सरावासाठी विनेशला ही अखेरची संधी होती. सध्या वूलर ऍकॉस या हंगेरियन प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या विनेशने ऍकॉस यांना आपले वैयक्‍तिक प्रशिक्षक म्हणून भारतात येऊ देण्याची मागणी केली आहे.\nमहान गिर्यारोहक कामी रिता शेर्पाचे पुण्यात आगमन\nपीसीएमसी इलेव्हन, अस्पात ऍकॅडमी यांची विजयी सलामी\nघरकाम करणा-या महिलेने पाच लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला\nसोशल वेलफेअर सेंटरची जमीन परस्पर विकण्याचा प्रयत्न; दहा जणांवर गुन्हा दाखल\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nघरकाम करणा-या महिलेने पाच लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला\nसोशल वेलफेअर सेंटरची जमीन परस्पर विकण्याचा प्रयत्न; दहा जणांवर गुन्हा दाखल\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सी���न मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nघरकाम करणा-या महिलेने पाच लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला\nसोशल वेलफेअर सेंटरची जमीन परस्पर विकण्याचा प्रयत्न; दहा जणांवर गुन्हा दाखल\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nघरकाम करणा-या महिलेने पाच लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला\nसोशल वेलफेअर सेंटरची जमीन परस्पर विकण्याचा प्रयत्न; दहा जणांवर गुन्हा दाखल\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारो���ण\n‘विनामास्क’ फोटो काढल्याने राष्ट्रवादी नेत्यांवर कारवाई होणार का\nमहाविकास आघाडीकडून भोसरीतील ‘या’ तिघांना महामंडळावर संधी\nपुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी आदेश’ लागू करण्याचा लवकरच निर्णय\nमद्यपी पोलिसाचा दिघी पोलिस ठाण्यात धिंगाणा; पोलिसांना केली शिवीगाळ\nभाजपच्या सत्तेत सुरळीत पाणी पुरवठा होईना; दीड वर्षापासून नागरिक त्रस्त\nपिंपरी-चिंचवडमधील पथविक्रेत्यांना पालिकेकडून मिळणार आत्मनिर्भर निधी\nगुजरातमधील मासळी रेल्वेने पश्चिम बंगालला रवाना\nमराठवाडा जनविकास संघातर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साधेपणाने साजरा\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nघरकाम करणा-या महिलेने पाच लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध���यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/nagaon-gangrape-murder-case-19-year-old-convict-sentenced-to-death-1746336/", "date_download": "2020-09-19T11:10:34Z", "digest": "sha1:7DIADD5VE6SNRSY3F2EK44WXFIIYZXZ4", "length": 13475, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nagaon gangrape murder case 19-year-old convict sentenced to death |आसाममधील सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी १९ वर्षीय दोषीला फाशीची शिक्षा | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nNagaon gangrape, murder case : १९ वर्षीय दोषीला फाशीची शिक्षा\nNagaon gangrape, murder case : १९ वर्षीय दोषीला फाशीची शिक्षा\nइतर ४ आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. यामध्ये एकूण ८ आरोपींवर खटला चालवण्यात आला.\nआसामच्या नागाव जिल्ह्यात एका ११ वर्षीय मुलीच्या सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी एका १९ वर्षीय दोषीला येथील स्थनिक कोर्टाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. बाल अत्याचार प्रतिबंध कायदा अर्थात पोक्सो कायद्यांतर्गत अल्पवयीन मुलीच्या हत्येसाठी फाशीची तर बलात्कारासाठी जन्मठेपेची शिक्षा त्याला कोर्टाने सुनावली. तर इतर चार आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. यामध्ये एकूण ८ आरोपींवर खटला चालवण्यात आला.\nया प्रकरणात इतर दोन अल्पवयीन मुलेही दोषी ठरली आहेत. त्यांची याच आठवड्यात कोर्टाने तीन वर्षांसाठी सुधारगृहात रवानगी केली होती. नागावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिपूल दास यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात आला होता.\nनागाव जिल्ह्यातल्या धनियाभेटी लालंग गावात राहणाऱी एक पाचवीच्या वर्गातील मुलगी घरात एकटीच असताना २३ मार्च रोजी ८ जणांनी सामुहिक बलात्कार करुन तिला पेटवून दिले होते. हे कृत्य करुन आरोपी फरार झाले होते. या प्रकाराची माहिती कळताच पीडित मुलीला तत्काळ गुवाहटी येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान दुसऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाला होता.\nयाप्रकरणी बतद्रव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपींवर घरात बेकायदा प्रवेश करणे, बलात्कार, हत्या आणि गु्न्ह्याचे पुरावे नष्ट करणे या गुन्ह्यांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी वेगाने तपास करीत पोलिसांनी २८ एप्रिल रोजी ८ तरुणांविरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते.\nया आमानुष घटनेनंतर आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर निषेध आंदोलने झाली होती. दरम्यान, या आंदोलनांची दखल घेत पुढील अधिवेशनात बलात्कारविरोधातील कायदा आणण्यात येईल, असे आसाम सरकारने विधानसभेत जाहीर केले होते. त्याचबरोबर सरकाने महिला पोलीस उपनिरिक्षकांच्या भरतीची घोषणा केली होती. तसेच राज्याच्या पोलीस दलात ३० टक्के महिला पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचेही म्हटले होते. तसेच आसामचे मुख्यमंत्री सरबनंदा सोनोवाल यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी १८१-सखी ही हेल्पलाईनही सुरु केली होती. त्याचबरोबर गुवाहटी हायकोर्टाने महिला आणि मुलींच्या बलात्कार-हत्या प्रकरणांसाठी फास्टट्रॅक कोर्ट स्थापण्याचा सरकारचा प्रस्ताव मंजूर केला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाण�� जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 शीना बोरा हत्याकांड : इंद्राणी मुखर्जीला दिलासा नाही, जामीन अर्ज फेटाळला\n2 Mobility summit : इलेक्ट्रिक आणि पर्यायी इंधन वाहनांसाठी लवकरच नवे धोरण : नरेंद्र मोदी\n3 दिल्लीतील लाल किल्ला परिसरात आयसिसच्या दोन दहशतवाद्यांना अटक\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/paks-all-weather-friend-china-sends-masks-made-of-underwear-amid-covid-19-scj-81-2123720/", "date_download": "2020-09-19T13:26:21Z", "digest": "sha1:QXYLSN3OGC64DNIDFPAIPVZAIKZHSGJU", "length": 13114, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pak’s all-weather Friend China Sends Masks Made Of ‘underwear Amid COVID-19 scj 81 | चीननं पाकिस्तानला पुरवले अंडरवेअरपासून बनवलेले मास्क; चॅनेल म्हणतं ‘चुना लगा दिया’ | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nचीननं पाकिस्तानला पुरवले अंडरवेअरपासून बनवलेले मास्क; चॅनेल म्हणतं ‘चुना लगा दिया’\nचीननं पाकिस्तानला पुरवले अंडरवेअरपासून बनवलेले मास्क; चॅनेल म्हणतं ‘चुना लगा दिया’\nपाकिस्तानला पाठवण्यात आलेले हे मास्क अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत\nचीनने पाकिस्तानला चक्क अंडरवेअरपासून तयार केलेले मास्क पुरवले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या चीनने करोनाच्या संकटात एकप्रकारे पाकिस्तानची खिल्लीच उडवली आहे. पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांपैकी एका वृत्तवाहिनीने चायनाने चुना लगा दिया अशी प्रतिक्रिया दिली आहे.\nचीनने आम्हाला चांगल्या दर्जाचे N95 मास्क पुरवू असं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांनी पाठवलेले मास्क आले तेव्हा ते अंडरविअरपासून तयार करण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे मास्क होते असं समोर आलं. यासंदर्भातलं ट्विट निवृत्त मेजर गौरव आर्य यांनीही केलं आहे.\nजगभरात जसा करोनाचा धोका वाढतो आहे तसाच तो पाकिस्तानातही आहे. पाकिस्तानातही करोनाचे रुग्ण आहेत. चांगल्या दर्जाच्या N95 मास्कची पाकिस्तानला नितांत गरज आहे. अशात चीनने ज्या मास्कचा पुरवठा केला ते मास्क अंतर्वस्त्रांपासून तयार करण्यात आलेले आहेत आणि शिवाय निकृष्ट दर्जाचेही आहेत. त्यामुळेच चीनने चुना लावला अशी भावना पाकिस्तानातील न्यूज अँकरने बोलून दाखवली आहे.\nपाकिस्तानाही करोनामुळे चिंता वाढली आहे. सिंध प्रांतात ८३९, खैबरमध्ये ३४३, बलुचिस्तानात १७५ तर गिलगिटमध्ये १९३ करोना रुग्ण सापडले आहेत. शुक्रवारपर्यंत पाकिस्तानात सापडलेल्या रुग्णांची संख्या २७०० च्या वर गेली आहे. तर आत्तापर्यंत ४० जणांचा करोनाची बाधा झाल्याने मृत्यू झाला आहे. अशात N95 या मास्कची सर्वाधिक गरज असताना आणि जे चीनकडून येतील असं वाटत असताना चीनने पाठवलेले मास्क निकृष्ट दर्जाचे आणि अंडरविअरपासून तयार करण्यात आलेले असल्याचं समोर आलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nस्थावर मालमत्ता खरेदी झाली स्वस्त; राज्य शासनाकडून मुद्रांक शुल्कात सूट\nपश्चिम रेल्वेवर लोकलच्या १५० फेऱ्या वाढणार; अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना दिलासा\nराज्यमंत्री बच्चू कडू करोना पॉझिटिव्ह\n ‘करोना रिकव्हरी रेट’मध्ये भारत अव्वल; अमेरिकेलाही टाकलं मागे\n‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना अडचणीत अंगणवाडी सेविका,’आशां’चा कामाला नकार\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 नि:शब्द करणारा क्षण; करोनाग्रस्त बाळाबरोबर नर्सचा ‘हा’ व्हिडिओ व्हायरल\n2 पंजाबमधून दिसू लागली २०० किमी अंतरावरील हिमाचलमधील हिमशिखरं; सरकारी अधिकाऱ्याची पोस्ट चर्चेत\n3 चला, जेवायची वेळ झाली जेव्हा विराट-पिटरसनच्या लाईव्ह चॅटमध्ये अनुष्काचा मेसेज येतो…\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ind-vs-aus-team-india-is-the-only-side-to-declare-in-three-consecutive-innings-against-australia-1817165/", "date_download": "2020-09-19T13:25:01Z", "digest": "sha1:PJO6TIFSYP2F2PMFTPSX7WQXSLKYDQWQ", "length": 12335, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IND vs AUS Team India is the only side to declare in three consecutive innings against Australia | IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘हा’ पराक्रम करणारी टीम इंडिया एकमेव! | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nIND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘हा’ पराक्रम करणारी टीम इंडिया एकमेव\nIND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘हा’ पराक्रम करणारी टीम इंडिया एकमेव\nदुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया ५९८ धावांनी पिछाडीवर\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने पहिला डाव ६२२ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमानांनी बिनबाद २४ धाव केल्या. पण अजूनही ऑस्ट्रेलिया ५९८ धावांनी पिछाडीवर आहे. सामन्यात भारताच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. चेतेश्वर पुजारा (१९३) आणि ऋषभ पंत (१५९*) यांनी दीडशतके ठोकली. तर नवोदित मयंक अग्रवाल (७७) आणि रवींद्र जाडेजा (८१) यांनी अर्धशतकी खेळी केली.\nजाडेजा बाद झाल्यावर भारताने डाव घोषित केला. त्यावेळी ऋषभ पंत १५९ धावांवर नाबाद होता. भारताने डाव घोषित केल्यानंतर नवा विक्रम प्रस्थपित झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन वेळा एखाद्या कसोटी मालिकेत सलग तीन डाव घोषित करणारा भारत हा एकमेव संघ ठरला. सध्या सुरु असलेल्या मालिकेत भारताने तिसऱ्या कसोटीतील पहिला डाव ७ बाद ४४३ धावांवर घोषित केला होता. तर दुसरा डाव ८ बाद १०६ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर चौथ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी भारताने पहिला डाव ७ बाद ६२२ धावांवर घोषित केला. या आधी भारताने हाच पराक्रम २००८ साली केला होता. मोहाली आणि दिल्ली या ठिकाणी ही कामगिरी भारतने केली होती.\nदरम्यान, भारताने ऑस्ट्रेलियात ७१ वर्षात एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही. या चार सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. सध्या सुरु असलेल्या चौथ्या सामान्यतही भारताने पहिल्याच डावात ६२२ धावांचा डोंगर उभारला आहे. सिडनीच्या मैदानावर ६००हून अधिक धावा करण्याची ही भारताची तिसरी वेळ ठरली. या पराक्रमामुळे भारताने इंग्लंड आणि विंडीज यांना मागे सोडले. सिडनीच्या मैदानावर इंग्लंडने २ वेळा ६०० हून अधिक धावा केल्या होत्या, तर विंडीजने ही कामगिरी एकदा केली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 IND vs AUS : सिडनीमध्ये टीम इंडियाने टाकलं इंग्लंड, विंडीजलाही मागे\n2 IND vs AUS : भारताची ऐतिहासिक मालिका विजयाकडे वाटचाल\n3 IND vs AUS : पंतची वादळी खेळी; ३५ वर्षांनंतर केली ‘या’ विक्रमाशी बरोबरी\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/05/uddhav-thackeray-.html", "date_download": "2020-09-19T12:54:22Z", "digest": "sha1:5Y3FMVSAER4LMQFEVIFAZKRB4SNMLJWS", "length": 13571, "nlines": 102, "source_domain": "www.esuper9.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या चौघांनी उमेदवारी अर्ज भरला - esuper9", "raw_content": "\nHome > राजकारण > मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या चौघांनी उमेदवारी अर्ज भरला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या चौघांनी उमेदवारी अर्ज भरला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या चौघांनी उमेदवारी अर्ज भरला\nविधानपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. तर काँग्रेसचे उमेदवार राजेश राठोड हे दीड वाजता अर्ज भरणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी नऊच अर्ज असल्याचं स्पष्ट झाल्यामुळं आता ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झालं आहे.\nयावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, मंत्री अनिल परब, मंत्री एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, तेजस ठाकरे देखील उपस्थित होते.\nराष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरींना संधी\nसाताऱ्याचे शशिकांत शिंदे आणि अकोल्याचे अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला होता. दीर्घ अनुभव असल्याने त्यांना संधी दिली गेली असल्याचे बोलले जात आहे. तर अमोल मिटकरी यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला देखील राष्ट्रवादीने संधी दिली आहे. संभाजी ब्रिगेडमध्ये अनेक वर्ष प्रवक्ते म्हणून त्यांनी काम केलं आहे. विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. या दोघांनीही आज अर्ज भरले. यावेळी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील उपस्थित होते.\nभाजपकडून डॉ. गोपछडे, दटके, पडळकर , मोहिते पाटील यांनी भरले अर्ज\nभाजपकडून विधानपरिषदेसाठी डॉ. अजित गोपछडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्या���नी 9 मे रोजी आपले उमेदवारी अर्जही भरले. भाजपकडून दिग्गजांना डावलत विधानपरिषद निवडणुकीत तीन ओबीसी आणि एक मराठा नेत्याला संधी देण्यात आली आहे. यामध्ये लिंगायत आणि धनगर समाजाला प्राधान्य देण्यात आलं आहे. नांदेडमधून डॉ. अजित गोपछेडे आणि नागपूरचे प्रवीण दटके ओबीसी आहेत, तर सांगलीतले गोपीचंद पडळकर धनगर नेते म्हणून ओळखले जातात. सोलापूर जिल्ह्यात वर्चस्व असलेले रणजितसिंह मोहिते पाटील मराठा नेता आहेत.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटो���े, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/international/kulbhushan-jadhav-case-pakistan-international-court-of-justice-icj-hague-netherlands-90424.html", "date_download": "2020-09-19T11:22:26Z", "digest": "sha1:ODCPF7E24AIHGIB4ZYE6V2JCMGVXXN7R", "length": 25272, "nlines": 220, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "कुलभूषण जाधव सुटणार का? आंतरराष्ट्रीय कोर्टात महत्त्वाचा निकाल", "raw_content": "\nएपीएमसी कांदा बटाटा मार्केट समोर मनसेचे काठी घुंगरु आंदोलन\nभाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या\nमराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा : संभाजी ब्रिगेड\nआंतरराष्ट्रीय महाराष्ट्र राष्ट्रीय हेडलाईन्स\nकुलभूषण जाधव सुटणार का आंतरराष्ट्रीय कोर्टात महत्त्वाचा निकाल\nकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या कथित हेरगिरी प्रकरणात सुनावण्यात आलेल्या फाशीवर आज (17 जुलै) आंतरराष्ट्रीय न्यायलयात महत्त्वपूर्ण निकाल दिला जाणार आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nkulbhushan jadhav case नवी दिल्ली : पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव (kulbhushan jadhav) यांच्या कथित हेरगिरी प्रकरणात सुनावण्यात आलेल्या फाशीवर आज (17 जुलै) आंतरराष्ट्रीय न्यायलयात ( International Court of Justice ICJ) महत्त्वपूर्ण निकाल दिला जाणार आहे. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना हेरगिरी प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याप्रकरणी आंतरराष���ट्रीय न्यायलयात आज महत्त्वपूर्ण निकाल देण्यात येणार आहे. नेदरलँडमधील द हेगच्या (Netherlands – The Hague) पीस पॅलेसमध्ये दुपारी 3 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 च्या सुमारास याबाबत निकाल दिला जाणार आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय कोर्टात ज्येष्ठ वकील हरीश साळवे बाजू मांडत आहेत.\nकुलभूषण जाधव यांना 3 मार्च 2016 रोजी बलुचिस्तान येथून पाकमधील गुप्तचर यंत्रणांनी अटक केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. तर भारताने पाकिस्तानचा दावा खोडून काढत कुलभूषण जाधव हे इराणमध्ये व्यापारा निमित्ताने गेले असताना त्यांना अटक केल्याचे सांगितले होते. कुलभूषण जाधव कमांडिंग ऑफिसर दर्जाचे नौदलातील अधिकारी आहेत आणि ते भारतातील ‘रॉ’साठी काम करीत असल्याचा दावा पाकिस्ताने केला होता. तसेच कुलभूषण जाधव हे पाकमध्ये हेरगिरी करत असल्याचा आरोपही पाकिस्तानने केला होता. तसेच जाधव यांनी इराणमार्गे पाकमध्ये प्रवेश केल्याचे पाकिस्तानचे म्हणणे होते.\nत्यानंतर 10 एप्रिल 2017 रोजी या प्रकरणी पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टाने हेरगिरी आणि दहशतवादाची कलमे लावून कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. याप्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायलयात दाद मागितली होती.\nआंतरराष्ट्रीय कोर्टात फाशीला स्थगिती\nपाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेकदा काऊन्सलर अॅक्सेस नाकरल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर 18 मे 2017 रोजी आंतरराष्ट्रीय कोर्टाने फाशीला स्थगिती दिली होती. तसेच जोपर्यंत आंतरराष्ट्रीय न्यायालयात निकाल लागत नाही, तोपर्यंत त्यांना शिक्षा न देण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला होता.\n48 वर्षीय कुलभूषण जाधव हे नौदलातील निवृत्त अधिकारी आहेत. 14 वर्ष सेवा केल्यानंतर त्यांनी मुदतीपूर्वीच निवृत्ती स्वीकारली. 2003 मध्ये ते निवृत्त झाल्याचा दावा भारताने केला. कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानने ठेवलेले हेरगिरीचे आरोप रद्द करून त्यांची शिक्षा रद्द करावी आणि तातडीने त्यांची सुटका करावी, अशी मागणी भारताने केली.\nतसेच याप्रकरणी फेब्रुवारी 2019 मध्ये चार दिवस दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेण्यात आला होता. यावेळी भारताने प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केलं. व्हिएन्ना कराराचं उल्लंघन आणि consular access नाकारल्याचा मुद्दा भारताने पुढे केला.\nनौदलातून निवृत्त झाल्यानंतर कुलभूषण जाधव व्यवसाय करत होते, पण त्यांचं इराणमधून अपहरण करण्यात आल्याचं भारताने सांगितलं. भारताने अनेकदा consular access मागूनही पाकिस्तानने सतत नकार दिला होता. तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून पाकिस्तानशी अनेकदा संपर्क साधला होता.\nत्यानतंर कुलभूषण जाधव हे हेरगिरी करत असल्याचा युक्तीवाद पाकिस्तानकडून करण्यात आला होता. कुलभूषण जाधव यांची फाशी रद्द व्हावी यासाठी भारताने वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले आहेत.\nआई आणि पत्नीची भेट\nकुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आई या दोघींना भेटण्याची मुभा देण्यात आली होती. 25 डिसेंबर 2017 रोजी दोघीही कुलभूषण जाधव यांना भेटून आल्या होत्या. मात्र एवढ्या वर्षांनी भेटून कुलभूषण यांच्या जवळही जाता आलं नव्हतं. दोघांच्या मध्ये काच लावलेली होती आणि फोनद्वारे संभाषण करायला लावलं, ज्यामुळे जवळून भेटही होऊ शकली नाही.\nआतापर्यंत काय काय घडलं \n3 मार्च 2016 : कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांकडून अटक\n25 मार्च 2016 : कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची माहिती\n10 एप्रिल 2017 : पाकिस्तान मिलिट्री कोर्टाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली\n8 मे 2017 : फाशीविरोधात भारताची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n9 मे 2017 : आंतरराष्ट्रीय कोर्टाने दोन्ही बाजूच्या वकिलांना कोर्टात उपस्थित राहण्यास सांगितले.\n15 मे 2017 : दोन्ही बाजूच्या वकिलांकडून युक्तिवाद\n18 मे 2017: आंतरराष्ट्रीय कोर्टाकडून कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती\n25 डिसेंबर 2017: कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीने त्यांची भेट घेतली\n28 डिसेंबर 2017: तत्कालिन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या भेटीबदद्ल संसदेत माहिती\n18 ते 21 फेब्रुवारी 2019 : आंतरराष्ट्रीय कोर्टात (आयसीजे) भारत आणि पाकिस्तानचा पुन्हा युक्तीवाद\n4 जुलै : कुलभूषण जाधव यांच्या फाशीप्रकरणी अंतिम निकाल 17 जुलै 2019 रोजी जाहीर करणार\n17 जुलै : निकालाकडे देशाचे लक्ष\nकोण आहेत कुलभूषण जाधव\nकुलभूषण जाधव यांचा जन्म 16 एप्रिल 1970 रोजी महाराष्ट्रातील सांगलीत झाला. सध्या त्यांचे कुटुंब मुंबईतील अंधेरी भागातील पवईमध्ये वास्तव्यास आहे. त्यांचे वडील सुधीर जाधव हे मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आ��ेत. कुलभूषण जाधव यांचे लग्न झाले असून त्यांना दोन मुलं आहेत.\nकुलभूषण जाधव यांना 3 मार्च 2016 रोजी बलुचिस्तान येथून पाकमधील गुप्तचर यंत्रणांनी अटक केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. तर भारताने पाकिस्तानचा दावा खोडून काढत कुलभूषण जाधव हे इराणमध्ये व्यापारा निमित्ताने गेले असताना त्यांना अटक केल्याचे सांगितले होते.\nकुलभूषण जाधव हे नौदलातील निवृत्त अधिकारी आहेत. 14 वर्ष सेवा केल्यानंतर त्यांनी मुदतीपूर्वीच निवृत्ती स्वीकारली. 2003 मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली.\nतसेच कुलभूषण जाधव यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आपला मुलगा हेर असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.\nकुलभूषण जाधव प्रकरण : भारताने तीन तासात पुराव्यांसह पाकिस्तानचा बुरखा फाडला\nकुलभूषण जाधव प्रकरण : अखेर अंतिम सुनावणीची तारीख ठरली\nआधी मुख्यमंत्र्यांना दुबईतून धमकी, आता ATS ची रायगडमध्ये मोठी कारवाई,…\nकंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर हातोडा, आता खारमधील फ्लॅटवर कारवाईसाठी महापालिकेची…\nयाकूब मेमनच्या घरावर कारवाई नाही, पण कंगनावर कारवाई, ठाकरे सरकार…\nKangana Office Demolish | बीएमसीची ऑफिसवर कारवाई, कंगनाकडून बाबर आणि…\nINS Arighat | भारताची आण्विक पाणबुडी 'अरिघात' सज्ज, पाकिस्तानसह चीनच्या…\nधमकीचे फोन खरे की कुणी जाणीवपूर्वक करतंय, याची चौकशी झाली…\nमुख्यमंत्र्यांनंतर शरद पवार आणि अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन\nदाऊद इब्राहिमच्या नावे मुख्यमंत्र्यांना फोन, 'मातोश्री' उडवण्याची धमकी\nधनगर आरक्षण अध्यादेशाचा निर्णय घ्या, अन्यथा जनआंदोलन उभारु, प्रकाश शेंडगेंचा…\nशिवसेना खासदार विनायक राऊतांची कोरोनावर मात, नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज\nनापास विद्यार्थ्यांची परीक्षा तातडीने एका महिन्यात, पदवीच्या प्रमाणपत्रावर कोव्हिडचा शेरा…\nमनसेचा सविनय कायदेभंग, बंधन झुगारुन येत्या सोमवारी लोकलने प्रवास करणार\nSardar Tara singh | भाजपचे ज्येष्ठ नेते सरदार तारा सिंह…\nPHOTO : इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकरांचा 350 फूट उंचीचा पुतळा,…\nअनिल परब एसटीच्या सर्व प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का\nमहिलांकरिता विश���ष बसची यशोमती ठाकूर यांची मागणी, अवघ्या तीन दिवसात…\nएपीएमसी कांदा बटाटा मार्केट समोर मनसेचे काठी घुंगरु आंदोलन\nभाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या\nमराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा : संभाजी ब्रिगेड\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nलॉटरी लागून सत्तेत, आता ठाकरे सरकार महाराष्ट्राला जुगाराचा अड्डा करणार का\nएपीएमसी कांदा बटाटा मार्केट समोर मनसेचे काठी घुंगरु आंदोलन\nभाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या\nमराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा : संभाजी ब्रिगेड\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन रुग्णांना प्रवेश सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/engineering-jobs/", "date_download": "2020-09-19T11:46:04Z", "digest": "sha1:UOPBDSQYH5BKZNOESLM2FDOFZVTUW7KR", "length": 10680, "nlines": 237, "source_domain": "mahabharti.in", "title": "Engineering Jobs - महाराष्ट्रातील सर्व इंजिनिअरिंग जॉब्स येथे प्रकाशित", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी इंजिनिअरिंग जॉब्स येथे प्रकाशित केलेले आहेत. आपल्या अन्य शैक्षणिक पात्रतेनुसार जॉब्स शोधायचे असल्यास येथे क्लिक करा.\nसरकारी/ निमसरकारी इंजिनिअरिंग जॉब्स\nCOEP पुणे भरती 2020\nVNIT नागपूर भरती 2020\nRITES लिमिटेड भरती 2020\nकोचीन शिपयार्ड भरती 2020\nNIO गोवा भरती 2020\nREBIT मुंबई भरती 2020\nभारतीय वनीकरण संशोधन व शिक्षण परिषद भरती 2020\nपवन हंस लिमिटेड मुंबई भरती 2020\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत 227 पदांची भरती\nMRIDC मुंबई भरती 2020\nदिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि भरती 2020\nIIT मुंबई भरती 2020\nनॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2020\nमहा मेट्रो पुणे भरती 2020\nदत्ता मेघे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज,हॉस्पिटल नागपूर भरती 2020\nCOEP पुणे भरती 2020\nVNIT नागपूर भरती 2020\nRITES लिमिटेड भरती 2020\nकोचीन शिपयार्ड भरती 2020\nNIO गोवा भरती 2020\nREBIT मुंबई भरती 2020\nभारतीय वनीकरण संशोधन व शिक्षण परिषद भरती 2020\nपवन हंस लिमिटेड मुंबई भरती 2020\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत 227 पदांची भरती\nMRIDC मुंबई भरती 2020\nदिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि भरती 2020\nIIT मुंबई भरती 2020\nमहिंद्रा पुणे MIDC येथे ५०० जागा\nनॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2020\nमहा मेट्रो पुणे भरती 2020\nश्री शिवाजी मराठा हायस्कूल अमरावती भरती २०२०\nपाच पांडव सेवा संघ सातारा भरती २०२०\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nमहावितरण अहमदनगर येथे शिकाऊ तारमार्गतंत्री पदाच्या एकूण 195 रिक्त…\nUPSC 2020 परीक्षेची तारीख जाहीर\nGNM प्रवेश सूचना ठाणे 2020-2021\nTISS मुंबई येथे विविध पदांची भरती सुरु\nभारतीय पुनर्वास परिषद अंतर्गत विविध पदांची भरती\nNHM भंडारा अंतर्गत विविध पदांची भरती\nमोठी बातमी – 90 हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार\nNHM गोंदिया मध्ये 57 पदांची भरती\nतलाठी भरती सराव प्रश्नसंच 2 – आजचा नवीन प्रश्नसंच\nनागपूर महानगरपालिका येथे ANM पदाच्या 23 रिक्त पदांची भरती\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/mutton-biryani-served-as-prasadam-in-the-muniyandi-temple-festival-in-madurai-of-tamil-nadu/articleshow/68150464.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-19T12:01:25Z", "digest": "sha1:LUYWRRZCBAOVO6K775DZ2UBAK5WWVA5V", "length": 14632, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "तमिळनाडु बातम्या: मुनीयांडी: 'या' मंदिर महोत्सवात मटण बिर्याणीचा प्रसाद\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nmuniyandi: 'या' मंदिर महोत्सवात मटण बिर्याणीचा प्रसाद\nतामिळनाडूतील मदुराई येथील मुनियांदी देवीच्या मंदिरात दरवर्षी मुनियांदी महोत्सवाचे आयोजन केले जाते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण या महोत्सवात दरवर्षी मटण बिर्याणीचा प्रसाद वाटला जातो. यावर्षी देखील या महोत्सवात भाग घेणाऱ्या सुमारे ८ हजार लोकांना मटण बिर्याणीचा प्रसाद वाटला गेला.\nत���मिळनाडूतील मदुराई येथील मुनियांदी देवीच्या मंदिरात दरवर्षी मुनियांदी महोत्सवाचे आयोजन केले जाते.\nतुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण या महोत्सवात दरवर्षी मटण बिर्याणीचा प्रसाद वाटला जातो.\nयावर्षी देखील या महोत्सवात भाग घेणाऱ्या सुमारे ८ हजार लोकांना मटण बिर्याणीचा प्रसाद वाटला गेला.\nतामिळनाडूतील मदुराई येथील मुनियांदी देवीच्या मंदिरात दरवर्षी मुनियांदी महोत्सवाचे आयोजन केले जाते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण या महोत्सवात दरवर्षी मटण बिर्याणीचा प्रसाद वाटला जातो. यावर्षी देखील या महोत्सवात भाग घेणाऱ्या सुमारे ८ हजार लोकांना मटण बिर्याणीचा प्रसाद वाटला गेला.\nयावेळी या महोत्सवासाठी २ क्विंटल तांदूळ वापरला गेला, तर बिर्याणीसाठी तब्बल १०० बकरे आणि ६०० कोंबड्यांची कुर्बानी दिली गेली. हा प्रसाद आसपासच्या गावांमधून आलेल्या लोकांना वाटण्यात आला.\n'समाजाची परतफेड करण्यासाठी असतो महोत्सव'\nआपल्याकडे जे आहे त्यातून समाजाची परतफेड करण्याचा हा महोत्सव म्हणजे एक संधी असते, अशी प्रतिक्रिया चेन्नईच्या पूनमल्ले भागातील राजविलास हॉटल चालवणारे एन. पी. रामासामी यांनी व्यक्त केली आहे. या महोत्सवासाठी सर्व हॉटेल चालवणारे पहिल्या ग्राहकाकडून मिळणारी रक्कम वेगळी काढतात आणि या रकमेचा उपयोग मुनियांदी महोत्सवासाठी देतात, अशी माहिती रामासामी यांनी दिली. एकाच गावात अगोदरपासूनच मुनियांदी या नावाने हॉटेल असल्यामुळे आपण आपल्या हॉटेलचे नाव वेगळे ठेवल्याचे रामासामी सांगतात.\nअडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी उघडली हॉटेल\nमदुराईतील सतत नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांनी शक्कल लढवत वडक्कमपट्टी आणि कल्लीगुडी भागातील शेतकरी हॉटेलांचे मालक बनले आहेत. हे शेतकरी आपल्या हॉटेलचे नाव मुनियांदी देवीच्या नावावरूनच ठेवतात. या हॉटेलात स्वादिष्ट मटण बिर्याणी मिळते. मुनियांदी हे या शेतकऱ्यांच्या कुलदैवतेचे नाव आहे.\nपहिल्या मुनियांदी हॉटेलची सुरुवात १९३७मध्ये गुरुसामी नायडू यांनी केली. त्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि मित्रांनी देखील कल्लीगुडी आणि विरुधुनगर येथे अशी हॉटेल उघडली. मुनियांदी हॉटेलांमध्ये नातेवाईक काम करताना आढळतात. आपल्या नातेवाइकांच्या हॉटेलता काम शिकल्यानंतर ते दुसरीकडे स्वत:चे हॉटेल उघडतात. या हॉटेल मालकांच्या मदतीनेच हा मटण बिर्याणीचा प्रसाद तयार केला जातो.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांकडे मागितलं वाढदिवस...\n... मग काय 'भाभीजी के पापड' खाऊन करोना जातो का\n करोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा 'करो...\nपंतप्रधानांनी सांगूनही मंत्री राजीनामा देतोय, नक्कीच का...\nPulwama Attack: आम्ही सूत्रधाराच्या संपर्कात होतो; संशयित काश्मिरी तरुणांची कबुली महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुनियांदी मंदिर मदुराई मटण बिर्याणीचा प्रसाद तमिळनाडु बातम्या tamil nadu prasadam Mutton Biryani muniyandi temple festival madurai\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धडक कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली जप्त\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nअर्थवृत्त'कोटक'ची डीजी गृह कर्ज; ४८ तासांत मिळणार गृहकर्ज\n कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनच्याच आत गेली टोपी बहु\nआयपीएलमुंबईकडे आहे हा धाकड खेळाडू; प्रत्येक चेंडूवर षटकार मारू शकतो, पाहा Video\nमुंबईज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन\nन्यूजनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nनागपूरनागपूर अधिवेशन रद्द करा; काँग्रेसच्या आमदाराची मागणी\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की, तेजस्वींचे पारडे होईल जड\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/legislative-two-day-rainy-session-today/", "date_download": "2020-09-19T12:22:05Z", "digest": "sha1:SDHOI6ISAE5MYPO43S7ZPTUGT7X4FNDK", "length": 16680, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "इतिहासात पहिल्यादांच अध्यक्षांविना पावसाळी अधिवेशन - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nरोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख\nसरदार तारा सिंग यांना राज्यपालांची श्रद्धांजली\nचीनसाठी हेरगिरी; दिल्लीत पत्रकाराला अटक\nइतिहासात पहिल्यादांच अध्यक्षांविना पावसाळी अधिवेशन\nमुंबई : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर यंदाचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे घेण्यात येणार आहे. आजपासून अधिवेशनाला सुरुवात होत असून इतिहासात पहिल्यादांच अधिवेशन अध्यक्षांविना पार पडेल. आतापर्यंतची सर्व अधिवेशने विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्या उपस्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांमधील प्रश्नोत्तरांच्या जुगलबंदीमुळे गाजत असत. मात्र यावेळी कोरोनाची लागण झाल्याने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार नाहीत.\nकोरोनाचे संकट लक्षात घेता यंदा अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक आमदाराला मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज असे साहित्य दिले जाणार आहे. अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी सर्वांनी हॅन्डग्लोज, मास्क लावून फिरले पाहिजे. फेस शील्ड देखील बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनामुळे एकत्र येण्याला बंधने आहेत. त्यामुळे सरकारच्या वतीने होणारा चहापानाचा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला आहे.\nउपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडेल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली.\nकोरोना आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था लक्षात घेता हे अधिवेशन घेण्याचा अट्टाहास केला जातोय, असा आरोप विरोधक करत आहेत. तसेच कोव्हिडच्या संकटामध्ये अनेकांचा मृत्यू झाला, तरीही शासनाचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विरोधीपक्ष कोरोना, कायदा सुव्यवस्था, शेती, शिक्षण या विषयावर विरोधीपक्ष सरकारला जाब विचारणा��� असल्याचं सांगितलं जात आहे.\nअधिवेशन कालावधी केवळ दोन दिवसांचा असल्याने या अधिवेशनात प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी नाहीत. यावेळी अधिवेशनात पहिल्या दिवशी दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि काही सदस्यांच्या निधनाचे शोक प्रस्ताव चर्चेला येणार आहेत. त्यानंतर सरकारच्या वतीने काही विधेयके मांडली जाणार आहेत. तसेच आर्थिक बिले पास करण्यासाठी अधिवेशन घेण्यात येत असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे .\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleशिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान; काँग्रेस नेत्याचे संजय राऊतांना खडेबोल\nNext articleकंगना बाटग्या सेक्युलर शिवसेनेसमोर झुकेल काय\nरोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख\nसरदार तारा सिंग यांना राज्यपालांची श्रद्धांजली\nचीनसाठी हेरगिरी; दिल्लीत पत्रकाराला अटक\nमराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा; महाराष्ट्र सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेडचा इशारा\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nतेव्हा पवारसाहेबांच्या मोठ्या मनाची उंची दिसून आली : आमदार लंकेंनी ...\nना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड- उदयनराजे भोसले\n’ जनतेच्या हितासाठी सोमवारपासून मनसेचा रेल्वे प्रवास\n‘जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं, हे लक्षात असू द्या’ – मनसे\nपुतळ्याची नव्हे तर, रुग्णालयाची गरज; पायाभरणी सोहळ्याला जाणार नाही – प्रकाश...\nशरद पवार वडिलांसारखे, त्यांच्या भूमिकेविषयी बोलू शकत नाही – उदयनराजे भोसले\nरोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख\nसरदार तारा सिंग यांना राज्यपालांची श्रद्धांजली\nचीनसाठी हेरगिरी; दिल्लीत पत्रकाराला अटक\nकोरोना : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतात सगळ्यात जास्त, सुमारे ८०...\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना अडचणीत\nअधिवेशनावर होणारा खर्च विदर्भाची मेडिकल यंत्रणा सुधारण्यासाठी करावा नागपुरच्या ठाकरे���े मुख्यमंत्री...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/september-9-tendulkar-completes-his-first-odi-century-after-78-matches/", "date_download": "2020-09-19T12:01:57Z", "digest": "sha1:N3QATL6WXVEARYVY3P4MKNF4OKMYPZYQ", "length": 20365, "nlines": 390, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "९ सप्टेंबर: जेव्हा ७८ सामन्यांनंतर सचिनने पूर्ण केला आपला पहिले वनडे शतक - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nचीनसाठी हेरगिरी; दिल्लीत पत्रकाराला अटक\nमराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा; महाराष्ट्र सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा…\nदारूडी बायको मारते; नवऱ्याने मागितले संरक्षण \n९ सप्टेंबर: जेव्हा ७८ सामन्यांनंतर सचिनने पूर्ण केला आपला पहिले वनडे शतक\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ९ सप्टेंबर १९९४ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या सिंगर कपमध्ये झळकावले होते पहिले शतक.\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या कारकीर्दीत धावांचे पर्वत बनवले आहेत, हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. अशाच प्रकारे क्रिकेटच्या गॉडच्या खात्यात नोंदवलेली १०० आंतरराष्ट्रीय शतकाचे विक्रम मोडणेही अशक्य असल्याचे सिद्ध होते. पण तुमचा विश्वास बसेल काय कि आपल्या कारकिर्दीत कसोटी सामन्यात अवघ्या एका वर्षात शतक ठोकणारा सचिनला एकदिवसीय क्रिकेटमध्ये हे करायला १-२ नाही तर पूर्ण ५ वर्षे लागली होती. इतकेच नाही तर सचिनला संपूर्ण ७८ सामने याची प्रतीक्षा करावी लागली. इतक्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सचिनचा पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतक ९ सप्टेंबर १९९४ मध्ये रेकॉर्ड बुकमध्ये नोंदला गेला होता.\nसचिनने आपल्या कारकीर्दीतील पहिले ६९ सामने चार ते सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना वाचवले होते. या सर्व सामन्यांमध्ये वरील फलंदाजांच्या लवकर बाद झाल्यामुळे सचिनवर प्रचंड दबाव राहायचा आणि तो त्याचा नैसर्गिक खेळ दर्शवू शकत नव्हता किंवा सचिन खेळपट्टीवर येईपर्यंत बरेच षटके संपूण जायचे कि त्याच्याजवळ तत्काळ चेंडू मारण्याशिवाय पर्याय नव्हता.\nयामुळे मधल्या फळीत तो मोठा डाव खेळू शकला नाही. या दरम्यान त्याची सर्वाधिक धावसंख्या ८४ धावा होती, जे सचिनने १९९२ च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान ड्युनेडिनच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या सामन्यात केल��� होते. पण त्याच्या ७० व्या सामन्यात सचिनला न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा ऑकलंडच्या खेळपट्टीवर ओपनिंग करण्याची संधी मिळाली आणि संपूर्ण देखावा बदलला. या खेळीत सचिन फक्त ४९ चेंडूंत ८२ धावा करून बाद झाला, परंतु त्यानंतर पुढच्या ८ डावात त्याने ३ अर्धशतके ठोकले, या खेळीमुळे त्याचे पहिले शतक लवकर येण्याची मागणी केली जात होती.\n७८ सामन्यांनंतर सचिन तेंडुलकर ९ सप्टेंबर १९९४ रोजी श्रीलंकेत सुरू असलेल्या सिंगर चषक स्पर्धेदरम्यान आपला आवडता संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलामीला आला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाकडून सचिन तेंडुलकर आणि मनोज प्रभाकर यांनी सलामीच्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. या ८७ धावांमध्ये मनोज प्रभाकरचे फक्त २० धावा होते.\nमनोजच्या बाद झाल्याने सचिनवर दबाव निर्माण झाला, परंतु तो व्यस्त राहिला. दुसर्‍या टोकावर विकेट पडत राहिल्या आणि सचिन एकतर्फी उभा राहत ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचे कातडे फाडत राहिला. अखेर तो क्षण आला जेव्हा सचिनने त्याच्या कारकिर्दीतील पहिले एकदिवसीय शतक पूर्ण केले. सचिनने ११९ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह आपले शतक पूर्ण केले. यानंतर १३२ चेंडूत ११० धावा केल्यावर तो बाद झाला. भारताने ५० षटकांत ८ गडी गमावून २४६ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला ४७.४ षटकांत २१५ धावांवर गुंडाळले आणि सामना ३१ धावांनी जिंकला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमुंबई पोलिसांचे काम महाराष्ट्र जाणतो; कंगनाच्या वक्तव्याकडे गांभीर्याने लक्ष देऊ नये – शरद पवार\nNext articleअसल्या धमक्यांना घाबरणारा मी नाही – शरद पवार\nचीनसाठी हेरगिरी; दिल्लीत पत्रकाराला अटक\nमराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा; महाराष्ट्र सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेडचा इशारा\nदारूडी बायको मारते; नवऱ्याने मागितले संरक्षण \nIPL २०२०: CSKचा रवींद्र जडेजा ७३ धावा करताच नोंदवल एक अद्वितीय विक्रम\n‘शेतकऱ्यांची लूट हीच मोदी सरकारची भूक ’ कांदा निर्यातबंदीविरोधी राष्ट्रवादीचे आंदोलन\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nतेव्हा पवारसाहेबांच्या मोठ्या मनाची उंची दिसून आली : आमदार लंकेंनी ...\nना पवार, ना ठाकर���, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड- उदयनराजे भोसले\n’ जनतेच्या हितासाठी सोमवारपासून मनसेचा रेल्वे प्रवास\n‘जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं, हे लक्षात असू द्या’ – मनसे\nपुतळ्याची नव्हे तर, रुग्णालयाची गरज; पायाभरणी सोहळ्याला जाणार नाही – प्रकाश...\nशरद पवार वडिलांसारखे, त्यांच्या भूमिकेविषयी बोलू शकत नाही – उदयनराजे भोसले\nचीनसाठी हेरगिरी; दिल्लीत पत्रकाराला अटक\nकोरोना : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतात सगळ्यात जास्त, सुमारे ८०...\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना अडचणीत\nअधिवेशनावर होणारा खर्च विदर्भाची मेडिकल यंत्रणा सुधारण्यासाठी करावा नागपुरच्या ठाकरेचे मुख्यमंत्री...\nजनतेच्या हितासाठी रेल्वे प्रवास : मनसेच्या नेत्याची माहिती\nपवारांच्या प्रयत्नांना यश ; बंदरावर अडकलेल्या कांदा निर्यातीला केंद्राकडून हिरवा कंदील\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://fillamwala.in/category/starzone/celeb-posts/", "date_download": "2020-09-19T11:34:23Z", "digest": "sha1:S6JAMXYJWUQA7QPKXSHBGKQTNUKUN6PI", "length": 10908, "nlines": 233, "source_domain": "fillamwala.in", "title": "Celeb Posts Archives - फिल्लमवाला", "raw_content": "\n‘झी’ समूह घेऊन येत आहे नवा म्युझिक चॅनेल\n‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाला मिळाला FIPRESCI चा ‘इंटरनॅशनल क्रिटिक्स’ पुरस्कार\nगुरु दत्त यांच्यावर लवकरच येणार बायोपिक\n‘बेल बॉटम’ सिनेमामध्ये झळकणार वाणी कपूर\n‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत झळकणार डॉ. अमोल कोल्हे\n'स्वराज्यजननी जिजामाता' ही मालिका सध्या रोमांचक वळणावर आहे. जिजाऊ आणि शहाजीराजांनी स्वराज्यस्थापनेचा विडा उचलला आहे. जिजाऊ शिवबांना घेऊन पुण्यात आल्या आहेत. आता या पुढे मालिकेत प्रेक्षकांना स्वराज्य बांधणीची रोमांचकारी कथा...\n‘खिलाडी इज बॅक’, Into The Wild चा ट्रेलर प्रदर्शित\nडिस्कव्हरी वाहिनीवरील ‘Into The Wild’ हा शो अतिशय लोकप्रिय आहे. बेअर ग्रिल्स सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार हजेरी लावणार आहे. त्याला बेअर ग्रिल्ससोबत पाहण्यासाठी चाहते...\nथुकरटवाडीमध्ये झाली अभिनेत्री मोनालिसा बागलची एन्ट्री\nप्रेक्षक म्हणून कलाकाराला नवनव्या माध्यमातून पाहणे जणू ही त्यांच्यासाठी मनोरंजनाची मेजवानीच. कलाकार हा सर्वगुणसंपन्न असतो, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्याही जॉनरचा अभिनय उत्तम करण्याची कला असते. त्यांच्यासाठी मुख्य ध्येय असतं 'प्रेक्षकांचे मनोरंजन'....\nमराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत आणि बाहुबली प्रभास यांनी केली आगामी चित्रपटाची घोषणा\nअजय देवगण स्टारर तान्हाजी सिनेमाचं दिग्दर्शन करणाऱ्या ओम राऊतने त्याच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. यात त्याच्यासोबत ग्लोबल स्टार प्रभास दिसणार आहे. 'आदिपुरुष' असं या आगामी सिनेमाचं नाव आहे. नुकतीच...\nपाहा सडक-२ चे नवीन पोस्टर्स\nबॉलिवूडच्या सर्वात जास्त उत्सुकता असलेल्या सिनेमांमध्ये सडक-२ चा नंबर लागतो. पण कोरोनामुळे इतर सिनेमांप्रमाणे या सिनेमालाही फटका बसला . त्यामुळे हाही सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. सडक-२ डिझनी...\nकशासाठी ‘आमिर खान’ करतोय तुर्कीची सफर\n'आमिर खान' लवकरच हॉलिवूडचा 'फॉरेस्ट गम्प' या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. नाव 'लाल सिंग चड्डा' आहे. ज्यात करीना कपूर आणि मोना सिंग महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या...\nअक्षय कुमारने केली नवीन चित्रपटाची घोषणा\nरक्षाबंधनच्या मुहूर्तावर अक्षय कुमारने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा पोस्टर अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘रक्षाबंधन’ हेच चित्रपटाचं नाव असून त्यावरून हा चित्रपट बहीण-भावाच्या नात्यावर आधारित...\nपियुष रानडेचा ‘अजुनी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nआजवर मराठी कलाविश्वात काही दिग्दर्शक, निर्माते यांनी नवनवीन विषय हाताळत नव्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती केली. यामध्येच आता संघर्ष यात्रा, शिव्या अशा उत्तम चित्रपटांचं दिग्दर्शन केलेले साकार राऊत पुन्हा एक नवी...\nदिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा घणघणाती आरोप\nकोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे मनोरंजन उद्योगाला जोरदार फटका बसला आहे. अनेक मोठे चित्रपट लांबणीवर गेले आहेत. अनेक कलाकार बेरोजगार झाले आहेत. या प्रतिकूल परिस्थितीत मराठी मनोरंजनसृष्टी कुठे उभी आहे\n‘आई माझी काळुबाई’ मालिकेत प्राजक्ता गायकवाड साकारणार आर्याचं पात्र\n'आई माझी काळुबाई' ही मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर सुरू हो�� आहे. नुकताच त्याचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रोमो मधून ही गोष्ट आर्या नावाच्या मुलीची, तिच्या भक्तीची आणि काळूबाईच्या शक्तीची...\n‘इंदु की जवानी’ मधलं पहिलं गाणं रिलिज\nथुकरटवाडीमध्ये झाली अभिनेत्री मोनालिसा बागलची एन्ट्री\n‘झी’ समूह घेऊन येत आहे नवा म्युझिक चॅनेल\n‘इंदु की जवानी’ मधलं पहिलं गाणं रिलिज\nअमेझॉन किंडल ला आता मिळणार अमिताभ बच्चन साहेबांचा आवाज\n‘झी’ समूह घेऊन येत आहे नवा म्युझिक चॅनेल\nओरिजिनल कंटेंटमध्ये भारतीय पुढे, दीड वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्म दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/car-race-kills-17-year-old-in-bengaluru/videoshow/60728809.cms", "date_download": "2020-09-19T13:01:14Z", "digest": "sha1:YAVDWZEJ47T6Z33U4OQRG4VUBYE733IU", "length": 8849, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबेंगळुरू: कार रेसमध्ये १७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nग्राहकांची सोने खरेदीकडे पाठ, सोनारांवर भाजीपाला विकण्य...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nधरण काठावर तरुणाई थिरकली DJच्या तालावर\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\nरस्त्यावर विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू, घटना कॅमेऱ...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nकंगनाच्या समर्थनार्थ सुरतमधील व्यापाऱ्याकडून साडी लॉन्च...\nमनोरंजनएनसीबीची आतापर्यंतची मोठी कारवाई, सेलिब्रिटींचा श्वास अडकला\nन्यूजनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nन्यूजजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nन्यूजनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nहेल्थआसन एक फायदे अनेक, असा करा सर्वांगासनाचा सराव\nन्यूजमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nन्यूजगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nब्युटीप्रेग्नेंसीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी घरच्या घरी तयार करा नैसर्गिक फेसपॅक\nन्यूजNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nन्यूजपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धडक कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली जप्त\nन्यूजदिव्यांग व्यक्तीला शिपायाकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nन्यूजअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nन्यूजउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nक्रीडाIPL मधील 'हे' १० रेकॉर्ड तुम्हांला माहित आहेत का\nक्रीडाIPL 2020: करोना काळात आनंद देणारी स्पर्धा; पाहा काय बदल होणार आहेत\nन्यूजकरोनामुळे केस कापण्याची भीती; सलून व्यावसायिक मेटाकुटीला\nअर्थई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nन्यूजशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/it-is-not-just-a-building-but-a-ram-temple-kangana/", "date_download": "2020-09-19T12:55:08Z", "digest": "sha1:WM6FQ5S5HLNZ6TZCCD6EXGHHF7GYRHGS", "length": 15176, "nlines": 385, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "बाबर लक्षात ठेव .. ती फक्त इमारत नाही तर राम मंदिर आहे ; कार्यालयावर हातोडा पडताच कंगनाचे ट्विट - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nफक्त ‘रंगीला’च नाही, तर उर्मिला मातोंडकरने या चित्रपटांमधून देखील केली कौतुकांची…\nरोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख\nबाबर लक्षात ठेव .. ती फक्त इमारत नाही तर राम मंदिर आहे ; कार्यालयावर हातोडा पडताच कंगनाचे ट्विट\nमुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत. यानिमित्तान कंगनाने ट्विट करत कारवाईवर टीका केली आहे.\nकंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मणिकर्णिका फ़िल्म्समध्ये पहिला चित्रपट अयोध्येची घोषणा झाली होती. ही माझ्यासाठी इमारत नाही तर राम मंदिर आहे. आज इथे बाबर आला आहे. आज इतिहास���ची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पुन्हा पाडलं जाईल, पण लक्षात ठेवा राम मंदिर पुन्हा उभं राहील..जय श्री राम”, असे ट्विट कंगनाने केले .\nदरम्यान कंगनाने शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना मुंबई (Mumbai) पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते, असे म्हटले होते . कंगणाच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यापार्श्वभूमीवर कंगना आज मुंबईत दाखल होणार असून तिने प्रवासाला सुरुवात केली आहे.\nमणिकर्णिका फ़िल्म्ज़ में पहली फ़िल्म अयोध्या की घोषणा हुई, यह मेरे लिए एक इमारत नहीं राम मंदिर ही है, आज वहाँ बाबर आया है, आज इतिहास फिर खुद को दोहराएगा राम मंदिर फिर टूटेगा मगर याद रख बाबर यह मंदिर फिर बनेगा यह मंदिर फिर बनेगा, जय श्री राम , जय श्री राम , जय श्री राम 🙏 pic.twitter.com/KvY9T0Nkvi\nही बातमी पण वाचा : कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article‘बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी…’ शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल\nNext articleमहाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या ९ लाख ४३ हजार ७७२ इतकी\nफक्त ‘रंगीला’च नाही, तर उर्मिला मातोंडकरने या चित्रपटांमधून देखील केली कौतुकांची लूट, प्रत्येक पात्र स्वत: मध्ये आहे खास\nरोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nतेव्हा पवारसाहेबांच्या मोठ्या मनाची उंची दिसून आली : आमदार लंकेंनी ...\nना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड- उदयनराजे भोसले\n’ जनतेच्या हितासाठी सोमवारपासून मनसेचा रेल्वे प्रवास\n‘जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं, हे लक्षात असू द्या’ – मनसे\nपुतळ्याची नव्हे तर, रुग्णालयाची गरज; पायाभरणी सोहळ्याला जाणार नाही – प्रकाश...\nशरद पवार वडिलांसारखे, त्यांच्या भूमिकेविषयी बोलू शकत नाही – उदयनराजे भोसले\nरोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख\nसरदार तारा सिंग यांना राज्यपालांची श्रद्धांजली\nचीनसाठी हेरगिरी; दिल्लीत पत्रकाराला अटक\nकोरोना : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतात सगळ्यात जास्त, सुमारे ८०...\nतुमच�� दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/bollywood-shahid-kapoor-congratulate-his-father-on-receiving-a-doctorate-shares-a-picture/", "date_download": "2020-09-19T11:53:24Z", "digest": "sha1:67QYWRGWNFIEVSZWIWXQUVZ3ATOSERZ4", "length": 12470, "nlines": 125, "source_domain": "hellobollywood.in", "title": "डॉक्टरेट,मिळाल्याबद्दल शाहिद कपूरने वडील पंकज कपूर यांचे केले अभिनंदन – Hello Bollywood", "raw_content": "\nडॉक्टरेट,मिळाल्याबद्दल शाहिद कपूरने वडील पंकज कपूर यांचे केले अभिनंदन\nडॉक्टरेट,मिळाल्याबद्दल शाहिद कपूरने वडील पंकज कपूर यांचे केले अभिनंदन\n बॉलिवूडचा कबीर सिंह म्हणजेच शाहिद कपूर यांनी वडील आणि ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर यांचे एक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. शाहिदला हे छायाचित्र शेअर करताना खूप अभिमान वाटतो. या छायाचित्रात पंकज कपूर ग्रॅज्युएशन गाऊन परिधान करतांना दिसून येतात. अलीकडेच, पंकज कपूर यांना अमृतसरमधील एका कार्यक्रमात डॉक्टरेटची पदवी देण्यात आली होती आणि त्याच आनंद चाहत्यांसह शेअर केल्याबद्दल शाहिद कपूर यांनी त्यांच्या वडिलांचे अभिनंदन केले.\n०५ मार्च रोजी अमृतसर येथे पंजाबचे राज्यपाल आणि गुरु नानक देव विद्यापीठाचे कुलपती व्ही.पी.सिंह बडनोर यांनी दशमेश सभागृहात ४६ व्या वार्षिक दीक्षांत समारंभात, मेदांता मेडिसिटी चे अध्यक्ष व व्यवस्थापक संचालक डॉ नरेश त्रेहान आणि श्री पंकज कपूर, प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक, लेखक व कवी होते. डॉक्टर ऑफ मेडिसिनने सन्मानित केले होते.\nशाहिदने इंस्टाग्राम स्टोरीवर कॅप्शन लिहून आपल्या वडिलांचे ते छायाचित्र शेअर करत म्हटले आहे – “कॅान्ग्रेचुलेशन्स डेड, डॅा पंकज कपूर”. करिअरच्या निवडीचे श्रेय शाहिदने नेहमीच आपल्या वडिलांना दिले आहे. एका मुलाखती दरम्यान तो म्हणाला, “अशा पात्रांना जिवंत करण्याची हिम्मत दुसर्‍या कोणाकडेही नाही. तसेच तो सर्व श्रेय वडिलांना देतात आणि तो म्हणतो, ‘कारण मी माझ्या वडिलांचा मुलगा आहे, म्हणूनच कदाचित मी ही पात्रं चांगल्या प्रकारे साकारत आहे. ‘ हे लक्षात घेत शाहिद म्हणाला की, लोकांना तुमच्या अवतीभवती सुरक्षित वाटते की नाही याची जबाबदारी तुमची आहे.आपण एक कलाकार म्हणून स्वतःला शोधायला शिकावे लागेल.\nशाहिद कपूरच्या या मुद्द्यावर वडील पंकज यांचीही प्रतिक्रिया आली. ते म्हणाले, “माझा मुलगा त्याच्���ा करिअरच्या आलेखात माझ्यापेक्षा हुशार आहे.” त्यांनी शाहिदची स्तुती करताना शाहीदला पाहिले. आधी तो स्टार बनला आणि नंतर त्याला नेहमी करायचं होते ती भूमिका मिळाली, असं मला वाटतं. ही एक योग्य पाऊल होत. “पंकज कपूरला शेवटच्या टोबा टेक डिजिटल चित्रपटात पाहिले होते आणि आता ते लवकरच मुलगा शाहिदसमवेत त्याच्या आगामी ‘जर्सी’ चित्रपटात दिसणार आहे. सध्या शाहिद तेलुगु अभिनेता नानीचा जर्सी या हिट चित्रपटाच्या हिंदी रिमेकवर काम करत आहे.\n‘तुम्ही दारूच्या दुकानांना परवाना देणे बंद केले तर मी त्यावर गाणे लिहिणे बंद करेल’,हनीसिंग ची प्रतिक्रिया\nकेटी पेरी आणि ऑरलँडो ब्लूमची कोरोना विषाणूमुळे जपानमध्ये लग्न करण्याची योजना रद्द\nसंजय दत्तला कॅन्सरची बाधा, उपचारासाठी अमेरिकेला हलवणार\nया अभिनेत्याने रिया चक्रवर्तीवर ट्वीट करून म्हटले की- ‘तुझे वास्तव लवकरच समोर…\n“भट्ट परिवाराने माझं करिअर संपवण्याचा प्रयत्न केला”; ‘या’अभिनेत्याचा…\nसोनू सूदचे ‘नवे मिशन’; आता ‘या’ देशातून भारतीयांना आणणार मायदेशी\nसुशांतच्या बहिणीने शेअर केले ‘हे’ भावनिक ट्विट ;…\nजर कोणी ‘ही’गोष्ट सिद्ध करुन दाखवली तर मी ट्विटर…\nउर्मिला मातोंडकरने केला कंगणावर पलटवार ; म्हणाल्या की…\nउर्मिला अष्टपैलू अभिनेत्री ; उर्मिलाला सॉफ्ट पॉर्न…\nत्यापेक्षा तूच भारत- चीन सीमेवर जा ; ‘या’…\nबॉलिवूडचा किंग शाहरुख खान वर्षाला कमावतो तब्बल एवढी रक्कम ;…\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘देवी’ रिव्ह्यू : महिला अत्याचाराचं भीषण वास्तव…\nमुव्ही रिव्ह्यू | तापसीच्या ‘थप्पड’ने पुरुषांची…\nमलंग रिव्ह्यू : रोमान्स, थ्रिल, सस्पेन्स आणि फेमस बदला\n‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र\nसुनील शेट्टीचा हा वर्कआऊटपाहून सेलिब्रिटींनाही बसला धक्का,…\nआता घरबसल्या तुम्हीही होऊ शकता ‘द कपिल शर्मा शो’…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले���\nनोकरी अपडेट्स : Careernama\nUPSC CMS परीक्षेची तारीख जाहीर\nआगरकर संशोधन संस्था पुणे येथे विविध पदांसाठी भरती\nगरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत साधने द्या- दिल्ली उच्च न्यायालय\nएबीसीडी फेम अभिनेता किशोर शेट्टीला ड्रग प्रकरणी अटक\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/the-arrest-of-the-coordinators-of-the-maratha-kranti-morcha/articleshow/66807821.cms", "date_download": "2020-09-19T13:00:07Z", "digest": "sha1:5VAVPWPHGTOMN3BJWOF63BUAI7OOXV6F", "length": 12616, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची धरपकड\nमराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाची मराठा संवाद यात्रा आज, सोमवारी विधिमंडळावर धडकणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रीपासूनच मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना ताब्यात घेतले आहे.\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nमराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाची मराठा संवाद यात्रा आज, सोमवारी विधिमंडळावर धडकणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रीपासूनच मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना ताब्यात घेतले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, संतोष शिंदे, तुषार काकडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, विकास पासलकर, धनंजय जाधव यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी या कारवाईचा निषेध केला आहे.\nदरम्यान, मोर्चाचे राज्य समन्वयक शांताराम कुंजीर मुंबईत दाखल झाले असून त्यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे. ‘मराठा आरक्षणासह प्रलंबित २० मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर मराठा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही यात्रा आज मुंबईत विधिमंडळावर दाखल होणार होती. या मागण्यांच्या पूर्ततेऐवजी सरकारने धास्ती घेत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. रात्री-अपरात्री जाऊन मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. त्या निषेधार्थ आझाद मैदानावर लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असेही कुंजीर यांनी सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nMotor Vehicle Tax: मोटार वाहन करात ५० टक्के सूट; पाहा क...\n'काळ कठीण आहे, पहाटे तीन वाजता कोणी फोन केला तरी उचला'...\nसर्वांपर्यंत लस पोहोचण्यासाठी २०२४ उजाडणार; 'सीरम'चा दा...\nपवारांनी एल्गार प्रकरणातील बोगस कागदपत्रे उघड करावी: आं...\n‘क्लायमेट रिसर्च’च्याप्रमुखपदी डॉ. पै महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविधिमंडळ मराठा संवाद यात्रा मराठा क्रांती मोर्चा Maratha Kranti Morcha arrest of the coordinators\nअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nकरोनामुळे केस कापण्याची भीती; सलून व्यावसायिक मेटाकुटीला\nशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन\nसुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी कलाकाराचा अनोखा प्रयत्न\nलॉकडाउनदरम्यान विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने लढवली 'ही' शक्कल\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\n दोन दिवसांत तीन मंत्री करोनाग्रस्त; आता बच्चू कडू यांना लागण\nसिनेन्यूजजीममध्ये घाम गाळतोय सलमान खान, RADHE ची तयारी सुरू\nअर्थवृत्तपेन्शन योजनांना प्रतिसाद ; पाच महिन्यात सभासदांमध्ये मोठी वाढ\n कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनच्याच आत गेली टोपी बहु\nआयपीएलजिंकणार तर मुंबईच; या कारणामुळे चेन्नईविरुद्ध मुंबईचे पारडे कधीही जड\nमुंबईकंगनाला भेट देण्यासाठी राज्यपालांवर दबाव होता का\nआयपीएलमुंबईकडे आहे हा धाकड खेळाडू; प्रत्येक चेंडूवर षटकार मारू शकतो, पाहा Video\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nरिलेशनशिपया प्रसिद्ध अभिनेत्री जात-पात-धर्म-भेद सारं विसरुन अडकल्या परदेशी तरुणांसोबत लग्नबंधनात\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळ��� त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/discussionboard/_topic24.html", "date_download": "2020-09-19T13:26:26Z", "digest": "sha1:U3L3HWGVWNKDA7XDAHMORLMTSESF4DP2", "length": 6639, "nlines": 50, "source_domain": "trekshitiz.com", "title": "ढाल - India trekking forum - Sahyadri", "raw_content": "\nढाल - तलवार ही नावे जरी जोडीने घेतली जात असली तरी, ढालीचा उपयोग तलवारीचा शोध लागण्यापूर्वीपासून होत होता. ‘‘ढाल म्हणजे संरक्षण’’\nप्राचीनकाळी भाला व बाण या सारख्या शस्त्रांपासुन संरक्षण मिळविण्यासाठी ढालीचा वापर केला गेला. या ढाली उंचीला ४ फुटापर्यंत असत. अशा ढाली आजही जगभराच्या गुंफा चित्रात पहाता येतात.\nप्राचीनकाळी ढाली लाकूड व चामडे यापासून बनविल्या जात युध्दात तलवारीचा वापर वाढल्यावर ढालीचा आकार बदलत गेला. तलवारीचा वार झेलण्यासाठी ढाल गोलाकार, बर्हिवक्र बनविण्यात येत असे. ढाल तुटू नये म्हणून ढालीचे काठ उंच केले जात किंवा त्यावर पोलादी पट्टी गोलाकार बसविली जात असे.ढालीचा आकार गोल किंवा पंचकोनी असे. गोल आकाराच्या ढाली जास्त प्रचलीत होत्या. ढालीचा व्यास ८ इंचापासून २४ इंचापर्यंत असे ढाल बर्हिवक्र किंवा सपाट असत. कासवाचे कवच, चामडे, धातू यापासून ढाली बनवल्या जात. चामड्याच्या ढाली पाण्याने भिजून बाद होऊ नये, आकार बिघडू नये, तसेच ढाल चिवट व कठीण रहावी. यासाठी ढालीवर राळ, सरस, चिंचोक्यांची भुकटी, तव्याची काजळी यांचा लेप देवून तो घोटला जात असे. त्यामुळे ढाल काळसर व चमकदार दिसे.\nढालीवर शुभचिन्हे, पानेफुले, वेलबुट्टी यांची नक्षी तसेच वाघ, सिंह, सूर्य, चंद्र, तारे, शिकार अशी चित्र काढली जात.\nयाशिवाय धातूच्या ढालीही वापरल्या जात. लोखंड, तांबे, पितळ यापासून ढाली बनविल्या जात. त्यांच्यावर नक्षीकाम केले जात असे. या ढाली वापरण्यास जड असतात. बकलर, जुनाह, कलकन, पाहरी, सिपार, तुरा व माडू हे ढालींचे प्रकार आहेत.ढालीच्या मागील बाजूस ढाल पकडण्यासाठी चामड्याचे २ किंवा ३ बंद लावलेले असतात. ३ बंद असलेली ढाल घोडदळातील सैनिक वापरत. य��� ३ बंदांमध्ये कोपरापर्यंत हात घालून ढाल अडकविण्यात येत असे. यामुळे हात घोड्याच्या लगाम पकडण्यास मोकळा रहात असे. २ बंद असलेली ढाल मुख्यत्वे करुन पायदळातील सैनिक वापरत दोनही बंद मुठीत एकत्र पकडून ढाल हातात धरली जात असे. ढालीचा जास्तीत जास्त वापर करुन युध्द खेळणार्‍यास ‘‘ढालाईत’’ म्हणत. आजच्या काळातही दंगलीच्यावेळी पोलीस लोखंडी जाळीच्या अथवा प्लास्टीकच्या ढाली वापरतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/commonwealth-games-2018/", "date_download": "2020-09-19T13:06:33Z", "digest": "sha1:LUPGMWQZHVBW7RQQ2KRN3AQ46P5GOHQV", "length": 12440, "nlines": 82, "source_domain": "bolbhidu.com", "title": "राष्ट्रकुलसाठी पाठवलेल्या सर्वच कुस्तीपटूनी जिंकलं भारतासाठी पदक...!!!", "raw_content": "\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nराष्ट्रकुलसाठी पाठवलेल्या सर्वच कुस्तीपटूनी जिंकलं भारतासाठी पदक…\n४ एप्रिल पासून ऑस्ट्रेलियातील ‘गोल्ड कोस्ट’ येथे सुरु झालेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धांचा दिमाखदार समारोप सोहळा १५ एप्रिल रोजी पडला. या स्पर्धेत २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्य अशा एकूण ६६ पदकासह भारताने पदकतालिकेत तिसरा क्रमांक पटकावला. राष्ट्रकूल स्पर्धांच्या इतिहासातील भारताची ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी ठरली. एकूण १९८ पदकांसह ऑस्ट्रेलिया पदकतालिकेत पहिल्या तर १३६ पदकांसह इंग्लड दुसऱ्या स्थानी राहिला. या स्पर्धेतील काही घटना भारतीय क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत आश्वासक राहिलेल्या आहेत. अशाच काही घटनांवर टाकलेला हा दृष्टीक्षेप..\nसर्वच कुस्तीपटूनी जिंकलं पदक\nया स्पर्धेसाठी भारताकडून पुरुष आणि महिला प्रकारात १२ कुस्तीपटूना पाठवण्यात आलं होतं. या १२ ही खेळाडूंनी स्पर्धेत भारतासाठी ��दकाची कमाई केली. सुमित मलिक, राहुल आवारे, बजरंग, सुशील कुमार आणि विनेश फोगट यांनी सुवर्णपदक जिंकलं, तर मौसम खत्री, बबिता खत्री, पूजा धांडा यांनी रौप्यपदक आणि साक्षी मलिक, दिव्या किरण आणि सोमवीर यांनी कांस्यपदक मिळवलं.\nबॅडमिंटन महिला दुहेरीचा ऐतिहासिक अंतिम सामना\nबॅडमिंटन महिला दुहेरीचा अंतिम सामना ऐतिहासिक ठरला. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू अशा दोन भारतीय खेळाडूंमध्ये ही अंतिम लढत पार पडली. ही लढत भारतीय रसिकांसाठी निव्वळ मेजवानी ठरली. मॅचचा रिझल्ट काहीही लागला तरी भारताचं सुवर्ण आणि रौप्य ठरलेलंच होतं. यात सायनाने सिंधूला हरवत सुवर्ण जिंकलं, सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. सायनाचं हे राष्ट्रकूल स्पर्धांमधलं दुसरं सुवर्ण ठरलं. यापूर्वी तिने २०१० दिल्ली राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्ण कमावलं होतं.\nया प्रकारांमध्ये ऐतिहासिक सुवर्ण\nनीरज चोप्रा हा राष्ट्रकुल स्पर्धांच्या इतिहासात भालाफेकीत सुवर्ण पटकावणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. त्याने या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना ८६.४७ मीटर भाला फेकला. विशेष म्हणजे हरयाणाचा नीरज हा फक्त २० वर्षाचा आहे. राष्ट्रकूल स्पर्धेत अॅथलेटीक्समध्ये पदक मिळवणारा तो मिल्खा सिंग (१९५८) आणि विकास गौडा (२०१४) यांच्यानंतरचा तिसराच खेळाडू ठरला.\nपुण्याच्या वेंकीजने इंग्लिश फुटबॉल टीम विकत घेतली म्हणून…\nभारताने इंग्लडविरुद्ध पहिल्यांदा मॅच जिंकली त्यांच श्रेय एका…\n२२ वर्षीय माणिका बात्रा हिने सिंगापुरच्या मेंग्यू यू हिचा पराभव करत टेबल टेनिस महिला एकेरी प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. अशा प्रकारची कामगिरी करणारी ती स्पर्धेच्या इतिहासातील पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली. या वर्षीची राष्ट्रकूल स्पर्धा मणिकासाठी स्वप्नवत ठरली. या स्पर्धेत तिने ४ पदकांची लयलूट केली.\nपाच वेळची जागतिक चॅम्पियन आणि ऑलिम्पिक कांस्य विजेती मेरी कॉमने आयर्लंडच्या क्रिस्टीना ओहारा हिचा पराभव करत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावलं. हे देखील भारतीय महिला खेळाडूने बॉक्सिंगमध्ये मिळवलेलं पाहिलं सुवर्ण ठरलं.\nया प्रकारांमध्ये ऐतिहासिक रौप्य\nबॉक्सर सतीश कुमार याने ९१ किलो वजनगटात तर मनीष कौशिक यानं ६० किलो गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकलं. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात हेविवेट आणि लाईटवेट बॉक्सिंगमधलं भारताला मिळालेलं हे पहिलंच पदक. त्याचवेळी चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि सात्विक रानकिरेड्डी या जोडीनं पुरुष दुहेरी बॅडमिंटनमध्ये आणि दीपिका पल्लीकल आणि सौरव घोष या जोडीने स्कॅश मिश्र दुहेरीमध्ये भारताला स्पर्धेच्या इतिहासातील या दोन्ही प्रकारातील पहिलं रौप्य मिळवून दिलं.\nअनिश भानवाला- सर्वात तरुण राष्ट्रकुल पदक विजेता\nहरयाणाचा १५ वर्षीय अनिश भानवाला हा राष्ट्रकूल स्पर्धेत पदक मिळवणारा सर्वात तरुण भारतीय ठरला. ‘२५ मीटर रॅपीड फायर पिस्टल फायनल्स’ प्रकारात त्याने सुवर्णपदक जिंकत हा विक्रम आपल्या नावे केला. १५ वर्षीय अनिशला या स्पर्धांमुळे आपली दहावीची परीक्षा देता आली नाही. सीबीएसइने त्याची नव्याने परीक्षा घेणार आहे.\nअनिश भानवालागोल्ड कोस्टचिराग चंद्रशेखर शेट्टीदिव्या किरण\nपाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणाले, हा सरदारजी धावत नाही तर उडतोय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/ya-3-goshtincha-mulinka-lagna-nantr-pachhatap-hoto/", "date_download": "2020-09-19T13:29:31Z", "digest": "sha1:LZXX34WQ7RHL5G2OP4LJE2OREHQW3ZWX", "length": 18756, "nlines": 173, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "‘या 3’ गोष्टींचा मुलींना ‘लग्नानंतर’ पश्चात्ताप होतो…. – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nबॉलिवुडच्या ‘या’ 4 अभिनेत्री सलमानचा करतात तिरस्कार, तिसऱ्या अभिनेत्रीने काढली होती सलमानची लायकी…\nरियाच्या अटकेविरुध बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार आले एकत्र, सोशल मीडियावर चालवताय “जस्टिस फॉर रिया”, हॅशटॅग….\nआपले बुडते करिअर सावरण्यासाठी ‘या’ 5 अभिनेत्रींनी तोडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व सीमा\nगोलमाल मधल्या मुरली शर्माची बायको आहे ‘ही’ प्रसिध्द मराठमोळी अभिनेत्री, दिसायला आहे खूपच सुंदर\nसुशांत सिंह राजपूत ची गर्���फ्रेंड रिया चक्रवर्ती ने घेतला “यू” टर्न, म्हणाली हो मी एक दोन वेळा मारलाय हुक्का..\nHome/Life Style/‘या 3’ गोष्टींचा मुलींना ‘लग्नानंतर’ पश्चात्ताप होतो….\n‘या 3’ गोष्टींचा मुलींना ‘लग्नानंतर’ पश्चात्ताप होतो….\nप्रत्येक मुलीचे स्वप्न असते की तिचे लग्न खूप थाटामाटात झाले पाहिजे, तिला तिचा स्वप्नातील राजकुमार भेटला पाहिजे. पण हे स्वप्न खूप कमी मुलींचेच पूर्ण होतात. लग्नाच्या काही दिवसानंतर सासरी काही काळानंतर तिला लग्न केल्याबद्दल वाईट वाटते.\nमुलीला आपल्या आवडीचा जोडीदार मिळाला असला तरीही सासरच्या लोकांबरोबर, एका छताखाली राहिल्यावर दोघांमधील प्रेम हरवले जाते. मग अशावेळी मुलीला आपले लग्ना आधीचे दिवस आठवतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा तीन गोष्टी सांगणार आहोत ज्यांचा मुलींना लग्नानंतर पश्चात्ताप होतो.\nलग्नानंतर मुलींचे स्वतंत्र संपते. आई वडिलांच्या घरात ती ज्या मोकळेपणाने वावरते तसे तिला सासरी वावरता येत नाही सासरच्या घरी तिच्यावर नकळत काही निर्बंध लादले जातात त्यामुळे तिचे राहणे कठीण होते. उदाहरणार्थ, आपल्या आवडीचे कपडे घालणे, मित्रांसह फिरणे, किंवा आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करणे. हे सगळं करण्यासाठी तिला सासरच्या लोकांची परवानगी हवी असते, एकतर सासरच्या लोकांची बंधने असतात किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. अशा परिस्थितीत मुलींना लग्न केल्याचा पश्चाताप होतो.\nलग्नाआधी मुलगी आपल्या करिअरची निवड करू शकते. कोणत्याही शहरात जाऊन नोकरी करू शकते. लग्नाआधी मुलींवर घराची आणि मुलांचीही जबाबदारी नसते. लग्नाआधी मुलगी तिच्या करिअरवर लक्ष करू शकते. परंतु, लग्नानंतर तिला करियर करताना बरेच अडचणी येतात. काही सासू सुनेला काम करण्यास परवानगी देत ​​नाहीत.\nजरी कोणी नोकरीस सहमत असेल तर त्यांची अट असते की सून बाहेर गावी जाणार नाही किंवा रात्री उशिरापर्यंत काम करणार नाही. काही लोक कोणत्याही खास क्षेत्रात सूनांना काम करण्यास परवानगी देत ​​नाहीत. अशा परिस्थितीत मुलगी विचार करते की जर तिने लग्न केले नसते तर कदाचित ती करिअरच्या मोठ्या उंचीवर असती.\nजर लग्नाआधी मुलगी माहेरी लाडात वाढलेली असेल आणि घरच्या कामांची तिला आवड नसेल अशावेळी तर सासरी गेल्यावर घरातील कामे करणे तिला आवडत नाहीत. सासरी मन मारून घरातील सर्व कामे तिलाच करावी लागतात अशा परिस्थितीत मुलगी असा विचार करते की लग्नानंतर मी एक दासी झाली आहे.\nआईसाठी सुशांतने लिहिली होती अखेरची पोस्ट\nजेव्हा भारतीय महिलांच्या सेक्शुअलिटीवर ऐश्वर्याला प्रश विचारण्यात आला, त्यावर ऐश्वर्याने जे उत्तर दिले ते पाहून ऐश्वर्याचा अभिमान वाटेल.\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nज्योतिषशास्त्रानुसार कधीही नसाव्यात या दररोजच्या सवयी,बिघडू शकते आर्थिक परिस्तिथी\nज्योतिषशास्त्रानुसार कधीही नसाव्यात या दररोजच्या सवयी,बिघडू शकते आर्थिक परिस्तिथी\nसलग 2 वर्ष डेटिंग करून ‘या’ अभिनेत्याने बहिणीसोबतच केले लग्न…..अभिनेत्याचे नाव वाचून व्हाल हैरान…\nएका रात्रीचे तब्बल एक लाखरुपये घेते ‘ही’ अभिनेत्री…नाव वाचून चकित व्हाल…\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nमहिला सशक्तीकरण म्हणतात ते हेच का\nअश्या फालतू बातम्या का बरं तुम्ही देतात गरीब लोक उपाशी मर...\nसंसाराचा गाडा हाकणे म्हणजे कमी पैशात घर चालविणे. लोक १५००० र...\nअश्या किती घटस्पोटीत महिलांना दर महिन्यांना पोटगी मिळते आहे...\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nसलग 2 वर्ष डेटिंग करून ‘या’ अभिनेत्याने बहिणीसोबतच केले लग्न…..अभिनेत्याचे नाव वाचून व्हाल हैरान…\nएका रात्रीचे तब्बल एक लाखरुपये घेते ‘ही’ अभिनेत्री…नाव वाचून चकित व्हाल…\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nकरिश्मा कपूरला घर चालवण्यासाठी करावे लागत आहे ‘हे’ काम.. वाचून धक्का बसेल..\nऔरंगाबादची कन्या असलेली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आहे गुगल इंडियाची हेड\n‘अंडरवर्ल्ड’शी नाव जोडल्यामुळे या अभिनेत्रीची संपूर्ण कारकीर्द झाली होती नष्ट, आता करत आहे हे काम…\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nमूळशी पॅटर्न’ येणार हिंदी मध्ये ‘बॉलीवूडचा’ हा सुपरस्टार साकारनार मुख्य भूमिका\nत्या एका फोटो मुळे ‘ममता कुलकर्णी’ रातोरात बनली सुपरस्टार\nमहिला सशक्तीकरण म्हणतात ते हेच का\nअश्या फालतू बातम्या का बरं तुम्ही देतात गरीब लोक उपाशी मर...\nसंसाराचा गाडा हाकणे म्हणजे कमी पैशात घर चालविणे. लोक १५००० र...\nअश्या किती घटस्पोटीत महिलांना दर महिन्यांना पोटगी मिळते आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokrajya.com/wp-1480042514500-jpg-2/", "date_download": "2020-09-19T12:25:47Z", "digest": "sha1:OM673UPOGNN5A73BKCGJ4PRGVBXAJFYD", "length": 2420, "nlines": 41, "source_domain": "www.lokrajya.com", "title": "wp-1480042514500.jpg – लोकराज्य", "raw_content": "\nमराठा आरक्षणाचा संपुर्ण १०३५ पानांचा अहवाल January 30, 2019\nश्रीशंभुराज्याभिषेक सोहळा तुळापुर २०१९ January 17, 2019\nराष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज January 2, 2019\nSEBC मराठा जातीचा दाखला कसा काढावा \nउत्पन्नाचा दाखला कसा काढावा \nनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे काढावे \nव. पु. काळे यांची २५ भन्नाट वाक्ये\nदगलबाज शिवाजी : प्रबोधनकार ठाकरे\nकुणबी दाखला कसा काढावा \nवय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (डोमीसाईल) कसे काढावे \nकुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र कसे काढावे \nछत्रपती शिवरायांची गारद आणि तिचा पुर्ण अर्थ\nअसा काढा कुणबी दाखला...\nमराठा आणि कुणबी एकच असल्याचे कायदेशीर पुरावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/infrastructure/builders-thwart-bdd-redevelopment-plans-once-again-8462", "date_download": "2020-09-19T11:43:13Z", "digest": "sha1:IC657I4CICJXXWR4MGBITQTORRK5QCIX", "length": 7397, "nlines": 120, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "बीडीडी पुनर्विकासाला बिल्डरांचा पुन्हा ठेंगा | Worli | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nबीडीडी पुनर्विकासाला बिल्डरांचा पुन्हा ठेंगा\nबीडीडी पुनर्विकासाला बिल्डरांचा पुन्हा ठेंगा\nBy मुंबई लाइव्ह टीम इन्फ्रा\nमुंबई - नायगांव आणि डिलाईल रोड येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी बिल्डरांकडून सलग दुसऱ्यांदा ठेंगा दाखवण्यात आला आहे. केवळ दोनच निविदा सादर झाल्याने म्हाडाच्या मुंबई मंडळाला दुसऱ्यांदा निविदेला मुदतवाढ द्यावी लागली आहे. त्यानुसार आणखी पंधरा दिवसांची मुदतवाढ निविदेला देण्यात आल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी दिली आहे.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर बीडीडीच्या बांधकामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. पण बिल्डर निविदेसाठी पुढेच येत नसल्याने प्रकल्प अडचणीत आला आहे. याआधीही निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने 27 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्याप्रमाणे सोमवारी 27 फेब्रुवारीला केवळ दोनच निविदा मंडळाकडे सादर झाल्या. किमान तीन निविदा सादर झाल्यानंतरच निविदा प्रक्रिया पुढे नेता येते. पण, दोनच निविदा सादर झाल्याने निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे. पण यापुढेही निविदेला प्रतिसाद नाही मिळाला तर काय करायचे याबाबतचा निर्णय त्यावेळीच घेतला जाईल, असेही झेंडे यांनी स्षष्ट केले आहे.\nसोमवारपासून महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष एसटी सेवा\nपश्चिम रेल्वेवर लोकलच्या १५० फेऱ्या वाढणार\nआटगाव स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला; वाहतूक ठप्प\n२३ सप्टेंबरला अॅपल लाँच करणार ऑनलाईन स्टोअर\nड्रग्स फक्त बॉलिवूडमध्येच नाही, तर सोसायटीत देखील आहे : जावेद अख्तर\nलोकल सुरू करणं म्हणजे 'कोरोना'ला आमंत्रण\nमुलांच्या बौध्दीक व शारीरीक विकासाकरिता आहारातील पोषणमुल्यांची महत्त्वाची भूमिका\n एकाच दिवसात २२ हजार ७८ जणांनी केल��� कोरोवावर मात\nमुंबईत कोरोनाचे २२६७ नवे रुग्ण, दिवसभरात ५२ जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/published_article.php?v=-India-decided-to-escape-from-RCEP-trade-dealPC0480152", "date_download": "2020-09-19T13:06:51Z", "digest": "sha1:ARDU6CUQOV5WFCBV44BGAF7ZCV6U45LD", "length": 31202, "nlines": 147, "source_domain": "kolaj.in", "title": "भारताने आरसीईपीमधे सामील होणं का टाळलं?| Kolaj", "raw_content": "\nभारताने आरसीईपीमधे सामील होणं का टाळलं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nदेशहितासाठी आरसीईपी करारात सामील न होण्याचा निर्णय भारत सरकारने घेतलाय. या निर्णयानं शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालाय. पण हा आरसीईपी करार आहे तरी काय आणि भारताने त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला\nआरसीईपी, आरसेप म्हणजेच रिजनल कॉम्प्रेहेन्सिव इकोनॉमिक पार्टनरशिप या आंतरराष्ट्रीय कराराची चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. या कराराविरोधात शेतकऱ्यांनी अनेक निदर्शनेही केली. अखेर भारताने या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.\nगेल्या सात वर्षांपासून चीनच्या पुढाकाराने सुरू असलेल्या आरसीईपीत सामील होण्याच्या बोलणीतून भारताने बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे छोट्या आणि मध्यम उद्योगधंद्यांनाही सरकारच्या या निर्णयाचा खूप मोठा दिलासा मिळालाय.\nदेशभरात शेतकरी, व्यापाऱ्यांची निर्दशनं\nगेल्या काही दिवसांपासून आरसीईपी किंवा आरसीईपी अर्थात क्षेत्रीय व्यापक आर्थिक भागीदारी करारावरून देशभर निदर्शनं सुरू होती. देशभरातील अडीचशे शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती स्थापन केली आणि या कराराविरोधात रान उठवलं. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसनेही हा करार म्हणजे शेतकरी, लहान उद्योजक, मत्स्य उद्योग यांच्यावर घाला असल्याचं सांगून यास विरोध केला.\nशेतकरी नेते राजू शेट्टींना या विरोधात आंदोलन करताना अटक झाली. थायलंडची राजधानी बँकॉक इथे झालेल्या परिषदेमधे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत या करारात सामील होणार नसल्याचं स्पष्ट केलं. याला विरोध करणाऱ्यांनीही हा निर्णय राष्ट्रहिताचा असल्याचं सांगून याचं स्वागत केलं.\nपंतप्रधान मोदींनी या करारात सामील न होण्याबद्दल एक ट्विट करून आपली भूमिका मांडलीय. ते लिहितात, ‘प्रस्तावित करारामुळे सर्व भारतीयांच्या पोटापाण्यावर प्रतिकूल परिणाम होईल. करारासंबंधी भारताने उपस्थित केलेल्या शंका��वर कोणताही समाधानकारक तोडगा निघाला नाही. त्यामुळे आम्ही या करारात सामील न होण्याचा निर्णय घेतला.’\nआरसीईपी सर्वात मोठा व्यापारी गट\nअमेरिकेच्या टीपीपी म्हणजेच ट्रान्स पॅसेपिक पार्टनरशीपला उत्तर म्हणून चीनने पुढाकार घेऊन १० आशियान देश आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यासह एकूण १६ देशांचा एक व्यापारी गट तयार केला. २०१२ मधे कंबोडियात पार पडलेल्या २१ व्या अशियान परिषदेमधे आरसीईपी गट आकाराला आला.\nआरसीईपीमधे जगातील एकूण ५० टक्के लोकसंख्या, जगाच्या ३० टक्के जीडीपी आणि एक चतुर्थांश पेक्षा जास्त निर्यात सामावली होती. याअर्थी भारत सामील झाल्यास आरसीईपी हा जगातील सर्वात मोठा व्यापारी गट म्हणून उदयास येणार होता.\nआरसीईपीचा मुख्य उद्देश हा व्यापारातले अडथळे दूर करून वस्तू आणि सेवांना बाजारपेठांमधे मुक्त प्रवेश मिळवून देणं आणि गुंतवणूक, आर्थिक आणि तंत्रज्ञान सहकार्य बौद्धिक संपदा इत्यादी क्षेत्रात सहकार्य करणं हा आहे.\nहेही वाचा : सत्ता संघर्षाच्या पेचात देवेंद्र फडणवीस एकाकी\nआरसीईपी भारताच्या 'अॅक्ट ईस्ट' धोरणाला सहाय्यक आहे. पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था गाठायची असेल तर या देशांच्या बाजारपेठा भारतासाठी आवश्यक आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्राच्या निर्यातीसाठी आरसीईपी भारतासाठी मोठी संधी होती. तसंच भारतात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेलं मनुष्यबळ या देशांसाठी उपयोगी ठरलं असतं.\nआरसीईपीमधे प्रामुख्यानं चीनचं वर्चस्व आहे. सध्या भारताने चीनच्या वस्तूंवर आयात कर लावला असूनही भारताची बाजारपेठ चीनच्या स्वस्त मालांनी भरलेली असते. आरसीईपीच्या माध्यमातून चीनलाही भारताची मोठी बाजारपेठ विना शुल्क उपलब्ध होणार होती. त्यानंतर तर चीनच्या स्वस्त मालाचा महापुरच आला असता.\nगेल्या काही काळातल्या आकडेवारीनुसार, वेगवेगळे देश, संघटना यांच्यासोबतच्या मुक्त व्यापार करारांमुळे भारताच्या व्यापारी तूटीमधे मोठी वाढ झालीय. २००७ मधे यूपीए सरकारच्या काळात भारताने चीनसोबत मुक्त व्यापार कराराच्या दृष्टीने चाचपणी केली होती. २०११-१२ मधे भारताने चीनसोबत आरसीईपी बोलणीत सहभागी होण्याची तयारी दर्शवली. आरसीईपी देशांसोबत भारताची व्यापारी तूट २००४ मधे ७ अब्ज डॉलर एवढी होती. ती वाढून २०१४ मधे ७८ अब्ज डॉलरवर जाऊन पोचलीय, असं द क्विंटने एका स्टोरीत म्हटलंय.\nभारतल्या स्थानिक सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आरसीईपीत कोणतंही संरक्षण नव्हतं. आरसीईपीमधील सोळा देशांपैकी अकरा देशांशी भारताची व्यापारतूट आहे. केवळ चीनशी असणारी व्यापारतूट ही सध्या ५३ बिलियन डॉलर इतकी प्रचंड आहे. अमेरिकेसोबत सुरू असणाऱ्या व्यापारयुद्धातून होत असलेला तोटा चीन आरसीईपीचा माध्यमातून स्वस्त वस्तू भारताच्या बाजारपेठेत डंपिंग करून भरून काढेल.\nआरसीईपीमुळे भारतीय मालाचं नुकसान\nएकेकाळी मोठा रोजगार देणारं वस्त्रोद्योग क्षेत्र बांगलादेशसोबतच्या मुक्त व्यापार करारामुळे अडचणीत आलंय. आरसीईपीच्या माध्यमातून चीन भारतातल्या लघु आणि मध्यम उद्योगधंद्यात शिरेल. आणि करारातल्या नियमअटींनुसार, स्थानिक व्यापाऱ्यांना कोणतंही संरक्षण मिळणार नाही आणि हे क्षेत्र अधिक संकटात जाऊन मोठा रोजगार बुडेल.\nभारतातल्या प्रबळ सेवा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला निर्यातीची गरज आहे. पण आरसीईपीमधे यासंबंधी कोणतीही स्पष्टता नाही. भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य असला तरी आतापर्यंत कृषी आणि संबंधित व्यवसाय आणि शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी भारतानं या क्षेत्रात मुक्त व्यापार करार न स्वीकारता कृषीविषयक वस्तूंवर आयात कर लावले. पण आरसीईपीमधे कृषी आणि डेअरी उत्पादनांवर आयात शुल्क लावता येणार नाही.\nपरकीय देशांमधे कृषीसंबंधी आणि त्यांच्या निर्यातीसाठी भरमसाठ अनुदानं देण्यात येतात. त्यामानाने भारतात हे प्रमाण अगदीच तुटपुंजं आहे. आरसीईपीच्या माध्यमातून इतर देशांना भारतातला कृषी आणि संबंधित दुग्ध व्यवसाय खुला होईल आणि विनाशुल्क भारतात प्रवेश मिळेल. त्यामुळे स्थानिक माल पडून राहील. आणि हाच आपल्याकडच्या शेतकरी संघटना आणि अभ्यासकांची सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आहे.\nहेही वाचा : आणि डोक्यावरचे केस काढून मी खरंखुरं सौंदर्य मिळवलं\nभारताने श्रीलंका आणि इंडोनेशियाशी मुक्त व्यापार करार केलाय. भारतातली काळी मिरी, नारळ, रबर उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत. इंडोनेशियातील स्वस्त पामतेलाच्या आयातीमुळे भारतातले तेलबिया उत्पादक अडचणीत सापडलेत. आरसीईपीच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील दूध भुकटी, चीझ इत्यादी अनेक दुग्धजन्य प��ार्थांना भारतीय बाजारपेठ सहज उपलब्ध होईल.\nऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे डेअरी उद्योगातले मातब्बर देश म्हणून ओळखले जातात. भारतीय स्थानिक व्यावसायिक त्यांच्याशी स्पर्धा करू शकणार नाहीत. दुग्ध व्यवसाय भारतीय शेतकऱ्यांना रोजचा पैसा देतो. बहुतेकांचा रोजचा घरखर्चही त्यावरच चालतो. त्यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवरील निःशुल्क आयातीमुळे डेअरी व्यवसायक आणि शेतकरी देशोधडीला लागेल.\nआरसीईपीमधील 'रुल्स ऑफ ओरिजिन'मधे पुरेशी स्पष्टता नाही हाही भारताचा प्रमुख आक्षेपाचा मुद्दा आहे. अशा परिस्थितीत चीन त्यांचं स्टील म्यानमारला पाठवून त्यामधे थोडासा बदल करून भारताच्या बाजारपेठत डंपिंग करण्याची शक्यता आहे. कारण भारत चीनवर आयात शुल्क लावतो. पण म्यानमारच्या वस्तू भारतात निःशुल्क येतात. त्यामुळे नेमक्या कोणत्या देशांतून अशा वस्तू येतात याची भारताला स्पष्टता हवी.\nआरसीईपी लागू करताना पायाभूत वर्ष नेमकं कोणतं असावं याबाबतही चीन आणि भारतामधे मतभेद आहेत.\nआरसीईपी धोरण गांधीजींच्या तत्त्वात बसत नाही\nया कराराबद्दल भारताच्या अनेक घटकांत नाराजी होती. प्रमुख विरोधी पक्ष, आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, आरएसएसशी संबंधित स्वदेशी जागरण मंच यांनी या कराराविरोधात आंदोलनं केली. देशभर मंदीसदृश्य परिस्थिती आणि अडचणीत आलेला कृषीव्यवसाय या परिस्थितीत हा करार स्वीकारणं आत्मघातकी ठरणारं होतं. त्यामुळे हा करार होऊ नये यासाठी सरकारवर देशांतर्गत दबाव होता.\nआरसीईपीमधून माघार घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरसीईपीचा सध्याचा आराखडा हा मूळचा आरसीईपीच्या सिद्धांतांशी सुसंगत नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे आरसीईपी भारताच्या समस्या आणि चिंतेचं निराकरण करत नाही. या परिस्थितीत भारतानं आरसीईपी स्वीकारणं हे गांधीजींच्या ‘अतिदुबळ्या मनुष्याचा विचार’ या तत्वामधे बसत नाही. तसंच हे स्वतःच्या अंतरआत्म्याला पटत नसल्याचंही मोदींनी स्पष्ट केलंय.\nप्रचंड आंतरराष्ट्रीय दबावाला झुगारून भारताने स्वतःच्या नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिल्याचं यातून स्पष्ट होतं. भारताचा मुख्य आक्षेप हा चीनच्या व्यापारी धोरणावर आहे हेही इथं स्पष्ट होतं. आरसीईपीचा सर्वाधिक फायदा चीनलाच होणार होता.\nहेही वाचा : मार्वलच्या सुपरहिरोंना मार्टिन स्कॉर्सेसी सिनेमा का मानत नाही\nअजुनही आरसीईपीची दारं भारतासाठी खुली\nएकेकाळी टीपीपी की आरसीईपी या द्विधा मनस्थितीत असलेल्या भारतानं अलीकडे आरसीईपीशी जवळीक वाढवली. कालांतरानं आपापले हितसंबध लक्षात घेऊन टीपीपीमधून अमेरिका आणि आता आरसीईपीमधून भारत दोघंही बाहेर पडलेत.\nही माघारीची घटना घडत असताना आपले केंद्रीय व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी भारत आणि अमेरिका यांचं व्यापक व्यापारी भागीदारीवर एकमत झाल्याचं आणि अमेरिकेशी द्विपक्षीय व्यापारी संबंधावर भर देण्याचं जाहीर केलं.\nयावरून भारताचा सध्याचा कल लक्षात येतो. दुसरीकडे भारताला वगळून आरसीईपीने पुढे जायचं ठरवलंय. त्याचवेळी ऑस्ट्रेलियासारख्या आरसीईपीमधील प्रमुख देशाने आरसीईपीची दारं भविष्यात भारतासाठी कायम खुली राहतील, असं स्पष्ट केलंय.\nकिती दिवस लांब रहाणार\nजागतिकीकरणामुळे जगातील सगळ्या अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडल्यात. त्यामुळे जगात कुठंही जरादेखील खट्ट झालं तर त्याचे परिणाम सर्वदूर जातात. अशा स्थितीत किती काळ भारत स्वतःला यापासून दूर ठेऊन देशातले शेतकरी, लहान उद्योजक आणि संबंधित घटकांच्या हितसंबंधांचं संवर्धन कसं करतो हे पाहण्यासारखं आहे. भारताला या परिस्थितीपासून जास्त काळ लांब राहता येणार नाही, हेही लक्षात ठेवलं पाहिजे.\nभविष्यातल्या जागतिक व्यापाराची सुत्रं अमेरिका किंवा चीन या बड्या राष्ट्रांच्या हाती थेटपणे राहतात का अशा व्यापारी गटांच्या माध्यमातून ते वर्चस्व गाजवतात हे येणारा काळच ठरवेल. या स्पर्धेमधे भारताची अवाढव्य बाजारपेठ महत्वाची भूमिका बजावेल हे नक्की. आणि ही बाजारपेठ आपल्या बाजूने राहावी, यासाठी सगळेच मातब्बर प्रयत्न करणार हेही नक्की.\nहा तर देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत पराभव\nजेम्स बॉण्डच्या जन्माचा ५७ वर्षांपूर्वी हलला पाळणा\nकधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी\nसरकारने कायदा करून रूग्णांची लुबाडणूक थांबणार\nतरुण भारतच्या निशाण्यावर संजय राऊत की उद्धव ठाकरे\nडॉ. रघुवंश प्रसाद सिंग : पिछडयांच्या हितासाठी झटणारे राजपूत नेते\nडॉ. रघुवंश प्रसाद सिंग : पिछडयांच्या हितासाठी झटणारे राजपूत नेते\nसगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र\nसगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र\nसुशांत सिंगला न्याय की राजकारण \nसुशांत सिंगला न्याय की राजकारण \nवसंतराव नाईक यांचे राजकारणापलिकडचे किस्से\nवसंतराव नाईक यांचे राजकारणापलिकडचे किस्से\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\n१९८४: सत्तर वर्षांपूर्वीच्या कादंबरीत आपल्याला आजचं राजकारण दिसतं\n१९८४: सत्तर वर्षांपूर्वीच्या कादंबरीत आपल्याला आजचं राजकारण दिसतं\nकर्ज खिरापतीनं २००८ मधे जगाला आर्थिक संकटात ढकललं, त्याची गोष्ट\nकर्ज खिरापतीनं २००८ मधे जगाला आर्थिक संकटात ढकललं, त्याची गोष्ट\n१९९१ मधे भारताला कर्जही मिळत नव्हतं, पण आजचा भारत त्या संकटातून उभा झालाय\n१९९१ मधे भारताला कर्जही मिळत नव्हतं, पण आजचा भारत त्या संकटातून उभा झालाय\nकोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती\nकोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3738/", "date_download": "2020-09-19T11:59:13Z", "digest": "sha1:ILDG3WJINTYTFZ44VGAZPFPNCZNSVOXB", "length": 5335, "nlines": 170, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-मनाला एकदा असेच विचारले-1", "raw_content": "\nमनाला एकदा असेच विचारले\nमनाला एकदा असेच विचारले\nमनाला एकदा असेच विचारले\nमनाला एकदा असेच विचारले\nका इतका तिच्यात गुंततो \nनाही ना ती ��पल्यासाठी\nमग का तिच्यासाठी झुरतो \nत्रास मला भोगावा लागतो\nअश्रूं मधे भिजून भिजून\nतिच्या सुखा साठी तू\nका असा दुखात राहतो \nप्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा\nआपण स्वता ला विसरतो\nमनाला एकदा असेच विचारले\nRe: मनाला एकदा असेच विचारले\nRe: मनाला एकदा असेच विचारले\nRe: मनाला एकदा असेच विचारले\nRe: मनाला एकदा असेच विचारले\nRe: मनाला एकदा असेच विचारले\nमनाला एकदा असेच विचारले\nका इतका तिच्यात गुंततो \nनाही ना ती आपल्यासाठी\nमग का तिच्यासाठी झुरतो \nत्रास मला भोगावा लागतो\nअश्रूं मधे भिजून भिजून\nRe: मनाला एकदा असेच विचारले\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: मनाला एकदा असेच विचारले\nRe: मनाला एकदा असेच विचारले\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: मनाला एकदा असेच विचारले\nमनाला एकदा असेच विचारले\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/published_article.php?v=cold-war-between-Russia-and-America-due-to-%C2%A0Cubian-revolution%C2%A0TC8603870", "date_download": "2020-09-19T12:44:26Z", "digest": "sha1:5H6224VQNAZ6HWQGMEDOWAYFA3XID645", "length": 31112, "nlines": 159, "source_domain": "kolaj.in", "title": "क्युबन मिसाईल क्रायसिस : जगाला नवा जन्म देणारे तेरा दिवस| Kolaj", "raw_content": "\nक्युबन मिसाईल क्रायसिस : जगाला नवा जन्म देणारे तेरा दिवस\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nक्युबावरून अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांमधे झालेल्या वादामुळं जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या जवळ नेऊन सोडलं होतं. अमेरिका क्युबावर तर रशिया अमेरिकेवर नेम धरून सज्ज झाले होते. मध्यस्ती आणि वाटाघाटी करून १३ दिवसानंतर हे वादळ शांत झालं. त्या तेरा दिवसांत काय काय घडलं त्याची ही गोष्ट...\nप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्टाईन यांनी म्हटलंय, तिसऱ्या महायुद्धात कोणती शस्त्रं वापरण्यात येतील हे मला माहीत नाही. पण चौथं महायुद्ध माणसाला दगडधोंडे आणि काठीनेच लढावं लागेल हे नक्की.\nत्यांना सुचवायचं होतं की तिसरं महायुद्ध हे अणुयुद्धच असेल आणि कदाचित संपूर्ण मनुष्यजातच यामधे नष्ट होण्याची शक्यता असेल. १९४५ मधे संपलेल्या दुसऱ्या महायुद्धाने जाता-जाता जगाला अणुयुद्धाची झलक दाखवली.\nअणुयुद्धाच्या संभाव्य परिणामाने अजून तरी जगाचा कल मोठी युद्ध टाळण्याकडेच आहे. पण आजपासून बरोबर ५७ वर्षांपूर्वी ऑक्टोबर १९६२मधे जग अणुयुद्धाच्या दारापर्यंत येऊन ठेपलं होतं.\nक्युबामधे ऑक्टोबर १९६२ मधील आणीबाणीच्या त्या १३ दिवसांनी अख्ख्या जगावर युद्धाचं सावट पसरवलं होतं. ही घटना 'क्युबन मिसाईल क्रायसिस' किंवा क्युबा क्षेपणास्त्र पेचप्रसंग म्हणून ओळखली जाते.\nदुसरं महायुद्ध संपल्यावर जग अमेरिकेच्या नेतृत्वाखालील भांडवलशाही गट आणि सोविएत रशियाच्या नेतृत्वाखाली साम्यवादी गटात विभागलं गेलं. या दोन्ही गटांत लष्करी स्पर्धा सुरू झाली. हा काळ शीतयुद्धाचा काळ म्हणून ओळखला जातो.\nसाम्यवादी सत्ता उलथवण्याचा प्रयत्न\n१९५९ मधे अमेरिकेच्या वर्चस्वाखाली असलेल्या क्युबामधे फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेराने साम्यवादी क्रांती घडवून सत्ता प्रस्थापित केली. शेजारीच असलेल्या एका छोट्या बेटाने अशाप्रकारे आव्हान देणं हे अमेरिकेला पटणारं नव्हतं.\n१९६१ मधे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी सीआयए या गुप्तचर संघटनेच्या मदतीने क्युबामधे फिडेल कॅस्ट्रोची सत्ता उलथवून लावण्याचा प्रयत्न केला.\nपण तो प्रयत्न सपशेल फेल गेला. हा प्रयत्न 'बे ऑफ पिग्ज इनवेंशन' या नावाने ओळखला जातो. या घटनेमुळे क्युबा आणि अमेरिकेचे संबंध कमालीचे बिघडले.\nहेही वाचा : कणकवलीत राणेंच्या विजयाचं श्रेय भाजपचंच\nक्युबाला आता पुन्हा असं काही घडल्यास संरक्षणाची गरज होती. त्यामुळे त्यांनी सोविएत रशियाकडे मदत मागितली. सोविएत रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव या संधीची वाटच बघत होते.\nकारण पूर्व जर्मनीमधे अमेरिकेच्या कारवाया वाढल्या होत्या. तसंच इटली आणि तुर्कस्तानमधे अमेरिकेनं अणवस्त्रं तैनात केली होती. त्यातून सोविएत रशिया अमेरिकेच्या अणवस्त्रांच्या टप्प्यात आला होता. या घडामोडी क्युबा क्षेपणास्त्र पेचप्रसंगाच्या मुळाशी होत्या.\nनिकिता क्रुश्चेव यांनी फिडेल कॅस्ट्रोशी गुप्त वाटाघाटी केल्या. क्युबाच्या संरक्षणाच्या नावाखाली क्युबामधे मध्यम पल्ल्याची आंतरखंडीय क्षेपणास्त्र तैनात करण्याची जोरदार तयारी सुरू केली.\nअमेरिकेपासून क्षेपणास्त्र केवळ नव्वद मैलांवर\nही क्षेपणास्त्र क्युबामधे नेण्यासाठी गुप्तपणे आवश्यक सामग्रीचं हस्तांतर होऊ लागलं. या कामासाठी सोविएत रशियाचे अनेक शास्त्रज्ञ क्युबामधे शेतीविषयक संशोधनाच्या नावाखाली आले.\n१४ ऑक्टोबरला अमेरिकेच्या U-२ या हेरगिरी करणाऱ्या विमानाने क्युबामधे काही संशयास्पद हालचाली टिपल्या. त्या छायाचित्रांवरून सीआयएने क्युबामधे मध्यम पल्ल्याची आंतरखंडीय क्षेपणास्त्रं तैनात झाल्याचा खात्रीलायक अहवाल अध्यक्ष केनेडींना दिला. हा अहवाल अमेरिकेच्या पायाखालची वाळू सरकवणारा होता. कारण अमेरिकेपासून केवळ नव्वद मैलावर क्षेपणास्त्रं पोचली होती.\nप्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन केनेडींनी एक्झिक्युटिव कमिटीची तातडीची बैठक बोलावली. अमेरिकन लष्कराने केनेडींना क्युबावर तात्काळ हल्ल्याचा सल्ला दिला. बे ऑफ पिग्ज प्रकरण अंगावर शेकल्याने केनेडी घाईघाईने कोणताही निर्णय घेणार नव्हते. लष्करी तयारी करतानाच त्यांनी बॅक डोअर डिप्लोमसीच्या माध्यमातून क्रुश्चेव यांच्याशी गुप्तपणे वाटाघाटी सुरू केल्या.\nहेही वाचा : शेतकऱ्याच्या पोराने मातब्बर कृषीमंत्र्याला हरवलं, त्याची गोष्ट\nयुद्धाला प्रवृत्त करणारी अमेरिकेची कृती\n१६ ऑक्टोबरला केनेडींनी क्युबाचा 'नेवल ब्लॉकेड' चा निर्णय घेतला. त्यानुसार अमेरिकन युद्धनौकांनी क्युबाला चहूबाजूने वेढा घातला. क्युबाकडे येणाऱ्या सोविएत रशियाच्या सर्व जहाजांना तिथे येण्यापासून अटकाव केला.\nअमेरिकेची ही कृती म्हणजे आंतरराष्ट्रीय सागरी कायद्याचं आणि फ्रीडम ऑफ नेविगेशनचं उल्लंघन होती. ही युद्धाला प्रवृत्त करणारी कृती असल्याचा आरोप रशियाने केला आणि याला प्रत्युत्तर म्हणून रशियाच्या युद्धनौका अटलांटिक महासागराकडे रवाना झाल्या.\nअध्यक्ष केनेडींनी दूरदर्शनवरून अमेरिकन नागरिकांना या संकटाची माहिती दिली. दरम्यानच्या काळात पुरेशा माहिती अभावी लोकांमधे गैरसमज पसरवणाऱ्या अनेक घटना घडत होत्या. मीडियाचा उतावळेपणा हा काही आजचा प्रश्न नाही.\nमीडियावर रशियानं विश्वास ठेवला असता तर...\nत्यावेळीही केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वरवरच्या संदर्भावरून अमेरिकन वृत्तपत्रांमधे केनेडींनी लष्कराला क्युबावर आक्रमण करण्याचा आदेश दिला, अशा बातम्या छापून यायच्या. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण होऊन गोंधळात अधिकच भर पडायची.\nयुद्ध आता अटळ आहे, या समजातून लोकांनी जीवनावश्यक वस्तू आणि अन्नाची साठवणूक करण्यास सुरवात केली. अमेरिकन मीडियावर विश्वास ठेवून सोविएत रशियाने काही हालचाल केली असती तर महायुद्ध आधीच सुरू झालं असतं एवढं नक्की\nक्युबामधून सोविएत रशियानं अणवस्त्रं काढून घ्यावीत या अमेरिकेच्या आवाह���ास रशियानं केराची टोपली दाखवली. म्हणून अमेरिकेनं युद्धाची सगळी तयारी केली.\nहेही वाचा : सातारकरांनी गादीला मान देत राष्ट्रवादीला मत दिलं, कारण\n१० मिनिटांत न्युयॉर्क आणि वॉशिंग्टन उद्ध्वस्त\n२७ ऑक्टोबर हा दिवस या आणीबाणीच्या १३ दिवसातील 'ब्लॅक सॅटर्डे' म्हणून ओळखला जातो. सोविएत रशियाने क्युबामधे क्षेपणास्त्र डागण्याची सगळी तयारी पूर्ण केलीय, असा अहवाल सीआयएने दिला.\nआता केवळ एक कळ दाबताच अवघ्या दहा मिनिटांमधे न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन नेस्तनाबूत होणार होतं. अमेरिकेनंही आपली क्षेपणास्त्र संरक्षण स्थिती DEFCON ४ डिफेन्स रेडिनेस कंडिशनवरून DEFCON २ वर आणून ठेवली होती.\nअमेरिकेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच होत होतं. आता केवळ एक स्थिती वरती जाण्याचा अवकाश, अमेरिकेची शेकडो क्षेपणास्त्रं क्युबावर वर्षाव करण्यास सज्ज झाली होती.\nअमेरिका रशियात वाटाघाटी सुरू\nत्याचवेळी अमेरिकेचं क्युबावर हेरगिरी करणारं U-२ विमान सोविएत रशियाने पाडले. त्यामधे त्यांचा पायलट मेजर रुडॉल्फ अँडरसन मृत्यूमुखी पडला. क्युबन क्षेपणास्त्र पेचप्रसंगातील हा एकमेव मृत्यू होता.\nअशाही स्थितीत दुसऱ्या बाजूने गुप्तपणे अमेरिकेकडून अटॉर्नी जनरल रॉबर्ट एफ. केनेडी आणि सोविएत रशियाचे राजदूत अँनाटोली डॉब्रीनीन या मुत्सद्यांमधे वाटाघाटी सुरू होत्या.\nदरम्यानच्या काळात सोविएत रशियाची न्यूक्लियर टॉरपिडो वाहून नेणारी पाणबुडी क्युबाकडे जात होती. हजारो मैलाच्या प्रवासामुळे तिची बॅटरी संपत आली होती. त्यातच समुद्रातील वादळामुळे तिचा बाहेर जमिनीशी संपर्क होऊ शकत नव्हता. अशा अनेक संकटांना तोंड देत ती मार्गक्रमण करत होती.\nहेही वाचा : २२० पारचा नारा देणाऱ्या भाजपला अपयशाचं तोंड का बघावं लागलं\nयुद्ध सुरू झाल्याचा गैरसमज\nसोनार तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं समुद्रतळाशी काहीतरी हालचालींचा सुगावा लागताच तिथे गस्तीवर असणाऱ्या अमेरिकन युद्धनौकेने त्या दिशेने डेप्थ चार्ज बॉम्ब हा पाणबुडीविरोधी बॉम्ब सोडला.\nतो या पाणबुडीच्या दोनशे फूट लांब फुटला. जमिनीशी काही संबंध नसल्याने पाणबुडीच्या कॅप्टनला वाटले की आता युद्ध सुरू झाले. या गैरसमजातून त्याने पाणबुडीवर असलेलं न्यूक्लियर टॉरपिडो डागण्यासाठी ट्यूबमधे टाकलं.\nरशियन नेवी प्रोटोकॉलनुसार न्यूक्लियर टॉरपिडो डागण्य��चा निर्णय हा पाणबुडीवरील तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे घ्यायचा असतो. यावर मतदान झालं. कॅप्टन आणि पॉलिटिकल ऑफिसरनं यास होकार दिला. पण सेकंड इन कमांड ऑफिसरनं त्याला विरोध केला. त्यांच्यात प्रचंड खडाजंगी झाली. पण त्या ऑफिसरनं शेवटपर्यंत यास नकार दिला.\nअखेर शांततेचा करार झाला\nक्युबाच्या त्या १३ दिवसांच्या आणीबाणीतला हाच तो निर्णायक क्षण होता ज्यानं जगाला नष्ट करण्याची क्षमता असलेलं हे युद्ध रोखलं. केनेडी आणि क्रुश्चेव यांच्यापेक्षा त्या क्षणी तो सामान्य अधिकारी जगातला सर्वात शक्तिशाली मनुष्य होता.\nकारण जगाचं भविष्य आता त्याच्या हातात होतं. त्या अधिकाऱ्याचे नाव होतं वासिली आर्खीपोव. त्याच्या जीवनावर आधारित एक अप्रतिम डॉक्युमेंटरी बनवण्यात आलीय. 'The Man Who Saved The World' असं या डॉक्युमेंटरीचं नाव आहे.\nया नाट्यमय घडामोडी सुरू असतानाच तिकडे दोन्ही देशांतली गुप्त बैठक यशस्वी झाली. त्यानुसार सोविएत रशियानं क्युबामधली अणवस्त्रं संयुक्त राष्ट्राच्या खाली काढून घ्यायची आणि त्याबदल्यात अमेरिकेने क्युबावर भविष्यात आक्रमण करायचं नाही असं ठरलं. तसंच तुर्कस्तान आणि इटलीमधली आपली अणवस्त्रं अमेरिका गुप्तपणे हटवणार होता.\nकेनेडी आणि क्रुश्चेव यांच्यावर जगानं टिका केली\n२८ ऑक्टोबरला दोन्ही देशांनी हा करार जाहीर केला आणि जगाला अणुयुद्धाच्या दारापर्यंत घेऊन जाणाऱ्या क्युबन मिसाईल क्रायसिसचा शेवट झाला. यापुढे भविष्यात असे प्रसंग पुन्हा टाळण्यासाठी १९६३ मधे दोन्ही देशांच्या अध्यक्षांमधे सरळ संवादासाठी टेलिफोन हॉटलाईन सुरू झाली. या घटनेचा आणखी एक परिणाम म्हणजे १९६८ मधे एनपीटी म्हणजेच अणवस्त्र प्रसारबंदी करार झाला.\n१६ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर या १३ दिवसांनी अमेरिका आणि सोविएत रशियाच्या एकमेकांविरोधातल्या गुप्त कारवाया आणि गैरसमजामुळे जगाला श्वास रोखून धरायला लावलं. शत्रुराष्ट्राशी वाटाघाटी केल्यामुळे केनेडी आणि निकिता क्रुश्चेव यांना आपापल्या देशांत प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं. परंतु इतिहासकार मात्र या दोघांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचं कौतुक करतात.\nया प्रसंगाचे साक्षीदार असलेले अमेरिकेचे तत्कालीन अटॉर्नी जनरल रॉबर्ट एफ. केनेडीनी या प्रसंगावर 'थर्टीन डेज' हे पुस्तक लिहलंय. या पुस्तकावरच आधारित २००० मधे 'थर्टीन डेज' नावाचा हॉलीवूडपटही आला होता. या सिनेमाची टॅग लाईन होती 'You'll never believe how close we came’ म्हणजेच आपण अणुयुद्धाच्या किती जवळ होतो याचा विचारही करू शकत नाही\nबदललेल्या दिवाळी फराळाची गोष्ट\nहा तर देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत पराभव\nकोल्हापूरकरांनी आमचं ठरलंय म्हणत आठ आमदारांना घरी बसवलं\nस्वबळावर सत्तेसाठी भाजपने हा फॉर्म्युला वापरल्यास शिवसेनेला बसणार झटका\nडॉ. रघुवंश प्रसाद सिंग : पिछडयांच्या हितासाठी झटणारे राजपूत नेते\nडॉ. रघुवंश प्रसाद सिंग : पिछडयांच्या हितासाठी झटणारे राजपूत नेते\nसगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र\nसगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र\nसुशांत सिंगला न्याय की राजकारण \nसुशांत सिंगला न्याय की राजकारण \nवसंतराव नाईक यांचे राजकारणापलिकडचे किस्से\nवसंतराव नाईक यांचे राजकारणापलिकडचे किस्से\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\n१९८४: सत्तर वर्षांपूर्वीच्या कादंबरीत आपल्याला आजचं राजकारण दिसतं\n१९८४: सत्तर वर्षांपूर्वीच्या कादंबरीत आपल्याला आजचं राजकारण दिसतं\nकर्ज खिरापतीनं २००८ मधे जगाला आर्थिक संकटात ढकललं, त्याची गोष्ट\nकर्ज खिरापतीनं २००८ मधे जगाला आर्थिक संकटात ढकललं, त्याची गोष्ट\n१९९१ मधे भारताला कर्जही मिळत नव्हतं, पण आजचा भारत त्या संकटातून उभा झालाय\n१९९१ मधे भारताला कर्जही मिळत नव्हतं, पण आजचा भारत त्या संकटातून उभा झालाय\nकोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती\nकोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक न��गड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/prashant-bhushan-supreme-court-contempt-plea-notice-reply-tweets-cji", "date_download": "2020-09-19T12:03:17Z", "digest": "sha1:V6RB6H7DG3AN4ZBYYWTSHDYQQBMRRW5D", "length": 7229, "nlines": 68, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘सरन्यायाधीशांवरील टीकेने अवमान होत नाही’ - द वायर मराठी", "raw_content": "\n‘सरन्यायाधीशांवरील टीकेने अवमान होत नाही’\nनवी दिल्लीः आपला अवमान केल्याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी त्यांचे उत्तर रविवारी न्यायालयात सादर केले. या उत्तरात त्यांनी देशाच्या सरन्यायाधीशांवरची टीका ही सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी नाही पण या न्यायालयाचे ते अधिकारही कमी करत नाहीत असे स्पष्ट करत सरन्यायाधीश म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय म्हणजे सरन्यायाधीश असे मानणे हे ही संस्था कमकुवत करण्यासारखे आहे, असे म्हटले आहे.\nमोटार सायकलवर सरन्यायाधीशांनी बसण्यामागे माझी खंत होती की गेल्या तीन महिन्यात न्यायालयात फारच कमी प्रकरणांची सुनावणी झाली. त्या उद्वेगातून ट्विट केले गेले. पण माझे म्हणणे पूर्वीच्या ४ सरन्यायाधीशांच्या कामासंदर्भात होते. त्यांनी देशातील लोकशाही नष्ट करण्यास अनुमती दिली. देशातल्या कार्यकारी मंडळावर अंकुश आणण्याचे काम न्यायालय करू शकले नाही. न्यायालयाने पारदर्शीपणा व उत्तरदायित्वाची भूमिका पार पाडणे हे महत्त्वाचे आहे पण या सरन्यायाधीशांनी लोकशाही कमकुवत करण्यामध्ये मोठी भूमिका बजावली असे माझे मत असून या मतस्वातंत्र्याने अवमान केला असे मानता येणार नाही. मतस्वातंत्र्य व टीकेचा अधिकार हा न्यायव्यवस्थेला अधिक निष्पक्ष व मजबूत करत असतो, त्यातून न्यायालयाचा अवमान होतो किंवा तिची प्रतिष्ठा कमी होत नसते, असे भूषण म्हणाले.\nप्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीशांसंदर्भात ट्विट केल्यानंतर २००९मधील प्रशांत भूषण यांच्याविरोधातील न्यायालयाचा अवमान केलेला एक खटला सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीस ���ेतला. या खटल्याची सुनावणी ८ वर्षांनंतर ४ ऑगस्टला सुरू होत आहे.\nकश्मीरमधील शांतता प्रस्थापनाचा दावा खोटा\nमंत्रिपदाच्या स्पर्धेत ज्योतिरादित्य, हिमंता शर्मा\nसंघवादी सरकार अजूनही आर्यांच्याच शोधात\nसुविधांसाठी प्रवाशांच्या खिशात हात\n‘पिंजरा तोड’ कार्यकर्त्या नताशा नरवालला जामीन\nपेटीएम काही तासांत पुन्हा प्ले स्टोअरवर\nशोपियन एनकाउंटरमध्ये आमची चुकीः लष्कराची कबुली\nविद्वेषी वारसा सांगणाऱ्या ट्रंका\nहरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा\n‘जालन्यातील २ दलितांच्या हत्येची सीबीआय चौकशी हवी’\nविरोधाचे स्वातंत्र्य म्हणजे बेअदबी नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AB_%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2020-09-19T13:42:20Z", "digest": "sha1:IKRJIM3AQAWTXLYNAILYBEP7UQILWAM2", "length": 3633, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेफ नोब्लेटला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nजेफ नोब्लेटला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख जेफ नोब्लेट या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १९१६ ‎ (← दुवे | संपादन)\nसप्टेंबर १४ ‎ (← दुवे | संपादन)\nऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची ‎ (← दुवे | संपादन)\nजेफरी नोब्लेट (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nजेफ्री नोब्लेट (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/give-time-to-pant-more/", "date_download": "2020-09-19T11:50:47Z", "digest": "sha1:NE26DY6AWUAQEFEU4FUU3UI4B56WO3CQ", "length": 6164, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पंतला वेळ द्या - मोरे", "raw_content": "\nपंतला वेळ द्या – मोरे\nमुंबई: भारताचा चर्चेत असलेला यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतवर सुमार कामगिरीमुळे सातत्याने टीका होत असली तरी त्याच्याकडे गुणवत्ता आहे, फक्त त्याला थोडा वेळ देण्याची आवश्‍यकता आहे, अशा शब्दात भारताचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांनी पंतची पाठराखण केली आहे.\nपंतला सातत्याने संघात संधी मिळत असली तरी त्याच्या सुमार व बेजबाबदार कामगिरी संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर नियमित यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने विश्रांती घेतल्याने निवड समितीने पंतला संघात स्थान दिले. मात्र मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यात पंतला अपयश येत आहे, त्यामुळे तो टीकेचा धनी बनत आहे. मात्र असे असले तरी मुळात पंतची तुलना धोनीशी करु नये. त्याला थोडा वेळ द्यायला हवा. त्याचा गमावलेला आत्मविश्‍वास तो निश्‍चितच परत मिळवेल, असेही मोरे यांनी नमुद केले.\nपंत मोरेंकडेच प्रशिक्षण घेत आहेत. त्याच बरोबर कसून सरावही करत आहे, मात्र त्याचा हरवलेला आत्मविश्‍वास लवकरच परत येईल त्यासाठी त्याला टार्गेट न करता वेळ द्यायला पाहिजे, तो निश्‍चितच गुणवत्तेला न्याय देईल. संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशीही बोलणे झाले असून पंत दमदार कामगिरी करुन टीकाकारांना योग्य उत्तर देईल असा मला विश्‍वास आहे, एसेही मोरे म्हणाले.\nसलग दोन मालिकांमध्ये खराब कामगिरी केल्यानंतरही पंतला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या मालिकेत त्याची कामगिरी कशी होते यावरच त्याचे भवितव्य अवलंबून आहे.\nनवलाखा यांच्या पत्राची राज्यपालांनी दखल घेत भेटीचे दिले निमंत्रण\nलॉन्स, मंगल कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्या\nवर्क फ्राॅम होममुळे मुंबईकर संतापात, सर्वेक्षणातून समोर आली महिती\n“कंगनाकडून खर्च वसूल करा”\nनवलाखा यांच्या पत्राची राज्यपालांनी दखल घेत भेटीचे दिले निमंत्रण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/09/clinic.html", "date_download": "2020-09-19T12:51:02Z", "digest": "sha1:FFJJVPTH46IPS5UHY6QRKC67QK3T462G", "length": 9482, "nlines": 108, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "उराडी येथील क्लिनीकला उत्स्फूर्त प्रतिसाद - KhabarBat™", "raw_content": "\nHome गडचिरोली उराडी येथील क्लिनीकला उत्स्फूर्त प्रतिसाद\nउराडी येथील क्लिनीकला उत्स्फूर्त प्रतिसाद\n२२ व्यसनी रुग्णांवर उपचार व औषधोपचार\nगडचिरोली ता. ५ : दारूच्य��� व्यसनातून मुक्त करण्यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे गावपातळीवर व्यसन उपचार शिबीर घेतले जात आहेत. कुरखेडा तालुक्यातील उराडी येथे गवसंघटनेच्या मागणीनुसार व्यसन उपचार क्लिनीकचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण २२ रुग्णांनी उपचार घेतला.\nदारूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो उपचाराने बरा होतो. दारूची सवय सोडण्यासाठी तसेच यातून उद्भवणारा त्रास कमी करण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन उराडी येथील व्यसनींनी दारू सोडण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ठराव घेऊन गाव संघटनेच्या मागणीनुसार क्लिनीकचे आयोजन करण्यात आले . गावक-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत क्लिनीकला भेट दिली. यावेळी २२ व्यसनी रुग्णांवर उपचार व औषधोपचार करण्यात आला.\nयावेळी प्राजू गायकवाड यांनी दारूचे दुष्परिणाम सांगत रुग्णांना समुपदेशन केले. प्रभाकर केळझरकर यांनी रुग्णांची केस हिस्ट्री घेतली. क्लिनीकचे नियोजन मुक्तिपथ तालुका चमू दीक्षा सातपुते यांनी केले. यशस्वीतेसाठी ग्रामसेवक गायपायले, पोलिस पाटील भाष्कर वैरागडे, गाव संघटनेच्या अध्यक्षा आशा मरस्कोल्हे, सचिव दतात्रय क्षीरसागर यांनी सहकार्य केले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा ���णखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (165) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/husbund-murders-wife-because-of-her-social-medai-addiction-1832901/", "date_download": "2020-09-19T12:09:19Z", "digest": "sha1:BIXXHDAKCGAHJW7ELT2PM3OFEL6WVHY2", "length": 11090, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Husbund murders wife because of her social medai addiction | फेसबुकचे बळी! पतीने पत्नीसह तीन महिन्यांच्या बाळाची केली हत्या | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\n पतीने पत्नीसह तीन महिन्यांच्या बाळाची केली हत्या\n पतीने पत्नीसह तीन महिन्यांच्या बाळाची केली हत्या\nसोशल मीडियामुळे राजू आणि सुषमा एकत्र आले. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात आणि विवाहात झाले. काही काळाने हाच सोशल मीडिया सुषमाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला.\nसोशल मीडियामुळे राजू आणि सुषमा एकत्र आले. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात आणि विवाहात झाले. काही काळाने हाच सोशल मीडिया सुषमाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. सुषमाला सोशल मीडियाचे व्यसन लागले होते. ती घरकामांकडे दुर्लक्ष करुन जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोनमध्ये घालवत असल्याने संतापलेल्या राजूने तिची हत्या केली. त्यानंतर राजूने त्यांच्या तीन महिन्यांच्या बाळालाही मारले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.\nबंगळुरुजवळच्या बिदादी येथे २० जानेवारी रोजी हे दुहेरी हत्याकांड घडले. रामनगरा जिल्हा पोलिसांनी एस.के.राजूला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुषमा आणि बाळाची हत्या केल्याची कबुली दिली. तीन महिन्यांच्या बाळाचे त्यांनी नामकरणही केले नव्हते.\nसुषमा फेसबुक, इन्स्टाग्रामच्या पूर्णपणे आहारी गेली होती. घरकाम, स्वच्छतेकडे ती अजिबात लक्ष देत नव्हती. त्यामुळे आपण तिची हत्या केली असे राजूने सांगितले. सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे हत्या झाल्याचे आमच्या पाहणीत आलेले हे पहिले प्रकरण आहे. ग्रामीण भागात सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे काय घडू शकते त्याचे हे उदहारण आहे असे या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 मायावती गोत्यात, स्मारक घोटाळ्याप्रकरणी ईडीचा छापा\n2 …म्हणून ६०० भारतीय विद्यार्थी अमेरिकन पोलिसांच्या ताब्यात\n3 Jind Bypoll: भाजपा आघाडीवर, काँग्रेस म्हणते, हा तर ईव्हीएम घोटाळा\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/forest-minister-says-information-breach-can-result-in-breach-of-rights-abn-97-2097550/", "date_download": "2020-09-19T12:29:32Z", "digest": "sha1:SI62NL2A5DKWG4BJARFRGC5ZSEZFGAXA", "length": 12682, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Forest Minister says Information breach can result in breach of rights abn 97 | वनमंत्री म्हणतात, माहिती दिल्यास ‘हक्कभंग’ होऊ शकतो! | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nवनमंत्री म्हणतात, माहिती दिल्यास ‘हक्कभंग’ होऊ शकतो\nवनमंत्री म्हणतात, माहिती दिल्यास ‘हक्कभंग’ होऊ शकतो\nअधिवेशन काळात पत्रकारांनी काही प्रश्न विचारले आणि त्यावर संबंधित मंत्री काही बोलले तर हक्कभंग होऊ शकतो, असा जावईशोध वनमंत्री संजय राठोड आणि त्यांचे खासगी सचिव रवींद्र पवार यांनी लावला आहे. या उत्तराने मात्र पत्रकारही चक्रावले. राज्यात दर दोन दिवसाआड वाघाच्या हल्ल्यात नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. त्यावर काही बोलण्याऐवजी अधिवेशन आणि हक्कभंगाचा आधार घेत वनमंत्री पळवाटा शोधत असल्याचे दिसते.\nवनखात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी पहिल्यांदाच वनखात्याच्या मुख्यालयी पाऊल ठेवले. वनाधिकाऱ्यांची बैठक घेत सर्व विभागांचा त्यांनी आढावा घेतला. दरम्यान, पत्रकारांनी त्यांना गाठले. तेव्हा हा प्रकार घडला. अधिवेशन सुरू असल्याने पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देता येणार नाही, कोणतेही विधान करता येणार नाही. अधिवेशन संपल्यानंतर मी पत्रकारांशी संवाद साधेल, असा सावध पवित्रा वनमंत्र्यांनी घेतला. आजपर्यंतच्या अधिवेशनाच्या इतिहासात असे कधी घडले नाही.\nमंत्री पत्रकारांशी बोलतात, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतात, संवाद साधतात. वनखात्याची सूत्रे हाती घेताच त्यांनी खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे अधिकार आपल्याकडे घेतले, पण मानव-वन्यजीव संघर्षांच्या गंभीर प्रश्नाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. राज्यात वाघांच्या हल्ल्यात नागरिक बळी पडत आहेत. त्याची दखल त्यांना घ्यावीशी वाटली नाही. संघर्षांची झळ पोहोचलेल्या गावांना त्यांनी भेटी दिल्या नाहीत. याच मंत्र्यांनी खात्यातील बदल्यांमध्ये अधिक रस दाखवला.\nप्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना काही विचारले तर त्यांना प्रतिसाद द्यायचा नाही, असे धोरण त्यांनी सुरुवातीपासूनच स्वीकारल्याचे दिसते.\nपहिल्यांदा वनखात्याच्या मुख्यालयात येणाऱ्या वनमंत्र्यांच्या या भूमिकेचे आश्चर्य प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना वाटले. त्यांच्या खासगी सचिवांना याबाबत छेडले असताना त्यांनीही तेच उत्तर दिले. वनखात्याची प्रसिद्धी पत्रकेच वृत्तपत्रात छापायची का, असे विचारले असता तेच अपेक्षित असल्याचे सचिव रवींद्र पवार म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 मद्य नमुने तपासणीचे दर वाढल्याने कारखानदारांचा ओढा खासगी प्रयोगशाळांकडे\n2 राज्यात ४ लाख हेक्टर्स जंगल आगीत खाक\n3 मुंढेंचे लक्ष आता कर वसुलीवर\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/candidates-objection-to-mpsc-advertisement-abn-97-2097539/", "date_download": "2020-09-19T13:14:48Z", "digest": "sha1:G6UYJI2WYY2RV5YQDMCM77A3TWUSZSZA", "length": 12607, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Candidates objection to MPSC advertisement abn 97 | ‘एमपीएससी’च्या नव्या जाहिरातीबाबत उमेदवारांचा आक्षेप | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\n‘एमपीएससी’च्या नव्या जाहिरातीबाबत उमेदवारांचा आक्षेप\n‘एमपीएससी’च्या नव्या जाहिरातीबाबत उमेदवारांचा आक्षेप\nआरक्षणाप्रमाणे जागा देण्याची मागणी\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पोलीस उपनिरीक्षक पदाच्या (पीएसआय) ६५० जागांसाठी जाहीर झालेल्या जाहिरातीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. या जाहिरातीमध्ये आरक्षणानुसार जागावाटप झाले नसल्याचा आरोप एनटी-क, एनटी-ड या संवर्गातील उमेदवारांनी केला आहे. आयोगाने नेमक्या कोणत्या आरक्षणावरून या जागा निश्चित केल्या, असा प्रश्न उपस्थित करत भटक्या जमाती प्रवर्गाना ठरलेल्या आरक्षणाप्रमाणे जागा देण्याची मागणी उमेदवारांनी केली.\nएमपीएससीने शुक्रवारी रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली. त्यात जातीच्या कोटय़ानुसार जागा निश्चित करण्यात आल्या नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. त्यामुळे एनटी-क, एनटी-ड या दोन्ही प्रवर्गातील उमेदवारांमध्ये नाराजी असून, काही उमेदवारांनी पत्रकार भवन येथे एकत्र येऊन एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या नव्या जाहिरातीचा शनिवारी निषेध केला.\nएनटी-क प्रवर्गात धनगर समाजाचा, तर एनटी-ड या प्रवर्गात वंजारी समाजाचा समावेश होतो. जाहिरातीमध्ये ६५० जागांपैकी ४७५ जागा विविध प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. शासन निर्णयाप्रमाणे यापैकी दोन टक्के जागा एनटी-ड प्रवर्गासाठी आरक्षित असून, त्यानुसार १३ जागा अपेक्षित होत्या. परंतु या प्रवर्गासाठी जाहिरातीत एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नाही. तसेच एनटी-क प्रवर्गासाठी आरक्षित जागांपैकी ३.५ टक्के म्हणजे २४ जागा आरक्षित असणे अपेक्षित होते. मात्र, या प्रवर्गासाठी केवळ दोनच जागा देण्यात आल्याचे उमेदवारांनी सांगितले.\n‘एमपीएससीचा संबंध नाही’ : शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील आरक्षण निश्चित करणाऱ्या विभागाकडून पदे प्रमाणित करून घेऊन जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. तसेच आरक्षण निश्चिती आणि पदसंख्या हा विषय शासनाशी संबंधित विभागाचा आहे. त्यामुळे जाहिरातीतील पदांशी एमपीएससीचा संबंध नाही. शासनाने केलेल्या पदांच्या मागणीनुसार परीक्षा प्रक्रिया राबवणे हे एमपीएससीचे काम आहे, असे एमपीएससीच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी सांगितले.\nलो��सत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 भीमथडी घोडय़ांच्या जतनासाठी प्रयत्न -पवार\n2 वीर सावरकर यांचा उल्लेख ‘भारतरत्न’ असाच करायला हवा-शरद पोंक्षे\n3 ‘फर्ग्युसनमधून किती नथुराम तयार करणार’, शरद पोंक्षेंच्या कार्यक्रमाला पुरोगामी विद्यार्थी संघटनेचा विरोध\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/category/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-19T11:59:05Z", "digest": "sha1:PA7MPEEXK7AWK3OJPSXMLNANW6T6HVSJ", "length": 25729, "nlines": 359, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "उद्योग-व्यापार", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nIndiaNewsUpdate : मोबाइल टॉवर्स प्रकरणात मोदी सरकारकडून मुकेश अंबानींच्या कंपनीसोबत २५ हजार कोटींची डील , दूरसंचार खात्याची ब्रुकफिल्डला मंजुरी\nमुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओ इन्फ्राटेल कंपनीच्या वायरलेस इन्फ्रास्ट्रक्चरच्या (मोबाइल टॉवर्स) २५,२१५ कोटी रुपयांच्या विक्रीसाठी भारत…\nIndiaNewsUpdate : रिलायन्सचा बोलबाला , बिग बाजार, ईझीडे आणि FBB चे १८०० हून अधिक स्टोअर आता रिलायन्सच्या मालकीचे\nफ्यूचर ग्रुप आणि रिलायन्सने २४,७१३ कोटींच्या डीलवर शिक्कामोर्तब केल्यामुळे रिलायन्स ग्रुप ऑफ इंस्ट्रीजचा भाग असलेल्या…\nIndiaNewsUpdate : EMI Moratorium : कोरोना काळातील कर्जाचे थकीत हप्ते : केंद्र सरकार , बँका , आरबीआय आणि सर्वोच्च न्यायालय\nकेंद्र सरकारने देशातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ६ महिने कर्ज वसुलीला स्थगिती देऊन कर्जदारांना मोठा दिलासा…\nIndiaMarketNewsUpdate : देशात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण\nआंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलाढाल होत असली तरी देशातील बाजारात मात्र सोन्या-चांदीच्या दरात मोठी…\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : रेल्वेनंतर आता विमानतळांचं खासगीकरण, रोजगारासाठी देशात एनआरएची स्थापना, मोदी मंत्रीमंडळाचा निर्णय\nमोदी सरकारच्या आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत National Recruitment Agency बरोबरच देशातल्या ६ विमानतळांचे खासगीकरण…\nIndiaNewsUpdate : मोठी बातमी : मोदी सरकारच्या काळात देशात आता धावणार खाजगी रेल्वे , शासन करणार ३५ वर्षाचा करार…. \nमोदी सरकारने देशातील प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी खाजगी कंपन्यांसोबत भागिदारी करण्याची योजना आखली असून यासाठी रेल्वे…\nIndiaMarketUpdate : भारतीय बाजारपेठेत सोन्या -चांदीच्या दरात विक्रमी वाढ , जाणून घ्या आजचे भाव….\nदेशातील कमॉडिटी बाजारात आज सोन्याच्या किमतीत १ टक्का वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा भाव ५००१० रुपयांवर…\nFinancialNewsUpdate : आयकर भरणारांसाठी दिलासादायक बातमी\nदेशातील आयकर दात्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2018-19 साठी इनकम टॅक्स…\n#CoronaVirusEffect : राज्यात दीड हजार कारखानदारांना पुन्हा उद्योग सुरू करण्यास परवानगी, ८ हजार कामगारांचा सहभाग…\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर आणावी यासाठी राज्य सरकारने राज्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये…\nनव्या वर्षात नव्या उद्योगाचा परवाना आता मिळेल फक्त पाच दिवसात\nमोदी सरकारने नवीन उद्योग व्यवसाय सुरु करताना नव्या नियमानुसार केवळ ५ दिवस वेळ लागणार आहे….\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nMaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधील डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द \nMaharashtraCoronaUpdate : मंत्री नितीन राऊत आणि हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची बाधा\nEducationNewsUpdate : पालकांसाठी महत्वाची बातमी : जाणून घ्या नव्या निर्णयानुसार पहिलीतील विद्यार्थ्यांचे वय काय असेल \nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात 313 नवे रुग्ण , जिल्ह्यात 23277 कोरोनामुक्त, 6040 रुग्णांवर उपचार सुरू\nIndiaNewsUpdate : भारतीय न्यायव्यवस्थेवर माजी न्यायमूर्तींची कठोर शब्दात टीका , गेल्या सहा वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या अध:पतनास सुरुवात : जस्टीस अजित शहा\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nMaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधील डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द \nMaharashtraCoronaUpdate : मंत्री नितीन राऊत आणि हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची बाधा\nEducationNewsUpdate : पालकांसाठी महत्वाची बातमी : जाणून घ्या नव्या निर्णयानुसार पहिलीतील विद्यार्थ्यांचे वय काय असेल \nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात 313 नवे रुग्ण , जिल्ह्यात 23277 कोरोनामुक्त, 6040 रुग्णांवर उपचार सुरू\nIndiaNewsUpdate : भारतीय न्यायव्यवस्थेवर माजी न्यायमूर्तींची कठोर शब्दात टीका , गेल्या सहा वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या अध:पतनास सुरुवात : जस्टीस अजित शहा\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nMaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधी��� डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द \nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी September 19, 2020\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती September 19, 2020\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त September 19, 2020\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या September 19, 2020\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत September 19, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/bjp-leader-chandrakant-patil-reaction-on-arvind-sawant-statement/articleshow/77477014.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-19T12:54:39Z", "digest": "sha1:66WGSLL4URVKOJVDQTP2C2YVRXRI5ZWF", "length": 16479, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nchandrakant patil : शिवसेना बावचळलीय; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका\nजस्टिस लोया प्रकरणाचा विषय कधीच संपला आहे. हा विषय पुन्हा पुन्हा उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही. गोपीनाथ मुंडे (gopinath munde) यांचा अपघात झाला होता. हे जगाला माहीत आहे, असं सांगत या प्रकरणाच्या चौकशीची गरजच नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी स्पष्ट केलं आहे.\nपुणे: भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि जस्टिस लोया यांच्या मृत्यूचीही सीबीआय चौकशी करा, अशी मागणी करणाऱ्या शिवसेनेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. शिवसेना संभ्रमित झालीय. बावचळली आहे, त्यामुळे ते काहीही बडबडत आहेत, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.\nप्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही टीका केली. जस्टिस लोया प्रकरणाचा विषय कधीच संपला आहे. हा विषय पुन्हा पुन्हा उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही. गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला होता. हे जगाला माहीत आहे. मुंडेंचा अपघात होता हे सर्वांनी स्वीकारलंय. ते उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही, असं सा��गतानाच सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण आणि लोया व मुंडे प्रकरणाचा अर्थाअर्थी संबंध नाही. त्यामुळे शिवसेना संभ्रमित झाली आहे. संत्रस्त झाली आहे. माणूस जेव्हा संत्रस्त होतो तेव्हा हवेत वार करत सुटतो. शिवसेनेची अवस्था तशीच झाली असून ते बावचळल्यासारखे बोलत आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.\nया देशात लोकशाही आहे. त्यामुळे लोया आणि मुंडे प्रकरणात कुणाचं काही म्हणणं असेल तर त्यांनी संबंधित यंत्रणेकडे मागणी करावी. साधं पोस्टकार्ड लिहूनही मागणी करता येते. सीबीआय पोस्टकार्डचीही दखल घेते, करावी मागणी. आमचं काही म्हणणं नाही, असंही त्यांनी सांगितलं.\nमुंडे, लोया यांच्या मृत्यूचीही सीबीआय चौकशी करा; शिवसेनेच्या 'या' नेत्याची मागणी\nआदित्यचं नाव घेतलं नाही\nसुशांतसिंह प्रकरणात आम्ही कधीच आदित्य ठाकरे यांचं अधिकृतपणे नाव घेतलं नाही. आम्हाला आदित्य यांच्याबाबत काही बोलायचं नाही. आमचं काही म्हणणं नाही. सीबीआय चौकशी करत आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. एजन्सी काम करत आहेत. त्यामुळे आम्ही कशाला बोलायचं, असं सांगतानाच सुशांत हा बिहारचा मुलगा होता. सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये एफआयआर दाखल केला. इकडे मुंबई महापालिकेने बिहारच्या पोलीस अधिकाऱ्याला क्वॉरंटाइन केलं. म्हणून बिहार भाजपने आदित्य यांच्या नार्को चाचणीची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकार सहकार्य करायला तयार नाही म्हणून त्यांनी मागणी केली. पण ही भाजपची अधिकृत मागणी नाही, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.\nवाचाः संजय राऊत गोत्यात; सुशांतचा भाऊ ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा\nया संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेला बोलायला वेळ लागला आहे. त्यामुळे वेळ लागल्यावर माणूस नीट बोलतो असं मानलं जातं, पण हे बावचळल्यासारखे बोलत आहेत. शिवसेनेने आधी सोशल मीडियात संभ्रम निर्माण केला. आम्ही निर्माण केला नहाी. घटनाही तशाच घडल्याने याप्रकरणाचा संशय अधिक वाढला. आता काहीही विधानं करून ते पुन्हा एकदा लोकांच्या मनातील संशय अधिक पक्का करत आहेत. कर नाही तर डर कशाला असं लोकही म्हणत आहेत. त्यामुळे त्यांनी इकडच्या तिकडच्या मागण्या करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.\nवाचाः हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन आरोप करा; राऊतांचं भाजपला खुलं आव्हान\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्य�� सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nMotor Vehicle Tax: मोटार वाहन करात ५० टक्के सूट; पाहा क...\n सकाळी सहा वाजताच पुणे मेट्रोच...\nAjit Pawar: मुंबईनंतर पुण्यातही जमावबंदी\nCoronavirus In Pune: होम क्वारंटाइन रुग्णांना विमा संरक...\nपुणे: पत्नी नांदायला येत नाही म्हणून वाद; जावयाने केला सासऱ्याचा खून महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nआयपीएलIPL: आतापर्यंतच्या सलामीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करणारा संघ किती वेळा जिंकला, पाहा…\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nमुंबईकंगनाला भेट देण्यासाठी राज्यपालांवर दबाव होता का\nमुंबईज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन\nआयपीएलमुंबई विरुद्ध चेन्नई: कसे आहे अबूधाबीचे पिच आणि हवामान; या खेळाडूंना मिळेल संधी\nविदेश वृत्तभारत-चीन वादात मध्यस्थी; रशियाला होणार 'हा' फायदा\nविदेश वृत्तसौदी: बेरोजगार भारतीय कामगारांवर भीक मागण्याची वेळ; डिटेंशन सेंटरमध्ये रवानगी\nअर्थवृत्तकेंद्र सरकारवर कर्जाचा डोंगर ; प्रथमच ओलांडला १०० लाख कोटींचा टप्पा\nसिनेन्यूजजीममध्ये घाम गाळतोय सलमान खान, RADHE ची तयारी सुरू\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nरिलेशनशिपया प्रसिद्ध अभिनेत्री जात-पात-धर्म-भेद सारं विसरुन अडकल्या परदेशी तरुणांसोबत लग्नबंधनात\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फ��स्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/india-news-international/video/chinese-expert-backs-indias-streangth/312718", "date_download": "2020-09-19T12:40:37Z", "digest": "sha1:2VFZCA26ZQRBBFRQ5UA5V7EQDYTA33HP", "length": 11266, "nlines": 83, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Chinese expert backs India's streangth LACवर भारत ऑन टॉप, चीन झाला फ्लॉप Chinese expert backs India's streangth", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nलोकल ते ग्लोबल >\nLACवर भारत ऑन टॉप, चीन झाला फ्लॉप\nLACवर भारत ऑन टॉप, चीन झाला फ्लॉप\nChinese expert backs India's streangth भारत चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताची बाजू मजबूत आहे. लष्करीदृष्ट्या भारत वरचढ झाला आहे.\nLAC भारत ऑन टॉप, चीन झाला फ्लॉप\nभारत चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताची बाजू मजबूत\nभारताची पँगाँग लेक परिसरातील मोहीम यशस्वी\nलडाखच्या पूर्वेकडील भागात भारत 'ऑन टॉप' असल्यामुळे चीनची बाजू कमकुवत\nलडाख: भारत (India) चीन (China) दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (Line of Actual Control - LAC) भारताची बाजू मजबूत आहे. लडाखच्या (Ladakh) पूर्वेकडील भागात (Eastern Area of Ladakh) पँगाग लेक (Pangong Tso Lake/Pangong Lake/पँगाँग त्सो लेक) परिसरातील सर्व उंच डोंगरांवर भारताने मजबूत मोर्चेबांधणी केली आहे. या मोर्चेबांधणीमुळे भारताला चीनच्या प्रत्येक लष्करी हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवणे शक्य होत आहे. चीन ज्या सैन्य तळांना आणि रस्त्यांना स्वतःची ताकद समजत होता आज त्यातील बहुसंख्य जागा भारतीय लष्कराच्या फायरिंग रेजमध्ये (firing range) आल्या आहेत. तसेच सर्व जागांवर चिनी हालचालींवरती लक्ष ठेवून पुढील योजना आखणे भारतासाठी सोपे झाले आहे. लष्करीदृष्ट्या भारत वरचढ झाला आहे. (Chinese expert backs India's streangth)\nचीनने भारत कमकुवत आहे, आपण पुढे सरसावल्यास काही करणार नाही असे समजून घेराव घालण्याचा डाव आखला. मात्र गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीआधारे स्पेशल फ्रंटिअर फोर्सच्या (Special Frontier Force - SFF) जवानांनी चीनचा उधळला. एसएफएफच्या नेतृत्वाखाली सैन्याने डोंगरांवर मोर्चेबांधणी केली. यामुळे चीनच्या योजना कागदावरच राहिल्या. गलवान खोऱ्यात (galwan valley) चिनी जवानांशी झालेल्या प्राणघातक संघर्षामुळे (India-China Faceoff) भारताचा आत्मविश्वास वाढला होता. या वाढले��्या आत्मविश्वासाच्या जोरावर भारताने पँगाँग लेक परिसरातील मोहीम यशस्वी केली.\nसध्याच्या स्थितीत लडाखच्या पूर्वेकडील भागात भारत 'ऑन टॉप' असल्यामुळे चीनची बाजू कमकुवत झाल्याचे निरीक्षण चिनी संरक्षणतज्ज्ञ गॉर्डन जी चँग (Gordon G. Chang) यांनी नोंदवले. अमेरिकेतील 'न्यूज वीक'मध्ये त्यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. ते लेखात म्हणतात, अपयश झाकण्यासाठी स्थानिक पातळीवरचे चिनी अधिकारी पुढील काही काळ वारंवार भारतीय तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतील. पण भारताची स्थिती मजबूत असल्यामुळे चीनसाठी यश मिळवणे कठीण आहे.\nचीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला (People's Liberation Army - PLA) मिळालेल्या अपयशाचे चीनच्या राजकीय व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतात. लवकरच पीएलएमधील अधिकाऱ्यांच्या पातळीवरही बदल दिसू शकतात, असे मत गॉर्डन जी चँग यांनी व्यक्त केले.\nवुहानच्या प्रयोगशाळेतूनच बाहेर पडला कोरोना विषाणू, चिनी वैज्ञानिकेचा खळबळजनक दावा\nगलवानमधील रक्तरंजित चकमकीत ६० चीनी सैनिक ठार, अमेरिकन वृत्तपत्राचा मोठा खुलासा\nभारताने हुसकावून लावले चिनी रणगाडे आणि सैनिक\nचीनमध्ये अनेक वर्षांपासून असा मतप्रवाह आहे की भारत हा एक कमकुवत देश आहे. तिथे निर्णय प्रक्रियेत वेळ वाया जातो. या कालावधीत चीन स्वतःच्या फायद्याच्या स्थितीत पोहोचतो. याच कारणामुळे वारंवार घुसखोरीचे प्रयत्न करुन चीनने स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र १९६२चा भारत आणि आताचा भारत यात प्रचंड फरक आहे. भारत फक्त बचावात्मक धोरण अवलंबत राहील हा चीनचा गैरसमज आहे. आणखी धाडसी प्रयोग केल्यास चीन-भारत संघर्ष (India-China Standoff) वेगळ्या स्थितीत पोहोचू शकतो. भारत आक्रमक होऊ शकतो, अशी शक्यता गॉर्डन जी चँग यांनी व्यक्त केली. त्यांनी परिस्थितीचे भान राखण्याचा सल्ला चीनला दिला आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nअल-कायदाच्या ९ जणांना अटक, देशात मोठा घातपात घडविण्यापूर्वीच NIA ने केली कारवाई\n का होतोय याला विरोध\nLACवर भारत ऑन टॉप, चीन झाला फ्लॉप\nचेन्नईतील 'मुळशी पॅटर्न', भर रस्त्यात गँगस्टरची कोयत्याने हत्या\nचीनने LACजवळ आणली शस्त्र, कराराचे उल्लंघन; फोटो Times Nowच्या हाती\nभारतात जगात सर्वाधिक कोरोना रिकव्हरी\nपाकिस्तानने ड्रोनमधून टाकलेली शस्त्र जप्त\nएका दिवसात १२४७ रुग्णांचा मृत्यू, म���ाराष्ट्रातील आकडा किती\nआधी गूगनले नियमभंग केल्याप्रकरणी पेटीएमवर केली होती कारवाई\nचीनसाठी हेरगिरी, पत्रकाराला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/technology?page=1", "date_download": "2020-09-19T11:34:31Z", "digest": "sha1:OSNY2OCSRXGMNKNC76CF7GIJ6UTBLDGH", "length": 5504, "nlines": 116, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "National News in Marathi: Latest National News, Breaking News in India, National News, Maharashtra News, Mumbai News, Pune News, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या बातम्या | Yin Buzz", "raw_content": "\nया दिवशी होणार अॅपल 12 लाँच\nअॅपल चाहत्यांसाठी सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाचा आनंदाची बातमी आहे ती म्हणजे अॅपलचा नवीन आयफोन लाँच होतो आहे. इतिहास गेल्या सात वर्षांपासून आपल्या स्वतःस पुन्हा पुन्हा...\nट्रुफॅन स्टार्टअपला ३५ कोटी रुपयांचे फंडिंग......\nपुणेः रणवीर सिंग, करीना कपूर, ह्रितिक रोशन आणि टायगर श्राॅफ यासारख्या बाॅलिवूड सेलिब्रिटींकडून तुम्हाला तुमच्या नावाने व्हिडिओ आला तर तुम्हाला कसं वाटेल\n'या' उत्पादनासाठी पुण्यातील स्टार्टअपला...\nपुणेः एका स्वयंसेवी संस्थेसाठी काम करत असताना वापरलेल्या सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट लावताना वापरण्यात येणारे इन्सिनिरेटर यंत्रातून होणारे प्रदुषण आणि त्याच्या घातक परिणामांची...\nव्हॉट्सअ‍ॅप युजर्सला मिळणार हे नवीन फीचर\nव्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आनंदाची बातमी त्यांच्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फीचर येणार आहे. आपल्या युजर्सला नवीन अनुभव देण्यासाठी इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप नवनवीन...\n'शाओमी' च्या 'या' ऍप वर...\nनवी दिल्ली :- चीनविरोधात सीमेवर झालेल्या संघर्षानंतर युजर्सच्या सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या काही दिवसांपासून चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली जात असतानाच भारत सरकारने चिनी...\n आता तुमच्याकडे आहेत हे आॅप्शन\nतुमचा-आमचा आवडता मोबाईल गेम पबजी आता आपल्याला खेळता येणार नाही. आपल्या सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातलेल्या ११८ अॅप्लिकेशन्समुळे पबजीचा गेम ओव्हर झाला. पण पबजी नाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/sports-cricket-news/ipl/article/harbhajan-singh-complaint-against-chennai-industrialist-for-fraud-of-4-crore/312260", "date_download": "2020-09-19T12:48:43Z", "digest": "sha1:FSHGILSP7UW6NDYM2WOPEGFM4YVSMUNR", "length": 9389, "nlines": 77, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " हरभजन सिंगची ४ कोटी रूपयांची फसवणूक, चेन्नईच्या उद्योगपतीविरोधात तक्रार दाखल", "raw_content": "\nलोकल ते ग्लोब�� लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nक्रीडा / क्रिकेटकिडा >\nहरभजन सिंगची ४ कोटी रूपयांची फसवणूक, चेन्नईच्या उद्योगपतीविरोधात तक्रार दाखल\nहरभजन सिंगची ४ कोटी रूपयांची फसवणूक, चेन्नईच्या उद्योगपतीविरोधात तक्रार दाखल\nHarbhajan Singh:हरभजन सिंगने उद्योगपतीविरोधा चेन्नई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. हरभजनला ४ कोटी रूपयांना फसवले.\nहरभजन सिंगची ४ कोटी रूपयांची फसवणूक\nटीम इंडियाचा अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंगची फसवणूक\nचेन्नईच्या उद्योगपतीने हरभजन सिंगला ४ कोटींना फसवले\nहरभजन सिंगने चेन्नई पोलिसांमध्ये उद्योगपतीविरोधात तक्रार दाखल केली.\nमुंबई: टीम इंडियाचा अनुभवी क्रिकेटर हरभजन सिंगने(cricketer harbhajan singh) चेन्नई पोलिसांमध्ये(chennai police) एका उद्योगपतीविरोधात तक्रार(complaint) दाखल केली आहे. यात हरभजन सिंगला ४ कोटी रूपयांना फसवण्यात आले. हरभजन सिंगकडून पैसे घेणाऱ्या उद्योगपतीने मद्रास हायकोर्टात अग्रीम जामीनाची याचिका दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. कारण याप्रकरणी हरभजन सिंगने तक्रार दाखल केली होती.\nहरभजन सिंगने सांगितले की त्याची जी महेश यांच्याशी भेट एका मित्राकरवी झाली होती आणि त्यांनी २०१५मध्ये कर्जाची रक्कम दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार महेश चेन्नईमध्ये उतांडी येथे जुहू बीच रोडवर राहतात. ४० वर्षीय ऑफ स्पिनरबाबत रिपोर्टमध्ये अशी माहिती समोर आली की जेव्हा त्याने महेशशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा उद्योगपतीने टाळाटाळ केली आणि कर्ज चुकते करण्यास टाळाटाळ केली.\nटाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार १८ ऑगस्टला महेशकडून आलेला २५ लाखांचा चेक बाऊन्स झाला. यानंतर हरभजन सिंगने चेन्नई पोलीस कमिशनरशी बातचीत केली आणि महेश आणि अन्य काही लोकांविरोधात तक्रार दाखल केली. याचिका नीलांकरायचे सहाय्यक पोलीस आयुक्ताकडे पाठवण्यात आली. त्यानंतर एसीपीनी महेश यांना चौकशीसाठी बोलावले. त्यांनी आपले काऊंसेलर सुरेंदर आणि छेन्थुरी पुगाजेंधीच्या माध्यमातून अग्रीम जामीनासाठी अर्ज केला आहे.\nविराटच्या मार्गावर पृथ्वी शॉ, या हॉट अभिनेत्रीला करतोय डेट\nIPL 2020 Schedule, Time Table: आयपीएल 2020 चे पूर्ण वेळापत्रक ���ाहीर, पाहा 'पहिला सामना' कुणाचा\nIPL२०२०मधून अचानक बाहेर पडल्याबद्दल सुरेश रैना म्हणाला- ‘मुलांपेक्षा महत्वाचे काहीही नाही’\nमहेश यांनी आपल्या अर्जात असे म्हटले की त्यांनी सुरक्षा म्हणून थलम्बूरमध्ये एका संपत्तीच्या मोबदल्यात हरभजन सिंगकडून कर्ज घेतले होते. हरभजनकडेही आपल्या नावाची पॉवर ऑफ अटॉर्नी आहे. संपत्ती, कागदपत्र संख्या 3635/2015सोबत तिरूपुरूर उप-रजिस्टरमध्ये नोंदणी करण्यात आली होती. महेश यांनी असा उल्लेख केला आहे की त्यांनी हरभजनला सर्व उरलेली रक्कम दिली होती.\nआयपीएल २०२०मध्ये नाही खेळणार हरभजन\nक्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास या वर्षी हरभजन सिंगने आपले नाव आयपीएल २०२०मधून परत घेतले आहे. तो यावर्षी चेन्नई सुपरकिंग्सचे प्रतिननिधित्व करणार होता. काही तज्ञांच्या मते हरभजन सिंगला सीएसकेमध्ये पर्याय शोधणे कठीण आहे. हरभजन सिंग २००८ पासून आयपीएल खेळत आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nभारतात जगात सर्वाधिक कोरोना रिकव्हरी\nपाकिस्तानने ड्रोनमधून टाकलेली शस्त्र जप्त\nएका दिवसात १२४७ रुग्णांचा मृत्यू, महाराष्ट्रातील आकडा किती\nआधी गूगनले नियमभंग केल्याप्रकरणी पेटीएमवर केली होती कारवाई\nचीनसाठी हेरगिरी, पत्रकाराला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/08/blog-post_17.html", "date_download": "2020-09-19T12:37:52Z", "digest": "sha1:M6SJ77SISQNKJVEGMYUR7YUT35MZ2TU5", "length": 11560, "nlines": 110, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "नाशिकात महानिर्मिती कंपनीच्या राज्यस्तरीय आंतर विद्युत निर्मिती केंद्र नाटय स्पर्धेचे भव्य आयोजन - KhabarBat™", "raw_content": "\nHome Unlabelled नाशिकात महानिर्मिती कंपनीच्या राज्यस्तरीय आंतर विद्युत निर्मिती केंद्र नाटय स्पर्धेचे भव्य आयोजन\nनाशिकात महानिर्मिती कंपनीच्या राज्यस्तरीय आंतर विद्युत निर्मिती केंद्र नाटय स्पर्धेचे भव्य आयोजन\nनाशिक औष्णिक विद्युत केंद्र, एकलहरे तर्फे कालीदास कलामंदिर, नाशिक येथे १९ ते २३ आॅगस्ट २०१९ या कालावधीत करण्यात आले आहे.\nया कार्यक्रमाचे उदघाटन १९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंह (भा.प्र.से.), यांच्या शुभ हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प संचालक वी.थंगपांडीयन, वित्त संचालक संतोष आंबेरकर उपस्थित राहणार आहेत.\nया प्रसंगी सांघिक नियोजन व संवादचे कार्यकारी संचालक सतीश चवरे, राख आणि सौर उर्जा चे कार्यकारी संचालक कैलास चिरूटकर, माहिती तंत्रज्ञान कार्यकारी संचालक नितिन चांदुरकर, प्रकल्प कार्यकारी संचालक संजय मारूडकर यांची विषेश उपस्थित लाभणार आहे.\nस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २३ ऑगस्ट रोजी महानिर्मितीचे संचलन संचालक चंद्रकांत थोटवे याचे अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून खनिकर्म संचालक पुरुषोत्तम जाधव उपस्थित रहाणार आहेत. या प्रसंगी मानव संसाधनचे कार्यकारी संचालक भीमाशंकर मंता, कोळसा आणि गरेपालमा कार्यकारी संचालक राजु बुरडे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनिल मुसळे हे प्रामुख्याने उपस्थित रहाणार आहेत.\nपारितोषिक वितरणावेळी विशेष अतिथी म्हणून सुप्रसिध्द सिने नाटय अभिनेता सयाजी शिंदे सुप्रसिदध मराठी चित्रपट \"गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा\" फेम हे समारंभाचे विशेष आकर्षण राहणार आहे.\nया स्पर्धे दरम्यान विविध विज निर्मिर्ती केंद्रांतर्फे एकुण १० नाटय प्रयोगांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने नाशिक, कोराडी, खापरखेडा, परळी, भुसावळ, पारस, चंद्रपुर हे औष्णिक वीज केंद्र तर पोफळी जल विद्युत केंद्र आणि उरण वायु विद्युत केंद्र तसेच सांघिक कार्यालय, मुंबई हे संघ सहभागी होणार आहेत.\nया नाटय पर्वणीचा नाशिक नगरीतील नाटय रसिकांनी अवश्य लाभ घ्यावा, प्रवेश नि:शुल्क. तरी नाट्य रसिकांनी या नाटय महोत्सावास उपस्थित रहावे असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष तथा नाशिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी केले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्���ीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (165) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/09/bhandara-vidhansabha.html", "date_download": "2020-09-19T12:47:24Z", "digest": "sha1:HW5ZZVXCNZ7Y6T4RPEJ532OQYRW7IKY3", "length": 10529, "nlines": 111, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "भंडारा विधानसभा: बौद्ध समाजाला उमेदवारी द्या - KhabarBat™", "raw_content": "\nHome भंडारा भंडारा विधानसभा: बौद्ध समाजाला उमेदवारी द्या\nभंडारा विधानसभा: बौद्ध समाजाला उमेदवारी द्या\nमनोज चिचघरे, भंडारा/जिल्हा प्रतिनिधी\nभंडारा विधानसभा क्षेत्रातून अनुसूचित जातीतील बौद्ध उमेदवाराला उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजपाचे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष अॅड.महेंद्र गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भंडारा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री मा.डाॅ. परिणयजी फुके व संघटन मंत्री डाॅ. उपेंद्र कोठेकर व जिल्हाअध्यक्ष इंजि. प्रदिप पडोळे यांना पत्राद्वारेे केली आहे.\nभंडारा जिल्ह्यातील अड्याळ पवनी हे पूर्वी विधानसभा क्षेत्र होते. आता नव्याने विधानसभ�� क्षेत्राची पुनर्रचना करण्यात आली असून आता हे क्षेत्र भंडारा विधानसभा क्षेत्राचे नावाने ओळखले जाते.\nहे क्षेत्र सन 2009पासून अनुसूचित जातीसाठी राखीव असून सन 2009 मध्ये भाजपा सेना युतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर निवडून आले होते. तर सन 2014 मध्ये भाजपा स्वतंत्र लढली होती व भाजपाचे अॅड. रामचंद्र अवसरे निवडून आले असून हे दोन्ही उमेदवार अनुसूचित जातीतील चांभार या जातीचे आहेत.\nउपरोक्त दोन्ही निवडणुकीत अनुसूचित जातीतील महार बौद्ध जातीच्या उमेदवाराला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे सन 2019 मध्ये होवू घातलेल्या निवडणुकीत महार बौद्ध जातीच्या उमेदवाराला संधी देणे आवश्यक आहे.\nमहत्त्वाचे म्हणजे सन 2009 पासून सन 2019 पर्यंतच्या दहा वर्षात फार मोठ्या संख्येने विविध पक्षांचे महार बौद्ध जातीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भाजपा मध्ये प्रवेश घेतला असल्यामुळे त्यांना प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे.\nत्यामुळे येत्या ऑक्टोबर मध्ये होवू घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भंडारा विधानसभा क्षेत्रातून महार बौद्ध जातीच्या उमेदवाराला संधी देण्यात यावी,अशी मागणी भाजपाचे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष अॅड. महेंद्र गोस्वामी यांनी केली आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\n���क्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (165) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/maratha-kranti-morcha-agitation-for-maratha-reservation/312923", "date_download": "2020-09-19T11:53:52Z", "digest": "sha1:GW4A4U3D2J5MFRE7A4RKP2PY4KEGC3Z5", "length": 14569, "nlines": 89, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Maratha Kranti Morcha Agitation for Maratha Reservation मराठा आरक्षणासाठी आंदोलन होणार Maratha Kranti Morcha Agitation for Maratha Reservation", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nमराठा आरक्षणासाठी आंदोलन होणार\nमराठा आरक्षणासाठी आंदोलन होणार\nMaratha Kranti Morcha Agitation for Maratha Reservation फडणवीस सरकारच्या काळात मिळालेले मराठा आरक्षण ठाकरे सरकारच्या काळात स्थगित झाल्यामुळे आरक्षण समर्थक मराठा समाजाच्या नागरिकांनी आंदोलनाची तयारी केली आहे.\nमराठा आरक्षणासाठी आंदोलन होणार\nमराठा आरक्षणासाठी आंदोलन होणार\n१७ सप्टेंबरपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन नव्याने सुरू\nआंदोलन झाल्यास कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती\nमुंबईः फडणवीस सरकारच्या काळात मिळालेले मराठा आरक्षण ठाकरे सरकारच्या काळात स्थगित झाले. सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती दिली. महाराष्ट्र सरकार युक्तीवाद करण्यात कमी पडल्यामुळेच ही स्थगिती मिळाली आहे, असा संशय व्यक��त करत आरक्षण समर्थक मराठा समाजाच्या नागरिकांनी आंदोलनाची तयारी केली आहे. (Maratha Kranti Morcha Agitation for Maratha Reservation)\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाचे कारण पुढे करुन मराठा समाजाला आंदोलन करू नका असे आवाहन केले होते. मात्र आंदोलनाच्या मुद्यावर मराठा समाज ठाम आहे. मराठा क्रांती मोर्चा या संघटनेने १७ सप्टेंबरपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन नव्याने सुरू होत असल्याचे जाहीर केले. पुण्यात १७ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार आहे.\nमुंबईत २० सप्टेंबर रोजी ठिकठिकाणी ठिय्या आंदोलनाची तयारी सुरू आहे. तसेच २१ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे. सोलापूरमध्येही ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्याची तयारी सुरू आहे.\nमराठा क्रांची मोर्चाचे समन्वयक २३ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे एक परिषद घेणार आहेत. या परिषदेत आंदोलनाची पुढील रुपरेखा निश्चित केली जाईल. परिषदेच्या निमित्ताने मराठा समाजातील अनेक तज्ज्ञ मंडळी एकत्र येतील. चर्चेतून आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाईल.\nमराठा आरक्षण प्रकरणी आधी काय घडले\nफडणवीस सरकारच्या कार्यकाळात मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के आणि सरकारी नोकरीत १३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला. या आरक्षणामुळे राज्यातील एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्यामुळे आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे न्यायालयात सादर झाली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचले.\nमहाराष्ट्रात सत्तांतर झाले ठाकरे सरकारच्या कार्यकाळात युक्तीवाद झाला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. सरकारने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे देण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी मान्य केली. मोठ्या खंडपीठाची रचना सरन्यायाधीश करतील. ही सुनावणी अद्याप झालेली नाही. मात्र एका सरकारने दिलेले आरक्षण दुसऱ्या सरकारला राखणे जमले नाही, अशी भावना मराठा समाजात निर्माण झाली आहे. याच कारणामुळे मराठा समाजाने पुन्हा आंदोलन सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनीही मराठा आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा दिला आहे.\nदेशातल्या २६ राज्य आणि दोन केंद्रशासीत प्रदेशांमध्ये आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडण्��ात आली आहे. असे असूनही सर्वोच्च न्यायालयाने फक्त महाराष्ट्रात असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणावर स्थगिती आणली आहे. ही दुर्दैवाची बाब असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे म्हणणे आहे. स्थगितीवर पुनर्विचार व्हावा यासाठी सध्याच्या राज्य सरकारने प्रयत्न केले नाही, असा आरोप मराठा समाजाकडून होत आहे.\nमोठ्या खंडपीठाचा निर्णय येईल पण आधीपासून सुरू असलेले आरक्षण स्थगित झाल्यामुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे. समाजाची फसवणूक झाली आहे, असा गंभीर आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन नव्याने सुरू करण्याची घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे २०२०-२१ या वर्षात सरकारी नोकर भरती आणि शैक्षणिक प्रवेशात कुठेही मराठा आरक्षण लागू होणार नाही. कोरोना संकटामुळे अडचणीत सापडलेल्या मराठा समाजासाठी आरक्षण स्थगित होणे हा सर्वात मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया आंदोलनाची तयारी करत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी दिली.\nमुख्यमंत्री योगी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आमचे हिरो\n'कोरोनाचे संकट लक्षात घेऊन कृपा करुन मोर्चे काढू नका,' मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nमराठा आरक्षण स्थगितीमुळे लातुरात तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न\nआंदोलन झाल्यास कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती\nमहाराष्ट्रात २ लाख ९१ हजार ७९७ कोरोना रुग्णांवर (कोरोना अॅक्टिव्ह पेशंट) उपचार सुरू आहेत. राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यात २० हजार ४८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना संकटाची तीव्रता वाढत आहे. अशा परिस्थितीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाल्यास कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती राज्य सरकार व्यक्त करत आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.\nPMC बॅक घोटाळा प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक\n'पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी', पाहा कोणी केली टीका\nस्कॉर्पियन श्रेणीतील ‘वेला’ पाणबुडीचे जलावरण, चाचणीनंतर नौदलात समावेश\nKirit Somaiya first reaction: पाहा उमेदवारी गमावल्यांनंतर किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले\nपाकिस्तानने ड्रोनमधून टाकलेली शस्त्र जप्त\nएका दिवसात १२४७ रुग्णांचा मृत्यू, महाराष्ट्रातील आकडा किती\nआधी गूगनले नियमभंग केल्याप्रकरणी पेटीएमवर केली होती कारवाई\nचीनसाठी हेरगिरी, पत्रकाराला अटक\nजाणून घ्या कसे काम करते एनटीआरओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/category/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2020-09-19T12:48:20Z", "digest": "sha1:24JKH67D4L7WQCPBDPUFUF6QSNRZ6AZ4", "length": 24402, "nlines": 341, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "भारत", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nIndiaNewsUpdate : भारतीय न्यायव्यवस्थेवर माजी न्यायमूर्तींची कठोर शब्दात टीका , गेल्या सहा वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या अध:पतनास सुरुवात : जस्टीस अजित शहा\nसध्याच्या काळातील सर्वोच्च न्यायालयाचे निकाल पाहता न्यायव्यवस्था आपल्या कर्तव्यापासून दूर जात असल्याचे दिसते, देशातील सगळ्या…\nIndiaNewsUpdate : कृषी बिलाच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा , मोदी सरकारी\nCoronaIndiaUpdate : देशाची स्थिती चिंताजनकच पण रुग्ण बरे होण्याचा दर दिलासादायक , १० लाख रुग्णांवर चालू आहेत उपचार , ८३ हजार रुग्णांचा मृत्यू\nभारत में पिछले 24 घंटों में 97,894 नए #COVID19 मामले सामने आए और 1,132 मौतें…\nUttarPradeshCrimeUpdate : मुलगी अर्ध्या रात्री प्रियकराला भेटण्यासाठी गेल्याने बापाने दोघांवरही घातलेकुऱ्हाडीचे घाव , मुलगी जागीच ठार\nघरातून आई वडिलांचा विरोध असतानाही मुलगी प्रियकराला भेटण्यासाठी मध्यरात्री त्याच्या घरी निघून गेल्याचे समजताच मुलीच्या…\nIndiaNewsUpdate : बिहारच्या विकासकामांच्या निमित्ताने मोदींनी साधला छट पूजा , नमामि गंगे आणि डॉ. बाबासाहेबांचा समन्वय \nIndiaNewsUpdate : देशात पुन्हा २५ सप्टेंबरपासून कडक लॉक डाऊन जाणून घ्या काय आहे सत्य \nNewsInOneView : गल्ली ते दिल्ली , एक नजर : देशातील निवडक बातम्यांवर ….\nनमस्कार . जय संविधान . महानायक ऑनलाइनच्या गल्ली ते दिल्ली या विशेष बातमीपत्रात आपल स्वागत….\nIndiaNewsUpdate : मोदी सरकारचा मोठा निर्णय , कांदा निर्यात होणार नाही , देशभर कांद्याचा वांधा होण्याची चिन्हे ….\nदेशभरात कांद्याच्या प्रति किलो दरांमध्ये वाढ झाली असून संभाव्य परिस्थिती लक्षात घेता मोदी सरकारने सर्व…\nLoksabhaNewsUpdate : संसदेत दररोज फक्त 4 तास कामकाज, संसदेच्या सलामीलाच खा. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केल�� हे प्रश्न….\nलोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बेरोजगारी आणि कोरोनाचा विषय सभागृहात मांडला.कोरोनामुळे आपल्यासह जगभरातील बहुतांश देशांना मोठा…\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nMaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधील डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द \nMaharashtraCoronaUpdate : मंत्री नितीन राऊत आणि हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची बाधा\nEducationNewsUpdate : पालकांसाठी महत्वाची बातमी : जाणून घ्या नव्या निर्णयानुसार पहिलीतील विद्यार्थ्यांचे वय काय असेल \nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात 313 नवे रुग्ण , जिल्ह्यात 23277 कोरोनामुक्त, 6040 रुग्ण��ंवर उपचार सुरू\nIndiaNewsUpdate : भारतीय न्यायव्यवस्थेवर माजी न्यायमूर्तींची कठोर शब्दात टीका , गेल्या सहा वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या अध:पतनास सुरुवात : जस्टीस अजित शहा\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nMaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधील डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द \nMaharashtraCoronaUpdate : मंत्री नितीन राऊत आणि हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची बाधा\nEducationNewsUpdate : पालकांसाठी महत्वाची बातमी : जाणून घ्या नव्या निर्णयानुसार पहिलीतील विद्यार्थ्यांचे वय काय असेल \nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात 313 नवे रुग्ण , जिल्ह्यात 23277 कोरोनामुक्त, 6040 रुग्णांवर उपचार सुरू\nIndiaNewsUpdate : भारतीय न्यायव्यवस्थेवर माजी न्यायमूर्तींची कठोर शब्दात टीका , गेल्या सहा वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या अध:पतनास सुरुवात : जस्टीस अजित शहा\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हज��र ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nMaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधील डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द \nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी September 19, 2020\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती September 19, 2020\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त September 19, 2020\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या September 19, 2020\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत September 19, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/business-news/article/gold-and-silver-rate-9-september-2020-mumbai-pune-jalgaon-kolhapur-latur-nashik-sangli-baramati/311976", "date_download": "2020-09-19T11:31:28Z", "digest": "sha1:6HMBUK4AJ4GO4V6JGYSI6A2D356WMSGP", "length": 14374, "nlines": 109, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " सोने चांदी आजचा भाव, ९ सप्टेंबर २०२०: सोने चांदीत पुन्हा घसरण, फटाफट चेक करा ९ सप्टेंबरचा भाव Gold and Silver Rate 9 September 2020 Mumbai Pune jalgaon kolhapur latur nashik sangli bar", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nसोने चांदी भाव, ९ सप्टेंबर २०२०: सोने चांदीत पुन्हा घसरण, फटाफट चेक करा ९ सप्टेंबरचा भाव\nसोने चांदी भाव, ९ सप्टेंबर २०२०: सोने चांदीत पुन्हा घसरण, फटाफट चेक करा ९ सप्टेंबरचा भाव\nGold and Silver Rate| वायदा बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या व्यापारी सत्रात बुधवारी सोन्यात चांगली घट पाहायला मिळाली आहे. . सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.\nसोने चांदी आजचा भाव, ९ सप्टेंबर २०२०\nवायदा बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या व्यापारी सत्रा�� बुधवारी सोन्यात चांगली घट पाहायला मिळाली आहे. . सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर बुधवारी सकाळी चांदीत घट पाहायला मिळाली.\nसोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात किरकोळ घट आली.\nGold Price , सोने चांदी भाव, ९ सप्टेंबर २०२०: नवी दिल्ली : वायदा बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या व्यापारी सत्रात बुधवारी सोन्यात चांगली घट पाहायला मिळाली आहे. . सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली. एमसीएक्स (MCX)वर सकाळी १० वाजून १९ मिनिटांनी पाच ऑक्टोबर २०२० च्या सोन्याचा वायदा भावात ०.४८ टक्के म्हणजे २४७ रुपयांची घट होऊन प्रती १० ग्रॅम ५१ हजार १०६ रुपयांवर ट्रेंड करत होता. या सोबत ०.५१ टक्के म्हणजे २६३ रुपयांची घट दिसून आली, ५१ हजार ३३० रुपये प्रति १० ग्रॅम वर ट्रेंड करताना दिसत आहे. जागतिक स्तरावर बुधवारी सोन्याच्या वायदा किंमतीत घट दिसून आली.\nदुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी चांदीच्या वायदा किंमतीत घट दिसली आहे. एमसीएक्सवर चार सप्टेंबर २०२० च्या चांदीचा भाव बुधवारी सकाळी १० वाजून ३१ मिनिटांनी ०.९३ टक्के म्हणजे ६३६ रुपयांच्या घटीसह ६७ हजार ८५८ रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. जागतिक स्तरावर बुधवारी चांदीच्या वायदा किंमतीत घट दिसून आली. सप्टेंबरमध्ये चांदीच्या किंमती गेल्या महिन्याच्या तुलनेत सुमारे १० हजार रुपये प्रती किलोग्रॅमपर्यंत घट दिसून आली आहे.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर बुधवारी वायदा भावात घट पाहायला मिळाली. कॉमेक्सवर सोने ऑक्टोबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या ६.७० डॉलर म्हणजे ०.३४ टक्के घटीसह १९३६.५० डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव ०.१३ टक्के म्हणजे २.५०डॉलरच्या घटीसह १९२९.५३ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर बुधवारी सकाळी चांदीत घट पाहायला मिळाली. कॉमेक्सवर डिसेंबरच्या करारची चांदीचा वायदा भाव गेल्या सत्राच्या ०.६२ डॉलर म्हणजे १.१७ टक्के वाढीसह २६.८३ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव ०.०६टक्क��� म्हणजे ०.०२ डॉलरच्या वाढीसह २६.६७ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.\nमहाराष्ट्रात सोने चांदी झाले स्वस्त\nसोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात किरकोळ घट आली. आज सोनं प्रति ग्राम १० ग्रॅम ५० रुपयांनी स्वस्त झाले. प्रति १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५० हजार ५०० रुपयांवर सुरू आहे. तर प्रति १० ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४९ हजार ५०० रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर ५० हजार ५५० रुपयांवर बंद झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ४९ हजार ५५० रुपयांवर बंद झाला होता.\nसोन्याच्या दरासोबत चांदीच्या दरात सुरूवातीला भरघोस वाढ दिसून आली. चांदीत ८५० रुपये प्रति किलोची वाढ झाली. काल ६८ हजार ००० वर असलेली चांदी आज ६७ हजार ९०० रुपयांवर विक्री सुरू आहे.\nपाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)\nशहर आजचा दर कालचा दर\nमुंबई ५० हजार ५०० ५० हजार ५५०\nपुणे ५० हजार ५०० ५० हजार ५५०\nजळगाव ५० हजार ५०० ५० हजार ५५०\nकोल्हापूर ५० हजार ५०० ५० हजार ५५०\nलातूर ५० हजार ५०० ५० हजार ५५०\nसांगली ५० हजार ५०० ५० हजार ५५०\nबारामती ५० हजार ५०० ५० हजार ५५०\nपाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)\nशहर आजचा दर कालचा दर\nमुंबई ४९ हजार ५०० ४९ हजार ५५०\nपुणे ४९ हजार ५०० ४९ हजार ५५०\nजळगाव ४९ हजार ५०० ४९ हजार ५५०\nकोल्हापूर ४९ हजार ५०० ४९ हजार ५५०\nलातूर ४९ हजार ५०० ४९ हजार ५५०\nसांगली ४९ हजार ५०० ४९ हजार ५५०\nबारामती ४९ हजार ५०० ४९ हजार ५५०\nपाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)\nशहर आजचा दर कालचा दर\nमुंबई ६७ हजार ९०० ६८ हजार ०००\nपुणे ६७ हजार ९०० ६८ हजार ०००\nजळगाव ६७ हजार ९०० ६८ हजार ०००\nकोल्हापूर ६७ हजार ९०० ६८ हजार ०००\nलातूर ६७ हजार ९०० ६८ हजार ०००\nसांगली ६७ हजार ९०० ६८ हजार ०००\nबारामती ६७ हजार ९०० ६८ हजार ०००\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[VIDEO]: एअर इंडिया, भारत पेट्रोलियम कंपन्यांची लवकरच विक्री, सरकारला होणार 'इतक्या' कोटींचा फायदा\nPMC बॅक घोटाळा प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक\nआधार-पॅन कार्ड लिंक केलं नाहीये मग ही बातमी वाचाच\n[VIDEO]: PMC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, बँकेवर आरबीआयचे निर्बंध\n[VIDEO]: Share Market: शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 769 अंकांची घसरण\nपाकिस्तानने ड्रोनमधून टाकलेली शस्त्र जप्त\nएका दिवसात १२४७ रुग्णांचा मृत्यू, महाराष्ट्रातील आकडा किती\nआधी गूगनले नियमभंग केल्याप्रकरणी पेटीएमवर केली होती कारवाई\nचीनसाठी हेरगिरी, पत्रकाराला अटक\nजाणून घ्या कसे काम करते एनटीआरओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/ecil-recruitement-2019/", "date_download": "2020-09-19T11:56:20Z", "digest": "sha1:Y57ICABCVZOYFOY6SAM44C4ZIHUZOZ7O", "length": 8006, "nlines": 97, "source_domain": "mahabharti.in", "title": "ECIL Recruitement 2019. Invited to apply for the post.", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nइलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०१९\nइलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०१९\nइलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे कनिष्ठ तांत्रिक अधिकारी पदांच्या २०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०१९ आहे.\nआवेदन प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. ECIL ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर या पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख ११ ऑक्टोबर आहे. ECILच्या अधिकृत संकेतस्थळ careers.ecil.co.in वरून अर्ज करू शकता. उमेदवारांना अर्ज करायचा असल्यास कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन इंजिनिअररिंग मधून पदवी मिळालेली असणे आवश्यक आहे.\nज्युनिअर टेक्निकल ऑफिसर या पदांसाठी अर्ज दाखल केल्यानंतर परिक्षार्थी विद्यार्थांना एक लेखी परिक्षा द्यावी लागणार आहे. त्यामध्ये पास झालेल्या उमेदवारांना कागपत्रांसह पडताळणीसाठी बोलावले जाणार आहे.\nपदाचे नाव – कनिष्ठ तांत्रिक अधिकारी\nशैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे अभियांत्रिकी पदवी असावी.\nवेतनश्रेणी – रु. २०,०७२/-\nअर्ज पद्धती – ऑनलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ ऑक्टोबर २०१९ (संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.)\nदोनशे जागा कॉन्ट्रक्ट बेसेसवर असतील. चार महिन्यांसाठी सर्वांची निवड करण्यात येणार आहे. या काळात 20,072 रूपये पगार दिला जाणार आहे. सर्व प्रक्रियेनंतर निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना १५ दिवसांत कामावर रूजू व्हावे लागेल. कामावर रूजू झालेल्या उमेदरांना भारतामधील विविध राज्याच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात काम करावे लागणार आहे.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nमहावितरण अहमदनगर येथे शिकाऊ तारमार्गतंत्री पदाच्या एकूण 195 रिक्त…\nUPSC 2020 परीक्षेची तारीख जाहीर\nGNM प्रवेश सूचना ठाणे 2020-2021\nTISS मुंबई येथे विविध पदांची भरती सुरु\nभारतीय पुनर्वास परिषद अंतर्गत विविध पदांची भरती\nNHM भंडारा अंतर्गत विविध पदांची भरती\nमोठी बातमी – 90 हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार\nNHM गोंदिया मध्ये 57 पदांची भरती\nतलाठी भरती सराव प्रश्नसंच 2 – आजचा नवीन प्रश्नसंच\nनागपूर महानगरपालिका येथे ANM पदाच्या 23 रिक्त पदांची भरती\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=4751", "date_download": "2020-09-19T11:15:17Z", "digest": "sha1:FSGTC7MRD67LJXRO44YDORG32PUERXMS", "length": 5279, "nlines": 68, "source_domain": "m4marathi.com", "title": "पाणी पिताय ना? – m4marathi", "raw_content": "\nआजकाल धावत्या युगातही काही जण कटाक्षाने आपल्या शरीराकडे, तसेच तब्येतीकडे विशेष लक्ष देताना दिसतात, पण हे सगळं करत असताना काही साध्या-साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. याचेच उदाहरण म्हणजे पाणी. दिवसभरात तुम्ही किती पाणी पिता आणि त्यामुळे तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. पहाटे उठल्यावर एक ग्लासभर पाणी पिणे कधीही योग्य असल्याचे सांगितले जाते. यामुळे तुमची त्वचा कोरडी पडत नाही. सकाळी कोमट पाणी प्यायल्याचाही फायदा होतो. त्यात मध किंवा लिंबू टाकून प्यायल्यास शरीरातील टॉक्सिक एलिमेंट बाहेर टाकण्यास मदत होत असते. अतिशय जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास आरोग्याला धोकादायक असते, पण जास्त प्रमाणात कमी पाणी प्यायल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढल्याची उदाहरणेही आहेत. कोमट पाणी, लिंबू पाणी प्यायल्याने एनर्जीची लेव्हल वाढते आणि पचन क्रिया उत्तम राहण्यास मदत होते. पाणी प्यायल्याने शरीरातील जळजळ होण्याचे प्रमाण कमी होते. कोमट पाणी प्यायल्यास पित्त आणि कफ दोष होत नाही. जेवणानंतर लगेच पाणी पिणे टाळावे, पाणी लगेच प्यायल्यास जेवण पचण्यास वेळ लागतो, काकडी, खरबूज आणि आइस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. सर्दी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने फॅट वाढतात. सो, मग तुम्ही व्यवस्थित पाणी पिताय ना\nअपघातामध्ये अवयव तुटल्यास काय कराल\nजीभ स्वच्छ ठेवा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://ybchavan.in/index.php/marathi-books/2016-04-26-07-30-05", "date_download": "2020-09-19T11:16:25Z", "digest": "sha1:53K3PP7777NWZVRIIPOSIRIZ2VFEKY5A", "length": 7546, "nlines": 91, "source_domain": "ybchavan.in", "title": "यशवंतराव चव्हाण - राजकारण आणि साहित्य", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला (मराठी)\nप्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे\nतुम्ही येथे आहात :\nयशवंतराव चव्हाण - राजकारण आणि साहित्य\nसंपादक : भास्कर लक्ष्मण भोळे\nEbook साठी येथे क्लिक करा\nराजकारण्यांचे मार्ग किती पसंत पडतात कोण जाणे. कांही जीवन निष्ठा आणि परिस्थितीचे निदान यांच्यावर अवलंबून राहून निर्णय घ्यावे लागतात. माझ्या जीवनांत असे प्रसंग अनेक आलेले आहेत. अशाच एका प्रसंगातून मी आज चाललो आहे. अनेक मित्रांचे गैरसमज झाले परंतु त्याची चिंता करता उपयोगी नाही...''\nमहाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्याही राजकारणात आपले वेगळेपण सांभाळून अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडलेले यशवंतराव चव्हाण हे एक असामान्य नेते होते. १९८४ च्या अखेरीस त्यांचे निधन झाले. निधनप्रसंगी यशवंतरावांचा अनेक परींनी तेजोभंग झालेला होता. बजुजन-समाजातून वर आलेला आणि अनेक अतुलनीय अभिजात गुणांची स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात जाणीपूर्वक जोपासना केलेला हा धुरंधर मुत्सद्दी श्रीमती गांधींच्या विधिनिषेधशून्य राजकारणामुळे सर्वस्वी निःसंदर्भ व एकाकी ठरून राजकीय विजनवासात कालक्रमणा करीत असताना त्यांचा देहांत झाला. यशवंतरावांच्या या अशा, परिस्थितिवशात अधिकच शोककारी ठरलेल्या निधनामुळे प्रस्तुत लेखकाला त्यांच्या व्यक्तिमत्वाचे व नेतृत्वाचे विश्लेषण करण्यची बुद्धी झाली आणि तो तेव्हापासूनच साधनांच्या जुळवाजुळवीस लागला.\nया वर्षी दिवाळी अंकांसाठी संपादकांनी केलेल्या मागण्या पूर्ण करताना निरनिराळ्या विषयांवर संकीर्ण लेखन करून काळ आणि श्रम घालवण्याऐवजी यशवंतरावांच्याच व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर स्वतंत्र लेख लिहून ते सार्थकी लावावेत, असे ठरवले. त्यानुसार काही लेख दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झाले. सदर पुस्तक हे त्या लेखांच्या निमित्ताने केलेल्या परिश्रमांचेच फलित आहे.\nयशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार\nयशवंतराव इतिहासाचे एक पान..\nयशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण\nयशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा\nयशवंतराव चव्हाण: व्यक्तित्व व कर्तृत्व\nश्री. यशवंतराव चव्हाण अभिनंदन ग्रंथ\nपुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित\nकॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://karyarambhlive.com/news/1802/", "date_download": "2020-09-19T13:15:57Z", "digest": "sha1:NVFVBULFAJZK6CXTPURQWRX5EJC5MKDS", "length": 10931, "nlines": 132, "source_domain": "karyarambhlive.com", "title": "पंढरपुरात 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू", "raw_content": "\nपंढरपुरात 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू\nन्यूज ऑफ द डे महाराष्ट्र\nउद्या दुपारपासुन लागू होणार आदेश\nपंढरपुर ः आषाढी एकादशीच्या अनुशंगाने पंढरपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणुन उद्या दुपारपासुन 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार आहे. आषाढी वारी अखेरच्या टप्प्यात आहे. 1 तारखेला आषाढी एकादशी आहे. परंतु कोरोनामुळे कोणालाही पंढरपुरात प्रवेश दिला जात नाही. सोलापूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी ही माहिती दिली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.\nआषाढी एकादशीच्या निमित्ताने वारीच्या माध्यमातून दरवर्षी 12 ते 15 लाख वारकरी पंढरपुरात येतात. परंतु यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर ठरवून दिलेल्या मानाच्या पालख्यांनाच शहरात प्रवेश दिला जाणार आहे. नाकाबंदीही केलेली आहे. गर्दी होऊ नये यासाठी 29 जून ते 2 जुलैपर्यंत संचारबंदीचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु व्यापारी आणि लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करुन 30 जून रोजी दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत संचारबंदीचा नवीन प्रस्ताव मान्य केला आहे. अशीही माहिती त्यांनी दिली.\nया संचारबंदीत सर्व अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहें. तसंच परवानगी असलेल्या पास धारकांना, पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना यांनाही संचारबंदीत सूट असेल.\nघरासमोर मुरुम टाकल्याच्या रागातून एकाचे डोके फोडले\nइकडे कोरोना ‘आ’ वासून होता अन् तिकडे अधिकारी गूल खेळ�� होते\nबीड जिल्ह्यात पुन्हा तीन पॉझिटीव्ह\nबीड जिल्हा : आज सकाळी पुन्हा 7 पॉझिटिव्ह\nस्कार्पिओ दुचाकीच्या धडकेत एक ठार एक जखमी\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nपैठणच्या संंतपीठाचा 40 वर्षाचा वनवास संपणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\nपुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद\nनाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nपैठणच्या संंतपीठाचा 40 वर्षाचा वनवास संपणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\nपुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद\nनाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीडमधील 1, केजचे चौघे पॉझिटिव्ह\nसलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on सलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nबियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on बियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nबीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह\nबालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nJune 17, 2020 June 17, 2020 Comments Off on बालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nदैनिक कार्यारंभ चे हे लाईव्ह न्यूज पोर्टल आहे.\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nपैठणच्या संंतपीठाचा 40 वर्षाचा वनवास संपणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_458.html", "date_download": "2020-09-19T12:36:28Z", "digest": "sha1:RILLI57YS2NQ4UAOWLWL4FMVAKI34FPM", "length": 4449, "nlines": 58, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "काळे हरभरे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात,फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित !", "raw_content": "\nकाळे हरभरे आ��ोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात,फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित \nbyMahaupdate.in शनिवार, जानेवारी १८, २०२०\nहरभ-यातून शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. काळे हरभरे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. यात आयर्न, सोडियम व सेलेनियम यांचा मुबलक साठा असतो.\nरात्रभर भिजवून आणि मोड आणून हरभरे खाल्ल्यास त्याने व्हिटॅमिन आणि बी कॉम्प्लेक्सचे प्रमाणही सुधारते. हरभ-यातील प्रोटीन घटक शरीरातील ऊर्जा वाढवतात व अमायनो एसिडमुळे पेशींचे नुकसान टळते.\nवाटीभर हरभ- यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहू शकता. हरभ-यातील रेझीस्टंट स्टार्चमुळे पचन सुधारते तसेच बद्धकोष्ठतेची समस्या दूर राहण्यास मदत करते. हरभ- यामुळे ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेही व्यक्तींनी हरभरा खाणे चांगले असते.\nआयर्नच्या कमतरतेमुळे एनिमियाची समस्या वाढते. हरभ-यातील आयर्न घटक हिमोग्लाबिन वाढवण्यास मदत करतात. यासाठी भिजवलेला हरभरा मधात मिसळून खावा.\nहरभ- यामुळे चेह -यावरील डाग , सूज, खाज येण्याची समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते. त्यामुळे चेहरा चमकदार होतो . हरभ-याचे पीठ दूध किंवा दह्यात मिसळून चेह-याला लावा व काहीवेळाने चेहरा धुवा.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://hindi.watv.org/news/content.asp?idx=41279&page=3&back=all", "date_download": "2020-09-19T12:18:06Z", "digest": "sha1:OJUBDH6SJERAODMAMDETKBM3TD5OPGRG", "length": 6629, "nlines": 99, "source_domain": "hindi.watv.org", "title": "चर्च ऑफ गॉड वर्ल्ड मिशन सोसाइटी", "raw_content": "\nचर्च ऑफ गॉड वर्ल्ड मिशन सोसाइटी\nमिशन की वर्तमान स्थिति\nजीवन का सत्य 부메뉴\nबाइबल के प्रश्न एवं उत्तर\nचर्च की खबरें 부메뉴\nसमाज का योगदान 부메뉴\nक्या पासवर्ड भूल गए है\nमिशन की वर्तमान स्थिति\nबाइबल के प्रश्न एवं उत्तर\nपूरे संसार में,ज्योति चमकाता चर्च ऑफ गॉडचर्च का परिचय वीडियो\nचर्च का परिचय वीडियो\nपुणे - संपुर्ण जगात “एकत्र मिळुन गुन्हा कमी करु” ह्या मोहिमे अ���तर्गत भिंत रंगवून\nविद्यार्थी' स्वयंसेवकांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात | Asez\nइनामों की सूचीचर्च ऑफ गॉड देश व समाज की समृद्धि में योगदान देता है\nसर्वाधिकार: चर्च ऑफ गॉड वर्ल्ड मिशन सोसाइटी, सभी अधिकार सुरक्षित\nपीओ बॉक्स 119, संगनाम बुनदांग पोस्ट ऑफिस, बुनदांग–गु, संगनाम–सी, ग्यंगगी–दो, कोरिया/ फोन: 82-31-738-5999 / फेक्स: 82-31-738-5998 / फ़ोन: 82-31-738-5999 / फैक्स: 82-31-738-5998\nव्यक्तिगत जानकारी का उपयोग करने की नीति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/02/blog-post_989.html", "date_download": "2020-09-19T11:58:42Z", "digest": "sha1:E5EVCROIWYQ7HL3WOUZ72GFY5XPKCQHC", "length": 12967, "nlines": 121, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (१७७) कन्या येणार आहेत", "raw_content": "\nHomeदररोजच्या नित्य पारायणासाठीक्र (१७७) कन्या येणार आहेत\nक्र (१७७) कन्या येणार आहेत\nएकदा महाराज अक्कलकोटाबाहेरील असलेल्या श्रीरामचंद्राच्या देवालयात एक प्रहरापर्यंत बसले तेथून ते आंब्याच्या वाडीत एका आंब्याच्या झाडाच्या सावलीत जाऊन बसले त्यांच्या मागून सर्व सेवेकरी मंडळीही तेथे गेली सेवेकर्यांनी श्री स्वामींना प्रार्थना केली की महाराज येथे काहीच भोजनाची तयारी नाही व वार्याने दिवाही राहत नाही काय करावे करिता श्री स्वामींनी कृपा करुन अक्कलकोटात चलावे तेव्हा समर्थ म्हणाले कन्या येणार आहेत हा वाक्यार्थ कोणासही कळेना तेव्हा समर्थ म्हणाले चोरांपासून मंडळीचे निवारण व्हावे म्हणून चार भुजंग तुमच्या रक्षणास ठेविले आहेत असे सांगून महाराज निद्रिस्त झाले सेवेकरीही झोपले सुमारे मध्यान्ह रात्रीच्या समयास काही चोर सामान नेण्याकरता आले सामानास हात घालीत आहेत तोच चार मोठे भुजंग धावत येऊन चोरांचे मागे लागले भुजंगास पाहून चोर पळू लागले चोरांची चाहूल लागल्यामुळे सर्व सेवेकरी जागृत झाले दिवे लावून पाहतात तो महाभुजंग सर्वांस आश्चर्य वाटले व चोरही पळून गेले.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nया लीलेत श्री स्वामी समर्थांचे आंब्याच्या वाडीत जाणे सेवेकर्यांचेही त्यांच्या मागोमाग जाणे भोजनाची व्यवस्था नाही दिवाही राहत नाही हे सांगणे कन्या येणार आहे याचा कुणासही अर्थ न कळणे चोरापासून संरक्षण म्हणून चार भुजंग सर्व सुरक्षित वरकरणी साध्या सोप्या वाटणाऱ्या श्री स्वामी समर्थांच्या या लीलेतून फार मोठा प्रबोधन आशय व्यक्त झाला आहे ते आंब्याच्या वाडीत जाऊन बसले सेवेकरीही बरोबर होतेच ते मात्र म्हणू लागले तेथे भोजनाची काहीच तयारी नाही ही लीला संधिकाळात घडली कारण वार्याने दिवाही राहत नाही अशी सेवेकर्यांची तक्रार होती खाण्या पिण्याचाच विचार करणाऱ्यांना कन्या येणार आहेत या श्री स्वामींच्या उदगाराचा बोध होत नव्हता कसा होणार येथे खायला नाही प्यायला नाही चला अक्कलकोटला असा सततचा लकडा सेवेकर्यांनी श्री स्वामींमागे लावला होता पण श्री स्वामी तर हेतूपूर्वक संध्यासमयी येथे मुक्काम ठोकून बसले होते त्यांची अवज्ञा कोण करणार श्री स्वामींच्या या कृतीचा मथितार्थ काय निर्गुण संध्यासमयी कोणत्याही प्रकारच्या विषयांच्या उपभोगास मुळीच स्थान नसते आणि येथे विषयांचा उपभोग न मिळणे हीच उपासमार सर्व सेवेकरी म्हणजे इंद्रिये उपासमारीच्या भीती पोटीच सर ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये चुळबुळत होती अस्वस्थ होती म्हणूनच ती सारी मंडळी आंब्याची वाडी म्हणजे परमार्थ अध्यात्म सोडून आपल्या मूळ प्राकृतिक स्वरुपाकडे म्हणजेच घर प्रपंचाकडे वळण्याची घाई करीत होते पण श्री स्वामी ऐकण्यास तयार नव्हते त्यांनी सर्वांना दक्ष राहण्याची सूचना दिली मध्यरात्री चोर येतील आणि तुम्हाला नागवतील म्हणून तुमच्या संरक्षणासाठी चार भुजंग ठेवले आहेत हे चार चोर म्हणजे\n१) कषाय = विषय सेवन\n२) लय = निद्रा\n३) आवरण = अज्ञान विक्षेप भ्रम भय आदींचे बुद्धीवरील आवरण म्हणजे अज्ञान\nहे ते चार चोर होत हेच चार चोर कर्मेंद्रियांना व ज्ञानेंद्रियांना नागवतील हे जाणूनच श्री स्वामींनी अध्यात्म सत्संग वासना त्याग अथवा वासना नियंत्रण आणि प्राणायामाचा राजयोग हे चार भुजंग इंद्रियांच्या रक्षणासाठी ठेवले आहेत या विघ्नरुपी चोरांनी मध्यरात्री म्हणजे अज्ञान = अविद्येच्या तामसी अवस्थेत इंद्रियावर डाका घालताच या चार भुजंगांनी त्यास पळवून लावले या भुजंगापुढे या विघ्नांचा टिकाव लागणे शक्यच नाही तेव्हा आपण साधक उपासक सेवेकरी भक्त आदींनी दररोजच्या जीवनात वावरताना आचार विचार आणि व्यवहार करताना वरील कषाय लय आवरण आणि रसास्वाद या चार चोरांपासून सतत जागरुक राहवे हाच या लीलाकथेतून अर्थबोध घ्यायचा आहे.\nश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हच��्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/ncp-anil-gote-bjp-devendra-fadanvis-shivsena-maharashtra-sgy-87-2-2054100/", "date_download": "2020-09-19T13:30:04Z", "digest": "sha1:K35ODYIWRUG2TYKUWSZNC4ZYAMV5U2QD", "length": 13751, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "NCP Anil Gote BJP Devendra Fadanvis Shivsena Maharashtra sgy 87 | पाच वर्षांत फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडून काढला – अनिल गोटे | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nपाच वर्षांत फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडून काढला – अनिल गोटे\nपाच वर्षांत फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडून काढला – अनिल गोटे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर टीका केली आहे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर टीका केली आहे. पाच वर्षांत फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडून काढला अशी टीका अनिल गोटे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. तसंच स्वातंत्र्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याइतकं भ्रष्ट सरकार यापुर्वी कधीच सत्तेत आलं नव्हतं असंही ते म्हणाले.\nधुळे शहरातील भाजपाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी डिसेंबर महिन्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. महानगरपालिका निवडणुकीपासून गोटे यांनी पक्षात राहून भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. राष्ट्रवादीत आल्यानंतरही अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीका सुरु ठेवली आहे.\n“देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केले”\n“फडणवीस सरकारने पाच वर्षांत महाराष्ट्र ओरबाडून काढला. मी अतिशय जबाबदारीने वक्तव्य केलं आहे. मी याचे पुरावे देऊ शकतो. मी पुराव्याशिवाय, कागदपत्राशिवाय कधीच बोलत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केले. शिवस्मारकाच्या कामात इतका घोळ केला आहे की, उभ्या महाराष्ट्राने पायताणाने मारलं पाहिजे. शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही,” असं अनिल गोटे यांनी म्हटलं आहे.\n“माझ्याकडे प्रत्येक गावात काय घोटाळा केला आहे याची यादी”\n“मोपलवार यांच्याइतका भ्रष्ट माणूस जर देवेंद्र फडणवीस यांना चालत असेल तर काय बोलायचं काही सांगायची गरजच नाही. प्रत्येक गावात काय घोटाळा केला आहे याची यादी माझ्याकडे आहे,” असं सांगताना अनिल गोटे यांनी समृद्धी महामार्गातही घोटाळा झाला असल्याचा आरोप केला.\n“लोकांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा विश्वास उडाला”\nलोकांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा विश्वास उडाला आहे असं सांगताना फडणवीस यांच्या खोटारडेपणाला कंटाळून मी राजीनामा दिला असल्याचं अनिल गोटे यांनी सांगितलं. आपल्या पक्ष सोडण्याचं कारण सांगताना अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस दिलेला शब्द पाळत नाहीत असा आरोप केला.\n“मी त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं. पण ते सगळ्या गुंड, बदमाशांचे साथीदार आहेत हे लक्षात आलं. पक्ष सामान्य माणसांचा असतो. आता सगळी राजघराणी आमच्या पक्षात आली असं ते म्हणाले होते. राजघराण्यांसाठी पक्ष चालवता का शेवटचा गरीब माणूस आपल्या पक्षात राहील असं मी म्हटलं असतं. पण यांना राजघराण्याची पडली आहे,” अशी टीका अनिल गोटे यांनी केली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी ���मिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 मोदी-शाह यांचं राजकारण विद्यार्थ्यांच्या रक्तात भिजलेलं : शिवसेना\n2 विरारमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या\n3 पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/aggabai-sasubai-fame-asavari-aka-nivedita-saraf-cooking-different-dishes-in-lockdown-ssv-92-2148685/", "date_download": "2020-09-19T12:52:36Z", "digest": "sha1:ZKWTDYOXGATTDOI42XIZZ54BJKDRPWMR", "length": 12544, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "aggabai sasubai fame asavari aka nivedita saraf cooking different dishes in lockdown | ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील आसावरी खऱ्या आयुष्यातही आहे सुगरण | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\n‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील आसावरी खऱ्या आयुष्यातही आहे सुगरण\n‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील आसावरी खऱ्या आयुष्यातही आहे सुगरण\n\"मला जेवण करून खायला घालायला खूप आवडतं, खूप लोक माझ्या घरी माझ्या हातचं जेवून जातात. त्यामुळे मी केलेला स्वयंपाक चांगला होत असावा\", असं त्या म्हणतात.\nकरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. लॉकडाउनमुळे देशभरातील लोक आता आपल्या घरातच कैद झाले आहेत. मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे सर्व कलाकार देखील घरीच राहून आपला वेळ घालवत आहेत. त्यामुळे कलाकारांना त्यांची आवड-निवड जपण्यासाठी मोकळा वेळ मिळाला आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेला आणि त्यातील कलाकारांना सर्वजण मिस करत आहेत.\nअभिनेत्��ी निवेदिता सराफ या देखील त्यांच्या आवडत्या गोष्टी करताना दिसतायेत. अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतून त्या आसावरीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. मालिकेत आसावरीला स्वयंपाकाची प्रचंड आवड असल्याचं दाखवण्यात आलं आहे. आसावरी एक उत्तम सुगरण आहे आणि तिच्यासारखंच निवेदिता यांनादेखील स्वयंपाक करायला खूप आवडतं. ‘मला जेवण करून खायला घालायला खूप आवडतं, खूप लोक माझ्या घरी माझ्या हातचं जेवून जातात. त्यामुळे मी केलेला स्वयंपाक चांगला होत असावा असं मला वाटतं,’ असं त्या म्हणतात.\nलॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेत निवेदिता त्यांच्या घरी रोज वेगवेगळे पदार्थ बनवत असततात. त्यांच्या रेसिपीज चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांचं स्वत:चं युट्यूब चॅनेलही असून त्यावर त्यांचे स्वयंपाक करतानाचे अनेक व्हिडिओ त्या पोस्ट करत आहेत. निवेदिता यांनी नुकताच ‘व्हेजिटेबल स्टू’ या पदार्थाची रेसिपी चाहत्यांसोबत शेअर केली होती. चाहत्यांनाही ही रेसिपी आवडली असून या व्हिडीओवर त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 Video : लॉकडाउन काळात मन रमवण्यासाठी सईने शोधला उपाय\n2 रामायणातील ‘हे’ दृश्य साकारणं अरुण गोविल यांच्यासाठी होतं सर्वात आव्हानात्मक\n3 रामायणात लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सुनील लहरींनी सांगितला ‘तो’ अभूतपूर्व अनुभव\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/article-about-small-screen-advantages-1757784/", "date_download": "2020-09-19T12:02:22Z", "digest": "sha1:4NVJQGEDBBNO45PW23MKCLGRQ3ZCN3R2", "length": 27370, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about Small screen advantages | छोटा पडदा, मोठा फायदा | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nछोटा पडदा, मोठा फायदा\nछोटा पडदा, मोठा फायदा\nचित्रपटगृहात एकत्र जाऊन मस्त आरामात खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे.\nचित्रपटगृहात एकत्र जाऊन मस्त आरामात खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्याऐवजी चित्रपट रसिक कुटुंबासह घरी चित्रपट पाहणे पसंत करू लागले आहेत. याचे परिणाम मोठय़ा प्रमाणावर दिसू लागले आहेत. एखादा चित्रपट पहिल्यांदा दूरचित्रवाणीवर लागल्यावर टीआरपीचे कसे विक्रम रचले जातात हे गेल्या दोन वर्षांतल्या बार्कच्या अहवालावरून दिसतं आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मचे आव्हान असूनही टीव्हीवर चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने ही प्रेक्षकसंख्या आपल्याकडे वळवण्यासाठी वाहिन्यांनीही कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांत हिंदी-मराठी वाहिन्यांवर लोकप्रिय चित्रपटांच्या वर्ल्ड टेलीव्हिजन प्रीमिअरची एकच गर्दी होऊ लागली आहे अगदी सप्टेंबरच्या या शेवटच्या आठवडय़ातही ही चित्रपट स्पर्धा वाहिन्यांवर बघायला मिळणार आहे.\nहिंदी चित्रपट दाखवणाऱ्या २५च्या आसपास वाहिन्या आहेत. त्यातही स्टार गोल्ड, झी सिनेमा, सोनी मॅक्स, अ‍ॅण्ड पिक्चर्स, रिश्ते सिनेप्लेक्स, यू टीव्ही मूव्हीज यांसारख्या चित्रपट वाहिन्यांवर नवे चित्रपट सर्वात आधी दाखवण्याची चुरस लागली आहे. त्याचबरोबर स्टार प्लस, कलर्स, झी सिनेमा अशा हिंदी मनोरंजन वाहिन्यांवरही नवे चित्रपट दाखवले जातात. त्याला इतर मालिकांपेक्षा जास्त प्रेक्षकसंख्या मिळते. तर मराठी प्रेक्षकांना झी मराठी, कलर्स मराठी, स्टार प्रवाह आणि झी टॉकीज या वाहिन्यांवर नवे चित्रपट पाहण्याची पर्वणी मिळते आहे.\nयाविषयी झी मराठीचे व्यवसाय प्रमुख नीलेश मयेकर म्हणाले, यामध्ये दोन गोष्टी आहेत. चित्रपट कुठल्या वाहिनीवर दाखवला जातो आहे. एखाद्या मोठय़ा वाहिनीवर चित्रपट लागला तर त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे तो चित्रपट गाजलेला आणि दर्जेदार असला पाहिजे. म्हणजे एखादा चित्रपट चांगला होता, तो चित्रपटगृहात बघायला जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे बघायचा राहिला आहे, अशी भावना प्रेक्षकांच्या मनात असते. तेव्हा तो आता चुकवू नये, या भावनेने ते बघतात. त्यामुळे वाहिनी महत्त्वाची, त्याचबरोबर तो चित्रपट कुठला हेही महत्त्वाचे आहे. नवा चित्रपट पहिल्यांदा लागतो तेव्हा नेमका कसा प्रतिसाद असतो हे बार्कच्या अहवालानुसार पाहिले तर त्या चित्रपटामुळे वाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येत सातत्याने वाढ झालेलीच दिसून येते.\nया वर्षी जानेवारी ते सप्टेंबरचा पहिला आठवडा पाहता बऱ्याच हिंदी चित्रपटांनी चांगली प्रेक्षकसंख्या मिळवली. ‘पॅडमॅन’, ‘सोनू के टीट्टू की स्वीटी’, ‘हिचकी’, ‘रेड’, ‘परमाणु’, ‘बाघी २’, ‘व्हीआयपी २’, ‘फास्टर फेणे’ या चित्रपटांना टीव्हीवर चांगलाच प्रतिसाद मिळाला. परंतु चांगले मराठी चित्रपट येऊनही ते वाहिन्यांवर पाहायला मिळत नाहीत, अशी मराठी प्रेक्षकांची तक्रार आहे. सोनी मराठीचे प्रमुख अजय भालवणकर म्हणाले की, सोनी मराठीने १०० चित्रपटांचे सॅटेलाईट हक्क विकत घेतले असून ते चित्रपट वाहिनीवर दाखवायला सुरुवात केली आहे. ‘शेंटीमेंटल’ हा चित्रपट दाखवून आम्ही प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांच्या ५० वर्षीय चित्रपट कारकीर्दीचा सोहळा साजरा करणार आहोत. त्यामुळे आठवडाभर अशोक सराफ यांचे गाजलेले चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतील असे त्यांनी सांगितले.\nअनेकदा लोकप्रिय चित्रपट कितीही जुने झाले तरी टीव्हीवर टीआरपीच्या शर्यतीत कायम आघाडीवर असतात, असे बार्कचा अहवाल सांगतो. ‘सूर्यवंशम’ चित्रपट १९९९ मध्ये प्रदर्शित झाल्यापासून हक्काचा प्रेक्षकवर्ग टिकवून आहे. या वर्षी बार्कच्या २���व्या आठवडय़ाच्या टीआरपी आकडेवारीनुसार हिंदी चित्रपट वाहिन्यांमधील पहिल्या पाच चित्रपटांमध्ये तो पहिल्या क्रमांकावर होता, तर ग्रामीण भागातील चित्रपट वाहिन्यांच्या आकडेवारीनुसारही तो पहिल्या क्रमांकावर होता.\nया वर्षी स्टार गोल्डने नवे चित्रपट दाखवण्यासंदर्भात महत्त्वाकांक्षी करार केला आहे. स्टार इंडियाचे हिंदी चित्रपटांचे व्यवसायप्रमुख हेमल झवेरी यांनी हिंदी वाहिन्यांवर दाक्षिणात्य प्रेक्षकसंख्या मोठय़ा प्रमाणात असली तरी हिंदी चित्रपटांनाच जास्त प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. या वर्षीचे काही गाजलेले हिंदी चित्रपट आणि येत्या वर्षांतील काही हिंदी चित्रपट यांचे एकत्रित मिळून सॅटेलाईट हक्क विकत घेतले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nमालिका या सवयीने पाहिल्या जातात तर चित्रपटासाठी खास वेळ काढून प्रेक्षक तो बघतात. चित्रपटादरम्यान दैनंदिन मालिकांचे प्रोमोज दाखवले जातात. त्यातून काही प्रेक्षक पुढे त्या वाहिनीवरील कार्यक्रम पाहण्यासाठी वळतात. नवा चित्रपट दाखवणे ही कुठल्याही वाहिनीसाठी महत्त्वाची गोष्ट आहे, कारण त्यात प्रेक्षक वाहिनीकडे खेचून आणण्याची क्षमता असते. भालवणकर पुढे म्हणाले की, नवा चित्रपट दाखवताना त्यासोबत त्यातले कलाकार दिग्दर्शकांचे चित्रीकरणाचे अनुभवही जाहिराती दरम्यान सांगत असतात, हीसुद्धा प्रेक्षकांसाठी एक अनमोल भेट असते.\nनीलेश मयेकर यांच्या मते चित्रपटाचे सॅटेलाईट हक्क (अधिकार) वाहिनीने खूप आधीच विकत घेतलेले असतात. त्यामुळे तो कधी लावायचा, हाच प्रश्न असतो. त्याचबरोबर नवे चित्रपट जास्त पाहिले जातात यामागे आर्थिक गणिते आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, एखादा चित्रपट कागदावर असताना विकत घेतला तर तो वाहिनीला अत्यंत स्वस्तात मिळू शकतो, पण प्रदर्शित होऊन गाजल्यावर विकत घ्यायला गेलो तर स्वाभाविकच त्याची किंमत खूपच असते. त्यामुळे साहजिकच चित्रपट निवडीवर मर्यादा येतात. हे जसं वाहिनीचं गणित आहे तसं प्रेक्षकांचंही खर्चाचं गणित यामागे आहे. एका कुटुंबातील काही जण चित्रपटगृहात गेले, तर आज ते त्यांना परवडू शकत नाही. ३०० ते ५०० पर्यंत चित्रपटाचे तिकीट आहे. कुटुंबातील पाच-सहा लोक एकत्र गेले तरी अडीच-तीन हजार रुपये खर्च होतात. तिथे मग खाणे-पिणे आले. अगदीच नाही म्हटले तरी हजारापर्यंत जाते. एका सर्वसामान्य कुटुंबाला ५०० रुपये खर्च करावे लागतात. जो माणूस महिन्याला २०-२५ हजार कमावतो, तो चित्रपटातून तीन तासांचा आनंद मिळवण्यासाठी २५ टक्के कमाई त्याला घालवावी लागते. तेव्हा मग इथे कशाला, काही दिवसांनी दूरचित्रवाणीवर आला की पाहू, असा विचार करून बरेच प्रेक्षक थांबतात, असे मयेकर यांनी सांगितले.\nएकंदरीत नवा चित्रपट दूरचित्रवाणीवर जास्तीत पाहिला जातो ही वाहिन्यांच्या दृष्टीने सुखावह बाब आहे. मात्र मराठी वाहिन्यांना अजूनही हे सुख मिळवण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. मराठी चित्रपट वेगवेगळ्या भाषांमध्ये डब झाले तर त्याचाही फायदा होऊ शकतो. त्यादृष्टीने सोनी मराठीचे प्रयत्न सुरू आहेत. चित्रपट वाहिन्यांवर सर्वात जास्त चित्रपट पाहिले जातात याची आकडेवारी चित्रपटगृहात पाहिल्या जाणाऱ्या प्रेक्षकसंख्येच्या तिप्पट आहे. त्यामुळे छोटा पडदाच मोठा झाला असून त्याने चित्रपटगृहालाच आपल्यात सामावून घेतले आहे, असे दिग्दर्शक निखिल अडवाणी म्हणाले.\nबॉलीवूड छोटय़ा पडद्यावर सिनेप्रचार आणि प्रसारासाठी अवलंबून आहे. त्याची ताकदही ते जाणून आहेत. त्याचप्रकारे मराठी चित्रपट निर्मात्यांनीही छोटय़ा पडद्याच्या लोकप्रियतेचा फायदा करून घेण्यासाठी पुढे यायला हवे, याबाबतीत प्रयत्न होताना दिसतात, पण याचा फायदा मोजक्याच चित्रपटांना न होता संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला व्हायला हवा.\nअनेकदा कलाकारांमुळेही या चित्रपटांची उत्सुकता असते. ‘शेंटिमेंटल’ हा अशोक सराफ यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट पहिल्यांदाच सोनी मराठी या नवीन वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. अशोक सराफ यांच्या मते प्रेक्षक तुमच्याशी अजूनही जोडलेला आहे याचा आनंद आपले चित्रपट टीव्हीवर दाखवले जातात तेव्हा होतो. आजही माझे जुने चित्रपट प्रेक्षक तितक्याच आवडीने बघतात. सोनी मराठी वाहिनीवर माझे गाजलेले चित्रपट दाखवले जाणार आहेत, त्यामुळे ‘शेंटीमेंटल’ या नव्या चित्रपटाला आणि माझ्या चित्रपटांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.\nगेल्या वर्षी ‘बाहुबली २’, ‘दंगल’, ‘रईस’, ‘टॉयलेट एक प्रेमकथा’, ‘जॉली एलएलबी २’, ‘टय़ुबलाईट’, ‘काबील’, ‘एम. एस. धोनी : अनटोल्ड स्टोरी’ शिवाय ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या���सारखे हिंदी चित्रपट दाखवण्यात आले. पण या चित्रपटात ‘बाहुबली २’ने सर्वात जास्त प्रेक्षकसंख्येचा विक्रम केला. गेल्या वर्षी बार्कच्या ४१व्या आठवडय़ाच्या अहवालानुसार ‘बाहुबली २’ हा चित्रपट सोनी मॅक्स, स्टार विजय (तमीळ) आणि स्टार मा या वाहिनीवर तेलुगूमध्ये दाखवण्यात आला. या तिन्ही वाहिन्यांवर त्याने प्रेक्षकसंख्येचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. ‘बाहुबली २’ने ‘प्रेम रतन धन पायो’चा विक्रम मोडीत काढला. ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाला २ अब्ज ५१ कोटी एवढी प्रेक्षकसंख्या लाभली होती, तर ‘बाहुबली २’ला २ अब्ज ६० कोटी इतकी प्रेक्षकसंख्या लाभली. जी आजवर कुठल्याही चित्रपटाला मिळवता आलेली नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n2 ‘तरण्यासाठी वेगळं करण्याची तयारी हवी’\n3 ‘अशी ही बनवाबनवी’ची तिशी ..\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/raj-thackeray-had-given-explanation-on-poster-showing-pl-deshpande-1850119/", "date_download": "2020-09-19T12:42:37Z", "digest": "sha1:224WXVHQ7F2D6TLGYLM3DSUFORC3BDDC", "length": 11106, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Raj Thackeray had given explanation on poster showing PL Deshpande | कुसुमाग्रजांच्या जागी पुलंचा फोटो; राज ठाकरेंचा चार वर्षांपूर्वीचा खुलासा | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nकुसुमाग्रजांच्या जागी पुलंचा फोटो; राज ठाकरेंचा चार वर्षांपूर्वीचा खुलासा\nकुसुमाग्रजांच्या जागी पुलंचा फोटो; राज ठाकरेंचा चार वर्षांपूर्वीचा खुलासा\nसोशल मीडियावर पुन्हा एकदा चार वर्षांपुर्वीचा फोटो व्हायरल होत असून राज ठाकरेंवर टीका होत आहे\nसोशल मीडियावर सध्या राज ठाकरेंचा फोटो असणारं एक पोस्टर व्हायरल होत असून यावरुन मनसेची खिल्ली उडवली जात आहे. जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या या पोस्टरवर कुसुमाग्रज यांच्या नावाचा उल्लेख असला तरी फोटो मात्र पु ल देशपांडे यांचा लावण्यात आला आहे. हे पोस्टर चार वर्षांपुर्वीचं असून यानिमित्ताने पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेवर टीका होत आहे.\nसोशल मीडियावर अनेकदा काही पोस्ट न तपसताच फॉरवर्ड केल्या जातात. हा त्यातलाच एक प्रकार आहे. कारण राज ठाकरे यांनी स्वत: या पोस्टवर चार वर्षांपुर्वीच खुलासा केला होता.\nराज ठाकरे यांनी त्यावेळी खुलासा करताना माहिती दिली होती की, चौकशी केल्यानंतर हे पोस्टर मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेलंच नसल्याचं कळलं. दुसरंच कोणीतरी हा खोडसाळपणा केला आहे. हा प्रकार म्हणजे स्वत: काही करायचं नाही आणि दुसरं कोणीतरी करतंय तर ते बघवत नाही असा झाला.\nकुसुमाग्रज कोण आणि पु ल देशपांडे कोण हे निदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना सागंण्याची गरज नाही. कारण महाराष्ट्र प्रेम हे फक्त राजकारणासाठी वापरायचं असं महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत नाही असंही राज ठाकरे यांनी आपल्या खुलाशात सांगितलं होतं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रा��ोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 अ‍ॅपलचा १९० कर्मचाऱ्यांना नारळ\n2 VIDEO: पाकिस्तानी महिलांनी भारतीय महिलांसाठी पाठवला ‘हा’ खास संदेश\n3 ८१ वर्षांच्या आजी त्या वादग्रस्त बेटावर राहतात एकट्याच\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://karyarambhlive.com/news/2515/", "date_download": "2020-09-19T12:11:08Z", "digest": "sha1:OF37OFIF2RWKOVSYOXHQBOP4ECVPDD7R", "length": 14272, "nlines": 137, "source_domain": "karyarambhlive.com", "title": "सात भारतीय कंपन्यांनी लस corona vaccine बनविण्यासाठी घेतलाय पुढाकार", "raw_content": "\nसात भारतीय कंपन्यांनी लस corona vaccine बनविण्यासाठी घेतलाय पुढाकार\nकोरोना अपडेट देश विदेश न्यूज ऑफ द डे\nमुंबई, दि. 20 : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाची लस corona vaccine विकसीत करण्यासाठी प्राणाची बाजी लावून काम करीत आहेत. काहीजण यशाच्या अगदी जवळ आहेत. इतर देशांप्रमाणे भारतातील सात औषधी कंपन्याही यावर काम करीत आहेत. भारतातील आघाडीचं इंग्रजी वृत्तपत्र द हिंदू ने हे वृत्त दिले आहे.\nदेशातील भारत बायोटेक bharat biotech, सीरम इंस्टीट्यूट seruminstitute, जायडस कॅडिला zyduscadila, पेनेशिया बायोटेक panaceabiotec, इंडियन इम्यूनोलॉजिकल्स ndimmune, मैनवैक्स mynvax, आणि बायोलॉजिकल biological, इत्यादी कंपन्या कोविड -19 ची लस बनविण्याच्या कामात व्यस्त आहेत. सामान्य परिस्थितीत एखादी लस शोधून ती तयार होऊन बाजारपेठेत दाखल करेपर्यंत चार ते पाच वर्ष लागतात. परंतु कोरोना महामारीच्या अनुषंगाने अशी लस काही महिन्यात बाजारपेठेत दाखल होईल, अशी आशा शास्त्रज्ञांना वाटत आहे.\nभारत बायोटेकच्या कोवॅक्सिन ‘कँडिडेड’च्या पहिल्य आणि दुसर्‍सा फेजमधील क्लिनिकल चाचणीला परवानगी मिळालेली आहे. त्याची निर्मिती कंपनीच्या हैद्राबादमध्ये करण्यात येणार आहे. कंपनीला यासाठी आयसीएमआर आणि राष्ट्रीय विज्ञान विज्ञान संस्था (एनआयवी) चे सहकार्य मिळत आहे.\nवर्षाच्या शेवटपर्यंत लस हातात येईल, सिरमला आशा\nभारतीय कंपनी असलेल्या सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाला आशा आहे की या वर्षाच्या शेवटी कोविड -19 ची वैक्सीन तयार असेल. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पुनावाला ने सांगितले की आम्ही अ‍ॅस्ट्राजेनेका ऑक्सफोर्ड सोबत वैक्सीन वर काम करत आहोत. तिसर्‍या फेजमधील क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. आम्ही ऑगस्टमध्ये देशात ह्यूमन ट्रायल सुरू करणात आहोत. आतपर्यंतच्या क्लिनिकल चाचण्यांची जी माहिती आम्हाला उपलब्ध झाली आहे ती पहाता आम्हाला आशा आहे की, या वर्षीच्या शेवटापर्यंत कोरोनावरील लस आमच्या हातात असेल.\nकॅडिलाला सात महिन्यांचा अवधी\nऔषध कंपनी ज्युडस कॅडिला चेअरमन पंकज आर. टेम्पल यांनी सांगितले की, ते कोविड -19 ची लस ‘कँडिडेट’ जाइकोव-डी चे सर्व फेज सात महिन्यात पूर्ण करु. आतापर्यंतच्या परिक्षणातून जो डेटा हाती आला आहे तो उत्साहवर्धक आहे. पुढेही परिक्षण पुर्ण यशस्वी झाल्यास लस उपलब्ध व्हायला सात महिन्यांचा कालावधी लागणार आहे.\nअमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या कंपनीसोबत केला करार\nपॅनेशिया बायोटेक ने जूनमध्ये सांगितले होते की त्यांनी कोविड -19 ची लस विकसीत करण्यासाठी अमेरिकेच्या रेफाइनाबरोबर आयरलैंडमध्ये संयुक्तपणे काम सुरु केलेले आहे. नॅशनल डेयरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी) चे इंडियन इम्यूनोलॉजिकल्सने सुध्दा कोरोना विषाणूवरील लस विकसीत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या ग्रिफिथ विद्यापीठाशी करार केला आहे. याव्यतिरिक्त मायनवैक्स आणि बायोलॉजिकल देखील कोविड -19 ची लस तयार करण्यासाठीचे काम करीत आहेत.\nपोलीस कोठडीतील आरोपी कोरोना पॉझिटीव्ह\nनगर परिषदेच्या अधिकार्‍याला कोरोनाची लागण\nजगन्नाथ यात्रेला सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी\nबीडमध्ये अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 86 जण पॉझिटिव्ह\nभारतीय सैनिकांना आता फेसबूक वापरता येणार नाही\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\nपुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद\nनाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले\n24 लाखांचा गुटखा केला नष्ट\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\nपुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद\nनाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले\n24 लाखांचा गुटखा केला नष्ट\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीडमधील 1, केजचे चौघे पॉझिटिव्ह\nसलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on सलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nबियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on बियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nबीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह\nबालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nJune 17, 2020 June 17, 2020 Comments Off on बालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nदैनिक कार्यारंभ चे हे लाईव्ह न्यूज पोर्टल आहे.\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-19T12:31:30Z", "digest": "sha1:VUKFK2L6VGBWANDLHCLG2BOUH6ZIRBL2", "length": 11835, "nlines": 104, "source_domain": "bolbhidu.com", "title": "किताबखाना Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nमराठवाड्यातलं पहिलं वाचनालय शंकरराव चव्हाणांमुळे सुरू झालं\nभिडू ऋषिकेश नळगुणे\t Sep 18, 2020 1\nशंभर वर्षांपूर्वी या माणसाने मराठीतला पहिला विकिपिडिया बनवला होता\nबाळासाहेबांच्या आदेश आला, नवा बेंच टाकून विद्यार्थ्याला जागा करून…\nविट्याच्या खडकाळ माळावर साहित्याचा मळा फुलवला\nजगात सर्वाधिक पुस्तके लिहण्याचा रेकॉर्ड या मराठी लेखकाच्या नावावर आहे.\nआचार्य अत्रे शाळेतील मुलांना शिकवत असत त्यावेळीचा एक किस्सा सांगितला जातो. अत्रे लहान मुलांना विचारतात गीतारहस्य कोणी लिहले तेव्हा लहान मुले म्हणतात, बाबुराव अर्नाळकर. रहस्यकथा आणि बाबुराव अर्नाळकर हे जुन्या काळाच समीकरण होतं.…\nजीव वाचवणं शक्य असूनही नौसेनेची परंपरा जपण्यासाठी त्यांनी हसत-हसत जलसमाधी घेतली\n‘वतन के आगे कुछ नहीं, खुद भी नहीं’ मेघना गुलजारच्या ‘राजी’ सिनेमातील या डायलॉगमागे जी भावना आहे, काहीशी तशीच भावना त्या दिवशी भारतीय नौसेनेचे कॅप्टन महेंद्र नाथ मुल्ला यांची असावी. रिटायर मेजर जनरल इआन कार्डोजो यांनी लिहिलेल्या, “द…\nकधीही न बदललेल्या चौथीच्या पुस्तकातून शिवरायांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न.\nआजच्या वर्तमानपत्रात एक ब्रेकिंग न्यूज दिसत आहे, महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा घाट घातला आहे. दैनिक लोकसत्ता मधील बातमी नुसार राज्यातील विद्यार्थ्यांना स्थानिक…\nते म्हणाले होते, महाराष्ट्रीयन माणसाला पुस्तक विकत घेण्याची सवय नाही, ती भेट मिळालेली चालतात.\nलेखक, नाटककार, समीक्षक, पटकथाकार, पत्रकार, शिक्षक व भारतात अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा द्विभाषिक लेखकांमध्ये ज्यांचा समावेश होतो, अगदी जर्मन भाषेत त्यांच्या साहित्याची भाषांतरं व तेथील उच्च नागरी सन्मान मिळाला आहे. 'स्प्लिट वाईड…\nही दहा पुस्तके तुमच्याकडे असतील तर तुम्हाला जेलमध्ये जायला लागेल…\nपुस्तकांमध्ये काय आहे. साधा प्रश्न सुरवातीलाच पडू शकतो. पण भिडू लो���ांनो दिसत तस नसत. पुस्तकांमध्ये डोकं बिघडवून जगाला हिंदोळे देण्याची ताकद असते. काही पुस्तक तर अशी आहेत जी लोकांची माथी भडकवायची कामे करतात. ज्यांमुळे देशातलं वातावरण बिघडू…\nकालचा कार्यक्रम कसा झाला\nशब्दालय प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या रंगनाथ पठारे सरांच्या 'सातपाटील कुलवृत्तांत' या कादंबरीनिमित्त गप्पांची मैफल 'बोल भिडू' या ऑनलाइन पोर्टलने काल पत्रकार भवनला आयोजित केली होती. या मैफिलीत सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे आणि अरविंद…\nUPSC वाला शेवटी तलाठी होतो इतक खरं “नेमाडे” सांगतात.\nभालचंद्र नेमाडे यांची शेवटची कादंबरी आली होती १९७९ साली. त्यानंतर हिंदू येणार येणार म्हणून नुसत्या चर्चा झडत. पण हिंदू काही येत नव्हती. नेमाडेंच नक्की काय चाललय ते पण कळत नव्हतं. माणसं म्हणायची खूप मोठ्ठा पट मांडणारायत. आम्हा पोरांना…\nपंडित जी, यह मेरा पहला खत है जो आपको भेज रहा हू.\nपंडित जी, अस्‍सलाम अलैकुम यह मेरा पहला खत है जो मैं आपको भेज रहा हूँ यह मेरा पहला खत है जो मैं आपको भेज रहा हूँ आप माशा अल्‍लाह अमरीकनों में बड़े हसीन माने जाते हैं आप माशा अल्‍लाह अमरीकनों में बड़े हसीन माने जाते हैं लेकिन मैं समझता हूँ कि मेरे नाक-नक्श भी कुछ ऐसे बुरे नहीं हैं लेकिन मैं समझता हूँ कि मेरे नाक-नक्श भी कुछ ऐसे बुरे नहीं हैं अगर मैं अमरीका जाऊँ तो शायद मुझे हुस्‍न का…\nफिराक गोरखपुरी यांच्या शिव्यांमध्येही शायरी असायची..\nत्याचं खर नाव रघुपती सहाय. पण सार जग त्यांना फिराक गोरखपुरी या नावाने ओळखते. उर्दू शायरीच्या जगाचा बेताज बादशाह. असे म्हणतात आता पर्यंत उर्दू मध्ये तीन महान शायर होवून गेले. एक म्हणजे मीर तकी मीर, दुसरा गालिब आणि तिसरे फिराक गोरखपुरी.…\nनेहरू, वाजपेयी की मोदी सर्वात जास्त पुस्तके कुणी लिहली \nराजकारण आणि साहित्यिक क्षेत्र यांचे ऋणानुबंध तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही. ब्रिटीश व्यवस्थेमुळे भारतीय राजकारणाचा पायाच साहित्यिकांनी रचला अस म्हणलं तर ते चूक ठरत नाही. कदाचित याच गोष्टीमुळे साहित्यिक क्षेत्रातून न आलेले राजकारणी लोक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/dhavte-jag/in-turn-/articleshow/70842144.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-19T12:55:18Z", "digest": "sha1:TWT5ZLNNV3XE665NE5PU7HPBLE62S7ZV", "length": 12059, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'फूल भी अब तो मुझे ख़ार नज़र आते हैं…,' अशी ओळ शकील बदायुनींनी लिहिली होती काहीजण काँग्रेसच्या मनोवृत्तीला ती लागू करतात बदल हा सृष्टीचा नियम आहे...\n'फूल भी अब तो मुझे ख़ार नज़र आते हैं…,' अशी ओळ शकील बदायुनींनी लिहिली होती. काहीजण काँग्रेसच्या मनोवृत्तीला ती लागू करतात. बदल हा सृष्टीचा नियम आहे. जग बदलतेय. पण दृष्टिकोनातील बदल सर्वांत महत्त्वाचा. पिढीजात एकसुरीपणात प्रवाहपतित होण्याचा धोका असतो. तारतम्य जपत, विवेक जोपासत केलेला भूमिकांचा बदल कालसुसंगत ठरतो. भूमिकेतील बदलाची वारंवारिता निष्ठेविषयी प्रश्नचिन्ह उभे करते. अनावश्यक ताठरताही समाजाकडून ठोकरली जातेच. नरेंद्र मोदी यांनी मोठी राजकीय टीका झेलली आहे. अलीकडील निवडणुकीत मतदारांनी विरोध डावलला. मोदी प्रशंसेला पसंती दिली. नव्या सरकारच्या निर्णयांवर दोन्ही बाजूनी प्रतिक्रिया उमटल्या. युवापिढी सरकारच्या बाजूने दिसते. जगातील सर्वाधिक तरुण देशात पुढील राजकारण युवकांना केंद्रित ठेवूनच होणार. स्वच्छ भारत, उज्ज्वला, घरोघरी बँक खाते, तिहेरी तलाक, काश्मिरातील ३७० अशा बेधडक निर्णयांबद्दल सरकारचे कौतुक झाले. मोदींचे सारे चूक ठरविणे अयोग्य असल्याचे आता काँग्रेसनेते बोलत आहेत. आधी ज्योतिरादित्य शिंदे, नंतर हरयाणाचे नेते भूपिंदर हुडा यांनी ३७० रद्द करण्याचे समर्थन केले. आता पंतप्रधानांच्या चांगल्या कामांची प्रशंसा व्हावी, असे जयराम रमेश, अभिषेक मनू सिंघवी आणि शशी थरूर या काँग्रेस नेत्यांचे ताजे वक्तव्य आहे. मोदींना सतत खलनायक ठरविणे पक्षासाठी हितकारक नसल्याची या नेत्यांची भावना आहे. 'चांगल्या कामांचे कौतुक केले तरच विरोधालाही विश्वसनीयता लाभेल' असे मी सहा वर्षे बोलतोय ही थरूर यांची प्रतिक्रिया आहे. त्यांना युवा मतदारांची चिंता आहे की पोलिस चौकशीची, असा प्रश्नही विचारला जातोय. नेतृत्वाची पकड सैल झाल्याचेही बोलले जातेय. अर्थात, अशा मतपरिवर्तनातून 'सरकार बदले बदलेसे नजर आते है,' असे म्हणण्याची वेळ येईल ही शक्यता मात्र नाहीच.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभा���ी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nसुशील आणि संयत नेता महत्तवाचा लेख\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nआयपीएलमुंबईकडे आहे हा धाकड खेळाडू; प्रत्येक चेंडूवर षटकार मारू शकतो, पाहा Video\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nमुंबईज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nसिनेन्यूजजीममध्ये घाम गाळतोय सलमान खान, RADHE ची तयारी सुरू\nविदेश वृत्तसौदी: बेरोजगार भारतीय कामगारांवर भीक मागण्याची वेळ; डिटेंशन सेंटरमध्ये रवानगी\nविदेश वृत्तभारत-चीन वादात मध्यस्थी; रशियाला होणार 'हा' फायदा\nमुंबईकंगनाला भेट देण्यासाठी राज्यपालांवर दबाव होता का\nआयपीएलजिंकणार तर मुंबईच; या कारणामुळे चेन्नईविरुद्ध मुंबईचे पारडे कधीही जड\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nरिलेशनशिपया प्रसिद्ध अभिनेत्री जात-पात-धर्म-भेद सारं विसरुन अडकल्या परदेशी तरुणांसोबत लग्नबंधनात\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanayakonline.com/category/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-19T12:07:41Z", "digest": "sha1:K22PEIJTCTY77VEGFKBR6DVXLWC7SYAJ", "length": 26253, "nlines": 362, "source_domain": "www.mahanayakonline.com", "title": "भाजप -शिवसेना", "raw_content": "\nडावी आघाडी आणि इतर\nविनायक मेटेंनी दिला शिवस्मारक समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला\nछत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख व समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री…\nसत्ता गेल्याचे शल्य फडणवीस यांच्या मनातून जाईना , शिवसेनेने सत्तेसाठी बेईमानी केल्याची टीका\nराज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनातील सत्ता…\nअभिव्यक्ती : महाराष्ट्राचे राजकारण , नमनाला घडाभर तेल…सत्तेसाठी एकत्र आले तीन पक्ष दोघांचे मंत्री ठरेच नात तर तिसऱ्याच्या यादींचेही जमेची ना…\nमहाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आधी सरकार बनविण्याचा घोळ , औटघटकेचे सरकार , नंतर स्थामन कजलेले…\nMaharashtra : महाविकास आघाडीचे खातेवाटप अखेर जाहीर\nमहाआघाडी सरकारमधील खातेवाटप अखेर जाहीर करण्यात आले आहे. ठाकरे सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे गटनेते एकनाथ…\nमहाराष्ट्राचे राजकारण : भाजपच्या नेतृत्वाचे आज गोपीनाथ गडाकडे लक्ष…देवेंद्र फडणवीस यांच्यावर डागली तोफ\nमहाराष्ट्रातील सत्तांतरावरून कवित्व चालूच …मोदी -पवारांच्या भेटीचे अर्धसत्यच पवारांनी सांगितले, उर्वरित भाग योग्य फोरमवर बाहेर येईल : देवेंद्र फडणवीस\nमहाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेवरून सुरु झालेले कवित्व अद्यापही चालूच आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान…\nदेवेंद्र फडणवीस यांची योग्य वेळ : अजित पवारांबद्दल केला हा मोठा खुलासा…\nराष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबद्दल योग्य वेळ आल्यानंतर बोलेन असे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…\nमहाराष्ट्रातील सत्ताकारण : मुख्यमंत्री- शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यात गुफ्तगू , खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा\nराज्यातील सत्तास्थापनेनंतरही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून कुणाकुणाला मंत्री करायचे…\nमहाराष्ट्राचे सत्ताकारण : नव्या सरकारच्या खातेवाटपाची आज शक्यता , विस्तार मात्र लांबणीवर , काँग्रेस -राष्ट्रवादीचे अद्याप ठरेना….\nमहाराष्ट्रातील सत्तास्थापनेनंतर महाविकासआघाडीचे रखडलेले खातेवाटप आज होण्याची शक्यता आहे. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अद्यापही कोणाला कोणतं…\nMaharashtra : उद्धव ठा��रे यांनी शपथविधीनंतर घेतला पहिला निर्णय , उद्या दुपारी स्वीकारणार मुख्यमंत्रीपदाचा पदभार\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nBalu Patel on एक्झिट पोल्सचा शेअर मार्केटवर धमाका : सेन्सेक्स १३०० अंकांनी उसळला\nBalu Patel on बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी\nBalu Patel on Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा\nkirti Gade on गोडसे देशभक्त : मतांसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही : अर्जुन कपूर\nMahanayak News Updates on भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…\nडावी आघाडी आणि इतर\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nMaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधील डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द \nMaharashtraCoronaUpdate : मंत्री नितीन राऊत आणि हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची बाधा\nEducationNewsUpdate : पालकांसाठी महत्वाची बातमी : जाणून घ्या नव्या निर्णयानुसार पहिलीतील विद्यार्थ्यांचे वय काय असेल \nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात 313 नवे रुग्ण , जिल्ह्यात 23277 कोरोनामुक्त, 6040 रुग्णांवर उपचार सुरू\nIndiaNewsUpdate : भारतीय न्यायव्यवस्थेवर माजी न्यायमूर्तींची कठोर शब्दात टीका , गेल्या सहा वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या अध:पतनास सुरुवात : जस्टीस अजित शहा\nPrakash Ambedkar : ” एक बार जो कमिटमेंट कर दि, तो फिर वो अपने आप कि भी नही सूनते \nना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर , उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले\nLoksabha 2019 : गेल्या पाच वर्षातील मोदींचे ” विश्व भ्रमण “आणि खर्च किती झाला भूतान ते दक्षिण कोरिया\nWorlds Happiest Countries Report : देश रसातळाला जातोय आणि सत्ताधारी “चौकिदार- चौकिदार” खेळताहेत \nAurangabad : औरंगाबादसह “एमआयएम”ला हव्यात दोन जागा : आ. इम्तियाज जलील\nAbout Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …\nNews Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News\nSharad Pawar : आमची भूमिका संघविरोधीच, प्रकाश आंबेडकरांना पवारांचे आमंत्रण\nलोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nMaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधील डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द \nMaharashtraCoronaUpdate : मंत्री नितीन राऊत आणि हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची बाधा\nEducationNewsUpdate : पालकांसाठी महत्वाची बातमी : जाणून घ्या नव्या निर्णयानुसार पहिलीतील विद्यार्थ्यांचे वय काय असेल \nAurangabadCoronaUpdate : दिवसभरात 313 नवे रुग्ण , जिल्ह्यात 23277 कोरोनामुक्त, 6040 रुग्णांवर उपचार सुरू\nIndiaNewsUpdate : भारतीय न्यायव्यवस्थेवर माजी न्यायमूर्तींची कठोर शब्दात टीका , गेल्या सहा वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या अध:पतनास सुरुवात : जस्टीस अजित शहा\nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत\nMaharashtraNewsUpdate : इंदू मिलमधील डॉ . बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभूमीचा सोहळा मुख्यमंत्र्यांना का करावा लागला रद्द \nMumbaiNewsUpdate : मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा , १०० टक्के उपस्थितीवर पुनर्विचार करण्याची अधिकारी महासंघाची मागणी September 19, 2020\nAurangabadNewsUpdate : १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी देताहेत अंतिम वर्षाची परीक्षा , १० ऑक्टोबरपासून निकाल , उदय सामंत यांची माहिती September 19, 2020\nCoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात आढळले ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण , ४२ लाख रुग्ण झाले कोरोनमुक्त September 19, 2020\nMumbaiNewsUpdate : साम्यवादी नेत्या कॉ.रोझा देशपांडे निवर्तल्या September 19, 2020\nAurangabadNewsUpdate : शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थी संघटनांचे आंदोलन , विद्यापीठाचे विभाजन होणार नाही : उदय सामंत September 19, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/thappad-trailer-release-tapsee/", "date_download": "2020-09-19T11:52:06Z", "digest": "sha1:RRYBKJBNO7FLNU7PZCNVY5UWEOYBELQP", "length": 10340, "nlines": 125, "source_domain": "hellobollywood.in", "title": "स्त्रीच्या स्वाभिमानाला बसलेल्या चपराकीचे पडसाद ! – ‘थप्पड’चा ट्रेलर रिलीज – Hello Bollywood", "raw_content": "\nस्त्रीच्या स्वाभिमानाला बसलेल्या चपराकीचे पडसाद – ‘थप्पड’चा ट्रेलर रिलीज\nस्त्रीच्या स्वाभिमानाला बसलेल्या चपराकीचे पडसाद – ‘थप्पड’चा ट्रेलर रिलीज\n तापसी पन्नूच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘थप्पड’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाला आहे. ‘मुल्क’ आणि ‘आर्टिकल 15’ सारखे चित्रपट बनवणारे अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात तापसीशिवाय रत्ना पाठक शाह, तन्वी आझमी, दीया मिर्झा आणि कुमुद मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.\nटायटलप्रमाणेच चित्रपटाची कहाणीही एका चपराकीच्या भोवती फिरते. या महिलाकेंद्री चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तापसी चापट मारल्यामुळे पती आता त्याच्या आणि कुटूंबाविरूद्ध उभारलेली दिसत आहे. यासाठी तीला कोर्टाच्या सहारा घ्यावा लागतो.\nट्रेलरच्या सुरूवातीस हॅ���िली मॅरीड असलेलं एक कपल दिसतं. एका पार्टीदरम्यान संतप्त नवरा बायकोला सर्वासमोर चापट लागवतो. तापसीला वाईट वाटतं आणि तिला ते सहन होत आहे. नंतर ती तिच्या कुटुंबियांना याबद्दल सांगते आणि घटस्फोट मागण्यास सांगते. पण घरातील माणसं हे पटवून द्यायला सुरु करतात कि हि फक्त चपराक आहे.\nया सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून नायिका तिच्या स्वाभिमानाला महत्त्व देते आणि चापटीने सुरुवात होणाऱ्या घरगुती हिंसाचाराच्या विरोधात खटला उडवते. आता ती ही थप्पड किरकोळ गोष्ट म्हणून निकाली काढेल की स्त्रीच्या हक्कांसाठी लढा देईल हे पाहणे मजेदार असेल.\nउर्मिला मातोंडकरने केली सरकारची ब्रिटिशांशी तुलना; म्हणाली, “सीएए म्हणजे काळा कायदा”\n‘धर्मा’चा पहिला वहिला भयपट ‘भूत – द हॉंटेड शिप’चा टीजर रिलीज\nसंजय दत्तला कॅन्सरची बाधा, उपचारासाठी अमेरिकेला हलवणार\nया अभिनेत्याने रिया चक्रवर्तीवर ट्वीट करून म्हटले की- ‘तुझे वास्तव लवकरच समोर…\n“भट्ट परिवाराने माझं करिअर संपवण्याचा प्रयत्न केला”; ‘या’अभिनेत्याचा…\nसोनू सूदचे ‘नवे मिशन’; आता ‘या’ देशातून भारतीयांना आणणार मायदेशी\nसुशांतच्या बहिणीने शेअर केले ‘हे’ भावनिक ट्विट ;…\nजर कोणी ‘ही’गोष्ट सिद्ध करुन दाखवली तर मी ट्विटर…\nउर्मिला मातोंडकरने केला कंगणावर पलटवार ; म्हणाल्या की…\nउर्मिला अष्टपैलू अभिनेत्री ; उर्मिलाला सॉफ्ट पॉर्न…\nत्यापेक्षा तूच भारत- चीन सीमेवर जा ; ‘या’…\nबॉलिवूडचा किंग शाहरुख खान वर्षाला कमावतो तब्बल एवढी रक्कम ;…\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘देवी’ रिव्ह्यू : महिला अत्याचाराचं भीषण वास्तव…\nमुव्ही रिव्ह्यू | तापसीच्या ‘थप्पड’ने पुरुषांची…\nमलंग रिव्ह्यू : रोमान्स, थ्रिल, सस्पेन्स आणि फेमस बदला\n‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र\nसुनील शेट्टीचा हा वर्कआऊटपाहून सेलिब्रिटींनाही बसला धक्का,…\nआता घरबसल्या तुम्हीही होऊ शकता ‘द कपिल शर्मा शो’…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nUPSC CMS परीक्षेची तारीख जाहीर\nआगरकर संशोधन संस्था पुणे येथे विविध पदांसाठी भरती\nगरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत साधने द्या- दिल्ली उच्च न्यायालय\nतुला फेमिनिज्म मधील एफ तरी माहीत आहे का अर्शी खानने कंगणाला सुनावले\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/02/blog-post_42.html", "date_download": "2020-09-19T13:12:30Z", "digest": "sha1:ADDVD452GKZZWHXNAMFWF2HWJTGVPXCA", "length": 13483, "nlines": 116, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (२१८) मुडद्याच्या डोक्यावर जोडा कशाला ठेवलास", "raw_content": "\nHomeस्वामी समर्थ सद्गुरूकृपाक्र (२१८) मुडद्याच्या डोक्यावर जोडा कशाला ठेवलास\nक्र (२१८) मुडद्याच्या डोक्यावर जोडा कशाला ठेवलास\nबाबासाहेब जाधव चार पाच स्वामीनिष्ठ भाविक सेवेकर्यांसह श्री समर्थ बागेहाळीहून इडगी गावी आले आणि मारुतीच्या देवळात उतरले त्या गावच्या रावण्णा वाण्यास शेत नांगरताना सर्पदंश झाला त्याला कांबळ्यात गुंडाळून मारुतीच्या देवळात आणून बसविले विष अंगात भिनून रावण्णा गतप्राण झाला सेवेकर्यातील एकाने बाबासाहेब जाधवाने रावण्णास आराम पडावा म्हणून सहज महाराजांचा जोडा घेऊन रावण्णाच्या डोकीवर नेऊन ठेवला तेवढ्यात निजलेले महाराज एकाएकी खाडकन उठून बसले आणि रागाने संतप्त होऊन हत तुझ्या आईला गध्या गाढवा मुडद्याच्या डोकीवर जोडा कशाला ठेवला असे म्हणून बाबासाहेबास ते शिव्या देऊ लागले त्यांनी रागाने डोक्यावरची टोपी फेकून दिली कफनीही काढून टाकली रागाने लंगोटी फेडून ते दिगंबर झाले महाराजांचा हा रुद्रावतार बघून बाबासाहेब एका कोपऱ्यात लपून उभे होते त्यांनी त्यास जवळ बोलावताच थरथर कापू लागले ये भोसडीच्या ये चोदीच्या या शिव्या ऐकून बाबासाहेब भीत भीत श्री स्वामींजवळ आले भोसडीच्या मुडद्याच्या डोकीवर जोडा ठेवण्यास तुला कोणी सांगितले बाबासाहेबास जवाब देववेना.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nबागेहाळीहून श्री स्वामी समर्थ इडगी गावी चार पाच सेवेकर्यांसह आले त्यात बाबासाहेब जाधव हा निष्ठावंत सेवेकरीही होता ते सर्व मारुतीच्या मंदिरात उतरले या लीलेवरुन श्री स्वामी महाराज केव्हा कोठे जातील काय करतील कोठे उतरतील याचा काहीच धरबंध नसायचा ते सोडून कुणासही कल्पना नसायची ब्रह्याभाव बलवान महा अशीच त्यांची सदैव अवस्था असायची त्यामुळेच तर अक्कलकोटहून बागेहाळी तेथून इडगीला तेथेही मारुती मंदिरात सर्पदंश झालेल्या रावण्णास कांबळ्यात गुंडाळून मारुतीच्या देवळात आणून बसविले तोवर त्याच्या अंगात विषभिनून तो मरण पावला त्या दिवशी श्री स्वामी महाराजही उपाशी पोटीच मारुतीच्या देवळात झोपले होते (झोपले कसले) झोपल्यासारखे इतरांस वाटत होते तेव्हा श्री स्वामीस न उठविता त्यांचा जोडा बाबासाहेब जाधवाने श्रद्धेपोटी रावण्णाचे प्राण वाचावेत म्हणून रावण्णाच्या डोक्यावर ठेवला बाबा जाधवाची ही कृती त्याच्या अज्ञानातून घडली होती प्रत्यक्ष परब्रम्ह श्री स्वामींच्या जोड्याचा असा वापर झाला होता बाबासाहेब जाधवाची ही कृती म्हणजे नियतीच्या कामात केलेली लुडबुड म्हणा अथवा ढवळा ढवळ म्हणा अशीच होती म्हणून तर श्री स्वामी संतप्त झाले त्या संतप्त अवस्थेत त्यांनी डोईवरची टोपी अंगातील कफनी आणि कमरेची लंगोटी फेडून ते दिगंबर झाले केवढा रुद्रावतार त्यांनी धारण केला कारण असे एखाद्या मृत व्यक्तीला वाचवणे केव्हाही अनुचितच त्यामुळे त्यांनी बाबासाहेबास शिव्यांची लाखोली वाहिली मुडद्याच्या डोक्यावर जोडा ठेवण्यास कोणी सांगितले असा संतप्त सवाल त्यांनी त्यास केला कारण त्याचे हे कृत्यच मुळी अनुचित होते परंतु श्री स्वामी समर्थ बाबासाहेब जाधवासारख्या आपल्या भक्ताची सेवेकर्यांची अनावधानाने घडलेली कृती कशी फोल जाऊ देतील त्याची तर लाज राखावयास हवीच ना बाबासाहेब जाधवाच्या श्री स्वामींवरील श्रद्धेपोटी घडलेल्या जोडा मुडद्याच्या डोकीवर ठेवण्याच्या कृतीतून मृत रावण्णा जिवंत झाला हे वास्तव होते ह्या लीला कथाभागाला अर्थबोधाचे अनेक पदर आहे उदा बाबासाहेब जाधवाची श्री स्वामी समर्थ निष्ठा त्यांच्या प्रती असलेली सेवा परायणता पण कोणत्याही हेतूने का होईना त्या महत्त्वाच्या प्रसंगी जाधवाने श्री स्वामींच्या परवानगीशिवाय त्यांना न विचारता केलेली कृती अशा प्रसंगी आपण ही कसे वागावे याचा बोध घ्यावा परंतु श्री स्वामींप्रती आपली खरी खुरी आत्मिक निष्ठा असेल तर श्री स्वामी आपल्या हातून घडलेल्या अपराध चुका याबद्दल रागावतीलही पण ते भक्त व��्सल भक्ताभिमानी असल्यामुळे कृपाही करतील सांभाळूनही घेतील याचा अर्थ आपण सतत चुका करायच्या का याचाही अर्थबोध घ्यायचा.\nश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/the-number-of-coronaries-in-st-corporation-has-reached-200/199124/", "date_download": "2020-09-19T11:56:43Z", "digest": "sha1:WJCNWH4DK6LIKBFUO6LKCT5ZSBB42P5I", "length": 11033, "nlines": 111, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "The number of coronaries in ST Corporation has reached 200", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महामुंबई एसटीचं ठाणे ठरतय कोरोनाच आगार…..\nएसटीचं ठाणे ठरतय कोरोनाच आगार…..\nएसटी महामंडळात आतापर्यत राज्यात एकूण २०६ कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहे. यामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित कर्मचारी हे ठाणे विभागात असून त्यांच्या आकडा ८६ इतका आहे.\nकोरोना विरुद्धच्या लढाईतील एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होत आहे. एसटी मधील कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतेच आहे. आतांपर्यत राज्यात एकूण २०६ कर्मचारी कोरोना बाधित झाले आहे. यामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित कर्मचारी हे ठाणे विभागात असून त्यांच्या आकडा ८६ इतका आहे. तर मुंबई विभागात ६४ कर्मचारी बाधित झाले आहेत. तसेच एसटी मुख्यालयात १० कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून ५ कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे.\nकोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलिस,डॉक्टर,नर्स,मंत���रालय,महापालिका कर्मचाऱ्यांच्या ने- आन करण्यासाठी बेस्ट आणि एसटीच्या विशेष फेऱ्या चालविण्यात येत होत्या. त्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर विभागातील कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी मुंबईत कामावर येणाऱ्या सूचना महामंडळाने दिल्या होत्या, मात्र प्रवासी सेवा देतांना महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची विषाणूची बाधा झाली आहे. शनिवारपर्यत राज्यभरात एसटी महामंडळात फक्त ११४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बांधा झाली होती. गेल्या दोन दिवसांत ९२ कर्मचाऱ्यांना बांधा झाली आहे. त्यामुळे आतांपर्यत राज्यात एकूण २०६ कर्मचारी कोरोना बाधित झाले आहे.यामध्ये ठाणे विभागात ८६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून आतापर्यंतचा एसटी महामंडळातील हा आकडा सर्वाधिक आहे. तर मुंबई विभागात ६४ कर्मचारी बाधित झाली आहे. तसेच एसटी मुख्यालयात १० कर्मचाऱ्यांनाची बाधित झाले आहे. या २०६ कोरोनाबाधीत पैकी ५ कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झालेला आहे. त्यामुळे एसटी महामंडळात खळबळ उडाली आहे.\nमुंबई, ठाण्यासह अन्य विभागात मोठया प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. कोरोनाबाधित कर्मचारी संख्या व एसटी महामंडळाच्या आकडेवारीत बरीच तफावत आहे. ज्या एसटी कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झालेली आहे, त्यांना त्यांच्या गावी जाण्याचा अजब सल्ला अधिकारी वर्गाकडून दिला जात आहे. त्यामुळे गावी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना सुद्धा धोका निर्माण होत आहे. एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करणे, त्यांच्या औषधाचा खर्च उचलणे गरजेचे आहे. तसेच त्यांना सकस आहार देणे आणि विलगीकरण कक्षांची सुविधा एसटी महामंडळाने दिली पाहिजे आहे. मात्र यावर एसटी महामंडळाकडून कसलीही सुविधा देत नाही, हे चिंतेची बाब आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दैनिक आपलं महानगरला दिली आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमुंबई भिडणार चेन्नईशी, कसा होणार सामना\nIPL सामन्यांचे विश्लेषण ‘माय महानगर’वर\nनाशिकमध्ये Oxygen टँकर न मिळाल्याने रुग्णांचे जीव धोक्यात\nकॉर्पोरेटला लाजवेल अशी आदिवासी पाड्यातील शाळा, इगतपुरी\nPhotos: अलविदा INS ‘विराट’\nPhoto: प्रेमाचं मीटर होणार डाऊन, ‘टिक टॅक टो’ वेबसिरिज आलीये On...\nभल्या पहाटे अजितदादांची मेट्रोवारी\nIPL 2020 मध्ये स्टार अँकर मयंती लँगरऐवजी ‘हे’ सुंदर चेहरे दिसणार\nPhoto – सर्वपित्री अमावस्येनिमित्त मुंबईच्या समुद्रकिनारी श्राद्धविधी\nसुशांतची बहीण श्वेताची सोशल मीडियावरुन Exit, इन्स्टावर होती Active\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/7296", "date_download": "2020-09-19T11:11:40Z", "digest": "sha1:6B2FF46MXUXZ7UIU7NHEZKWLZAJMLO6K", "length": 8932, "nlines": 97, "source_domain": "dhanlabh.in", "title": "येस बॅंकसुद्धा म्युच्युअल फंड व्यवसायात – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nयेस बॅंकसुद्धा म्युच्युअल फंड व्यवसायात\nयेस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सिक्युरिटिज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) परवानगी दिली आहे. त्यामुळे आता येस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बॅंकेने एका प्रसिद्धि पत्रकाद्वारे यासंबंधीची माहिती दिली.\nयाआधी रिझर्व बॅंक ऑफ इंडियाकडून येस बॅंकेला यासंदर्भातली परवानगी मिळाली होती. त्यानंतर सेबीचीसुद्धा परवानगी येस बॅंकेला मिळाली आहे. येस बॅंकेच्या म्युच्युअल फंड कंपनीचे नाव येस अॅसेट मॅनेजमेंट (इंडिया) लिमिटेड (वायएएमआयएल) असे असणार आहे. येस बॅंकेच्या बॅंकींग क्षेत्रातील ज्ञानाचा तसेच या क्षेत्रातील गुंतवणूकदारांशी असलेल्या नात्याचा फायदा नव्या म्युच्युअल फंड व्यवसायाला होईल,.\nयेस बॅंकेच्या व्यवसायाचा तसेच डिजीटल पॉलिसीचा फायदा येस अॅसेट मॅनेजमेंट (इंडिया) लिमिटेडला होईल असेही कपूर म्हणाले. येस अॅसेट मॅनेजमेंट (इंडिया) लिमिटेड डेट आणि इक्विटी प्रकारातील आपले म्युच्युअल फंड 6 ते 12 महिन्यांच्या अवधित बाजारात आणणार आहे.\nपरवडणारी घरे व जी.एस.टी.\nइन्कम टॅक्स रिटर्न — मुदतवाढ\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी वि��्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nतुम्हीही मुकेश अंबानी बना \nमग गुंतवणूक करायची तरी कुठे\nआर्थिक नियोजन — उद्योगांसाठी\nआर्थिक संकट-पर्सनल लोन की गोल्ड लोन\nगोल्ड बॉंड – आधुनिक सोने खरेदी\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/redmi-note-9-series-and-redmi-9-prime-sale-today-on-amazon-india-and-mi-com-today/articleshow/77390069.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article15", "date_download": "2020-09-19T13:19:36Z", "digest": "sha1:W4R6FWNJHTUBWLAOQ62MPVTQB3PGFEJP", "length": 15902, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Redmi Note 9 Series and Redmi 9 Prime Sale Today : रेडमीच्या ४ जबरदस्त स्मार्टफोनचा आज सेल, किंमत ९९९९ रु. पासून सुरू\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरेडमीच्या ४ जबरदस्त स्मार्टफोनचा आज सेल, किंमत ९९९९ रु. पासून सुरू\nशाओमीच्या रेडमी सीरीजला भारतात चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. रेडमीच्या आतापर्यंत झालेल्या फ्लॅश सेलला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून फोन आउट ऑफ स्टॉक झालेला पाहायला मिळाला आहे. आजच्या रेडमीच्या सेलमध्ये कोणती ऑफर्स मिळणार आहे, पाहा...\nचीनची कंपनी शाओमीचा सब ब्रँड रेडमीच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. रेडमी नोट ९ सीरीज आणि रेडमी ९ प्राईम सह चार स्मार्टफोन खरेदी करण्याची आज संधी आहे. आजच्या या सेलमध्ये Redmi Note 9, Redmi Note 9 Pro, Redmi Note 9 Pro Max या फोन शिवाय नुकताच लाँच झालेला Redmi 9 Prime स्मार्टफोन समावेश आहे. या चार स्मार्टफोनमध्ये सर्वात स्वस्त रेडमी ९ प्राईम ची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. हा सेल ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉन इंडिया Amazon India आणि कंपनीची वेबसाईट Mi.com वर वेगवेगळ्या वेळात सुरू होणार आहे. शाओमीच्या रेडमी सीरीजला भारतात चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. रेडमीच्या आतापर्यंत झालेल्या फ्लॅश सेलला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून फोन आउट ऑफ स्टॉक झालेला पाहायला मिळाला आहे. आजच्या रेडमीच्या सेलमध्ये कोणती ऑफर्स मिळणार आहे, पाहा...\nया स्मार्टफोनला अॅमेझॉन इंडिया वर सकाळी १० वाजेपासून खरेदी सुरू आहे. आज या फोनचा पहिला सेल आहे. यानंतर १७ ऑगस्ट रोजी फ्लॅश सेल आयोजित करण्यात आला आहे. फोनला 4GB + 64GB मॉडलची किंमत ९ हजार ९९९ रुपये आणि 4GB + 128GB मॉडलची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. या फोनध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो G80 प्रोसेसर आणि 5020mAh बॅटरी मिळते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 13MP + 8MP + 5MP + 2MP चा रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.\n​Redmi Note 9 चे नवीन कलर व्हेरियंट\nरेडमी नोट ९ स्मार्टफोन आधी तीन कलर मध्ये येत होता. याचा नवीन कलर व्हेरियंट सुद्धा आता बाजारात आला आहे. या तीन कलरचा सेल अॅमेझॉनवर आज दुपारी २ वाजता सुरू झाला आहे. फोनचा 4GB + 64GB मॉडलची किंमत ११ हजार ९९९ रुपये तर 4GB + 128GB मॉडल ची किंमत १३ हजार ४९९ रुपये आहे. तसेच 6GB + 128GB मॉडलची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसर आणि 5020mAh बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 48MP + 8MP + 2MP + 2MP चा रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.\nरेडमी नोट ९ प्रो चा सेल अॅमेझॉन आणि Mi.com दुपारी १२ वाजता सुरू झाला आहे. फोनच्या 4GB + 64GB मॉडलची किंमत १३ हजार ९९९ रुपये आणि 4GB + 128GB मॉडलची किंमत १५ हजार ४९९ रुपये तसेच 6GB + 128GB मॉडलची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आणि 5020mAh बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 48MP + 8MP + 5MP + 2MP चा रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.\nरेडमी नोट ९ प्रो मॅक्सचा सेल अॅमेझॉनवर आज सायंकाळी ४ वाजता सुरू होणार आहे. फोनच्या 6GB + 64GB मॉडल ची किंमत १६ हजार ९९९ रुपये , 6GB + 128GB मॉडल ची किंमत १८ हजार ४९९ रुपये, 8GB + 128GB मॉडलची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा पंच होल डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आणि 5020mAh बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 64MP + 8MP + 5MP + 2MP चा रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी यात ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nया जबरदस्त फोनचा सेल; पाहा किंमत आणि ऑफर्स...\nरु. ७००० पर्यंत स्वस्त झाले हे १० स्मार्टफोन, फीचर्स जब...\nजिओचा जबरदस्त प्लान, एअरटेल आणि वोडाफोनला बसू शकतो मोठा...\nBSNLचा प्लान, फ्री कॉलसोबत 100Mbps स्पीड आणि 425GB डेटा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nकरोनामुळे केस कापण्याची भीती; सलून व्यावसायिक मेटाकुटीला\nशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन\nसुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी कलाकाराचा अनोखा प्रयत्न\nलॉकडाउनदरम्यान विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने लढवली 'ही' शक्कल\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nरिलेशनशिपया प्रसिद्ध अभिनेत्री जात-पात-धर्म-भेद सारं विसरुन अडकल्या परदेशी तरुणांसोबत लग्नबंधनात\nकरिअर न्यूजवंचित मुलांपर्यंत इंटरनेट पोहोचवणारे 'वायफाय ऑन व्हील्स'\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nविदेश वृत्तभारत-चीन वादात मध्यस्थी; रशियाला होणार 'हा' फायदा\nमुंबईज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन\nआयपीएलIPL: आतापर्यंतच्या सलामीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करणारा संघ किती वेळा जिंकला, पाहा…\nन्यूजनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/05/wcl-2.html", "date_download": "2020-09-19T11:53:05Z", "digest": "sha1:2BXTKRGCN5MBZ6KL5VNMQS5SW5WDBJCR", "length": 8601, "nlines": 116, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपुर ब्रेकिंग:कोल सॅम्पल घेण्यासाठी गेलेल्या WCL चे 2 कामगार विजेच्या धक्क्याने जखमी - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर चंद्रपुर ब्रेकिंग:कोल सॅम्पल घेण्यासाठी गेलेल्या WCL चे 2 कामगार विजेच्या धक्क्याने जखमी\nचंद्रपुर ब्रेकिंग:कोल सॅम्पल घेण्यासाठी गेलेल्या WCL चे 2 कामगार विजेच्या धक्क्याने जखमी\nकोळस्याची सॅम्पल घेण्यासाठी मालगाडीच्या व्यगणमध्ये उतरतांना घडली घटना\nरेल्वे इंजिनला जाणार्‍या विद्युत प्रवाहाचा झटका\nचंद्रपूर येथील बल्लारपूर बी सी कोल साइडिंग वरील घटना\nप्रवीण गिरडकर(२८) रा.विसापूर आणि धीरज दुर्गे(२७) बल्लारशाह ते दोन जखमींची नावे\nप्रवीण गिरडकर(२८) रा.विसापूर यांनी नागपूर येथे उपचारासाठी रवाना\nतर धीरज दुर्गे चंद्रपूर येथील कुबेर रुग्णालयात उपचारार्थ दाखल\nवेकोलि अधिकाऱ्यांच्या ठेकेदारांच्या अलगर्जीपणामुळे घडली घटना\nजखमीं तातडीने रुग्णालयात दाखल\nजखमींना मोबदला मिळण्याची कामगारांकडून मागणी\nठेकेदार दोषी असून सुरक्षेचे साधन नसल्याने घडली घटना\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (165) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Vidarbha/two-more-positive-patient-found-in-Yavatmal/", "date_download": "2020-09-19T12:19:29Z", "digest": "sha1:2MIK4C2XPVXNLTDUJJXKX5RIIZHG2EWI", "length": 4104, "nlines": 29, "source_domain": "www.pudhari.news", "title": " यवतमाळ : आणखी २ पॉझिटिव्ह; रूग्‍ण संख्या १६ वर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › यवतमाळ : आणखी २ पॉझिटिव्ह; रूग्‍ण संख्या १६ वर\nयवतमाळ : आणखी २ पॉझिटिव्ह; रूग्‍ण संख्या १६ वर\nयवतमाळ : पुढारी वृत्‍तसेवा\nगत काही दिवसांपासून संस्थात्मक विलागिकरण कक्षात भरती असलेल्या दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हे दोन्ही रूग्ण यवतमाळ शहरातील इंदिरा नगर येथील असून, ते इंदिरा नगरातील पॉझिटिव्ह रूग्णांच्या निकटच्या संपर्कातील आहेत. त्यांना आता आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यामुळे कालच्या (दि.21) रूग्णसंख्येत दोनने वाढ होऊन ही संख्या 17 वर गेली होती. मात्र 14 दिवसांच्या उपचारानंतर पॉझिटिव्ह असलेला एक रूग्ण पूर्ण बरा झाल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 16 इतकी झाली आहे.\nआयसोलेशन वॉर्डमध्ये सद्यस्थितीत 22 जण भरती आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 112 झाली असून, यापैकी 96 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 25 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 1887 नमुने पाठविण्यात आले असून, यापैकी 1862 नमुने प्राप्त तर 25 नमुने अप्राप्त आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 1750 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 16 जण तर गृह विलगीकरणात 484 जण आहेत.\nआटपाडी तालुक्‍यात अतिवृष्‍टी, दोन मुलींचा मृत्यू\nसांगलीत मनपा शाळेत निकृष्ट धान्यवाटप सुरू\nआंतरराष्ट्रीय शांती दिन : लोकांपर्यंत शांतीचा संदेश पोहचविण्यासाठी सुसज्ज\n#MIvCSK १९ : २९ निवृत्त १९ : ३० पुनरागमन, धोनीची धूम\nकांदाच पीएम मोदींची सत्ता उलथवून टाकेल : आ. शशिकांत शिंदेंचा घणाघात (video)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanketpatekar.com/%E0%A4%85%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2020-09-19T11:18:54Z", "digest": "sha1:XL4A24IZTHSKJJBSYMSMJRIXRQM3QBWM", "length": 7129, "nlines": 101, "source_domain": "www.sanketpatekar.com", "title": "\" अन म्हणून हवा तसा हट्ट करता येत नाही... ~ 'मन आभाळ'", "raw_content": "\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nQuotes आणि बरंच काही\nहे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ \n” अन म्हणून हवा तसा हट्ट करता येत नाही…\n” अन म्हणून हवा तसा हट्ट करता येत नाही…\n” अन म्हणून हवा तसा हट्ट करता येत नाही .\n“आपल्याच व्यक्तीकडून ….आपल्याच स्वकियांकडून ”\nहे लहाणपण एक बरं असतं.. एखादी गोष्ट नाही मिळाली तर निदान हट्ट तरी करता येतो.\nत्यासाठी अश्रुंचा बांध फोडता येतो .रागाने हात पाय झटकता येतात.\nघरभर गोंधळ घालता येतो . हवा तसा आक्रोश हि करता येतो .\nपण हवी असलेली ती गोष्ट मिळविता येते. कसे हि काहीही करून.\nत्यात आपला आंनद जो सामावला असतो. आपल्याला जे हवं असत ते हवंच असतं …\nबस्स आणि ते मिळवतो हि …\nत्यावेळेस फारस कळत नसतं समजत नसतं उमगत नसतं . इतर मनाचा अंदाज घेता येत नसतो.\nकुणा मनाला आपल्यामूळे किती कष्ट सोसावे लागत आहे .\nकिती त्रास सहन करावा लागत आहे ह्याचा हि विचार आपल्या मनाला शिवत नसतो .\nआपल्याला जे हवं असतं ते बिन्धिक्तपणे आपण बोलून टाकतो .\nइतर मनाचा विचार न करता . आणि ते आपलं हट्ट पुरवलं हि जातं. आपल्या मनाचा विचार करून ..\nते करावंच लागतं त्यांना…\nइथे मोठ्यापणी मात्र तसं नसत. कार�� अकलेचे अन समजुददारपणाचे नवे अंकुर आपल्या मनात फुललेले असतात. त्यामुळे इथे हट्ट करता येत नाही.\nअश्रुंचा बांध फोडता येत नाही . रागाने हात पाय झटकता येत नाही.\nहवा तसा आक्रोश हि करता येत नाही .मनातल्या मनातच कित्येक गोष्टी तश्याच दडून राहतात .\nमनातल्या मनातच अश्रुंचा बांध आटुन जातो. शब्द निशब्द होवून जातात . विचारांच्या भाउक गर्दीत मन हरवून जातं.\nकारण काळजी असते , थोडी भीती असते ..\nसमोरील व्यक्तीची , तिच्या संवेदनशील मनाची . तिला होणारया त्रासाची.\nत्यामुळे जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती गोष्ट आपल्या मनातच राहते.\nत्याची पूर्तता होत नाही . काही वेळा …, काही वेळा मात्र होऊन जाते .\nमोठेपण जे लाभलेलं असतं आपल्याला, अन म्हणूनच हवा तसा हट्ट करता येत नाही .\nआपल्याच व्यक्तीकडून ….आपल्याच स्वकियांकडून .. म्हणून लहाणपण एक बरं असतं.. नाही का \nप्रवीण दवणे ह्यांची काही पुस्तके\nपु.ल.देशपांडे यांचे साहित्य ( पुस्तकं )\nभा. द. खेर ह्यांची पुस्तके\nनवीन पोस्ट'च्या अपडेट मिळण्यासाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mmsingapore.org/event-2307485", "date_download": "2020-09-19T11:56:22Z", "digest": "sha1:NRDHZACEF7XEXU5J4SLFHCITJQTZ4RYU", "length": 2857, "nlines": 69, "source_domain": "mmsingapore.org", "title": "Maharashtra Mandal (Singapore) - शब्दगंध‏ ऑगस्ट २०१६ - Shabdgandha August 2016", "raw_content": "\n'शब्दगंध' हा स्वरचित मराठी कवितांना वाहिलेला, गेली ११ वर्षं अव्याहत सुरू असणारा महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) चा मासिक उपक्रम आहे. ह्यात सहभागी होण्यासाठी आपणा सर्वांना आमंत्रण \nशब्दगंधची ह्यावेळची तारीख, वेळ आणि बाकीचे तपशील खालीलप्रमाणे:\nतारीख : २० ऑगस्ट २०१६ - शनिवार\nवेळ : सायंकाळी ५.३० वा\n३. करमणूक ...... ( एक संकल्पना )\n४. चुकचुकली पाल एक ..... ( समस्यापूर्ती )\nकार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्यांनी कार्यक्रमाच्या निदान तीन दिवस आधी नोंदणी करावी.\nकार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी shabdagandha@mmsingapore.org ला संदेश पाठवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-19T12:51:05Z", "digest": "sha1:DQMUNT44R6ATBYIXVVU22ZOTQVN2BMXN", "length": 12402, "nlines": 104, "source_domain": "bolbhidu.com", "title": "आपलं घरदार Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा ���िर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक बनला\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो होता\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले,…\nएका संन्याशाच्या जिद्दीने मराठवाड्यातली निजामशाही उखडून फेकली\nइलेक्शन दिल्ली दरबार माहितीच्या अधिकारात\nएकेकाळी बडोदा संस्थानमध्ये दोन बैलांच्या मदतीने रेल्वेगाडी ओढली जायची\nगुजरातमधील बडोदा संस्थान हे ब्रिटिश भारतातील एक महत्त्वाचे संस्थान होते. गायकवाड या पराक्रमी मराठा घराण्याचीही राजधानी. या घराण्याने अनेक लोकोत्तर राज्यकर्ते देशाला दिले. विशेषतः सयाजीराव महाराजांनी बडोदे संस्थानात शिक्षण, राज्यकारभार,…\nयुद्धात ठार केलेल्या पाटलाच्या मुलाला छत्रपतींनी आपलं नाव दिलं\nसतरावे शतक संपले होते. मराठ्यांचा विनाश करायची प्रतिज्ञा करून दक्षिणेत आलेल्या औरंगजेब बादशाहचा मराठीत मातीतच मृत्यू आला होता. मुघल साम्राज्य भारतभर पसरवणारा, दगा करून स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजांना पकडणारा, त्यांची हत्या घडवून…\nचारित्र्यवान प्रधान मास्तरांच्या गादीखाली साडी सापडते तेव्हा…\nमहाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते चारित्र्यवान राहिले. भ्रष्टाचार असो कि व्यक्तिगत चरित्र असो राजकारणात सक्रिय असून देखील त्यांच्यावर एखादा खोटा आरोप करण्याच धैर्य देखील विरोधकांना झालं नाही. अशा काही निवडक नेत्यांमध्ये कधीही कोणताही…\nकराचीहून पुण्याला आलेल्या सिंधी भावंडांमुळे महाराष्ट्रातली शेती सोन्यासारखी पिकली\nस्वातंत्र्यापूर्वीचा काळ. आता पाकिस्तानमध्ये असलेल्या कराची जवळ एक शिकारपूर नावाचे गाव आहे. तिथल्या संपन्न सिंधी सावकाराच्या घरी जन्मलेली मुले. प्रल्हाद आणि किशन छाब्रिया. प्रचंड श्रीमंती. मोठ घर. दिमतीला नोकरचाकर. ही मुले लाडात वाढली.…\nराज्याच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या ३ वर्षातच त्यांनी जिल्हा रुग्णालयांची साखळी उभारली..\nविचार करा आणि डोळ्यांसमोर फक्त चित्र आणा. महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांचं पदावर असताना निधन होतं. निधनानंतर एक महिना होतो आणि काही पत्रकारांना त्यांच्या पत्नी एका बस स्टॅण्डवर बसच्या तिकीटासाठी रांगते उभारलेल्या दिसतात. हे पत्रकार…\nलाखोंचा इनाम असलेले खुंखार डाकू विनोबांच्या पायाशी बंदुका ठेवून रडत होते.\nमध्यप्रदेश मधील चंबळ नदीच्या खोऱ्यात प्रवास करताना आजही अनेकांना धडकी भरते. या निबिड जंगलात पाऊल टाकायचं पोलिसांना देखील धाडस होत नाही. आपण सिनेमात बघतो त्याप्रमाणे चंबळच्या खोऱ्यात डाकू राज्य करतात. पन्नास साठ वर्षांपूर्वी परिस्थिती आणखी…\nकाहीही म्हणा पण ते नसते तर औरंगाबाद आजही एक मोठ्ठं खेडच असतं..\nएखाद्या शहराच्या विकासाचं संपूर्ण श्रेय एकाच माणसाकडे कस जाऊ शकतं, असा प्रश्न तूम्हाला पडू शकतो. पण जेव्हा त्या माणसाचं नाव डॉ. रफीक झकेरिया आहे हे समजतं तेव्हा विश्वास ठेवावाच लागतो. झकेरिया नावाचा माणूस देखील तसाच होता. एक अभ्यासू,…\nपुण्यातला बाहुली हौद आणि स्त्री शिक्षणाची पहिली बळी\nमहात्मा जोतिबा फुलेंनी आपल्या पत्नी क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या सोबतीने पुण्यात भिडेवाडा येथे मुलींची शाळा सुरू करून भारतात स्त्री शिक्षणाचा पाया घातला. त्याकाळी पुणे हे अत्यंत कर्मठ व सनातनी शहर मानलं जातं होतं. जोतिबा आणि…\nमारवाडी मिठाईवाल्याची रेसिपी गंडली त्यातून बेळगावचा कुंदा जन्मला\nजगात जी काही सुंदर शहरे असतील तर त्यात बेळगावचा समावेश नक्की होईल. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरचं आटोपशीर गाव. शांत आल्हाददायक वातावरण, लाल मातीचे रस्ते, गर्द झाडी. कानडी झाक असलेल्या मराठीत बोलणारी गोड माणसं. बेळगावच्या मातीत असलेला गोडवा…\nअमरावतीची ऑलिम्पिक टीम हिटलर समोर भगवा झेंडा घेऊन उतरली होती..\nआपणा सर्वांना ठाऊक आहे की शत्रूचा शत्रू मित्र या नात्याने सुभाषचंद्र बोस यांनी हिटलरची मदत घेऊन भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडच्या विरुद्ध पूर्वेत जर्मनीची फळी उभी करायची आणि भारतातून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/are-you-on-whatsapp-twitterasks-priyanka-to-congress-workers/articleshow/67971903.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-19T12:19:37Z", "digest": "sha1:JLQUXFZR5GJKMDVQ3I5ZH3YJKPO5IHLL", "length": 14207, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Priyanka Gandhi: तुम्ही व्हाट्सअॅप, ट्विटरवर आहात का\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतुम्ही व्हाट्सअॅप, ट्विटरवर आहात का\nम्ही व्हाट्सअॅप, ट्विटर वापरता का तुमच्या मतदारसंघात किती ग्रामसभा आहे तुमच्या मतदारसंघात किती ग्रामसभा आहे तुमच्या गावातील किती लोकं काँग्रेसला मतदान करतील तुमच्या गावातील किती लोकं काँग्रेसला मतदान करतील अशा असंख्य प्रश्नांसह प्रियांका गांधींनी उत्तर प्रदेशातील काँग्रेस कार्यकर्त्यांना भंडावून सोडले. लखनऊमध्ये पाऊल ठेवताच प्रियांका गांधींनी वेगाने हालचाली करण्यास सुरुवात केली असून कार्यकर्त्यांना सोशल मीडियाचा वापर वाढवण्याचा सल्ला दिला आहे.\nप्रियांका गांधींनी १२ तास घेतली कार्यकर्त्यांची मॅरेथॉन बैठक\nसोशल मीडियाचा वापर वाढवण्याचा कार्यकर्त्यांना सल्ला\nतुम्ही व्हाट्सअॅप, ट्विटर वापरता का तुमच्या मतदारसंघात किती ग्रामसभा आहेत तुमच्या मतदारसंघात किती ग्रामसभा आहेत तुमच्या गावातील किती लोकं काँग्रेसला मतदान करतील तुमच्या गावातील किती लोकं काँग्रेसला मतदान करतील अशा असंख्य प्रश्नांसह प्रियांका गांधींनी उत्तर प्रदेशातील काँग्रेस कार्यकर्त्यांना भंडावून सोडले. लखनऊमध्ये पाऊल ठेवताच प्रियांका गांधींनी वेगाने हालचाली करण्यास सुरुवात केली असून कार्यकर्त्यांना सोशल मीडियाचा वापर वाढवण्याचा सल्ला दिला आहे.\nजोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रियांका गांधींनी सोमवारी लखनऊमध्ये रोड शो केला. त्यानंतर प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये पक्षाचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. हे कार्यकर्ते सोशल मीडियाचा वापर किती करतात असा प्रश्नही त्यांनी विचारला. यावेळी काँग्रेसचे शहरी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करत असल्याचं स्पष्ट झालं. अनेक ग्रामीण कार्यकर्त्यां���ी मात्र ट्विटरचे नावच पहिल्यांदा ऐकल्याचं सांगितलं. बहुसंख्य कार्यकर्ते व्हाट्सअॅपचा वापर करत आहेत हेही स्पष्ट झालं. प्रियांका यांनी सर्व कार्यकर्त्यांना सोशल मीडियाचा जास्तीजास्त वापर करण्याचा सल्ला दिला. तसंच प्रत्येक मतदारसंघातील जाती आणि पोटजातींची गणितंही त्यांनी जाणून घेतली. काँग्रेसचा संदेश जास्तीजास्त जातीबांधवांपर्यंत पोहोचवा असा सल्लाही त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिला. येत्या काळात काँग्रेसची कार्यप्रणाली पूर्णपणे बदलणार असल्याचं सुतोवाच त्यांनी केलं आहे.\n...आणि मला इंदिरा गांधींची आठवण झाली\nप्रियांका गांधींचे बोलणे, हावभाव, कार्यपद्धती पाहून मला पुन्हा एकदा इंदिरा गांधींची आठवण झाली अशी भावना मातादीन नावाच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने व्यक्त केली आहे. प्रियांका गांधी आणि इंदिरा गांधींमध्ये भरपूर साम्य असल्याची भावनाही अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना व्यक्त केली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांकडे मागितलं वाढदिवस...\n... मग काय 'भाभीजी के पापड' खाऊन करोना जातो का\n करोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा 'करो...\nपंतप्रधानांनी सांगूनही मंत्री राजीनामा देतोय, नक्कीच का...\nFire at Kumbh: कुंभ मेळ्यात आग; बिहारचे राज्यपाल थोडक्यात वाचले\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nअर्थवृत्त'कोटक'ची डीजी गृह कर्ज; ४८ तासांत मिळणार गृहकर्ज\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nआयपीएलमुंबईकडे आहे हा धाकड खेळाडू; प्रत्येक चेंडूवर षटकार मारू शकतो, पाहा Video\nमुंबईकंगनाला भेट देण्यासाठी राज्यपालांवर दबाव होता का\nमुंबईज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा द��शपांडे यांचे निधन\nजळगावपतीच्या सहकार्यानेच मित्राकडून पत्नीवर अत्याचार, दोघांवर गुन्हा दाखल\nन्यूजनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nआयपीएलजिंकणार तर मुंबईच; या कारणामुळे चेन्नईविरुद्ध मुंबईचे पारडे कधीही जड\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगबॉलीवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमध्ये दिले आहे ‘या’ एका पदार्थाला प्राधान्य\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://karyarambhlive.com/news/87/", "date_download": "2020-09-19T12:14:04Z", "digest": "sha1:ABTSRUBWS7WWXYOVZGJDWZ66DMAROA4N", "length": 12242, "nlines": 132, "source_domain": "karyarambhlive.com", "title": "15 जुलैपासून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परिक्षा : अमित देशमुख", "raw_content": "\n15 जुलैपासून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परिक्षा : अमित देशमुख\n15 जुलैपासून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परिक्षा : अमित देशमुख\nपुणे : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणार्‍या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी – 2020 परीक्षा कोविड-19 च्या टाळेबंदीमुळे अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति कुलपती अमित विलासराव देशमुख यांनी आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची राजभवन भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना देशमुख म्हणाले, करोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन परीक्षेचे नियोजन केले जात असून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा 15 जुलैपासून सुरू होतील, असे सांगितले.\nदेशमुख म्हणाले. वैद्यकीय विभागाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष ठरलेल्या वेळेनुसार सुरू करण्याच्या तयारीत आम्ही आहोत. पण त्यावेळच���या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेच्या एम.डी, एम. एस.पदव्युत्तर दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचर्या व तत्सम तसेच सर्व पदवी विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.\n15 जुलैपासून वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र काही अनपेक्षित गोष्टी घडल्यास याबाबत परिस्थिती पाहून त्या-त्या वेळी निर्णय घेण्यात येतील. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निश्चित केले जाईल अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. 15 जुलैपासून घेण्यात येणार्‍या परीक्षेची विद्यार्थ्यांनी तयारी करावी असे आवाहनही अमित देशमुख यांनी केले आहे.\nअरे देवाऽऽ एकच शिक्षका 25 शाळांमधून उचलत होती वेतन\nदाऊद इब्राहिमसह पत्नीला कोरोनाची लागण\nअखेर दहावी- बारावीच्या निकालाची तारीख ठरली\nराज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीची चाचपणी\n दहावीचा निकाल लागणार उद्या\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\nपुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद\nनाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले\n24 लाखांचा गुटखा केला नष्ट\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\nपुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद\nनाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले\n24 लाखांचा गुटखा केला नष्ट\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीडमधील 1, केजचे चौघे पॉझिटिव्ह\nसलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on सलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nबियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on बियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nबीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह\nबालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nJune 17, 2020 June 17, 2020 Comments Off on बालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nदैनिक कार्यारंभ चे हे लाईव्ह न्यूज पोर्टल आहे.\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/vishwesha-teertha-swami-of-pejavara-mutt-udupi-passed-away-pm-modi-paid-tribute/articleshow/73016228.cms", "date_download": "2020-09-19T13:26:00Z", "digest": "sha1:7E7G4ZRJGHZZWXSLNUQFXAYNSD7N6RD4", "length": 14128, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविश्वेश तीर्थ स्वामींचे निधन, मोदींचा शोकसंदेश\nकर्नाटकातील पेजावर मठाचे प्रमुख विश्वेश तीर्थ स्वामी यांचे आज (रविवार) सकाळी निधन झाले. स्वामी अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने २० डिसेंबरला उड्डपीच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार, त्यांना श्रीकृष्ण मठात हलवण्यात आले. इथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच सकाळी ९ वाजता त्यांचे निधन झाले.\nउड्डपी: कर्नाटकातील पेजावर मठाचे प्रमुख विश्वेश तीर्थ स्वामी यांचे आज (रविवार) सकाळी निधन झाले. स्वामी अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने २० डिसेंबरला उड्डपीच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार, त्यांना श्रीकृष्ण मठात हलवण्यात आले. इथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच सकाळी ९ वाजता त्यांचे निधन झाले.\nदेशात��ल युवकाला अराजकतेची चीड; मोदींचे सूचक वक्तव्य\nपंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक\nस्वामी विश्वेश तीर्थ यांच्या निधनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान आपल्या ट्विटमध्ये लिहितात, 'पेजावर मठाचे विश्वेश तीर्थ स्वामी हे प्रेरणास्त्रोताच्या रुपात लाखो लोकांच्या हृदयात राहतील. ते धार्मिक सेवेच्या एका ऊर्जास्त्रोतासारखे आहेत. त्यांनी सतत समाजासाठी काम केले. मी अनेक वेळा त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. मी नुकतीच गुरु पौर्णिमेनिमित्त त्यांची भेट घेतली होती. त्यांचे अद्भुत ज्ञान नेहमीच माझ्यासोबत राहिलेले आहे. त्यांच्या अनुयायांसोबत माझ्या संवेदना आहेत.'\nबेळगावात मराठी फलक तोडले; राज्यात पडसाद\n५ हजार रुपयांसाठी मित्रांनी केला तरुणाचा खून\nशासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार\nमठाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वेश स्वामी यांचे पार्थिव भक्तांच्या दर्शनासाठी उड्डपीच्या महात्मा गांधी मैदानात ठेवण्यात येणार आहे. दर्शन पूर्ण झाल्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. अंत्यसंस्कारादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि इतर महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\n'कुणाच्या आईनं इतकं दूध पाजलंय की उद्धव ठाकरेंना अयोध्य...\n... मग काय 'भाभीजी के पापड' खाऊन करोना जातो का\n करोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा 'करो...\n जया बच्चन यांचा भाजप खासदार रवी किशन यांच्यावर ...\nदेशातील युवकाला अराजकतेची चीड; मोदींचे सूचक वक्तव्य महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nकरोनामुळे केस कापण्याची भीती; सलून व्यावसायिक मेटाकुटीला\nशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन\nसुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी कलाकाराचा अनोखा प्रयत्न\nलॉकडाउनदरम्यान विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने ��ढवली 'ही' शक्कल\nन्यूजनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nविदेश वृत्तसौदी: बेरोजगार भारतीय कामगारांवर भीक मागण्याची वेळ; डिटेंशन सेंटरमध्ये रवानगी\nसिनेन्यूजजीममध्ये घाम गाळतोय सलमान खान, RADHE ची तयारी सुरू\n चिन्यांना पुरवली संवेदनशील आणि गोपनीय माहिती\nआयपीएलमुंबई विरुद्ध चेन्नई: कसे आहे अबूधाबीचे पिच आणि हवामान; या खेळाडूंना मिळेल संधी\nअर्थवृत्तपेन्शन योजनांना प्रतिसाद ; पाच महिन्यात सभासदांमध्ये मोठी वाढ\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nदेशएनआयएचे छापे, अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nरिलेशनशिपया प्रसिद्ध अभिनेत्री जात-पात-धर्म-भेद सारं विसरुन अडकल्या परदेशी तरुणांसोबत लग्नबंधनात\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/08/blog-post_59.html", "date_download": "2020-09-19T12:11:09Z", "digest": "sha1:Y2REW55RCXNQC3TXXZNHQ5JJ66E2VN7E", "length": 7213, "nlines": 60, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी नशामुक्त भारत अभियान आवश्यक – मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर", "raw_content": "\nसामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी नशामुक्त भारत अभियान आवश्यक – मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर\nbyMahaupdate.in रविवार, ऑगस्ट १६, २०२०\nमुंबई दि. १६- नशामुक्त भारत अभियान हे सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी आवश्यक अभियान असून मुंबई शहर जिल्ह्यात ते अत्यंत सक्षमतेने राबवण्यात येईल.ज्यायोगे समाज नशामुक्त होईल, असे प्रतिपादन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले.\nकेंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत देशातील २७२ जिल्ह्यांमध्ये या अभियानाची काल सुरुवात झाली. यात महाराष्ट्रातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, पुणे आणि नाशिक या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.\nजिल्हाधिकारी श्री.निवतकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या अभियानाच्या ‘लोगो’चे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त, समाज कल्याण श्री. समाधान इंगळे व इतर उपस्थित होते.\nया अभियानात असलेल्या मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व घटकांनी अत्यंत सक्षमतेने काम करून जिल्ह्यात हे अभियान यशस्वीपणे राबवावे अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी यावेळी दिल्या. जनजागृती मोहीम, रुग्णालय, पुनर्वसन केंद्र पाहणी, तेथील सोयीसुविधा उपचार पद्धती याची पाहणी करणे ही सर्व कामे नेमून दिलेल्या व्यक्ती, कार्यालये, सामाजिक संस्थांनी काटेकोरपणे करावीत असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.\nराज्य व जिल्हास्तरीय समिती\nया अभियानाच्या यशस्वितेसाठी राज्य व जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्यस्तरीय समितीत प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभाग हे अध्यक्ष तर संचालक, समाज कल्याण हे सदस्य सचिव आहेत. दर दोन महिन्यांनी या समितीची बैठक अपेक्षित आहे. तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. या समितीमध्ये पोलीस आयुक्त /पोलीस अधीक्षक तसेच विविध विभागाचे अधिकारी, जिल्हा स्तरावर काम करणारे नशामुक्ती मंडळ, सामाजिक संस्था हे सदस्य आहेत. दरमहा या समितीची एक बैठक अपेक्षित आहे.\n१५ऑगस्ट 2020 ते ३१ मार्च 2021 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम, उच्च शैक्षणिक संस्था, विद्यापीठ परिसर आणि शाळा यावर लक्ष केंद्रित करणे; अशा समुदायापर्यंत पोहोचणे. पुनर्वसन केंद्र, रुग्णालयांमध्ये सल्ला व उपचार सुविधांवर लक्ष केंद्रित करणे. असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AE%E0%A5%A7", "date_download": "2020-09-19T13:51:01Z", "digest": "sha1:C562M2DRYLHCUMKDUXRFLGDOKMKUG4UA", "length": 5255, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमेंडिंग अ‍ॅक्ट १७८१ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nअमेंडिंग अ‍ॅक्ट १७८१ला जोडलेली पाने\n← अमेंडिंग अ‍ॅक्ट १७८१\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख अमेंडिंग अ‍ॅक्ट १७८१ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nरेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३ ‎ (← दुवे | संपादन)\nअमेंडिंग अॅक्ट १७८१ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपिट्स इंडिया अ‍ॅक्ट १७८४ ‎ (← दुवे | संपादन)\nचार्टर अ‍ॅक्ट १७९३ ‎ (← दुवे | संपादन)\nचार्टर अ‍ॅक्ट १८१३ ‎ (← दुवे | संपादन)\nचार्टर अ‍ॅक्ट १८३३ ‎ (← दुवे | संपादन)\nचार्टर अ‍ॅक्ट १८५३ ‎ (← दुवे | संपादन)\nगव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १८५८ ‎ (← दुवे | संपादन)\nइंडियन कौन्सिल्स अ‍ॅक्ट १८६१ ‎ (← दुवे | संपादन)\nइंडियन कौन्सिल्स अ‍ॅक्ट १८९२ ‎ (← दुवे | संपादन)\nमॉर्ले मिंटो सुधारणा १९०९ ‎ (← दुवे | संपादन)\nमॉंटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा १९१९ ‎ (← दुवे | संपादन)\nभारत सरकार कायदा १९३५ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:भारताचा घटनात्मक इतिहास ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:संतोष दहिवळ/जुनी चर्चा १ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:संतोष दहिवळ/माझे नवीन व दखलपात्र भर घातलेले लेख २०११ ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/khanderao-gujar-and-jagjivan-gujar/", "date_download": "2020-09-19T11:42:49Z", "digest": "sha1:YG73RANCKRZ53HDR3MT2EU57I5C3BNBP", "length": 14792, "nlines": 109, "source_domain": "bolbhidu.com", "title": "औरंगजेबाने शंभूराजांच्या पुत्रास मुस्लीम धर्म स्वीकारण्यास सांगितलं इतक्यात..", "raw_content": "\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nऔरंगजेबाने शंभूराजांच्या पुत्रास मुस्लीम धर्म स्वीकारण्यास सांगितलं इतक्यात..\nमराठा स्वराज्यासाठीचा काळा कालखंड सुरू होता. छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीत सापडले होते. त्यांनी धर्मांतर करावं म्हणून बादशहा अनन्वित छळ करत होता.\nमात्र अखेरच्या श्वासापर्यंत शंभू महाराजांनी बादशहाच्या धर्मांतराच्या मागणीला भीक घातली नाही.\nसंभाजी महाराजांनी स्वाभिमानापायी प्राणाची आहुती दिली.\nअनेक गडकिल्ल्याप्रमाणे स्वराज्याची राजधानी रायगड मुघलांनी जिंकून घेतली. रायगडाचा लढा नेटाने चालवणाऱ्या महाराणी येसूबाई व शंभुपुत्र युवराज शाहू महाराज मुघलांना सापडले.\nधाकटे छत्रपती राजाराम महाराज यांना दक्षिणेत परागंदा व्हावे लागले होते. पण मराठ्यांनी हार मानली नाही. महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेल्या औरंगजेबाला त्राही त्राही करून सोडले.\nमुघलांच्या घोड्यांनाही पाण्यात मराठे दिसू लागले होते.\nछत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या वागणुकीमुळे किती मराठे पेटून उठले हे औरंगजेबाला दिसत होते. म्हणूनच त्याने संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई व त्यांचा मुलगा शाहू यांचा विशेष छळ केला नाही.\nऔरंगजेबाची सर्वात थोरली व लाडकी मुलगी\nझैबुनिस्सा हीचे शाहू महाराजांवर अपत्यवत प्रेम होते.\nती एकदम औरंगजेबाच्या स्वभावाच्या विरुद्ध होती, ती सुशिक्षित होती, स्वभावाने दयाळू होती, कट्टर धर्माधंतेचा तिला राग यायचा. तिला कविता करायची आवड होती.\nझैबुनिस्सा प्रचंड हुशार होती, औरंगजेब बादशाह राज्यकारभारात तिचा सल्ला घ्यायचा. या झैबुनिस��साच्या आग्रहामुळे औरंगजेबाने महाराणी येसूबाई व शाहू महाराज यांच्यावर अत्याचार होऊ दिला नाही.\n१७०० साली राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यू झाला.\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा…\nत्यांचा मुलगा अल्पवयीन होता, शाहू महाराज कैदेत होते. पण तरीही राजाराम महाराजांच्या पत्नीने ताराराणींनी पराक्रमाने छत्रपतींची गादी सांभाळली.\nकित्येक वर्षे दक्षिणेत ठाण मांडूनही मराठे आपल्याला शरण येत नाहीत यामुळे औरंगजेबाचा संयम सुटत चालला होता.\nत्याने शाहू महाराजांचे धर्मांतर करावे असा आग्रह सुरू केला.\nअवघ्या सात आठ वर्षाचे असताना शाहू महाराज औरंगजेबाच्या तावडीत सापडले होते. तेव्हा पासून पुढची अनेक वर्षे त्यांनी कैदेत काढली होती. मुघल बादशाहने काहीही करून त्यांना मुस्लिम बनवायचे ठाण मांडले होते.\nअखेर झैबुनिस्सा शाहू महाराजांच्या मदतीला आली.\nतिने आपल्या वडिलांची समजूत काढली. शाहूमहाराजांच्या वतीने ज्योत्याजी केसरकर यांनी बाजू मांडली. हट्टी समजला जाणारा औरंगजेब बादशाह अखेर तयार झाला पण त्याने अट घातली,\nमी निश्चित केला तो मोडल्यास माझ्या शब्दाची किंमत जाते, बादशहाचा उच्चार लटका पडता नये, तर एक युवराज शाहु ऐवजी दुसरे दोन प्रसिद्ध पुरुष मुसलमान होत असतील तर मी शाहुपुरता आपला हुकुम मागे घेतो.\nबादशाहला वाटले की या अटीसाठी कोणी तयार होणार नाही.\nआपल्या धन्यासाठी हे वेड धाडस करायला दोन तरुण समोर आले.\nखंडेराव गुजर आणि जगजीवन गुजर\nस्वराज्याचे महान पराक्रमी सेनापती प्रतापराव गुजर यांची ही दोन मुले. बहलोल खानाच्या दगाबाजीचा बदला घेण्या साठी अवघ्या सहा सैनिकांसह लढून आपले प्राणार्पण करणारे प्रतापराव यांचं वेडं रक्त त्यांच्या मुलांच्यातही दौडत होत.\nस्वराज्याचा वारस जगला पाहिजे फक्त एवढ्या साठी स्वतःहून हे हलाहल पिण्यास ते तयार झाले.\n१६ मे १७०३ रोजी मोहरम च्या मुहूर्तावर या दोन्ही भावांना मुसलमान करून त्याचा नावे अब्दुर्रहीम व अब्दुरेहीमान अशी ठेवली गेली.\nत्यांनी असें धर्मांतर केल्यामुळें शाहू महाराजांवरील हा प्रसंग टळला.\nप्रतापराव गुजर यांची एक मुलगी राजाराम महाराजांना दिली होती, या नात्याने हे दोन्ही भाऊ शाहू महाराजांचे भाचे लागत होते. शाहूमहाराज त्यांचे उपकार कधी विसरले नाहीत.\nआमचा मामा आम्हाबदल मुसलमान जाहला\nअसे त्यांनी म्हटल्याचे उल्लेख समकालीन कागदपत्रात आढळतात.\nपुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची सुटका झाली. गादीवर बसल्यानंतर त्यांनीं खंडोजी गुजर यांना त्यांच्या कृत्यासाठीं, परळ खोर्‍यांतील साठ गांवांचें देशमुखी वतन इनाम करून दिलें.\nहें वतन त्यापूर्वी सुभानजी लांवघऱें याला, त्यानें सातारचा किल्ला फितूर होऊन औरंगझेबास दिल्यामुळें त्यांच्याकडून इनाम मिळालें होतें. तें त्याच्याकडून जप्‍त करून शाहूमहाराजांनी गुजर यांना दिले. पण तत्कालीन धर्ममार्तंडांनी गुजर यांना परत धर्मात येऊ दिल नाही.\nहे ही वाच भिडू.\nशाहू महाराजांच्यामुळे त्यांच्या घराण्याला राजगुरू हे नाव मिळालं.\nनानासाहेब पेशवे कोल्हापूरच्या छत्रपतींना संपवणार होते.\nशंभूराजांच्या सुटकेसाठी लढणाऱ्या ज्योत्याजी केसरकरांच्या नावाने सातारच्या गादीने अख्खी पेठ वसवली\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nएका संन्याशाच्या जिद्दीने मराठवाड्यातली निजामशाही उखडून फेकली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/one-lost-loksabha-election-kept-nd-tiwari-away-from-becoming-indias-prime-minister/", "date_download": "2020-09-19T12:26:15Z", "digest": "sha1:5GE54ENR3HAWYCI4F4J65HYS2QH2DG3O", "length": 15195, "nlines": 98, "source_domain": "bolbhidu.com", "title": "....तर पी.व्ही. नरसिंह राव यांच्या ऐवजी एन.डी. तिवारी देशाचे पंतप्रधान झाले असते !", "raw_content": "\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाल���, बुलेट फॉर…\n….तर पी.व्ही. नरसिंह राव यांच्या ऐवजी एन.डी. तिवारी देशाचे पंतप्रधान झाले असते \nफोटो सौजन्य- द इंडियन एक्स्प्रेस\n१८ ऑक्टोबर १९२५ रोजी नैनितालमधील बलुती येथे जन्मलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते एन.डी. तिवारी यांचं काल १८ ऑक्टोबर रोजी म्हणजेच त्यांच्या जन्मदिवशीच दिल्लीत निधन झालं.\nसाधारणतः ६५ वर्षे देशाच्या राजकारणात सक्रीय राहिलेले तिवारी हे भारताच्या राजकीय इतिहासातील असे एकमेव नेते राहिले आहेत, ज्यांनी २ राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. आधी उत्तरप्रदेश आणि मग उत्तरप्रदेश पासून उत्तराखंड वेगळं झाल्यानंतर ते उत्तराखंडचे देखील मुख्यमंत्री राहिले.\nप्रजा सोशालिस्ट पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या तिवारींचा राजकारणातील प्रवेश स्वातंत्र्यपूर्व काळातला. ब्रिटीश विरोधी पत्रकं लिहिणं आणि त्यांचं वितरण करणं यासाठी ब्रिटिशांनी त्यांना नैनितालमधील जेलमध्ये टाकलं होतं. विशेष म्हणजे याच जेलमध्ये त्यावेळी त्यांचे वडील देखील होते. जवळपास १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगून ते बाहेर पडले आणि मग त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं.\n१९५२ सालची उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक त्यांनी प्रजा समाजवादी पक्षाच्या तिकीटावर लढवली आणि जिंकली देखील. त्यानंतर १९५७ साली देखील विजय मिळवत ते पक्षाचे विधान सभेतील विरोधी पक्ष नेते बनले.\n१९६३ साली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काशीपुरमधून विजय मिळविल्यानंतर त्यांची उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्रीपदावर वर्णी लागली.\nजानेवारी १९७६ साली सर्वप्रथम उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. त्यानंतर १९७९-८० साली केंद्रातील चौधरी चरणसिंग यांच्या काँग्रेसच्या पाठींब्यावरील सरकारमध्ये त्यांनी वित्त आणि संसदीय कार्य मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली.\nत्यानंतर केंद्रात गेलेल्या तिवारींना १९८४ साली परत एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून राज्यात पाठविण्यात आलं. मुख्यमंत्रीपदाची ही टर्म ते पूर्ण करू शकले नाहीत. परंतु त्यानंतर १९८८ साली ते तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले. अर्थात उत्तर प्रदेशमधील बदलत्या राजकीय समीकरणात तिन्ही वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांना फार मोठा कार्यकाळ लाभला नाही.\n��९९१ सालच्या लोकसभा नैनिताल येथून लढवलेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला नसता तर पी.व्ही. नरसिंह राव यांच्या ऐवजी तिवारी हे निश्चितपणे देशाचे पंतप्रधान झाले असते, असं अनेक जेष्ठ राजकीय विश्लेषक मानतात. विशेष म्हणजे निवडणूक न लढवलेल्या पी.व्ही. नरसिंह राव यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडल्याने या पराभवाची सल त्यांच्या मनात आयुष्यभर राहिली.\nफक्त इंग्रजी येत नाही म्हणून राजदीप सरदेसाईने मोदींना…\nयशवंतराव दिल्लीला जाताच त्यांना गंडा घालण्याचा पहिला प्रयत्न…\n१९९४ साली त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन त्यांनी ‘ऑल इंडिया इंदिरा काँग्रेस’ (तिवारी) नावाच्या नवीन पक्षाच्या स्वरुपात आपली वेगळी चूल मांडली. अर्थात पुढच्या २ वर्षातच ते काँग्रेसमध्ये परतले देखील.\nपुढे २००२ साली उत्तर प्रदेशचं विभाजन करून उत्तराखंडची निर्मिती करण्यात आल्यानंतर २००२ ते २००७ या काळात ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनले. अशा प्रकारे देशाच्या राजकीय इतिहासात २ राज्यांचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे ते एकमेव नेते बनले. मुख्यमंत्री म्हणून उत्तराखंडच्या विकासात त्यांचं मोठं योगदान राहिलंय.\n२००७ ते २००९ या काळात त्यांनी आंध्रप्रदेशचं राज्यपालपद सांभाळलं पण त्याचवेळी त्यांच्या संदर्भातील एक सेक्स स्कॅन्डल बाहेर आल्याने त्यांना राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा लागला.\nयशस्वी राजकीय कारकीर्द राहिलेल्या तिवारींच्या नावासोबत अनेक वाद देखील जोडले गेले होते. सर्वात अधिक चर्चा झाली ती आंध्र ज्योती चॅनेलने चालवलेल्या सेक्स स्कॅन्डलची.\nचॅनेलने चालवलेल्या व्हिडीओमध्ये तिवारी हे आंध्र प्रदेशच्या राजभवनात एकाच वेळी ३ महिलांसोबत शय्यासोबत करताना दिसून आले होते. हे प्रकरण बरंच गाजलं आणि तिवारींनी माफी मागितली पण त्यांना राज्यपाल पदाचा राजीनामा द्यावा लागला.\n२००८ साली रोहित शेखर यांनी तिवारी हे आपले वडील असल्याचा दावा केला होता. बऱ्याच वादविवादानंतर पुढे हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने डीएनए टेस्ट करण्याचा आदेश दिला.\nटेस्टचे रिपोर्ट्स आले आणि न्यायालयाने रोहित शेखर यांचा दावा मान्य केला. मार्च २०१४ साली तिवारींनी देखील शेखर आपलाच मुलगा असल्याचं मान्य केलं होतं. त्यानंतर वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी रोहित यांच्या आई उज्ज���वला शेखर यांच्याशी लग्न केलं होतं.\nहे ही वाच भिडू\nभावी मुख्यमंत्री आमदारकीला एका मताने पडले, आणि हो त्यांच्या बायकोनं मतदान केलं नव्हतं \nरसगुल्ल्यावरील बंदीमुळे या मुख्यमंत्र्यांचं सरकार गेलं होतं \nनरसिंहराव, मार्गारेट थॅचर आणि दाऊदचा मांत्रिक गोष्ट चंद्रास्वामीची.\nहिकडे दादा घोड्यावर बसून राहिले आणि तिकडे अंतुले मुख्यमंत्री झाले \n‘ऑल इंडिया इंदिरा काँग्रेस’ (तिवारी)उत्तर प्रदेशउत्तराखंडएन. डी. तिवारी\nनरसिंह राव आणि मनमोहनसिंग यांनी सुद्धा देशाच्या न कळत सोन गहाण ठेवलं होतं.\nकाँग्रेस सरकार राम मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश आणते आणि भाजप त्याचा विरोध करते.\nअकबर बादशहा नसता तर आज इलाहाबादचं अस्तित्वच नसतं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-19T11:56:49Z", "digest": "sha1:VJJPOL7WOGXRCT4ZPGNP7K7AOWS6AIEK", "length": 8464, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "झारखंडमध्ये भाजपने पहिला नंबरही गमविला; झामुमोची बाजी !", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच ��ला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nझारखंडमध्ये भाजपने पहिला नंबरही गमविला; झामुमोची बाजी \nरांची: झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीपासून झारखंड मुक्ती मोर्चा आणि कॉंग्रेस आघाडीने बहुमताकडे वाटचाल केल्याचे दिसून आले. बहुमतासाठी ४१ जागांची आवश्यकता असताना जेएमएम, कॉंग्रेस आघाडीने जवळपास ४५ जागांवर आघाडी घेतली आहे. सकाळपासून झारखंड मुक्ती मोर्चा आणि कॉंग्रेस आघाडीला बहुमत मिळताना दिसत होते. मात्र मध्यंतरी भाजपने मुसंडी मारली होती. परंतु आता पुन्हा भाजपचा आकडा खाली गेला असून आता भाजपने पहिला क्रमांकही गमविला आहे. बहुमत मिळत नसतानाही भाजप क्रमांक एकवर होते मात्र आता दुसऱ्या क्रमांकावर गेले आहे. झारखंड मुक्ती मोर्चा क्रमांक एकचा पक्ष होताना दिसत आहे.\nआताच्या आकडेवारीनुसार झारखंड मुक्ती मोर्चा आणि कॉंग्रेस आघाडीकडे ४५ जागांवर आघाडी आहे तर भाजपने फक्त २४ जागांवर आघाडी आहे. मागील निवडणुकीपेक्षा १३ जागांमध्ये भाजपचा पराभव होताना दिसत आहे. खुद्द मुख्यमंत्री रघुवर दास पिछाडीवर आहेत.\nBREAKING: झारखंडमध्ये आकडे फिरले; भाजप बनवू शकते सरकार \nझारखंडच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया; जाणून घ्या काय म्हणाले पवार…\nगुगलकडून पेटीएमवर मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरुन हटविले\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\nझारखंडच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया; जाणून घ्या काय म्हणाले पवार…\nएरंडोलला भीषण अपघात; सहा जण ठार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/paromitagaap-corona-lockdown-stayhome.html", "date_download": "2020-09-19T13:02:23Z", "digest": "sha1:RBVT3MKLETRI7MH6XO7XLLHKZT6OOA6G", "length": 15271, "nlines": 118, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "स्थलांतरित मजुरांना घरापर्यंत सुखरूप पोहोचविण्याची सुविधा व्हावी - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर महाराष्ट्र स्थलांतरित मजुरांना घरापर्यंत सुखरूप पोहोचविण्याची सुविधा व्हावी\nस्थलांतरित मजुरांना घरापर्यंत सुखरूप पोहोचविण्याची सुविधा व्हावी\n▪️अॅड. पारोमिता गोस्वामी यांची मागणी\n▪️जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना पाठविले निवेदन\nचंद्रपूर : लॉकडाऊनमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगणात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना घरापर्यंत सुखरूप पोहोचविण्याची सुविधा करून दे��्याची मागणी आम आदमी पार्टीच्या नेत्या अॅङ पारोमिता गोस्वामी यांनी केली आहे.\nया संदर्भात त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वङेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, माजी अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, सुभाष धोटे, किर्तीकुमार भांगडिया, सौ. प्रतीभा धानोरकर यांना निवेदन पाठविले आहे.\nचंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सावली सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभिड, गोंडपिपरी तालुक्यातील 13000 च्यावर मजूर चंद्रपूर जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणा तसेच आंध्र प्रदेश राज्यात मिरची कटाई करिता स्थलांतरित झालेले आहे. या मजुरात मोठ्या प्रमाणावर महिला मजुरांचाही समावेश आहे.\nकोरोनाचा उद्रेक वाढू नये, याकरिता केंद्र शासनाने देशभर लाॅकडावून जाहीर केले आणि सर्वांनी आहे तिथेच सुरक्षित रहावे असे जाहीर केले. यामुळे हे मजूर आंध्र व तेलंगनातच अडकलेले आहे.\nया मजुरांनी परतीसाठी खूप प्रयत्न केले, विनंती केली. मात्र त्यांना परत येता येत नसल्यामुळे अनेक सामाजिक व इतर समस्या निर्माण झालेल्या आहेत.\nकेंद्र शासनाने स्थलांतरित मजुराच्या संदर्भात, त्या-त्या राज्याने या मजुरांची व्यवस्था करावी असे आदेश दिले असले तरी, तेलंगणा व आंध्र सरकारने या मजुरांना वीस दिवसापूर्वी केवळ तांदूळ, आटा आणि तीन शे ते पाचशे रुपये अशी मदत दिलेली आहे. ही मदत देखील पुरेशी नाही आणि सर्वांनाच मिळाली असेही नाही. राहण्याची कोणतीच सुविधा नसल्याने बरेचसे मजूर शेतातच उघड्यावर राहत आहे. आणि त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झालेला आहे.\nअनेक स्थलांतरित मजुरांचे लहान-लहान मुले गावात आहेत. वृद्ध माता-पिता गावात आहेत.\nउपरी (तहसील सावली) येथील नरेंद्र पेंडलवार नामक इसम मरण पावला. त्याची पत्नी ही तेलंगणा अडकली असल्याने तिला आपल्या पतीचे अंत्यदर्शन घेता आले नाही. घरी दोन मुले आहेत. वडिल मरण पावले, आणि आई तेलंगणात अडकली आहे अशा भयानक परिस्थितीत त्यांना जीवन जगावे लागत आहे, हे चित्र अत्यंत क्लेशदायक आहे.\nदेशात सध्या कोरोणामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत सर्वांना आपल्या घरी कुटुंबात रहावे अशी भावना निर्माण होणे सहाजिकच आहे. आणि यामुळेच अनेक मजूर शेकडो किलोमीटर पायी चालत आपल्या गावाकडे निघा���ेले आहे आणि यातले बरेचसे मजूर रस्त्यात मृत पावल्या च्या बातम्या आहेत. काही घरी आल्यानंतरही मृत झाल्याचे वृत्त सर्वत्र प्रकाशित होत आहेत.\nलाॅकडावून नेमके कधी संपेल याची कोणतीही शाश्वती नाही. पाऊस आणि वादळ सुरू झालेले आहेत. आता शेतीचा हंगामही सुरू होत आहे अशा परिस्थितीत परराज्यात कोणतेही काम न करता असुरक्षित उघड्यावर राहणे ही बाब स्थलांतरित मजूरासाठी अतिशय वेदनादायी आणि भितीची आहे.\nनुकतेच उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना मध्य प्रदेशातील कोटा येथून विशेष बसेस पाठवून आपल्या स्वगावी पोहोचले आहे. तसे वृत्त सर्वत्र प्रकाशित झाल्याने मजुरांनाही घराकडे परतीची आशा निर्माण झाली आहे.\nमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केले असता त्यांनी सांगितले की केंद्र सरकारचे गृह मंत्रालयाची परवानगीशिवाय दुसऱ्या राज्यातून लोकांना आणता येणार नाही. आपण कृपया केंद्र सरकार (गृह मंत्रालय) यांचेशी संपर्क साधून आपल्या जिल्ह्यातील मजुरांना गावापर्यंत सुरक्षित आणण्याचे दृष्टीने सहकार्य करावे अशी विनंती अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासनाकङे केली आहे.\nTags # चंद्रपूर # महाराष्ट्र\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर चंद्रपूर, महाराष्ट्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाल�� आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (165) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/coronavirus-dont-go-out-home-festivals-ceremonies-apply-pooja-archa-home-ajit-pawar/", "date_download": "2020-09-19T12:59:07Z", "digest": "sha1:N6FHWNNVWPIYNM2YKZAMGFZCX5ZY46JX", "length": 31159, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सण, समारंभांसाठी बाहेर पडू नका; पूजा-अर्चा घरूनच करा, अजितदादांचे आवाहन - Marathi News | coronavirus: don't go out from home for festivals, ceremonies; Apply Pooja-Archa from home - Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १९ सप्टेंबर २०२०\nज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश\nइंदू मिल : बाबासाहेबांच्या नावाने अर्थशास्त्रातील संशोधन संस्था उभारा\nबंदरांवर निर्यातीच्या प्रतीक्षेत असलेल्या 100 कोटींच्या कांद्याचं काय करायचं\nएकच सवाल : मेट्रो २ ब मधून कुर्ला टर्मिनस का वगळले\nपश्चिम उपनगरात कोरोनाचा कहर\n एकीकडे सोशल मीडियाचा बोलबाला, तर दुसरीकडे जॅकलिन फर्नांडिस म्हणतेय विषारी आणि अस्थिर\n इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद करतोय गौहर खानला डेट, वडिलांनीच दिली कबूली\nBirthday Special : ईशा कोप्पीकर बॉलिवूडमधून गायब असली तरी आहे कोट्याधीश, बिझनेसमनसोबत केलंय लग्न\nबिग बॉस 14 घरातील फोटो लीक, आलिशान आहे बेडरुमपासून ते लिव्हिंग रुम\nगॅरी उर्फ अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने शेअर केला साडीतला फोटो, सौंदर्य पाहून व्हाल फिदा \nबाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला \n प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा\ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nआता लक्षणे नसलेल्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार, ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय\nचिनी कंपनी सिनोव्हॅकच्या लसीच्या चाचण्यांमध्ये लहान मुलांचा समावेश; 28 सप्टेंबरपासून प्रयोगांना प्रारंभ\nचीनमधील हजारो नागरिक ब्रुसेलोसिस आजाराने ग्रस्त, जननक्षमता कमी होण्याचा धोका\nMI vs CSK Live Score: IPL 2020 Opening Matchसाठी मुंबई इंडियन्स अन् चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू स्टेडियमवर दाखल\nअकोला: दिवसभरात पाच जणांचा मृत्यू; १४६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; २० जण कोरोनामुक्त\nअकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू कोरोना पॉझिटिव्ह; ट्विट करून दिली माहिती\nIPL 2020 MI vs CSK Latest News : अबुधाबीच्या बॉलिंग पीचवर ‘हा’ ठरु शकतो मुंबईचा हुकमी एक्का\nIPL 2020 MI vs CSK Latest News : सचिन तेंडुलकर सांगतोय, या दोन खेळाडूंमुळे मुंबई इंडियन्स आणखी ताकदवान झाला\nलॉकडाऊनमध्ये किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला, याची माहिती मिळवण्याचं काम सुरू; कामगार मंत्री संतोष गंगवार यांची संसदेत माहिती\nभिवंडीतील कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे भाजपाकडून लोकार्पण; श्रेयवादाची लढाई सुरू\nबांगलादेशमधून अवैधपणे भारतीय हद्दीत घुसलेल्या ४ बांगलादेशी नागरिकांना बीएसएफकडून अटक; एका महिलेचा समावेश\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्सचे पारडे जड; ही सात कारणं MI ला CSKविरुद्ध ठरवतात 'दादा'\nजम्मू-काश्मीर : जवानांच्या कुठल्याही कारवाईला आमचा विरोध नाही, मात्र कारवाईत निष्पापांचा मृत्यू होत असेल तर आमचा विरोध - फारूक अब्दुल्ला\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 85,619 लोकांना गमवावा लागला जीव\nचेन्नई सुपर किंग्सची टीम अबूधाबीतल्या शेख झायेद स्टेडियमसाठी रवाना; आज मुंबई इंडियन्सविरुद्ध रंगणार सामना\nमुंबई - एनसीबीने अटक केलेल्या राहिल विश्रामला कोर्टाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स यंदाही जेतेपद पटकावणार Rohit Sharmaच्या संघाला सट्टेबाजांची पसंती\nसोलापूर शहरात आज 68 नव्या कोरोना बाधितांची नोंद; दोन जणांचा मृत्यू\nMI vs CSK Live Score: IPL 2020 Opening Matchसाठी मुंबई इंडियन्स अन् चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू स्टेडियमवर दाखल\nअकोला: दिवसभरात पाच जणांचा मृत्यू; १४६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; २० जण कोरोनामुक्त\nअकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू कोरोना पॉझिटिव्ह; ट्विट करून दिली माहिती\nIPL 2020 MI vs CSK Latest News : अबुधाबीच्या बॉलिंग पीचवर ‘हा’ ठरु शकतो मुंबईचा हुकमी एक्का\nIPL 2020 MI vs CSK Latest News : सचिन तेंडुलकर सांगतोय, या दोन खेळाडूंमुळे मुंबई इंडियन्स आणखी ताकदवान झाला\nलॉकडाऊनमध्ये किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला, याची माहिती मिळवण्याचं काम सुरू; कामगार मंत्री संतोष गंगवार यांची संसदेत माहिती\nभिवंडीतील कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे भाजपाकडून लोकार्पण; श्रेयवादाची लढाई सुरू\nबांगलादेशमधून अवैधपणे भारतीय हद्दीत घुसलेल्या ४ बांगलादेशी नागरिकांना बीएसएफकडून अटक; एका महिलेचा समावेश\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्सचे पारडे जड; ही सात कारणं MI ला CSKविरुद्ध ठरवतात 'दादा'\nजम्मू-काश्मीर : जवानांच्या कुठल्याही कारवाईला आमचा विरोध नाही, मात्र कारवाईत निष्पापांचा मृत्यू होत असेल तर आमचा विरोध - फारूक अब्दुल्ला\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 85,619 लोकांना गमवावा लागला जीव\nचेन्नई सुपर किंग्सची टीम अबूधाबीतल्या शेख झायेद स्टेडियमसाठी रवाना; आज मुंबई इंडियन्सविरुद्ध रंगणार सामना\nमुंबई - एनसीबीने अटक केलेल्या राहिल विश्रामला कोर्टाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स यंदाही जेतेपद पटकावणार Rohit Sharmaच्या संघाला सट्टेबाजांची पसंती\nसोलापूर शहरात आज 68 नव्या कोरोना बाधितांची नोंद; दोन जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nसण, समारंभांसाठी बाहेर पडू नका; पूजा-अर्चा घरूनच करा, अजितदादांचे आवाहन\nसोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान जयंती व त्याचरात्री असलेल्या ‘शब्ब-ए-बारात’साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये.\nसण, समारंभांसाठी बाहेर पडू नका; पूजा-अर्चा घरूनच करा, अजितदादांचे आवाहन\nमुंबई - ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ थांबली पाहिजे, त्यासाठी जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावं. सोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान जयंती व त्याचरात्री असलेल्या ‘शब्ब-ए-बारात’साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. यावर्षीची पूजाअर्चा, धार्मिक प्रार्थना सर्वांनी आपापल्या घरातच करावी, असेे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मीय नागरिकांना केलं आहे.\nराज्यात कोरोनारुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज ती साडेपाचशेच्या आसपास आहे. ज्या भागात रुग्ण आढळत आहेत, ते भाग सीलबंद केले जात आहेत. डॉक्टर, पोलिस, पालिका कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. रेशनदुकानांमधून गरीबांना अन्नधान्याचा पुरवठा सुरु करण्यात आला आहे. बहुतांश नागरिक घरात थांबून लढ्यात योगदान देत आहेत. या संपूर्ण लढ्याला, रस्त्यावर फिरणाऱ्या, गर्दी करणाऱ्या मोजक्या मंडळींमुळे धक्का बसत आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर फिरु नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. कोरोनाविरुद्धची लढाई देश, देशवासियांच्या अस्तित्वाची लढाई असल्यानं नियम, कायदे, आदेशांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई येणाऱ्या काळात केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.\nकोरोनाविरुद्धचा लढा हा मानवता आणि विज्ञानवादाच्या दृष्टीकोनातूनच जिंकता येईल. त्यासाठी विज्ञानाच्या कसोटीवर निर्णय घ्यावे लागतील. पुरोगामी महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, यापूर्वीही अनेक संकटं महाराष्ट्रानं परतवून लावली आहेत. कोरोनाच्या संकटांचं गांभीर्य ओळखून संपूर्ण महाराष्ट्र, आपण सर्वजण, एकजुटीनं, शहाणपणानं, घरातंच थांबून, कोरोनाचं संकट परतवून लावूया, असा निर्धार उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nCoronavirus in MaharashtraAjit PawarMaharashtra Governmentमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसअजित पवारमहाराष्ट्र सरकार\nCoronavirus:...तर खबरदार, जनतेला मी वाचवेन पण ‘तुम्हाला’ सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा\nपंतप्रधानांबद्दल आदर ;पण... त्यांचे विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन अशास्त्रीयच\nपोलीस सोबत असल्याशिवाय सर्वेक्षणाला जाऊ नका ; पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मौखिक आदेश\nCoronaVirus : अटक करा, जामीन सुद्धा घेणार नाही - आ. सुरेश धस\ncoronavirus : वीजपुरवठ्याबाबत नितीन राऊत यांच्याकडून दिशाभूल, चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला\nपुणे कौटुंबिक न्यायालयातील मुलांच्या ताबा प्रकरणातील दाव्यांची सुनावणी पुन्हा लांबणीवर\nज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश\nइंदू मिल : बाबासाहेबांच्या नावाने अर्थशास्त्रातील संशोधन संस्था उभारा\nएकच सवाल : मेट्रो २ ब मधून कुर्ला टर्मिनस का वगळले\nपश्चिम उपनगरात कोरोनाचा कहर\nमोठी बातमी; बुलेट ट्रेनच्या कामातून ९० हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार\nBreaking- भाजपाचे ज्येष्ठ नेते सरदार तारा सिंग यांचे निधन\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (274 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (103 votes)\nबाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला \nपुराच्या पाण्यात तरुणांनी धाडस करून केले अंत्यसंस्कार | Corona Virus | Junner | Maharashtra News\nCracking Your Knuckles | तुम्हाला बोटे मोडायची सवय आहे का पडू शकते महागात | Lokmat Oxygen\nस्वप्नांचा, सन्मानाचा आणि ध्यैर्याचा बलात्कार | Kangana Ranaut Tweet | Lokmat Cnx Filmy\nराष्ट्रवादीने पंतप्रधानांना कांदा केला स्पीडपोस्ट | NCP on Pm Modi | India News\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्सचे पारडे जड; ही सात कारणं MI ला CSKविरुद्ध ठरवतात 'दादा'\n कोरोना संकटात सर्व भारतीयांना सुखावणारी आकडेवारी; अमेरिकेला टाकलं मागे\nआयएनएस विराटचा अखेरचा प्रवास, मुंबईहून अलंग बंदराकडे रवाना\n प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा\nगॅरी उर्फ अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने शेअर केला साडीतला फोटो, सौंदर्य पाहून व्हाल फिदा \ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम सुनैना फौजदार दिसली स्टायलिश लूकमध्ये, पहा तिचे व्हायरल फोटो\nजेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला\nIPL 2020 MI vs CSK : पहिल्या मॅचआधी सोशल मीडियात मीम्सचा पाऊस, 'माही'चं फॅन्सनी केलं मजेदार स्वागत\nIPL 2020: हे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nअकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू कोरोना पॉझिटिव्ह\nइगतपुरी तालुका वारकरी मंडळाची कार्यकारीणी जाहीर\nअचानक काळाने झडप घातली अन् रस्ते अपघातात अभियंत्याचा झाला मृत्यू\nपुणे शहरातील सिग्नल सिंक्रोनाईज होणे आवश्यक : डॉ. के. व्यंकटेशम\nरत्नागिरी जिल्ह्यासाठी आलेले ऑक्सिजन न उतरवताच परत- नीलेश राणे यांचा आरोप\nभारत-चीन वादात रशियाची एन्ट्री, मोठा आहे पुतीन यांचा आशिया खंडातला प्लॅन\nबंदरांवर निर्याती���्या प्रतीक्षेत असलेल्या 100 कोटींच्या कांद्याचं काय करायचं\nचीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह महिला आणि पुरुषास अटक\nकोरोना संसर्गाच्या विळख्यात अनेक खासदार, पावसाळी अधिवेशन लवकर संपणार- रिपोर्ट\n प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा\nIPL 2020 MI vs CSK Latest News : सचिन तेंडुलकर सांगतोय, या दोन खेळाडूंमुळे मुंबई इंडियन्स आणखी ताकदवान झाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/business-news/article/gold-and-silver-rate-10-september-2020-mumbai-pune-jalgaon-kolhapur-latur-nashik-sangli-baramati/312127", "date_download": "2020-09-19T11:50:19Z", "digest": "sha1:5LLFPBAUJ3YBJ7VXWUI47I7VJTL3BB3D", "length": 14675, "nlines": 109, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " सोने चांदी भाव, १० सप्टेंबर २०२०: सोन्याच्या भावात घट, चांदीत चमकली फटाफट चेक करा १० सप्टेंबरचा भाव", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nसोने चांदी भाव, १० सप्टेंबर २०२०: सोन्याच्या भावात घट, चांदीत चमकली फटाफट चेक करा १० सप्टेंबरचा भाव\nसोने चांदी भाव, १० सप्टेंबर २०२०: सोन्याच्या भावात घट, चांदीत चमकली फटाफट चेक करा १० सप्टेंबरचा भाव\nGold and Silver Rate| सोने चांदी आजचा भाव, १० सप्टेंबर २०२०: नवी दिल्ली : वायदा बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी व्यापारी सत्रात गुरूवारी सोने स्वस्त झाले तर चांदीची किंमती वाढल्या.\nसोने चांदी भाव, १० सप्टेंबर २०२०\nवायदा बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी व्यापारी सत्रात गुरूवारी सोने स्वस्त झाले तर चांदीची किंमती वाढल्या.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर गुरूवारी वायदा भावात तेजी पाहायला मिळाली.\nसोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात किरकोळ वाढ झाली.\nGold Price Today, सोने चांदी आजचा भाव, १० सप्टेंबर २०२०: नवी दिल्ली : वायदा बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी व्यापारी सत्रात गुरूवारी सोने स्वस्त झाले तर चांदीची किंमती वाढल्या. सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)घट पाहायला मिळाली. एमसीएक्स (MCX)वर सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी पाच ऑक्टोबर २०२० च्या सोन्याचा वायदा भावात ०.२४ टक्के म्हणजे १२२ रुपयांची घट होऊन प्रती १० ग्रॅम ५१ हजार २८० रुपयांवर ट्रेंड करत होता. या सोबत ०.२१ ���क्के म्हणजे १०७ रुपयांची घट दिसून आली, ५१ हजार ५०६ रुपये प्रति १० ग्रॅम वर ट्रेंड करताना दिसत आहे.\nदुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरूवारी चांदीच्या वायदा किंमतीत वाढ दिसली आहे. एमसीएक्सवर चार सप्टेंबर २०२० च्या चांदीचा भाव बुधवारी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी ०.६२ टक्के म्हणजे ४२६ रुपयांच्या वाढीसह ६८ हजार ८६९ रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. गेल्या सत्रात डिसेंबरच्या कराराची चांदीची किंमत ६८ हजार ४४३ रुपये प्रति किलोग्रॅम होती. या शिवाय मार्च २०२१ आणि डिलेव्हरीची चांदीची किंमत ६८६ रुपये म्हणजे ०.९७ टक्क्यांची वाढ दिसून आली. त्यामुळे चांदीचा दर ७१, १५२ रुपये प्रति किलोग्रॅम सुरू होता. यापूर्वी बुधवारी मार्च २०२१ च्या डिलेव्हरीच्या चांदीच्या किंमत ७१ हजार १५२ रुपयांवर ट्रेंड करत होती.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर गुरूवारी वायदा भावात तेजी पाहायला मिळाली. कॉमेक्सवर सोने ऑक्टोबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या २.०० डॉलर म्हणजे ०.१० टक्के वाढीसह १९५६.९० डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव ०.८० टक्के म्हणजे ०.०४ डॉलरच्या वाढीसह १९४७.६४ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर गुरूवारी सकाळी चांदीत वाढ पाहायला मिळाली. कॉमेक्सवर डिसेंबरच्या करारची चांदीचा वायदा भाव गेल्या सत्राच्या ०.२१ डॉलर म्हणजे २७.३० टक्के वाढीसह २६.८३ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव ०.६० टक्के म्हणजे ०.६० डॉलरच्या वाढीसह २७.१४ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.\nमहाराष्ट्रात सोन्यात किरकोळ वाढ, चांदी चमकली\nसोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात किरकोळ वाढ झाली. आज सोनं प्रति ग्राम १० ग्रॅम १० रुपयांनी स्वस्त झाले. प्रति १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५० हजार ५१० रुपयांवर सुरू आहे. तर प्रति १० ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४९ हजार ५१० रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर ५० हजार ५०० रुपयांवर बंद झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ४९ हजार ५०० रुपयांवर बंद झाला होता.\nसोन्याच्य��� दरासोबत चांदीच्या दरात सुरूवातीला भरघोस वाढ दिसून आली. चांदीत ६०० रुपये प्रति किलोची वाढ झाली. काल ६७ हजार ९०० वर असलेली चांदी आज ६८ हजार ५०० रुपयांवर विक्री सुरू आहे.\nपाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)\nशहर आजचा दर कालचा दर\nमुंबई ५० हजार ५१० ५० हजार ५००\nपुणे ५० हजार ५१० ५० हजार ५००\nजळगाव ५० हजार ५१० ५० हजार ५००\nकोल्हापूर ५० हजार ५१० ५० हजार ५००\nलातूर ५० हजार ५१० ५० हजार ५००\nसांगली ५० हजार ५१० ५० हजार ५००\nबारामती ५० हजार ५१० ५० हजार ५००\nपाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)\nशहर आजचा दर कालचा दर\nमुंबई ४९ हजार ५१० ४९ हजार ५००\nपुणे ४९ हजार ५१० ४९ हजार ५००\nजळगाव ४९ हजार ५१० ४९ हजार ५००\nकोल्हापूर ४९ हजार ५१० ४९ हजार ५००\nलातूर ४९ हजार ५१० ४९ हजार ५००\nसांगली ४९ हजार ५१० ४९ हजार ५००\nबारामती ४९ हजार ५१० ४९ हजार ५००\nपाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)\nशहर आजचा दर कालचा दर\nमुंबई ६८ हजार ५०० ६७ हजार ९००\nपुणे ६८ हजार ५०० ६७ हजार ९००\nजळगाव ६८ हजार ५०० ६७ हजार ९००\nकोल्हापूर ६८ हजार ५०० ६७ हजार ९००\nलातूर ६८ हजार ५०० ६७ हजार ९००\nसांगली ६८ हजार ५०० ६७ हजार ९००\nबारामती ६८ हजार ५०० ६७ हजार ९००\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[VIDEO]: एअर इंडिया, भारत पेट्रोलियम कंपन्यांची लवकरच विक्री, सरकारला होणार 'इतक्या' कोटींचा फायदा\nPMC बॅक घोटाळा प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक\nआधार-पॅन कार्ड लिंक केलं नाहीये मग ही बातमी वाचाच\n[VIDEO]: PMC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, बँकेवर आरबीआयचे निर्बंध\n[VIDEO]: Share Market: शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 769 अंकांची घसरण\nपाकिस्तानने ड्रोनमधून टाकलेली शस्त्र जप्त\nएका दिवसात १२४७ रुग्णांचा मृत्यू, महाराष्ट्रातील आकडा किती\nआधी गूगनले नियमभंग केल्याप्रकरणी पेटीएमवर केली होती कारवाई\nचीनसाठी हेरगिरी, पत्रकाराला अटक\nजाणून घ्या कसे काम करते एनटीआरओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://fillamwala.in/category/news/reviews/", "date_download": "2020-09-19T11:27:15Z", "digest": "sha1:MNJMJ5H3VREN7YFRHAFO2X4EEFAA7SV3", "length": 7620, "nlines": 204, "source_domain": "fillamwala.in", "title": "Reviews Archives - फिल्लमवाला", "raw_content": "\nविरेंद्र सेहवागने ‘अवरोध’वर केला कौ���ुकाचा वर्षाव\nखारी बिस्कीट च्या शिरपेचात मानाचा तुरा, चित्रपटाला आय़एमडीबीवर 8.9 रेटिंग्स\nविशु, दगडु नंतर आता ठोक्या माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश परब\n‘मोगरा फुलला’ अनोख्या पध्दतीने गुंफलेली प्रेमकथा\nमराठी वाड्मयाचा घोळीव इतिहास – प्राचीन इतिहासात वर्तमानाचा चेहरा\nदर्जा : तीन स्टार मराठी भाषेतल्या श्रेष्ठ विनोदकारांमध्ये पु.ल. देशपांडे यांची गणना करताना त्यांच्या ज्या साहित्यकृती समोर ठेवण्यात येतात त्यात 'बटाट्याची चाळ', 'व्यक्ति आणि वल्ली' आणि 'असा मी असामी' या...\nv=jADMpKw93TM कथा आणि शैली असे मुलभूत घटक असलेला अंधाधून हा चित्रपट आहे. या चित्रपटाला स्वत:चा सूर, लय,ताल असल्यामुळे हा चित्रपट एक वेगळ्या उंचीवर पोहचतो. चित्रपट पाहताना आपण प्रेक्षक नसून चित्रपटाच्याच कथेचा एक...\nv=gQWoE4qQXLo अलीकडच्या काळात वेगवेगळ्या धाटणीच्या, आशयाच्या चित्रपटांचे जग आहे. ‘तुम्बाड’ हा याच आशयाच्या चित्रपट. लेखणीला धार मिळते ती शब्दांची. त्यामुळे एखादा लेखक आपले विचार लिखाणातून व्यक्त करत असतो. या लिखाणामध्ये लेखकाचे...\nv=-L72lN_XaDQ मंटो हा चित्रपट दिग्गज लघुकथा लेखक सआदत हसन मंटो यांच्या आयुष्यावर लिहिलेले बायोपिक आहे. मंटो यांच्या आयुष्यातील अनेक चढऊतार, त्यांच्या आयुष्यात होणारा वाद-विवाद दाखवणारा हा चित्रपट आहे. मंटो यांच्या जीवनातील...\nv=pIqLRhvdnb0 विशाल भारद्वाज याची ओळख मानवी स्वभावाची काळी बाजू रंजकतेने पडद्यावर रंगवणारा दिग्दर्शक म्हणून आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित असाच एक चित्रपट 'पटाखा’ हा चित्रपटगृहांत झळकला. राधिका मदन, सान्या मल्होत्रा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या...\nv=RNcelfHMTh0 आई आणि मुलीच्या नात्यामधील विविध पैलू मांडणारा बोगदा हा सिनेमा ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकाच्या भेटीला आला. आई-लेकीचे नातं जितके जवळचे असतात तितकेच ते तिखट असतात याची जाणीव या चित्रपटामुळे...\n‘इंदु की जवानी’ मधलं पहिलं गाणं रिलिज\n‘झी’ समूह घेऊन येत आहे नवा म्युझिक चॅनेल\nअभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीचा नांदेडमध्ये गळफास\n‘इंदु की जवानी’ मधलं पहिलं गाणं रिलिज\nअमेझॉन किंडल ला आता मिळणार अमिताभ बच्चन साहेबांचा आवाज\n‘झी’ समूह घेऊन येत आहे नवा म्युझिक चॅनेल\nओरिजिनल कंटेंटमध्ये भारतीय पुढे, दीड वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्म दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://prime.marathisrushti.com/bhetigathi/", "date_download": "2020-09-19T11:38:55Z", "digest": "sha1:MEZZGDNOZ6Z7OEX3REETGV6JX2KPBQVS", "length": 2552, "nlines": 60, "source_domain": "prime.marathisrushti.com", "title": "भेटीगाठी – Marathisrushti Prime", "raw_content": "\nमराठीसृष्टी दिवाळी अंक २०१९\nमित्र म्हणा वा म्हणा सोबती\nओळख ती ती आतापुरती llधृll\nचारांचीच मग होते गणती\nविश्वासाच्या बांधून भिंती ll१ll अशाच येती भेटीगाठी …\nझुरणे मरणे नाही वायदे\nइथे न कसले नियम कायदे\nप्रेमच भाषा प्रेमच मनीषा\nप्रेमच केवळ आदी अंती ll२ll अशाच येती भेटीगाठी …\nखेळ चालतो असा निरंतर\nकुणी हरवती कुणा शोधती\nहरवणेच परी उरते नंतर\nशोधशोधुनि भेटीअंती ll३l lअशाच येती भेटीगाठी …\nमराठीसृष्टीच्या मुख्य वेबपोर्टलवर जाण्यासाठी\nसुवेळा माची-किल्ले राजगड-सह्याद्री-दख्खनचं पठार-महाराष्ट्र\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – १\nकाळानुसार बदललेले सासू सून नाते – शाब्दिक खेळ\nकसे वागायचे मला कधी समजलेच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/health/", "date_download": "2020-09-19T13:24:46Z", "digest": "sha1:QBYRL5ZOLKODVCPSIGDHRA34VLWCBSC2", "length": 24285, "nlines": 376, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Health & Lifestyle: Video Gallery | Slideshows on Beauty Tips, Diet Plans, Fitness & Exercise Workouts, Parenting Tips | Lokmat.com", "raw_content": "शनिवार १९ सप्टेंबर २०२०\n‘एमएसएमई‘साठी विशेष विमा पॉलिसी\nकोरोना विरुध्द लढ्यात अभिनेता अनिल कपूर मैदानात\nज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश\nइंदू मिल : बाबासाहेबांच्या नावाने अर्थशास्त्रातील संशोधन संस्था उभारा\nबंदरांवर निर्यातीच्या प्रतीक्षेत असलेल्या 100 कोटींच्या कांद्याचं काय करायचं\n एकीकडे सोशल मीडियाचा बोलबाला, तर दुसरीकडे जॅकलिन फर्नांडिस म्हणतेय विषारी आणि अस्थिर\n इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद करतोय गौहर खानला डेट, वडिलांनीच दिली कबूली\nBirthday Special : ईशा कोप्पीकर बॉलिवूडमधून गायब असली तरी आहे कोट्याधीश, बिझनेसमनसोबत केलंय लग्न\nबिग बॉस 14 घरातील फोटो लीक, आलिशान आहे बेडरुमपासून ते लिव्हिंग रुम\nगॅरी उर्फ अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने शेअर केला साडीतला फोटो, सौंदर्य पाहून व्हाल फिदा \nIPL 2020मध्ये हे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल | Indian Premier League 2020\n प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा\ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nआता लक्षणे नसलेल्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार, ट्रम्प प्रशासनाचा म���ठा निर्णय\nचिनी कंपनी सिनोव्हॅकच्या लसीच्या चाचण्यांमध्ये लहान मुलांचा समावेश; 28 सप्टेंबरपासून प्रयोगांना प्रारंभ\nचीनमधील हजारो नागरिक ब्रुसेलोसिस आजाराने ग्रस्त, जननक्षमता कमी होण्याचा धोका\nमुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बैठक संपली; मराठा आरक्षण, इंदू मिल, कांदा प्रश्नावर झाली चर्चा\nकाशीमिरा- गुन्हे शाखेकडून एमडी ड्रग्स बाळगणाऱ्या दोघांना अटक\nवसई- माणिकपूर येथील पेट्रोल पंपावर झालेल्या राड्यातील 9 आरोपी तरुणांची नावे समोर\nMI vs CSK Live Score: IPL 2020 Opening Matchसाठी मुंबई इंडियन्स अन् चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू स्टेडियमवर दाखल\nअकोला: दिवसभरात पाच जणांचा मृत्यू; १४६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; २० जण कोरोनामुक्त\nअकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू कोरोना पॉझिटिव्ह; ट्विट करून दिली माहिती\nIPL 2020 MI vs CSK Latest News : अबुधाबीच्या बॉलिंग पीचवर ‘हा’ ठरु शकतो मुंबईचा हुकमी एक्का\nIPL 2020 MI vs CSK Latest News : सचिन तेंडुलकर सांगतोय, या दोन खेळाडूंमुळे मुंबई इंडियन्स आणखी ताकदवान झाला\nलॉकडाऊनमध्ये किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला, याची माहिती मिळवण्याचं काम सुरू; कामगार मंत्री संतोष गंगवार यांची संसदेत माहिती\nभिवंडीतील कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे भाजपाकडून लोकार्पण; श्रेयवादाची लढाई सुरू\nबांगलादेशमधून अवैधपणे भारतीय हद्दीत घुसलेल्या ४ बांगलादेशी नागरिकांना बीएसएफकडून अटक; एका महिलेचा समावेश\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्सचे पारडे जड; ही सात कारणं MI ला CSKविरुद्ध ठरवतात 'दादा'\nजम्मू-काश्मीर : जवानांच्या कुठल्याही कारवाईला आमचा विरोध नाही, मात्र कारवाईत निष्पापांचा मृत्यू होत असेल तर आमचा विरोध - फारूक अब्दुल्ला\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 85,619 लोकांना गमवावा लागला जीव\nचेन्नई सुपर किंग्सची टीम अबूधाबीतल्या शेख झायेद स्टेडियमसाठी रवाना; आज मुंबई इंडियन्सविरुद्ध रंगणार सामना\nमुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बैठक संपली; मराठा आरक्षण, इंदू मिल, कांदा प्रश्नावर झाली चर्चा\nकाशीमिरा- गुन्हे शाखेकडून एमडी ड्रग्स बाळगणाऱ्या दोघांना अटक\nवसई- माणिकपूर येथील पेट्रोल पंपावर झालेल्या राड्यातील 9 आरोपी तरुणांची नावे समोर\nMI vs CSK Live Score: IPL 2020 Opening Matchसाठी मुंबई इंडियन्स अन् चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू स्टेडियमवर दाखल\nअकोला: दिवसभरात पाच जणांचा मृत्यू; १४६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; २० जण कोरोनामुक्त\nअकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू कोरोना पॉझिटिव्ह; ट्विट करून दिली माहिती\nIPL 2020 MI vs CSK Latest News : अबुधाबीच्या बॉलिंग पीचवर ‘हा’ ठरु शकतो मुंबईचा हुकमी एक्का\nIPL 2020 MI vs CSK Latest News : सचिन तेंडुलकर सांगतोय, या दोन खेळाडूंमुळे मुंबई इंडियन्स आणखी ताकदवान झाला\nलॉकडाऊनमध्ये किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला, याची माहिती मिळवण्याचं काम सुरू; कामगार मंत्री संतोष गंगवार यांची संसदेत माहिती\nभिवंडीतील कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे भाजपाकडून लोकार्पण; श्रेयवादाची लढाई सुरू\nबांगलादेशमधून अवैधपणे भारतीय हद्दीत घुसलेल्या ४ बांगलादेशी नागरिकांना बीएसएफकडून अटक; एका महिलेचा समावेश\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्सचे पारडे जड; ही सात कारणं MI ला CSKविरुद्ध ठरवतात 'दादा'\nजम्मू-काश्मीर : जवानांच्या कुठल्याही कारवाईला आमचा विरोध नाही, मात्र कारवाईत निष्पापांचा मृत्यू होत असेल तर आमचा विरोध - फारूक अब्दुल्ला\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 85,619 लोकांना गमवावा लागला जीव\nचेन्नई सुपर किंग्सची टीम अबूधाबीतल्या शेख झायेद स्टेडियमसाठी रवाना; आज मुंबई इंडियन्सविरुद्ध रंगणार सामना\nAll post in लाइव न्यूज़\nCracking Your Knuckles | तुम्हाला बोटे मोडायची सवय आहे का पडू शकते महागात | Lokmat Oxygen\nSinopharm Vaccine कोरोनावर मात करण्यास यशस्वी होईल का \nअँटिजेन किट संपल्याने नागरिकांचा संताप\nकोरोनाला पूर्णपणे नष्ट करणारे Ab8 नवीन औषध | Dr Ravi Godse | Covid 19 |\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nडाळी-साळींची, फळं-भाज्यांचे नॅचरल कॉस्मेटिक्स\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (278 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (105 votes)\nIPL 2020मध्ये हे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल | Indian Premier League 2020\nबाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला \nपुराच्या पाण्यात तरुणांनी धाडस करून केले अंत्यसंस्कार | Corona Virus | Junner | Maharashtra News\nCracking Your Knuckles | तुम्हाला बोटे मोडायची सवय आहे का पडू शकते महागात | Lokmat Oxygen\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्सचे पारडे जड; ही सात कारणं MI ला CSKविरुद्ध ठरवतात 'दादा'\n कोरोना संकटात सर्व भारतीयांना स���खावणारी आकडेवारी; अमेरिकेला टाकलं मागे\nआयएनएस विराटचा अखेरचा प्रवास, मुंबईहून अलंग बंदराकडे रवाना\n प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा\nगॅरी उर्फ अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने शेअर केला साडीतला फोटो, सौंदर्य पाहून व्हाल फिदा \ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम सुनैना फौजदार दिसली स्टायलिश लूकमध्ये, पहा तिचे व्हायरल फोटो\nजेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला\nIPL 2020 MI vs CSK : पहिल्या मॅचआधी सोशल मीडियात मीम्सचा पाऊस, 'माही'चं फॅन्सनी केलं मजेदार स्वागत\nIPL 2020: हे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nकोल्हापूर शहरात पावसाची हजेरी, सकाळपासून ढगाळ वातावरण\nमराठा समाजाचे आंदोलन; सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील एसटी सेवा राहणार बंद\nMI vs CSK Live Score: IPL 2020 Opening Matchसाठी मुंबई इंडियन्स अन् चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू स्टेडियमवर दाखल\n‘एमएसएमई‘साठी विशेष विमा पॉलिसी\nकोरोना विरुध्द लढ्यात अभिनेता अनिल कपूर मैदानात\nअकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू कोरोना पॉझिटिव्ह\nMI vs CSK Live Score: IPL 2020 Opening Matchसाठी मुंबई इंडियन्स अन् चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू स्टेडियमवर दाखल\nभारत-चीन वादात रशियाची एन्ट्री, मोठा आहे पुतीन यांचा आशिया खंडातला प्लॅन\nबंदरांवर निर्यातीच्या प्रतीक्षेत असलेल्या 100 कोटींच्या कांद्याचं काय करायचं\nअचानक काळाने झडप घातली अन् रस्ते अपघातात अभियंत्याचा झाला मृत्यू\nकोरोना संसर्गाच्या विळख्यात अनेक खासदार, पावसाळी अधिवेशन लवकर संपणार- रिपोर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/business-news/article/know-16-sep-2020-petrol-and-diesel-rate-in-various-cities/312975", "date_download": "2020-09-19T12:04:08Z", "digest": "sha1:NIXKDXCUZYONZQIP7OMSDYOZRDDXSJCE", "length": 10214, "nlines": 103, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Petrol, Diesel Price Today 16 September:पेट्रोल, डिझेल दराच्या घसरणीला ब्रेक, जाणून घ्या आजचा दर", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nPetrol, Diesel Price Today 16 September:पेट्रोल, डिझेल दराच्य�� घसरणीला ब्रेक, जाणून घ्या आजचा दर\nPetrol, Diesel Price Today 16 September:पेट्रोल, डिझेल दराच्या घसरणीला ब्रेक, जाणून घ्या आजचा दर\nPetrol, Diesel Price: दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होत असलेल्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. जाणून घ्या आजचा दर\nपेट्रोल, डिझेल दराच्या घसरणीला ब्रेक, जाणून घ्या आजचा दर\nपेट्रोल-डिझेल दराच्या घसरणीला ब्रेक\nआंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढले\nबुधवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत\nमुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारात(International market) बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी तेलांच्या किंमती(oil rates) वाढलेल्या पाहायला मिळाल्या. तर भारतात गेल्या दोन दिवसांपासासून पेट्रोल(petrol) आणि डिझेलच्या(diesel) दरात घसरण होत होती मात्र आज(बुधवार १६ ऑगस्ट) या घसरणीला ब्रेक मिळाला. तेल विपणन कंपन्यांनी बुधवारी पेट्रोलच्या दरात कोणतेही बदल केले नाहीत. तर एक दिवस आधी पेट्रोल्या दरात दिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्ये १७ पैसे तर चेन्नईमध्ये १५ पैसे प्रती लीटर कपात केली होती. तर डिझेलच्या दरात दिल्ली आणि कोलकातामध्ये २२ पैसे तर मुंबईत २४ पैसे आणि चेन्नईमध्ये २१ पैसे प्रती लीटरची कपात करण्यात आली होती.\nइंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर कोणतेही बदल न होता अनुक्रमे ८१.५५ रूपये, ८३.०६ रूपये, ८८.२१ रूपये आणि ८४.५७ रूपये प्रती लीटरवर कायम राहिले. डिझेलच्या किंमतीही चार महानगरांमध्ये अनुक्रमे ७२.५६ रूपये, ७६.०६ रूपये, ७९.०५ रूपये आणि ७.९१ रूपये प्रती लीटरवर स्थिर राहिले.\nशहरं पेट्रोल दर डिझेल दर\nमुंबई ८८.२१ रुपये प्रति लिटर ७९.०५ रुपये प्रति लिटर\nठाणे ८७.८१ रुपये प्रति लिटर ७७.४५ रुपये प्रति लिटर\nपुणे ८८.५४ रुपये प्रति लिटर ७८.१८ रुपये प्रति लिटर\nनाशिक ८७.९० रुपये प्रति लिटर ७७.५७ रुपये प्रति लिटर\nऔरंगाबाद ८९.३८ रुपये प्रति लिटर ८०.२२ रुपये प्रति लिटर\nकोल्हापूर ८८.३३ रुपये प्रति लिटर ७८.०० रुपये प्रति लिटर\nलातूर ८९.०४ रुपये प्रति लिटर ७८.६८ रुपये प्रति लिटर\nनागपूर ८८.७२ रुपये प्रति लिटर ७९.६१ रुपये प्रति लिटर\nसातारा ८८.६७ रुपये प्रति लिटर ७८.३० रुपये प्रति लिटर\nरत्नागिरी ८९.५१ रुपये प्रति लिटर ७९.१४ रुपये प्रति लिटर\nशत्रुची संपत्ती विकून केंद्र सरकार १ लाख कोटींचा निधी उभारण्याच्या तयारीत\nही कंपनी देतेय १ लाख लोकांना नो��ऱ्या,एका तासाला मिळणार इतके रूपये\nचार बँकांची व्याजदर कपात, कर्ज घेणे झाले स्वस्त\nदेशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर\nदिल्लीः ८१.५५ रुपये प्रति लिटर\nमुंबईः ८८.२१ रुपये प्रति लिटर\nचेन्नई: ८४.५७ रुपये प्रति लिटर\nगुरुग्राम: ७९.७२ रुपये प्रति लिटर\nहैदराबादः ८४.७५ रुपये प्रति लिटर\nबंगळुरू: ८४.२० रुपये प्रति लिटर\nदेशातील प्रमुख शहरांमध्ये डिझेलचे दर\nदिल्लीः ७२.५६ रुपये प्रति लिटर\nमुंबईः ७९.०५ रुपये प्रति लिटर\nचेन्नई: ७७.९२ रुपये प्रति लिटर\nगुरुग्राम: ७३.०३ रुपये प्रति लिटर\nहैदराबादः ७९.०८ रुपये प्रति लिटर\nबंगळुरू: ७६.८२ रुपये प्रति लिटर\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[VIDEO]: एअर इंडिया, भारत पेट्रोलियम कंपन्यांची लवकरच विक्री, सरकारला होणार 'इतक्या' कोटींचा फायदा\nPMC बॅक घोटाळा प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक\nआधार-पॅन कार्ड लिंक केलं नाहीये मग ही बातमी वाचाच\n[VIDEO]: PMC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, बँकेवर आरबीआयचे निर्बंध\n[VIDEO]: Share Market: शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 769 अंकांची घसरण\nपाकिस्तानने ड्रोनमधून टाकलेली शस्त्र जप्त\nएका दिवसात १२४७ रुग्णांचा मृत्यू, महाराष्ट्रातील आकडा किती\nआधी गूगनले नियमभंग केल्याप्रकरणी पेटीएमवर केली होती कारवाई\nचीनसाठी हेरगिरी, पत्रकाराला अटक\nजाणून घ्या कसे काम करते एनटीआरओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/memory-ganpatrao-patil/", "date_download": "2020-09-19T11:13:28Z", "digest": "sha1:WLP52KPWIQXBGMWHD2E6H7MEL2N7ZDQR", "length": 15738, "nlines": 100, "source_domain": "bolbhidu.com", "title": "त्या क्षणापासून पाटलाचा पोरगा सिनेमात 'नाच्या' झाला...", "raw_content": "\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nत्या क्षणापासून पाटलाचा प��रगा सिनेमात ‘नाच्या’ झाला…\nगणपत पाटील. आज गणपत पाटलांच नाव काढलं की माणसं वाह् वाह् करतात. इतिहासाच्या पानांवर गणपत पाटलांना मान आहे. एक नाच्या म्हणून असणारी ओळख काही प्रमाणात का होईना पुसली जावून एक कलाकार म्हणून लोक त्यांच नाव आदराने घेतात.\nपण वर्तमानकाळातील “नाच्या” ची भूमिका करणाऱ्या कलाकारांच काय\nटिटटॉकवर हाय आय एम सन्नी लिओनी म्हणून भूमिका करणारा कलाकार चेष्टेचा विषय असतो. चला हवा येवू द्या सारख्या कार्यक्रमात साड्या घालणारे कलाकार चेष्टेचा विषय असतात. प्रत्येकाच्या अभिनय क्षमतेवर टिका होवू शकते. ती जरूर करावी पण “साड्या” घालणं, टाळ्या वाजवणं म्हणून कुत्सीतपणे टिकाटिपण्णी करण्याची परंपरा आजही चालूच आहे.\nगणपत पाटील ज्या काळात नाच्याची भूमिका रंगवायचे तो काळ कठिण होता. माणसांना रिल लाईफ आणि रियल लाईफ यातला फरक कळत नव्हता. निळू फुले कुठल्यातरी गावातला मस्तवाल पाटीलच वाटायचा. त्यामुळेच गणपत पाटलांच्या पौरुषत्त्वावर देखील आरोप करण्यात आले.\nत्यांच्या पत्नीला टोमणेचं ऐकायला मिळाले. हा नाच्या म्हणून पै-पावणे दूरावले. मुलांच्या लग्नात अडचणी आल्या. हा तुमचा मुलगा कसा असे प्रश्न विचारून लोकांना आपली अक्कल पाजलली तरी हा माणूस नाच्या च्या भूमिकेने घर जगवत गेला.\nएक पाटलाचा पोरगा नाच्या कसा झाला हे सांगणारी गणपत पाटलांची ही गोष्ट.\nकोल्हापूरच्या गरिब कुटूंबातला गणपत पाटील हा पोरगा. त्याच्या लहानपणीच त्याला वडिल जाण्याचं दुख सहन करावं लागलं. वडिल नाहीत, पोटापाण्याची आबाळ म्हणून हा पोरगा मोलमजूरी करू लागला. खाद्यपदार्थ विकू लागला. टाईमपास म्हणून हा मुलगा रामायणाच्या नाटकात सितेची भूमिका करत असे. याच दरम्यानच्या काळात त्यांची ओळख राजा गोसावी यांच्यासोबत झाली.\nही गोष्ट त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.\nराजा गोसावी यांच्यामुळे त्यांचा संबंध चित्रपटसृष्टीशी आला. मास्टर विनायकांच्या शालिनी सिने प्रफुल्ल पिक्चर्समार्फत त्यांचा प्रवेश चित्रपटविश्वात झाला. कोल्हापूर सोडून ते मुंबईला आले. पण हा प्रवेश कलाकार म्हणून नव्हता. ते पिक्चर्ससाठी सुतारकाम करायचे. याच दरम्यान त्यांना एक भूमिका मिळाली. भूमिका केलेला हा त्यांचा पहिला चित्रपट.\nचित्रपटाचं नाव होतं बालध्रुव. यात गणपत पाटलांची भूमिका होती ती म्हणज��, गर्दीत उभा राहिलेल्या एका मुलाची.\nकालांतराने मास्टर विनायक गेले आणि गणपत पाटील पुन्हा कोल्हापूरला आले. या दरम्यानच्या काळात त्यांचा कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. राजा परांजपे यांचा राजा परांजपे यांचा बलिदान आणि राम गबाले यांचा वंदे मातरम् या पिक्चरमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या.\nपण त्यांचा मोठ्ठा ब्रेक ठरला तो भालजी पेंठारकर यांच्या पिक्चरमधील खलनायक. मीठभाकर या पिक्चरमध्ये त्यांनी खलनायक रंगवला. तत्कालीन पाटलांच्या पोराने पडद्यावर साकारावे असे समाजमान्यता असणारी ही भूमिका ठरली.\nविश्वेश्वरय्या यांच्या इंजिनियरिंग कारकिर्दीची जडणघडण धुळे…\nउस्मानाबादच्या १५० वेठबिगार कामगारांना त्यांच्यामुळे जीवनदान…\nअन् त्या क्षणापासून पाटलाचा पोरगा तमाशातला नाच्या झाला..\nगणपत पाटील सिनेमांबरोबर नाटकांसाठी प्रयत्न करु लागले. ऐका हो ऐका या जयशंकर दानवेंच्या नाटकात त्यांना सोंगाड्याची भूमिका मिळाली. कमरेवर हात ठेवून एक हात हनुवटीखाली लावून नजाकतीत ते ही भूमिका साकारू लागले. बघता बघता नाटक हिट झाले. सर्वांना नाटकातला हा नाच्या खरा वाटू लागला. त्यानंतर जाळीमधी पिकली करवंद हे नाटक आलं. त्यातही त्यांना सोंगाड्याची भूमिका देण्यात आली.\nपुढे कृष्णा पाटील यांनी वाघ्या मुरळी नावाचा सिनेमा केला. त्यातही त्यांना सोंगाड्याची भूमिका देण्यात आली. या कलाकाराने ती भूमिका हिट केली. त्या क्षणी या माणसाला देखील माहित नव्हते पुढे जावून “नाच्याची” ही भूमिका आपल्याला आयुष्यभर चिटकणार आहे. त्या क्षणापासून मराठी चित्रपटसृष्टी एक नाच्या मिळाला…\nतो काळ ब्लॅक ॲण्ड व्हाईट सिनेमांचा होता. प्रत्येक मराठी सिनेमात एक पाटील आणि एक तमाशाचा फड हे समीकरण फिक्स होवू लागलं. आणि याच सिनेमात महत्वाचा दुवा ठरले ते गणपत पाटील.\nया पुर्वी केलेल्या सर्व भूमिका संपून गेल्या आणि उरला तो फक्त नाच्या.\nपाठलाग, वाघ्या मुरळी, केला इशारा जाता जाता, मल्हारी मार्तंड, देवा तुझी सोन्याची जेजूरी ते एक गाव बारा भानगडी हा प्रवास सुरू झाला. इथे गणपत पाटील म्हणजे नाच्या आणि नाच्या म्हणजे गणपत पाटील हे समीकरण दृढ झाले.\nसत्तरच्या दशकात त्यांच्या भूमिका गाजू लागल्या. तिकडे त्यांच्या खाजगी आयुष्यात मात्र नाच्या म्हणून टिंगलटवाळी सुरू झाली. अस सांगितलं जातं की नाच्या च्या भूमिकेवर हिणवल्यामुळे त्यांच्या मुलाने आत्महत्या केली.\nते भूमिका करीत राहिले ते घर चालवण्यासाठी…\nपुढे काळ सरला. झी गौरव पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. नटरंग सारखा सिनेमा त्यांचीच आठवण करून देवू लागला. ते अखेरचे दिसले ते मुख्यमंत्री गणप्या गावडे या सिनेमात. तिथेही लोककलावंतासाठीची पेन्शन घेण्यासाठी ते आल्याचं दाखवण्यात आलं.\nतो काळ काय किंवा आजचा काळ काय एक कोल्हापूरचा पाटील ‘नाच्या’ रंगवतो हे प्रत्येक काळात कठीणचं असेल.\nहे ही वाच भिडू.\nकाय पण म्हणा रंजना अशोक सराफला कॉमेडीत जडच जायची.\n एका आगळ्या वेगळ्या नजरेतून \nसांगलीच्या पाटलाने इंग्लंडमध्ये महापौरपदाची निवडणूक जिंकली होती.\nविश्वेश्वरय्या यांच्या इंजिनियरिंग कारकिर्दीची जडणघडण धुळे शहरापासून झाली.\nनगर मधल्या सर्वात हूशार माणसामुळं सांगली जिल्ह्यात कारखाना उभा राहू शकला\nघोळ घालणाऱ्या गणपतरावांना पानिपतमध्ये मराठ्याचं स्मारक उभारण्याचं श्रेय द्यायलाच हवं\nम्हणुन मनीषा कोइरालाने संजय दत्तचे फोटो तिच्या कपाटात लपवले होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/actress-neha-khan-will-be-seen-on-the-stage-of-young-dancing-queen/", "date_download": "2020-09-19T12:27:29Z", "digest": "sha1:YOSUZFGFHBNOP24IS6SJ2V7R47WSDA35", "length": 7473, "nlines": 82, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिकारी फेम 'नेहा खान' दिसणार 'युवा डान्सिंग क्वीन' च्या मंचावर", "raw_content": "\nशिकारी फेम ‘नेहा खान’ दिसणार ‘युवा डान्सिंग क्वीन’ च्या मंचावर\nअभिनेत्री नेहा खान हे नाव सध्या माहित नसेल अशी फारच थोडीथोडकी मंडळी महाराष्ट्र्रात असावी. कारणही तेवढंच तगडं आहे. बॉलिवूड चे बोल्डनेस आणि हॉटनेस मराठी चित्रपटसृष्टीला दाखवणारी शिकारी फेम अभिनेत्री नेहा खान ही तिच्या चित्रपटामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. प्रेक्षक बॉलिवूड मध्ये दाखवले जाणारे बोल्ड सिनेमे पाहू शकतात तर आपल्या भाषेतील सुद्धा पाहू शकतील आणि असा सिनेमा भरपूर प्रेक्षक ही जमवू शकेल असा विचारही आधी कोणी केला नव्हता. मात्र नेहा खान नावाचं एक झंझावाती सौंदर्याने आणि अभिनयाने भरलेलं वादळ शिकारी या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला दिलं आणि मराठी तरुण प्रेक्षकांनी ते अंगवळणी ही करून घेतलं.\nदरम्यान ‘झी युवा’वरील ‘युवा डान्सिंग क्वीन’ या सेलेब्रिटी डान्सिंग रिऍलिटी कार्यक्��माद्वारे अभिनेत्री नेहा खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बुधवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता दिसणाऱ्या या कार्यक्रमध्ये नेहा प्रेक्षकांची शिकार करणार आहे. अभिनय तर ती उत्तम करतेच, तिच्या सौंदर्याचा महाराष्टात भरपूर फॅन फॉलोवरही आहे. आता ती डान्स या माध्यमाद्वारे प्रेक्षकांना ती किती टॅलेंटेड आहे ह्याचं ही दर्शन देणार आहे. सध्या ती डान्स चे वेगवेगळे फॉर्म्स च्या रिहर्सल रोज १२-१२ तास करत आहे. ज्यात कॉन्टेम्पररी आणि फोक डान्स यावर ती भरपूर फोकस करत आहे.\nयुवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमातील एंट्री बद्दल नेहा ला विचारले असता ती म्हणाली, “मला या सेलेब्रिटी डान्स कार्यक्रमात आपलं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे मला खरंच आनंद होत आहे. शिकारी हा सिनेमा आणि काळे धंदे ह्या वेब सिरीज मधून मी युथ च्या हृदयात नक्कीच बसले आहे पण आता मला सर्व वयोगटातील लोकांपर्यंत पोहोचायचं आहे.आणि मला वाटत माझं नृत्य हे माझं स्वप्न पूर्ण करेल.या युवा डान्सिंग क्वीन मुळे मी माझ्या या सर्व फॅन्स च्या हृदयावर राज्य करिन आणि ही ट्रॉफी सुद्धा जिंकीन अशी मला आशा आहे.” असं नेहा म्हणाली.\nनवलाखा यांच्या पत्राची राज्यपालांनी दखल घेत भेटीचे दिले निमंत्रण\nलॉन्स, मंगल कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्या\nवर्क फ्राॅम होममुळे मुंबईकर संतापात, सर्वेक्षणातून समोर आली महिती\n“कंगनाकडून खर्च वसूल करा”\n“15 महिन्याचा हिशोब मागणाऱ्या भाजपने १५ वर्षाच्या कारभाराचा हिशोब द्यावा”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/16-year-old-india-cricketer-richa-ghosh-donates-rs-1-lakh-for-fight-against-covid-19-psd-91-2118977/", "date_download": "2020-09-19T12:12:58Z", "digest": "sha1:KL3DHLYLWYSUHQXPEDFOFCNKWXPZKK2Y", "length": 11388, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "16 year old India cricketer Richa Ghosh donates Rs 1 lakh for fight against COVID 19 | सोळावं वरीस मोक्याचं ! रिचा घोषची मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाखाची मदत | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nकरोनाशी लढा : महिला क्रिकेटपटू रिचा घोषची मुख्यमंत्री सहायता निधीला लाखमोलाची मदत\nकरोनाशी लढा : महिला क्रिकेटपटू रिचा घोषची मुख्यमंत्री सहायता निधीला लाखमोलाची मदत\nमहिला टी-२० विश्��चषकात केलंय भारताचं प्रतिनिधीत्व\nऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय महिला संघाचं प्रतिनिधीत्व केलेल्या १६ वर्षीय रिचा घोषने करोनाविरुद्ध लढ्यात आपला सहभाग नोंदवला आहे. रिचाने पश्चिम बंगाल मुख्यमंत्री सहायता निधीला करोनाविरुद्ध लढ्यासाठी एक लाखाची मदत केली आहे. रिचाच्या वडिलांनी स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे एक लाखाचा धनादेश सुपूर्द केला आहे. सध्या संपूर्ण देश करोनाविरोधात लढतो आहे. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी सहायता निधीला मदत करण्याची विनंती केली होती. या देशाची नागरिक म्हणून या लढ्यात सहभागी होणं हे माझं काम आहे. याच भावनेने मी मदत केल्याचं रिचा घोषने सांगितलं.\nमहिला टी-२० विश्वचषकात रिचाला अवघ्या दोन सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली. मात्र याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिरंगी मालिकेत रिचाने भारतीय संघाकडून पदार्पण केलं होतं. पश्चिम बंगालमधील स्थानिक क्लब आणि संघटनांनीही यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीला आपली मदत जाहीर केली आहे.\nदर दिवशी देशातील प्रत्येक महत्वाच्या शहरात करोनाचे रुग्ण सापडत आहे. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी मन की बात या आपल्या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधत, या दिवसांत झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली. मात्र सर्वांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मोदींनी स्पष्ट केलं. यावेळी मोदींनी सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 लोकेश राहुल भारतीय कसोटी संघात पुनरागमन करेल \n2 गौतमचा करोनाविरोधात गंभीर लढा, खासदार निधीतली १ कोटीची रक्कम मदतनिधीला\n3 करोनाशी लढा : मराठमोळ्या अजिंक्यचा मुख्यमंत्री सहायता निधीला हातभार\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/university-of-mumbai-has-issued-a-circular-regarding-the-examinations-of-2019-20-final-session-students-msr-87-2271015/", "date_download": "2020-09-19T12:26:15Z", "digest": "sha1:XLF75YDPEQJFJMWPSCTCLVRPKNYUO5X7", "length": 13283, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "University of Mumbai has issued a circular regarding the examinations of 2019-20 final session students msr 87| मुंबई विद्यापीठाने २०१९-२० अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत काढले परिपत्रक | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nमुंबई विद्यापीठाने २०१९-२० अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत काढले परिपत्रक\nमुंबई विद्यापीठाने २०१९-२० अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत काढले परिपत्रक\nविद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, मान्यताप्राप्त संस्थांच्या संचालकांना केल्या सूचना\nमुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२०च्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या विविध बॅकलॉग परीक्षेच्या आयोजनाबाबत मुंबई विद्यापीठाकडू परिपत्रक काढण्यात आले आहे. याद्वारे मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना परीक्षेसंदर्भात व अन्य सूचना करण्यात आल्या आहेत.\nपरिपत्रकात म्हटले आहे की, मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांचे प्रचार्य, मान्यताप्राप्त संसस्थांचे संचालक यांना कळवण्यात येत आहे की, शैक्षणिक वर्ष २०१९-२०च्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या बॅकलॉग परीक्षांच्या आयोजनासाठी विद्यापीठाच्��ा विविध सक्षम प्राधिकरणांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार सर्व महाविद्यालयांनी खाली नमुद केल्याप्रमाणे कार्यवाही करावी.\nशैक्षणिक वर्ष २०१९-२०मधील अंतिम सत्राच्या पदवी, पदव्युत्तर व पदविका या परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी व त्यांच्या बॅकलॉगच्या परीक्षांसाठी प्रविष्ट विद्यार्थांनी परीक्षा अर्ज सादर केले असतील, त्याच विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात यावी. महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयातील अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करावी. तसेच, ज्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांनी फेब्रुवारी/मार्च २०२० मध्ये वर नमूद केलेल्या विद्यार्थांच्या बॅकलॉगच्या महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षा घेतल्या असतील, तर त्या परीक्षा पुन्हा घेण्यात येवू नयेत.\nपरीक्षांच्या सुयोग्य आयोजनासाठी विद्यापीठाने विद्याशाखांनिहाय महाविद्यालयांचे क्लस्टर्स तयार केलेले आहेत व प्रत्येक क्लस्टरमधील एका महाविद्यालयाने लीड महाविद्यालय म्हणून विद्यापीठाने परीक्षेच्या नियोजनाची निश्चित केलेली जबाबदारी पार पाडावयाची आहे. ज्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठात परीक्षा अर्ज सादर केलेल आहेत. परंतु, परीक्षा शुल्क भरलेले नाहीत, अशा महाविद्यालयांनी त्वरीत विद्यापीठाकडे परीक्षा शुल्क भरावे. असे देखील कळवण्यात आले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला ���र्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 ‘सबका टाइम आयेगा’, कंगना रणौतच्या कार्यालयावरील कारवाईनंतर नितेश राणेंचे सूचक टि्वट\n2 ‘कंगनाच घर दिसलं, मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेलं अनधिकृत बांधकाम दिसत नाही\n3 कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर पालिकेकडून कारवाई, अनधिकृत बांधकामावर हातोडा\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/the-heroine-will-promote-pm-narendra-modis-nutritious-diet/", "date_download": "2020-09-19T11:52:21Z", "digest": "sha1:ADYKXMP7LQF3ZWH3AVSIBFEOC5XWQG2I", "length": 15454, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोषण आहाराचा प्रचार करणार ही नायिका - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nदारूडी बायको मारते; नवऱ्याने मागितले संरक्षण \nIPL २०२०: CSKचा रवींद्र जडेजा ७३ धावा करताच नोंदवल एक अद्वितीय…\n‘शेतकऱ्यांची लूट हीच मोदी सरकारची भूक ’ कांदा निर्यातबंदीविरोधी राष्ट्रवादीचे आंदोलन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोषण आहाराचा प्रचार करणार ही नायिका\nदोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात संपूर्ण सप्टेंबर महिना देशभरात पोषण महिना (Nutritious Month) म्हणून साजरा केला जाईल, असे सांगितले होते. पोषण (न्यूट्रिशन) (nutritious) याचा अर्थ असा नाही की आपण काय, किती, किती वेळा खातो. पोषण आहाराचा खरा अर्थ आपल्या शरीराला आवश्यक पोषक आहार किती मिळत आहे हा असतो. आपल्यात एक म्हण आहे- यथा अन्नम तथा मन्नम, म्हणजेच जसे आपले अन्न असते, त्याप्रमाणे आपला मानसिक आणि बौद्धिक विकास होतो.\nत्यामुळे पोषक आहाराला खूप महत्त्व असते. पंतप्रधानांच्या या मोहिमेचा प्रचार करण्यासाठी अभिनेत्री मानुषी छिल्लर (Manushi Chillar) पुढे सरसावली आहे. मानुषी आहाराबाबत प्रचंड जागरूक असून ती फिगर मेंटेन (Maintain figure) करण्याकडेही लक्ष देते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर महिना पोषण आहार महिना म्हणून साजरा करण्याचे म्हटले. यासाठी मानुषी छिल्लर सोशल मीडियावर एक मोहीम सुरू करणार आहे. या मोहिमेअंतर्गत ती भारतीयांना आहार आणि व्यायामाबाबत माहिती देणार आहे. लोकांनी काय, कसे आणि किती खाल्ले तर त्यांच्या शरीराला योग्य पोषण आहार मिळेल हे मानुषी सोदाहरण सांगणार आहे.\nही बातमी पण वाचा : जेव्हा राजीव गांधींना मेहमूद यांनी दिली चित्रपटाची ऑफर\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकोकणी माणूस आणि गणराया\nNext articleजेव्हा राजीव गांधींना मेहमूद यांनी दिली चित्रपटाची ऑफर\nदारूडी बायको मारते; नवऱ्याने मागितले संरक्षण \nIPL २०२०: CSKचा रवींद्र जडेजा ७३ धावा करताच नोंदवल एक अद्वितीय विक्रम\n‘शेतकऱ्यांची लूट हीच मोदी सरकारची भूक ’ कांदा निर्यातबंदीविरोधी राष्ट्रवादीचे आंदोलन\n‘तुमचे कुटुंब तुम्हीच सांभाळा’ वैभव पिचड यांची ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’वर टीका\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nतेव्हा पवारसाहेबांच्या मोठ्या मनाची उंची दिसून आली : आमदार लंकेंनी ...\nना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड- उदयनराजे भोसले\n’ जनतेच्या हितासाठी सोमवारपासून मनसेचा रेल्वे प्रवास\n‘जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं, हे लक्षात असू द्या’ – मनसे\nपुतळ्याची नव्हे तर, रुग्णालयाची गरज; पायाभरणी सोहळ्याला जाणार नाही – प्रकाश...\nशरद पवार वडिलांसारखे, त्यांच्या भूमिकेविषयी बोलू शकत नाही – उदयनराजे भोसले\nकोरोना : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतात सगळ्यात जास्त, सुमारे ८०...\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना अडचणीत\nअधिवेशनावर होणारा खर्च विदर्भाची मेडिकल यंत्रणा सुधारण्यासाठी करावा नागपुरच्या ठाकरेचे मुख्यमंत्री...\nजनतेच्या हितासाठी रेल्वे प्रवास : मनसेच्या नेत्याची माहिती\nपवारांच्या प्रयत्नांना यश ; बंदरावर अडकलेल्या कांदा निर्यातीला केंद्राकडून हिरवा कंदील\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nएनआयएचे (NIA) पश्चिम बंगाल, केरळमध्ये छापे; अल कायदाचे नऊ दहशतवादी जेरबंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.cos.youth4work.com/mr/Jobs/work-in-world-for-mobile-testing", "date_download": "2020-09-19T13:45:32Z", "digest": "sha1:OQJG6XFKFGMTZQVSOQOR7LAJYDWSDLT6", "length": 10238, "nlines": 263, "source_domain": "www.cos.youth4work.com", "title": "Jobs for Mobile testing jobs", "raw_content": "\nपोस्ट नोकरी - मोफत\nपोस्ट नोकरी - मोफत\nकरिअर बद्दल मजा तथ्ये mobile testing व्यावसायिकांना\nजॉब संधी बद्दल - एकूण 94851 नोकरीच्या संधींपैकी MOBILE TESTING साठी पोस्ट केलेल्या एकूण 3 (0%) नोकर्या आहेत. MOBILE TESTING मध्ये साठी उघडकीस असलेल्या या 3 कंपन्या पहा आणि त्यांचे अनुसरण करा.\nस्पर्धा नोकरी साधक बद्दल - हे 2603 (0.05%) सदस्य एकूण 5011036 बाहेर युवक 4 काम 94851. नोंदणी करा आणि आपल्या युवकांचे निर्माण करा 4 पुढे जाण्यासाठी कार्य करा, लक्षात घ्या आणि आपल्या कौशल्यांसाठी ज्ञात व्हा.\nसंभाव्य 867.67 संभाव्य जुळणारे नोकरी नोकरी प्रति साधक MOBILE TESTING साठी. सर्वोत्तम नोकर्या मिळविण्यासाठी जलद खाली लागू करा\nहे बाजारपेठेचा अभ्यास आहे, जे उपलब्ध रोजगारांच्या तुलनेत नोकरी शोधत असलेल्या लोकांची संख्या तुलना करते. ईयोब प्रति उमेदवार विश्लेषण सरासरी सुमारे आहेत की मिळतो 2603 प्रत्येक MOBILE TESTING रोजगार संभाव्य नोकरी साधक .\nप्रतिभा मागणी आणि पुरवठा\nपुरवठ्यादरम्यानची एक प्रमुख अंतर आहे कारण उपलब्ध प्रतिष्ठीत मागणी mobile testing मागणी उदा. एकूण नोकरीच्या संधी उपलब्ध\nआहेत 3 (0%) MOBILE TESTING 2603 (0%) युवा एकूण 5011036 तरुणांना नोंदणीकृत बाहेर प्रतिभा येत तुलनेत सूचीबद्ध एकूण 94851 नोकरीच्या संधी बाहेर रोजगार प्लॅटफॉर्म\nजॉब vs जॉब साधक - विश्लेषण\nmobile testing साठी जॉब साधकांची सरासरी संख्या उपलब्ध सरासरी रोजगारापेक्षा जास्त संख्या आहे म्हणून आपल्याकडे एक कडक स्पर्धा आहे.\nदुपारी 3 ते 7 वर्षे\nसात वर्षांपेक्षा अधिक वरिष्ठ\nworld प्रोफेशनलला mobile testing घेणार्या कंपन्या\nया कंपन्यांचे अनुसरण करा, अद्ययावत रहा आणि अॅलर्ट मिळवा येथे सर्व कंपन्या शोधा Check out more companies looking to hire skilled candidates like you\nनोंदणी विनामूल्य असलेल्या कंपन्यांना आपल्या प्रोफाइलचे शोकेस करा . युवा 4 काम हे सोपे नियोक्ते नोकरी साधक आणि हे व्यासपीठ त्यांच्या संबंधित प्रतिभा क्रमांकावर कोण freelancers भरती करणे सोपे करते.\nMobile Testing नोकरीसाठी World वेतन काय आहे\nMobile Testing Jobs नोकरीसाठी शैक्षणिक पात्रतांना प्राधान्य दिले जाते\nMobile Testing नोकर्या साठी नियोक्त्यांद्वारे कोणती कौशल्ये आणि कौशल्ये पसंत केल्या जातात\nMobile Testing नोकरी साठी कोणती सर्��ोत्तम कंपन्या कार्यरत आहेत\nMobile Testing नोकर्या साठी थेट मोल मिळविण्यासाठी शीर्ष प्रतिभाशाली लोक कोण आहेत\nyTests - कौशल्य कसोटी\nपोस्ट नोकरी - मोफत\nyAssess - सानुकूल मूल्यांकन\nआमच्या अनुप्रयोग डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/tilknagar-ration-shop-thumb-duration-increse-demand", "date_download": "2020-09-19T12:46:16Z", "digest": "sha1:RGF5LLXVNYQU2WPAGZ7KLQBUAEEK7EJP", "length": 6680, "nlines": 71, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "रेशन दुकानदारांच्या अंगठ्याने धान्य वितरण करण्याचा कालावधी वाढवा", "raw_content": "\nरेशन दुकानदारांच्या अंगठ्याने धान्य वितरण करण्याचा कालावधी वाढवा\nशहरी भागासह ग्रामीण भागात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रेशन दुकानदारांचा स्वतःचा अंगठा प्रमाणित करुनच कार्डधारकांना धान्य देण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष देविदास देसाई यांनी केली आहे.\nराज्याचे अन्न नागरी पुरवठा विभागाकडे निवेेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, मागील काळात सहा ते सात रेशनिंग दुकानदारांचा करोनामुळे मृत्यू झाला. यामुळे रास्त भाव रेशनिंग दुकानदार भयभीत झाले आहेत. अशा परिस्थितीत रेशनिंग दुकानदार आपली दुकाने बंद ठेवण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे त्यांना आधार अधिप्रमाणित करून ई- पास द्वारे धान्य वितरण करण्याचा कालावधी तत्काळ वाढवावा व कोरोना संपेपर्यंत त्याला मुदत वाढ देण्यात यावी.\nसध्या करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे माहे जुलैपर्यंत शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना स्वतःचा अंगठा प्रमाणित करुन धान्य देण्याची मुभा दिली होती. परंतु माहे आँगस्ट पासुन कार्डधारकांचा अंगठा प्रमाणित करुन धान्य देण्याचा आदेश शासनाने दिलेला आहे परंतु सध्या करोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता कार्डधारकांचे अंगठे घेण्याची दुकानदारांना जास्त भिती वाटत आहे.\nधान्य घेण्याकरीता दररोज शेकडो ग्राहक दुकानात येत असतात कार्डधारकाचा अंगठा हातात धरुनच तो पाँज मशीनवर ठेवावा लागतो त्यामुळे एखादा बाधीत रुग्ण आला तर दुकानदार बाधीत होईलच परंतु त्या नंतर येणारा प्रत्येक व्यक्ती बाधीत होवु शकतो हा धोका लक्षात घेवुन पाँज मशीनवर धान्य दुकानदारांचा अंगठा प्रमाणित करुन धान्य देण्याची मुभा देण्यात यावी जिल्ह्या��ील ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत अनेक भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत झालेला आहे.\nअशा परिसरात दुकान चालू ठेवणे म्हणजे दुकानदारांच्या व सर्व कार्डधारकांच्या जिवाशी खेळण्या सारखे आहे त्यामुळे शासनाने या बाबीचा गांभीर्याने विचार करुन धान्य दुकानदारांचे अंगठे प्रमाणीत करुन धान्य देण्यास परवानगी द्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/articles/dairy", "date_download": "2020-09-19T13:30:34Z", "digest": "sha1:3KGHK7B5VY7G2JGJBNIQW5I72O37PJWT", "length": 18002, "nlines": 241, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\n• गीर गाय ही भारतातील प्रसिद्ध दुभत्या जनावरांपैकी एक आहे. • दुधाचे अधिक उत्पादन देणारी गाय म्हणून ओळखली जाते. • पांढरा, गडद लाल किंवा चॉकलेट तपकिरी...\nपशुपालन | ए बी पी माझा\nसरकार आता पशुंसाठी आणणार आधार कार्ड\n•आधार कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता हे आधार कार्ड पशुंना मिळणार आहे. हो खरंच आता आपल्या जनावरांना आधार क्रमांक असणार आहे. याविषयीची...\nपशुपालन | कृषी जागरण\n• गीर गाय ही भारतातील प्रसिद्ध दुभत्या जनावरांपैकी एक आहे. • दुधाचे अधिक उत्पादन देणारी गाय म्हणून ओळखली जाते. • पांढरा, गडद लाल किंवा चॉकलेट तपकिरी...\nपशुपालन | पशुवैद्यकीय तज्ञ\nजनावरांमधील घटसर्प आजाराची लक्षणे आणि उपाययोजना |\nशेतकरी बंधुनो आपल्याकडे जनावरांना अनेक रोग होत असतात.हे रोग हवामानानुसार बदलत असतात.तर आज आपण असाच महत्वाचा आजार घटसर्प या आजाराविषयी माहिती पाहणार आहोत.घटसर्प हा...\nपशुपालन | शेतकरी मित्र\nमच्छीरांपासून बचाव करण्याचा 100% प्रभावी मार्ग\nया व्हिडिओमध्ये आपण शिकू की मच्छीरांपासून प्राण्यांचे संरक्षण कसे करावे आणि त्याचे निर्जंतुकीकरण करणे का आवश्यक आहे त्याचे नियंत्रण काय आहे.या सर्व माहितीसाठी व्हिडिओ...\nपशुपालन | एकमेशीने फार्म\nदुभत्या जनावरांच्या आहाराचे नियोजन\nदुभत्या जनावरांना योग्य वेळी योग्य मात्रा मध्ये चारा देणे महत्वाचे असते. एकदल आणि द्विदल चाऱ्याचे प्रमाण योग्य राखलं तर तर दूध वाढीसाठी त्याची मदत होते.आपण शेतकऱ्यांनी...\nपशुपालन | ए बी पी माझा\nजनावरांमध्ये अतिसार झाल्यास घरगुती उपचार\nपशुपालकांनो, आपल्या जनावरांमध्ये अतिसाराची समस्या जाणवल्यास व्हिडीओ मध्ये दिलेला घरगुती उपाय जरूर करा. याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.\nदुभत्या जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापन आणि त्यांचा आहार\nपशुपालकांनी पावसाळ्यामध्ये दुभत्या जनावरांची काळजी कशी घ्यावी. तसेच चारा कसा व किती द्यावा. याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा व आपल्या जनावरांना...\nपशुपालन | ग्रेट महाराष्ट्र\nशेती व पशुपालनसाठी उत्तम - अ‍ॅझोला\nअ‍ॅझोला ही जलचर औषधी वनस्पती आहे आणि त्याच्या पानांमध्ये निळे-हिरवे एकपेशीय वनस्पती असल्याने, ते हवेतील नायट्रोजनचे संश्लेषण करू शकते आणि हवेतील नायट्रोजनमूळे संपूर्ण...\nपशुपालन | बिहार कृषी विद्यापीठ सबोर\nदूध उत्पादन वाढीसाठी अ‍ॅझोला चारा\nअ‍ॅझोला चाऱ्याचा वापर जनावरांच्या दुधाचे प्रमाण आणि फॅट वाढविण्यासाठी केला जात आहे. कमी खर्चात अ‍ॅझोला चारा तयार करता येतो. अ‍ॅझोलामुळे जनावरांमध्ये साधारणतः १० ते...\nपशुपालन | पशुवैद्यकीय तज्ञ\nजनावरांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारचा निर्णय\nदुग्ध उत्पादनामध्ये घट होऊ नये यासाठी पाळीव जनावरांना होणाऱ्या संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी वेळोवेळी लसीकरण करणे आवश्यक आहे. तसेच जनावरांसाठी लाळ्या खुरकूत...\nजनावरांमध्ये अपचन होत असल्यास घरगुती उपचार\nपशुपालक मित्रांनो, आपल्या जनावरांमध्ये अपचन होत असल्यास त्याचा घरगुती उपाय कसा करता येईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.\nजनावरांमध्ये लसीकरण करणे का आहे महत्वाचे\nअधिक दुग्ध उत्पादन मिळण्यासाठी पशु पालकांनी जनावरांना पोषक आहार द्यावा. त्याचबरोबर जनावरे निरोगी राहण्यासाठी वेळोवेळी लसीकरण करावे. लसीकरण करणे का आवश्यक आहे हे जाणून...\nजनावरांच्या पोटातील जंतांचा नाश करण्यासाठी 'हा' घरगुती उपाय करा\nजंतांमुळे जनावरांच्या दूध उत्पादनाचे अधिक घट होते तसेच जनावरांमध्ये यौवन, अशक्तपणा व अतिसार होतो तर काहीवेळा ते जीवघेणा देखील असू शकते. त्यामुळे आपल्या जनावरांना निरोगी...\nगायम्हैसडेअरीपशुसंवर्धनअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञानचारा\nशेवगा चार्‍यासाठीचा पर्यायी स्त्रोत\n• मोरिंगा हि चाऱ्यासाठी वापरली जाणारी शेवग्याची एक जात आहे. दुधाळू जनावरांसाठी शेवगा वे���वेगळ्या प्रकारे चारा म्हणून वापरता येतो. उदा, हिरव्या चाराच्या स्वरूपात, वाळलेला...\nपशुपालन | पशुवैद्यकीय तज्ञ\nगायम्हैसडेअरीपशुसंवर्धनअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञानडेअरी\nपावसाळ्यात जनावरांना पोषक आहार द्यावा\nजनावरांना पावसाळ्यात संतुलित व पचण्यायोग्य आहार द्यावा. ज्यामध्ये ६० टक्के ओला/हिरवा चारा आणि ४० टक्के सुखा चारा असावा. गाईला एक लिटर दुधासाठी ३०० ग्रॅम तर म्हैस ला...\nपशुपालन | पशुवैद्यकीय तज्ञ\nजनावरांसाठी सोप्या पद्धतीने घरीच संतुलित आहार तयार करा\nआजकाल पशुपालक अधिक प्रमाणात दुधाचे उत्पादन मिळविण्यासाठी संतुलित आहाराच्या शोधात अधिक पैसे गुंतवत आहेत, परंतु या व्हिडिओद्वारे आपल्याला हे समजेल की आपण घरी कमी खर्चात...\nगायम्हैसडेअरीपशुसंवर्धनअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञानचारा\nया हंगामात, जनावराला दिलेला चारा ओला होणार नाही किंवा त्यावर बुरशी वाढणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा जनावरे अपचन, अतिसार सारख्या आजारांनी ग्रस्त होऊ शकतात. हिरवा...\nपशुपालन | पशुवैद्यकीय तज्ञ\nगायम्हैसडेअरीपशुसंवर्धनअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञानचारा\nजनावरांसाठी योग्य चारा मिश्रण\nगाभण जनावरांना विण्यापूर्वी एका महिन्यासाठी प्रतिदिन १०० ग्रॅम बायपास चरबी आणि विल्यानंतर १२० दिवसांपर्यंत १५ ग्रॅम बायपास चरबी प्रति लिटर दुधाच्या हिशोबाने ४० ते ६०...\nपशुपालन | पशुवैद्यकीय तज्ञ\nगायम्हैसडेअरीपशुसंवर्धनअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञानचारा\nशेवगा एक उत्तम पशु आहार\nशेवगा हि एक शेंगवर्गीय वनस्पती आहे जी हिरव्या चारा पिकांना पर्याय म्हणून देखील वापरली जाते. शेवगा हा बारमाही असल्याने जनावरांसाठी वर्षभर चवदार आणि पौष्टिक हिरवा चारा...\nपशुपालन | पशुवैद्यकीय तज्ञ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/bollywood-amitabh-bachchan-sunday-meet-cancels-jalsa-coronavirus-latest-news/", "date_download": "2020-09-19T11:32:36Z", "digest": "sha1:O2AGPEP6QO4KIYBEKT2RLEHLTVV5RMTL", "length": 11993, "nlines": 137, "source_domain": "hellobollywood.in", "title": "कोरोना व्हायरसमुळे रविवारी अमिताभ बच्चन जलसाच्या बाहेर चाहत्यांना भेटणार नाहीत – Hello Bollywood", "raw_content": "\nकोरोना व्हायरसमुळे रविवारी अमिताभ बच्चन जलसाच्या बाहेर चाहत्यांना भेटणार नाहीत\nकोरोना व्हायरसमुळे रविवारी अमिताभ बच्चन जलसाच्या बाहेर चाहत्यांना भेटणार नाहीत\n संपूर्ण जग कोरोना व्हायरस��्या भीती वावरत आहे. देश-विदेशात हा साथीचा रोग म्हणून जाहीर केला आहे. या प्राणघातक विषाणूच्या सापळ्यात भारतातील २ लोक मरण पावले आहेत, तर १०७ लोक असुरक्षित आहेत. शाळा, महाविद्यालये, जिम, मॉल, चित्रपटगृहे बंद केली आहेत, तर मोठे कार्यक्रम रद्द केले जात आहेत. दरम्यान, बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही दर रविवारी त्यांच्या निवासस्थानी असलेल्या ‘जलसा’ येथे चाहत्यांना भेटण्याचा कार्यक्रम रद्द केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.\nट्विटरवर आपला फोटो शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, ‘मी माझ्या सर्व चाहत्यांना विनंती करतो की आज जलसा गेटवर येऊ नये. मी रविवारी येणार नाही. सुरक्षित रहा आणि सावधगिरी बाळगा. जलसावर रविवारचे कार्यक्रम रद्द झाले आहे, कृपया आज संध्याकाळी तेथे जमू नका.\nSunday का दर्शन Jalsa पे cancel है , कृपया कोई वहाँ जमा ना हों आज श्याम को \nअमिताभ बच्चन दर रविवारी ‘जलसा’ या बंगल्या बाहेर जमलेल्या चाहत्यांना भेटतात. त्यांचे आभार मानतात, परंतु यावेळी कोरोनाव्हायरसमुळे ते घराबाहेर पडणार नाहीत. यापूर्वी त्यांनी कोरोनाव्हायरस विषयी एक कविता लिहिली जी व्हायरल झाली.\nकोरोनाव्हायरसमुळे पद्म पुरस्कार सोहळा, आयफा अवॉर्ड्स आणि आयपीएलसारखे मोठे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कान्स फिल्म फेस्टिव्हल रद्द होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. चित्रपटांचे प्रदर्शन आणि शूटिंगही बंद झाले आहे.\nAmitabh Bachhanअमिताभ बच्चनकोरोनाकोरोना विषाणूकोरोना व्हायरसकोरोनाव्हायरसBollywoodBollywood Gossips\nसिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी, लवकरच येणार म्युझिक व्हिडिओ\nपाळीव मांजर जेडीच्या मृत्यूवर टायगर श्रॉफने व्यक्त केला शोक, हा फोटो सोशल मीडियावर केला शेअर\n‘सुशांतच्या चाहत्यांचा आवाज सर्वात तीव्र’; अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’…\nलालबागच्या राजाचा फोटो शेअर करून अमिताभ बच्चन यांनी दिल्या चाहत्यांना शुभेच्छा\nसंजय दत्तला कॅन्सरची बाधा, उपचारासाठी अमेरिकेला हलवणार\nबिग बीनी श्रीकृष्णाजन्माष्टमीवर शेअर केला खास फोटो ; चाहत्यांना दिल्या शुभेच्छा\nसुशांतच्या बहिणीने शेअर केले ‘हे’ भावनिक ट्विट ;…\nजर कोणी ‘ही’गोष्ट सिद्ध करुन दाखवली तर मी ट्विटर…\nउर्मिला मातोंडकरने केला कंगणावर पलटवार ; म्हणाल्या की…\nउर्मिला अष्टपैलू अभिनेत्री ; उर्मिलाला सॉफ्ट पॉर्न…\nत्यापेक्षा तूच भारत- चीन सीमेवर जा ; ‘या’…\nबॉलिवूडचा किंग शाहरुख खान वर्षाला कमावतो तब्बल एवढी रक्कम ;…\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘देवी’ रिव्ह्यू : महिला अत्याचाराचं भीषण वास्तव…\nमुव्ही रिव्ह्यू | तापसीच्या ‘थप्पड’ने पुरुषांची…\nमलंग रिव्ह्यू : रोमान्स, थ्रिल, सस्पेन्स आणि फेमस बदला\n‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र\nसुनील शेट्टीचा हा वर्कआऊटपाहून सेलिब्रिटींनाही बसला धक्का,…\nआता घरबसल्या तुम्हीही होऊ शकता ‘द कपिल शर्मा शो’…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nUPSC CMS परीक्षेची तारीख जाहीर\nआगरकर संशोधन संस्था पुणे येथे विविध पदांसाठी भरती\nगरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत साधने द्या- दिल्ली उच्च न्यायालय\nतुला फेमिनिज्म मधील एफ तरी माहीत आहे का अर्शी खानने कंगणाला सुनावले\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hi.airbnb.co.in/leipzig-germany/stays", "date_download": "2020-09-19T13:38:41Z", "digest": "sha1:KCW6ITB72DOHJRTDIKQKZIGZ47CMJOST", "length": 8130, "nlines": 85, "source_domain": "hi.airbnb.co.in", "title": "लीपज़िग छुट्टियाँ बिताने के लिए किराए की जगहें और घर - Saxony, जर्मनी | Airbnb", "raw_content": "इसे छोड़कर सीधा कॉन्टेंट पर जाएँ\nमाफ़ कीजिए, Airbnb वेबसाइट के कुछ हिस्से JavaScript को चालू किए बिना ठीक से काम नहीं करते\nAirbnb पर ठहरने की अनोखी जगहें ढूँढ़ें और बुक करें\nलीपज़िग में छुट्टियाँ बिताने के लिए सबसे बढ़िया रेटिंग वाली जगहें\nमेहमान सहमत हैं : ठहरने की इन जगहों को अपनी लोकेशन, सफ़ाई के अलावा और भी कई बातों के लिए ऊँची रेटिंग मिली हुई है\nपूरा अपार्टमेंट · 2 मेहमान · 2 बिस्तर · 1 बाथरूम\nप्रति रात ₹5,200 से शुरू\nनिजी कमरा · 2 मेहमान · 1 बिस्तर · 1 साझा बाथरूम\nप्���ति रात ₹3,189 से शुरू\nनिजी कमरा · 2 मेहमान · 1 बिस्तर · 1 साझा बाथरूम\nप्रति रात ₹2,184 से शुरू\nछुट्टियाँ बिताने के लिए हर तरह की जगहें\nआपको जितनी जगह की ज़रूरत है, उतनी जगह पाएँ\nआरामदायक जगहें, जहाँ हर ज़रूरी चीज़ मौजूद है\nस्टाइलिश आवास और सुविधाएँ\nठहरने की अनोखी जगहें\nऐसी जगहें, जो सिर्फ़ सोने की जगह से कहीं बढ़कर हैं\nलीपज़िग में छुट्टियाँ बिताने के लिए किराए पर उपलब्ध जगहों में मौजूद मुख्य सुविधाएँ\nपरिसर में बिना शुल्क पार्किंग\nलीपज़िग में छुट्टियाँ बिताने के लिए किराए पर उपलब्ध अन्य शानदार जगहें\nकिराया :₹3,338 / रात\nकिराया :₹5,336 / रात\nकिराया :₹6,118 / रात\nकिराया :₹3,078 / रात\nकिराया :₹4,592 / रात\nकिराया :₹6,515 / रात\nकिराया :₹4,219 / रात\nकिराया :₹3,741 / रात\nकिराया :₹3,214 / रात\nकिराया :₹3,239 / रात\nकिराया :₹3,289 / रात\nकिराया :₹4,294 / रात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/festival/news/janmashtami-2020-know-about-shri-krishna-jayanti-date-vrat-puja-vidhi-and-significance-of-krishna-janmashtami/articleshow/77376925.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article16", "date_download": "2020-09-19T11:25:28Z", "digest": "sha1:POLE6UYRPS5EWPTPIU2R5T356YUGSRCR", "length": 19449, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": " जाणून घ्या, व्रताचरण पद्धत, महत्त्व व मान्यता | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n जाणून घ्या, व्रताचरण पद्धत, महत्त्व व मान्यता\nश्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. सन २०२० मधील श्रीकृष्ण जयंती म्हणजेच जन्माष्टमी वा गोकुळाष्टमी कधी आहे या दिवशी व्रताचरण कसे करावे या दिवशी व्रताचरण कसे करावे\nयदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥... श्रावण महिन्यातील पौर्णिमेनंतर सर्वांना वेध लागतात, ते गोकुळाष्टमीचे. श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण हा श्रीविष्णूंचा आठवा अवतार मानला जातो.\nबालल���ला, नीती, मुसद्देगिरी, राजकारण, भगवद्गीता, मित्रत्व, प्रेम, त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णांचे नेहमीच स्मरण केले जाते. महाभारतकालीन अनेक गोष्टी, संदर्भ, व्यक्ती, प्रसंग, घटनांवर आजच्या काळातही संशोधन केले जात आहे. श्रीकृष्णांचे आचार, विचार, तत्त्वज्ञान हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिलेला आहे. सन २०२० मधील श्रीकृष्ण जयंती म्हणजेच जन्माष्टमी वा गोकुळाष्टमी कधी आहे या दिवशी व्रताचरण कसे करावे या दिवशी व्रताचरण कसे करावे\nश्रीकृष्णांचा जन्माष्टमी उत्सव भारतभर साजरा केला जातो. श्रावण वद्य अष्टमी यंदा मंगळवार, ११ ऑगस्ट २०२० रोजी साजरी केली जाणार आहे. श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी, गोकुळाष्टमी आदी विविध नावांनी देशाच्या विविध भागात अनेकविध पद्धतीने साजरी केली जाते.\nश्रावण वद्य अष्टमी प्रारंभ - ११ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ९ वाजून ०७ मिनिटे.\nश्रावण वद्य अष्टमी समाप्ती - १२ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजून १५ मिनिटे.\nश्रीकृष्ण जन्मोत्सव - ११ ऑगस्ट २०२० रोजी रात्रौ १२ वाजता.\nपाहाः 'हे' आहेत ऑगस्ट महिन्यातील प्रमुख सण-उत्सव\nजन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करावे. मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करावा. यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. यानंतर सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करावी. धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. श्रीकृष्णाची आरती करावी. पूजा करून पुरुषसूक्त, विष्णूसूक्ताचे स्तवन करावे. वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, पुराण, इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत रात्री जागरण करावे. गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण करावे. यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा.\nजन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी. या दिवशी पंचोपचार करून उत्तरपूजा करावी. बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा. याच दिवशी काला करावा. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला. हा कृष्णाला फार प्रिय होता. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत, असे मानले जाते. देशभरात प्रांताप्रमाणे व्रचारणाची पद्धत वेगवेगळ�� असू शकते. आपापल्या पद्धतींनुसार व्रताचरण करावे, असे सांगितले जाते.\nश्रावण मासारंभ: श्रावणी सोमवार, मंगळागौर, जिवतीची पूजा; व्रतांचा काळ\nश्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते. ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा साजरी केली जाते. गुजराथमध्ये 'सातम' म्हणजे सप्तमीच्या दिवशी विविध पद्धतीचे खेळ खेळले जातात आणि रात्री बारा वाजता कृष्णजन्माचा उत्सव साजरा करतात. मध्य प्रदेशात आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी तेथे भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. या दिवशी अनेकांच्या घरी गोकुळ, वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात. वृंदावनात दोलोत्सव असतो. या दिवशी रासलीलांचे सादरीकरण केले जाते.\nमहाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दही, दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते. यानंतर विविध मंडळाचे गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात. या दहीहंडीला साहसी खेळ म्हणून मान्यता मिळावी, यासाठी गेली काही वर्षे प्रयत्न केले जात आहेत. यंदा मात्र करोना संकटामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जवळपास सर्वच आयोजकांनी आपापले दहीहंडी उत्सव रद्द केले आहेत. जन्माष्टमीचे व्रत केल्याने अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होते आणि आपल्या अपत्यांना दीर्घायुष्य लाभते, अशी धारणा आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nदेवशयनी एकादशी २०२०: चातुर्मासात 'ही' शुभ कार्ये न करण्...\nSecond Shravan Somvar Vrat in Marathi दुसरा श्रावणी सोमवार : आजची शिवामूठ कोणती जाणून घ्या, 'हे' महायोग महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धडक कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली जप्त\nदिव्यांग व्यक्तीला शिपायाकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nअमेरिकेत ��विवारपासून टिकटॉक बंद\nउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nधार्मिकअधिक मासात 'या' भागातून कावळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगबॉलीवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमध्ये दिले आहे ‘या’ एका पदार्थाला प्राधान्य\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पडी डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nकरिअर न्यूजयूजीसी नेट परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी\nहेल्थशरीराला लोहाचा पुरवठा करणारी ही पारंपरिक पद्धत माहीत आहे का\nविदेश वृत्तकाय सांगता... नाकातून आयोडिन घेतल्यामुळे १५ सेंकदात करोनाचा खात्मा\nअर्थवृत्त'कोटक'ची डीजी गृह कर्ज; ४८ तासांत मिळणार गृहकर्ज\nआयपीएलजिंकणार तर मुंबईच; या कारणामुळे चेन्नईविरुद्ध मुंबईचे पारडे कधीही जड\nन्यूजजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nआयपीएलपहिल्या सामन्याआधीच ऋतुराज गायकवाडचा करोना रिपोर्ट आला; पुढील २४ तास महत्त्वाचे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/08/blog-post_73.html", "date_download": "2020-09-19T11:47:25Z", "digest": "sha1:D4UZ46IRVS7EPPSDKYAJLCPIHSBWAYJO", "length": 15983, "nlines": 63, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "भावनात्मक नाळ जुळल्याने लेंडी प्रकल्पासाठी कटिबद्ध – पालकमंत्री अशोक चव्हाण", "raw_content": "\nभावनात्मक नाळ जुळल्याने लेंडी प्रकल्पासाठी कटिबद्ध – पालकमंत्री अशोक चव्हाण\nbyMahaupdate.in सोमवार, ऑगस्ट २४, २०२०\nनांदेड (जिमाका) दि. 24 :- “महाराष्ट्रातल्या सिंचनाच्या दृष्टीने स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी आयुष्यभर एक दूरदृष्टी बाळगली. या दूरदृष्टीतूनच जायकवाडीचा प्रकल्प आकारास आला. इथल्या भुमिपुत्रांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी सदैव कर्तव्य दक्षता बाळगली.\nत्याच दूरदृष्टीतून आपल्या नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूरच्या काठावर असलेल्या हजारो शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने लेंडी प्रकल्पाचे त्यांनी नियोजन केले. याच्या भूमिपूजनाला त्यांच्या समवेत मीही उपस्थित होतो. यामुळे मी या प्रकल्पाकडे केवळ योजना म्हणून नाही तर त्यांनी जी बांधिलकी इथल्या शेतकऱ्यांप्रति जपली तीच बांधिलकी आणि कर्तव्य दक्षता स्वीकारुन या प्रकल्पासाठी नेहमी हळवा होतो” या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी लेंडी प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सर्वांच्या भावनेला साद घालत कटिबद्धता व्यक्त केली.\nलेंडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी समजून घेऊन त्या शासन स्तरावर कायद्याच्या चौकटीत सोडवून त्यांना अधिकाधिक न्याय कसा देता येईल या उद्देशाने आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनात व्यापक बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार डॉ. तुषार राठोड, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, संघर्ष समितीचे अध्यक्ष हणमंतराव खंडागळे, राजू पाटील, प्रकल्पग्रस्त गावांचे सरपंच, नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, विष्णुपुरी प्रकल्पाचे उपअभियंता आर. एम. देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.\nतात्विक पातळीवर धरणांबाबत कदाचित कोणाच्या वेगवेगळ्या भूमिका असू शकतात. या भूमिकांच्या पलीकडे जेव्हा आपण शेतकरी म्हणून विचार करतो तेव्हा ज्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळाले नाही त्या शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात जर आणायचे असेल तर त्यांना सिंचनाच्या सुविधा या जिथेजिथे शक्य होतील त्या-त्या ठिकाणी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत याला आम्ही आजवर प्राधान्य दिले आहे. जायकवाडीमुळे आज जो मराठवाड्यातला बहुतांश भाग ओलिताखाली आला आहे, ज्यामुळे औरंगाबाद सारख्या महानगरासह कित्येक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे त्या प्रकल्पासाठी कधी काळी स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी लोकांचे वाट्टेल ते बोलही ऐकून घेतले. पाण्याचे महत्त्व पटल्यानंतर याच लोकांनी त्यांना उचलून घेत माळा घातल्या या शब्दात त्यांनी आठवणींना उजाळा दिला.\nलेंडी प्रकल्पाचे काम हे पूर्णत्वाच्या टप्प्यावर आले आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला या प्रकल्पातून थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 15 हजार 710 हेक्टर जमीन ओलिता खाली येणार आहे. यातील 62 टक्के पाणीसाठा म्हणजेच 100.13 दशलक्ष घन मीटर पाणी हे देगलूर, मुखेड या भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. या प्रकल्पावर लिफ्ट इरिगेशन सारख्या योजना साकारल्यास हा परिघ भविष्यात आणखी विस्तारता येणार आहे. 70 टक्के काम आजच्या घडीला पूर्ण झाले असून दगडी सांडव्याचे कामही 75 टक्के पूर्ण झाले आहे. हे काम जितक्या लवकर पूर्ण होईल तितक्या लवकर अनेक दशकांपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल, त्यांच्या शेताला पाणी मिळेल. जवळपास 20 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून उच्च कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुखेड सारख्या पाणीटंचाईच्या भागातील शेती सुजलाम सुफलाम होईल. या भागातील आर्थिक विकासाचे मार्ग यातच दडलेले असल्याने सर्वांनी मिळून हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आता एक सकारात्मक भूमिका घेऊन पुढे आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.\nसन 1984-85 मध्ये या प्रकल्पाची किंमत साधारणत: 55 कोटींच्या घरात होती. ती आता विविध कारणांमुळे प्रकल्प रेंगाळल्यामुळे 2200 कोटीच्या घरात पोहोचली आहे. या प्रकल्पास जी दिरंगाई होत आहे त्याबद्दल मी दु:खी असून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भूमिका व्यक्तिगत पातळीवर मला मान्य आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या आहेत त्या सर्व पूर्ण करण्यास प्रशासन तयार आहे. शेतकऱ्यांनी शासनाचे नियम व न्यायालयीन निवाडे लक्षात घेऊन कुठेतरी विश्वासाने प्रकल्पाला साथ दिली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रकल्पग्रस्तांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मंत्रालयीन पातळीवर सोडविण्यासाठी लवकरच जलसंपदा मंत्री यांच्या समवेत बैठक घेऊ असेही त्यांनी सांगितले.\nहा प्रकल्प आता कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केल्याशिवाय गत्यंतर नाही. प्रकल्पग्रस्तांनीही कायद्याच्या चौकटी लक्षात घेता शासनाला पूर्ण सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी सांगितले. विश्वासर्हतेच्या पातळीवर यातील अनेक मागण्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील अशी भूमिका व���शद करत त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी निवेदन दिले. शासन पातळीवर ज्या प्रक्रिया सुरु आहेत त्याबद्दल त्यांनी विश्वासही व्यक्त केला.\nयांच्या अध्यक्षतेखाली गटाची निर्मिती\nलेंडी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी मी अधिक दक्ष आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पूनर्वसनासंदर्भातील भूमिकेशी मी पूर्णत: सहमत आहे. जी गावे पुनर्वसन केली जात आहेत त्या गावातील प्रत्येक काम हे गुणवत्तापूर्ण व्हावे व त्यात नाविन्य असावे यासाठी देगलूरच्या उपजिल्हादंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक गटाची निर्मिती केली जाईल असेही त्यांनी सूचित केले. या गटातील सर्व सदस्य हे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या, गावकऱ्यांच्या लोकसहभागातून, त्यांना विश्वासात घेऊन विकास कामे पूर्ण करतील असेही त्यांनी स्पष्ट केले. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यापासून रस्ते व इतर नागरी सुविधा या सर्व कामांचा अंतर्भाव झाला पाहिजे, असे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. प्रकल्पाच्या पूर्णत्वाबाबत दरमहिन्यांला आढावा बैठक घेऊन आता हे काम रेंगाळत ठेवणे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही असा इशाराही त्यांनी दिला.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/duplicate", "date_download": "2020-09-19T12:31:34Z", "digest": "sha1:TYWBIHSBRBQ4U3MPLXL66BQ3K2JIF7ZI", "length": 7575, "nlines": 158, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "duplicate Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nयवतमाळमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अंधारवाडी गावात भीतीचं वातावरण\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nIPL 2020 LIVE Streaming : आयपीएलचे सामने कुठे, कधी आणि कसे पाहता येणार\nअंबरनाथमधील जुळ्या बहिणींचा दहावीचा निकालही ‘सेम-टू-सेम’\nमोदींचे ‘डुप्लिकेट’ अभिनंदन पाठक मुंबईच्या भाजप कार्यालयात\nयवतमाळमध्य�� वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अंधारवाडी गावात भीतीचं वातावरण\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nIPL 2020 LIVE Streaming : आयपीएलचे सामने कुठे, कधी आणि कसे पाहता येणार\nभाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या\nमराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा : संभाजी ब्रिगेड\nयवतमाळमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अंधारवाडी गावात भीतीचं वातावरण\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nIPL 2020 LIVE Streaming : आयपीएलचे सामने कुठे, कधी आणि कसे पाहता येणार\nभाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन रुग्णांना प्रवेश सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/election-for-mayor-deputy-mayor-extended/", "date_download": "2020-09-19T11:17:16Z", "digest": "sha1:BIDOISQAUAGVRRYEEMMQ4RHX5KWE3DOO", "length": 6283, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महापौर, उपमहापौर निवडणूक लांबली", "raw_content": "\nमहापौर, उपमहापौर निवडणूक लांबली\nतीन महिने मुदतवाढ : राज्यभरात निर्णय लागू\nपुणे – राज्यातील महापौर आणि उपमहापौर निवडणुकींना तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याने आता मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांच्या महापौरांना मुदतवाढ मिळणार आहे.\nपुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांचा कार्यकाळ दि.15 सप्टेंबर रोजी संपणार होता, परंतू मंगळवारच्या या निर्णयामुळे महापौरांना 8 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. पुणे महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्या महापौर म्हणून ज्येष्ठ ���गरसेविका मुक्ता टिळक यांची वर्णी लागली. तर, पिंपरी चिंचवडमध्ये सत्तेत आलेल्या भाजपने नितीन काळजे यांना संधी दिली होती.\nसव्वा वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने महापौर बदलत राहुल जाधव यांना संधी दिली. पुण्यातही असाच बदल होऊन पाच वर्षांच्या सत्ता काळात किमान चार नगरसेवकांना महापौरपदी संधी मिळेल, अशी भाजप नगरसेवकांना अपेक्षा होती. प्रथमच 98 सदस्यांसह एकहाती सत्ता मिळविलेल्या भाजपमधील ज्येष्ठ नगरसेविकांनी यासाठी तशी “फिल्डिंग’ही लावली होती. परंतू भाजप नेत्यांनी टिळक यांनाच पुढे संधी दिली.\nटिळक यांची सप्टेंबरमध्ये मुदत संपत असताना अनेक इच्छुकांचे महापौर आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले होते. परंतू राज्य मंत्रीमंडळाच्या आजच्या मुदतवाढीमुळे इच्छुकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.\nकोरोनामुळे नाही तर मराठा आंदोलनाच्या भीतीमुळे मुंबईत संचारबंदी, चंद्रकांत पाटलांचा सरकारला टोला\nअमेरिकेत टीक-टॉक, वी-चॅटवर बंदी\nपदवी प्रमाणपत्रावर कोरोनाचा कोणताही शेरा नसणार -उदय सामंत\nपंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करताना फुग्यांचा स्फोट ; ३० कार्यकर्ते गंभीर जखमी\nमोठी बातमी – ऑक्‍सफर्ड लसीबाबतची ‘ती’ शंका दूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/business-news/article/gold-and-silver-rate-15-september-2020-mumbai-pune-jalgaon-kolhapur-latur-nashik-sangli-baramati/312831", "date_download": "2020-09-19T11:45:06Z", "digest": "sha1:7S3CY4E5PH3LLJKB36R6XFT3DFTZBOTB", "length": 13438, "nlines": 109, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " सोने चांदी भाव, १५ सप्टेंबर २०२०: सोने-चांदीत तेजी, फटाफट चेक करा १५ सप्टेंबरचा भाव", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nसोने चांदी भाव, १५ सप्टेंबर २०२०: सोने-चांदीत तेजी, फटाफट चेक करा १५ सप्टेंबरचा भाव\nसोने चांदी भाव, १५ सप्टेंबर २०२०: सोने-चांदीत तेजी, फटाफट चेक करा १५ सप्टेंबरचा भाव\nGold and Silver Rate| वायदा बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी व्यापारी सत्रात मंगळवारी सोने आणि चांदी महागली.\nसोने चांदी भाव, १५ सप्टेंबर २०२० |  फोटो सौजन्य: BCCL\nवायदा बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी व्यापारी सत्रात मंगळवारी सोने आणि चांदी महागली.\nआंत��राष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर मंगळवारी वायदा भावात तेजी पाहायला मिळाली.\nसोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात चांगली वाढ झाली.\nGold Price , सोने चांदी भाव, १५ सप्टेंबर २०२०: नवी दिल्ली : वायदा बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी व्यापारी सत्रात मंगळवारी सोने आणि चांदी महागली. सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)वाढ पाहायला मिळाली. एमसीएक्स (MCX)वर सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी पाच ऑक्टोबर २०२० च्या सोन्याचा वायदा भावात ०.३८ टक्के म्हणजे १९७ रुपयांची घट होऊन प्रती १० ग्रॅम ५१ हजार ८८४ रुपयांवर ट्रेंड करत होता. या सोबत डिसेंबरच्या वायदा सोन्याची किंमती एमसीएक्सवर ०.३० टक्के म्हणजे १५८ रुपयांच्या वाढी सह ५२ हजार ०१७ रुपये प्रति १० ग्रॅम वर ट्रेंड करताना दिसत आहे.\nदुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी चांदीच्या वायदा किंमतीत वाढ दिसली आहे. एमसीएक्सवर डिसेंबर २०२० च्या चांदीचा भाव बुधवारी सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी ०.५९ टक्के म्हणजे ४०५ रुपयांच्या वाढीसह ६९ हजार ३७० रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर मंगळवारी वायदा भावात तेजी पाहायला मिळाली. कॉमेक्सवर सोने ऑक्टोबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या ११.३० डॉलर म्हणजे ०.५८ टक्के वाढीसह १९७५.६० डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव ०.४६ टक्के म्हणजे ८.९९ डॉलरच्या वाढीसह १९६५.८५ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर मंगळवारी सकाळी चांदीत वाढ पाहायला मिळाली. कॉमेक्सवर डिसेंबरच्या करारची चांदीचा वायदा भाव गेल्या सत्राच्या १.१७ डॉलर म्हणजे ०.३२ टक्के वाढीसह २७.६८ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव १.१३ टक्के म्हणजे ०.३१ डॉलरच्या वाढीसह २७.४३ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.\nसोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात चांगली वाढ झाली. आज सोनं प्रति ग्राम १० ग्रॅम ५५० रुपयांनी स्वस्त झाले. प्रति १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५१ हजार ४५० रुपयांवर सुरू आहे. तर प्रति १० ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५० हजार ४५० रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर ५० हजार ९०० रुपयांवर बंद झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ४९ हजार ९०० रुपयांवर बंद झाला होता.\nसोन्याच्या दरासोबत चांदीच्या दरात सुरूवातीला भरघोस वाढ दिसून आली. चांदीत १२०० रुपये प्रति किलोची वाढ झाली. काल ६८ हजार ३०० वर असलेली चांदी आज ६९ हजार ५०० रुपयांवर विक्री सुरू आहे.\nपाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)\nशहर आजचा दर कालचा दर\nमुंबई ५१ हजार ४५० ५० हजार ५००\nपुणे ५१ हजार ४५० ५० हजार ५००\nजळगाव ५१ हजार ४५० ५० हजार ५००\nकोल्हापूर ५१ हजार ४५० ५० हजार ५००\nलातूर ५१ हजार ४५० ५० हजार ५००\nसांगली ५१ हजार ४५० ५० हजार ५००\nबारामती ५१ हजार ४५० ५० हजार ५००\nपाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)\nशहर आजचा दर कालचा दर\nमुंबई ५० हजार ४५० ४९ हजार ९००\nपुणे ५० हजार ४५० ४९ हजार ९००\nजळगाव ५० हजार ४५० ४९ हजार ९००\nकोल्हापूर ५० हजार ४५० ४९ हजार ९००\nलातूर ५० हजार ४५० ४९ हजार ९००\nसांगली ५० हजार ४५० ४९ हजार ९००\nबारामती ५० हजार ४५० ४९ हजार ९००\nपाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)\nशहर आजचा दर कालचा दर\nमुंबई ६९ हजार ५०० ६८ हजार ३००\nपुणे ६९ हजार ५०० ६८ हजार ३००\nजळगाव ६९ हजार ५०० ६८ हजार ३००\nकोल्हापूर ६९ हजार ५०० ६८ हजार ३००\nलातूर ६९ हजार ५०० ६८ हजार ३००\nसांगली ६९ हजार ५०० ६८ हजार ३००\nबारामती ६९ हजार ५०० ६८ हजार ३००\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[VIDEO]: एअर इंडिया, भारत पेट्रोलियम कंपन्यांची लवकरच विक्री, सरकारला होणार 'इतक्या' कोटींचा फायदा\nPMC बॅक घोटाळा प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक\nआधार-पॅन कार्ड लिंक केलं नाहीये मग ही बातमी वाचाच\n[VIDEO]: PMC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, बँकेवर आरबीआयचे निर्बंध\n[VIDEO]: Share Market: शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 769 अंकांची घसरण\nपाकिस्तानने ड्रोनमधून टाकलेली शस्त्र जप्त\nएका दिवसात १२४७ रुग्णांचा मृत्यू, महाराष्ट्रातील आकडा किती\nआधी गूगनले नियमभंग केल्याप्रकरणी पेटीएमवर केली होती कारवाई\nचीनसाठी हेरगिरी, पत्रकाराला अटक\nजाणून घ्या कसे काम करते एनटीआरओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/electricity-bill-protest-kolhapur", "date_download": "2020-09-19T12:04:33Z", "digest": "sha1:K532UTYKZZJRU5DN5SEP3HTVWDTQPRA4", "length": 9625, "nlines": 67, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "१० ऑगस्टला घरगुती वीजबिल माफीसाठी धरणे आंदोलन - द वायर मराठी", "raw_content": "\n१० ऑगस्टला घरगुती वीजबिल माफीसाठी धरणे आंदोलन\nकोल्हापूर – “दरमहा ३०० युनिटस च्या आत वीज वापर असणा-या राज्यातील सर्व गरीब व सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची गेल्या ३ महिन्यांची वीज देयके माफ करणेत यावीत व या ग्राहकांच्या रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी” या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृति समिती यांनी सोमवार १० ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ११.३० वाजता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन जाहीर केले आहे. कोल्हापूर प्रमाणेच संपूर्ण राज्यात सर्व जिल्ह्यांतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याच वेळी धरणे आंदोलन करावे असे जाहीर आवाहन प्रा. डॉ. एन. डी. पाटील, मा. खा. राजू शेट्टी, प्रताप होगाडे, आर. के. पवार व सर्वपक्षीय प्रमुखांनी केले आहे.\nया मागणीसाठी प्रथम १३ जुलै रोजी राज्यस्तरीय वीज बिल होळी आंदोलन जाहीर करण्यात आले होते. हे आंदोलन राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये, कांही ठिकाणी अनेक तालुक्यांमध्ये, अनेक गावांमध्ये व मुंबईसह अनेक महापालिका क्षेत्रात झाले. या आंदोलनानंतर राज्य सरकारने घरगुती वीज ग्राहकांना वीज बिलांमध्ये २०% ते ३०% सवलत देण्यात येईल, असे जाहीर केले आहे. तथापि ही तोकडी सवलत वीज ग्राहकांना मान्य व दिलासा देणारी नाही, तर उलट आजच्या कोरोना सद्यस्थितीत त्यांच्या अडचणींवर आणि दुःखावर मीठ चोळणारी आहे. राज्यातील ८०% हून अधिक वीज ग्राहकांची खायला नाही, अशी भ्रांत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने संपूर्ण वीज बिल माफी करावी, अशी वीज ग्राहकांची रास्त अपेक्षा आहे. त्यामुळे हे ३ महिन्यांचे वीज बिल ग्राहक भरणार नाहीत असा निर्धार व जाहीर आवाहन या बैठकीद्वारे एकमताने करण्यात आलेले आहे. तसेच उर्जामंत्री यांनी जाहीर केलेल्या “दरमहा १०० युनिटस च्या आतील ग्राहकांना मोफत वीज” या घोषणेची त्वरित अंमलबजावणी करावी अशीही मागणी करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये एकमताने घेण्यात आला आह���…\nदरम्यान, धरणे आंदोलन व निवेदन या सर्व प्रसंगी योग्य अंतर ठेवणे व मास्क वापरणे याबाबत सर्व शासकीय सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी अशी सूचना सर्वांना देण्यात आली आहे. त्याचबरोबर जेथे शक्य वा आवश्यक असेल, तेथे तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात यावे. त्याचबरोबर राज्यातील घरगुती वीज ग्राहकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री यांना हजारोंच्या संख्येने ईमेल पाठवावेत आणि संपूर्ण वीज बिल माफी ची मागणी करावी, तसेच १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा झाल्यास राज्यातील सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभांमध्ये वीज बिल माफी मागणीचे ठराव करावेत व ठरावांच्या प्रती राज्य सरकारकडे पाठवाव्यात असेही आवाहन या सर्वपक्षीय समितीतर्फे करण्यात आले आहे.\nसरकार 701 आंदोलन 2 विजबिल 1\nमंदिरापासून किती दिवस दूर पळणार काँग्रेस\nकोरोनाबाधित बहुतांश नेते खासगी रुग्णालयात\nसंघवादी सरकार अजूनही आर्यांच्याच शोधात\nसुविधांसाठी प्रवाशांच्या खिशात हात\n‘पिंजरा तोड’ कार्यकर्त्या नताशा नरवालला जामीन\nपेटीएम काही तासांत पुन्हा प्ले स्टोअरवर\nशोपियन एनकाउंटरमध्ये आमची चुकीः लष्कराची कबुली\nविद्वेषी वारसा सांगणाऱ्या ट्रंका\nहरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा\n‘जालन्यातील २ दलितांच्या हत्येची सीबीआय चौकशी हवी’\nविरोधाचे स्वातंत्र्य म्हणजे बेअदबी नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://prime.marathisrushti.com/category/diwali-ank-2019-part-2/", "date_download": "2020-09-19T13:12:17Z", "digest": "sha1:Q7E7C7MP6LEAOGW544IBA53QINP7C5SK", "length": 6689, "nlines": 76, "source_domain": "prime.marathisrushti.com", "title": "दिवाळी अंक २०१९ – भाग २ – Marathisrushti Prime", "raw_content": "\nमराठीसृष्टी दिवाळी अंक २०१९\nदिवाळी अंक २०१९ – भाग २\nसंपूर्णपणे ऑनलाईन प्रकाशित झालेला हा “मराठीसृष्टी”चा दिवाळी अंक – भाग २. “मराठीसृष्टी” आणि “आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप”च्या लेखकांच्या दर्जेदार लेखनाने हा अंक सजलेला आहे….\nदिवाळी अंक २०१९ - भाग २\n3+ डोळे अर्धोन्मीलित, स्वप्नात रंगलेले, पापण्यांचे निमुळते काठ, आसवांत भिजलेले ,– कळी अर्धोन्मीलित, पाकळी कशी उमले, पानांचे भोवती राज्य, सुगंधाने […]\nकसे वागायचे मला कधी समजलेच नाही\n4+ कसे वागायचे मला कधी समजलेच नाही स्वतः चा विचार करायला कधी जमलेच नाही स्वतः चा विचार करायला कधी जमलेच नाही स्वतः चे कौतुक करून घ्याय��ा कधी […]\n2+ माणसाला धर्माची लालसा असते आणि धर्माला माणसाची. यामध्ये माणूस हा धर्मवेडा आहे. हाच धर्मवेडा माणूस किती तरी सत्य नाकारत […]\n3+ “अरे नको ना रे असा बघत राहुस. मला कसतरीच होतं मग” आधीच मानसीची कांती नितळ शुभ्र आणि त्यात लाजल्यावर […]\n1+ देवयानी. गर्ल फ्रेंड. गर्लफ्रेंड नाही. बारावीला कॉलेजला असतानाची एकुलती एक मैत्रीण. गेल्या दोन तीन वर्षात […]\n0 दत्त महाराजांची अनेक स्थाने आपल्याला माहिती आहेत. औदुंबर, नरसोबाची वाडी, कुरवपूर, पिठापुर, गाणगापूर आणि अनेक. अनेक दत्त भक्त या […]\nदंवभरली पहाट उगवली अन् मी मॉर्निंगवॉकसाठी बाहेर पडले हीच एक वेळ माझी माझ्यासाठी.रोजच्याच वाटेवर ओळखीच्या खुणांमधे नवं काहीतरी शोधत माझी नजर जागृत,चौकस.मेनरोडवर जरासं दूर जाताच रस्त्याच्या कडेला एक भटकं कुटुंब गाठोड्यांवर कलंडून झोपी गेलेलं.सहजच कुतुहल चाळवलं. कोण असतील रस्ता मात्र निश्चिंत अशा आस-यांची त्याला माहेरसयच रस्ता मात्र निश्चिंत अशा आस-यांची त्याला माहेरसयच \nकाळानुसार बदललेले सासू सून नाते – शाब्दिक खेळ\n5+ माझ्या पेक्षा वयानं बरीच लहान असणाऱ्या माझ्या `ऋगा’ नावाच्या मैत्रिणीमुळे माझे साठलेले डोक्यातले विचार खूप दिवसांनी परत कागदावर उतरवत आहे […]\n0 माझ्या काळजाची पाकळी हिरव्या शालुमध्ये नटली डोळ्यामध्ये गंगा माय आनंदाने नाचली दुडूदुडू पावलांनी अंगणात खेळली काळजीने कधी माझ्या उपाशीच […]\nअंदाज आयुष्या तुझा जरासा\n0 उलटले गेलेले आयुष्य माझ्या नावे फसवा हा अंदाज आयुष्या तुझा जरासा बदलले ऋतूंचे नजारे अन त्या अदाही अशा हा […]\nमराठीसृष्टीच्या मुख्य वेबपोर्टलवर जाण्यासाठी\nसुवेळा माची-किल्ले राजगड-सह्याद्री-दख्खनचं पठार-महाराष्ट्र\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – १\nकाळानुसार बदललेले सासू सून नाते – शाब्दिक खेळ\nकसे वागायचे मला कधी समजलेच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/auto/worlds-first-3d-printed-bike-wonderful-invention/", "date_download": "2020-09-19T12:38:17Z", "digest": "sha1:Y4D2MCS7JGRQ3KAFUYBW3FMSKQEP4AKB", "length": 20386, "nlines": 316, "source_domain": "www.lokmat.com", "title": "जगातील पहिली 3D प्रिंटेड बाईक...एक अद्भुत आविष्कार - Marathi News | The world's first 3D printed bike ... a wonderful invention | Latest auto News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ५ सप्टेंबर २०२०\n\"स्वत:चे ट्विटर हँडल स्वत: वापरावे, राजकीय पक्षांना देऊ नये\", संजय राऊतांचा कंगना राणौतला टोला\nSushant Singh Rajput Case : शोविक आणि सॅम्युअलला ९ सप्टेंबरपर्यंत NCBची कोठडी\nभुयारी मेट्रो - ३ : प्रकल्पाचे एकूण ५९ टक्के बांधकाम पूर्ण\nसुशांतच्या बहिणीसोबत CBI आणि एम्सच्या डॉक्टरांची टीम पोहचली सुशांतच्या घरी\nसप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हिट’; मुंबईच्या हवामानात ‘ताप’ दायक बदल\nसुशांतपासून श्रुती मोदी लपवायची बँक स्टेटमेंट, समोर आले बँक मॅनेजरसोबतचे 'ते' चॅट\nविना मेकअप लूकमध्येही अभिनेत्री श्रुती मराठे दिसते तितकीच सुंदर, फोटो व्हायरल\nहिंदी बोलता येत नसूनही पोलॅंडच्या मुलाने गाण्यातून सुशांतला वाहिली श्रद्धांजली, इमोशनल झाले फॅन्स\nप्रसिद्ध निर्माता- दिग्दर्शक जॉनी बख्शी यांचंं निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा\nVIDEO : अध्ययन सुमनने या व्हिडीओतून उलगडलं सुशांतचं पूर्ण आयुष्य, अंकिता लोखंडे झाली नि:शब्द\nकोरोनाच्या COVAX योजननेमध्ये अमेरिकेचा नकार\n कल्याण डोंबिवली रहिवाशांचा सवाल\nकोरोनावर प्रभावी ठरणार 'स्टेरॉईड' \nसरकारने PUBG गेमवर बंदी का घातली\ncoronavirus: अ‍ॅन्टिजन टेस्टचा रिपोर्ट खराच असेल असे नाही मुंबई पालिका आयुक्तांचा दावा\nआरोग्यदायी आवळ्याच्या रसाचे 'हे' ५ फायदे वाचून अवाक् व्हाल; स्वतःसह कुटुंबही राहील निरोगी\n भारतात झपाट्यानं होतोय कोरोना विषाणूंचा उद्रेक; तज्ज्ञांचा इशारा\nWHO नं चिंता वाढवली कोरोना लसीचे व्यापक लसीकरण २०२१ च्या मध्यापर्यंत अशक्य\n समोर आलं कोरोनाचं नवीन लक्षणं; संशोधनानंतर तज्ज्ञांचा दावा\n\"स्वत:चे ट्विटर हँडल स्वत: वापरावे, राजकीय पक्षांना देऊ नये\", संजय राऊतांचा कंगना राणौतला टोला\nपुणे - पत्रकार पांडुरंग रायकरांच्या मृत्यूचा अहवाल सोमवारी येईल, दोषींवर कडक कारवाई करणार - अजित पवार\nIPL 2020 : मुंबई इंडियन्सनची 'स्मार्ट रिंग' देणार कोरोनाशी लढा\nरत्नागिरीतील एमटीडीसीची सर्व रिसॉर्ट्स आजपासून खुली; ऑनलाईन, ऑफलाईन बुकिंग करता येणार\nगडचिरोली : आलापल्लीत शिवसैनिकांनी जाळला कंगणा राणावतचा पुतळा\nसोलापूर : करमाळा येथे शिवसैनिकांनी कंगनाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला\nपुणे - कोरोनाची चैन तोडणं आवश्यक, ऑक्सिजन पुरवठा करण्यावर भर देणार, पुणेकरांनी मास्क वापरावा, नियम पाळावेत - अजित पवार\nपुणे - कोरोना रोखण्यासाठी नियम पाळा, अनेक ठिकाणी मास्कचा वापर केला जात नाही, पुण्यात ऑक्सिजन पुरवठा करण्यावर भर : अजित पवार\n, PPE किट घालून 'तो' मेट्रोत बसला अन् मेज���मेंट टेपनं राखतोय सोशल डिस्टन्सिंग\nमुंबई - रिया चक्रवर्ती उद्या एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार\n\"२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार\", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला\nIPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचे चाहते कोरोना विसरले; कॅप्टनला पाहण्यासाठी केली मोठी गर्दी\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका का करत नाहीत- भाजप नेते एकनाथ खडसे\nमुंबई - सुशांत प्रकरण : ड्रग्ज कनेक्शनसंबंधात अटक केलेल्या कैझन इब्राहिमला जामीन मंजूर, नुकतीच त्याला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती\nसलग दुसऱ्या वर्षी जायकवाडी धरण पूर्ण भरलं; धरणाचे दोन दरवाजे उघडले, पाण्याचा विसर्ग सुरू\n\"स्वत:चे ट्विटर हँडल स्वत: वापरावे, राजकीय पक्षांना देऊ नये\", संजय राऊतांचा कंगना राणौतला टोला\nपुणे - पत्रकार पांडुरंग रायकरांच्या मृत्यूचा अहवाल सोमवारी येईल, दोषींवर कडक कारवाई करणार - अजित पवार\nIPL 2020 : मुंबई इंडियन्सनची 'स्मार्ट रिंग' देणार कोरोनाशी लढा\nरत्नागिरीतील एमटीडीसीची सर्व रिसॉर्ट्स आजपासून खुली; ऑनलाईन, ऑफलाईन बुकिंग करता येणार\nगडचिरोली : आलापल्लीत शिवसैनिकांनी जाळला कंगणा राणावतचा पुतळा\nसोलापूर : करमाळा येथे शिवसैनिकांनी कंगनाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला\nपुणे - कोरोनाची चैन तोडणं आवश्यक, ऑक्सिजन पुरवठा करण्यावर भर देणार, पुणेकरांनी मास्क वापरावा, नियम पाळावेत - अजित पवार\nपुणे - कोरोना रोखण्यासाठी नियम पाळा, अनेक ठिकाणी मास्कचा वापर केला जात नाही, पुण्यात ऑक्सिजन पुरवठा करण्यावर भर : अजित पवार\n, PPE किट घालून 'तो' मेट्रोत बसला अन् मेजरमेंट टेपनं राखतोय सोशल डिस्टन्सिंग\nमुंबई - रिया चक्रवर्ती उद्या एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार\n\"२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार\", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला\nIPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचे चाहते कोरोना विसरले; कॅप्टनला पाहण्यासाठी केली मोठी गर्दी\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका का करत नाहीत- भाजप नेते एकनाथ खडसे\nमुंबई - सुशांत प्रकरण : ड्रग्ज कनेक्शनसंबंधात अटक केलेल्या कैझन इब्राहिमला जामीन मंजूर, नुकतीच त्याला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती\nसलग दुसऱ्या वर्षी जायकवाडी धरण पूर्ण भरलं; धर��ाचे दोन दरवाजे उघडले, पाण्याचा विसर्ग सुरू\nAll post in लाइव न्यूज़\nजगातील पहिली 3D प्रिंटेड बाईक...एक अद्भुत आविष्कार\nअनोख्या NERA या इलेक्ट्रीक बाईकचे उत्पादन घेतले. NERA ही बाईक जगातील पहिली 3D प्रिंटेड फंक्शनल बाईक आहे.\nसचिन म्हणतो, 'रस्ता सुरक्षेबाबत आपण अधीर झालो आहोत'\nप्लॉस्टिकचा वापर टाळा, कुलदीप यादवचे आवाहन\nगोल्डन गर्ल; पॉवरलिफ्टिंग राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या आरतीला पाच सुवर्णपदकं\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\nIndia vs South Africa, 2nd T20: डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणे सोपे वाटते, दीपक चहर\n'जर हा निर्णय आधीच घेतला असता तर जास्त आनंद झाला असता'\nकोरोनावर प्रभावी ठरणार 'स्टेरॉईड' \nकोरोनाच्या COVAX योजननेमध्ये अमेरिकेचा नकार\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nN95 मास्कचा जन्म कसा झाला \nखोट्या घोड्यावर बसून कोणी झाशीची राणी होत नाही, कंगनावर भावोजी चिडले\nकाळ्याबाजारात जाणाऱ्या रेशनच्या 500 पोती तांदूळ प्रकरणात गुन्हा दाखल\n\"स्वत:चे ट्विटर हँडल स्वत: वापरावे, राजकीय पक्षांना देऊ नये\", संजय राऊतांचा कंगना राणौतला टोला\nIPL 2020 : मुंबई इंडियन्सनची 'स्मार्ट रिंग' देणार कोरोनाशी लढा\nग्रामपालिका कर्मचारी बुडून मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा\n\"स्वत:चे ट्विटर हँडल स्वत: वापरावे, राजकीय पक्षांना देऊ नये\", संजय राऊतांचा कंगना राणौतला टोला\nताफा थांबवून बच्चू कडू धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला, स्वत:च्या गाडीतून जखमींना पोहोचवलं रुग्णालयात\nमला बी शाळेला येऊ द्या की रं घरातील विद्यार्थ्यांचा शिक्षकदिनी निर्धार\n\"२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार\", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला\nSushant Singh Rajput Case : शोविक आणि सॅम्युअलला ९ सप्टेंबरपर्यंत NCBची कोठडी\nरशियात चिनी संरक्षणमंत्र्यांचा अपमान; राजनाथ सिंहांना मात्र सगळ्याच व्यासपीठांवर खास स्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2020/09/blog-post_3.html", "date_download": "2020-09-19T12:08:19Z", "digest": "sha1:WONOAAKY2V7A2MQAE5JLJNNOHZFHT7QU", "length": 24802, "nlines": 156, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: मुंबई पोलिसांचा ‘महान’ वारसा", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nमुंबई पोलिसांचा ‘महान’ वारसा\nसुशांतसिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूनंतर मुंबई पोलिस कमालीच्या वादात सापडले. ते जितके झाकपाक करत गेले, तितके अधिकच गाळात फ़सत गेले. त्यानंतर मग एकूणच महाविकास आघाडीची अगदी राहुल कॉग्रेस होऊन गेली. म्हणजे असे की, राहुल गांधी अध्यक्षपद घेणार नाहीत आणि बाकी कोणाला अध्यक्षपद दिले जाणार नाही. थोडक्यात सुशांतच्या मृत्यूचा तपास नेमका कॉग्रेस पक्षासारखा होऊन गेला. त्याला कोणी अध्यक्ष नव्हता की कोणी निर्णय घेणारा नव्हता. पण ज्या गृहखात्याच्या अखत्यारीत मुंबई पोलिस येतात, ते राज्याचे गृहमंत्री मात्र छाती ठोकून उत्तम तपास चालू असल्याची ग्वाही देत होते. जसा प्रत्येक कॉग्रेसवाला अगत्याने राहुलच पक्षाला विजयापर्यंत घेऊन जातील असे सांगतो. त्यापेक्षा अनिल देशमुख वा शिवसेना नेत्यांची वक्तव्ये अजिबात भिन्न नव्हती. ही मंडळी जिथे तोकडी पडायला लागली, तेव्हा पुढे येऊन राज्यातील सरकारचे कुलगुरू शरद पवारही मुंबई पोलिस म्हणजे सर्वात चाणाक्ष असल्याची ग्वाही देऊ लागले. अगदी जगातल्या कुठल्याही जटील गुन्ह्यांचा तपास शेवटी मुंबई पोलिसांवरच अवलंबून असावा; इतकी हमी दिली जाऊ लागली. पण सुप्रिम कोर्टानेच त्यावर विश्वास ठेवायला नकार देऊन तपासकाम अखेरीस सीबीआयकडे सोपवले. मग या निमीत्ताने मुंबईच्या पोलिसांचा जुना महान गौरवपुर्ण वारसा नेमका काय आहे, ते लोकांना समजावून सांगणे भाग आहे. अर्थातच मुंबई पोलिस या प्रकरणात जितके बेफ़िकीर वा बेपर्वा वागले, तितके नेहमीच वागलेत असे नाही. पण जेव्हा त्यांनी खुप गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला व न्याय दिला, तेव्हा त्यात राजकीय हस्तक्षेप व्हायचा नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. जेव्हा सरकार वा शासनकर्ते नाकर्ते होते व हस्तक्षेप व्हायचा; तेव्हा मुंबई पोलिसांनी कोणालाही मान खाली घालायची पाळी यावी, इतकी अनागोंदी केलेली आहे. हे कोणीतरी सांगायलाच नको काय\nमुंबईत पहिलेवहिले पोलिस खाते ब्रिटीशांचे सरकार येण्यापुर्वीच स्थापन झालेले होते. तेव्हा मुंबईतल्या गुन्हेगार व्यक्तीला पकडले तरी कोर्टात हजर करण्यासाठी मुंबईत न्यायाधीशही नव्हते. आरोपीला नजिकच्या वसई येथे न्यावे लागत होते. तेव्हा मुंबई���े बेट पोर्तुगीजांची मालमत्ता होती आणि एका करारामुळे त्याची मालकी ब्रिटीशांना मिळाली. पुढे मुंबईचा बेटसमुह एक शहर म्हणून आकार घेत गेला. त्यानंतरच मुंबईतले स्वतंत्र पोलिस खाते अस्तित्वात आले. तेव्हा डेप्युटी ऑफ़ पोलिस हे मुंबईचे पोलिसप्रमुख म्हणून काम बघू लागले. १७८० मध्ये हे पद निर्माण झाले आणि त्या जागी जेम्स टॉड नावाच्या ब्रिटीश अधिकार्‍याची नेमणूक झालेली होती. पुढली दहा वर्षे हे टॉड नामे अधिकारी मुंबईचे पोलिसप्रमुख होते. थोडक्यात आज जे मुंबई पोलिस आयुक्तपदी बसतात, त्यांच्या वारशाचे हे मूळ पुरूष होते असे मानायला हरकत नाही. ह्या जेम्स टॉड यांनी पुढल्या मुंबई पोलिस पिढ्यांसाठी कोणता भव्यदिव्य महान वारसा निर्माण करून ठेवला; त्याचा थांगपत्ता तरी आज मुंबई पोलिसांचा गुणगौरव करणार्‍यांना आहे काय जेम्स टॉड हे दहा वर्षे पहिले पोलिसप्रमुख म्हणून काम केल्यावर सन्मानपुर्वक निवृत्त झाले नाहीत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ज्युरीकरवी तपासणी झाली आणि त्यांना थेट निलंबित करण्यात आलेले होते. हाच तो महान वारसा आहे. पण तो बहुधा आजच्या राज्यकर्त्यांना ठाऊक नसावा. किंवा सीबीआयला नावे ठेवणार्‍यांना माहिती नसावा. कदाचित त्यांना १७९० सालात मुंबईच नव्हती किंवा मुंबई पोलिस नावाची काही संस्थाच नव्हती; असे वाटत असावे. कारण त्याच वर्षी मुंबईच्या ह्या पहिल्यावहिल्या पोलिसप्रमुखाला निलंबित करून हाकलून लावण्यात आलेले होते. आजचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना तरी हा महान वारसा ठाऊक आहे काय जेम्स टॉड हे दहा वर्षे पहिले पोलिसप्रमुख म्हणून काम केल्यावर सन्मानपुर्वक निवृत्त झाले नाहीत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ज्युरीकरवी तपासणी झाली आणि त्यांना थेट निलंबित करण्यात आलेले होते. हाच तो महान वारसा आहे. पण तो बहुधा आजच्या राज्यकर्त्यांना ठाऊक नसावा. किंवा सीबीआयला नावे ठेवणार्‍यांना माहिती नसावा. कदाचित त्यांना १७९० सालात मुंबईच नव्हती किंवा मुंबई पोलिस नावाची काही संस्थाच नव्हती; असे वाटत असावे. कारण त्याच वर्षी मुंबईच्या ह्या पहिल्यावहिल्या पोलिसप्रमुखाला निलंबित करून हाकलून लावण्यात आलेले होते. आजचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना तरी हा महान वारसा ठाऊक आहे काय की तोच चालवला जातो आहे\nअर्थात ही एकमेव किंवा खुप जुनीपुराणी गोष्ट आहे, असेही मानायचे कारण नाही. अवघ्या १७ वर्षापुर्वी याच मुंबईचे पोलिस आयुक्त रणजितसिंग शर्मा होते. त्यांनी कोणता पवित्र पायंडा पाडला आणि आपल्या पदाची सुत्रे सोडलेली होती निदान पवारसाहेबांना तरी त्याबाबतीत माहिती असायला हवी ना निदान पवारसाहेबांना तरी त्याबाबतीत माहिती असायला हवी ना कारण हा विषय गाजू लागला, तेव्हा तेच मुंबई पोलिसांच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र द्यायला पुढे सरसावलेले होते. त्यांना तेलगी घोटाळा माहितीच नाही काय कारण हा विषय गाजू लागला, तेव्हा तेच मुंबई पोलिसांच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र द्यायला पुढे सरसावलेले होते. त्यांना तेलगी घोटाळा माहितीच नाही काय त्या घोटाळ्यातला आरोपी अब्दुल करीम तेलगी याला कोठडीत ठेवायचे असताना मुंबईचे कोणी वरीष्ठ अधिकारी त्याची पंचतारांकित बडदास्त ठेवत असल्याचे उघडकीस येऊन गदारोळ माजला होता. शर्मा तेव्हाच मुंबईचे पोलिस आयुक्त होते. अखेरीस ते प्रकरण इतके शिगेला जाऊन पोहोचले, की बढती देऊन शर्मांना आयुक्तपद सोडायला भाग पाडण्यात आले. तेवढ्याने भागले नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या एसआयटीने शर्मांना ताब्यात घेऊन कसोशीने त्यांची झाडाझडती केलेली होती. यापैकी कोणालाच काहीही ठाऊक नाही का त्या घोटाळ्यातला आरोपी अब्दुल करीम तेलगी याला कोठडीत ठेवायचे असताना मुंबईचे कोणी वरीष्ठ अधिकारी त्याची पंचतारांकित बडदास्त ठेवत असल्याचे उघडकीस येऊन गदारोळ माजला होता. शर्मा तेव्हाच मुंबईचे पोलिस आयुक्त होते. अखेरीस ते प्रकरण इतके शिगेला जाऊन पोहोचले, की बढती देऊन शर्मांना आयुक्तपद सोडायला भाग पाडण्यात आले. तेवढ्याने भागले नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या एसआयटीने शर्मांना ताब्यात घेऊन कसोशीने त्यांची झाडाझडती केलेली होती. यापैकी कोणालाच काहीही ठाऊक नाही का मुंबई पोलिसांना स्कॉटलंड यार्डात नेवुन बसवणार्‍या भंगाराच्या व्यापार्‍यांना ह्यातले काहीच माहिती नसेल का मुंबई पोलिसांना स्कॉटलंड यार्डात नेवुन बसवणार्‍या भंगाराच्या व्यापार्‍यांना ह्यातले काहीच माहिती नसेल का माहिती सर्व काही आहे आणि असते, पण सांगण्यापेक्षा लपवाछपवीच करायची असली, मग निवडक विस्मृतीच्या आहारी जाण्याला पर्याय नसतो. तेव्हाही अनेक घोटाळे झालेले होते आणि मुंबई���े पोलिस नको तितके बदनाम झालेले होते. योगायोग किती चमत्कारीक असतात बघा मित्रांनो. आज पोलिसांचे सर्वात वरीष्ठ असे राज्याचे पोलिस महासंचालक आहेत, त्यांनीही सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांचा बचाव एकदाही केला नाही. तो योगायोग अजिबात नव्हता. त्यांना मुंबई पोलिसांची कर्तव्यदक्षता नेमकी ठाऊक आहे. कारण तेलगी प्रकरणी नेमलेल्या त्या खास पथकातून त्यांनीच माजी पोलिस आयुक्त शर्मा यांची तपासणी व जबानी घेतलेली होती. त्यांचे नाव सुबोध जायस्वाल आहे.\nमुद्दा इतकाच, की मुंबई पोलिसांचा इतिहास थोडाथोडका नाही तब्बल २४० वर्षांचा आहे आणि त्यामध्ये अनेकविध चढउतार आलेले आहेत. अतिशय जटील व गुंतागुंतीच्या प्रकरणात डोके चालणार नाही, तेव्हा मुंबईच्याच पोलिसांनी त्याचा छडा लावल्याच्या अनेक घटना आहेत. त्याला पराक्रमच म्हटले पाहिजे. त्यांच्यासारख्या पोलिस अधिकार्‍यांनी मुंबईच्या पोलिस खात्याला जगभर प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्यामुळेच मुंबईची तुलना स्कॉटलंड यार्डशी होऊ शकलेली आहे. ज्याप्रकारे आजच्या मुंबई पोलिस वा बांद्रा ठाण्यातील पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूचे प्रकरण हाताळले, त्यामुळे ही प्रतिष्ठा मुंबईला लाभलेली नाही. किंबहूना बांद्रा पोलिस तर असल्या एकाहून एक खटल्यात व प्रकरणात गुन्हेगारांना पंखाखाली आश्रय देण्यासाठी अनेकदा बदनाम झालेले आहेत. आज त्यांना इतके प्रचंड पुरावे असताना रिया चक्रवर्ती वा अन्य साथीदारांना समोर बसवून जबानी घ्यायची इच्छा झाली नाही. काही वर्षापुर्वी मद्याच्या धुंदीत सलमान खान नावाच्या अभिनेत्याने पदपथावर झोपलेल्यांना बेफ़ाम गाडी हाकून जिवानिशी मारले, तेव्हा करी बांद्रा पोलिसांनी किती कर्तव्यदक्षता दाखवलेली होती त्यांच्यासाठी सुशांतचे प्रकरण नवे असले तरी पहिले अजिबात नव्हते. पण क्राईम रिपोर्टर ते संपादक असा दिर्घकालीन प्रवास करणारे आज मुंबई पोलिसांना प्रमाणपत्र देत आहेत. त्यांना मुंबई पोलिसांचा इतिहास माहिती नाही किंवा वर्तमानही त्यांच्या गावी नाही. मुद्दा आजवर मुंबई पोलिसांनी कोणते कर्तृत्व गाजवले त्याचा नसून, विद्यमान प्रकरणात काय पराक्रम गाजवला तो मुद्दा आहे. तिथे सगळ्या बाजूने नाकर्तेपणा डोळ्यात भरणार असेल तर जुन्या प्रमाणपत्राने कोणाची सुटका होऊ शकत नाही. किंबहूना सुशांत प्रकर��ी पुन्हा एकदा मुंबई पोलिसांची अब्रु चव्हाट्यावर येते आहे. त्यापासून आता त्यांना कोणी वाचवू शकणार नाही. उलट मुंबई पोलिसांच्या बेअब्रूसोबत त्यांचे राजकीय नेतेही बदनाम होऊन जाणार आहेत. मग त्यात कोणी अडको किंवा निर्दोष सुटका होवो.\nदबा धरून बसलेला वाघ\nगेल्या सहा महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात खुप उलथापालथी चालू असताना एक नेता अजिबात अज्ञातवास भोगताना दिसतो आहे. म्हणजे तो कुठे दिसतच न...\nआधी आपल्या नातवाला कवडीची किंमत नसल्याचा दावा करताना मुंबई महाराष्ट्र पोलिसांवर आपला पुर्ण विश्वास असल्याचा उल्लेख शरद पवारांनी अगत्याने क...\nनुकताच एक मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात झाला. म्हणजेच त्याचे झटके सौम्य असले तरी तो शरद पवारांनी केलेला असल्याने त्यालाही भूकंप मानण्याची...\nसुशांत प्रकरण आणि राजकारण\nसुशांत प्रकरणात त्याची आत्महत्या की हत्या याचा तपास करण्यावरून वाद सुरू झाला. पण शुक्रवारी यातूनच काही अटका व धाडी घालण्यात आलेल्या आहेत. आ...\n५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येत एका भव्य मंदिरासाठी भूमीपूजन झाले आणि ते मनोभावे उरकून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा राजधानी दिल्लीला रवाना झाल...\n‘इंडिया टुडे’ची मात्र आत्महत्या\nमागले दोन अडीच महिने अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण खुप गाजते आहे. त्याचा मृत्यू ही आत्महत्या की हत्या, असा वा...\nमुंबई पोलिसांचा ‘महान’ वारसा\nसुशांतसिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूनंतर मुंबई पोलिस कमालीच्या वादात सापडले. ते जितके झाकपाक करत गेले, तितके अधिकच गाळात फ़सत गेले. त्य...\nशीर्षक वाचले तर कोणाला वाटेल की त्यातून आपले राजकीय नेते काही धडा घेतील. पण भारतातले किंबहूना जगातले नेते, सहसा अशा घटनांपासून काहीही शिकत...\nसुशांतने कोणाची झोप उडवलीय\nसुशांतसिंग राजपूत याच्या शंकास्पद मृत्यूचे प्रकरण शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे एक असे प्रकरण आहे, की त्यातून राज्याच्या राजकारणात उ...\nशिवसेना हातात मुख्यमंत्रीपद व सत्ता आल्यापासून जशी वागते आहे, त्यामुळे अलिकडला इतिहास सांगण्याची वेळ आलेली आहे. कारण असे वचनच आहे, जे इतिहा...\nसुशांत प्रकरण आणि राजकारण\nमुंबई पोलिसांचा ‘महान’ वारसा\n‘इंडिया टुडे’ची मात्र आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/tag/virginity/", "date_download": "2020-09-19T11:46:00Z", "digest": "sha1:HNQ2P4MDBQPYKSEJVJNHPXSR46FAVWLY", "length": 12095, "nlines": 156, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "virginity – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nपीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार\nनको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी\nप्रजनन संस्थेतील वेगळेपण – भाग २\nलैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा लिंगसांसर्गिक आजार\nलॉकडाऊनच्या काळात जमलं नाही, आता सेक्स केलंं तर……\nपुरुष मित्रांनो, शीघ्रवीर्यपतनाचा त्रास होतोय हा उपाय करुन पहा… स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट\nजननेंद्रियांतील वेगळेपण – भाग १\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nलग्नाच्या पहिल्या रात्री सेक्स करताना रक्त आलं नाही तर ती ‘सेकंड हॅण्ड माल’ आहे, असा शेरा सर्रास तिच्यावर मारला जातो. याच्यावरून लग्न मोडल्याचेही प्रसंग आहेत. काही जातपंचायतींनी कौमार्य चाचणीचे कठोर निकष लावले आहेत. कौमार्य चाचणी उत्तीर्ण…\nकौमार्य शस्त्रक्रियेसाठी तरुणी मोजताहेत हजारो रुपये….\nएकीकडे कौमार्य चाचणीवरून कंजारभाट समाजातील तरुणी आवाज उठवत असताना दुसरीकडे मात्र विविध वर्गातील तरुणींकडूनच 'कौमार्य ' पुनर्प्राप्तीसाठी हजारो रुपये मोजले जात आहेत . पुण्या - मुंबईमध्ये वर्षाला जवळपास २० ते ३० तरुणी कौमार्य शस्त्रक्रिया…\nकौमार्य चाचणी अभ्यासक्रमातून वगळणार\nकौमार्य चाचणी ही अवैज्ञानिक असल्याचा मुद्दा मान्य करीत याविषयीचा वैद्यकीय अभ्यासक्रम वगळण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला आहे. सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी…\nकौमार्य चाचणी घ्याल तर, लैंगिक हिंसाचाराचा गुन्हा नोंद होणार\nमहाराष्ट्र सरकारने सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा २०१७ मध्ये लागू केला. जातपंचायतीच्या पंचाचा समाजात वाढता दबाव आणि कंजारभाट समाजातील नवविवाहित वधूंना कौमार्य चाचणी सक्तीने घेण्यात येते. याविरोधात शिवसेना प्रवक्त्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी २०१८…\nपुण्यात पुन्हा ‘कौमार्य’ चाचणी; दोन वधूंची झाली परीक्षा\nकंजारभाट समाजाने पुन्हा दोन नववधूंची ‘कौमार्य’ चाचणी घेतली. यामध्ये वराचे वडील नंदूरबार येथील न्यायालयातील निवृत्त अधीक्षक असून, वधूचे काका पुण्यातील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती कंजारभाट समाजातील व धर्मादाय आयुक्तालयातील…\nसेक्सबद्दलचे काही समज-गैरसमज कौमार्य आपल्याकडे लग्नाआधी मुलीचं कौमार्य अबाधित राहिलं पाहिजे यावर फार मोठा भर दिला जातो. एखाद्या मुलीने किंवा मुलाने एकदाही लैंगिक संबंध ठेवले नसतील तर तिचं किंवा त्याचं कौमार्य अबाधित आहे असं मानलं…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nअविवाहित मुलीने मोबाइल वापरल्यास वडिलांना होणार १.५ लाखांचा दंड\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/paradise-p37079165", "date_download": "2020-09-19T12:59:45Z", "digest": "sha1:6JKAPSB5FGTATGA7URSSASWWLWPV7BJU", "length": 19496, "nlines": 316, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Paradise in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Paradise upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nसामग्री / साल्ट: Paroxetine\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n200 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Paroxetine\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n200 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nParadise के प्रकार चुनें\nसदस्य इस दवा को ₹173.95 में ख़रीदे\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n200 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्यता आपके बैग में जोड़ दी गयी है\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपली अपलोड केलेली सूचना\nParadise खालील उपचारासाठी वापरले जाते -\nचिंता (और पढ़ें - चिंता दूर करने के घरेलू उपाय)\nपॅनिक अटॅक आणि डिसऑर्डर\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आह���. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें डिप्रेशन (अवसाद) चिंता डर (फोबिया) ओसीडी (मनोग्रसित बाध्यता विकार) पोस्ट-ट्रमैटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी) पैनिक अटैक और विकार\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Paradise घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Paradiseचा वापर सुरक्षित आहे काय\nParadise घ्यावयाचे असलेल्या गर्भवती महिलांनी, ते कसे घ्यावयाचे याच्या संदर्भात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुम्ही जर असे केले नाही, तर तुमच्या आरोग्यावर\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Paradiseचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांवर Paradise चे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेऊ नका.\nParadiseचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nParadise चा मूत्रपिंडावर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना मूत्रपिंड वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nParadiseचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वर Paradise चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nParadiseचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय वर Paradise चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nParadise खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Paradise घेऊ नये -\nParadise हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Paradise सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Paradise घेतल्यावर तुम्ही एखादे वाहन किंवा जड मशिनरी चालवू शकणार नाहीत, कारण यामुळे तुम्हाला पेंग येऊ शकते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, तुम्ही Paradise केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nहोय, Paradise मानसिक विकारांवरील उपचारासाठी उपयुक्त आहे.\nआहार आणि Paradise दरम्यान अभिक्रिया\nतुम्ही आहाराबरोबर Paradise घेऊ शकता.\nअल्कोहोल आणि Paradise दरम्यान अभिक्रिया\nParadise सोबत अल्कोहोल घेणे धोकादायक ठरू शकते.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Paradise घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Paradise याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Paradise च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Paradise चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Paradise चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/06/saturday-27th-june.html", "date_download": "2020-09-19T13:32:19Z", "digest": "sha1:2XBUWL6O64ZYXI6JGQNAHK6FDCFROBOJ", "length": 12693, "nlines": 108, "source_domain": "www.esuper9.com", "title": "आजचे राशीभविष्य - esuper9", "raw_content": "\nHome > राशिफल > आजचे राशीभविष्य\nमेष:-कौटुंबिक चर्चेला प्राधान्य द्यावे. घरात काही नवीन बदल करण्याचा विचार कराल. कामातून मनाजोगे समाधान लाभेल. आळस झटकून टाकावा. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल.\nवृषभ:-परदेशातील आप्तांकडून शुभ वार्ता मिळतील. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. प्रत्येक गोष्टीचा रसास्वाद घ्याल. जवळच्या मित्राची नाराजी दूर करावी. मधुर वाणीने सर्वांना जिंकून घ्यावे.\nमिथुन:-उगाचच निषेध नोंदवायला जाऊ नका. बौद्धिक चर्चेत सहभाग घ्याल. स्वत:चे मत ठसवून सांगा. अती चिकित्सा करू नका. वेळेचे योग्य नियोजन करा.\nकर्क:-कौटुंबिक कामातून ��नंद मिळेल. व्यवसायातून चांगला लाभ होईल. मनाजोगी खरेदी करता येईल. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. तब्येतीत सुधारणा होईल.\nसिंह:-लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. दिवस मध्यम फलदायी राहील. किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका. कलेचे कौतुक केले जाईल. नवीन लोक संपर्कात येतील.\nकन्या:-उगाचच मतभिन्नता दर्शवू नका. वादाच्या मुद्द्यापासून दूर राहावे. पोटाच्या तक्रारी वाढू शकतात. व्यापक दृष्टिकोन ठेवावा लागेल. सकारात्मक विचारांची जोड द्यावी.\nतूळ:-आजचा दिवस चांगला जाईल. कामे अपेक्षित वेळेत पूर्ण होतील. उत्साह कमी पडू देऊ नका. नातेवाईकांशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल.\nवृश्चिक:-नवीन कामातून समाधान मिळेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. वैवाहिक सौख्याने सुखावून जाल. छोट्या प्रवासाचे बेत आखाल. काही किरकोळ कौटुंबिक कटकटी राहतील.\nधनू:-अडचणीतून मार्ग काढणे क्रमप्राप्त आहे. कौटुंबिक खर्च वाढू शकतात. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. मदतीचा हात पुढे कराल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.\nमकर:-धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. घरातील वातावरण मंगलमय राहील. भावंडांची चिंता लागून राहील. निरूत्साही भावना काढून टाका. शांत व संयमी विचार करावा.\nकुंभ:-संपर्कातील लोकांची मदत मिळेल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल. बौद्धिक दृष्टिकोन ठेवून विचार कराल. घरातील स्वच्छतेबाबत दक्षता बाळगाल. बागकामाची आवड जोपासाल.\nमीन:-क्रोध वृत्तीला आवर घालावी. जोमाने कामे पूर्ण कराल. मेहनतीला कमी पडू नका. सारासारविचार करून वागणे ठेवा. स्वतंत्र वृत्तीचा आग्रह धराल.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/salmans-sister-arpita-celebrates-first-wedding-anniversary-in-london/videoshow/49846952.cms", "date_download": "2020-09-19T13:29:04Z", "digest": "sha1:ENCK25FSMDF5HMXPK25BGFLAFYSG23KY", "length": 9569, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसलमानची बहिण अर्पिताने लंडनमध्ये साजरी केली पहिली वेडिंग अॅनिव्हर्सरी\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nघराच्या गच्चीवरून कागदी विमान उडवण्यातही आनंदी होता सुशांत\nसुपरस्टार दाक्षिणात्य अभिनेत्यांनाही ड्रग्ज चौकशीसाठी पाठवला समन्स\nएनसीबीची आतापर्यंतची मोठी कारवाई, सेलिब्रिटींचा श्वास अडकला\nशौविकच्या शाळेतल्या मित्रालाही एनसीबीने घेतलं ताब्यात, पार्टीमध्ये पुरवायचा ड्रग्ज\nसौरव किशनच्या निमित्ताने मोहम्मद रफी परत आले का\nमहेश बाबूच्या मुलींच्या तोंडून ऐका अस्सल मराठीत आरती...\nसौरव किशनच्या निमित्ताने मोहम्मद रफी परत आले का\nबीजेपीवरून पुन्हा एकदा संजय राऊतांवर भडकली कंगना रणौत...\nसूरज पांचोलीला कशी हवीय गर्लफ्रेंड\nएनसीबीने अजून एका ड्रग डीलरच्या घरी मारला छापा...\n ड्रग डीलरशी बोलण्यासाठी आईचा फोन वापरायची रिय...\nबिहार निवडणूकांसाठी सुशांत प्रकरणाचा केला जाईल वापर- शि...\nसेक्स करा, आनंदी रहा\nमनोरंजनघराच्या गच्चीवरून कागदी विमान उडवण्यातही आनंदी होता सुशांत\n 'हे' मार्केट होणार सुरु\nमनोरंजनसुपरस्टार दाक्षिणात्य अभिनेत्यांनाही ड्रग्ज चौकशीसाठी पाठवला समन्स\nमनोरंजनएनसीबीची आतापर्यंतची मोठी कारवाई, सेलिब्रिटींचा श्वास अडकला\nन्यूजनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nन्यूजजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nन्यूजनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nहेल्थआसन एक फायदे अनेक, असा करा सर्वांगासनाचा सराव\nन्यूजमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nन्यूजगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nब्युटीप्रेग्नेंसीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी घरच्या घरी तयार करा नैसर्गिक फेसपॅक\nन्यूजNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nन्यूजपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धडक कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली जप्त\nन्यूजदिव्यांग व्यक्तीला शिपायाकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nन्यूजअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nन��यूजउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nक्रीडाIPL मधील 'हे' १० रेकॉर्ड तुम्हांला माहित आहेत का\nक्रीडाIPL 2020: करोना काळात आनंद देणारी स्पर्धा; पाहा काय बदल होणार आहेत\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/ajit-pawar-ruled-over-zilla-parishad/", "date_download": "2020-09-19T13:00:03Z", "digest": "sha1:MZY3BKRY3NUGN7MMLCNY5VRVTQS27AON", "length": 8013, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जिल्हा परिषदेवर हुकूमत 'अजित पवारां'चीच?", "raw_content": "\nजिल्हा परिषदेवर हुकूमत ‘अजित पवारां’चीच\nनवनिर्वाचीत अध्यक्षपद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच होणार\nपुणे – राज्यातील सत्तास्थापनेतील घडामोडी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर संपूर्ण वातावरण ढवळून निघाले. आता पुणे जिल्हा परिषदेत दोन गट पडणार हुकूमत कुणाची राहणार नवनिर्वाचीत अध्यक्षपदावर त्याचा परिणाम होणार का या विचाराने जिल्हा परिषद सदस्य “साहेबांबरोबर जाणार की दादां’बरोबर अशी चर्चा सुरू झाली. मात्र, अजित पवार पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सक्रिय झाले आणि सदस्यांच्या या चर्चेला पूर्णविराम मिळाला. एवढच नव्हे तर पुणे जिल्हा परिषदेवर “दादां’चीच हुकूमत राहणार यावर सदस्यांनी शिक्‍कामोर्तब केला.\nडिसेंबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासह उपाध्यक्ष आणि सभापतीपदाची निवड होणार आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बंड करत भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. या बंडाचे पडसाद ग्रामीण भागापासून राज्यात उमटले. यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेत्यांबरोबर पदाधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्यांनी दादांची भेट घेतली. अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांनी भेट घेतली असता, “लवकरच सर्व काही सुरळीत होईल’ असे सांगण्यात आले. तसेच काही पदाधिकारी आणि व्यक्‍ती अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. तीन दिवसांनी पवार यांनी पुन्हा घरवापसी केली आणि सर्वांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.\nकारण, या बंडानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचे सूत्र कोणत्या नेत्याकडे जाणार याबाबतची धाकधूक इच्छुकांमध्ये होती. त्यामुळे नक्‍की भेटायचे कोणाला आधीच पक्षात गोंधळाचे वातावरण आहे, त्यामध्ये आपली शिफारश करणे म्हणजे आगीच तेल ओतल्यासारखे आहे. त्यामुळे इच्छुकही शांतपणे बसून होते.\nअखेर अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत आल्यावर जिल्हा परिषदेची सुत्रे त्यांच्याकडे राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सत्तास्थापनेनंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीसह विषय समित्यांच्या सभापतींची निवडीला आता वेग येणार आहे. अध्यक्षपदासाठी महिला सदस्यांकडून तालुक्‍यातील नेते मंडळीच्या भेटी-गाठी सुरू झाल्या असून, मावळ तालुक्‍यासह हवेली, आंबेगाव यासह अन्य तालुक्‍यांतील इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू आहे.\nफेसबुकचं हे नवं फिचर नक्की ट्राय करा…\nफडणवीसांना सामंत यांनी करून दिली पहाटेच्या शपथविधीचा आठवण; म्हणाले…\nनवलाखा यांच्या पत्राची राज्यपालांनी दखल घेत भेटीचे दिले निमंत्रण\nलॉन्स, मंगल कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्या\nफेसबुकचं हे नवं फिचर नक्की ट्राय करा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/satara-uncle-niece-drown-video-captured-in-mobile-153004.html", "date_download": "2020-09-19T13:28:32Z", "digest": "sha1:EIWV5EIUJKKSMALBBGZFEFJ5V7O6AHP2", "length": 16788, "nlines": 195, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "साताऱ्यात मामा-भाची बुडतानाचा क्षण कॅमेरात | Satara Uncle Niece Drown Video", "raw_content": "\nSunny Leone | कंगनाकडून उर्मिलाचा सॉफ्ट पॉर्नस्टार उल्लेख, आता सनी लिओनी म्हणते….\nधनगर आरक्षण अध्यादेशाचा निर्णय घ्या, अन्यथा जनआंदोलन उभारु, प्रकाश शेंडगेंचा इशारा\nIPL 2020 LIVE | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, पहिल्या लढतीचं काऊंटडाऊन\nआणि साताऱ्यात मामा-भाची बुडतानाचा क्षण कॅमेरात कैद झाला...\n32 वर्षीय निकिता अजय पुनदीर आणि 45 वर्षीय मामा उदय जगन्नाथ पवार या दोघांचा कण्हेर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.\nसंतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा\nसातारा : साताऱ्यातील कण्हेर धरण परिसरात सहकुटुंब फिरायला गेलेल्या मामा-भाचीचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी घडली. धरणात डुंबतानाचा व्हिडीओ काढण्याच्या प्रयत्नात मामा-भाची बुडतानाचा दुर्दैवी क्षण कॅमेरात कैद (Satara Uncle Niece Drown Video) झाला.\n32 वर्षीय निकिता अजय पुनदीर आणि 45 वर्षीय मामा उदय जगन्नाथ पवार या दोघांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत���यू झाला. साताऱ्यातील वेळेकामथीमधील दत्तजयंतीच्या यात्रेनिमित्त मामा-भाची कुटुंबियांसह आले होते. शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास पवार आणि पुनदीर कुटुंब कण्हेर धरण परिसरात फिरण्यासाठी गेले.\nघरातील नातेवाईकांनी दोघं धरणात जात असतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित करण्यास सुरुवात केली. मात्र पुढे घडणारं आक्रितही कॅमेरात नकळत कैद होईल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नसेल.\nसुरुवातीला निकीता आणि मामा धरणाच्या पाण्यात उतरत असताना आजूबाजूचे मजामस्तीचे आवाज ऐकू येत होते. परंतु कुटुंबाच्या डोळ्यादेखत मामा-भाची पाण्यात बुडताना पाहून सदस्यांनी एकच आरडाओरड केली. परंतु काही क्षणातच दोघेही पाण्यात दिसेनासे झाले. त्यानंतर धरणाच्या किनाऱ्यावरी कुटुंबीयांचा आक्रोश आणि किंकाळ्या व्हिडीओत ऐकायला येतात.\nVIDEO | साताऱ्यातील कण्हेर धरण परिसरात सहकुटुंब फिरायला गेलेल्या मामा-भाचीचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी घडली. धरणात डुंबतानाचा व्हिडीओ काढण्याच्या प्रयत्नात मामा-भाची बुडतानाचा दुर्दैवी क्षण कॅमेरात कैद झाला pic.twitter.com/GScUsFhlGv\nया प्रकाराची माहिती समजल्यानंतर वेळेकामथी येथील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. सातारा तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.\nअनैतिक संबंधातून तरुणाची हत्या, महिलेच्या पती-पुतण्यासह चौघे अटकेत\nमहाबळेश्वर ट्रेकर्स आणि परिसरातील युवकांनी धरणात उतरुन शोध मोहीम घेतली. त्यावेळी दोघांचेही मृतदेह बिलगलेल्या अवस्थेत दिसून आले.\nदोन्ही मृतदेह बाहेर काढताना निकिता मृतदेह घसरुन खोल पाण्यात गेल्याने शोध कार्यात अडथळे येत होते. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम (Satara Uncle Niece Drown Video) सुरुच होती. निकिता पुनदीर ही मूळ उत्तराखंडची असून ती सध्या मुंबईत स्थायिक झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nअनिल परब एसटीच्या सर्व प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का\n\"बसच्या गर्दीत नाही, पण रेल्वेत कोरोना होतो का\nशिवेंद्रराजे भोसलेंच्या प्रयत्नांना यश, सातारा हद्दवाढीचा प्रश्न अखेर मिटला, अजित…\nअवयवदान जागृतीसाठी झटणाऱ्या कोमलचे अकाली निधन, उदयनराजेंची चटका लावणारी पोस्ट\nसाताऱ्यातील एकाच कुटुंबातल्या चौघांच्या हत्येचे गूढ उकलले\nसाताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा खून क��ुन जंगलात फेकलं, एक जण…\nसाताऱ्यात खवले मांजराची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक, एक लाखाचा मुद्देमाल…\nझेंडूला प्रतिकिलो विक्रमी 150-200 रुपयांचा दर, साताऱ्यातील शेतकऱ्याचं माळरानावर 3…\n7 कॅबिनेट, 3 राज्यमंत्री, ठाकरे सरकारमधील 'कोव्हिड योद्धे' मंत्री\nपारनेरचे आमदार निलेश लंकेंसह शरद पवार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या…\nइंदूमिलमधील पायाभरणी सोहळा अचानक रद्द, पुण्याहून वाशीपर्यंत पोहोचलेल्या अजितदादांचा यू…\nIndu Mill | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणी अचानक स्थगित\nमोदींच्या वाढदिवशी राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करणे खेदजनक : रोहित…\nकाँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण\nबाळासाहेबांनी पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला, महाराष्ट्र जात-धर्म मानत नाही, राऊतांचे…\nमुंबईत जुन्या पासपोर्ट ऑफिसच्या इमारतीत स्फोट\nSunny Leone | कंगनाकडून उर्मिलाचा सॉफ्ट पॉर्नस्टार उल्लेख, आता सनी लिओनी म्हणते….\nधनगर आरक्षण अध्यादेशाचा निर्णय घ्या, अन्यथा जनआंदोलन उभारु, प्रकाश शेंडगेंचा इशारा\nIPL 2020 LIVE | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, पहिल्या लढतीचं काऊंटडाऊन\nमुंबई महापालिकेचा कोरोनावर 1300 कोटींचा खर्च, पहिल्यांदाच बँकेतील ठेवींना हात\nनापास विद्यार्थ्यांची परीक्षा तातडीने एका महिन्यात, पदवीच्या प्रमाणपत्रावर कोव्हिडचा शेरा नाही : उदय सामंत\nSunny Leone | कंगनाकडून उर्मिलाचा सॉफ्ट पॉर्नस्टार उल्लेख, आता सनी लिओनी म्हणते….\nधनगर आरक्षण अध्यादेशाचा निर्णय घ्या, अन्यथा जनआंदोलन उभारु, प्रकाश शेंडगेंचा इशारा\nIPL 2020 LIVE | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, पहिल्या लढतीचं काऊंटडाऊन\nमुंबई महापालिकेचा कोरोनावर 1300 कोटींचा खर्च, पहिल्यांदाच बँकेतील ठेवींना हात\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड त��ार, नवीन रुग्णांना प्रवेश सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/discussionboard/printer_friendly_posts.asp?TID=377", "date_download": "2020-09-19T13:21:18Z", "digest": "sha1:LRH75MA6SJINY3MJNW2FUMAQMC3UTVQ7", "length": 20170, "nlines": 29, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Trekking Destinations - किल्ले वासोटा", "raw_content": "\nगर्द वनातील किल्ले वासोटा सोबतच ठोसेघर धबधबा आणि कल्याणगडाच्या पायथ्याचे रुचकर जेवण\nनवीन वर्षाच्या मालिकेतला पहिला ट्रेक. किल्ले वासोटा. खूप दिवसांपासून या नावचे गारुड मनावर होतं. नवीन वेळापत्रक आल्यावर माझ्या नावासोबत लादेचे नाव सुद्धा ट्रेक लीडर म्हणून दिसलं. मागच्या Schedule मध्ये हरिश्चंद्र नळीच्या वाटेने होतं ना त्याचा लीडर लादेच होता परंतु प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे मला जमलं नव्हतं. या ट्रेकच्या आधी २ दिवस लादेचा फोन आला, किल्ल्याची माहिती द्यायची आहे, देशील ना नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. मी होकार कळवला. पहिलाच ट्रेक होता बायकोसोबत. बऱ्याच लोकांनी ऐनवेळी नाव कमी केल्यामुळे आमच्या दोघांचा तसेच आदित्य गोखलेचाही नंबर लागला. २१ नोव्हेंबर ला कबड्डीचा सराव करताना नेमका पाय मुरगळला. ट्रेक रद्द करावा लागणार असेच वाटत होते परंतु इच्छाशक्ती आणि केदार, तन्वी (आमच्या सौ.) च्या पाठिंब्यामुळे २३ नोव्हेंबर ला रात्री ओंकार धुळपकडे पोचलो. बऱ्याच दिवसांनी ओंकार आणि गायत्रीची भेट झाली. काही वेळातच Judgement चा डाव रंगला. रात्री ३ च्या सुमारास डोंबिवलीची मंडळी औंधमध्ये दाखल झाली. पुढे चांदणी चौकात भारती आणि सोनम या जोडगोळीला घेऊन बामणोली कडे निघालो.\nचहासाठी थांबत रमतगमत गेल्याने वेळेच्या तासभर उशीराच बामणोलीला पोचलो. आधीच उशीर झाल्यामुळे चहा, नाश्ता पटापट उरकून वन खात्याची परवानगी घेऊन २ बोटींमधून कोयनेच्या विस्तीर्ण अशा शिवसागर तलावात उतरलो. तलावाचं निळं-हिरवं पाणी, आजूबाजूची पाण्यात डोकावणारी गर्द वनश्री, त्यात मध्येच पाण्यामुळे तयार झालेली बेटं. अहाहा काय नयनरम्य नजारा होता तो... तब्बल सव्वातासाच्या प्रतीक्षेनंतर वासोटा आणि नागेश्वराची जोडी नजरेस पडली. पाण्यात खेळत, फोटो काढण्याच्या नादात नाव किनाऱ्याला कधी लागली कळलंच नाही. दोन्ही नावांमधून आम्ही २८ जण उतरलो आणि वनखात्याच्या ऑफिस जवळ पोहोचलो. या ठिकाणी प्रत्येकाजवळ असलेल्या प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिक बाटल्या वगैरे किती आहेत याची स��ख्या सांगून त्यानुसार रक्कम जमा करावी लागते आणि पुन्हा किल्ला उतरून इथे येताना त्या वस्तूंची संख्या जुळल्यास दिलेली रक्कम आपणास परत मिळते. सर्वांशी एकत्रित ओळख बामणोली मधेच करून घेतली होती, त्यामुळे आता सचिन लादेने सर्वाना घेऊन त्या गर्द जंगलात प्रवेश केला. वाट तशी मळलेली होती. शनिवार- रविवार जोडून सुट्टी असल्याने हवशे नवशे सगळ्यांनी गर्दी केली होती. त्यात एक वयस्कर ट्रेकर्सचापण ग्रुप होता. काही काळ सरळ रस्ता, चढण आणि शेवटच्या टप्प्यातली खडी चढण पार करून माथ्यावर पोचलो. तन्वीनेही जरासं थांबत थांबत चढण पार केली आणि वेळेत गडावर पोहोचली. माथ्यावरून शिवसागर जलाशय, कोयना- सह्याद्री अभयारण्य असा बराच मोठा परिसर डोळ्यांच्या आवाक्यात येत होता.\nथोडी विश्रांती घेऊन संस्थेच्या संकेतस्थळावरून तसेच इतर काही साधनांद्वारे मिळवलेली माहिती मी सर्वाना सांगितली. त्यानंतर आम्ही सर्व प्रथम मारुतीच्या मंदिराच्या डावीकडून चुन्याचा घाणा पाहून जुन्या वासोट्याच्या बाबू कड्याच्या दिशेने निघालो. अजस्त्र बाबू कडा पाहून कोकण कड्याची आठवण झाली. त्यानंतर मारुती मंदिराच्या उजव्या बाजूने चालत जाऊन वाड्याचे अवशेष पाहिले. वाड्याचा जोता, खांबाच्या खालील दगडी बांधकाम सुस्थितीत आढळून येते. त्यानंतर तसेच पुढे गेल्यावर छोटा नागेश्वर, नागेश्वर कडा यांचे रौद्ररूप दृष्टीस पडते. बरेच जण वासोट्यासोबतच नागेश्वर पण करतात. लोहगडाच्या विंचू कड्याप्रमाणे याचे रूप जाणवत होते. येथून पुन्हा प्रवेशद्वाराजवळ आलो.\nबोटीतला प्रवास, पायथ्यापासूनची दोन – अडीच तासाची चाल यामुळे सर्वांनाच भूका लागल्या होत्या. मग सर्वानी एका डेरेदार झाडाखाली आपापले डबे उघडले. आमच्या मंडळींनी शेंगाच्या पोळ्या केल्या होत्या. सोबत आम्रखंड, नेहमीचेच ठेपले, भुर्जी या पदार्थांनी जेवणात जान आणली. सोबत द्रुमनने आणलेल्या नुडल्स होत्याच. काही वेळ गप्पा गोष्टी करत ग्रुप फोटो काढून झाल्यावर उतरण्यास सुरुवात केली.सिंहगड उतरताना तन्वीच्या मनात असलेली भीती मला जाणवली होती, त्यामुळे वासोटा उतरताना तिच्या मागे लागून तीला जवळजवळ पळवतच खाली आणलं. एकदा भीती मनात बसली की स्वतःच्या पायावरचा Confidence कमी होतो आणि पाय लचकणे असे प्रकार वाढतात. राधासह सगळेच अगदी वेळेत खाली उतरलो. लगेचच लिंबू सरबत रिचवून बोटीतून उलट प्रवासाला लागलो. काही तांत्रिक कारणामुळे आमचे बोटवाले काका बदलले आणि वेगात लगेच फरक पडला. आता आमचा रमत गमत गानमय प्रवास चालू झाला होता. गाण्याच्या भेंड्या खेळायच्या ठरल्या. मी, नॅनो, लादे, कुशल, तन्वी, ऋषिकेश, भारती आणि सोनल मुख्य भिडू होतो. रेकत, ओरडत, तऱ्हेतऱ्हेचे हातवारे करत गाणी म्हणणे चालू झाले. आजूबाजूच्या बोटवाल्यांचे छान मनोरंजन होत होते. काही वेळात एका दुसऱ्याच बोटवरच्या माणसांशी आम्ही भेंड्या सुरु केल्या. सूर्यास्ताची वेळ, जीवाभावाची माणसं, सदाबहार गाणी यामुळे सायंकाळ सुरेख जमून आली होती.\nबामणोली मध्ये आल्यावर गावातच मंदिरात सगळे आडवे झाले. आदित्यने ट्रेकक्षितीज संस्थेची माहिती सविस्तर दिली. शेजारच्याच घरात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रो कबड्डीचा सामना बघत बघत पोटात घास कधी उतरले समजलंच नाही. शेजारीच असलेल्या विस्तीर्ण जलाशयामुळे हवेत गारवा जाणवत होता.काही वेळातच एक छानसा फेरफटका मारून येऊन स्लीपिंग बॅग मध्ये गुडूप झालो.\nमी सहाचा गजर लावला होता पण रात्री तीन वाजल्यापासून तसा जागाच होतो. एक ट्रेकर्सचा ग्रुप मध्यरात्री मंदिरात येऊन पहाटे आवरून वासोट्याच्या वाटेला लागला होता. सगळे हळू हळू निद्रेतून जागे होत होते. तेवढ्या वेळात आम्ही दोघे- तिघे परसाकडे जाऊन आलो. बऱ्याच दिवसांनी मोकळ्या हवेचा आनंद घेतला. स्वच्छ हात पाय धुवून चटकदार मिसळ आणि कॉफी चा नाश्ता झाला आणि पाणी भरून पुढच्या प्रवासाला तयार झालो. या मधल्या वेळात नॅनो आणि माझी कॉलेजमधील मैत्रीण सोनी आणि तिचा नवरा अभय यांची गाठ पडली. त्या दोघांनी पुण्याहून बेंगलोरला शिफ्ट होण्याचे ठरवले आहे असे त्यांच्या बोलण्यात आले. आम्ही दोघे अवाक् झालो. जास्त काळ काही भेटता आले नाही, आम्ही लागलीच म्हणजेच ८ वाजण्याच्या सुमारास ठोसेघर धबधब्याकडे निघालो. वाटेत घाटात सायकल मॅरेथॉन चालू होती. दरम्यान त्या सर्व सायकलपटूना प्रोत्साहन देत गाडीमध्ये दमशराज चा खेळ खेळत काही वेळातच ठोसेघर असा फलक दृष्टीस पडला.\nसह्याद्रीमध्ये आडवाटेवर बऱ्याच ठिकाणी खूप आश्चर्ये दडलेली आहेत. त्यापैकीच हा एक विशाल असा धबधबा. रस्त्यावरून जाणवणार सुद्धा नाही की या डोंगराच्या पोटात हा दुधाचा प्रवाह लपलेला आहे. मोठा आणि छोटा धबधबा असे दोन धबधबे येथे पाहायला मिळ��ात. छोटा धबधबा, त्याच्या समोरील हिरवाशार डोह, त्यातील नितळ पाणी, त्यालाच मागे लागून असलेली लहानशी गुहा आणि त्या गुहेतून दिसणारा तो जलप्रपात...असं वातावरण स्वर्गातच पाहायला मिळेल. सारंकाही डोळ्यात सामावून घेतलं आणि शेंद्रे फाट्यावरून आमच्या पुढील स्थानाकडे म्हणजेच कल्याणगडाकडे निघालो.\nवढे फाट्यावर सर्वांसाठी शक्तिवर्धकआणि पौष्टिक केळी आम्ही सोबत घेतली. इथून काही वेळातच नंदगिरीचा किल्ला म्हणजेच कल्याणगड दिसू लागला. परंतु गडाजवळ गेल्यावर तो रस्ता आमच्या गाडीसाठी योग्य नसल्याचे लक्षात आले. त्या हमरस्त्याच्या बाजूलाच असणाऱ्या जैन स्थानकात चौकशी करून, विचार विनिमय करून लीडरने वर न जाण्याचा निर्णय घेतला. चालत जरी त्या रस्त्याने गेलो तरी बराच वेळ लागणार होता, सबब संस्थेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार लगतच असलेल्या न्यू कल्याणगड फार्म या धाब्यावर जेवणासाठी थांबलो.\nबाहेरून धाबा यथातथाच वाटत होता. त्यामुळे उतरून जरा चौकशी केली. जेवण वेळेत मिळू शकेल अशी खात्री वाटल्याने व्हेजवाले आणि नॉनव्हेजवाले या प्रकारानुसार स्थानापन्न झालो. सुरुवातीला पापड, पाया सूप वेळेत आले परंतू बऱ्याच प्रतीक्षेनंतर चिकन थाळी समोर प्रकटली. मधल्या वेळेत द्रुमन सरांनी Watermelon या खेळाने सर्वांचे मनोरंजन केले. ही चिकन थाळी पुण्यातील आजपर्यंत खालेल्ल्या कोणत्याही थाळीच्या तोंडात मारेल अशी होती. पांढरा,तांबडा रस्सासगळंच जमून आलं होतं. पुढच्या काही दिवसातच फक्त कल्याणगड आणि या जेवणासाठी एक Bike Ride करायची असं मी आणि आदित्य गोखले याने मनोमन ठरवले.\nजेवणं आटोपल्यावर जरा आतल्या रस्त्याने उसाच्या बैलगाड्यांचा पाठलाग करत भुईंज जवळ राजरस्त्याला लागलो. प्रथेप्रमाणे सर्वांचे अभिप्राय घेतले गेले. कल्याणगड पाहता न आल्याची खंत वगळता ट्रेक सर्वांनाच आवडला होता. खंबाटकी आणि कात्रजच्या बोगद्यातून दंगा करत वडगाव पुलाजवळ पुण्यात उतरलो. कैलासगड केल्यानंतर जवळजवळ तीन महिन्यांनी ट्रेक छान झाला आणि आमच्या मंडळींनी न दमता, न थकता तो पूर्ण केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://fillamwala.in/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2020-09-19T11:32:06Z", "digest": "sha1:NK7HHBQ5UY3TN7RFY5FPOV26MGUHY4V7", "length": 7427, "nlines": 189, "source_domain": "fillamwala.in", "title": "प्लॅनेट मराठी Archives - फिल्लमवाला", "raw_content": "\nHome Tag प्लॅनेट मराठी\n“म मनाचा, म मराठीचा”…प्रेक्षकांसाठी पहिलावहिला मराठी ओटीटी मंच सज्ज\nओटीटी या माध्यमाने मनोरंजनाची व्याख्या पूर्णरूपी बदलली आहे. भारतात विविध निर्मितीगृहांनी व व्यावसायिकांनी ओटीटी क्षेत्रात झेप घेतली आहे. परंतु मराठी ...\n‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला, मुख्य भूमिकेत आहे सायली संजीव\nप्रत्येकाच्या मनात काही स्वप्नं असतात. काही साधी सोपी, तर काही कठीण परीक्षा घेणारी.. कधी ही स्वप्नं पूर्ण होतात आणि भरपूर ...\nमराठी कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर प्रकाशन सोहळा\n“अमिताभ बच्चन आणि चंद्रकांत देशपांडे यांची दाट मैत्री आहे म्हणे”, या वाक्याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात होणार आणि ही केवळ ...\n‘एबी आणि सीडी’ चा याराना १३ मार्चला रुपेरी पडद्यावर\n‘याराना’ सिनेमातील ‘ सारा जमाना हसींनो का दिवाना ’ हे गाणं ऐकल्यावर लगेच पाय थिरकायला लागतात आणि त्याचवेळी डोळ्यांसमोर उभा ...\nसुव्रत जोशी दिसणार फुलवाल्याच्या भूमिकेत\nआतापर्यंत विविध चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवलेला अभिनेता सुव्रत जोशी आता फुलवाल्याच्या भूमिकेत दिसणार आहे. शंतनू गणेश रोडे दिग्दर्शन ...\nमराठी इंडस्ट्रीतील बेस्ट फ्रेण्ड्स अमृता खानविलकर आणि अक्षय बर्दापूरकर घेऊन आले आहेत ‘प्लॅनेट टी’\nअभिनेत्री अमृता खानविलकर ही सुंदर तर आहेच पण ती मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीतील तिची दोन्ही कामं आणि जबाबदा-या अगदी उत्तमरीत्या ...\nएक नवं प्लॅनेट, एक नवीन योजना… काय असेल अमृता खानविलकरची नेक्स्ट स्टेप\nआजकाल, अनेक कलाकार काही ना काही नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी जर सोबतीला ...\nअमिताभजींसोबत दिसणार हे प्रेक्षकांचे लाडके मराठी कलाकार\nप्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर निर्मित आणि मिलिंद लेले दिग्दर्शित ‘AB आणि CD’ या आगामी मराठी सिनेमाचा मुहुर्त सोहळा नुकताच ...\nथुकरटवाडीमध्ये झाली अभिनेत्री मोनालिसा बागलची एन्ट्री\nआगळ्यावेगळ्या कथानकाचा ‘बबली’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n“म मनाचा, म मराठीचा”…प्रेक्षकांसाठी पहिलावहिला मराठी ओटीटी मंच सज्ज\n‘इंदु की जवानी’ मधलं पहिलं गाणं रिलिज\nअमेझॉन किंडल ला आता मिळणार अमिताभ बच्च�� साहेबांचा आवाज\n‘झी’ समूह घेऊन येत आहे नवा म्युझिक चॅनेल\nओरिजिनल कंटेंटमध्ये भारतीय पुढे, दीड वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्म दुप्पट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/sara-ali-khan-reporting-from-kashi-vishwanath-temple-in-varanasi-video-viral/", "date_download": "2020-09-19T12:32:19Z", "digest": "sha1:LVEPJEY3D7LZ4VRLWKUBK5XRLZ6NGNXW", "length": 10751, "nlines": 127, "source_domain": "hellobollywood.in", "title": "वाराणसीच्या विश्वनाथ मंदिरातून रिपोर्टिंग करत व्हिडिओमध्ये साराने दाखविले हे दृश्य,म्हणाली… – Hello Bollywood", "raw_content": "\nवाराणसीच्या विश्वनाथ मंदिरातून रिपोर्टिंग करत व्हिडिओमध्ये साराने दाखविले हे दृश्य,म्हणाली…\nवाराणसीच्या विश्वनाथ मंदिरातून रिपोर्टिंग करत व्हिडिओमध्ये साराने दाखविले हे दृश्य,म्हणाली…\n सारा अली खान आजकाल सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे.सारा अली खान बनारसमध्ये तिच्या चित्रपटाचे शूटिंग करीत आहे. अलीकडे, सारा अली खानचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री सारा अली खान बनारसच्या प्रसिद्ध विश्वनाथ मंदिरातून रिपोर्टिंग करताना दिसत आहे. सारा मंदिराशेजारील रस्त्यावर फिरताना दिसली आहे आणि तिथल्या प्रसिद्ध वस्तू तिच्या चाहत्यांनाही दाखवत आहे. अभिनेत्रीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.\nसाराने तिच्या कपाळावर कुंकू आणि गळ्यात फुलांचा हार घाललेला दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना साराने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “नमस्कार प्रेक्षकांनो, बनारसच्या रस्त्यांवरून … किती छान दिवस आहे. कमी पैशात तुम्हाला जास्त मजा येऊ शकते. जर तुम्ही बनारसमध्ये असाल तर.” साराच्या या व्हिडिओवर चाहते खूप रिएक्ट करत आहेत आणि त्यांचा अभिप्रायही देत ​​आहेत.\nसारा अली खान नुकतेच ‘लव आज कल २’ चित्रपटात दिसली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता कार्तिक आर्यन देखील मुख्य भूमिकेत होता. व्हॅलेंटाईन डेला प्रदर्शित झाल्यानंतरही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमल दाखवली नाही. याशिवाय सारा अली खान लवकरच ‘कुली नंबर वन’ आणि ‘अतरंगी रे’मध्येही दिसणार आहे.\nइंस्टाग्रामइंस्टाग्राम अकाऊंटसारा अली खानसोशल मीडियाBanarasBollywoodBollywood Actressbollywood celibrety\nफोटोग्राफर्सना पाहून तैमूर अली खानने,केले असे काही की… पहा व्हिडिओ\nशाहरुखची मुलगी सुहाना बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज- पहा फोटो\nपहा सारा अली खानचा समुद्रकिनारी जबरदस्त फोटो\nसंजय दत्तला कॅन्सरची बाधा, उपचारासाठी अमेरिकेला हलवणार\nया अभिनेत्याने रिया चक्रवर्तीवर ट्वीट करून म्हटले की- ‘तुझे वास्तव लवकरच समोर…\n“भट्ट परिवाराने माझं करिअर संपवण्याचा प्रयत्न केला”; ‘या’अभिनेत्याचा…\nसुशांतच्या बहिणीने शेअर केले ‘हे’ भावनिक ट्विट ;…\nजर कोणी ‘ही’गोष्ट सिद्ध करुन दाखवली तर मी ट्विटर…\nउर्मिला मातोंडकरने केला कंगणावर पलटवार ; म्हणाल्या की…\nउर्मिला अष्टपैलू अभिनेत्री ; उर्मिलाला सॉफ्ट पॉर्न…\nत्यापेक्षा तूच भारत- चीन सीमेवर जा ; ‘या’…\nबॉलिवूडचा किंग शाहरुख खान वर्षाला कमावतो तब्बल एवढी रक्कम ;…\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘देवी’ रिव्ह्यू : महिला अत्याचाराचं भीषण वास्तव…\nमुव्ही रिव्ह्यू | तापसीच्या ‘थप्पड’ने पुरुषांची…\nमलंग रिव्ह्यू : रोमान्स, थ्रिल, सस्पेन्स आणि फेमस बदला\n‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र\nसुनील शेट्टीचा हा वर्कआऊटपाहून सेलिब्रिटींनाही बसला धक्का,…\nआता घरबसल्या तुम्हीही होऊ शकता ‘द कपिल शर्मा शो’…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nUPSC CMS परीक्षेची तारीख जाहीर\nआगरकर संशोधन संस्था पुणे येथे विविध पदांसाठी भरती\nगरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत साधने द्या- दिल्ली उच्च न्यायालय\nएबीसीडी फेम अभिनेता किशोर शेट्टीला ड्रग प्रकरणी अटक\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/", "date_download": "2020-09-19T11:21:46Z", "digest": "sha1:FSDJMGSAPHWEUGZMBQWGXIQMZU7ZMQ5C", "length": 36160, "nlines": 364, "source_domain": "mahaenews.com", "title": "Mahaenews | Marathi News | News in Marathi | Marathi Latest News", "raw_content": "\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठ���काणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\n‘विनामास्क’ फोटो काढल्याने राष्ट्रवादी नेत्यांवर कारवाई होणार का\nमहाविकास आघाडीकडून भोसरीतील ‘या’ तिघांना महामंडळावर संधी\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\n‘विनामास्क’ फोटो काढल्याने राष्ट्रवादी नेत्यांवर कारवाई होणार का\nमहाविकास आघाडीकडून भोसरीतील ‘या’ तिघांना महामंडळावर संधी\nमद्यपी पोलिसाचा दिघी पोलिस ठाण्यात धिंगाणा; पोलिसांना केली शिवीगाळ\nभाजपच्या सत्तेत सुरळीत पाणी पुरवठा होईना; दीड वर्षापासून नागरिक त्रस्त\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nमुंबई व ठाणे शिधावाटप यंत्रणेतील अधिकृत शिधावाटप दुकानांतून सर्वसाधारण दर्जाचे अन्नधान्य वितरित करण्... Read more\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\nपुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथील लर्निंग लायसन्स विभागाचे कामकाज सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू... Read more\nपुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी आदेश’ लागू करण्याचा लवकरच निर्णय\nजंबो कोविड हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध, तरीही रुग्णांची तारांबळ…\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरं��� बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nपिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे लोणावळा ते पुणे आणि पुणे ते लोणावळा दरम्यान धावणारी लोकल रेल्वे सेवा बंद असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांना कार्यालयात जाण्यासाठी विलंब होत आहे. त्याकर... Read more\n‘विनामास्क’ फोटो काढल्याने राष्ट्रवादी नेत्यांवर कारवाई होणार का\nमहाविकास आघाडीकडून भोसरीतील ‘या’ तिघांना महामंडळावर संधी\nमद्यपी पोलिसाचा दिघी पोलिस ठाण्यात धिंगाणा; पोलिसांना केली शिवीगाळ\nभाजपच्या सत्तेत सुरळीत पाणी पुरवठा होईना; दीड वर्षापासून नागरिक त्रस्त\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nबंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात रविवारी पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात कमी झालेला पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इ... Read more\nराज्यात गेल्या २४ तासांत २१ हजार ६५६ नवे रुग्ण;२२ हजारांहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज\nनिर्यातबंदीनंतर बाजारात कृत्रिमरीत्या वाढवलेल्या कांद्याच्या भावात अचानक घसरण\nग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण\nराज्यात येत्या सात दिवसात पावसाचा जोर वाढणार; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nमुंबई व ठाणे शिधावाटप यंत्रणेतील अधिकृत शिधावाटप दुकानांतून सर्वसाधारण दर्जाचे अन्नधान्य वितरित करण्... Read more\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\n#Covid-19: गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांना कोरोनाची लागण\nम्हणून रद्द केला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण\nमुख्यमंत्र्यांचे MMRDA ला आदेश, बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी महत्त्वाच्या मान्यवरांना आमंत्रित करत नवी कार्यक्रम पत्रिका बनवा\nगुजरातमधील मासळी रेल्वेने पश्चिम बंगालला र��ाना\nगांधीनगर – पश्चिम रेल्वेने गुजरातमधील मासळी पश्चिम बंगालला पोहोचवण्यासाठी विशेष रेल्वे सेवा सुरू केल... Read more\nदेशात २४ तासांत ९३ हजार ३३७ नवे रुग्ण\n#Covid-19: गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांना कोरोनाची लागण\n#CoronaVirus: कोविड बाधित प्रवासी आढळल्याने दुबई एअरपोर्ट वर Air India Express ची 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा स्थगित\nपुणे: दुबई एअरपोर्ट वर Air India Express ची सेवा स्थगित करण्यात आलेली आहे. पुढील 15 दिवस म्हणजे 2 ऑक... Read more\nपाकिस्तानात शिया दहशतीत, सुन्नींना हिंसेसाठी चालना देण्याचा इम्रान यांच्यावर आरोप\nरशियाकडून भारताला मिळणार लशीचे १० कोटी डोस\nIPL2020:मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिली लढत\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेला आयपीएलचा तेरावा हंगाम आजपासून अखेर सुरू होणार आहे. त्यामुळे आजच्या सायंकाळची सर्वच क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. संयुक्त अरब अमिरातीत इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगा... Read more\nआयपीएलच्या तेराव्या मोसमाचं उद्यापासून बिगुल वाजणार\nकोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ रॉयल चॅलेंजर्स नव्या जर्सीत\nसचिन, विराटसह क्रिकेटविश्वातून पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा\nअफगाणिस्तान टीम टी-२० वर्ल्डकप जिंकू शकते- राशिद खान\nपेटीएम अॅप पुन्हा एकदा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध\nनवी दिल्ली – गुगलच्या प्ले स्टोअरच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पेटीएम गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आलं होतं. यामुळे पेटीएमच्या अनेक ग्राहकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं होतं. मात्र, प्ले स्टोअरवर हे अॅप आता पुन्हा एकदा उपलब्ध झालं आहे.... Read more\nKia Sonet लाँच; Maruti brezza, Tata Nexon ला टक्कर देणार, जाणून घ्या किंमत\nGoogle ने प्ले स्टोअरवरून Paytm अ‍ॅपला हटवल्यामुळे खळबळ; मात्र “आम्ही पुन्हा येणार” म्हणत Paytm ची घोषणा\nPaytm वर Google ची सर्वांत मोठी कारवाई, प्ले स्टोअरवरून हटवले\nफिंगरप्रिंटने लॉगिन करू शकणार Whatsapp, डेस्कटॉप व्हर्जन वर नवे फीचर\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nकलर्स टीव्हीवर 3 ऑक्टोबर पासून बिग बॉसच्या नव्या सीजनची सुरुवात होत आहे. कोरोना व्हायरस संकट काळात सुरु होणाऱ्या ‘बिग बॉस 14’ सीजनकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बिग बॉसच्या घरात इतके स्पर्धक एका घरात राहणार म्हटल्यावर सुरक्... Read more\n‘केजीएफ 2’ च्या चित्रिकरणासाठी रॉकी भाय उत्सुक\nकंगनाला उच्च न्यायालयाकडून क्लिन चीट\n#SSRCase: NCB मुंबई कडून राहुल विश्राम ताब्यात; हिमाचल प्रदेशचे 1 किलो चरस जप्त\n#SSRCase: Disha Salian कडून शेवटचा कॉल तिच्या मैत्रिणीला; 100 नंबरला संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचा दावा खोटा: मुंबई पोलिस\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\n‘केजीएफ 2’ च्या चित्रिकरणासाठी रॉकी भाय उत्सुक\nकंगनाला उच्च न्यायालयाकडून क्लिन चीट\n#SSRCase: NCB मुंबई कडून राहुल विश्राम ताब्यात; हिमाचल प्रदेशचे 1 किलो चरस जप्त\n#SSRCase: Disha Salian कडून शेवटचा कॉल तिच्या मैत्रिणीला; 100 नंबरला संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचा दावा खोटा: मुंबई पोलिस\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\nभारत-चीन वादात अमेरिकेची भूमिका भारताच्या बाजुने राहिल काय\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\n‘विनामास्क’ फोटो काढल्याने राष्ट्रवादी नेत्यांवर कारवाई होणार का\nपुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी आदेश’ लागू करण्याचा लवकरच निर्णय\nमद्यपी पोलिसाचा दिघी पोलिस ठाण्यात धिंगाणा; पोलिसांना केली ���िवीगाळ\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\n‘विनामास्क’ फोटो काढल्याने राष्ट्रवादी नेत्यांवर कारवाई होणार का\nपुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी आदेश’ लागू करण्याचा लवकरच निर्णय\nमद्यपी पोलिसाचा दिघी पोलिस ठाण्यात धिंगाणा; पोलिसांना केली शिवीगाळ\nभाजपच्या सत्तेत सुरळीत पाणी पुरवठा होईना; दीड वर्षापासून नागरिक त्रस्त\nगुजरातमधील मासळी रेल्वेने पश्चिम बंगालला रवाना\nनागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू\nभाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचे निधन\nबसमधील प्रवाशांची काळजी अनिल परब घेणार का\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/gst-rate-5-percent-may-be-hiked-to-10-percent-as-govt-looks-to-increase-revenue-150330.html", "date_download": "2020-09-19T12:30:08Z", "digest": "sha1:T35KXRSQI5F6WCN2IAOF4M2B2MDHEMFY", "length": 15251, "nlines": 190, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "जीएसटी करात मोठे बदल, डाळ, तेल, पीठ यांसारख्या जीवनावश्यक वस्तू महागणार?", "raw_content": "\nयवतमाळमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अंधारवाडी गावात भीतीचं वातावरण\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nIPL 2020 LIVE Streaming : आयपीएलचे सामने कुठे, कधी आणि कसे पाहता येणार\nजीएसटी करात मोठे बदल, डाळ, तेल, पीठ यांसारख्या जीवनावश्यक वस्तू महागणार\nकेंद्र सरकार लवकरच आता जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल करणार असल्याची शक्यता (GST Slab Increase) आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र महागाईची झळ सोसावी लागण्याची शक्यता आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : केंद्र सरकार लवकरच आता जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल करणार असल्याची शक्यता (GST Slab Increase) आहे. केंद्राला मिळणाऱ्या महसूलामध्ये घट झाल्यामुळे जीएसटी परिषदेत गरजेच्या वस्तूंवरील जीएसटी दर वाढवण्यात येणार (GST Slab Increase) आहे. जीएसटी दर 5 टक्क्यांवरुन वाढवून तो 10 टक्क्यांपर्यंत केला जाणार आहे. या बदलामुळे सरकारला एक हजार कोटींचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. तर सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र महागाईची झळ सोसावी लागण्याची शक्यता (GST Slab Increase) आहे.\nजीएसटी स्लॅबमध्ये चार स्लॅब आहेत. यामध्ये वेगवेगळ्या वस्तूंवर 5, 12, 18 आणि 28 टक्के स्लॅबचा समावेश आहे. पाच टक्के जीएसटी हा गरजेच्या वस्तू अन्न, हॉटेल, कपडे यावर लावला जातो.\nप्रत्येक महिन्याला केंद्र सरकार 1.18 कोटी रुपयांचे महसूल जीएसटीच्या माध्यमातून कमवते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या जीएसटी परिषदेच्या अध्यक्षा आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर जीएसटी पॅनलमध्ये समावेश असलेले तसेच इतर राज्याचे अर्थमंत्री येणाऱ्या 15 डिसेंबर रोजी एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत जीएसटीमध्ये होणाऱ्या कमाईत वाढ करण्यासाठी जीएसटी स्लॅबच्या करात बदल करण्याचा निर्णय घेतला जाऊ (GST Slab Increase) शकतो.\nपुढच्या वर्षी कार, तंबाकू आणि कोळसा उत्पादन महाग होऊ शकतात. जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाऊ शकतो. सध्या ज्या वस्तूंवर कोणताही कर आकारला जात नाही त्यावरही कर लावण्यावर विचार केला जाऊ शकतो अशीही शक्यता वर्तवली जात आहे.\nजीएसटीचे दर वाढल्यानंतर वस्तूंच्या किंमतीत वाढ होणार आहे. त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत जीएसटीच्या दरांमध्ये बदल करण्यावर विचार होण्याची शक्यता आहे.\nमाझा 'अभ्यास' तुमच्या इतका नाही, तरीही कॅलक्युलेशन मांडतोय, रोहित पवारांचं…\nकोरोनाच्या सवलतींची मुदत संपणार, 1 सप्टेंबरपासून सामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे…\nGST थकबाकी वाढत गेल्यास दोन वर्षात एक लाख कोटींवर, जीएसटी…\nHonouring The Honest | नरेंद्र मोदींच्या हस्ते नवीन करप्रणाली प्लॅटफॉर्मचे…\nपेट्रोल-डिझेलवर वाढीव कर नको, सिगरेट-तंबाखूवर 'कोरोना सेस' आकारा : बाळा…\nआधी मांडलेलं बजेट आता उपयोगी ठरणार नाही, जूनमध्ये नव्याने पुरवणी…\n'वेटलॉस’साठी ‘खादाडी’वर नियंत्रण कसं मिळवाल\nस्थलांतरित मजुरांची व्यवस्था करा, केंद्राकडे जादा रेल्वे गाड्यांची मागणी करा,…\nयवतमाळमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अंधारवाडी गावात भीतीचं वातावरण\nएपीएमसी कांदा बटाटा मार्केट समोर मनसेचे काठी घुंगरु आंदोलन\nड्रग्जमुळे वर्षभरात नागपुरात 94 तरुणांच्या आत्महत्या, सीबीआय चौकशी करा, काँग्रेस…\nकल्याणमध्ये बोगस डॉक्टरचा सुळसुळाट, मनसेकडून दोन रुग्णालयांचा पर्दाफाश\nराज्यसभेत विरोधकांची मोदी सरकारच्या धोरणांवर टीका, राजेश टोपे म्हणतात...\nNitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण\nमराठा आरक्षण : आम्ही सरकारसोबत, कुठलंही राजकारण आणणार नाही :…\nसायन मृतदेह अदलाबदल प्रकरणी डॉक्टर, पोलिसांची चौकशी समिती नेमा :…\nयवतमाळमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अंधारवाडी गावात भीतीचं वातावरण\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nIPL 2020 LIVE Streaming : आयपीएलचे सामने कुठे, कधी आणि कसे पाहता येणार\nभाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या\nमराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा : संभाजी ब्रिगेड\nयवतमाळमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अंधारवाडी गावात भीतीचं वातावरण\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nIPL 2020 LIVE Streaming : आयपीएलचे सामने कुठे, कधी आणि कसे पाहता येणार\nभाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन रुग्णांना प्रवेश सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/discussionboard/printer_friendly_posts.asp?TID=378", "date_download": "2020-09-19T12:27:55Z", "digest": "sha1:F4UY2IYCJ5EKQKYNOJ5XODDU4SZIOXMA", "length": 22360, "nlines": 30, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Trekking Destinations - औरंगाबाद रेंज ट्रे", "raw_content": "\nTopic: औरंगाबाद रेंज ट्रे\nSubject: औरंगाबाद रेंज ट्रे\nआज मुहूर्त लागला, या लिखाणाला. लवकर लिहिलं ना की बरं असतं जास्त लक्षात ठेवावे लागत नाही.पण वहीतून ब्लॉगवर येण्यासाठी फक्त तीन वर्षे लागली आणि निमित्त झाले महाराष्ट्रदिनाचे. असो. निमोने म्हणजेच निमिषाने (जी वेळापत्रकानुसार औरंगाबाद रेंज ट्रेकची लीडर होती) ट्रेकची सगळी तयारी करून दिली आणि शांतपणे काही घरगुती कारणास्तव पुण्याला रवाना झाली. आता खरी जबाबदारी शिवानीवर(नवीन ट्रेक लीडर) होती. संपूर्णपणे अनोळखी सवंगड्यांसोबत तिला औरंगाबाद रेंज ट्रेक पूर्ण करायचा होता.\n२३ डिसेंबर २०१६ च्या रात्री वर्धमानच्या बसने डोंबिवली वरून आमचे शिलेदार निघाले. मी आणि माझे नवीन साथीदार स्वप्नील जिरगे (जे कराड वरुन आले होते) यांच्यासोबत पुण्यातून रातराणीने औरंगाबादसाठी निघालो. शिवानी वेदुला सोबत कुशल, माधुरी काकू, उमेश असे मेंबर होतेच. विराजचे ऐनवेळी कॅन्सल झालं. आम्ही डोंबिवलीकरांना औरंगाबादला सकाळी सहाच्या सुमारास बस स्टँड वरच भेटलो. सर्वांनी आपापली सकाळची कामे बस स्टँडवरच उरकून घेतली.इथून आमचा प्रवास सुरु झाला तो म्हणजे आमच्या या प्रवासामधील पहिल्या किल्ल्याकडे -- भांगसीगड म्हणजेच भांगशीमाता किल्ला.\nवेरूळकडे जाणाऱ्या रस्त्यावरून डावीकडे एक डोंगर अजिंठा डोंगर रांगांतून अलग झालेला आहे ज्यावर एक मंदिर लांबूनही दिसते. हाच डोंगर म्हणजे भांगसीगड. सहज दृष्टीस पडणारा, पायथ्यापर्यंत सहजरीत्या गाडी पोहोचेल असा किल्ला. तरी सुद्धा आम्ही थोडी वाट चुकलोच. सकाळी नऊ वाजता गडाच्या पायथ्याशीच सर्वांची ओळख करून घेऊन पिट्टूमध्ये (लहान आकाराची सॅक) पाण्याची व्यवस्था करून गड चढण्यास सुरुवात केली. गडावर भांगशी मातेचे मंदिर आहे. गड ओळखला जातो त्यावर असलेल्या भूयारामुळे. देवीचे मंदिर गडावर असल्याने गडाला व्यवस्थित पायऱ्या आहेत. देवीचे स्थान भूयारातच आहे. मंदिरातून एक छोटा दरवाजा शेजारच्या कुंडामध्ये उतरतो. कुंड (खांबटाके) २५ खांबावर उभे आहे. त्याला प्रदक्षिणा मारून पुन्हा वर जाण्यासाठी दुसऱ्या बाजूस पायऱ्या आहेत. असेच एक भुयार गडाच्या मागच्या बाजूस देखील आहे. गडावर पाण्याची टाकी जरी असली तरी स्वच्छतेअभावी ती सर्व रिकामी आहेत. गडफेरी करण्यास अर्धातास पुरेसा आहे. आम्ही गडफेरी करून समोरच दिसणार्‍या बलाढ्य अशा यादवांच्या राजधानीकडे निघालो.\nदेवगिरी म्हणजे सध्याचे दौलताबाद. वाहनतळाच्या समोरच गरमागरम पोह्यांचा नाश्ता करून गडाच्या अंबरकोटातून महाकोटात प्रवेश केला. किल्ल्याचा दरवाजाजवळ पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आम्हास तिकीट स्कॅन करून किल्ल्याच्या आत सोडले. आत प्रवेश करताच समोर दिसतात त्या प्रत्येकीच्या शेजारी व्यवस्थित लावून ठेवलेल्या तोफा. दरवाजाच्या आत गेल्यावर किल्ल्याची भव्यता जाणवते. अमरकोट आणि कालाकोट यांच्यामधील परिसर म्हणजे महाकोट. मोठे दरवाजे, उंच देवड्या पार करतच चांदमिनार जवळ पोहोचलो. त्याच्या डाव्या हाताला असलेल्या भारतमाता मंदिराची भव्यता मंदिराचा परिसर आणि खांबावरून लक्षात येत होती. भारतमाता मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी अनेक खांबांचे अवशेष सर्वत्र पसरलेले दिसतात. चांदमिनाराच्या मागील बाजूस उत्खननात सापडलेल्या शिल्पांचे सुंदर जतन करून ठेवले आहे.\nपुन्हा चांदमिनारावळ येऊन पुढे सरळ चालत गेल्यावर उजवीकडे एका हेमाडपंथी मंदिराचे भग्नावशेष आढळतात. इथून पुढे मोठया दरवाजातून प्रवेश केल्यावर आपण “मेंढा” तोफेजवळ येतो. हा बुरुज फक्त या तोफेसाठीच बांधला आहे. त्या तोफेचे तोंड मेंढीच्या आकाराचे आहे आणि यावर “किल्ला शीकन” म्हणजेच किल्ला उध्वस्त करणारी असा उल्लेख केलेला आहे. या तोफेची रचना अशी होती की ती ३६० अंशाच्या कोनामध्ये सर्व दिशांना फिरवता येत असे. आपण सध्यातरी याची कल्पनाच केलेली बरी. इथून पुढे गडाचा कालाकोट हा भाग सुरु होतो. कालाकोट म्हणजे किल्ल्याच्या तटबंदी व खंदका���ा भाग.\nदोन पुलांनी खंदकावरून आत प्रवेश करता येतो. एक दगडी पूल आणि एक लाकडी पूल. इथून खंदक प्रचंड दिसत होता. किल्ल्यात प्रवेश केल्यावर देवगिरी वरील महत्त्वाचा भाग लागतो तो म्हणजे भूलभुलैया. इयत्ता चौथीमध्ये असताना मराठीत “देवगिरी” किल्ल्याबाबत माहिती देणारा धडा होता. त्या धड्यामध्ये या ठिकाणाची खूप छान माहिती दिली होती. शत्रूला हमखास चकवा देण्यासाठी याचा वापर होत असे. या भूलभूलैयाच्या एका द्वारापाशी गरम तवा ठेवला जायचा तर दुसरे द्वार खंदकात उघडताना दिसते. हा किल्ला एकतर भुईकोट, एकच प्रवेशद्वार म्हणूनच इतका प्रचंड मोठा खंदक, भूलभूलैया अशा प्रकारच्या तंत्रांचा वापर केलेला दिसतो. येथून पायऱ्या चढून वर गेल्यावर संपूर्ण गड नजरेच्या टप्प्यात येतो. अंबरकोटापर्यंत नजर जाते आणि गडाचा अवाढव्य पसारा पाहून आपण स्तब्ध होतो. काही पायऱ्या चढून डावीकडे असलेल्या मंदिरात गणेशाचे दर्शन घेऊन, तिथल्या काकूंकडून थंडगार पाणी, प्रसादरुपी साखर घेऊन पुनश्च गड चढावयास सुरुवात केली. फॅन्टॅस्टिक फोर (ट्रेकमध्ये एकत्र आलेल्या चार मैत्रिणी) मधील एका सदस्याने जीव टाकायला सुरुवात केली. तिला तशीच बोलत बोलत वरपर्यंत घेऊन गेलो.\nसर्वात वरच्या भागात सुभेदाराची राहण्याची जागा म्हणजेच बारदरी मध्ये आपण प्रवेश करतो. या वास्तूपासून वरच्या बाजूस जाताना डावीकडे जनार्दनस्वामींच्या पादुका एका गुहेमध्ये विराजमान आहेत. तिथे एक वृद्ध स्त्री सेवा करत होत्या. मी ३ वर्षांपूर्वी किल्ल्यावर आलो होतो त्या वेळी सुद्धा याच स्त्री या पादुकांची सेवा करताना मला दिसल्या होत्या. त्यांची श्रद्धा पाहून मान भरून आले. गडाच्या सर्वात वरच्या भागात “श्री दुर्गे” ही तोफ विराजमान आहे. येथून दूरदूरपर्यंत किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. यादवांची राजधानी कशी असेल याची थोडक्यात प्रचीती येते. येथून पुन्हा किल्ले देवगिरी उतरण्यास सुरुवात केली. हेमाडपंथी बांधणीच्या मंदिरातच सर्वांनी आपले डबे काढले. नेहमीप्रमाणेच वेगवेगळे पदार्थ अजमावयास मिळाले. पोटभर जेवण करून यादवांच्या सुंदर अप्रतिम कलाकृतीला सलाम करत आमच्या वाहनाकडे निघालो. शेवटी आलेल्या संथ लोकांमुळे (ज्यात मीपण होतो) शिवानी मॅडम थोड्या चिडल्या. बाहेर पडल्यावर काही वेळातच गुगल नकाश्याच्या आधारे आम्ही आमच्या विश्रांतीस्थानाकडे प्रयाण केले.\nदेवगिरीतून निघाल्यावर थंडगार वाऱ्यामुळे झोप लागली आणि फुलंब्री तालुक्यातील लहुगडाच्या जवळ आल्यावरच जाग आली. किल्ला तसा उंचीने लहानच. गाडीतून आपापल्या बॅगा, शिधासामुग्री घेऊन किल्ल्याच्या पायऱ्या चढू लागलो. प्रवेशद्वारातच कमानीच्या भिंतीत लावलेल्या, रंगवलेल्या वीरगळीनी आमचे स्वागत केले. याचे महत्त्व “उमेश गुरुजींनी” सर्वांना समजावून सांगितले. अवघे दहा पंधरा मिनिटातच किल्ल्याच्या मध्यावर- मंदिराच्या आवारात पोचलो. शिवानी, उमेश, द्रुमन येथील साधुबाबांशी राहण्याबाबत चौकशी करायला गेले व इतर आम्ही मंदिराच्या वरच्या बाजूला असणाऱ्या किल्ल्याकडे निघालो. छोटासाच घेर असणाऱ्या किल्ल्यावर खूप सुंदर पाण्याच्या टाक्यांचा समुह पहावयास मिळतो. वर चढतानाच डाविकडे एक खांब टाके, वर माथ्यावर आठ टाक्यांचा समूह (न पिण्यायोग्य) व थोडे उजवीकडे गेल्यास गोड पाण्याने भरलेले पाण्याचे टाके आहे. मागील बाजूने दोन वाटा या किल्ल्यावर येताना दिसतात. सीतेचे न्हाणीघर या नावाची एक वास्तू आहे. शेजारील डोंगरावरही काही गुहा पहायला मिळतात. तेवढ्यातच खाली मुख्य साधूबाबा आज आश्रमात नाहीयेत परंतू साधूंनी राहण्यास परवानगी दिली आहे असे समजले. सूर्यास्त झाल्यावरही बराच वेळ संधीप्रकाश पश्चिम क्षितिजावर झळकत होता. खूप शांत वाटत होतं.\nमग आम्ही सूप करण्यासाठी टाक्यातील पाणी आणलं. उमेश, माधवी काऊ, कुशल आणि चैतन्यने पुलाव करण्याची तयारी सुरू केली. पण मी आणि वरूण वेगळ्याच तयारीत होतो. तिथे राहणाऱ्या ज्ञानेश्वर काकांनी रामेश्वर मंदिरात संध्याकाळच्या आरतीची तयारी सुरू केली. आरती ऐकून प्रसन्न वाटलं. वरूणने न राहवून शेवटी त्यांच्याकडे पेटीची विचारणा केली आणि अनपेक्षितपणे ती मिळाली. मग काय मी, वरूण आणि ज्ञानेश्‍वर काका मंदिरात देवासमोर मैफिलीसाठी बसलो. वरूणने “सुर निरागस हो” या गाण्याने सुरुवात केली. हळूहळू श्रोतृवर्ग वाढायला लागला. फर्माईशी सुरु झाल्या. भक्तीगीत, भावगीतांनी गाभारा भरून गेला. उमेश पुलाव तयार झाल्याचा निरोप घेऊन आल्याने आम्ही सर्वानी आमची गानमैफिल आटोपती घेतली.\nपुलावाचा बेत अप्रतिम जमला होता. सर्व गोष्टी जुळून आल्या होत्या. मिरची आणि माईन मुळ्याच्या लोणच्याने जेवणात रंगत आणली. शिवानी कडू��� मिळालेले “बोटभरून” श्रीखंड, मी, उमेश आणि कुशल सर्वांनी मिळून खाल्ले. जेवण झाल्यावर सर्वांनी जागा पकडून स्लीपिंग बॅग मंदिरात पसरल्या. त्याआधी मी किल्ल्याची माहिती, मराठ्यांचा पानिपताबद्दल एका शंकेचे निरसन करणारा उतारा(जो इतिहासाच्या पाऊलखुणा या पुस्तकातील होता) वाचून दाखवला. मी छानपैकी मंदिराच्या दारात एका उंचवट्यावर जागा मिळवली. दिवसभराच्या थकव्याने सगळे काही क्षणात निद्राधीन झाले.\nडिसेंबरच्या मानाने रात्री जेवढ्या थंडीची अपेक्षा आम्ही केली होती तेवढी काही जाणवली नाही. सकाळी उठल्यावर गडावरील टाक्यातून चहा आणि उपम्यासाठी पाणी आणलं. कुशलने माझा पाणी आणतानाचा एक झकास फोटो पण काढला. नाश्ता तयार होईपर्यंत सर्वांनी आवरून मंदिरातून बाहेर निघायची तयारी करून ठेवली. ड्रायव्हरकाका , येथील एक पुजारी - ज्ञानेश्वर यांच्या सोबत चहा आणि नाष्टा लाउड स्पीकरवरील रीमिक्स भजने ऐकतच पूर्ण केला. पुनश्च रामेश्वराचे दर्शन घेऊन लहुगड उतरायला सुरुवात केली.\nआता आमचे पुढचे लक्ष होते किल्ले जंजाळा, वेताळवाडीचा किल्ला आणि किल्ले सुतोंडा.त्यासाठी थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल. भेटूया औरंगाबाद रेंज च्या पुढच्या भागात. लवकरच.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/central-government-wants-ongc-to-sell-non-core-assets-throughout-country/articleshow/69767488.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-19T13:02:16Z", "digest": "sha1:7NWKKCPOYT2F6MQ2UZ6PL44O6LFSUAPO", "length": 14822, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकेंद्र सरकार ONGC ची गोल्फ मैदाने विकणार\nकेंद्र सरकारने ओएनजीसी या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला देशभरातील एकूण १८ गोल्फ मैदाने विकण्याच्या सूचना केल्या आहेत. ही मैदाने कंपनीच्या आधिकाऱ्यांना गोल्फ खेळण्यासाठी, तसेच आपल्या व्यवसाय भागीदारांच्या पाहुणचारासाठी वापरण्यात येत होती. शिवाय डिपार्टमेट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंटने (दीपम) ही मालमत्ता 'असुरक्षित मालमत्ता' म्हणून घोषित केली आहे.\nकेंद्र सरकारने ओएनजीसी या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला देशभरातील एकूण १८ गोल्फ मैदाने विकण्याच्या सूचना केल्या आहेत. ही मैदाने कंपनीच्या आधिकाऱ्यांना गोल्फ खेळण्यासाठी, तसेच आपल्या व्यवसाय भागीदारांच्या पाहुणचारासाठी वापरण्यात येत होती. शिवाय डिपार्टमेट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंटने (दीपम) ही मालमत्ता 'असुरक्षित मालमत्ता' म्हणून घोषित केली आहे.\nदीपमने नुकताच सरकारी विभाग आणि सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेसच्या जमिनी आणि इतर असुरक्षित मालमत्ता कोणत्या आहेत याचा शोध घेतला होता. यात अहमदाबाद आणि वडोदरा येथील ओएनजीसीच्या दोन गोल्फ मैदानांचा समावेश आहे. या संदर्भातील यादीत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) मुंबईतील चेंबूर येथील मैदानाचाही समावेश आहे. ओएनजीसीप्रमाणेच बीपीसीएलचे कर्मचारी या क्लबचा उपयोग करतात.\nदीपम, नीती आयोग, तेल मंत्रालय आणि इतर विभागांच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत ओएनजीसी आणि बीपीसीएलच्या असुरक्षित मालमत्ता विकण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ही मालमत्ता विकल्यानंतर गोळा होणाऱ्या पैशाचे वाटप संबंधित कंपन्यांना केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ओएनजीसीकडे गुजरातच्या अंकलेश्वर, आंध्र प्रदेशच्या राजामुंदरी आणि आसाम येथील गोल्फ मैदाने आहेत. सर्वप्रथम अहमदाबाद आणि वडोदरामधील गोल्फ मैदाने विकली जातील, कारण यांची लोकेशन्स आकर्षक आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याच कारणामुळे चेंबूरमधील स्पोर्ट्स क्लबही विकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.\nगोल्फ मैदानांच्या जमिनींचा पुनर्विकास केला जाऊ शकतो, असेही अधिकारी म्हणाले.\n'सरकार मैदानांकडे रियल इस्टेटच्या दृष्टीने पाहते'\nया प्रकरणी ईमेल द्वारे विचारण्यात आलेल्या प्रश्नांची ओएनजीसीने उत्तरे दिलेली नाहीत. मात्र, सरकारच्या या निर्णयाचे आम्हाला आश्चर्य वाटत असल्याची प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर व्यक्त केली. सरकार या जमिनीकडे केवळ 'रियल इस्टेट'च्या दृष्टीनेच पाहत असल्याचे हा अधिकारी म्हणाला. मैदानांचे कंपनीच्या दृष्टीने काय महत्व आहे हे सरकारच्या गावी नसल्याचे अधिकारी म्हणाला. या मैदानांमुळे कंपनीकडे टॅलेंट आकर्षित करण्यासाठी, तसेच त्याला आपल्या सोबत कायम राखण्याबाबत मदत होते, असे अधिकारी म्हणाला. असुरक्ष��त मालमत्तांबाबतचा निर्णय सरकारने कंपनीच्या बोर्डावर सोपवयला हवा. असेही अधिकारी म्हणाला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nकंपनी असावी तर अशी; पगार वाढ, बढती आणि नवी नोकर भरती...\nगुंतवणूक;'सप्टेंबर'मध्ये या शेअरमधील गुंतवणूक ठरेल फायद...\n'हे' फक्त टाटाच करू शकतात; करोना काळात कर्मचाऱ्यांना २३...\nएक देश एक किंमत; हा समूह सोन्याचा एकच भाव ठरवणार...\nकिरकोळ महागाईत मेमध्ये वाढ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपेट्रोल विक्री करोना पूर्व पातळीवर पोहचली\n दोन दिवसांत तीन मंत्री करोनाग्रस्त; आता बच्चू कडू यांना लागण\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nआयपीएलमुंबई विरुद्ध चेन्नई: कसे आहे अबूधाबीचे पिच आणि हवामान; या खेळाडूंना मिळेल संधी\nदेशएनआयएचे छापे, अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nसिनेन्यूजजीममध्ये घाम गाळतोय सलमान खान, RADHE ची तयारी सुरू\nमुंबईकंगनाला भेट देण्यासाठी राज्यपालांवर दबाव होता का\nविदेश वृत्तसौदी: बेरोजगार भारतीय कामगारांवर भीक मागण्याची वेळ; डिटेंशन सेंटरमध्ये रवानगी\nमुंबईज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nरिलेशनशिपया प्रसिद्ध अभिनेत्री जात-पात-धर्म-भेद सारं विसरुन अडकल्या परदेशी तरुणांसोबत लग्नबंधनात\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C/3", "date_download": "2020-09-19T13:05:00Z", "digest": "sha1:RTR5BJR6LMD6CA6DNERGQX6BN5KSAF2S", "length": 5603, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभायखळा पुलावर लवकरच अवजड वाहनांना प्रवेश बंदी\nमुंबईच्या डबेवाल्यांना ५०% शाळांमध्ये प्रवेशबंदी\nनव्या आयुक्तांकडून मुंबईकरांच्या अपेक्षा\n१ जूनपासून मासेमारी बंदी\nमुंबईकरांनो, पाणी जपून वापरा\nमुंबई महानगरपालिका बेस्टला देणार दरमहा १०० कोटी\nनागाच्या दंशाने सर्पमित्राचा मृत्यू\n‘रासायनिक’ आंबे विकल्यास पाच लाखांचा दंड\nलिफ्टवरुन पडून मॅकेनिकचा मृत्यू\nहिरानंदानी रुग्णालयाला आठ लाखांचा दंड\nनिवडणूक ड्युटीने घेतला महिला कर्मचाऱ्याचा बळी\nमुंबईच्या डबेवाल्यांकडून राजपुत्राला वाळे, तोडे, कमरपट्टा भेट\nमुंबई: कुर्ल्यात कचऱ्याचा ढीग घरावर कोसळला; १ ठार\nआणखी सहा पूल धोकादायक\nपदवीसाठी आता ग्रामीण शिक्षण\nमुंबईकरांची चिंता वाढली; धरणांत २२% पाणी\nसेल्फीच्या 'त्या' व्हिडिओमुळं मुंबई पोलीस ट्रोल\nमुंबईत व्हिक्टोरिया पुन्हा धावणार पण घोड्यांशिवाय\n‘मराठी’ला अमेरिकी अधिकाऱ्यांचा ‘संवाद’सलाम\nभारत ११ वर्षांत आर्थिक महाशक्ती: अर्थतज्ज्ञ\nकर चुकवल्यामुळे व्यापाऱ्याला तुरुंगवास\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/love-scene", "date_download": "2020-09-19T12:48:15Z", "digest": "sha1:FLNMLUTTEONPCI2HMC25VCAQYIC6USBQ", "length": 3246, "nlines": 62, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nब्रेट लीचा 'लव्ह मेकिंग सीन' सेन्सॉरच्या कात्रीत\nविशाल आणि शिवांगी लग्न करणार\nकरिनाच्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो\nअक्षय कुमारच्या रोमान्सविषयी काय म्हणतोय मुलगा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादक���यलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/pimpri-chinchwad-news/", "date_download": "2020-09-19T13:13:45Z", "digest": "sha1:EQYVA2QBITX2LARPGOR7YAP3L33PYORT", "length": 3417, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Pimpri-Chinchwad news Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nदिली कबुली, ‘होय, राज्यात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा’\nमहापालिका नियुक्त करणार शंभर डाटा एन्ट्री ऑपरेटर\n… अशी घ्या काळजी\nपिंपरीतआणखी 497 बाधित; आठ जणांचा मृत्यू\nपगार न दिल्याने सुपरवायझरची आत्महत्या\nयेरवडा कारागृहातून पळालेल्या दुसऱ्या आरोपीलाही अटक\nआक्या बॉन्ड टोळीच्या सदस्याचा खून\nपिंपरी : टेम्पो आणि कार अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद\nसलामीच्या सामन्यात कोण मारणार बाजी\nफेसबुकचं हे नवं फिचर नक्की ट्राय करा…\nफडणवीसांना सामंत यांनी करून दिली पहाटेच्या शपथविधीचा आठवण; म्हणाले…\nनवलाखा यांच्या पत्राची राज्यपालांनी दखल घेत भेटीचे दिले निमंत्रण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/travel/highest-village-world-kibbar-himachal-pradesh/", "date_download": "2020-09-19T11:49:26Z", "digest": "sha1:BCDO45MWICRUWR7HUXOBKZ2NOUEHNGQI", "length": 20424, "nlines": 315, "source_domain": "www.lokmat.com", "title": "भारतातील सर्वात उंच गाव तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | highest village in world kibbar himachal pradesh | Latest travel News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १९ सप्टेंबर २०२०\nमोठी बातमी; बुलेट ट्रेनच्या कामातून ९० हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार\nBreaking- भाजपाचे ज्येष्ठ नेते सरदार तारा सिंग यांचे निधन\nमध्य रेल्वेच्या आसनगाव-अटगाव डाऊन मार्गावर लोकलचे डबे घसरले\n\"मोदी सरकारची आर्थिक, व्यापार, कृषिविषयक धोरणे शंका निर्माण करणारी\"\nअत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, पश्चिम रेल्वेवर वाढणार लोकलच्या १५० फेऱ्या\nजेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला\nसुशांत सिंग राजपूतने शेवटच्या इन्स्टास्टोरीवर दिशा सालियानसाठी लिहिल्या होत्या या गोष्टी, दु:खी होता अभिनेता\nड्रग्सप्रकरणी आणखी एक अभिनेता जाळ्यात, ABCD फेम किशोर शेट्टीला अटक\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम सुनैना फौजदार दिसली स्टायलिश लूकमध्ये, पहा तिचे व्हायरल फोटो\nअंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत आणि क्रिती सनॉनचे ���ुळले होते सूत, पण...\nबाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला \nआता लक्षणे नसलेल्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार, ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय\nचिनी कंपनी सिनोव्हॅकच्या लसीच्या चाचण्यांमध्ये लहान मुलांचा समावेश; 28 सप्टेंबरपासून प्रयोगांना प्रारंभ\nचीनमधील हजारो नागरिक ब्रुसेलोसिस आजाराने ग्रस्त, जननक्षमता कमी होण्याचा धोका\nरशियन कोरोना लस दिल्यानंतर दिसताहेत 'हे' साइड इफेक्ट्स, भारतातही येणार आहेत कोट्यवधी डोस\nआता लोक स्वतःच करू शकतील स्वतःची कोरोना चाचणी, वैज्ञानिकांनी विकसित केली नवी 'रॅपिड टेस्ट' टेकनिक\nमास्क घालायला सांगितल्याच्या रागातून तरुणांकडून पेट्रोलपंपाची तोडफोड\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nअकोला : जुने शहरातील पिता-पुत्राने एका तरुणाची हत्या करून मृतदेह दोन दिवस ठेवला घरात; दुर्गंधी पसरल्यानंतर शनिवारी उघडकीस आले हत्याकांड\nवसई - मास्क घालायला सांगितल्याच्या रागातून वसईत माणिकपूरच्या बसिन पेट्रोल पंपावर भीषण राडा\nहे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nसोलापूर - उजनी धरणातून 30 हजार कयुसेकचा विसर्ग; धरणातील पाणीसाठा झाला 110 टक्के, धरणाचे 16 दरवाजे उघडले\nमुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची‌ शक्यता, कोकणात जोरदार पश्चिमी वारे\nबुलडाणा जनता कर्फ्यू : दुकाने बंद; जनता रस्त्यावर\nसोलापूर : जोरदार पावसामुळे मान नदीवरून पाणी वाहत असल्याने आल्याने मंगळवेढा- पंढरपूर मार्ग बंद\nVideo - पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियम फुग्यांचा स्फोट, भाजपाचे 30 कार्यकर्ते जखमी\nनवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 93,337 नवे रुग्ण, 1,247 जणांचा मृत्यू\nसोलापूर : उपरी येथील कासाळ ओढ्याला आला पूर; पंढरपूर - सातारा महामार्गावरील वाहतुक बंद\n अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक, घातपात घडवण्याचा होता कट\nनवी दिल्ली - अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक\nमास्क घालायला सांगितल्याच्या रागातून तरुणांकडून पेट्रोलपंपाची तोडफोड\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nअकोला : जुने शहरातील पिता-पुत्राने एका तरुणाची हत्या करून मृतदेह दोन दिवस ठेवला घरात; दुर्गंधी पसरल्यानंतर शनिवारी उघडकीस आले हत्याकांड\nवसई - मास्क घालायला सांगितल्याच्या रागातून वसईत माणिकपूरच्या बसिन पेट्रोल पंपावर भीषण राडा\nहे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nसोलापूर - उजनी धरणातून 30 हजार कयुसेकचा विसर्ग; धरणातील पाणीसाठा झाला 110 टक्के, धरणाचे 16 दरवाजे उघडले\nमुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची‌ शक्यता, कोकणात जोरदार पश्चिमी वारे\nबुलडाणा जनता कर्फ्यू : दुकाने बंद; जनता रस्त्यावर\nसोलापूर : जोरदार पावसामुळे मान नदीवरून पाणी वाहत असल्याने आल्याने मंगळवेढा- पंढरपूर मार्ग बंद\nVideo - पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियम फुग्यांचा स्फोट, भाजपाचे 30 कार्यकर्ते जखमी\nनवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 93,337 नवे रुग्ण, 1,247 जणांचा मृत्यू\nसोलापूर : उपरी येथील कासाळ ओढ्याला आला पूर; पंढरपूर - सातारा महामार्गावरील वाहतुक बंद\n अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक, घातपात घडवण्याचा होता कट\nनवी दिल्ली - अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक\nAll post in लाइव न्यूज़\nभारतातील सर्वात उंच गाव तुम्हाला माहीत आहे का\nभारतातील अनेक ठिकाणं अशी आहेत जे आपल्या वेगळेपणासाठी ओळखली जातात. आपल्या नैसर्गिक सौंदर्याने भारत नेहमीच देशासह विदेशातील पर्यटकांनाही भूरळ घालतो.\nस्वप्नांचा, सन्मानाचा आणि ध्यैर्याचा बलात्कार | Kangana Ranaut Tweet | Lokmat Cnx Filmy\nसचिन म्हणतो, 'रस्ता सुरक्षेबाबत आपण अधीर झालो आहोत'\nप्लॉस्टिकचा वापर टाळा, कुलदीप यादवचे आवाहन\nगोल्डन गर्ल; पॉवरलिफ्टिंग राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या आरतीला पाच सुवर्णपदकं\n#LokmatDeepotsav2019 : द्रविडचा शालीन वारसा सांगणारा ‘अजिंक्य’ खेळाडू मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलला असं काही...\nIndia vs South Africa, 2nd T20: डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणे सोपे वाटते, दीपक चहर\nCracking Your Knuckles | तुम्हाला बोटे मोडायची सवय आहे का पडू शकते महागात | Lokmat Oxygen\nSinopharm Vaccine कोरोनावर मात करण्यास यशस्वी होईल का \nपुणे महापालिकेच्या ७४० कंत्राटी वाहन चालकांचे वेतन अडकले; प्रशासकीय गोंधळाचा फटका\nड्रग्सप्रकरणी आणखी एक अभिनेता जाळ्यात, ABCD फेम किशोर शेट्टीला अटक\n चोरी करायला गेलेला चोर एसीमुळे त्याच घरात झोपला अन्.....\nपीएमपी बसचा सीएनजी पुरवठा बंद करण्याचा इशारा; ३८ कोटींची थकबाकी\nपाणी परवानगीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक\nलव्ह जिहादला रोखण्यासाठी मोदी सरकार कायदा बनवणार, विहिंप दबाव आणणार\nबलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय\nमास्क घालायला सांगितल्याच्या रागातून तरुणांकडून पेट्रोलपंपाची तोडफोड\nBreaking- भाजपाचे ज्येष्ठ नेते सरदार तारा सिंग यांचे निधन\nVideo - पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियम फुग्यांचा स्फोट, भाजपाचे 30 कार्यकर्ते जखमी\nIPL 2020: हे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2020-09-19T13:51:44Z", "digest": "sha1:O2Q56ZHOGCZUMHW4VLTOZX4SBUW7O6CQ", "length": 18625, "nlines": 174, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "हिंदु धर्मात गर्भवती स्त्रीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम का केला जातो, जाणून घ्या या मागील वैज्ञानिक आणि अध्यात्मिक कारण – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nबॉलिवुडच्या ‘या’ 4 अभिनेत्री सलमानचा करतात तिरस्कार, तिसऱ्या अभिनेत्रीने काढली होती सलमानची लायकी…\nरियाच्या अटकेविरुध बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार आले एकत्र, सोशल मीडियावर चालवताय “जस्टिस फॉर रिया”, हॅशटॅग….\nआपले बुडते करिअर सावरण्यासाठी ‘या’ 5 अभिनेत्रींनी तोडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व सीमा\nगोलमाल मधल्या मुरली शर्माची बायको आहे ‘ही’ प्रसिध्द मराठमोळी अभिनेत्री, दिसायला आहे खूपच सुंदर\nसुशांत सिंह राजपूत ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ने घेतला “यू” टर्न, म्हणाली हो मी एक दोन वेळा मारलाय हुक्का..\nHome/Life Style/हिंदु धर्मात गर्भवती स्त्रीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम का केला जातो, जाणून घ्या या मागील वैज्ञानिक आणि अध्यात्मिक कारण\nहिंदु धर्मात गर्भवती स्त्रीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम का केला जातो, जाणून घ्या या मागील वैज्ञानिक आणि अध्यात्मिक कारण\nहिंदू धर्मात मुलांच्या जन्माशी संबंधित काही परंपरा आहेत, त्यातील एक बाळ स्नानाची विधी आहे. हिंदू धर्मात, गरोदर महिलेच्या सातव्या महिन्यात डोहाळे जेवण हा कार्यक्रम केला जातो. त्यानंतर प्रसूतीसाठी त्या महिलेला तिच्या माय घरी पाठवले जाते. आपण कधीही विचार केला आहे की सोहळा केला जातो\nअसे म्हणले जाते की डोहाळे जेवणाची चा संपूर्ण विधी मुलाच्या आरोग्यासाठी केली जाते. त्या वेळी, विशेष पूजाने, गर्भातील दोष टाळता येऊ शकत नाही, तसेच संपूर्ण प्रक्रिया गर्भाशयातील बाळाच्या आरोग्यासाठी केली जाते.\nडोहाळे जेवणाच्या समारंभात, गरोदर स्त्रीच्या ओटीमध्ये कोरडे फळे ठेवले जातात, फळे आणि कोरडे फळ पौष्टिक असतात. ही फळे आणि शेंगदाणे गर्भवती महिलेस ते खाण्यासाठी दिली जातात जेणेकरुन गर्भाशयातील बाळाचे आरोग्य चांगले राहील.\nफळ आणि कोरडे फळे केवळ शरीरात शक्तीच आणत नाहीत तर तेलकट गुणधर्मांमुळे ते गुळगुळीत देखील होतात.ज्यामुळे प्रसूती दरम्यान महिलेचा त्रास कमी होतो आणि बाळही निरोगी राहते. दुसरे कारण असे आहे की या विधीनंतर, गर्भवती महिलेस तिच्या मातृ घरी पाठवले जाते जेणेकरून ती तिचे शरीर संपूर्ण विश्रांती घेईल आणि आई आणि मुल दोघेही निरोगी राहतील.\nबाळाच्या स्नान सोहळ्यादरम्यान बाळासाठी विशेष पूजा केली जाते जेणेकरून मुलावरील दोष नष्ट होईल. ही पूजा मुलाच्या आरोग्यासाठी केली जाते. या प्रकारची उपासना जन्मलेल्या मुलासाठी सकारात्मक संवाद करते.\nकोरड्या फळांचा आणखी एक फायदा म्हणजे तेलकट गुणधर्मांमुळे ते गुळगुळीत पणा देतात, जे प्रसूती दरम्यान वेदना कमी करते आणि मुलाला निरोगी ठेवते.\nटीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.\nसैफचं घराणेशाहीवर मोठं वक्तव्य म्हणाला, “होय हे खरं आहे की भारतात…”\nफाइव्ह स्टार हॉटेललाही लाजवेल अशी आहे आलिया भट्टची 'व्हॅनिटी व्हॅन'..व्हॅनमधील अत्याधुनिक सुविधा बघून तुम्हीही व्हाल ��कित\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nज्योतिषशास्त्रानुसार कधीही नसाव्यात या दररोजच्या सवयी,बिघडू शकते आर्थिक परिस्तिथी\nज्योतिषशास्त्रानुसार कधीही नसाव्यात या दररोजच्या सवयी,बिघडू शकते आर्थिक परिस्तिथी\nसलग 2 वर्ष डेटिंग करून ‘या’ अभिनेत्याने बहिणीसोबतच केले लग्न…..अभिनेत्याचे नाव वाचून व्हाल हैरान…\nएका रात्रीचे तब्बल एक लाखरुपये घेते ‘ही’ अभिनेत्री…नाव वाचून चकित व्हाल…\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nमहिला सशक्तीकरण म्हणतात ते हेच का\nअश्या फालतू बातम्या का बरं तुम्ही देतात गरीब लोक उपाशी मर...\nसंसाराचा गाडा हाकणे म्हणजे कमी पैशात घर चालविणे. लोक १५००० र...\nअश्या किती घटस्पोटीत महिलांना दर महिन्यांना पोटगी मिळते आहे...\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nसलग 2 वर्ष डेटिंग करून ‘या’ अभिनेत्याने बहिणीसोबतच केले लग्न…..अभिनेत्याचे नाव वाचून व्हाल हैरान…\nएका रात्रीचे तब्बल एक लाखरुपये घेते ‘ही’ अभिनेत्री…नाव वाचून चकित व्हाल…\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nकरिश्मा कपूरला घर चालवण्यासाठी करावे लागत आहे ‘हे’ काम.. वाचून धक्का बसेल..\nऔरंगाबादची कन्या असलेली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आहे गुगल इंडियाची हेड\n‘अंडरवर्ल्ड’शी नाव जोडल्यामुळे या अभिनेत्रीची संपूर्ण कारकीर्द झाली होती नष्ट, आता करत आहे हे काम…\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nमूळशी पॅटर्न’ येणार हिंदी मध्ये ‘बॉलीवूडचा’ हा सुपरस्टार साकारनार मुख्य भूमिका\nत्या एका फोटो मुळे ‘ममता कुलकर्णी’ रातोरात बनली सुपरस्टार\nमहिला सशक्तीकरण म्हणतात ते हेच का\nअश्या फालतू बातम्या का बरं तुम्ही देतात गरीब लोक उपाशी मर...\nसंसाराचा गाडा हाकणे म्हणजे कमी पैशात घर चालविणे. लोक १५००० र...\nअश्या किती घटस्पोटीत महिलांना दर महिन्यांना पोटगी मिळते आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/outrage-over-caa-in-several-cities-in-maharashtra/articleshow/72886326.cms", "date_download": "2020-09-19T13:21:56Z", "digest": "sha1:4B4L7ZXIURED27SQY3VAS7PRJ7L565IX", "length": 20822, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCAA: मुंबईसह नागपूर, मालेगाव आणि औरंगाबादमध्ये हजारोंचा एल्गार\nभारतीय लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर घाला घालण्यासाठीच केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणल्याचा आरोप करत डावे पक्ष, आंबेडकरवादी संघटना आणि विविध पुरोगामी संघटनांनी आज मुंबईसह नागपूर, मालेगाव, अहमदनगर, उस्मानाबाद आणि औरंगाबादमध्ये आंदोलनं करून या विधेयकाचा निषेध नोंदवला. 'नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी'च्या घोषणा देत आणि अख��ड भारताचा नारा देत मोर्च्यात सहभागी झालेल्या हजारो तरुण-तरुणींनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.\nमुंबई: भारतीय लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर घाला घालण्यासाठीच केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणल्याचा आरोप करत डावे पक्ष, आंबेडकरवादी संघटना आणि विविध पुरोगामी संघटनांनी आज मुंबईसह नागपूर, मालेगाव, अहमदनगर, उस्मानाबाद आणि औरंगाबादमध्ये आंदोलनं करून या विधेयकाचा निषेध नोंदवला. 'नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी'च्या घोषणा देत आणि अखंड भारताचा नारा देत मोर्च्यात सहभागी झालेल्या हजारो तरुण-तरुणींनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानात मोठ्या प्रमाणावर आंदोलक जमल्याने ग्रँट रोड परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. दरम्यान, नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनामुळे अफवा पसरू नये म्हणून दक्षिण मुंबईतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.\nग्रँट रोड येथील आझाद क्रांती मैदानात आज विविध पुरोगामी संघटनांनी मोर्चाचं आयोजन केलं होतं. दुपारी ४ वाजता हा मोर्चा सुरू झाला. या मोर्चात शेकडो तरुण-तरुणी घोषणा देतच सहभागी झाले होते. आंदोलनासाठी आलेल्या महिलांची संख्याही लक्षणीय होती. विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही या आंदोलनात भाग घेतला होता. छात्रभारती, स्मयक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनांबरोबरच सीपीआय, रिपाइंचे विविध गट, भीम आर्मी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही या मोर्चात प्रचंड संख्येने सहभागी झाले होते. नागरिकत्व दुरुस्ती कायदा समानतेच्या विरोधात असून असंविधानिक आहे, असं सांगत हा कायदा तात्काळ मागे घ्या, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी यावेळी केली. या आंदोलनात सिने अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड, दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री हुमा कुरेशी, अभिनेता सुशांत सिंह यांनीही भाग घेतला.\nव्हिडिओः नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातील मोर्चासाठी हजारो आंदोलनकर्त्यांची गर्दी.\nCAA Live: मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात हजारोंचा एल्गार\nमालेगावात मुस्लिम कार्यकर्ते रस्त्यावर\nआज सकाळी मालेगावातही नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात प्रचंड रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत हजारो लोक स��भागी झाले होते. कुटुंबकबिल्यासह या रॅलीत सहभागी झालेल्या आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या विरोधात निघालेला हा हजारोंचा मोर्चा अत्यंत शिस्तबद्धतेने पार पडला. दरम्यान, हजारो लोक या मोर्च्यात एकवटल्याने मालेगावात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. या मोर्चात मुस्लिमांचा मोठा सहभाग होता. नाशिकमध्येही मुस्लिम कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठ्या मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चात विविध पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nCAA: दिल्लीत जमावबंदी; मेट्रो सेवा, इंटरनेट बंद\nऔरंगाबादमद्येही आज सकाळी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आंबेडकरवादी संघटनांनी मोर्चाचं आयोजन केलं होतं. या संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठात येऊन जोरदार निदर्शने केली. त्याचवेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. त्यामुळे दोन्ही गट आमने-सामने आल्याने दोन्ही गटात घोषणा युद्ध सुरू झाले. यावेळी पुरोगामी संघटनांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिसांनी वेळीच धाव घेऊन दोन्ही गटांना समजवल्यानंतर दोन्ही गटांनी त्यांचे आंदोलन गुंडाळले. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नगर आणि उस्मानाबादेतही नागरिकत्व कायद्याविरोधात उग्र आंदोलन करण्यात आले होते.\nCAA: लेखक रामचंद्र गुहा पोलिसांच्या ताब्यात\n'एक महाराष्ट्र जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद'\nनागपुरातही नागरिकत्व कायद्याविरोधात आज प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सर्वपक्षीय कार्यकर्ते, पुरोगामी संघटना आणि भारतीय मुस्लिम परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 'एक महाराष्ट्र जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद'च्या घोषणा या मोर्चातून दिल्या जात होत्या. 'हक है हमारा आजादी', 'गांधीजी की आजादी', 'आंबेडकर की आजादी', 'अब्दुल हमीद की आजादी, छिन के लेंगे आजादी' आदी घोषणाही यावेळी देण्यात आल्या. या मोर्चाचं नेतृत्व भारतीय मुस्लिम परिषदेने केलं होतं. नागपुरात निघालेल्या या अतिविराट मोर्चामुळे नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्याचा सर्व सामान्यांना प्रचंड फटका बसला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nमुंबईत नवीन लॉकडाऊन नाही; पण आज मध्यरात्रीपासून जमावबंद...\nमोठा गौप्यस्फोट; नितेश राणेंचं थेट अमित शाहांना पत्र...\n ठाकरे सरकार बदलणार ५५ वर्षांपूर्वीचा कायदा...\nMumbai local: मुंबई लोकलबाबत मोठी बातमी; पश्चिम रेल्वेन...\nभंगारातही विकली जात नाही 'INS विराट' युद्धनौका महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n 'हे' मार्केट होणार सुरु\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nआयपीएलIPL: आतापर्यंतच्या सलामीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करणारा संघ किती वेळा जिंकला, पाहा…\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nअर्थवृत्तपेन्शन योजनांना प्रतिसाद ; पाच महिन्यात सभासदांमध्ये मोठी वाढ\nआयपीएलमुंबई विरुद्ध चेन्नई: कसे आहे अबूधाबीचे पिच आणि हवामान; या खेळाडूंना मिळेल संधी\nअर्थवृत्तकेंद्र सरकारवर कर्जाचा डोंगर ; प्रथमच ओलांडला १०० लाख कोटींचा टप्पा\nविदेश वृत्तसौदी: बेरोजगार भारतीय कामगारांवर भीक मागण्याची वेळ; डिटेंशन सेंटरमध्ये रवानगी\nसिनेन्यूजजीममध्ये घाम गाळतोय सलमान खान, RADHE ची तयारी सुरू\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nआयपीएलजिंकणार तर मुंबईच; या कारणामुळे चेन्नईविरुद्ध मुंबईचे पारडे कधीही जड\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nरिलेशनशिपया प्रसिद्ध अभिनेत्री जात-पात-धर्म-भेद सारं विसरुन अडकल्या परदेशी तरुणांसोबत लग्नबंधनात\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/7-indian-americans-in-forbes-list-of-richest-people-in-us-jud-87-2270830/", "date_download": "2020-09-19T13:30:12Z", "digest": "sha1:35L6TOQI62FMMBHP3AJ54Z56JHNNBX3V", "length": 11724, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "7 Indian Americans in Forbes list of richest people in us | फोर्ब्सच्या अमेरिकेतील अतिश्रीमंतांच्या यादीत सात भारतीय | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nफोर्ब्सच्या अमेरिकेतील अतिश्रीमंतांच्या यादीत सात भारतीय\nफोर्ब्सच्या अमेरिकेतील अतिश्रीमंतांच्या यादीत सात भारतीय\nजेफ बेझोस सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या स्थानावर\nफोर्ब्सनं जगभरातील अतिश्रीमंत अमेरिकन नागरिकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत सात भारतीय अमेरिकन नागरिकांना स्थान देण्यात आलं आहे. या यादीत सायबर सिक्युरिटी फर्म झेडस्केलरचे जय चौधरी हे ६१ व्या स्थानावर आहेत. तर सिम्फनी टेक्नॉलॉजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रमेश वाधवानी हे ३.४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह २३८ व्या स्थानावर आहेत.\nऑनलाइन विक्री करणारी कंपनी वेयफेअरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज शाह यांना फोर्ब्सच्या यादीत २९९ वं स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे २.८ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. तर सिलिकॉन व्हॅली व्हेंचर कॅपिटल फर्म खोसला व्हेंचर्सचे संस्थापक विनोद खोसला हे २.४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ३५३ व्या स्थानावर आहेत. शेरपालो व्हेंचर्सचे मॅनिजिंग पार्टनर कवितर्क राम श्रीराम यांना या यादीत ३५९ वं स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे २.३ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.\nतर राकेश गंगवा यांना या यादीत ३५९ वं स्थान देण्यात आलं असून त्यांच्याकडे २.३ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. याव्यतिरिक्त वर्कडे चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक अनिल भुसरी यांनादेखील ३५९ वं स्थान देण्यात आलं असून त्यांच्याकडेही २.३ अब्ज डॉलर्सची संपत्ती असल्याचं नमूद करण्या��� आलं आहे. ४०० जणांच्या या यादीत सलग तिसऱ्या वर्षीही अॅमेझॉनच्या जेफ बेझोस यांना पहिलं स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे १७९ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. तर १११ अब्ज डॉलर्स संपत्तीसह बिल गेट्स यांना फोर्ब्सच्या यादीत दुसरं स्थान देण्यात आलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 …तर सर्वांसमोर १०० उठाबशा काढेन, ममता बॅनर्जी यांचं थेट आव्हान\n2 देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं ओलांडला ४३ लाखांचा टप्पा; ८९ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद\n3 सुशांतने मला ड्रग्स घेण्यासाठी बळजबरी केली; रियाचा खुलासा\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/former-sri-lanka-cricketer-dilhara-lokuhettige-has-been-charged-by-icc-and-provisionally-suspended-with-immediate-effect-1788688/", "date_download": "2020-09-19T12:21:29Z", "digest": "sha1:N4FISHSO45VUKBK2DSQLXP26IVFSLJLT", "length": 10178, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Former Sri Lanka cricketer Dilhara Lokuhettige has been charged by ICC and provisionally suspended with immediate effect | | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nफिक्सिंगप्रकरणी श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटूचे ICCकडून निलंबन\nफिक्सिंगप्रकरणी श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटूचे ICCकडून निलंबन\n१४ दिवसात उत्तर देण्याचे आदेश\nश्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू दिलहारा लोकुहेत्तीगे याच्यावर ICC ने मॅच फिक्सिंग प्रकरणी कारवाई केली आहे. ICCच्या नियमावलीतील भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्याला तीन नकारात्मक गुणही देण्यात आले आहेत. संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या T10 Cricket League स्पर्धेत फिक्सिंग केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.\nदिलहारा लोकुहेत्तीगे याने श्रीलंकेकडून २००५ ते २०१३ या कालावधीत आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात ९ एकदिवसीय आणि २ टी२० सामन्यांचा समावेश आहे. त्याला तात्काळ प्रभावाने ICCने निलंबित केले आहे. देशांतर्गत सामन्यांमध्ये किंवा स्पर्धांमध्ये फिक्सिंग केल्याप्रकरणी त्याचे कलम २.१.१ अंतर्गत तात्पुरते निलंबन केले आहे.\nदिलहारा लोकुहेत्तीगे याला ICCने आजपासून पुढील १४ दिवसात आपली बाजू मांडण्याचा कालावधी दिला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 परिवारासाठी इंजिनीअर बनण्याच्या स्वप्नांना मुरड घातली – दिपक निवास हुडा\n2 Hong Kong Open Badminton : कश्यप, सात्विक-अश्विनी जोडीची विजयी सलामी\n3 Flashback : आजच्या दिवशीच रोहितने केली होती ‘ती’ वादळी खेळी\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/fatima-sana-shaikh-replaces-taapsee-pannu-in-anurag-basu-life-in-a-metro-1762810/", "date_download": "2020-09-19T13:30:44Z", "digest": "sha1:5HPH6BNOQXEGRQEK4AHLREYAVZF4ISYB", "length": 11679, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Fatima Sana Shaikh replaces Taapsee Pannu in Anurag Basu life in a metro | | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\n‘लाइफ इन अ मेट्रो’ च्या सिक्वलमध्ये तापसीऐवजी ‘दंगल गर्ल’\n‘लाइफ इन अ मेट्रो’ च्या सिक्वलमध्ये तापसीऐवजी ‘दंगल गर्ल’\nसारेच मोठे कलाकार असल्यानं चित्रपटासाठी इतक्या कलाकारांच्या तारखा जुळवणं ही अनुरागसाठी तारेवरची कसरत आहे.\nचार वेगवेगळ्या शहरांमध्ये राहणारी जोडपी, त्यांच्या नात्यांतील गुंता आणि नात्याकडे पाहण्याचा त्यांचा एकंदर दृष्टीकोन अशी गुंफण असलेले ‘लाइफ इन अ मेट्रो’ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा काही महिन्यापूर्वी दिग्दर्शक अनुराग बासूनं केली. त्यामुळे चित्रपटात कोणत्या नव्या जोड्या पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. सिक्वलसाठी राजकुमार रावनंतर तापसी पन्नूचं नाव चर्चेत होतं. मात्र तापसीनं माघार घेतली असून आता तिच्याऐवजी दंगल गर्ल फातिमा सना शेखची वर्णी लागली आहे.\nतापसी सध्या इतर चित्रपटात व्यग्र आहे. तसेच ‘लाइफ इन अ मेट्रो’च्या चित्रीकरणासाठी तापसीकडे तारखा उपलब्ध नाहीत त्यामुळे तिनं या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा ‘लाइफ इन अ मेट्रो’च्या सिक्वलमध्ये आता तापसीऐवजी फातिमा दिसणार आहे हे जवळजवळ निश्चित करण्यात आलं आहे.\nफातिमासोबतच करिना कपूर, अर्जून कपूर, अभिषेक बच्चन इलियाना डिक्रूझ, राजकुमार राव, परणिती चोप्रा ही नाव देखील चर्चेत आहेत. सारेच मोठे कलाकार असल्यानं चित्रपटासाठी इतक्या कलाकारांच्या तारखा जुळवणं ही अनुरागसाठी तारेवरची कसरत होती. त्यानं स्वत:देखील हे कबुल केलं. ‘लाइफ इन अ मेट्रो’ च्या सिक्वलची पटकथा अनुरागनं स्वत: लिहिली असून त्याच्याच प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार आहे.\n‘लाइफ इन अ मेट्रो’ पहिल्या भागात शिल्पा शेट्टी, कंगना रणौत, कोंकणा सेन शर्मा, शायनी आहुजा, शरमन जोशी, इरफान खान, धर्मेंद्र, के.के. मेनन , नसीफा अली अशी अनेक बड्या कलाकारांची मांदियाळी होती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 तनुश्री- नाना वादावर रेणुका शहाणेंचं खुलं पत्र\n2 नाना पाटेकर चिंधी अभिनेता-तनुश्री दत्ता\n3 तनुश्री-नाना पाटेकर वादाविषयी आशा भोसले म्हणतात…\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/henry-cavill-on-superman-it-is-still-mine-mppg-94-2023539/", "date_download": "2020-09-19T13:06:25Z", "digest": "sha1:NOR5JD63BDUU3ESPKYQZK3L63TSJJGW6", "length": 12001, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Henry Cavill on Superman It is still mine mppg 94 | Good News: सुपरमॅन सर्व शक्तीनिशी करणार पुनरागमन | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nGood News: सुपरमॅन सर्व शक्तीनिशी करणार पुनरागमन\nGood News: सुपरमॅन सर्व शक्तीनिशी करणार पुनरागमन\n‘सुपरमॅन’ ही सुपरहिरो जगातील आजवरची सर्वात यशस्वी व्यक्तिरेखा आहे\n‘सुपरमॅन’ ही सुपरहिरो जगातील आजवरची सर्वात यशस्वी व्यक्तिरेखा आहे. तब्बल ४० वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या सुपरहिरोला सध्या अभिनेता हेन्री केव्हील रुपेरी पडद्यावर साकारताना दिसत आहे. परंतु ‘बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन’ आणि ‘जस्टिस लीग’ हे दोन सुपरहिरोपट एकामागून एक फ्लॉप झाल्यामुळे हेन्री आता यापुढे सुपरमॅन अवतारात झळकणार नाही अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. परंतु या चर्चा केवळ अफवा असल्याचे स्वत: हेन्री केव्हील याने सांगितले आहे.\nनुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुपरमॅनला मी इतक्या लवकर सोडणार नाही असे हेन्रीने सांगितले. “सुपरमॅन ही माझी आजवरची सर्वात आवडती व्यक्तिरेखा आहे. अनेक ऑडिशन दिल्यानंतर सुपरमॅन अवतारात झळकण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे इतक्या लवकर सुपरमॅनच्या शक्ती संपणार नाहीत याची मी काळजी घेईन. अर्थात मार्व्हल सुपरहिरोंच्या तुलनेत सध्या डीसी सुपरहिरो काहीसे मागे पडले आहेत. परंतु सुपरमॅन लवकरच सर्व शक्तीनिशी पुनरागम करेल.” असे हेन्री केव्हील म्हणाला.\n‘सुपरमॅन’ ही सुपरहिरो जगातील आजवरची सर्वात यशस्वी व्यक्तिरेखा आहे. १९३८ साली जेरी सिगल आणि जो शुस्टर या दोघांनी मिळून ‘डीसी’ कॉमिक्ससाठी ‘सुपरमॅन’ ही व्यक्तिरेखा तयार केली. हवेत उडणारा हा सुपरमॅन निळ्या रंगाचे कपडे आणि त्यावर लाल रंगाची चड्डी घातलेला पोशाख परिधान करतो. तो डोळ्यातून लेझर बिन सोडतो, तोंडातून वादळ निर्माण करतो, एक्सरे व्हिजनच्या मदतीने भिंतीच्या पलीकडे पाहू शकतो. या शक्तींमुळे तो मोठमोठय़ा खलनायकांना चुटकीसरशी हरवतो. अन्यायाविरुद्ध लढणारा सुपरमॅन म्हणजे हिंमत आणि प्रेरणेचे प्रतीक होय. असा हा सर्वाचा लाडका सुपरहिरो केवळ कॉमिक्ससाठी तयार करण्यात आलेली एक काल्पनिक व्यक्तिरेखाच नाही तर आपल्यापैकी अनेकांचे बालपण आहे.\nलोकसत्ता आता ��ेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 बप्पी लहरी एवढं सोनं अंगावर का घालतात माहितीये\n2 ‘शर्म करो मोटी’ म्हणणाऱ्याला माहीचे सडेतोड उत्तर\n3 सनी लिओनीचा मोनॉकिनी लूक; हॉट फोटोवर नेटकरी घायाळ\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/cm-devendra-fadnavis-inaugurated-vishwa-shanti-parishad-at-gate-way-of-india-11500", "date_download": "2020-09-19T12:47:56Z", "digest": "sha1:SMU2RO4OUVWW3B6X4FVUDMFMSMZCOG5J", "length": 9317, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "बुद्धांच्या विचारांची जगाला आवश्यकता - देवेंद्र फडणवीस | Gate Way of India", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nबुद्धांच्या विचारांची जगाला आवश्यकता - देवेंद्र फडणवीस\nबुद्धांच्या विचारांची जगाला आवश्यकता - देवेंद्र फडणवीस\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nतलवारीने जग जिंकता येत नाही, हा इतिहास आहे. त्याउलट विचार, शांती, अहिंसा आणि संस्कारांनी जग निश्चित जिंकता येते. गौतम बुद्धांच्या याच विचारांची आज देशासह साऱ्या जगाला आवश्यकता असून, जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे, असे वक्तव्य मुख्��मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.\nराज्यातील बौद्ध जनतेला भाजपाशी जोडण्यासाठी राज्य सरकारने पहिल्यांदा भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विश्वशांती परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. 26 नोव्हेंबरला हॉटेल ताजमहलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हिंसेने विजय मिळविण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्याच हॉटेल ताजसमोर गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने विश्वशांती परिषदेच्या माध्यमातून आज शांतीचा संदेश दिला जात आहे, ही विशेष उल्लेखनीय बाब असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.\nकेंद्रीय गृहराज्य मंत्री किरण रिजीजू यांनी गौतम बुद्धांचा शांतीचा संदेश जगाला मार्गदर्शन करणारा विचार असून, भारत हाच संदेश जगाला देत आला असल्याचे सांगितले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळेच सर्वांना समतेने राहणे शक्य झाल्याचेही ते म्हणाले. यावेळी बौद्ध भिक्खूंना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात चिवरदान अर्थात भगवे वस्त्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजीजू, श्रीलंकेच्या राजदूत सरोजा सिरीसेना, थायलंडचे राजदूत एकापोल पोलपीपट तसेच राज्यातील मंत्री आणि खासदारही उपस्थित होते.\nगौतमबुद्धजगविश्वशांतीदेवेंद्रफडणवीसबौद्ध जनतागेट वे ऑफ इंडिया\nसोमवारपासून महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष एसटी सेवा\nपश्चिम रेल्वेवर लोकलच्या १५० फेऱ्या वाढणार\nआटगाव स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला; वाहतूक ठप्प\n२३ सप्टेंबरला अॅपल लाँच करणार ऑनलाईन स्टोअर\nड्रग्स फक्त बॉलिवूडमध्येच नाही, तर सोसायटीत देखील आहे : जावेद अख्तर\nलोकल सुरू करणं म्हणजे 'कोरोना'ला आमंत्रण\nअशा स्वार्थी नेत्याची देशाला गरज नाही, मोदींना आंबेडकरांचा टोला\nग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण\nतर, खासदारकीचा राजीनामा देईन, उदयनराजेंचा इशारा\nबाबासाहेबांचा पुतळा नकोच, कोविड सेंटर उभारा- प्रकाश आंबेडकर\nमुख्यमंत्र्यांनी मोठा वाद टाळला, आंबेडकर स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलला\nऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/vegetarian-and-non-vegetarianism-again-in-iit/articleshow/62796975.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-19T13:15:42Z", "digest": "sha1:LTB4FG6WFZCRRVE3LFY57FK5KNEHTXMC", "length": 13575, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआयआयटीत पुन्हा शाकाहारी-मांसाहारी वाद\nनवनवीन संशोधन आणि तंत्राविष्कार यावरून चर्चेत असेलली आयआयटी मुंबई ही संस्था गेल्या अनेक दिवसांपासून शाकाहारी आणि मांसाहारी वादावरून चर्चेत आहे. येथील वसतिगृहामधील मांसाहार घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी खाणावळीतील स्टीलची ताटे वापरू नये त्याऐवजी मांसाहारी अन्नासोबत देण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या ताटांचा वापर करावा, असा वादग्रस्त ईमेल स्टुडंट कौन्सिलमार्फत विद्यार्थ्यांना करण्यात आला होता.\nम. टा. विशेष प्रतिनधी, मुंबई\nनवनवीन संशोधन आणि तंत्राविष्कार यावरून चर्चेत असेलली आयआयटी मुंबई ही संस्था गेल्या अनेक दिवसांपासून शाकाहारी आणि मांसाहारी वादावरून चर्चेत आहे. येथील वसतिगृहामधील मांसाहार घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी खाणावळीतील स्टीलची ताटे वापरू नये त्याऐवजी मांसाहारी अन्नासोबत देण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या ताटांचा वापर करावा, असा वादग्रस्त ईमेल स्टुडंट कौन्सिलमार्फत विद्यार्थ्यांना करण्यात आला होता. यानंतर शनिवारी सिव्हिल रूफटॉप कॅन्टीनमधील जेवण अचानक बंद करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. परिणामी काही दिवसांपूर्वी शमलेल्या वादाने पुन्हा एकदा डोके वर काढले.\nमांसाहारी जेवण बंद झाल्यासंदर्भात काही विद्यार्थ्यांनी समाज माध्यमांवरून नाराजी व्यक्त केली होती. यानंतर या कॅन्टीनमध्ये अन्न शिजवण्यास परवानगी नसल्याने तेथे बाहेरून अन्न आणले जाते. अनेकदा सकाळचे अन्न संध्याकाळी दिले जाते. यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचे प्रकार होऊ शकतात. यामुळे प्रशासनाने काही काळापुरते मांसाहारी जेवण बंद केल्याचा खुलासा केला. या प्रकरणाची दखल घेऊन युवा सेनेने सोमवारी आयआयटी मुंबई येथे धडक दिली. संस्थेचे कुलसचिव डॉ. प्रेमकुमार यांना य���विषयी विचारणा केली असता त्यांनी संचालक दिल्लीहून आल्यावर प्रसिद्धिपत्रक काढून मांसाहारी जेवण बंद होणार नाही याची खबरदारी घेऊ, असे आश्वासन युवा सेनेच्या शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात शिवसेना विभागप्रमुख दत्ता दळवी, युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य प्रवीण पाटकर, साईनाथ दुर्गे, अंकित प्रभू, उपविभागप्रमुख उमाकांत (बाबू) ठाकूर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nमुंबईत नवीन लॉकडाऊन नाही; पण आज मध्यरात्रीपासून जमावबंद...\nमोठा गौप्यस्फोट; नितेश राणेंचं थेट अमित शाहांना पत्र...\nकांदा निर्यातबंदी: शरद पवारांनी केंद्राला करून दिली 'या...\nराज यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; केली 'ही' वि...\n२०८६ झाडांची होणार कत्तल महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nकरोनामुळे केस कापण्याची भीती; सलून व्यावसायिक मेटाकुटीला\nशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन\nसुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी कलाकाराचा अनोखा प्रयत्न\nलॉकडाउनदरम्यान विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने लढवली 'ही' शक्कल\nदेशएनआयएचे छापे, अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nअर्थवृत्तकेंद्र सरकारवर कर्जाचा डोंगर ; प्रथमच ओलांडला १०० लाख कोटींचा टप्पा\nविदेश वृत्तभारत-चीन वादात मध्यस्थी; रशियाला होणार 'हा' फायदा\nआयपीएलमुंबई विरुद्ध चेन्नई: कसे आहे अबूधाबीचे पिच आणि हवामान; या खेळाडूंना मिळेल संधी\nअर्थवृत्तपेन्शन योजनांना प्रतिसाद ; पाच महिन्यात सभासदांमध्ये मोठी वाढ\nन्यूजनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nमुंबईकंगनाला भेट देण्यासाठी राज्यपालांवर दबाव होता का\nविदेश वृत्तविषयाचे भलतेच 'गांभीर्य'; नारळाच्या झाडावर चढून मंत्र्यांनी दिले भाषण\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत र���हा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/after-28-months-pm-modi-and-shiv-sena-chief-uddhav-thackeray-share-stage/videoshow/68793760.cms", "date_download": "2020-09-19T12:32:36Z", "digest": "sha1:76UFQ6QMFN2QXW5QSHCKJ45B7ANCXLOQ", "length": 8872, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअन् २८ महिन्यानंतर मोदी-उद्धव एकत्र दिसले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन नेते २८ महिन्यानंतर एकाच मंचावर दिसले\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nग्राहकांची सोने खरेदीकडे पाठ, सोनारांवर भाजीपाला विकण्य...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nधरण काठावर तरुणाई थिरकली DJच्या तालावर\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\nरस्त्यावर विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू, घटना कॅमेऱ...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nकंगनाच्या समर्थनार्थ सुरतमधील व्यापाऱ्याकडून साडी लॉन्च...\nन्यूजनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nन्यूजजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nन्यूजनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nहेल्थआसन एक फायदे अनेक, असा करा सर्���ांगासनाचा सराव\nन्यूजमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nन्यूजगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nब्युटीप्रेग्नेंसीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी घरच्या घरी तयार करा नैसर्गिक फेसपॅक\nन्यूजNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nन्यूजपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धडक कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली जप्त\nन्यूजदिव्यांग व्यक्तीला शिपायाकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nन्यूजअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nन्यूजउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nक्रीडाIPL मधील 'हे' १० रेकॉर्ड तुम्हांला माहित आहेत का\nक्रीडाIPL 2020: करोना काळात आनंद देणारी स्पर्धा; पाहा काय बदल होणार आहेत\nन्यूजकरोनामुळे केस कापण्याची भीती; सलून व्यावसायिक मेटाकुटीला\nअर्थई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nन्यूजशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन\nन्यूजसुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी कलाकाराचा अनोखा प्रयत्न\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://prime.marathisrushti.com/category/tourism/", "date_download": "2020-09-19T12:18:53Z", "digest": "sha1:RLNZT4WZRYF6WAWBHGDXAJEFK2KCCBPS", "length": 10394, "nlines": 75, "source_domain": "prime.marathisrushti.com", "title": "पर्यटन – Marathisrushti Prime", "raw_content": "\nमराठीसृष्टी दिवाळी अंक २०१९\nसुवेळा माची-किल्ले राजगड-सह्याद्री-दख्खनचं पठार-महाराष्ट्र\nMay 1, 2020 प्रकाश पिटकर\nकिल्ले राजगडाच्या सगळ्यात उंच असलेल्या (डोंगरावर डोंगर असलेल्या) बालेकिल्ल्यावरून दिसणारं सह्याद्रीचं हे आगळंवेगळं रूप. सह्याद्रीची सगळी राकटता, बुलंदी दर्शवणारं. मराठी मनाला अक्षरशः वेड लावणारं. त्याची छाती अभिमानाने फुलवणारं. त्याचं रक्त-ऊर्जा उफाळून आणणारं. प्रत्येक मराठी मनाने आयुष्यात एकदा तरी किल्ले राजगडाच्या बालेकिल्ल्यावरून सह्याद्रीचा हा अनोखा नजारा बघावा. […]\n0 तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.. सरत्या भाद्रपदाचा हात धरून आश्विन हळूच येतो ….या दिवसातलं मध्येच पडलेलं ठसठशीत पण सोनेरी […]\nएका भारलेल्या वास्तूत ….\n0 फोटोत दिसणारी ही भव्य आणि अतिशय सुंदर वास्तू आहे, एक मकबरा. सुफी संत महंमद गौस यांच��. अत्यंत सुंदर आर्किटेक्चर […]\nमहाकाली … जगदंबा …. ‘रेणुका’\nदेवीचं अतिशय शांत आणि सात्विक दर्शन झालं … देवस्थानचे ट्रस्टी भेटले … त्यांनी कल्पना करता येणार नाही इतकी सुंदर व्यवस्था केली … निवांत आणि सुंदर दर्शन घडवलं … मनोभावे फोटो काढता आला …प्रसादाचा त्रयोशगुणी विडा दिला …. […]\nयोगरूपी जगदंबा …… योगेश्वरी…\nआंबेजोगाई शहराच्या मधोमध वाहणाऱ्या ‘जयंती’ नदीच्या पश्चिम तीरावर योगेश्वरी देवीच देऊळ पुराणकाळापासून अस्तित्वात आहे. मंदिराची रचना हेमाड़पंथी स्वरूपाची असून ते उत्तराभिमुख आहे व मंदिराला मोठा दगड़ी कोट आहे. मंदिराला एक मुख्य शिखर असून चार लहान शिखरं आहेत. मंदिराच्या सभागृहात मोठमोठे दगड़ी खांब असून त्यावर बारीक खोदीव काम केलेले आहे. आत तसा फारसा नैसर्गिक उजेड नसल्याने गाभाऱ्यातल्या समईच्या मंद प्रकाशात देवीचं दर्शन होतं. देवीचं मुख काहीसं उग्र भासतं. […]\nसगुणस्वरूप विघ्नहर्ता – बालदिगंबर गणेश\nपरंपरेने गणेशाचं हे लोकप्रिय सगुणस्वरूप फार श्रद्धेनं जपलेलं आहे. असं असलं तरी गणपतीपूजनाला खरा राजाश्रय लाभला, तो पेशवे अधिकारपदावर आल्यावर. पेशवे गाणपत्य असल्याने त्यांनी आणि त्यांच्या सरदारांनी गावोगाव असलेल्या गणपतीच्या देवळांचं वैभव वृद्धिंगत केलं. अष्टविनायकांच्या स्थानांना प्रतिष्ठा आली. असंच एक पुरातन स्थान आहे कर्जत तालुक्यातल्या ‘कडाव’ला. इथल्या बालदिगंबर गणेशाचे देऊळ फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. […]\nनवसाला पावणारा .. ‘रेडी’चा व्दिभुजा गणेश\nमहाराष्ट्राच्या सीमेजवळच्या … तळकोकणातल्या रेडीचा व्दिभुजा गणेश दशक्रोशीत फार श्रद्धेचं स्थान ठेऊन आहे. रेडी प्रसिद्ध आहे ते इथल्या लोहाच्या खाणींसाठी. रेडीच्या एका बाजूला तेरेखोलचा किल्ला-खाडी तर अलीकडच्या बाजूला महाराजांचा ऐतिहासिक यशवंतगड. सावंतांचा अंमल देखील यशवंतगड आणि या परिसरावर होता. गावात माऊलीचं … नवदुर्गेचं अशी दोन देवळं देखील आहेत. रेडी-तेरेखोल ही दोन गावं महाराष्ट्राच्या गोव्याच्या सीमेवर वसली असून अरबी समुद्राच्या तटावर आहेत. […]\nहंपी आणि बदामी ही दोन वैभवशाली गावं आपल्या असामान्य वास्तुशास्त्र आणि शिल्पकलेसाठी गेली शेकडो वर्ष दिगंत कीर्ती बाळगून आहेत. तुंगभद्रा नदीकाठावर वसलेलं ‘हंपी’ त्यावेळच्या विजयनगर साम्राज्याच्या र���जधानीचं ठिकाण होतं. याच परिसरातला बदामीचा ‘वतापी’ गणरायही गेली शेकडो वर्ष भारतीय धार्मिक मनाला भावलेला आहे. ‘बदामी’ हे अगोदर ‘वतापी’ म्हणून ओळखली जायचं. परंपरेने वतापी गणेशाच्या ब-याच कथा सांगितल्या आहेत. […]\nकोंडुरा ….एक दिव्य अनुभव\nAugust 2, 2019 प्रकाश पिटकर\n0 त्या दिवशी मोठ्या रिक्षाने शिरोड्याहुन सकाळी निघायलाच नऊ वाजून गेले आणि वाटेत देव वेतोबा ..माऊली चं दर्शन घेऊन परुळे करीत […]\nप्रवासाचं सुंदर देणं …..\nAugust 1, 2019 प्रकाश पिटकर\n0 प्रवासाचं सुंदर देणं ….. बामणोली … वासोटा … नागेश्वर … चोरवणे… अविस्मरणीय ट्रेक) (हा फोटो वरंध घाट परिसरातला आहे […]\nमराठीसृष्टीच्या मुख्य वेबपोर्टलवर जाण्यासाठी\nसुवेळा माची-किल्ले राजगड-सह्याद्री-दख्खनचं पठार-महाराष्ट्र\nश्री अन्नपूर्णाष्टकम् – १\nकाळानुसार बदललेले सासू सून नाते – शाब्दिक खेळ\nकसे वागायचे मला कधी समजलेच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/pune/respect-prime-minister-his-call-turning-electric-lamps-however-was-not-scientific/", "date_download": "2020-09-19T12:07:12Z", "digest": "sha1:LQ6ROHCZKFUJRZPVTEXCW4BXAL66RLZC", "length": 33073, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "पंतप्रधानांबद्दल आदर ;पण... त्यांचे विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन अशास्त्रीयच - Marathi News | Respect for the prime minister; but His call for turning off the electric lamps, however, was not scientific | Latest pune News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १९ सप्टेंबर २०२०\nबंदरांवर निर्यातीच्या प्रतीक्षेत असलेल्या 100 कोटींच्या कांद्याचं काय करायचं\nएकच सवाल : मेट्रो २ ब मधून कुर्ला टर्मिनस का वगळले\nपश्चिम उपनगरात कोरोनाचा कहर\nआयएनएस विराटचा अखेरचा प्रवास, मुंबईहून अलंग बंदराकडे रवाना\nज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश\nजेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला\n इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद करतोय गौहर खानला डेट, वडिलांनीच दिली कबूली\nBirthday Special : ईशा कोप्पीकर बॉलिवूडमधून गायब असली तरी आहे कोट्याधीश, बिझनेसमनसोबत केलंय लग्न\nबिग बॉस 14 घरातील फोटो लीक, आलिशान आहे बेडरुमपासून ते लिव्हिंग रुम\nगॅरी उर्फ अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने शेअर केला साडीतला फोटो, सौंदर्य पाहून व्हाल फिदा \nबाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला \n प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा\ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या ला��ेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nआता लक्षणे नसलेल्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार, ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय\nचिनी कंपनी सिनोव्हॅकच्या लसीच्या चाचण्यांमध्ये लहान मुलांचा समावेश; 28 सप्टेंबरपासून प्रयोगांना प्रारंभ\nचीनमधील हजारो नागरिक ब्रुसेलोसिस आजाराने ग्रस्त, जननक्षमता कमी होण्याचा धोका\nIPL 2020 MI vs CSK Latest News : सचिन तेंडुलकर सांगतोय, या दोन खेळाडूंमुळे मुंबई इंडियन्स आणखी ताकदवान झाला\nलॉकडाऊनमध्ये किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला, याची माहिती मिळवण्याचं काम सुरू; कामगार मंत्री संतोष गंगवार यांची संसदेत माहिती\nभिवंडीतील कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे भाजपाकडून लोकार्पण; श्रेयवादाची लढाई सुरू\nबांगलादेशमधून अवैधपणे भारतीय हद्दीत घुसलेल्या ४ बांगलादेशी नागरिकांना बीएसएफकडून अटक; एका महिलेचा समावेश\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्सचे पारडे जड; ही सात कारणं MI ला CSKविरुद्ध ठरवतात 'दादा'\nजम्मू-काश्मीर : जवानांच्या कुठल्याही कारवाईला आमचा विरोध नाही, मात्र कारवाईत निष्पापांचा मृत्यू होत असेल तर आमचा विरोध - फारूक अब्दुल्ला\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 85,619 लोकांना गमवावा लागला जीव\nचेन्नई सुपर किंग्सची टीम अबूधाबीतल्या शेख झायेद स्टेडियमसाठी रवाना; आज मुंबई इंडियन्सविरुद्ध रंगणार सामना\nमुंबई - एनसीबीने अटक केलेल्या राहिल विश्रामला कोर्टाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स यंदाही जेतेपद पटकावणार Rohit Sharmaच्या संघाला सट्टेबाजांची पसंती\nसोलापूर शहरात आज 68 नव्या कोरोना बाधितांची नोंद; दोन जणांचा मृत्यू\n प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा\nसोलापूर : सोलापूर ग्रामीण भागात नव्याने आढळले 453 कोरोना बाधित रुग्ण; अकरा जणांचा मृत्यू\nमाझ्याकडे १५ महिन्यांचा हिशोब मागणाऱ्यांनी आधी १५ वर्षांचा हिशोब द्यावा- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ\nIPL 2020 MI vs CSK Latest News : सचिन तेंडुलकर सांगतोय, या दोन खेळाडूंमुळे मुंबई इंडियन्स आणखी ताकदवान झाला\nलॉकडाऊनमध्ये किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला, याची माहिती मिळवण्याचं काम सुरू; कामगार मंत्री संतोष गंगवार यांची संसदेत माहिती\nभिवंडीतील कल्याण नाका-सा��बाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे भाजपाकडून लोकार्पण; श्रेयवादाची लढाई सुरू\nबांगलादेशमधून अवैधपणे भारतीय हद्दीत घुसलेल्या ४ बांगलादेशी नागरिकांना बीएसएफकडून अटक; एका महिलेचा समावेश\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्सचे पारडे जड; ही सात कारणं MI ला CSKविरुद्ध ठरवतात 'दादा'\nजम्मू-काश्मीर : जवानांच्या कुठल्याही कारवाईला आमचा विरोध नाही, मात्र कारवाईत निष्पापांचा मृत्यू होत असेल तर आमचा विरोध - फारूक अब्दुल्ला\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 85,619 लोकांना गमवावा लागला जीव\nचेन्नई सुपर किंग्सची टीम अबूधाबीतल्या शेख झायेद स्टेडियमसाठी रवाना; आज मुंबई इंडियन्सविरुद्ध रंगणार सामना\nमुंबई - एनसीबीने अटक केलेल्या राहिल विश्रामला कोर्टाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स यंदाही जेतेपद पटकावणार Rohit Sharmaच्या संघाला सट्टेबाजांची पसंती\nसोलापूर शहरात आज 68 नव्या कोरोना बाधितांची नोंद; दोन जणांचा मृत्यू\n प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा\nसोलापूर : सोलापूर ग्रामीण भागात नव्याने आढळले 453 कोरोना बाधित रुग्ण; अकरा जणांचा मृत्यू\nमाझ्याकडे १५ महिन्यांचा हिशोब मागणाऱ्यांनी आधी १५ वर्षांचा हिशोब द्यावा- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ\nAll post in लाइव न्यूज़\nपंतप्रधानांबद्दल आदर ;पण... त्यांचे विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन अशास्त्रीयच\nऊलट नागरिकांनी विद्यूत दिवे बंद करून विजेची समस्या निर्माण करू नये ; काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आवाहन\nपंतप्रधानांबद्दल आदर ;पण... त्यांचे विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन अशास्त्रीयच\nठळक मुद्देनागरिकांबरोबरच कार्यकर्त्यांनीही त्यांच्या घरातील विद्यूत दिवे बंद करू नयेत\nपुणे: पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदरच आहे, पण त्यांचे दिवे लावाचे आवाहन अशास्त्रीयच आहे, त्यामुळे त्याचे पालन करण्याचा प्रश्नच येत नाही, ऊलट नागरिकांनी विद्यूत दिवे बंद करून विजेची समस्या निर्माण करू नये असे आवाहन शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांंनी केले.\nनागरिकांबरोबरच कार्यकर्त्यांनीही त्यांच्या घरातील विद्यूत दिवे बंद करू नयेत असे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड म्हणाले, विषयाचे गांभीर्य केंद्र सरकारला नाही हेच यातून सिद्ध झाले. एकतर केद्रीय मंत्रीमंडळ काय करते आहे तेच समजत नाही. आरोग्यमंत्री, ग्रुहमंत्री यांचे काही अस्तित्व दिसायला तयार नाही. पंतप्रधान दिसत आहेत तर ते असे अविवेकी आवाहन करत आहेत. विजेचे दिवे असे अचानक बंद झाले तर त्यातून विजेची गंभीर समस्या निर्माण होईल असे त्या विषयातील तज्ञ सांगत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून भाजपाचे कार्यकर्ते आता हा नवा कार्यक्रम राबवणार. त्याने काय होणार याचे ऊत्तर देशाला मिळणार आहे का\nराष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे म्हणाले, पंतप्रधानांनी असे अशास्त्रीय आवाहन.करावे याचे आश्चर्य वाटते.सगळे जग या आजाराचा सामना करण्यासाठी विज्ञानाची कास धरते आहे आणि आपले पंतप्रधान टाळ्या थाळ्या वाजवायला व विजेचे दिवे बंद करून मेणबत्या पेटवायला सांगत आहेत. त्याऐवजी त्यांनी जनतेला आपण ही लढाई जिंकण्यासाठी कायकाय करतो आहोत ते सांगून जनतेला धैर्य, दिलासा द्यायला हवा होता. मी स्वत: दिवे बंद करणार नाही व मेणबत्त्या, टॉर्च ही लावणार नाही. कार्यकर्त्यांनी व जनतेनेही हेच करावे. शास्त्रीय दृष्टिकोन आहे असा कोणीही विवेकी माणूस हे करणारच नाही.\nशिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, या आवाहनाला काही अर्थच नाही. पंतप्रधान फार शक्तीशाली व्यक्ती असते. त्यांना मिळालेल्या अधिकारांनी त्यांना तसे बनवलेले असते. टाळ्या आणि थाळ्या वाजवून एक दिवसाच्या संचारबंदीवर पाणी ओतले गेले. तो अनूभव गाठीला असताना त्यांनी पुन्हा असे विचित्र आवाहन करण्याची गरज नव्हती. जनतेला आज विज्ञाननिष्ठ प्रयत्नांची गरज आहे. तेच करावे असे आमचे कार्यकर्त्यांना आणि नागरिकांनाही आवाहन आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nPuneNCPNarendra ModiShiv SenacongressCoronavirus in Maharashtraपुणेराष्ट्रवादी काँग्रेसनरेंद्र मोदीशिवसेनाकाँग्रेसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस\nपोलीस सोबत असल्याशिवाय सर्वेक्षणाला जाऊ नका ; पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मौखिक आदेश\nCoronaVirus : अटक करा, जामीन सुद्धा घेणार नाही - आ. सुरेश धस\ncoronavirus : वीजपुरवठ्याबाबत नितीन राऊत यांच्याकडून दिशाभूल, चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला\nपुणे कौटुंबिक न्यायालयातील मुलांच्या ताबा प्रकरणातील दाव्यांची सुनावणी पुन्हा लांबणीवर\nCorona virus : हॉटस्पॉटमधला लॉकडाऊन वाढविणे अपरिहार्य: डॉ . सुभाष साळुंखे\ncoronavirus : ...म्हणून मुंब्र्यातील नागरिकांवर जितेंद्र आव्हाड भडकले, सुनावले खडेबोल\nकोरोनामुळे पतीचे झाले निधन;पत्नीनेही संपवले जीवन; २ लेकरांवर कोसळले दुःखाचे आभाळ\nपोलिसांनी ठोकल्या सोनसाखळी चोराला बेडया;१ लाख ३६ हजारांचा मुद‌ेमाल हस्तगत\nपुणे आरटीओ कार्यालयाकडून परवान्यासाठी सकाळी साडेसात वाजता ‘परीक्षा’\n'पॅनिक' सिच्युएशन कमी झाली असेल तर उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्या\nCorona virus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ९६४ कोरोनाबाधितांची वाढ : २ हजार २१९ कोरोनामुक्त\nपुणे महापालिकेच्या ७४० कंत्राटी वाहन चालकांचे वेतन अडकले; प्रशासकीय गोंधळाचा फटका\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (257 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (93 votes)\nबाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला \nपुराच्या पाण्यात तरुणांनी धाडस करून केले अंत्यसंस्कार | Corona Virus | Junner | Maharashtra News\nCracking Your Knuckles | तुम्हाला बोटे मोडायची सवय आहे का पडू शकते महागात | Lokmat Oxygen\nस्वप्नांचा, सन्मानाचा आणि ध्यैर्याचा बलात्कार | Kangana Ranaut Tweet | Lokmat Cnx Filmy\nराष्ट्रवादीने पंतप्रधानांना कांदा केला स्पीडपोस्ट | NCP on Pm Modi | India News\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्सचे पारडे जड; ही सात कारणं MI ला CSKविरुद्ध ठरवतात 'दादा'\n कोरोना संकटात सर्व भारतीयांना सुखावणारी आकडेवारी; अमेरिकेला टाकलं मागे\nआयएनएस विराटचा अखेरचा प्रवास, मुंबईहून अलंग बंदराकडे रवाना\n प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा\nगॅरी उर्फ अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने शेअर केला साडीतला फोटो, सौंदर्य पाहून व्हाल फिदा \ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम सुनैना फौजदार दिसली स्टायलिश लूकमध्ये, पहा तिचे व्हायरल फोटो\nजेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला\nIPL 2020 MI vs CSK : पहिल्या मॅचआधी सोशल मीडियात मीम्सचा पाऊस, 'माही'चं फॅन्सनी केलं मजेदार स्वागत\nIPL 2020: हे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nजिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज आता दोन सत्रात\nरत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने घेतले १९८ बळी, मृत्यूचे प्रमाण ३.३ टक्के\nबिग बॉस 14 घरातील फोटो लीक, आलिशान आहे बेडरुमपासून ते लिव्हिंग रुम\nधक्कादायक; १५९ दिवसात १00२ जणांचा मृत्यू; ग्रामीण भागात कोरोना वाढला\nभारत-चीन वादात रशियाची एन्ट्री, मोठा आहे पुतीन यांचा आशिया खंडातला प्लॅन\nचीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह महिला आणि पुरुषास अटक\nकोरोना संसर्गाच्या विळख्यात अनेक खासदार, पावसाळी अधिवेशन लवकर संपणार- रिपोर्ट\n प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला\", शेलारांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://test.dhamma.org/mr/os/index", "date_download": "2020-09-19T13:07:56Z", "digest": "sha1:SBRHLWH56ZSD4W7MQHB7E3O7EEXIIFN7", "length": 10643, "nlines": 213, "source_domain": "test.dhamma.org", "title": "Vipassana Meditation", "raw_content": "\nश्री सत्य नारायण गोयन्का\nजीवन जगण्याची कलाः विपश्यना साधना\nविपश्यना साधनाविधी संबंधी प्रश्नोत्तरे\nमाझ्या जवळची सामुहिक साधना\nउद्योगपति तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी विपश्यना (Vipassana)\nभाषांतर करणे चालू आहे. काही पृष्ठांवर आपली निवडलेली भाषा आणि इंग्लीश यांची सरमिसळ होऊ शकते.\nसत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते\nआचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना\nसत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते\nआचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना\nश्री सत्य नारायण गोयन्का\nजीवन जगण्याची कलाः विपश्यना साधना\nविपश्यना साधनाविधी संबंधी प्रश्नोत्तरे\nमाझ्या जवळची सामुहिक साधना\nउद्योगपति तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी विपश्यना (Vipassana)\nभाषांतर करणे चालू आहे. काही पृष्ठांवर आपली निवडलेली भाषा आणि इंग्लीश यांची सरमिसळ होऊ शकते.\nगोयंकाजीं कडून एक संदेश\nधम्माच्या मार्गावरील प्रिय यात्री\nधम्माची मशाल प्रज्वलित ठेवा आपले दैनंदिन जीवन प्रकाशमय होवो. नेहमीच लक्षात ठेवा की धम्म हे एक पलायन नाही.ही जीवन जगण्याची कला आहेः शांती व सद्भावपूर्वक स्वतः आणि सर्व अन्य लोकांसहित राहणे.\nम्हणूनच,धम्म जीवन जगण्याचा प्रयत्न करा.\nदररोज सकाळी व संध्याकाळी आपला दैनिक अभ्��ास करण्यास विसरु नका.\nजर संभव असेल, तर दुसऱ्या विपश्यना साधकांबरोबर साप्ताहिक सामुहिक साधनेमध्ये भाग घ्या.\nएका वार्षिक दहा दिवशीय शिबीर करा. हे आपल्यास मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहे.\nविश्वासाने,आपण आजूबाजूच्या कांट्याना बहादूरीपूर्वक आणि हसत सामोरे जा.\nघृणा आणि द्वेष सोडून द्या. त्यामुळे शत्रुता संपून जाईल.\nलोकाना विशेषतः ज्याना धम्म समजलाच नाही आणि दुःखी जीवन जगत आहेत, अशाप्रति प्रेम व करुणा उत्पन्न करा.\nआपल्या धम्म व्यवहारामुळे त्यांना शांती आणि सौहार्दाचा मार्ग दिसावा. आपल्या चेहऱ्यावरील धम्माची चमक खऱ्या सुखाच्या ह्या मार्गावर अधिकात अधिक दुःखी लोकाना आकर्षित करो.\nसर्व प्राणी सुखी,शांतीपूर्ण, मुक्त होवोत.\nकेवळ इंग्लिश किंवा द्विभाषा सामुहिक साधनेचे रेकॉर्डिंग डाउनलोड करा आणि चालू करा. व्यत्ययांपासून वाचण्यासाठी उपकरणास वायुयान(Airplane) मोडमध्ये सेट करा.\nमाझ्या जवळची सामुहिक साधना\nविशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता\nआचार्य गोयन्काजींचा धम्मसेवेचे महत्व यावर संदेश\nधम्म सेवा देण्याचा उद्देश्य\nविपश्यना शिबीरामध्ये धर्मसेवकांसाठी आचारसंहिता\nह्या परंपरेतील आचार्यांची श्रुंखला\n१० दिवसांची प्रवचने,महासतिपठ्ठान सुत्त,१/२/3-दिवशिय,आणि ७ दिवशिय युवक शिबिरे; प्रातःकालीन वंदना आणि १० दिवसांचे शिबिर दोहे;विशेष वंदना आणि लघु आनापानच्या निर्देशासहित ऑडियो साधनेद्वारे विभिन्न भाषेमध्ये ऐका किंवा डाउनलोड करा.\nप्रायवसी पॉलीसी (गोपनीयता नीति) | ईमेल वेबमास्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/04/blog-post.html", "date_download": "2020-09-19T12:35:39Z", "digest": "sha1:TECRSJUTHDORWCHOCVOQSPXIPGY3GE25", "length": 11653, "nlines": 107, "source_domain": "www.esuper9.com", "title": "आजचे राशीभविष्य - esuper9", "raw_content": "\nHome > राशिफल > आजचे राशीभविष्य\nमेष : आर्थिक चणचण घरातील ज्येष्ठांच्या मदतीने सोडवाल. मित्रांकडून खूषखबर मिळेल. खूप दिवसांपासून असलेल्या ताणातून सुटका होईल.\nवृषभ : संततीशी प्रेमाने संवाद साधा. तुम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा. व्यवसायात भागीदाराशी खटके उडतील.\nमिथुन : कार्यालयातील समस्या चाणाक्षपणे सोडवा. चुकीच्या आर्थिक व्यवहारात अडकणार नाही, याची दक्षता घ्या. कागदपत्रांची पूर्तता करून व्यवहार करा.\nकर्क : निर्भीडपणे आपली मते इतरांना पटवून द्या. जमिनीविषयक व्यवहारातून चांगला लाभ होईळ. नोकरीचा प्रश्न सुटेल.\nसिंह : कुटुंबातील सदस्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहाल. भविष्यातील आर्थिक योजनांचा आढावा घ्याल. गरजेच्या वस्तूंची खरेदी कराल.\nकन्या : कामकाजाच्या ठिकाणी विरुद्ध स्वभावाच्या सहकाऱ्यांची मते पटवून घ्याल. पैशांसंबंधी व्यवहारात सतर्कता महत्त्वाची आहे. छोट्या भावंडांना मार्गदर्शन कराल.\nतुळ : अनुकूल ग्रहमानाची साथ लाभेल. प्रफुल्लित मनाने कामे करा. ज्येष्ठांच्या सल्ल्याने वागल्यास आर्थिक लाभ होणारच.\nवृश्चिक : विवाहितांसाठी आनंदी काळ राहील. अपेक्षित भेटी होण्यासाठी दिवस चांगला. मानसन्मानाचे आयोजित कार्यक्रम पुढे ढकलले जातील.\nधनु : समजुतदारपणे वागल्याने अनेक संकटांमधून सहीसलामात सुटका होईल. आदर्श व्यक्तीची भेट होईल. घाईने निर्णय घेणे टाळावे.\nमकर : संकटकाळी मित्रमंडळींची साथ मिळेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. महिलांना घरगुती कामांचा ताण येईल.\nकुंभ : विस्कटलेली आर्थिक घडी व्यवस्थित बसेल. कौटुंबिक वातावरण उत्साही व आनंदी असेल. जनसंपर्क वाढेल.\nमीन : प्रकृतीच्या छोट्या तक्रारींकडेदेखील दुर्लक्ष करू नका. कार्यालयातील कामाचा बोजा पडणार आहे. उत्तरार्धात वाचनात मग्न व्हाल.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बी�� जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/patch-up-between-nitish-kumar-and-lalu-prasad-yadav/articleshow/55716642.cms", "date_download": "2020-09-19T12:39:41Z", "digest": "sha1:ND7JC7YBJ7VYDNVNAAR67XKJDC5VE5LO", "length": 12520, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "india news News : जेडीयू-आरजेडीचे झाले मनोमिलन\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपाटणा येथे झालेल्या आरजेडी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मंगळवारी बिहारचे मुख्यमंत्री नि��ीशकुमार यांनी उपस्थिती लावल्याने, बिहारमधील सत्ताधारी आघाडीमध्ये नोटाबंदीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला मतभेद दूर होऊन संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि ‘आरजेडी’चे पुन्हा मनोमिलन झाल्याचे मानले जात आहे.\nपाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मंगळवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी उपस्थिती लावल्याने, बिहारमधील सत्ताधारी आघाडीमध्ये नोटाबंदीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला मतभेद दूर होऊन संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि ‘आरजेडी’चे पुन्हा मनोमिलन झाल्याचे मानले जात आहे.\nमुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा देऊन, नंतर २८ नोव्हेंबरच्या देशव्यापी आंदोलनातूनही अंग काढून घेतले होते. त्यामुळे बिहार विधानसभेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात भाजपला कोंडीत पकडणे राजद आणि काँग्रेसला कठीण झाले होते. ही संधी साधून, विस्ताराच्या प्रयत्नात असलेल्या भाजपने सत्ताधारी आघाडीत फूट असल्याचा दावा केला होता. एकीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नोटाबंदीच्या मुद्द्यावर नितीश यांच्या पाठिंब्याचे स्वागत केल्याने आघाडीत अस्वस्थता असतानाच, बिहारमधील भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी थेट ‘आरजेडी’शी काडीमोड घेण्याचा सल्ला ‘जेडीयू’ला दिला होता.\nया सर्व पार्श्वभूमीवर, नोटाबंदीच्या अंमलबजावणीतील गोंधळाबाबत आपली भूमिका समान असल्याचे ‘आरजेडी’ अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि मुख्यमंत्री नितीश या दोघांनीही आमदारांच्या उपस्थितीत स्पष्ट केले.\n‘दोघांनीही नोटाबंदीच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली,’ असे राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते रघुवंश प्रसाद सिंह यांनी ‘ईटी’ला सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांकडे मागितलं वाढदिवस...\n... मग काय 'भाभीजी के पापड' खाऊन करोना जातो का\n करोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा 'करो...\nपंतप्रधानांनी सा��गूनही मंत्री राजीनामा देतोय, नक्कीच का...\nमागील हल्ल्यांतून बोध नाहीच महत्तवाचा लेख\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nजळगावपतीच्या सहकार्यानेच मित्राकडून पत्नीवर अत्याचार, दोघांवर गुन्हा दाखल\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nविदेश वृत्तभारत-चीन वादात मध्यस्थी; रशियाला होणार 'हा' फायदा\nदेशएनआयएचे छापे, अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nआयपीएलIPL: आतापर्यंतच्या सलामीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करणारा संघ किती वेळा जिंकला, पाहा…\nविदेश वृत्तसौदी: बेरोजगार भारतीय कामगारांवर भीक मागण्याची वेळ; डिटेंशन सेंटरमध्ये रवानगी\n चिन्यांना पुरवली संवेदनशील आणि गोपनीय माहिती\nअर्थवृत्तकेंद्र सरकारवर कर्जाचा डोंगर ; प्रथमच ओलांडला १०० लाख कोटींचा टप्पा\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nरिलेशनशिपया प्रसिद्ध अभिनेत्री जात-पात-धर्म-भेद सारं विसरुन अडकल्या परदेशी तरुणांसोबत लग्नबंधनात\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/solapur-zp-president-elections-bjp-member-voted-for-ncp-166616.html", "date_download": "2020-09-19T12:18:43Z", "digest": "sha1:MM5VGOC2N2OWIVXJXWKJSELJ7BZT3LXW", "length": 15424, "nlines": 189, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "सोलापुरात भाजपला घरचा अहेर, तुरुंगातील भाजप सदस्याचा राष्ट्रवादीला पाठिंबा | Solapur ZP president elections BJP member voted for NCP", "raw_content": "\nतुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nआधीच एसटी तोट्यात, कोरोनाने तोटा वाढला, विचाराअंती पूर्ण क्षमतेने बसेस सुरु : अनिल परब\nठाण्यात महापौर बंगल्याशेजारच्या हॉटेलमध्ये हुक्का पार्लर, मनसेचा पदर्फाश\nसोलापुरात भाजपला घरचा अहेर, तुरुंगातील भाजप सदस्याचा राष्ट्रवादीला पाठिंबा\nजिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत समविचारी पक्षाच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार झटका देणाऱ्या भाजपला आज (14 जानेवारी) त्यांच्याच लोकांनी घरचा आहेर दिला.\nरोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर\nसोलापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत समविचारी पक्षाच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार झटका देणाऱ्या भाजपला आज (14 जानेवारी) त्यांच्याच लोकांनी घरचा आहेर दिला (Solapur ZP president elections). पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर जिल्हा परिषद गटाचे भाजप सदस्य गोपाळ अंकुशराव यांनी विषय समितीच्या सभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केलं. गोपाळपूर गटाचे भाजप सदस्य गोपाळ अंकुशराव हे सध्या पुण्यातील तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. मात्र, आज न्यायालयाच्या आदेशानुसार मोठ्या पोलीस बंदोबस्तात ते विषय समिती सभापतीच्या निवडीला हजर राहिले (Solapur ZP president elections).\nसोलापूर जिल्हा परिषदेमधील चार सभापती निवडीची मतदान प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज पार पडली. यात गोपाळ अंकुश राव यांनी आपली चारही मतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापच्या उमेदवाराला दिली. विशेष म्हणजे भाजपचा सदस्य रुक्मिणी ढोले यांनी निवडणूक प्रक्रियेला दांडी मारल्याने त्याचाही जबरदस्त फटका भाजपला बसला. त्यामुळे भाजप आणि समविचारीचे अध्यक्ष-उपाध्यक्ष असले, तरी तीनही विषय समितीचे सभापतीपद हे महाविकास आघाडीकडे गेलं आहे. तर एक सभापतीपद चिट्ठीद्वारे भाजप आणि समविचारी आघाडीकडे आले आहे.\nभाजप आणि समविचारीमध्ये असलेल्या मतांची तफावत आज कमी झाली होती. त्यातच भाजपाचे सदस्य गोपाळ अंकुशराव यांनी राष्ट्रवादीला मतदान केलं, तर भाजपा सदस्य रुक्मिणी ढोले यांच्या सभेला दांडी मारल्यामुळे भाजपने आपली हक्काची मते गमावली. त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची खिचडी पाहायला मिळेल.\nपारनेरच्या तहसीलदारांचा विनयभंग केल्याचा आरोप, भाजप नेत्यावर गुन्हा दाखल\n7 कॅबिनेट, 3 राज्यमंत्री, ठाकरे सरकारमधील 'कोव्हिड योद्धे' मंत्री\nक्रांती होऊन लोक नेत्यांना मारुन टाकतील, मराठा समाज नेत्यांना बेड,…\nपारनेरचे आमदार निलेश लंकेंसह शरद पवार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या…\nमोदींच्या वाढदिवशी राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करणे खेदजनक : रोहित…\nबाळासाहेबांनी पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला, महाराष्ट्र जात-धर्म मानत नाही, राऊतांचे…\nब्राह्मण असल्यानेच देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जातंय : प्रवीण दरेकर\nPolice Bharti | मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम, पोलीस…\nगोदावरीला पुराचा धोका, अशोक चव्हाणांची तातडीची बैठक, 337 गावांना सतर्कतेचा…\nपनवेल आरटीओला लॉकडाऊनचा फटका, उत्पन्नात 130 कोटींची घट\nSushant Singh Rajput | चाहत्यांना सुखद धक्का, सुशांतचा पहिला मेणाचा…\nएसटी सुसाट, पूर्ण आसन क्षमतेने धावणार, मात्र प्रवाशांना 'हे' नियम…\nफ्लॉवर 120, कोथिंबीर 100 तर टोमॅटो 80 रुपये किलो, नागपुरात…\nJayakwadi Dam | जायकवाडी धरणातून 94 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग,…\nPolice Bharti | मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम, पोलीस…\nPM Modi Birthday : वडनगरचा सुपुत्र ते पंतप्रधान, नरेंद्र मोदी…\nतुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nआधीच एसटी तोट्यात, कोरोनाने तोटा वाढला, विचाराअंती पूर्ण क्षमतेने बसेस सुरु : अनिल परब\nठाण्यात महापौर बंगल्याशेजारच्या हॉटेलमध्ये हुक्का पार्लर, मनसेचा पदर्फाश\nIPL 2020 | जसप्रीत बुमराहमुळे लसिथ मलिंगाची कमतरता भासणार नाही – ब्रेट ली\nKangana Ranaut | मी वाद सुरु करत नाही, संपवते : कंगना रनौत\nतुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nआधीच एसटी तोट्यात, कोरोनाने तोटा वाढला, विचाराअंती पूर्ण क्षमतेने बसेस सुरु : अनिल परब\nठाण्यात महापौर बंगल्याशेजारच्या हॉटेलमध्ये हुक्का पार्लर, मनसेचा पदर्फाश\nIPL 2020 | जसप्रीत बुमराहमुळे लसिथ मलिंगाची कमतरता भासणार नाही – ब्रेट ली\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भाव���डांकडून सफरचंदाची लागवड\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन रुग्णांना प्रवेश सुरु\n‘अ‍ॅस्ट्राझेनेका’च्या कोरोना लशीला ब्रेक, प्रतिकूल परिणामांमुळे पुण्यात चाचणीला स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/tag/jobs-in-pune/", "date_download": "2020-09-19T11:18:35Z", "digest": "sha1:2ZD4WMZOVMO2TVERZFAOVRW3QMHW464P", "length": 4509, "nlines": 97, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमध्य रेल्वे पुणे येथे सीएमपी डॉक्टर पदाची भरती\nआगरकर संशोधन संस्था पुणे येथे प्रकल्प प्रशासकीय सहाय्यक पदाची भरती\nअभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज\nजनता सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची भरती\nZP पुणे येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या 72 रिक्त जागांची नवीन भरती\nNCL पुणे येथे विविध पदांची भरती सुरु\nनवोदय विद्यालय समिती मध्ये 454 रिक्त पदांची भरती\nNARI पुणे येथे विविध पदाकरिता नवीन जाहिरात प्रकाशित\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nमहावितरण अहमदनगर येथे शिकाऊ तारमार्गतंत्री पदाच्या एकूण 195 रिक्त…\nUPSC 2020 परीक्षेची तारीख जाहीर\nGNM प्रवेश सूचना ठाणे 2020-2021\nTISS मुंबई येथे विविध पदांची भरती सुरु\nभारतीय पुनर्वास परिषद अंतर्गत विविध पदांची भरती\nNHM भंडारा अंतर्गत विविध पदांची भरती\nमोठी बातमी – 90 हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार\nNHM गोंदिया मध्ये 57 पदांची भरती\nतलाठी भरती सराव प्रश्नसंच 2 – आजचा नवीन प्रश्नसंच\nनागपूर महानगरपालिका येथे ANM पदाच्या 23 रिक्त पदांची भरती\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranayak.in/video-dharmaparampara", "date_download": "2020-09-19T13:08:05Z", "digest": "sha1:TIWFJ5VQR5BK3GW7SBEAPPLVXFX7BQO2", "length": 17075, "nlines": 114, "source_domain": "maharashtranayak.in", "title": "धर्मपरंपरा | महाराष्ट्र नायक", "raw_content": "\nSearch for पर्याय निवडा महाराष्ट्र नायकलेखक\nकार्यक्षेत्र निवडा (Optional) साहित्य विज्ञान-तंत्रज्ञान शिक्षण न्यायपालिका प्रशासन संरक्षण कृषी-पशुसंवर्धन दृश्यकला चित्रपट संगीत प्राच्यविद्या धर्मपरंपरा आरोग्य राजकारण समाजकारण पत्रकारिता उद्योग अर्थकारण सहकार नाटक क्रीडा प्रस्तावना\nजन्मस्थळ निवडा (Optional) औरंगाबाद तासगाव अंमळनेर अकोला अमरावती अहमदनगर आंध्र प्रदेश औरंगाबाद कोल्हापूर कोल्हापूर चौधरी छिंदवाडा जबलपूर जळगाव जळगाव जुनागड तळे त्र्यंबकेश्‍वर दिग्रास नंदुरबार नांदेड नांधवडे नागपूर नागपूर नाशिक नाशिक न्याहळोद परभणी परभणी पुणे पुसद प्रा. रूपाली शिंदे बँकॉक बर्‍हाणपूर बीड बुलढाणा भंडारा मराठवाडा महू माझगाव मिसराकोटी रत्नागीरी लातूर लोणावळा वर्धा वाठार वाशिम सांगली सातारा हेदवी हैदराबाद AHMADABAD amaravati bhavnagar gulbarga kinvat mumbai ratnagiri sangali sawantwadi wasai yavatmal अंबाजोगाई अंबेजोगाई अंबोरा अंमळनेर अकोट अकोला अक्कलकोट अजमेर अत्रौली(उत्तर प्रदेश) अदासा अमरावती अमेरिका अलाहाबाद अलाहाबाद(उत्तर प्रदेश) अलिगढ अलिबाग अलिबाग अलिराजपूर अलीगड अलीबाग अहमदनगर अहमदाबाद अहमदाबाद अहिरवाडी(सोलापूर) आंजर्ली आंजर्ले आंध्र प्रदेश आंध्रप्रदेश आंबेगाव आंबेजोगाई आग्रा आचरे(मालवण) आजगांव आजरा आटपाडी आपटे आर्वी आलिबाग आळणी आळे इंदापूर इंदूर इंदूर इंदौर इचलकरंजी इस्लामपूर उज्जैन उत्तर कानडा उत्तरप्रदेश उत्तरप्रदेश उनियारा उरण उल्की गाव उस्मानाबाद एलिचपूर ओतूर(पुणे) औंध औरंगाबाद औरंगाबाद कणकवली(सिंधुदुर्ग) कन्नड करगणी करजगाव कराची कराची कराड कर्नाट कर्नाटक कर्नाटक कऱ्हाड कऱ्हाड कलकत्ता कल्याण कळंब कळमनुरी काटेवाडी काणकोण कानपूर कारकल कारवार काळभोर काश्मीर किर्लोस्करवाडी कुंभोज कुरंदवाड कुरुंदवाड कुरुंदवाड कुरूंदवाड कुर्डी(गोवा) कुलाबा केरळ केळवली कोकण कोजागरी कोट्याल कोट्याळ कोदेगाव कोपरगाव कोरगाव(गोवा) कोलकत्ता कोल्हपुर कोल्हापुर कोल्हापुर कोल्हापूर कोव्हियम कोसंबी-सावर्डे खटाव खांडवा खानदेश खानदेश खामगाव खामागावी गगनबाडा गडहिंग्लज गावदेवी गिरगाव गिरणगाव गुजरात गुजरात गुजराथ गुलबर्गा गुहागार गोकर्ण, महाबळेश्वर गोदावरी गोधेगाव गोमंतक गोमेवाडी गोवा ग्वाल्हेर ग्वाल्हेरला घाटकोपर घोरपडी चंद्रपूर चखाले-वाडी चांदा चांदा चांदूर चांदूरबाजार चाफळ चाळीस-गाव चाळीसगाव चिंचवड चिकोडी चिपळूण चिमूर चेन्नई चैन्नई जऊळका जन्म आंध्र जबलपुर जबलपूर जबलपूर जमखंडी जयपूर जळगाव जळगाव - चाळीसगाव जांभळी जालना जिंतूर जुन्नर जुवे(गोवा) जेजुरी जेजुरी-थोपाटेवाडी जोधपुर जोधपूर झज्जर झज्जर(हरियाणा) झाशी ठाणे ठेंबू डिचोली(गोवा) डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव तळेगाव दशासर तामिळनाडू तामीळन���डू तासगाव तासगाव तीरुवला तुगाव तेल्हारा दमन दर्यापूर दादर दामोह दारव्हा दिल्ली देवगड धरणगाव धामनगर धारवाड धारवाड धाराशिव धुळे नंदुरबार नंदोरी नगर नरसिंगगड नरसिंगपूर नवसारी नवसारी नांदेड नागपुर नागपुर नागपूर नागाव नागेशी नाशिक नाशिक निपाणी निलंग नेपाळ नेरूर नेवासा पंजाब पंजाब पंढरपूर पणजी पनवेल पनोरा परभणी परळी परळी वैजनाथ परळी-वैजनाथ परुळे पांढरकवडा(विदर्भ) पाचगणी पाटणसांगवी(नागपूर) पारनेर पार्वती पार्से पुणे पुरंदर पूणे पेठ पेडने पेण पैठण पोलादपूर फगवाल(जम्मू) फलटण फानासगाव फोंडा(गोवा) बंगरूळ बंगलोर बंगळुरु बंगळुरू बंगळूर बंगाल बडोदा बहिरेश्‍वर बांदोडा-फोंडा बाणापूर बामणोली बारामती बार्शी बालाघाट बिलासपुर बिलासपूर बिहार बिहार बीड बुलढाणा बेडग बेळगाव बेळगाव - मुचंडी बोलारूम ब्रह्मदेश भंडारा भावनगर भिवंडी भुसावळ भोर मंगरूळ मंगरूळपीर मंगलोर मंगळवेढा मंचर मडकई मडगाव मडगाव-गोवा मद्रास मध्य प्रदेश मध्यप्रदेश मध्यप्रदेश मध्यप्रदेश मलकापूर महाड महाराष्ट्र माणूर माध्य प्रदेश मालवण मालवण मालेगाव माळेगाव मिरज मिरज मिरजोळी मिलिंद कृष्णाजी देवल मीरत मुंबई मुंबई मुंबईन मुम्बई मुरंबा मुरादाबाद(उत्तर प्रदेश) मुरुड मूर्तिजापूर मूलतापी मेनापूर मैसूर मैहर मोडलिंब मोहाडी म्हापसा(गोवा) यमनकडी यरगट्टी यवतमाळ यावली यू.एस.ए. येवला रंगून रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी - परुळे रत्नागिरीत राजमहेंद्री राजस्थान राजस्थान राजापूर रामदुर्ग(दक्षिण महाराष्ट्र) रायगड रायपुर रोण लखनऊ लांजा लाडचिंचोली लातूर लासूर लाहोर लिंबा लोणावळा वरणगाव वरपुड वरूड वर्धा वऱ्हाड वऱ्हाड वसई वसई वाई वाकोद वाढोडे वाराणसी वाळकेश्वर वाशिम वाशीम विजापूर विदर्भ विरार विशाखापट्टणम वेंगुर्ला वेंगुर्ले वेल्हे महाल वैजापूर वैश्वी शिरवळ शिरोडे शेडबाळ श्रीलंका संगमनेर संगमेश्वर संवत्सर सहारनपूर सांगली सांगेम साकोली साखरपा(नाणीज-नांदवली) सातारा सातारा सावंतवाडी सासवणे सिंदखेड सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग, सोनवडे सिकंदराबाद सिन्नर सुरत सुळेभावी(कर्नाटक) सूरत सेंधवा सोलापुर सोलापूर सौराष्ट्र स्टुटगार्ड हंगेरी हडफडे हरगुड हरदोली हिंगोली हिस्सार(हरियाणा) हुबळी हेदेवी हैदराबाद हैदराबाद हैद्राबाद ‘Myingin’ महू म्यानमार मुरुड दापोली मुंबई शहर मुंबई उपनगर मुंबई माहुली मालेगाव बीड माणगाव सावंतवाडी महाबळेश्वर रंगारी मलकापूर भिलवाडा भंडारा बेळगाव बुलढाणा बीड बडोदा पुणे पिंपळनेर यवतमाळ रत्‍नागिरी पाटण शेगाव हिंगणघाट हंगोली स्कॉटलंड सोलापूर सिंधुदुर्ग सावंतवाडी सातारा सांगली शेणगाव अमरावती शिर्डी रायगड शमनेवाडी विजापूर वाशीम वर्धा वणी लातूर लाडवंती लंडन राहुरी पालघर परभणी Mumbai इंग्लंड केरळ कुलाबा कुंदगोळ कर्जत करंजगाव औरंगाबाद उस्मानाबाद उसगाव गोवा उत्तर बंगाल आयर्लंड खारगाव अहमदनगर अमरावती अचलपूर अक्कलकोट अकोळनेर अहमदनगर अकोला Usmanabad Pune Parabhani कोल्हापूर गडचिरोली पंढरपूर दाभोई निकोल्स्बर्ग नाशिक नागपूर नांदेड नंदुरबार धुळे देवरुख देगलूर दिंडोरी नाशिक ठाणे गोंदवले सातारा जुनागढ जालना जळगाव जर्मनी चाकलपुरा चंद्रपूर गोवा गोरेगाव गोंदिया हिंगोली\nखुपेरकर शास्त्री, बाळाचार्य माधवाचार्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/sai-praneeth", "date_download": "2020-09-19T13:28:51Z", "digest": "sha1:7GKEWRTN5GNVR5R2NQW22L6LCCJAIN75", "length": 4866, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसिंधू, सायना, साई गारद\nचीन ओपन: साईप्रणीतचा पराभव; भारताचे ‘पॅकअप’\nएकच लक्ष्य; ऑलिम्पिक प्रवेश\nBWF: साई प्रणित सेमीफायनलमध्ये पराभूत\nसाईप्रणितचा पराक्रम सिंधूही उपांत्य फेरीत\nजपान ओपन: साईप्रणीतचे आव्हान संपुष्टात\nऑस्ट्रेलियन ओपन: सिंधूची विजयी सलामी\nप्रणॉय, साईची असोसिएशनवर नाराजी\nगतविजेत्या साई प्रणीतला सलामीलाच धक्का\nसायना, श्रीकांत, साईप्रणीतचे विजय\nसायना, प्रणीत, किदांबी उप-उपांत्यपूर्व फेरीत दाखल\nश्रीकांतला वेध जागतिक स्पर्धेचे\nसायना, साईप्रणीत उपांत्य फेरीत\nसायना, साई उपांत्यपूर्व फेरीत\nहुकलेल्या पदकाने झोप उडवलीय\nभारतीय बॅडमिंटनच्या प्रगतीचे निदर्शक\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2020-09-19T13:57:59Z", "digest": "sha1:WWMORXLPH6VRKZEKW62BUBGA3C5RJQBC", "length": 6027, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n१९:२७, १९ सप्टेंबर २०२० नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नवीन पानांची यादी हे सुद्धा पहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nजोग नदी‎ २३:११ +१११‎ ‎2409:4042:2319:d8c7:1f7:c529:f467:4ec4 चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nवैनगंगा नदी‎ १७:२३ +१०‎ ‎106.66.206.231 चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nजोग नदी‎ १२:२५ +१३२‎ ‎2409:4042:2314:3fab:f3ff:4bcb:709e:ef19 चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nपैनगंगा नदी‎ २३:३४ -३९‎ ‎ज चर्चा योगदान‎\nछो पैनगंगा नदी‎ २३:२९ -६‎ ‎ज चर्चा योगदान‎\nपैनगंगा नदी‎ १९:५० ०‎ ‎112.133.244.28 चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nपैनगंगा नदी‎ १९:५० +६‎ ‎112.133.244.28 चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nपैनगंगा नदी‎ १९:४९ +१४७‎ ‎112.133.244.28 चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/02/blog-post_38.html", "date_download": "2020-09-19T12:36:40Z", "digest": "sha1:3CAHYVJOYQCB4NGFM6H4ERIH6VF3Y6CW", "length": 12895, "nlines": 116, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (२०१) दंड कोठे आहे", "raw_content": "\nHomeस्वामी समर्थ सद्गुरूकृपा क्र (२०१) दंड कोठे आहे\nक्र (२०१) दंड कोठे आहे\nगोविंदबुवा नाशिककर स्वामी आणि काही मंडळी श्री स्वामी जेथे वटवृक्षाखाली होते तेथे आले गोविंदबुवांनी तेथे कीर्तन केले महाराजांनी त्यास बसण्याची आज्ञा केली आणि समर्थ म्हणाले दंड कोठे आहे हे ऐकून गोविंदस्वामींनी उत्तर दिले मनोवाक्काय हे दंड परमहंसास प्राप्त झाले म्हणजे बाह्यकाष्ठदंडाचा त्याग होतो कोणतीच अपेक्षा राहत नाही व्यवहार परमार्थ अभेद ऐक्य झाला आहे तथापि विनयपूर्वक प्रार्थना इतकीच आहे की आमचेकडील भिक्षा कृपा करुन अवश्य ग्रहण केली पाहिजे हे ऐकून श्रीमत् गुरुदेव पोट धरून हसत हसत व काही शब्दसंकेत देऊन रागाने बोलले की तुमच्याकडे संन्याशास घरदार वगैरे परिग्रह असतो की नसतो नसल्यास भिक्षा कुठे कोणी करावी बरे आहे मग या असे म्हणून उगीच राहिले.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nया कथा भागात ज्यांचा उल्लेख आलेला आहे ते गोविंदबुवा नाशिककर स्वामी विद्वान आणि चांगले पट्टीचे किर्तनकार होते त्यांनी श्री स्वामी महाराजांपुढे कीर्तन केले त्यांची योग्य ती कदर करण्यासाठी श्री स्वामींनी त्यांना स्वतःजवळ बसवून घेतले दंड कोठे आहे या श्री समर्थांच्या प्रश्नास गोविंदस्वामींनी दिलेले उत्तर मनोवाक्काय केली पाहिजे लीला भागामध्ये आलेले मूळातच पूर्णतः वाचून त्या दोघांमधील प्रश्नोत्तराचा खोलवर विचार केल्यास त्याला अनेक पदर सापडतात १ गोविंदस्वामींचा आचार विचार कसा आहे हे पारखून पाहावे असे श्री स्वामींना वाटले असावे २ श्री स्वामींना जर संन्यासी मानले जात होते तर दंड त्यांच्याकडे असावयास पाहिजे होता संन्यासी आणि दंड हा अविभाज्य भाग असतानाही तो श्री स्वामींकडे नव्हता याबाबत गोविंदस्वामींना काय म्हणावयाचे आहे अथवा त्यांचे काय मत आहे हे श्री स्वामींना जाणून घ्यायचे होते श्री स्वामी समर्थ हे परमहंस अवधूत होते त्यांना दंड कथा भस्म कमंडलू भगवी वस्त्रे आदींची आवश्यकता नव्हती कारण या अवस्थेत ज्ञान हाच दंड समता हीच कथा वैराग्य हेच भस्म आणि तत्त्व विवेचन हाच कमंडलू असतो मनाने शरीराने आणि वाणीने परमशुद्धी झालेली असते ब्रह्यज्ञानही आत्मसात झालेले असते त्यामुळे बाह्यत काष्ठदंडाची आवश्यकताच नसते हे गोविंदस्वामी महाराजांबाबत जाणून होते पण नंतरची गोविंद स्वामींची श्री स्वामी समर्थांस विनवणी आमचेकडील भिक्षा कृपा करुन अवश्य ग्रहण केली पाहिजे यावर श्री स्वामींचा पोट धरून हसण्याचा अर्थ भावार्थ मथितार्थ काय भिक्षा भोजनासाठी घर दार आश्रम भांडी कुंडी अन्न धान्य आदींचा संग्रह करावाच लागतो असा संग्रह करणे हे यती (संन्यासी) धर्मास सोडून आहे हे स्वामींना येथे निर्देशित करावयाचे आहे परमहंसाला ज्ञानामृत हे भोजन जमीन ही शय्या आणि दिशा हे वस्त्रप्रावरण असतात श्री स्वामींचे प्रश्न संन्याशास (यतीस) घरदार वगैरे परिग्रह असतो की नसतो नसल्यास भिक्षा कुठे कोणी करावी असे प्रश्न गोविंद स्वामींपुढे त्यांनी टाकले त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करीत बरे आहे मग या असे म्हणून त्यास निरोप दिला या लीलाभागात एक गोष्ट जाणवते ती म्हणजे गोविंदस्वामींबद्दल महाराजांस असलेला आदर आणि प्रेम म्हणून तर त्यांचे कीर्तन त्यांनी ऐकून त्यांना जवळ बसवून घेतले त्यांच्या विद्वत्तापूर्ण बोलण्यातही नम्रता होती म्हणून ते हसले त्यांच्या चिकित्सक बुद्धीला विचार करावयास लावणारे प्रश्न विचारुन त्यांना बरे आहे मग या असा प्रेमाने निरोप दिला या दोघांमधील प्रश्नोत्तरे निश्चितच मननीय आहेत संन्यास धर्माची व्याप्ती आचार विचार आणि व्यवहार व्यक्त करणारी आहे जटा भस्म दण्ड कमंडलू भगवी वस्त्रे आदी धारण करणारे संन्यासी असतातच असे नाही जी श्री स्वामी समर्थांच्या असंख्य लीलातून जाणवते व आपणा सर्वांस प्रबोधित करते.\nश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_955.html", "date_download": "2020-09-19T11:38:46Z", "digest": "sha1:S5ZXZKWJCON7I2AHVCQMVWL2EBLOYMBZ", "length": 7820, "nlines": 65, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "असे दहा करियर ऑप्शन ज्यामुळे तुमचे भविष्य उज्वल होऊ शकते !", "raw_content": "\nअसे दहा करियर ऑप्शन ज्यामुळे तुमचे भविष्य उज्वल होऊ शकते \nbyMahaupdate.in बुधवार, जानेवारी ०८, २०२०\nकरियर निवडीच्या बाबतीत आपण अनेकदा साशंक असतो. जे करियर आपण निवडणार आहोत त्याला भविष्यात किती मागणी असेल याबाबतीत आपण चिंतीत असतो. आज आम्ही तुम्हाला असे दहा करियर ऑप्शन सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे भविष्य उज्वल होऊ शकते.\nऍप डेव्हलपर्स ऍप डेव्हलपर्स होण्याचा निर्णय उत्तम ठरू शकतो कारण आजच्या या इंटरनेटच्या युगात या गोष्टींना खूप मागणी आहे.\nसॉफ्टवेअर डेव्हलपर्सया अत्याधुनिक युगात जीवनाच्या गरजेनुसार जीवन सोपे बनवण्यासाठी नवनवीन सॉफ्टवेअर ची गरज असते . त्यामुळे सॉफ्टवेअर इंजिनियर ला बाजारात मोठी मागणी आहे.\nडेटा एनलिस्टजसजसे तंत्रज्ञान विकसित होईल तसतसा डेटा बदलेल आणि वाढेल . या वाढीव डेट्याचे योग्य विश्लेषण करण्यासाठी तज्ज्ञांची गरज पडणार आहे . त्यामुळे हा कोर्स फायदेशीर ठरू शकतात.\nवेलनेस एक्स्पर्ट करियर एक्स्पर्ट अस मानतात कि येणाऱ्या काळात ब्यूटीशियन, फिटनेस ट्रेनर, कौन्सिलर्स आणि थेरपिस्ट सारख्या एक्स्पर्ट लोकांची खूपच गरज भासणार आहे त्यामुळे तयार राहा.\nस्मार्ट होम इंजिनियर्स पुढे जाऊन घर सुद्धा स्मार्ट होणार आहेत . पाश्चिमात्य देशांत ही सुविधा पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. आता तो काळ पण जास्त दूर नाही जेव्हा या सगळ्या गोष्टी भारतात सुरु होतील. त्यामुळे स्मार्ट होम इंजिनियर्सला भविष्यात डिमांड असेल.\n3डी डिझायनर्सयेणारा काळ हा व्हर्च्युअल रियलिटीचा आहे. चित्रपट 3डी असतात, टीव्ही3डी आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात थ्रीडी इंजिनियर्सना कमाई करण्याच्या खूप संधी उपलब्ध होणार आहेत.\nकन्स्ट्रक्शन एक्स्पर्ट येणाऱ्या काळात जगात खूप मोठे बदल होणार आहेत . जागा कमी असणार आहे आणि गरज जास्त. त्यामुळे घरबांधणीचे प्रकार सुद्धा बदलावे लागतील. त्यामुळे तयार रहा येणारा काळ तुमचा आहे.\nप्राथमिक शिक्षकया घडीला सुद्धा प्राथमिक शिक्षकांची गरज आहे. आ���ि येणाऱ्या काळात तर ही मागणी अधिकच वाढू शकते कारण जग कितीही ऍडव्हान्स झाले तरी लहान मुलांसाठी शिक्षकांची गरज भासणारच आहे.\nसेल्स मॅनेजरतुमच्याकडे जर एखादी गोष्ट विकण्याची कला असेल तर तुमचे भविष्य उज्वल आहे . कारण भविष्यात ज्या वस्तूंचे उत्पादन होईल त्यांना विकण्यासाठी एक सेल्स मॅनेजर पाहिजे. त्यामुळे भविष्यात सेल्स मॅनेजरची डिमांड कमी होणार नाही.\nनर्सहा एक असा पेशा आहे ज्याची मागणी आजही कमी नाही. आणि येणाऱ्या काळात सुद्धा यात काही बदल होण्याची चिन्हे दिसत नाही. खासकरून भारतात कारण येणाऱ्या काही दशकात वयोवृद्धांच्या संख्येत वाढ होणार आहे.\nहे ते 10 करियर ऑप्शन आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार व आवडीनुसार निवडून तुमचे भविष्य घडवू शकता.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/Food-also-affects-our-mood.html", "date_download": "2020-09-19T11:53:14Z", "digest": "sha1:SRD3KCO6BEHVJYUYF6ZSU2EDLCTEDJF3", "length": 7992, "nlines": 68, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "आहाराचाही होत असतो आपल्या मनावर परिणाम !", "raw_content": "\nआहाराचाही होत असतो आपल्या मनावर परिणाम \nbyMahaupdate.in मंगळवार, फेब्रुवारी ०४, २०२०\nसाधू-संतांनी खूप पूर्वी लिहून ठेवले आहे की, ‘जसे खावे अन्न तसेच होईल मन’. म्हणजे पूर्वी लोक खाण्याबाबत त्याहून जो स्वयंपाक करतो त्याच्याबाबतीतही खूप जागरूक राहात होते.\nअन्नावर बाह्य शक्तीचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे अन्नात काही दोष झाल्यास ते खाणा-या व्यक्तीला त्याचा त्रास होतो. शिजवलेले अन्न विशेषकरून अधिक संवेदनशील असते. त्यामध्ये नकारात्मक शक्ती शोषल्या जाऊ शकतात. म्हणून शिजवलेले अन्न ग्रहण करताना अत्यंत सावध असायला हवे. ते अन्न कोणी कोठे आणि कसे शिजवले, तसेच वाढले कोणी या सर्व घटकांचा प्रभाव त्या अन्नावर पर्यायाने खाण्यावर पडतो.\nप्राचीन काळात राजे-महाराजे यांच्या राजवाड्यात स्वयंपाक्यांना खूप महत्त्व दिले जात होते. त्यांना ‘महाराज’ ही उपाधी देण्यात आलेली होती. त्यांना योग्य सन्मानही दिला जात असे. अन्नाला त्याकाळात खूप महत्त्व होते, कारण व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, प्रकृती ही ती व्यक्ती कोणते अन्न ग्रहण करते, यावर अवलंबून राहत होती. म्हणूनच\nअसे म्हटले आहे. स्वयंपाक्याने स्वयंपाकघरात प्रवेश करण्यापूर्वी हात-पाय स्वच्छ धुतलेले असायला हवेत. त्याने सेवा भावनेने कामाला सुरुवात केलेली असावी. तो प्रसन्न मुद्रा ठेवणारा असावा. तरच अन्नात प्रेम आणि सकारात्मक शक्तीचा संचार घडवून आणू शकतो. घरात ठरावीक व्यक्तीनेच अन्न शिजवण्याचे व वाढण्याचे काम करावे. अनेकांनी आपले कसब स्वयंपाकघरात आजमावून पाहण्याचे टाळावे.\nआजच्या बुफे किंवा स्वत:च वाढून घेण्याच्या विरुद्ध आहे. ठरावीकच व्यक्तींनी हे काम केल्यास अन्न आरोग्यपूर्ण राहील. वरण, भात, पोळी, भाजी असे शिजवलेले अन्न नेहमी झाकून ठेवावे, कारण उघड्या अन्नावर व्यक्त-अव्यक्त इच्छा आकांक्षांचा परिणाम होत असतो. तो दिसत नसला तरी अन्नावर आणि तो ग्रहण करणा-यावर त्याचा प्रभाव दिसतो. शिजवलेले अन्न हे चविष्ट्र असते, त्यामुळे ते ग्रहण करताना सावधगिरी बाळगायला हवी. अन्न ग्रहण करायचे ते स्थान आरोग्यपूर्ण असावे. अन्न वाढणारा प्रसन्न व आनंदी असायला हवा. अशा छोट्या गोष्टी कडे बारकाईने लक्ष द्यायला हवे.\nकोणी खिन्न, क्रोधी, विचलित किंवा आक्रमक परिस्थितीत असलेल्या माणसाने तयार केलेल्या स्वयंपाकावर तशाच प्रवृत्तीचा परिणाम झालेला दिसून येतो. दूध, दही, पक्व फळे, सुका मेवा, साबुदाणा, लाह्या, वाळलेल्या धान्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव होत नाही. हे पदार्थ खाण्यास परवानगी असते. माणसाने असाच सात्त्विक आहार घ्यायला हवा, मात्र दूध आणि फळे एकत्र खाऊ नये. त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. यासाठी एक म्हण आहे, ‘खाल तसे व्हाल’. ती खरीही आहे.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/07/new-rules-applied-from-today-banking.html", "date_download": "2020-09-19T12:17:38Z", "digest": "sha1:YDIRCJMRDHIQAV3PE5IYKPU7JM6ZMS2P", "length": 7221, "nlines": 62, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "आजपासून बँकिंग नियमांत झाले ‘हे’ मोठे बदल | Gosip4U Digital Wing Of India आजपासून बँकिंग नियमांत झाले ‘हे’ मोठे बदल - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या आजपासून बँकिंग नियमांत झाले ‘हे’ मोठे बदल\nआजपासून बँकिंग नियमांत झाले ‘हे’ मोठे बदल\nदेशात आजपासून (१ जुलै) बँकिंग नियमांमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहे. हे नवे बदल बँकांमध्ये जमा असलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजापासून एटीमधून पैसे काढण्यासोबतच मिनिमम बँलंसशी निगडित आहेत.\nआजपासून खातेधारकांना एटीममधून पैसे काढल्यानंतर देण्यात येणारी सुट बंद करण्यात आली आहे. करोना काळात सुरू असलेल्या लॉकडाउनदरम्यान बँकांनी ही सुट दिली होती. आता पूर्वीप्रमाणेच मेट्रो शहरांमध्ये आठ आणि नॉन मेट्रो शहरांमध्ये १० ट्रान्झॅक्शन करण्याचीच परवानगी असणार आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लोकांना एटीएममधून अमर्याद वेळा पैसे काढण्याची मुभा देण्यात आली होती.\nखात्यात मिनिमम बॅलन्स अनिवार्य\nखात्यात आता मिनिमम बॅलन्स ठेवणं अनिवार्य असणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं ३० जून पर्यंत या नियमातही बदल केला होता. मात्र, आता हा कालावधी संपला असल्यानं पुन्हा खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. मेट्रो शहर, शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये मिनिमम बॅलन्सची मर्यादा निरनिराळी आहे.\nग्राहकांना मिळणाऱ्या व्याजदरातही आजपासून बदल करण्यात आला आहे. सर्वाधिक बँकांनी बचत खात्यांवर मिळणाऱ्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या खातेधारकांना मिळणाऱ्या व्याजात ०.५० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. तर अन्य सरकारी बँकांमध्येही सर्वाधिक ३.२५ टक्के व्याज मिळणार आहे.\nज्या ग्राहकांची कागदपत्रे नाहीत, अशा ग्राहकाचं खातं आता गोठवलं जाणार आहे. बँक ऑफ बडोदासोबतच विजया बँक आणि देना बँकेतही हे नियम लागू आहेत. विजया बँक आणि देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनिकरण करण्यात आलं आहे.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्���ांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nस्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, प्रीतम मुंडे व आता स्वतः खुद्द विधानसभा अध्यक्षानी केली ही मागणी केली ...\nस्वतः खुद्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सन २०२१ मधील होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव सादर करण...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/august-5-kashmir-ayodhya-bhoomi-pujan-ram-mandir-china", "date_download": "2020-09-19T13:04:33Z", "digest": "sha1:2H2N2UQTMOSPCHE4WML3WPU7VRWBTMQW", "length": 28974, "nlines": 87, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "भारतासाठी लज्जास्पद दिवस - द वायर मराठी", "raw_content": "\n५ ऑगस्ट २०१९ आणि ५ ऑगस्ट २०२० यांच्यातील वर्षाचा आढावा तसा सोपा आहे- काश्मीरचे भारतात एकात्मीकरण, सीएए आणि एनआरसी संमत होणे आणि राममंदिराची पायाभरणी. मोदींच्या नेतृत्वाखालील भारताने स्वत:ला हिंदूराष्ट्र घोषित करण्याच्या मार्गातील हा निर्णायक टप्पा आहे, एका नव्या युगाची पहाट आहे.\nवर्षभरापूर्वी, ५ ऑगस्ट २०१९ रोजी, काश्मीर खोऱ्यातील ७० लाख लोकांना कडक संचारबंदी लादून घरांमध्ये डांबण्यात आले होते. दगडफेकीचा पर्याय निवडणाऱ्या कोवळ्या मुलांपासून ते माजी मुख्यमंत्र्यांपर्यंत तब्बल १३ हजार जणांना अटक करून प्रतिबंधात्मकरित्या ताब्यात ठेवण्यात आले (त्यातील कित्येक जण अजूनही डिटेन्शनमध्ये आहेत). गेल्या वर्षीच्या ४ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपासूनच फोन बंद झाले, इंटरनेट ठप्प झाले.\n६ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरला राज्यघटनेने दिलेली स्वायत्तता व विशेष दर्जा काढून घेणारे विधेयक संमत झाले. लदाख आणि जम्मू-काश्मीर अशा दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्याचे विभाजन करण्यात आले. यातील लदाखला विधिमंडळ नसेल व त्याचे शासन थेट केंद्र सरकारद्वारे केले जाईल, असे निश्चित झाले.\nकाश्मीरची समस्या एकदाची सुटली असे आपल्याला सांगितले गेले. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर काश्मीरचा दीर्घ संघर्ष संपला. ज्याला भारत पाकव्याप्त काश्मीर म्हणतो आणि काश्मिरी लोक आझाद काश्मीर म्हणतात, तो भाग दहशतवाद्यांकडून काढून घेण्यासाठी आपण प्राणांची आहुती देण्यास सज्ज आहोत, असे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत सांगितले. एकेकाळी जम्मू-काश्मीरचा व सध्या चीनचा भाग असलेल्या अक्साइ चीनलाही त्यांनी यात ओढले. शहा धोकादायक प्रदेशात शिरत होते. ते ज्या सीमांबद्दल बोलत होते, त्या तीन अण्वस्त्रधारी राष्ट्रांच्या सीमा आहेत. काश्मिरींच्या अवमानाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तेजोवलय भारतातील रस्त्यांवर चाललेल्या जल्लोषाने अधिक प्रखर झाले. त्यातच भारतीय हवामान विभागाने आपल्या हवामानाच्या अहवालात गिलगिट-बाल्टीस्तानचीही माहिती देण्यास सुरुवात केली. सीमाप्रश्नावर शब्द काळजीपूर्वक वापरा असा चीनने दिलेला इशाराही थोडक्याच भारतीयांच्या कानावर पडला.\nगेल्या वर्षभरात काश्मीरचा संघर्ष कोणत्याही पद्धतीने संपलेला नाही. गेल्या काही महिन्यांत तेथे झालेल्या संघर्षात ३४ सैनिक, १५४ दहशतवादी आणि १७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाविषाणूने ग्रासलेल्या जगाला काश्मिरी जनतेकडे लक्ष देण्यास साहजिकच वेळ नव्हता. संचारबंदी आणि संपर्क तुटलेल्या अवस्थेत ते जगत होते. डॉक्टर, रुग्णालये काहीही उपलब्ध नाही, काम-व्यवसाय बंद, जवळच्या व्यक्तींशी संपर्क नाही. अमेरिकेने इराकशी झालेल्या युद्धादरम्यानही या मर्यादेपर्यंत संपर्क तोडलेला नव्हता.\nकोरोनाविषाणूच्या साथीमुळे जारी लॉकडाउनने, लष्कराची संचारबंदी किंवा संपर्कावर बंदी असे काही नसूनही, अवघ्या काही महिन्यांत लक्षावधी लोकांना गुडघ्यावर आणले आहे. जगातील सर्वाधिक लष्कर तैनात असलेल्या काश्मीरचा विचार करून बघा. कोरोनाविषाणूमुळे तुम्हाला होत असलेल्या त्रासात या सगळ्याची भर घालून बघा. भारताचे सर्वोच्च न्यायालय, आपल्या जवळच्या व्यक्तींची खुशाली जाणून घेण्यासाठी धडपडणाऱ्यांच्या सहाशे हिबियस कॉर्पस याचिकांकडे दुर्लक्ष करून, संपूर्ण वर्षभराची इंटरनेट बंदी खपवून घेत आहे. त्यात नवीन अधिवास कायद्यांमुळे बाहेरच्या राज्यांतील नागरिकांना काश्मीरमध्ये घरे घेण्याचा हक्क मिळाला आहे. काश्मिरी संस्कृती अक्षरश: खोडून टाकली जात आहे.\nकाश्मीरमधील नवीन अधिवास कायदा डिसेंबर २०१९ मध्ये संमत झालेल्या मुस्लिमविरोधी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनसीआर) यांच्या धर्तीवरील आहे. एनआरसी बांगलादेशी घुसखोर (अर्थातच मुस्लिम) शोधण्यासाठी आहे. त्यांचा उल्लेख गृहमंत्री सरळ वाळवी असा करतात. आसाममध्ये एनआरसीचा धुमाकूळ सुरू आहे. नागरिकत्वाच्या नोंदवहीतून अनेकांना बाहेर करण्यात आले आहे. अनेक देश निर्वासितांच्या संकटाशी लढत असताना, भारत सरकार नागरिकांना निर्वासित ठरवत आहे. सीएए, एनआरसी आणि काश्मीरच्या नवीन अधिवास कायद्यानुसार, बोना फाइड नागरिकांनाही सरकारकडून कागदपत्रे मंजूर करून घेणे आवश्यक ठरणार आहे. (नाझी पक्षाने १९३५ साली आणलेल्या न्युरेम्बर्ग कायद्यानुसार, लीगसी पेपर्स देऊ शकणाऱ्यांचे जर्मन नागरिकत्व मंजूर केले जात होते.) याला काय म्हणायचे मानवतेविरोधातील गुन्हा आणि भारतातील रस्त्यांवर चाललेल्या जल्लोषाला काय म्हणायचे\nआता वर्षभरानंतर काश्मीरवरून चाललेला जल्लोष शांत झालेला आहे. आता ड्रॅगन आपल्या उंबरठ्यावर आला आहे आणि तो संतप्त आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने लदाख सीमेवरील गवलान खोऱ्यात आपल्या एका कर्नलसह २० सैनिकांना मारल्याची भीषण बातमी १७ जून, २०२० रोजी आली. पीएलएने भारताच्या समजल्या जाणाऱ्या भूभागापैकी शेकडो किलोमीटर भाग हडपल्याचे लष्कर आणि संरक्षण क्षेत्रातील दिग्गजांनी स्पष्ट केले. प्रसारमाध्यमे म्हणत आहेत तशी ही केवळ आक्रमकता होती की अक्साइ चीनच्या पर्वतांतून पाकव्याप्त काश्मीरमधून जाणारा रस्ता वाचवण्यासाठी चीन पुढे आला होता की अक्साइ चीनच्या पर्वतांतून पाकव्याप्त काश्मीरमधून जाणारा रस्ता वाचवण्यासाठी चीन पुढे आला होता भारताच्या गृहमंत्र्यांचे चिथावणीखोर वक्तव्य चीनने गांभीर्याने घेतले असेल तर\nसध्या आपण आहोत तशा आक्रमक राष्ट्रवादी देशासाठी, आपण स्वायत्त समजत असलेला प्रदेश सोडावा लागणे, खूप मोठी नामुष्की आहे. मात्र, करणार काय सोपा उपाय थोड्या दिवसांत करण्यात आला. आपल्या भूभागाचा एक इंचही कोणी व्यापलेला नाही, कोणी आपल्या सीमेत आलेच नाही असा पवित्रा पंतप्रधानांनी घेतला.\nपंतप्रधानांच्या टीकाकारांची हसून हसून पुरेवाट झाली. चीन सरकारने तत्काळ या विधानाचे स्वागत केले. मात्र, मोदी यांचे विधान वाटते तेवढे मूर्खपणाचे नाही. दोन्ही देशांच्या लष्करांचे अधिकारी स��न्य मागे घेण्यावर चर्चा करत आहेत, सोशल मीडिया प्रवेशाशिवाय केलेल्या निर्गमनावरील विनोदांनी ओसंडत आहे, चीनने अद्याप तो प्रदेश आपला म्हणून ताब्यातच ठेवलेला आहे आणि तरीही भारतातील बहुसंख्य जनतेला हा मोदी यांचा विजय वाटत आहे. कारण, ते टीव्हीवर बोलले ना तेच.\nआता याची फोड तुम्ही कशीही करा. दीर्घकाळाचा विचार करता भारताला दोन आघाड्यांवर युद्धसज्ज लष्कर तैनात ठेवावे लागणार आहे. पश्चिमेकडील आघाडीवर पाकिस्तान आहे, तर पूर्वेकडील आघाडीवर चीन. त्यात सरकारच्या उद्दामपणामुळे नेपाळ आणि बांगलादेशसारखे शेजारी दुरावले आहेत. युद्ध झाले तर अमेरिका आमच्या मदतीला येईल, अशा वल्गना करण्यापर्यंत आपली मजल गेली आहे. खरेच येईल हो, अमेरिकेने सीरिया आणि इराकमध्ये कुर्दांना वाचवले किंवा सोव्हिएट्समधून अफगाणांना वाचवले, तसे येतील आपल्यासाठीही.\nएका काश्मिरी मित्राचा मला मेसेज आला: ‘भारत, पाकिस्तान आणि चीन आमच्या डोक्यावरच्या आकाशात, आमच्याकडे न बघता, लढतील का’ हे दृश्य अशक्य नाही. यातील कोणतेच राष्ट्र दुसऱ्याच्या तुलनेत नैतिकदृष्ट्या अधिक श्रेष्ठ किंवा मानवतावादी नाही. यातील कोणाच्याही मनात मानवतेच्या कल्याणाचा विचार नाही.\nमात्र, अधिकृतपणे युद्ध झाले नाही, तरीही भारताला लदाख सीमेवर लष्कर ठेवावे लागेल, त्यांना पुरवठा करत राहावे लागेल, अतिउंचीवरील युद्धासाठी सुसज्ज ठेवावे लागेल. चीनच्या शस्त्रागाराच्या जवळपास जरी पोहोचायचे म्हटले तरी त्यासाठी भारताला आपली संरक्षण तरतूद किमान दुपटी-तिपटीने वाढवावी लागेल. याचा फटका अर्थव्यवस्थेला बसेल. अर्थव्यवस्था कोविडच्याही आधीपासून उतरणीला लागली आहे. बेरोजगारीने ४५ वर्षांतील नीचतम पातळी गाठली आहे. या खेळाच्या पहिल्या काही फेऱ्यांतच मोदी यांची दमछाक होत आहे.\nऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आणखी काही मैलाचे दगड गाठले गेले आहेत. अत्यंत वाईट पद्धतीने नियोजित, मनमानी स्वरूपाचा लॉकडाउन आणि अन्य देशांच्या तुलनेत चाचण्यांचे अल्प प्रमाण यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या भारतात विक्रमी दराने वाढत आहे. आपल्या झुंजार गृहमंत्र्यांनाही त्याचा फटका बसला आहे. ५ ऑगस्टचा ऐतिहासिक दिवस त्यांना रुग्णालयात कंठावा लागला आहे. त्यांच्यासाठी गोमूत्र पिणे, कोरोनिल नावाचे जादूई औषध घेणे, थाळ्या वाजवणे, हनुमानच��लीसा म्हणणे, शंख वाजवणे यापैकी काहीही करण्यात आलेले नाही. त्यांच्या दिमतीला अर्थातच सर्वांत महागडे खासगी रुग्णालय आणि सर्वोत्तम सरकारी डॉक्टर्स (अॅलोपथीचेच) सज्ज आहेत.\nआणि भारताचे पंतप्रधान ५ ऑगस्ट रोजी कुठे होते\nकाश्मीर प्रश्न खरोखर ‘सुटला’ असता, तर त्यांनी तेथे जाऊन सामाजिक अंतर पाळणाऱ्या जनतेचे कौतुक केले असते. पण ही समस्या अद्याप सुटलेली नाही. काश्मीर अद्याप बंदच आहे. लदाखचे जवळपास रणांगण झाले आहे. अशा परिस्थितीत या संकटाने ग्रासलेल्या भागापासून सुरक्षित अंतरावर राहण्याचा पर्याय पंतप्रधानांनी मोठ्या चातुर्याने निवडला. ते आणखी एक बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेला, निवडणुकीदरम्यान केलेला वायदा पूर्ण करण्यासाठी पोहोचले. साधुपुजाऱ्यांच्या मंत्रघोषात सर्वोच्च न्यायालयाच्या आशीर्वादाने त्यांनी, बाबरी मशिदीच्या अवशेषांतून उभ्या राहणाऱ्या, राममंदिराच्या कोनशिलेसाठी ४० किलो वजनाची चांदीची वीट ठेवली. मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालीच १९९२मध्ये ही मशीद उद्ध्वस्त करण्यात आली होती. केवढा मोठा प्रवास. आपण याला इच्छाशक्तीचा विजय म्हटले पाहिजे.\nलॉकडाउन असो किंवा नसो. मला तर या ऐतिहासिक क्षणाच्या प्रतिक्षेचा गंध हवेत भरलेला जाणवत होता. उपासमार आणि बेरोजगारीतून क्रांती पेटते यावर केवळ भाबड्यांचाच विश्वास बसेल. कोण म्हणतो, मंदिरे आणि पर्वत लोकांना अन्न देऊ शकत नाहीत. देऊ शकतात. लक्षावधी उपाशी हिंदू आत्म्यांसाठी राममंदिर हे अन्न आहे. पूर्वीच अपमानित झालेल्या मुस्लिमांचा आणखी अपमान झाला तर आपल्या विजयाची लज्जत आणखी वाढते. ते झाले नाही, तर आपले अन्न पूर्ण कसे होईल\n५ ऑगस्ट २०१९ आणि ५ ऑगस्ट २०२० यांच्यातील वर्षाचा आढावा तसा सोपा आहे- काश्मीरचे भारतात एकात्मीकरण, सीएए आणि एनआरसी संमत होणे आणि राममंदिराची पायाभरणी. मोदींच्या नेतृत्वाखालील भारताने स्वत:ला हिंदूराष्ट्र घोषित करण्याच्या मार्गातील हा निर्णायक टप्पा आहे, एका नव्या युगाची पहाट आहे.\nअर्थात गाजावाजाने झालेली सुरुवात आकस्मिक लयाने थोपवली जाऊ शकतेच. भाजपला संसदेत तुफानी बहुमत असले, तरी भारतातील केवळ ३७.२ टक्के जनतेनेच त्यांना मतदान केले आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कदाचित आपण या प्रकरणात जरा काळजीपूर्वक पुढे जाणे गरजेचे आहे. थो���ा विचार करा. मोदी यांनी राममंदिराच्या भूमिपूजनासाठी हीच तारीख का निवडली दसरा किंवा दिवाळीसारखा रामायणात किंवा हिंदू कॅलेंडरमध्ये महत्त्व असलेला मुहूर्त का साधला नाही दसरा किंवा दिवाळीसारखा रामायणात किंवा हिंदू कॅलेंडरमध्ये महत्त्व असलेला मुहूर्त का साधला नाही त्यात भारतातील अनेक भागांत लॉकडाउन आहे. भूमिपूजनाची तयारी करणाऱ्या पुजारी व पोलिसांपैकी अनेकांना कोरोनाची बाधा झालेली आहे. हे भूमिपूजन थोडे नंतर झाले असते, तर प्रचंड गर्दी यासाठी जमवता आली असती.\nमग ५ ऑगस्टच का काश्मिरींच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी की भारताच्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी काश्मिरींच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी की भारताच्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी कारण, टीव्हीवर मोदी यांना काहीही सांगू देत, सीमेवर खूप काही घडत आहे. जगातील समीकरणे बदलत आहेत. तुम्ही जेव्हा गल्लीचे दादा नसता, तेव्हा आजूबाजूच्या लोकांना तसे भासवणे कठीण असते. ही काही चीनमधील म्हण नाही, साधी समज आहे.\n५ ऑगस्ट, २०२० ही तारीख जशी भासवली जात आहे तशी ती नाहीच की काय की हा वैभवाच्या फुगत चाललेल्या कड्यावरील लज्जेचा कलंक आहे\nभारत, चीन आणि पाकिस्तान यांच्यात जर आणि जेव्हा काश्मीरच्या आकाशात युद्ध पेटेल, तर आणि तेव्हा आपण उरलेले तरी किमान काश्मिरी जनतेकडे लक्ष ठेवून राहू शकतो.\n३७० कलम रद्दचा निर्णय बेकायदाः चीन\nविध्वंसक माणसे राष्ट्रे निर्माण करत नाहीत, त्यांचा नाश करतात\nसंघवादी सरकार अजूनही आर्यांच्याच शोधात\nसुविधांसाठी प्रवाशांच्या खिशात हात\n‘पिंजरा तोड’ कार्यकर्त्या नताशा नरवालला जामीन\nपेटीएम काही तासांत पुन्हा प्ले स्टोअरवर\nशोपियन एनकाउंटरमध्ये आमची चुकीः लष्कराची कबुली\nविद्वेषी वारसा सांगणाऱ्या ट्रंका\nहरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा\n‘जालन्यातील २ दलितांच्या हत्येची सीबीआय चौकशी हवी’\nविरोधाचे स्वातंत्र्य म्हणजे बेअदबी नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/01/blog-post_13.html", "date_download": "2020-09-19T12:00:22Z", "digest": "sha1:7XAUSMLGKNNB6SXKEVDDBDYMKKDV3BMS", "length": 9901, "nlines": 116, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (९४) नरसप्पा सुतारावर श्री स्वामी समर्थ कृपा", "raw_content": "\nHomeभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेक्र (९४) नरसप्पा सुतारावर श्री स्वामी समर्थ कृपा\nक्र (९४) नरसप्पा सुतारावर श्री स्वामी समर्थ कृपा\nश्री स्वामी समर्थ सेवेकर्यांसह नरसाप्पाच्या शेतात हुरडा खाण्याकरिता गेले नरसाप्पाने हुरड्याबरोबर खाण्याकरीता ऊसही आणलेले होते ऊस खाऊन श्री स्वामींनी ऊसाची कांडकी जमिनीत पुरुन ठेवली तेव्हा नरसप्पा सुतारास वाटले की आपण शेतात ऊस लावावा अशी श्री स्वामी महाराजांची इच्छा असावी असे समजून त्याने शेतात ऊस लावला तो उत्तम प्रकारचा होऊन त्यास दरसालापेक्षा वीसपट उत्पन्न मिळाले.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nनरसप्पा श्री स्वामी समर्थांमुळे सरळ झाल्यावर ते सेवेकर्यांसह त्याच्या शेतात हुरडा खाण्यास गेले तेथे त्यांनी ऊस खाता खाता ऊसाची कांडी जमिनीत पुरुन ऊसाचे पीक घेण्याचा संकेत त्यास दिला न बोलता संकेत देण्याची त्यांची पध्दत अन्य लीलांमध्येही आहे या लीलेत श्री स्वामी समर्थांचे वसु स्वरुप जाणवते शेतीवाडी घरे दारे धन दौलत गाई गुरे पीके फळे आदि निर्माण करणारा त्यावर नियंत्रण ठेवणारा तो वसु श्री स्वामी समर्थ हे वसुस्वरुप होते आणि सध्या निर्गुणातही तसे ते आहेत त्यांनी नरसाप्पावर कृपा करुन आपले वसुस्वरुप दाखवले ऊसाची कांडकी त्यांच्या जमिनीत पुरुन त्याला ऊस लावण्याचा संकेत दिला त्यातून त्यास वीसपट उत्पन्नही मिळवून दिले हे सर्व घडले ते श्री स्वामी समर्थ कृपेमुळे हा या लीलाकथा भागाचा महत्त्वाचा अर्थबोध आहे श्री स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे कोरडे शुष्क नामस्मरण नव्हे निव्वळ भजन पूजन पारायणे ताला सुरात म्हटलेल्या आरत्या नव्हे अर्थात हे करु नये असा याचा अर्थ नाही हार प्रसाद पेढे श्री स्वामींना अर्पण केले काय आणि नाही काय त्याने काही फरक पडत नाही ते अर्पण केलेच पाहिजे अशी सक्ती नाही पण त्यांच्या प्रती असलेली भक्ती निष्ठा आणि त्यांना अपेक्षित असलेला निर्मळ निर्मोही पवित्र आचार विचार आणि व्यवहार असावा यातून असाही अर्थबोध घेता येईल की श्री स्वामी समर्थांनी ऊसाची कांडी चावून चोखून खाल्ली तशीच भगवदभक्तीच्या रसाची गोडी चाखावी शेतातल्या जमिनीत काही कांडी पुरली याचा मथितार्थ असा की भगवदभक्तीने आपली मनोभूमी चांगली तयार करुन त्यात श्री स्वामी समर्थ भक्तीचा ऊस लावावा तुम्ही एक पटीने पेरा श्री स्वामी समर्थ वीस पटीने नव्हे तर अनंतपटीने तुमच्यावर कृपा करतील हा यातला खरा बोध आहे.\n १. घरात मृत व्यक्तीचे ��ोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://fillamwala.in/2020/08/10/aamir-khan-resumes-laal-singh-chaddha-shoot-turkey/", "date_download": "2020-09-19T12:00:39Z", "digest": "sha1:5V4HGYQJ3YWMQDKARDAMLNTQI2NW5GXC", "length": 7782, "nlines": 190, "source_domain": "fillamwala.in", "title": "कशासाठी 'आमिर खान' करतोय तुर्कीची सफर? - फिल्लमवाला", "raw_content": "\nकशासाठी ‘आमिर खान’ करतोय तुर्कीची सफर\n‘आमिर खान’ लवकरच हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. नाव ‘लाल सिंग चड्डा‘ आहे. ज्यात करीना कपूर आणि मोना सिंग महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटाला जगभरात लोकप्रियता मिळाली होती. लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. अतुल कुलकर्णी लिखित आणि अद्वैत चंदन दिग्दर्शित या सिनेमाच्या शूटिंगसाठी ‘आमिर खान’ तुर्कीला गेला आहे. आमिर खानची तुर्कीमधील शूटिंग करतानचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल.\nकशासाठी आमिर खान करतोय तुर्कीची सफर\nभारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे आमिरने भारतातून शूटिंगसाठी तुर्कीमध्ये येण्याचा निर्णय घेतला. ‘लाल सिंग चड्डा’चे शूटिंग भारतात सुमारे १०० ठिकाणी होणार होते, परंतु कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे शूटिंगवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता आणि मध्यभागी शूटिंग थांबवावे लागले. सिनेमाचे अखेरचे शूटिंग पंजाबमध्ये केले गेले. आतापर्यंत सिनेमाचे शूटिंग कोलकाता, दिल्ली, राजस्थान, चंदिगड आणि अमृतसर यासारख्या ठिकाणी झाले आहे.\nTags: अतुल कुलकर्णीआमिर खानकरीना कपूरकरीना कपूर खानकोरोनामोना सिंगलाल सिंग चड्डा\nसंगीतकार अजित परबने ऑनलाईन नाटकासाठी केला वेगळा प्रयोग\nपाहा सडक-२ चे नवीन पोस्टर्स\n‘इंदु की जवानी’ मधलं पहिलं गाणं रिलिज\nअमेझॉन किंडल ला आता मिळणार अमिताभ बच्चन साहेबांचा आवाज\n‘झी’ समूह घेऊन येत आहे नवा म्युझिक चॅनेल\nओरिजिनल कंटेंटमध्ये भारतीय पुढे, दीड वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्म दुप्पट\nपाहा सडक-२ चे नवीन पोस्टर्स\nमराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत आणि बाहुबली प्रभास यांनी केली आगामी चित्रपटाची घोषणा\n‘इंदु की जवानी’ मधलं पहिलं गाणं रिलिज\nथुकरटवाडीमध्ये झाली अभिनेत्री मोनालिसा बागलची एन्ट्री\n‘कामगार दिन’ निमित्ताने कलावंतांच भावनिक आवाहन\n‘इंदु की जवानी’ मधलं पहिलं गाणं रिलिज\nअमेझॉन किंडल ला आता मिळणार अमिताभ बच्चन साहेबांचा आवाज\n‘झी’ समूह घेऊन येत आहे नवा म्युझिक चॅनेल\nओरिजिनल कंटेंटमध्ये भारतीय पुढे, दीड वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्म दुप्पट\n‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाला मिळाला FIPRESCI चा ‘इंटरनॅशनल क्रिटिक्स’ पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://swamisamarth.dattaprabodhinee.org/2018/02/blog-post_846.html", "date_download": "2020-09-19T12:04:58Z", "digest": "sha1:I36LKLPW5VRHE5AAIGZ33EPZS5JZ5NSQ", "length": 13336, "nlines": 116, "source_domain": "swamisamarth.dattaprabodhinee.org", "title": "क्र (१७८) शंभर द्याल तर बैंगण हजार द्याल तर हत्ती होईल", "raw_content": "\nHomeसद्गुरू लीलामृतक्र (१७८) शंभर द्याल तर बैंगण हजार द्याल तर हत्ती होईल\nक्र (१७८) शंभर द्याल तर बैंगण हजार द्याल तर हत्ती होईल\nमोगलाईतील अब्दुलपूर गावच्या देशपांडे जहागीरदारास वयाच्या साठ वर्षांपर्यंत संतान नव्हते म्हणून ते त्यांच्या पत्नीसह गाणगापुरी येऊन सेवा करु लागले त्यांना दोन स्त्रिया होत्या एके दिवशी त्यास दृष्टांत झाला की आम्ही प्रत्यक्ष अक्कलकोटात यतिवेष धारण करुन जगदोद्धार करीत आहोत तेथे जा मनोरथ पूर्ण होईल श्री देशपांड्यांनी जागे झाल्यावर त्यांच्या स्त्रियांना स्वप्नदृष्टांत सांगितला देशपांडे स्त्रियांसह अक्कलकोटी आले भगवंत सुताराच्या घरीच श्री स्वामींचे दर्शन घेताना त्यांना खात्री पटली की स्वप्ना��ील मूर्ती ती हीच ते श्री स्वामींपुढे हात जोडून उभे राहताच समर्थ म्हणाले शंभर मुद्रिका द्याल तर बैंगण होईल व सहस्त्र द्याल तर हत्ती होईल असा आशीर्वाद देऊन त्यांच्या ज्येष्ठ स्त्रीच्या पदरात श्रीफळ टाकले व ते श्रीफळ कनिष्ठ स्त्रीच्या पदरात घालण्यास सांगितले उभयतांनी श्री स्वामींची षोडशोपचारे पूजा करुन ब्राम्हण भोजन घातले व ते स्वामींची आज्ञा घेऊन आनंदाने आपल्या गावी आले पुढे त्यास एक कन्या व पुत्र अशी दोन अपत्ये झाली.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nया लीला कथेत मोगलाईचा उल्लेख आहे याचा मथितार्थ भोग लालसेच्या हुकूमशाहीने निर्माण झालेले अंदाधुंद प्रशासन राज्यकारभार अब्दुलपूर म्हणजे षडविकारांचेच थैमान असलेली नगरी तेथील साठ वर्षे वयाचा देशपांडे जहागीरदार म्हणजे विषयांनी लिप्त असलेला अथवा विषयांत आकंठ बुडालेला एक सामान्य जीव त्याला दोन बायका म्हणजे त्याच्या पूर्वजन्मातील संचित कर्मगती आणि दुसरी म्हणजे त्याच्या विद्यमान जन्मातील प्रारब्धगती या दोघींबरोबर वयाची साठ वर्षे होईपर्यंत तो संसाराच्या आसक्तीस चिकटून आहे पुत्र संतान नसल्यामुळे देशपांडे कंटाळून दोघी पत्नींसह (कर्मगती व प्रारब्धगती) गाणगापूरला दत्तप्रभूंच्या सेवेसाठी आला सेवेचे काहीना काही फळ हे मिळतच असते या नियमानुसार त्याला अक्कलकोटला जाण्याचा निर्देश मिळतो तो अक्कलकोटला आल्यावर त्याने स्वप्नात पाहिलेली मूर्ती आणि येथे असलेली मूर्ती सारखीच दिसते त्यामुळे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि दत्तप्रभू वेगळे नाहीतच याची त्याला खात्री पटली सर्वसाक्षी श्री स्वामींना अगोदरच कल्पना आलेली असल्यामुळे श्री देशपांडे काही बोलण्याच्या आतच ते सांगतात शंभर मुद्रिका द्याल तर बैंगण होईल व सहस्त्र द्याल तर हत्ती होईल श्री स्वामींना मुद्रिकांची लालसा वा हाव होती का मुळीच नाही शंभर द्याल तर बैंगण होईल याचा अर्थ श्रद्धेने हळूहळू विरक्ती होईल आणि हजार द्याल तर हत्ती होईल याचा अर्थ निर्माण झालेली विरक्ती बळकट होईल निष्ठापूर्वक पुढे वाटचाल चालू ठेवल्यास विवेकाची प्राप्ती होईल आणि विवेक हाच व्यक्तीच्या आचार विचार धर्मावर अप्रत्यक्षपणे अंकुश ठेवतो विवेकच सत्यम शिवम सुंदरम निर्मितीचाही कारक आणि पूजक असतो परमार्थ वा अध्यात्माची वाटचाल करण्याची सर्वांच��च इच्छा असते पण प्रत्यक्ष वाटचाल करणे अवघड खडतरच त्यासाठी विवेक हवाच या लीलेत देशपांड्यांना श्री स्वामी जे सांगतात ते ते मान्य करतात तेव्हा श्री स्वामी समर्थ त्यांच्या कृपाबोधाचे श्रीफळ ज्येष्ठ स्त्रीच्या म्हणजे संचित गतीच्या पदरात टाकून तिलाच ते कनिष्ठ स्त्रीच्या म्हणजे प्रारब्ध गतीकडे सोपविण्यास सांगतात देशपांडेरुपी जीवाचा विषयांची भोगलालसा हाच मूळ रोग होता त्यावर सदगुरु श्री स्वामी समर्थांचा उपदेश शंभर मुद्रिका द्याल तर बैंगण होईल व सहस्त्र द्याल तर हत्ती होईल हाच उपाय असतो त्यामुळेच प्रारब्ध गतीच्या पोटी विरक्ती ही कन्या आणि विवेक हा पुत्र अशी दोन अपत्ये जन्मास येऊन देशपांडेरुपी जीवाचा मोक्ष मुक्तीचा मार्ग मोकळा होतो थोडक्यात म्हणजे विरक्तीने आणि विवेकाने उपासना करावी त्याचे फळ अंतिमतः मिळतेच हा इथला अर्थबोध आहे.\nश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nक्र (५५) आळसे कार्यभाग नासतो हा बोल आहे खरा\nक्र (२८) आपणासारिखे करिती तत्काळ \nक्र (२१२) श्री स्वामीस शरण जा विघ्न निवारेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/ajit-pawar-at-ncp-mla-meeting/", "date_download": "2020-09-19T13:15:43Z", "digest": "sha1:WJN6KNCRBPRZWIECYINJOS3YYLASMPNN", "length": 6195, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अजित पवार यांचे राष्ट्रवादीच्या आमदारांना निष्ठेचे मार्गदर्शन", "raw_content": "\nअजित पवार यांचे राष्ट्रवादीच्या आमदारांना निष्ठेचे मार्गदर्शन\nझाले गेले गंगेला मिळाले आता पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढवू : अजित पवार\nमुंबई : शुक्रवारी रात्री भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापनेचा दावा करणारे राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीला उपस्थिती लावली. एवढेच नव्हे तर त्यांनी आमदारांना मार्गदर्शनही केले.\nझाले गेले गंगेला मिळाले, झाले त्याचा विचार करू नका. आता पक्ष विस्तारण्यासाठी साऱ्यांनी एकजुटीने काम करायचे आहे. यापुढे आपल्याला शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील झेंड्याखाली एकत्र यायचे आहे, असे अजित पवार म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. काल जिथे अजित पवार यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या, तेथेच आज अजित पवार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन घडवले. कार्यकर्त्यांनी एकच वादा अजितदादा, अजित पवार झिंदाबादच्या घोषणा गगनभेदी आवाजात दिल्या.\nतत्पुर्वी, सर्व आमदारांनी आज विधानसभेत शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्या स्वागताला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यांना रोहित पवार यांनी खाली वाकून नमस्कार केला. त्याला सुप्रिया आत्यांनी जवळ घेत त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. त्यावेळी त्यानंतर तेथे आलेल्या अजित पवार यांनाही सुप्रिया सुळे यांनी जवळ घेतले. त्यावेळी या भावा बहिणीच्या चेहऱ्यावर नाते जपले गेल्याचा आनंद ओसांडलेला दिसत होता.\nसलामीच्या सामन्यात कोण मारणार बाजी\nफेसबुकचं हे नवं फिचर नक्की ट्राय करा…\nफडणवीसांना सामंत यांनी करून दिली पहाटेच्या शपथविधीचा आठवण; म्हणाले…\nनवलाखा यांच्या पत्राची राज्यपालांनी दखल घेत भेटीचे दिले निमंत्रण\n‘या’ चार पदार्थांनी वाढवा आपली प्रतिकारकशक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/entertainment/bollywood-news/article/ncb-arrested-suryadeep-malhotra-in-drugs-case/312673", "date_download": "2020-09-19T12:21:06Z", "digest": "sha1:HTRXD7C4QGYF4JNT7LBGZC6564ZQCQHA", "length": 11190, "nlines": 81, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " NCB arrested Suryadeep Malhotra in Drugs Case रिया, शौविकचा बालमित्र सूर्यदीपला अटक NCB arrested Suryadeep Malhotra in Drugs Case", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nरिया, शौविकचा बालमित्र सूर्यदीपला अटक\nरिया, शौविकचा बालमित्र सूर्यदीपला अटक\nNCB arrested Suryadeep Malhotra in Drugs Case अंमली पदार��थ प्रकरणी एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि शौविक या दोघांचा बालमित्र सूर्यदीप मल्होत्रा याला अटक केली.\nरिया, शौविकचा बालमित्र सूर्यदीपला अटक\nरिया, शौविकचा बालमित्र सूर्यदीपला अटक\nएनसीबीने मुंबई आणि गोव्यात ठिकठिकाणी छापे टाकून धरपकड केली\nसात ड्रग पेडलरना अटक\nमुंबईः अंमली पदार्थ प्रकरणी (Drugs Case) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Control Bureau - NCB) रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) या दोघांचा बालमित्र सूर्यदीप मल्होत्रा (Suryadeep Malhotra) याला अटक केली. सूर्यदीप शौविकपर्यंत अंमली पदार्थ पोहोचविणारा महत्त्वाचा दुवा आहे. एनसीबीच्या कारवाईमुळे रिया आणि शौविकच्या अंमली पदार्थांच्या जाळ्याविषयी बरीच महत्त्वाची माहिती हाती येण्याची शक्यता आहे. (NCB arrested Suryadeep Malhotra in Drugs Case)\nएनसीबीने शौविकचे मोबाइल चॅट तपासले. यात शौविक आणि सूर्यदीप यांच्यात अंमली पदार्थांच्या संदर्भात बरीच चर्चा झाल्याचे पुरावे हाती आले. याच कारणामुळे एनसीबीने सूर्यदीपला अटक केली. तो अंमली पदार्थांची वाहतूक करणारा एक ड्रग पेडलर असल्याचा एनसीबीला संशय आहे. सूर्यदीपची एनसीबीच्या मुंबईतील ऑफिसमध्ये चौकशी सुरू आहे.\nयाआधी एनसीबीने मुंबई आणि गोव्यात ठिकठिकाणी छापे टाकून धरपकड केली. एकूण सात ड्रग पेडलरना कोर्टात सादर करणार असल्याची माहिती एनसीबीने दिली. करमजीत सिंह आनंद उर्फ केजे, ड्वेन फर्नांडीस, संकेत पटेल, अंकुश अरजेंका, संदीप गुप्ता, आफताब फतेह अन्सारी आणि क्रिस कोस्टा अशी अटक केलेल्यांची नावं आहे. सूर्यदीपलाही कोर्टात सादर केले जाण्याची शक्यता आहे.\nरियाने एनसीबीला दिलेल्या माहिती २५ बॉलिवूड कलाकारांची नावं घेतली. यात सारा अली खान (sara ali khan) आणि रकुलप्रीत सिंग (rakulpreet singh) या दोन अभिनेत्रींचा तसेच डिझायनर (designer) सिमोन खंबाटाचा (simone khambatta) समावेश आहे. एनसीबीसमोर रियाने जी नावं घेतली आहेत त्यापैकी सीमोनशी संबंधित व्हॉट्सअॅप चॅट एनसीबीच्या हाती आहे. यात अंमली पदार्थांचा उल्लेख आहे. सारा अली खान सुशांतसोबत एका खासगी चार्टर प्लेनने बँकॉकला गेली होती, अशीही माहिती एनसीबीच्या हाती आली आहे. या प्रकरणात पुढील चौकशी सुरू आहे. सारा आणि रकुलप्रीतने अंमली पदार्थांचे सेवन केल्याची माहिती रियाने दिली. एनसीबीने रियाने दिलेल्या माहितीआधारे कलाकारांच्या ए, बी आणि सी अशा तीन याद्या तयार केल्या आहेत. यातील ए लिस्टमध्ये (ए यादी) ज्या कलाकारांची नावं आहेत त्यांची लवकरच चौकशी सुरू होणार आहे.\nRhea Chakraborty's Bail Rejected: रिया चक्रवर्तीला कोर्टाचा मोठा झटका\nसाजिद खानवर मॉडेलचे गंभीर आरोप, रोलच्या बदल्यात कपडे उतरविण्याची ठेवली अट\nPoonam Pandey Marriage: हॉट अभिनेत्री पूनम पांडेने गुपचुप केले बॉयफ्रेंडशी लग्न, पाहा छायाचित्रे\nकलाकारांना हवे तेव्हा सहजतेने अंमली पदार्थ कसे मिळत होते, या पाठीमागे दाऊद टोळीचा अथवा अन्य कोणत्या बड्या गँगस्टरचा हात आहे का, हे तपासले जाणार आहे. एनसीबीच्या यादीत केंद्र सरकारवर अनेकदा टीका करणाऱ्या बड्या निर्मात्याचेही नाव असल्याचे वृत्त आहे. या निर्मात्याला चित्रपट निर्मितीसाठी दाऊदच्या गँगकडून मोठ्या प्रमाणावर वित्तपुरवठा होतो, अशी माहिती मिळाली आहे. एनसीबी इतरांना अंमली पदार्थांचे व्यसन लावणाऱ्या कलाकारांचाही शोध घेत आहे.\nअंमली पदार्थ प्रकरणी एनसीबीची चौकशी सुरू असतानाच अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी सीबीआयची (Central Bureau of Investigation - CBI) तसेच सुशांतच्या पैशांचा गैरवापर झाला की नाही याचा तपास करण्यासाठी इडीची (Enforcement Directorate - ED) चौकशी सुरू आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nSSR Case: एक युवा नेता CBIसमोर चौकशीसाठी स्वत: जाण्याची शक्यता, भाजप नेत्याचा दावा\nबी टाऊनच्या कलाकारांनी केले उत्साहात मतदान, इतरांना केले आवाहन\nभारतात जगात सर्वाधिक कोरोना रिकव्हरी\nपाकिस्तानने ड्रोनमधून टाकलेली शस्त्र जप्त\nएका दिवसात १२४७ रुग्णांचा मृत्यू, महाराष्ट्रातील आकडा किती\nआधी गूगनले नियमभंग केल्याप्रकरणी पेटीएमवर केली होती कारवाई\nचीनसाठी हेरगिरी, पत्रकाराला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2013/06/", "date_download": "2020-09-19T12:58:35Z", "digest": "sha1:PA6HNQPQI43UNZYRYJUUUIVOFCNMY2W4", "length": 7376, "nlines": 147, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: June 2013", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nलोकसत्ता चतुरंग १६ जुन २०१२\nदबा धरून बसलेला वाघ\nगेल्या सहा महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात खुप उलथापालथी चालू असताना एक नेता अजिबात अज्ञातवास भोगताना दिसतो आहे. म्हणजे तो कुठे दिसतच न...\nआधी आपल्या नातवाला कवडीची किंमत नसल्याचा दावा करताना मुंबई महाराष्ट्र पोलिसांवर आपला पुर्ण विश्वास असल्याचा उल्लेख शरद पवारांनी अगत्याने क...\nनुकताच एक मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात झाला. म्हणजेच त्याचे झटके सौम्य असले तरी तो शरद पवारांनी केलेला असल्याने त्यालाही भूकंप मानण्याची...\nसुशांत प्रकरण आणि राजकारण\nसुशांत प्रकरणात त्याची आत्महत्या की हत्या याचा तपास करण्यावरून वाद सुरू झाला. पण शुक्रवारी यातूनच काही अटका व धाडी घालण्यात आलेल्या आहेत. आ...\n५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येत एका भव्य मंदिरासाठी भूमीपूजन झाले आणि ते मनोभावे उरकून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा राजधानी दिल्लीला रवाना झाल...\n‘इंडिया टुडे’ची मात्र आत्महत्या\nमागले दोन अडीच महिने अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण खुप गाजते आहे. त्याचा मृत्यू ही आत्महत्या की हत्या, असा वा...\nमुंबई पोलिसांचा ‘महान’ वारसा\nसुशांतसिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूनंतर मुंबई पोलिस कमालीच्या वादात सापडले. ते जितके झाकपाक करत गेले, तितके अधिकच गाळात फ़सत गेले. त्य...\nशीर्षक वाचले तर कोणाला वाटेल की त्यातून आपले राजकीय नेते काही धडा घेतील. पण भारतातले किंबहूना जगातले नेते, सहसा अशा घटनांपासून काहीही शिकत...\nशिवसेना हातात मुख्यमंत्रीपद व सत्ता आल्यापासून जशी वागते आहे, त्यामुळे अलिकडला इतिहास सांगण्याची वेळ आलेली आहे. कारण असे वचनच आहे, जे इतिहा...\nसुशांतने कोणाची झोप उडवलीय\nसुशांतसिंग राजपूत याच्या शंकास्पद मृत्यूचे प्रकरण शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे एक असे प्रकरण आहे, की त्यातून राज्याच्या राजकारणात उ...\nलोकसत्ता चतुरंग १६ जुन २०१२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/narendra-modi-ram-temple-and-politics-of-communalism", "date_download": "2020-09-19T11:44:49Z", "digest": "sha1:GRZ6ZDX2EPDCAAGZ3BQEC3WHMXDVHPQO", "length": 21115, "nlines": 76, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मोदींच्या रामकथेचा अन्वयार्थ - द वायर मराठी", "raw_content": "\nमंदिराच्या भूमीपूजनाच्या निमित्तानं भारतीय राजकारणातल्या एका वादळी विषयाचा अस्त होतोय. २०१४ ला मिळालेलं जनमत हे विकासाच्या राजकारणाला मिळालेलं मत आहे असं मोदी सांगत होते. पण मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये ही गाडी अचानक पक्षाच्या विचारसरणीशी निगडीत गोष्टींकडे वळाली आहे.\nअयोध्येत भूमीपूजनाच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची सुरुवात झाली ‘सियावर रामचंद्र की जय’ या घोषणेनं. ‘जय श्रीराम’च्या ऐवजी ‘सियावर रामचंद्र की जय.’ मोदींच्या भाषणाच्या शेवटही ‘सियापती रामचंद्र की जय’ याच घोषणेनं झाला. संपूर्ण भाषणात ‘जय श्रीराम’ असं त्यांनी म्हटलं नाही. हा फरक दिसायला सूक्ष्म असला तरी त्या पाठीमागे असलेल्या सांस्कृतिक, सामाजिक धाग्यांची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर मोदींनी त्यातून नेमकं काय साध्य केलं हे लक्षात येईल.\n‘जय श्रीराम’ ही घोषणा राम मंदिर आंदोलनासाठी भाजपनं वापरली. मुठी आवळत, झेंडे नाचवत घोषणा देण्यासाठी ‘जय श्रीराम’चा वापर झाला. याच ‘जय श्रीराम’ घोषणेच्या काही अजून आक्रमक आवृत्या आंदोलनकाळात वापरल्या गेल्या. ‘बच्चा बच्चा राम का, जन्मभूमि के काम का’, ‘हिंदुस्थान में रहना हैं, तो जय श्रीराम कहना होगा’, ही त्याची काही उदाहरणं. त्याउलट ‘सियावर रामचंद्र की जय’ या घोषणेत एक सर्वसमावेशकता आणि सात्विकता आहे. ‘राम राम’, ‘जय राम जी की’, ही भारतातल्या खेड्यापाड्यात नमस्कारासाठी वापरली जाणारी संबोधनं जशी प्रेमळ आहेत तसाच प्रेमळ भाव याही घोषणेत दिसतो. रामाची एका प्रेमळ राजाची प्रतिमा या घोषणेतून डोकावते. ‘जय श्रीराम’ या घोषणेनं रामाला सीतेपासून दूर नेलं, तसंच रामाच्या प्रतिमेतही बदल केला. एरव्ही राम, लक्ष्मण, सीता असा दरबारातला राम एका योद्धाच्या रुपात उग्र चेहऱ्यानं धनुष्य ताणताना रेखाटला गेला. मोदींनी एक प्रकारे आंदोलनातल्या प्रतिमेची आता गरज उरली नसल्याचं दाखवून दिलं.\n‘राम सबके है, सब में राम है,’ या मोदींच्या भाषणातल्या वचनाचीही चर्चा झाली. पण मुळात हे केवळ भाषणापुरतंच राहणार की प्रत्यक्षातही हा भाव दिसणार आहे हे महत्त्वाचं आहे. कारण ‘सबका साथ, सबका विश्वास’ हा नारा मोदींनी दिल्यानंतरही लोकसभेत एकाही मुस्लिम उमेदवाराला भाजपकडून तिकीट दिलं जात नाही. उलट साध्वी प्रज्ञा सिंह सारख्या वादग्रस्त उमेदवारांना तिकीट देऊन लोकसभेत आणलं जातं. त्यामुळे भाषणातले मोदी आणि प्रत्यक्षातले मोदी वेगळे दिसत आलेत. देशातल्या जनतेवर भुरळ आहे ती भाषणातल्या मोदींची आणि आपले विरोधी पक्ष या दोन्हींमधला फरक जनतेपर्यंत पोहचवण्यात यशस्वीही होऊ शकलेले नाहीयत.\nअयोध्येतला भूमीपूजनाचा सोहळा मोदींनी पूर्णपणे काबीज केल्याचं दिसत होतं. या मंचावर लालकृष्ण अडवाणींचा स्वतंत्र उल्लेखही मोदींनी केला नाही. याउलट सर्व कारसेवकांच्या बलिदानातच त्यांनाही गुंडाळलं. अयोध्येतल्या राम मंदिराचं क्रेडिट कुणाला या प्रश्नावर बहुतांश सामान्य नागरिकांकडून मोदींच्याच नावाचा उल्लेख होत होता. यात न्यायालयाच्या भूमिकेचं कुणालाही स्मरण नाही. अर्थात, न्यायव्यवस्थेचा स्वतंत्र बाणाच दिसत नसल्यानं लोकांच्या मनात ही इमेज तयार झाली असणार, त्यामुळे त्याबद्दल त्यांना दोष देण्यात अर्थ नाही.\nसरसंघचालक मोहन भागवत हे देखील या कार्यक्रमाला आमंत्रित होते, त्यांनी भाषणही केलं. पण एकूण कार्यक्रमात त्यांचं अस्तित्व नावापुरतंच राहिलं. आणि सगळा फोकस मोदींवरच होता. कलम ३७०, तिहेरी तलाक आणि आता राम मंदिर…हे तीनही जिव्हाळ्याचे विषय मार्गी लावल्यानं मोदी आता संघ परिवारातही लार्जर दॅन लाईफ प्रतिमेची छाप सोडताना दिसताहेत. त्यामुळेच या संपूर्ण कार्यक्रमात संघ परिवारातल्या अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित असतानाही सबकुछ मोदी असंच कार्यक्रमाचं स्वरुप राहिलं.\nभूमीपूजनाचा हा कार्यक्रम खरंतर सरकारी कार्यक्रम नव्हता. सरकार मंदिर उभारतंय हे चित्र जाऊ नये म्हणूनच सुप्रीम कोर्टानं एका स्वतंत्र ट्रस्टची उभारणी करण्याचे आदेश दिले होते. पण सरकारनं बाबरी केसमध्ये वादग्रस्त असलेले चेहरेच या ट्रस्टवर नेमले. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास हे बाबरी विध्वंस प्रकरणातले आरोपी आहेत. विश्व हिंदू परिषदेचे चंपतराय हे सचिव नेमले गेलेत. कोर्टानं मंदिरासाठी ७० एकर जागा देतानाच बाबरी मशीद पाडण्याचं जे कृत्य होतं, त्यांना त्यांच्या कृत्याची सजा मिळायला हवी अशीही अपेक्षा व्यक्त केली होती. पण उलट हे कृत्य करणाऱ्यांनाच ट्रस्टवर नेमून सरकारनं एकप्रकारे कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली केली.\nभूमीपूजनाच्या कार्यक्रमाचं पहिलं निमंत्रण हा खटला लढणाऱ्या मोहम्मद हाशिम अन्सारी यांचे पुत्र इक्बाल अन्सारी यांना देण्याची प्रतीकात्मकता दाखवण्यात आली. पण त्याच दिवशी दिलेल्या मुलाखतीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जाहीरपणे सांगतात की मशिदीच्या उद्घाटनाला मला बोलावलं तर जाणार नाही. सरकारी यंत्���णेचा प्रमुख म्हणून इतक्या ढळढळीतपणे जर ते भेदभाव करू शकत असतील, तर मग इक्बाल अन्सारींच्या निमंत्रणाचा देखावा तरी कशाला करायचा इतक्या वर्षांचा वाद मिटल्यानंतर मंदिराचा मार्ग मोकळा झाला आहे. मंदिरासाठी भूमीपूजनाचं कामही सुरू झालं, ते कधी पूर्ण होणार याचे आडाखेही बांधले जातायेत. पण मशिदीच्या कामाचा मात्र काहीच मागमूस दिसत नाही. मंदिर निर्मिती आणि मशीद या दोन्हीसाठी स्वतंत्र संस्थांची स्थापना करण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश होता. पण मग केवळ मंदिर ट्रस्टच्या कामात अधिक लक्ष घालून, त्याला जवळपास सरकारनं हायजॅक केलं आहे तर दुसरीकडे मशिदीच्या कामाला मात्र वाऱ्यावर टाकलं आहे.\nखरंतर या आंदोलनाच्या विजयात मोठं मन दाखवण्याची संधी भाजपनं घालवली. मंदिर ज्या जागेत हवं त्याच ठिकाणी होतंय, ते करताना मशिदीच्याही कामाचा एकत्रित शुभारंभ केला असता तर खऱ्या अर्थानं ‘सबका विश्वास’ हा सार्थ ठरला असता. शिवाय ‘राम सबके है, सब में राम है’ या भाषातल्या शब्दांचा खरा अर्थ प्रत्यक्षात उतरला असता.\nभूमीपूजन सोहळ्यात मोदींनी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीपुढे घातलेला साष्टांग दंडवत ही देखील त्या दिवसाची खास इमेज होती. असाच साष्टांग नमस्कार त्यांनी संसदेत प्रवेश करताना घातला होता. पण मुळात संसदेच्या प्रती असलेला आदरभाव त्यांच्या कृतीतून पुढे किती दिसला अनेक महत्त्वाच्या निर्णयांवेळी त्यांनी संसदेला विश्वासात घेतलं नाही. सुरुवातीच्या काळात राज्यसभेत बहुमत नसल्यानं अनेक विधेयकं नियमबाह्य पद्धतीनं अर्थविधेयकं म्हणून सादर करण्यात आली. विरोधकांनी त्यासाठी कोर्टाची दारं ठोठावली. विरोधकांची गळचेपी करण्याचे नवनवे प्रकार संसदेत दिसले. लोकसभा अध्यक्षांचा उघड पक्षपातीपणा याच काळात पाहायला मिळाला. रामापुढे लोटांगण घातलेले मोदी पाहून ज्यांना या घटनाक्रमाची आठवण झाली असेल त्यांना हे दृश्य पाहून त्यामुळे काहीशी धास्तीच वाटणं साहजिक आहे. प्रभू श्रीरामाची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यापैकी एक महत्त्वाचं म्हणजे हा सत्यवचनी राजा होता. पण चीन सीमेवर अतिक्रमण झालं आहे अशी कबुली असणारा संरक्षण मंत्रालयाचा रिपोर्ट अवघ्या काही तासांत वेबसाईटवरून हटवला जातो. भूमीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी या घटनेची चर्चा सुरू होती. त्यामुळे भाषणातली वचनं भाषणा���च राहून काय उपयोग\nमंदिराच्या भूमीपूजनाच्या निमित्तानं भारतीय राजकारणातल्या एका वादळी विषयाचा अस्त होतोय. २०१४ ला मिळालेलं जनमत हे विकासाच्या राजकारणाला मिळालेलं मत आहे असं मोदी सांगत होते. पण मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये ही गाडी अचानक पक्षाच्या विचारसरणीशी निगडीत गोष्टींकडे वळाली आहे. तिहेरी तलाक, कलम ३७०, राम मंदिरनंतर आता काय अशी चर्चा होऊ लागलीय. यातल्या अनेक प्रलंबित गोष्टी पूर्ण करण्याची धमक मोदींनी दाखवली. पण आता हा ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ पूर्ण झाल्यानंतर आपल्या मूलभूत वचनांकडे वळण्याची गरज आहे. २०२२ ला अनेक गोष्टी पूर्ण करण्याचं स्वप्न मोदींनी जनतेला दाखवलं आहे, त्या दिशेनं कधी काम सुरू होतं हे पाहावं लागेल.\nप्रशांत कदम, हे एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे दिल्लीस्थित प्रतिनिधी आहेत.\n“मोहब्बत करनेवाला जा रहा है..”\nसुशांत सिंग प्रकरणात गुप्तेश्वर पांडे यांना रस का आहे\nसंघवादी सरकार अजूनही आर्यांच्याच शोधात\nसुविधांसाठी प्रवाशांच्या खिशात हात\n‘पिंजरा तोड’ कार्यकर्त्या नताशा नरवालला जामीन\nपेटीएम काही तासांत पुन्हा प्ले स्टोअरवर\nशोपियन एनकाउंटरमध्ये आमची चुकीः लष्कराची कबुली\nविद्वेषी वारसा सांगणाऱ्या ट्रंका\nहरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा\n‘जालन्यातील २ दलितांच्या हत्येची सीबीआय चौकशी हवी’\nविरोधाचे स्वातंत्र्य म्हणजे बेअदबी नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/shocking-coronas-sixth-victim-death-in-akole-taluka", "date_download": "2020-09-19T12:52:48Z", "digest": "sha1:WL4EKMILFZ4WADZFBJW7ECZZJNGHS4MC", "length": 6004, "nlines": 73, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अकोले तालुक्यात 9 करोना बाधित", "raw_content": "\nअकोले तालुक्यात 9 करोना बाधित\nइंदोरी येथील वृद्धाचा मृत्यू, रुग्ण संख्या पोहचली 227 वर\nअकोले | प्रतिनिधी | Akole\nअकोले तालुक्यात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत आहेत. काल बुधवारी दिवसभरात नऊ व्यक्ती करोना बाधित आढळले तर इंदोरीतील 74 वर्षीय करोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील करोनाचा हा सहावा बळी ठरला आहे.\nकाल तालुक्यातील मोग्रस, कोतूळ, हिवरगाव आंबरे, समशेरपूर येथील 09 व्यक्ती बाधित आले आहेत. तालुक्यातील खानापूर कोव्हिड सेंटर येथे काल बुधवारी सकाळी घेण्यात आलेल्या रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये सहा व्यक्ती करोना बाधित आढळल्या.\nयामध्ये म���ग्रस येथील 47 वर्षीय पुरुष तर कोतूळ येथील 26 वर्षीय, 28 वर्षीय व 30 वर्षीय पुरुष तसेच 30 वर्षीय महिला आणि केवळ दीड वर्षीय लहान बालक अशा सहा व्यक्तींचा अहवाल करोना पॅाझिटिव्ह आला आहे. त्यानंतर सायंकाळी खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात हिवरगाव आंबरे येथील 34 वर्षीय पुरूष व समशेरपूर येथील 87 वर्षीय, 48 वर्षीय पुरुष अशा तीन जणांचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. तालुक्यात काल दिवसभरात 09 व्यक्तींचा अहवाल करोना पॅाझिटिव्ह आला.\nअकोले तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यावर उपचार करून बरे होण्याचे प्रमाणही जास्त असल्याने समाधानाची बाब आहे. मात्र गेल्या आठवड्यात तब्बल तीन व्यक्ती करोनाशी झुंज देताना इतर आजाराचा प्रादुर्भाव असल्याने अपयशी ठरलेत.\nदोन दिवसांपूर्वी कोतूळ येथील तरुण अभियंत्याचा मृत्यू झाल्यानंतर काल बुधवारी इंदोरी फाटा परिसरातील एका उद्योजकाच्या 74 वर्षीय वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांचा नुकताच चार- पाच दिवसांपूर्वी करोना अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर करोनाचे उपचार सुरू असतानाच त्यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे.\nतालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 227 झाली आहे. आत्तापर्यंत 168 व्यक्ती करोनामुक्त झाले आहेत. तर 06 जणांचा मृत्यू झाला असून 53 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/photo-gallery/gadget/now-you-will-get-accurate-information-about-forest-roads", "date_download": "2020-09-19T12:19:26Z", "digest": "sha1:GQ3DYMA6XCMCB4CACPR2YIJX323SW2ZT", "length": 3954, "nlines": 70, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Now you will get accurate information about forest roads", "raw_content": "\nआता जंगल-रस्त्यांची मिळणार अचूक माहिती\nगुगल मॅप्समध्ये आले नवीन अपडेट\nनवी दिल्ली - New Delhi\nदिग्गज टेक कंपनी गुगलने आपल्या गुगल मॅप्स साठी एक नवीन अपडेट जारी केले असून, या नवीन अपडेटमुळे आधीच्या तुलनेत व्हिज्युअल अधिक चांगले देण्यात आलेले आहेत. नवीन अपडेटमध्ये...\nआधीच्या तुलनेत चांगले रंग मिळतील. रंगांच्या आधारावर युजर्सला रस्ते आणि जंगलांबाबत अचूक माहिती मिळेल. गुगल मॅप्सच्या नवीन अपडेटमध्ये आता जंगल असलेल्या भागाला आधीच्या तुलनेत अधिक हिरवे दाखवण्यात आले आहे. गुगलने या अपडेटला कलर मॅपिंग नाव दिले आहे. नवीन अपडेट देण्यामागचा गुगलचा उद्देश युजर्सला नैसर्गिक अनुभव देणे हा आहे. गुगल मॅप्सचे हे नवीन अपडेट जग��रातील 220 देशांमध्ये दिसेल. हे फीचर एचएसव्ही कलर मॉडेलवर काम करेल.\nदरम्यान, गुगल आपल्या युजर्सला अधिक चांगली सुविधा देण्यासाठी एका नवीन फीचरचे टेस्टिंग करत आहे. लवकरच गुगल मॅप्स युजर्सला ट्रॅफिक सिग्नलबाबत देखील माहिती देईल. मागील महिन्यापासून या फीचरचे टेस्टिंग सुरू आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/!-2130/", "date_download": "2020-09-19T11:36:47Z", "digest": "sha1:AKBQL6VFNCWGN2UENFV4RTBJRKF36KZC", "length": 5591, "nlines": 142, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-म्हणून आम्ही जन्मा आलो!", "raw_content": "\nम्हणून आम्ही जन्मा आलो\nAuthor Topic: म्हणून आम्ही जन्मा आलो\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nम्हणून आम्ही जन्मा आलो\nम्हणून आम्ही जन्मा आलो\nमाणसांना गरज असते कोंबड्यांची...बक-यांची\nवाघसिंहांना गरज असते हरणांची..सांबरांची\nघुबडघारींना गरज असते उंदरांची..सशांची...\nम्हणून आम्ही जन्मा आलो\nकुणालातरी वाटले वंशाला दिवा हवा..\nकुणाला तरी वाटले बहिणीला भाऊ हवा..\nकुणालातरी वाटले घरात पाळणा हवा...\nम्हणून आम्ही जन्मा आलो\nभूमीचा भार ५०-६० किलोंनी वाढवायचा होता..\nभाजीवाल्याचा धंदा दरमहिना फुगवायचा होता..\nडॉक्टरच्या बिलाचा आकडा दरमहिना इमानाने डिकवायचा होता...\nम्हणून आम्ही जन्मा आलो\nआभाळाला कुणीतरी विचारायला हवं..\nसारं बघणा-याला \"मी ही बघतोय\" हे सुनवायला हवं..\nतुझ्या सिस्टीमच्या बेसिकमध्येच घोळ आहे हे कुणीतरी\nम्हणून आम्ही जन्मा आलो\nम्हणून आम्ही जन्मा आलो\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: म्हणून आम्ही जन्मा आलो\nकविता म्हणजे भावनांचं चित्र\nRe: म्हणून आम्ही जन्मा आलो\nRe: म्हणून आम्ही जन्मा आलो\nRe: म्हणून आम्ही जन्मा आलो\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: म्हणून आम्ही जन्मा आलो\nRe: म्हणून आम्ही जन्मा आलो\nमला पण ती ओळ Missing वाटली...\nम्हणून आम्ही जन्मा आलो\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://wardha.gov.in/notice/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A4%AE/", "date_download": "2020-09-19T12:47:28Z", "digest": "sha1:HK2DPPTRF2KVU3TLD3IQR7HHNS3Q3BXC", "length": 4326, "nlines": 95, "source_domain": "wardha.gov.in", "title": "सिंदी(रेल्वे) येथील शेतजमीन सर्वे नं 100 आराजी १.६३ हे.आर. या शेतजमिनीचा लिलाव | जिल्हा वर्धा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nसिंदी(रेल्वे) येथील शेतजमीन सर्वे नं 100 आराजी १.६३ हे.आर. या शेतजमिनीचा लिलाव\nसिंदी(रेल्वे) येथील शेतजमीन सर्वे नं 100 आराजी १.६३ हे.आर. या शेतजमिनीचा लिलाव\nसिंदी(रेल्वे) येथील शेतजमीन सर्वे नं 100 आराजी १.६३ हे.आर. या शेतजमिनीचा लिलाव\nसिंदी(रेल्वे) येथील शेतजमीन सर्वे नं 100 आराजी १.६३ हे.आर. या शेतजमिनीचा लिलाव\nसिंदी(रेल्वे) येथील शेतजमीन सर्वे नं 100 आराजी १.६३ हे.आर. या शेतजमिनीचा लिलाव\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा वर्धा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 11, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/priyanka-gandhi-visits-family-of-unnao-victims/", "date_download": "2020-09-19T13:27:44Z", "digest": "sha1:VXPQFGP6CIUD7PEO4W774KTKSSJC2GIE", "length": 6155, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रियंका गांधींनी घेतली उन्नाव पीडितेच्या कुटुंबीयांची भेट", "raw_content": "\nप्रियंका गांधींनी घेतली उन्नाव पीडितेच्या कुटुंबीयांची भेट\nमुख्य बातम्याTop Newsठळक बातमी\nपीडितेच्या सुरक्षेवरून राज्य सरकारला विचारले प्रश्‍न\nनवी दिल्ली : कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वडेरा यांनी उन्नावच्या बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. प्रियंका यांनी पीडितेच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी बलात्कार पीडित तरुणीला सुरक्षा का पुरविण्यात आली नव्हती, असा स्वाल प्रियंका गांधी यांनी केला आहे.\nउन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीला तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणांनी गुरुवारी भर रस्त्यात जिवंत जाळले. यामध्ये ती 90 टक्के भाजली होती. दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी रात्री तिची प्राणज्योत मालवली. तिच्या मृत्यूनंतर देशभरातून आक्रोश व्यक्त केला जात आहे. पीडितेच्या कुटुंबीयांना हैदराबादप्रमाणेच आम्हालाही न्याय द्या, अशी मागणी केली आहे.\nप्रियंका गांधी यांनी ट्‌विटरवरून पीडितेला सुरक्षा का पुरवली गेली नाही असा सवाल देखील केला आहे. ‘उन्नावमध्ये याआधी घडलेल्या घटना लक्षात घेऊन पीडितेला सुरक��षा का दिली गेली नाही तिची तक्रार नोंदवून घेण्यास नकार देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई झाली तिची तक्रार नोंदवून घेण्यास नकार देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई झाली उत्तर प्रदेशमध्ये रोज महिलांवर जे अत्याचार होत आहेत. ते रोखण्यासाठी सरकार काय करत आहे उत्तर प्रदेशमध्ये रोज महिलांवर जे अत्याचार होत आहेत. ते रोखण्यासाठी सरकार काय करत आहे, असा सवाल प्रियंका गांधी यांनी ट्‌विटरवरून विचारला आहे.\nसलामीच्या सामन्यात कोण मारणार बाजी\nफेसबुकचं हे नवं फिचर नक्की ट्राय करा…\nफडणवीसांना सामंत यांनी करून दिली पहाटेच्या शपथविधीचा आठवण; म्हणाले…\nनवलाखा यांच्या पत्राची राज्यपालांनी दखल घेत भेटीचे दिले निमंत्रण\nसहा राज्यांत कारनामा दाखवणाऱ्या टोळीवर “मोक्‍का’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_796.html", "date_download": "2020-09-19T12:03:38Z", "digest": "sha1:ZJ7DVDGJSHEVHDZMHSHQ5GTTLDDG7ZA5", "length": 5295, "nlines": 58, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "'ह्या' गोष्टी जीवनाला बनवतात सुंदर....", "raw_content": "\n'ह्या' गोष्टी जीवनाला बनवतात सुंदर....\nbyMahaupdate.in सोमवार, जानेवारी २०, २०२०\nलांब राहूनही काही नाती टिकविता येतात आपण प्रेमाच्या आधारावर जगसुद्धा जिंकू शकतो. जिवाची पर्वा न करता, एकमेकांना दिलेली प्रेमाची साथ, ती नाती घट्ट करतात नाहीतर माणूस सैतानासारखा वागू लागला तर माणूसकीला पोरखा होतो. आणि जवळच्या नात्याची धूळधाण उडवून टाकतो.\nहे आपण रोज वर्तमानत्रातील बातम्यातून वाचत असतो. पण ठोस पाऊल (त्याविरुद्ध) उचलत नाही. सध्याच्या वातावरणात मनाला भावणारे सध्याचे बालमनाचे चित्रच निराशाजनक आढळून येत आहे. त्याची अनेक कारणेही आहेत . समाज हा पैश्याच्या मागे धावत आहे.\nविभक्त कुटुंबातील मुलं एकाकी वाटत आहे. प्रत्येक कुटुंबाच्या समस्या वेगवगळ्या पण मुले व मुलांची मानसिकता एकच आहे. ही प्रत्येक कुटुंब निरनिराळ्या स्वभाव गुणांच्या, बुध्दीमत्तेच्या, संस्काराच्या पाया घातलेल्या खांबावर उभी आहेत.\nप्रत्येक व्यक्तीच व्यक्तिमत्त्व वेगवगळे घडत असते, पण प्रत्येक व्यक्तीमध्ये नात्यामधील प्रेमाचा एक महसूल रेशीम धागा न तुटण्याचा प्रयत्न स्र्वानी केला पाहिजे. त्यासाठ एकमेकांवर विश्वास ठेवावयास हवा. जन्मापासूनच माणसाला नाती चिकटलेली असतात.\nती निभावून नेण्यासाठी प्रेमाचं नात मन���पासून निभवाव लागतं. ते आनंदान स्वीकारले तर सगळ्यांनाच आनंद मिळतो. जीवनात आपण अनेक सुंदर कल्पना साकारत असतो. त्यातील महत्वाची कल्पना नाते संबंध, नाते संबध निर्माण करण्याचा व जोडण्यामध्ये अनेक उद्देश आहेत. जीवन सुखद व्हावं. आरामशीर असावे, सुंदर असावे. जीवन शांतपणे जगता यावे, आनंदी असावे असे अनेक हेतू त्यामागे आहेत.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/these-positions-can-work-field-animation-23390", "date_download": "2020-09-19T13:00:20Z", "digest": "sha1:6W2KRQFAFLYW35E5UC3WEEF2T3QQG2FO", "length": 7071, "nlines": 122, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "These positions can work in the field of animation | Yin Buzz", "raw_content": "\nअ‍ॅनिमेशन क्षेत्रात या पदांवर करू शकता काम\nअ‍ॅनिमेशन क्षेत्रात या पदांवर करू शकता काम\nअ‍ॅनिमेशन तज्ञाची भूमिका सर्वात जास्त आहे, ज्याच्या मदतीने विविध प्रकारचे कृत्रिम देखावे आणि घटना प्रत्यक्षात आणल्या जातात.\nअ‍ॅनिमेशनचे जग पूर्णपणे कल्पनाशक्ती आणि तंत्रज्ञानावर आधारित आहे. यामध्ये संगणकावर सर्व ठिकाणी एकाच ठिकाणी बसून वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या मदतीने काम केले जाते. यात अ‍ॅनिमेशन तज्ञाची भूमिका सर्वात जास्त आहे, ज्याच्या मदतीने विविध प्रकारचे कृत्रिम देखावे आणि घटना प्रत्यक्षात आणल्या जातात.\nकेवळ ते लोक जे अ‍ॅनिमेशन चांगले कार्य करतात, त्यांच्यात सर्जनशीलता आहे आणि त्यांना संगणकाची तसेच त्यांच्या कल्पनाशक्तीची चांगली माहिती आहे. स्क्रिप्टिंग, स्कल्प्टिंग, लाइफ ड्रॉइंग, मॉडेल अ‍ॅनिमेशन इत्यादी अ‍ॅनिमेशनच्या कामासाठी अनेक प्रकारच्या तांत्रिक माहितीची आवश्यकता असते.\nअ‍ॅनिमेटेड फिल्म्ससाठी काम करणं, तसंच टीव्ही, अ‍ॅडव्हर्टायझिंग क्षेत्रातही तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. अ‍ॅनिमेटर्सना साधारणपणे मॉडेलर्स, स्टोरी बोर्ड आर्टिस्ट, कॅरेक्टर अ‍ॅनिमेटर्स, लेआउट आर्टिस्ट, कम्पोझिंग आर्टिस्ट, एडिटर्स,\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\n12 वी नंतर बायोटेक्नोलॉजी करियरचा उत्तम पर्याय; जाणून घ्या भविष्यातील स्कोप आणि संधी\nमुंबई : बारावीनंतर करिअरचे अनेक पर्याय विद्यार्थ्यांपुढे उपलब्ध आहेत मात्र, भविष्यात...\nमहाऔष्णिक केंद्रात विविध ट्रेंडच्या १८० जागा; जाणून घ्या कसा करावा अर्ज\nमुंबई : नामवंत शासकीय आणि खासजी कंपनीत फक्त शिक्षणावर नोकरी मिळत नाही, तर...\nकोरोनाच्या काळात पर्यटन क्षेत्राचे वाजले बारा\nकोरोनाच्या काळात पर्यटन क्षेत्राचे वाजले बारा महाराष्ट्रात पर्यनट व्यवसायात...\nSRTM विद्यापीठात विविध जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती\nनांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने विविध पदांसाठी जम्बो...\nबॅंकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरूणीची फसवणूक\nनागपूर :- बॅंकेत आधी लिपिक आणि त्यानंतर उपव्यवस्थापक म्हणून नोकरी लावतो असे आमिष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=4767", "date_download": "2020-09-19T13:16:26Z", "digest": "sha1:ZH7NNUM4QISHCBVYEEPJ5EXQQE66H34V", "length": 4517, "nlines": 68, "source_domain": "m4marathi.com", "title": "आहारात असू द्या वांगं – m4marathi", "raw_content": "\nआहारात असू द्या वांगं\nवांग्याची रुचकर आणि मसालेदार भाजी म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. भाजीव्यतिरिक्त अन्य पाककृतींमध्येही वांग्याचा वापर होतो. वांग्यामध्ये बरीच औषधी तत्त्व असतात. वांग्यात एंटीऑक्साडेंट्सची पर्याप्त मात्रा असते. यातील क्लोरोजिनिक अँसिडमुळे रोगप्रतिरोधक शक्ती वाढते. वांग्यामुळे जंतुसंसर्गाचा धोकाही कमी होतो. यामधील लोहामुळे शरीरास मजबुती मिळते. नियमितपणे वांग्याचं सेवन केल्यास शरीरातील वाईट कोलोस्ट्रॉलचा स्तर कमी होतो ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. यामुळे उच्च रक्तदाबाचा धोकाही कमी होतो. वांग्यामधील फाईटोन्यूट्रियेंट नामक तत्त्व मस्तिष्कातील कोशिकांना क्षतिग्रस्त होण्यापासून सुरक्षित ठेवतात. वांग्याच्या नियमित सेवनानं स्मरणशक्ती सुधारते आणि मेंदू कार्यक्षम होतो. वांग्यामध्ये सी जीवनसत्त्वाची त्याचप्रमाणे निकोटिनची पर्याप्त मात्रा असते. त्यामुळे सिगारेटचे व्यसन सुटण्यासाठी वांग्याची मदत होते.\n“ॐ” नामाचा जप केल्याने मिळतो शारीरिक लाभ….\nजेवण केल्यानंतर हे कराच .\nजागतिक हृदय दिन निमित्ताने…..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/05/lockdown-3.html", "date_download": "2020-09-19T11:37:34Z", "digest": "sha1:TAIQZRSN4QKA33SKLPFCPKCMC773QTT5", "length": 13747, "nlines": 102, "source_domain": "www.esuper9.com", "title": "तिसऱ्या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस, चौथ्या टप्प्यासाठी आज गाईडलाईन्स घोषित होणार - esuper9", "raw_content": "\nHome > Corona > तिसऱ्या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस, चौथ्या टप्प्यासाठी आज गाईडलाईन्स घोषित होणार\nतिसऱ्या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस, चौथ्या टप्प्यासाठी आज गाईडलाईन्स घोषित होणार\nकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन टप्प्यात लागू केलेल्या लॉकडाऊनचा आज 54 वा दिवस आहे. तिसऱ्या टप्प्याचा हा शेवटचा दिवस आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा उद्या, सोमवारपासून सुरु होणार आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी केंद्र सरकार आज गाईडलाईन्स जारी करणार आहे. आज सकाळी 11 वाजल्यानंतर या गाईडलाईन्स जारी होण्याची शक्यता आहे. पीएम मोदी यांनी मागील वेळी देशाला संबोधित करताना लॉकडाऊन-4 संदर्भात घोषणा केली होती. लॉकडाऊन 4 नव्या नियमांसह लागू केला जाईल. आम्ही राज्यांकडून घेत असलेल्या सूचनांच्या आधारे लॉकडाऊन वाढवणार आहोत. 18 मे पूर्वी लॉकडाऊन 4 ची माहिती दिली जाईल, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. मात्र लॉकडाऊन 4 नव्या स्वरुपात असून याचे नियम वेगळे असतील असंही त्यांनी आवर्जून सांगितलं होतं.\nपहिला लॉकडाऊन : 25 मार्च ते 14 एप्रिल दुसरा लॉकडाऊन : 15 एप्रिल ते 3 मे तिसरा लॉकडाऊन : 4 मे ते 17 मे\nचौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या गाईडलाईन्स जाहीर करण्याअगोदर प्रत्येक राज्याने काही मागण्या केल्या आहेत. राज्यांनी केलेली सर्वात प्रमुख मागणी आहे, म्हणजे झोन निश्चित करण्याचं स्वातंत्र्य राज्य सरकारांना मिळावं. आता झोन निश्चित करण्याचं स्वातंत्र्य हे केंद्र सरकारकडे आहे. राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलले आहेत. हे सर्व झोन केंद्राने तयार केलेल्या निकषावर आधारित आहेत. त्यामुळे आम्हाला झोन निश्चित करण्याचं स्वातंत्र्य देण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे.\nराज्य सरकारचा हेतू काय\nझोनचे निकष ठरवण्याचं स्वातंत्र्य केंद्राकडे मागण्या पाठीमागे राज्याचा हेतू असल्याचे बोलले जात आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील अर्थव्यवस्था संकटात सापडली आह���. त्यामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असूनही तिथे उद्योगधंद्यांना परवानगी देताना झोनच्या अडचणी येत आहे. त्यामुळे राज्यने केद्राकडे ही मागणी केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 11 मे रोजी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांकडे 15 मेपर्यंत लॉकडाऊन संदर्भात मतं मागवली होती. बहुतेक सर्वच मुख्यमंत्र्यांनी काही सूचना पंतप्रधान कार्यालयाकडे केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी मे महिन्याच्या शेवटपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचंही सूचवलं आहे. मात्र लॉकडाऊन 1, लॉकडाऊन 2 आणि लॉकडाऊन 3 पेक्षा वेगळे नियम असण्याची देखील चर्चा आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष ख��तेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/column/articleshow/69243073.cms", "date_download": "2020-09-19T13:12:48Z", "digest": "sha1:QWS7O55R4IAHWW3HKJKV6KPBVNWXEN6T", "length": 16047, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Column News: - | Maharashtra Times", "raw_content": "\nमूल जन्माला घालणे हे एकवार सोपे, परंतु नंतर त्याचे संगोपन नीट करणे, त्यास योग्य प्रकारे वाढवणे आणि त्याच्यावर चांगले संस्कार करणे हे मात्र कष्टप्रद आणि जबाबदारीचे काम असते. जन्माला आलेल्या बालकाचा काळजीपूर्वक सांभाळ करणे, त्यास पौष्टिक अन्नपाणी पुरवणे, त्याच्या स्वच्छतेची आणि आरोग्याची काळजी घेणे हे जसे आवश्यक असते, तसेच ते मूल वाढीला लागल्यानंतर त्यास योग्य प्रकारे शिक्षण देणे, आणि त्यावर चांगल्या मूल्यांचे संस्कार करीत जाणे, हेही गरजेचे असते. मूल वाढवणे म्हणजे केवळ त्याची शारीरिक देखभाल करणे एवढेच नव्हे, तर एकूणच त्याची मानसिक, संस्कृतिक, बौद्धिक आणि वैचारिक अशी वाढ करवणे हे त्यात अभिप्रेत असते. त्याच्यावर करावयाचे संस्कार हे केवळ त्याच्या बाल्यावस्थेतच नव्हे, तर पुढे तरुणपणीही केले जाणे आवश्यक असते. अशा संस्कारांची प्राथमिक जबाबदारी निश्चितच बालकाच्या आई-वडिलांची आणि घरातल्या वडीलधाऱ्या माणसांची असते. परंतु मूल मोठे झाल्यावर त्याचे शिक्षक, ज्येष्ठ सहकारी, आणि मित्रांनादेखील ही जबाबदारी योग्य प्रमाणात उचलावी लागते. जगात समर्थपणे वावरण्याची क्षमता एखाद्या बालकाच्या अंगी बाणावी यासाठी त्याच्या संगोपनात त्याच्या आई-वडिलांनी, पालकांनी, आप्तस्वकीयांनी आणि मित्रांनी घडवलेल्या संस्कारांचा वाटा फार मोलाचा असतो.\nबालसंगोपनातील अशा संस्कारांचे काही महत्वाचे असे मापदंड असतात. उदाहरणार्थ, बालकास स्वत:च्या जगण्याविषयी सकारात्मक असा दृष्टिकोण बाळगायला शिकवणे हा एक आवश्यक मापदंड आहे. त्यातूनच संस्कारित बालकाचे 'स्वत्व' जागे होऊ शकते. अर्थात् स्वत्व जागे करणे म्हणजे अहंगंड निर्माण करणे नव्हे. अहंगंडामुळे कोणतीही व्यक्ती स्वत:ला आणि समाजाला देखील हानी पोहोचवू शकते. परंतु स्वत:च्या क्षमतांविषयी सकारात्मक दृष्टिकोण बाळगणारी व्यक्ती कोणत्याही समस्येला आत्मविश्वासाने सामोरी जाऊ शकते. त्यातूनच त्या व्यक्तीच्या अंगी इतरांप्रति सामंजस्याची व समन्यायाची भावना रुजते. आणि सामंजस्य व समन्याय ही लोकशाहीला पूरक अशीच तत्वे होत. संगोपन-संस्कारांचा दुसरा मापदंड म्हणजे बालकास अवतीभोवतीच्या जगातील वैविध्याविषयी आदर बाळगायला शिकवणे, हा होय. आपल्या अवतीभोवती दगडांचे, मातीचे, डोंगरांचे, पर्वतांचे, वृक्षांचे, पशूंचे, पक्ष्यांचे, माणसांचे, भाषांचे, सभ्यतांचे, चालीरीतींचे, जातींचे, धर्मांचे, प्रांतांचे, राष्ट्रांचे असे विविध प्रकार आढळतात. त्या सर्वच जैव आणि अजैव गोष्टींना त्यांच्या वैविध्यांसह इथे भूतलावर 'असण्याचा' हक्क आहे, याचे भान या संस्कारांतून निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सभोवतालच्या वैविध्यपूर्ण परिसरांविषयीची आणि त्यांतील घटकांविषयीची आस्था संगोपनातून जोपासली गेली पाहिजे. तरच बालकाच्या मनांत त्या कोणत्याही घटकाविषयी भीती, असूया आणि द्वेष यांऐवजी उत्सुकता, संयम आणि सहिष्णुता या भावना रुजतील. आणि या भावना शांतता आणि सहजीवनाला पोषक असतात.\nइतरांशी असणाऱ्या मतभेदांच्या कारणांचा स्वत:च खोलवर विचार करून, त्या कारणांचा वापर मतभेद मिटवण्यासाठी करण्याचे कसब माणसाच्या अंगी रुजवणे, हा या संगोपन-संस्कारांचा तिसरा मापदंड होय. त्यामुळे जीवनात थोडीफार तडजोड स्वीकारून परस्पर सहकार्याने एखाद्याला सक्षम जीवन जगता येते. इतरांशी असणाऱ्या मतभेदांच्या मुळाशी स्वत:च्याच चुकीच्या संकल्पना आहेत असे जर विचारांती आढळले, तर त्या संकल्पना सुधारण्यासाठी प्रत्यक्ष काही कृती करण्यास शिकवणे, हा संगोपन-संस्कारांचा चौथा मापदंड होय. त्या अन्वये माणसाला आपली हेकट भूमिका सोडून देऊन सामंजस्याची भूमिका घेण्याची सवय लागेल, आणि ही सवयच त्याला त्याच्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यास समर्थ बनवेल. अशा तऱ्हेने संस्कारितांनी - विशेषत: तरुण पिढीने - स्वत:सकट सर्वांच्याच हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेण्याची बांधिलकी स्वीकारली, तर ते शांततापूर्ण सहजीवनाला आणि लोकशाहीला अत्यंत पूरक ठरेल.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nवेळेतच ओळखा करोनाची लक्षणे\nकोरडी आणि कोडगी यंत्रणा\nही भरती तहान भागवेल\nकरोनाचा सामना करताना काय चुकतंय\nमुतखडा : उपचार आणि प्रतिबंध\n 'हे' मार्केट होणार सुरु\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेच...\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nकार्व्हरचा वारसदार : डॉ. प्रमोद चौधरी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nआतली लढाई चंद्रकांत वानखडेतो वेगळाच होता...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B9%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-09-19T13:14:39Z", "digest": "sha1:AMUUZ77GVEG4B2DONTRJFMM7M3EZ4OJS", "length": 4536, "nlines": 78, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "हडप्पा-संस्कृती: Latest हडप्पा-संस्कृती News & Updates, हडप्पा-संस्कृती Photos & Images, हडप्पा-संस्कृती Videos | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nयूपी��ससी पूर्वपरीक्षा : इतिहास V\nएमपीएससी पूर्व परीक्षा : इतिहास १\nहडप्पा संस्कृतीचा नाश हवामानामुळे\nभारत धर्मनिरपेक्ष; हिंदू राष्ट्र नाही: सैफ\nप्राचीन मूर्तीचा भारताकडे अधिकृत ताबा\n‘इतिहास समजला नाही, तर अस्तित्वच धोक्यात’\nसिंधू संस्कृती आठ हजार वर्षांपूर्वीची\nसरस्वतीच्या शोधाला पुन्हा गती\n१३० सेवाभावी महिलांचा सन्मान\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/china-focusing-aksai-chin-and-chumur-sector-341410", "date_download": "2020-09-19T11:34:29Z", "digest": "sha1:BZU6423C3O77SM6UNQE77G7MFQW7WLYM", "length": 16815, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "पँगोंगमध्ये मार खाल्ल्यानंतर चीनने 'अक्साई चीन'कडे वळवला मोर्चा | eSakal", "raw_content": "\nपँगोंगमध्ये मार खाल्ल्यानंतर चीनने 'अक्साई चीन'कडे वळवला मोर्चा\nचिनी सैन्याविरुध्द भारताने आपली स्पेशल फोर्सेस मैदानात उतरवली आहे. पँगोंग तलावाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर चीनला धूळ चारण्यामध्ये स्पेशल फ्रंटियर फोर्सने विशेष भूमिका बजावली होती.\nनवी दिल्ली : प्रत्यक्ष ताबा रेषा (एलएसी) सुरक्षित ठेवण्यासाठी भारतानेही पावले उचलली आहेत. पँगोंग तलावाच्या दक्षिण किनाऱ्यावर तोंडावर पडलेला चीन सूड उगवण्याच्या तयारीत आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) चुशुल सेक्टरमध्ये आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. या व्यतिरिक्त आता त्यांचे लक्ष अक्साई चीन परिसराकडे असल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांत तेथील पीएलए एअरफोर्सची हालचाल टिपण्यात आली. प्रत्युत्तरादाखल भारताने अतिरिक्त सैन्य, शस्त्रे, दारुगोळा गोळा केला आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nचीनची हालचाल पाहून भारताने आपला वेग बदलला\nचिनी सैन्याच्या हालचाली पाहता भारतीय सैन्यानेदेखील त्या अनुषंगाने आपला वेग वाढवला आहे. ज्या ठिकाणी चिनी सैन्य ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू शकते, अशा ठिकाणी सर्व व्यवस्था चोख ठेवण्यात येत आहे. हिंदुस्तान टाईम्सने एका वरिष्ठ सेना अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, ''लडाखमधील चिनी सैन्याच्या कोणत्याही प्रयत्नांना आळा घालण्यासाठी भारतीय सैन्य आता 'सिक्योर बॉर्डर मोड'मध���ये आहे. चीनची आक्रमकता पाहता भारतीय सैन्यानेही आपला वेग बदलला आहे.\"\n- बाजारात आली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी साडी; पाहा किंमत​\nदेप्सांग आणि चुमूरवर लक्ष केंद्रित\nदेप्सांगच्या मैदानाजवळ चिनी सैन्यांची उपस्थिती पाहता भारतीय सैन्याने विशेष तुकडी तैनात केली आहे. चुमूरमध्येही पीएलएच्या विरोधात एक विशेष तुकडी पाठविली गेली आहे, यामुळे चिनी सैन्याला हा संदेश देण्यात आला की, भारत एक इंच जमीन देण्यास तयार नाही. डेमचॉक आणि चुमूर भागावर भारताची मजबूत पकड आहे. या ठिकाणावरून ल्हासा-काशगर महामार्गावर लक्ष्य ठेवणे सोपे जाते. आणि हाच महामार्ग पीएलएच्या रसद पुरवठ्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.\nचिनी सैन्याविरुध्द भारताने आपली स्पेशल फोर्सेस मैदानात उतरवली आहे. पँगोंग तलावाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर चीनला धूळ चारण्यामध्ये स्पेशल फ्रंटियर फोर्सने विशेष भूमिका बजावली होती. चुशूलमध्ये चीनने जराही हालचाल करण्याचा प्रयत्न केला, तर चीनला एक अत्यंत कठीण आव्हानाला सामोरे जावे लागेल.\n- चीनला झटका; ‘फिंगर चार’वरील महत्त्वाची ठिकाणे ताब्यात​\nऑन द स्पॉट होताहेत निर्णय\nपँगोंग लेकजवळ झालेल्या चकमकीसाठी चीनने भारताला दोषी ठरवले आहे. तर भारताने आधीच स्पष्टपणे सांगितले की, चीनच्या सैन्याने पुढे सरकताना पाहून भारताने आधीच उंचीवरील ठिकाणे ताब्यात घेतली होती. मुत्सद्दी आणि लष्करी पातळीवर वाटाघाटी करूनही चीन एलएसीवरील आपला हक्क सोडण्यास तयार नाही. प्रत्येक परिस्थितीसाठी भारताने स्वत:ला तयार केले आहे. आता मुख्यालय स्तरावर नव्हे, तर घटनास्थळी (ऑन द स्पॉट) निर्णय घेण्यात येत आहेत.\n- देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराज्यात भाजप सत्तेत न आल्यानेच केंद्राने कांदा निर्यात बंद केली\nनंदुरबार : राज्यात 105 आमदार निवडूनही भाजप सत्तेत न असल्याने कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी लादल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे...\nरास्त मानधन द्या अन्यथा कोरोना सर्वे इतर कुणाकडूनही करून घ्या\nअकोले (अहमदनगर) : आशा कर्मचारी व गट प्रवर्तकांना रास्त मानधन द्या अन्यथा कोरोना सर्वेक्षण इतर कुणाही कर्मचाऱ्यांकडून करून घ्या व आशा व गट...\nस्वच्छता ��पकर रद्द करा अन्यथा इंद्रभवनला घेराव घालणार; आडम मास्तरांचा इशारा\nसोलापूर : स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरातील अनेक रस्त्यांचे खोदकाम केले असून, उखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती अपूर्णच असल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे...\nमाजी नगरसेवक रामदास बोकड यांचे निधन\nपिंपरी : जवळकरनगर- पिंपळे गुरव येथील माजी नगरसेवक रामदास बोकड (वय 60) यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. महापालिकेच्या फेब्रुवारी...\n भरधाव वाहन चुकवत महिलांची पाण्यासाठी पायपीट\nनाशिक : (इगतपुरी) घोटी-सिन्नर महामार्गावर देवळे गावात चार महिन्यांपासून नळ पाणीपुरवठा योजना बंद आहे. ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही उपयोग होत...\nमोदी सरकार महिलांच्या खात्यात 1 लाख रुपये टाकतंय असा मेसेज आलाय का\nनवी दिल्ली : कोरोना काळात सोशल मिडीयातून पसरणाऱ्या अफववांचे पेव हे वाढतच आहे. दररोज काही ना काही दावा केले असलेले मॅसेज हे व्हायरल होतातच. अशाच एका...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/former-mp-nilesh-rane-tweeted-tested-corona-positive-334509", "date_download": "2020-09-19T11:32:45Z", "digest": "sha1:UYXKGWPX44CIKZYZTJGEPT363UFUCGFQ", "length": 16030, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "माजी खासदार नीलेश राणे यांना कोरोनाची लागण : संपर्कातील व्यक्तीना स्वॅब टेस्ट करण्याचे केले आवाहन | eSakal", "raw_content": "\nमाजी खासदार नीलेश राणे यांना कोरोनाची लागण : संपर्कातील व्यक्तीना स्वॅब टेस्ट करण्याचे केले आवाहन\nस्वतः नीलेश राणे यांनी ट्विट करत आपली स्वॅब टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले.\nकणकवली (सिंधुदुर्ग) : माजी खासदार नीलेश नारायण राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेले काही दिवस जिल्ह्यामध्ये त्यांनी दौरा केला होता. आज स्वतः नीलेश राणे यांनी ट्विट करत आपली स्वॅब टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. संपर्कातील कार्यकर्त्यांनी स्वॅब टेस्ट करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.\nकोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी.\nमाजी खासदार राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-१९ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्‍टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वतःला क्वारंटाईन करून चाचणी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.\nहेही वाचा- अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आली तरीही क्वारंटाईन, कुणासाठी हा नियम\nजिल्ह्यात आणखी ६७ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ६०० वर गेली असून, एकूण ६३५ रुग्ण झाले. आणखी १७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या ४१६ झाली आहे. आणखी एका बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. आजअखेर १२ बळी गेले असून, जिल्ह्यात सक्रिय रुग्ण २०७ आहेत.\nहेही वाचा-पावसाचा कहऱ; छप्पर कोसळून दोन छोट्या बहिणी जखमी.....कुठे घडले वाचा -\nनवे सात कंटेन्मेंट झोन\nसावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील सोहेब मुबीन बेग यांच्या घरापासून (घर क्रमांक १७२) चहुबाजूंनी ५० मीटर परिसर, देवगड शहरातील चोपडेकर चाळ येथील रेश्‍मा महंमदहमीद साठविलकर यांच्या घरापुरताचा परिसर, देवगड तालुक्‍यातील मुणगे आडबंदर येथे कविता कमलाकर सारंग यांच्या घरापुरताचा परिसर, कणकवली तालुक्‍यातील वारगाव सुतारवाडी येथील मधुकर सदाशिव मेस्त्री यांचे घर व ५० मीटर परिसर, शास्त्रीनगर- घोसाळवाडी येथील अशोक बाबू वाळके यांचे घर व ५० मीटर, खारेपाटण- शिवाजी पेठ येथील रफीक हाजीगफर मेमन यांचे घर व ५० मीटर परिसर, शहरातील बाजारपेठ येथील मलकानसिंग हे राहत असलेले मुंज बिल्डिंग व परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर केले.\nसंपादन - अर्चना बनगे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअंत्यविधीकडे ठेकेदाराची पाठ : दहा मृतदेह अंत्यविधीच्या प्रतीक्षेत , शेवटी नातेवाईकांनीच नेले शवागरातून मृतदेह\nओरोस (सिंधुदुर्ग) : कोरो��ाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मात्र, ज्याला याचा ठेका दिला...\nअवघ्या १२ तासांत पोलिसानी लावला छडा : झोपेतच आवळला कारमध्येच गळा\nगुहागर (रत्नागिरी) : तालुक्‍यातील वेलदूर येथील शाखा व्यवस्थापिका सुनेत्रा दुर्गुळे खून प्रकरणी अवघ्या १२ तासांत पोलिसानी संजय श्रीधर फुणगूसकर (...\nसिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर स्थायी सभेत ओढले ताशेरे\nओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात कोरोना रुग्ण व कोरोना मृत्यू वाढत असताना जिल्हा रुग्णालयाची स्थिती गंभीर आहे. रुग्णांना बेड मिळत नाही. झोपायला...\nकोरोनाग्रस्तांचा उच्चांक, सिंधुदुर्गाची वाटचाल धोक्‍याकडे\nओरोस (सिंधुदुर्ग) - सुरुवातीचे 5 महिने अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कासव गतीने संक्रमण करणाऱ्या कोरोनाने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मोठी आघाडी घेतली....\nकोरोनाचा कहर, सिंधुदुर्गात बेडचा तुटवडा\nओरोस (सिंधुदुर्ग) -सिंधुुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या अडीच हजाराच्या घरात पोहोचली आहे. यातील सक्रिय रुग्णसंख्या 1...\nहोड्यांना उधाणाचा तडाखा, लाखाचे नुकसान\nमालवण (सिंधुदुर्ग) -: समुद्री उधाणाचा तडाखा चिवला बीच येथील रापणकर मच्छीमारांच्या होड्यांना बसला. दोन्ही होड्या जाळ्यांसह समुद्रात वाहून गेल्या;...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/veterans-who-have-joined-bjp-have-no-place-executive-list-who-are-leaders-316847", "date_download": "2020-09-19T12:06:42Z", "digest": "sha1:OH2CWYJPKFRZ7UL36SVZCZT634SHDEGY", "length": 13037, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "भाजपमध्ये दाखल झालेल्या दिग्गजांना कार्यकारिणी यादीत स्थान नाही; कोण आहेत हे नेते | eSakal", "raw_content": "\nभाजपमध्ये दाखल झालेल्या दिग्गजांना कार्यकारिणी यादीत स्थान नाही; कोण आहेत हे नेते\nया नेत्यांच्या पदरी निराशा\nभाजपमध्ये दाखल झालेल्या दिग्गजांना पक्षात संघटना पातळीवर स्थान मिळेल, अशी च���्चा असताना नारायण राणे, गणेश नाईक, विजयसिंह मोहिते, राधाकृष्ण विखे, सुजय विखे, संजयकाका पाटील, मधुकर पिचड, वैभव पिचड, शरद गावित, हिना गावित, संजय सावकारे, संजय काकडे, किसन कथोरे, उदयनराजे भोसले, शिवेंद्र भोसले, जयकुमार गोरे, धनंजय महाडिक यासह अनेक नेत्यांच्या पदरी निराशाच आली.\nमुंबई - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल जाहीर केलेल्या प्रदेश भाजप कार्यकारिणीची यादीत इतर पक्षांतून आलेल्या मातब्बर नेत्यांना पक्षपातळीवर संघटनेत स्थान देण्यात आलेले नाही.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nभाजपच्या या रणनीतीमुळे भाजपत आयाराम उपरेच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे व त्यांची दोन मुले, बेलापूरचे गणेश नाईक कुटुंब, नगरचे पिचड कुटुंबीय, तर कोल्हापूरचा महाडिक परिवार आदी राजकीय नेत्यांना भाजपने संघटनेत स्वीकारलेले नाही.\nराज्यातील 'या' भागात पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्यानं दिला इशारा\nराज्य भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये १२ प्रदेश उपाध्यक्ष, सहा प्रदेश सरचिटणीस व १२ चिटणीस यांचा समावेश आहे. त्या शिवाय सात मोर्चा आणि १८ विविध प्रकोष्ठाच्या नियुक्‍त्या जाहीर करण्यात आल्या असल्या तरी आयारामांना पक्षीय पातळीवर संधी देण्यात आलेली नाही.\nसुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर राज ठाकरेंचा मोठा खुलासा; सांगितली पक्षाची भूमिका\nकेंद्रात २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेनंतर देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपमधे प्रवेश करण्याचा सपाटा लावला होता. तोच कित्ता राज्यातही २०१९ च्या विधानसभा निवडणुका होऊन राज्यात सरकार स्थापन होण्यापर्यंत गिरवण्यात आला होता.\nया नेत्यांच्या पदरी निराशा\nभाजपमध्ये दाखल झालेल्या दिग्गजांना पक्षात संघटना पातळीवर स्थान मिळेल, अशी चर्चा असताना नारायण राणे, गणेश नाईक, विजयसिंह मोहिते, राधाकृष्ण विखे, सुजय विखे, संजयकाका पाटील, मधुकर पिचड, वैभव पिचड, शरद गावित, हिना गावित, संजय सावकारे, संजय काकडे, किसन कथोरे, उदयनराजे भोसले, शिवेंद्र भोसले, जयकुमार गोरे, धनंजय महाडिक यासह अनेक नेत्यांच्या पदरी निराशाच आली.\nबाहेरून आलेल्यांवर पक्षाने विश्‍वास दाखवला नसला तरी अपवादामध्ये आमदार ���्रसाद लाड, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या चित्रा वाघ यांना भाजपने उपाध्यक्षपद दिले आहे. नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांची विशेष निमंत्रित म्हणून बोळवण केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/maharashtra-navanirman-sena-party-workers-vandalized-mseb-office-navi-mumbai-332489", "date_download": "2020-09-19T13:16:54Z", "digest": "sha1:LVOOSJJYDVOYNA65TLWMNB3G76HLLRDH", "length": 15870, "nlines": 295, "source_domain": "www.esakal.com", "title": "नागपूरच्या घटनेनंतर नवी मुंबईतही उद्रेक, अवाजवी बिल वाढीची हंडी मनसेने फोडली | eSakal", "raw_content": "\nनागपूरच्या घटनेनंतर नवी मुंबईतही उद्रेक, अवाजवी बिल वाढीची हंडी मनसेने फोडली\nसध्याच्या लॉकडाऊन काळात वाढीव रक्कम न भरता येणारी असल्याने वाढीव बिले मागे घ्या, नाही तर आंदोलन करू असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिला होता.\nनवी मुंबई : टाळेबंदीमुळे आर्थिक टंचाईने कंबरडे मोडलेल्या परिस्थिती ग्राहकांना अवाजवी बील देणाऱ्या महावितरणच्या कार्यालयात मनसेच्या नवी मुंबईतील कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. आज सकाळच्या सुमारास मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी सेक्टर 17 मधील कार्यलयात घुसून प्रवेशद्वारावर तोडफोड केली.\nटाळेबंदीच्या काळात महावितरणकडून नागरिकांना वाढीव बिले देण्यात आली आहेत. टाळेबंदीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सोसायट्यांमध्ये जाऊन मीटर रिडींग मोजता आलेली नाही. मीटर रिडींग न घेतल्यामुळे सर्व ग्राहकांना अंदाजे आणि सरासरी बील देण्यात आली. तसेच याच दरम्यान महावितरणने वाढीव दराची अंमलबजावणी देखील याच काळात केल्यामुळे बिलातील रक्कम अधिकच फुगून गेली.\nमोठी बातमी - शंकरराव गडाख यांनी बांधलं शिवबंधन, मातोश्रीवर पार पडला शिवसेना पक्षप्रवेश\nनवी मुंबई मनसे कार्यकर्त्यांनी Mseb कार्यालय फोडले\nअवाजवी बिल वाढीची हंडी मनसेने फोडली\nवाशी च्या सेक्टर 17 येथील MSEB कार्यालयाची तोडफड\nराज ठाकरे यांनी वाढीव वीज बिलांबाबत मुख्यमंत्र्यांना लिहले होते पत्र\nपत्रात मनसे झटका देण्याचा केला होता इशारा\nनागपूरच्या घटनेनंतर नवी मुंबईतही उद्रेक\nमोठी बातमी - राजस्थानातील राजकीय भूकंपावर मुंबईतून रेस्क्यू ऑपरेशन, पायलटच्या घरवापसीचं मुंबई कनेक्शन\nसध्याच्या लॉकडाऊन काळात वाढीव रक्कम न भरता येणारी असल्याने वाढीव बिले मागे घ्या, नाही तर आंदोलन करू असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिला होता. त्यानुसार मनसेच्या विविध भागातील पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटून वाढीव बिले मागे घेण्याची मागणी केली होती.\nमात्र या महिन्यांत पुन्हा नागरिकांना वाढीव बिले आल्यामुळे आज सकाळी नवी मुंबईतील मनसेच्या निवडक कार्यकर्त्यांनी वाशीतील महावितरणच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. प्रवेशद्वारावर खुर्चीनी तोडफोड करून महावितरण विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.\n( संकलन - सुमित बागुल )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकळंबोलीत रात्रीच्या अंधारात असंख्य झाडांची कत्तल; पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल\nनवीन पनवेल: सायन-पनवेल महामार्गालगतच्या सुमारे 10 ते 12 झाडांची कत्तल रात्रीच्या अंधारात अज्ञातांनी केल्याची घटना कळंबोलीत घडली आहे. या...\nमहाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती सक्तीची उपस्थितीला प्राध्यापकांचा विरोध; अध्यादेश रद्द करण्याची मागणी\nमुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांतील 100 टक्के शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना...\nजलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण; संपर्कातील व्यक्तींना चाचणी करून घेण्याचे आवाहन\nमुंबई - दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना, राज्याच्या मंत्री मंडळातील मंत्री देखील कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. आज राज्याचे अजून...\n अमिताभने तयार केले खराब लसणापासून सेंद्रिय खत आणि कीटकनाशक; यशस्वी प्रयोगाचे शिल्पकार\nनागपूर : उन्हाळ्यात लग्नसमारंभामुळे लसणाच्या उद्योगाला भरारी येईल, अशी शक्यता लक्षात घेता अमिताभ मेश्राम यांनी मोठ्या प्रमाणात लसणाची खरेदी केली....\nसुशांतसिंह मृत्यू प्रकरणावर चित्रपट; शक्ती कपूर सीबीआय अधिकाऱ्याच्या भूमिकेत\nमुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावर आधारित चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सुशांतसिंहच्या...\nगडचिरोलीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे पडले होते नक्षलवाद्यांना भारी\nगडचिरोली : करड्या शिस्तीच्या, कठोर शासनप्रणाली असलेल्या पोलिस विभागात अतिशय हसतमुख चेहरा ठेवत शांत, संयमी मनाने काम करणारे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/-/articleshow/8715898.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-19T12:24:44Z", "digest": "sha1:BT63RGUMKMSWECCRKHSXF2IUNSNGPGYZ", "length": 11307, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "international news News : सुटीचा फायदा फेसबुकला\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमे महिन्यातील सुट्यांच्या मोसमात फेसबुकला सर्वाधिक फायदा झाला आहे. या महिन्याभरात सर्वाधिक नव्या युजर्सनी फेसबुक जॉइन केलं आहे. यामुळे महिन्याच्या शेवटी फेसबुकच्या युजर्सची संख्या सत्तर कोटींपर्यंत गेल्याचे सोशल बेकर्स या सांख्यिकी वेबसाइटने प्रसिद्ध केली आहे.\nमेमहिन्यातब्राझिल, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, मेक्सिकोआणिअर्जेन्टिनायादेशांमधूनप्रत्येकी१०लाखनव्यायुजर्सचीनोंदझालीआहे. सहाव्यास्थानावरभारतअसूनमेमहिन्यातनऊलाख१८हजार१४०भारतीयांनीफेसबुकजॉइनकेलेआहे. महिन्याच्याशेवटीदोनकोटी५७लाख७०हजारभारतीययुजर्सफेसबुकवरअसल्याचीनोंदझालीआहे. याअहवालात२०१२पर्यंतफेसबुकयुजर्सचीसंख्याएकअब्जहोईलअशीशक्यताव्यक्तकरण्यातआलीआहे. सोशलनेटवर्किंगसाइटच्यायुजर्ससंख्येतसातत्यानेवाढहोतअसून२०११च्यापहिल्यातिमाहितसाडे५८ला��नवेयुजर्सयासाइटवरयेतीलअशीअपेक्षाव्यक्तकरण्यातआलीहोती. प्रत्यक्षातमात्र६६लाखांहूनअधिकनव्यायुजर्सचीनोंदझालीआहे. यामुळेभविष्यातहीसंख्याअधिकवाढणारअसूननवेरेकॉर्डनोंदविलेजाण्याचीशक्यतायाअहवालातनमूदकरण्यातआलीआहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\n'करोना तर काहीच नाही, भविष्यात आणखी दोन संकटे येणार'...\nकरोना: चीनची मोठी घोषणा; 'या' महिन्यात सर्वांसाठी लस उप...\nगरिबाला जीव नसतो का जगातील १३ टक्के लोकसंख्येसाठी ५० ट...\nसंसदेत तरुणींची नग्न छायाचित्र पाहत होता खासदार; कारण ऐ...\nलष्करचा भारताला मोठा धोका महत्तवाचा लेख\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nआयपीएलमुंबईकडे आहे हा धाकड खेळाडू; प्रत्येक चेंडूवर षटकार मारू शकतो, पाहा Video\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nन्यूजनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nआयपीएलजिंकणार तर मुंबईच; या कारणामुळे चेन्नईविरुद्ध मुंबईचे पारडे कधीही जड\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\n कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनच्याच आत गेली टोपी बहु\nसिनेन्यूज'सॅम' नावाने वाटायचा ड्रग्ज, बॉलिवूडमध्येच आहे त्याचा 'बॉस'\nअर्थवृत्तपेन्शन योजनांना प्रतिसाद ; पाच महिन्यात सभासदांमध्ये मोठी वाढ\nदेशएनआयएचे छापे, अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होई�� जड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/girl-friend-!-1756/", "date_download": "2020-09-19T12:47:51Z", "digest": "sha1:B2ELLGACIZIM4FBFSOHMOPWX5P274TKA", "length": 4914, "nlines": 139, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-मलाही girl friend मिळावी...!", "raw_content": "\nमलाही girl friend मिळावी...\nमलाही girl friend मिळावी...\nसुंदर मुलीशी ऒळख व्हावी,\nआम्हा दोघांची मने जुळावी \nहातात हात घालून फ़िरणारी,\nमलाही girl friend मिळावी ॥\nडोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,\nरूपाची ती राणी असावी ॥\nहातात हात घालून फ़िरणारी,\nमलाही girl friend मिळावी ॥\nरिक्षात मीटरला साक्षी मानून,\nप्रेमाच्याच शपथा घेऊ ॥\nहातात हात घालून फ़िरणारी,\nमलाही girl friend मिळावी ॥\nद्वीधा मनं मग मध्येचं म्हणत,\nप्रेमाची ख्ररी व्याख्या कळावी \nहातात हात घालून फ़िरणारी,\nमलाही girl friend मिळावी...\nमलाही girl friend मिळावी...\nमलाही girl friend मिळावी...\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nमलाही girl friend मिळावी...\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/chief-minister-devendra-fadnavis/", "date_download": "2020-09-19T11:31:30Z", "digest": "sha1:CHHZBBTNRS5VMW4MZQ4YNQQVVUVC2CHQ", "length": 3718, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Chief Minister Devendra Fadnavis Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nविरोधकांनी पेटवलेल्या वेगळ्या चुलीवर वाधवान प्रकरण शिजले नाही\nराकेश मारियांच्या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट\nफ्री काश्मीर याचा नेमका अर्थ काय ‘त्या’ मुलीनेच केला खुलासा\nविखे जेथे जातात तेथे वातावरण बिघडवतात\nफडणवीसांना अमेरिकेतून आमदार आणावे लागतील – बच्चू कडू\nमहापौर, उपमहापौर यांनी घेतली मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट\nसर्व मतभेदांवर मात करत भाजपने नवा इतिहास रचला – विनोद तावडे\nशरद पवारांची खेळी की आणखी काही \nशिवसेनेला अट्टाहास नडला – एकनाथ खडसे\n‘मोदी है तो मुमकिन है’ची फडणवीसांकडून घोषणा\nवर्क फ्राॅम होममुळे मुंबईकर संतापात, सर्वेक्षणातून समोर आली महिती\n“कंगनाकडून खर्च वसूल करा”\nकोरोनामुळे नाही तर मराठा आंदोलनाच्या भीतीमुळे मुंबईत संचारबंदी, चंद्रकांत पाटलांचा सरकारला टोला\nअमेरिकेत टीक-टॉक, वी-चॅटवर बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/83-percent-of-terrorists-have-history-of-stone-pelting-says-army/articleshow/70499009.cms", "date_download": "2020-09-19T12:55:56Z", "digest": "sha1:A2ULYN5ML4LAFYDGYVJBVOEWKVD74DRE", "length": 12977, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n८३ टक्के दहशतवादी दगडफेक करणारे: लष्कर\nदहशतवादाची वाट धरणारे ८३ टक्के तरूण दगडफेक करणारे आहेत. काश्मीरमधील हिंसाचाराच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग होता, अशी माहिती लष्करासह सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. नियंत्रण रेषेवरील परिस्थिती नियंत्रणात आहे. पाकिस्तानला काश्मीर खोऱ्यातील शांतता भंग करू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.\nश्रीनगर: दहशतवादाची वाट धरणारे ८३ टक्के तरूण दगडफेक करणारे आहेत. काश्मीरमधील हिंसाचाराच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग होता, अशी माहिती लष्करासह सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. नियंत्रण रेषेवरील परिस्थिती नियंत्रणात आहे. पाकिस्तानला काश्मीर खोऱ्यातील शांतता भंग करू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.\nभारतीय लष्कर, सीआरपीएफ; तसेच राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जम्मू-काश्मीरमधील सद्यपरिस्थिती आणि सुरक्षेसंबंधी माहिती दिली. 'काश्मीर खोऱ्यात हिंसाचार घडवला जाऊ शकतो, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. त्यादृष्टीने खबरदारी म्हणून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे,' असं जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी सांगितलं.\n'अलीकडेच लष्कराने अमरनाथ यात्रेच्या मार्गावर शोध मोहीम राबवली. त्या दरम्यान एक दहशतवादी ठिकाण उध्वस्त केले. तेथून अमेरिकन बनावटीची एक एम-२४ रायफल हस्तगत करण्यात आली आहे. तसंच पाकिस्तानी बनावटीची अँटी पर्सनल माइनही जप्त केली आहे. त्यामुळे काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या कटामागे थेट पाकिस्तान आणि आयएसआयचा हात असल्याचं स्पष्ट झालं आहे,' असं लेफ्टनंट जनरल सरबजीतसिंग ढिल्लन यांनी सांगितलं.\nकाश्मीर खोऱ्यात, विशेषतः पुलवामा आणि शोपियान परिसरात १०हून अधिक ���ेळा भूसुरुंग स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न झाला आहे, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक एस. पी. पानी यांनी दिली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांकडे मागितलं वाढदिवस...\n... मग काय 'भाभीजी के पापड' खाऊन करोना जातो का\n करोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा 'करो...\nपंतप्रधानांनी सांगूनही मंत्री राजीनामा देतोय, नक्कीच का...\nदहशतवादी हल्ल्याची भीती; अमरनाथ यात्रेकरूंना माघारी बोलावले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\n दोन दिवसांत तीन मंत्री करोनाग्रस्त; आता बच्चू कडू यांना लागण\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\n चिन्यांना पुरवली संवेदनशील आणि गोपनीय माहिती\nआयपीएलमुंबई विरुद्ध चेन्नई: कसे आहे अबूधाबीचे पिच आणि हवामान; या खेळाडूंना मिळेल संधी\nमुंबईज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन\nविदेश वृत्तसौदी: बेरोजगार भारतीय कामगारांवर भीक मागण्याची वेळ; डिटेंशन सेंटरमध्ये रवानगी\nजळगावपतीच्या सहकार्यानेच मित्राकडून पत्नीवर अत्याचार, दोघांवर गुन्हा दाखल\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nरिलेशनशिपया प्रसिद्ध अभिनेत्री जात-पात-धर्म-भेद सारं विसरुन अडकल्या परदेशी तरुणांसोबत लग्नबंधनात\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nनियमित महत्त्व���च्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A5%AB%E0%A5%A6%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2020-09-19T13:37:05Z", "digest": "sha1:RFVKRNG4X5VAZLNATSRI2MPN4SGX5A7P", "length": 4048, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:५०च्या वर कसोटी सामन्यांची सरासरी असलेले भारतीय फलंदाज - विकिपीडिया", "raw_content": "साचा:५०च्या वर कसोटी सामन्यांची सरासरी असलेले भारतीय फलंदाज\nक्रिकेटच्या कसोटी सामन्यांत ५०च्या वर धावांची सरासरी असलेले भारतीय फलंदाज\nद्रविड • गावसकर • तेंडुलकर • सेहवाग • कांबळी • पुजारा • धवन • रहाणे\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑक्टोबर २०१६ रोजी १०:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://santsahitya.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%20-%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%20%E0%A5%A8/2020/04/03/53308-chapter.html", "date_download": "2020-09-19T11:33:06Z", "digest": "sha1:PY6UZ6PNG7TATXOGLNEUVGA2JJB3BLMM", "length": 5483, "nlines": 87, "source_domain": "santsahitya.org", "title": "करोनियां स्नान झालासे सों... | संत साहित्य करोनियां स्नान झालासे सों… | संत साहित्य Literature by all great marathi saints", "raw_content": "\nसंतांचा अर्थ असा आहे की भक्तांनी बनविलेले धार्मिक साहित्य. जो निर्गुण उपासक आहे त्याला संत म्हटले पाहिजे हे आवश्यक नाही. याअंतर्गत लोकमंगलविद्या ही सर्व सगुण-निर्गुणांकडे येते, परंतु आधुनिकांनी निर्गुण्य भक्तांना \"संत\" ��े नाव दिले आणि आता त्या वर्गात हा शब्द सुरू झाला आहे. \"संत\" हा शब्द संस्कृतच्या पहिल्या \"सत\" चा बहुवचन रूप आहे, ज्याचा अर्थ सज्जन आणि धार्मिक व्यक्ती आहे. मराठीमध्ये साधू / सुधारक हा शब्द प्रचलित झाला. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव इत्यादी संतांनी अभंग, भजन, गीते बनवून अगाध साहित्य निर्माण केले.\nसंत तुकाराम अभंग - संग्रह १\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह १\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह २\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग चवथा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पाचवा\nश्री एकनाथ महाराज हरिपाठ\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\nकरोनियां स्नान झालासे सों...\nकरोनियां स्नान झालासे सोंवळा अंतरींच्या मळा विसरला ॥१॥\nउदकांत काय थोडे ते पाषाण जाताती धुवोन अखंडता ॥२॥\nफुटोनियां निघे अंतरीं कोरडा पाणी तया जडा काय करी ॥३॥\nतुका म्हणे नाहीं हरीसी शोधिलें त्याचें सर्व केलें व्यर्थ जाय ॥४॥\n« राउळासी जातां लाजसी गव्हा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%88-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-19T12:07:06Z", "digest": "sha1:ZGUXAQK2NWX23WK45FMLJ6LXM2E5TJA7", "length": 21444, "nlines": 178, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "अभिनेत्री सई ताम्हणकरच्या ‘या’ बोल्ड किसिंग सीनने तोडल्या होत्या सर्व मर्यादा…असा बोल्ड सीन आजवर आपण पाहिला नसेल… – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nबॉलिवुडच्या ‘या’ 4 अभिनेत्री सलमानचा करतात तिरस्कार, तिसऱ्या अभिनेत्रीने काढली होती सलमानची लायकी…\nरियाच्या अटकेविरुध बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार आले एकत्र, सोशल मीडियावर चालवताय “जस्टिस फॉर रिया”, हॅशटॅग….\nआपले बुडते करिअर सावरण्यासाठी ‘या’ 5 अभिनेत्रींनी तोडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व सीमा\nगोलमाल मधल्या मुरली शर्माची बायको आहे ‘ही’ प्रसिध्द मराठमोळी अभिनेत्री, दिसायला आहे खूपच सुंदर\nसुशांत सिंह राजपूत ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ने घेतला “यू” टर्न, म्हणाली हो मी एक दोन वेळा मारलाय हुक्का..\nHome/मनोरंजन/अभिनेत्री सई ताम्हणकरच्या ‘या’ बोल्ड किसिंग सीनने तोडल्या होत्या सर्व मर्यादा…असा बोल्ड सीन आजवर आपण पाहिला नसेल…\nअभिनेत्री सई ताम्हणकरच्या ‘या’ बोल्ड किसिंग सीनने तोडल्या होत्या सर्व मर्यादा…असा बोल्ड सीन आजवर आपण पाहिला नसेल…\nअभिनेत्री सई ताम्हणकरचे नाव घेतले की, आपल्याला सर्वप्रथम दुनियादारी या चित्रपटातील तिने साकारलेली बोल्ड भूमिका आठवते. मात्र, सई ताम्हणकर हिने अनेक चित्रपटातून काम केले आहे. सई ताम्हणकर हीचा जन्म सांगली जिल्ह्यात झालेला असून ती सध्या 33 वर्षाची आहे. तिने आजवर अनेक चित्रपटात काम केले.\nकाही दिवसांपूर्वी ती चर्चेत आली होती. कारण लग्न केल्यानंतर तिने काही वर्षातच आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला आहे. अमेय गोस्वामी यासोबत तिने लग्न केले होते. मात्र, काही वर्षातच त्यांचा संसार संपुष्टात आला. सध्या ती सिंगल असून आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करीत आहे. सईने याआधी अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. सनई चौघडे या चित्रपटातील तिची भूमिका विशेष गाजली होती.\nत्यानंतर दुनियादारी हा चित्रपट प्रचंड गाजला होता. आमिर खान याचा गाजलेला गजनी चित्रपटात देखील तिने अतिशय छोटा रोल केला होता. मात्र, छोटा रोल असला तरी तिने केलेली भूमिका सर्वांनाच आवडली होती. त्यानंतर तिला हिंदी चित्रपटाच्या अनेक ऑफर मिळाल्या होत्या.\nस्वप्निल जोशीसोबत तिची केमिस्ट्री ही अतिशय चांगली जुळत असल्याचे आजवर आपण पाहिले असेल. अंकुश चौधरी याच्या सोबतही तिने काही चित्रपटात काम केले आहे. काही वर्षांपूर्वी एका नाटकादरम्यान सई हिची अमेयासोबत भेट झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट केली होती आणि काही वर्षांत दोघांनी लग्न केले होते.\nमात्र, अवघ्या तीन वर्षात त्यांचा संसार संपुष्टात आल्याचे सांगण्यात येते. यामधील कारणे स्पष्ट झाली नसली तरी दोघांमध्ये वाद असल्याचे सांगण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यात सई ताम्हणकर रस्��्यावर अर्धनग्न धावत निघाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या वेळीही ती चर्चेत आली होती.\nएकूणच सई ताम्हणकर आणि वाद हे समीकरण चांगलेच जुळलेले आहे. तसेच सई ताम्हणकर हिने अनेक चित्रपटात बोल्ड सीन देऊन धुमाकूळ घातला होता. काही वर्षांपूर्वी तिने बिकनी सीन देऊन अतिशय धुमाकूळ घातला होता. कदाचित मराठी चित्रपट सृष्टीत असा प्रयोग करणारी ती पहिली अभिनेत्री ठरली होती.\nया चित्रपटात दिला होता बोल्ड सीन\nकाही वर्षांपूर्वी हंटर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सई ताम्हणकर सोबत राधिका आपटे हिने काम केले होते.या चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स देण्यात आले आहेत. राधिका आपटे हिने यापूर्वीच काही चित्रपटात अतिशय बोल्ड सीन देऊन वाहवा मिळवली आहे.\nमात्र, या चित्रपटात सई ताम्हणकर हिने किचनमध्ये किसिंग सीन दिला होता. हा सीन प्रचंड गाजला होता. तुम्ही घरच्यांसोबत हा सीन पाहू शकणार नाही. तसेच टकाटक मध्ये देखील बोल्ड सीन दिले होते.\nसेक्स अॅडिक्शन वर चित्रपट\nहंटर या चित्रपटात गुलशन देवया याने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाची कथा ही सेक्स अॅडिक्शनवर होती. एक मुलगा सेक्सचा अतिशय शोकीन असतो. तो सारखे ब्लू फिल्म पाहणे, महिलांसोबत संबंध ठेवणे, तरुणींचा पाटलाग करणे, असे प्रकार करत असतो. या चित्रपटातील किसिंग सीन हा प्रचंड गाजला होता. तिने गुलशनसोबत मोकळेढाकळे सीन दिले होते. त्यानंतर तिच्यावर टीका झाली होती.\nफाइव्ह स्टार हॉटेललाही लाजवेल अशी आहे आलिया भट्टची 'व्हॅनिटी व्हॅन'..व्हॅनमधील अत्याधुनिक सुविधा बघून तुम्हीही व्हाल चकित\n एका महिन्याचा इतका खर्च होता सुशांतसिंग राजपुतचा, मॅनेजरने सांगितली आर्थिक परिस्थिती\nआपले बुडते करिअर सावरण्यासाठी ‘या’ 5 अभिनेत्रींनी तोडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व सीमा\nगोलमाल मधल्या मुरली शर्माची बायको आहे ‘ही’ प्रसिध्द मराठमोळी अभिनेत्री, दिसायला आहे खूपच सुंदर\nलई भारी चित्रपटातली ‘ही’ अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nविवाहित असून देखील युवराज सिंग सोबत डेट वर जाऊ इच्छिते ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, नाव वाचून बसणार नाही विश्वास….\nविवाहित असून देखील युवराज सिंग सोबत डेट वर जाऊ इच्छिते ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, नाव वाचून बसणार नाही विश्वास….\nसलग 2 वर्ष डेटिंग करून ‘��ा’ अभिनेत्याने बहिणीसोबतच केले लग्न…..अभिनेत्याचे नाव वाचून व्हाल हैरान…\nएका रात्रीचे तब्बल एक लाखरुपये घेते ‘ही’ अभिनेत्री…नाव वाचून चकित व्हाल…\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nमहिला सशक्तीकरण म्हणतात ते हेच का\nअश्या फालतू बातम्या का बरं तुम्ही देतात गरीब लोक उपाशी मर...\nसंसाराचा गाडा हाकणे म्हणजे कमी पैशात घर चालविणे. लोक १५००० र...\nअश्या किती घटस्पोटीत महिलांना दर महिन्यांना पोटगी मिळते आहे...\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nसलग 2 वर्ष डेटिंग करून ‘या’ अभिनेत्याने बहिणीसोबतच केले लग्न…..अभिनेत्याचे नाव वाचून व्हाल हैरान…\nएका रात्रीचे तब्बल एक लाखरुपये घेते ‘ही’ अभिनेत्री…नाव वाचून चकित व्हाल…\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nकरिश्मा कपूरला घर चालवण्यासाठी ��रावे लागत आहे ‘हे’ काम.. वाचून धक्का बसेल..\nऔरंगाबादची कन्या असलेली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आहे गुगल इंडियाची हेड\n‘अंडरवर्ल्ड’शी नाव जोडल्यामुळे या अभिनेत्रीची संपूर्ण कारकीर्द झाली होती नष्ट, आता करत आहे हे काम…\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nमूळशी पॅटर्न’ येणार हिंदी मध्ये ‘बॉलीवूडचा’ हा सुपरस्टार साकारनार मुख्य भूमिका\nत्या एका फोटो मुळे ‘ममता कुलकर्णी’ रातोरात बनली सुपरस्टार\nमहिला सशक्तीकरण म्हणतात ते हेच का\nअश्या फालतू बातम्या का बरं तुम्ही देतात गरीब लोक उपाशी मर...\nसंसाराचा गाडा हाकणे म्हणजे कमी पैशात घर चालविणे. लोक १५००० र...\nअश्या किती घटस्पोटीत महिलांना दर महिन्यांना पोटगी मिळते आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mmsingapore.org/event-2223291", "date_download": "2020-09-19T11:31:51Z", "digest": "sha1:L6LLFXHLNYQDKX2B5MCOCUVPS2LZNX2Z", "length": 2932, "nlines": 69, "source_domain": "mmsingapore.org", "title": "Maharashtra Mandal (Singapore) - शब्दगंध‏ मे २०१६ Shabdgandh", "raw_content": "\nशब्दगंध‏ मे २०१६ Shabdgandh\nशब्दगंध‏ मे २०१६ Shabdgandh\n'शब्दगंध' हा स्वरचित मराठी कवितांना वाहिलेला, गेली ११ वर्षं अव्याहत सुरू असणारा महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) चा मासिक उपक्रम आहे. ह्यात सहभागी होण्यासाठी आपणा सर्वांना आमंत्रण \nशब्दगंधची ह्यावेळची तारीख, वेळ आणि बाकीचे तपशील खालीलप्रमाणे:\nतारीख : १४ मे २०१६ - शनिवार\nवेळ : सायंकाळी ५.३० वा\n३) बालपण…. (एक संकल्पना…. )\n४) आम्हा न कळे ज्ञान … (समस्यापूर्ती)\nकार्क्रमात सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्यांनी कार्यक्रमाच्या निदान तीन दिवस आधी नोंदणी करावी .\nकार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी नन्दकुमार देशपांडे (९१९१२६४७) यांच्याशी संपर्क साधावा. अथवा, मंडळाच्या कार्यकारिणीस संदेश पाठवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/author/chandrakantlathawadeeprabhat-net/", "date_download": "2020-09-19T13:23:39Z", "digest": "sha1:ZONXSQPNUAGNOIZVJPCABX4QINK5R2F6", "length": 7048, "nlines": 109, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रभात वृत्तसेवा, Author at Dainik Prabhat", "raw_content": "\nनिर्यातबंदीनंतरही शिरूरमध्ये कांद्यास क्विंटलला इतका भाव\nप्रभात वृत्तसेवा\t 21 hours ago\nशिरूर (पुणे) -सगळीकडे कांद्याचे बाजारभाव पडलेले असताना शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे लिलावात…\nलोणी काळभोरमध्ये या दिवशी घरोघरी तपासणी\nप्रभात वृत्तसेवा\t 21 hours ago\nलोणी काळभोर (पुणे) -करोनाच्या पार्श्वभूमीवर माझे कुटुंब, माझी जबाबदारी या राज्य सरकारच्या योजने…\nकरोनाविरुद्धाच्या लढाईत प्रत्येकाने योगदान द्यावे\nप्रभात वृत्तसेवा\t 21 hours ago\nअजित पवार ः वारकरी मंडळाकडून 1,11,111 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत लोणी काळभोर…\nकांदाउत्पादकावर आत्महत्येची वेळ आणू नका\nप्रभात वृत्तसेवा\t 21 hours ago\nनिर्यातबंदी उठवून बाजारभावचे संरक्षण द्या - शिरूरमध्ये शिवसेना आक्रमक शिरूर (पुणे) -कांदा उत्पादक…\nबारामतीत “खाकी’कडून अशीही कृतज्ञता\nप्रभात वृत्तसेवा\t 22 hours ago\nआरोग्य कर्मचाऱ्यांचा अनोखा पाहुणचार करीत दिली कौतुकाची थाप बारामती (पुणे)- महामारीविरोधात लढताना…\nधक्कादायक, आंबेगाव तालुक्‍यात 8 जणांचा मृत्यू, बाधितांचाही उच्चांक\nप्रभात वृत्तसेवा\t 2 days ago\nएकट्या मंचरमध्ये महासर्वेक्षणात 72 बाधित मंचर (पुणे)- आंबेगाव तालुक्‍यात करोनाने कहरच केला आहे.…\nपानटपरीतून पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्रभात वृत्तसेवा\t 2 days ago\nराजगुरूनगर - चांडोली (ता. खेड) येथे पानटपरीवर गुरुवारी (दि. 17) 4 लाख 85 हजार 991 रुपयांचा मुद्देमाल…\nशिरूर शहरात 30 हजार नागरिकांच्या तपासणीत इतके पॉझिटिव्ह\nप्रभात वृत्तसेवा\t 2 days ago\nदोन दिवसांत घर ते घर सर्वेक्षणात 8,200 कुटुंबांमध्ये आढळले 361 संशयित शिरूर (पुणे)-माझे कुटुंब,…\nचाकणकरांना टेन्शन, दिवसात आढळले इतके रुग्ण\nप्रभात वृत्तसेवा\t 2 days ago\nखेड तालुक्‍यात करोनाबाधितांचा उच्चांक राजगुरूनगर (पुणे)-खेड तालुक्‍यात मागील 24 तासात पुन्हा…\nहॉटस्पॉट ठरलेल्या या तीर्थक्षेत्री घरोघरी होणार आरोग्य तपासणी\nप्रभात वृत्तसेवा\t 2 days ago\nआळंदी (पुणे)-माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शुक्रवार व शनिवारी (दि. 18 व 19) संपूर्ण…\nसलामीच्या सामन्यात कोण मारणार बाजी\nफेसबुकचं हे नवं फिचर नक्की ट्राय करा…\nफडणवीसांना सामंत यांनी करून दिली पहाटेच्या शपथविधीचा आठवण; म्हणाले…\nनवलाखा यांच्या पत्राची राज्यपालांनी दखल घेत भेटीचे दिले निमंत्रण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/bhanamati-superstition-anis-noticed-the-incident/", "date_download": "2020-09-19T11:33:42Z", "digest": "sha1:BMRQ2ECQ5FM24TXN4FPLW4CTCSDYAHCW", "length": 5972, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पवन मावळातील \"भानामती'प्रकरण : \"अंनिस'कडून घटनेची दखल", "raw_content": "\nपवन मावळातील “भानामती’प्रकरण : “अंनिस’कडून घटनेची दखल\nकार्ला – पवन मावळातील तुंग येथे मंगळवारी (दि. 3) भानामतीचा प्रकार उघडकीस आला. ग्रामीण भागात अंधश्रद्धेला खतपाणी काढणाऱ्या या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली. या प्रकरणाची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने शुक्रवारी (दि. 6) दखल घेतली. तुंग परिसरातील झाडाला छायाचित्र, लिंबू, नारळ लावून केलेल्या करणीच्या प्रकाराबाबत लोणावळा पोलिसांकडे जादुटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.\nया संदर्भात अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी तुंग या गाव तक्रारदारासह घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळावर टाचण्या टोचलेले लिंबू, नारळ आदी वस्तु आढळून आल्या अरहेत. याशिवाय तुंगचे पोलीस पाटील गणेश ठोंबरे यांच्याशी अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.\nया प्रकरणात लक्ष घालून सूत्रधारांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार पांडुरंग कृष्णा जांभूळकर, योगेश श्रीराम घाटगे, संदीप एकनाथ पाठारे, संजय धोंडू कोकाटे, किसन बंडू ठोंबरे, संतोष कोंडिबा घारे, अजयकुमार मेहता, कौशर अब्दुल शेख, मनोज सेनानी यांनी केली आहे.\nलोणावळ्यातील अंनिसचे पदाधिकारी पांडुरंग तिखे यांच्यासह लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांची भेट घेऊन केलेल्या कारवाईबद्दल त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले.\nवर्क फ्राॅम होममुळे मुंबईकर संतापात, सर्वेक्षणातून समोर आली महिती\n“कंगनाकडून खर्च वसूल करा”\nकोरोनामुळे नाही तर मराठा आंदोलनाच्या भीतीमुळे मुंबईत संचारबंदी, चंद्रकांत पाटलांचा सरकारला टोला\nअमेरिकेत टीक-टॉक, वी-चॅटवर बंदी\nवर्क फ्राॅम होममुळे मुंबईकर संतापात, सर्वेक्षणातून समोर आली महिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2020-09-19T12:52:46Z", "digest": "sha1:CET45UOA5GYJWHTCVU2IQP7YIAEUXEIA", "length": 16348, "nlines": 141, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "एस.टी.चालकाला मारहाणीनंतर चक्काजाम", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nin गुन्हे वार्ता, भुसावळ\nभुसावळ बसस्थानकाबाहेर कालीपिली चालकांची दबंगगिरी : दीड तास बसेस रोखल्याने प्रवाशांचे हाल\nभुसावळ: भुसावळ बसस्थानकातून वराडसीमकडे निघालेल्या बसवरील चालकाला दुचाकी तसेच रीक्षातून आलेल्या जमावाने मारहाण केल्यानंतर संतप्त एस.टी.च्या कर्मचार्‍यांनी गुरुवारी दुपारी दोन वाजता तब्बल दिड तास चक्का जाम केल्यानंतर बसस्थानकात वाहतुकीचा खोळंबा उडाला. या घटनेनंतर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी संतप्त कर्मचार्‍यांची समजूत काढली. एस.टी.चालकाच्या फिर्यादीनुसार मारहाण करणार्‍या दुचाकी चालकाविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत आरोपी हा कालिपिली वाहनावरही चालक असल्याची माहिती आहे. दरम्यान, बसस्थानकाबाहेर वाहतूक कर्मचारी नसल्याने अवैध वाहतुकीला ऊत आला असून कर्मचार्‍यांना सातत्याने दमदाटी करण्याचे प्रकार घडत असल्याची तक्रार एस.टी.कर्मचार्‍यांनी प्रसंगी केली.\nदोन तास बसेस खोळंबल्या\nबस चालकास मारहाण केल्यामुळे भुसावळ आगारासह बाहेरील आगारात सर्व एसटी बसेस बसस्थानक आवारात थांबविण्यात आल्या. परीणामी बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. जोपर्यंत संशयीत आरोपींना अटक केली जाणार नाही तोपर्यंत आगारातून कोणत्याही बसेस बाहेर न सोडण्याचा पवित्रा कर्मचार्‍यांनी घेतला. यावेळी यावल, रावेर, जळगाव, जामनेर, नाशिक, औरंगाबाद व अन्य 20 ते 25 बसेस आगारात दिड तास थांबून होत्या.\nएस.टी.चालकाला मारहाण केल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा\nभुसावळ-वराडसीम बस (एम.एच.14 बी.टी.0442) वरील चालक राजेश लिलाधर पाटील (दत्त नगर, वांजोळा रोड, भुसावळ) यांना मारहाण केल्याप्रकरणी दुचाकीस्वार शेख अजीमोद्दीन शेख रीयोसोद्दीन (खडका, ग्रीनपार्क, भुसावळ) याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बस चालक पाटील यांच्या फिर्यादीनुसार ते गुरुवारी दुपारी दोन वाजता वराडसीम बस नेत असताना दुचाकी (एम.एच.19 ए.एस.7065) वरून आलेल्या शेख अजीमोद्दीन यांनी बसपुढे दुचाकी लावत बसच्या कॅबीनमध्ये चढून शिवीगाळ करीत उजव्या हातावर व पायावर मारहाण केली. यावेळी सहकारी शशीकांत निंभोरे, के.सी.कुठारे, आर.के.कुठारे, आर.के.पाटील, एस.एम.गजरे, बी.एस.पाटील यांनी वाद सोडवला. दरम्यान, बाजारपेठ पोलिसांनी शेख अजीमोद्दीन यास अटक केली असून तो कालीपिली वाहनावर चालक असल्याची माहिती आहे. जखमी चालकाला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदशनाखाली सुरू आहे.\nगुरुवारी बसस्थानकातून भुसावळ-वराडसीम बस (एम.एच.बी.टी.14-0442 ) बाहेर निघत असताना समोरून येणार्‍या रीक्षा चालकाने ब्रेक लावल्यानंतर त्यामागे दुचाकी (एम.एच.19 ए.एस.7065) वरील चालक धडकल्याने दोघाही वाहनावरील चालकाने बसचालक राजेश लिलाधर पाटील यांच्या कॅबीनमध्ये शिरून त्यांना बेदम मारहाण केली. बस चालकास मारहाण सुरू असताना रस्त्यावर शेकडोंच्या संख्येने जमाव जमला तर वाहतूक खोेळंबली. बस चालकास मारहाण केल्याची घटना घडताच एसटी कर्मचाऱी संघटनेच्या पदाधिकारी तसेच वाहक चालकांनी तत्काळ नजीकच झालेल्या घटनास्थळी धाव घेतली. कुठल्याही प्रकारची चूक नसतांना रीक्षा चालक व दुचाकीस्वारांनी एसटी कर्मचार्‍यास मारहाण केल्यामुळे तणाव निर्माण झाला. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व बाजारपेठच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत शांतता राखण्याचे आवाहन करीत वाहतूक सुरळीत केली. आगारप्रमुख प्रमोद चौधरी तसेच एसटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सुरेश चौधरी, डी.बी.करसाळे, डी.जे.कोळी यांनी बसचालकास घेऊन बाजारपेठ पोलिस ठाणे गाठले. चालकास मारहाण करणार्‍या संशयित आरोपींना तात्काळ अटक करून संबंधितांवर गुन्हा नोद करावा, अशी भुमिका त्यांनी घेतल्यानंतर बसचालकाच्या फिर्यादीनुसार आरोपी शेख अजीमोद्दीन शेख रीयोसोद्दीन (खडका, ग्रीनपार्क, भुसावळ) याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घटना घडली तेव्हा बसस्थानकात वेळेवर पोलिस कर्मचारी तैनात नव्हते, केवळ होमगार्डची ड्युटी तेथे लावण्यात आली असल्याचा संताप वाहक चालकांनी यावेळी व्यक्त केला. यापूर्वी देखील वेळोवेळी बस चालकांना किरकोळ कारणांवरून मारहाण केल्याचे प्रकार घडले आहे मात्र पोलिसांकडून आम्हाला सहकार्य मिळत नसल्याच्या भावना यावेळी कर्मचार्‍यांनी व्यक्त केल्या. एसटी कर्मचार्‍यास मारहाण केल्यामुळे बसस्थानकात पावणेदोन तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. या प्रकारामुळे ताटकळत बसलेल्या प्रवाशांना अखेर खासगी वाहनांतून प्रवास करावा लागला तर काही प्रवाशांनी रेल्वेने जाणे पसंत केले.\nवादग्रस्त नागरिकत्व विधेयक विरुध्द ‘वसुधैव कुटुंबकम’\nहैदराबाद पोलिसांना कडक सॅल्यूट; कौतुकाचा वर्षाव \nउत्तर प्रदेशात जमिनीच्या वादातून माजी आमदाराची हत्या\nरेल्वेच्या धडकेत कांचननगरातील तरुणाचा मृत्यू\nहैदराबाद पोलिसांना कडक सॅल्यूट; कौतुकाचा वर्षाव \nहैदराबाद एन्काऊंटर: सरकारने पोलिसांच्या पाठीशी उभे रहावे: प्रणिती शिंदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-19T12:58:14Z", "digest": "sha1:6HCZGRUHLJEUFQZV3CVT7R2BMIEGXEWN", "length": 10143, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "देश संकटात पण; जेएनयू हिंसाचारावर गावस्करांची प्रतिक्रिया | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nदेश संकटात पण; जेएनयू हिंसाचारावर गावस्करांची प्रतिक्रिया\nनवी दिल्ली : देशात सद्ध्या नागरिकत्व कायदा, एनआरसी वरून वातावरण ढवळून निघाले असून, राजकीय पक्षासोबत विविध विद्यार्थी संघटनाही या कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. याबाबत विविध विचारवंतांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही देशातील सध्याच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.\n२६ व्या लालबहादूर शास्त्री स्मृती व्याख्यानमालेत सुनील गावस्कर यांचे व्याख्यान झाले. त्यात त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. गावस्कर म्हणाले की, ”आमच्या देशातील काही विद्यार्थी वर्गांमध्ये अध्ययन करण्यापेक्षा रस्त्यांवर उतरले आहेत. त्यापैकी काही जण रस्त्यावर उतरल्याने रुग्णालयात दाखल झालेले आहेत. एकूणच बहुसंख्याक वर्ग अजूनही वर्गात करिअर घडवण्यामध्ये आणि देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील आहे. आपण एकजुटीने पुढे जाऊ शकतो. खेळ आपल्याला हेच शिकवतात. जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा जिंकतो.”\n”आपल्या देशाने याआधीही अनेक समस्यांचा यशस्वीपणे सामना केला आहे आता या परिस्थितीतूनही मार्ग काढून पुढे जाईल,” असा विश्वासही गावस्कर यांनी व्यक्त केला. सध्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि विचाराधीन असलेल्या एनआरसीवरून देशभरात आंदोलने होत आहेत. यावेळी अनेक विद्यार्थी आणि तरुणही आंदोलने करताना दिसत आहेत. यावेळी झालेल्या हिंसाचारात काही विद्यार्थी जखमी झाले होते. तसेच काही दिवसांपूर्वीच जवाहरलाल नेहरू विद्यापीठ���त काही बुरखेधारी गुंडांनी विद्यार्थांना बेदम मारहाण केली होती, या पार्श्वभूमीवर सुनील गावस्कर यांनी केलेले विधान महत्त्वपूर्ण आहे.\nCAB; तरुणांची दिशाभूल केली जात आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी\nजसप्रीत बुमराहला पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर\nगुगलकडून पेटीएमवर मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरुन हटविले\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\nजसप्रीत बुमराहला पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर\nया कॉंग्रेस आमदाराचा नागरिकत्व कायद्याला पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-19T12:03:05Z", "digest": "sha1:EDP5EO72RRXHKYXZCQXRV2J43TF4COFW", "length": 9468, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पवार साहेब नसते तर हे गोट्या खेळत बसले असते: निलेश राणे", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nपवार साहेब नसते तर हे गोट्या खेळत बसले असते: निलेश राणे\nin ठळक बातम्या, राज्य\nमुंबई: ज्या माणसाने शिवसेना वाढवली, ज्यांनी महाराष��ट्रभर आपला शिवसैनिक वाढवला, आज त्यांचाच मुलगा बाळासाहेबांना विसरून पवार साहेबांचे गुणगान गात असल्याचा निशाणा भाजपा नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये टीका करत म्हटले आहे की, आज जर पवार साहेब नसते तर उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर गोट्या खेळत बसले असते.\nकमी आमदार असतानाही राज्यात सरकार कसे बनवले जाऊ शकते हे मला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिकवले असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सभेत बुधवारी व्यक्त केलं होतं. उद्धव ठाकरेंच्या या विधानावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला. यावर शिवसेना काय उत्तर देते हे पाहणे औस्तूक्याचे ठरेल. भविष्यात निलेश राणे, शिवसेना यांचे वाकयुद्ध रंगणार असल्याचे जाणकार व्यक्तींकडून सांगण्यात येत आहे.\nउद्धव ठाकरे यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सभेच्या भाषणात शरद पवार तुम्हाला कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन द्यायला शिकवतात. त्याचप्रमाणे राजकारणात शरद पवार यांनी कमीत कमी आमदार असताना देखील राज्यात सरकार स्थापन करुन चमत्कार केला. त्यामुळे जागा जास्त असल्याने पिकं सगळीकडे येणार असं म्हणू नये असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच कमीत कमी जागेत सुद्धा तुमच्यावर मात करु शकतो आणि ते करुनही दाखवल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला होता.\nदेशातील १३० कोटी जनता हिंदूच: मोहन भागवत\nसार्वजनिक नुकसान करणाऱ्यांना योगी सरकारची नोटीस\nगुगलकडून पेटीएमवर मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरुन हटविले\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\nसार्वजनिक नुकसान करणाऱ्यांना योगी सरकारची नोटीस\nपुन्हा एकदा मोबाईल रिचार्ज दर पुन्हा वाढण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2020-09-19T12:47:29Z", "digest": "sha1:MCCL2Y4S32TX23ZJOKGAKR42H7O3CXFP", "length": 11809, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "मुठीत जीव घेऊनओलांडावा लागतो महामार्ग | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौ��शीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nमुठीत जीव घेऊनओलांडावा लागतो महामार्ग\nin जळगाव, ठळक बातम्या\nशिवकॉलनी पुलाजवळ भुयारी मार्गाची मागणी\nजळगाव: महामार्ग चौपदरीकरण व विस्तारात शिवकॉलनी रेल्वेपुलाजवळ भुयारी मार्ग करण्याची मागणी शिव कॉलनीवासियांकडून केली जात आहे. शिव कॉलनी परिसर हा जळगाव महापालिकेमधील सर्वात मोठा प्रभाग आहे. या परिसराला लागून कोल्हे नगर, आशाबाबा नगर, भूषण कॉलनी, पोष्टल कॉलनी, हरिविठ्ठल नगर आणखी पुढे जावून विस्तारीत वाघनगरचा परीसरा पर्यंतचा भाग आहे. सुमारे 30 ते 40 हजार लोकवस्तीचा हा परिसर आहे. या परीसरातून बरेचशे, नोकरदार, कंपनी कामगार, रोजंदारी करणारे लोक, मुले शाळेत ये-जा करण्या करीता शिवकॉलनीला लागून असलेला महामार्ग ओलांडत असतात.\nशिव कालनी चौकातून दररोज हजारो नागरिक महामार्ग ओलांडतात. तरी देखील या ठिकाणी वाहतुक नियंत्रक दिवे, वाहतुक पोलिस किंवा शिव कालनी व दुसर्‍या बाजूस असलेल्या गणेश कालनीच्या रस्त्याला समातंर रस्ते इतकेच काय तर साईड पट्ट्या देखील नाहीत. त्यामुळे हा महामार्ग ओलांडतान नागरिकांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना अक्षरश: जीव मुठीत घालून ये- जा करावी लागते. यामुळे या चौकात अनेकवे���ा छोटे मोठे अपघात होत असतात. गेल्या काही वर्षात या ठिकाणी अनेक तरुणांचा अपघातात बळी गेला आहे.\nगेल्या महिन्यापासून शहरातून फोर वे हायवेचे काम प्रगती पथावर असून आमच्या परिसरापर्यंत जमीन सपाटीकीरण, व मुरूम खाडी करणापर्यंत काम सुरु झालेले आहे.शहरातून जाणार्‍या या चौपदरीकरण व महामार्ग विसताराच्या प्रस्तावात कालिंका माता चौक ते खोटे नगर पर्यंत तीन ठिकाणी भुयारी मार्गाचे नियोजन आहे. यात गुजराल पेट्रोलपंप व प्रभात कालनी चौकातील भुयारी मार्गच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच शिव कालनी चौकाजवळील रेल्वे पुलाजवळून देखील भुयारी मार्ग करावा अशी मागणी मनोज भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली शिव कॉलनीतील हजारो रहीवाश्यांनी केली आहे\nशिव कॉलनी पालीकाडीला गट नं. 47 हायवे कडील पूर्वेचा भाग रेल्वे पुलाजवळील उंचा वर असलेल्या भागातून एक भुयारी पादचारी मार्ग काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.या भुयारी पादचारी मार्गामुळे या मोठ्या परिसराला लाभ मिळणार असून पादचारी भुयारी मार्ग पुलाजवळील भागातून काढून गणेश कॉलनी भागाकडे काढल्यास तो मार्ग थेट कोर्ट चौक पर्यंत जाण्यास चाकरमाने व शाळेतील विद्यार्थी महिला वर्ग यांच्या सुरक्षेततेच्या हिताचा राहील असेही परिसरातील नागरिकांनी म्हटले आहे. याबाबतचा अर्ज नागरिकानी खासदार उन्मेष पाटील, आमदार राजूमामा भोळे आणि डीआरएम भुसावळ यांना दिला आहे.\nपीडित बालिकेची साक्ष गाह्य : तरुणाला पाच वर्ष कारावास\nरावेर रेल्वे स्थानकाचा भुसावळ डीआरएम गुप्तांनी घेतला आढावा\nगुगलकडून पेटीएमवर मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरुन हटविले\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\nरावेर रेल्वे स्थानकाचा भुसावळ डीआरएम गुप्तांनी घेतला आढावा\nभुसावळातील महापुरुषांच्या स्मारकांची दयनीय अवस्था : सेना पदाधिकार्‍यांनी केली स्वच्छता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/after-arjun-kapoor-now-malaika-arora-tests-positive-for-covid-19-ssv-92-2268418/", "date_download": "2020-09-19T12:17:07Z", "digest": "sha1:TFOUGGGSXPTQREKIONCGJFOLVMLQPIEP", "length": 11024, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "After Arjun Kapoor now Malaika Arora tests positive for COVID 19 | अर्जुन कपूरनंतर मलायका अरोरालाही करोनाची लागण | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद ���रोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nअर्जुन कपूरनंतर मलायका अरोरालाही करोनाची लागण\nअर्जुन कपूरनंतर मलायका अरोरालाही करोनाची लागण\nथोड्या वेळापूर्वीच अर्जुनने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.\nमलायका अरोरा, अर्जुन कपूर\nअभिनेता अर्जुन कपूरला करोनाची लागण झाल्यानंतर आता त्याची प्रेयसी व अभिनेत्री मलायका अरोरा हिलासुद्धा करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. मलायकाची बहीण अमृता अरोरा हिने याबद्दलची माहिती ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना दिली. थोड्या वेळापूर्वीच अर्जुनने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.\nतीन दिवसांपूर्वी अर्जुनने शूटिंगला सुरुवात केली होती. शूटिंगदरम्यान फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर अर्जुनचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शूटिंग थांबवण्यात आली आहे. अर्जुनला कोणतीच लक्षणे नसून त्याला घरीच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यानंतर आता मलायकाचाही करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं कळतंय. मलायकाने अद्याप याबद्दल कोणतीच माहिती दिलेली नाही.\nआणखी वाचा : अर्जून कपूरला करोनाची लागण; नीना गुप्ता, रकुल प्रीत सिंहसोबत करत होता शूटिंग\nदेशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४१ लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत ९० हजार ६३३ करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंतची ही एका दिवसांतील सर्वात मोठी वाढ आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा\"; कंगनाला सल्ला\n'तुम्ही उत्तम पालक व्हाल..'; विराट-अनुष्कासाठी मोदींचं ट्विट\nमिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले...\n\"...तर मी ट्विटर कायमचं सोडेन\"; कंगना रणौतनं दिलं आव्हान\nफॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू\nप्लास्ट��क कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 Video : मावळी भाषेतील शिवकालीन अंगाई ‘क्षणपतूर’\n2 अर्जून कपूरला करोनाची लागण; नीना गुप्ता, रकुल प्रीत सिंहसोबत करत होता शूटिंग\n3 ‘अर्णब गोस्वामीसमोर दाऊद म्हणजे लहान मुलगाच’; राम गोपाल वर्मांनी केली टीका\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/kedar-shinde-facebook-post-on-migrant-workers-avb-95-2152778/", "date_download": "2020-09-19T13:31:15Z", "digest": "sha1:T7IDKB6BTLPM5KFASZ4AS2OW3GMXVJ7U", "length": 10571, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "kedar shinde facebook post on Migrant Workers avb 95 | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\n‘मराठी तरुणांना हिच संधी आहे.. ‘ केदार शिंदेची फेसबुक पोस्ट व्हायरल\n‘मराठी तरुणांना हिच संधी आहे.. ‘ केदार शिंदेची फेसबुक पोस्ट व्हायरल\nमराठी दिग्दर्शकाने केली फेसबुक पोस्ट.\nदेशभरामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असणाऱ्या लॉकडाउनच्या काळात अनेक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये अडकून पडले आहेत. महाराष्ट्रामध्येही उत्तर प्रदेश, बिहारबरोबरच इतर राज्यामधील हजारो कामगार अडकून पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेता केदार शिंदे याने एक पोस्ट केली आहे. त्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nकेदार शिंदेने सध्या आपापल्या राज्यात परतणाऱ्या कामगारांसंदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने, ‘आता सर्व नोंदणी करून आपआपल्या गावाचा मार्ग धरतायत. @CMOMaharashtra आपल्याकडे त्यांचा data उपलब्ध झालाय. मराठी तरूणांना ते करीत असलेल्या कामांची माहिती करुन द्यावी मराठी तरूणांना हीच संधी आहे. नंतर गळे काढून रडू नका.. त्यांनी काम हिसकावली मराठी तरूणांना हीच संधी आहे. नंतर गळे काढून रडू नक��.. त्यांनी काम हिसकावली’ असे म्हटले आहे.\nआजपर्यंत एकापेक्षा एक धमाल कलाकृती साकारणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदेने पोस्टमध्ये बाहेरुन आलेले कामगार सध्या मुंबईसोडून आपापल्या घरी जाण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. ते गेल्यावर त्यांच्या कामाची माहिती मराठी तरुणांना द्यावी असे म्हणत पोस्ट महाराष्ट्राचे मुख्यंमत्री यांना टॅग केली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 कर्नाटक मजुरांच्या ट्रेन केल्या रद्द; सरकारी निर्णयावर संतापले जावेद अख्तर\n2 आयुष्य खूप अस्थिर आहे म्हणत.. सोनालीला रडू कोसळले\n3 सुपरहिरो चाहत्यांचा घेतला धसका; पिस्तुल घेऊन झोपतो ‘हा’ दिग्दर्शक\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/permofrost-thawing-in-russia/", "date_download": "2020-09-19T12:03:53Z", "digest": "sha1:7BSLX6WNWUN6JJDGFSKUUEN45WTW76RB", "length": 12944, "nlines": 107, "source_domain": "bolbhidu.com", "title": "रशियामध्ये झालेली तेलगळती जगावरच्या नव्या संकटाची नांदी आहे?", "raw_content": "\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nरशियामध्ये झालेली तेलगळती जगावरच्या नव्या संकटाची नांदी आहे\nकाही दिवसांपूर्वी व्हॉट्स ऍप वर एका अतिशय स्वच्छ आणि सुंदर नदीचे फोटो फिरत होते, पण अस वाटतं होत की, त्या नदीत 30 ते 40 ऑईल चे टँकर कुणीतरी पलटी केलेत. तर ती घटना म्हणजे रशिया च्या सायबेरिया प्रांतात झालेली तेलगळती.\nरशिया चे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी त्या घटनेची दखल घेत आणीबाणी घोषित केली.\nत्या घटनेवर पुतीन महाशयांच म्हणणं असं की,\nमला ही घटना “सोशल मीडिया” वरून कळाली\nज्या कंपनीत ही ऑईल गळती झाली, त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यांनी तुफान झापाझापी केली अस कळतंय.\nज्या नदीत ही गळती झाली त्या नदीचं नाव AMBARNAYA.\nआणि त्या शहराच नाव NORILSK. (दोन्हीचा उच्चार तुमचा तुम्हीच बघा). ही कंपनी निकेल आणि प्लॅटिनम च उत्पादन करते. आणि कंपनी चालवताना पाळावयाचे हवामानाचे निकष धाब्यावर बसवण्या साठी हि कंपनी बरीच कुप्रसिध्द आहे.\nतर NORILSK NICKEL या कंपनीने सांगितलं की, पर्मा फ्रॉस्ट थाविंग मुळे ऑईल टँक चां एक पिलर ढासळला, आणि त्यामुळे जवळपास २० हजार टन ऑईल गळती झाली.\nतर भिडूला प्रश्न पडला हे permofrost thowing काय भानगड आहे\nमग खोलात गेल्यावर माहिती मिळाली ती अशी.\npermofost म्हणजे जमिनीचा असा भूभाग, जो सलग २ वर्षांकरिता कायम गोठलेला असतो. आणि त्या भूभागाचे तापमान ० डिग्री सेल्सिअस किंवा उणे -32, फॅरेनहाईट सेल्सिअस पेक्षा कमी असते. उच्च रेखा वृत्तीय प्रदेशात किंवा उच्च पर्वतीय प्रदेशात हा permofrost भूभाग आढळतो, भारताच्या जवळचा तिबेट हा permofrost भूभाग आहे. आणि thawing म्हणजे हा गोठलेला भूभाग तापमान वाढल्यामुळे वितळणे जसे की जागतिक तापमानवाढ.\nपृथ्वीच्या उत्तर गोलार्धाचा वन फोर्थ भाग हा permofrost मध्ये मोडतो. permofrost भागातल्या माती, दगड, आणि वाळूला बर्फाने गोठवून ठेवलेलं असतं. permofrost जमिनीच्या वरच्या भागाला ‘ ऍक्टिव्ह लेयर’ म्हणतात. हा ॲक्टिव्ह लेयर उन्हाळ्यात वितळतो आणि हिवाळ्यात पुन्हा गोठतो. हा एक्टिव लेयर 15 सेंटिमीटर पासून काही मीटर्स एवढ्या जाडीचा असू शकतो.\npermofrost मध्ये काय काय असतं\nसातशे वर्ष जुन्या या रहस्यमयी मंदिरावरून इंग्रजांनी भारतीय…\nउडपी या एका जिल्ह्यातून आलेल्या अण्णा लोकांनी भारतभर…\npermofrost चा काही काही भाग हा शेवटच्या ‘आईस एज’ पासून बर्फाखालीच आहे. या permofrost मध्ये प्राणी आणि वनस्पतींचे अवशेष असतात ज्यांचं संपूर्ण पणे विघटन म्हणजे डीकॉम्पोझिशन झालेलं नाही. आणि तसेच या permofrost भागाखाली तब्बल पंधराशे बिलियन कार्बन आहे. जो वातावरणात असलेल्या कार्बनच्या दुप्पट आहे.\nविचार करा तापमानवाढीमुळे हा सगळा permafrost वितळला तर काय होईल\npermofrost नेहमी गोठलेल्या अवस्थेत असल्याकारणाने त्यांचे विघटन म्हणजेच डीकॉम्पोझिशनच होऊ शकत नाही किंवा ते कुजत पण नाहीत. जेव्हा permofrost वितळेल. तेव्हा त्या सर्व अवशेषांच विघटन सुरू होईल. ही प्रक्रिया कितीतरी कार्बन आणि मिथेन वायू वातावरणात सोडेल.\nम्हणजे जागतिक तापमान वाढीमुळे permofrost वितळतोय आणि त्यामुळे अजून जागतिक तापमान वाढ होते असे हे त्रांगडे आहे.\nशिवाय जे बॅक्टेरिया आणि विषाणू या permofrost मध्ये अडकून बसले आहेत ते वातावरणात पुन्हा आले तर संपूर्ण मानव जातीला नवीन रोगांना सामोरे जावे लागेल ते वेगळेच\nवैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार काही काही बॅक्टेरिया हे सुमारे 4 लाख वर्षांपूर्वीचे आहेत\nशिवाय permofrost भूभाग हा वर्षानुवर्षे बर्फाखाली राहिला असल्याने, तो काँक्रीट एवढा टणक झाला आहे. त्याचा उपयोग पाया म्हणून करत उत्तर गोलार्धात कितीतरी लोकांनी आपली घरे बांधली आहेत.\nआता हा permofrost वितळल्यामुळे त्या घरांचे बांधकामांचे पिलर ढासळत आहेत. आता झालेली ऑईल गळती, ही एका ऑईल टँक चा पाया ढासळून झालेली गळती आहे. नॉर्थ पोल जवळची कितीतरी गावे PERMOFROST THAWING च्या भितीदायक सावटाखाली आहेत.\nतर थोडक्यात काय भिडू वातावरणा मधल्या छोट्या छोट्या बदलांमुळे असे लई मोठे मोठे घोटाळे होऊ शकतात.\nहे ही वाच भिडू.\nअंदमान बेटावरील सेंटीनेली आदिवासी त्सुनामीच्या प्रलयामध्येही सुरक्षित कसे वाचले\nभवतालच्या पर्यावरण समस्यांना भिडणारा पत्रकार अभिजित घोरपडे.\nब्लॅक होलचा फोटो काढला. मग त्यात काय विशेष\nसातशे वर्ष जुन्या या रहस्यमयी मंदिरावरून इंग्रजांनी भारतीय संसदेची रचना केली\nउडपी या एका जिल्ह्यातून आलेल्या अण्णा लोकांनी भारतभर हॉटेल्सची साखळी तयार केली\nमिनी ट्रेन चालवणाऱ्या मोटरमनने माथेरानच्या खडकांमध्ये विशाल गणपती साकारला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/when-santa-speaks-/articleshow/72952349.cms", "date_download": "2020-09-19T13:20:29Z", "digest": "sha1:IBBQT2Y5I6XGSUD5L5MK6TBDZUYSZQYA", "length": 17787, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Secret Santa: सांता बोले तो... सेलिब्रिटींनी दिले संदेश\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसांता बोले तो... सेलिब्रिटींनी दिले संदेश\nसिक्रेट सांता बनून जवळच्या व्यक्तींना भेट देण्याचा अनोखा खेळ नाताळाच्या दिवसांत रंगतो. यंदा हिंदीतील बड्या कलाकारांसोबत काम केलेल्या मराठी कलाकारांनीही 'मुंटा'च्या माध्यमातून हा खेळ खेळला. स्वत: सिक्रेट सांता बनून त्या कलाकरांविषयी व्यक्त होत त्यांनाच एक संदेश भेट म्हणून दिला आहे.\nसिक्रेट सांता बनून जवळच्या व्यक्तींना भेट देण्याचा अनोखा खेळ नाताळाच्या दिवसांत रंगतो. यंदा हिंदीतील बड्या कलाकारांसोबत काम केलेल्या मराठी कलाकारांनीही 'मुंटा'च्या माध्यमातून हा खेळ खेळला. स्वत: सिक्रेट सांता बनून त्या कलाकरांविषयी व्यक्त होत त्यांनाच एक संदेश भेट म्हणून दिला आहे.\nनाताळचा सण जवळ आला की, सांता आपल्यासाठी काय घेऊन येणार याची उत्सुकता सगळ्यांना असते. याच काळात अनेक ठिकाणी सिक्रेट सांता हा गेम खेळला जातो. यामुळे गिफ्ट काय मिळणार याची उत्सुकता आणखीन ताणली जाते. याच पार्श्वभूमीवर यंदा मराठी इंडस्ट्रीतल्या काही कलाकरांनी स्वतः सिक्रेट सांता बनून बॉलिवूडकरांना 'मुंटा'च्या माध्यमातून खास शुभेच्छा दिल्या आहेत.\nसध्या सर्वाधिक चर्चेत असलेला बॉलिवूडचा अतरंगी कलाकार म्हणजे रणवीर सिंग. काही दिवसांपूर्वीच रणवीर आणि त्यांच्या सहकलाकारांनी लंडन येथे आगामी '८३' या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं. या सिनेमात माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांची भूमिका त्यांचाच मुलगा चिराग पाटील साकारतोय. चिरागनं न��ताळच्या निमित्त एक खास संदेश रणवीरसाठी शेअर केला आहे. तो असा की, 'सिनेमाच्या चित्रीकरणापूर्वी क्रिकेटचा सराव सुरु असताना मी बॅटिंग करत होतो. खरं तर मी फार क्रिकेट खेळत नाही. लहानपणीसुद्धा मी कधीच क्रिकेट खेळलो नाही. पण सरावाच्या वेळी माझी बॅटिंग बघून रणवीरनं माझं कौतुक केलं होतं. 'बाबांसारखीच तुझी देखील देहबोली आहे' असं तो म्हणाला होता. त्या चार महिन्यातील रणवीर सोबतचा प्रत्येक दिवस खूप ऊर्जादायी होता. तो आजूबाजूला असल्यावर आमच्या शरीरातही उत्साह संचारत असे. त्यामुळे तो नेहमी असाच ऊर्जादायी असावा अशी शुभेच्छा देतो.'\n'कबीर सिंग' चित्रपटातील वनिता खरातचं धावण्याचं दृश्य भाव खाऊन गेलं. हे दृश्य सोशल मीडियावर भलतंच व्हायरल झालं होतं. या चित्रपटानिमित्त वनिताला शाहिद कपूरसोबत काम करण्याची संधी मिळाली. नाताळच्या पार्श्वभूमीवर वनिता शाहिद कपूरला सांगू इच्छिते की, 'शाहिद एक उत्कृष्ट सहकलाकार आहे. कारण तो उत्तम श्रोता आहे. तो समोरच्याचं प्रत्येक वाक्य आणि शब्द जाणीवपूर्वक ऐकतो आणि मग रिअॅक्ट होतो. त्यामुळेच त्याचा अभिनय वास्तविक वाटतो. माझे नाटकातील मित्र-मैत्रिणी मला नेहमी सांगतात की, शाहिदला आपलं नाटक बघायला बोलावं. तर आता सिक्रेट सांता बनून मी शाहिदला नाटकाचं आमंत्रण देते'.\nकाही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला 'द झोया फॅक्टर' या सिनेमात सचिन तेंडुलकरसारखी दिसणारी एक व्यक्तिरेखा सर्वांनाच भावली होती. ही व्यक्तिरेखा साकारणारा सचिन देशपांडे सिनेमाचा नायक डुलकर सलमानसाठी सिक्रेट सांता बनू इच्छितो. त्यानिमित्तानं तो डुलकरला सांगतो की, 'डुलकर एक उत्तम अभिनेता आहेच पण, तो तितकाच चांगला माणूस देखील आहे. तो दाक्षिणात्य इंडस्ट्रीतला सुपरस्टार असून देखील त्यानं बडेजाव केला नाही. तो संपूर्ण युनिटला एकत्र बांधून ठेवायचा. वयानं लहान व्यक्तीशी तो कधीच मोठ्या आवाजात बोलला नाही. सोबतच तो मोठ्या मनानं समोरच्याचं कौतुक करतो. सोशल मीडियाच्या माध्यामातूनही तो सहकलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. डुलकरनं कायम असंच स्वछंदी राहावं; याच त्याला नाताळच्या शुभेच्छा आहेत.' त्याचप्रमाणे आगामी 'मलंग' या बॉलिवूडपटात अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि मराठमोळा अभिनेता प्रसाद जवादे एकत्र दिसणार आहेत. आदित्य विषयी प्रसाद सांगतो की, 'एकदा ���ेटवर शूटिंगच्या मधल्या वेळेत आम्ही बोलत बसलो होतो. तेव्हा आदित्यला कळलं की, मी रंगभूमीवर सक्रिय आहे. तेव्हा त्यानं देखील एखाद्या नाटकामध्ये काम करण्याची इच्छा माझ्यासमोर बोलून दाखवली. त्यामुळे त्यानं लवकरात लवकर नाटक करावं आणि त्यात मी देखील असावं, अशी सिक्रेट सांता म्हणून माझी इच्छा आहे.'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nहिरोसोबत झोपल्यानंतरच...कंगनाचा जया बच्चन यांच्यावर पुन...\n'करोडपती'झाल्यानंतर संसाराला लागली उतरती कळा; सुशील कुम...\nलोकांना मी खोटं बोलतोय असं वाटेल; पण, इंडस्ट्रीत.......\nसुशांतच्या जागी अभिषेकने आत्महत्या केली असती तर हेच बोल...\nअभिनयाची जुगलबंदी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसिक्रेट सांता बॉलिवूड कलाकार Secret Santa Bollywood Artist\nएनसीबीची आतापर्यंतची मोठी कारवाई, सेलिब्रिटींचा श्वास अडकला\nसुपरस्टार दाक्षिणात्य अभिनेत्यांनाही ड्रग्ज चौकशीसाठी पाठवला समन्स\nघराच्या गच्चीवरून कागदी विमान उडवण्यातही आनंदी होता सुशांत\nसौरव किशनच्या निमित्ताने मोहम्मद रफी परत आले का\nशौविकच्या शाळेतल्या मित्रालाही एनसीबीने घेतलं ताब्यात, पार्टीमध्ये पुरवायचा ड्रग्ज\nएनसीबीने अजून एका ड्रग डीलरच्या घरी मारला छापा\nआयपीएलमुंबई विरुद्ध चेन्नई: कसे आहे अबूधाबीचे पिच आणि हवामान; या खेळाडूंना मिळेल संधी\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\n चिन्यांना पुरवली संवेदनशील आणि गोपनीय माहिती\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nन्यूजनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\n कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनच्याच आत गेली टोपी बहु\nअर्थवृत्तकेंद्र सरकारवर कर्जाचा डोंगर ; प्रथमच ओलांडला १०० लाख कोटींचा टप्पा\nआयपीएलजिंकणार तर मुंबईच; या कारणामुळे चेन्नईविरुद्ध मुंबईचे पारडे कधीही जड\nमुंबईकंगनाला भेट देण्यासाठी राज्यपालांवर दबाव होता का\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nमोबाइलWhatsApp ���पडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nरिलेशनशिपया प्रसिद्ध अभिनेत्री जात-पात-धर्म-भेद सारं विसरुन अडकल्या परदेशी तरुणांसोबत लग्नबंधनात\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/kamshet-flyover-troll-social-media-341779", "date_download": "2020-09-19T13:21:38Z", "digest": "sha1:IVOLXRL2BEJ5UEPAQ5S2FCWWUQUGTHGZ", "length": 14268, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "सोशल मीडियावर कामशेतच्या उड्डाणपुलाचीच चर्चा; काय आहे प्रकरण घ्या जाणून | eSakal", "raw_content": "\nसोशल मीडियावर कामशेतच्या उड्डाणपुलाचीच चर्चा; काय आहे प्रकरण घ्या जाणून\nयेथील उड्डाणपुलाच्या रेंगाळलेल्या कामाबाबत सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगलीय.\nकामशेत (ता. मावळ) : येथील उड्डाणपुलाच्या रेंगाळलेल्या कामाबाबत सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगलीय. त्यात पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्याच्या डागडुजीचे किती बजेट वाढणार, कुणी अंदाजपत्रक देईल का, पूल कधीपर्यंत पूर्ण होईल, काय अंदाज कुणाचा, मला तर वाटतंय हा पूल पाडून सरकारने नवीन टेंडर काढावे, अशा शब्दांत नेटिझन्स कॉमेंट करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nकाहींनी तर कुणाला भूमीपूजन आठवत असेल, तर तारीख सांगा, अशी विचारणा केली. यामध्ये पंचक्रोशीतील तरुणांनी उडी घेतली. हे कमी होतं की काय, त्यात आता राजकीय पक्षाचे समर्थक व कार्यकर्ते देखील उतरले आहेत. पुलाच्या कामाबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि मीडिया यांना जबाबदार धरण्यात येतंय.\nपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nशहरातील जुना मुंबई-पुणे महामार्गावरील पवनानगर फाटा येथे मागील चार वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरूय. हा उड्डाणपूल चार वेळा मुदतवाढ देऊनही पूर्ण झालेला नाही. येथे पुलाच्या रखडलेल्या कामामुळे व कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची कोणतीच उपाययोजना नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच, ड्रेनेज व इतर ���ामांसाठी खोदलेल्या खड्ड्यात प्रवासी वाहन पडून अपघात होत आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nया खोल खड्‌ड्‌यांत एखादे प्रवासी वाहन अथवा बस पडून अपघात होण्याची शक्‍यता आहे, यास जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. लॉकडाउनच्या नंतर पुलाचे काम धीम्यागतीने सुरूय. या कामाला गती मिळावी, अशी अपेक्षा शहरवासीयांनी व्यक्त केलीय. त्यामुळे पुलाच्या या कामाला गती मिळवून हे काम मार्गी लागावे, या मागणीसाठी पूल ट्रोल होऊ लागला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपावणेदोनशे दिवसांचे कोकणी जीवन उलगडले लॉकडाउनच्या डायरीतून\nरत्नागिरी : लॉकडाउनच्या काळात सुरवातीला टाईमपास म्हणून कृष्णधवल आणि रंगीत प्रकाशन चित्रांविषयी फेसबुकवर माझी लॉकडाउन डायरी (रोजनिशी) लिहायला सुरवात...\nखंडणी दे, अन्यथा पती व मुलीला बघून घेऊ\nपुसद, (जि. यवतमाळ) : बनावट चित्रफित तयार करून लुबाडण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. आधी मोठ्या शहरांपर्यंत सीमित असलेले याचे लोण आता गावांपर्यंत पोहोचले...\nएसटी सेवेला पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद बसस्‍थानकांत तुरळक गर्दी; सुरक्षित अंतरालाच प्राधान्‍य\nनाशिक : महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाने पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू केली असली, तरी पहिल्या दिवशी प्रवाशांकडून अल्‍प...\nदेशात अल कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक; NIA ची मोठी कारवाई\nनवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्थेनं शनिवारी अनेक ठिकाणी छापा टाकला. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये केलेल्या या कारवाईत 9 दहशतवाद्यांना अटक केली आहे....\nकोरोना संकटांचा डोंगर, तरीही ताठ मानेने जगायचं आहे\nकोल्हापूर ः कोरोना महामारीत नोकरी गेली. अनेकांना पन्नास टक्के पगारावर काम करावे लागत आहे. धंदा-व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालत नाही. 92 रुपयांचे खाद्यतेल...\nअकोल्याच्या आमदाराची ग्रामपंचायत शिपायाला मारहाण\nअकोले : आमदार डॉ . किरण लहामटे यांनी मारहाण केल्याची तक्रार खडकी बुद्रुक येथील ग्रामपंचायतचे शिपाई रामदास लखा बांडे यांनी राजूर पोलीस स्टेशनला केली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्���ा महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/actress-ashwini-mahangade-meets-superintendent-police-tejaswi-satpute-satara-news-344341", "date_download": "2020-09-19T12:24:51Z", "digest": "sha1:WQZZL24EVU5ZQNK6EAJ4Y2TT4UJMA55L", "length": 18186, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "'शिवविचार' खरंच आपण अंमलात आणतो का? : अश्विनी महांगडे | eSakal", "raw_content": "\n'शिवविचार' खरंच आपण अंमलात आणतो का\nसमाजात तळागाळात जाऊन काम करीत असताना बहुतांश महिला \"कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ नियम २००६\" या कायद्याबद्दल अनभिज्ञ असल्याचे आढळून येतेय. या संरक्षण कायद्याची परिपूर्ण माहिती देणेकामी प्रतिष्ठानने आजवर अनेक शिबिरांचे आयोजन ही केले आहे. महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचे सदस्य हे पत्र त्यांच्या जवळच्या पोलीस स्थानकात देत असल्याचे अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी सांगितले.\nसातारा : 'रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान' हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून सातत्याने महिलांचे प्रश्न, त्यांच्या अडीअडचणी, माहवारी शाप की वरदान, सॅनिटरी नॅपकिनबद्दल माहिती पुरवणे, तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याबद्दल महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम प्रतिष्ठान करत आहे. याच पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज व महिला बचत गटांसाठी प्रतिष्ठानच्या वतीने वेळोवेळी शिबिरांचे देखील आयोजन केले जात असल्याचे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.\nअभिनेत्री महांगडे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून सुरक्षितता देणे, त्यांना घरात सुरक्षितता लाभावी व त्यांना बेघर केले जाऊ नये, तसेच महिलांच्या अधिकारांची कडक अंमलबजावणी व्हावी, ही काही महत्वाची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून प्रतिष्ठान काम करत आहे. पीडित महिला या आपल्या तक्रारी घेऊन पोलीस ठाण्यात जात असतात. अशा पीडित महिलांना मदतीचा हात देणे कामी समोपदेशन करण्यासाठी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान सदैव प्रयत्नशील आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सहकार्याने जिल्ह्यामधील प्रत्येक पोलीस ठाण्यात हे निवेदन देऊन प्रत्येक पीडित महिलेपर्यंत पोहचण्याचा मानस प्रतिष्ठानचा प्रयत्न असेल.\nप्राथमिक शिक्षकांच्या बदलीत गैरव्यवहार; जिल्हा परिषदेत सभेत गदाराेळ\nअधीक्षक सातपुते यांनीही प्रतिष्ठानच्या वतीने हे सुरू असलेल्या कामाबद्दल कौतुक केले. प्रत्येक व्यक्तीच्या तोंडात छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव असते. मात्र, शिवविचार खरंच आपल्या रोजच्या जीवनात आपण अंमलात आणतो का, हा प्रश्नच आहे. स्त्रियांचा आदर करण्याचा संस्कारच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला असून त्याची आठवण सर्वांनी ठेवली पाहिजे. महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशा पीडित महिलांना या हिंसाचाराविरोधात लढण्याकामी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान वेळोवेळी मदत करीत आहेत व करीत राहीलच.\nउदयनराजेंचंच श्रेय, शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; कार्यकर्त्यांचा दावा\nसमाजात तळागाळात जाऊन काम करीत असताना बहुतांश महिला \"कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ नियम २००६\" या कायद्याबद्दल अनभिज्ञ असल्याचे आढळून येतेय. या संरक्षण कायद्याची परिपूर्ण माहिती देणेकामी प्रतिष्ठानने आजवर अनेक शिबिरांचे आयोजन ही केलेले आहे आणि इथून पुढे सुद्धा ते करणार आहोत. महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचे सदस्य हे पत्र त्यांच्या जवळच्या पोलीस स्थानकात देत आहेत. महिलांना प्रतिष्ठानच्या वतीने करत असलेल्या या उपक्रमाचा फायदा होईल, अशी अशा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी पत्रकाव्दारे व्यक्त केली. दरम्यान, याबाबत सातारा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांची भेट घेऊन पत्र देऊन विनंती केली असल्याचेही अभिनेत्री महांगडे यांनी शेवटी सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमावळते पोलिस आयुक्त डॉ. वेंकटेशम यांनी पोलिसांबद्दल भावना केल्या व्यक्त, म्हणाले...\nपुणे : शहरातील अपघात, गुन्हेगारीचे प्रमाण कमी करतानाच पोलिस कर्मचाऱ्यांना सशक्त, सक्षम करण्याकडे लक्ष दिले. त्यासाठी भावनिक प्रज्ञावंत प्रशिक्षण...\nसोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 453 नवे कोरोनाबाधित\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दोन हजार 940 नागरिकांची तपासणी करण्यात आल��. त्यामध्ये दोन हजार 487 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला तर...\nभात पीक जोमात, शेतकरी आनंदात; जिल्ह्यात समाधानकारक पाऊस\nमल्हारपेठ (जि. सातारा) : खरीप हंगामात झालेल्या समाधानकारक पावसामुळे भाताचे उत्पन्न चांगले मिळण्याच्या आशा निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे...\n कोरोना प्रतिबंधक फलक काढून क्वारंटाईन कुटुंब फिरतयं गावभर; नागरिकांना भरली धडकी\nनाशिक / कसबे सुकेणे : गावातील एका महिलेने घरावर ग्रामपंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र व कोरोना कमिटीने लावलेला कोरोना प्रतिबंधक...\n भरधाव वाहन चुकवत महिलांची पाण्यासाठी पायपीट\nनाशिक : (इगतपुरी) घोटी-सिन्नर महामार्गावर देवळे गावात चार महिन्यांपासून नळ पाणीपुरवठा योजना बंद आहे. ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही उपयोग होत...\nखंडणी दे, अन्यथा पती व मुलीला बघून घेऊ\nपुसद, (जि. यवतमाळ) : बनावट चित्रफित तयार करून लुबाडण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. आधी मोठ्या शहरांपर्यंत सीमित असलेले याचे लोण आता गावांपर्यंत पोहोचले...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/prcharya-babanrao-taywade-and-professor-divakar-game-selected-mahajyoti-332683", "date_download": "2020-09-19T12:35:24Z", "digest": "sha1:MWAZXPDLU2SKOLT5EAEMQEOWCYOAYTMY", "length": 17475, "nlines": 292, "source_domain": "www.esakal.com", "title": "प्राचार्य बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे यांची महाज्योतीवर निवड | eSakal", "raw_content": "\nप्राचार्य बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे यांची महाज्योतीवर निवड\nसंस्थेच्या संचालक मंडळावर शासकीय व अशासकीय संदस्‍यांच्या नियुक्ती शासनाने केली असून नागपुरातील ओबीसी विचारवंत प्राचार्य बबनराव तायवाडे आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील प्रा. दिवाकर गमे यांची नियुक्ता झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.\nनागपूर : ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी मदत व्हावी या हेतूने महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (महाज्योती) या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या संचालक मंडळावर शासकीय व अशासकीय संदस्‍यांच्या नियुक्ती शासनाने केली असून नागपुरातील ओबीसी विचारवंत प्राचार्य बबनराव तायवाडे आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील प्रा. दिवाकर गमे यांची नियुक्ता झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.\nमहाज्योतीचे सदस्य सचिव म्हणून व्यवस्थापकीय संचालक असतात. तर शासकीय सदस्यांमध्ये प्रधान सचिव (इतर मागास बहुजन कल्याण विभाग), विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त , पुणे येथील शिक्षण आयुक्त या संस्थेचे सदस्य असतात. तर अशासकीय सदस्य म्हणून प्राचार्य तायवाडे आणि प्रा. गमे यांची निवड झाली आहे.\nहेही वाचा - आयुक्त तुकाराम मुंढे इन ऍक्शन 'या' खासगी रुग्णालयाला दिले रुग्णांना शुल्क परत करण्याचे निर्देश..वाचा सविस्तर\nमहाज्योती कार्यान्वित झाली असून ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना या संस्थेअंतर्गत दिल्लीत जाऊन यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आर्थिक मदत मिळू शकणार आहे. सध्या विद्यार्थ्यांना स्वखर्चाने कठीण परिस्थितीत दिल्लीत राहून तयारी करावी लागत आहे. इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्गातील मुला-मुलींना स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणाठी सवलतीच्या योजना सुरू करता याव्या म्हणून महाज्योती स्थापन करण्यात आले.\nया संस्थेतर्फे राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगतर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले जाणार आहे. या संस्थेवर उच्च शिक्षितांची नियुक्ती झाल्यामुळे प्रत्यक्ष शैक्षणिक चळवळीतील विचारवंतांची नियुक्ती झाल्यामुळे ओबीसांना याचा लाभ होईल, असा दावा करण्यात येत आहे.\nहेही वाचा = बाप रे बाप, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी साप\nमहाज्योतीमुळे राज्यातील ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील एक हजार विद्यार्थ्यांना दिल्लीत स्पर्धा परीक्षेसाठी शिष्यवृत्ती मिळू शकणार आहे. राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यां��ा आर्थिक दिलासा मिळू शकेल. उच्च शिक्षण आणि परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, यूपीएससी, एमपीएसी, बँकिंग, एसएससी, एमपीएससी, बँकिंग, एसएससी यासारख्या स्पर्धा परीक्षांच्या शिकवणीसाठी महाज्योती निधी उपलब्ध करून देण्यासाठी महाज्योतीचा लाभ होईल.\nसंपादन - अथर्व महांकाळ\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n अमिताभने तयार केले खराब लसणापासून सेंद्रिय खत आणि कीटकनाशक; यशस्वी प्रयोगाचे शिल्पकार\nनागपूर : उन्हाळ्यात लग्नसमारंभामुळे लसणाच्या उद्योगाला भरारी येईल, अशी शक्यता लक्षात घेता अमिताभ मेश्राम यांनी मोठ्या प्रमाणात लसणाची खरेदी केली....\nमाजी मंत्री म्हणतात, लोकांचा जीव वाचवा\nनागपूर ः कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असतानाराजकारण्यांचे एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोप थांबण्याचे नाव घेत नाहीत. कोरोनाचे संकट'वाढत असताना...\n वरुडची संत्री जाणार बांगलादेशाला\nवरुड, (अमरावती) ः विदर्भातील कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आता सुगीचे दिवस येणार आहेत. नरखेड-अमरावती हा...\nरॉकेलचे टेंभे पोलिसांवर भिरकावले; रामबागमध्ये गँगवॉर भडकले\nनागपूर : गँगवॉरसाठी कुख्यात असलेल्या रामबागेत पुन्हा भिकू राजा व गन्नी वासनिक यांच्या टोळ्यांमधील वितुष्ट टोकाला पोहोचले आहे. वर्चस्वाच्या वादातून...\nबहुचर्चित हिंगणघाट हत्याकांड : अंकिताला मिळणार न्याय; मिळाले कामकाज सुरू होण्याचे संकेत\nवर्धा : दिवस तीन फेब्रुवारीचा... अंकिता पिसुड्डे महाविद्यालयात शिकविण्यासाठी जात होती... विकेश ऊर्फ विक्‍की नगराळेने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून...\n शाळा बंद पण अभ्यास सुरू, नदी, नाले तुडवत शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी\nनागभीड (चंद्रपूर) : नागभीड तालुक्‍यातील कानपा येथील आश्रमशाळेत गडचिरोली जिल्ह्यातील दोनशे विद्यार्थी निवासी शिक्षण घेत होते. परंतु कोरोनामुळे सध्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://ybchavan.in/index.php/marathi-literature?start=1", "date_download": "2020-09-19T12:44:42Z", "digest": "sha1:424CRNRH5CENUDZAGCFNYQ3GZMDBHT3Y", "length": 3315, "nlines": 71, "source_domain": "ybchavan.in", "title": "मराठी पुस्तके", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला (मराठी)\nप्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे\nयशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार\nयशवंतराव इतिहासाचे एक पान..\nयशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण\nयशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा\nयशवंतराव चव्हाण: व्यक्तित्व व कर्तृत्व\nश्री. यशवंतराव चव्हाण अभिनंदन ग्रंथ\nपुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित\nकॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/rimi-sen-horoscope.asp", "date_download": "2020-09-19T13:37:37Z", "digest": "sha1:4V4LCRFXAFSYQ425KBJNXIDW3RCZ2OOR", "length": 7931, "nlines": 135, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "रिमी सेन जन्म तारखेची कुंडली | रिमी सेन 2020 ची कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » रिमी सेन जन्मपत्रिका\nवर्णमाला द्वारे ब्राउझ करा:\nरेखांश: 88 E 20\nज्योतिष अक्षांश: 22 N 30\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nरिमी सेन प्रेम जन्मपत्रिका\nरिमी सेन व्यवसाय जन्मपत्रिका\nरिमी सेन जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nरिमी सेन 2020 जन्मपत्रिका\nरिमी सेन ज्योतिष अहवाल\nरिमी सेन फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nरिमी सेनच्या कुंडली बद्दल अधिक वाचा\nरिमी सेन 2020 जन्मपत्रिका\nतुमच्या आर्थिक आणि सामाजिक स्थानाच्या बाबतीत चढ-उतार संभवतात. आर्थिक आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजूंची नीट काळजी घ्या. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कारण जवळचे सहकारी आणि नातेवाईक यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या आऱोग्याकडेही लक्ष द्या कारण त्या बाबातीत आजारपण संभवते.\nपुढे वाचा रिमी सेन 2020 जन्मपत्रिका\nरिमी सेन जन्म आलेख/ कुंडली/ जन्म कुंडली\nजन्माच्या वेळी (कुंडली, जन्म कुंडली म्हणून ओळखले जाणारे) जन्मभ्रंश हे स्वर्गाचा नकाशा आहे. रिमी सेन चा जन्म नकाशा आपल्याला रिमी सेन चे ग्रहस्थाने, दास, राशी नकाशा आणि राशि चिन्ह दर्शवेल. यामुळे आपल्याला 'अॅस्ट्रोसेज क्लाउडमध्ये' मध्ये रिमी सेन चे तपशीलवार संशोधन आणि विश्लेषण करून कुंडली उघडण्यास अनुमती मिळेल.\nपुढे वाचा रिमी सेन जन्म आलेख\nरिमी सेन साठी ज्योतिष अहवाल पहा -\nरिमी सेन मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nरिमी सेन शनि साडेसाती अहवाल\nरिमी सेन दशा फल अहवाल\nरिमी सेन पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://karyarambhlive.com/news/88/", "date_download": "2020-09-19T12:47:27Z", "digest": "sha1:GWBZMFAGPFK7XHHLPXBHT436YLIXIVQQ", "length": 11023, "nlines": 129, "source_domain": "karyarambhlive.com", "title": "पुण्याला पाठवलेले सहा रुग्ण कोरोनामुक्त", "raw_content": "\nपुण्याला पाठवलेले सहा रुग्ण कोरोनामुक्त\nबीड : येथून पुणे येथे पाठवले ते सहा कोरणा रुग्ण बरे झाले आहेत. या सहा रुग्णांना यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल, पिंपरी चिंचवड, जिल्हा पुणे येथून डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे हे सर्व रुग्ण नगर जिल्ह्यातील आपल्या निवासस्थानी पोहोचले आहेत.\nदरम्यान या रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी अ‍ॅड.अजित देशमुख यांच्याशी संपर्क साधून आपण पूर्णपणे तंदुरुस्त झालो आहोत, याची माहिती दिली. यातील एक रुग्ण वयस्कर होते. त्यांना पुणे येथे गेल्यानंतर तात्काळ आय.सी.यू. मध्ये ठेवण्यात आले. त्यातून ते तीन दिवसात बाहेर निघाले आणि आता पूर्णपणे बरी झाले आहेत. या सर्व रुग्णांनी आपल्याला पुणे येथे जायला मिळाले आणि तेथे मिळालेले उपचारानंतर आमची सर्वांची मानसिकता आजारातून बरे होण्याची झाली असे सांगून नवीन जीवन जगण्याची संधी प्राप्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आता सर्व परिवार नियमाप्रमाणे काही दिवसासाठी क्वारंटाईन केला असला तरी आपल्या गावी एकत्र राहत असून कोरोणा मुक्त झाला आहे. बीड जिल्ह्यातून पाठवलेले हे सहा रुग्ण ठणठणीत झाल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान या रुग्णांनी बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आभार मानले आहेत. सर्व वातावरण शांत आणि पुरवत झाल्यानंतर हे कुटुंब अ‍ॅड.देशमुख यांच्या भेटीला येणार आहे.\nजुन्या क्रिकेट सामन्यांचे पुनःप्रक्षेपण\nकोरोना आकडा शुन्यावर येण्याची जिल्ह्याला प्रतिक्षा\nआयजी रविंद्र सिंगल यांनी पुर्ण केली 90 किमीची रेस\nपात्रुड येथे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या हस्ते जलपूजन\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nपैठणच्या संंतपीठाचा 40 वर्षाचा वनवास संपणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\nपुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद\nनाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nपैठणच्या संंतपीठाचा 40 वर्षाचा वनवास संपणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\nमाजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी\nपुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद\nनाथसागराचे आपात्कालीन दरवाजे बारा वर्षांनी उघडले\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीडमधील 1, केजचे चौघे पॉझिटिव्ह\nसलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on सलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nबियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on बियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nबीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह\nबालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nJune 17, 2020 June 17, 2020 Comments Off on बालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nदैनिक कार्यारंभ चे हे लाईव्ह न्यूज पोर्टल आहे.\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nपैठणच्या संंतपीठाचा 40 वर्षाचा वनवास संपणार\nबीड जिल्हा : आज 155 पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/varavara-rao-covid-19-positive-st-george-hospital", "date_download": "2020-09-19T11:46:53Z", "digest": "sha1:MRHEBOPSQ525IVC2EV5BI2KPYD6WIDA2", "length": 7462, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "तेलुगू कवी वरवरा राव यांना कोविड-१९ची लागण - द वायर मराठी", "raw_content": "\nतेलुगू कवी वरवरा राव यांना कोविड-१९ची लागण\nमुंबईः भीमा-कोरेगाव प्रकरण-एल्गार परिषद व माओवाद्यांशी संबंध असल्या प्रकरणात सध्या अटकेत असलेले तेलुगू कवी वरवरा राव (८१) यांना कोरोना ���िषाणूची लागण झाल्याची माहिती आहे. गेल्या महिन्यात तुरुंगात बेशुद्ध पडल्याने वरवरा राव यांना तळोजा कारागृहातून जे.जे.मध्ये हलवण्यात आले होते. त्यांना अनेक आजारांनी ग्रासले असल्याने जामीन मिळावा अशी त्यांची मागणी होती. त्यात तुरुंगात कोरोनाची लागण आपल्याला होईल अशीही भीती त्यांनी व्यक्त केली होती. पण त्यांना जामीन देण्यात आला नव्हता.\nदरम्यान काही दिवसांपूर्वीच वरवरा राव यांना शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी झाल्याने पुन्हा अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी त्यांना कोरोना झाल्याचा अहवाल पुढे आला. वरवरा राव यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात पाठवण्याची शक्यता आहे.\nगेल्याच आठवड्यात वरवरा राव यांच्या कुटुंबियांनी एक पत्रकार परिषद घेऊन राव यांची प्रकृती ढासळत असल्याचे सांगत त्यांना त्वरित वैद्यकीय उपचार द्यावेत अशी मागणी केली होती.\nगेल्या महिन्यात विशेष न्यायालयाने वरवरा राव यांच्या प्रकृतीची योग्य ती काळजी घ्यावी असे कारागृह प्रशासनाला सांगितले होते पण त्यांना जामीन नाकारला होता. आता न्यायालयाच्या या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.\nदरम्यान वरवरा राव यांची प्रकृती ढासळत असूनही त्यांना जामीन मिळत नसल्याच्या निषेध द नॅशनल प्लॅटफॉर्म फॉर द राइट्स ऑफ द डिसेबल्ड या संस्थेने केला आहे. सरकार अत्यंत असंवेदनशील पद्धतीने या प्रकरणाकडे पाहात असल्याचा आरोप या संस्थेने केला आहे.\nसंस्थेचे सरचिटणीस मुरलीधरन यांनी आरोप केला की, प्रा. जी.एन. साईबाबा यांच्या बाबतीतही सरकार असेच असंवेदनशील पद्धतीने वागत आहे.\nठाकरेंची ट्विटरवर बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल\nदलित कुटुंबाला मारहाणः कलेक्टर, एसपीला निलंबित\nसंघवादी सरकार अजूनही आर्यांच्याच शोधात\nसुविधांसाठी प्रवाशांच्या खिशात हात\n‘पिंजरा तोड’ कार्यकर्त्या नताशा नरवालला जामीन\nपेटीएम काही तासांत पुन्हा प्ले स्टोअरवर\nशोपियन एनकाउंटरमध्ये आमची चुकीः लष्कराची कबुली\nविद्वेषी वारसा सांगणाऱ्या ट्रंका\nहरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा\n‘जालन्यातील २ दलितांच्या हत्येची सीबीआय चौकशी हवी’\nविरोधाचे स्वातंत्र्य म्हणजे बेअदबी नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.cos.youth4work.com/mr/Jobs/internship-in-PAN-India-for-English-Language", "date_download": "2020-09-19T13:54:30Z", "digest": "sha1:A376O52KQ6NEHIM5ERV3C3BD6WH3QHJZ", "length": 10648, "nlines": 268, "source_domain": "www.cos.youth4work.com", "title": "Internship in PAN India for English Language jobs", "raw_content": "\nपोस्ट नोकरी - मोफत\nपोस्ट नोकरी - मोफत\nकरिअर बद्दल मजा तथ्ये PAN India मध्ये English Language व्यावसायिकांना\nजॉब संधी बद्दल - एकूण 94851 नोकरीच्या संधींपैकी ENGLISH LANGUAGE साठी PAN India मधील व्यावसायिक पोस्ट केलेल्या एकूण 3 (0%) नोकर्या आहेत. इंटर्नशिप PAN India मध्ये ENGLISH LANGUAGE मध्ये साठी उघडकीस असलेल्या या 3 कंपन्या पहा आणि त्यांचे अनुसरण करा.\nस्पर्धा नोकरी साधक बद्दल - हे 30 (0%) सदस्य एकूण 5011048 बाहेर युवक 4 काम PAN India मध्ये 94851. नोंदणी करा आणि आपल्या युवकांचे निर्माण करा 4 पुढे जाण्यासाठी कार्य करा, लक्षात घ्या आणि आपल्या कौशल्यांसाठी ज्ञात व्हा.\nसंभाव्य 10 संभाव्य जुळणारे नोकरी नोकरी प्रति साधक PAN India मध्ये ENGLISH LANGUAGE साठी. सर्वोत्तम नोकर्या मिळविण्यासाठी जलद खाली लागू करा\nहे बाजारपेठेचा अभ्यास आहे, जे उपलब्ध रोजगारांच्या तुलनेत नोकरी शोधत असलेल्या लोकांची संख्या तुलना करते. ईयोब प्रति उमेदवार विश्लेषण सरासरी सुमारे आहेत की मिळतो 30 प्रत्येक ENGLISH LANGUAGE रोजगार संभाव्य नोकरी साधक in PAN INDIA.\nप्रतिभा मागणी आणि पुरवठा\nपुरवठ्यादरम्यानची एक प्रमुख अंतर आहे कारण उपलब्ध प्रतिष्ठीत मागणी English Language मागणी उदा. एकूण नोकरीच्या संधी उपलब्ध\nआहेत 3 (0%) ENGLISH LANGUAGE 30 (0%) युवा एकूण 5011048 तरुणांना नोंदणीकृत बाहेर प्रतिभा येत तुलनेत सूचीबद्ध एकूण 94851 नोकरीच्या संधी बाहेर रोजगार प्लॅटफॉर्म\nजॉब vs जॉब साधक - विश्लेषण\nEnglish Language साठी नोकरीची सरासरी संख्या सरासरी नोकरी शोधकांची संख्या जास्त आहे.\nदुपारी 3 ते 7 वर्षे\nसात वर्षांपेक्षा अधिक वरिष्ठ\nPAN India प्रोफेशनलला English Language घेणार्या कंपन्या\nया कंपन्यांचे अनुसरण करा, अद्ययावत रहा आणि अॅलर्ट मिळवा येथे सर्व कंपन्या शोधा Check out more companies looking to hire skilled candidates like you\nनोंदणी विनामूल्य असलेल्या कंपन्यांना आपल्या प्रोफाइलचे शोकेस करा . युवा 4 काम हे सोपे नियोक्ते नोकरी साधक आणि हे व्यासपीठ त्यांच्या संबंधित प्रतिभा क्रमांकावर कोण freelancers भरती करणे सोपे करते.\nEnglish Language Internship नोकरीसाठी शैक्षणिक पात्रतांना प्राधान्य दिले जाते In PAN India\nEnglish Language नोकर्या In PAN India साठी नियोक्त्यांद्वारे कोणती कौशल्ये आणि कौशल्ये पसंत केल्या जातात\nEnglish Language नोकरी In PAN India साठी कोणती सर्वोत्तम कंपन्य��� कार्यरत आहेत\nEnglish Language नोकर्या In PAN India साठी थेट मोल मिळविण्यासाठी शीर्ष प्रतिभाशाली लोक कोण आहेत\nyTests - कौशल्य कसोटी\nपोस्ट नोकरी - मोफत\nyAssess - सानुकूल मूल्यांकन\nआमच्या अनुप्रयोग डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-19T11:14:06Z", "digest": "sha1:4G5F5UBEF3T76Q3EOHVJCRIPMKMAOANQ", "length": 7294, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "कॉंग्रेसला धक्का खासदार संजय सिंह भाजपात ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nकॉंग्रेसला धक्का खासदार संजय सिंह भाजपात \nनवी दिल्ली: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीला जबरदस्त धक्के बसत आहे. राज्यातील अनेक कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केले आहे. दरम्यान कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उद्या ते भाजपात प्रवेश करणार आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाने प्रभावित ��ाला असून त्यामुळे भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचे संजय सिंह यांनी सांगितले आहे.\nमनसे प्रमुख राज ठाकरे ममतांच्या भेटीला\nBREAKING…धनगर समाजाला एससीच्या योजना लागू ; राज्य सरकारचा मोठा निर्णय\nगुगलकडून पेटीएमवर मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरुन हटविले\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\nBREAKING...धनगर समाजाला एससीच्या योजना लागू ; राज्य सरकारचा मोठा निर्णय\nकर्नल धोनी बुधवारपासून घेणार पेट्रोलिंगची जबाबदारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-2/", "date_download": "2020-09-19T11:53:26Z", "digest": "sha1:J5BZCYYKG5IYVAE5UNJIEOO7D2EWILYB", "length": 11149, "nlines": 139, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "स्वच्छ सर्वेक्षण अभियानात जळगाव मनपा देशात 79 क्रमाकांवर | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nकारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार\nजिल्ह्यात कोरोनाने केली पुन्हा हजारीपार\nफडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप\nस्वच्छ सर्वेक्षण अभियानात जळगाव मनपा देशात 79 क्रमाकांवर\nin जळगाव, ठळक बातम्या\nजुलै ते सप्टेंबर तिमाहीचा निकाल जाहीर\nजळगाव– स्वच्छ भारत अभियाना��तर्गंत केंद्र शासनाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेत या योजनची अंमलबजावणी केली जात आहे. स्वच्छ सर्वेक्षणचा जुलै ते सप्टेंबर तिमाहीचा निकाल जाहीर झाला असून स्वच्छ सर्वेक्षणात जळगाव मनपा देशातील 3971 शहरांमध्ये 79 व्या क्रमांकावर आहे. मागील तीमाहीमध्ये 131 स्थानी होते.तर यातीमाहीमध्ये 79 क्रमाकांवर आहे. दरम्यान,ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंतच्या तपासणीसाठी या महिन्यात समिती येणार आहे. त्यामुळे मनपा प्रशासमोर देशात क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी मोठे आव्हान असणार आहे.\nस्वच्छ भारत अभियानातंर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवले जात आहे. यात 2019-20 या आर्थिक वर्षात दर तीन महिन्यांचे सवेक्षण करण्यात आले आहे. दर तीन महिन्यांनी सर्वेक्षण करुन रँकींग निश्तिच केले जाते. याकरीत ऑनलाईनमाहिती देखील दिली जाते. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला त्यात जळगाव शहराचा 3971 शहरांमध्ये 79 वा क्रमांक आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये जळगाव शहराचा 78 वा क्रमांक आला होता. परंतु गेल्या सहा महिन्यात साफसफाईसाठी एकमुस्त ठेका देवूनही समाधानकारकपणे स्वच्छतेकडे लक्ष दिले गेले नाही.\nकेंद्रीय समितीच्या पथकामार्फत होणार तपासणी\nतिसर्‍या तिमाहीसाठी 4 ते 31 जानेवारीदरम्यान केंद्रीय समितीच्या पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. शेवटच्या सर्वेक्षणात नागरिकांच्या अभिप्रायासाठी 1500 गुण , प्रत्यक्ष तपासणीसाठी 1500 गुण तर स्टार रेटिंगसाठी 1000 गुण देण्यात येणार आहे. तसेच शहरात स्वच्छतेसाठी राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांसाठी देखिल गुण दिले जाणार आहेत. शहरातील साफसफाईसाठी मनपा प्रशासनाने एकमुस्त मक्ता दिला आहे.मात्र पुरेश्या यंत्रणेमुळे प्रशासनाने मक्तेदाराला मक्ता रद्द का करण्यात येवू नये म्हणून अंतिम नोटीस बजावली आहे. त्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची हालचाल प्रशासनाने केली आहे. साफसफाईसाठी पर्यायी व्यवस्था न केल्यास पून्हा रँकींग घसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.\nमहाविकास आघाडीच्या बैठकीत कॉग्रेसची दांडी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर\nगुगलकडून पेटीएमवर मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरुन ���टविले\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर\nदिल्लीतील फॅक्टरीमध्ये भीषण आग; इमारत कोसळल्याने जवानासह नागरिक दबले \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_31.html", "date_download": "2020-09-19T13:36:09Z", "digest": "sha1:JLDBCKHVZH62MYLZVO6ZSBMHUBOMGM5I", "length": 6161, "nlines": 60, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "खाल्ल्यानंतर लगेचच शौचाला जात असाल तर हे नक्की वाचा !", "raw_content": "\nखाल्ल्यानंतर लगेचच शौचाला जात असाल तर हे नक्की वाचा \nbyMahaupdate.in बुधवार, जानेवारी ०१, २०२०\nखाल्ल्यानंतर लगेचच शौचाला जात असाल तर याला गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स म्हणतात. पदार्थ पोटात जाताना होणारी ही प्रक्रिया म्हणजे सामान्य...मात्र व्यक्तीनुसार त्याची तीव्रता वेगळी असू शकते.\nअनेककदा लहान मुले खाल्ले की लगेच टॉयलेटकडे पळतात. खाल्ल्या खाल्ल्या लगेच शौचास होण्याची ही समस्या फक्त लहान मुलांनाच नव्हे, तर मोठ्या व्यक्तींनाही उद्भवते. खाल्ल्यानंतर लगेच शौच होण्याचे नेमके कारण काय आहे जाणून घेऊयात.\nखालील समस्यांमध्ये होऊ शकतो गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स : इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS), अन्न विषबाधा, अँझायटी, गॅस्ट्रायटिस, सेलिक डिसीज, इन्फ्लेमेटरी बाऊल सिंड्रोम (IBD), क्रोहन डिसीज याविषयी शहरातील डॉ. शांतनू कुलकर्णी यांनी सांगितले, इन्फेक्शन झाले असल्यास ही समस्या उद्भवू शकते.\nयाला गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स म्हणतात. इरिटेबल बाऊल सिंड्रोम किंवा पोटाच्या इतर समस्या असल्यासदेखील ही समस्या उद्भवू शकते. ही समस्या तशी गंभीर नसते, इन्फेक्शनची औषधे घेऊन बरे वाटते.\nगॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्सवर उपचारांची गरज तशी भासत नाही. मात्र वारंवार अशी समस्या उद्भवत असेल आणि या समस्येसह खालीलपैकी इतर लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. मळमळ, गॅस, ओटीपोटात दुखणे, शौचातून स्राव, डायरिया, मलावरोध.\nत्यांनी पुढे सांगितले...,खाल्ल्यानंतर संडास होणे हे अपचनाचे लक्षण आहे. अनेक दिवसांपासून पोटात साचलेला हा मळ असतो, जो काही खाल्ल्यानंतर लगेच बाहेर येतो. ज्यांना अॅसिडिटी असते, त्यांना याचा त्रास जास्त होतो आणि कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. तशी ही समस्या गंभीर नाही.\nमात्र जास्त दिवस ही समस्या असल्यास गंभीर होऊ शकते. अपचन होत असल्यास गॅस्ट्रायटिस होतो. याशिवाय आतड्यांना पीळ बसू शकतो. गुद््द्वाराच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शौचासह रक्त पडणे किंवा इतर लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_570.html", "date_download": "2020-09-19T13:34:18Z", "digest": "sha1:ZMWVAMKGYVEMZ6TMCU4SHLNME6RXOQPT", "length": 9971, "nlines": 68, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "गर्भनिरोधक गोळ्यां खाण्याआधी हे वाचा तुम्हाला आहे हृदयविकाराचा धोका !", "raw_content": "\nगर्भनिरोधक गोळ्यां खाण्याआधी हे वाचा तुम्हाला आहे हृदयविकाराचा धोका \nbyMahaupdate.in बुधवार, जानेवारी २२, २०२०\nडॉ. बंदिता सिन्हा, गायनॅकोलॉजिस्ट\nगर्भनिरोधक गोळ्या (OCP किंवा संप्रेरकांचा अंतर्भाव असलेली संततीनियमनाची इतर कोणतीही साधने म्हणजे निरोगी आणि तरुण स्त्रियांसाठी गर्भारपण टाळण्यासाठीचा सर्वाधिक सोयीस्कर व सुरक्षित मार्ग असतो. यातील काही स्त्रियांना मात्र हृदयविकार, हार्टअटॅक, स्ट्रोक्स आणि रक्तात गुठळ्या होणे अशाप्रकारच्या गंभीर समस्यांचा धोका असू शकतो. त्यामुळे संततीनियमनासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने, त्यांनी सांगितलेली पद्धत वापरणेच योग्य. स्वत:हून अशाप्रकारच्या उपाययोजना करणे कोणत्याही परिस्थितीत टाळायलाच हवे\nगर्भनिरोधक गोळ्यांमुळे हृदयविकाराचा धोका का वाढतो\nनावाप्रमाणेच इस्ट्रोजन आणि प्रेजेस्टिन अशी संप्रेरके ही या गोळ्यांतील प्रमुख घटक असतात. ही संप्रेरके हृदयाला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकतात. उदाहरणार्थ : त्यांच्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल, तर आपला रक्तदाब दर सहा महिन्यांतून एकदा तपासून पाहण्याची काळजी घ्यायला हवी व तो योग्य पातळीवर राहील यासाठी प्रयत्न करायला हवेत. आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास असेल, तर शरीराला अधिक चांगल्या प्रकारे लागू होऊ शकेल, अशी संततीनियमनाची दुसरी एखादी अधिक सुरक्षित पद्धत आहे का, याबद्दल आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा.\nगर्भनिरोधक गोळ्या घेणा-या स्त्रियांच्या रक्तातील हृदयविकाराला कारणीभूत ठरणा-या स्निग्धांशांची पातळी बदलत असल्याचे दिसून येऊ शकेल. उदाहरणार्थ : शरीरातील HDL ‘गुड’ कोलेस्ट्रोलची पातळी खाली गेलेली दिसेल; त्याचवेळी ट्रायग्लिसराइड्स आणि LDL ‘बॅड’ कोलेस्ट्रोलची पातळी वाढलेली दिसेल. यामुळे हळूहळू धमन्यांच्या आतल्या बाजूस प्लाक म्हणून ओळखल्या जाणा-या चरबीयुक्त पदार्थाचा थर साठत जाईल. कालांतराने या प्लाकमुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होईल किंवा त्यात अडथळा निर्माण होईल व त्यातून हार्टअ‍ॅटॅक किंवा अन्जायना (छातीत दुखण्याचा एक प्रकार) यांसारखी समस्या उद्भवू शकेल. गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये असलेल्या एस्ट्रोजनमुळे रक्तात गुठळ्या होण्याचा धोकाही वाढू शकतो\nगर्भनिरोधक गोळ्या घेत असल्यास खालील स्थितींमध्ये हृदयविकार व अधिक गुंतागुंतीची लागण होण्याची शक्यता अधिक असते.\n>> वय ३५ वर्षाहून जास्त असल्यास.\n>> रक्तदाब, मधुमेह, हाय कोलेस्ट्रोलचा त्रास असल्यास.\n>> धूम्रपान करत असल्यास.\n>> यापूर्वी स्ट्रोक, हार्टअटॅक किंवा रक्तात गुठळी झाल्याची घटना घडली असल्यास.\n>> मायग्रेन विथ ऑराचा त्रास असल्यास.\nगर्भनिरोधक गोळ्या घेत असताना हृदयविकाराचा धोका कमी कसा करता येईल\nवर दिलेल्या प्रकारांपैकी हृदयविकाराचा धोका वाढविणारी कोणतीही स्थिती लागू होत असली तरीही संततीनियमनाची साधने वापरू शकता. त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या डॉक्टरांजवळ आपल्या शंका बोलून दाखवा. तुम्हाला दिल्या जाणा-या संततीनियमनाच्या प्रत्येक साधनाचे फायदे-तोटे आजमावण्यात ते तुम्हाला मदत करतील.\nउदाहरणार्थ संशोधनातून असे दिसून आले आहे की, उच्च रक्तदाब आणि मधूमेह यांसारख्या समस्या असलेल्या स्त्रियांचे हे आजार जोवर नियंत्रणात असतील, तोवर त्या सुरक्षितपणे गर्भनिरोधक गोळ्या घेऊ शकतात. रक्तात गुठळी होणे, स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा त्रास यापूर्वी कधीही झाला असेल, तर इस्ट्रोजेनयुक्त गर्भनिरोधके वापरता कामा नयेत. डॉक्टरांशी बोला.\nजन्मजात हृदयविकार असलेल्या स्त्रिया संततीनियमनाची बहुतांश साधने वापरू शकतात. वय कितीही असो, गर्भनिरोधक गोळ्या घेत असल्यास डॉक्टरांशी बोलून, संपूर्ण माहिती��िशीच आपला निर्णय घेणे आवश्यक\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/700-crore-foreign-exchange-scam-exposed/", "date_download": "2020-09-19T11:12:12Z", "digest": "sha1:EEWHKRRGFQPBOFV4WS2ISHVNCCCQRLEG", "length": 5462, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ७०० कोटींचा परकीय चलन घोटाळा उघड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ७०० कोटींचा परकीय चलन घोटाळा उघड\n७०० कोटींचा परकीय चलन घोटाळा उघड\nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nकॅपस्टॉन फॉरेक्स प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तब्बल 700 कोटींच्या परकीय चलन घोटाळ्याचा सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) पर्दाफाश केला आहे. बनावट विमान प्रवास तिकिटे आणि पासपोर्टच्या आधारे हा घोटाळा करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.\nएडेलवेस फायनान्शियल सर्व्हिसेस लि. कंपनीचे अध्यक्ष राशेश शहा यांच्या चौकशीमध्ये कॅपस्टॉन फॉरेक्स प्रा. लि. कंपनीचे नाव ईडीच्या रडारवर आले. बनावट विमान तिकिटे, बनावट पासपोर्टच्या माध्यमातून परकीय चलन आणण्यात आले. ते बनावट कंपन्यांच्या खात्यात जमा करुन 700 कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. बनावट कंपन्यांमधून हे पैसे प्रख्यात कंपन्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. यातूनच बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला हीचे पती जय मेहता यांच्या ग्रुपच्या सी. जी. पॉवर सोल्यूशन्स आणि इंडियानापोल्स हॉस्पिटॅलिटी सोबतच कन्सुलेटशहा फायनान्शियल सर्व्हिसेस, इरोस इंटरनॅशनल मीडिया, जैन एनर्जी (जैन इरिगेशन ग्रुप), नवरकर बिल्डर्स, पुढील जनरल फिल्म्स आणि स्वातंत्र्यवीर व्ही. डी. सावरकर मल्टीस्टेट को. क्रेडिट पत संस्थेची ईडीकडून तपासणी सुरु आहे.\nबहुतांश बनावट कंपन्यांच्या मालकांकडे चौकशीमध्ये ते कॅपस्टॉन फॉरेक्स कंपनीमध्ये आर्थिक व्यवहारांबाबत माहिती देऊ शकले नाही. कॅपस्टॉन फॉरेक्स कंपनीची 2015 मधील सहा कोटींची उलाढाल 2018 मध्ये तब्बल 315 कोटींवर पोहचल्याचे उघड झाले आहे. यात 2017 ते 2019 या काळात विविध बनावट कंपन्यांकडून मोठ्याप्रमाणात निधी वळविण्यात आल्याची माहिती मिळते. यासाठी कॅपस्टॉन फॉरेक्स कंपनीने तपासणीमध्ये सादर केलेली विमान तिकिटे आणि पासपोर्ट बनावट असल्याचे उघड झाले आहे.\nपाकिस्तानकडून १७ वर्षांत प्रथमच फक्त आठ महिन्यात ३ हजारहून अधिकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन\nपालघर : रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या\n'कंगनाचा कांगावाच, बांधकाम बेकायदा, दोन कोटींचा दावाही खोटा'\nकोरोनामुक्तीत जागतिक पातळीवर अमेरिकेपेक्षाही भारत सरस\nपाटण : दुसाळेतील शहीद जवान सचिन जाधव अनंतात विलीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/01/", "date_download": "2020-09-19T11:51:46Z", "digest": "sha1:ZS3O6P44NMGCBQWTW5WIXU4KHOMDYXDA", "length": 270071, "nlines": 310, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: January 2016", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nमतचाचण्या किंवा जनमताचा कौल ही आता आपल्या देशात नित्याची बाब झाली आहे. मात्र त्याची भाकिते चुकणे वा फ़सणे, यामुळे त्यांची विश्वासार्हता संपलेली आहे. कालपरवाच बिहारच्या मतदानाचे अनेक अंदाज असेच व्यक्त झाले होते. पण त्यात लालूंना इतके मोठे यश मिळायची अपेक्षा कुठल्याच चाचणीने केली नव्हती. दिड वर्षापुर्वी मोदींना आपल्या पक्षाला एकट्याने बहुमत मिळण्याचे भाकितही कोणी करू शकला नव्हता. असे झाले, मग चाचण्यांवरचा विश्वास संपत असतो. निदान लोक त्याकडे साशंक नजरेने बघू लागतात. याची दुसरी बाजू अशी झाली आहे, की ज्यांना अशा भाकितामध्ये झुकते माप मिळालेले असते, त्यांना ती चाचणी वास्तववादी वाटते आणि ज्यांना त्यात अपयश दाखवलेले असते, त्यांना त्यात गफ़लत दिसू लागते. याला अर्थातच चाचणीकर्ते किंवा त्यावरून भाकित करणारे जबाबदार असतात. अनेकदा चाचणीकर्ते माहिती जमवताना पक्षपाती असतात, तर काही प्रसंगी त्यापासून निष्कर्ष काढणारे आपली मते त्यात घुसवण्याचा मोह आवरू शकत नाहीत. पर्यायाने एक चांगले शास्त्र वादाच्या भोवर्‍यात गटांगळ्या खावू लागते. वास्तवात हे एक शास्त्र आहे आणि त्यातून काही संकेत मिळत असतात. ���े समजून घेण्याची गरज असते आणि त्यात प्रामाणिकपणा असला, तर अशा भाकितापासून खुप काही शिकता येत असते. मोदी सरकारला दिड वर्ष उलटून गेल्यावर एबीपी वाहिनीने नीलसन संस्थेच्या मदतीने एक देशव्यापी चाचणी नुकतीच घेतली आणि अजून मोदीलाट ओसरली नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. आता तो भाजपाला झुकते माप देणारा असल्याने मोदी समर्थकांना आनंदाच्या उकळ्या फ़ुटणार हे स्वाभाविक आहे. त्याच बरोबर मोदी विरोधकांना त्यात तथ्य नसल्याचे वाटल्यास नवल नाही. पण वास्तवात दोघांनाही भाकितापेक्षा आपापल्या समजूती महत्वाच्या वाटत असतात.\nचाचण्या काही संकेत देत असतात. त्यापेक्षा अधिक काही शोधणे गैरलागू असते. दिल्ली व बिहारमध्ये भाजपाने सपाटून मार खाल्ला, म्हणून लोकसभेच्या निवडणूकीत भाजपाने मिळवलेल्या यशावर पाणी ओतले गेले, अशा समजूतीत ज्यांना रहायचे असेल, त्यांना कोणी रोखू शकत नाही. पण त्याचीच दुसरी बाजू अशी, की लोकसभेचे यश हे मोदी या व्यक्तीभोवती देशाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून होते, ही वस्तुस्थिती भाजपाचे नेते समजू शकले नाहीत. लोक कॉग्रेसला कंटाळले म्हणजे भाजपाच्या कुठल्याही मनमानीला शरण जाणार, हे भाजपाचे वा मोदी समर्थकांचे गृहीत त्यांच्यावर उलटले आहे. मतदान कशासाठी होते, याचे भान मतदाराला असते. म्हणूनच त्यानुसारच नेता, पक्ष व स्थिती यांचे समिकरण मांडून सामान्य मतदार आपला कौल देत असतो. उदाहरणार्थ मोदी पंतप्रधान म्हणून योग्य व अपरिहार्य असले, तरी बिहार वा दिल्लीत मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करायला ते पंतप्रधानपद सोडणार नाहीत, हे मतदाराला नेमके कळते. म्हणूनच त्याने भाजपाला नकार देत अन्य पर्याय निवडले. ही जाणिव भाजपाच्या विद्यमान नेतृत्वाला असती तर त्यांनी ‘पंचायत टू पार्लमेन्ट’ अशी बाष्कळ बडबड केली नसती. लोकसभेत भाजपाला झुकते माप देणार्‍या मतदाराने भाजपापेक्षा त्यांच्यासमोर असलेल्या प्रभावी व खमक्या नेत्याला पंतप्रधान पदासाठी कौल दिला होता. तसाच कौल बिहारमध्ये नितीश व दिल्लीत केजरीवाल यांना दिला. तसा पर्याय भाजपाने त्या दोन्ही राज्यात समोर आणला नाही, ही चाचण्यांची चुक नाही. राहुल हे मोदींसमोर नगण्य होते ही कॉग्रेसची भयंकर मोठी चुक होती. त्याची किंमत त्यांनी मतांसह जागा गमावून मोजली. पण नितीशचा चेहरा असल्याने बिहारमध्ये कॉग्रेसने मोठी कमाई सुद्धा केली. ताज्या चाचणीचा वा इतर मतचाचण्यांचा संकेत तसा समजून घेतला पाहिजे.\nआज दिड वर्ष होत असताना मोदी विरोधात देशभर काहूर माजवण्यात आलेले आहे. कोणी माध्यमातल्या बातम्या किंवा विरोधकांचा गाजावाजा एवढ्यावरच विश्वास ठेवायचा असेल, तर मोदी यांनी आपली सर्व लोकप्रियता गमावली, असेच म्हणावे लागेल. सहाजिकच त्याचे प्रतिबिंब कुठल्याही मतचाचणीत पडले पाहिजे. आपापल्या घरात बसून निव्वळ वाहिन्या वा माध्यमांनी दाखवले, तितकेच जग बघणार्‍यांचे तसेच मत असल्यास नवल नाही. पण म्हणून ती वस्तुस्थिती नसते. माध्यमांच्या प्रभावापासून मुक्त असलेला प्रचंड जनसमुदाय असतो आणि आपल्या व्यक्तीगत अनुभवातून आपले मत तो सतत बनवत किंवा बदलत असतो. म्हणूनच माध्यमांनी बातम्या किंवा चर्चेतून रंगवलेल्या चित्रापेक्षा वस्तुस्थिती कमालीची भिन्न असू शकते आणि असते. अन्यथा बारा वर्ष मोदींना मुस्लिमांचा कर्दनकाळ रंगवणार्‍या याच माध्यमांनी मोदींना देशाच्या नेतृत्वासाठी सर्वात अयोग्य उमेदवार घोषित करून टाकले नव्हते का पण ते दाखवलेले चित्र किती विपरीत होते, त्याची साक्ष मतदाराने आपल्या लोकसभा मतदानातूनच दिली. त्याचेही संकेत २०१३-१४ या वर्षभरात झालेल्या अनेक चाचण्या देतच होत्या. पण त्याचा अर्थ लावणारे मात्र त्यावर विश्वास ठेवायला राजी नव्हते. हाती येणारी माहिती नेमकी विश्लेषण करून माध्यमे सांगू शकत नव्हती. तो दोष चाचणीचा नव्हता तर चाचणीचा अर्थ उलगडणार्‍याच्या बुद्धीचा होता. आताही एबीपी नीलसन यांचा निष्कर्ष बाजूला ठेवून जे आकडे समोर आलेले आहेत, त्याकडे मोदी समर्थक वा विरोधकांनी गंभीरपणे बघण्याची गरज आहे. अशी चाचणी कुठे व कुठल्या संदर्भात घेतली त्याकडे पाठ फ़िरवून निष्कर्ष उमजणार नाहीत. ही मतचाचणी देशव्यापी झाली असून मोदी या व्यक्तीभोवती केंद्रीत झालेली आहे. त्याचा भाजपा वा कॉग्रेस यांच्याशी संबंध नाही.\nउदाहरणार्थ लोकांना मोदी वा पंतप्रधानाच्या संदर्भात प्रश्न व मते विचारली गेली आहेत. त्यात भाजपापेक्षा लोकांनी मोदींना झुकते माप दिलेले आहे. याचा अर्थ इतकाच आहे, की अजून तरी पंतप्रधान व्हायला मोदींपेक्षा कोणी उजवा पर्याय मतदारापुढे नाही. म्हणूनच मग चाचणी म्हणते उद्या मतदान झाले, तरी पुन्हा प्रचंड मताधिक्याने मोदीच पंतप्रधान होती���. त्यांच्या तुलनेत अन्य कोणीही व कुठल्याही पक्षातला नेता जवळपास टिकत नाही. याचा अर्थ भाजपाला किंवा एनडीए आघाडीला लोक झुकते माप देत नाहीत. तर देश संभाळू शकणारा नेता म्हणून मोदींना कौल देत आहेत. पण भाजपाने मोदींना बाजूला करायचा निर्णय घेतला, तर ते भाजपाला मत देतील असे नाही. दुसरी बाजू अशी, की कितीही काहुर माजवून माध्यमांनी मोदींची काळी प्रतिमा रंगवली, तरी लोकांनी त्याला दाद दिलेली नाही. देशातील बुद्धीमंत विचाव्रवंत असंहिष्णूतेचा गदारोळ करीत असले, तरी त्यामुळे मोदींची पंतप्रधान म्हणून लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही. किंबहूना मोदींच्या तुलनेत कोणी दुसरा राष्ट्रीय चेहराही जनतेसमोर येऊ शकलेला नाही. त्याचा अर्थ इतकाच होतो, की संसदेत धुमाकुळ घालून वा विविध प्रकारचे आरोप करूनही मोदींची प्रतिमा डागाळण्याचा केलेला प्रयास वाया गेलेला आहे. तशी मनमोहन सिंग यांची कुठलीही उजळ प्रतिमा २००९ सालात मतदारापुढे नव्हती. पण त्यांनी पाच वर्षे सरकार चालविले होते आणि त्यांना शह देवू शकेल, असा कुठलाही नेता वा चेहरा भाजपा वा अन्य विरोधकांनी समोर आणला नव्हता. म्हणुनच दुसर्‍यांदा कॉग्रेसला सत्ता मिळाली. तो सोनिया वा मनमोहन यांचा विजय नव्हता, तर विरोधकांचा नाकर्तेपणा होता. लोकसभेत यश मिळाले त्याचे कुठलेही प्रतिबिंब विधानसभांच्या मतदानात तेव्हाही पडताना म्हणूनच दिसले नाही. आताचा कौल त्याच निकषावर तपासून घ्यावा लागेल.\nलोकसभेत २२ जागा जिंकणार्‍या कॉग्रेसला त्याच उत्तर प्रदेशात विधानसभेत २५ जागा मिळवताना दमछाक झाली होती. नेमके तेच चित्र २०१४ च्या लोकसभेनंतर काही विधानसभांच्या निवडणूकीत भाजपाच्या अनुभवाला आले. बिहार व दिल्लीत भाजपाची नाचक्की झाली. कारण दोन्ही जागी भाजपा पर्यायी नेतृत्वाचा चेहरा देवू शकलेले नव्हते. नीलसनच्या चाचणीत देशाच्या नेतृत्वाचा विषय आहे आणि तिथे अजून मोदींना मागे टाकणारा कोणी पुढे येऊ शकलेला नाही. म्हणूनच तो मोदींसाठी चांगला संकेत आहे, तितकाच त्यांच्या विरोधकांसाठी धोक्याच्या संदेश आहे. उठसुट मोदींच्या विरोधात काहूर माजवून मोदींना पराभूत करणे शक्य नाही. तर मोदींपेक्षा उजवा ठरू शकेल, असा राष्ट्रीय नेता वा त्याचा चेहरा विरोधकांना समोर आणावा लागेल. संसदेत धुमाकुळ घालून वा बारीकसारीक निमीत्त शोधून म��दी विरोधातील चिखलफ़ेक २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत कामी येणार नाही, हा त्याचा सरळ अर्थ आहे. त्यापेक्षा बिहार दिल्लीप्रमाणे राष्ट्रीय पातळीवरचा प्रतिस्पर्धी नेता समस्त विरोधकांनी एकत्र येऊन उभा करावा. जितकी मोदींनी आपल्या पक्ष व आघाडीवर हुकूमत आहे, तितकी त्याला पाठीराख्यांवर हुकूमत दाखवता आली पाहिजे. तिथे कॉग्रेसचा पर्याय आहे. पण त्या्चा पंतप्रधान करायचा चेहरा बाकीच्या सहकारी पक्ष व मित्रांना मान्य नाही. राहुल गांधीही अन्य मित्रपक्षांना सोबत घेऊन दोन पावले चालताना दिसत नाहीत. पण पार्याय म्हणून काही मोजकी लोकसंख्या त्यांच्याकडे बघते आहे. तिचा विश्वास संपादन करण्यासाठी जो समंजसपणा दाखवायला हवा, तिथे राहुल तोकडे पडतात. बाकी कुठला पर्याय समोर येताना दिसत नाही. जे पर्याय एक दोन टक्के लोकप्रियता मिळवलेले दिसतात, ते मोदींच्या पासंगालाही पुरणारे नाहीत. किंबहूना त्यांची नावे मतदारांनी कशाला घेतली, तेही तपासून बघायला हरकत नाही.\nमोदी आणि राहुल वगळता पुढला नंबर थेट केजरीवाल यांचा आहे. त्याखेरीज जी नावे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत चाचणीमध्ये दिसतात, ती बहुतेक माध्यमातून सतत गाजणारी नावे आहेत. म्हणजेच माध्यमात त्यांची नाव झळकली नसती, तर त्यांची दखलही पंतप्रधान पदासाठी कोणी घेतली नसती. ओडीशाचे नविन पटनाईक तिनदा बहूमत मिळवून मुख्यमंत्री झालेत. पण कोणी त्यांची दखल घेत नाही. मात्र केजरीवाल स्पर्धेत दिसतात, कारण ते सदोदीत माध्यमात झळकण्याचे काम करतात. पण तुलनेने अधिक जागा जिंकू शकणार्‍या विविध नेत्यांचा उल्लेखही अशा चाचणीत येत नाही. हा माध्यमांचा प्रताप असतो. मोदींविरोधात इतके काहूर माजवूनही लोक त्यांना कौल देताना दिसतात, तेव्हा दोन कारणे संभवतात. एक म्हणजे सतत पंतप्रधान म्हणून मोदींचा चेहरा त्यांच्यासमोर येत असतो. अधिक कुठल्या ना कुठल्या कारणाने विरोधकांकडून मोदींना टिकेचे लक्ष्य केले जात असल्यानेही मोदीच समोर येतात. त्याचा एक प्रभाव अशा चाचणीवर पडत असतो. भले समाधानकारक काम मोदी करू शकलेले नसतील. पण कामे करतात, ही वस्तुस्थिती असते ना दुसरी गोष्ट सरकार म्हणून जे काही निर्णय घेतले जात असतात, त्याचे कमीअधिक लाभ सामान्य माणसाला कुठेतरी अनुभवास येत असतील, त्याचाही परिणाम दिसतो. एकूण निष्कर्ष काढायचा तर सत्ताधारी व विरोधी पक्षांसाठी त्यात नेमका संकेत आलेला आहे. भाजपाला लोक पुन्हा मते देतील, अशा भ्रमात रहाण्याची गरज नाही. लोकांच्या अपेक्षा मोदी या व्यक्तीकडून आहेत. म्हणूनच त्यांना यशस्वी होऊ देण्यावर भाजपा विसंबून आहे. पण त्यांच्या नावावर विधानसभा वा महापालिका जिंकता येणार नाही. विरोधकांसाठीचा संदेश असा, की बदनामीतून काहीही साध्य होणार नाही. लोकांना भारून टाकेल व भुरळ घालील, असा पर्यायी नेतृत्वाचा चेहरा समोर आणायला आणखी साडेतीन वर्षेच शिल्लक उरली आहेत.\n(पूर्वप्रसिद्धी तरूण भारत नागपूर)\nरोहित वेमुला आणि ‘पिपली लाईव्ह’\nहैद्राबाद विद्यापीठाचा एक प्रतिभावान विद्यार्थी रोहित वेमुला याने केलेल्या आत्महत्येच्या निमीत्ताने मी ब्लॉगवर टाकलेल्या (पुरोगामी बाजारातील सेल्फ़ीचे दुकान) लेखाच्या संदर्भातली ही प्रतिक्रिया आहे. सर्वसामान्य कोणी वाचकाने अशी प्रतिक्रिया दिली असती, तर त्याकडे काणाडोळा करणे शक्य होते. पण सुधाकर सुराडकर हे एक वरीष्ठ अनुभवी पोलिस अधिकारी आहेत. विशेषत: दोन दशकापुर्वी गाजलेल्या अनेक प्रकरणात त्यांचे नाव प्रथम नजरेस आलेले आहे. विरार येथील आमदार हितेंद्र ठाकूर यांना टाडा कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आले, त्यावेळी सुराडकर हे गाजलेले नाव आहे. हे लक्षात रहाण्याचेही एक खास कारणही आहे. त्या काळात खलीस्तानी दहशतवादाने इतका उच्छाद मांडला होता, की अशा हिंसेला आळा घालण्यासाठी पंतप्रधान राजीव गांधी यांनी ‘टाडा’ नामक खास कायदाच केलेला होता. एखाद्या व्यक्तीला वरीष्ठ पोलिस अधिकार्‍याने टाडा लावला, मग किमान वर्षभर तरी त्याविषयी कोर्टातही दाद मागण्याला बंदी होती. असा कायदा हिंतेंद्र ठाकूर यांना गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी लावला गेला होता. तसे हजारोंनी कैदी देशात विनाखटला गजाआड जाऊन पडलेले होते. जामिन मिळणेही अशक्य होते. त्याला आव्हान देण्याचेही अनेक प्रयास झाले. पण टाडातून जामिन मिळवणारा पहिला कैदी हितेंद्र ठाकूर ठरला. किंबहूना त्याच निकालानंतर टाडाखाली खितपत पडलेल्या कैद्यांच्या प्रकरणांचा फ़ेरविचारही सुरू झाला. त्यातले एक नामवंत अधिकारी सुराडकर होते. आज ते निवृत्त आहेत आहेत आणि वाहिन्यांवरील अनेक विषयांच्या चर्चेत त्यांना जाणते म्हणून आमंत्रण दिले जाते. अशा व्यक्तीने माझ्या लेखावर प्रतिक्रिया दिल्यावर तिकडे काणाडोळा करणे म्हणूनच शक्य नव्हते. रोहित वेमुला प्रकरणावर लिहीताना, कारण न बघता मी वाचकाची दिशाभूल करतोय, असा आरोप म्हणूनच नजरेआड करता येत नाही.\nअर्थात माझा संपुर्ण लेख सुराडकरांनी वाचला असेल असे गृहीत धरावे लागते. त्यात फ़क्त रोहितच्या आत्महत्येचा विषय नसून अलिकडल्या काळात जे अनेक नामवंत सुपारी दिल्यासारखे हकनाक मारले गेलेत, त्यांचाही संदर्भ आलेला आहे. अशा अनेक प्रकरणात मृताविषयी कुठलीही आत्मियता बाळगण्यापेक्षा त्यांच्या मृत्यूचे राजकीय भांडवल करणे, हा माझ्या लिखाणाचा विषय आणि आशय आहे. मुद्दा इतकाच, की माझा विषय वा आशय सुराडकरांना कितपत कळला असा आहे अशा विषयात लिहीताना त्यावरचे उपाय मी बुद्धीमंत असल्याने सुचवावेत, असा त्यांचा आग्रह आहे. इथे एक लक्षात घ्यायला हवे, की मी एक सामान्य पत्रकार असून घडणार्‍या घटना व त्यांचे संदर्भ उलगडून सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. कुठल्याही पत्रकाराला वा लेखकाला आजकाल बुद्धीमंत म्हणून पेश करण्याची जी सरसकट दिशाभूल केली जाते, त्याला सुराडकर बळी पडलेले दिसतात. अन्यथा त्यांनी मला बुद्धीमंत ठरवून पुढे दिशाभूल करण्याचा आरोप ठेवला नसता. वाईट इतक्याच गोष्टीचे वाटते, की सुराडकर उमेदीचा सर्व काळ पोलिस खात्यात राहिले, तरी त्यांना गुन्हेतपासाचे मूळ सुत्र लक्षात घ्यावेसे वाटलेले नाही. रोहित वेमुलाने आत्महत्या केली आणि तसे करणे हा गुन्हा आहे. पण तो हयात नाही. म्हणूनच त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे हा गुन्हा आहे. ज्याला सुराडकर सिच्युएशन असे नाव देतात. रोहितने मरणापुर्वी लिखीत स्वरूपात आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. ज्या विचारांच्या तो आहारी गेला होता, त्यातून आलेले नैराश्य आणि कृतीशीलतेतली हतबलता, त्याला सतावत होती. यातल्या काही कारणे लिहील्यावर खोडून टाकण्याचाही त्याने प्रयास केलेला आहे. तेव्हा तपासात त्याही गोष्टी गंभीरपणे विचारात घ्याव्या लागतात. हे सुराडकरांच्या कसे लक्षात येत नाही अशा विषयात लिहीताना त्यावरचे उपाय मी बुद्धीमंत असल्याने सुचवावेत, असा त्यांचा आग्रह आहे. इथे एक लक्षात घ्यायला हवे, की मी एक सामान्य पत्रकार असून घडणार्‍या घटना व त्यांचे संदर्भ उलगडून सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. कुठल्याही पत्रकाराला वा लेखकाला आजकाल बुद्धीमंत म्हणून पेश करण्याची ���ी सरसकट दिशाभूल केली जाते, त्याला सुराडकर बळी पडलेले दिसतात. अन्यथा त्यांनी मला बुद्धीमंत ठरवून पुढे दिशाभूल करण्याचा आरोप ठेवला नसता. वाईट इतक्याच गोष्टीचे वाटते, की सुराडकर उमेदीचा सर्व काळ पोलिस खात्यात राहिले, तरी त्यांना गुन्हेतपासाचे मूळ सुत्र लक्षात घ्यावेसे वाटलेले नाही. रोहित वेमुलाने आत्महत्या केली आणि तसे करणे हा गुन्हा आहे. पण तो हयात नाही. म्हणूनच त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे हा गुन्हा आहे. ज्याला सुराडकर सिच्युएशन असे नाव देतात. रोहितने मरणापुर्वी लिखीत स्वरूपात आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. ज्या विचारांच्या तो आहारी गेला होता, त्यातून आलेले नैराश्य आणि कृतीशीलतेतली हतबलता, त्याला सतावत होती. यातल्या काही कारणे लिहील्यावर खोडून टाकण्याचाही त्याने प्रयास केलेला आहे. तेव्हा तपासात त्याही गोष्टी गंभीरपणे विचारात घ्याव्या लागतात. हे सुराडकरांच्या कसे लक्षात येत नाही कुठल्याही चळवळ्याच्या भाषेत सुराडकर प्रतिक्रिया देतात, ही खरेच चकीत करणारी बाब आहे.\nकायद्याचे अंमलदार म्हणून दिर्घकाळ काम करताना सुराडकर यांनी कारणमिमांसा केलेली होती, की कायद्याच्या कलमाचे अर्थ लावून गुन्हेतपास केला होता मिमांसा हा अंमलदाराचा विषय नसतो. रोहितची आत्महत्या ही विविध नैराश्याच परिपाक आहे. त्यात जितके उजव्या राजकारणाचे संदर्भ आहेत, तितकेच पुरोगामी राजकारणाचेही संदर्भ आहेत. म्हणूनच प्रसंग म्हणजे सिच्युएशन विचारात घ्यायची, तर कोवळ्या संस्कारक्षम वयात राजकारणाचे अवास्तव डोस या मुलांना देण्याचा गुन्हा घडलेला आहे. ज्या सामान्य परिस्थितीतून रोहित इथपर्यंत पोहोचला होता, त्या वर्गातल्या मुलांना आशावादी बनवणे व जीवनाविषयी त्यांच्यात आस्था जोपासून त्यांना संकटाशी झुंज द्यायला तयार करणे, हेच शिक्षणाचे वास्तव उद्दीष्ट असते. त्याऐवजी ह्या होतकरू मुलाला निराशेच्या गर्तेत ढकलण्याचे काम झालेले आहे. आपल्यातील गुण व प्रतिभेचा उपयोग करून पात्रता व क्षमता वाढवणे आणि त्यायोगे आपल्या समाजाला प्रगतीच्या मार्गाने घेऊन जाण्यासाठी सज्ज करण्याला प्राधान्य असायला हवे. ते बाजूला ठेवून राजकारणाचे अवास्तव धडे देण्यातून रोहितला आत्महत्येच्या मार्गावर ढकलले गेले आहे. त्याला विद्यापिठातील राजकीय आक्रमण कारणीभूत झाले आहे. म्हणूनच ती व्यवस्था किंवा तशी अवस्था आणणारे त्यातले खरे गुन्हेगार आहेत. मिमांसा अशी होऊ शकते. कारण खुद्द रोहितनेच डाव्या व पुरोगामी चलवळींच्या नाकर्तेपणावर आपल्या मृत्यूपुर्व पत्रात बोट ठेवलेले आहे. पण तेवढा भाग लपवून त्याचे पत्र पेश करणार्‍यांच्या ‘राजकीय भांडवल’ करण्याच्या गुन्हेगारी हेतूचा सुराडकर यांच्यासारख्या ‘जाणत्याला’ बोध होत नसेल काय मिमांसा हा अंमलदाराचा विषय नसतो. रोहितची आत्महत्या ही विविध नैराश्याच परिपाक आहे. त्यात जितके उजव्या राजकारणाचे संदर्भ आहेत, तितकेच पुरोगामी राजकारणाचेही संदर्भ आहेत. म्हणूनच प्रसंग म्हणजे सिच्युएशन विचारात घ्यायची, तर कोवळ्या संस्कारक्षम वयात राजकारणाचे अवास्तव डोस या मुलांना देण्याचा गुन्हा घडलेला आहे. ज्या सामान्य परिस्थितीतून रोहित इथपर्यंत पोहोचला होता, त्या वर्गातल्या मुलांना आशावादी बनवणे व जीवनाविषयी त्यांच्यात आस्था जोपासून त्यांना संकटाशी झुंज द्यायला तयार करणे, हेच शिक्षणाचे वास्तव उद्दीष्ट असते. त्याऐवजी ह्या होतकरू मुलाला निराशेच्या गर्तेत ढकलण्याचे काम झालेले आहे. आपल्यातील गुण व प्रतिभेचा उपयोग करून पात्रता व क्षमता वाढवणे आणि त्यायोगे आपल्या समाजाला प्रगतीच्या मार्गाने घेऊन जाण्यासाठी सज्ज करण्याला प्राधान्य असायला हवे. ते बाजूला ठेवून राजकारणाचे अवास्तव धडे देण्यातून रोहितला आत्महत्येच्या मार्गावर ढकलले गेले आहे. त्याला विद्यापिठातील राजकीय आक्रमण कारणीभूत झाले आहे. म्हणूनच ती व्यवस्था किंवा तशी अवस्था आणणारे त्यातले खरे गुन्हेगार आहेत. मिमांसा अशी होऊ शकते. कारण खुद्द रोहितनेच डाव्या व पुरोगामी चलवळींच्या नाकर्तेपणावर आपल्या मृत्यूपुर्व पत्रात बोट ठेवलेले आहे. पण तेवढा भाग लपवून त्याचे पत्र पेश करणार्‍यांच्या ‘राजकीय भांडवल’ करण्याच्या गुन्हेगारी हेतूचा सुराडकर यांच्यासारख्या ‘जाणत्याला’ बोध होत नसेल काय मग प्रशासनाची अवस्थाही रोहितच्या मनस्थितीसारखी झाल्याची साक्ष मिळते. म्हणूनच मी रोहितसह दाभोळकर, पानसरे इत्यादिंच्या हत्येचे राजकीय भांडवल करणार्‍या प्रवृत्तीचा वेध माझ्या लेखातून घेतला होता.\nसुराडकर त्यालाच दिशाभूल म्हणतात किंवा तसे समजतात. यातून आजचे प्रशासन किती भरकटले आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. दाभोळकर, पानसरे यांच्या हत्येचे गुढ कशाला उकलले जाऊ शकलेले नाही, याचे रहस्य सुराडकरांच्या प्रतिक्रियेतून उलगडते. अनुभवी पोलिस अधिकारी असूनही ते अशा गुन्ह्यातील हेतू व लाभार्थींकडे बघू शकत नाहीत. बघू इच्छित नाहीत. गुन्हा कुठला वा घटना कोणती, यापेक्षा त्यात कोणाला गोवता येईल, अशी एक मानसिकता त्यामागे दिसते. दाभोळकर अथवा पानसरे यांच्या हत्येनंतर मारेकरी शोधण्यापेक्षा हिंदूत्ववाद्यांना त्यात गुंतवण्याचाच आग्रह सातत्याने चालू होता. कुठल्याही तपासाला मदत करण्यापेक्षा सनातनच्या कुणा व्यक्ती वा साधकाला पकडण्याचा अट्टाहास चालू होता. पण गुन्ह्याचे घटनास्थळी मिळालेले पुरावे किंवा परिस्थितीजन्य पुरावे, यांचा शोध घेतला जाऊ नये यासाठी जणू राजकीय आटापिटा चालू होता. अशा घटना घडतात, तेव्हा विनाविलंब नाकाबंदी करणे किंवा अशा हत्येने स्वार्थ कुणाचे साधले जाऊ शकतात, त्याचा शोध आवश्यक असतो. त्या दिशेने कितीशी वाटचाल होऊ शकली सुराडकरांनी हा प्रश्न कधी कुठे विचारला आहे काय सुराडकरांनी हा प्रश्न कधी कुठे विचारला आहे काय आपल्या कारकिर्दीत डझनावारी हत्याकांडाचा तपास सुराडकरांनी केला असेल वा त्यासाठी मार्गदर्शन केले असेल. तेव्हाही ते मिमांसाच करीत बसले होते काय आपल्या कारकिर्दीत डझनावारी हत्याकांडाचा तपास सुराडकरांनी केला असेल वा त्यासाठी मार्गदर्शन केले असेल. तेव्हाही ते मिमांसाच करीत बसले होते काय आत्महत्या वा हत्येमागचे हेतू त्यांनी कधीच तपासले नव्हते काय आत्महत्या वा हत्येमागचे हेतू त्यांनी कधीच तपासले नव्हते काय की मिमांसा करून सिच्युएशन बघून कायदा राबवला होता की मिमांसा करून सिच्युएशन बघून कायदा राबवला होता मरगळल्या डाव्या चळवळीला ज्या हत्याकांडाने उभारी येते, तेव्हा त्यामागचा स्वार्थ उलगडून कथन करायला हवा काय मरगळल्या डाव्या चळवळीला ज्या हत्याकांडाने उभारी येते, तेव्हा त्यामागचा स्वार्थ उलगडून कथन करायला हवा काय जीवंत असताना रोहितकडे दुर्लक्ष करणार्‍यांना त्याच्या आत्महत्येनंतर आलेले उमाळे त्यामागचा हेतू सांगत नाहीत काय जीवंत असताना रोहितकडे दुर्लक्ष करणार्‍यांना त्याच्या आत्महत्येनंतर आलेले उमाळे त्यामागचा हेतू सांगत नाहीत काय सुराडकरांच्या अनुभवाला त्यातली दिशाभूल कशी जाणवत नाही सुराडकरांच्य�� अनुभवाला त्यातली दिशाभूल कशी जाणवत नाही की त्यांनीच जाणिवपुर्वक दिशाभूल करून घेतली आहे की त्यांनीच जाणिवपुर्वक दिशाभूल करून घेतली आहे अमिरखानचा ‘पिपली लाईव्ह’ बघा सुराडकर\nत्याचेही कारण समजून घेतले पाहिजे. गुन्हा कुठला, ही बाब दुय्यम आणि कोणी केला याला जेव्हा प्राधान्य मिळते, तेव्हा गुन्हेगारीला पायबंद घालने अशक्य होऊन जाते. माझ्याही लिखाणातून वा मिमांसा विश्लेषणातून उजव्या किंवा हिंदूत्ववादी लोकांवर आरोपांची बरसात व्हावी, अशी सुराडकरांची अपेक्षा आहे. तसेच बुद्धीमंताने केले पाहिजे, अशी त्यामागची गाढ श्रद्धा आहे. अमूक एका विचारसरणीचा अनुयायी हा गुन्हेगारच असतो, अशी समजूत करून घेतली, मग विवेकाचा बळी जात असतो आणि तर्कबुद्धी निकामी होऊन जात असते. तारतम्य रहात नाही, की चिकित्सक भूमिकाही रसातळाला जाते. आजकाल डाव्या पुरोगाम्यांचे तेच झाले आहे. म्हणुन तर रोहितला नैराश्यातून बाहेर काढण्याचा विचारही त्यापैकी कोणाच्या मनाला शिवला नाही. पण त्याने आत्महत्या केल्यावर त्याचे राजकीय भांडवल करायची स्पर्धा चालली आहे. ज्याला सुराडकर बुद्धीवाद समजून बसले आहेत. उलट प्रसंग-घटना यांचा कार्यकारणभाव तपासण्याला ते दिशाभूल समजत आहेत. जेव्हा असे पोलिस अधिकारी मोक्याच्या जागी जाऊन कायद्याची अंमलबजावणी होत असते, तेव्हा गुन्हेगारीला पायबंद घातला जाणे दूरची गोष्ट होते. गुन्हेगारच वैचारिक मुखवटे लावून कायद्याची कवचकुंडले परिधान करू लागतात. जे आजकाल आपण उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल किंवा अलिकडे दोन महिन्यात बिहारमध्ये बघत आहोत. मग मालद्याचे पोलिस ठाणे जाळले जाऊनही शांतता जाणवते आणि दादरीतली एकाकी घटना भीषण भासू लागते. मालदाविषयी अवाक्षर बोलले जात नाही आणि दादरीसाठी देशव्यापी गदारोळ होतो. त्याला बुद्धीमत्तेचे तेज म्हणतात. असे तेज फ़ाकते, तेव्हा पानसरे दाभोळकरांचे मारेकरी निश्चींत मनाने गुन्हे करू शकतात. कारण पुरोगामीत्वाची झापडे लावून कार्यरत आलेल्या प्रशासनाला घाबरण्याची गरज उरलेली नसते.\n२६ जानेवारी म्हणजे यंदाच्या प्रजासत्ताकदिनापासून माझ्या नव्या (वेबसाईट) संकेतस्थळाचा आरंभ झाला आहे. क्रमाक्रमाने ब्लॉगपासून इथेच सर्व लेख आणले जातील व पुढले सर्व लेख इथेच बघायला मिळतील. मित्रांनी शक्यतो इमेलद्वारे सदस्यत्व स्विकार��े तर थेट नव्या लेखाचा दुवा आपोआप मिळू शकेल. मला इमेल पत्ता देऊ नये, तर वेबसाईटवर तशी सुविधा असल्याने स्वत:च नोंदणी करावी. किंवा फ़ेसबुकवरून नियमित दुवा दिला जाईलच. नव्या जगात सर्वांचे स्वागत\nआपल्या देशाला भेडसावणारे नेमके कोणते प्रश्न आहेत कधीकधी हा विषय चिंतेत टाकतो. कारण एक आठवडाभर आधी अयोध्येतील मंदिरापेक्षा दुष्काळ वा असंहिष्णूता अधिक गंभीर विषय होता. तेव्हा मंदिराचा किंवा श्रद्धा पूजेचा विषय गैरलागू होता. अकस्मात मग शिंगणपुरातील शनिमंदिरात महिलांना भक्तीभावाने पूजा करण्याचा अधिकार हा राष्ट्रीय विषय होऊन गेला. तेव्हा कोणाला दुष्काळ वा शेतकर्‍यांच्या आत्महत्या आठवत नाहीत. अकस्मात कधीतरी असाच कुठला तरी विषय देशव्यापी होऊन जातो आणि काही दिवस उलटले, मग अडगळीत जाऊन पडतो. मागल्या दोनचार दिवसापासून कोणाला रोहित वेमुला़चे स्मरण झालेले नाही वा कोणाला पुरस्कार वापसीचेही स्मरण उरलेले नाही. तिथे पुण्यात फ़िल्म इंस्टीट्युटमध्ये काय चालले आहे, त्याची चिंता उरलेली नाही. मागल्या दोन वर्षापुर्वी देशातला सर्वात ज्वलंत प्रश्न गुजरातच्या दंगलपिडीतांना न्याय देण्याचा होता. आजकाल कोणाला त्यातले काहीच आठवत नाही. महिने आठवडे अशा गतीने देशाला भेडसावणारे प्रश्न बदलत जातात. दादरीत एका मुस्लिमाची जमावाने हत्या केल्यावर देशातले तमाम बुद्धीमंत आपापले पुरस्कार माघारी देण्यापर्यंत विचलीत होतात. पण मालदा पश्चीम बंगाममध्ये भीषण दंगल होऊन संपुर्ण पोलिस ठाणेच भस्मसात केले जाते, तेव्हा त्यांनाच साधी झळही लागत नाही. हे सर्व काय प्रकरण आहे, तेच समजत नाही. ही कुठली संवेदनशीलता आहे कधीकधी हा विषय चिंतेत टाकतो. कारण एक आठवडाभर आधी अयोध्येतील मंदिरापेक्षा दुष्काळ वा असंहिष्णूता अधिक गंभीर विषय होता. तेव्हा मंदिराचा किंवा श्रद्धा पूजेचा विषय गैरलागू होता. अकस्मात मग शिंगणपुरातील शनिमंदिरात महिलांना भक्तीभावाने पूजा करण्याचा अधिकार हा राष्ट्रीय विषय होऊन गेला. तेव्हा कोणाला दुष्काळ वा शेतकर्‍यांच्या आत्महत्या आठवत नाहीत. अकस्मात कधीतरी असाच कुठला तरी विषय देशव्यापी होऊन जातो आणि काही दिवस उलटले, मग अडगळीत जाऊन पडतो. मागल्या दोनचार दिवसापासून कोणाला रोहित वेमुला़चे स्मरण झालेले नाही वा कोणाला पुरस्कार वापसीचेही स्मरण उरलेले न���ही. तिथे पुण्यात फ़िल्म इंस्टीट्युटमध्ये काय चालले आहे, त्याची चिंता उरलेली नाही. मागल्या दोन वर्षापुर्वी देशातला सर्वात ज्वलंत प्रश्न गुजरातच्या दंगलपिडीतांना न्याय देण्याचा होता. आजकाल कोणाला त्यातले काहीच आठवत नाही. महिने आठवडे अशा गतीने देशाला भेडसावणारे प्रश्न बदलत जातात. दादरीत एका मुस्लिमाची जमावाने हत्या केल्यावर देशातले तमाम बुद्धीमंत आपापले पुरस्कार माघारी देण्यापर्यंत विचलीत होतात. पण मालदा पश्चीम बंगाममध्ये भीषण दंगल होऊन संपुर्ण पोलिस ठाणेच भस्मसात केले जाते, तेव्हा त्यांनाच साधी झळही लागत नाही. हे सर्व काय प्रकरण आहे, तेच समजत नाही. ही कुठली संवेदनशीलता आहे गुलाम अलीच्या गायनाला मुंबईत विरोध झाला, मग उसळून येणारे रक्त पाकिस्तानात कुणी विराट कोहलीच्या गुणगानासाठी तुरूंगात जातो, तेव्हा कसे बर्फ़ासारखे थंड रहाते गुलाम अलीच्या गायनाला मुंबईत विरोध झाला, मग उसळून येणारे रक्त पाकिस्तानात कुणी विराट कोहलीच्या गुणगानासाठी तुरूंगात जातो, तेव्हा कसे बर्फ़ासारखे थंड रहाते या सर्वाच्या मागचे तर्क वा शास्त्रच लक्षात येत नाही. काल हे बुद्धीमंत ज्याला ज्वलंत प्रश्न म्हणतात, त्यालाच आज कालबाह्य ठरवू लागतात. सरड्यालाही इतक्या गतीने रंग बदलता येत नाही म्हणे.\nअयोध्येत मंदिराचा विषय कोणी काढला, मग तो तातडीने बंद पाडला पाहिजे. कशाला, तर लोकांमध्ये दुही माजते आणि हिंसेची शक्यता निर्माण होते. पण शिंगणापूर येथे मंदिरात जाण्य़ाचा प्रयत्न केला तर तो अधिकार असतो. मग तसाच अधिकार अयोध्येत मंदिर बांधण्याची इच्छा बाळगणार्‍यांना कशाला नसतो शिंगणापुरातील घुसखोरी अधिकाराची असेल, तर अयोध्येतही तशीच घुसखोरी कायदेशीर कशाला नसते शिंगणापुरातील घुसखोरी अधिकाराची असेल, तर अयोध्येतही तशीच घुसखोरी कायदेशीर कशाला नसते कोणी काय करावे किंवा करू नये, असा अधिकार राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिला आहे. पण तो वापरण्याला आधुनिक पुरोगामी पुरोहितांची मान्यता घ्यावी लागते. त्यांना बुद्धीमंत किंवा माध्यमे म्हणतात. म्हणूनच कुठलाही प्रश्न राष्ट्रव्यापी व जिव्हाळ्याचा आहे किंवा नाही, ते फ़क्त अशी माध्यमे ठरवू शकतात. ही आधुनिक जातीव्यवस्था किंवा वर्णवर्चस्व होऊन बसले आहे. पापपुण्याच्या कल्पना कुठल्याही श्रद्धा वा अंधश्रद्धेसाठी महत्वाचा घटक असतो. इथे आपल्याला असे दिसेल, की पुरोगामी असतात तेच पुण्यवंत बुद्धीमंत असतात आणि त्यांच्या शब्दाबाहेर जाणार्‍याला धर्मबाह्य वा बहिष्कृत केले जात असते. म्हणून मग अविष्कार स्वातंत्र्याच्या नावे सदोदित गळे काढणारेच, अशा समारंभात अनुपम खेरची खिल्ली उडवत असतात. कारण खेर मोदींचा समर्थक चहाता असतो. थोडक्यात मोदी, भाजपा, शिवसेना वा संघाला अस्पृष्य़ मानण्याची आधुनिक पुरोहितांची सक्ती असते. त्यातून कुणालाही सवलत मिळू शकत नाही. अगदी कितीही पक्का पुरोगामी असला तरी त्याला ह्या बेडीतून मुक्ती नाही. पुरस्कार वापसीच्या नाटकाला सुरूवात करणार्‍या उदय प्रकाश यांनाही त्यातून जावे लागलेच. दोन दशकांपुर्वी जाणते पुरोगामी विचारवंत डॉ. य. दि. फ़डके यांनीच त्याची ग्वाही दिलेली होती. जातीयवाद वा वर्णवर्चस्व आपल्या समाजात कुठून कसे आले, त्याचा हा दांडगा पुरावा आहे.\nशिवसेना भाजपा युतीची सत्ता १९९५ सालात आलेली होती. तेव्हा महाराष्ट्र सरकारने प्रबोधनकार ठाकरे यांचे समग्र साहित्य प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला होता. डॉ. य. दि. फ़डके हे दिर्घकाळ प्रबोधनकारांचे निकटवर्तिय होते. सहाजिकच त्यांनी त्याकामी सरकारला सहाय्य केले. त्या समग्र साहित्याच्या प्रकाशन सोहळ्याला बाळासाहेब ठाकरे यांच्यासह फ़डके उपस्थित होते. आता पुरोगामी वर्णव्यवस्थेत ठाकरे हे बहिष्कृत असतात, त्यामुळे पुरोगामी गोतावळ्यातल्या फ़डक्यांना तिथे हजेरी लावण्यास प्रतिबंध होता. पण कामच आपण केले असल्याने फ़डक्यांना समारंभाला हजेरी लावणे अपरिहार्य होते. आपण कोणते ‘पाप’ करतोय, याची त्यांनाही पक्की जाणिव होती. म्हणूनच त्यांनी तेव्हा तिथेच जाहिरपणे आपल्यावर होऊ शकणार्‍या आरोपांची आधीच वाच्यता करून टाकली. त्या समारंभात बोलताना फ़डके म्हणाले, ‘अनेकांच्या भुवया आता ताणल्या जातील आणि काही लोक म्हणतील, हा कसा गेला तिथे’ त्यांचा संकेत अर्थातच पुरोगाम्यांकडे होता. संपुर्ण आयुष्य पुरोगामी विचार मांडण्यात आणि त्याचे विश्लेषण करण्यात गेलेल्या तपस्वी विचारवंत फ़डके यांना जर अशी भिती दोन दशकापुर्वी सतावत असेल, तर हा आधुनिक वर्णवर्चस्ववाद किती भिनलेला व बोकाळलेला असेल याची कल्पना येऊ शकते. शिवसेनाप्रमुखाच्या सहवासात बसणे-उठणे वा त्यांच्या समारंभात सहभागी होणे म���हणजे पुरोगामी संप्रदायातले पापकर्मच’ त्यांचा संकेत अर्थातच पुरोगाम्यांकडे होता. संपुर्ण आयुष्य पुरोगामी विचार मांडण्यात आणि त्याचे विश्लेषण करण्यात गेलेल्या तपस्वी विचारवंत फ़डके यांना जर अशी भिती दोन दशकापुर्वी सतावत असेल, तर हा आधुनिक वर्णवर्चस्ववाद किती भिनलेला व बोकाळलेला असेल याची कल्पना येऊ शकते. शिवसेनाप्रमुखाच्या सहवासात बसणे-उठणे वा त्यांच्या समारंभात सहभागी होणे म्हणजे पुरोगामी संप्रदायातले पापकर्मच फ़डके यांनी त्याची दिलेली कबुली लक्षात घेतली, तर आजच्या भारतीय समाजाला कुठली समस्या भेडसावते आहे त्याचा अंदाज येऊ शकतो. जोवर अण्णा हजारे मोदी विरोधात बोलतील, तोवरच ते पवित्र पुण्यवंत असू शकतात आणि चुकून मोदींविषयी कौतुकचे शब्द उच्चारले, मग पाप होत असते. शिंगणापुरातील गाव समिती किंवा कुठलीही खाप पंचायत यापेक्षा कितीशी वेगळी वागत असते\nथोडक्यात आजकाल पुरोगामी लोकांनी आपल्या विचारसरणीची खाप पंचायत करून टाकलेली आहे. तिला कुठल्याही विचार वा भूमिकेला आधार राहिलेला नाही. एक रुढी परंपरा होऊन बसली आहे. शेकडो हजारो वर्षे दलितांना स्पर्ष करणे गुन्हा ठरवला गेला, तसा आजच्या पुरोगामी धर्ममार्तंडांनी नव्या अस्पृष्यतेचा खाक्या तयार केलेला आहे. त्याला कुठल्या तर्काचा वा विवेकाचा आधार शिल्लक राहिलेला नाही. आपण सांगू तेच वेद आणि आम्ही कथन करी तोच त्याचा अर्थ; अशाच थाटात तमाम पुरोगामी बोलत व वागताना दिसतील. मग एका गावातल्या किरकोळ निदर्शनांना राष्ट्रव्यापी आंदोलनाचा चेहरा दिला जातो आणि लाखो लोक जमले तरी त्याची कोणी माध्यमे दखलही घेत नाहीत. मालद्यातील दंगलीचा मागमूस माध्यमात दिसणार नाही आणि दादरीतील घटनेचा राष्ट्रव्यापी आक्रोश सुरू होतो. कारण स्पष्ट व समोर आहे. माध्यमे ही आता देशातील धर्ममार्तंड असल्याचा तो दारूण अनुभव आहे. कुठल्याही जुन्या धर्माचे पुरोहित वा धर्ममार्तंड कालबाह्य झाले असून नव्या जगात माध्यमातले संपादक वा बुद्धीमंत असलेले पुरोगामी आधुनिक धर्ममार्तंड झालेले आहेत. ते फ़तवे काढतात आणि बाकीच्यांनी त्यानुसार वागावे, असा अट्टाहास असतो. जो त्याच्या आज्ञेबाहेर जाईल, त्याला बहिष्कृत केले जाईल अशी दहशत आहे. म्हणूनच कधी अयोध्येतील मंदिर नगण्य असते आणि कधी शनि शिंगणापुरचे मंदिर देशातले सर्वात मो���े देवस्थान होऊन जाते. कुठलाही धर्म वा पंथ अस्तित्वात आला, मग तो नेहमी सामान्य समाजाला ओलीस ठेवत असतो. पुरोगामी चळवळी आता त्यापेक्षा काय वेगळे करीत आहेत धर्माच्या पावित्र्यापुढे जीवनमरणाचे प्रश्नही दुय्यम असतात. तसे नसते तर मागले तीनचार दिवस शिंगणापूर इतके कशाला गाजले असते धर्माच्या पावित्र्यापुढे जीवनमरणाचे प्रश्नही दुय्यम असतात. तसे नसते तर मागले तीनचार दिवस शिंगणापूर इतके कशाला गाजले असते महागाई, आत्महत्या, दुष्काळ कुठल्या कुठे कशाला फ़ेकले विसरले गेले असते\n२६ जानेवारी म्हणजे यंदाच्या प्रजासत्ताकदिनापासून माझ्या नव्या (वेबसाईट) संकेतस्थळाचा आरंभ झाला आहे. क्रमाक्रमाने ब्लॉगपासून इथेच सर्व लेख आणले जातील व पुढले सर्व लेख इथेच बघायला मिळतील. मित्रांनी शक्यतो इमेलद्वारे सदस्यत्व स्विकारले तर थेट नव्या लेखाचा दुवा आपोआप मिळू शकेल. मला इमेल पत्ता देऊ नये, तर वेबसाईटवर तशी सुविधा असल्याने स्वत:च नोंदणी करावी. किंवा फ़ेसबुकवरून नियमित दुवा दिला जाईलच. नव्या जगात सर्वांचे स्वागत\nअरूणाचल प्रदेशातील राष्ट्रपती राजवटीच्या निमीत्ताने पुन्हा सर्वांचे लक्ष राज्यपाल या घटनात्मक पदाकडे गेलेले आहे. त्यामुळे राज्यपालांचे अधिकार कोणते आणि ते कुठल्या परिस्थितीत काय करू शकतात, याचा उहापोह सुरू झाला आहे. पण ही चर्चा चालू असताना कित्येकजण आजवर राज्यपालांनी कोणते पराक्रम केलेत, त्याची माहितीही घेताना दिसत नाहीत. राज्यपाल हा राष्ट्रपतींचा राज्यातील प्रतिनिधी असतो आणि संघराज्याच्या राज्यघटनेचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी त्याला अगत्याने पार पाडायची असते. पण ही जबाबदारी त्याने कशी व कोणत्या मर्यादेत पार पाडावी, याचा तपशीलवार खुलासा नसल्याचा फ़ायदा घेऊन आजवर सतत त्या पदाचा स्थानिक राजकारणातील हस्तक्षेपासाठी बेछूट वापर करण्यात आलेला आहे. अर्थातच दिर्घकाळ आपल्याच निवृत्त नेत्यांना राज्यपालपदी नेमून तो खेळखंडोबा कॉग्रेस पक्षानेच केलेला आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. म्हणूनच आज जे काही उद्योग नवे किंवा भाजपाने नेमलेले राज्यपाल करीत असतील, तर कॉग्रेसनेच पाडलेले पायंडे अनुसरण होत असल्याचे लक्षात घ्यायला हवे. परिणामी काही सावळागोंधळ राज्यपालांनी कुठेही घातला, तर त्याची प्राथमिक जबाबदारी कॉग्रेसवरच येते. खर�� तर हे कॉग्रेसचे पाप आहे. तेव्हा त्याची फ़ळे भोगायची वेळ आल्यावर कॉग्रेसने पिडीत असल्याचे नाटक करण्याचे काहीही कारण नाही. कॉग्रेस इतकेच त्यात सेक्युलर म्हणवणारे पक्षही सारखेच गुन्हेगार आहेत. कारण त्यांनीही असल्या कॉग्रेसी पापकर्माला आजवर निमूट मान्यता दिलेली आहे. जेव्हा वेदना यातना आपल्याला होतात, तेव्हा तक्रार करण्यापेक्षा आपण कोणासाठी खड्डा खणतोय, त्याचा विचार आधीपासून व्हायला हवा होता. भाजपाच्या राज्यपालांनी भले पाप केले असेल, तर तो कॉग्रेसी पायंडा आहे, हे तितक्याच अगत्याने कशाला सांगितले जात नाही\n१९८४ सालातली गोष्ट आहे. तेव्हा हिमाचलचे मुख्यमंत्री रामलाल यांच्यावर मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप झाला होता. सहाजिकच त्यांना दंडसंहितेनुसार अटक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मग त्याला कायाद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी थेट आंध्रप्रदेशच्या राज्यपाल पदावर आणून बसवले होते. राज्यपाल हे घटनात्मक पद असल्याने पोलिस रामलाल यांना काहीही करू शकत नव्हते. हे राज्यपाल पदाचे ‘पावित्र्य’ होय. गुन्हेगाराला कायद्यापासून संरक्षण देण्यासाठी या घटनात्मक पदाचा वापर झाला. पुढे या महाशयांनी किती दिवे लावले, त्याची सीमा नाही. तेव्हा नव्याने उदयास आलेल्य तेलगू देसम पक्षाकडे आंध्रच्या विधानसभेत अफ़ाट बहूमत होते आणि त्याचे मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांनी बिगरकॉग्रेसी पक्षांच्या गोटात सहभागी होण्याचा पवित्रा घेतल्यावर रातोरात त्यांचे सरकार राज्यपालांनी बरखास्त केलेले होते. एन. भास्करराव नावाच्या त्यांच्या सहकार्‍याने बंड केले आणि राज्यपाल रामलाल यांनी त्यांना विनाविलंब बहूमत असल्याचे मान्य करून आंध्रचे मुख्यमंत्री म्हणून नेमून टाकलेले होते. कारण त्यांच्या नेतृत्वाखालच्या बंडखोर गटाला कॉग्रेसच्या आमदारांनी पाठींबा दिलेला होता. तेव्हा बरखास्त केलेले मुख्यमंत्री रामाराव यांची बायपास सर्जरी झालेली होती आणि आपल्यापाशी बहुमत कायम असल्याचे सांगत ते राष्ट्रपती भवनापासून दारोदार फ़िरत होते. स्वत: व्हीलचेअरवर बसून दारोदारी फ़िरणार्‍या रामाराव यांची कोणाला दया आलेली नव्हती. भास्करराव यांच्यापाशी बहूमत तेव्हाही नव्हते, हे रामलाल यांना ठाऊक होते आणि सत्तापदांची लालुच दाख���ून तेलगू देसमचे आमदार फ़ोडता यावेत, म्हणून राज्यपालांनी नव्या मुख्यमंत्र्याला तब्बल एक महिन्यात बहुमत सिद्ध करण्याची प्रदिर्घ मुदत दिलेली होती. पण महिनाअखेर राव यांनी राजिनामा दिलेला होता.\nराज्यपाल पदाचा मनमानी वापर करण्याचा असा एकमेव अनुभव नाही. डझनावारी कॉग्रेसी प्रताप सांगावे लागतील. कल्याणसिंग यांचे सरकार उत्तरप्रदेशात असताना तिथे रोमेश भंडारी नावाचे कॉग्रेसी राज्यपाल होते. त्यांनीही रामलाल यांचा कित्ता गिरवला होता. पण त्यांचे दुर्दैव असे, की तेव्हा सुप्रिम कोर्टाने राज्यपालांच्या पायामध्ये काही बेड्या ठोकलेल्या होत्या. बहूमत राज्यपालांच्या मर्जीवर ठरणार नाही, तर विधानसभेच्या व्यासपीठावरच ठरले पाहिजे, असा दंडक बोम्मई खटल्याचा निकाल देताना सुप्रिम कोर्टाने घातला होता. त्याचे उल्लंघन भंडारी यांनी केल्याचा दावा करून कल्याणसिंग यांनी कोर्टात धाव घेतली. कारण त्यांनी एका मध्यरात्री जगदंबिका पाल नावाच्या एका मंत्र्याने बंड केल्यावर त्याचाच मुख्यमंत्री म्हणून शपथविधी उरकून घेतला होता. कल्याणसिंग यांना बरखास्त केले होते. कोर्टाने हस्तक्षेप करून सभापतींना बहुमताची मोजणी विनाविलंब करण्याचा आदेश दिला. तेव्हा भंडारी यांचे पितळ उघडे पडले. ही १९९८ सालची घटना होती. राज्यपाल वा घटनात्मक पदाच्या अशा कृत्यामुळे सुप्रिम कोर्टाला वैधानिक कामात हस्तक्षेप करण्याची मुभा मिळू शकली. हे पाप पुन्हा कॉग्रेसी राज्यपालाचे होते. पाप मनात असल्याचाही पुरावा भंडारी यांनी पुढल्या काळात दिला. त्यांनी आपल्या भाजपाद्वेषानेच ती कृती केलेली होती. म्हणूनच १९९८ सालात भाजपाच्या एनडीए आघाडीचे सरकार सत्तेत येण्याची शक्यता दिसली तेव्हा भंडारी यांनी वाजपेयी यांच्या शपथविधीपुर्वीच राज्यपाल पदाचा राजिनामा टाकला होता. बिहारचे राज्यलाल असताना बुटासिंग यांनीही असाच विक्रम केलेला होता. कुणालाच बहुमत नसल्याने विधानसभा स्थगीत होती. अशा वेळी बहुमताचा दावा करायला २००५ मध्ये नितीशकुमार राजभवनाक्डे निघाले असताना, नाकेबंदी करून रस्ते रोखले गेले आणि बुटासिंग यांनी दिल्लीला धाव घेऊन विधानसभाच बरखास्त करून टाकली होती.\nझारखंड विधानसभेत असाच खेळ झाला होता. शिबू सोरेन यांनी बेधडक आमदारांच्या खोट्या नावाची यादी सादर केली आणि कॉग्रेसी राज्यपाल रिझवी यांनी ती यादी स्विकारून सोरेन यांना मुख्यमंत्री केले. महिनाभराची मुदत बहुमत सिद्ध करण्यासाठी दिली. त्यावर भाजपाने दाद मागितली आणि तातडीने बहुमत सिद्ध करताना कॉग्रेसी लबाडीची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. कोर्टाने घातलेली मुदत संपत आली तरी बहुमत सिद्ध न झाल्यावर तात्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील यांनीच सोरेन यांना बडतर्फ़ी नको असेल, तर राजिनामा देण्याची सक्ती केलेली होती. तेव्हाचे लोकसभाध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी कोर्टाच्या हस्तक्षेपाने इतके संतापले होते, की त्यांनी कोर्टाच्या विरोधात देशभरच्या सभापतींची एक बैठकही बोलावली होती. मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातच्या कॉग्रेसी राज्यपालांनी विधानसभेने संमत केलेल्या अनेक विधेयकांना मान्यताच नाकारण्याचे राजकारण सतत चालविले होतेच ना एस. एम. कृष्णा, सुशीलकुमार शिंदे, वसंतदादा पाटील अशा अनेक राज्यपालांना पुन्हा राजकारणात आणून मंत्री वगैरे करण्याचा विक्रम कॉग्रेसच्याच खात्यात जमा आहे. त्यामुळे आज अरुणा़चल प्रदेशच्या राज्यपालांनी काही वावगे केले असेल, तर त्याचा वारसा मुळात़च कॉग्रेस पक्षाकडे जातो. राहुल गांधी वा अन्य कोणी फ़ुटकळ लोक ज्याला लोकशाहीची हत्या किंवा घटनेची गळचेपी म्हणतात, त्यांची लोकशाही कधीच कॉग्रेसने गळा घोटून घुसमटून ठार मारलेली आहे. हे त्यांच्या गावीही नसावे का एस. एम. कृष्णा, सुशीलकुमार शिंदे, वसंतदादा पाटील अशा अनेक राज्यपालांना पुन्हा राजकारणात आणून मंत्री वगैरे करण्याचा विक्रम कॉग्रेसच्याच खात्यात जमा आहे. त्यामुळे आज अरुणा़चल प्रदेशच्या राज्यपालांनी काही वावगे केले असेल, तर त्याचा वारसा मुळात़च कॉग्रेस पक्षाकडे जातो. राहुल गांधी वा अन्य कोणी फ़ुटकळ लोक ज्याला लोकशाहीची हत्या किंवा घटनेची गळचेपी म्हणतात, त्यांची लोकशाही कधीच कॉग्रेसने गळा घोटून घुसमटून ठार मारलेली आहे. हे त्यांच्या गावीही नसावे का फ़ारुख अब्दुल्ला यांना बरखास्त करत नाहीत, म्हणून इंदिराजींनी बी. के. नेहरू या राज्यपालांचा राजिनामा घेऊन तिथे जगमोहन या विश्वासू व्यक्तीची नेमणूक केली होती. त्याने रातोरात अब्दुल्ला यांना हटवून लष्करी बंदोबस्तामध्ये फ़ारुखचे मेहुणे गुलमहंमद यांना मुख्यमंत्री केल्याचा किस्सा कोणाला कसा आठवत नाही फ़ारुख अब्दुल्ला यांना बरख���स्त करत नाहीत, म्हणून इंदिराजींनी बी. के. नेहरू या राज्यपालांचा राजिनामा घेऊन तिथे जगमोहन या विश्वासू व्यक्तीची नेमणूक केली होती. त्याने रातोरात अब्दुल्ला यांना हटवून लष्करी बंदोबस्तामध्ये फ़ारुखचे मेहुणे गुलमहंमद यांना मुख्यमंत्री केल्याचा किस्सा कोणाला कसा आठवत नाही की आपण नागडे नाचलो तर कलाविष्कार आणि दुसर्‍याने तेच केल्यास मर्कटलिला असतात\n२६ जानेवारी म्हणजे यंदाच्या प्रजासत्ताकदिनापासून माझ्या नव्या (वेबसाईट) संकेतस्थळाचा आरंभ झाला आहे. क्रमाक्रमाने ब्लॉगपासून इथेच सर्व लेख आणले जातील व पुढले सर्व लेख इथेच बघायला मिळतील. मित्रांनी शक्यतो इमेलद्वारे सदस्यत्व स्विकारले तर थेट नव्या लेखाचा दुवा आपोआप मिळू शकेल. मला इमेल पत्ता देऊ नये, तर वेबसाईटवर तशी सुविधा असल्याने स्वत:च नोंदणी करावी. किंवा फ़ेसबुकवरून नियमित दुवा दिला जाईलच. नव्या जगात सर्वांचे स्वागत\nगेल्या आठवड्यात किंवा नेमके सांगायचे तर प्रजासत्ताकदिनी देशाला एक नवी रणरागिणी मिळाली. शनि शिंगणापुर नावाच्या एका गावातल्या देवस्थानामध्ये शनीची पूजा करण्याचा महिलांना अधिकार आहे आणि त्यामुळे देशात पुरूष महिला समानता प्रस्थापित होणार असल्याचाही देशाला साक्षात्कार झाला. माध्यमातून कुठल्याही गोष्टीचे किती यशस्वी मार्केटींग होऊ शकते, त्याचा एक जीवंत अनुभव घेता आला. किंबहूना देशाच्या कानाकोपर्‍यात पसरलेल्या करोडो लोकांना याच रणरागिणीमुळे शिंगणापुरचे शनिमहात्म्य कळू शकले. कोणीही असा तमाशा करायचा ठरवले, मग चार लोक गोळा होतातच. त्यात पुन्हा माध्यमांनी आपली शक्ती व साधने झोकून दिली, मग मुंग्याही पर्वत गिळून दाखवू शकतात, आजच्या जमान्यात शिवाय जिहादी दहशतवादापेक्षा माध्यमांना घाबरून जगणारे राजकारणी असले, तर मुंगीलाही अक्राळविक्राळ करण्याची किमया साधता येणे अशक्य नाही. त्यामुळेच प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर गावात एक महान घटना घडली. देशभरच्या महिलांना एक मोठा अधिकार आपल्याला असल्याचा शोध लागला. आजवर आपण अविष्कार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य असली अनेक स्वातंत्र्ये ऐकलेली होती. त्यात पूजेचे स्वातंत्र्य किंवा अधिकार भारतीय नागरिकाला असल्याचा साक्षात्कार नव्याने घडला. त्या स्वात��त्र्यासमोर देशातले विविध प्रश्न व समस्या किती नगण्य आहेत, त्याचाही अनुभव घेता आला. महिलांना त्या चबुतर्‍यावर चढून शनीची पूजा करता आली, म्हणजे या देशातील महिलांना अभेद्य सुरक्षा मिळू शकेल, हे आजवर कोणाच्याच कसे लक्षात आलेले नव्हते, हे गुढ आहे. पण तेच आज माध्यमांच्या युगातले वास्तव आहे. तसे नसते तर देशभर या एका गावातल्या निदर्शनांचा इतका गवगवा कशाला झाला असता\nशनि शिंगणापूर हे कित्येक दशके वा शतके कुणाला ठाऊक नसलेले गाव आहे, तिथे उघडयावर एक शीळा उभी आहे आणि ठराविक निर्बंध पाळून शनी नामक देवतेची पूजा करावी, असा दंडक आहे. त्यात पुरूषांनाच शीळेपाशी जाता येते आणि महिलांना प्रतिबंध आहे. हा किती अन्याय आहे शेकडो वर्षे तसे होत आलेले असले, म्हणून तो अन्याय न्याय्य ठरू शकत नाही. आजवर कुणा महिलेने त्याला आव्हान दिले नव्हते. पण गेल्या दोडदोन महिन्यापासून तिथे पूजेचा अधिकार महिलांनाही असल्याचे वाद सुरू झाले, त्यापुर्वी ह्या देवस्थानाची ख्याती भलत्याच कारणास्तव होती, शनि शिंगणापूर म्हणजे जिथे चोरी होत नाही, असे गाव म्हणून प्रसिद्ध होते. तिथे लोकांच्या घराला दारे नाहीत वा कोणी कुठलीही वस्तु कडी-कुलपात बंद करून ठेवत नाही, अशी ख्याती होती. अशी ख्याती आहे म्हटल्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती तिथे धावून गेली नाही, तरच नवल होते. म्हणूनच त्या समितीचे जनक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी तिथे काही वर्षापुर्वी अंधश्रद्धा निर्मूलन करणाचा घाट घातला होता. चोरी होत नाही ही श्रद्धा गैरलागू असल्याने दाभोळकरांनी तिथे लोकांना नेवून चोरी होऊ शकते, असा वैज्ञानिक प्रयोग करण्याचा निर्धार केला होता. तो पुर्णत्वास जाऊ शकला नव्हता. त्याची दोन कारणे संभवतात. एक म्हणजे दाभोळकरांनी निर्धार केला, तेव्हा देशातील माध्यमांचा पसारा इतका बोकाळलेला नव्हता. त्यामुळेच दाभोळकर यांना त्यात पुढे काही करता आले नाही. तेही भलेच म्हणायचे. अन्यथा तेव्हाच त्यात हालचाली झाल्या असत्या, तर राज्यघटनेने प्रत्येकाला कुठेही चोरी करण्याचा अधिकार दिलेला असल्याचा दावा आपल्याला ऐकू आला असता आणि माध्यमांनी त्यासाठी काहुर माजवले असते. चोर दरोडेखोरांच्या दुर्दैवाने तेव्हा तो संकल्प तडीस गेला नाही आणि शिंगणापूरची जुनी ख्याती कायम राहिली.\nपण महिलांच्या तिथल्या पूजेचा अधिकार कधीच चर्चेचा विषय झाला नाही आणि म्हणून देशाला तृप्ती देसाई नावाच्या रणरागिणीचे रुप बघायला मिळाले, प्रजासत्ताकाने शनिची पूजा करण्या़चा अधिकार महिलांनाही दिलेला असल्याचा साक्षात्कार घेऊन ही महिला पुढे झाली आणि शिंगणापुरात चोरी करण्या़चा राहिलेला संकल्प तडीस जाण्याची शक्यता निर्माण झाली. अर्थात श्रद्धाळू व विज्ञाननिष्ठ यांचा संघर्ष कधीच संपणारा नसतो. म्हणूनच शनिवर अशी साडेसाती कधीतरी येणार ते त्यालाही उमजायला हवे होते. शनिची पूजा महिलांनी करू नये, असा कुठला दंडक अन्यत्र असल्याचे ऐकीवात नाही. पण या गावातील तशी समजूत असल्याने त्यांनी चौथर्‍यावर महिलांना बंदी घातलेली आहे. ती जगभरच्या शनिभक्तांनी मानावी, असा त्या गावकर्‍यांचा आग्रह नाही. शिंगणापूर बाहेरच्या कोणीही शनीची पूजा कशी करावी याविषयी त्या गावकर्‍यांनी कुठला दंडक घातलेला नाही. त्यांच्या गावातील जे काही शनिदेव म्हणून ओळखले जाते, त्याच्याविषयी त्यांचा आग्रह आहे. तर त्याला नाकारण्याचा अधिकार कायदा सर्वांना देतो का दैवत गावाचे आहे आणि तिथे गावकर्‍यांचा अधिकार निर्विवाद असतो. कुठलीही संस्था वा तिथली व्यवस्था स्थानिकांसाठी उभारलेली असते. त्यात ढवळाढवळ करण्याचा बाहेरच्याला अधिकार कसा काय असू शकतो दैवत गावाचे आहे आणि तिथे गावकर्‍यांचा अधिकार निर्विवाद असतो. कुठलीही संस्था वा तिथली व्यवस्था स्थानिकांसाठी उभारलेली असते. त्यात ढवळाढवळ करण्याचा बाहेरच्याला अधिकार कसा काय असू शकतो तो मान्य करायचा तर कुठल्याही संस्थेत वा कुठल्याही जागी कुठलाही नियम बंधन असायचे कारण नाही. विमानतळावर झाडाझडती कशासाठी तो मान्य करायचा तर कुठल्याही संस्थेत वा कुठल्याही जागी कुठलाही नियम बंधन असायचे कारण नाही. विमानतळावर झाडाझडती कशासाठी अमूक एका शाळेत अमुक एका गणवेशाची सक्ती तरी कशाला अमूक एका शाळेत अमुक एका गणवेशाची सक्ती तरी कशाला कन्याशाळेत पुरूषांना प्रवेश नाकारण्याची तरी गरज काय कन्याशाळेत पुरूषांना प्रवेश नाकारण्याची तरी गरज काय सवाल श्रद्धेचा असतो, तेव्हा यातले दंडक महत्वाचे असतात. ते झुगारून श्रद्धेचे नाटक रंगवण्यात अर्थ नसतो. ते शुद्ध पाखंड असते. म्हणूनच प्रजासत्ताकदिनी जो तमाशा झाला त्याला महिला अधिकाराचे नाटक म्हणावे लागते.\nही एक बाजू असली, तरी त्याची दुसरी बाजूही तितकीच लक्षणिय आहे. शनि हा देव बाकीच्यांसारखा सहिष्णू वा दयाळु नाही, शनिची ख्याती कोपीष्ट देव अशी आहे. त्याचा कोप सांगणारे शनिमहात्म्य सतत कानावर येत असते. म्हणूनच शनीवर आणि त्याच्या कोपदृष्टीवर ज्यांची प्रामाणिक श्रद्धा असेल, त्यांनी असल्या पापकर्माचा बंदोबस्तही तोच शनी करील, यावर इतकीच श्रद्धा ठेवली पाहिजे. बारीकसारीक गोष्टीत चुक झाली तर शनीची वक्रदृष्टी नडते, असे म्हणतात. त्याच्या शेकड्यांनी कथा सांगितल्या जातात. त्यावर ज्यांचा विश्वास नाही, त्यांना वाटेल ते करू द्या. यांना शिक्षा व प्रायश्चित्त द्यायला खुद्द शनी समर्थ नाही काय जो शनिदेव शिंगणापूर गावात कोणाला चोरी केली म्हणून शिक्षा देवू शकतो, त्याला चौथर्‍यावर येऊन कुणा महिलेने अनाचार केला, तर शिक्षा देता येईलच ना जो शनिदेव शिंगणापूर गावात कोणाला चोरी केली म्हणून शिक्षा देवू शकतो, त्याला चौथर्‍यावर येऊन कुणा महिलेने अनाचार केला, तर शिक्षा देता येईलच ना मग भक्तांनी तृप्ती देसाई वा अन्य कुणा महिलांनी तिथे जाण्यात आडकाठी कशाला करावी मग भक्तांनी तृप्ती देसाई वा अन्य कुणा महिलांनी तिथे जाण्यात आडकाठी कशाला करावी त्यांना हवे ते करू द्या. आपली श्रद्धा पक्की असेल तर शनिदेव त्यांना क्षमा करणार नाही. केलेल्या पापाची फ़ळे त्यांना भोगावीच लागतील. पण सवाल इतकाच आहे, की जे श्रद्धाळू आहेत, त्यांच्या श्रद्धा तरी अढळ असायला हव्यात. जे काम शनिदेवाचे आहे, त्यात त्याच्या भक्तांनी श्रद्धाळूंनी हस्तक्षेप करणे कितपत प्रामाणिक आहे त्यांना हवे ते करू द्या. आपली श्रद्धा पक्की असेल तर शनिदेव त्यांना क्षमा करणार नाही. केलेल्या पापाची फ़ळे त्यांना भोगावीच लागतील. पण सवाल इतकाच आहे, की जे श्रद्धाळू आहेत, त्यांच्या श्रद्धा तरी अढळ असायला हव्यात. जे काम शनिदेवाचे आहे, त्यात त्याच्या भक्तांनी श्रद्धाळूंनी हस्तक्षेप करणे कितपत प्रामाणिक आहे शनि गप्प असताना भक्तच रोखायला पुढे येतात, तेव्हा त्यांच्या श्रद्धा व विश्वास किती ठिसूळ आहे, त्याचीच साक्ष देत नाहीत काय शनि गप्प असताना भक्तच रोखायला पुढे येतात, तेव्हा त्यांच्या श्रद्धा व विश्वास किती ठिसूळ आहे, त्याचीच साक्ष देत नाहीत काय पूजेचा अधिकार मागणार्‍यांना शनीच्या कोपाची फ़िकीर नसेल. पण त्यात हस्तक्षेप करणार्‍यांची श्रद्धा किती तकलादू आहे, त्याचेही प्रत्यंतर यातून येतेच ना पूजेचा अधिकार मागणार्‍यांना शनीच्या कोपाची फ़िकीर नसेल. पण त्यात हस्तक्षेप करणार्‍यांची श्रद्धा किती तकलादू आहे, त्याचेही प्रत्यंतर यातून येतेच ना थोडक्यात शनिशिंगणापूरात झालेला तमाशा दोन परस्पर विरोधी भूमिकांचा आहे. त्यात कुणालाही श्रद्धा वा अधिकाराशी कर्तव्य नाही. आपापले उल्लू सिधे करण्याचा निव्वळ राजकीय तमाशा रंगवण्यात शक्ती खर्ची घातली जात आहे.\n२६ जानेवारी म्हणजे यंदाच्या प्रजासत्ताकदिनापासून माझ्या नव्या (वेबसाईट) संकेतस्थळाचा आरंभ झाला आहे. क्रमाक्रमाने ब्लॉगपासून इथेच सर्व लेख आणले जातील व पुढले सर्व लेख इथेच बघायला मिळतील. मित्रांनी शक्यतो इमेलद्वारे सदस्यत्व स्विकारले तर थेट नव्या लेखाचा दुवा आपोआप मिळू शकेल. मला इमेल पत्ता देऊ नये, तर वेबसाईटवर तशी सुविधा असल्याने स्वत:च नोंदणी करावी. किंवा फ़ेसबुकवरून नियमित दुवा दिला जाईलच. नव्या जगात सर्वांचे स्वागत\nअरूणाचल या राज्यात मोदी सरकारने अकस्मात निर्णय घेऊन राष्ट्रपती राजवट लादली आहे. त्यामुळे आपोआप तिथले सरकार बरखास्त झाले असून, विधानसभाही स्थगीत झाली आहे. आता कसे काही झाले म्हणजे केंद्राने राज्यातील विरोधी पक्षाची गळचेपी केल्याचा आरोप खरा वाटू शकतो. पण तसे केंद्र सरकारला कशामुळे करणे भाग पडले, त्याविषयी जास्त काही बोलले जात नाही. कारण त्यामागची कारणमिमांसा केली, तर लोकांना घटनात्मकता कळेल आणि जी दिशाभूल करायची आहे त्यालाच बाधा येईल. कुठल्याही कायदेमंडळाच्या दोन बैठकांमध्ये सहा महिन्यांपेक्षा अधिक काळाचा खंड असू नये, अशी घटनात्मक तरतुद आहे. त्याला संसदेचाही अपवाद नाही. म्हणूनच कायदेमंडळाच्या बैठकीत सरकारच्या पाठीशी बहुमत असल्याचे दिसत असते. म्हणूनच सरकार जनतेच्या पाठींब्याने व इच्छेनुसार चालवले जाते, असेही गृहीत आहे. जेव्हा त्याविषयी शंका निर्माण होते तेव्हा राज्यपाल मुख्यमंत्र्याला बहूमत किंवा विश्वासमत सिद्ध करण्याचे आदेश देतात. जयललितांनी वाजपेयी सरकारचा पाठींबा काढून घेतला, तेव्हा राष्ट्रपतींनी तसाच आदेश वाजपेयींना दिलेला होता. दिड वर्षापुर्वी अजितदादा पवार यांनी राज्यपालांची भेट घेऊन पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठींबा काढून घेतला, तेव्हाही राज्यपालांवर बहुमताचा पुरावा मागण्याची पाळी आलेली होती. पण चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिला होता. मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झालेली होती. विविध राज्यात असे घडलेले आहे. पुर्वी देशात कॉग्रेसचे वर्चस्व होते, तेव्हा तर राज्यपाल कुठल्याही मुख्यमंत्र्याला बरखास्त करून वाटेल तशी मनमानी करीत असत. राज्यात कायदा व्यवस्था धोक्यात असल्याचा अहवाल राज्यपाल सादर करीत आणि तो स्विकारून केंद्रातला गृहमंत्री थेट राष्ट्रपती राजवट लागू करायचा. पण सुप्रिम कोर्टाने त्याला पायबंद घातला.\nनरसिंहराव पंतप्रधान असताना कर्नाटकातील बोम्मई यांचे जनता दलाचे सरकार असेच बरखास्त करून विधानसभाही बरखास्त करण्यात आलेली होती. तेव्हा बोम्मई यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली. त्याचा खटला दिर्घकाळ चालून विधानसभेतील बहुमताचा पडताळा राजभवनात राज्यपालांनी न करता, विधीमंडळात आमदारांच्या मतांची मोजणी होऊन व्हावा, असा निर्णय कोर्टाने दिल्यावर या कॉग्रेसी प्रथेला पायबंद घातला गेला. तरीही फ़ोडाफ़ोडी व पक्षांतराच्या मार्गाने उचापती होतच राहिल्या. सुप्रिम कोर्टाने तितकाच दंडक घातलेला नाही. अशारितीने सरकार वा विधानसभा बरखास्त करण्य़ाला संसदेची मान्यता घेण्याचीही सक्ती केली. त्यामुळेच कॉग्रेससह विरोधक अरूणाचल विधानसभेचा गाजावाजा करीत आहेत. मोदी सरकारपाशी राज्यसभेत बहूमत नाही. म्हणूनच अरूणाचलच्या राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर होऊ देणार नसल्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. पण जेव्हा तसा दंडक नव्हता, तेव्हा कॉग्रेसने किती प्रामाणिकपणे राज्यघटना राबवली होती नरसिंहरावांच्या कारकिर्दीतच बोम्मई सरकार पाडले गेले. सुप्रिम कोर्टाचा जो हवाला आज दिला जात आहे, तो निकाल म्हणके कॉग्रेसी मनमानीला सुप्रिम कोर्टाने हाणलेली चपराक होती. आज त्याच काडीचा आधार घेऊन बुडती कॉग्रेस अरुणाचलात आपली अब्रु वाचवू बघते आहे. त्या राष्ट्रपती राजवट लावण्याच्या निर्णयाला राहुल गांधी लोकशाही हत्या म्हणतात, यासारखा दुसरा विनोद नाही. बहुधा त्यांना आपल्याच पुर्वजांचे घटनात्मक पराक्रम ठाऊक नसावेत. तब्बल सहा दशकापुर्वी केरळातील कम्युनिस्ट पक्षाचे नंबुद्रीपाद सरकार पाडायची लबाडी राज्यपालांना हाताशी धरून झाली, त्याचे श्रेय एकट्या कॉग्रेस पक्षाचे नाहीतर राहुलच्या आजीचेही आहे. देशातील राज्यपालांचा पक्षीय राजकारणासाठीचा वापर तेव्हा १९५७ सालात प्रथम झाला आणि पुढे होतच राहिला.\n१९८० च्या दशकात राजीव गांधींनी पक्षांतराला पायबंद घालण्यासाठी जो कायदा आणला, त्याने राज्यपालांप्रमाणेच सभापतीपदालाही राजकारणाची बाधा होऊन गेली. सभापती हा पक्षांतर कायद्यानुसार आमदाराचे निलंबन वा सदस्यत्व रद्द करू शकणारा अधिकारी झाला आणि मुख्यमंत्र्याला हे नवे हत्यार मिळाले. सत्ताधारी पक्षातील वा विरोधी पक्षातील आमदारांना आपल्या राजकीय स्वार्थाने फ़िरवण्यात सभापतीपद मोलाचे स्थान होऊन बसले. २००० नंतर महाराष्ट्रात काही अपक्ष आमदार सरकार विरोधात गेल्यावर त्यांचे सदस्यत्वच रद्द करून विलासराव देशमूख सरकारने आपले बहूमत टिकवलेले होते. झारखंड विधानसभेत असाच खेळ होऊ घातला होता. त्याला सुप्रिम कोर्टाने मोडता घातल्यावर चलाखीने बहुमत सिद्ध करणे शक्य झालेले नव्हते. आधी बहुमत सिद्ध करायचे आणि नंतर पक्षांतर विषयक निर्णय करायचे बंधन घातले गेल्याने तो डाव उधळला गेला होता. असे शेकडो किस्से सांगता येतील. नेमका तोच खेळ अरूणाचल विधानसभेत होण्याची शक्यता होती. जे २१ आमदार कॉग्रेसशी बंड करून उभे ठाकले आहेत, त्यांना वेगळा गट किंवा फ़ुटीर गट म्हणून मान्यता देणे वा त्यांचे सदस्यत्व रद्द करणे सभापतींच्या हाती होते. तर त्याला शह देण्यासाठी या सदस्यांनी सभापतींच्याच विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यातून पेच चिघळला. त्यातून मर्ग काढण्यासाठी राज्यपालांनी उपसभापतींनी अध्यक्षता करण्याचा निर्णय दिला. त्याला शह देण्यासाठी सभापतींनी विधानसभेलाच सील ठोकले. लोकशाही वा घटनात्मकता कुठल्या टोकाला जाऊन पोहोचली, त्याचे हे उदाहरण आहे. दोन्ही बाजूंना घटना वा नियमांच्या पवित्र्याची किंचितही फ़िकीर नसून, आपापले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी घटनेचा आधार हवा आहे. त्यातून हा पेच उदभवला आहे. त्यामुळे कोण किती प्रामाणिक आहे, त्याची साक्ष कोणीही देण्याची गरज नाही.\nया अशा स्थितीत सहा महिन्यांची मुदत टळत असेल, तर तिथे राष्ट्रपती शासन लागू करणे हा एकमेव उपचार मोदी सरकारपाशी होता. किंबहूना कॉग्रेसच्या चलाखीने तसे करण्याचा मार्ग सुकर करून दिला, असे म्हणता येईल. कुरबुरी सुरू झाल्यावर कॉग्रेस श्रेष्ठींनी आपल्याच पक्षाच्या दोन्ही गटांना समोरासमोर बसवून समेट घडवून आणला असता, तर पेच इतका विकोपाला गेला नसता. पण सोनियांच्या कारकिर्दीत पक्षबांधणीपेक्षा त्याचा विचका करण्याला प्राधान्य दिले जाते, हे वारंवार दिसून आले आहे. राजशेखर रेड्डी यांनी संजिवनी देवून मरगळलेला कॉग्रेस पक्ष आंध्रात उभा केला. तर त्यांच्या मुलाला त्याचा वारसा नाकारण्यासाठी सोनियांनी राज्याची विभागणी करून जगमोहन रेड्डीला संपवण्यात धन्यता मानली. त्यासाठी त्या प्रदेशात कॉग्रेस पुरती नामशेष होऊन गेली, तरी सोनिया बधल्या नाहीत. त्यांच्याकडून अरुणाचलात गटबाजीत सामंजस्य घडवून पक्ष टिकवण्याच्या हालचाली होतील, अशी अपेक्षा कोणी करायची त्यापेक्षा गटबाजीला खेळवून त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात नवे शस्त्र मिळवण्यात धन्यता मानली. म्हणून हा पेच उभा राहिला आहे. एक खासदाराच्या त्या राज्यात भाजपाला फ़ार मोठे लाभ नाहीत. पण बाजूला आसाम मतदानाच्या दारात उभा असताना कॉग्रेसने आत्महत्येचा मार्ग स्विकारण्यासारखा आत्मघात असू शकत नाही. राज्यसभेत प्रस्ताव फ़ेटाळला जायला जून महिना उजाडणार आहे. पण तोवर कॉग्रेसचे भवितव्य काय त्यापेक्षा गटबाजीला खेळवून त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात नवे शस्त्र मिळवण्यात धन्यता मानली. म्हणून हा पेच उभा राहिला आहे. एक खासदाराच्या त्या राज्यात भाजपाला फ़ार मोठे लाभ नाहीत. पण बाजूला आसाम मतदानाच्या दारात उभा असताना कॉग्रेसने आत्महत्येचा मार्ग स्विकारण्यासारखा आत्मघात असू शकत नाही. राज्यसभेत प्रस्ताव फ़ेटाळला जायला जून महिना उजाडणार आहे. पण तोवर कॉग्रेसचे भवितव्य काय मोदींना झोडपण्यासाठी एक राज्य आणखी गमावण्याला राजकारण म्हणावे काय मोदींना झोडपण्यासाठी एक राज्य आणखी गमावण्याला राजकारण म्हणावे काय बाकी घटनात्मकतेचे नाटक चालू द्या बाकी घटनात्मकतेचे नाटक चालू द्या त्याचा काही उपयोग नसतो. सामान्य मतदाराला त्याच्याशी कर्तव्य नसते. घटनेचे पावित्र्य कोणीच सांगू नये. हा खेळ प्रदिर्घकाळ चालू आहे आणि त्यात सर्वच पक्षांचे हात बरबटले आहेत. भाजपा त्याला अपवाद नाही की अन्य कोणी शुचिर्भूत नाही.\n२६ जानेवारी म्हणजे यंदाच्या प्रजासत्ताकदिनापासून माझ्या नव्या (वेबसाईट) संकेतस्थळाचा आरंभ झाला आहे. क्रमाक्रमाने ब्लॉगपासून इथेच सर्व लेख आणले जातील व पुढले सर्व लेख इथ���च बघायला मिळतील. मित्रांनी शक्यतो इमेलद्वारे सदस्यत्व स्विकारले तर थेट नव्या लेखाचा दुवा आपोआप मिळू शकेल. मला इमेल पत्ता देऊ नये, तर वेबसाईटवर तशी सुविधा असल्याने स्वत:च नोंदणी करावी. किंवा फ़ेसबुकवरून नियमित दुवा दिला जाईलच. नव्या जगात सर्वांचे स्वागत\nचौदा इसिसचे हस्तक पकडले म्हणून सध्या मोठा डंका पिटला जात आहे. त्यातून काय साध्य होणार आहे देशाला दहशतवादाचा असलेला धोका संपला असे म्हणावे काय देशाला दहशतवादाचा असलेला धोका संपला असे म्हणावे काय तसे असते तर खुप पुर्वीच जिहादच्या सावलीतून आपण बाहेर पडू शकलो असतो. पण अमेरिकेसह पाश्चात्य देशांनाही अजून त्या संकटावर मात करता आलेली नाही. कारण यापैकी कोणालाही खर्‍या समस्येला हात घालायची इच्छा नाही. तसे असते तर श्रीलंकेने घालून दिलेल्या उदाहरणाचे अनुकरण करून बहुतेक देशांनी जिहाद वा दहशतवादाचे कधीच समूळ उच्चाटन केले असते. मागल्या चारपाच वर्षात श्रीलंकेत कुठलाही घातपात होऊ शकला नाही. तब्बल चार दशके तिथे धुमाकुळ घालणार्‍या तामिळी वाघांचा असा बंदोबस्त करण्यात आला, की ती विषवल्ली पुन्हा डोके वर काढू शकणार नाही. मात्र त्यात नुसते सरकार वा लष्कराची कारवाई पुरेशी नव्हती. त्यासाठी श्रीलंकेने तथाकथित मानवाधिकार झुगारण्याचे धाडस दाखवले आणि म्हणूनच त्यांना इतके मोठे यश मिळू शकले. कारण आता जगभरच्या तमाम देशांना जिहाद वा दहशतवाद भेडसावतो आहे, त्याची खरी जननी मानवाधिकाराचे थोतांड हेच आहे. किंबहूना मानवाधिकारांनी जगभरात जिहादी हिंसेचे पालनपोषण केले आहे. म्हणूनच जोवर मानवाधिकाराचे चोचले चालणार आहेत, तोवर दहशतवाद बोकाळतच राहिल यात शंका नाही. श्रीलंकेने तेच चोचले केले आणि किरकोळ वाटणारा तामिळी वाघ अधिकच चटावलेले श्वापद होऊन गेला. जगभरच्या मानवाधिकार संघटना व त्यांचे श्रीलंकेतील दलाल हिंसेला पाठीशी घालत होते, तोवर श्रीलंका त्यावर मात करू शकत नव्हती. जेव्हा वाघ दुबळे व्हायचे, तेव्हा लष्करी कारवाईला खोडा घालायला मानवाधिकार संघटना मध्यस्थी करायच्या आणि वाघांची स्थिती सावरली मग पुन्हा हिंसेचा भडका उडायचा. श्रीलंकेने त्यातूनच प्रथम आपली सुटका करून घेतली. पुढे काम सोपे होऊन गेले.\nएकदा मानवाधिकाराच्या मुसक्या बांधून झाल्यावर श्रीलंकेच्या सरकारने तामिळी वाघांना मुदत घालून दिली. जाफ़नामध्ये दडी मारून बसलेले जे कोणी लोक होते, त्यात दहशतवादी नसतील, त्यांनी अमूक दिवसात जाफ़ना सोडून बाहेर यावे. मुदत संपली मग शिल्लक उरतील त्यांना दहशतवादी समजून त्यांना नि:पात केला जाईल, असे बजावण्यात आलेले होते. झालेही तसेच मुदत संपताच युद्धपातळीवर लष्कराने जाफ़नावर चाल केली आणि चारी बाजूंनी कोंडी करून एकेकाला टिपून मारले. त्यात जे शस्त्र खाली ठेवून शरण येत होते, त्यांना जीवदान मिळाले. पण शस्त्र रोखून लढणार्‍यांना निर्दयपणे ठार मारण्यात आले. ते मानवाधिकार कायदे व कराराचे संपुर्ण उल्लंघन होते, यात शंका नाही. पण त्याचेच पालन करताना जो हिंसाचार चार दशके चालला, त्यामध्ये जितकी माणसे हकनाक मारली गेली होती, त्याच्या तुलनेत लष्कराने मारलेली लोकसंख्या नगण्य होती. म्हणजेच मानवाधिकाराच्या सव्यापसव्याने जितके निरपराध मारले गेले, त्यापेक्षा मानवाधिकार झुगारल्याने अधिक वाघ मारले गेले. म्हणजेच मानवाधिकाराच्या पायमल्लीने नुसती सुरक्षाच आणली नाही, तर कित्येक हजार निरपराधांना जीवदान दिले. त्यामुळे अर्थातच मानवाधिकाराचे पुरस्कर्ते खवळून उठले आणि त्यांनी श्रीलंकेत तपासणी पथके पाठवण्याचा तमाशा सुरू केला. तिथल्या सरकारने त्याला दाद दिली नाही आणि कुठल्याही मानवाधिकार संघटनेला श्रीलंकेत यायलाच प्रतिबंध लागू केला. राष्ट्रसंघापासून अनेकांनी त्यावर श्रीलंकेला धारेवर धरले. पण तो देश अशा दडपणाला बधला नाही. पण मागली काही वर्षे श्रीलंकेसारखा जगात दुसरा कुठलाही देश सुरक्षित नसेल. खलीस्तान वा काश्मिरच्या दहशतवादाने भारताला भंडावून सोडले, तेव्हापासूनच श्रीलंकाही त्याच दहशतवादाच्या फ़ेर्‍यात फ़सलेली होती. त्यांची मुक्तता होऊ शकली. आपण मात्र तिथेच मात्र घुटमळतोय.\nकारण सोपे आहे. भारताला किंवा श्रीलंकेला जिहाद वा दहशतवादाने सतावलेले नाही. आपण मानवाधिकराचे बळी आहोत. कारण आज जगभरच्या हिंसाचार दहशतवाद वा गुन्हेगारीचा सर्वात मोठा प्रयोजक मानवाधिकार झाला आहे. कोणताही गुन्हा वा हिंसा करावी आणि मानवाधिकाराच्या पदराआड जाऊन लपावे, हीच गुन्हेगारी रणनिती झाली आहे. मानवाधिकार हे गुन्हेगारी वा दहशतवादी हिंसेचे सर्वात अभेद्य चिलखत झाले आहे. जिहादींपासून माफ़िया वा नक्षलवाद्यांपर्यंत प्रत्येकाला आज कायद्याची वा शिक्षेची भिती उर���ेली नाही. म्हणूनच तर गुन्हेगार कायद्याच्या ममतेने पोसले जात आहेत. इशरत जहान असो किंवा सोहराबुद्दिन, अफ़जल गुरू वा याकुब मेमन असोत, त्यांना वाचवायला कायदा जितका धावपळ करतो, तितका त्यांच्याकडून बळी पडलेल्यांना कायदा संरक्षण देवू शकत नाही. निर्भयावर बलात्कार करणार्‍याच्या अधिकारासाठी कायदा कसा धावला, हे आपण बघितले. ही आजची समस्या आहे. कारण ज्या कृतीला सतत प्रोत्साहन मिळते वा पाठीशी घातले जाते, ती कृती करण्याकडे सामान्यपणे मानवी कल असतो. शिक्षणाला प्रोत्साहन द्या माणसे शिक्षित व्हायला पुढे येतात. क्रिकेटला प्राधान्य मिळते म्हणून प्रत्येकाला क्रिकेटपटू व्हायचे असते. बाकीच्या खेळाकडे लोक फ़िरकत नाहीत, कारण त्यांना प्रोत्साहन नसते. समाजसेवा करण्यापेक्षा क्रांतीच्या नावाखाली हिंसाचार माजवायला प्रोत्साहन मिळत असेल, तर याकुब वा अफ़जल गुरूच निर्माण होणार ना शेकड्यांनी चांगली मुस्लिम मुले देशकार्य करताना सापडतील, त्यांच्या पाठीशी कितीजण उभे रहाताना दिसतात शेकड्यांनी चांगली मुस्लिम मुले देशकार्य करताना सापडतील, त्यांच्या पाठीशी कितीजण उभे रहाताना दिसतात पण याकुबला मिळणारी मदत मुस्लिम तरूणाला जिहादकडे आकर्षित करत असेल, तर नवल नाही. मदरशात जिहादी निर्माण केले जातात ही चुकीची समजूत आहे. जिहादी हे मानवाधिकाराच्या शेतात पिकतात पोसले जातात.\nआज म्हणूनच खेड्यापाड्यापर्यंत जिहादकडे मुस्लिम मुले आकर्षित होत आहेत. कारण देशातले तथाकथित बुद्धीमंत मानवतावादी तशा हिंसाचारी मुस्लिमांच्या पाठीशी उभे रहाताना दिसतात. इशरत वा सोहराबुद्दीन यांच्यासाठी धावपळ करणार्‍यांनी कधी गुणी मुस्लिम तरूणांच्या सत्कार्याला प्राधान्य वा प्रोत्साहन दिलेले आपण बघतो काय मग त्या मुलांनी चांगल्या कृतीकडे वळावे कसे मग त्या मुलांनी चांगल्या कृतीकडे वळावे कसे ज्यांच्याकडून हिंसक दहशतवादी घातपाती कृत्ये घडली, त्यांच्याच समर्थनाला घाऊक दराने बुद्धीमंत मान्यवर उभे राहिले, तर धर्माच्या नावाने उच्छाद घालण्याकडे कल जाणे स्वाभाविक आहे. तशाच गोष्टीची शिकवण देणारे मदरशे असतीलही. पण तिथे जाऊन घातपाती कृत्य करणार्‍यांना जे लोक प्रोत्साहन देतात ते खरे गुन्हेगार आहेत. त्यात तमाम मानवाधिकारी संस्थांचा पुढाकार दिसेल. म्हणूनच देशला वा जगाला धोका मा���वाधिकाराचा आहे. कारण त्याच विकृत प्रवृत्तीने जगभरच्या हिंसेचे पोषण चालविले आहे. त्यापासून मुक्ती हवी असेल, तर मानवाधिकाराचा अतिरेक आधी मोडीत काढावाच लागेल. जे धाडस श्रीलंकेने सर्वात आधी केले आणि दहशतवादापासून त्या देशाची कायम मुक्तता होऊ शकली. मानवाधिकाराला कधीच आपल्या भूमीत स्थान दिले नाही अशा अरबी देशात जिहाद वा गुन्हेगारी पोसली जाऊ शकलेली नाही. चीनसारख्या देशातही मानवाधिकाराला फ़ारसे स्थान नाही. परिणाम तिथे दहशतवादाची बाधा नाही. उलट पाश्चात्य देश किंवा जिथे म्हणून मानवाधिकाराचे थोतांड माजवले गेले आहे; तिथेच दहशतवादाने आपले साम्राज्य निर्माण केलेले दिसेल. भारतात इसिसचे मुठभर लोक पकडून उपयोग नाही. जोवर त्यांना मानवाधिकाराची कवचकुंडले लाभलेली आहेत, तोवर त्यांचा बालही बाका होऊ शकत नाही. त्यापैकी कोणालाही पकडले जाण्याची भिती नाही. कारण समस्या दहशतवाद किंवा जिहादची नसून मानवाधिकार ही खरी बाधा आहे.\n२६ जानेवारी म्हणजे यंदाच्या प्रजासत्ताकदिनापासून माझ्या नव्या (वेबसाईट) संकेतस्थळाचा आरंभ झाला आहे. क्रमाक्रमाने ब्लॉगपासून इथेच सर्व लेख आणले जातील व पुढले सर्व लेख इथेच बघायला मिळतील. मित्रांनी शक्यतो इमेलद्वारे सदस्यत्व स्विकारले तर थेट नव्या लेखाचा दुवा आपोआप मिळू शकेल. मला इमेल पत्ता देऊ नये, तर वेबसाईटवर तशी सुविधा असल्याने स्वत:च नोंदणी करावी. किंवा फ़ेसबुकवरून नियमित दुवा दिला जाईलच. नव्या जगात सर्वांचे स्वागत\nबुधवारी सकाळी पाकिस्तानच्या पख्तुनवा प्रांतामध्ये एका विद्यापिठात सशस्त्र जिहादी घुसले आणि त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. तेव्हा इथे ३००० हजाराहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. प्रवेशद्वारात उभ्या आलेल्या रखवालदारालाच गोळ्या घालून त्याचा आरंभ झाला आणि विविध वर्गात इमारतीत बॉम्ब फ़ोडून जिहादींनी धमाल उडवून दिली. लोक शिस्तीत असले तर स्फ़ोटकांचा परिणाम कमी होतो. लोक बेशिस्त असले, मग कमी स्फ़ोटकात अधिक लोक मरतात. जिहादींची धर्मयुद्धाची कल्पना त्यावर आधारलेली आहे. जी कल्पना पाकिस्तानी हेरखाते व लष्करानेच साकारलेली आहे. त्यासाठी त्यांनी धर्मयुद्ध म्हणून आपल्याच देशातील मुस्लिमांना प्रशिक्षित केलेले आहे. आरंभी त्यांचा उपयोग भारताशी अघोषित युद्ध खेळण्यासाठी चालू झाला आणि नंतर जसजशी त्यांची शक्ती वाढत गेली, तसतसे हेच जिहादी पाकिस्तानवर उलटत गेलेले आहेत. मुजाहिदीन म्हणून सुरू झालेल्या अघोषित युद्धाला आता अराजकाचे रूप आलेले असून, त्याच्या शेकडो चिरफ़ळ्या उडालेल्या आहेत. कोणीही मौलवी किंवा इमाम उठतो आणि आपल्या अर्थानुसार धर्मग्रंथाचे उतारे समोर ठेवून अशा माथेफ़िरूंना चिथावण्या देवू शकतो. ज्यांचे आयुष्य त्यातच गुरफ़टून गेले आहे, त्यांची आता हिंसा हीच जीवनशैली झालेली आहे. कोण मरतो वा मारायला कोणाकडून शस्त्रे वा पैसा मिळतो, याला अर्थ उरलेला नाही. म्हणजेच पाकिस्तानने भारताला सतावण्यासाठी जे हिंसाचाराचे जिहादी भूत निर्माण केले, त्याला आवरण्याची क्षमता त्याच्यातच राहिलेली नाही. त्याच्यावर पाकिस्तानी हेरखाते वा लष्कराचे नियंत्रण राहिलेले नाही. मग एक टोळी उठते आणि भारतीय हद्दीत घुसते, तर दुसरी उठते व पाकिस्तानातच हिंसेचा उच्छाद घालू लागते. पेशावर पाकिस्तानातील ताजी घटना म्हणूनच पठाणकोटशी जोडून बघायला हवी.\nनिवडणूक काळात किंवा पंतप्रधान नसताना मोदी मोठे छाती फ़ुगवून बडबडत होते. मग आता पाकिस्तानला धडा कशाला शिकवत नाही, असा सवाल अनेक वाचाळांनी गेल्या दोन आठवड्यात विचारलेला आहे. त्यांना पेशावरमध्ये तहरिके तालिबान पाकिस्तान या संस्थेने चोख उत्तर दिले आहे. कारण त्या संघटनेने पेशावरच्या हिंसेची जबाबदारी घेतली आहे. पण आपण हे कृत्य कशासाठी केले, त्याचा कुठला खुलासा नाही. ही संघटना कित्येक वर्षे पाक लष्कराला सतावते आहे. त्यांना पाक लष्कराच्या विरोधात कोणीही मदत दिली, तर ते घेणारच. मग ती मदत भारताने दिलेली असो, किंवा इराणने दिलेली असो. अशा किरकोळ घटना घडवण्यासाठी प्रचंड पैसा आवश्यक नाही. काही लाखांची रक्कम मोजली तरी पाकिस्तानात शेकडो लोक त्याचे टेंडर घ्यायला रांगेत उभे असतात. मग त्यांचा वापर भारताने करायला काय हरकत आहे आता ही घटना घडली असेल, तर त्यामागे भारताची चिथावणी वा मदत नसेल, याची कोणी हमी देवू शकत नाही. पण पाकिस्तानचे दुर्दैव असे आहे, की त्याबद्दल भारताला दोषी ठरवण्याला कुठलाही पुरावा पाकिस्तानकडे नाही. गेल्या दोनतीन आठवड्यात भारताच्या अनेक राज्यातून अनेक पाकिस्तानी हस्तक पोलिसांनी ताब्यात घेतले. हे पाकिस्तान करू शकत असेल, तर भारताने तसेच काही करू नये, असा आग्रह धरता येईल काय आता ही घटना घडली असेल, तर त्यामागे भारताची चिथावणी वा मदत नसेल, याची कोणी हमी देवू शकत नाही. पण पाकिस्तानचे दुर्दैव असे आहे, की त्याबद्दल भारताला दोषी ठरवण्याला कुठलाही पुरावा पाकिस्तानकडे नाही. गेल्या दोनतीन आठवड्यात भारताच्या अनेक राज्यातून अनेक पाकिस्तानी हस्तक पोलिसांनी ताब्यात घेतले. हे पाकिस्तान करू शकत असेल, तर भारताने तसेच काही करू नये, असा आग्रह धरता येईल काय अर्थात त्याची जबाबदारी उघडपणे भारत घेत नाही किंवा पठाणकोटची जबाबदारी पाक सरकार घेणार नाही. कारण हे सावल्यांचे युद्ध असते. त्यात कोणी अधिकृत व्यक्ती वा पदाधिकारी समोर येत नाहीत. त्यांचे हस्तक वा अनुयायी सूचने बरहुकूम उचापती करीत असतात. पेशावरच्या बच्चाखान विद्यापिठातील हिंसाचार म्हणूनच पठाणकोटला दिलेले उत्तर नाही, असे आपल्याला ठामपणे म्हणता येईल काय अर्थात त्याची जबाबदारी उघडपणे भारत घेत नाही किंवा पठाणकोटची जबाबदारी पाक सरकार घेणार नाही. कारण हे सावल्यांचे युद्ध असते. त्यात कोणी अधिकृत व्यक्ती वा पदाधिकारी समोर येत नाहीत. त्यांचे हस्तक वा अनुयायी सूचने बरहुकूम उचापती करीत असतात. पेशावरच्या बच्चाखान विद्यापिठातील हिंसाचार म्हणूनच पठाणकोटला दिलेले उत्तर नाही, असे आपल्याला ठामपणे म्हणता येईल काय त्यासाठी मग सूचक संकेत शोधावे लागतात.\nपठाणकोटच्या हल्ल्यानंतर चोख उत्तर द्या, अशी मागणी जोरात चालू झाली होती. याला उत्तर देताना भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर काय म्हणालेले होते घडले आहे त्याच भाषेत पाकिस्तानला उत्तर दिले जाईल. कुठलाही संवाद किंवा संभाषण परस्परांना समजणार्‍या भाषेत होत असते. तामिळी भाषेतच बोलणार्‍याला हिंदीतून उत्तर देता येत नाही, की संवाद साधता येत नाही. त्याचा हट्ट तामिळी भाषेचाच असेल, तर तामिळीतच त्याच्याशी संवाद करावा लागणार ना घडले आहे त्याच भाषेत पाकिस्तानला उत्तर दिले जाईल. कुठलाही संवाद किंवा संभाषण परस्परांना समजणार्‍या भाषेत होत असते. तामिळी भाषेतच बोलणार्‍याला हिंदीतून उत्तर देता येत नाही, की संवाद साधता येत नाही. त्याचा हट्ट तामिळी भाषेचाच असेल, तर तामिळीतच त्याच्याशी संवाद करावा लागणार ना पाकिस्तानला हिंसेचीच भाषा उमजत असेल आणि त्यासाठी घातपाती मार्गच योग्य असेल, तर त्याच मार्गाने संवाद करणे भाग आहे. पाकिस्तानने कधीही जिहादची जबाबदारी घेतली नाही वा तसे करणार्‍यांना रोखण्याचे उपाय योजले नाहीत. म्हणजे जिहाद चालू ठेवून बोलण्यांचाही आग्रह धरायचा, हाच पाकिस्तानचा खाक्या राहिला आहे. म्हणजेच वाटाघाटी एका बाजूला व हिंसाचार दुसर्‍या बाजूला; अशी पाकची दुटप्पी भाषा आहे. मग त्याच्याशी संवाद करणे भाग असेल, तर भारतालाही त्याच दुटप्पी भाषेत व्यवहार करावा लागणार ना पाकिस्तानला हिंसेचीच भाषा उमजत असेल आणि त्यासाठी घातपाती मार्गच योग्य असेल, तर त्याच मार्गाने संवाद करणे भाग आहे. पाकिस्तानने कधीही जिहादची जबाबदारी घेतली नाही वा तसे करणार्‍यांना रोखण्याचे उपाय योजले नाहीत. म्हणजे जिहाद चालू ठेवून बोलण्यांचाही आग्रह धरायचा, हाच पाकिस्तानचा खाक्या राहिला आहे. म्हणजेच वाटाघाटी एका बाजूला व हिंसाचार दुसर्‍या बाजूला; अशी पाकची दुटप्पी भाषा आहे. मग त्याच्याशी संवाद करणे भाग असेल, तर भारतालाही त्याच दुटप्पी भाषेत व्यवहार करावा लागणार ना पठाणकोटनंतर पेशावरकडे म्हणूनच संवादाचे ‘पुढले पाऊल’ म्हणून बघणे भाग आहे. पाकिस्तान हुर्रीयत वा भारतातील मुस्लिमांना चिथावण्या देत असेल तर भारताने बलुची वा पख्तुनी नाराजांना चिथावण्यात गैर ते काय पठाणकोटनंतर पेशावरकडे म्हणूनच संवादाचे ‘पुढले पाऊल’ म्हणून बघणे भाग आहे. पाकिस्तान हुर्रीयत वा भारतातील मुस्लिमांना चिथावण्या देत असेल तर भारताने बलुची वा पख्तुनी नाराजांना चिथावण्यात गैर ते काय पठाणकोट ही पाकिस्तानची भाषा असेल, तर त्याला पेशावरची भाषा सहज लक्षात येऊ शकते ना पठाणकोट ही पाकिस्तानची भाषा असेल, तर त्याला पेशावरची भाषा सहज लक्षात येऊ शकते ना पर्रीकर पठाणकोटनंतर काय म्हणाले होते पर्रीकर पठाणकोटनंतर काय म्हणाले होते जिथे वेदना होतील व त्या वेदना पाकिस्तानला कळतील, तिथेच त्यांना उत्तर दिले जाईल. त्याचा अर्थ म्हणुनच समजून घ्यावा लागतो. त्याचा अर्थ पाकिस्तानात अतिरेकी पाठवणे वा लष्कराचे कमांडो पाठवणे असा होत नाही. जे तिथे सहज उपलब्ध आहे, त्याचा वापर करूनही पाकला ‘समजावता’ येते ना जिथे वेदना होतील व त्या वेदना पाकिस्तानला कळतील, तिथेच त्यांना उत्तर दिले जाईल. त्याचा अर्थ म्हणुनच समजून घ्यावा लागतो. त्याचा अर्थ पाकिस्तानात अतिरेकी पाठवणे वा लष्कराचे कमांडो पाठवणे असा होत नाही. जे तिथे सहज उपलब्ध आहे, त्याचा वापर करूनही पाकला ‘समजावता’ येते ना जेव्हा ही भाषा पाकिस्तानला नेमकी समजू लागेल, तेव्हाच बोलणी यशस्वी होऊ शकतील.\nअर्थात आताही पेशावरचा धुरळा खाली बसला, मग पाकिस्तानी माध्यमातून पेशावरच्या हल्ल्यामागे भारतीय हेरखात्याचा हात असल्याचे आरोप होणार आहेत. नेहमीच होत असतात. जे कोणी बारकाईने पाकिस्तानी वर्तमानपत्राच्या वेबसाईट इंटरनेटवर बघत असतील, त्यांना माझे हे मत लगेच पटू शकेल. कारण त्यात आता नाविन्य राहिलेले नाही. पाकिस्तानात कुठेही घातपात झाले, मग त्याचे खापर भारतीय हेरखाते ‘रॉ’च्याच माथ्यावर फ़ोडले जात असते. त्यात पकडले जाणार्‍या आरोपींवर कोर्टातही रॉ संघटनेचे हस्तक म्हणून खटले भरले जातात. म्हणूनच पेशावरचा हल्ला वा घातपात भारतानेच दिलेले चोख उत्तर आहे, असे आपणही मानायला हरकत नसावी. कारण तो उद्या होणारा आरोप आहे. सवाल इतकाच आहे, की आजवर असे वा इतक्या गतीने पाकिस्तानात घातपात होत नसत. अलिकडे म्हणजे मागल्या दिड वर्षात त्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. क्वचितच एखादा दिवस असा जात असेल, की पाकिस्तानात कुठेच हिंसक हल्ले झालेले नाहीत. यातल्या अनेक संघटना जिहादी वा मुजाहिदीनांच्याच आहेत. ज्यांना मुळात पाकिस्तानी लष्कराने व सरकारी आशीर्वादानेच प्रशिक्षण मिळालेले आहे. त्यांच्यापाशी हत्यारेही पाकिस्तानीच आहेत. मात्र आता त्यांना पाकिस्तानी हेरखाते वा लष्कराच्या मर्जीवर अवलंबून रहावे लागत नाही. कंत्राट पद्धतीने हे मारेकरी कामे करीत असतात. पंजाब प्रांत सोडला तर जवळपास उर्वरीत पाकिस्तानात त्यांचा मुक्त वावर आहे. म्हणूनच त्या उर्वरीत पाकिस्तानात कुठेतरी नित्यनेमाने घातपात होताना दिसतील. पठाणकोटनंतर डझनावारी लहानमोठ्या घटना घडल्या आहेत. पेशावर ही त्यातली मोठी व साहसी कारवाई म्हणता येईल. कारण विद्यापिठात घुसून जिहादींनी लष्कराला वेढा देवून लढाई करण्यापर्यंत वेळ आणली गेली. विनाविलंब त्याची जबाबदारी तहरिके तालिबानने घेतली.\nयाचा परिणाम काय होऊ शकतो पाकिस्तान यातून धडा घेऊन आपल्या भूमीवर असलेल्या जिहादी प्रशिक्षण छावण्या मोडीत काढणार काय पाकिस्तान यातून धडा घेऊन आपल्या भूमीवर असलेल्या जिहादी प्रशिक्षण छावण्या मोडीत काढणार काय इतक्या झटपट असे काही होऊ शकणार नाही. त्यासाठी पेशावरसारख्या घटना अधिकाधिक व्हाव्य��� लागतील. म्हणजे कुठल्या छावणीत शिकलेला प्रशिक्षित जिहादी पाकिस्तानवर उलटला, त्याचा अंदाजही येणार नाही, तेव्हाच सर्वच्या सर्व छावण्या सरसकट मोडीत काढाव्या लागतील. सौदीच्या आशीर्वादाने पाकिस्तानात सुन्नी वहाबी पंथाचे लोक शियांच्या शिरकाणासाठी वापरले जातात. पाक हेरखात्याला हवे असलेले व भारतात हिंसा माजवणारेही तिथेच प्रशिक्षण घेतात. एकदा प्रशिक्षण मिळाले मग बाजू बदलून कुठेही धुमाकुळ घालायला मोकळे होतात. त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. फ़टाक्याच्या कारखान्यात अकस्मात कुठलाही फ़टाका पेट घेऊन भडका उडतो, तशी आजकाल पाकिस्तानची स्थिती झालेली आहे. कोण जिहादी आपला व कोण गद्दार त्याचा पत्ता कोणाला उरलेला नाही. म्हणूनच पाकिस्तानला आतूनच धोका निर्माण झालेला आहे. पन्नासहून अधिक लहानमोठे जिहादी गट आता तयार झाले असून, गरजेनुसार त्यांच्यात सहकार्य चालते किंवा बेबनाव सुरू होतो. अशा लोकांमध्ये सतत वावरून पाकसेनेतील व हेरखात्यातील अनेकांची सरकारवरील निष्ठा व बांधिलकी गडबडली आहे. तहरिके तालिबान ही पाकनेच उभ्या केलेल्या मुळच्या तालिबान संघटनेची फ़ुटीर शाखा आहे. पण आता त्यांनी पाकसेनेवरच डुख धरला आहे. काही वर्षापुर्वी बलुची नेता बुगती याची पाकसेनेने हत्या केल्यापासून अफ़गाण सीमावर्ति भागातल्या टोळ्यांनी पाकशी हाडवैर सुरू केले आहे. तीन वर्षे अखंड कारवाया करूनही त्यांना पायबंद घालणे पाकसेनेला शक्य झालेले नाही. एक बलुची बंडखोर नेता तर भारताने पाकपासून त्याचा प्रांत मुक्त करावा, अशी मागणी करीत असतो.\nथोडक्यात पाकिस्तानात आज पुर्णपणे अराजक माजलेले आहे.वपंजाब प्रांत सोडल्यास उर्वरीत पाकिस्तानात कोण कुठल्या जिहादी कारवाया करतो, त्याचा अंदाजही येत नाही. अशा स्थितीत त्याच हिंसक टोळ्यांना पाकच्या विरोधात कोणीही थोडे पैसे खर्चून वापरू शकतो. सैनिकी कारवाई पाकिस्तानात घुसून करण्यापेक्षा अशा बंडखोरांना भारताने हाताशी धरायचे धोरण राबवले, तर स्वस्तात काम होऊन जाईल. पाकिस्तानला तीच भाषा समजत असल्याने त्यांना अशा बंडखोर गद्दार जिहादींचा नायनाट आपल्याच भूमीत करावा लागेल. तो करताना सर्वच जिहादी छावण्या उध्वस्त कराव्या लागतील. त्यात किती यश मिळेल माहित नाही. पण निदान तशी पावले तरी उचलावी लागतील. त्यातून पाकिस्तानला ���पल्याच मायभूमीत चक्क यादवी युद्ध करावे लागेल. कारण एका बाजूला असे घातपाती व दुसर्‍या बाजूला त्यांचे धार्मिक समर्थन करणारे मुल्लामौलवी, अशा कैचीत पाकिस्तान सापडलेला आहे. त्याच्यावर लष्करी आक्रमण करण्यापेक्षा भारताने पेशावरसारख्या घटना सातत्याने घडवण्याला सहाय्य दिले तरी पाकिस्तानी सेनेला दाती तृण धरून शरणागत व्हावे लागेल. आपणच उभे केलेले जिहादी गट व त्यांना तयार करणार्‍या छावण्या उध्वस्त करण्याचे काम हाती घ्यावे लागेल. पर्यायाने त्यात मारले जाणारे जिहादी कमी होत जातील आणि नव्या जिहादींचे उत्पादन थांबल्याने पुढल्या काळात शांतता प्रस्थापनेला पाक सरकारच प्रोत्साहन देवू लागेल. कारण होणार्‍या हानीतून नव्याने देश उभारण्याचे संकट त्याच्या पुढे उभे असेल. मनोहर पर्रीकर ‘काट्याने काटा काढण्याची भाषा मध्यंतरी बोलले होते. अलिकडे त्यांनी ‘वेदना जाणवेल’ अशी कारवाई करण्याची भाषा बोलली होती. त्याचा व्यापक अर्थ असे अनेक संदर्भ एकत्र करून शोधणे भाग आहे. पेशावरच्या घटनेला म्हणूनच पठाणकोट विसरून बघता येणार नाही.\n(पूर्वप्रसिद्धी तरूण भारत नागपूर)\nसकारात्मक आणि नकारात्मक असे सार्वजनिक जीवनाचे दोन भाग असतात. राजकारण हा सार्वजनिक जीवनाचाच एक भाग असतो. त्यामुळे आपल्याला काय मिळवायचे आहे व काय साध्य करायचे आहे, त्याचे समिकरण मांडूनच वाटचाल करावी लागत असते. जेव्हा तुम्ही नवखे असता, तेव्हा मित्र वा परिचितांच्या सहकार्याने उभे रहाणे अगत्याचे असते. आपल्याच पायावर उभे राहू असा हट्ट कामाचा नसतो. कारण आपल्या पायावर उभे रहाण्याइतके बळ येण्याआधी उभे रहाणे म्हणजे तरी काय, याच्या अनुभवातून जावे लागते. उभे राहिले मग आपलेच ओझे कितीवेळ आपले पाय पेलू शकतात, त्याचा अंदाज येतो. मग हळुहळू आपल्याच पायावर उभे रहाण्याचा हट्ट वा प्रयास शक्य असतो. अन्यथा असलेले नाजूक पायही जखमी व दुबळे होऊन जाण्याचा धोका असतो. राहुल गांधी यांचा राजकारणात प्रवेश झाल्यावर त्यांना मुळातच पक्षाची उभारणी करण्याचा कुठलाही अनुभव नव्हता. आयती गर्दी समोर येते आणि आपला जयजयकार करते, म्हणजे लोकांना आपण प्रेषित वाटतोय अशा भ्रमात जाण्याचा धोका असतो. २००९ च्या लोकसभेत राहुल त्याच अनुभवातून गेले. तेव्हा नगण्य असलेल्या कॉग्रेसला उत्तरप्रदेश या मोठ्या राज्यात ८० पैकी ��१ जागा मिळाल्या, तर राहुलच्याच लोकप्रियतेचा तो चमत्कार ठरवण्यात आला. आपल्या बळावर २१ जागा कॉग्रेसला मिळाल्या हे सत्य असले, तरी त्याला तात्कालीन राजकीय स्थिती कारणीभूत होती. देशावर राज्य करण्यासाठी बहुमताच्या जवळ जाणारा पक्ष म्हणून मतदाराने कॉग्रेसला झुकते माप दिलेले होते, जसे मागल्या लोकसभेत त्याच राज्यात भाजपाला यश मिळाले. पण त्याच्या आधारावर उत्तरप्रदेशची विधानसभा एकट्याने जिंकण्याच्या गमजा कॉग्रेस वा राहुलने करण्यात कुठलाही दम नव्हता. त्याचा फ़टका तेव्हाच त्यांना बसला होता.\nलोकसभेत ८० पैकी २१ जागा जिंकणार्‍या कॉग्रेसला बहुमतात आणण्यासाठी राहुलनी मग तीन महिने त्या राज्यात मुक्काम ठोकला आणि निकाल लागले, तेव्हा ४०५ पैकी २४ जागा कॉग्रेस मिळवू शकली. कारण राज्यात पक्षाची संघटना शिल्लक उरलेली नाही किंवा त्याच्यापाशी कोण मुख्यमंत्री होईल, अशा चेहराही नव्हता. उलट मायावतींना आव्हान देवू शकणारा पर्याय म्हणून मुलायम सिंग समोर होते आणि मतदाराने त्यांना कौल दिला होता. इतके यश मिळवणारे मुलायम तेव्हा जमिनीवर होते. म्हणूनच त्यांनी कॉग्रेसशी जागावाटपाचा प्रयत्न करून बघितला होता. जो राहुलनी फ़ेटाळून लावला होता. राहुलना स्वबळाची झिंग चढलेली होती. गेल्या लोकसभेत तशीच झिंग मायावती मुलायमना चढलेली होती. पण तोच मतदार त्यांना धडा शिकवून गेला. त्याच्यासमोर मोदी हा पंतप्रधान पदाचा पर्याय होता आणि म्हणूनच ८० पैकी ७१ जागी भाजपाला यश मिळाले. पण इतिहासाची पुनरावृत्ती कशी होते बघा. पाच वर्षापुर्वी जशी नशा राहुलना २२१ जागांची चढलेली होती, तशीच २०१४ सालात ७१ जागा जिंकून देणार्‍या अमित शहांना स्वबळाची झिंग चढली. वर्षभर आधी गुजरातच्या स्थानिक राजकारणात यशस्वी झालेले अमित शहा, राष्ट्रीय राजकारणात येऊन आठ महिने होण्यापुर्वीच देशात आमुलाग्र क्रांतीची भाषा बोलू लागले. आपण उत्तरप्रदेश पादाक्रांत करू शकतो, तर संपुर्ण देशात भाजपाचा ध्वज फ़डकवू शकतो, अशा भ्रमाने शहांना पछाडले. त्यातून मग पंचायत टू पार्लमेन्ट स्वबळावर असले नाटक सुरू झाले. मग जे राहुलचे झाले तेच भाजपा व शहांचे व्हायला पर्यायच नव्हता. जिथे भाजपाचा पाया मजबूत वा निदान प्रबळ होता, तिथे शहानितीला थोडे यश मिळाले. पण त्यातून स्वबळाचा अतिरेक सुरू झाला आणि दिल्लीच्या पाठोपाठ बिहारमध्ये नामुष्की भाजपाच्या पदरी आहे. आता येत्या वर्षभरात अर्धा डझन विधानसभांचे आव्हान शहा कसे पेलणार\nजिथे आपण दुबळे असतो, तिथे शर्थीची लढाई करावी लागते आणि जिथे आपले वर्चस्व आहे, तिथे ते कायम टिकवण्यातही पुरूषार्थ असतो. पश्चिमेकडील राज्यात भाजपा बलवान आहे. तिथे अनेक मित्रांच्या मदतीने भाजपा यशस्वी होऊ शकला आहे. पण दक्षिण व पुर्वेकडील अनेक राज्यात भाजपाला भक्कम पायाही निर्माण करता आलेला नाही. म्हणूनच देशव्यापी प्रमुख पक्ष होण्याचे स्वप्न रंगवताना आपला पाया जिथे नाही, तिथे घट्ट पाय रोवण्याला प्राधान्य असायला हवे. याचा विसर शहा व त्यांच्या सहकार्‍यांना पडला. त्यामुळे लोकसभेच्या यशानंतर अशा दुबळ्या राज्यात नवे मित्र शोधून पक्षाचा पाया घालण्यापेक्षा प्राबल्य असलेल्या राज्यातले मित्र दुखावण्याचा पवित्रा शहांनी घेतला. युत्या आघाड्या मोडून जे काही केले. त्याचा तात्काळ थोडा लाभ मिळाला आणि मोदी लाट ओसरताच दिल्ली व बिहार अशा पाया असलेल्या राज्यातही नामोहरम होण्याइतका फ़टका बसला. पाच वर्षापुर्वी असाच फ़टका बसलेल्या कॉग्रेसला आता अक्कल येते आहे. कारण मित्रांशी जुळते घेऊन वा काही प्रसंगी पडते घेऊन, कॉग्रेस सावरू लागली आहे. बिहारमध्ये लालू-नितीश आघाडीत लहान मित्र म्हणून अवघ्या ४० जागा सोनियांनी निमूट पत्करल्या. पण त्यामुळे विधानसभेतील कॉग्रेसचे बळ ४ वरून २४ पर्यंत उंचावले. उलट दिल्लीत लोकसभेच्या सर्व जागा जिंकलेल्या भाजपाला विधानसभेत ३३ वरून ३ पर्यंत घसरगुंडी झालेली आहे. सोनियांनी बिहारमध्ये पडते घेऊन बळ वाढवले आणि आता बंगालमध्ये त्यांनी डाव्या आघाडीशी जागावाटपाचा पर्याय विचारात घेतला आहे. आसाममध्ये आजही कॉग्रेसचे सरकार आहे आणि त्याच्यापाशी बहुमत आहे. पण असलेले बळ टिकवण्यासाठी कॉग्रेस मित्रपक्ष शोधतो आहे. कारण भाजपाचे लोकसभेतील यश कॉग्रेसला भेडसावते आहे. म्हणूनच राहुलची एकला चालोरेभूमिका वा स्वबळाचा हट्ट सोडण्याचे शहाणपण सोनियांना सुचले आहे.\nएका बाजूला लोकसभेच्या अपयशातून कॉग्रेस काही शिकते आहे, तर दुसरीकडे लोकसभेच्या यशाची भाजपाला चढलेली झिंग अजून उतरलेली दिसत नाही. निदान दिल्ली व बिहारच्या दणक्यानंतर भाजपाला जाग यायला हवी होती. कारण या दोन राज्यानंतर येणार्‍या कुठल्याही विधानसभा निवडणूकीत भाज���ा दुबळ्या स्थितीत आहे. अशा राज्यात लागोपाठचे पराभव पचवावे लागणार असल्याने जिथे प्राबल्य आहे तिथे अपयश परवडणारे नव्हते. दिल्ली व बिहारचे अपयश म्हणूनच गंभीर बाब आहे. तिथेच आपले बळ भाजपाने लक्षणिय रितीने टिकवले असते, तर आसाम, तामिळनाड, केरळ, बंगाल आदी राज्यात किरकोळ यशही भाजपाची चमक वाढवणारे ठरले असते. कारण या राज्यात भाजपाला आजवर आपला भक्कम पाया उभारता आलेला नाही. मोदीलाटेचा लाभ उठवून तिथे हातपाय पसरावेत आणि जिथे आधीपासूनच प्राबल्य आहे, तिथे अस्तित्व टिकवून ठेवणे लाभदायक ठरले असते. राष्ट्रव्यापी सर्वात मोठा पक्ष होण्यासाठी लक्षावधी वा कोट्यवधी सदस्यांच्या पावत्या उपयोगाच्या नसतात. बहुतांश राज्यात पक्षाची संघटना व विधानसभेतील अस्तित्व व्यापक असावे लागते. पश्चिमेकडील राज्यात प्रबळ असलेला भाजपा, पुर्व आणि दक्षिणेकडील राज्यात पुर्णत: दुबळा आहे. याचे भान अमित शहांना राहिले नाही. म्हणूनच दुबळ्या राज्यात पाय रोवण्याचे विसरून त्यांनी पश्चिमेकडील राज्यात अरेरावी केली. आता आसाम जिंकायला हवा आणि पुर्वेकडील राज्यात प्रबळ दिसायला हवे. जे काम अवघड आहे. शिवाय वर्षभरात येणार्‍या उत्तरप्रदेशात लोकसभेतील यशाची पुनरावृत्ती करायला हवी. तसे झाले नाही, तर २०१९ च्या संसदीय निवडणूकांपुर्वीच घसरगुंडी सुरू झाल्याचे मानले जाईल. ज्यामुळे पुढली लोकसभा मोदींसाठी अवघड अशक्य करून ठेवल्याचे श्रेय मात्र शहांच्या खात्यात जमा होईल. ती राहुल गांधींच्या स्वबळाच्या लढाईची पुनरावृत्ती कसेल. अमित शहांच्या फ़ेरनिवडीने तोच धोका भाजपाने पत्करला आहे.\nकालपरवा पाकिस्तानात मोठा घातपाती हल्ला पेशावर येथे झाला, तेव्हा तिथल्या पंतप्रधानांनी कुठल्याही भारतीय राजकारण्याला शोभेल अशा भाषेतली प्रतिक्रिया दिलेली होती. नवाज शरीफ़ तेव्हा मायदेशी नव्हते. तर शिया-सुन्नी संघर्षात तडजोड घडवून आणण्यासाठी सौदी-इराणच्या दौर्‍यावर गेलेले होते. तिथून दावोसला जागतिक व्यासपीठावरून बोलताता शरीफ़ यांनी दहशतवादाला धर्म नसतो, अशी भाषा वापरली. त्याचे कारण स्पष्ट आहे. पाकिस्तानात जिहादने जो उच्छाद सध्या मांडलेला आहे, त्यात मारणारे व मरणारे मुस्लिमच आहेत. म्हणूनच त्याचा धर्माशी संबंध नाही, असे शरीफ़ यांना म्हणायचे आहे. पण भारतात त्या अर्थाने ही भाषा वापरली जात नाह��. भारतात हिंसाचारी हिंदू असला मग दहशतवादाला धर्म असतो आणि त्यात कोणते मुस्लिम नाव आले, मग दहशतवादाला धर्म नसतो, अशी भाषा सुरू होते. बिचारे नवाज शरीफ़ यांची एक अडचण अशी, की त्यांच्या देशात साधे मानवी हक्क मागण्याइतकीही हिंमत मुठभर हिंदूंना नाही. कसेबसे जीव मुठीत धरून तिथले नगण्य हिंदू जगत असतात. मग हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग शरीफ़ यांना कसा वापरता येईल म्हणून त्यांनी मुस्लिमांच्याच जीवावर उठलेल्या मुस्लिमांचा मुद्दा मांडण्यासाठी अशी भाषा वापरलेली आहे. मात्र अशा दहशतवादाला धर्म नसला, तरी धर्माना अनुसरूनच सर्व नावे जिहादी संघटना घेतात. त्याचे काय करायचे म्हणून त्यांनी मुस्लिमांच्याच जीवावर उठलेल्या मुस्लिमांचा मुद्दा मांडण्यासाठी अशी भाषा वापरलेली आहे. मात्र अशा दहशतवादाला धर्म नसला, तरी धर्माना अनुसरूनच सर्व नावे जिहादी संघटना घेतात. त्याचे काय करायचे कारण प्रत्येक जिहादी दहशतवादी संघटनेचे नाव धर्माधिष्ठीत आहे आणि त्यांनी आपल्या दहशतवादासाठी धर्मग्रंथातूनच उतारे व तत्वज्ञान शोधलेले आहे. मग शरीफ़ यांना काय म्हणायचे असेल कारण प्रत्येक जिहादी दहशतवादी संघटनेचे नाव धर्माधिष्ठीत आहे आणि त्यांनी आपल्या दहशतवादासाठी धर्मग्रंथातूनच उतारे व तत्वज्ञान शोधलेले आहे. मग शरीफ़ यांना काय म्हणायचे असेल जेव्हा मुस्लिमच मुस्लिमाच्या जीवावर उठतो, तेव्हा त्यात धर्म नसतो आणि बिगर मुस्लिमाचा बळी घेतला जाणार असेल, तर त्यात धर्म असतो, असे तर शरीफ़ना सुचवायचे नसेल ना\nपाकिस्तानच्याच बाजूला किंवा व्याप्त काश्मिरच्या पलिकडे अफ़गाणिस्तानची चिंचोळी सीमारेषा आलेली आहे. काही किलोमिटर्सच्या ता भूप्रदेशाला ओलांडले, मग आणखी एक मुस्लिम देशाची हद्द सुरू होते. तिथली जवळपास सर्वच लोकसंख्या मुस्लिम आहे. त्याचे नाव ताजिकीस्तान अलिकडेच भारताच्या पंतप्रधानांनी त्याच देशाला भेट दिलेली होती. त्या ताजिकीस्तानातले सत्ताधीश मात्र भारतीय वा पाकिस्तानी जिहादी पुरोगाम्यांशी सहमत होत नाहीत. ताजिकीस्तानचे २२ वर्षे राष्ट्राध्यक्ष असलेले इमामोली यांनी तर दहशतवादापेक्षा धर्माची धास्ती घेतलेली आहे. अर्थात तिथे इस्लाम हाच प्रमुख किंवा एकमेव धर्म आहे. पण त्याच धर्माच्या धास्तीने सरकार कामाला लागले आहे आणि धर्माच्या खाणाखुणा जाहिरपणे दाखवल्या जाऊ नयेत, यासाठी कठोर कारवाई त्या सरकारने सुरू केली आहे. अलिकडेच ताजिकीस्तानतील एकमेव मुस्लिम धर्माचे नाव घेतलेला राजकीय पक्ष कायदा करून, बरखास्त करण्यात आला. सुप्रिम कोर्टानेच त्यावर शिक्कामोर्तब केले. पण तेवढ्यावर इमामोली वा त्यांच्या राजकीय सहकार्‍यांचे समाधान झालेले नाही. गेल्या काही दिवसात त्यांनी रस्त्यावर दिसेल त्या नागरिकाला पकडून त्याची दाढी करून घेण्याची सक्ती केली आहे. पोलिसांनी जोरदार मोहिमा चालवून एका दिवसात दुशानबे या राजधानीच्या शहरातील १३ हजार लोकांची दाढी गुळगुळीत करून टाकली. अनेक कर्तनालयात दिवसाचे अठरा तास काम करून न्हावीही थकलेले आहेत. प्रत्येक कर्तनालयात दाढी काढून टाकण्यासाठी गर्दी लोटलेली आहे. उघडपणे धर्मनिष्ठा किंवा इस्लामनिष्ठा दिसणार नाही, अशी काळजी घेण्याचा दंडक नागरिकांना घालण्यात आलेला आहे. आसपासच्या बहुतेक मुस्लिम देशात इसिस वा जिहादींनी घातलेल्या धुमाकुळाची बाधा आपल्या देशाला होऊ नये, म्हणून या मुस्लिमबहुल देशाने कठोर पावले उचालली आहेत.\nत्या देशात महिलांनी बुरखा किंवा पायघोळ वस्त्रे परिधान करू नयेत, यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न चालू आहेत. तसेच पुरूषांनीही इस्लामचे प्रतिक वाटेल याप्रकारे वेषभूषा करू नये, असे सरकारने सुचवले आहे. त्याच्याही पुढे जाऊन अरबी इस्लामिक वाटतील अशी नावेही मुलांना ठेवू नयेत, असे सरकारचे प्रयत्न आहेत. दहशतवाद हा धर्माशी संबंधित नसेल, तर ताजिकीस्तानच्या सत्ताधीशांचे हे प्रयास कशासाठी चालू आहेत जिथे सध्या जिहादी हिंसाचाराने धार्मिक दहशतवादाचे थैमान घातले आहे, त्याच्या उत्तरेस पुर्वीच्या सोवियत संघराज्यातील पाच इस्लामिक देश मध्य आशिया म्हणून ओळखले जातात. ताजिकीस्तान त्यापैकीच एक असून सोवियत युनियन बरखास्त झाल्यावर स्वतंत्र होण्यासाठी जी लोकशाहीवादी यादवी माजली, त्यात तेव्हाही धार्मिक प्रवृत्तीने पुढाकार घेतला होता. लोकशाहीवाद्यांच्या खांदाला खांदा लावून इस्लामिस्ट लढलेले होते. त्यानंतर आजतागायत तिथे इमामोली हे दिर्घकाळ राष्ट्राध्यक्ष आहेत. एकप्रकारे अधिकारशाही असली, तरी कुठली तक्रार होताना दिसत नाही. अशा मुस्लिमबहुल देशाला इस्लामी दहशतवादाची भिती वाटते, कारण त्यांच्या दक्षिणेला बहुतेक सर्व अरबी मुस्लिम देशात तशाच धार्मि��� दहशतवादाने धुमाकुळ घातला आहे. त्यापासून सुरक्षित रहायचे असेल, तर धर्माचे अवडंबर माजवण्यास आतापासूनच पायबंद घातला पाहिजे, असे त्यामागचे धोरण आहे. ज्याचा अभाव बहुतेक निधर्मी वा सेक्युलर देशात आढळतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात येऊ शकते, की इस्लामी दहशतवाद जी धर्माने उभी केलेली समस्या नसून पुरोगामी लोकांच्या धार्मिक पक्षपाताने त्याला खतपाणी घातलेले आहे. मात्र त्यापासून कटाक्षाने अलिप्त राहिलेल्या देशांना वा मुस्लिम देशांना त्याची बाधा होऊ शकलेली नाही. म्हणूनच दहशतवाद ही धार्मिक समस्या नसून पुरोगामी समस्या आहे.\nभारतात ज्या घटनात्मक प्रतिबंधाला इथले मुस्लिम नेते झुगारतात किंवा पाश्चात्य देशात जिथे धार्मिक चोचले पुरवले जातात, तिथेच जिहादचा प्रादुर्भाव अधिक आहे. तशी कटकट मध्य आशियातील या पाच मुस्लिमबहुल देशात नाही. जर ताजिकीस्तानात बुरख्याला प्रतिबंध घातला जाऊ शकत असेल, तर त्यासाठीच फ़्रान्स वा ब्रिटन अशा देशात बुरख्याचा आग्रह मुस्लिम स्थलांतरीत कशाला धरत असतात जे बिगर मुस्लिम देश आहेत, तिथल्या कायद्यांना झुगारण्याची मानसिकताच त्यातून पुढे येते. अशा मानसिकतेला नाकारण्यापेक्षा त्याला धार्मिक स्वातंत्र्य ठरवण्याचा लाभ, मग जिहादी लोक उठवित असतात. भारतातले महान सेक्युलर मणिशंकर अय्यर पॅरीसच्या स्फ़ोटानंतर काय म्हणाले होते आठवते जे बिगर मुस्लिम देश आहेत, तिथल्या कायद्यांना झुगारण्याची मानसिकताच त्यातून पुढे येते. अशा मानसिकतेला नाकारण्यापेक्षा त्याला धार्मिक स्वातंत्र्य ठरवण्याचा लाभ, मग जिहादी लोक उठवित असतात. भारतातले महान सेक्युलर मणिशंकर अय्यर पॅरीसच्या स्फ़ोटानंतर काय म्हणाले होते आठवते फ़्रान्सने बुरख्यावर बंदी घातली त्याचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील. हे पुरोगामीत्व आहे. ज्यातून धार्मिक अतिरेक व जहालवादाचे पोषण होते आणि त्यातूनच जिहादचा हिंसाचारी भस्मासूर उदयास येत असतो. तशी शक्यताच आपल्या देशात असू नये, याची काळजी आता ताजिकीस्तान सारखे देश घेत आहेत. मुस्लिम देश व बहुसंख्य मुस्लिम असूनही त्यांना धर्माच्या प्रभाव आपल्या समाजावर नको आहे कारण तिथूनच दहशतवादाचे पोषण सुरू होते, हा गेल्या दोनतीन दशकातला अनुभव आहे. त्यापासून मुस्लिम देश धडा शिकू लागले आहेत. पण पुरोगामीत्वात आकंठ बुडालेल्या देशांना त्यापासून काही शिकायची इच्छा नाही. मग फ़्रान्स वा ब्रिटन जर्मनीचा सिरीया-इराक झाल्यास नवल ते काय फ़्रान्सने बुरख्यावर बंदी घातली त्याचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील. हे पुरोगामीत्व आहे. ज्यातून धार्मिक अतिरेक व जहालवादाचे पोषण होते आणि त्यातूनच जिहादचा हिंसाचारी भस्मासूर उदयास येत असतो. तशी शक्यताच आपल्या देशात असू नये, याची काळजी आता ताजिकीस्तान सारखे देश घेत आहेत. मुस्लिम देश व बहुसंख्य मुस्लिम असूनही त्यांना धर्माच्या प्रभाव आपल्या समाजावर नको आहे कारण तिथूनच दहशतवादाचे पोषण सुरू होते, हा गेल्या दोनतीन दशकातला अनुभव आहे. त्यापासून मुस्लिम देश धडा शिकू लागले आहेत. पण पुरोगामीत्वात आकंठ बुडालेल्या देशांना त्यापासून काही शिकायची इच्छा नाही. मग फ़्रान्स वा ब्रिटन जर्मनीचा सिरीया-इराक झाल्यास नवल ते काय भारत त्यापेक्षा किंचितही वेगळा नाही. म्हणूनच इथे दहशतवादाला धर्म नसतो, असली बाष्कळ बडबड चालते. त्याच्या परिणामी नित्यनेमाने घातपात सुरू असतात आणि हकनाक निरपराधांचा बळी जात असतो. तो बळी घेणारे जिहादी असतात. पण त्या मारेकर्‍यांचा खरा पोशिंदा पुरोगामीच असल्याचे दिसू शकते.\nपुरोगामी बाजारातील सेल्फ़ीचे दुकान\nतुला अनावृत्तपत्र लिहायचे कारण तुलाही पक्के ठाऊक असेलच. ज्याला उद्देशून असे पत्र लिहीले जाते त्याने ते वाचू नये, पण इतरांनी अगत्याने वाचावे, म्हणून लिहीतात, त्यालाच अनावृत्तपत्र म्हणतात ना तुझे आत्महत्येपुर्वीचे पत्रही असेच होते. ते कोणी कोणी वाचले हे बघायला तू हयात कुठे होतास तुझे आत्महत्येपुर्वीचे पत्रही असेच होते. ते कोणी कोणी वाचले हे बघायला तू हयात कुठे होतास पण कित्येक लोकांनी ते वाचले आणि ज्यांना ते जमणार नव्हते, त्यांना माध्यमातील नामवंतांनी वाचून दाखवले. अर्थात अशा पत्रातले काय आपल्या सोयीचे असेल, तितकेच वाचले वा वाचून दाखवले जात असते. तुझे पत्रही त्याला अपवाद नव्हते. सहाजिकच त्यातले शब्द वाक्ये वा उतारे प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार वाचले वा इतरांना वाचून ऐकवले. कारण तू आत्महत्या केली होतीस आणि तुला काय म्हणायचे होते वा नव्हते, त्याबद्दल आक्षेप घेण्यासाठी तू हयातच कुठे होतास पण कित्येक लोकांनी ते वाचले आणि ज्यांना ते जमणार नव्हते, त्यांना माध्यमातील नामवंतांनी वाचून दाखवले. अर्थात अशा पत्रातले काय आपल्या सोयीचे असेल, तितकेच वाचले वा वाचून दाखवले जात असते. तुझे पत्रही त्याला अपवाद नव्हते. सहाजिकच त्यातले शब्द वाक्ये वा उतारे प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार वाचले वा इतरांना वाचून ऐकवले. कारण तू आत्महत्या केली होतीस आणि तुला काय म्हणायचे होते वा नव्हते, त्याबद्दल आक्षेप घेण्यासाठी तू हयातच कुठे होतास म्हणून तर तुझ्या त्या पत्राला बाजारात प्रचंड किंमत आली. अन्यथा मुठभर लोकांनीही त्याकडे ढुंकून बघितले नसते. तू हयात असताना काय आणि किती लिहीत बोलत होतास. पण त्यातल्या कुठल्या शब्दांची कोणी दखल घेतली का म्हणून तर तुझ्या त्या पत्राला बाजारात प्रचंड किंमत आली. अन्यथा मुठभर लोकांनीही त्याकडे ढुंकून बघितले नसते. तू हयात असताना काय आणि किती लिहीत बोलत होतास. पण त्यातल्या कुठल्या शब्दांची कोणी दखल घेतली का इतरांना वाचून दाखवणे दूर, आज उर बडवणार्‍या कोणीही तेव्हा तुझ्या शब्दांकडे वळून बघण्याचेही कष्ट घेतले नव्हते. पण आज तुझ्या शब्दांना राजकीय प्रसिद्धीच्या बाजारात तेजी आली आहे, म्हटल्यावर तुकडे पाडून वा वाटे घालून त्या पत्राचा व्यापार जोरात चालला आहे. ज्यांच्या सोयीने शब्द त्यात नाहीत, त्यांनी तुझ्याच जुन्यापान्या शब्द वा लेखनाचे उत्खनन चालविले आहे. यातल्या कोणालाही त्या शब्द वा त्याच्या मतितार्थाशी काडीमात्र कर्तव्य नाही. प्रत्येकाला आपापला उल्लू सीधा करण्यासाठी त्यातला वाटा हिस्सा हवा आहे. मृतदेहाभोवती घिरट्या घालणारी, गर्दी करणारी गिधाडे असावित, तशी तुझ्या आत्महत्येभोवती कशी झुंबड उडाली आहे बघ. तुझ्या बलिदानाला केविलवाणे करून टाकले या लोकांनी\nज्यांना आपला युक्तीवाद किंवा इझम पुढे न्यायचा असतो, त्यांच्या बाजारात यापेक्षा काहीच वेगळे होत नसते रोहित म्हणूनच त्यांना हुतात्मे शहीद हवे असतात. मग दाभोळकर, कलबुर्गी सापडला तर ते आनंदित होतात. त्याच्या वेदना यातनांकडे ढुंकूनही न बघता असे बाजारू ‘सेल्फ़ी’ घेण्यासाठी त्याच्या भोवती झुंबड करतात. आताही हैद्राबादच्या त्या विद्यापिठात किती वर्दळ सुरू झाली आहे बघतो आहेस ना म्हणूनच त्यांना हुतात्मे शहीद हवे असतात. मग दाभोळकर, कलबुर्गी सापडला तर ते आनंदित होतात. त्याच्या वेदना यातनांकडे ढुंकूनही न बघता असे बाजारू ‘सेल्फ़ी’ घेण्यासाठी त्याच्या भोवती ��ुंबड करतात. आताही हैद्राबादच्या त्या विद्यापिठात किती वर्दळ सुरू झाली आहे बघतो आहेस ना दूर दिल्ली वा कोलकात्यातून येणारे डावे, पुरोगामी सोड, त्याच तुझ्या विद्यापिठातले विविध प्राध्यापक अधिकारीही कसे सरसावून पुढे आलेत बघ. यांना तर रोहित वा त्याच्या संवेदना कित्येक महिने वर्षापुर्वी दिसू शकत होत्या ना दूर दिल्ली वा कोलकात्यातून येणारे डावे, पुरोगामी सोड, त्याच तुझ्या विद्यापिठातले विविध प्राध्यापक अधिकारीही कसे सरसावून पुढे आलेत बघ. यांना तर रोहित वा त्याच्या संवेदना कित्येक महिने वर्षापुर्वी दिसू शकत होत्या ना मग तू निराश हताश होऊन घुसमटत होतास, तेव्हा यातला कोणी खांद्याला खांदा लावून कधीच कसा उभा राहिला नाही रे मग तू निराश हताश होऊन घुसमटत होतास, तेव्हा यातला कोणी खांद्याला खांदा लावून कधीच कसा उभा राहिला नाही रे आता म्हणे त्यातल्या अनेकांनी आपापल्या अधिकारपदाचे राजिनामे दिलेत. नित्यनेमाने आवारात धरणी चालू आहेत. भाषणे व घोषणा चालू आहेत. दुसरीकडे ज्यांना तुझ्या आत्महत्येचे गुन्हेगार ठरवले जाते आहे, त्यांनीही यापुर्वी रोहितने काय लिहीले, ते शोधून संशोधन करून जगापुढे आणत आहेत. कोणी तुझ्या जन्मजातीचा शोध घेतला आहे, तर कोणी तुझ्या वंशावळीचा शोध घेऊन नवनवे सिद्धांत मांडत आहेत. त्यात मग मार्क्सवादी वा पुरोगाम्यांसह चळवळीच्या बाबतीत तूझा कसा भ्रमनिरास झालेला होता, त्याचे दाखले दिले जात आहेत. पण तिकडेही बघायला कुणा पुरोगाम्याला वेळ नाही. सहाजिकच आहे. ज्यांना बळी वा शहीद हवा आतो, त्यांना त्याच्या शब्द भावनांशी काय कर्तव्य असणार आता म्हणे त्यातल्या अनेकांनी आपापल्या अधिकारपदाचे राजिनामे दिलेत. नित्यनेमाने आवारात धरणी चालू आहेत. भाषणे व घोषणा चालू आहेत. दुसरीकडे ज्यांना तुझ्या आत्महत्येचे गुन्हेगार ठरवले जाते आहे, त्यांनीही यापुर्वी रोहितने काय लिहीले, ते शोधून संशोधन करून जगापुढे आणत आहेत. कोणी तुझ्या जन्मजातीचा शोध घेतला आहे, तर कोणी तुझ्या वंशावळीचा शोध घेऊन नवनवे सिद्धांत मांडत आहेत. त्यात मग मार्क्सवादी वा पुरोगाम्यांसह चळवळीच्या बाबतीत तूझा कसा भ्रमनिरास झालेला होता, त्याचे दाखले दिले जात आहेत. पण तिकडेही बघायला कुणा पुरोगाम्याला वेळ नाही. सहाजिकच आहे. ज्यांना बळी वा शहीद हवा आतो, त्यांना त्याच्या शब��द भावनांशी काय कर्तव्य असणार पण त्यांच्या अशा मतलबाला शह देण्यासाठी दुसर्‍या बाजूला आपला बचाव मांडताना तुझ्या जुन्या शब्दांचे शोध घ्यावे लागत आहेत. मात्र शब्दात आशय कोणता आहे किंवा त्यातून रोहितची मनोव्यथा काय आहे, याविषयी संपुर्ण अलिप्तता आहे.\nहेच होत आले आजवर रोहित कुठल्याही विचारसरणी वा तत्वज्ञानाने मानवी कल्याणाचा व उत्थानाचा गजर खुप केला, पण त्यातली माणुसकी कुठल्याच तात्वज्ञानाला कधी उमजली नाही. आजही बघतोस ना कुठल्याही विचारसरणी वा तत्वज्ञानाने मानवी कल्याणाचा व उत्थानाचा गजर खुप केला, पण त्यातली माणुसकी कुठल्याच तात्वज्ञानाला कधी उमजली नाही. आजही बघतोस ना फ़ुले, शाहू आंबेडकरांच्या नावाचा सगळीकडे किती उदघोष चालू असतो. पण त्यांनी सांगितलेल्या लिहीलेल्या शब्दांचा आशय कोणी थोडातरी समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे काय फ़ुले, शाहू आंबेडकरांच्या नावाचा सगळीकडे किती उदघोष चालू असतो. पण त्यांनी सांगितलेल्या लिहीलेल्या शब्दांचा आशय कोणी थोडातरी समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे काय अशा महात्म्यांच्या नावाचा नामजप अखंड करणार्‍यांना त्यातल्या आशयाची काडीमात्र किंमत नसते. कारण त्या आशयाला, भूमिकेला वा मतितार्थाला बाजारात मूल्य मिळत नाही. बाजाराचे एक सुत्र असते. आपला माल विकण्यासाठी व त्याकडे ग्राहकाला ओढून घेण्यासाठी उत्तम जाहिरात आणि झकास पॅकिंग आवश्यक असते. त्यासह नजरेत भरणारे एक मॉडेल शोधावे मिळवावे लागते. वर्षानुवर्षे उलटून जातात, पिढ्यानुपिढ्या तोच माल विकला खपवला जात असतो. बदलत असतात, ती मॉडेल्स, जाहिराती किंवा पॅकिंग अशा महात्म्यांच्या नावाचा नामजप अखंड करणार्‍यांना त्यातल्या आशयाची काडीमात्र किंमत नसते. कारण त्या आशयाला, भूमिकेला वा मतितार्थाला बाजारात मूल्य मिळत नाही. बाजाराचे एक सुत्र असते. आपला माल विकण्यासाठी व त्याकडे ग्राहकाला ओढून घेण्यासाठी उत्तम जाहिरात आणि झकास पॅकिंग आवश्यक असते. त्यासह नजरेत भरणारे एक मॉडेल शोधावे मिळवावे लागते. वर्षानुवर्षे उलटून जातात, पिढ्यानुपिढ्या तोच माल विकला खपवला जात असतो. बदलत असतात, ती मॉडेल्स, जाहिराती किंवा पॅकिंग पन्नास वर्षापुर्वी कोकाकोला किंवा कुठला सौंदर्य साबण तेव्हाच्या नट्या विकत असायच्या. आज कोणी मधूबालाकडून साबणाची करून घेत नाही, की पेप्सी विकायला आता कुणी अझरुद्दीनला झळकवत नाही. सचिनही मागे पडलाय. आता तोच लक्स साबण दिपीका पदुकोणच्या सौंदर्याचे रहस्य असतो. ग्राह्काला त्यातच मधूबालाच्या सौंदर्याचे रहस्य असल्याचा थांगपत्ता नसतो. तसा तू मॉडेल झालास रे रोहित पन्नास वर्षापुर्वी कोकाकोला किंवा कुठला सौंदर्य साबण तेव्हाच्या नट्या विकत असायच्या. आज कोणी मधूबालाकडून साबणाची करून घेत नाही, की पेप्सी विकायला आता कुणी अझरुद्दीनला झळकवत नाही. सचिनही मागे पडलाय. आता तोच लक्स साबण दिपीका पदुकोणच्या सौंदर्याचे रहस्य असतो. ग्राह्काला त्यातच मधूबालाच्या सौंदर्याचे रहस्य असल्याचा थांगपत्ता नसतो. तसा तू मॉडेल झालास रे रोहित कालपर्यंत दाभोळकर, कलबुगी, पानसरे यांचा वापर झाला आणि आता रोहित हाती लागलाय. कोण कशाला संधी सोडणार ना कालपर्यंत दाभोळकर, कलबुगी, पानसरे यांचा वापर झाला आणि आता रोहित हाती लागलाय. कोण कशाला संधी सोडणार ना अरे तुझ्या जन्मदात्या मातापित्यांनाही आपले अश्रू खोटे वाटतील, इतका टाहो फ़ोडला जातोय. बाजार गरम आहे रोहित अरे तुझ्या जन्मदात्या मातापित्यांनाही आपले अश्रू खोटे वाटतील, इतका टाहो फ़ोडला जातोय. बाजार गरम आहे रोहित दादरीच्या अखलाख महंमदचाही जमाना होता सहा महिन्यापुर्वी दादरीच्या अखलाख महंमदचाही जमाना होता सहा महिन्यापुर्वी आज त्याची आठव्ण कोणा रडवेल्या व्यापार्‍याला राहिली आहे काय आज त्याची आठव्ण कोणा रडवेल्या व्यापार्‍याला राहिली आहे काय सहा महिन्यांनी रोहितही कुणाच्या स्मरणात नसेल.\nहा पुरोगामी बाजार आहे रोहित इथे बाजारातील तेजीमंदीविषयी संवेदनशीलता महत्वाची असते. दाभोळकर कलबुर्गी वा अखलाख दुय्यम असतात. कालपरत्वे त्यांची महत्ता संपुष्टात येते. विकायचा माल महत्वाचा असतो. त्यासाठी मॉडेलसारखे शहीद वा बळी हवे असतात. कधी पुण्यातला सॉफ़्टवेअर इंजिनीयर मोहसिन तेजीत येतो आणि मग विस्मृतीत गायब होतो. तर कधी अखलाख तेजीत येतो. आज तुझ्या आत्महत्येला बाजारात तेजी आहे. माझे शब्द तुला क्रुर वाटतील रोहित इथे बाजारातील तेजीमंदीविषयी संवेदनशीलता महत्वाची असते. दाभोळकर कलबुर्गी वा अखलाख दुय्यम असतात. कालपरत्वे त्यांची महत्ता संपुष्टात येते. विकायचा माल महत्वाचा असतो. त्यासाठी मॉडेलसारखे शहीद वा बळी हवे असतात. कधी पुण्यातला स��फ़्टवेअर इंजिनीयर मोहसिन तेजीत येतो आणि मग विस्मृतीत गायब होतो. तर कधी अखलाख तेजीत येतो. आज तुझ्या आत्महत्येला बाजारात तेजी आहे. माझे शब्द तुला क्रुर वाटतील रोहित पण समोर बघ, सहा महिन्यापुर्वी दाभोळकर, कलबुर्गी, अखलाखच्या नावावर आपापले पुरस्कार माघारी देण्याचे ‘बलिदान’ करणारे महात्मे आता तुझ्या आत्महत्येच्या मुहूर्तावर तेच पुरस्कार परत घ्यायला सज्ज झाल्याची बातमी आहे. त्याचा अर्थ इतकाच, की तेव्हाच्या त्या बळींचा शेअर उतरला आहे. बाजार भयंकर क्रुर असतो रोहित पण समोर बघ, सहा महिन्यापुर्वी दाभोळकर, कलबुर्गी, अखलाखच्या नावावर आपापले पुरस्कार माघारी देण्याचे ‘बलिदान’ करणारे महात्मे आता तुझ्या आत्महत्येच्या मुहूर्तावर तेच पुरस्कार परत घ्यायला सज्ज झाल्याची बातमी आहे. त्याचा अर्थ इतकाच, की तेव्हाच्या त्या बळींचा शेअर उतरला आहे. बाजार भयंकर क्रुर असतो रोहित भावनेला वा संवेदनेला तिथे किंमत नसते. संवेदनाशील शब्द ही जाहिरात असते आणि शहीद गेलेला बळी हे मॉडेल असते. पुरोगामीत्व ही आजकाल राजकीय सामाजिक बाजारात मॅगीसारखी उपभोग्य वस्तू झाली आहे. मॅगीसारखे फ़ास्टफ़ुड भावनेला वा संवेदनेला तिथे किंमत नसते. संवेदनाशील शब्द ही जाहिरात असते आणि शहीद गेलेला बळी हे मॉडेल असते. पुरोगामीत्व ही आजकाल राजकीय सामाजिक बाजारात मॅगीसारखी उपभोग्य वस्तू झाली आहे. मॅगीसारखे फ़ास्टफ़ुड फ़ेअर एन्ड लव्हलीसारखे चार दिवसात गोरेपण बहाल करणारे रसायन म्हणजे पुरोगामीत्व आहे रोहित फ़ेअर एन्ड लव्हलीसारखे चार दिवसात गोरेपण बहाल करणारे रसायन म्हणजे पुरोगामीत्व आहे रोहित त्यातून खरेच समाजातला अन्याय नष्ट होईल वा सामाजिक समता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा कशी बाळगता येईल त्यातून खरेच समाजातला अन्याय नष्ट होईल वा सामाजिक समता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा कशी बाळगता येईल तात्पुरते समाधान मिळण्यावर ग्राहकाने खुश व समाधानी व्हायचे असते. तोच कुठल्याही बाजाराचा नियम असतो. अरे समता खरेच प्रस्थापित झाली, तर पुरोगामीत्वाचा बाजार गुंडाळून बंद करावा लागेल ना तात्पुरते समाधान मिळण्यावर ग्राहकाने खुश व समाधानी व्हायचे असते. तोच कुठल्याही बाजाराचा नियम असतो. अरे समता खरेच प्रस्थापित झाली, तर पुरोगामीत्वाचा बाजार गुंडाळून बंद करावा लागेल ना मग झेंडे कुठले मिरवायचे मग झेंडे कुठले मिरवायचे तुझ्या आत्महत्येचे दु:ख तेवढ्यासाठी आहे. आपण कशासाठी आहुती देतोय आणि कोण त्याचा फ़ुकटात मॉडेल म्हणून वापर करून आपले धंदे तेजीत घेऊन जातील, याची सुतराम कल्पना तुला नव्हती, याचे दु:ख होते. पण आता काय उपयोग तुझ्या आत्महत्येचे दु:ख तेवढ्यासाठी आहे. आपण कशासाठी आहुती देतोय आणि कोण त्याचा फ़ुकटात मॉडेल म्हणून वापर करून आपले धंदे तेजीत घेऊन जातील, याची सुतराम कल्पना तुला नव्हती, याचे दु:ख होते. पण आता काय उपयोग व्हायचे ते होऊन गेले ना व्हायचे ते होऊन गेले ना व्यापारी लौकरच पुढल्या अखलाख, रोहित वा कलबुर्गीच्या प्रतिक्षेत दिसतील. व्याकुळलेले तुझे मुठभर आप्तस्वकीय सोडून अन्य कुणाला तुझे शब्द तेव्हा आठवणारही नाहीत.\nआधुनिक पुराणातले मायावी राक्षस\nनागपूर जबलपूर हा भारतातला एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या हाती घेण्यात आलेले आहे. तो रस्ता घनदाट जंगलातून जातो. सहाजिकच त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने जंगल पसरलेले आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आता जंगल म्हटले की त्याचे विशेषाधिकार वनखात्याकदे जातात आणि तिथे काहीही करायचे असले, मग डझनावारी कायद्यांच्या जंगलात शिरावे लागते. त्यातून रस्त्यालाच वाट शोधावी लागणार असेल, तर सामान्य वाटसरू किंवा वाहनाने वाट कुठून काढावी उपरोक्त राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ च्या रुंदीकरणाचे गाडे तिथेच फ़सलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला दुपदरी मार्गाचे चौपदरी रुंदीकरण करण्यासाठी वनखात्याची मनधरणी करावी लागली. ते मार्गी लागल्यावर तिथे वाघांसाठी अभयारण्य राखीव असल्याने अशा रुंदीकरणाला वन्यजीव संरक्षणाचे काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थेने आक्षेप घेतला. सहाजिकच रस्ता तिथेच अडकून पडला आणि प्रकरण हायकोर्टात गेले. कोर्टानेही त्यावर मार्ग काढून दिला व विविध अटी लादून रुंदीकरणाला मान्यता दिली. तेव्हा त्यात आडवे आले राष्ट्रीय हरीत प्राधिकरण उपरोक्त राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ च्या रुंदीकरणाचे गाडे तिथेच फ़सलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला दुपदरी मार्गाचे चौपदरी रुंदीकरण करण्यासाठी वनखात्याची मनधरणी करावी लागली. ते मार्गी लागल्यावर तिथे वाघांसाठी अभयारण्य राखीव असल्याने अशा रुंदीकरणाला वन्यजीव संरक्षणाचे काम करणार्‍���ा स्वयंसेवी संस्थेने आक्षेप घेतला. सहाजिकच रस्ता तिथेच अडकून पडला आणि प्रकरण हायकोर्टात गेले. कोर्टानेही त्यावर मार्ग काढून दिला व विविध अटी लादून रुंदीकरणाला मान्यता दिली. तेव्हा त्यात आडवे आले राष्ट्रीय हरीत प्राधिकरण कोर्ट वा अन्य कोणालाही आमच्या अधिकारात हस्तक्षेप करता येत नसल्याचा दावा करून हे प्राधिकरण त्यात आडवे आले. कारण कॉन्झर्वेशन एक्शन फ़ोरम नामे स्वयंसेवी संघटनेने तिथे दाद मागितली. मग परवानगी देण्याचा खरा अधिकार कोणाला, याचे उत्तर शोधण्यासाठी दुसर्‍या (राष्ट्रीय महामार्ग) प्राधिकरणाला सुप्रिम कोर्टात धाव घ्यावी लागली. तिथे फ़ोरमवाले हजर होतेच. देशातील वाघांची संख्या कमालीची घटली असल्याचा युक्तीवाद करीत या संस्थेने चौपदरीकरणाला रोखण्याचा आपला दावा सुप्रिम कोर्टात मांडला. त्यावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने जे मत व्यक्त केले, ते सर्वांसाठी व सर्वच बाबतीत मार्गदर्शक ठरावे.\nवाघांची संख्या घटते आहे ही चिंतेची बाब आहे़च. पण या देशात फ़क्त वाघ रहात नाहीत, त्यांच्या अनेकपटीने माणसे वास्तव्य करतात, ज्यांना देशाचे नागरीक म्हटले जाते. त्याच माणसांमुळे वाघांची चिंता व्यक्त केली जाते. म्हणूनच वाघांइतकेच मानवी जीवन अगत्याचे आहे. वाघांना जगवण्यासाठी माणसाचे जीवन असह्य करायचे काय रस्त्याच्या रुंदीमुळे जंगलाची जमीन नगण्य प्रमाणात काढून घेतली जाते आणि म्हणून जंगल कमी होत नाही. तरी वाहतुक वाढल्याने वाघांच्या जीवनशैलीत व्यत्यय येऊ शकतो, हे कोणी नाकारणार नाही. पण जंगल कमी झाल्याने वाघांची संख्या घटली, त्यापेक्षा अधिक संख्या वाघाच्या शिकारीमुळे घटते आहे. त्या बाबतीत तथाकथित वन्यजीवप्रेमी व त्यांच्या संस्थांनी आजवर काय केले आहे रस्त्याच्या रुंदीमुळे जंगलाची जमीन नगण्य प्रमाणात काढून घेतली जाते आणि म्हणून जंगल कमी होत नाही. तरी वाहतुक वाढल्याने वाघांच्या जीवनशैलीत व्यत्यय येऊ शकतो, हे कोणी नाकारणार नाही. पण जंगल कमी झाल्याने वाघांची संख्या घटली, त्यापेक्षा अधिक संख्या वाघाच्या शिकारीमुळे घटते आहे. त्या बाबतीत तथाकथित वन्यजीवप्रेमी व त्यांच्या संस्थांनी आजवर काय केले आहे वाघाच्या शिकारीला कायद्याने बंदी आहे. पण सातत्याने घटणारी संख्या शिकारीमुळेच घटते आहे. त्यासाठी व्याध्रप्रेमींनी काय केले, असा प्रश्न कोर्टाने विचारल्यावर या प्रेमीसंस्थेची बोलती बंद झाली. त्यातून अशा संस्थाची कार्यशैली लक्षात येऊ शकते. स्वयंसेवी संस्थांचे जे अफ़ाट पीक मागल्या दोन दशकात आलेले आहे, त्यात प्रामुख्याने सुखवस्तू वा गुलहौशी लोकांचा भरणा आहे. कायद्याच्या कुठल्या तरी तरतुदींचा फ़ायदा उठवून विविध विकास प्रकल्प किंवा योजनांना अपशकून करण्यात त्यांचा प्रामुख्याने पुढाकार दिसतो. त्यात जनहिताचा दावा केलेला असला तरी प्रत्यक्षात कुठल्यातरी बाजूने असे अपशकून केले जात असतात. म्हणजेच समस्येवरचा उपाय म्हणून पुढे येणार्‍यांनी अधिक समस्या उभ्या केलेल्या दिसतील. वाघांचा मुद्दा जसा आहे, तसा मानवाधिकाराचा विषयही आहे. मानवाधिकाराचे असेच थोतांड माजवून गुन्हेगारीला आश्रय देण्याचे प्रकार राजरोस चाललेले आहेत. ज्यायोगे जनहिताच्या नावाखाली जनतेच्या समस्या मात्र वाढवल्या जात असतात.\nयाकुब मेमन या शेकडो लोकांचे बळी घेणार्‍या क्रुरकर्म्याला फ़ाशी देण्याच्या विरोधात आवाज उठवून न्यायालयाचे कित्येक तास खर्ची घालणार्‍यांनी मानवतेचा बुरखा पांघरला होता. एका गुन्हेगाराला फ़ाशी देण्यातली अमानुषता बघणार्‍या व त्यासाठी आवाज उठवणार्‍यांना, घातपातात बळी पडलेल्यांचा टाहो कधीच ऐकू आलेला नाही. घातपात्यांच्या हिंसेचे बळी होणारी माणसेच असतात आणि निरपराध असतात. त्यांना जगण्याचा साधा मानवी अधिकार नसतो काय त्यांना असतील तसे जगण्याचा अधिकार मिळावा आणि त्यासाठी सरकारने कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, म्हणून यापैकी कोणी कधी कोर्टाचे दार ठोठावत नाही. पण अफ़जल गुरू किंवा याकुब मेमन यांच्यासारख्या हैवानांना मानवाधिकार म्हणुन जीवदान देणारे आजकाल मानवाधिकाराचे समर्थक असतात. यातच लक्षात येते, की त्यांना माणसाचे जीवन वा जगण्याचा अधिकार दुय्यम वाटतो आणि माणसाचा अकारण जीव घेणार्‍याच्या जगण्याचा अधिकार मोलाचा वाटतो. अशा लोकांचे कान टोचून त्यांना माणसालाही काही अधिकार आहेत आणि त्यासाठी मानवी जीवनात काही किमान सुविधांची गरज प्राधान्याची आहे, असे ठणकावून सांगणे अगत्याचे होते. ताज्या सुनावणीत सुप्रिम कोर्टाच्या खंडपीठाने तेच काम पार पाडले आहे. स्वयंसेवी संस्था म्हणून सामान्य नागरी जीवनातील सुविधांच्या झारीतले शुक्राचार्य बनलेल्यांना कोणीतरी चपराक मारायला हवी होती. सुप्रिम कोर्टानेच ती जबाबदारी पार पाडली यासारखी आनंदाची गोष्ट नाही. कारण मानवी नागरी जीवन सुसह्य व्हावे, म्हणून जे नियम कायदे व व्यवस्था उभ्या केल्या आहेत, त्यांचाच आधार घेऊन माणसाचे जीवन असह्य करण्याचे उद्योग जनहिताच्या नावाने बोकाळले आहेत. आणि हे सर्व स्वयंसेवी संस्था नावाचा मुखवटा पांघरून चालू असते. उपायालाच समस्या बनवण्याचा हा घातक उद्योग कमालीचा बोकाळला आहे.\nसर्वच स्वयंसेवी संस्था तशा विघातक नाहीत. पण बहुतांशी अशा संस्थांचे आलेले पीक त्यासाठीच काम करताना दिसते. कुठल्याही प्रकल्प, विकास योजनात अडथळे निर्माण करणे व त्यासाठी स्थानिक लोकांना चिथावण्या देणे, हा एक मोठ्या उलाढालीचा उद्योग होऊन बसला आहे. पौराणिक काळात मायावी राक्षस नावाची संकल्पना होती. सीतेला पर्णकुटीतून बाहेर आणण्यासाठी मारीच नावाचा राक्षस मृगाचे रूप धारण करतो, तर रावण एका गोवाव्याचे रुप धारण करतो. सीता त्यांच्या रुपाला भुलून संकट ओढवून घेते. ह्या शहाण्यांना पुराणकथा वाटतात. पण घातपात्यांना कायद्याचे संरक्षण देण्यापासून विकासाच्य योजनांमध्ये अडथळे उभे करणार्‍या आजकालच्या विघातक स्वयंसेवी संस्थांकडे बघितले, तर पुराणकथांतील मायावी राक्षस कसे असतील, त्याची थोडीफ़ार कल्पना येऊ शकते. वाघांसाठी रस्त्याला विरोध करायचा. पण वाघांच्या शिकारीबद्दल अवाक्षर बोलायचे नाही. किडामुंगीसारखी माणसे मारली जातात, तेव्हा गप्प बसायचे आणि हत्याकांड करणार्‍याच्या मानवाधिकारासाठी लढायला पुढे यायचे. किती विरोधाभास आहे ना भांडवलदार उद्योगपती व कंपन्यांकडून लाखो रुपयांच्या निधीवर मौज करायची आणि त्यांच्या स्पर्धकाच्या विरोधात आंदोलने उभी करायची. हा एक तेजीतला उद्योग झाला असून, त्यात गुंतलेल्यांकडे बारकाईने बघितले तर पुराणातले मायावी राक्षसांचे चेहरे दिसू शकतील. आपण लोकहिताचे विषय घेतो आणि त्याला वाचा फ़ोडतो, म्हणून मिरवणारे हे लोक व्यवहारात मानवी नागरी जीवनातील मोठी समस्या होऊन बसले आहेत. त्यांनी समाजसेवा हाच एक कमाईचा उद्योग केला असून, त्यामुळे समाजजीवन दिवसेदिवस बिकट होत चालले आहे. सुप्रिम कोर्टाने त्यांचे कान टोचलेच. पण त्याचा आधार घेऊन खरे जनहित साधू बघणार्‍यांनी अशा मायावी संस्थांचे मुखवटे फ़ाडण्याचे काम मोठ्या प्रमाणा��र हाती घेणे आवश्यक आहे.\nदोनदा आडवा आलेला सभ्यपणा-सुसंस्कृतपणा\nनुकत्याच संपलेल्या पिंपरी चिंचवड येथील मराठी साहित्य संमेलनात गाजलेला साहित्यिक विषय, म्हणजे ‘जाणता राजा’ शरद पवार यांची मुलाखत त्यात मुलाखतकारांनीच अधिक बोलून पवारांना बोलायला़च वेळच दिला नाही, असे बहुतेक माध्यमांनी स्पष्ट केले आहे. पण तीच तर आजकालची पद्धत आहे ना त्यात मुलाखतकारांनीच अधिक बोलून पवारांना बोलायला़च वेळच दिला नाही, असे बहुतेक माध्यमांनी स्पष्ट केले आहे. पण तीच तर आजकालची पद्धत आहे ना प्रत्येकजण अर्णब गोस्वामी व्हायला धडपडत असतो आणि अर्णब व्हायचे तर ज्याची मुलाखत आहे, त्याला शब्दही बोलू द्यायचा नसतो ना प्रत्येकजण अर्णब गोस्वामी व्हायला धडपडत असतो आणि अर्णब व्हायचे तर ज्याची मुलाखत आहे, त्याला शब्दही बोलू द्यायचा नसतो ना मग त्याच वास्तवाचा प्रभाव साहित्य संमेलनावर पडल्यास गैर ते काय मग त्याच वास्तवाचा प्रभाव साहित्य संमेलनावर पडल्यास गैर ते काय या मुलाखतीत पवारांना खुप कमी बोलण्याची संधी मिळाली, तरी त्यांनी काही महत्वाचे राजकीय व ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट केले. त्यापैकी एक म्हणजे मराठी माणसाला हुकलेले देशाचे पंतप्रधानपद या मुलाखतीत पवारांना खुप कमी बोलण्याची संधी मिळाली, तरी त्यांनी काही महत्वाचे राजकीय व ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट केले. त्यापैकी एक म्हणजे मराठी माणसाला हुकलेले देशाचे पंतप्रधानपद खुद्द पवार साहेब मागली दोन दशके मोठ्या आतुरतेने त्या पदावर आरुढ व्हायला सज्ज होऊन बसले आहेत. पण तशी संधीच त्यांच्या दिशेने येत नाही आणि आलीच असेल, तर तिला पिटाळून लावण्यात पवारांचा हातखंडा आहे. मात्र पवारांनी मुलाखतीत आपल्या हुकलेल्या संधीचा विषयच येऊ दिला नाही. तर मराठी माणसाला तशी संधी होती, तो इतिहास सांगितला. तब्बल अर्धशतकापुर्वी दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे आकस्मिक निधन झाले आणि नव्या पंतप्रधानाची निवड व्हायची होती. त्यावेळी केंद्रात यशवंतराव चव्हाण यांची प्रतिमा खुप उजळ होती. सहाजिकच कॉग्रेसश्रेष्ठी त्यांच्याच नावाचा विचार करीत होते. पण चव्हाण पडले भिडस्त आणि सभ्य खुद्द पवार साहेब मागली दोन दशके मोठ्या आतुरतेने त्या पदावर आरुढ व्हायला सज्ज होऊन बसले आहेत. पण तशी संधीच त्यांच्या दिशेने येत नाही आणि आलीच असेल, त�� तिला पिटाळून लावण्यात पवारांचा हातखंडा आहे. मात्र पवारांनी मुलाखतीत आपल्या हुकलेल्या संधीचा विषयच येऊ दिला नाही. तर मराठी माणसाला तशी संधी होती, तो इतिहास सांगितला. तब्बल अर्धशतकापुर्वी दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे आकस्मिक निधन झाले आणि नव्या पंतप्रधानाची निवड व्हायची होती. त्यावेळी केंद्रात यशवंतराव चव्हाण यांची प्रतिमा खुप उजळ होती. सहाजिकच कॉग्रेसश्रेष्ठी त्यांच्याच नावाचा विचार करीत होते. पण चव्हाण पडले भिडस्त आणि सभ्य कुठलाही दावा करण्यापेक्षा त्यांनी आपल्या समर्थक अनुयायांची बैठक घेऊन त्यावर विचारविनियम केला. त्या गडबडीत संधी कशी निघून गेली, त्याचा संदर्भ पवारांनी सविस्तर कथन केला आहे. तो अर्थातच यशवंतरावांच्या थोरपणाचा नमूना म्हणता येईल. सभ्यपणा व सुसंस्कृतपणा हा चव्हाणांच्या राजकारणाचा पाया होता.\nशास्त्री यांचे निधन झाल्यावर संधी आलेली असताना आपल्यावर पंडित नेहरू व इंदिराजींचे असलेले उपकार चव्हाण विसरले नाहीत. म्हणूनच दावा करण्याच्याही आधी इंदिराजींकडे त्याबद्दल विचारणा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसे केल्यास इंदिराजी आपलेच घोडे पुढे दामटतील, अशी शंका किंवा भिती पवारांनी तेव्हा व्यक्त केली होती. त्यावर यशवंतराव रागावले. पण शेवटी पवार यांचेच शब्द खरे ठरले. कारण चव्हाणांनी विचारणा केल्यावर दुसर्‍या दिवशी इंदिराजींनीच आपण दावा करणार असल्याचे चव्हाणांना कळवले आणि परस्पर मराठी माणसाचा दावा निकालात निघाला. चव्हाणांनी तसे कशामुळे केले तर त्याला सभ्यपणा व सुसंस्कृतपणा म्हणतात. ते शब्द अर्थातच मुलाखतीत पवारांनीच वापरले आहेत. पण तोच सभ्यपणा चव्हाणांच्या पंतप्रधान पदावर आरूढ होण्यास आडवा आला, असेही शरद पवार म्हणतात. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. सत्तापदाला असलेला धोका आमदारही नसताना कोवळ्या वयात पवार ओळखू लागले होते. कारण हा प्रसंग घडला, तेव्हा १९६६ सालात पवार आमदारही झालेले नव्हते. पण पंतप्रधान पदाच्या घडामोडीतही किती बारकाईने लक्ष घालत होते, त्याची साक्ष मिळते. त्यात चव्हाणांनी सभ्यपणा दाखवून पुर्वी इंदिराजींनी केलेल्या मदतीचे स्मरण ठेवले. हाच तो सभ्यपणा असतो ना तर त्याला सभ्यपणा व सुसंस्कृतपणा म्हणतात. ते शब्द अर्थातच मुलाखतीत पवारांनीच वापरले आहेत. पण तोच सभ्���पणा चव्हाणांच्या पंतप्रधान पदावर आरूढ होण्यास आडवा आला, असेही शरद पवार म्हणतात. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. सत्तापदाला असलेला धोका आमदारही नसताना कोवळ्या वयात पवार ओळखू लागले होते. कारण हा प्रसंग घडला, तेव्हा १९६६ सालात पवार आमदारही झालेले नव्हते. पण पंतप्रधान पदाच्या घडामोडीतही किती बारकाईने लक्ष घालत होते, त्याची साक्ष मिळते. त्यात चव्हाणांनी सभ्यपणा दाखवून पुर्वी इंदिराजींनी केलेल्या मदतीचे स्मरण ठेवले. हाच तो सभ्यपणा असतो ना तोच यशवंतरावांनी दाखवायला नको होता, असा पवारांचा आग्रह होता. अर्थात त्याला चव्हाण बधले नाहीत. त्यांनी पंतप्रधानपदावर पाणी सोडून सभ्यपणाला साथ दिली. हाच गुरू शिष्यातला फ़रक आहे. पण पवारांना अजून त्याचा अर्थ उमगलेला नसावा. अन्यथा त्यांनी सभ्यपणा व सुसंस्कृतपणा ‘आडवा’ आला, अशी भाषा केली नसती. की आपण तसे सभ्य सुसंस्कृत नाही हे लोकांना ठाऊक असतानाही पुन्हा ओरडून जाहिरपणे सांगायची गरज पवारांना वाटली नसती.\n२०१२ च्या महापालिका निवडणुका चालू असताना अनेक वाहिन्यांनी बड्या नेत्यांच्या प्रदिर्घ मुलाखती घेतल्या होत्या. त्यापैकी एका मुलाखतीत चव्हाणांच्या पंतप्रधान पदाच्या संधीचा दुसरा किस्सा पवारांनीच कथन केला होता. १९७९ सालात मोरारजींचे जनता सरकार कोसळले आणि विरोधी नेता असलेल्या यशवंतरावांना राष्ट्रपती संजीव रेड्डी यांनी सरकार स्थापनेचे आमंत्रण दिले होते. तर संख्या बघून सांगतो, असे चव्हाणांनी कळवले. नंतर पाठीशी बहुमत नसल्याचे मान्य करून माघार घेतली. पुढे चव्हाण रेड्डी एकत्र जुन्या आठवणी काढत बसले असताना, संजीव रेड्डी यांनी तो प्रसंग आठवून केलेली शेरेबाजी पवारांनी इथे कथन केली. रेड्डी चव्हाणांना म्हणाले, ‘तशी ऑफ़र शरदला दिली असती, तर आधी पंतप्रधान पदाची शपथ घेऊन मगच तो बहुमताची जुळवाजुळव करायला गेला असता’. हा किस्सा सांगून पवारांनी विषय हसण्यावारी नेला. पण पिंपरीत ज्या सभ्य सुसंस्कृतपणाचे वावडे पवारांना सतावत होते, त्याचा चार वर्षे जुन्या मुलाखतीशी संबंध असू शकतो का एकदा नव्हेतर दोनदा चव्हाणांनी पंतप्रधान पदाची संधी गमावली. ती सभ्यपणा, सुसंस्कृतपणा इतकीच प्रामाणिकपणामुळे गमावली. आपण त्यांच्या जागी असतो, तर अशा सदगुणांची किंचितही बाधा होऊ दिली नसती, असेच पवारांना अपरोक्ष सुचवा���चे असेल काय एकदा नव्हेतर दोनदा चव्हाणांनी पंतप्रधान पदाची संधी गमावली. ती सभ्यपणा, सुसंस्कृतपणा इतकीच प्रामाणिकपणामुळे गमावली. आपण त्यांच्या जागी असतो, तर अशा सदगुणांची किंचितही बाधा होऊ दिली नसती, असेच पवारांना अपरोक्ष सुचवायचे असेल काय चव्हाण आणि पवार यांच्यातला हाच एक सुक्ष्म किंवा मूलभूत फ़रक आहे. एकाला सभ्यपणा हा गुण वाटत होता, तर दुसर्‍याला सुसंस्कृतपणा ही राजकीय अडचण वाटत राहिली आहे. म्हणूनच या गुणांमुळे महाराष्ट्राला पंतप्रधानपदाची संधी हुकली, हा दावा गंभीरपणे तपासावा लागतो. हे गुण असल्यामुळे चव्हाणांची संधी दोनदा हुकली यात शंकाच नाही. पण पवारांचे काय चव्हाण आणि पवार यांच्यातला हाच एक सुक्ष्म किंवा मूलभूत फ़रक आहे. एकाला सभ्यपणा हा गुण वाटत होता, तर दुसर्‍याला सुसंस्कृतपणा ही राजकीय अडचण वाटत राहिली आहे. म्हणूनच या गुणांमुळे महाराष्ट्राला पंतप्रधानपदाची संधी हुकली, हा दावा गंभीरपणे तपासावा लागतो. हे गुण असल्यामुळे चव्हाणांची संधी दोनदा हुकली यात शंकाच नाही. पण पवारांचे काय त्यांनाही त्यासाठी संधी आलेली होती. ती संधी त्यांनी कशामुळे गमावली, तेही स्पष्ट करायला नको का\n१९९६ सालात म्हणजे वीस वर्षापुर्वी नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर भाजपाचे अल्पमत सरकार स्थापन झाले. पण बहुमताअभावी वाजपेयींना राजिनामा द्यावा लागला. तेव्हापासून दोन वर्षे आघाडीचे प्रयत्न चालू होते आणि पवार लोकसभेतील विरोधी नेता होते. तेव्हा त्यांच्या इतका अनुभवी आणि जाणता नेता बिगर भाजपा गोटात नव्हता. पण इच्छुक असूनही पवार आपला दावा पेश करू शकले नाहीत, की कोणी त्यांचे नाव पुढे केले नाही. तेव्हा नरसिंहरावांना आव्हान द्यायला राजेश पायलट पुढे आले, तर त्यांना विश्वासात घेऊन पवारांनी आपले घोडे पुढे दामटले होते. पण प्रत्यक्षात रावांशी तडजोड करून माघार घेतली. मग तर केसरी यांनीही पवारांना कधी विश्वासात घेतले नाही. मग अन्य बिगरभाजपा विरोधकांच्या आघाडीत पवारांच्या नावाचा विचार कशाला होणार मात्र यावेळी पंतप्रधान व्हायची शरद पवार नावाच्या मराठी माणसाला असलेली संधी सभ्यपणा वा प्रामाणिक सुसंस्कृतपणामुळे गेली नाही. हे गुण आडवे आले नाहीत. त्या गुणांचाच अभाव असल्याने पवार दावा करू शकले नाहीत, की त्यांचे नाव कुणाला पुढे करता आले नाही. ही महाराष्ट्राने पंतप्रधानपद गमावण्याची दुसरी वेळ होती. एकदा गुण आडवे आले आणि दुसर्‍यांदा त्याच गुणांचा अभाव आडवा आला. वीस वर्षात वाजपेयींचा अपवाद करता देवेगौडा, गुजराल आणि दहा वर्षे मनमोहन सिंग हे पवारांच्या तुलनेत अगदी कमजोर उमेदवार होते. त्यांच्यापेक्षा पवार खुपच गुणी, अनुभवी व प्रतिभावान राजकारणी होते. पण पंतप्रधानपद मिळवण्यासाठी आवश्यक असलेली विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणा, यांचा पवारांकडे दुष्काळ असल्याने सर्व पक्षात मित्र असूनही त्यांना तो पल्ला गाठता आला नाही. थोडक्यात सभ्यता व सुसंस्कृतपणा दोनदा महाराष्ट्राला अपशकुनी ठरला. पण एकदम भिन्न मार्गाने. यशवंतराव प्रामाणिक होते आणि पवारांचा त्याच गुणांशी छत्तीसचा आकडा\nरावसाहेबांचा झेंडा आणि अजेंडा\nदिल्ली आणि बिहारमध्ये सपाटून मार खाण्यातून भाजपाने आपल्याच प्रयत्नातून देशातली मोदीलाट ओसरल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. पण आपल्याच पक्षाला गोत्यात आणण्याची त्या पक्षाच्या नेत्यांची हौस अजून संपलेली दिसत नाही. तसे नसते तर महाराष्ट्रात आपल्याला खुप मोठा बदल दिसला असतात. इथेही लोकसभेत यश मिळवण्यात भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा वा पक्ष संघटनेचे फ़ारसे कर्तृत्व नव्हते. मोदींची देशव्यापी लोकप्रियता व राजकीय परिस्थितीचा लाभ घेत भाजपाने युती करून चांगले यश संपादन केले होते. पण ते आपल्याच संघटनात्मक कौशल्याचे यश असल्याच्या भ्रमाने इथल्या नेत्यांना इतके पछाडले, की त्यांनी स्वबळावर राज्याची सत्ता संपादन करण्याचा निर्धार केला. त्यासाठी कुठल्याही पक्षातून उमेदवार आयात करण्यापासून मोदींची लोकप्रियताही जुगारात पणाला लावली. मात्र त्याचा हवा तसा लाभ झाला नाही. पण एका बाजूला राष्ट्रवादीशी जवळीक केल्याची दुषणे पक्षाला लागली आणि दुसरीकडे शिवसेनेसारखा जुना मित्र कायमचा दुरावला. त्याचे परिणाम लगेच दिसले नाही, तरी मागल्या दिड वर्षात क्रमाक्रमाने त्याचे दुष्परिणाम उघड झाले आहेत. विरार-वसई व नव्या मुंबईत तर संपुर्ण मार खावा लागला. तर औरंगाबाद पालिकेत दणका बसला. तरीही शत-प्रतिशत भाजपा हा अजेंडा काही डोक्यातून निघण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळेच येत्या वर्षी होऊ घातलेल्या मुंबई पालिकेच्या निवडणूकीत आपलाच झेंडा फ़डकवण्याची गर्जना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केल्यास नवल नव्हते. पण जे काही बोलतोय, त्याचा अर्थ निदान आपल्याला तरी उमजला पाहिजे, इतकेही भान रावसाहेबांना उरलेले दिसत नाही. मुंबई पालिकेवर आपलाच पक्षाचा झेंडा फ़डकवण्य़ाची मनिषा गैर नाही. पण त्यासाठी संघटनात्मक बळ हवे आणि आवश्यक तितकी ताकद पाठीशी असायला हवी, त्याचे काय\nकल्याण डोंबिवली येथे तोच प्रयोग अलिकडे झाला आणि तिथे राष्ट्रवादीतून आयात केलेल्यांची आता पक्षावर पकड बसली आहे. संख्या वाढली तरी पक्षात भेसळ झाली आणि आता मुळचा भाजपा त्या पालिका क्षेत्रात किती शिल्लक राहिला, हा संशोधनाचा विषय आहे. लागोपाठच्या देशभरातील निवडणूका एक संकेत देत आहेत आणि त्याची दखल घेणारा पक्षच भविष्याची पावले ओळखू शकत असतो. इंदिराजींच्या रुपाने राष्ट्रीय नेत्याला पुढे करून कुठल्याही निवडणूका जिंकण्याचा कालखंड १९७० नंतर सुरू झाला. त्याचा शेवट २००० पुर्वीच झाला होता. त्यानंतर मोदींनी जो प्रयोग यशस्वी केला, त्याचे स्वरूप भाजपा सोडून अनेकांच्या लक्षात आले आहे. पण आपलाच प्रयोग भाजपा विसरून गेला आहे. २०१४ च्या निवडणूकांनी एकूण मतदानाचे स्वरूप बदलून टाकले आहे. पक्ष वा संघटनांना निवडून देण्यापेक्षा मतदार नेतृत्व कोण करणार, त्या चेहर्‍याला कौल देवू लागला आहे. अमेरिकेत जसा प्रत्येक स्तरावर अध्यक्षीय पद्धतीने नेता निवडला जातो, तसे भारतीय मतदानाचे स्वरूप होत चालले आहे. बिहार वा दिल्लीत भावी मुख्यमंत्री म्हणून भाजपाकडे चेहरा नव्हता, त्याचा दणका बसला. तीच स्थिती महापालिका वा स्थानिक निवडणूकात दिसलेली आहे. उत्तर प्रदेशात जिल्हा, तालुका वा महापालिका निवडणूकीत भाजपा चौथ्या क्रमांकावर फ़ेकला गेला. तेच गुजरात वा मध्यप्रदेशातही घडलेले आहे. महाराष्ट्रात नवी मुंबई वा विरार-वसईत भाजपाचा सफ़ाया झाला. तेव्हा लोकांनी हितेंद्र ठाकुर वा गणेश नाईक यांना कौल दिला होता. त्याला मोदीलाट पॅटर्न म्हणतात. भाजपालाही त्याच मार्गाने जाणे भाग आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरचे नेते उभे करावे लागतील. नेमकी तीच गोष्ट भाजपा विसरून गेला आहे. त्यापेक्षा उसनवारीचे उमेदवार गोळा करून १९७०च्या जमान्यातील डावपेच भाजपा खेळू बघतो आहे.\nप्रदेशाध्यक्ष पदासाठी नव्याने निवड झाल्यावर रावसाहेब दानवे यांनी मुंबई पालिकेवर पक्षाचा झेंडा फ़डकवण्याची क��लेली घोषणा, त्याच मार्गावरचे पुढले पाऊल आहे. आपण सलग अनेक निवडणूकात मार कशाला खातोय, त्याचा विचारही केला जात नाही तेव्हा संकटाला माणुस आमंत्रण देत असतो. पक्ष वा संघटना त्याला अपवाद नसतात. कॉग्रेस त्याच मार्गाने रसातळाला गेलेली आहे. बिहारमध्ये उमेदवारांची उसनवारी किंवा मोदींचा अतिवापर करूनही भाजपाला सर्वात मोठा पक्ष होणेही अशक्य झाले. तेवढेच नाही तर सपाटून मार खाण्यापर्यंत दुर्दशा झालेली आहे. पण बेताल बोलण्याची हौस काही फ़िटलेली नाही. ज्या बोलण्यातून मित्र दुखावले जातात आणि आपल्याच अडचणी वाढतात, ते बोलू नये; यालाच राजकारण म्हणतात. एवढेही ज्यांच्या गावी नाही, त्यांच्या हाती सध्या भाजपाची सुत्रे गेलेली आहेत. त्यामुळे दुर्दशा अपरिहार्य आहे. उदाहरणार्थ रावसाहेब दानवे यांनी मुंबई वा आगामी पालिका निवडणुकीत पक्षाचा झेंडा फ़डकवण्याची भाषा केली. पण कालपरवा आपल्याच जालना जिल्ह्यात हाती असलेल्या नगरपालिका गमावल्याचे भान त्यांना होते काय मोदींच्या उदयापुर्वी जे यश भाजपाने या पालिकात मिळवलेले होते, त्यालाही बाधा आलेली आहे. म्हणजेच कुठेतरी चुकते आहे, इतके लक्षात यायला हरकत नाही. बाकीच्या महाराष्ट्राचे सोडून द्या. दानवे यांचा जालना जिल्हाही तसाच हातातून निसटतो आहे. तर तिथे डागडुजी करण्यापेक्षा रावसाहेब मुंबईवर झेंडा फ़डकवण्याच्या वल्गना करीत आहेत. हे कसे करणार त्याबद्दल मात्र दानवे काहीही बोलत नाहीत. रणनिती उघड बोलता येत नाही, हा त्यांचा दावा योग्यच आहे. पण रणनिती बोलायची नसेल, तर लक्ष्य तरी घोषित कशाला करायचे मोदींच्या उदयापुर्वी जे यश भाजपाने या पालिकात मिळवलेले होते, त्यालाही बाधा आलेली आहे. म्हणजेच कुठेतरी चुकते आहे, इतके लक्षात यायला हरकत नाही. बाकीच्या महाराष्ट्राचे सोडून द्या. दानवे यांचा जालना जिल्हाही तसाच हातातून निसटतो आहे. तर तिथे डागडुजी करण्यापेक्षा रावसाहेब मुंबईवर झेंडा फ़डकवण्याच्या वल्गना करीत आहेत. हे कसे करणार त्याबद्दल मात्र दानवे काहीही बोलत नाहीत. रणनिती उघड बोलता येत नाही, हा त्यांचा दावा योग्यच आहे. पण रणनिती बोलायची नसेल, तर लक्ष्य तरी घोषित कशाला करायचे वेळ आल्यावर त्याची चर्चा होऊ शकते. तोपर्यंत दानवे कळ कशाला काढत नाहीत वेळ आल्यावर त्याची चर्चा होऊ शकते. तोपर्यंत दानवे कळ कशाला काढत नाही�� उतावळेपणाची काय गरज आहे\nपत्रकार वा कॅमेरे समोर आले म्हणजे आपण काही बोललेच पाहिजे, अशी काही सक्ती भाजपाच्या नेत्यांवर शिस्त म्हणून लादण्यात आलेली आहे काय नसल्यास ह्या तोंडपाटिलकीची काय गरज आहे नसल्यास ह्या तोंडपाटिलकीची काय गरज आहे आताही पदावर नव्याने निवड झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षाने आपल्या आगामी कारकिर्दीबद्दल काही भूमिका मांडायची अपेक्षा असते. त्यात कुठे झेंडा फ़डवणार याच्यापेक्षा पक्षासमोरची खरी व गंभीर आव्हाने, यांचा गोषवारा दानवे यांनी दिला असता तर अधिक बरे झाले असते. किंबहूना तेच करायला हवे होते. कारण लोकसभेतील यशानंतर पक्षाला बर्‍याच जागी अपयशाला सामोरे जावे लागले आहे आणि महाराष्ट्रातही अजून सरकार धडपणे आपल्या पायावर ठामपणे उभे राहू शकलेले नाही. घोटाळ्यांच्या चौकशीपासून विविध नेमणूकांपर्यंत काहीही हालचाल झालेली नाही. सत्ताधारी युती म्हणून शिवसेनेला सोबत घेतले असले, तरी दोन्ही पक्षातला बेबनाव कायम आहे. युती कशी असू नये, याचे सतत प्रदर्शन चालू असते. त्यातून मतदाराच्या मनात साशंकता निर्माण होते, याचेही भाजपा नेत्यांना भान उरलेले नाही. लोकसभा विधानसभेतील मोठ्या यशानंतर २०१२ मध्ये मुंबईच्या पालिका निवडणूकीत कॉग्रेस राष्ट्रवादीला दणका बसला, त्याचाही विचार भाजपाने करायला हवा. मतदार आता सरसकट कुठल्या पक्षाला आंधळेपणाने कायम पाठींबा देत नाही. नेतृत्व आणि कुठल्या संस्थेसाठी मतदान, यानुसार लोकमत सतत बदलते हा नवा पॅटर्न आहे. म्हणूनच नुसता झेंडा व अजेंडा यांची महत्ता आजच्या राजकारणात व निवडणुकात शिल्लक उरलेली नाही. आपण कुणालाही सत्ताधारी करू शकतो आणि सत्ताभ्रष्टही करू शकतो, हा जनतेचा आत्मविश्वास आताच्या राजकारणाला आकार देत असतो. म्हणूनच कुठल्याही पक्षाने मतदाराला गृहीत धरण्याचे दिवस संपले आहेत. रावसाहेबांना त्याचे भान दिसत नाही. अन्यथा मुंबईवर झेंडा फ़डकवण्याआधी त्यांनी नव्या मुंबई पालिकेचे निकाल अभ्यासले असते.\nदबा धरून बसलेला वाघ\nगेल्या सहा महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात खुप उलथापालथी चालू असताना एक नेता अजिबात अज्ञातवास भोगताना दिसतो आहे. म्हणजे तो कुठे दिसतच न...\nआधी आपल्या नातवाला कवडीची किंमत नसल्याचा दावा करताना मुंबई महाराष्ट्र पोलिसांवर आपला पुर्ण विश्वास असल्याचा उल्लेख शरद पवारांनी अगत्याने क...\nनुकताच एक मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात झाला. म्हणजेच त्याचे झटके सौम्य असले तरी तो शरद पवारांनी केलेला असल्याने त्यालाही भूकंप मानण्याची...\nसुशांत प्रकरण आणि राजकारण\nसुशांत प्रकरणात त्याची आत्महत्या की हत्या याचा तपास करण्यावरून वाद सुरू झाला. पण शुक्रवारी यातूनच काही अटका व धाडी घालण्यात आलेल्या आहेत. आ...\n५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येत एका भव्य मंदिरासाठी भूमीपूजन झाले आणि ते मनोभावे उरकून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा राजधानी दिल्लीला रवाना झाल...\n‘इंडिया टुडे’ची मात्र आत्महत्या\nमागले दोन अडीच महिने अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण खुप गाजते आहे. त्याचा मृत्यू ही आत्महत्या की हत्या, असा वा...\nमुंबई पोलिसांचा ‘महान’ वारसा\nसुशांतसिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूनंतर मुंबई पोलिस कमालीच्या वादात सापडले. ते जितके झाकपाक करत गेले, तितके अधिकच गाळात फ़सत गेले. त्य...\nशीर्षक वाचले तर कोणाला वाटेल की त्यातून आपले राजकीय नेते काही धडा घेतील. पण भारतातले किंबहूना जगातले नेते, सहसा अशा घटनांपासून काहीही शिकत...\nसुशांतने कोणाची झोप उडवलीय\nसुशांतसिंग राजपूत याच्या शंकास्पद मृत्यूचे प्रकरण शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे एक असे प्रकरण आहे, की त्यातून राज्याच्या राजकारणात उ...\nशिवसेना हातात मुख्यमंत्रीपद व सत्ता आल्यापासून जशी वागते आहे, त्यामुळे अलिकडला इतिहास सांगण्याची वेळ आलेली आहे. कारण असे वचनच आहे, जे इतिहा...\nरोहित वेमुला आणि ‘पिपली लाईव्ह’\nपुरोगामी बाजारातील सेल्फ़ीचे दुकान\nआधुनिक पुराणातले मायावी राक्षस\nदोनदा आडवा आलेला सभ्यपणा-सुसंस्कृतपणा\nरावसाहेबांचा झेंडा आणि अजेंडा\n‘जनरल’ (नॉलेजियन) कुबेरांची युद्धनिती\nजिहाद विरुद्ध जिहाद पुकारा\nउठा साहेब, पत्र लिहायला बसा\nसोनिया, राहुल आणि आसाराम\nजाये तो जाये कहॉ\nपाकिस्तान मोदींना घाबरत नाही\nभारताच्या अस्तनीतले विषारी साप\nपाकिस्तानचा इजिप्त होऊ शकेल\nविषय पठाणकोट पुरता नाहीच\nशरीफ़ यांचा मुजीबूर करावा लागेल\nगुलाम अलीची गझल आणि पझल\nमोदींच्या लाहोर भेटीची पोटदुखी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/10193", "date_download": "2020-09-19T11:26:00Z", "digest": "sha1:2EEYYE5DV5RPGZCHKH5URO5Y5XBITECV", "length": 11238, "nlines": 100, "source_domain": "dhanlabh.in", "title": "अर्ली रिटायरमेंटचं सर्वात पहिलं आव्हान – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nअर्ली रिटायरमेंटचं सर्वात पहिलं आव्हान\nअर्ली रिटायरमेंटचं सर्वात पहिलं आव्हान आहे ते पुरेसा निवृत्ती निर्वाहनिधी असणं. आपण साठीत रिटायर होतो तेव्हा पुढे साधारणपणे २०-२५ वर्षांच्या काळासाठी सोय करतो. परंतु जर रिटायरमेंट पन्नाशीत घ्यायची असेल, तर पुढे ३०-३५ वर्षांचा मोठा काळ लक्षात घ्यायला हवा.\nसाधारणपणे साठीपर्यंत कौटुंबिक जबाबदाऱ्या संपलेल्या असतात, त्यामुळे नंतर आरोग्याव्यतिरिक्त कुठलेही मोठे खर्च नसतात. पण आजकाल लग्न आणि मुलं दोन्ही उशिरा झाल्याने तसंही हे समीकरण बदलत चाललंय. त्यात जर मुलांचं शिक्षण, त्यांची लग्नं, स्वतचं घर असे सगळे खर्च रिटायरमेंटनंतर भागवावे लागले तर तारेवरची कसरत. जर व्यवस्थित आर्थिक नियोजन केलेलं नसेल तर पसे कमी पडण्याची शक्यता जास्त असते.\nआर्थिक नियोजन करताना आपण काही अंदाज बांधून मग आकडेमोड करतो. परंतु दीर्घावधीसाठी अंदाज बांधताना कमी जास्त होऊ शकतं. तेव्हा ३०-३५ वर्षांसाठी नियोजन करताना सेफ्टी मार्जनि जास्त ठेवावं लागतं. उदाहरणार्थ, घरखर्च जर २५,००० रुपये असेल तर ३०,००० रुपये इतका धरावा आणि मग त्यावर महागाई लावावी.\nजे कुणी नवीन व्यवसाय करू इच्छितात त्यांनी तर पहिला निर्वाह निधी बाजूला काढून, मग व्यवसायासाठी तरतूद करावी. शिवाय व्यवसायाला किती पसा लागणार यासाठी तर अजून चांगलं आर्थिक नियोजन व्हायला हवं. व्यवसायात यश मिळालं तर छान. परंतु काही कारणाने अपयश आलं तर किमान पुढच्या आयुष्यासाठी तरतूद आहे याची खात्री असणं महत्त्वाचं.\nप्रत्येक व्यवसायात जोखीम ही आलीच. आणि उडी मारल्याशिवाय दुसरा पर्याय नसतोच. तेव्हा उडी मारायच्या आधी, आपल्याला पोहता येतं का – हा प्रश्न नक्की विचारा. पुढचं पुढे बघू म्हणून सगळंच नशिबावर सोडू नका. ‘शक्य अशक्य विचार सुज्ञे करावा निरंतर’ हे श्री गजानन महाराजांचे बोधवाक्य नेहमीच ध्यानात ठेवा आणि जोखीम कशी हाताळता येईल याचा पुरेपूर आढावा घ्या.\nतुमच्या व्यवसायातील देयकांचा तुमच्या वैयक्तिक निधीवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घ्या. त्यानुसार तुमचं वैयक्तिक आणि व्यवसायाचं आर्थिक नियोजन करा. नाहीतर सगळं कमावलेलं गमवायची वेळ येऊ शकते\nमास्टर शेअर युनिट स्कीम\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nतुम्हीही मुकेश अंबानी बना \nमग गुंतवणूक करायची तरी कुठे\nआर्थिक नियोजन — उद्योगांसाठी\nआर्थिक संकट-पर्सनल लोन की गोल्ड लोन\nगोल्ड बॉंड – आधुनिक सोने खरेदी\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://halfpricebooks.in/products/fakta-khelnyasathi-by-d-s-itokar", "date_download": "2020-09-19T11:19:33Z", "digest": "sha1:ZPFT4MAG7ALY2UUFXYJ5RZI4JEFDE27G", "length": 3318, "nlines": 85, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Fakta Khelnyasathi by D. S. Itokar Fakta Khelnyasathi by D. S. Itokar – Half Price Books India", "raw_content": "\nआजच्या शिक्षण पद्धतीत वाचणे, लिहिणे आणि अंकगणित यांबरोबर विद्याथ्र्याने सामान्य विज्ञानातही प्रावीण्य मिळवायला हवे, अशी नवी विचारधारा वाहू लागली आहे. हे सामान्य विज्ञान शिकवण्याहून त्याचे सहज सोपे प्रत्यक्ष प्रयोग विद्याथ्र्याकडून करवून घेतले, तर त्यांना ते लवकर आत्मसात करता येते, हाही एक प्रत्यक्षानुभूत निष्कर्ष. श्री. डी. एस्. इटोकर यांनी विद्याथ्र्यांना विनासायास अगदी सहज उपलब्ध होेतील, अशा वस्तूंतून, चिंतनातून आणि कृतीने सामान्य विज्ञानातील निवडक सिद्धान्तांच्या मूलतत्त्वांना प्रायोगिक रूप दिले आहे. वैयक्तिक व सामूहिक रीत्या हे प्रयोग करून पाहिल्यास विद्याथ्र्याचा बौद्धिक स्तर उंचावण्यास नि:संशयपणे होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shiv-senas-samna-news-paper-crticizes-pm-narendra-modi-and-home-minister-amit-shah-regarding-ncp-chief-sharad-pawars-recent-statements-about-offer-by-pm-modi/articleshow/72358785.cms", "date_download": "2020-09-19T12:59:34Z", "digest": "sha1:Q2KDDJ6IQ5XUFGNBBVO26JYUH5A5QNBV", "length": 17366, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल: शिवसेना\nशरद पवार यांचा अनुभव देशासाठी कामी यावा यासाठी मोदी-शहा यांना साडेपाच वर्षे का लागली, पवार यांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखत असून या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवारांचा पापडही त्यांना भाजता आला नाही', असा टोला लगावत, 'शेठ, काय हे, पवार यांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखत असून या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवारांचा पापडही त्यांना भाजता आला नाही', असा टोला लगावत, 'शेठ, काय हे हा महाराष्ट्र आहे. पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल', असा इशारा अग्रलेखात देण्यात आला आहे.\nमुंबई: महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे शिल्पकार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मोदीभेटीबाबत केलेल्या गौप्यस्फोटाचा धागा पकडत शिवसेनेच्या 'सामना' या अग्रलेखातून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. 'पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले असे निवडणूक प्रचारात अमित शहा सांगत होते. ही शंका अमित शहा यांना असेल, तर मग कोणत्या अनुभवानाचा फायदा मोदी यांना अपेक्षित होता, पवार यांचा अनुभव देशासाठी कामी यावा यासाठी मोदी-शहा यांना साडेपाच वर्षे का लागली, पवार यांचा अनुभव देशासाठी कामी यावा यासाठी मोदी-शहा यांना साडेपाच वर्षे का लागली, पवार यांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखत असून या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवारांचा पापडही त्यांना भाजता आला नाही', असा टोला लगावत, 'शेठ, काय हे, पवार यांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखत असून या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवारांचा पापडही त्यांना भाजता आला नाही', असा टोला लगावत, 'शेठ, काय हे हा महाराष्ट्र आहे. पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल', असा इशारा अ��्रलेखात देण्यात आला आहे.\nमंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप हिवाळी अधिवेशनानंतरच\n'शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे नाट्य'\nशिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये किंवा शिवसेनेत्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ नये यासाठी पडद्यामागे जे भव्य नेपथ्य आणि दिग्दर्शन सुरू होते ते नाट्य शरद पवार यांनी समोर आणल्याचे सांगत सामनाच्या अग्रलेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. मोदी यांनी शरद पवार यांनी दिलेली ऑफर पवार यांनी धुडकावली असून काही झाले तरी शिवसेनेशी नाते तोडायचेच असाच याचा अर्थ असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व हे कुचकामाचे हिंदुत्व आहे. शिवसेनेला वाकवायचे, वाकले नाही तर दूर ढकलायचे हे धोरण आधीच ठरले होते. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे नाट्य तयारच होते, असे सांगत त्यासाठी शरद पवार यांच्या अनुभवाचा फायदा देशाला करून घेणाऱ्यांना ही उपरती आधी का झाली नाही, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.\nउद्धव ठाकरे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल: पवार\nविधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्याची भ्रष्ट तयारी भारतीय जनता पक्षाची होती आणि हा अनुभव देशाची जनता नव्याने घेत आहे असेही अग्रलेखात म्हटले आहे. साम, दाम, दंड, भेदांच्या पलीकडे काहीतरी चालले आहे आणि त्याचा स्फोट पवार यांनी केला तसा स्वतंत्र बाण्याचे उद्योगपती राहुल बजाज यांनी केला. तुमच्या राज्यात मोकळेपणाने बोलण्याचे, भयमुक्त जगण्याचे स्वातत्र्य राहिलेले नाही, असे राहुल बजाज यांनी देशाच्या गृहमंत्र्यांना तोंडावर सांगितला असे सांगत शिवसेनेने स्वाभिमान दाखवला, पवार यांनी दबाव झुगारला आणि राहुल बजाज यांनी भय व झुंडीचे शास्त्र सांगितले आणि ही हिमतीची कामे महाराष्ट्रात झाली असे अग्रलेखात म्हटले आहे.\nबुलेट ट्रेनचे भविष्य शरद पवार यांच्या हाती\nअग्रलेखात आणखी काय म्हटले आहे-\n> मर्जीतले उद्योगपती आणि दलालांसाठी महाराष्ट्राला चरकात टाकून पिळण्याचे काम सुरू होते... हे पिळणे उद्धव ठाकरे यांनी थांबवले\n> असे अनुभव पुढेही येतील, दिल्लीने सवय ठेवली पाहिजे\n> शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही हा त्यांचा 'कावा' होता.\n> राज्यात शिवरायांच्या विचारांचे राज्य येऊ नये हे त्यांचे ���्येय होते\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; बजेट नसेल तर 'हा' आहे पर्याय\nमुंबईत नवीन लॉकडाऊन नाही; पण आज मध्यरात्रीपासून जमावबंद...\nमोठा गौप्यस्फोट; नितेश राणेंचं थेट अमित शाहांना पत्र...\n ठाकरे सरकार बदलणार ५५ वर्षांपूर्वीचा कायदा...\nMumbai local: मुंबई लोकलबाबत मोठी बातमी; पश्चिम रेल्वेन...\nवनविभागाकडून पोपट आणि चार पिल्लांची सुटका महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nकरोनामुळे केस कापण्याची भीती; सलून व्यावसायिक मेटाकुटीला\nशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन\nसुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी कलाकाराचा अनोखा प्रयत्न\nलॉकडाउनदरम्यान विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने लढवली 'ही' शक्कल\nदेशपंतप्रधानांनी सांगूनही मंत्र्याचा राजीनामा, काहीतरी गडबड आहेः संजय राऊत\nमोबाइल64MP कॅमेऱ्याच्या गॅलक्सी M51 चा सेल; बजेट नसेल तर 'हा' आहे पर्याय\nमुंबईभारतीय नौदलानी शान ‘INS विराट’ अखेर तोडणीच्या मार्गावर\nअर्थवृत्तपेट्रोल स्थिर ; आज डिझेल दरात झाली कपात\nमुंबईभाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nमुंबई...तर मोदी सरकारविरोधात सर्वांना एकत्र यावेच लागेल: शिवसेना\nदेशलष्कराने मान्य केलं, शोपियान चकमक प्रकरणी जवानांवर होणार कारवाई\nमुंबईमुंबई लोकलबाबत मोठी बातमी; पश्चिम रेल्वेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nदेशकुत्र्याला ठार मारल्याने दोन गटात रक्तरंजित संघर्ष, १२ हून अधिक जखमी\n सॅमसंगचे ६ स्मार्टफोन झाले स्वस्त, पाहा नवीन किंमती\nमोबाइलBSNLची ग्राहकांना खास भेट, फ्रीमध्ये मिळतोय रोज 5GB डेटा\nरिलेशनशिपतुम्हाला देखील लॉकडाऊनमध्ये 'हे' अनुभव आले का\nमोबाइलप्ले स्टोरवर पुन्हा आले Paytm, गुगलने या कारणामुळे हटवले होते पेमेंट अॅप\nआजचं भविष्यशुक्र-चंद्रचा शुभ योग : 'या' ५ राशींना फायदेशीर; वाचा, आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफ��्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/modi-govt-can-write-off-farmers-loan-waiver-worth-rupees-4-lakh-crore-14145.html", "date_download": "2020-09-19T11:41:42Z", "digest": "sha1:6IETYQTHR4N52GKGZTFMOVFLPRSR7RTU", "length": 17391, "nlines": 193, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi : तीन राज्य गमावल्यानंतर मोदी सरकार जनतेला 'खुश' करणार?", "raw_content": "\nभाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या\nमराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा : संभाजी ब्रिगेड\nएपीएमसी कांदा बटाटा मार्केट समोर मनसेचे काठी घुंगरु आंदोलन\nतीन राज्य गमावल्यानंतर मोदी सरकार जनतेला 'खुश' करणार\nनवी दिल्ली : देशातले शेतकरी मोदी सरकारवर किती नाराज आहेत ते मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या निकालातून दिसून आलंय. आता मोदी सरकारने देशभरातील शेतकरी आणि सामान्य जनतेला खुश करण्याचा मेगा प्लॅन केल्याचं बोललं जातंय. सूत्रांच्या माहितीनुसार, मोदी सरकार चार लाख कोटींचं शेतकरी कर्ज माफ करण्याच्या तयारीत आहे. ग्रामीण भागातील जनतेने भाजपला नाकारल्यामुळे हा निर्णय घेण्यासाठी …\nनवी दिल्ली : देशातले शेतकरी मोदी सरकारवर किती नाराज आहेत ते मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या निकालातून दिसून आलंय. आता मोदी सरकारने देशभरातील शेतकरी आणि सामान्य जनतेला खुश करण्याचा मेगा प्लॅन केल्याचं बोललं जातंय. सूत्रांच्या माहितीनुसार, मोदी सरकार चार लाख कोटींचं शेतकरी कर्ज माफ करण्याच्या तयारीत आहे. ग्रामीण भागातील जनतेने भाजपला नाकारल्यामुळे हा निर्णय घेण्यासाठी दबाव येत असल्याचं बोललं जात आहे. शिवाय सामान्य जनतेला खुश करण्यासाठीही मोदी सरकार योजना बनवत आहे.\nनापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे देशातील शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. शिवाय जे पिकतं त्यालाही व्यवस्थित बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा रोष आणखी वाढला आहे. मोदी सरकारच्या हमीभाव योजनाही फोल ठरल्याचं दिसत आहे. त्यामुळे देशातील 2.63 कोटी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी चार लाख कोटींच्या कर्जमाफीची योजना येणार असल्याचं बोललं जातंय.\nलोकसभा निवडणुकीला चार महिने उरले आहेत. या परिस्थीमध्ये शेतकऱ्यांचा रोष कमी करणं मोदी सरकारसमोरचं मोठ��� आव्हान आहे. कारण, ग्रामीण भागातील मतदाराने भाजपकडे पाठ फिरवल्याचं नुकत्याच झालेल्या निवडणुकीतून दिसून आलंय.\nयूपीए सरकारने 2008 साली 72 हजार कोटींची कर्जमाफी केली होती. या शेतकरी कर्जमाफीचा फायदा काँग्रेसला झाला आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीत यूपीएने भरघोस जागा मिळवत सत्ता स्थापन केली. मोदी सरकारही याच पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता आहे.\nसर्वसामान्यांसाठीही मोदी सरकार काही योजना आणण्याची शक्यता आहे. नॅशनल पेन्शन स्कीम आणखी प्रभावी बनवण्यात आली आहे, ज्याचा फायदा 18 लाख कर्मचाऱ्यांना होईल. सरकार यामध्ये 10 टक्क्यांऐवजी 14 टक्के योगदान देणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबत सध्या सुरु असलेला तणाव संपल्यानंतर हे निर्णय होण्याची शक्यता आहे.\nदरम्यान, अर्थतज्ञांच्या मते शेतकरी कर्जमाफी झाल्यास त्याचा परिणाम वित्तीय तुटीवर होणार आहे. वित्तीय तूट जीडीपीच्या 3.3 टक्के ठेवण्याचं सरकारचं धोरण आहे. शेतकरी कर्जमाफीशिवायच हा वित्तीय तूट 3.5 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज काही रेटिंग एजन्सीजने दिला आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी झाल्यास याचा मोठा फटकाही सरकारी तिजोरीला बसणार आहे.\nकर्जमाफीच्या घोषणेमुळे काँग्रेसची सत्ता\nमध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्यास दहा दिवसात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करु अशी घोषणा काँग्रेसने केली होती. याचाच फायदा काँग्रेसला झाल्याचं बोललं जात आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळालंय. त्यामुळे आता पहिल्या दहा दिवसात शेतकरी कर्जमाफी होते का ते पाहणं महत्त्वाचं आहे.\nआधी पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमीपूजन, आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंबेडकर स्मारकाची…\nचीनची 10 हजार भारतीयांवर पाळत, आजी-माजी 5 पंतप्रधान, 12 मुख्यमंत्री,…\nपंतप्रधान मोदी मोरासोबत व्यग्र, नागरिकांनी आपला जीव स्वतः वाचवावा :…\nमध्य प्रदेशातील शिवसेना नेत्याची गोळी झाडून हत्या\nSwachh Mahotsav | इंदूर सलग चौथ्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर,…\nसलमान खानच्या हत्येचा कट उधळला, बिश्नोई टोळीच्या शार्पशूटरला अटक\nसर्वांना भारतीय सैन्याच्या शौर्यावर विश्वास, मात्र पंतप्रधानांना नाही, चीन मुद्द्यावरुन…\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर…\nIPL 2020 LIVE | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज,…\nICC ODI ranking | आयसीसी क्रमवारीत 'विराट' स्थान अबाधित, रो���ित…\nIPL 2020 | कोहलीच्या RCB चा कसून सराव, पहिली ट्रॉफी…\nसुरेश रैनाचे काका आणि आत्तेभावाची हत्या करणारे आरोपी जेरबंद\nसौर ऊर्जेवर चालणारी लिटिल कार, नववीतील विद्यार्थ्याचा लॉकडाऊनमधील भन्नाट प्रयोग\nमी कुठेही क्रिकेट खेळण्यास तयार, मला बोलवा : एस श्रीसंत\nसिनेसृष्टी करण जोहर किंवा त्याच्या बापाची नाही, कंगनाचा हल्लाबोल\nभाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या\nमराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा : संभाजी ब्रिगेड\nएपीएमसी कांदा बटाटा मार्केट समोर मनसेचे काठी घुंगरु आंदोलन\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nलॉटरी लागून सत्तेत, आता ठाकरे सरकार महाराष्ट्राला जुगाराचा अड्डा करणार का\nभाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या\nमराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा : संभाजी ब्रिगेड\nएपीएमसी कांदा बटाटा मार्केट समोर मनसेचे काठी घुंगरु आंदोलन\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन रुग्णांना प्रवेश सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sureshbhat.in/comment/10664", "date_download": "2020-09-19T11:57:37Z", "digest": "sha1:64XOMK3EZQTEMBTXVN3HFWXL5VWVRSQZ", "length": 28058, "nlines": 104, "source_domain": "sureshbhat.in", "title": "शे(अ)रो-शायरी, भाग-३ : तुम्हारे खत में | सुरेशभट.इन", "raw_content": "मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते \nकुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते \nमुखपृष्ठ » शेरो-शायरी : प्रस्तावना » शे(अ)रो-शायरी, भाग-३ : तुम्हारे खत में\nशे(अ)रो-शायरी, भाग-३ : तुम्हारे खत में\nशे(अ)रो-शायरीच्या ह्या लेखमालेच्या, तिसऱ्या भागात आपले स्वागत करतो. आज आपण प्रसिद्ध शायर दाग देहलवी ह्यांच्या ’तुम्हारे ख़त में नया इक सलाम किस का था’ ह्या प्रसिद्ध गझलेचा आस्वाद घेणार आहोत. ही गझल मला आपल्याशी ’शेअर’ कराविशी वाटली, कारण ह्यातील अंदाज-ए-बयाँ म्हणजे सांगण्याची पद्धत, मला अतिशय आवडली. जे म्हणायचे आहे, ते खुबीने, नेमकेपणाने, आणि तितक्याच हृदयंगम अश्या शैलीत ह्या गझलेत मांडण्यात आले आहे.\nगुलाम अली ह्यांनी गायलेली ही गझल आपण सर्वांनी ऐकली असेलच. ह्या ध्वनिफीतीमधे नसलेल्या शेरांचा सुद्धा आपण ह्या भागात आस्वाद घेणार आहोत.\nचला तर, आजच्या मैफलीची सुरुवात करु या.\nमित्रांनो, अशी एक कल्पना करा, की प्रेयसीला- जी प्रियकराच्या गाढ आणि उत्कट प्रेमात आहे, प्रियकराचे एक पत्र येते. पत्राच्या शेवटी, एका काहीश्या अनोळखी मुलीच्या नावाने त्याने, हिलाही \"माझा प्रेमपूर्वक नमस्कार कळव\" असे लिहिले आहे, ती वाचून प्रेयसीच्या स्त्री-सुलभ मनात जणू एक विचार-चक्रच सुरु होते; ती विचार करायल लागते ,की ही कोण असावी, आधी ह्याने ह्या मुलीचा कधीच उल्लेख केलेला नाहीय. मग ती प्रियकराला विचारते, की ही कोण त्यावर प्रियकर थोडेसे हसूनच उत्तर देतो की \" घाबरु नकोस, ती काही तुझी प्रेमातील प्रतिस्पर्धी नाहीय\". तरी सुद्धा तिचे समाधान होत नाही. ती मग परत विचार करु लागते की \" हा म्हणतोय खरा, की ही तुझी प्रेमातील प्रतिस्पर्धी नाहीय म्हणून; पण होणार नाही, कशावरून त्यावर प्रियकर थोडेसे हसूनच उत्तर देतो की \" घाबरु नकोस, ती काही तुझी प्रेमातील प्रतिस्पर्धी नाहीय\". तरी सुद्धा तिचे समाधान होत नाही. ती मग परत विचार करु लागते की \" हा म्हणतोय खरा, की ही तुझी प्रेमातील प्रतिस्पर्धी नाहीय म्हणून; पण होणार नाही, कशावरून ती त्याला परत-परत विचारते, की- वोह नाम किसका था\". अगदी स्त्री-सुलभ भावना ती त्याला परत-परत विचारते, की- वोह नाम किसका था\". अगदी स्त्री-सुलभ भावना बस प्रेयसीच्या ह्या भावावस्थेचे कविने ह्या गझलेच्या मतल्यात अतिशय मार्मिक वर्णन केले आहे,शायर म्हणतो की-\nतुम्हारे ख़त में नया इक सलाम किस का था\nन था रक़ीब तो आख़िर वो नाम किस का था\n[ रक़ीब= प्रतिस्पर्धी ]\nप्रियकराच्या पत्रातला हा नवा ’सलाम’ कुणासाठी आणि कश्यासाठी हे न कळल्यामुळे प्रेयसी काहीशी अस्वस्थ झालीय. ती विचार करते, की माझ्या प्रियकराने आवर्जून नमस्कार सांगितला आहे- ही अशी कोण खास व्यक्ती आहे... हा शेर खरे तर प्रियकर किंवा प���रेयसी ह्यापैकी कुणालाही लागू पडतो, पण त्यातील भाव हे स्त्री-सुलभ भावनांच्या अधिक जवळ जाणारे आहेत, असे मला वाटते.\nह्यापुढील शेरही तितकाच सुंदर आहे. तो असा की-\nवो क़त्ल कर के हर किसी से पूछते हैं\nये काम किस ने किया है ये काम किस का था\nह्यातील भावार्थ असा की ,कवि त्या सौंदर्यवतीच्या मदनबाणांनी पुरता घायाळ झाला आहे, आपण म्हणतो ना की ’ यार, तिचे डोळे एकदम कातील आहेत’ किंवा ’यार, उसने तो आज कत्ल कर दिया’ बस तसे आणि त्या मदनिकेलाही हे पक्के ठाव आहे की तिच्याच लावण्याचे तीर प्रियकराच्या हृदयात उतरले आहेत,पण तरिही ती साऱ्यांना असे विचारते आहे, आणि ते ही अगदी साळसूदपणे, ... की ह्याची अशी ’प्रेम-विव्हल’ अवस्था कोणी बरे केली, हे काम कोणी केले असावे आणि त्या मदनिकेलाही हे पक्के ठाव आहे की तिच्याच लावण्याचे तीर प्रियकराच्या हृदयात उतरले आहेत,पण तरिही ती साऱ्यांना असे विचारते आहे, आणि ते ही अगदी साळसूदपणे, ... की ह्याची अशी ’प्रेम-विव्हल’ अवस्था कोणी बरे केली, हे काम कोणी केले असावे म्हणजे आपल्या लावण्याने बघणाऱ्याच्या हृदयात वणवा तर लावायचा आणि वरुन अगदी भोळेपणाने विचारायचे की ही आग कोणी बरे लावली असावी\nआगे कुछ ऐसा कहा है-\nवफ़ा करेंगे ,निबाहेंगे, बात मानेंगे\nतुम्हें भी याद है कुछ ये कलाम किस का था\n[कलाम = वक्तव्य ]\nप्रसंग असा आहे की, प्रेयसी प्रियकरापासून दुरावली आहे, त्याला सोडून गेली आहे, बहुदा कायमचीच नंतर प्रेयसी जेंव्हा त्याला भेटते, तेव्हा प्रियकर तिला, तिने त्याच्याशी प्रामाणिक राहायच्या, त्याची नेहमी साथ देण्याच्या, ज्या आणा-भाका घेतल्या होत्या, त्याचे स्मरण करून देतो. प्रियकर म्हणतो की \" मी सदैव तुझी साथ देईन, तुझ्या इच्छेचा आदर करेन- असे कोणी म्हटले होते; तुला आठवतेय नंतर प्रेयसी जेंव्हा त्याला भेटते, तेव्हा प्रियकर तिला, तिने त्याच्याशी प्रामाणिक राहायच्या, त्याची नेहमी साथ देण्याच्या, ज्या आणा-भाका घेतल्या होत्या, त्याचे स्मरण करून देतो. प्रियकर म्हणतो की \" मी सदैव तुझी साथ देईन, तुझ्या इच्छेचा आदर करेन- असे कोणी म्हटले होते; तुला आठवतेय \" पर्यायाने हेच की, तू मला जी वचने दिली होतीस ती तू आता पूर्ण विसरली आहेस, . तुला आठवतेय तरी का, की \"मी सदैव तुझीच होऊन राहीन\" असे शब्द कुणाचे होते\nपुढील शेरात दाग देहलवी ह्यांनी दर्द आणि बेदर्द ह्या शब्दांचा अतिशय खुबीने वापर केलाय. दाग म्हणतात की-\nरहा न दिल में वो बेदर्द और दर्द रहा\nमुक़ीम कौन हुआ है मुक़ाम किस का था\n[ १) मुक़ीम = घरात राहणारा, २) मुक़ाम = घर, निवास-स्थान ]\nइथे प्रेयसीच्या प्रेमाचा निष्ठुरपणे त्याग करुन निघून गेलेल्या, प्रेयसीला वियोगाच्या दु:खात लोटून गेलेल्या प्रियतमाला, ’बेदर्द’ म्हटले आहे. शायर म्हणतो की माझ्या हृदयात तो ’बेदर्द’ तर राहिला नाहीच, पण त्याच्या वियोगामुळे जे दु:ख झालेय, ते मात्र राहिलेय. खरे तर माझे हृदय हे माझ्या प्रियतमाचे निवास स्थान असायला हवे होते, पण तसे तर झाले नाहीच, उलट विरह वेदनाच माझ्या हृदयात कायमची निवासाला येऊन बसली आहे. माझे हृदय होते कुणाच्या वास्तव्यासाठी, आणि प्रत्यक्ष त्यात राहतेय कोण\nह्या गझलेतील ह्या नंतरचा जो शेर आहे, तो ’दाग’ ह्यांनी कुठला प्रसंग अनुभवल्यामुळे लिहिला असावा, ह्या विषयी मला अतिशय कुतूहल आहे. तसा अनुभव त्यांना कुठे बरे आला असावा, किंवा त्यांना हा शेर का बरे लिहावा वाटला असेल, ह्याच विचार मी करतोय. दाग म्हणतात की-\nन पूछ-ताछ थी किसी की वहाँ न आवभगत\nतुम्हारी बज़्म में कल एहतमाम किस का था\n[ १) बज़्म = मैफिल, २) एहतमाम = व्यवस्था, संयोजन ]\nकवि म्हणतो की, काल तुझ्या इथे जी मैफल होती, तिचे संयोजन, त्यातील व्यवस्था कुणाची होती.. कारण तिथे, ना येणाऱ्या-जाणाऱ्यांचे स्वागत होत होते, ना विचारपूस. असे नीरस, आणि भावनाशून्य नियोजन करणारा कोण बरे होता.. कारण तिथे, ना येणाऱ्या-जाणाऱ्यांचे स्वागत होत होते, ना विचारपूस. असे नीरस, आणि भावनाशून्य नियोजन करणारा कोण बरे होता कदाचित त्यांना असे म्हणायचे असेल की, असे आतापर्यंत कधीच झालेले नाहीय, तुझ्या मैफलीत प्रत्येकाचे व्यवस्थित आतिथ्य होत होते, मग आता अशी काय परिस्थिती आली की तुझ्या येथे साधे आतिथ्य करणारा सुद्धा कोणी राहिला नाही. झपाट्याने बदलणाऱ्या दुनियेत, सामाजिक संबंधांमधे आता फक्त व्यवहारच शिल्लक राहिला आहे, असे कविला बहुदा म्हणायचे असावे (मला ह्या संदर्भात आपल्या इथले एक उदाहरण द्यावेसे वाटते, पूर्वी लग्नांमधे पंगती उठायच्या आणि यजमान खुद्द स्वत: प्रत्येकाला आग्रहाने वाढायचे, पण आता सगळ्या खान-पान व्यवस्थेचा काँट्रॅक्ट दिला जातो, त्यामुळे यजमान पूर्वीसारखे आग्रहाने, आपुलकीने, स्नेहाने पाहुण्य़ांना जेऊ घालताहेत हे दृष्य अताशा जरा ��िरळाच दिसते.)\nदाग पुढे म्हणतात की-\nहमारे ख़त के तो पुर्जे किए पढ़ा भी नहीं\nसुना जो तुम ने बा-दिल वो पयाम किस का था\n[ १) पुर्जे = तुकडे २) बा-दिल = मनापासून ३) पयाम = संदेश ]\nकवि प्रेयसीला उद्देशून म्हणतोय की, मी तुला अतिशय प्रेमपूर्वक एक पत्र पाठविले होते, त्याचे तू फाडून सरळ तुकडे-तुकडे केलेस, वाचायची साधी तसदी सुद्धा घेतली नाहीस. पण तुला आलेला एक संदेश असा होता , जो तू अतिशय अधीरतेने, प्रेमभराने ऐकलास. तुला आलेला तो संदेश कुणाचा होता तो असा कोण भाग्यवान होता, की ज्याचा निरोप तू इतका ’दिल थामके’ ऐकलास... तो कोण होता हे मलाही सांग तो असा कोण भाग्यवान होता, की ज्याचा निरोप तू इतका ’दिल थामके’ ऐकलास... तो कोण होता हे मलाही सांग कविला त्याचा प्रेमातील ’रक़ीब’ कोण आहे, हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.\nह्या पुढील द्विपदीमधे एक अतिशय मौलिक विचार व्यक्त झालाय. शेर असा आहे की-\nइन्हीं सिफ़ात से होता है आदमी मशहूर\nजो लुत्फ़ आप ही करते तो नाम किस का था\n[ १) सिफ़ात = गुण, २) लुत्फ़ = कृपा, उदारता ]\nआपल्या समाजात एखादे चांगले काम, अथवा दान-धर्म, हे खूप गाजावाजा करुन, दिखावा करुन, करण्याची एक वृत्ती दिसून येते. दानधर्म करण्यात आपले नाव व्हावे, हाच बहुतेकांचा मुख्य हेतू असतो. पण असेही काही लोक असतात, जे कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता अशी पुण्य-कार्ये सतत करत असतात. कवि ह्या दिखाऊ वृत्तीच्या लोकांना उद्देशून म्हणतोय की, तुम्ही जर म्हणता की दान-धर्म, उदारता हे सर्व गुण तुमच्याच जवळ आहेत, तर मग तुमचे नाव झालेले कुठे दिसत नाही, दानशूर म्हणून कुण्या दुसऱ्याचेच नाव प्रसिद्ध आहे; असे का बरे ह्याचे कारण असे की, त्याने कुठलाही गाजावाजा न करता, मोठेपणाचा आव न आणता, नि:स्वार्थी भावाने नेहमी चांगले काम केले आहे, आणि त्याच्या ह्या नि:स्वार्थी भावाने सेवा करण्याच्या गुणामुळेच तो प्रसिद्ध झाला आहे. कुठलाही बडेजाव न आणता, प्रसिद्धीची हाव न धरता जर तुम्ही एखादे नेक काम कराल तर त्याचे नाव आपोआप प्रसिद्धीला येतेच.\nआगे कुछ ऐसा लिखा है-\nतमाम बज़्म जिसे सुन के रह गई मुश्ताक़\nकहो, वो तज़्किरा-ए-नातमाम किसका था\n[ १) मुश्ताक = उत्सुक, अभिलाषी, २) तज़्किरा-ए-नातमाम = अपूर्ण असा उल्लेख,वर्णन, चर्चा, ]\nकवि एक असा प्रसंग सांगतो आहे, की मैफलीत एका शायराच्या कलागुणांचा अगदी मोघम, बहुदा त्याचे नाव न घेताच, उल्लेख करण्यात आला, काहीसा अपूर्ण असा पण असे असले तरी त्याचा अल्पसा परिचय, त्याच्या प्रतिभेचे, कलागुणांचे ओझरते वर्णन ऐकणाऱ्याच्या मनावर इतकी छाप टाकणारे होते की सगळे श्रोते त्याला ऐकायला अतिशय अधीर, उत्सुक झाले. म्हणून कवि पृच्छा करतोय की हा प्रतिभावंत कोण, की ज्याच्या नुसत्या ओझरत्या उल्लेखाने सुद्धा मैफल भारावून गेली\nकवि पुढे म्हणतो की-\nगुज़र गया वो ज़माना कहें तो किस से कहें\nख़याल दिल को मेरे सुबह-ओ-शाम किस का था\nशायर इथे, प्रेमाचा ऋतू, जो आता कायमचा सरुन गेलेला आहे, त्याविषयी बोलतोय. तो म्हणतोय की आता ते प्रेम भरले दिन गेलेत, \"वेगवेगळी फुले उमलली, रचूनी त्यांचे झेले, एकमेकांवरी उधळले , गेले ते दिन गेले\" अशीच खंत शायराला आहे. तो पुढे म्हणतो की त्या वेळेला मी रात्रंदिवस कुणाच्या विचारात मग्न असायचो, तर ते विचार तुझेच, आणि तुझेच असायचे, म्हणजेच प्रेयसीचे, तर ते विचार तुझेच, आणि तुझेच असायचे, म्हणजेच प्रेयसीचे आता मात्र ते प्रेम सरले, ते दिवस गेले, प्रियकराचा वियोग झाला. हे दु:ख मी आता बोलू तरी कुणापाशी\nअजून एक शेर असा आहे की-\nअगर्चे देखने वाले तेरे हज़ारों थे\nतबाह हाल बहुत ज़ेरे-बाम किसका था\n[ १) अगर्चे = जरी, यद्यपी, २) बाम= घराचा सज्जा, ३) जेरे-बाम = सज्जाखाली ]\nकवि अश्या एका प्रसंगाचे वर्णन करतोय की, त्याची अतिशय सुंदर असलेली प्रेयसी, तिच्या घराच्या सज्जात सहज येऊन उभी राहिली आहे. पण तिच्या सौंदर्याची ख्याती इतकी दूरवर पसरली आहे की, ती सज्जात येऊन उभी राहिली , ह्याची देखील बातमी झाली, आणि केवळ तिला बघायला अनेक जण आपापल्या घराच्या बाहेर आलेले आहेत. प्रियकर सुद्धा तिच्या घराच्या सज्जाखाली तिला ’एक नजर’ बघायला आलाय. शायर म्ह्णतो की, त्या वेळी तुला बघणारे जरी हजारो होते, तरी तुझे सौन्दर्य बघून ज्याचे हृदय अतिशय ’घायाळ’ झाले, तबाह झाले, तो कोण होता- तर तो मीच होतो. एका अर्थाने ,प्रियकर असे म्हणतोय की, तुझ्या सौंदर्याचा माझ्या सारखा चाहता, पुजारी माझ्याशिवाय दुसरा कोण आहे\nगझलेचा मक्ता सुद्धा अतिशय मस्त लिहिलाय. तो असा की-\nहर इक से कहते हैं क्या 'दाग़' बेवफ़ा निकला\nये पूछे इन से कोई वो ग़ुलाम किस का था\nप्रेयसी प्रियकरावर जो प्रतारणेचा आरोप करतेय, त्याचे मोठे छान उत्तर प्रियकर ह्या शेरातून देतोय. प्रियकर म्हणतोय की ती प्रत्येकाला हे सांगतेय की प्र��यकर ( आता इथे ’दाग’ स्वत:च-) हा माझ्याशी प्रामाणिक राहिला नाही. त्यावर प्रियकर म्हणतोय की तिला जाऊन कुणीतरी एकदा विचारा, की ती जर म्हणतेय की ’दाग’ बेवफ़ा आहे, तर मग ’दाग’ प्रेमात कुणाचा गुलाम बनून राहिला होता, हे तिने एकदा सांगावे; म्हणजे असे की मी प्रेमात फक्त तिचा आणि तिचाच गुलाम होऊन राहिलो होतो. आणि असे असून सुद्धा ती माझ्यावर ’बेवफ़ा’ असण्याचा आरोप करतेय\nचला तर, आता आपला निरोप घेतो, पुढील भागात भेटूच.\n‹ शे(अ)रो-शायरी, भाग-२: पा-ब-गिल सब है आरंभ शे(अ)रो-शायरी, भाग-४ : खिलौने नहीं चलते ›\nमानस ६, आपला उपक्रम स्तुत्य\nआपला उपक्रम स्तुत्य आहेच. काम अच्छा है वो जिसका के मुआल अच्छा है एक विनंती आहे. गझलांची निवडही अधिक सुंदर व्हावी. ही गझल व गालिबची सुरुवातीला दिलेली गझल या तुलनेने साध्या होत्या. परवीनची गझल मस्त वाटली.\nतुम्हारे खतमे - प्रेयसीलाही शेर लागू पडतात हे मान्य होण्यासारखे आहे.. तरीही.. माझ्यामते ही पुरुष प्रियकराने व्यक्त केलेली गझलच आहे.\nपहिल्या लेखापेक्षा वाचायला सोपा, ओघवता वाटला. अर्थही पटकन लक्षात आला. (अर्थात पहिलाही छानच होता.) या लेखमालेस माझ्या सदिच्छा.\nफक्त देवनागरी लिपीतली सदस्यनामे स्वीकारली जातील. सदस्यांना वावरताना कुठलीही अडचण आल्यास csbhat [at] gmail.com ह्या पत्त्यावर कळवावे.\nदेवनागरी टंकलेखनासाठी गमभन, फॉन्टफ्रीडम, इनस्क्रिप्ट आणि गूगल हे चार पर्याय उपलब्ध आहेत. कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करून तो पर्याय कार्यान्वित करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/maza-adhyatma/madhav-gadgil/spiritual/articleshow/61342946.cms", "date_download": "2020-09-19T11:38:51Z", "digest": "sha1:APWYCQYYMAH6L2TGQVAFOYE7VM77FUO4", "length": 21216, "nlines": 221, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. य. ना. वालावलकर\nसहकार हा सगळ्या चेतनसृष्टीतल्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे. सारे सजीव रासायनिक रेणूंचा, तर प्रगत प्राणी पेशी-पेशींचा सहकार संघ आहेत. मानवी समाज परस्पर सहाय्याच्या धाग्यांनी बांधलेले आहेत. सहकाराच्या पायावर ज्ञानाची खुली देवाण-घेवाण सुरु झाल्यावर विज्ञान बहरले. मानव निःस्वार्थीपणे सहकारी रचना उभारतो; तसेच मतलबीपणे इतरांच्या सद्प्रवृत्तींचा गैरफायदा घेत त्या फिसकटवतो. अशातूनच सहकारी बँकांचे दिवाळे निघते; पण सुदैवाने महिलांच्या स्वसाहाय्य गटांसारख्या अनेक सहकारी संघटना सचोटीने चांगली कामगिरी बजावताहेत. ‘कुटुंबश्री’ हे अशा यशस्वी गटांचे केरळातील राज्यव्यापी जाळे आहे. गेल्या वर्षी मी त्यांच्या एका कार्यक्रमाला मुद्दाम गेलो होतो. अनेक उत्साहवर्धक अनुभव ऐकले, मग त्यातल्या काहीजणींशी ओळख करून घेत, जुन्या परंपरेप्रमाणे एकमेकांना नमस्कार करत बोलत होतो. एकदम चक्रावलो; कारण एका साध्या पोषाखातल्या मुस्लिम युवतीने हस्तांदोलन करण्यासाठी जोरात हात पुढे केला. ती केरळातल्या मुस्लिमबहुल मलप्पपूरम जिल्ह्यातली होती. म्हणाली, ‘आमच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घटस्फोटित महिला अतीव कष्टाचे जिणे जगतात, कुटुंबश्रीने त्यांच्या जीवनात आशेची पालवी फुटायला लागली आहे. अशा गटांचे काम करते म्हणून त्यांनी मला जिल्हा परिषदेवर निवडून आणले आहे.’\nमाझे अर्थशास्त्रज्ञ मित्र अमित भादुरी त्यांना स्त्रीच्या राज्यशक्तीचा मूर्तिमंत आविष्कार अशा एका महिलेने चक्रावून टाकल्याची गोष्ट सांगतात. ते एक वर्ष नॉर्वेत शिकवत होते. विद्यापीठात जायला बस थांब्यावर उभे होते. शेजारीच एक बाई शांतपणे उभ्या होत्या. त्यांचा चेहरा खूप ओळखीचा, पंतप्रधान ब्रुन्टलंडसारखा वाटत होता; पण पंतप्रधान अशी कशी उभी असेल विद्यापीठात पोचल्यावर त्यांनी विचारले. तेव्हा कळले, त्या ब्रुन्टलंडच होत्या. नॉर्वेत सार्वजनिक सेवेतील प्रत्येकांनी कामावर सार्वजनिक वाहनातूनच जावे असा नियम आहे, आणि सगळे तो पाळतात विद्यापीठात पोचल्यावर त्यांनी विचारले. तेव्हा कळले, त्या ब्रुन्टलंडच होत्या. नॉर्वेत सार्वजनिक सेवेतील प्रत्येकांनी कामावर सार्वजनिक वाहनातूनच जावे असा नियम आहे, आणि सगळे तो पाळतात नॉर्वेच्या लोकसभेत ५० टक्के महिला आहेत, आणि त्यांनी अनेक पुरोगामी,विशेषतः पर्यावरण रक्षणाचे कायदे केले आहेत आणि नॉर्वेत ते काटेकोरपणे अंमलात येतात. जगात नॉर्वे दरडोई उत्पन्नात दुसऱ्या, तर लोक किती आनंदी आहेत यात पहिल���या क्रमांकावर आहे. केव्हा तरी संपून जाणारच अशा खनिज तेलाच्या उत्पन्नाचे शाश्वत उत्पन्नात रूपांतर करण्याची नॉर्वेची योजना विश्वविख्यात आहे. नॉर्वे तेलावरची कमाई एखाद्या खाजगी कंपनीचे खिसे भरत भराभर खर्चून टाकत नाही, ते पैसे बेताने वापरत एका निधीत भरले जातात. ह्यामुळे नॉर्वे जेवढे उत्पन्न सध्या वापरतो, तेवढेच उत्पन्न निधीवरचे व्याज म्हणून कायमचे मिळत राहणार आहे.\nगडचिरोलीतल्या महिलांना पुरुषांच्या बरोबरीची भूमिका देणाऱ्या मेंढा(लेखा)च्या ग्रामसभेने नॉर्वेसारखीच घटणाऱ्या संपत्तीचे शाश्वत संपत्तीत रुपांतर करण्याची योजना स्वयंस्फूर्तीने अंमलात आणली आहे. तिथे ठेकेदार जंगलाचा विध्वंस करत, बाहेरून मजूर आणून खडीची खाण चालवत होता. ग्रामसभेने ठरवले की आपणच खाण चालवू. त्यांच्या दंतेश्वरी महिला बचत गटाने लढत देत ठेका मिळवला. अगदी काळजीपूर्वक, गावातल्याच लोकांना रोजगार पुरवत काम सुरु केले. मग उमगले की खडीची वाहतूक खूप खर्चिक आहे. त्यांनी बँकेकडून कर्ज मिळवून एक ट्रॅक्टर खरीदला, काही वर्षांतच कर्ज फेडले. जंगलाबाहेरचा दगड संपल्यावर त्यांनी खाण बंद केली; पण आता त्यांच्या पूर्ण मालकीचा झालेला ट्रॅक्टर भाड्याने देत त्या महिला व्यवस्थित पैसे कमावताहेत.\nनॉर्वेमध्ये स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सगळ्या जबाबदाऱ्या पेलताहेत आणि नॉर्वे हाच जगातला निसर्गाला जपण्यात अग्रगण्य आणि सर्वात आनंदी समाज आहे. एकूण दिसते की स्त्रिया जस-जशा अधिकाधिक सक्षम बनतात, तस-तशा समाजातल्या सहकारी प्रवृत्ती बळावतात, सामंजस्य वाढते आणि समाज प्रगतिपथावर आगेकूच करू लागतो.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nएटीएममधून पैसे काढणाऱ्यांसाठी SBIने घेतलाय 'हा' निर्णय\nकरोना लस कधी येणार आरोग्यमंत्र्यांनी दिलं हे उत्तर\nरशियाकडून भारताला मिळणार लशीचे 'इतके' डोस\nपंतप्रधान मोदींचा ७० वा वाढदिवस, शुभेच्छांचा वर्षाव\nपुन्हा लॉकडाउन होणार नाही, जनता कर्फ्यू करता येईल- हसन मुश्रीफ\n'भाभीजी के पापड' खाऊन करोना जातो का\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nधार्मिकअधिक मासात 'या' भागातून कावळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगबॉलीवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमध्ये दिले आहे ‘या’ एका पदार्थाला प्राधान्य\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nकरिअर न्यूजयूजीसी नेट परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी\nअर्थवृत्त'कोटक'ची डीजी गृह कर्ज; ४८ तासांत मिळणार गृहकर्ज\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nन्यूजमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nविदेश वृत्तकाय सांगता... नाकातून आयोडिन घेतल्यामुळे १५ सेंकदात करोनाचा खात्मा\nआयपीएलपहिल्या सामन्याआधीच ऋतुराज गायकवाडचा करोना रिपोर्ट आला; पुढील २४ तास महत्त्वाचे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/kabir-singh-the-shahid-kapoor-and-kiara-advani-starrer-grosses-rs-350-crore-in-25-days/articleshow/70289547.cms", "date_download": "2020-09-19T13:34:58Z", "digest": "sha1:TDVE7JW2M5JILD32MAWAIP4SHSOLUHEY", "length": 11940, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'कबीर सिंह'ने २५ दिवसांत कमावले ३५० कोटी\nशाहिद कपूरच्या अभिनयामुळं चर्चेत असलेला व काहीसा वादग्रस्त ठरलेला 'कबीर सिंह' हा चित्रपट बॉक्सऑफिसवर प्रचंड गर्दी खेचत आहे. प्रदर्शनानंतरच्या तीन आठवड्यानंतरही 'कबीर सिंह'ला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून अवघ्या २५ दिवसांत जगभरात या चित्रपटानं ३५० कोटींची कमाई केली आहे.\nशाहिद कपूरच्या अभिनयामुळं चर्चेत असलेला व काहीसा वादग्रस्त ठरलेला 'कबीर सिंह' हा चित्रपट बॉक्सऑफिसवर प्रचंड गर्दी खेचत आहे. प्रदर्शनानंतरच्या तीन आठवड्यानंतरही 'कबीर सिंह'ला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून अवघ्या २५ दिवसांत जगभरात या चित्रपटानं ३५० कोटींची कमाई केली आहे.\nसूत्रांच्या माहितीनुसार, हा सिनेमा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. दिवसेंदिवस या सिनेमाच्या कमाईत वाढ होत आहे. याआधी 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या सिनेमानं जगभरात ३३८ कोटी आणि सलमान खानच्या 'भारत'नं ३०४ कोटींची कमाई केली होती.\n'कबीर सिंह' हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी २० कोटींची कमाई केली होती. सलमानचा 'भारत' आणि अक्षयच्या 'केसरी' या सिनेमानंतर 'कबीर सिंह' हा पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. 'कबीर सिंह' हा 'अर्जुन रेड्डी' या तेलुगू सिनेमाचा रिमेक आहे. दोन्ही चित्रपट संदीप वांगा रेड्डी यांनी दिग्दर्शित केले आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nहिरोसोबत झोपल्यानंतरच...कंगनाचा जया बच्चन यांच्यावर पुन...\n'करोडपती'झाल्यानंतर संसाराला लागली उतरती कळा; सुशील कुम...\nलोकांना मी खोटं बोलतोय असं वाटेल; पण, इंडस्ट्रीत.......\nसुशांतच्या जागी अभिषेकने आत्महत्या केली असती तर हेच बोल...\nशिकवतो इशाऱ्यांची भाषा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसौरव किशनच्या निमित्ताने मोहम्मद रफी परत आले का\nशौविकच्या शाळेतल्या मित्रालाही एनसीबीने घेतलं ताब्यात, पार्टीमध्ये पुरवायचा ड्रग्ज\nएनसीबीने अजून एका ड्रग डीलरच्या घरी मारला छापा\n ड्रग डीलरशी बोलण्यासाठी आईचा फोन वापरायची रिया चक्रवर्ती\nबीजेपीवरून पुन्हा एकदा संजय राऊतांवर भडकली कंगना रणौत\nहा 'ड्वेन' आहे तरी कोण, एनसीबी करतेय त्याचा शोध\nआयपीएलमुंबई विरुद्ध चेन्नई: कसे आहे अबूधाबीचे पिच आणि हवामान; या खेळाडूंना मिळेल संधी\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\n चिन्यांना पुरवली संवेदनशील आणि गोपनीय माहिती\nसिनेन्यूजजीममध्ये घाम गाळतोय सलमान खान, RADHE ची तयार�� सुरू\nआयपीएलIPL: आतापर्यंतच्या सलामीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करणारा संघ किती वेळा जिंकला, पाहा…\nमुंबईज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन\nमुंबईही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी; काँग्रेसचा घणाघाती हल्ला\nन्यूजनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nकरिअर न्यूजवंचित मुलांपर्यंत इंटरनेट पोहोचवणारे 'वायफाय ऑन व्हील्स'\nरिलेशनशिपया प्रसिद्ध अभिनेत्री जात-पात-धर्म-भेद सारं विसरुन अडकल्या परदेशी तरुणांसोबत लग्नबंधनात\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/lock-down-samplya-nantr-cipules-ky-kartil/", "date_download": "2020-09-19T11:51:51Z", "digest": "sha1:D27ISQS7Z5USRA4YIZCAHPWCC6G3AFQZ", "length": 18650, "nlines": 177, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "लॉकडाऊन संपल्यानंतर कपल्स सगळ्यात आधी काय करणार? ‘असे’ असतील लव बर्ड्सचे प्लॅन्स – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nबॉलिवुडच्या ‘या’ 4 अभिनेत्री सलमानचा करतात तिरस्कार, तिसऱ्या अभिनेत्रीने काढली होती सलमानची लायकी…\nरियाच्या अटकेविरुध बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार आले एकत्र, सोशल मीडियावर चालवताय “जस्टिस फॉर रिया”, हॅशटॅग….\nआपले बुडते करिअर सावरण्यासाठी ‘या’ 5 अभिनेत्रींनी तोडल्या होत्या बोल्डनेसच���या सर्व सीमा\nगोलमाल मधल्या मुरली शर्माची बायको आहे ‘ही’ प्रसिध्द मराठमोळी अभिनेत्री, दिसायला आहे खूपच सुंदर\nसुशांत सिंह राजपूत ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ने घेतला “यू” टर्न, म्हणाली हो मी एक दोन वेळा मारलाय हुक्का..\nHome/Life Style/लॉकडाऊन संपल्यानंतर कपल्स सगळ्यात आधी काय करणार ‘असे’ असतील लव बर्ड्सचे प्लॅन्स\nलॉकडाऊन संपल्यानंतर कपल्स सगळ्यात आधी काय करणार ‘असे’ असतील लव बर्ड्सचे प्लॅन्स\nसध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे लोकांना घरी बसण्याशिवाय पर्याय नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. अशी स्थिती अनेकांच्या आयुष्यात पहिल्यांदाच आली असेल. लॉकडाऊनमुळे लोक सुरक्षित आपापल्या घरी आहेत. असं असलं तरी अनेकांना आपल्या प्रियजनांच्या भेटीची ओढ लागली आहे.\nखासकरून तरूण मुलामुलींना आपली प्रिय व्यक्ती गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंड कधी भेटेल असं झालं आहे. आज आम्ही तुम्हाला कपल्स लॉकडाऊन संपल्यानंतर सगळ्यात आधी काय करतील याबाबत सांगणार आहोत. खूप दिवस घरी असल्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर काय करायचं याचं प्लॅनिंग सगळ्यांनीच केलं आहे.\nलॉकडाऊनमुळे अनेकांनी आपल्या पार्टनरच्या घरच्यांना भेटता येत नाहीये. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर सगळ्यात आधी कुटुंबियांना भेटून त्यांची विचारपूस करतील. त्याच्यासोबत एखाद्या ठिकाणी बाहेर जाण्याचा प्लॅन तयार करतील. लॉकडाऊन मधले आपले अनुभव शेअर करतील.\nकाही दिवस सुट्टी घेऊन इन्जॉय\nएखाद्या ठिकाणी फिरायला जाऊन किंवा हॉटेलमध्ये रुम बूक करून एकमेंकासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करतील. काही कपल्स असे सुद्धा आहेत जे लॉकडाऊनच्या काळात घरतील कामं करून कंटाळले आहेत. त्यामुळे काही दिवस विश्रांती घेण्यासाठी लोक बाहेर फिरायला जातील.\nलॉकडाऊनमुळे लोकांना नातेवाईकांच्या घरी जात येत नाही. म्हणून लॉकडाऊन संपल्यानंतर काही लोक आपल्या घरी फ्रेंड्स सोबत किंवा नातेवाईकांना बोलावून गेट टू गेदर करतील. पण हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं सोशल डिस्टेंसिंगची नियम पाळताना लोक दिसून येतील.\nलॉकडाऊनमध्ये घरचं जेवण खाऊन अनेकांना कंटाळा आला आहे. बाहेरचं जेवण खाण्याची अनेकांची इच्छा होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर कपल्स आपल्या आवडत्या ठिकाणी जेवायाला बाहेर जातील. सध्��ा कोरोना व्हायरसमुळे लोक खूप घाबरलेले आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर काही दिवसांनी किंवा महिन्यांनी वेगवेगळे प्लॅन्स तयार करतील.\nराशीभविष्य: लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने या 5 राशीला होणार मोठा धन लाभ…\n…म्हणून 'हा' परप्रांतीय तरुण छत्रपती शिवरायांचा फोटो घेऊन यूपीला रवाना झाला\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nज्योतिषशास्त्रानुसार कधीही नसाव्यात या दररोजच्या सवयी,बिघडू शकते आर्थिक परिस्तिथी\nज्योतिषशास्त्रानुसार कधीही नसाव्यात या दररोजच्या सवयी,बिघडू शकते आर्थिक परिस्तिथी\nसलग 2 वर्ष डेटिंग करून ‘या’ अभिनेत्याने बहिणीसोबतच केले लग्न…..अभिनेत्याचे नाव वाचून व्हाल हैरान…\nएका रात्रीचे तब्बल एक लाखरुपये घेते ‘ही’ अभिनेत्री…नाव वाचून चकित व्हाल…\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nमहिला सशक्तीकरण म्हणतात ते हेच का\nअश्या फालतू बातम्या का बरं तुम्ही देतात गरीब लोक उपाशी मर...\nसंसाराचा गाडा हाकणे म्हणजे कमी पैशात घर चालविणे. लोक १५००० र...\nअश्या किती घटस्पोटीत महिलांना दर महिन्यांना पोटगी मिळते आहे...\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कध��च धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nसलग 2 वर्ष डेटिंग करून ‘या’ अभिनेत्याने बहिणीसोबतच केले लग्न…..अभिनेत्याचे नाव वाचून व्हाल हैरान…\nएका रात्रीचे तब्बल एक लाखरुपये घेते ‘ही’ अभिनेत्री…नाव वाचून चकित व्हाल…\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nकरिश्मा कपूरला घर चालवण्यासाठी करावे लागत आहे ‘हे’ काम.. वाचून धक्का बसेल..\nऔरंगाबादची कन्या असलेली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आहे गुगल इंडियाची हेड\n‘अंडरवर्ल्ड’शी नाव जोडल्यामुळे या अभिनेत्रीची संपूर्ण कारकीर्द झाली होती नष्ट, आता करत आहे हे काम…\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nमूळशी पॅटर्न’ येणार हिंदी मध्ये ‘बॉलीवूडचा’ हा सुपरस्टार साकारनार मुख्य भूमिका\nत्या एका फोटो मुळे ‘ममता कुलकर्णी’ रातोरात बनली सुपरस्टार\nमहिला सशक्तीकरण म्हणतात ते हेच का\nअश्या फालतू बातम्या का बरं तुम्ही देतात गरीब लोक उपाशी मर...\nसंसाराचा गाडा हाकणे म्हणजे कमी पैशात घर चालविणे. लोक १५००० र...\nअश्या किती घटस्पोटीत महिलांना दर महिन्यांना पोटगी मिळते आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://wardha.gov.in/gallery/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-19T11:49:36Z", "digest": "sha1:66NRDFMIXBH66P6ITIPSF6EYC3ACVKVR", "length": 4465, "nlines": 111, "source_domain": "wardha.gov.in", "title": "महाराष्ट्र दिवस वर्धा | जिल्हा वर्धा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nView Image महाराष्ट्र दिवस कार्यक्रम\nफेसबुक वर शेअर करा\nट्वीटर वर शेअर करा\nफेसबुक वर शेअर करा\nट्वीटर वर शेअर करा\nView Image महाराष्ट्र दिवस\nफेसबुक वर शेअर करा\nट्वीटर वर शेअर करा\nफेसबुक वर शेअर करा\nट्वीटर वर शेअर करा\nView Image मान वंदना\nफेसबुक वर शेअर करा\nट्वीटर वर शेअर करा\nफेसबुक वर शेअर करा\nट्वीटर वर शेअर करा\nView Image महाराष्ट्र दिवस भाषण\nफेसबुक वर शेअर करा\nट्वीटर वर शेअर करा\nफेसबुक वर शेअर करा\nट्वीटर वर शेअर करा\nView Image बक्षीस वितरण\nफेसबुक वर शेअर करा\nट्वीटर वर शेअर करा\nफेसबुक वर शेअर करा\nट्वीटर वर शेअर करा\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा वर्धा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 09, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/mahavikasaaghadi", "date_download": "2020-09-19T12:38:32Z", "digest": "sha1:FFQX27QGY5N6LLQ6I3IEGJLTEEMQX5P6", "length": 7650, "nlines": 158, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "mahavikasaaghadi Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nIPL 2020 LIVE Streaming : आयपीएलचे सामने कुठे, कधी आणि कसे पाहता येणार\nयवतमाळमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अंधारवाडी गावात भीतीचं वातावरण\nमहाविकासआघाडीला नांदेडमध्ये मोठं यश, 6 पैकी 5 जागांवर विजय\nनाराजीनाट्यासाठी महाविकासआघाडीची समन्वय समिती, समितीत सरकारचे वरिष्ठ मंत्री असणार\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nIPL 2020 LIVE Streaming : आयपीएलचे सामने कुठे, कधी आणि कसे पाहता येणार\nयवतमाळमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अंधारवाडी गावात भीतीचं वातावरण\nभाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या\nमराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा : संभाजी ब्रिगेड\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nIPL 2020 LIVE Streaming : आयपीएलचे सामने कुठे, कधी आणि कसे पाहता येणार\nयवतमाळमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अंधारवाडी गावात भीतीचं वातावरण\nभाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन रुग्णांना प्रवेश सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/ncp/", "date_download": "2020-09-19T12:05:34Z", "digest": "sha1:YJNV7IOD2PWQXA4GGRA3QF56HBCMTQP6", "length": 3864, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ncp Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n‘भाजपा आमदारांनी दिलेला करोना निधी उघड करावा’\nराष्ट्रवादीत इन्कमिंग सुरूच, माजी आमदार सीताराम घनदाट यांचा पक्षात प्रवेश\n…तर ‘या’ परिस्थितीचा फायदा पाकिस्तानला होईल – शरद पवार\n‘मिळाले दीड कोटी अन्‌ सांगताहेत सतराशे कोटी’\nमराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढा, नाहीतर….\n‘हाच तो दाऊदचा उजवा हात आणि शरद पवार यांचा चेला’\nकंगनाची कार्यालयावरील कारवाईबाबत शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले…\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी आठवलेंनी सुचवलं शरद पवारांचं नाव; म्हणाले, ‘राष्ट्रवादी…’\nशरद पवार यांनी घेतला पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा\nखासदार सुळे यांनी साधला रुग्णांसह डॉक्‍टरांशी संवाद\nनवलाखा यांच्या पत्राची राज्यपालांनी दखल घेत भेटीचे दिले निमंत्रण\nलॉन्स, मंगल कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्या\nवर्क फ्राॅम होममुळे मुंबईकर संतापात, सर्वेक्षणातून समोर आली महिती\n“कंगनाकडून खर्च वसूल करा”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/bjp-devendra-fadanvis-alleged-being-taget-over-brahmin-caste-sgy-87-2278033/", "date_download": "2020-09-19T12:55:13Z", "digest": "sha1:6BOY7UTU7FH2ORLQ4VWGSSN4BP3VKNJY", "length": 14338, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BJP Devendra Fadanvis alleged being taget over Brahmin Caste sgy 87 | “माझी जात ब्राह्मण असल्याने टार्गेट केलं जातं,” देवेंद्र फडणवीसांचा आरोप | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\n“माझी जात ब्राह्मण असल्याने टार्गेट केलं जातं,” देवेंद्र फडणवीसांचा आरोप\n“माझी जात ब्राह्मण असल्याने टार्गेट केलं जातं,” देवेंद्र फडणवीसांचा आरोप\n\"माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं असं काहीजणांना वाटतं\"\nमाझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं असं काहीजणांना वाटत असून काही लोक तसा प्रयत्न करत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या परसवण्याचं काम करणारे यशस्वी होणार नाहीत असंही ते म्हणाले आहेत. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.\n“जेव्हा तुम्ही लोकांना समजावू शकत नाही तेव्हा त्यांना गोंधळात टाका असा एक सिद्धांत आहे. मग कसंही करुन हे मागच्या सरकारच्या माथी कसं मारायचं सुरु होतं. दुर्दैवाने हे बोलणं मला शोभत नाही पण आज स्पष्टपणे सांगतो. काही बोटावर मोजण्याइतके लोक आहेत ज्यांना असं वाटतं की, माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं. काहीजण असा प्रयत्न करतात. पण मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या परसवण्याचं काम करणारे यशस्वी होणार नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.\nलोकसत्ताच्या मुलाखतीतही केला होता उल्लेख – पहा व्हिडीओ\nमराठा समाजाचं नेतृत्व कोणी करावं यासंबंधी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “छत्रपती शिवाजी महाराज आपलं आराध्यदैवत आहेत. त्यांच्या वंशजांबद्दल आपल्या सर्वांच्या मनात अपार श्रद्धा आहे. त्यामुळे यांच्यात कोणी फूट पाडू नये. कोणी नेतृत्व करावं यासाठी छत्रपतींच्या घरात दोन भाग पडतायत अशी परिस्थिती असू नये. दोघांनी त्याचं नेतृत्व केलं पाहिजे. दोघंही समजूतदार असल्याने वाद होणार नाही आणि कोणी त्यासाठी प्रयत्न करु नये अशी हात जोडून विनंती आहे”.\nहोय, आहे मी ब्राह्मण; पवारांना माझ्या जातीबद्दल बोलावं लागतं यातच माझं यश: फडणवीस\nपोलीस भरतीवर बोलताना नाराजी व्यक्त करत त्यांनी सांगितलं की, “भरती करावीच लागणार आहे, ती थांबवता येणार नाही. पण आता लगेच ती करण्याची घाई नाही. सुप्रीम कोर्टात सध्या मराठा आरक्षणावर काय होणार आहे, स्थगिती हटवू शकणार आहोत का हे महत्त्वाचं आहे. याला एक महिनाच लागणार आहे. एक महिना उशिरा भरती झाली तर काही नुकसान होणार नाही. पण आधी झाली तर निश्चितच नुकसान होणार आहे. म्हणून या गोष्टीचा विचार केला पाहिजे, आजच करायची असेल तर चर्चा करा, मार्ग काढा. मराठा समाजाला आश्वस्त करा. अशी कोणतीही चर्चा न करता इतक्या गंभीर परिस्थितीत हा निर्णय घेतला जात आहे. राज्यकर्त्यांनी निर्णय घेताना परिणाम काय होणार आहेत याचा विचार केला पाहिजे”.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अटक\n1 “पोलीस भरती म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखेच”; ठाकरे सरकारवर संभाजीराजे संतापले\n2 माझी अनुपस्थिती राष्ट्रविरोधी अन् मुख्यमंत्र्यांची देशभक्ती; जलील यांनी केला सवाल\n3 “मुंबईत वास्तव्य करण्याची संधी देऊन चूक केलीये का,” प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेत संतप्त सवाल\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/icmr", "date_download": "2020-09-19T13:22:31Z", "digest": "sha1:VWQDF4EUAOJLRQDMW6YVPL3TDWDAQIGB", "length": 8192, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "ICMR Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nजग आणि ‘स्वदेशी’ लसीची घाई\nजगभरात ‘कोविड-१९’वर लस शोधण्याच्या संशोधनाला विविध टप्प्यांवर विस्तृत-दीर्घकालीन वैद्यकीय चाचण्या, कायदेशीर परवाने आणि वितरण प्रणाली बद्दल नियामक व्यव ...\nमुंबई-दिल्लीत कोरोनाची साथ तिसऱ्या टप्प्यात\nआयसीएमआरच्या एपिडेमिओलॉजी विभागाचे माजी प्रमुख डॉ. गंगाखेडकर यांनी साथीसंदर्भातील सरकारचे अनेक दावे फेटाळले आहेत. ...\nकोविड-१९ लसः आयसीएमआर घाई करत आहे का\nनवी दिल्लीः येत्या १५ ऑगस्ट रोजी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)कडून कोरोना विषाणूवरची लस आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू असतानाच ...\nआयसीएमआर: संशोधन परिषद की कठपुतळी\nआज आयसीएमआरने केंद्राच्या कोविड-१९ प्रतिसाद धोरणाशी विसंगत वर्तन करणे कोणालाही अपेक्षित नाही, मग ते उल्लंघन कितीही अतिरेकी असो. ...\nनोव्हेंबरमध्ये भारतात कोरोनाचे रुग्ण सर्वोच्च – अभ्यासगटाचे मत\nनवी दिल्लीः भारतात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात सर्वोच्च होईल असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसी ...\nआता देशातल्या ७५ कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यांवर लक्ष\nनवी दिल्ली : कोरोना महासाथीच्या तिसर्या टप्प्यात भारत आला आहे हे अनेक आठवडे सरकार मान्य करत नव्हते पण ९ मे रोजी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयस ...\nकोरोनावर गंगाजलाचा औषधी उपचार; प्रस्ताव फेटाळला\nकोरोना विषाणू संसर्गावर गंगा नदीचे पाणी उपचारी ठरू शकेल वापरण्याबाबत विचार करावा हा केंद्रीय जल संसाधन खात्याचा प्रस्ताव इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर ...\nचिनी रॅपिड किट न वापरण्याचे आयसीएमआरचे निर्देश\nनवी दिल्ली : कोरोना विषाणू तपासणीसाठी चीनच्या गुआंग्झू वोंडफो बायोटेक व झुहाई लिवझोन डायग्नोस्टिक्स या कंपन्यांकडून खरेदी केलेले रॅपिड अँटिबॉडी टेस्ट ...\n‘लॉकडाउनमुळे २०-२५टक्केच संसर्ग रोखला जाईल’\nनवी दिल्ली : २४ मार्च २०२०मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सुमारे एक आठवड्याने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर ...\n‘कोरोना : ८० टक्के केसेसमध्ये संक्रमणाची लक्षणे नाहीत’\nनवी दिल्ली : देशात कोरोना विषाणू केसेसमधील ८० टक्के केसेसमध्ये संक्रमणाची लक्षणे दिसून आली नाहीत आणि ही चिंताजनक बाब असल्याचे मत इंडियन कौन्सिल ऑफ मेड ...\nसंघवादी सरकार अजूनही आर्यांच्याच शोधात\nसुविधांसाठी प्रवाशांच्या खिशात हात\n‘पिंजरा तोड’ कार्यकर्त्या नताशा नरवालला जामीन\nपेटीएम काही तासांत पुन्हा प्ले स्टोअरवर\nशोपियन एनकाउंटरमध्ये आमची चुकीः लष्कराची कबुली\nविद्वेषी वारसा सांगणाऱ्या ट्रंका\nहरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा\n‘जालन्यातील २ दलितांच्या हत्येची सीबीआय चौकशी हवी’\nविरोधाचे स्वातंत्र्य म्हणजे बेअदबी नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/saamana-claims-development-works-caused-water-logging-in-mumbai", "date_download": "2020-09-19T11:17:21Z", "digest": "sha1:IK4TGM2OEVNO46GZVP25V7HAHTUAVCDW", "length": 7829, "nlines": 161, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "विकासकामांमुळे मुंबईची तुंबई, पावसाच्या लहरीपणाचा फटका, 'सामना'तून टीका", "raw_content": "\nभाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या\nमराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा : संभाजी ब्रिगेड\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nविकासकामांमुळे मुंबईची तुंबई, पावसाच्या लहरीपणाचा फटका, 'सामना'तून टीका\nभाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या\nमराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा : संभाजी ब्रिगेड\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nलॉटरी लागून सत्तेत, आता ठाकरे सरकार महाराष्ट्राला जुगाराचा अड्डा करणार का\nमराठा आंदोलनाच्या भीतीमुळे मुंबईत संचारबंदी, चंद्रकांत पाटलांची सरकारवर टीका\nभाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या\nमराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा : संभाजी ब्रिगेड\nMIvsCSK Live cricket score | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, नाणेफेक कोण जिंकणार\nलॉटरी लागून सत्तेत, आता ठाकरे सरकार महाराष्ट्राला जुगाराचा अड्डा करणार का\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन रुग्णांना प्रवेश सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/purush-mahilanmadhye-bagto-ya-goshti/", "date_download": "2020-09-19T11:54:09Z", "digest": "sha1:4SXMQ4GODUACIHZLKL3P5JQ4YPFSUPWU", "length": 16455, "nlines": 141, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "तुम्हाला माहितही नसतील, ‘सुंदर’ स्त्रियांना पाहून पुरूषांच्या मनात येतात ‘या’ ८ गोष्टी! – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nबॉलिवुडच्या ‘या’ 4 अभिनेत्री सलमानचा करतात तिरस्कार, तिसऱ्या अभिनेत्रीने काढली होती सलमानची लायकी…\nरियाच्या अटकेविरुध बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार आले एकत्र, सोशल मीडियावर चालवताय “जस्टिस फॉर रिया”, हॅशटॅग….\nआपले बुडते करिअर सावरण्यासाठी ‘या’ 5 अभिनेत्रींनी तोडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व सीमा\nगोलमाल मधल्या मुरली शर्माची बायको आहे ‘ही’ प्रसिध्द मराठमोळी अभिनेत्री, दिसायला आहे खूपच सुंदर\nसुशांत सिंह राजपूत ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ने घेतला “यू” टर्न, म्हणाली हो मी एक दोन वेळा मारलाय हुक्का..\nHome/Life Style/तुम्हाला माहितही नसतील, ‘सुंदर’ स्त्रियांना पाहून पुरूषांच्या मनात येतात ‘या’ ८ गोष्टी\nतुम्हाला माहितही नसतील, ‘सुंदर’ स्त्रियांना पाहून पुरूषांच्या मनात येतात ‘या’ ८ गोष्टी\nनेहमीच सुंदर स्त्रियांना पाहून पुरूष आकर्षीत होत असतात. पण तुम्हाला आज आम्ही पुरूष स्त्रियांना पाहून कोणता विचार करतात हे सांगणार आहोत.\nकधीही सुंदर मुलगी किंवा मुलगा आपल्या जवळून जात असेल तर वेगळेच संकेत येत असतात. किती छान दिसते ही किंवा किती हॅण्डसम आहे का मुलगा… असे विचार मनात येत असतात. पण फक्त इतकाच विचार करून व्यक्ती थांबत नाही. तर अनेक विचार मनात सुरू असतात. सगळेच पुरूष स्वभावाने आणि विचार करण्याच्या पद्धतीने वेगळे असतात. कोणत्याही सुंदर मुलीला पाहिल्यानंतर त्यांचा मनात वेगवगळे विचार येत असतात. जाणून घ्या कसा विचार करतात पुरूष.\nबेडरूम पर्फोमन्स कसा असेल\nहा सगळ्यात कॉमन विचार मनात येतो तो म्हणजे एखाद्या सुंदर मुलीला पाहिल्यानंतर त्या मुलीला चांगल्या पण तितक्यात सेक्शुअल नजरेने पाहीलं जातं, मानसशास्त्रानुसार ही इन्टिमेट येणारी रिएक्शन आहे. फक्त एक कल्पना म्हणून असं वाटत असतं. तीचा बेडरूम पर्फोमन्स कसा असेल याचा विचार केला जातो.\nती खरंच इतकी सुंदर आहे का\nकोणतेही पुरूष स्त्रियांची स्तुती करत असताना त्यांचाकडे बारकाईने पाहत असतात. मग त्यांना असा प्रश्न पडत असतो. की खरचं इतकी सुंदर आहे का त्यांचासाठी फक्त बाहेरचा लुक नाही तर मुलीच्या आकर्षक असण्यामागे काय कराण आहे. याचा शोध घेण्याचा मुलं प्रयत्न करत असतात.\nती सिंगल असेल का\nजास्त कोणताही विचार न करता मुलं सरळ मुद्याचा विचार करतात. एखादी सुंदर मुलगी संपर्कात असल्यानंतर तीचा कोणी पार्टनर आहे का आपल्याला तिला कसं अप्रोच करता येईल. याचा विचार जास्त करत असतात.\nमी तिच्याशी कसं बोलू\nकोणतीही मुलगी आवडल्यानंतर तिला काय वाटेल आपणं कसं बोलायला हवं याचा विचार मुलं करत असतात. तिच्याशी बोलण्यासाठी सोशल मिडिया, कॉमन फ्रेंड्स शोधणं हे प्रकार करायला सुरूवात होते,\nती माझ्यासाठी जास्तच चांगली आहे.\nअशी अनेक मुलं असतात ज्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता असते. सुंदर महिलांना बघून ते त्याचाशी कसं बोलता येईल याचा विचार करतात. आपल्या तुलनेत ती जास्त चांगली आहे म्हणून आपल्याला अशी मुलगी मिळणार नाही. असं त्यांना वाटत असतं.\nजर तीने मला रिजेक्ट केलं तर\nमुलं ही खूप स्मार्ट असतात. दोन पावलं पुढचा विचार करत असतात. ते आपल्या डोक्याने काम करत असतात. जर आपल्याला आवडत असलेल्या मुलीने आपल्याला रिजेक्ट केलं तर काय रिएक्ट करायचं असा सुद्धा विचार करून ठेवत असतात.\nतिची पर्सनॅलिटी कशी असेल\nएखादा मुलीचे हावभाव पाहून तिची पर्सनॅलिटी कशी असेल, तीचा स्वभाव कसा असेल असे अनेक प्रश्न मुलांना पडत असतात. ( हे पण वाचा-)\nकशाप्रकारचे पुरूष आवडत असतील\nकोणतीही मुलगी आवडल्यानंतर तिला आपल्यात इंटरेस्ट असेल का तिची चॉईस कशी असेल याचा विचार करतात. त्यावरून तिला कसं अप्रोच करायचं हे ठरवतं असतात\nप्रविण तरडेने शेताच्या बांधावर साजरा केला वडिलांचा 78 वा वाढदिवस, ��ोटो पाहून वाटेल कौतुकास्पद\nतरुण मुलांना विवाहित महिलांच्या आवडतात या 3 सवई....पाहून तरुण होतात फिदा\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nज्योतिषशास्त्रानुसार कधीही नसाव्यात या दररोजच्या सवयी,बिघडू शकते आर्थिक परिस्तिथी\nसलग 2 वर्ष डेटिंग करून ‘या’ अभिनेत्याने बहिणीसोबतच केले लग्न…..अभिनेत्याचे नाव वाचून व्हाल हैरान…\nएका रात्रीचे तब्बल एक लाखरुपये घेते ‘ही’ अभिनेत्री…नाव वाचून चकित व्हाल…\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nकिचनमध्ये ‘या’ गोष्टींचे पालन करा, जीवनात नेहमीच राहील सकारात्मकता\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\nमहिला सशक्तीकरण म्हणतात ते हेच का\nअश्या फालतू बातम्या का बरं तुम्ही देतात गरीब लोक उपाशी मर...\nसंसाराचा गाडा हाकणे म्हणजे कमी पैशात घर चालविणे. लोक १५००० र...\nअश्या किती घटस्पोटीत महिलांना दर महिन्यांना पोटगी मिळते आहे...\nवास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला तोंड करून झोपणे असते अशुभ, होणार नाही कधीच धनलाभ, नेहमीच या संकटाना जावे लागेल सामोरे…\nघसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….\nकासवाने मगरीच्या जबड्यातून ‘असा’ वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ\nनुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथ�� भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/more-outbreaks-in-september-than-in-august-leaving-corona-and-following-kangana-this-misfortune/", "date_download": "2020-09-19T12:44:15Z", "digest": "sha1:YLLKUWOGFBM2L4V4JQEPUGTA2BFODQ44", "length": 18236, "nlines": 390, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये रुग्णवाढ अधिक ; कोरोना सोडून कंगनाच्या मागे लागल्याने ही दुरावस्था - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nफक्त ‘रंगीला’च नाही, तर उर्मिला मातोंडकरने या चित्रपटांमधून देखील केली कौतुकांची…\nरोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख\nऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये रुग्णवाढ अधिक ; कोरोना सोडून कंगनाच्या मागे लागल्याने ही दुरावस्था\nमुंबई : ऑगस्ट महिन्यात मुंबईत कोरोनाचे (Corona) रुग्ण नियंत्रणात आले होते. मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथिलता, गणेशोत्वसाठी दिलेली सूट, मुखपट्टी बांधणे किंवा सुरक्षित अंतर न राखणे. यामुळे मुंबईत पुन्हा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.\nया सर्व मुद्दयांवरून भाजपा (BJP) नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.\nमुंबईतील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून रुग्णवाढीचा वेग चिंताजनक झाला आहे. राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेने (BMC) वारंवार नियमात केलेले बदल, अंमलबजावणीतील शिथिलता, रुग्ण संख्या लपवण्यासाठी कमी केलेल्या चाचण्या आणि घरी बसून चालवलेला कारभार याचा हा परिणाम आहे,” असूनकंगनाच्या मागे लागण्यापेक्षा कोरोनाच्या मागे राज्य सरकार लागले असते तर आज महाराष्ट्रावर ही दुरावस्था ओढवली नसती अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.\nऑगस्टमध्ये ओसरू लागलेला करोनाचा संसर्ग मुंबईत पुन्हा वाढू लागला आहे. शहरात दर दिवशी केल्या जाणाऱ्या चाचण्या आणि आढळलेले बाधित रुग्ण याचे प्रमाण ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये जवळपास १० टक्क्यांनी वाढले. त्यामुळे बाधितांचे प्रमाण १७ ते २० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.\nऑगस्टमध्ये मुंबईत प्रतिदिन रुग्णसंख्या सर्वसाधारणपणे एक हजार किंवा त्याहून कमी नोंदली जात होती. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात दर दिवशी सुमारे सात ते नऊ हजार चाचण्या होत होत्या आणि बाधितांचे प्रमाण सुमारे १० ते १२ टक्के होते. पुढील आठवडय़ात हे प्रमाण जवळपास १५ टक्क्यांपर्यंत पोहोचले. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात चाचण्यांची संख्या आठ ते नऊ हजार झाली आणि बाधितांचे प्रमाण २२ टक्क्यांपर्यंत पोहोचले. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात पालिकेने दर दिवशी चाचण्यांची संख्या सुमारे १५ हजारांवर नेली. त्या तुलनेत दर दिवशीची रुग्णसंख्याही जवळपास अडीच हजारांहूनही अधिक नोंदली गेली. दर दिवशी चाचण्यांची संख्या दहा हजारांहून अधिक केल्याने रुग्णसंख्या वाढल्याचा दावा पालिकेने केला तरी चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण १७ ते २० टक्क्यांवर गेल्याचे आकडेवारीतून दिसून येते.\nअसे भातखळकर यांनी सांगितले आहे.\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या ११ लाखाहून अधिक…\nकंगनाच्या मागे लागण्यापेक्षा कोरोनाच्या मागे राज्य सरकार लागले असते तर आज महाराष्ट्रावर ही दुरावस्था ओढवली नसती… घरात बसून सोशल मीडियावर शब्दांची फेकाफेक करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आता घराबाहेर पडावं… pic.twitter.com/BdfkPxYxwM\nही बातमी पण वाचा :\nठाकरे सरकार ‘जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे का\nठाकरे सरकारने पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा ; छत्रपती संभाजी राजेंची टीका\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleठाकरे सरकारने पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा ; छत्रपती संभाजी राजेंची टीका\nNext articleठाकरे सरकार ‘जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे का\nफक्त ‘रंगीला’च नाही, तर उर्मिला मातोंडकरने या चित्रपटांमधून देखील केली कौतुकांची लूट, प्रत्येक पात्र स्वत: मध्ये आहे खास\nरोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\nबाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत;...\nतेव्हा पवारसाहेबांच्या मोठ्या मनाची उंची दिसून आली : आमदार लंकेंनी ...\nना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड- उदयनराजे भोसले\n’ जनतेच्या हितासाठी सोमवारपासून मनसेचा रेल्वे प्रवास\n‘जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं, हे लक्षात असू द्या’ – मनसे\nपुतळ्याची नव्हे तर, रुग्णालयाची गरज; पायाभरणी सोहळ्याला जाणार नाही – प्रकाश...\nशरद पवार वडिलांसारखे, त्यांच्��ा भूमिकेविषयी बोलू शकत नाही – उदयनराजे भोसले\nरोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख\nसरदार तारा सिंग यांना राज्यपालांची श्रद्धांजली\nचीनसाठी हेरगिरी; दिल्लीत पत्रकाराला अटक\nकोरोना : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतात सगळ्यात जास्त, सुमारे ८०...\nतुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/literature/rawadi-rathod-of-mars/articleshow/70671138.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-19T13:34:13Z", "digest": "sha1:A2WV2JVVERJI52HYZBLQX6PCPIJEE6Z7", "length": 16027, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nस्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणारा ‘मिशन मंगल’ सध्या चर्चेत आहे. कला दिग्दर्शक संदीप रावडे यांनी या चित्रपटाच्या या चित्रपटाचं आव्हान स्वीकारलं होतं. चित्रपटासाठी उभारलेलं इस्रो, रॉकेट्स हा सगळा अनुभव, कलादिग्दर्शनात ‘रावडी राठोड’ समजल्या जाणाऱ्या संदीपनं ‘मुंटा’शी शेअर केला.\nस्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणारा ‘मिशन मंगल’ सध्या चर्चेत आहे. कला दिग्दर्शक संदीप रावडे यांनी या चित्रपटाच्या या चित्रपटाचं आव्हान स्वीकारलं होतं. चित्रपटासाठी उभारलेलं इस्रो, रॉकेट्स हा सगळा अनुभव, कलादिग्दर्शनात ‘रावडी राठोड’ समजल्या जाणाऱ्या संदीपनं ‘मुंटा’शी शेअर केला.\nयेत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘मिशन मंगल’कडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. देशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेल्या अंतराळ मोहिमेवर आधारित हा चित्रपट असल्यानं त्याविषयी उत्सुकता आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी सेट्स उभारणं, रॉकेट्स तयार करणं, इस्रोचं कार्यालय उभं करणं हे आव्हानात्मक होतं. संदीप रावडे या मराठी कलादिग्दर्शकानं हे आव्हान पेललं.\nयाबाबत तो म्हणाला, की ‘तांत्रिकदृष्ट्या हे सगळं आमच्यासाठी खूप आवाहनात्मक होतं. कारण उपग्रह आणि त्याचे इतर भाग तयार करण्यासाठी आम्हाला जवळपास दोन-अडीच महिने लागले. सगळं अस्सल वाटायला हवं. आजकाल प्रेक्षक स्मार्ट झालाय, त्यामुळे काहीही दाखवून चालणार नाही. मंगलयान बनवायचं तर त्याचा आकार, ते दिसायला कसं हवं अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टींचा अभ्यास आधी आम्ही केला. उपग्रह तयार करण्यासाठी लागणारी गुजरात, हिमाचल प्रदेश आणि भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमधून मागवण्यात आली. भारतात पहिल्यांदाच अंतरिक्षावर आधारित चित्रपट बनतोय. इस्रोमध्ये काम करणाऱ्या वैज्ञानिकांचं आयुष्य अगदी साधं. मग त्यांचं घरंही तसंच दिसायला हवं हेदेखील आव्हान होतं.’\nवैज्ञानिकांनी उपग्रह कसा तयार केला याचा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी काही छोटे मॉडेल्स तयार केले. त्यासाठी खास त्यांचं परीक्षण केलं गेलं. रिमोटच्या मदतीनं ते चालवून पाहायचे. जवळपास आठ व्यक्तिरेखांसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी सेटवर काम केलं आहे. या संपूर्ण मोहिमेतलं वैज्ञानिकांचं मोलाचं योगदान दाखवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली गेली. रॉकेट तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत ते म्हणाले की, ‘वास्तविक रॉकेट एकशे पंचेचाळीस फुटांचं होतं. पण, मुंबईमध्ये तेवढे मोठे स्टुडिओज नाहीत. त्यामुळे आम्ही रॉकेटच्या वरचा आणि खालचा भाग तयार केला होता. मधला भाग व्हीएफएक्समध्ये बनवला होता. कला विभागाला त्यासाठी जवळपास आठ कोटींचा खर्च आला. इनडोअर चित्रीकरण मुंबईमधेच करण्यात आलं. बाकीचा भाग बेंगळुरूमध्ये चित्रित केला.’\nरावडे यांनी आतापर्यंत ‘ये जवानी है दिवानी’, 'बेबी', 'परमाणू', 'ठाकरे' आणि 'झून झँग' या चायनीज चित्रपटासाठी काम केलंय. या चित्रपटाला २०१६ साली ऑस्करचं नामांकन मिळालं होतं.\nमाझ्याबरोबर सोळा ते अठरा जणांची टीम होती. जवळपास ऐंशी ते नव्वद कामगार फक्त उपग्रह, त्याचे भाग आणि रॉकेट यावर दोन-अडीच महिने काम करत होते. बाकीची टीम सेटवर लक्ष देत होती. मग त्यात मिशन नियंत्रण कक्ष, कार्यालय, वर्क स्टेशन अशा जागा आम्ही तयार केल्या. कला दिग्दर्शक म्हणून वेगवेगळ्या काळातल्या गोष्टी मी करत असतो. मला आणि आमच्या संपूर्ण टीमला, जणू आपणच इस्रोचे वैज्ञानिक असल्यासारखं वाटतं होतं. सगळ्या बारीकसारीक गोष्टींबाबत संशोधन करून हे सर्व उभारलं.\nसंदीप रावडे, कलादिग्दर्शक, मिशन मंगल\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nजिनपिंग यांचे राजकीय अंतरंग...\nव्हेनिसमध्ये दरवळणार ‘बॉम्बे रोझ’ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोनामुळे केस कापण्याची भीती; सलून व्यावसायिक मेटाकुटीला\nशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन\nसुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी कलाकाराचा अनोखा प्रयत्न\nलॉकडाउनदरम्यान विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने लढवली 'ही' शक्कल\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवास\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले...\n दोन दिवसांत तीन मंत्री करोनाग्रस्त; आता बच्चू कडू यांना लागण\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nमुंबईज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन\n कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनच्याच आत गेली टोपी बहु\nजळगावपतीच्या सहकार्यानेच मित्राकडून पत्नीवर अत्याचार, दोघांवर गुन्हा दाखल\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nविदेश वृत्तसौदी: बेरोजगार भारतीय कामगारांवर भीक मागण्याची वेळ; डिटेंशन सेंटरमध्ये रवानगी\nविदेश वृत्तभारत-चीन वादात मध्यस्थी; रशियाला होणार 'हा' फायदा\nविदेश वृत्तविषयाचे भलतेच 'गांभीर्य'; नारळाच्या झाडावर चढून मंत्र्यांनी दिले भाषण\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nधार्मिकबिहार निवडणूक : पुन्हा नितीश कुमार की तेजस्वींचे पारडे होईल जड\nरिलेशनशिपया प्रसिद्ध अभिनेत्री जात-पात-धर्म-भेद सारं विसरुन अडकल्या परदेशी तरुणांसोबत लग्नबंधनात\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/ethiopia", "date_download": "2020-09-19T13:32:50Z", "digest": "sha1:ACUHX3YO7YU646BOYSV4GMUW6ZCQYQIY", "length": 3442, "nlines": 63, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात ��ली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nइथियोपियाचा सोलोमन पुणे मॅरेथॉनचा विजेता\nइथियोपियाच्या पंतप्रधानांना शांततेचे नोबेल\nइथिओपियाने भारताला 'या'मध्ये पछाडले\nboeing 737: इथियोपिया अपघात; बोइंग ७३७ मॅक्सवर भारतातही बंदी\nइथियोपियाचे विमान कोसळून १५७ ठार\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/mp-booked-for-rioting-and-physically-assaulting-landowner-in-up/videoshow/62978480.cms", "date_download": "2020-09-19T11:57:23Z", "digest": "sha1:M767SG4SAOKTMQ4NWSXQG5WWOLAUPYRH", "length": 8976, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nखासदार कमलेश पासवान यांच्या विरोधात जमीन लाटल्याप्रकरणी गुन्हा दाखल.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nग्राहकांची सोने खरेदीकडे पाठ, सोनारांवर भाजीपाला विकण्य...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nधरण काठावर तरुणाई थिरकली DJच्या तालावर\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\nरस्त्यावर विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू, घटना कॅमेऱ...\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nकंगनाच्या समर्थनार्थ सुरतमधील व्यापाऱ्याकडून साडी लॉन्च...\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nन्यूजजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nन्यूजनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nहेल्थआसन एक फायदे अनेक, असा करा सर्वांगासनाचा सराव\nन्यूजमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nन्यूजगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nब्युटीप्रेग्नेंसीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी घरच्या घरी तयार करा नैसर्गिक फेसपॅक\nन्यूजNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nन्यूजपीमसी बँक घोटाळ्यात ईडीची धडक कारवाई, १०० कोटींची संपत्ती केली जप्त\nन्यूजदिव्यांग व्यक्तीला शिपायाकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nन्यूजअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nन्यूजउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nक्रीडाIPL मधील 'हे' १० रेकॉर्ड तुम्हांला माहित आहेत का\nक्रीडाIPL 2020: करोना काळात आनंद देणारी स्पर्धा; पाहा काय बदल होणार आहेत\nन्यूजकरोनामुळे केस कापण्याची भीती; सलून व्यावसायिक मेटाकुटीला\nअर्थई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nन्यूजशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन\nन्यूजसुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी कलाकाराचा अनोखा प्रयत्न\nन्यूजलॉकडाउनदरम्यान विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने लढवली 'ही' शक्कल\nन्यूजपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवास\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/congress-appoints-general-secretaries-and-charges-committee-344992", "date_download": "2020-09-19T13:12:29Z", "digest": "sha1:DTYHPPFDRMYCPJDRACC7ZCNKIAKCLVMM", "length": 18323, "nlines": 295, "source_domain": "www.esakal.com", "title": "'लेटरबॉम्ब'नंतर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; आझाद यांचे पद घेतले काढून | eSakal", "raw_content": "\n'लेटरबॉम्ब'नंतर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; आझाद यांचे पद घेतले काढून\nकाँग्रेस पक्षाने आज आकस्मिकपणे राष्ट्रीय कार्यकारिणीची फेररचना केली. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांमध्येही फेरबदल करून नवे चेहरे आणले आहेत.\nनवी दिल्ली - काँग्रेस पक्षाने आज आकस्मिकपणे राष्ट्रीय कार्यकारिणीची फेररचना केली. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांमध्येही फेरबदल करून नवे चेहरे आणले आहेत. यात महाराष्ट्राचे प्रभारी सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जागी एच. के. पाटील या दुसऱ्या कर्नाटकी नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे.\nकार्यकारिणी मध्ये राजीव सातव, रजनी पाटील, मुकुल वासनिक, अविनाश पांडे या महाराष्ट्रातील नेत्यांना स्थान मिळाले आहे. काँग्रेस पक्षसंघटनेच्या निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक यंत्रणा स्थापन करून त्याची जबाबदारी मधुसूदन मिस्त्री या राहुल गांधी यांच्या निकटच्या नेत्याकडे दिली आहे.\nकाँग्रेसने संघटनात्मक बदल आज रात्री उशिरा जाहीर केले. सोनिया गांधी परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पक्षाची अप्रत्यक्ष जबाबदारी राहुल गांधी यांच्याकडे आली आहे. नव्या बदलामध्ये संघटनेतील ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा, गुलामनबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, लुईझिनो फालेरो, अंबिका सोनी यांच्याकडील जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. नवी कार्यकारिणी नियुक्त करतानाच नवे सरचिटणीसही नियुक्त करण्यात आले आहेत.\nगुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, खर्गे, मोतीलाल व्होरा यांना सरचिटणीस म्हणून दूर करण्यात आले आहे. मात्र व्होरा वगळता अन्य तिघांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. आझाद, आनंद शर्मा व मुकुल वासनिक या असंतुष्ट २३ मधील नेत्यांना कार्यकारिणीत स्थान देणे महत्त्वपूर्ण आहे. पी. चिदंबरम आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये परतलेले तारिक अन्वर यांना प्रथमच कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. दिग्विजयसिंह, जयराम रमेश यांना कायम निमंत्रित म्हणून ठेवण्यात आले आहे. मोतीलाल व्होरा यांच्याकडे असलेली सरचिटणीस कार्यालय प्रशासनाची जबाबदारी पवनकुमार बन्सल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.\nअखिल भारतीय काँग्रेसचे पुढील अधिवेशन होईपर्यंत सोनिया गांधी यांनी दैनंदिन कामकाजात मदत करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात ए. के. अँटनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला यांचा समावेश करण्यात आला आहे.\nकाही राज्यांचे प्रभारीही बदलण्यात आले असून, त्यात महाराष्ट्राची जबाबदारी खर्गे यांच्याऐवजी एच. के. पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. हरियानाच्या जबाबदारीतून गुलामनबी आझाद यांना मुक्त करण्यात आले असून विवेक बन्सल यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. मुकुल वासनिक यांच्याऐवजी तारिक अन्वर यांच्याकडे केरळ व लक्षद्वीप, रणदीप सुरजेवाला यांच्याकडे कर्नाटक, रजनी पाटील यांच्याकडे जम्मू-काश्‍मीर तर राजीव शुक्ला यांच्याकडे हिमाचल प्रदेशाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.\nसोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, डॉ. मनमोहन सिंग, ए. के. अँटनी, अहमद पटेल, गुलामनबी आझाद, अंबिका सोनी, आनंद शर्मा, ���रीश रावत, मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, ओमेन चंडी, राजस्थानचे प्रभारी अजय माकन, राहुल यांचे विश्‍वासू भँवर जितेंद्रसिंह, तारिक अन्वर, रणदीप सुरजेवाला.\nकायम निमंत्रित ः दिग्विजयसिंह, मीराकुमार, अधीररंजन चौधरी, जयराम रमेश, सलमान खुर्शिद, राजीव सातव, रजनी पाटील, एच. के. पाटील यांच्यासह सर्व राज्यांचे प्रभारी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजप सत्तेत न आल्यानेच कांदा निर्यात बंदी : अनिल गोटे\nनंदुरबार : राज्यात १०५ आमदार निवडूनही भाजप सत्तेत न आल्याने कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी लादल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे...\nराज्यात भाजप सत्तेत न आल्यानेच केंद्राने कांदा निर्यात बंद केली\nनंदुरबार : राज्यात 105 आमदार निवडूनही भाजप सत्तेत न असल्याने कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी लादल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे...\nअर्ज भरण्याच्या नावाखाली पथविक्रेत्यांची लूट; काँग्रेस सेवादलातर्फे पंतप्रधानांना पत्र\nनाशिक/ जुने नाशिक : पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या लाभाच्या अर्जासाठी पथविक्रेत्यांकडून ५० रुपये आकारण्याच्या महापालिकेच्या सूचना...\nनेहरू, गांधी कुटुंबीयांवरील टिप्पणीने गदारोळ\nनवी दिल्ली - अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी नेहरू, गांधी कुटुंबाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आज लोकसभेमध्ये प्रचंड गदारोळ झाला....\nतर खासदारांची वाहने फिरकू देणार नाहीत; राष्‍ट्रवादीने दिला इशारा\nधुळे : ‘कोरोना’च्या संकटकाळात केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी करत शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटले. याप्रश्‍नी वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर...\nकाॅंग्रेस कार्यकर्त्यांची टीम उतरणार कोरोना निर्मूलनासाठी\nनगर : अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस��क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/game-thrones-and-actor-dame-diana-rigg-dies-82-344759", "date_download": "2020-09-19T12:57:01Z", "digest": "sha1:L4LXB5HE7AADGAWXOJZGV2IP5ULCL5GH", "length": 11120, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "'गेम ऑफ थ्रोन्स' आणि 'बॉन्ड' फेम अभिनेत्री डेम डायना रिग यांचं निधन, भारतात घालवलं होतं लहानपण | eSakal", "raw_content": "\n'गेम ऑफ थ्रोन्स' आणि 'बॉन्ड' फेम अभिनेत्री डेम डायना रिग यांचं निधन, भारतात घालवलं होतं लहानपण\nदिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ\n'गेम ऑफ थ्रोन्स'मधील प्रसिद्ध अभिनेत्री डेम डायना रिग यांचं निधन झालं आहे. त्या ८२ वर्षांच्या होत्या.\nमुंबई- 'गेम ऑफ थ्रोन्स'मधील प्रसिद्ध अभिनेत्री डेम डायना रिग यांचं निधन झालं आहे. त्या ८२ वर्षांच्या होत्या. बीबीसीच्या रिपोर्टनुसार त्यांना कॅन्सर होता. काही महिन्यांपूर्वीच त्यांना त्यांच्या या आजाराविषयी कळालं होतं. त्या त्यांच्या शेवटच्या काळात कुटुंबासोबत होत्या. मात्र त्यांच्या कुटुंबियांना या कठीण काळात एकांत हवा होता.\nहे ही वाचा: रणबीर-आलियाने सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर सुरु केलं 'या' सिनेमासाठी काम\nडायना यांची मुलगी Rachael Stirling ने याविषयी अधिक माहिती देताना म्हटलं की, 'माझी प्रेमळ आई आज सकाळी घरात कुटुंबियांच्या उपस्थितीत आम्हाला सोडून गेली. तिने हसत खेळत तिचं असामान्य जीवन घालवलं. हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत की मी त्यांना किती मिस करेल.'\nडायना यांच्या निधनावर जेम्स बॉन्ड स्टार George Lazenby यांनी ट्विट केलं. त्यांनी लिहिलंय, 'डायना रिग यांच्या निधनाविषयी ऐकून खूप दुःख झालं. महान थिएटर आणि स्क्रीन अभिनेत्री.' डायना यांनी On Her Majesty's Secret Service मध्ये जेम्स बॉन्ड यांच्या पत्नीची भूमिका साकरली होती. याव्यतिरिक्त डायना रिगने टीव्ही सिरीज 'गेम ऑफ थ्रोन्स'मध्ये Olenna Tyrell च्या भूमिकेमुळे खूप प्रसिद्धी मिळाली.\nडायना रिग यांचा जन्म युकेमध्ये झाला होता. त्यांचे वडिल बिकानेरचे महाराज असण्यासोबतंच रेल्वे इंजीनिअर म्हणून देखील काम करत होते. डायना ८ वर्षांच्या असे पर्यंत भारतात राहिल्या आणि मग इंग्लंडला परत गेल्या होत्या. हिंदी त्यांची दुसरी भाषा होती.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/maratha-kranti-morcha-staged-bier-agitation-345544", "date_download": "2020-09-19T11:44:26Z", "digest": "sha1:RRPRM2MIAOJ2S3GCQF6BGDLM32JPGFKC", "length": 14004, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "मराठा क्रांती मोर्चाने केले तिरडी आंदोलन (Video) | eSakal", "raw_content": "\nमराठा क्रांती मोर्चाने केले तिरडी आंदोलन (Video)\nराज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमा असलेली तिरडी शिवाजी चौकातून मिरवण्यात आली. शनिवारी झालेल्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाने यापुढे गनिमीकावा पद्धतीने आंदोलन सूरू ठेवण्यात येईल, असे ठरवले होते. त्याप्रमाणे आज सकाळी पावणे अकरा वाजता सुमारे 35 ते 40 कार्यकर्ते शिवाजी चौकात जमले व त्यांनी राज्य सरकारचा निषेध करत तिरडी आंदोलन केले.\nसोलापूर : येथील शिवाजी चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तिरडी आंदोलन करण्यात आले. रविवारी (ता. 13) सकाळी पावणे अकरा वाजता मराठा समाजातील 35 ते 40 तरुण रिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहनातून शिवाजी चौकात जमले.\nमराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुप्रिम कोर्ट, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची तिरडी काढण्यात आली. सुप्रिम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारची तिरडी काढण्यात आली. या वेळी तिरडी तयार करून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण यांचे फोटो लावून तिरडी काढण्यात आली.\nया वेळी केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा \"राम नाम सत्य है', \"एक मराठा लाख मराठा', \"आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या...' अशा घोषणा देण्यात आल्या. भगव्या टोप्या, भगवी उपरणे घालून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव, किरण पवार, अजिंक्‍य पाटील, ओम घाडगे, अर्जुन सोनवणे, राज पवार, राहुल दहीहंडे, कुणाल मोरे, श्रीकांत जाधव, अक्षय पांडे आदींसह मोठ्या संख्येन�� कार्यकर्ते उपस्थित होते.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकॉम्रेड श्रीपाद डांगे यांच्या कन्या रोझा देशपाडे यांचे मुंबईत निधन\nमुंबई : संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या माजी खासदार कॉम्रेड रोझा देशपाडे यांचे शनिवारी (ता.19)...\nतर, डान्सबारची छम छम देखील सुरू करणार का भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ऑनलाईन जुगाराला अधिकृत करणारे ठाकरे सरकार उद्या पैशांसाठी डान्सबारही पुन्हा सुरु करू शकते. लॉटरी लागून...\nकोरोनानंतरच्या उपचारासाठी बेळगावात पोस्ट कोविड केंद्राचा नवा ट्रेंड\nबेळगाव : कोरोना उपचारांसाठी शासकीय व खासगी कोरोना उपचार केंद्रांची संख्या वाढल्यानंतर पोस्ट कोविड उपचार केंद्रांना मागणी वाढली आहे. महाराष्ट्र व...\nसोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 453 नवे कोरोनाबाधित\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दोन हजार 940 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोन हजार 487 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला तर...\nकृषी पदव्‍युत्तर अभ्यासक्रमांच्‍या अर्जासाठी ३० सप्‍टेंबरपर्यंत मुदतवाढ\nनाशिक : राज्‍यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी व संलग्‍न पदव्‍युत्तर अभ्यासक्रमासाठी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरू...\nमुख्यमंत्री घरात आणि मंत्रालयीन कर्मचारी मृत्यूच्या दारात, दरेकरांचा मुख्यमंत्र्याना टोला\nमुंबई : विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. स्वतः मुख्यमंत्री घरात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/maharashtra-leading-cotton-sowing-and-food-grain-sowing-state-year-318015", "date_download": "2020-09-19T11:56:29Z", "digest": "sha1:L6E3P45YMX23DFEVBNTA7EJ4RX7LBMES", "length": 16543, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "राज्यात यंदा सर्वाधिक कपाशी लागवड; अन्नधान्याच्या पेरणीतही महाराष्ट्र आघाडीवर | eSakal", "raw_content": "\nराज्यात यंदा सर्वाधिक कपाशी लागवड; अन्नधान्याच्या पेरणीतही महाराष्ट्र आघाडीवर\nराज्यात 1.10 लाख हेक्‍टरवर उसाची लागवड\nयंदा खरिपात 50.62 लाख हेक्‍टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. गतवर्षी या कालावधीत 49.86 लाख हेक्‍टर क्षेत्रात ऊस लागवड झाली होती. त्यातुलनेत यावर्षी पाऊण टक्का ऊस लागवड अधिक झाली आहे. महाराष्ट्रात 1.10 लाख हेक्‍टर क्षेत्रात ऊस लागवड झाली आहे.\nमाळीनगर (सोलापूर) : यंदा खरिपात देशात कापूस लागवड दुपटीने वाढली आहे. यंदा 91.67 लाख हेक्‍टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली आहे. गतवर्षी 45.85 हेक्‍टर क्षेत्रात कापूस लागवड झाली होती. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 28.51 लाख हेक्‍टर क्षेत्रात कापसाची लागवड झाली असल्याचे केंद्र सरकारच्या कृषी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीत समोर आले आहे.\nदेशात मान्सूनने यंदा समाधानकारक हजेरी लावल्याने गतवर्षीच्या तुलनेत खरीप पेरणीच्या क्षेत्रात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. यंदा तीन जुलैअखेर देशात 433 लाख हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 203 लाख हेक्‍टर क्षेत्रात अधिक पेरणी झाली आहे. प्रामुख्याने भात, डाळी, मका, सोयाबीन, कापूस, बाजरी या पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.\nदेशातील खरीप पेरणीचे साधारण क्षेत्र 1063.64 लाख हेक्‍टर इतके आहे. चालू वर्षी 432.94 लाख हेक्‍टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. गतवर्षी या कालावधीत 230.03 लाख हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. महाराष्ट्रात डाळी, तेलबिया, अन्नधान्य, ऊस व कापसाची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मध्य प्रदेशात तेलबियांची तर छत्तीसगडमध्ये भाताची सर्वाधिक लागवड झाली आहे.\nयंदा 68.08 लाख हेक्‍टर क्षेत्रात भात लागवड झाली आहे. गतवर्षी 49.23 लाख हेक्‍टर क्षेत्रावर भात लागवड झाली होती. यंदा छत्तीसगड मध्ये सर्वाधिक 9.02 लाख हेक्‍टर क्षेत्रात भात लागवड झाली आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेश 4.44, बिहार 3.94, मध्य प्रदेश 3.80, हरियाणा 2.91 लाख हेक्‍टर क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. डाळींची पेरणी यंदा 36.82 लाख हेक्‍टर क्षेत्रात झाली आहे. गतवर्षी या काळात अवघी 9.46 लाख हेक्‍टर डाळींची पेरणी झाल��� होती. महाराष्ट्रात डाळीचे सर्वाधिक 11.94 लाख हेक्‍टर क्षेत्र आहे.\nअन्नधान्याची 70.69 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये मका, बाजरीची पेरणी अधिक आहे. गतवर्षी 35.20 लाख हेक्‍टर क्षेत्रात अन्नधान्याची पेरणी झाली होती. यंदा त्यात दुपटीने वाढ झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 11.45 तर त्याखालोखाल मध्य प्रदेशात 10.45 लाख हेक्‍टर क्षेत्रावर अन्नधान्याची पेरणी झाली आहे. तेलबियांची 109.20 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गतवर्षी हे क्षेत्र 33.63 लाख हेक्‍टर इतके होते. यंदा त्यात साडेतीन पट वाढ झाली आहे. त्यामध्ये सोयाबीनची पेरणी अधिक आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"कोरोना'तील खाबुगिरी : सोलापूरच्या पीपीई किटस्‌ला सरकार मुरडतयं नाक\nसोलापूर : कोरोनाचे संकट नवखे असताना सोलापुरातील गारमेंट व्यावसायिकांनी स्वत:मध्ये बदल करुन पीपीई किटस्‌ची निर्मिती सुरु केली. राज्यातील...\nकॉम्रेड श्रीपाद डांगे यांच्या कन्या रोझा देशपाडे यांचे मुंबईत निधन\nमुंबई : संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या माजी खासदार कॉम्रेड रोझा देशपाडे यांचे शनिवारी (ता.19)...\nतर, डान्सबारची छम छम देखील सुरू करणार का भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला\nमुंबई : राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ऑनलाईन जुगाराला अधिकृत करणारे ठाकरे सरकार उद्या पैशांसाठी डान्सबारही पुन्हा सुरु करू शकते. लॉटरी लागून...\nकोरोनानंतरच्या उपचारासाठी बेळगावात पोस्ट कोविड केंद्राचा नवा ट्रेंड\nबेळगाव : कोरोना उपचारांसाठी शासकीय व खासगी कोरोना उपचार केंद्रांची संख्या वाढल्यानंतर पोस्ट कोविड उपचार केंद्रांना मागणी वाढली आहे. महाराष्ट्र व...\nसोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 453 नवे कोरोनाबाधित\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दोन हजार 940 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोन हजार 487 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला तर...\nकृषी पदव्‍युत्तर अभ्यासक्रमांच्‍या अर्जासाठी ३० सप्‍टेंबरपर्यंत मुदतवाढ\nनाशिक : राज्‍यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी व संलग्‍न पदव्‍युत्तर अभ्यासक्रमासाठी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरू...\nसकाळ माध्यम समू��� आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/ncp-and-youth-congress-supports-mns-candidate-kishore-shinde-maharashtra-vidhan-sabha-2019", "date_download": "2020-09-19T13:12:10Z", "digest": "sha1:UL7IULUURNNE3ED6OYS6MWPWH55ATBJJ", "length": 14848, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidhan Sabha 2019 : राज्यात नाही, पुण्यातील मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस मनसेच्या पाठिशी | eSakal", "raw_content": "\nVidhan Sabha 2019 : राज्यात नाही, पुण्यातील मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस मनसेच्या पाठिशी\nपुणे : आगामी विधानसभा निवडणूक २०१९ च्या कोथरूड मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना 'शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस' ने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर किशोर शिंदे यांची शनिवारी भेट घेऊन 'राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर' सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी पाठींबा दिल्याचे जाहीर केले.\nVidhan Sabha 2019 : पुणे : आगामी विधानसभा निवडणूक २०१९ च्या कोथरूड मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना 'शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस' ने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर किशोर शिंदे यांची शनिवारी भेट घेऊन 'राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर' सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी पाठींबा दिल्याचे जाहीर केले.\nयाबाबत आपले मत व्यक्त करताना गिरीश गुरनानी म्हणाले, 'भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने मनसेचे उमेदवार अॅड. किशोर शिंदे यांना बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. कोथरूडमध्ये हिंदू सण संस्कृती जोपासणाऱ्या दहीहंडी आणि गणेश मंडळांवर पालक मंत्र्यांनी गुन्हे दाखल का केले कोथरुडकरांनी आपल्या समस्या घेऊन आमदाराला शोधायला कुठे जायचे ���ोथरुडकरांनी आपल्या समस्या घेऊन आमदाराला शोधायला कुठे जायचे कोथरूड वासियांच्या समस्या कोथरुडमधील रहिवासी आमदार जबाबदारीने सोडवू शकेल. या सर्व बाबींचा विचार करता कोथरुडचे अॅड किशोर शिंदे यांची भेट घेतली व त्यांना संपूर्ण पाठिंबा आणि प्रचार कार्यात सहाय्याचा विश्वास दिला.\nसंपूर्ण प्रचार कार्यात शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस' चा सक्रिय सहभाग असेल, असे आश्वासन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर' सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी किशोर शिंदे यांना भेटी दरम्यान दिले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबचत गटाच्या महिलांचे आर्थिक प्रश्‍न सोडविण्यासाठी समितीची स्थापना\nकडूस (पुणे) : ग्रामीण भागातील महिलांना सुक्ष्म वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांच्या (मायक्रो फायनान्स कंपनी) कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर काढण्यासाठी...\nपुण्याचे जिल्हाधिकारी थेट उतरले शेतात\nसातगाव पठार (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात गेली काही दिवस मुसळधार पाऊस पडत असून, याचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे....\nमावळते पोलिस आयुक्त डॉ. वेंकटेशम यांनी पोलिसांबद्दल भावना केल्या व्यक्त, म्हणाले...\nपुणे : शहरातील अपघात, गुन्हेगारीचे प्रमाण कमी करतानाच पोलिस कर्मचाऱ्यांना सशक्त, सक्षम करण्याकडे लक्ष दिले. त्यासाठी भावनिक प्रज्ञावंत प्रशिक्षण...\nपुण्यातील 'या' भागांचा कंन्टेन्मेंट झोनमध्ये समावेश\nपुणे : शहराच्या उपनगरांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने पुणे महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये बदल केला असून, कोंढवा, सिंहगड रोड,...\nपुणेकरांची काळजी वाढवणारी बातमी; पुढील १२ दिवसांत वाढणार ७९ हजार कोरोना रुग्ण\nपुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. यानुसार येत्या फक्त बारा दिवसांत (३० सप्टेंबरपर्यंत) आणखी तब्बल ७९ हजार नवे...\nबारामतीकरांचा दिवस गेला हॅलो हॅलो मध्येच...\nबारामती (पुणे) : ....हॅलो...हॅलो...अजून जोरात हॅलो....मग जरा हळूच हॅलो....मग पुन्हा हॅलो हॅलो हॅलो...मग समोरचाही हॅलो हॅलो करतोय...आणि या हॅलो...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब ���रा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathicorner.com/bail-pola-wishes-status-quotes-sms-shubhechha-caption-thought-messages-in-marathi.html", "date_download": "2020-09-19T13:00:54Z", "digest": "sha1:QJSJYCNBNMMWFETVNZK4RKLSAG7OKLKP", "length": 13985, "nlines": 123, "source_domain": "www.marathicorner.com", "title": "बैल पोळा 2020: शुभेच्छा Quotes in Marathi, Wishes, Status, SMS, Caption, Thought, images & Messages - Quotes-Wishes", "raw_content": "\nनमस्कार मित्रांनो, आज बैल पोळा आहे दिवस शेतकऱ्याच्या जोडीदाराचा. 🎯 बैलपोळा सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. तर आज आपण बैल पोळा कोट्स मराठी मध्ये येथे पाहणार आहोत आणि तसेच बैल पोळा स्टेटस तुम्हाला आवडत असतील तर बैल पोळा च्या शुभेच्छा, संदेश मराठी मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि ते तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअॅप वर स्टेटस, प्रतिमा, एसएमएस, एमएसजी द्वारे मराठीत पाठवू शकता व साजरा करू शकता.\nआपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात.\n📌 गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात.\nत्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात.\nया वेळेस ‘झडत्या’ (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे.\nत्यानंतर, ‘मानवाईक’ (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जातेव पोळा ‘फुटतो’.\nनंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते.\nभारतीय कृषीप्रधान संस्कृतीत मुक्या जनावरांची ही पूजा करावी\nअशी शिकवण देणाऱ्या पोळा या सुंदर सणांच्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा\nभारताची कृषी संस्कृती चा महापर्व बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा\nसमस्त शेतकरी जनतेला बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा\nबैल पोळ्याचा हा सण\nसर्जा राजाचा हा दिन\nबळीराजा संगे जो राबतो रात-दिन\nसांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण.\nबैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा\nनाही दिली पुरणाची पोळी,\nतरी राग मनात धरणार नाही.\nफक्त वचन द्या मालक मला..\nमी कत्तल खाण्यात मरणार नाही…\nबैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा\nशिंगे घासली बाशिंगे लावली, माढूळी बांधली मोरकी आवळली.\nतोडे चढविले कासरा ओढला घुंगरूंमाळा वाजे खळाखळा आज सण आहे बैलपोळा..\nHere is ‘बैल पोळा SMS, Status in Marathi, Wishes, MSG’:- बैल पोळा हा सण महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकातील सर्व शेतकरी बैलांचा आणि बैलांचा आदर करणारा हा सण आहे. पोला हा बैलांसाठी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानणारा सण आहे. या राज्यात बैलांचे आणि बैलांचे महत्त्व लक्षात घेता बैल पोळा साजरा केला जातो, जे शेती व शेतीविषयक कामांचा महत्त्वपूर्ण भाग आहेत.’\nबैल नेणार्‍यास ‘बोजारा’ (पैसे) देण्यात येतात. असा हा पोळ्याचा सण आहे.\n📍 पोळ्यास ‘बैलपोळा’ असे देखील म्हणतात. पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात.\n🌱 शेतीप्रधान या देशात व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे.\nबैल पोळ्याचा हा सण, सर्जा राजाचा हा दिन, बळीराजा संगे जो राबतो रात-दिन, सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण, बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा\nशिंगे घासली बाशिंगे लावली, माढूळी बांधली मोरकी आवळली. तोडे चढविले कासरा ओढला घुंगरूंमाळा वाजे खळाखळा आज सण आहे बैलपोळा.. बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…\nजसे दिव्याविना वातीला, आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय, तसेच कष्टाविना मातीला आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय, बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा\nनको लावू फास बळीराजा आपुल्या गळा, दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा\nHere is ‘बैल पोळा शुभेच्छा, images, messages’:- या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात पीकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूण सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. 💁‍♂️\nआला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा, सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा, बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा\nआला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा, सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा. बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा\nआज पुंज रे बैलाले, फेडा उपकाराचं देणं, बैला खरा तुझा सण, शेतक-या तुझं रीन बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा\nHere is “बैल पोळा स्टेटस Caption, Thought, Wishes & Status”:- वाडा शिवार सारं वाडवडिलांची पुण्याई, किती वर्णू तुझे गुण मन मोहरुन जाई, तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई, एका दिवसाच्या पुजेनं होऊ कसा उतराई… बैल पोळानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा\nकष्ट हवे मातीला, चला जपुया पशुधनाला, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा\nजगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा\nआज पुंज रे बैलाले, फेड उपकाराचे देन, बैला, खरा तुझा सण, शेतकऱ्या तुझं रीन, श्रावण बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा\nसण माझ्या सर्जा राजाचा, ऋण त्याचं माझ्या भाळी, सण गावच्या मातीचा, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा\nकृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव बैलपोळा, सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा\nकुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा\nभारतात X, Y, and Z सुरक्षा म्हणजे काय या स्तराची सुरक्षा केंव्हा दिली जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/cochin-shipyard-recruitment-2020/", "date_download": "2020-09-19T12:09:04Z", "digest": "sha1:M4P76K4LTVZKXDO5PHZG42P3QCX62XZ7", "length": 7207, "nlines": 122, "source_domain": "mahabharti.in", "title": "Cochin Shipyard Recruitment 2020 - विविध जागांची भरती", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nकोचीन शिपयार्ड अंतर्गत वरिष्ठ प्रकल्प अधिकारी पदांकरिता भरती सुरु\nकोचीन शिपयार्ड अंतर्गत वरिष्ठ प्रकल्प अधिकारी पदांकरिता भरती सुरु\nCochin Shipyard Recruitment 2020 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत वरिष्ठ प्रकल्प अधिकारी पदाच्या एकूण 8 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2020 आहे.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .\nपदाचे नाव – वरिष्ठ प्रकल्प अधिकारी\nपद संख्या – 8 जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nअर्ज पद्धती – ऑनलाईन\nअर्ज सुरु होण्याची तारीख – 7 सप्टेंबर 2020 आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2020 आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेद��ारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nमहावितरण अहमदनगर येथे शिकाऊ तारमार्गतंत्री पदाच्या एकूण 195 रिक्त…\nUPSC 2020 परीक्षेची तारीख जाहीर\nGNM प्रवेश सूचना ठाणे 2020-2021\nTISS मुंबई येथे विविध पदांची भरती सुरु\nभारतीय पुनर्वास परिषद अंतर्गत विविध पदांची भरती\nNHM भंडारा अंतर्गत विविध पदांची भरती\nमोठी बातमी – 90 हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार\nNHM गोंदिया मध्ये 57 पदांची भरती\nतलाठी भरती सराव प्रश्नसंच 2 – आजचा नवीन प्रश्नसंच\nनागपूर महानगरपालिका येथे ANM पदाच्या 23 रिक्त पदांची भरती\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranayak.in/index.php/apatae-saantaa-mahaadaeva", "date_download": "2020-09-19T11:17:47Z", "digest": "sha1:ZSHVVP3BDWC2MTGQWIGSNA36B2NLH4PN", "length": 36675, "nlines": 136, "source_domain": "maharashtranayak.in", "title": "आपटे, शांता महादेव | महाराष्ट्र नायक", "raw_content": "\nSearch for पर्याय निवडा महाराष्ट्र नायकलेखक\nकार्यक्षेत्र निवडा (Optional) साहित्य विज्ञान-तंत्रज्ञान शिक्षण न्यायपालिका प्रशासन संरक्षण कृषी-पशुसंवर्धन दृश्यकला चित्रपट संगीत प्राच्यविद्या धर्मपरंपरा आरोग्य राजकारण समाजकारण पत्रकारिता उद्योग अर्थकारण सहकार नाटक क्रीडा प्रस्तावना\nजन्मस्थळ निवडा (Optional) औरंगाबाद तासगाव अंमळनेर अकोला अमरावती अहमदनगर आंध्र प्रदेश औरंगाबाद कोल्हापूर कोल्हापूर चौधरी छिंदवाडा जबलपूर जळगाव जळगाव जुनागड तळे त्र्यंबकेश्‍वर दिग्रास नंदुरबार नांदेड नांधवडे नागपूर नागपूर नाशिक नाशिक न्याहळोद परभणी परभणी पुणे पुसद प्रा. रूपाली शिंदे बँकॉक बर्‍हाणपूर बीड बुलढाणा भंडारा मराठवाडा महू माझगाव मिसराकोटी रत्नागीरी लातूर लोणावळा वर्धा वाठार वाशिम सांगली सातारा हेदवी हैदराबाद AHMADABAD amaravati bhavnagar gulbarga kinvat mumbai ratnagiri sangali sawantwadi wasai yavatmal अंबाजोगाई अंबेजोगाई अंबोरा अंमळनेर अकोट अकोला अक्कलकोट अजमेर अत्रौली(उत्तर प्रदेश) अदासा अमरावती अमेरिका अलाहाबाद अलाहाबाद(उत्तर प्रदेश) अलिगढ अलिबाग अलिबाग अलिराजपूर अलीगड अलीबाग अहमदनगर अहमदाबाद अहमदाबाद अहिरवाडी(सोलापूर) आंजर्ली आंजर्ले आंध्र प्रदेश आंध्रप्रदेश आंबेगाव आंबेजोगाई आग्रा आचरे(मालवण) आजगांव आजरा आटपाडी आपटे आर्वी ���लिबाग आळणी आळे इंदापूर इंदूर इंदूर इंदौर इचलकरंजी इस्लामपूर उज्जैन उत्तर कानडा उत्तरप्रदेश उत्तरप्रदेश उनियारा उरण उल्की गाव उस्मानाबाद एलिचपूर ओतूर(पुणे) औंध औरंगाबाद औरंगाबाद कणकवली(सिंधुदुर्ग) कन्नड करगणी करजगाव कराची कराची कराड कर्नाट कर्नाटक कर्नाटक कऱ्हाड कऱ्हाड कलकत्ता कल्याण कळंब कळमनुरी काटेवाडी काणकोण कानपूर कारकल कारवार काळभोर काश्मीर किर्लोस्करवाडी कुंभोज कुरंदवाड कुरुंदवाड कुरुंदवाड कुरूंदवाड कुर्डी(गोवा) कुलाबा केरळ केळवली कोकण कोजागरी कोट्याल कोट्याळ कोदेगाव कोपरगाव कोरगाव(गोवा) कोलकत्ता कोल्हपुर कोल्हापुर कोल्हापुर कोल्हापूर कोव्हियम कोसंबी-सावर्डे खटाव खांडवा खानदेश खानदेश खामगाव खामागावी गगनबाडा गडहिंग्लज गावदेवी गिरगाव गिरणगाव गुजरात गुजरात गुजराथ गुलबर्गा गुहागार गोकर्ण, महाबळेश्वर गोदावरी गोधेगाव गोमंतक गोमेवाडी गोवा ग्वाल्हेर ग्वाल्हेरला घाटकोपर घोरपडी चंद्रपूर चखाले-वाडी चांदा चांदा चांदूर चांदूरबाजार चाफळ चाळीस-गाव चाळीसगाव चिंचवड चिकोडी चिपळूण चिमूर चेन्नई चैन्नई जऊळका जन्म आंध्र जबलपुर जबलपूर जबलपूर जमखंडी जयपूर जळगाव जळगाव - चाळीसगाव जांभळी जालना जिंतूर जुन्नर जुवे(गोवा) जेजुरी जेजुरी-थोपाटेवाडी जोधपुर जोधपूर झज्जर झज्जर(हरियाणा) झाशी ठाणे ठेंबू डिचोली(गोवा) डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव तळेगाव दशासर तामिळनाडू तामीळनाडू तासगाव तासगाव तीरुवला तुगाव तेल्हारा दमन दर्यापूर दादर दामोह दारव्हा दिल्ली देवगड धरणगाव धामनगर धारवाड धारवाड धाराशिव धुळे नंदुरबार नंदोरी नगर नरसिंगगड नरसिंगपूर नवसारी नवसारी नांदेड नागपुर नागपुर नागपूर नागाव नागेशी नाशिक नाशिक निपाणी निलंग नेपाळ नेरूर नेवासा पंजाब पंजाब पंढरपूर पणजी पनवेल पनोरा परभणी परळी परळी वैजनाथ परळी-वैजनाथ परुळे पांढरकवडा(विदर्भ) पाचगणी पाटणसांगवी(नागपूर) पारनेर पार्वती पार्से पुणे पुरंदर पूणे पेठ पेडने पेण पैठण पोलादपूर फगवाल(जम्मू) फलटण फानासगाव फोंडा(गोवा) बंगरूळ बंगलोर बंगळुरु बंगळुरू बंगळूर बंगाल बडोदा बहिरेश्‍वर बांदोडा-फोंडा बाणापूर बामणोली बारामती बार्शी बालाघाट बिलासपुर बिलासपूर बिहार बिहार बीड बुलढाणा बेडग बेळगाव बेळगाव - मुचंडी बोलारूम ब्रह्मदेश भंडारा भावनगर भिवंडी भुसावळ भोर मंग��ूळ मंगरूळपीर मंगलोर मंगळवेढा मंचर मडकई मडगाव मडगाव-गोवा मद्रास मध्य प्रदेश मध्यप्रदेश मध्यप्रदेश मध्यप्रदेश मलकापूर महाड महाराष्ट्र माणूर माध्य प्रदेश मालवण मालवण मालेगाव माळेगाव मिरज मिरज मिरजोळी मिलिंद कृष्णाजी देवल मीरत मुंबई मुंबई मुंबईन मुम्बई मुरंबा मुरादाबाद(उत्तर प्रदेश) मुरुड मूर्तिजापूर मूलतापी मेनापूर मैसूर मैहर मोडलिंब मोहाडी म्हापसा(गोवा) यमनकडी यरगट्टी यवतमाळ यावली यू.एस.ए. येवला रंगून रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरी - परुळे रत्नागिरीत राजमहेंद्री राजस्थान राजस्थान राजापूर रामदुर्ग(दक्षिण महाराष्ट्र) रायगड रायपुर रोण लखनऊ लांजा लाडचिंचोली लातूर लासूर लाहोर लिंबा लोणावळा वरणगाव वरपुड वरूड वर्धा वऱ्हाड वऱ्हाड वसई वसई वाई वाकोद वाढोडे वाराणसी वाळकेश्वर वाशिम वाशीम विजापूर विदर्भ विरार विशाखापट्टणम वेंगुर्ला वेंगुर्ले वेल्हे महाल वैजापूर वैश्वी शिरवळ शिरोडे शेडबाळ श्रीलंका संगमनेर संगमेश्वर संवत्सर सहारनपूर सांगली सांगेम साकोली साखरपा(नाणीज-नांदवली) सातारा सातारा सावंतवाडी सासवणे सिंदखेड सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग, सोनवडे सिकंदराबाद सिन्नर सुरत सुळेभावी(कर्नाटक) सूरत सेंधवा सोलापुर सोलापूर सौराष्ट्र स्टुटगार्ड हंगेरी हडफडे हरगुड हरदोली हिंगोली हिस्सार(हरियाणा) हुबळी हेदेवी हैदराबाद हैदराबाद हैद्राबाद ‘Myingin’ महू म्यानमार मुरुड दापोली मुंबई शहर मुंबई उपनगर मुंबई माहुली मालेगाव बीड माणगाव सावंतवाडी महाबळेश्वर रंगारी मलकापूर भिलवाडा भंडारा बेळगाव बुलढाणा बीड बडोदा पुणे पिंपळनेर यवतमाळ रत्‍नागिरी पाटण शेगाव हिंगणघाट हंगोली स्कॉटलंड सोलापूर सिंधुदुर्ग सावंतवाडी सातारा सांगली शेणगाव अमरावती शिर्डी रायगड शमनेवाडी विजापूर वाशीम वर्धा वणी लातूर लाडवंती लंडन राहुरी पालघर परभणी Mumbai इंग्लंड केरळ कुलाबा कुंदगोळ कर्जत करंजगाव औरंगाबाद उस्मानाबाद उसगाव गोवा उत्तर बंगाल आयर्लंड खारगाव अहमदनगर अमरावती अचलपूर अक्कलकोट अकोळनेर अहमदनगर अकोला Usmanabad Pune Parabhani कोल्हापूर गडचिरोली पंढरपूर दाभोई निकोल्स्बर्ग नाशिक नागपूर नांदेड नंदुरबार धुळे देवरुख देगलूर दिंडोरी नाशिक ठाणे गोंदवले सातारा जुनागढ जालना जळगाव जर्मनी चाकलपुरा चंद्रपूर गोवा गोरेगाव गोंदिया हिंगोली\nज्येष्ठ दिग्दर्शक आणि लेख��� शांताराम आठवले यांनी आपल्या ‘प्रभातकाल’ या ग्रंथात शांता आपटे यांच्या नावाचा उल्लेख ‘प्रभातचे कुंकू’ असा केलेला आहे. शांता महादेव आपटे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील दुधणी या गावी झाला. त्या गावच्या रेल्वे स्थानकावर त्यांचे वडील महादेव गोविंद आपटे स्टेशन मास्तर म्हणून काम करत असत. तसेच वेळप्रसंगी देवळात कथेकरी बनून कीर्तनकाराची भूमिकाही सांभाळत. घरातच संगीताची परंपरा असल्यामुळे शांता आपटे यांनाही संगीताची गोडी आपोआपच लागली. शालेय शिक्षण करताकरताच त्या मेळ्यातून कामे करू लागल्या. दिग्दर्शक नानासाहेब सरपोतदारांनी शांताबाईंची मेळ्यातली कामे आणि गायनकला पाहून सरस्वती सिनेटोनचे मालक दादासाहेब तोरणे यांच्याजवळ त्यांच्या नावाची शिफारस केली. तोरणे १९३० च्या सुमारास पुण्यात ‘श्यामसुंदर’ या हिंदी-मराठी बोलपटाचा डाव मांडून बसले होते. त्यांनी नानासाहेब सरपोतदारांच्या शिफारशीमुळे शांता आपटे यांना चित्रपटात राधेची भूमिका दिली. त्या सुमारास शांता आपटे यांचे वय १४ वर्षांचे होते. शांता आपटे यांची भूमिका असणारा ‘श्यामसुंदर’ बोलपट मुंबईच्या वेस्टएंड (आताचा नाझ) थिएटरमध्ये सर्वप्रथम झळकला. तेथे तो सतत पंचवीस आठवडे पडद्यावर तळ ठोकून होता. शांता आपटे यांनी त्या बोलपटात गायलेले ‘उदयाचलि सविता’ हे गाणे लोकप्रिय झाले.\nप्रभात फिल्म कंपनी त्या वेळेस कोल्हापुरात आपले चित्रपट तयार करत असे. त्यांनी शांता आपटे यांना ‘अमृतमंथन’ (१९३४) बोलपटात काम करण्यासाठी बोलावून घेतले. दिग्दर्शक होते व्ही. शांताराम. त्यांनी शांता आपटे यांच्यावर विशेष मेहनत घेऊन त्यांच्याकडून कसदार अभिनय करून घेतला. ‘अमृतमंथन’च्या हिंदी आवृत्तीत शांताबाई यांनी गायलेले ‘कमसीन मे अब’ हे पंजाब प्रांतात खूपच गाजले. चित्रपटही भारतभर गाजला. शांता आपटे हे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले. प्रभातमध्ये शांता आपटे यांनी ‘अमरज्योती’, ‘वहाँ’, ‘गोपालकृष्ण’, ‘कुंकू’ असे एकाहून एक बहारदार बोलपट केले.\n‘कुंकू’ हा चित्रपट होता स्त्रीवरील अन्यायाचे चित्रण करणारा, त्यातील शांता आपटे यांची ‘नीरा’ या बंडखोर नायिकेची भूमिका खूपच गाजली. पडद्यावरची पहिली बंडखोर नायिका म्हणून आजही शांता आपटे यांचेच नाव घेतले जाते.\nआपण प्रभातची मुख्य नटी असताना ‘माणूस’ चित्रपटासाठी बाहेरच��� नटी प्रमुख भूमिकेसाठी आणली व आपल्यावर अन्याय झाला, असा शांता आपटे यांचा समज झाला व त्यामुळे रागावून त्यांनी प्रभात चित्रपट कंपनीच्या बाहेर जाहीर उपोषणास सुरूवात केली. त्यांच्या मागण्या होत्या - आपल्या पगारात पाचशे रुपयांची वाढ अथवा प्रभातच्या करारातून मुक्तता. प्रभातने शांता आपटे यांचा करार रद्द करून आपली सुटका करून घेतली.\nशांता आपटे यांची प्रभातच्या करारातून सुटका झाली ही बातमी कळताच त्यांना मद्रास (आता चेन्नई) येथून ‘सावित्री’ या तमिळ चित्रपटासाठी बोलावणे आले. त्याच बरोबर लाहोर येथून पांचोली या प्रख्यात फिल्म कंपनीच्या ‘जमिंदार’ या हिंदी भाषेतील बोलपटासाठी त्यांना आमंत्रण आले. शांता आपटे यांनी दोन्ही चित्रपटांच्या ऑफर्स स्वीकारल्या. त्याचबरोबर स्वतःचे ‘ब्रॅँडनेम’ तयार केले, तो ‘एस. ए. कर्न्सच्या सौजन्याने’. ही अक्षर त्यांच्या नावासमोर ठळकपणे चित्रपटाच्या श्रेय नामावलीत, जाहिरातीत व प्रसिद्धी पत्रकातून देण्यात यावीत, तसेच श्रेयनामावलीत शांता आपटे हे नाव पडद्यावर सर्वप्रथम दाखवण्यात यावे व त्यानंतर नायक आणि इतर कलावंतांची नावे देण्यात यावीत. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात स्वतःचे ‘ब्रॅँडनेम’ प्रस्थापित करणारी पहिली व्यक्ती म्हणून शांता आपटे यांचा उल्लेख केला पाहिजे.\n‘सावित्री’ बोलपटासाठी मद्रासला जाऊन त्यांनी तमिळ भाषा आत्मसात केली. यात त्यांनी अभिनयासह गाणीही गायली. हा चित्रपट त्या काळी खूपच गाजला. त्यानंतर त्या लाहोरला गेल्या. ‘जमिंदार’ या चित्रपटात त्या पंजाबी पोशाखातील पहिली मराठी चित्रतारका म्हणून पडद्यावर झळकल्या. त्या चित्रपटातील ‘छोटासा संसार मेरा’ हे गाणे त्या वेळेस अखंड भारतात प्रचंड गाजले. त्या गाण्याच्या रॉयल्टीने पांचोली पिक्चर्सचा कोष धनराशींनी भरून गेला. ‘जमिंदार’ बोलपटही खूपच लोकप्रिय ठरला. लाहोरमध्ये असताना शांता आपटे पंजाबी भाषा शिकल्या आणि उर्दू लिपीतले लेखन वाचू लागल्या. ही शांताबाईंच्या जिद्दीची कमाल म्हणावी तितकी थोडीच आहे.\n१९४२ सालातच सिर्को संस्थेतर्फे ‘अपना घर’-‘आपले घर’ हा चित्रपट हिंदी-मराठी भाषेत तयार करण्याची तयारी सुरू होती. दिग्दर्शनासाठी कलकत्त्याहून देवकी बोस यांना खास बोलावून घेण्यात आले. शांता आपटे आणि चंद्रमोहन ही प्रभातची नामवंत मंडळी त्या�� होती. सोबत नायमपल्ली, विमल वशिष्ठ, डेव्हीड, गोप आणि महेश कौल यांसारखे ताकदीचे कलाकार होते. ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यलढ्याला जोर चढण्याचा तो काळ होता. स्वाभाविकच ब्रिटिश सरकारला चकवण्यासाठी चित्रपटात नवरा (चंद्रमोहन) म्हणजे ब्रिटिश राजवट, तर पत्नी (शांता आपटे) ही कैदी आणि घर म्हणजे भारत असे प्रतीकात्मक अर्थ देऊन देवकी बोस यांनी पटकथेची बांधणी केली होती. या चित्रपटात शांता आपटे आणि चंद्रमोहन यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहावयास मिळाली. हा चित्रपट मुंबईच्या कृष्ण सिनेमात १३ फेब्रुवारी १९४२ ला दाखवण्यात आला आणि पुढे ऑगस्टच्या महिन्यात ‘चले जाव’ ही चळवळ सुरू झाली. चित्रपटात शांता आपटे यांची तडफदार भूमिका पडद्यावर पाहून प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत असे. या चित्रपटातले शांताबाईंनी गायलेले ‘ते अपुले घर, ते नाही रे नाही, अपुले घर ते नाही’ हे गाणे खूपच गाजले. गाण्याचे बोल होते शांताराम आठवले यांचे.\n‘फिल्म इंडिया’ या मासिकातून झालेली आपली निंदानालस्ती सहन न होऊन शांता आपटे यांनी फिल्म इंडियाच्या कार्यालयामध्ये जाऊन आपल्या बदनामीचा निषेध धाडसाने नोंदवला. शांता आपटे यांचे हे नवे रूप लोकांच्या नजरेसमोर आले. पडद्यावरची बेडर नायिका ही प्रत्यक्ष जीवनातही तशीच बेडर असते, हे आपल्या कृतीने शांता आपटे यांनी सिद्ध केले. ‘भाग्यरेखा’, ‘कुंकवाचा धनी’, आणि ‘मै अबला नही हूँ’ हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. पुढे शांता आपटे यांचे ‘भाग्यलक्ष्मी’ (दिग्दर्शक सर्वोत्तम बदामी), ‘कादंबरी’ (दिग्दर्शक नंदलाल जसवंतलाल) हे चित्रपट गाजले. ‘कादंबरी’ हा चित्रपट संस्कृत नाटकावर बेतला होता. चित्रपटात शांता आपटे यांच्यासमवेत वनमाला आणि पहाडी संन्यास यासारखे तगडे कलाकार होते. हा चित्रपट बऱ्यापैकी चालला. नंतर आलेला ‘सावन’ पडद्यावर सपशेल कोसळला. नायक होता मोतीलाल आणि संगीत सी.रामचंद्र यांचे होते. दादा गुंजाळ दिग्दर्शित चित्रपट ‘पनीहारी’ चांगला झाला होता. सुरेंद्र आणि शांता आपटे यांच्या गाण्यांनी कानसेनांवर गारूड केले आणि तिकिटाच्या बारीवर पैशाचा पाऊस पडला.\n‘सुभद्रा’ हा मा. विनायक यांचा बहुचर्चित चित्रपट. यात शांता आपटे यांनी रंगवलेली सुभद्रा अप्रतिम वठली होती. हा चित्रपट मुंबईच्या कारदार स्टुडिओत सुरू झाला. म���.विनायक यांच्या कामाची पद्धत म्हणजे शॉट मनासारखा होईपर्यंत शॉटचे अनेक रिटेक होत असत. चित्रीकरणाची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत असे. त्या वेळेत शॉट पूर्ण होत नसे. साहजिकच ओव्हर टाईम करावा लागत असे. शांता आपटे या वेळेच्या बाबतीत फारच काटेकोर असत. पाच वाजल्यानंतर त्या आपला मेकअप उतरवून स्टुडिओ बाहेर पडत. मा. विनायक त्यांना हा चित्रपट शक्यतो लवकर संपवायचा होता. त्यामुळे शांता आपटे यांना मोबदला वाढवून देण्यात आला. चित्रीकरण लांबल्यामुळे कारदार स्टुडिओचा फायदा झाला. चित्रपट पूर्ण होऊन मुंबईच्या रॉक्सी सिनेमागृहात मोठ्या थाटामाटात प्रदर्शित झाला आणि दुसऱ्याच आठवड्यात बॅरिस्टर जीना यांनी डायरेक्ट अ‍ॅक्शनचा नारा दिला. देशात जातीय दंगली उसळल्या आणि त्यात सुभद्रा चित्रपटाची आहुती पडली.\nशांता आपटे यांनी त्यानंतर ‘उत्तरा अभिमन्यू’, ‘वाल्मिकी’ , ‘मंदिर’, ‘स्वयंसिद्धा’ आणि ‘मै अबला नहीं हूँ’ सारखे हिंदी चित्रपट केले. त्यांनी ‘स्वयंसिद्धा’ चित्रपट हा कलकत्त्याला जाऊन केला आणि ‘मै अबला नहीं हूँ’मध्ये अभिनयाबरोबर चित्रपटाला संगीत दिले.\nहिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावलेल्या शांता आपटे यांनी नंतरच्या काळातही मराठी बोलपटातून अभिनय केला. ‘भाग्योदय’, ‘जागा भाड्याने देणे आहे’, ‘शिलांगणाचं सोनं’ यासारख्या चित्रपटातून प्रेक्षकांना त्यांचे दर्शन झाले, पण त्यात पूर्वीची चमक नव्हती. गुजराती चित्रपटातून आणि मराठी रंगभूमीवर त्यांनी भूमिका केल्या.\nशांता आपटे यांचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्या प्रसंगी आचार्य अत्रे यांनी मराठा दैनिकांतून अग्रलेख लिहून शांता आपटे यांना आदरांजली वाहिली. यावरून शांता आपटे यांची अभिनय आणि संगीत या क्षेत्रातली थोरवी ध्यानात यावी. शांता आपटे यांनी ‘जाऊ मी सिनेमात’ हे पुस्तक लिहिले. त्याचा प्रकाशन सोहळा रत्नागिरीत भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात संपन्न झाला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/online-fraud-our-youth-he-buy-scooter-and-transfer-51000-second-hand-scooter-konkan-341255", "date_download": "2020-09-19T12:40:47Z", "digest": "sha1:WLFHWFX7QZFXEKHHSWTD7WXR6JHZ6VUX", "length": 15406, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "तेलही नाही, तूपही नाही, हातच धुपाटनही गेलं..! | eSakal", "raw_content": "\nतेलही नाही, तूपही नाही, हातच धुपाटनही गेलं..\nआम्ही वारगावला आलो असे सांगत पार्सल लॉग इन करण्यासाठी १० हजार रुपये पाठविण्यास सांगितले.\nकणकवली : ऑनलाइन माध्यमातून जुनी स्कूटर खरेदी करणे खारेपाटणच्या युवकाला महागात पडले आहे. १५ हजार रुपयांची स्कूटर खरेदी करण्यासाठी त्या युवकाने तब्बल ५१ हजार ६०० रुपये मोजले. मात्र या प्रकारात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने आज येथील पोलिसांत तक्रार दिली.\nहेही वाचा - वाली नाही कुणी, कोरोनाने ग्रासले, आता तुम्हीही लुटा \nखारेपाटण कर्लेवाडी येथील सूरज गुदळे (वय २३) हा ३१ ऑगस्ट रोजी फेसबुक पाहत असताना, त्याला जुनी स्कूटरच्या विक्रीची जाहिरात दिसली. त्या जाहिरातीवरील फोन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर गाडी विक्री करणारा आणि सूरज यांच्यात हिंदीतून संवाद झाला. यात १५ हजार रुपयांना गाडीचा सौदा पक्‍का झाला. त्यानंतर गाडी विक्री करणाऱ्या व्यक्‍तीने स्कूटरचे फोटो, गणेश खामकर नाम व्यक्‍तीचे आधारकार्ड, कॅन्टीन स्मार्ट कार्ड आणि गाडीची कागदपत्रे ऑनलाइन पाठवली. तसेच ३ हजार रुपये गुगल पे वरून ॲडव्हास पाठवायला सांगितले.\nसूरज गुदळे याने ते पाठवले. त्यानंतर पुन्हा ३ हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर ट्रान्सपोर्टसाठी २ हजार आणि ५ हजार अशी रक्‍कम पाठविण्यास सांगितली. सूरज याला गाडी खरेदी करायची असल्याने ती रक्‍कम देखील त्याने गुगल पे वरून ट्रान्सफर केली. १ सप्टेंबरला गाडी विक्री करणाऱ्या आर्मी पोस्टमन असे नाव सांगणाऱ्या व्यक्‍तीचा फोन सूरज याला आला. आम्ही वारगावला आलो असे सांगत पार्सल लॉग इन करण्यासाठी १० हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा ९ हजार १०० रुपयांची मागणी करण्यात आली.\nहेही वाचा - नारळाच्या कलाकृतीतून होत आहे रोजगार निर्मीती ; कोकणकरांचा उपक्रम...\nही रक्‍कम पाठविल्यानंतरही ऑनलाइन व्यवहार फेल झाल्याचे सांगत सूरज याच्याकडून पुन्हा ९ हजार रुपये दोन वेळा भरून घेण्यात आले. त्या पाठोपाठ पार्सल लॉगइन करण्यासाठी १८ हजार ३०० रुपये फायनल भरण्यास सांगण्यात आले. सरतेशेवटी जीएसटीचे ७२०० रुपये भरा असा फोन आल्यानंतर सूरज गुदळे याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने आज आर्मी पोस्टमन या व्यक्‍ती विरोधात फसवणूक झाल्याची तक्रार नोंद केली.\nसंपादन - स्नेहल कदम\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nल��कडाऊनमध्ये निराधार आजीनं झाडाच्या कुंपणात बनवलं घर\nपिंपरी : लॉकडाउनपासून निराधार आजी कासारवाडीतील शंकरवाडी रस्त्यावरच चूल मांडून आहेत. झाडाच्या कुंपणाचा आधार घेऊन जुनी फाटकी वस्त्रे व रस्त्यावरचा...\nVIDEO : योगेशने बनवलेल्या यंत्राने शेतकऱ्यांच्या पाठीवरच ओझं उतरवलं \nऔरंगाबाद : पाठीवरच्या हातपंप सायकलच्या चाकावर आणून सुलभरित्या फवारणी व्हावी, यासाठी तयार केलेल्या यंत्राला अगदी लॉकडाऊनमध्येही प्रचंड मागणी आहे....\nखासगी डॉक्‍टर सरकारी दरात देणार सेवा : पृथ्वीराज चव्हाण\nकऱ्हाड (जि. सातारा) : सरकारी यंत्रणेच्या वैद्यकीय स्टाफच्या मर्यादा आहेत. त्यावर पर्याय म्हणून सातारा जिल्ह्यातील ठाणे भागात तज्ज्ञ डॉक्‍टर्स कार्यरत...\nमहाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती सक्तीची उपस्थितीला प्राध्यापकांचा विरोध; अध्यादेश रद्द करण्याची मागणी\nमुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांतील 100 टक्के शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना...\nकोल्हापुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच ; 165 नव्या रुग्णांची भर\nकोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी रात्री बारापासून या क्षणापर्यंत 165 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर 14 कोवीड सेंटरमध्ये उपचार सुरू झाले...\nजलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण; संपर्कातील व्यक्तींना चाचणी करून घेण्याचे आवाहन\nमुंबई - दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना, राज्याच्या मंत्री मंडळातील मंत्री देखील कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. आज राज्याचे अजून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/workload-increased-gramsevaks-were-given-responsibility-other", "date_download": "2020-09-19T11:30:57Z", "digest": "sha1:QC6MQ2QS7CUVROVLYIOW7R2CXVFLA2E4", "length": 17555, "nlines": 299, "source_domain": "www.esakal.com", "title": "अबब..! ग्रामसेवकांवर तब्बल 12 विभागांची जबाबदारी; ताण���णावामुळे होतेय मानसिक खच्चीकरण | eSakal", "raw_content": "\n ग्रामसेवकांवर तब्बल 12 विभागांची जबाबदारी; ताणतणावामुळे होतेय मानसिक खच्चीकरण\nग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामाबरोबरच सरकारने ग्रामसेवकांवर इतर 12 विभागांची सचिव म्हणून जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये महसूल, कृषी विभाग, पशुसंवर्धन, पोलिस विभाग, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, वनविभाग, जलसंधारण, स्वच्छ भारत मिशन, भूमी अभिलेख, कामगार कल्याण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, कृषी विकास योजना यांसारख्या इतर ग्रामस्तरीय समित्यांची सचिव म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.\nपंढरपूर (सोलापूर) : ग्रामीण विकासाचा पाया समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांवर दैनंदिन कामाबरोबरच इतर 12 विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परिणामी कामाच्या ताणतणावामुळे ग्रामसेवकांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होत आहे. कोणत्याही सोयीसुविधांशिवाय ग्रामसेवक आजही कोरोनाच्या संकट काळात काम करत आहेत. सरकारने ग्रामसेवकांच्या खांद्यावरील कामाचा भार कमी करावा, अशी मागणी ग्रामसेवकांनी केली आहे.\nहेही वाचा : सांगोल्यासाठी स्वतंत्र कोव्हिड हॉस्पिटल सुरू करा : पुरोगामी युवक संघटनेची पालकमंत्र्यांकडे मागणी\nग्रामसेवकांच्या विविध प्रश्न आणि मागण्यांसंदर्भात सरकार दरबारी न्याय मागण्यासाठी अलीकडेच ग्रामसेवक सोशल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामसेवकांच्या वाढत्या कामाच्या संदर्भात ग्रामसेवक सोशल फाउंडेशनच्या वतीने आभासी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेवेळी ग्रामसेवकांनी सरकारने अतिरिक्त लादलेल्या अनेक जबाबदाऱ्यांविषयी आपली नाराजी व्यक्त केली. या चर्चेत राज्यभरातील सुमारे तीन हजारांहून अधिक ग्रामसेवक सहभागी झाले होते, अशी माहिती ग्रामसेवक सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती पाटील यांनी आज \"सकाळ'शी बोलताना दिली.\nहेही वाचा : सांगोला तालुक्‍यातील किंगमेकर सुभाष पाटील\nश्रीमती पाटील यांनी सांगितले की, ग्रामविकासामध्ये ग्रामसेवकांची महत्त्वाची जबाबदारी आहे. ग्रामविकासाच्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामाबरोबरच सरकारने त्यांच्यावर इतर 12 विभागांची सचिव म्हणून जबाबदा���ी सोपवली आहे. यामध्ये महसूल, कृषी विभाग, पशुसंवर्धन, पोलिस विभाग, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, वनविभाग, जलसंधारण, स्वच्छ भारत मिशन, भूमी अभिलेख, कामगार कल्याण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, कृषी विकास योजना यांसारख्या इतर ग्रामस्तरीय समित्यांची सचिव म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.\nवाढत्या जबाबदारीविषयी या आभासी बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. या वेळी अनेक ग्रामसेवकांनी वाढत्या कामाच्या तणावामुळे मानसिक खच्चीकरण होत असल्याची नाराजी व्यक्त करत इतर विभागांची जबाबदारी कमी करावी, अशी मागणी केली. या चर्चेत सोशल फाउंडेशनचे सचिव अमीर शेख, विजय म्हैसकर, विलास मुंडे, भारत मेश्राम, श्रीकांत भेर आदींसह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोरोनानंतरच्या उपचारासाठी बेळगावात पोस्ट कोविड केंद्राचा नवा ट्रेंड\nबेळगाव : कोरोना उपचारांसाठी शासकीय व खासगी कोरोना उपचार केंद्रांची संख्या वाढल्यानंतर पोस्ट कोविड उपचार केंद्रांना मागणी वाढली आहे. महाराष्ट्र व...\nसोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 453 नवे कोरोनाबाधित\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दोन हजार 940 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोन हजार 487 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला तर...\nकृषी पदव्‍युत्तर अभ्यासक्रमांच्‍या अर्जासाठी ३० सप्‍टेंबरपर्यंत मुदतवाढ\nनाशिक : राज्‍यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी व संलग्‍न पदव्‍युत्तर अभ्यासक्रमासाठी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरू...\nमुख्यमंत्री घरात आणि मंत्रालयीन कर्मचारी मृत्यूच्या दारात, दरेकरांचा मुख्यमंत्र्याना टोला\nमुंबई : विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. स्वतः मुख्यमंत्री घरात...\nस्वच्छता उपकर रद्द करा अन्यथा इंद्रभवनला घेराव घालणार; आडम मास्तरांचा इशारा\nसोलापूर : स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरातील अनेक रस्त्यांचे खोदकाम केले असून, उखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती अपूर्णच असल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे...\nलऊळ येथे मरिआई लक्ष्मी मंदिरातील मूर्तीसह दाग��न्यांची चोरी; पावणेदोन लाखांचा मुद्देमाल\nकुर्डू (सोलापूर) : मरिआई लक्ष्मी मंदिराच्या लोखंडी व लाकडी दोन दरवाजांचा कुलूप-कोयंडा तोडून मंदिरातील चांदीची मूर्ती व सोन्याचे दागिने चोरी झाल्याची...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/08/blog-post_50.html", "date_download": "2020-09-19T13:24:55Z", "digest": "sha1:PLTX6T34C27YCNY6HGVTL7LQX4GD3OSN", "length": 16138, "nlines": 68, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "कोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष केंद्रीत करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना", "raw_content": "\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष केंद्रीत करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना\nbyMahaupdate.in सोमवार, ऑगस्ट २४, २०२०\nमुंबई, दि. २४ : शासन पालिकांच्या पाठीशी आहे पण कोरोना रोखण्यात हलगर्जी नको. नागरिकांनी देखील आरोग्याचे सर्व नियम काटेकोरपणे पालन करणे तितकेच गरजेचे आहे,\nअसे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील पालिकांनी कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून हा लढा अधिक तीव्र करावा असे सांगितले. तसेच पावसाळीआजार, खड्डे, रस्ते, कचरा या इतर बाबींवरही लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.\nठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. त्यात ते बोलत होते.\nया बैठकीस नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजयकुमार, मुख्यमंत्री महोदयांचे सल्लागार अजोय मेहता, आरोग्य प्रधान सचिव, डॉ. प्रदीप व्यास, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक यांसह सर्व मनपा आयुक्त, पोलीस अधिकारी, जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.\nठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा, नवी मुंबई आयुक्त अभिजीत बांगर, कल्याण-डोंबिवली आयुक्त विजय सूर्यवंशी, आदींनी मनपा क्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.\nयावेळी मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते, हा जगभरातील अनुभव आहे. त्यावरून ठाणेकरांनी गाफील राहून चालणार नाही, त्यासाठीच प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणावर सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. लॉकडाऊननंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली आहे. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु हे करत असताना आपल्याला कायम सतर्क रहावे लागणार आहे.\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर नियमांचे नागरिकांनी पालन करावे. कायम सतर्क राहावे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. आपल्या सर्वांना मास्कचा नियमित वापर करावाच लागणार आहे. वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे आहे.\nपावसाळी आजारांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. ठाणे, मुंबईला लागून आहे. गेले काही महिने सातत्याने कोरोनावर लक्ष दिले गेले परंतू आता आपल्याला इतर बाबींवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे असेही त्यांनी सांगितले. याशिवाय आगामी काळात विविध धर्मियांचे सण असल्याने पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे. सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असेही त्यांनी सागितले.\nकोरोना बरा झाल्यानंतर रुग्णांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर असतो हे लक्षात ठेवुन रुग्णांवर उपचार करावे. तसेच कोरोना रुग्णावर उपचार करताना काळजी घेण्याची गरज आहे. अनावश्यक औषधोपचार टाळण्यावर भर देण्यात यावा. कोरोना बरा झालेल्या रुणांशी यंत्रणांनी एक महिना संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले.\nदिवसेंदिवस कोरोनाची लक्षणे बदलत आहेत. लक्षणे विरहीत रुग्णांवर बारकाईने लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले. यंत्रणेचे तीन भागात विभाजन आहे. लोकप्रतिनिधींनी जनजागृती करण्यावर भर द्यावा. पोलिस व महानगरपालिकांनी ट्रॅकिंग व ट्रेसिंगवर भर द्यावा. चेस द व्हायरस मोहिम प्रभावीपणे राबवावी. रुग्णाला व्हेंटीलेटरपेक्षा ऑक्सीजनच��� आवश्यकता आहे. रुग्ण बरा होईपर्यंत ऑक्सीजनची व्यवस्था करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कोरोना उपचाराबाबत शंका असल्यास टास्क फोर्सला शंका विचारावी असेही त्यांनी सांगितले. सर्व मनपांच्या मागे शासन ठाम व खंबीरपणे उभे आहे. मात्र प्रयत्नांमध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही हे स्पष्ट करुन प्रत्येक मनपाने कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करावे असे त्यांनी सांगितले.\nकोरोना रुग्णांना मानसिक आधार देण्याची आवश्यकता आहे. कोरोनावर औषध नाही म्हणून लोक घाबरत आहेत. डॉक्टर-रुग्ण-औषधे यांची गाठ वेळेत होणे आवश्यक आहे. ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि योग्य उपचार यांचा वापर करावा. जनतेमध्ये कोरोनाविषयी आजही गैरसमज आहेत. त्यामुळे उपलब्ध साधनसामग्रीचा सुयोग्य वापर करुन हे संक्रमण नियंत्रणात ठेवायचे आहे. प्रयत्न करताना स्वत:ची व कुटुंबाचीही काळजी घ्या, असे शेवटी मुख्यमंत्री यांनी आवाहन केले.\nपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, सगळ्यांच्या मेहनतीचे यश दिसते आहे. यंत्रणांनी आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय साधावा. मिशन बिगिन अगेनमध्ये आपण सुरुवात करीत आहेत. त्यासाठी निर्जंतुकीकरण आणि टेस्टिंगवर भर देण्यात यावा. जनजागृती करतांना स्वत:च डॉक्टर न बनता अधिकृत डॉक्टरांवर विश्वास ठेवावा यावर भार द्यावा असे सांगितले.\nगृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तळागाळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खूप महत्त्वाचे काम केले आहे. मुंब्रा विभागात कोरोनाचे काम खूप चांगले झाले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. कळव्यामध्ये सुसज्ज सुविधा असलेले रुग्णालय उभारण्यात आले आहे. मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेल्या प्रयत्नांमुळे मुंबई व ठाणे विभागात कोरोना नियंत्रणात आला आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मादान करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.\nपालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ठाणेकरांनी गाफील राहून चालणार नाही. अदृश्य शत्रूशी आपली लढाई सुरु आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आले असून ते 1:20 प्रमाण केले आहे. फिव्हर क्लिनिक, मोबईल क्लिनिक, जम्बो सुविधा उभारण्यात आल्या आहेत. रुग्ण वाहिकांच्या संख्या वाढविण्यात आल्या आहेत, टेस्टची संख्या वाढविण्यात आल्या आहेत, जिल्हा रुग्णालयाती��� सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. एमएमआरमध्ये मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. या सुविधांच्या गुणवत्ता व दर्जा यावर भर देण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांची पसंती मिळते आहे, असेही ते म्हणाले.\nकळवा येथे म्हाडाच्या सहकार्याने उभारलेल्या 1100 बेडच्या कोरोना सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाले. याशिवाय कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 20 रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/published_article.php?v=Let-us-do-a-Newton-style-work-from-home-in-corornavirus-lockdownZO6867969", "date_download": "2020-09-19T11:40:27Z", "digest": "sha1:3GVWOJNPIEJLK5WX7F3H2Y54Y3YLKIMH", "length": 26348, "nlines": 152, "source_domain": "kolaj.in", "title": "पोरांनो, घरी बसून काय करावं असा प्रश्न पडलाय. मग त्याचं उत्तर न्यूटन देतो| Kolaj", "raw_content": "\nपोरांनो, घरी बसून काय करावं असा प्रश्न पडलाय. मग त्याचं उत्तर न्यूटन देतो\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकोरोनामुळे आपल्याला घरी बसावं लागतंय. पण असं काही पहिल्यांदाच घडत नाहीय. आपण घरात बसून माशा मारतो, किंवा गेम खेळतो. कॉलेजच्या वयातच न्यूटनही प्लेगच्या साथीत आपल्यासारखाच घरात अडकून बसला होता. पण न्यूटननं तेव्हा नवं जग घडवणाऱ्या संशोधनाचा पाया घातला.\nदुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच संपूर्ण जगाला आपल्या गुडघ्यावर आणणाऱ्या कोरोना वायरसनं सगळ्यांनाच घरात कोंडून घेण्यास भाग पाडलंय. जनता कर्फ्यू ही तर सुरवात आहे. परिस्थिती आणखी ढासळल्यास अजून काही दिवस घराबाहेर न पडण्याची आपल्याला सवय करून घ्यावी लागेल.\nहेही वाचाः लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक\nएवढे दिवस घरात बसून करायचं काय\nमग एवढे दिवस घरात बसून करायचं तरी काय करून करून किती 'नेटफ्लिक्स अँड चिल' करणार करून करून किती 'नेटफ्लिक्स अँड चिल' करणार डोळे लाल होऊन पाणी येईपर्यंत मोबाईलवर पडून राहिल��� तरी किती दिवस तसं करणार डोळे लाल होऊन पाणी येईपर्यंत मोबाईलवर पडून राहिले तरी किती दिवस तसं करणार एका मर्यादेनंतर कंटाळा तर येणारच. नोकरदारांना किमान 'वर्क फ्रॉम होम'मुळे वेळ घालवण्याचा पर्याय तरी आहे. पण कॉलेज विद्यार्थ्यांचं काय एका मर्यादेनंतर कंटाळा तर येणारच. नोकरदारांना किमान 'वर्क फ्रॉम होम'मुळे वेळ घालवण्याचा पर्याय तरी आहे. पण कॉलेज विद्यार्थ्यांचं काय त्यांनी हा अकस्मात मिळालेला फ्री टाईम दवडू नये. कारण न्यूटनवरसुद्धा अशीच महारोगाच्या साथीमुळे दोन वर्ष घरी बसण्याची वेळ आली होती.\nहो, तोच सफरचंद पडल्यामुळे गुरुत्वाकर्षाणाचा शोध लावणारा न्यूटन. तोच न्यूटन ज्याच्या डोक्यावर टरबूज, कवट का नाही पडले असे मनोमन शिव्या घालणारे सायन्स अवघड जाणाऱ्या पोरांचा दुश्मन नंबर वन. त्यालासुद्धा ३५५ वर्षांपूर्वी कॉलेज सोडून आपल्या गावी जावे लागले होते. याच काळात त्याने काय केले माहितेय गुरुत्वाकर्षण, कॅलक्युलस, ऑप्टिक्स असे एकाहून एक मोठेमोठे शोध लावले.\nतर ही गोष्ट सुरू होते १६५५ पासून. पण त्याआधी आपल्या लेखाच्या हीरोविषयी थोडं.\n१६४२ मधे एका शेतकरी बापाच्या घरी न्यूटनचा जन्म झाला. तेव्हाच्या कॅलेंडरनुसार तो ख्रिसमसचा पवित्र दिवस होता. पण त्याचा जन्म न्यूटन खानदानासाठी फारसा आनंददायी नव्हता. कारण जन्माच्या तीन महिने अगोदरच त्याचे वडील वारले.\nतसंच त्याच्या आईचं प्रिमॅच्युअर बाळंतपण करावं लागलं. हे अशक्त बाळ पुढे ८४ वर्ष जगेल अशी कोणालाच कल्पनाच नव्हती. मग आईने दोन वर्षांनी दुसरं लग्न केल्यामुळे तो आपल्या मामाच्या घरीच म्हणजे लिंकनशरजवळच्या वुल्झथॉर्प इथे त्याचं बालपण गेलं.\nन्यूटनला लहानपणापासूनच आपल्या सावत्रबापाचा प्रचंड द्वेष होता. नऊ वर्षांनी दुसऱ्या नवऱ्याचं निधन झाल्यानंतर त्याची आई परत आली. आधी तिला वाटायचं की, पोराने शेतीकडं लक्ष द्यावं. घरची प्रॉपर्टी सांभाळावी. पण दहा-बारा वर्षांच्या या पठ्याचं पुस्तकं सोडून गुरंढोरं वळण्याकडे लक्ष नव्हत. जगाच्या सुदैवाने त्याच्या मामाने पोराचा कल लवकर ओळखला आणि त्याचं बंद झालेलं शिक्षण पुन्हा सुरू केलं.\nहे कोरोना स्पेशल लेखही वाचाः\nएकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का\nकोरोनाशी धर्माचा संबंध लावणाऱ्यांचं काय करायचं बरं\nतुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना\nआपल्याला हात धुवायला शिकवणाऱ्या या दोघांना बिग थँक्यू\nकोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे\nभारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय\nविलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव\nशाळेत असतानाच त्याची बौद्धिक चुणूक दिसू लागली होती. घड्याळं, पवनचक्की अशी वेगवेगळी यंत्र त्यानं तयार केली. शाळेत त्याला गणित-विज्ञानापेक्षा लॅटिन भाषेचं पक्कं ज्ञान मिळालं. याचा फायदा असा झाला की, शाळेत शिकून झाल्यावर लगेच १६६१ मधे त्याला क्रेंब्रिज युनिवर्सिटीच्या ट्रिनिटी कॉलेजमधे प्रवेश मिळाला.\nहा सारा युरोपमधल्या वैज्ञानिक क्रांतीचा काळ होता. कोपर्निकस आणि केप्लर यांनी खगोलशास्त्राचे नवे नियम मांडले तर गॅलिलियोनं भौतिकशास्त्राचा पाया भक्कम केला. डेकार्टने गणिताबरोबरच फिलॉसॉफिला विज्ञानाची जोड दिली. अशा काळात न्यूटनचं शिक्षण सुरू झालं.\nकॉलेजच्या चार वर्षांत त्यानं नेमकं काय केलं, त्याचं आयुष्य कसं होतं याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. सर डेविड ब्रुस्टर यांनी १८५५ मधे लिहिलेल्या 'मेम्वॉयर ऑफ सर आयझॅक न्यूटनः द लाईफ, रायटिंग्स अँड डिस्कवरीज' या पुस्तकात सांगितलंय की, कॉलेजमधल्या शिक्षकांना न्यूटनची अफाट बुद्धिमत्ता त्रासदायक ठरू लागली होती. एखादं पुस्तक त्यानं हातात घेतलं की, तो त्यावर संपूर्ण प्रभुत्व मिळवूनच ते सोडत असे. थोडक्यात काय तर या न्यूटननं मास्तरांनाही धडकी भरवली होती.\nद ग्रेट प्लेग ऑफ लंडनः १६६५-१६६६\n१६६५ मधे लंडनमधे प्लेगच्या साथीनं थैमान घातलं. सुमारे एक लाख लोकांचा या रोगामुळे मृत्यू झाला होता. सरकारी आकडेवारीनुसार यात ६८ हजार ५९६ लोकांचा जीव गेला. इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा आणि त्याच्या दरबाराला वर्षभर लंडन सोडून बाहेर राहावं लागलं.\nयाचंवर्षी न्यूटनचं डिग्रीचं शिक्षण पूर्ण झालं. पण क्रेम्ब्रिज युनिवर्सिटी प्लेगमुळे बंद करण्यात आली. मग नाईलाजाने न्यूटनला त्याच्या गावी जावं लागलं. जसं आपल्यापैकीही अनेकांना आता कोरोना वायरसच्या साथीनं असंच गावाकडं जावं लागलं. सुमारे दोन वर्षे तो त्याच्या गावी वुल्झथॉर्प लिंकनशर इथे होता. या काळात टाईमपास करण्याऐवजी न्यूटन आतापर्यंत जे शिकला त्याच्यावर चिंतन करू लागला. नवंनवी प्रमेयं मांडू लागला, त्याला मनात आलं की प्रयोग करू लागला.\nहेही वाचाः अरे, या दोघांनी जीव धोक्यात घालून पहिली लस टोचून घेतली ना, टाळ्या तरी वाजवा\nगुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारा ग्रंथ साकारला\nपहिल्यांदा त्यानं कॉलेजच्या शेवटच्या वर्षात हाती घेतलेला गणिताचा रिसर्च पेपर पूर्ण केला. पुढे न्यूटनचा हाच रिसर्च पेपर कॅलक्युलसचा पाया बनला. त्याने प्रिझमसोबतच प्रकाशावर संशोधन सुरू केलं. याच सुरवातीच्या संकल्पनांवरून त्याचा जगप्रसिद्ध ग्रंथ ऑप्टिक्स साकार झाला. पण सर्वात मोठा शोध होता तो गुरुत्वाकर्षणाचा.\nन्यूटनच्या बागेत सफरचंदाचीही झाडं होती. एका दिवशी असंच आपल्यासारखं विचार करत बसलेल्या न्यूटनला सफरचंद खाली पडताना दिसला. यावरून त्याच्या डोक्यातल एक विचार आला. एखाद्या अदृश्य शक्तीमुळे सफरचंद जमिनीवर पडत असेल तर, ती शक्ती अतिदूरवरच्या वस्तूंनादेखील प्रभावित करू शकेल.\nयाचवेळी न्यूटनचं सर्क्यूलर मोशनसंबंधी संशोधनही सुरू होतं. सुर्याभोवती हे सर्व ग्रह का फिरत असतील, त्यांना कोणत्या गणिती नियमात बांधलेलं आहे यावर संशोधनाअंती त्याने इनवर्स स्क्वेयर सूत्र शोधून काढलं. आणि हीच गुरुत्वाकर्षण नियमाच्या शोधमोहिमेची सुरवात होती.\nप्लेगची साथ ओसरल्यावर न्यूटन पुन्हा केम्ब्रिजला आला. आणि दोन वर्षांच्या ब्रेकमधे म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर वर्कफ्रॉम होमच्या काळात जे काही चिंतन केलं होतं त्यावर न्यूटननं झपाट्यानं काम सुरू केलं. त्याने प्रकाशकीसंबंधीचा ऑप्टिक्स हा ग्रंथ लिहिला. कॅलक्यूलस हे एकदम नव्याप्रकारचं गणित विकसित केलं. जगाचा चेहरामोहरा बदलून टाकणारा प्रिंकिपिया ग्रंथ लिहिला. या ग्रंथातच त्याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला.\nसफरचंद न्यूटनच्या डोक्यावर पडलं की, त्याने ते पडताना पाहिलं याविषयी कोणतीही ठोस माहिती नाही. तज्ञांची याविषयी मतमतांतरं आहेत. पण त्याच्या बागेत सफरचंदाचं झाड होतं हे नक्की.\nन्यूटनच्या याच बागेतलं सफरचंदाचं एक झाड पुण्याच्या 'आयुका' संस्थेत लावण्यात आलं होतं. त्यासाठी प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी पुढाकार घेतला होता. १९९७ ते २००७ दरम्यान तीन वेळा हे झाड जगवण्याचा प्रयत्न झाला होता. पण तापमानामुळे हे झाड तग धरू शकलं नाही.\nहेही वाचाः १५० वर्षांपूर्व��� २०० शोध लावणारे, भारताचे एडिसन शंकर आबाजी भिसे\nआपण काय करू शकतो\nआता आपण सगळे काही न्यूटन नाही. त्याच्यासारखं जग बदलणारे शोध तर नाही लावू शकत. आणि काय सांगता लावू पण शकतो तरीदेखील या काळात काही प्रोडक्टिव काम करू शकलो तर बरं होईल. म्हणजे इतके दिवस इंग्रजी सुधारायची होती तरीदेखील या काळात काही प्रोडक्टिव काम करू शकलो तर बरं होईल. म्हणजे इतके दिवस इंग्रजी सुधारायची होती ती करू शकतो. गिटार प्रॅक्टिस करायची होती ती करू शकतो. गिटार प्रॅक्टिस करायची होती आता वेळच वेळ आहे.\nव्यायाम करायला वेळच मिळत नव्हता आता तो आहे. महत्त्वाचं म्हणजे लॉकडाऊनच्या काळात घरात बसून आपलं शरीरही लॉक होऊ शकतो.\nज्या गोष्टी करायला वेळच नव्हता अशा सगळ्या गोष्टी करायला सुरवात करा. पण ट्रॅवलिंग नाही. कारण अशी वेळ पुन्हा कधी मिळणार स्वतःवर काम करण्यासाठीचा हा गोल्डन पिरिअड आहे.\nप्लास्टिकमुक्त देशाचं स्वप्न जंतू साकार करणार\nमाणसाच्या उत्पत्तीची सोपी गोष्ट सांगणारं ‘ओरिजिन्स’\nविज्ञानदिनी ना सीवी रमण यांचा जन्मदिन, ना स्मृतिदिन\nतंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार\nआपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन\nस्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ\nसारं काही चांगलं असूनही डिप्रेशन येतंय ना, मग दीपिकाची ही गोष्ट वाचा\n(लेखक हे तरुण पत्रकार आहेत.)\nडॉ. रघुवंश प्रसाद सिंग : पिछडयांच्या हितासाठी झटणारे राजपूत नेते\nडॉ. रघुवंश प्रसाद सिंग : पिछडयांच्या हितासाठी झटणारे राजपूत नेते\nसगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र\nसगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र\nसुशांत सिंगला न्याय की राजकारण \nसुशांत सिंगला न्याय की राजकारण \nवसंतराव नाईक यांचे राजकारणापलिकडचे किस्से\nवसंतराव नाईक यांचे राजकारणापलिकडचे किस्से\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणा��ं पुस्तक\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nमार्वलच्या सुपरहिरोंना मार्टिन स्कॉर्सेसी सिनेमा का मानत नाही\nमार्वलच्या सुपरहिरोंना मार्टिन स्कॉर्सेसी सिनेमा का मानत नाही\nकॅन म्हणजे आपल्या कान्स फेस्टिवलच्या ए टू झेड प्रश्नांची उत्तरं\nकॅन म्हणजे आपल्या कान्स फेस्टिवलच्या ए टू झेड प्रश्नांची उत्तरं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/discussionboard/takmak-gad-trek-with-trekshitiz-on-24-11-2013_topic199.html", "date_download": "2020-09-19T12:34:48Z", "digest": "sha1:F3A3FDNQ7JC7BNAWV42CQVXF7QWTCVNS", "length": 6285, "nlines": 66, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Takmak Gad Trek with Trekshitiz on 24/11/2013 - India trekking forum - Sahyadri", "raw_content": "\nट्रेक क्षितीज संस्थेचा ट्रेक दिनांक २४/११/२०१३ रोजी \"टकमक गडावर\" गेला होता. ट्रेक करतांनाच किल्ल्यावर जाण्याचा मार्ग दाखवणारे बाण जागोजागी ऑईलपेंटने काढण्यात आले. ट्रेकचे वैशिष्ट्य म्हणजे किल्ले वसई मोहिमेचे श्री. श्रीदत्त राऊत आमच्या सोबत होते. त्यामुळे किल्ल्याचा इतिहास जिवंत झाला, किल्ल्यावरील सर्व महत्वाची स्थळे पाहाता आली. ट्रेक मध्ये ८ ते ६२ वयोगटातील २९ जणांनी भाग घेतला होता. रणरणते उन, कस पाहाणारा चढ यावर मात करत ट्रेक लीडर तुषार धुरीच्या मार्गदर्शना खाली सर्वांनी ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केला.\nटकमक गडाचा इतिहास, त्यावरील अवशेष पाहाता त्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे. किल्ले वसई मोहिमेचे श्री. श्रीदत्त राऊत २००७ पासून या किल्ल्यावर सातत्याने काम करत आहेत. त्याच्या प्रयत्नानेच किल्ल्यावरील पाण्याची १ टाकी साफ झालेली आहे आणि त्यामुळे किल्ल्यावरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुर्तास तरी सुटलेला आहे. तरीही किल्ल्यावर करण्यासारखे भरपुर काम बाकी आहे.\nटकमक किल्ले संवर्धनाच���या दृष्टीने ट्रेक क्षितीज संस्थेने किल्ल्यावर जाण्याचा मार्ग दाखवणारे बाण जागोजागी ऑईलपेंटने काढून खारीचा वाटा उचललेला आहे. याशिवाय किल्ल्याची माहिती, जाण्याचा मार्ग फोटो व किल्ल्यावरील स्थळांचा नकाशा www.trekshitiz.com या वेबसाईट्वर लवकरच सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यायोगे जास्तीत जास्त ट्रेकर्सनी या किल्ल्यावर जावे व किल्ल्यावरील साफसफाईच्या कामात, शोध मोहीमेत खारीचा वाटा उचलावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/banks-jobs/", "date_download": "2020-09-19T11:21:16Z", "digest": "sha1:34GHJAJSGRS6LMAF262BVTYDXK42L3DA", "length": 5666, "nlines": 101, "source_domain": "mahabharti.in", "title": "Banks Jobs - महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी बँक जॉब्स", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nया पेज वर महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी बँक जॉब्स प्रकाशित केलेले आहेत. आपल्या अन्य शैक्षणिक पात्रतेनुसार जॉब्स शोधायचे असल्यास येथे क्लिक करा.\nसरकारी/ निमसरकारी बँक जॉब्स\nपदसंख्येत वाढ - IBPS अंतर्गत लिपिक पदांच्या एकूण 2557+ पदांची भरती सुरु \nबँक ऑफ इंडिया मध्ये 214 पदांची भरती\nमुदतवाढ - नैनिताल बँक लिमिटेड भरती 2020\nजनता सहकारी बँक पुणे भरती 2020\nपंजाब नॅशनल बँक भरती 2020\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2020\nबँक ऑफ बडोदा भरती 2020\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nमहावितरण अहमदनगर येथे शिकाऊ तारमार्गतंत्री पदाच्या एकूण 195 रिक्त…\nUPSC 2020 परीक्षेची तारीख जाहीर\nGNM प्रवेश सूचना ठाणे 2020-2021\nTISS मुंबई येथे विविध पदांची भरती सुरु\nभारतीय पुनर्वास परिषद अंतर्गत विविध पदांची भरती\nNHM भंडारा अंतर्गत विविध पदांची भरती\nमोठी बातमी – 90 हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार\nNHM गोंदिया मध्ये 57 पदांची भरती\nतलाठी भरती सराव प्रश्नसंच 2 – आजचा नवीन प्रश्नसंच\nनागपूर महानगरपालिका येथे ANM पदाच्या 23 रिक्त पदांची भरती\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/congress-spokesperson-rajiv-tyagi-passed-away-due-to-cardiac-arrest/articleshow/77508202.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-19T11:52:51Z", "digest": "sha1:DBGRXOIATJISKLWUFZGAYKWI5ULRWBFA", "length": 15016, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकाँग्रेसचे प्रवक्ता राजीव त्यागी यांचे निधन, अचानक चक्कर येऊन कोसळले\nकाँग्रेसचे तरुण तडफदार प्रवक्ता राजीव त्यागी यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. राजीव त्यागी यांची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्यांना तातडीने गाझियाबादच्या यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका वृत्तवाहिनीवरील डिबेट शोनंतर त्यांची तब्येत बिघडली.\nनवी दिल्ली: काँग्रेसचे प्रवक्ता राजीव त्यागी यांचे निधन झाले आहे. राजीव त्यागी यांची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्यांना तातडीने गाझियाबादच्या यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजीव त्यागी हे काँग्रेसचे तरुण आणि तडफदार प्रवक्ता म्हणून प्रसिद्ध होते. विविध वृत्तवाहिन्यांवर ते आपल्या पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडत असत. आज संध्याकाळी एका वृत्तवाहिनीवरील डिबेट शोमध्ये भाग घेतल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळात त्याचा मृत्यू झाला. काँग्रेसचे सचिव डॉ, विनीत पूनिया यांनी ही माहिती दिली आहे.\nराजीव त्यागी यांच्या निधनाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज दिवसभर त्यांची तब्येत ठीक होती. त्याच्या तब्येतीबाबत कोणतीही तक्रार नव्हती. आज संध्याकाळी त्यांनी आज तक या वृत्तवाहिनीवीरल डिबेट शोमध्ये संध्याकाळी ५ वाजता सहभागी झाले होते. या शोनंतर घरात अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि ते चक्कर येऊन कोसळले. ते बेशुद्धच पडले. त्याच स्थितीत त्यांना यशोदा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.\nराजीव त्यांगी यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजकीय वर्तुळात दु:खाची छाया पसरली.\nआज संध्याकाळी केले होते शेवटचे ट्विट\nराजीव त्यागी यांनी आज संध्याकाळी पावणे चार वाजता आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेवटचे ट्विट केले होते. आपण वृत्तवाहिनीवरील एका डिबेट शोमध्ये असणार आहोत अशी माहिती त्यांनी या ट्विटद्वारे दिली होती. त्यांच्या निधनानंतर डॉ. पूनिया यांनी माहिती दिली. ते आपल्या ट्विटमध्ये लिहितात, 'भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव त्यागी यांचे निधन झाले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती सहवेदन��.'\nडॉ. विनीच पूनिया यांचे ट्विट:\nही बातमी वाचा- 'मोदी हैं तो मुमकिन हैं'; पंतप्रधानांवर राहुल गांधी यांचे टीकास्त्र\nभारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी देखील ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. आज पाच वाजता आम्ही दोघांनी एकत्र वादविवाद (टीव्ही शोमध्ये) केला. जीवन खूप अनिश्चित आहे ... अद्याप शब्द सापडत नाहीत., अशा शब्दात पात्रा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.\nवाचा ही बातमी: अयोध्येतील मशिदीबाबत कैलाश मठपतींनी केली 'ही' घोषणा\nफोटोफीचर: धुळीसारखा हवेत मिसळून काही काळानेही होतो करोना संसर्ग\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\n... मग काय 'भाभीजी के पापड' खाऊन करोना जातो का\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांकडे मागितलं वाढदिवस...\n करोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा 'करो...\nप्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; लेटेस्ट सेरो सर...\n'मोदी हैं तो मुमकिन हैं'; पंतप्रधानांवर राहुल गांधी यांचे टीकास्त्र महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nराजीव त्यागी यांचे निधन राजीव त्यागी काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी काँग्रेस rajiv tyagi passed away raiv tyagi Congress spokesperson cardiac arrest\nअमेरिकेत रविवारपासून टिकटॉक बंद\nउद्घाटनाआधीच वाहून गेला पूल\nकरोनामुळे केस कापण्याची भीती; सलून व्यावसायिक मेटाकुटीला\nशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन\nसुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी कलाकाराचा अनोखा प्रयत्न\nलॉकडाउनदरम्यान विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने लढवली 'ही' शक्कल\nअर्थवृत्तकेंद्र सरकारवर कर्जाचा डोंगर ; प्रथमच ओलांडला १०० लाख कोटींचा टप्पा\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nनागपूरनागपूर अधिवेशन रद्द करा; काँग्रेसच्या आमदाराची मागणी\nआयपीएलजिंकणार तर मुंबईच; या कारणामुळे चेन्नईविरुद्ध मुंबईचे पारडे कधीही जड\nजळगावपतीच्या सहकार्यानेच मित्राकडून पत्नीवर अत्याचार, दोघांवर गुन्हा दाखल\nदेशएनआयएचे छापे, अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nन्यूजनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nमुंबईकंगनाला भेट देण्यासाठी राज्यपालांवर दबाव होता का\nसिनेन्यूज'सॅम' नावाने वाटायचा ड्रग्ज, बॉलिवूडमध्येच आहे त्याचा 'बॉस'\nधार्मिकअधिक मासात 'या' भागातून कावळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगबॉलीवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमध्ये दिले आहे ‘या’ एका पदार्थाला प्राधान्य\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्लान\nहेल्थHome Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का जाणून घ्या घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+001340.php?from=fr", "date_download": "2020-09-19T12:16:09Z", "digest": "sha1:GZGVMQ4B2YY37PEVHETQRBQMHS7ZDXUS", "length": 10159, "nlines": 24, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड +1340 / 001340 / 0111340 / +१३४० / ००१३४० / ०१११३४०", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमा��ाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nदेश कोड: +1 340\nयुनायटेड स्टेट्स व्हर्जिन द्वीपसमूह\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 02336 1192336 देश कोडसह +1340 2336 1192336 बनतो.\nदेश कोड +1340 / 001340 / 0111340 / +१३४० / ००१३४० / ०१११३४०: युनायटेड स्टेट्स व्हर्जिन द्वीपसमूह\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी युनायटेड स्टेट्स व्हर्जिन द्वीपसमूह या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 001340.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +1340 / 001340 / 0111340 / +१३४० / ००१३४० / ०१११३४०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/rising-star-3-winner-aftab-singh-to-use-rs-10-lakh-prize-for-sister-wedding-salman-khan-paid-his-parents-debts-ssv-92-1909803/", "date_download": "2020-09-19T13:31:07Z", "digest": "sha1:BC2DYAY2N6C5LS3YPPDVLPGJD3X6NCOQ", "length": 11942, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rising Star 3 winner Aftab Singh to use Rs 10 lakh prize for sister wedding Salman Khan paid his parents debts ssv 92 | सलमानने फेडले ‘राइझिंग स्टार ३’ विजेत्याच्या वडिलांचे कर्ज | Loksatta", "raw_content": "\nमत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत\nकरोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता\nबंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार\nतलाठय़ास लाचलुचपत विभागाकडून अटक\nसलमानने फेडले ‘राइझिंग स्टार ३’ विजेत्याच्या वडिलांचे कर्ज\nसलमानने फेडले ‘राइझिंग स्टार ३’ विजेत्याच्या वडिलांचे कर्ज\nबक्षिसाच्या रकमेतून बहिणीचं लग्न करणार असल्याचं आफताबने सांगितलं.\nगायन, नृत्य यांसारख्या कलागुणांना वाव देणारे रिअॅलिटी शोज शहरांपासून खेड्यापाड्यातील लोकांना त्यांचे स्वप्न साकार करण्याची संधी देतात. अशाच एका रिअॅलिटी शोमुळे १२ वर्षांच्या आफताबला त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची संधी मिळाली. आफताबने शनिवारी ‘राइसिंग स्टार ३’ या गायनाच्या रिअॅलिटी शोचे विजेतेपद पटकावले. त्याला ‘राइझिंग स्टार’ची ट्रॉफी आणि १० लाख रुपये बक्षिस मिळाले. बक्षिसाची ही रक्कम बहिणीच्या लग्नासाठी वापरणार असल्याचं त्याने सांगितलं.\n‘माझे बाबा माझ्यासाठी प्रेरणा आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. मी को��त्या श्रीमंत घरातून आलो नाही. बाबांना मी खूप मेहनत करताना पाहिलं आहे. मला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत. हा त्यांचा विजय आहे, माझा नाही,’ अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या. दुसरीकडे बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खानने त्याची खूप मोठी मदत केली आहे.\n‘राइझिंग स्टार ३’मध्ये पाहुणा कलाकार म्हणून सलमानने हजेरी लावली होती. त्यावेळी आफताबच्या वडिलांनी त्यांच्या घराच्या डागडुजीसाठी तीन लाख रुपयांचं कर्ज घेतल्याचं सलमानला समजलं. हे समजताच सलमानने आफताबच्या वडिलांचं कर्ज फेडलं. ‘मी आणखी मेहनत करत भविष्यात एकदा तरी सलमानसोबत काम करण्याची संधी नक्की मिळवेन,’ असं म्हणत आफताबने त्याचे आभार मानले.\nकलर्स टीव्हीवरील या रिअॅलिटी शोचे परीक्षक शंकर महादेवन, नीती मोहन आणि दिलजीत दोसांज होते. तर आदित्य नारायण या शोचा सूत्रसंचालक होता. आफताबने वडिलांकडूनच संगीताचं शिक्षण घेतलं. याआधीही त्याने रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'त्या' चुकीच्या निर्णयामुळे 'गोपी बहु'चं करिअर रातोरात झालं उध्वस्त\nरॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, \"आजही लक्षात आहे ती शिकवण\"\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\n'रंगीला' चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण...\n'जोकर' पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी\nप्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एचयूएल-यूएनडीपीचा संयुक्त उपक्रम\nवुई चॅट, टिकटॉकवर अमेरिकेत बंदी\n‘करोनावरील औषधे थेट रुग्णालयांत उपलब्ध करणार का\nठाणे जिल्ह्यात १,९९५ नवे रुग्ण\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून विशेष एसटी\nमुंबईत आणखी २,२६७ रुग्ण\nकायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी कंगनालाच दंड करा - पालिका\nसंकेतस्थळावर नाटकांचे थेट प्रक्षेपण\n‘शाळा बंद—शिक्षण सुरू’; जिल्हा परिषदेचा आगळा उपक्रम\nदहशत माजवणाऱ्या आरोपीस थरारक कारवाईत अ���क\n1 रितेश देशमुख का म्हणतोय, ‘स्माइल प्लीज’\n2 संजय गुप्ता यांच्या चित्रपटात जॉन अब्राहम व इम्रान हाश्मी येणार एकत्र\n3 अनुपम खेर झाले बेरोजगार, म्हणाले ‘कोणी काम देतं का काम\n यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://kolaj.in/published_article.php?v=pakistan-day", "date_download": "2020-09-19T13:01:38Z", "digest": "sha1:PTB4IE4QAZJI3TXEGFR3G32JOEJUYZ5H", "length": 24603, "nlines": 116, "source_domain": "kolaj.in", "title": "आज पाकिस्तानचा `टांग उपर` डे| Kolaj", "raw_content": "\nआज पाकिस्तानचा `टांग उपर` डे\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nगिरे तो भी टांग उपर ही म्हण समजून घेण्यासाठी आजच्या दिवशी पाकिस्तानमधे जायला हवं. आज ६ सप्टेंबरला तिथे डिफेन्स डे साजरा होतोय. १९६५ च्या युद्धात भारताने पाकिस्तानला खडे चारले, असं आपण मानतो. पण ते त्यांना मान्य नाही. ते हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने विजयाच दिवस म्हणून साजरा करतात.\nभारताच्या ताब्यातून काश्मीर मिळवणं हा पाकिस्तानचा उघड अजेंडा आहे. हा निव्वळ अजेंडा नाही तर याचसाठी पाकिस्तानचा जन्म झाल्यासारखी त्या देशातील सरकार आणि सैन्याची वागणूक असते. या अजेंड्याच्या माध्यमातून पाक सरकार आणि सैनिक हे नागरिकांना वेगवेगळ्या इवेंटमधे अडकवत असतात. या इवेंटचाच एक भाग म्हणजे पाकिस्तान डिफेन्स डे.\nबरं हा दिवस साजरा करण्याचं निमित्त काय तर १९६५चं युद्ध. ६ सप्टेंबर रोजी भारतानं युद्धबंदीचा करार मोडून आपल्या हद्दीत घुसल्याचा दावा पाकिस्तान करतं. भारताच्या या कथित घुसखोरीचा आपल्या सैन्यानं सक्षमपणे सामना केल्याचाही त्यांना अभिमान आहे. १९९६ पर्यंत तर या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जायची. नवाज शरीफ पंतप्रधान झाल्यानंतर ही सुट्टी रद्द करण्यात आल्याचं विकीपिडीयावर म्हटलंय.\nदरवर्षी या दिवशी पाक राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान देशाला संबोधतात. रावळपिंडी इथल्या पाकिस्तानी आर्मी मुख्यालयाच्या ठिकाणी डिफेन्स डेचा मुख्य कार्यक्रम होतो. देशभरातल्या मशिदीत यादिवशी विशेष नमाज अदा केली जाते. सैन्य दलातर्फे कवायती करत आपल्या शस्रास्रांचं प्रदर्शन केलं जातं. देशाची राजधानी रावळपिंडीत यादिवशी ३१ तोफांची सलामी दिली जाते. तर प्रांतिक राजधानीत २१ तोफांची. जिल्ह्याच्या ठिकाणी या युद्धात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचे कार्यक्रम घेतले जातात.\nखर��� तर या युद्धाची सुरवात पाकिस्ताननेच केली होती. काश्मीरवर हक्क सांगण्यासाठी पाकिस्तान एकही संधी सोडत नव्हता. यातूनच १९६५च्या एप्रिलपासून पाक सैन्य भारताच्या हद्दीत घुसखोरी करू लागलं. यासाठी पाकिस्ताननं टायमिंगही नेमका साधला होता, असं युद्ध अभ्यासकांनी नोंदवून ठेवलंय.\n१९६२ साली चीनशी झालेल्या युद्धात भारताचा पराभव झाला होता. देश या युद्धातून सावरण्याच्या प्रयत्नात असतानाच मे १९६४ मध्ये पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं. ‘नेहरूनंतर कोण’ हा संपूर्ण जगाला पडलेला प्रश्न निकाली काढत काँग्रेस पक्षाने लालबहादूर शास्त्री यांची पंतप्रधान म्हणून निवडलं. ९ जून १९६४ रोजी शास्त्रीजींनी देशाची सूत्रं हाती घेतली. भारत दुष्काळ आणि आर्थिक तंगीचा सामना करत असतानाच काश्मीरवर ताबा मिळवण्यासाठी पाकिस्तानच्या कारवायांना वेग आला. पुन्हा युद्ध देशाला परवडणारं नाही, असं शास्त्रीजींचं मत होतं. दुसरीकडं ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ नावानं पाकिस्तान भारतात घुसखोरी करून ताकद जोखण्याचा प्रयत्न करत होता.\n२५ ऑगस्ट १९६५ ला पाकिस्तानी सैनिक भारताच्या ताब्यातील काश्मीरच्या हद्दीत घुसखोरी केली. पाकिस्तानच्या या ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ मोहिमेत किती पाकिस्तानी सैनिक सहभागी होते याबद्दल अजून एकवाक्यता नाही. जवळपास ५,००० ते ३०,००० पाक सैनिकांनी यात सहभाग घेतल्याची नोंद आहे. काश्मिरी नागरिकांना ‘मुक्त’ करण्यासाठी हे ऑपरेशन असल्याचा दावा पाकिस्तानी इंटलेक्च्युअल्स आजही करतात. या घुसखोरीविषीय सरकार चुप्पी साधून होतं. ते त्याची जबाबदारीही घेत नव्हतं. पण यात पाकिस्तानी सैनिक मात्र यासंबंधीच्या वृत्ताला दुजोरा देताना दिसत होते, असं बीबीसीच्या बातमीत म्हटलंय.\nमात्र पाकिस्तानचे नेते आणि निवृत्त अधिकारी आजही या युद्धाची जबाबदारी आजही भारतावरच टाकतात. तेव्हाचे पाकिस्तानी अध्यक्ष जनरल अयूब खान यांचे पुत्र आणि संरक्षण सल्लागार गौहर खान यांनी युद्धाला ६० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एनडीटीवीला दिलेल्या मुलाखतीत तोच आरोप केलाय. ते म्हणतात, ` पाकिस्तानी सैन्याचे सर्वोच्च कमांडर असलेल्या अयूब खान यांना युद्ध व्हावं असं वाटतं नव्हतं. भारतामुळं आम्हाला युद्धात पडावं लागलं. तरीही या युद्धात आम्ही निर्विवादपणे जिंकलो.`\nया युद्���ाला नेमकी सुरवात कशी झाली याविषयी बीबीसीनं म्हटलं, की ३ सप्टेंबरला शास्त्रीजींनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावून पाकवर हल्ला करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. त्यानुसार, ७ सप्टेंबरला पहाटे चार वाजता हल्ला करण्याचे निश्चित झाले. मात्र, पश्चिम क्षेत्राचे कमांडर इन चीफ लेफ्टनंट जनरल हरबख्श सिंह यांनी २४ तास अगोदर म्हणजेच ६ सप्टेंबरलाच पाकवर चाल करण्याचा निर्णय घेतला. ठरल्यानुसार, भारतीय लष्करानं चार बाजूंनी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला आणि काही वेळातच भसीन, दोगाईच आणि वाहग्रियानवर ताबा मिळला. भारतीय लष्कर पाकच्या हद्दीत घुसेपर्यंत पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याचा थांगपत्ताही नव्हता.\nया युद्धात भारताचे २७६३ जवान शहीद, तर ८४४४ जवान जखमी झाले होते. २२० टँक आणि ३६ विमानांचे नुकसान झाले. १६०७ जवान बेपत्ता झाले होते. दुसरीकडं पाकिस्तानचे १२०० सैनिक मारले गेले, तर दोन हजार सैनिक जखमी झाले होते. १३२ टँक आणि १९ विमानांचे नुकसान झाले, असा दावा करत पाकिस्तानकडून या युद्धात आपलाच विजय झाल्याचा डांगोरा पिटला जातो.\nबीबीसीनं दिलेल्या माहितीनुसार, या युद्धात भारताचे जवळपास ३,००० जवान शहीद झाले. दुसरीकडे पाकिस्तानचे ३,८०० सैनिक मारले गेले. या युद्धात भारतानं पाकिस्तानच्या १८४० वर्ग किलोमीटर क्षेत्रावर ताबा मिळविल्याचा दावा केला, तर पाकिस्ताननं भारताच्या ५४० वर्ग किलोमीटर क्षेत्रावर ताब्याचा दावा केला.\n२२ सप्टेंबर १९६५ रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मध्यस्तीनं दोन्ही देश युद्धबंदीसाठी राजी झाले आणि ताश्कंद करार होऊन युद्ध संपलं. यात दोन्ही देशांकडून विजयाचा दावा केला जात असला तरी वास्तवात मात्र हे युद्ध अनिर्णीत राहिल्याचं मानावं लागेल.\nपंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी तत्कालीन लष्करप्रमुख जेएन चौधरी यांना विचारलं, ‘युद्ध आणखी काही दिवस सुरू ठेवलं तर भारत जिंकेल’ यावर लष्करप्रमुख चौधरींनी भारताचा सर्व महत्वाचा युद्धसाठा संपत आला असून रणगाड्यांचंही मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. वास्तवात मात्र भारतानं केवळ १४ टक्के युद्धसामुग्रीचाच वापर केला होता, असे बीबीसीनं आपल्या बातमीत नमूद केलंय.\nदुसरीकडं युद्धामुळं प्रचंड निराश झालेल्या जनरल अयूब खान यांनी मंत्रीमंडळ बैठकीत सांगितलं, ‘५० लाख काश���मिरींसाठी पाकिस्तान कधीच १० कोटी पाकिस्तानी नागरिकांचा जीव धोक्यात घालू शकत नाही.’\n ब्रिगेडिअर निवृत्त चित्तरंजन सावंत यांनी द क्विंटशी बोलताना सांगितलं, `कोण जिंकलं आणि कोण हरलं हे दोन निकषांवर ठरतंय. एक, चाल करणाऱ्यांचा उद्देश आणि दोन, त्यांना काय मिळालं पाकिस्तानला काश्मीर हवं होतं. त्यांना ते मिळालं का पाकिस्तानला काश्मीर हवं होतं. त्यांना ते मिळालं का तर त्याचं उत्तर नाही असं आहे. दुसरीकडं भारतानं मात्र आपली जमीन पाकिस्तानपासून सुरक्षित ठेवली.`\nपाकिस्तानातील सैनिकी घडामोडींचं वार्तांकन करणारे प्रसिद्ध पत्रकार ताहा सिद्दीकी यांनी एका लेखात म्हटलंय, ‘डिफेन्स डे हा पाकिस्तानी सरकार आणि सैन्य दलाच्या प्रचारतंत्राचा भाग आहे. स्वतःचं अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी डिफेन्स डे सारखे कार्यक्रम सरकार आणि सैन्य दलाला घ्यावे लागतात. देशाची प्रगतीसाठी पाकिस्तानी नागरिकांनी अशा भ्रामक प्रचारापासून दूर राहिलं पाहिजे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सामान्य व्हायचे असतील तर अगोदर डिफेन्स डेमागील सत्य जाणून घ्यायला हवं.’ असं सांगणाऱ्या सिद्दीकींना पाकिस्तानने हद्दपार केलं नसतं तरच नवल. ते आता फ्रान्समध्ये वास्तव्यास आहेत आणि सेफन्यूजरूम्स या दक्षिण आशियातील पत्रकारांसाठी कार्यरत वेबसाईटचे संस्थापक आहेत.\n१९४८ किंवा १९७१ सालचं बांगलादेश युद्ध सपाटून हरल्यामुळे पाकिस्तानकडे तोंड दाखवण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे त्यातल्या त्यात दिलासा आहे तो १९६५च्या युद्धाचाच. जागतिक दबावामुळे ताश्कंद करार करावा लागल्याने हे युद्ध अनिर्णित मानलं गेलं. त्यामुळे आज डिफेन्स डे करण्याची संधी पाकिस्तानला मिळालीय.\nडॉ. रघुवंश प्रसाद सिंग : पिछडयांच्या हितासाठी झटणारे राजपूत नेते\nडॉ. रघुवंश प्रसाद सिंग : पिछडयांच्या हितासाठी झटणारे राजपूत नेते\nसगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र\nसगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र\nसुशांत सिंगला न्याय की राजकारण \nसुशांत सिंगला न्याय की राजकारण \nवसंतराव नाईक यांचे राजकारणापलिकडचे किस्से\nवसंतराव नाईक यांचे राजकारणापलिकडचे किस्से\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश ���ुमारांचं पत्र\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\nसोप्या शब्दांत समजून घेऊया मराठा आरक्षण निकालाचा अर्थ\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\n'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nमारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’\nसुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला\nसुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला\nअर्थव्यवस्थेची काळजी करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकी ‘मास्क’वाद\nअर्थव्यवस्थेची काळजी करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकी ‘मास्क’वाद\nबहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज\nबहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज\nजिंकू किंवा मरू, बेरोजगारीशी लढू\nजिंकू किंवा मरू, बेरोजगारीशी लढू\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/what-is-the-me-too-movement/", "date_download": "2020-09-19T11:49:45Z", "digest": "sha1:COOD5SEEKXUOXH2LOJ7VFDG6I362E5KB", "length": 13937, "nlines": 91, "source_domain": "bolbhidu.com", "title": "#metoo म्हणजे नेमकं आहे तरी काय ?", "raw_content": "\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभ���ची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\n#metoo म्हणजे नेमकं आहे तरी काय \nभारतात सध्या #metoo आंदोलनाने जोर पकडलाय. या आंदोलनाच्या माध्यमातून दररोजच लैंगिक शोषण झालेल्या विविध क्षेत्रातील महिला आपलं लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तींची नावे उघड करताहेत. या आंदोलनामुळे वेगवेळ्या क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठितांची नावे धक्कादायकरित्या समोर येताहेत.\nसाधारणतः पंधरा दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपाने सुरुवात झालेल्या या आंदोलनामुळे आतापर्यंत अनेकांची नावे समोर आलीयेत ज्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झालेत. ही यादी थांबता थांबायला तयार नाही आणि नजीकच्या भविष्यकाळात अजून कुणाकुणाची नावे यात येतील, हे ही सांगता येत नाही.\nया आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात की जगात सर्वात आधी हे आंदोलन कुणी आणि कधीपासून सुरु केलं..\nआंदोलन सुरु करण्यामागे नेमकी काय कल्पना होती..\nआंदोलन कुणी सुरु केलं..\nMeToo आंदोलन सर्वात प्रथम २००६ साली अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील तराना बुरके या आफ्रिकन-अमेरिकन मानवाधिकार कार्यकर्तीने सुरु केलं.\n४५ वर्षीय तराना बुरके या ब्रुकलीन येथील लैंगिक समानतेसंबंधी काम करणाऱ्या संस्थेच्या वरिष्ठ संचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या MeToo आंदोलन आणि महिलांच्या संबंधातील इतरही कामांचा ‘टाईम’ या जगप्रसिद्ध मासिकाने २०१७ साली ‘टाईम पर्सन ऑफ द इअर’ म्हणून निवड करत गौरव केला आहे.\nआंदोलनाची सुरुवात नेमकी कशी झाली..\n२००३ तरुण मुलीसंबंधी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेत असताना एका मुलीने बुरके यांना आपल्या आईचा बॉयफ्रेंड आपला लैंगिक छळ करत असल्याचं सांगितलं. यावर काय बोलायचं हेच न कळलेल्या बुरके यांनी त्यावर फक्त Me Too असं उत्तर दिलं.\nत्यानंतर बुरके यांनी लैंगिक शोषणाचा सामना कराव्या लागणाऱ्या महिलांना धैर्य देण्यासाठी त्यांच्यासोबत बोलायला सुरुवात केली. “हे फक्त तुमच्या एकटीसोबतच घडलेलं नाही, मला सुद्धा (me too) अशा प्रकारांचा सामोरे जावं लागलंय” अशा आशयाचा मेसेज त्यांनी या सगळ्या शोषित महिलांना द्यायला सुरु केला आणि इथेच MeToo आंदोलनाचा जन्म झाला.\nउमर खालिदला अटक झाली तो UAPA हा कायदा काय आहे\nबोलभिडू स्पेशल : महाराष्ट्रातील पहि���्या व एकमेव पुस्तकांच्या…\n२००६ साली सुरु करण्यात आलेलं बुरके यांचं हे आंदोलन जगभरात मोठ्या प्रमाणात पसरलं ते २०१७ साली. हे आंदोलन जगभरात पसरायला मदत झाली ती प्रख्यात हॉलीवूड अभिनेत्री अॅलिसा मिलानो हिने ऑक्टोबर २०१७ साली केलेल्या ट्वीटमुळे. मिलानोच्या ट्वीटमुळे हे आंदोलन जगभरात पसरलं.\nआंदोलन का सुरु करण्यात आलंय..\nजगभरातील लैंगिक अत्याचारांना बळी पडलेल्या महिलांना मदत करणं, अशा प्रकारच्या घटनांचा सामना करायला लागलेल्या महिलांना याविरोधात लढण्यासाठी त्या एकट्या नाहीत हा आत्मविश्वास देणं, लैंगिक शोषण करणाऱ्यांचा खरा चेहरा समाजासमोर आणण्याच्या उद्देशाने हे आंदोलन सुरु करण्यात आलं होतं.\nअनेक महिलांना आपल्या कामाच्या ठिकाणी आणि इतरत्रही आपल्या वरिष्ठांकडून लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो. परंतु समाजातील बदनामीच्या भीतीने या प्रकारची वाच्यता त्या कुठेही करत नाहीत. एकतर महिला अशा प्रकारांना बळी पडतात किंवा मग शांत राहून सगळं काही सहन करत राहतात. अशा वेळी आपल्या अधिकारांचा वापर करून महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्यांना मात्र मोकळं मैदान मिळत.\nहे सगळं थांबविण्यासाठी आपण जे भोगलंय ते दुसऱ्या कुठल्या महिलेला भोगायला लागू नये, यासाठी लैंगिक शोषण करणाऱ्यांचा खरा चेहरा जगासमोर आणण्याची गरज ओळखून MeToo आंदोलन सुरु करण्यात आलं.\nमहिलांचं हे आंदोलन पुरुषविरोधी आहे का…\nलैंगिक अत्याचारांच्या किंवा शोषणाच्या घटनांचे प्रमाण महिलांविरोधात अधिक आहे. त्यामुळे महिलांचं हे आंदोलन पुरुषांविरोधी आहे, असा एक विचार समोर येतोय. पण या गोष्टीत फारसं तथ्य नाही. लैंगिक शोषण आणि अत्याचाराचा सामना करावा लागलेले पुरुष देखील या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला जे काही सहन करावं लागलं त्याविरोधात आवाज उठवू शकतात.\nभारतातल्याच सध्या उघडकीस येऊ लागलेल्या MeToo आंदोलनातील एका प्रकरणावर नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल की हे काही फक्त महिलांचं पुरुषविरोधी आंदोलन नाही. १० ऑक्टोबर रोजी कॉमेडीअन कनिझ हिने आपली सहकारी कॉमेडीअन अदिती मित्तल हिच्यावर २ वर्षांपूर्वी तिने आपल्याला जबरदस्ती किस केल्याचा आरोप केलाय. एखाद्या महिलेने दुसऱ्या महिलेविरोधात अशा प्रकारे लैंगिक शोषणाचा आरोप करण्याची या आंदोलनातील भारतातील ही पहिलीच घटना होती.\nहे ही वाच भिडू\nकेवळ सात महिलांच्या जोरावर त्यांनी भारत हादरवून सोडला होता \nशबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरील बंदी नेमकी कुणी आणि का घातली होती..\nयुद्धभूमीवर उतरणारी पहिली महिला एअरफोर्स पायलट, जिला कारगिलमध्ये शौर्यपदक मिळालं \nती आहे भारताची पहिली महिला ट्रक मॅकेनिक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/249", "date_download": "2020-09-19T11:28:15Z", "digest": "sha1:VVWH63DTW2CE7LR3J5VDYCUBGUJD7FEX", "length": 20401, "nlines": 124, "source_domain": "dhanlabh.in", "title": "सेवा निवृत्ती विशेष – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nसेवानिवृत्ती नियोजन म्हणजे, काही पैसा बाजूला काढून ठेवणे किंवा अशी संपत्ती आपल्यापाशी असणे ज्यातून आपणास उतारवयात उत्पन्न प्राप्त होईल. हे सर्व निवृत्तीपर्यंत पोहोचण्याच्या आधीच करून ठेवायला हवे. निवृत्ती योजनेशी विविध पैलू निगडीत असतात. त्यामुळे कधीहि लवकर सुरुवात करणे फायद्याचेच ठरते. तुम्ही तुमचे निवृत्ती लक्ष्य सुनिश्चित करा. निवृत्तीपूर्वीच तुम्हाला निवृत्तीसाठी बचत योजना सुरु करणे गरजेचे होईल. खाली दिलेल्या चार पायऱ्यांचा व्यवस्थित अवलंब करा जेणे करून तुमचा अतिशय आदर्श असा निवृत्ती नियोजनाचा मार्ग सूकर होईल.\nसर्व प्रथम हे निश्चित करा की निवृत्तीनंतरच्या काळात समाधानी जीवन जगण्यास तुम्हाला किती पैसे उत्पन्न लागणार. एक लक्षात ठेवा, यात वाढणारे इस्पितळ खर्च, इतर खर्च व कुटुंबाकरिता भेट वस्तू ईत्यादी खर्च पकडा.\nनिवृत्तीच्या वेळेस एकदम प्राप्त होणाऱ्या रकमेचा हिशेब करून ठेवा.\nतुमच्या निवृत्तीच्या सर्व गरजा भागविण्यास सक्षम अशाच निवृत्ती योजनेची निवड करा. सहसा अशा मालामात्तांमधे गुंतवणूक करण्याकडे कल असू दया ज्या तुम्हाला दीर्घावधीत जास्त परतावा देऊ शकतील.\nअतिशय लवकर बचतीस सुरुवात करा. जेणे करून वेळ तुमच्या बाजूने राहील व तुम्ही चक्रवाढतेचा लाभ उठवू शकाल.\nकिती निवृत्ती वेतनाची मला खरोखर गरज आहे\nएक साधा नियम असा आहे की सध्याच्या उत्पन्नाच्या ७० ते ९० टक्के रक्कम निवृत्ती नंतर तुम्हाला लागणार. जर तुम्ही रु. २०,००० कमवत असाल, (आयकराच्या पूर्वी) मग तुम्हाला रु. १५,००० ते रु. २०,००० निवृत्तीनंतर लागणार, जे की तुमचे निवृत्तीनंतरही जीवनमान चांगले ठेवण्यास मदत करेल. खालील उदाहरणाने, तुम्हाला नियमित उत्पन्न प्राप्त होण्यासाठी किती निवृत्तीपुंजी असायला हवी ते समजण्यास मदत होईल.\nनिवृत्ती वय : ६०\nसध्याचे वय : ५८\nअपेक्षित आयुष्य : ८३\nनिवृत्तीनंतरची वर्ष : २३\nसध्याचे वार्षिक खर्च : रु. १.८० लाख\nगुंतवणुकीवर वार्षिक व्याज : १२%\nमहागाई धरून मिळणारे व्याज : ७%\nएकूण निवृत्ती पुंजी आवश्यक : रु. १५ लाख\nसेवानिवृत्त होणे हा जीवनातील एक वेगळाच अतिशय महत्वाचा भाग आहे. निवृत्ती देखील योजनाबध्द असावी, हा एक वेगळाच विचार असतो. प्रत्येकालाच निवृत्तीचा काळ शांतपणे सुखयुक्त जावा असे वाटते. परंतु योग्य योजना असल्याशिवाय असे होणे शक्य नाही. पहिल्यपेक्षा आता आयुर्मान वाढल्याने व्यक्ती जास्त दिवस जगायला लागल्या आहेत. जी की चांगली गोष्ट आहे. म्हणजेच याचा अर्थ निवृत्ती पहिल्या पेक्षा जास्त खर्चिक झाली आहे. त्यामुळे योग्य योजना निवडणे व आर्थिक दृष्ट्या सबळ राहणे हेच चांगले.\nमासीक उत्पन्न योजना : पोस्ट विभाग किंवा बँकामधील मासिक उत्पन्न योजना देखील एखादा व्यक्ती घेऊ शकतो. या योजना नियमित व्याज, उत्पन्न म्हणून प्राप्त करून देतात. यामुळे रोख व सुरक्षितता दोन्ही प्राप्त होते. सध्या पोस्ट विभागात मासिक उत्पन्न योजनेचा दर ८ टक्के आहे.\nम्युचुअल फंड : म्युचुअल फंड म्हणजे सहसा तज्ञ मंडळीकडून सांभाळल्या जाणाऱ्या अशा पैशांचा स्त्रोत जो की, एखाद्या गुंतवणूकदारांच्या समूहाकडून आलेला असतो. म्युचुअल फंडाचे प्रबंधक तुमचा पैसा विविध रोख्यांमधे जसे की, शेअर, रोखे बंध, किंवा बाजारातील अन्य विकाल्पांमधे अथवा या सर्वांच्या मिश्र योजनेत गुंतवतात. यात फंडांचे गुंतवणुक उदिष्ट ठरलेले असते. म्युचुअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे विकेंद्रिकरण करू शकता. शिवाय जोखीम देखील थोडी कमी होते. म्युचुअल फंडांची त्यांच्या रचनेनुसार विभागणी होते. खुल्या योजना नेहमीच युनिटची विक्री व खरेदी करीत असतात. जेव्हा फंड विकतात गुंतवणूकदारा खरेदी करतात आणि जेव्हा गुंतवणूकदार पैसा काढतात, तेव्हा हे फंड पुन्हा युनिटची खरेदी करतात. खरेदी किंवा पैस�� काढणे हे सर्व एकूण मालमत्तेच्या किमतीवर आधारीत असते.\nपद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) : ही अतिशय सोपी व शिस्तबध्दरीत्या पैसा म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची पध्दत आहे. दीर्घवधीत भरपूर पैसा जमविण्यासाठी ही योजना चांगली असते. एकदम गुंतवणूक करणाऱ्यांपेक्षा अशा प्रकारे गुंतवणूक केली असता अतिशय चांगले परतावे प्राप्त होतात. आवर्ति ठेव योजने प्रमाणेच यात देखील एक ठराविक किमतीच्या वरती युनिट विकून सहा महिन्यांच्या काळात तुम्हाला नफा प्राप्त होणार. एक ठराविक रक्कम निश्चित काळानंतर नियमितपणे म्युच्युअल फंडात भरली जाते. बाजारातील चढ उतारांवर दुर्लक्ष करून अशा योजना प्रत्येक महिन्यात युनिट खरेदी तुम्हाला करू देतात. तुमची गुंतवणूक तितकीच राहते, फक्त बाजार खाली असेल, तर त्या पैशात जास्त युनिट मिळतील अथवा वरती असेल तर कमी युनिट मिळणार. त्यामुळे एकदा का या विकल्पाची निवड केली, तर तुमचा बाजारातील बाजारातील सहभाग तसाच वाढतो. पध्दतशीर गुंतवणूक योजना ही पैसा व किंमत यांच्या सरासरीच्या तत्वावर अवलंबून असते. या पध्दतीमुळे युनिटची सरासरी किंमत ही सरासरी बाजार मूल्याच्या पेक्षा कमी राहण्यास मदत होते. जर आपली गुंतवणूक सातत्यपूर्ण असेल तरच हे संभव होते. पध्दतशीर गुंतवणुक योजना ही रु. ५०० प्रति महिन्यापासून चालू होवून जास्तीत जास्त रु २५,००० पर्यंत नेता येते. पैसे ECS (ELECTRONIC CLEARING SERVICE) या माध्यमातून भरता येतात.\nवर्षासन : वर्षासन म्हणजे असे करार जे की विमा कंपन्यांकडून विकले जातात व याचे स्वरूप असे असते की, सहसा निवृत्तीनंतर त्या व्यक्तीस ठराविक काळाने पैसे प्राप्त होऊ शकतात.\nक्रियाशील मुद्दे – निवृत्तीनंतर तुम्ही कशाप्रकारे तयार असाल\nउशीरा का होईना सुरुवात करा. जर तुम्ही सुरुवातच केली नाही, तर मग खूपच उशीर होईल.\nतुमच्या निवृत्ती योजनेत व बचत खात्यात त्या सर्व गोष्टी जमा करा ज्या तुमच्या जवळ आहेत.\nखर्चावर नियंत्रण प्राप्त करा व आपली बचत वाढवा.\nजास्त पराताव्यांचा तसेच करात सवलतीचे लक्ष ठेवा. अशा कुठल्याही गोष्टीत गुंतवणूक करू नका ज्यात तुम्ही समाधानी नाही आहात.\nतुमचे लक्ष पडताळून पहा. तुमच्या निवृत्तीच्या काळात तुम्ही कमी खर्चिक प्रकारे जगायला हवे.\nअशी मालमत्ता विका ज्या तुम्हाला उत्पन्न किंवा वृद्धी देत नसतील आणि अशा मालामात्तांमधे गुंतवा ज्यात उत्पन्न जास्त आहे.\nजरी निवृत्तीच्यावेळेस रु. १५ लाख ही पुंजी योग्य वाटत असले, तरी नंतरच्या काळात वाढणाऱ्या महागाईमुळे तुमचे खर्च वाढणार.\nमिळवा — आर्थिक स्वातंत्र्य ४०-४५ व्या वर्षी\nफसवणुकीची दाद कशी मागाल\nनिप्पॉन इंडिया ग्रोथ फंड\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nतुम्हीही मुकेश अंबानी बना \nमग गुंतवणूक करायची तरी कुठे\nआर्थिक नियोजन — उद्योगांसाठी\nआर्थिक संकट-पर्सनल लोन की गोल्ड लोन\nगोल्ड बॉंड – आधुनिक सोने खरेदी\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/yuva-katta/youth-katta-advertising/articleshow/71477617.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-19T11:28:08Z", "digest": "sha1:ECOY5O7AY2Y5CQRO3OKVDE5LPCLD733Z", "length": 10084, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमतदान करणार; कारण कीसध्या सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहू लागलेत मतदानाविषयी जनजागृतीही केली जातेय...\nमतदान करणार; कारण की...\nसध्या सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. मतदानाविषयी जनजागृतीही केली जातेय. पण 'मतदान करून काय होणार आहे' असा नकारात्मक सूर असणारेही काही जण आपल्या आजूबाजूला असतात. पण उद्याचं भवितव्य म्हणून बघितलं जाणाऱ्या तरुण पिढीचं याबद्दल काय मत आहे मतदान करणं तुमच्या लेखी किती महत्त्वाचं आहे मतदान करणं तुमच्या लेखी किती महत्त्���ाचं आहे मतदान केल्याचे काय फायदे असतात, असं तुम्हाला वाटतं मतदान केल्याचे काय फायदे असतात, असं तुम्हाला वाटतं मतदानाची सकारात्मक बाजू तुम्हाला महत्त्वाची वाटते का मतदानाची सकारात्मक बाजू तुम्हाला महत्त्वाची वाटते का 'मतदान करून काय होणार आहे' यापेक्षा 'मतदान करूनच फायदा होणार आहे' हे पटवून देताना तुम्ही मतदान काय करणार आहात 'मतदान करून काय होणार आहे' यापेक्षा 'मतदान करूनच फायदा होणार आहे' हे पटवून देताना तुम्ही मतदान काय करणार आहात हे तुम्हाला सांगायचं आहे. 'मी मतदान करणार; कारण की...' असं लिहून पाठवायचं आहे 'युवा कट्टा'च्या व्यासपीठावर.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nSteaming Benefits चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेणे योग्य...\nNatural Hair Oil केसांसाठी घरामध्ये कसे तयार करायचे कोर...\nKanga Ranaut बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतच्या सौंदर्याचे...\nHome Remedy त्वचेसाठी घरच्या घरी मसूर डाळीपासून अशी तया...\nयुवा कट्टा जाहिरात महत्तवाचा लेख\nनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमहाराष्ट्रात परतत आहेत परप्रांतिय मजूर\nगुगल प्ले स्टोअरवर पुन्हा आलं Paytm\nNIAच्या कारवाईत अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nमोबाइलWhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nमोबाइलगॅलक्सी M51 चा सेल; मिळवा स्वस्त ईएमआयची खास ऑफर\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगबॉलीवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमध्ये दिले आहे ‘या’ एका पदार्थाला प्राधान्य\nमोबाइलजिओचा ७७७ रुपयांचा प्लान, १३१ जीबी हायस्पडी डेटा आणि अनलिमिटेड कॉल\nहेल्थशरीराला लोहाचा पुरवठा करणारी ही पारंपरिक पद्धत माहीत आहे का\nकरिअर न्यूजयूजीसी नेट परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी\nकार-बाइकBMW ची नवी मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nधार्मिकअधिक मासात 'या' भागातून कावळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nमोबाइलIPL फ्रीमध्ये पाहण्यासाठी जिओ आणि एअरटेलचे हे बेस्ट प्ला���\nन्यूजनाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी\nमुंबईज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन\nदेशएनआयएचे छापे, अल कायदाच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक\nआयपीएलजिंकणार तर मुंबईच; या कारणामुळे चेन्नईविरुद्ध मुंबईचे पारडे कधीही जड\nअर्थवृत्त'कोटक'ची डीजी गृह कर्ज; ४८ तासांत मिळणार गृहकर्ज\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-setting-100-belly-bridge-gadchiroli-chief-minister-16776", "date_download": "2020-09-19T13:11:56Z", "digest": "sha1:5DIG7HV3QOTH5JLHGXT4DF3LHVTRRTAR", "length": 15480, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Setting up of 100 belly bridge in Gadchiroli: Chief Minister | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगडचिरोलीत १०० बेली ब्रिज उभारणार : मुख्यमंत्री\nगडचिरोलीत १०० बेली ब्रिज उभारणार : मुख्यमंत्री\nबुधवार, 20 फेब्रुवारी 2019\nगडचिरोली : गडचिरोली हा नद्यांचा जिल्हा आहे. परिणामी पावसाळ्यात पूर येऊन अनेक गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे जिल्ह्याशी संपर्क तुटणाऱ्या ८२ गावांत तात्पुरत्या स्वरूपाचे १०० बेली-ब्रिज उभारले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nगडचिरोली : गडचिरोली हा नद्यांचा जिल्हा आहे. परिणामी पावसाळ्यात पूर येऊन अनेक गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे जिल्ह्याशी संपर्क तुटणाऱ्या ८२ गावांत तात्पुरत्या स्वरूपाचे १०० बेली-ब्रिज उभारले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nगडचिरोली येथे प्रमुख पुलांचे उद्‌घाटन, महामार्गाचे ई-भूमिपूजन व लाभार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम सोमवारी (ता. १८) फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. अध्यक्षथानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार रामदास आंबटकर, खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी, पालकमंत्री अंम्ब्रीशराव आत्राम, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह उपस्थित होते.\nफ���णवीस म्हणाले, ‘‘गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच गडचिरोलीला विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. माज्यासह गडकरी यांनी संधी मिळेल, त्यानुसार गडचिरोलीचा दौरा केला. या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी हे शासन कटीबद्ध आहे. जिल्ह्यात मुबलक पाणी आहे. मात्र वनसंपदेमुळे मोठे सिंचन प्रकल्प उभारता येत नाहीत. त्यामुळे गेल्या चार वर्षांत ११ हजार विहिरी मंजूर करण्यात आल्या. विहिरी, शेततळे, छोटे पूल, बंधारे आदीच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.‘‘\n‘‘मोटरपंप, वीज जोडणी नियमित मिळेल याकडे लक्ष वेधले आहे. पावसाळ्यात या जिल्ह्यातील संपर्क तुटणाऱ्या गावांना बेली ब्रिजद्वारे जोडण्यात येईल. या गावांचा विकास थांबता कामा नये. सोबतच जिल्ह्यातील गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती या नद्यांवरील पुलांचे काम लवकरच पूर्णत्वास येईल,‘‘ असेही फडणवीस यांनी सांगितले.\nगडचिरोली gadhchiroli मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis महामार्ग साहित्य literature आमदार खासदार विकास सिंचन शेततळे farm pond पूल वीज\nसोलापूर जिल्ह्यात पिकांच्या पंचनाम्यांचे आदेश\nसोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग पाऊस झाला.\nफालसापासून जाम, जेली, चटणी\nफालसा हा एक रानमेवा आहे.\nबार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई\nसोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहित\nविष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडले\nनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पात जायकवाडी प्रकल्पाचे पाणी येत असल्याने पाण्य\nखानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही सर्वेक्षण\nजळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या पंधरवड्यात पंचनामे हाती घेण्यात आले.\nबार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...\nसोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...\nपरभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...\nपरभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...\nविष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...\nखानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबं���ी गेल्या...\nजळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...\nपरजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...\nपंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...\nचक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...\nनगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...\nपीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...\nमुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...\nपावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...\nऔरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...\nपोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...\nकांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...\nकारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...\nनिर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...\nकृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/48643/bollywood-dialogues-that-ate-meaningless/", "date_download": "2020-09-19T11:53:51Z", "digest": "sha1:6X5EQHTZFIP2AKK7KPS4SRPC4LGNOX5F", "length": 14138, "nlines": 95, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'हे १० डायलॉग्ज तुम्हाला फार आवडले होते - पण हे खरं तर अत्यंत अर्थहीन आहेत!", "raw_content": "\nहे १० डायलॉग्ज तुम्हाला फार आवडले होते – पण हे खरं तर अत्यंत अर्थहीन आहेत\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |\nबॉलीवूड… बॉलीवूड म्हटलं की आपल्याला आठवतो तो सरसोच्या शेतात रोमान्स करणारा शाहरुख, “एक, दोन, तीन” म्हणत नाचणारी माधुरी, “कुछ कुछ होता है राहुल” म्हणणारी काजोल.. फुल ऑन रोमान्स, ड्रामा, मारामारी आणि हॅपी एंडिंग.\nकदाचित बॉलीवूडचा जन्मच हा रोमान्स शिकविण्यासाठी झाला की काय असा कधीकधी प्रश्न पडतो.\nआणि ह्याच बॉलीवूडचे रोमांटिक सिनेमे बघून जणू प्रेम काय ते असचं असाव असं आपण मानू लागलो. एखाद्याला प्रेमाचा प्रस्ताव देताना तो बॉलीवूड स्टाईलमध्ये करू लागलो.\nपण ज्या बॉलीवूडला आपण आपला लव्ह गुरु मानतो त्याचं बॉलीवूड चित्रपटांतील डायलॉग जे आपल्याला तोंड पाठ असतात, त्यांच्यामागे काही तथ्य आहे पण की नाही हे जाणून घेण्याचा आपण कधी विचारच नाही केला.\nआज आम्ही आपल्याला असेच काही अर्थहीन पण प्रसिद्ध बॉलीवूड डायलॉग सांगणार आहोत ज्याच्या जोरावर आपण एखाद्याला इम्प्रेस करायला निघतो.\nकुछ कुछ होता है :\n“हम एक बार जीते है, एक बार मरते है, शादी भी एक बार होती है… और प्यार भी एक बार ही होता है”\nआणि विरोधाभास म्हणजे ह्याच चित्रपटात शाहरुखला राहुललाच दोन वेळा प्रेम होते.\nमुळात “हम एक बार जीते है, एक बार मरते है, शादी भी एक बार होती है…” इथपर्यंत ठीक आहे, पण “प्यार भी एक ही बार होता है” असं म्हणण्यात सध्याच्या काळात कितपत तथ्य आहे\n“जब कोई प्यार में होता है तो कोई सही गलत नही होता.”\nमग या हिशोबानी तर प्रेमात केलेलं प्रत्येक काम बरोबर ग्राह्य धरलं जाईल.\nमग तो रेप असो, ऍसिड अटॅक असो किंवा कुणाची छेड काढणे असो. प्रेमात तर सर्वच बरोबर असतं.\nपण प्रेम आंधळं असलं, तरी त्याबाबतचे सगळेच निर्णय आपणं अत्यंत विचारपुर्वक घेतो ना.\n“मैं तुम्हे भूल जाऊ येह हो नही सकता… और तुम मुझे भूल जाओ येह मैं होने नही दुंगा…”\nहा डायलॉग तर सर्वांच्याच आवडीचा आहे.\nपण हा डायलॉग कमी आणि धमकी जास्त वाटतो.\nत्यामुळे प्रत्यक्ष आयुष्यात जर तुम्ही कोणाला हा डायलॉग म्हटला तर कदाचित तो तुमची पोलिसांत तक्रार देखील देऊ शकतो.\nकुणी कुणाला लक्षात ठेवायचं आणि विसरायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. नको असलेल्या व्यक्तीला लक्षात का ठेवायचं\nदिल तो पागल है\n“कही ना कही कोई ना कोई मेरे लिए भी बनाया होगा.”\nआजच्या आधुनिक युगात ह्या डायलॉगसाठी कुठेही जागा नाही, कारण आज कोणीही कुणासाठी वाट बघत बसत नाही. प्रत्येकाचं जगणं स्वतंत्र आहे आणि तसं जगलं नाही तर ओढाताण होते हे प्रत्येकाला माहित आहे.\nयेह जवानी हैं दिवानी\n“तुम्हारे जैसी लडकीया फ्लर्टिंग के लिये नही इश्क के लिये बनी हैं”\nते तर काहीसं तसचं झालं की, मुली ह्या केवळ घरकामासाठी बनल्या आहेत…\nदिल वाले दुल्हनिया ले जाएंगे\n“अगर वो मुझसे प्यार करती है तो पलटेगी.”\nजर असं म्हटल्याने प्रेम झालं असतं तर आज कोणालाही सिंगल राहावं लागलं नसतं.\nकिंवा जर एखाद्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम असेल आणि त्या व्यक्तीने मागे वळून पाहिलं नाही तर तिचं आपल्यावर प्रेम नाही असा निष्कर्ष काढता येईल का\n“मुझे यकीन हैं की मैं सिर्फ इसीलिये जन्मा हुं की तुमसे प्यार कर सकू. तुम सिर्फ इसीलिये की एक दिन मेरी बन जाओ…”\nम्हणजे जगात आपला जन्म हा केवळ ह्या एकाच गोष्टीसाठी होतो. प्रेम ही एकाच गोष्ट केंद्रस्थानी ठेवून बाकीच्या सर्व गोष्टी दुय्यम असतात असं एकदा ठरवून टाकलं की असे विचार जन्म घेतात. पण एकाच व्यक्तीवर केंद्रित असावं इतकं कुणाचंच आयुष्य मर्यादित नसतं.\n“सच्ची मोहोब्बत जिंदगी मैं सिर्फ एक बार होती हैं… और जब होती हैं… तो कोई भगवान यां खुदा उसे नाकामयाब नही होने देता…”\nअसं कहीही नसतं, प्रेम ही एक भावना आहे जी कोणाच्याही मनात कोणाही बद्दल कितीही वेळा येऊ शकते.\nते तर फक्त ह्या चित्रपटांचा आपल्यावर एवढा प्रभाव असल्या कारणाने आपण खरं प्रेम एकदाच होतं असं मानतो.\nएका पुरुषाला अनेक स्त्रियांबद्दल किंवा एका स्त्रीला अनेक पुरुषाबद्दल आकर्षण वाटणे ही नैसर्गिक गोष्ट आहे.\nयात अभिनेत्री म्हणते, थप्पड से डर नही लगता..\nजे कुणालाच खरं वाटणार नाही. प्रेम सगळ्यांना हवं असतं.. त्याची मात्र तिला भीती वाटते. पण थोबाडीत खाण्याबद्दल तिला काही वाटत नाही.\nकुछ कुछ होता है\n“प्यार दोस्ती है. अगर वो मेरी सबसे अच्छी दोस्त नही बन सकती, तो मै उससे कभी प्यार कर ही नही सकता.”\nहा डायलॉग प्रत्यक्ष आयुष्यात अगदी फोल ठरतो.\nकारण आपल्या जीवनात आपल्या अनेक चांगल्या मैत्रिणी किंवा मित्र असतात. म्हणून काही आपण त्या सर्वांच्याच प्रेमात पडत नाही.\nअसे अजूनही कितीतरी डायलॉग आहेत ज्यांचा आपल्यावर प्रभाव आहे, पण खऱ्याखुऱ्या जगात त्यांचा काही उपयोग नसतो. प्रेमाबद्दल, नात्यांबद्दल असं एका वाक्यात निकाल देऊन टाकणं हेच मुळात चूक आहे\nचित्रपट हा काल्पनिक असतो, त्यातल्या वाक्यांचा अवलंब आपण तत्व म्हणून करू लागलो की मनस्ताप ठरलेला असतो.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फे���बुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← आपल्या सगळ्यांचं बालपण मजेशीर करणा-या “मारियो” गेमची जन्मकथाही तितकीच रंजक आहे\nभारतीय सेनेचं ते “सीक्रेट-मिशन” ज्यामुळे आणखी एक राज्य भारतात विलीन झालं →\nसमुद्रमंथनातून मिळालेला, तुमच्या स्वयंपाकघरात असलेला `हा’ पदार्थ खाल्ल्याने होणारे फायदे वाचाच\nअसं म्हणतात, हे आठ जण हजारो वर्षांपासून जीवित आहेत आणि त्यांना कधीही मृत्यू येणार नाही\n“असं काहीतरी” केल्याशिवाय यश मिळणं अशक्यच “या” कलाकारांकडून मिळतो मौल्यवान धडा\nOne thought on “हे १० डायलॉग्ज तुम्हाला फार आवडले होते – पण हे खरं तर अत्यंत अर्थहीन आहेत\nलेख लिहणारा डोक्यावर पडलाय बहुतेक.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/spg-cover", "date_download": "2020-09-19T12:09:55Z", "digest": "sha1:3BIVMXASFCGDLJRVFS57272BC2HCHNVK", "length": 4110, "nlines": 65, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nएसपीजी विधेयक: सुब्रम्हण्यम स्वामींचे खासदार तुलसींना आव्हान\nसुरक्षा भेदून प्रियांका गांधी यांच्या घरात घुसखोरी\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्रतिक्रिया\n'एलटीटीईच्या खात्म्यानंतर गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढली'\nगांधी कुटुंबाची SPG सुरक्षा हटवण्यावरून लोकसभेत काँग्रेस खासदार आक्रमक\nगांधी कुटुंबाची SPG सुरक्षा काढणार; काँग्रेस कार्यकर्त्यांची अमित शहांविरोधात निदर्शने\nकेंद्र सरकार गांधी कुटुंबाची SPG सुरक्षा काढणार\nमोदी सरकार गांधी कुटुंबाची SPG सुरक्षा काढणार\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/new-education-policy-proposes-provision-of-breakfast-to-school-children", "date_download": "2020-09-19T13:05:45Z", "digest": "sha1:3V75DLJDVEFC66B57UJJRUA7JZ5SSP7D", "length": 7228, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "माध्यान्ह भोजनासोबत नाश्त्याची सोय - द वायर मर��ठी", "raw_content": "\nमाध्यान्ह भोजनासोबत नाश्त्याची सोय\nनवी दिल्लीः नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात शाळांमध्ये माध्यान्ह भोजनाबरोबर नाश्त्याचाही समावेश करण्यात आला आहे. सकाळी शाळेत आल्यानंतर मुलांना पोषक नाश्ता मिळाल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत त्याने हातभार लागेल हा या धोरणाचा उद्देश आहे. सध्या माध्यान्ह भोजनाचा लाभ सरकारी शाळा व सरकार अनुदानित शाळांना दिला जातो. यात १ ली ते ८ वीपर्यंत शिकणार्या मुलांचा समावेश होतो.\nकुपोषित मुले प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे या मुलांचे पोषण योग्यरित्या होणे व त्यांचे मानसिक आरोग्य व शारीरिक आरोग्य संतुलित राहण्यासाठी माध्यान्ह भोजनासोबत सकाळचा नाश्ता दिल्यास मुलांसाठी तो स्फूर्तीदायक ठरेल व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत त्याचे परिणाम दिसू लागतील असे या प्रस्तावात म्हटले आहे.\nज्या ठिकाणी गरम जेवण देणे शक्य नाही अशा ठिकाणी जेवणांमध्ये गूळ-शेंगदाणे व स्थानिक पातळीवरील मिळणारी फळे दिली जातात. आता नव्या शैक्षणिक धोरणात सर्व मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून त्यांचे लसीकरण योग्यरित्या व्हावे यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे. हे लसीकरण १०० टक्के व्हावे याकडे लक्ष दिले जाणार असून त्यासाठी आरोग्य कार्डही देण्याची योजना आहे.\nअंगणवाडीमध्ये मुलांसाठी आरोग्य सोयी केल्या जाव्यात व मुलांच्या विकासावर देखरेख ठेवणारी स्वतंत्र यंत्रणाही या प्रस्तावात आहे.\nपाच वर्षांखालील मुलांना प्राथमिक वर्ग किंवा बालवाटिकामध्ये प्रवेश देण्याचा प्रस्तावही या नव्या धोरणात आहे. यात मुलांना खेळावर आधारित, ज्ञानासंबंधी शिक्षण देणे, मुलांचे भावविश्व अधिक समृद्ध करणे, त्यांच्या मानसिक क्षमता वाढवण्याकडे लक्ष देणे अशा सूचना आहेत.\nमंत्रिपदाच्या स्पर्धेत ज्योतिरादित्य, हिमंता शर्मा\nसंघवादी सरकार अजूनही आर्यांच्याच शोधात\nसुविधांसाठी प्रवाशांच्या खिशात हात\n‘पिंजरा तोड’ कार्यकर्त्या नताशा नरवालला जामीन\nपेटीएम काही तासांत पुन्हा प्ले स्टोअरवर\nशोपियन एनकाउंटरमध्ये आमची चुकीः लष्कराची कबुली\nविद्वेषी वारसा सांगणाऱ्या ट्रंका\nहरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा\n‘जालन्यातील २ दलितांच्या हत्येची सीबीआय चौकशी हवी’\nविरोधाचे स्वातंत्र्य म्हणजे बेअदबी नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AB%E0%A5%AF", "date_download": "2020-09-19T13:51:06Z", "digest": "sha1:WFZJOWSZPFTGWSUF4O6TEQBORCZLLHGP", "length": 4489, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८५९ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८५९ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १८५९ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्ग:इ.स. १८६१ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:एकोणविसावे शतक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८८० ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८६६ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०२ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०३ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८१० ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०९ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०८ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०७ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०६ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०५ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०४ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे १८५० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.च्या १८५० च्या दशकातील जन्म ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.च्या १८५० च्या दशकातील मृत्यू ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3", "date_download": "2020-09-19T13:56:38Z", "digest": "sha1:HHWBAQE7L342VBA2UZ434S7FDV2JQPOG", "length": 3360, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिवल्ली ब्राह्मण - विकिपीडिया", "raw_content": "\nशिवल्ली ब्राह्मण ही भारतामधील ब्राह्मण समाजातील पोटजात आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०७:२६ वाजता केला गेला.\nयेथील ��जकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/06/heavy-rainfall-predicted.html", "date_download": "2020-09-19T13:08:57Z", "digest": "sha1:67A3KP4QZ6NK6SR4S5VSQA5N66CV6MEX", "length": 10168, "nlines": 99, "source_domain": "www.esuper9.com", "title": "महाराष्ट्रात उद्या मुसळधार पावसाचा अंदाज - esuper9", "raw_content": "\nHome > खळबळ जनक > महाराष्ट्रात उद्या मुसळधार पावसाचा अंदाज\nमहाराष्ट्रात उद्या मुसळधार पावसाचा अंदाज\nराज्यात पावसाने दमदार आगमन केले असून, उद्या गोव्यासह, महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता पुणे वेध शाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.\nराज्यातील बहुतांश भागात या महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे दमदार आगमन झाले. मात्र मागील काही दिवसात विश्रांती घेतलेल्या पाऊस आता गोव्यासह महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार बरसणार असल्याचा अंदाज पुणे वेध शाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.\nपुण्यात मेघगर्जनेसह लावणार हजेरी\nपुणे शहरात आज (२८ जून) दुपारनंतर पावसाचे दमदार आगमन झाले असून, उद्या (२९ जून) मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता पुणे वेध शाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर ३० जून ते ४ जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचा��ी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/22174/", "date_download": "2020-09-19T11:38:25Z", "digest": "sha1:YC5GPC3O6FAVKNPK7OO6HR5TF7DYPAK5", "length": 24007, "nlines": 220, "source_domain": "mahaenews.com", "title": "पालिकेच्या सतरा शाळांचे समायोजन | Mahaenews", "raw_content": "\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\n‘विनामास्क’ फोटो काढल्याने राष्ट्रवादी नेत्यांवर कारवाई होणार का\nHome breaking-news पालिकेच्या सतरा शाळांचे समायोजन\nपालिकेच्या सतरा शाळांचे समायोजन\nपुणे– शहरातील पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या 17 शाळांचे त्यांच्या जवळील शाळांमध्ये विलिनिकरण करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून 17 शाळा या बंद करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या जवळपास 290 शाळांपैकी या 17 प्राथमिक शाळांचे अन्य पालिकेच्या शाळेत विलिनीकरण करण्यात आले आहे.\nयामध्ये पांडवनगर येथील संत रामदास स्वामी प्रशाला, गोखलेनगर येथील वीर बाजीप्रभू शाळा, विद्यापीठ गेट येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय, वानवडी येथील महादजी शिंदे शाळा, दत्तवाडीतील बा.ग.जगताप शाळा, पर्वती येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा, येरवडा येथील गेनबा मोझे शाळा, महादेव दगडू प्राथमिक शाळा, आचार्य अत्रे शाळा, केशवराव जेधे शाळा, मार्कडेय प्राथमिक शाळा, रामटेकडी येथील शारदाबाई लोंढे शाळा, मंगळवार पेठेतील बाबुराव सणस शाळा, हडपसर येथील बंटर स्कूल, संत ज्ञानदेव प्राथमिक शाळा, सर सेनापती हैबतराव शिळीमकर प्राथमिक शाळा, महात्त्मा फुले प्रशाला आदी शाळांचे अन्य जवळच्या शाळेत समायोजन कर���्यात आले आहे. या शाळांचे विलिनीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेचे प्रभारी शिक्षणप्रमुख शिवाजी दौंडकर यांनी दिली.\nयातील बहुतांशी शाळांमध्ये पट कमी तसेच शिक्षकांचीही कमतरता होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक इयत्तेसाठी शिक्षक मिळावा यासाठी पालिकेने या शाळांचे विलिनीकरण केले आहे. त्यामुळे पालिकेच्या जवळपास तीनशे हून अधिक असणारी संख्या आता आणखी कमी झाली आहे.\nखड्ड्यामुळे जीव गमावलेल्या मुलासाठी वडील घेऊन आले दही-भात\nमित्रांनी केला मित्राचा डोक्‍यात दगड घालून खून\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\n‘विनामास्क’ फोटो काढल्याने राष्ट्रवादी नेत्यांवर कारवाई होणार का\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोक��मधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\nएसटी महामंडळाची शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना खास भेट;एसटीच्या ‘महिला विशेष’ फेऱ्या 21 सप्टेंबरपासून सुरू\nसर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास\nपुणे-लोणावळा लोकल सुरू करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी\nपुण्यातील लर्निंग लायसन्स विभागाच्या वेळा बदलल्या;गर्दी होवू नये म्हणून वाढवण्यात आले कामाचे तास\n‘सेवा सप्ताह’अंतर्गत आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते वृक्षारोपण\n‘विनामास्क’ फोटो काढल्याने राष्ट्रवादी नेत्यांवर कारवाई होणार का\nमहाविकास आघाडीकडून भोसरीतील ‘या’ तिघांना महामंडळावर संधी\nपुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी आदेश’ लागू करण्याचा लवकरच निर्णय\nमद्यपी पोलिसाचा दिघी पोलिस ठाण्यात धिंगाणा; पोलिसांना केली शिवीगाळ\nभाजपच्या सत्तेत सुरळीत पाणी पुरवठा होईना; दीड वर्षापासून नागरिक त्रस्त\nपिंपरी-चिंचवडमधील पथविक्रेत्यांना पालिकेकडून मिळणार आत्मनिर्भर निधी\nगुजरातमधील मासळी रेल्वेने पश्चिम बंगालला रवाना\nमराठवाडा जनविकास संघातर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साधेपणाने साजरा\nराज्य सरकारच्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – आमदार लक्ष्मण जगताप\nनागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू\nभाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचे निधन\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभाग��य कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahaenews.com/23065/", "date_download": "2020-09-19T13:17:35Z", "digest": "sha1:5S6VNVNLT3PFTBRUMZPCVHF5IGHYTXDA", "length": 22432, "nlines": 225, "source_domain": "mahaenews.com", "title": "\"सीए' परीक्षेत 9 हजार 243 उमेदवार यशस्वी | Mahaenews", "raw_content": "\nराज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण\nमाजी खासदार कॉ. रोझा देशपांडे यांचे निधन\nमुंबई महानगरपालिका डबघाईला, बँकेतील ठेवी वापरणार\nBreaking News : पुण्यातील विविध भागात मुसळधार पाऊस\nरेल्वे सुरू करण्याकरता मनसे करणार सविनय कायदेभंग\nलष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना पडकण्यात जवानांच्या संयुक्त पथकाला यश\nसमाजकल्याण विभागाकडे निधी उपलब्ध नसल्याने अनुसूचित जाती, जमातीतील पीडित व्यक्तींवर अन्याय\nअमेरिकेत आजपासून TikTok आणि Wechat वर बंदी\nउत्तर प्रदेशात साकारणार देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी, मुख्यमंत्री योगींची घोषणा\nरावण टोळीच्या म्होरक्यासह दोघांना अटक; पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त\nHome breaking-news “सीए’ परीक्षेत 9 हजार 243 उमेदवार यशस्वी\n“सीए’ परीक्षेत 9 हजार 243 उमेदवार यशस्वी\nनवीन अभ्यासक्रमात प्रित शाह; तर जुन्या अतुल अगरवाल देशात प्रथम\nपुणे – सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यात यशस्वी झालेल्या 9 हजार 243 उमेदवारांना सनदी लेखापाल अशी ओळख मिळणार आहे. सीएच्या अंतिम निकालात जुन्या अभ्यासक्रमांनुसार 9 हजार 104, तर नवीन अभ्यासक्रमानुसार 139 उमेदवार सीएसाठी पात्र ठरले आहेत.\nसीए अंतिम परीक्षेचा निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाला. यंदा पहिल्यादांच नवीन आणि जुन्या अभ्यासक्रमानुसार दिलेल्या दोन्ही पद्धतीचा स्वतंत्रपणे निकाल जाहीर करण्यात आला. नवीन अभ्यासक्रमानुसार दिलेल्या परीक्षेच्या पहिल्या ग्रुपचा निकाल 11.36 टक्‍के, तर दुसऱ्या ग्रुपचा निकाल 7.95 टक्‍के एवढा लागला आहे. एकून 139 उमेदवार सीए झाले आहेत. दरम्यान, सुधारित अभ्यासक्रमाच्या निकालात सुरतचा प्रित शाह हा देशात पहिला आला आहे. त्यानंतर बेंगळुरुचा अभिषेक नागराज दुसरा, तर उल्हासनगर येथील समीक्षा अगरवाल हिने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.\nजुन्या अभ्यासक्रमानुसार दिलेल्या सीए परीक्षेच्या ग्रुप एकचा निकाल 16 टक्‍के, तर ग्रुप दोनचा निकाल 13.59 टक्‍के इतका लागला आहे. या परीक्षेत 9 हजार 104 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत जयपूरचा अतुल अगरवाल हा देशात प्रथम आला आहे. अहमदाबादचा आगम संदीपभाई हा दुसरा, तर सुरतचा अनुराग बागरिया हा तिसरा क्रमांक पटकाविला.\nचार्टर्ड अकाउंटंटसाठी (सीए) घेतल्या जाणाऱ्या “कॉमन प्रॉफिशिअन्सी टेस्ट’ अर्थात सीपीटीचा निकाल जाहीर झाला. ही परीक्षा जून महिन्यात घेण्यात आली होती. एकूण 54 हजार 474 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 15 हजार 284 विद्यार्थी उत्तीर्ण ठरले असून, उत्तीर्णांची टक्‍केवारी 28.06 टक्‍के इतकी आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 27.93 टक्‍के, तर मुलींचे 28.21 टक्‍के आहे.\nसीएसाठी घेण्यात येणाऱ्या फाउंडेशन परीक्षेचा निकालही शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेला एकूण 6 हजार 315 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 1 हजार 215 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णांची टक्‍केवारी 19.24 एवढी आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 17.59 टक्‍के, तर मुलींचे प्रमाण 21.86 टक्‍के एवढे आहे. फाउंडेशनच्या निकालात देशात दिल्लीची स्वाती प्रथम, रायपुरमधील आयुष अगरवाल दुसरा आणि हल्दवानी येथील स्वलेहा साजीद हा तिसरा क्रमांक पटकाविला आहे.\nडीएसकेंच्या दोन कंपन्यांनी 52 कोटींचा व्हॅट बुडविला\nराज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण\nमाजी खासदार कॉ. रोझा देशपांडे यांचे निधन\nमुंबई महानगरपालिका डबघाईला, बँकेतील ठेवी वापरणार\nBreaking News : पुण्यातील विविध भागात मुसळधार पाऊस\nरेल्वे सुरू करण्याकरता मनसे करणार सविनय कायदेभंग\nलष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना पडकण्यात जवानांच्या संयुक्त पथकाला यश\nसमाजकल्याण विभागाकडे निधी उपलब्ध नसल्याने अनुसूचित जाती, जमातीतील पीडित व्यक्तींवर अन्याय\nअमेरिकेत आजपासून TikTok आणि Wechat वर बंदी\nउत्तर प्रदेशात साकारणार देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी, मुख्यमंत्री योगींची घोषणा\nरावण टोळीच्या म्होरक्यासह दोघांना अटक; पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त\nराज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण\nमाजी खासदार कॉ. रोझा देशपांडे यांचे निधन\nमुंबई महानगरपालिका डबघाईला, बँकेतील ���ेवी वापरणार\nBreaking News : पुण्यातील विविध भागात मुसळधार पाऊस\nरेल्वे सुरू करण्याकरता मनसे करणार सविनय कायदेभंग\nलष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना पडकण्यात जवानांच्या संयुक्त पथकाला यश\nसमाजकल्याण विभागाकडे निधी उपलब्ध नसल्याने अनुसूचित जाती, जमातीतील पीडित व्यक्तींवर अन्याय\nराज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण\nमाजी खासदार कॉ. रोझा देशपांडे यांचे निधन\nमुंबई महानगरपालिका डबघाईला, बँकेतील ठेवी वापरणार\nBreaking News : पुण्यातील विविध भागात मुसळधार पाऊस\nरेल्वे सुरू करण्याकरता मनसे करणार सविनय कायदेभंग\nलष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना पडकण्यात जवानांच्या संयुक्त पथकाला यश\nसमाजकल्याण विभागाकडे निधी उपलब्ध नसल्याने अनुसूचित जाती, जमातीतील पीडित व्यक्तींवर अन्याय\nराज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण\nमाजी खासदार कॉ. रोझा देशपांडे यांचे निधन\nमुंबई महानगरपालिका डबघाईला, बँकेतील ठेवी वापरणार\nBreaking News : पुण्यातील विविध भागात मुसळधार पाऊस\nरेल्वे सुरू करण्याकरता मनसे करणार सविनय कायदेभंग\nलष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना पडकण्यात जवानांच्या संयुक्त पथकाला यश\nसमाजकल्याण विभागाकडे निधी उपलब्ध नसल्याने अनुसूचित जाती, जमातीतील पीडित व्यक्तींवर अन्याय\nअमेरिकेत आजपासून TikTok आणि Wechat वर बंदी\nउत्तर प्रदेशात साकारणार देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी, मुख्यमंत्री योगींची घोषणा\nरावण टोळीच्या म्होरक्यासह दोघांना अटक; पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त\nपुण्यातील ‘या’ भागांचा कंन्टेन्मेंट झोनमध्ये समावेश\nजाधववाडी शाळा आरक्षण हस्तांतरचा प्रश्न अखेर मार्गी\nबांगलादेश आणि नेपाळ सीमेवर असलेल्या 35 हजार टन म्हणजे 100 कोटींच्या कांद्याचे काय करायचे \nघरकाम करणा-या महिलेने पाच लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला\nसोशल वेलफेअर सेंटरची जमीन परस्पर विकण्याचा प्रयत्न; दहा जणांवर गुन्हा दाखल\nशालेय प्रवेश वयोमर्यादेच्या अटीमध्ये पुन्हा बदल, साडेपाच वर्षांच्या मुलांनाही मिळणार पहिल्या इयत्तेत प्रवेश\nखबरदारी म्हणून पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता\n‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो\nयेत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणा��\nशिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nराज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्याल���: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/news/", "date_download": "2020-09-19T11:51:57Z", "digest": "sha1:6BTX3ZFXXC6IQH54AIXLBXOMLTYLOBLO", "length": 26519, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest News Video Galleries | Trending Video Galleries around News | Maharashtra, India, International, Business, Politics News Video Galleries | Lokmat.com", "raw_content": "शनिवार १९ सप्टेंबर २०२०\nएकच सवाल : मेट्रो २ ब मधून कुर्ला टर्मिनस का वगळले\nपश्चिम उपनगरात कोरोनाचा कहर\nआयएनएस विराटचा अखेरचा प्रवास, मुंबईहून अलंग बंदराकडे रवाना\nज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला\", शेलारांचा टोला\nजेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला\n इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद करतोय गौहर खानला डेट, वडिलांनीच दिली कबूली\nBirthday Special : ईशा कोप्पीकर बॉलिवूडमधून गायब असली तरी आहे कोट्याधीश, बिझनेसमनसोबत केलंय लग्न\nबिग बॉस 14 घरातील फोटो लीक, आलिशान आहे बेडरुमपासून ते लिव्हिंग रुम\nगॅरी उर्फ अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने शेअर केला साडीतला फोटो, सौंदर्य पाहून व्हाल फिदा \nबाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला \n प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा\ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\nआता लक्षणे नसलेल्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार, ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय\nचिनी कंपनी सिनोव्हॅकच्या लसीच्या चाचण्यांमध्ये लहान मुलांचा समावेश; 28 सप्टेंबरपासून प्रयोगांना प्रारंभ\nचीनमधील हजारो नागरिक ब्रुसेलोसिस आजाराने ग्रस्त, जननक्षमता कमी होण्याचा धोका\nलॉकडाऊनमध्ये किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला, याची माहिती मिळवण्याचं काम सुरू; कामगार मंत्री संतोष गंगवार यांची संसदेत माहिती\nभिवंडीतील कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे भाजपाकडून लोकार्पण; श्रेयवादाची लढाई सुरू\nबांगलादेशमधून अवैधपणे भारतीय हद्दीत घुसलेल्या ४ बांगलादेशी नागरिकांना बीएसएफकडून अटक; एका महिलेचा समावेश\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्सचे पारडे जड; ही सात कारणं MI ला CSKविरुद्ध ठरवतात 'दादा'\nजम्मू-काश्मीर : जवानांच्या कुठल्याही कारवाईला आमचा विरोध नाही, मात्र कारवाईत निष्पापांचा मृत्यू होत असेल तर आमचा विरोध - फारूक अब्दुल्ला\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 85,619 लोकांना गमवावा लागला जीव\nचेन्नई सुपर किंग्सची टीम अबूधाबीतल्या शेख झायेद स्टेडियमसाठी रवाना; आज मुंबई इंडियन्सविरुद्ध रंगणार सामना\nमुंबई - एनसीबीने अटक केलेल्या राहिल विश्रामला कोर्टाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स यंदाही जेतेपद पटकावणार Rohit Sharmaच्या संघाला सट्टेबाजांची पसंती\nसोलापूर शहरात आज 68 नव्या कोरोना बाधितांची नोंद; दोन जणांचा मृत्यू\n प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा\nसोलापूर : सोलापूर ग्रामीण भागात नव्याने आढळले 453 कोरोना बाधित रुग्ण; अकरा जणांचा मृत्यू\nमाझ्याकडे १५ महिन्यांचा हिशोब मागणाऱ्यांनी आधी १५ वर्षांचा हिशोब द्यावा- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ\nयवतमाळ - पाटणबोरीलगत असलेल्या वाऱ्हा शिवारातील शेतात वाघाने केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, लक्ष्मीबाई भिमराव दडांजे असे महिलेचे नाव\nलॉकडाऊनमध्ये किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला, याची माहिती मिळवण्याचं काम सुरू; कामगार मंत्री संतोष गंगवार यांची संसदेत माहिती\nभिवंडीतील कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे भाजपाकडून लोकार्पण; श्रेयवादाची लढाई सुरू\nबांगलादेशमधून अवैधपणे भारतीय हद्दीत घुसलेल्या ४ बांगलादेशी नागरिकांना बीएसएफकडून अटक; एका महिलेचा समावेश\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्सचे पारडे जड; ही सात कारणं MI ला CSKविरुद्ध ठरवतात 'दादा'\nजम्मू-काश्मीर : जवानांच्या कुठल्याही कारवाईला आमचा विरोध नाही, मात्र कारवाईत निष्पापांचा मृत्यू होत असेल तर आमचा विरोध - फारूक अब्दुल्ला\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 85,619 लोकांना गमवावा लागला जीव\nचेन्नई सुपर किंग्सची टीम अबूधाबीतल्या शेख झायेद स्टेडियमसाठी रवाना; आज मुंबई इंडियन्सविरुद्ध रंगणार सामना\nमुंबई - एनसीबीने अटक केलेल्या राहिल विश्रामला कोर्टाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स यंदाही जेतेपद पटकावणार Rohit Sharmaच्या संघाला सट्टेबाजांची पसंती\nसोलापूर शहरात आज 68 नव्या कोरोना बाधितांची नोंद; दोन जणांचा मृत्यू\n प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा\nसोलापूर : सोलापूर ग्रामीण भागात नव्याने आढळले 453 कोरोना बाधित रुग्ण; अकरा जणांचा मृत्यू\nमाझ्याकडे १५ महिन्यांचा हिशोब मागणाऱ्यांनी आधी १५ वर्षांचा हिशोब द्यावा- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ\nयवतमाळ - पाटणबोरीलगत असलेल्या वाऱ्हा शिवारातील शेतात वाघाने केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, लक्ष्मीबाई भिमराव दडांजे असे महिलेचे नाव\nAll post in लाइव न्यूज़\nराफेलपेक्षाही शक्तिशाली अस्त्र भारताच्या ताफ्यात येणार | Rafale vs F15EX | India News\nचीनचे भारताविरुद्ध हायब्रीड युद्ध, म्हणजे काय \nभारताच्या 10 हजार व्यक्तींवर चीनची नजर | India Vs China\nकंगना ड्रग्सची माहिती न देता गावी का परतली\nबॉलीवूड आता रियाच्या बाजूने\nमध्य प्रदेश सरकारमुळे महाराष्ट्रातली लोकं बेघर\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nजंगलाच्या विकासासाठी बाहुबलीची मदत\nकंगनाला मोदी सरकारची 'Y' दर्जाची सुरक्षा\nमोदींनी घेतली 'या' महिला IPS अधिकाऱ्याची विकेट\nही सोपी गोष्ट करा, देश सुखी होईल\nOxford Vaccine धोक्याची ठरेल का\n ही टेस्ट घरीच करा\nऑस्ट्रेलियाची नोव्हावॅक्सही भारतात बनणार\nBudget 2019 : भारताला 'न्यू इंडिया'मार्गे महासत्तेपर्यंत नेईल का मोदी 2.0चं बजेट\nपतंजलीचे शुद्ध दूध; रामदेव बाबांकडून प्रात्यक्षिक\nतुटपुंज्या बजेटमध्ये पाकिस्तान-चीनसमोर कसा निभाव लागणार \nBudget 2018 - मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे\nकंगनाला मोदी सरकारची 'Y' दर्जाची सुरक्षा\nमोदींनी घेतली 'या' महिला IPS अधिकाऱ्याची विकेट\nही सोपी गोष्ट करा, देश सुखी होईल\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (247 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (93 votes)\nबाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला \nपुराच्या पाण्यात तरुणांनी धाडस करून केले अंत्यसंस्कार | Corona Virus | Junner | Maharashtra News\nCracking Your Knuckles | तुम्हाला बोटे मोडायची सवय आहे का पडू शकते महागात | Lokmat Oxygen\nस्वप्नांचा, सन्मानाचा आणि ध्यैर्याचा बलात्कार | Kangana Ranaut Tweet | Lokmat Cnx Filmy\nराष्ट्रवादीने पंतप्रधानांना कांदा केला स्पीडपोस्ट | NCP on Pm Modi | India News\nIPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्सचे पारडे जड; ही सात कारणं MI ला CSKविरुद्ध ठरवतात 'दादा'\n कोरोना संकटात सर्व भारतीयांना सुखावणारी आकडेवारी; अमेरिकेला टाकलं मागे\nआयएनएस विराटचा अखेरचा प्रवास, मुंबईहून अलंग बंदराकडे रवाना\n प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा\nगॅरी उर्फ अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने शेअर केला साडीतला फोटो, सौंदर्य पाहून व्हाल फिदा \ncoronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम सुनैना फौजदार दिसली स्टायलिश लूकमध्ये, पहा तिचे व्हायरल फोटो\nजेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला\nIPL 2020 MI vs CSK : पहिल्या मॅचआधी सोशल मीडियात मीम्सचा पाऊस, 'माही'चं फॅन्सनी केलं मजेदार स्वागत\nIPL 2020: हे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल\nजिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज आता दोन सत्रात\nरत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने घेतले १९८ बळी, मृत्यूचे प्रमाण ३.३ टक्के\nबिग बॉस 14 घरातील फोटो लीक, आलिशान आहे बेडरुमपासून ते लिव्हिंग रुम\nधक्कादायक; १५९ दिवसात १00२ जणांचा मृत्यू; ग्रामीण भागात कोरोना वाढला\nभारत-चीन वादात रशियाची एन्ट्री, मोठा आहे पुतीन यांचा आशिया खंडातला प्लॅन\nचीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह महिला आणि पुरुषास अटक\nकोरोना संसर्गाच्या विळख्यात अनेक खासदार, पावसाळी अधिवेशन लवकर संपणार- रिपोर्ट\n प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा\n\"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला\", शेलारांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/fashion-lifestyle/article/this-actress-hide-their-pregnany-news-which-month-good-to-share-good-news/311827", "date_download": "2020-09-19T12:43:48Z", "digest": "sha1:J5O2XSYCGFBLG2RQV44HKTJKL5OCGUZL", "length": 10150, "nlines": 82, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " या अभिनेत्रींनी लपवली होती प्रेग्नंसी, कोणत्या महिन्यात good news द्यावी", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nया अभिनेत्रींनी लपवली होती प्रेग्नंसी, कोणत्या महिन्यात good news द्याव���\nया अभिनेत्रींनी लपवली होती प्रेग्नंसी, कोणत्या महिन्यात good news द्यावी\npregnancy news: अनेक बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्रीने आपली प्रेग्नंसीची न्यूज लपवली होती. अनेकांचे बेबी बंप दिसायला लागल्यानंतर त्यांनी ही बातमी जगाला सांगितली.\nकोणत्या महिन्यात good news देणे आहे सुरक्षित\nअनेक महिला तसेच अभिनेत्रीही आपली प्रेग्नंसीची बातमी लगेचच सगळ्यांना सांगत नाहीत.\nगर्भावस्थेतील पहिले तीन महिने आईच्या शरीरातील बदल तसेच बाळाच्या विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण असतात.\nप्रेग्नंट राहिल्यानंतर ८व्या आठवड्याच्या जवळपास अथवा याआधी पहिले प्रीनॅटल चेकअप होते.\nमुंबई: प्रेग्नंसीच्या सुरूवातीच्या महिन्यांमध्ये गर्भपाताचा धोका अधिक असतो याच कारणामुळे अनेक महिला तसेच अभिनेत्रीही आपली प्रेग्नंसीची बातमी लगेचच सगळ्यांना सांगत नाहीत. जेव्हा तुम्हाला समजते की तुम्ही प्रेग्नंट आहात तेव्हा तुम्हाला ही बातमी साऱ्यांना द्यावीशी वाटते. मात्र मनात असाही प्रश्न यावेळी येतो की ही बातमी देण्याची ही योग्य वेळ आहे का\nकोणत्याही जोडप्याला आपली प्रेग्नंसीचे तीन महिने पूर्ण होण्यापर्यंत वाट बघितली पाहिजे. याचे १३ आठवडे पूर्ण करण्यामागे अनेक कारणे आहेत. याच कारणांमुळे सुरूवातीचे १३ आठवडे प्रेग्नंसीबद्दल कोणालाही सांगितले जात नाही.\nगर्भावस्थेतील पहिले तीन महिने आईच्या शरीरातील बदल तसेच बाळाच्या विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण असतात. प्रेग्नंट झाल्यानंतर १० ते २५ टक्के महिलांचा गर्भपात होतो ज्यात ८० टक्के गर्भपात पहिल्या तीन महिन्यांमध्ये होतो. यातील सर्वाधिक गर्भापात होण्याचे कारण म्हणजे बाळाची वाढ योग्य पद्धतीने न होणे होय.\nप्रेग्नंट महिलेचे 'हे' डोहाळे पुरवू नका, नाहीतर...\nप्रेग्नंसीमध्ये जरूर खा खजूर, होतील अनेक फायदे\nBreastfeeding Week 2019: स्तनपान केल्याने बाळ होईल हेल्दी आणि तुम्हालाही होतील फायदे\nगर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीमध्ये आई अस्वस्थ असल्याकारणाने, मासिक पाळीच्या चक्रात समस्या, हार्मोनल इम्बॅलन्स आणि गर्भाशयात स्कार टिश्यूच्या कारणामुळे गर्भपात होण्याचा धोका असतो.\nअनेक जोडपी आपले पहिले प्रीनॅटल चेकअप पूर्ण होण्यापर्यंत वाट पाहतात. प्रेग्नंट राहिल्यानंतर ८व्या आठवड्याच्या जवळपास अथवा याआधी पहिले प्रीनॅटल चेकअप होते. जर डॉक्टरांनी सगळ क��ही चांगल असल्याची ग्वाही दिली तर ही जोडपी ही गुड न्यूज आपला मित्र परिवार तसेच नातेवाईकांना ही खुशखबर देतात.\nया अभिनेत्रींनी लपवली होती गुडन्यूज\nअनेक मोठ्या सिनेमांमध्ये काम केलेली अभिनेत्री असिनने आपल्या प्रेग्नंसीची बातमी नवव्या महिन्यापर्यंत लपवून ठेवली होती. तसेच राणी मुखर्जीच्याही प्रेग्नंसीी बातमी मीडियासमोर आली नव्हती. अभिनेत्री गुल पनागनेही आपल्या आई बनण्याची बातमी जेव्हा तिचा मुलगा सहा महिन्यांचा झाला तेव्हा दिली होती. या यादी टीव्ही अभिनेत्री पंछी बोरा, मिहिका वर्मा, सौम्या सेठ, परिधी शर्मा आणि संजीदा शेख यांच्या नावांचा समावेश आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nBanana chips Recipe: घरच्या घरी बनवा केळ्याचे वेफर्स, पाहा VIDEO\nEgg Recipes : जगभरात बनवल्या जातात अंड्याच्या अशा मजेदार डिशेज, पाहा रेसिपी लिस्ट\nWinter Fashion Tips: थंडीपासून वाचवणार फॅशनेबल कपडे, पाहा खास ११ टिप्स\n[VIDEO] सिक्स पॅक अॅब्स बनवायचे असल्यास हे योगासन नक्की पाहा\nभारतात जगात सर्वाधिक कोरोना रिकव्हरी\nपाकिस्तानने ड्रोनमधून टाकलेली शस्त्र जप्त\nएका दिवसात १२४७ रुग्णांचा मृत्यू, महाराष्ट्रातील आकडा किती\nआधी गूगनले नियमभंग केल्याप्रकरणी पेटीएमवर केली होती कारवाई\nचीनसाठी हेरगिरी, पत्रकाराला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/father-radhakrishna-vikhe-patil-will-join-bjp-within-a-week-says-sujay-vikhe-patil-64858.html", "date_download": "2020-09-19T11:45:33Z", "digest": "sha1:JZGGNMQJZJULZOJDRGV2L2JKBYB4CZZV", "length": 15970, "nlines": 189, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "वडील एका आठवड्यात भाजपात प्रवेश करतील : सुजय विखे पाटील - TV9 Marathi", "raw_content": "\nतुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nडोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार झटका, व्हेनेझुएला आणि उत्तर कोरियामुळे अमेरिकेच्या नाकीनऊ\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nवडील एका आठवड्यात भाजपात प्रवेश करतील : सुजय विखे पाटील\nअहमदनगर : भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी अमेठीतून दणदणीत विजय मिळवलाय. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यावर त्यांनी मात केली. आता वडील राधाकृष्ण विखे पाटील एका आठवड्यात भाजपात येतील, असा खुलासा सुजय यांनी केलाय. विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्���ा आहे. आता खुद्द मुलानेच वडिलांच्या भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब केलंय. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा विजय …\nटीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम\nअहमदनगर : भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी अमेठीतून दणदणीत विजय मिळवलाय. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यावर त्यांनी मात केली. आता वडील राधाकृष्ण विखे पाटील एका आठवड्यात भाजपात येतील, असा खुलासा सुजय यांनी केलाय. विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. आता खुद्द मुलानेच वडिलांच्या भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब केलंय.\nनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा विजय हा जनतेबरोबर राधाकृष्ण विखे पाटील यांचाही विजय आहे. या विजयाने 1991 मध्ये आजोबा बाळासाहेब विखे पाटील यांची आठवण झाली. या विजयानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करावं असं मी आवाहन केलं आहे. त्यामुळे ते एका आठवड्यात भाजपात प्रवेश करतील, अशी माहिती सुजय विखे पाटील यांनी टीव्ही 9 ला दिली.\nसुजय विखे पाटलांच्या विजयानंतर नगर जिल्ह्यात जल्लोष करण्यात आला. लोकसभा निवडणुकीपूर्वी सुजय यांनी भाजपात प्रवेश केला होता. राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्येच असल्यामुळे त्यांना मुलाचा जाहीर प्रचार करता आला नाही. पण सर्व स्तरावर सुजय यांना कसं मतदान होईल याची विखे पाटलांनी पूर्ण काळजी घेतली. त्यामुळेच मोठ्या फरकाने त्यांनी विजय मिळवला.\nसुजय विखे यांना एकूण 58 टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे 695917 मतं मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी संग्राम जगताप यांना 419029 मते मिळाली. म्हणजेच 276888 मतांनी सुजय विखे यांनी विजय मिळवला. नगरमध्ये अत्यंत अटीतटीची लढत होईल असा अंदाज लावला जात होता. पण पहिल्या फेरीपासून सुजय विखेंनी घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली.\n'सरकार' नावाची व्यवस्था कुठे फक्त इव्हेंट मॅनेजमेंट सुरु, विखे पाटील…\nअवघ्या पाच फुटांवर बिबट्या, राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्नी आणि…\nअलिकडे फडणवीसांचे मुहूर्त चुकतात, मुश्रीफांचा टोला, भाजपचं आंदोलन म्हणजे पुतना-मावशीचं…\nराष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी रस्त्याचे भूमिपूजन थांबवावे, आम्ही राम मंदिर थांबवू :…\nमुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात, त्यांना निर्णय घेता येत नाहीत :…\nआमची बांधिलकी 'सिल्व्हर ओक'-'मातोश्री'ला अस्वस्थ येरझाऱ्या घालत नाही, 'सामना'च्या अग्रलेखाला…\n'थोरातांची कमळा' चित्रपट गाजला, आता 'विखे पाटलांची कमळा' आला आणि…\nविखेंनी वापरलेला 'लाचार' शब्द हा त्यांच्यासाठीच योग्य, विखेंच्या टीकेला थोरांतांचं…\nICC ODI ranking | आयसीसी क्रमवारीत 'विराट' स्थान अबाधित, रोहित…\nIPL 2020 | कोहलीच्या RCB चा कसून सराव, पहिली ट्रॉफी…\nसुरेश रैनाचे काका आणि आत्तेभावाची हत्या करणारे आरोपी जेरबंद\nसौर ऊर्जेवर चालणारी लिटिल कार, नववीतील विद्यार्थ्याचा लॉकडाऊनमधील भन्नाट प्रयोग\nमी कुठेही क्रिकेट खेळण्यास तयार, मला बोलवा : एस श्रीसंत\nसिनेसृष्टी करण जोहर किंवा त्याच्या बापाची नाही, कंगनाचा हल्लाबोल\nIPL 2020 : वेगापेक्षा वेगवान, चित्यासारखा चपळ, फिल्डिंगचा बादशाहा जॉन्टी…\nम्हाडा मुंबईकरांना गिफ्ट देण्याच्या तयारीत, मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार\nतुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nडोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार झटका, व्हेनेझुएला आणि उत्तर कोरियामुळे अमेरिकेच्या नाकीनऊ\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nआधीच एसटी तोट्यात, कोरोनाने तोटा वाढला, विचाराअंती पूर्ण क्षमतेने बसेस सुरु : अनिल परब\nठाण्यात महापौर बंगल्याशेजारच्या हॉटेलमध्ये हुक्का पार्लर, मनसेकडून पर्दाफाश\nतुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nडोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार झटका, व्हेनेझुएला आणि उत्तर कोरियामुळे अमेरिकेच्या नाकीनऊ\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nआधीच एसटी तोट्यात, कोरोनाने तोटा वाढला, विचाराअंती पूर्ण क्षमतेने बसेस सुरु : अनिल परब\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन रुग्णांना प्रवेश सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+00358.php?from=in", "date_download": "2020-09-19T13:14:25Z", "digest": "sha1:JENMKQUKQLAVRLAZ5OBU4OLDCRBG7S4G", "length": 9916, "nlines": 25, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड +358 / 00358 / 011358 / +३५८ / ००३५८ / ०११३५८", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर��झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 07744 17744 देश कोडसह +358 7744 17744 बनतो.\nफिनलंड चा क्षेत्र कोड...\nदेश कोड +358 / 00358 / 011358 / +३५८ / ००३५८ / ०११३५८: फिनलंड\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी फिनलंड या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00358.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +358 / 00358 / 011358 / +३५८ / ००३५८ / ०११३५८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/11/Nagpur-mseb.html", "date_download": "2020-09-19T11:12:21Z", "digest": "sha1:52RFLHFHC7RGSTSXLQCUMNV2ZYY7QSH7", "length": 15154, "nlines": 109, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "वीज कर्मचा-या��ना मारहाण करणा-याविरोधात महावितरण आक्रमक - KhabarBat™", "raw_content": "\nHome Unlabelled वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-याविरोधात महावितरण आक्रमक\nवीज कर्मचा-यांना मारहाण करणा-याविरोधात महावितरण आक्रमक\nवीजबिल थकबाकी वसुलीसाठी जाणा-या महावितरण कंपनीच्या कर्मचा-यांना मारहाण करण्याचे प्रकार राज्यात दिवसेंदिवस वाढत असल्याच्या घटना गांभिर्याने घेत मारहाण करणा-यांविरोधात आक्रमक भुमिका घेत कठोर पोलीस कारवई करण्याबाबत आग्रही असल्याचे संकेत महावितरण प्रशासनाने दिले आहेत. अश्या घटनांत आरोपिंविरोधात भा.दं.सं. च्या कलम 353, 332, 504, 506 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.\nमहावितरण ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने नफा कमावणे हा महावितरणचा उद्देश नाही. मात्र महावितरणचे अस्तित्व हे विकलेल्या प्रत्येक युनिट वीजेचे पैसे वसूल होण्यावर अवलंबून आहे. वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्याने महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे, ही परिस्थिती लक्षात घेता ग्राहकांनी वीज देयकांचा नियमित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.\nमहावितरण कर्मचारी उन्ह, वारा, पावसात ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम करीत असतात. मात्र अनेकदा त्यांना ग्राहकांच्या रोषाला विनाकारण बळी पडावे लागते.\nपरंतु ज्या शासकीय कर्मचा-यांचा थेट जनतेशी प्रत्यक्ष संबंध येतो व ज्यांना जनतेच्या रोषाला बळी पडावे लागते व प्रसंगी मारहाण होते अशांसाठी भा.दं.वि. चे कलम 353 या कलमान्वये आरोपीला कठोर शिक्षेची तरतूद आहे. या कलमाचा आधार घेत मागील काही दिवसांत झालेल्या हल्ल्यातील घटनांमध्ये महावितरणने हल्लेखोरांविरोधात कठोर भुमिका घेतल्याने बहुतांश आरोपींना अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी महावितरण प्रशासन पाठपुरावा करीत आहे.\nवीज कर्मचा-यांना मारहाण करणा-याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 353, 332, 504 व 506 अंतर्गत गुन्हे नोंदविण्याची विनंती महावितरण प्रशासनाने वरिष्ठ पोलीस अधिका-यांना केली असून, कलम 353 नुसार आरोपीला दोन वर्षापर्यंत कैद आणि दंडाची तरतुद आहे कलम 332 नुसार तीन वर्षापर्यंत कैद आणि दंडाची तरतुद असून कलम 504 व 506 नुसार प्राणांकीत हल्याच्या आरोपाखाली कठोर शिक्षेची तरतूद आहे. या सर्व कलमांचा कठोर वापर करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नरत आहे.\nवीज कर्मचा-यांना होणा-या मारहाणीच्या घटनांचे गांभिर्य लक्षात घेता महावितरण प्रशासनाने आरोपींना तात्काळ अटक व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकरिता प्रशासनाने संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. 'वीज थकबाकी वसूल करायची नाही, विजेची चोरी पकडायची नाही, गळती थांबवायची नाही, शासकीय सेवा ह्या मोफ़त वापरायसाठीच असल्याच्या थाटात काही ग्राहक वागत असल्याने महावितरणपुढे ग्राहकांकडील थकबाकीचा डोंगर उभा राहीला आहे. थकबाकी वसुल केल्याशिवाय ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा करणे अशक्य असल्याने अशा पद्धतीने महावितरणचा कारभार कसा चालवायचा असा प्रश्न महावितरणपुढे निर्माण झाला आहे.\nमहावितरण कार्यालयांना घेराव घालणे, कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवणे, तोडफ़ोड-जाळपोळ करणे हे प्रकार होत असतील तर महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम तरी कसे करायचे' असा प्रश्न कर्मचारी संघटना वारंवार उपस्थित करीत आहेत. 'उद्दीष्टाप्रमाणे वीज थकबाकी वसूल न झाल्यास वीज पुरवठा करणे अशक्य होणार असल्याने वीज ग्राहकांनी महावितरणची बाजूही समजून घेणे आवश्यक आहे.\nथकबाकीपोटी आपला वीज पुरवठा खंडित केल्यामुळे काही थकबाकीदारांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, कार्यालयाची तोडफोड करणे हे प्रकार अलीकडच्या काळात सर्वत्र वाढले आहेत, संबंधितांविरुद्ध गुन्हेही दाखल झाले आहेत. त्यामुळे वीज कर्मचा-यांनी आपले मनोधैर्य कायम ठेवून थकबाकी वसुली आणि वीजचोरी पकडण्याचे आपले काम नियमितपणे सुरु ठेवण्याचे आवाहन महावितरणने आपल्या सर्व कर्मचा-यांना केले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुट��ाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (165) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/If-you-want-to-get-rid-of-social-media-addiction-follow-these-tips.html", "date_download": "2020-09-19T12:43:17Z", "digest": "sha1:LSE4FRD4Z4VEFQCVK4XHJXBNW3RIRRPW", "length": 8249, "nlines": 62, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "सोशल मीडियाचे व्यसन सोडवायचे असेल तर 'ह्या' टिप्स करा फॉलो !", "raw_content": "\nसोशल मीडियाचे व्यसन सोडवायचे असेल तर 'ह्या' टिप्स करा फॉलो \nbyMahaupdate.in मंगळवार, फेब्रुवारी ०४, २०२०\nफेसबुक व्हॉट्सअ‍ॅपची नशा ही आता सिगारेट - मद्यपानापेक्षा कमी धोकादायक राहिलेली नाही . एकदा सोशल मीडियाच्या या प्रकारांचे व्यसन लागले की , माणसाची रात्रीची झोष हराम झालीच म्हणून समजा किशोर व युवा वर्गाच्या मुला - मुलींना तर चॅटिंग करण्यापुढे तहान - भुकेचीही आठवण राहत नाही आणि त्यापुढे त्यांना कोणत्याही कामाचे मह��्त्वही वाटत नाही की कामामध्ये रसही वाटत नाही .\nइतरांना हिंडता फिरतना , पार्टी साजरी करीत असताना या महागडे कपडे खरेदी करतांना पाहून काही जणांना , जीवनामध्ये असंतुष्ट वाटू लागते . ब्रिटिश लेखिका करीन अमेंदोड यांनी याच विषयावर लिहिलेल्या व्हाय सोशल मीडिया इज रुलिंग युअर लाईफ' या पुस्तकामध्ये तरूणांना सोशल मीडियाचे हे लागलेले व्यसन सोडविण्यासाठी नवनवीन उपाय सुचविले आहेत .\nतुलना करणे टाळा - फेसबुकच्या वेशात सुरू असणा -या हालचालींना आपल्या भावनांना ' वरचढ होऊ देऊ नका. कधीच आपल्या आनंदाची आणि दुसऱ्याच्या आनंदाची तुलना करू नका , हे विसरु नका, काळ जसा पुढे जात जाईल तसतसा हिंडण्या फिरण्याच्या व आपल्या जनांबरोबर पार्टी साजरी करण्याची संधी ही सर्वांच्याच जीवनात येत असते .\nफ़ोन फ्री झोन निर्धारित करा\nवेलकम व लिव्हिंग रूम मधील सोशल मीडियाच्या जगातून बाहेर पडून परिसरातील इतर सदस्यांशी मिळून मिसळून थेट संपर्क साधून घराच्या आनंदात भर घालवण्याचा प्रयत्न करा . म्हणूनच यासाठी कॅथरिन तरुण पिढीला फन फ्री झोन बनविण्याचा सल्ला देत आहेत . त्या डायनिंग रुममध्ये फोनच्या वापरावर स्वत मनाई घोपित करण्यावर भर देतात . यामुळे घरातील लोकांबरोबर भोजन करण्याचा आनंद तुम्हाला पुरेपूर लुटता येईल . त्यांचे असेही म्हणणे आहे की , फोनच्या वापरासाठी विशिष्ट समय निर्धारित केला पाहिजे . दिवसभरातील दोन तास हे जीवनसाथी आणि मुलांसह व्यतीत केले पाहिजेत , फोन बंद ठेवून \nकल्पना साम्राज्यात रमू नका -\nप्रेम व्यक करण्याची व समोरच्याचे महत्त्व अधोरेखित करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते . म्हणूनच फेसबुक वा व्हाट्सअपवर दुसया खाद्य महिलेने आपल्या पतीकडून मागणी केली , तर तुम्ही लगेच स्वतःच्या पार्टनरकडून तशी अपेक्ष करू नका . ऑफ़लाइन राहण्याचा प्रयत्न करा - कॅटरिन याच्या म्हाण्याप्रमाणे नाती ही आनंदाचे क्षण प्रदान करणारी गुरुकिल्ली आहे म्हणूनच तुमचे जीनसाथीवर असणारे प्रेम हे केवळ ऑनलाईन विश्रापुरतेच सीमित नसावे , पंळोवेळी प्रत्यक्ष भेटणे व फोनवर केवळ बोलूनही तुम्ही आपले प्रेमाचे नाते जात बळकट करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत , म्हणूनच फेसबुक - व्हॉट्सअपद्वारे मित्रांशी संपर्क साधण्याचा वेळ नियंत्रित ठेवा. आठवड्यातून एकदा तरी प्रत्यक्ष भेटा. फोन संवादाव�� भर द्या.\nजर समोरचा असे करण्यास राजी नसेल , तर त्याला दूर ठेवण्यातच तुमचे हित आहे , हे पक्के लक्षात ठेवा .\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/why-sharad-pawar-suspended-from-congress/", "date_download": "2020-09-19T12:28:48Z", "digest": "sha1:YA22RDKUV243M4I3BM5T7HYNZ6XSTY7Z", "length": 23550, "nlines": 114, "source_domain": "bolbhidu.com", "title": "या नेत्याच्या नियोजनबद्ध कारवायांमुळे पवारांना कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आलं", "raw_content": "\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nBol Bhidu - विषय हार्ड\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nया नेत्याच्या नियोजनबद्ध कारवायांमुळे पवारांना कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आलं\nशरद पवारांनी कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. पवारांनी कॉंग्रेस का सोडली\nअसा प्रश्न विचारला असता हमखास उत्तर मिळतं ते म्हणजे पवारांना सोनिया गांधी विदेशी असल्याने त्याचं नेतृत्त्व मान्य नव्हतं.\nकाही अंशी ही गोष्ट खरी असली तरी सोनिया गांधी याचा विरोध हे पुर्णपणे सत्य नसल्याचं तत्कालिन राजकिय घडामोडी पाहिल्यानंतर दिसून येत.\nशरद पवारांना कॉंग्रेसमधून कोणत्या कारणासाठी बाहेर पडावं लागलं हे पाहण्यासाठी या घडामोडींच्या पूर्वीच्या घडामोडी पहाव्या लागतात.\nवाजपेयींच सरकार कोसळल्यानंतर एच.डी. देवेगौडा भारताचे पंतप्रधान झाले होते. संयुक्त आघाडीच्या य�� सरकारला कॉंग्रेसने पाठिंबा दिला होता. सिताराम केसरी तेव्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. मात्र जेव्हा देवेगौडा पंतप्रधान झाले तेव्हा सिताराम केसरींच्या राजकीय अपेक्षा उंचावल्या. माझ्या पाठिंब्याने एखादा पंतप्रधान होत असेल तर आपण का होवू शकत नाही याचा विचार सुरू झाला आणि त्याच आततायीपणातून सिताराम केसरी यांनी देवेगौडा सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली.\nसिताराम केसरी यांच्या भूमिकेमुळे संयुक्त दलाने गुजराल यांना पुढे केले. सिताराम केसरींच्या पंतप्रधान होण्याच्या प्रयत्नांवर विरजण पडले. गुजराल नवे पंतप्रधान झाले.\n८ ते १० ऑगस्ट १९९७ च्या दरम्यान अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीच्या अधिवेशनात सोनिया गांधी यांनी कॉंग्रेस चे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले.\nसिताराम केसरी यांच्या हेकेखोर भूमिकेचा तोटा कॉंग्रेसला सहन करावा लागत होता. सिताराम केसरी यांना कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या. केसरींना हटवण्याच्या मोहिमेचे शिलेदार होते ते म्हणजे,\nशरद पवार, एके. एन्टनी आणि गुलाम नबी आझाद\nया तिन्ही नेत्यांनी १० जनपथला जावून सोनिया गांधींची भेट घेतली. सिताराम केसरींच्या हेकेखोरीमुळे कॉंग्रेस फुटून जाण्याची चिन्हे होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी सोनिया गांधी राजकारणा सक्रिय होणं गरजेचं होतं.\nत्यादृष्टीने चर्चा होवू लागल्या आणि २७ डिसेंबर १९९७ रोजी सोनिया गांधींनी आपण राजकारणात प्रवेश करत असल्याचं सांगितलं.\n११ जानेवारी १९९८ रोजी राजीव गांधी यांची जेथे हत्या झाली त्या श्रीपेरमबुदूर येथून सोनिया गांधींनी आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केला.\n१४ मार्च १९९८ रोजी पक्षाच्या कार्यकारणीने निर्णय घेतला व सिताराम केसरींना घरचा रस्ता दाखवण्यात आला.\n१९९८ च्या निवडणुकांनंतर शरद पवार हे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते झाले. पक्षाची सुत्रे या काळात सोनिया गांधींच्या हातात आली होती. १४ एप्रिल १९९९ साली अण्णाद्रमुकच्या जयललितांनी वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली. लोकसभेतील विश्वासदर्शक ठरावात मायावती देखील वाजपेयी सरकारच्या विरोधात गेल्या व वाजपेयी सरकार अल्पमतात आले.\nया वेळी एक घडामोड झाली,\nती म्हणजे वाजपेयी सरकार अल्पमतात येतात सोनिया गांधी तडकाफडकी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपतींना जावून भेटल्या. मात्र आपण कोणत्याही परिस्थतीत कॉंग्रेसला पाठिंबा देणार नसल्याचं मुलायमसिंह यादव यांनी स्पष्ट केलं आणि सोनिया गांधींच्या मनसुब्यावर पाणी फिरलं.\nसोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला होता तो अर्जूनसिंग यांच्या सांगण्यावरून. अर्जूनसिंग यांना माहित होतं की सोनिया गांधी यांना पतंप्रधान होता आलं नाही तर त्या आपल्या विश्वासू व्यक्तिचे नाव समोर करतील. या हेतूने अर्जूनसिंह नियोजनबद्ध रितीने डाव टाकून होते. यात सर्वात प्रमुख अडथळा होता तो शरद पवारांचा कारण शरद पवार तेव्हा लोकसभेतील विरोधी पक्षनेते, पक्षाच्या धोरण समितीचे अध्यक्ष व इतर पक्षांच्या आघाडी करण्याच्या समितीच्या अध्यक्षपदी होते. आपल्या वाटेतील प्रमुख अडथळा असणाऱ्या शरद पवारांच पक्षातून निलंबन करण्याच्या दिशेने ते नियोजनबद्ध कारवाया करत होते.\nत्या दृष्टीने झालेल्या कारवाया म्हणजे\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा…\n१९९८ साली लोकसभा निवडणूका पार पडल्यानंतर शरद पवारांच्या अनुपस्थितीत कॉंग्रेस संसदिय पक्षाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत संसदेत सदस्य नसणारा व्यक्ती देखील संसदिय नेतेपदी नियुक्त करता येवू शकतो असा निर्णय घेण्यात आला. फक्त सोनिया गांधींसाठी हा निर्णय संसदिय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सोनिया गांधींकडे संसदिय नेते पद सोपवून त्यांच्याद्वारे लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून शरद पवारांची “नियुक्ती” करण्यात आली.\nवास्तविक शरद पवारांची लोकसभेतील कॉंग्रेस नेत्यांच्या पाठिंब्याने ही निवड होण्याची अपेक्षा असताना “नियुक्ती” करुन शरद पवारांची मानहानी करण्याचा प्रयत्न सोनिया गांधींच्या मार्फत करण्यात आला.\nत्यानंतर संसदिय समित्यांसाठी पक्षसदस्यांच्या नावांची यादी देण्याची जबाबदारी शरद पवारांकडे होती. अपेक्षित यादी घेवून शरद पवार जेव्हा लोकसभेचे सभापदी जी.एम.सी. बालयोगी यांच्याकडे गेले तेव्हा यापूर्वीच कॉंग्रेसकडून यादी आल्याचं त्यांना सांगण्यात आल.\nयाबाबत सोनिया गांधींना विचारणा करण्यात आल्यानंतर सोनिया गांधींनी शरद पवारांना तुमच्याकडील यादी मागे घ्या अस सांगितलं.\nशरद पवारांचा अ��िकार डावलून परस्पर निर्णय घेणं व त्याची माहिती पवारांना होवू न देणं ही गोष्ट शरद पवारांना अपमानास्पद वाटू लागली. अस सांगण्यात येत की इथूनच सोनिया गांधींच्या विरोधात अथवा पर्यायी राजकारण उभे करण्याची तयारी शरद पवारांनी केली.\nया सगळ्या घडामोडींच्या पाठिमागे अर्जूनसिंह होते. त्यांनी शरद पवारांचे इंदिरा गांधीसोबत असणारे मतभेद, महाराष्ट्रात केलेला पुलोद चा कार्यक्रम इथपासून ते राजीव गांधी व शरद पवार यांच्यात असणाऱ्या मदभेदांचा दाखला देत शरद पवार अविश्वासू असल्याचे सोनिया गांधींच्या मनात भरवले होते.\nवास्तविक शरद पवारांच्या भूतकाळातील राजकारणाकडे पाहून त्यांच्याबद्दलचे हे वातावरण तयार होण्यास पुष्टी देखील मिळत गेली.\nआणि अखेर तो दिवस आला.\n१५ मे १९९९ रोजी पक्ष कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीच्या सुरवातीस सोनिया गांधी यांनी एक कागद काढला व वाचून दाखवण्यास सुरवात केली.\n“माझा जन्म परदेशातला असून निवडणूक प्रचाराचा हा मुद्दा झाल्यास पक्षाच्या कामगिरीवर काय परिणाम होईल याचा विचार एकत्रित करायला हवा. भाजपने विदेशी जन्माचा विषय प्रचाराचा मुद्दा बनवलेला दिसतो. यावर प्रत्येकाने आपआपले मत स्पष्ट करावे”\nठरल्याप्रमाणे अर्जूनसिंह हे पहिला बोलू लागले, ते म्हणाले,\nतुमच्या सासूबाई इंदिरा गांधी व पती राजीव गांधी यांच्या हत्येनंतर तुम्ही देश सोडून जाण्याचा विचार केला नाही. या देशाने तुम्हाला मनोमन स्वीकारले आहे. तुम्ही राष्ट्रमाता आहाता व तुम्ही नेतृत्त्व स्वीकारायला हवं.\nअर्जूनसिंह या विदेशीपणाचा मुद्दा चर्चेत येणार नाही हे स्पष्ट केलं आणि चर्चेचा रोख ठरवला. सर्वांनी त्यांच्या बाजूने मुददे मांडून विदेशीपणाचा मुद्दा भाजप करू शकणार नाही असा रोख ठेवला.\nमात्र पी.ए. संगमा यांनी या चर्चेला विरोध करत आपले मत प्रखरपणे मांडले. ते सोनिया गांधींच्या विश्वासातले असून देखील म्हणाले, भाजप विदेशीपणाचा मुद्दा करेल मात्र त्याविरोधात लढण्यासाठी आपण तयार असावे. शरद पवारांनी देखील संगमांची बाजू लावून धरून मुद्दा चर्चेत येईल पण त्यास विरोध करण्याची रणनिती ठरवण्याबाबत सुचना केल्या.\nत्याच दिवशी बैठक आटपून शरद पवार विमानाने मुंबईला येण्यास निघाले. विमानतळावर उतरताच शरद पवारांना पत्रकारांचा घेराव पडला. तेव्हा सोनिया गांधींनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीच्या ऑफिसमोर शरद पवार, संगमा आणि तारिक अन्वर यांच्या विरोधाच्या घोषणा देत असल्याची माहिती त्यांना समजली.\nयानंतर शरद पवार, तारिक अन्वर आणि संगमा यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नावाने पत्र लिहले या पत्रात विदेशी जन्माचा मुद्दा प्रचारात येईल व त्याची किंमत पक्षाला सोसावी लागेल सबब पक्षनेतेपदाचा आग्रह त्यांनी सोडावा असे लिहण्यात आले.\nया पत्राच्या आधारावर शरद पवार, तारिक अन्वर आणि संगमा यांचे कॉंग्रेसमधून निलंबन करण्यात आले. या सर्व घडामोडींच्या मागे अर्जूनसिंह असल्याचे खुद्द शरद पवार देखील आपल्या आत्मचरित्रात मान्य करतात.\nया घटनेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.\nहे ही वाच भिडू\nशरद पवारांनी ११ च्या ऐवजी १२ बॉम्बस्फोट झाल्याची चुकीची माहिती का दिली होती\nआणि लाखो शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरलेल्या शरद पवारांचा पुनर्जन्म झाला \nशरद पवारांचा दूसरा पराभव…\nछ.शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेल्या चिटणीसाचा मुलगा सर्वात स्वामिनिष्ठ सेवक…\nअर्णब वगैरे आत्ता आली जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा शिर्डीचा मिडल क्लास माणूस नॅशनल हिरो…\nपोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर…\nभारताचे लष्करप्रमुख सीमेवर लढणाऱ्या जवानांचा हौसला वाढविण्यासाठी प्लेबॉय मॅगझीन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/rjd-leader-shot-dead-in-gopalganj/", "date_download": "2020-09-19T13:15:16Z", "digest": "sha1:DWOSDNCQDQYY2XUXEDUHAYRGXQC3U4BZ", "length": 5007, "nlines": 82, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गोपाळगंजमध्ये आरजेडी नेत्यावर गोळीबार", "raw_content": "\nगोपाळगंजमध्ये आरजेडी नेत्यावर गोळीबार\nगोपाळगंज : आरजेडी नेते मुन्ना श्रीवास्तव यांच्यावर रविवारी पहाटेच्या वेळी अज्ञात वयक्तीने गोळ्या झाडल्या. गोपाळगंज जिल्ह्यातील ठावे पोलिस स्टेशनच्या रेल्वे स्थानकाजवळ पहाटेच्या वेळी हि घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना गोरखपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताचपोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.\nआरजेडी नेते विदेशी टोला या गावाचे रहिवाशी आहेत. या घटनेसंदर्भात वृत्त असे की, मुन्ना श्रीवास्तव हे रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. थावे रेल्वे स्थानकाकडे जात असताना दुचाकीवर आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी त्याना लागली आहे.\nस्थानिक लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. लवकरच दरोडेखोरांची ओळख पटवून त्यांना अटक केली जाईल असे एसपी मनोजकुमार तिवारी यांनी सांगितले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरॅची तपासणी पोलिसांतर्फे केली केली जात आहे.\nसलामीच्या सामन्यात कोण मारणार बाजी\nफेसबुकचं हे नवं फिचर नक्की ट्राय करा…\nफडणवीसांना सामंत यांनी करून दिली पहाटेच्या शपथविधीचा आठवण; म्हणाले…\nनवलाखा यांच्या पत्राची राज्यपालांनी दखल घेत भेटीचे दिले निमंत्रण\n‘या’ चार पदार्थांनी वाढवा आपली प्रतिकारकशक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/Here-are-the-reasons-why-bones-are-bruised.html", "date_download": "2020-09-19T12:06:15Z", "digest": "sha1:VDRKBTDSJHQLHB3JE54FJVTLTXA27TJW", "length": 4635, "nlines": 72, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "हाडे ठिसूळ होण्यामागे 'हि' आहेत कारणे,जाणून घ्या !", "raw_content": "\nहाडे ठिसूळ होण्यामागे 'हि' आहेत कारणे,जाणून घ्या \nbyMahaupdate.in बुधवार, फेब्रुवारी ०५, २०२०\nआपण सतत ‘ऑस्टियोपोरोसिस’ म्हणजे ‘हाडांचा ठिसूळपणा’ हे नाव ऐकत असतो. घरात वृद्ध व्यक्ती असली की हा शब्द अधिक कानावर पडतो. सायलेंट डिसीज म्हणून ओळखला जाणारा हा आजार शांतपणे हाडांचा क्षय करतो व हाडे फ्रॅक्चर होतात. याेग्य वेळी प्रतिबंध व उपचार केला नाही तर हा आजार व्यक्तीला मृत्यूच्या दरीत नेतो. पूर्वी वृद्धापत्कालीन दुखणं म्हणून दुर्लक्षित हा आजार अलीकडेत तिसाव्या वर्षीच अनेकांमध्ये दिसताे. त्यामुळे वैयक्तिक, आर्थिक, कौटुंबिक व सामाजिक ओझे वाढत आहे. याला ‘burden of disease’ असे म्हणतात आणि असे ‘burden of disease’ प्रत्येक कुटुंबावर कमीत कमी २ ते ३ लाख रुपयांचे भार आणते व तसेच वैयक्तिक, आर्थिक, कौटुंबिक व सामाजिक खच्चीकरण करते.\n> हाडांचे, सांध्यांचे दुखणे.\n> व्हिटामीन्स/ जीवनसत्त्वांची कमतरता.\n> प्रोटिन्स आणि कॅल्शियमची कमतरता.\n> इतर मिनरल्सची कमतरता.\n> अवेळी व अयोग्य आहार\n> व्यायाम न करणे.\n> फीट्ससारख्या रोगांवर घेतल्या जाणाऱ्या औषधाचे अतिसेवन, स्टेरॉइड\n> महिलांची मासिक पाळी अकाली बंद होणे.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400191780.21/wet/CC-MAIN-20200919110805-20200919140805-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}